diff --git "a/data_multi/mr/2019-47_mr_all_0165.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-47_mr_all_0165.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2019-47_mr_all_0165.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,584 @@ +{"url": "https://pune.wedding.net/mr/album/3564861/27574119/", "date_download": "2019-11-17T22:36:46Z", "digest": "sha1:OPEBX32WRZ4SCK3ODOXGNPNYB2UYXMOP", "length": 1865, "nlines": 39, "source_domain": "pune.wedding.net", "title": "DJ Stash & DJ Vaggy \"पोर्टफोलिओ\" अल्बम मधील फोटो #4", "raw_content": "\nव्हिडिओग्राफर्स एम्सीज लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट मेंदी अॅकसेसरीज भाड्याने तंबू फोटो बूथ डीजे केटरिंग केक्स इतर\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nआढावा फोटो आणि व्हिडिओ 4\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,61,600 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/speech-skills-acquired-through-effort/", "date_download": "2019-11-17T23:25:33Z", "digest": "sha1:2EBDKIODD36V2OZEVGTGFWWIK56C6V6D", "length": 11996, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वक्तृत्वकला प्रयत्नांनी प्राप्त होणारे कौशल्य | Dainik Prabhat", "raw_content": "\nवक्तृत्वकला प्रयत्नांनी प्राप्त होणारे कौशल्य\nभाषणकलेच्या प्रशिक्षणाला सुरुवात करण्याआधी परतीचे सर्व दोर कापून टाकले पाहिजेत. धाडस हे ध्येवसिद्धीचे महत्वाचे लक्षण आहे. वक्तृत्वकला ही देणगी नसून प्रयत्नांनी प्राप्त होणारे कौशल्य आहे. ज्याप्रमाणे सूर्याजीने परतीचे दोर कापून टाकले होते आणि मावळ्यानी ‘जिंकू किंवा मरु’ ही वृत्ती अंगी बाणली त्याप्रमाणे समोर बसलेल्या श्रोत्यांबदल वाटणारी भीती तुम्ही घालवू शकता. फक्त त्यासाठी धाडसी वृत्ती व जिद्द असायला हवी.\nआपण नेमके या ठिकाणीच अगदी उलट करतो एखादी समस्या निर्माण झाली की, प्रथम घावरतो. मनाने आपण तेथेच खचतो. लहानपणी आपण शाळेतकधीतरी व्याख्यानासाठी, भाषणासाठी उमे राहतो. आपल्या हातून चूक होते. त्यावर सर्व विद्यार्थी हसतात. आपले झालेले हसू पाहून खजील होऊन आपण गडबडीने पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसतो. प्र. के अत्रे यांच्या पहिल्याच भाषणात असेच घडले होते.\nअशा प्रसंगाने या बाल बयामध्ये मनाच्या पटलावर ते अपमानित क्षण कायमचे उमटतात. मोठे झालो तरी ते ओझे सतत होक्‍यात घेऊन छोटीशी चूक अधिक बिकट व मोठी करतो; परंतु प्र. के. अत्रे हे जिहीने त्यावर मात करून प्रसिद्ध वक्‍ते म्हणून प्रसिद्ध झाले.\nहातात धरलेला ग्लास वेळीच खाली ठेवला नाही, तर हाताला होणारी दुखापातीस कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे बेळीच हे सर्व विसरून ते ओझे पेकून बर्तमानकाळ आणि भविष्यकाळ आनंदाने पालवायला हवा. वक्‍तृत्व साधनेसाठी वयाची अट नसते. लहानपणी चांगले बोलायला लागल्यापासून पुढे जीवनभर ही कला आपण हस्तगत करू शकतो.\nआपल्या भाषणाच्या सतत कोणत्या ना कोणत्या कृतीविषयी नकारात्मक बोलणाऱ्या लोकांपासून जास्तीत जास्त दूर राहावे. माझे विचार सकारात्मक करून मी वक्ता बनेनच\nएखाद्या व्यक्तीचे विचार ऐकतच राहावेत, त्याच्या रसाळ वाणीचा आनंद असाच घेत राहावा असे जेव्हा श्रोत्यास वाटते, तेव्हा खऱ्या अर्थाने ती वक्‍त्याच्या यशस्वीतेची पावती असते. वाणीच्या सामर्थ्यावर अनेकांनी सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने लाखमोलाचे कार्य केले आहे. म्हणतात ना…\nशतेषु जायते शूरः सहस्रेषुच पंडितः\nवक्ता दशसहस्रेषु दाता भवति वा न वा\nया संस्कृत वचनात वक्‍त्याची श्रेष्ठता सांगितली आहे की, शेकड्यातएखादाच शूरवीर जन्म घेतो. हजारात एक पंडित असतो. मात्र, वक्ता फक्त दहा हजारांतच एखादाच निर्माण होऊ शकतो.\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nराजनाथ सिंग आणि डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथं द्विपक्षीय चर्चा\nइसिसशी लागेबांधे असणाऱ्या जर्मन महिलेला अटक\nकोल्हापूरातील ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली\nबिल गेट्‌स कडून बिहार सरकारचे कौतुक\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nनगरमध्ये पवार विरूद्ध विखेच लढत\nदीपिका पादुकोणने कापल्या रणवीर सिंगच्या मिशा; व्हिडीओ व्हायरल\nनगरमध्ये तापमानाचा नीचांक; राज्यभरात थंडीचे आगमन\nपवार साहेब...आमच्याही बांधावर या; शेतकऱ्यांची आर्त हाक\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/None/not-ayodhya-case-but-kesavananda-bharati-case-is-the-longest-hearing-judgment-in-history-of-supreme-court/", "date_download": "2019-11-17T22:24:11Z", "digest": "sha1:WRTKCQKVZBDJDNKE6AJILN662Z2XOQJY", "length": 6962, "nlines": 32, "source_domain": "pudhari.news", "title": " अयोध्येपेक्षाही 'हा' खटला सर्वाधिक काळ चालला होता! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › None › अयोध्येपेक्षाही 'हा' खटला सर्वाधिक काळ चालला होता\nअयोध्येपेक्षाही 'हा' खटला सर्वाधिक काळ चालला होता\nभारतासह जगाचेही लक्ष लागून राहिलेल्या अयोध्या खटल्याचा निकाल आज (ता.०९) देण्यात आला. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने हा निकाल दिला. सलग 40 दिवस यावर सुनावणी सुरू होती. परंतू, देशात अश्या अजून एका खटल्या सुनावणी तब्बल ६८ दिवस सुरु होती. १९७३ साली हा खटला केशवानंद भारत विरुद्ध केरळ सरकार असा सुरू होता. नेमका हा खटला कोणत्या प्रकणावर होता याविषयी याचे पुढे काय झाले या वृत्तांतावर टाकलेली एक नजर\nकेरळ आणि कर्नाटक या राज्यातील लोकांचे श्रद्धास्थान असलेले १२०० वर्षांपुर्वीचे जूने इडनीर नावाचे मठ होते. केरळकडून या मठाच्या प्रमुखांना शंकराचार्यांचा दर्जा दिला जातो. स्वामी केशवानंद भारती हे केरळचे त्यावेळी शंकराचार्य होते. वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी सन्यास घेत गुरू चरणी विलीन झाले. कालांतराने केशवानंद हे मठाचे प्रमुख झाले. याच दरम्यान केरळ सरकाकडून जमीन सुधारणा कायदा लागु करून अनेक नियम वाढवण्यात आले.\nकेशवानंद यांनी या नियमांविरोधात आव्हान दिले. राज्यघटनेतील कलम २६ चा आधार घेत त्यांनी देशातील प्रत्येक व्यक्तीला धर्म आणि कर्म करण्यासाठी संस्था बनवण्याचा तसेच स्थावर किंवा जंगम मालमत्ता गोळा करण्याचा अधिकार आहे. असा आरोप केसवानंद यांनी केला होता. दिलेल्या अधिकारांच्या विरोधात असल्याचे केशवानंद म्हणाले होते.\nया खटल्याच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायलयाने १३ न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन केले होते. तत्कालीन सरन्यायाधीश एस एम सीक्री ही केस हाताळत होते. या केसचा निकाल काय लागणार याची शेवट उत्कंटा लागून राहिले होती. शेवटी १३ जणांच्या न्यायाधिशांपैकी ७ न्यायाधिशांनी एका एका बाजूने निकाल दिला तर सहा न्यायाधीशांनी दुसऱ्या बाजुने निकाल दिला. यात सात न्यायाधीशांचे म्हणणे ग्राह्य धरत खटल्याचा निर्णय लावण्यात आला.\nभविष्यात या केसला केशव���नंद भारती खटला हा ओळखला जाऊ लागला, आणि प्रसिद्ध झाला. या प्रकरणाची सुनावणी ६८ दिवस चालली. सरन्यायाधीश एस एम सीक्री, न्या. एस. हेगडे, न्या. ए. के मुखरेजा, न्या. जे एम शेलात, न्या. ए एन ग्रोवर, न्या. पी जगनमोहन रेड्डी आणि न्या. एच आर खन्ना या सात न्यायाधीशांच्या मतानुसार निर्णय देण्यात आला. तर या निर्णयाच्या विरोधात मत असणाऱ्या न्यायाधीशांमध्ये न्या. ए. एन रे, न्या. डी जी पालेकर, न्या. के के मॅथ्यू, न्या. एम एच बेग, न्या. एस एन द्विवेदी, न्या. वाय. के चंद्रचूड यांचा समावेश होता.\nरस्ते अपघातांच्या बळींमध्ये महाराष्ट्र दुसरा\nफडणवीस यांचा मुक्काम ‘वर्षा’वरच\nतारासिंह पुत्र रजनीतच्या घराची झडती\nसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनी शिवतीर्थावरही सत्तासंघर्ष\n‘रालोआ’तील मतभेद मिटवण्यासाठी समिती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80_(%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BF)_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2019-11-17T23:02:40Z", "digest": "sha1:7ZNM5GMKUSQD4BPTPUGSPJJ3TW5RIY6E", "length": 6184, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सरस्वती (बुद्धि) स्तोत्र - विकिपीडिया", "raw_content": "\nआंतरबन्धू विकिप्रकल्प पुनर्निर्देशन: सरस्वती (बुद्धि) स्तोत्र हा लेख/ हि लेखमाला मराठी विकिस्रोत या बंधू प्रकल्पात s:mr:सरस्वती (बुद्धि) स्तोत्र येथे स्थानांतरीत केला गेला/ केली गेली आहे. आणि s:वर्ग:मराठी विकिपिडिया प्रकल्पातून स्थानांतरीत वर्गिकरणाने वर्गीकृत केले आहे.\n* नेमके काय केले आहे मी काही मदत करू शकतो का मी काही मदत करू शकतो का\nसध्या मराठी 'विकिपिडिया'मध्ये मुख्यत्वे मूळ स्रोत ग्रंथाचा भरणा चुकीने झाला आहे.वस्तुतः सरस्वती (बुद्धि) स्तोत्र आणि मराठी भाषेतील कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त विशेषतः सन १९५२ पुर्वी मृत्यू झालेल्या सर्व साहित्यिकांचे तत्सम मूळ ग्रंथसंपदा सरस्वती (बुद्धि) स्तोत्र नावाने मराठी विकिस्रोत या संबंधीत बन्धू प्रकल्पात स्थानांतरीत केली आहे. आपण केलेले कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त लेखन http://mr.wikisource.org येथे व्यवस्थित हलवले गेले आहे का याची खात्रीकरून घेण्यात मराठी विकिस्रोत प्रकल्पात s:mr:सरस्वती (बुद्धि) स्तोत्र लेख/लेखमाला तपासून साहाय्य करा.\nमराठी भाषेतील 'विकिपिडिया'मध्ये आपले स्वागत आहे. विकिपिडिया प्रकल्पाचा मूख्य् उद्देश ज्ञानकोश निर्मिती व्हावी असा मर्यादीत आहे. विकिपीडिया हे दालन पूर्वप्रकाशित सरस्वती (बुद्धि) स्तोत्र ग्रंथा करिता मूळीच नाही. प्रताधिकार मुक्त (कॉपीराईट फ्री) पूर्वप्रकाशित सरस्वती (बुद्धि) स्तोत्र ग्रथांकरिता कृपया विकिस्रोत या बन्धूप्रकल्पाकडे जावे.\nजानेवारी २०१७ मध्ये वगळावयाचे मराठी विकिस्रोतात स्थानांतरीत लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ एप्रिल २०१४ रोजी १३:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ournagpur.com/lok-sabha-2019-opposition-will-meet-to-ec-on-evm-issue-sc-dismisses-plea-of-__vvpat/", "date_download": "2019-11-17T22:30:47Z", "digest": "sha1:5ULKUALREOSYLM5THNWC6APXHQ7UOUEA", "length": 7125, "nlines": 159, "source_domain": "ournagpur.com", "title": "व्हीव्हीपॅट, ईव्हीएमवरून विरोधकांना डबल झटका", "raw_content": "\nHome Maharashtra व्हीव्हीपॅट, ईव्हीएमवरून विरोधकांना डबल झटका\nव्हीव्हीपॅट, ईव्हीएमवरून विरोधकांना डबल झटका\nनागपूर : एक्झिट पोल आल्यानंतर ईव्हीएम मशीनवरून आदळआपट करणाऱ्या विरोधकांना सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाने जोरदार झटका दिला आहे. सर्व ईव्हीएम मशीनमध्ये व्हीव्हीपॅट लावण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे, तर उत्तर प्रदेशातील ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना निवडणूक आयोगाने केराची टोपली दाखवून मोठा झटका दिला आहे.\nटेक्नोक्रॅट्सच्या एका ग्रुपने सर्वोच्च न्यायालयात ही याचिका सादर केली होती. व्हेरिफिकेशनसाठी सर्व ईव्हीएममध्ये व्हीव्हीपॅट सुविधा देण्यात याव्यात, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती. ही मागणी मेरिटवर आधारित नाही, असं सांगून न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आहे.\nसर्वोच्च न्यायालयापाठोपाठ निवडणूक आयोगानेही विरोधकांना झटका दिला आहे. उत्तर प्रदेशातील चार जिल्ह्यातील ईव्हीएमच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आकांडतांडव केलं होतं. मात्र निवडणूक आयोगाने विरोधकांचे हे सर्व मुद्दे फेटाळून लावले आहेत. सर्व पक्षाच्या उमेदवारांसमोरच ईव्हीएम मशीन सील करण्यात आल्या होत्या. त्याची व्हिडिओ शुटींगही करण्यात आली आहे. त्यामुळे विरोधकांनी लावलेले आरोप निराधार आहेत, असं आयोगानं म्हटलं आहे.\nअधिक वाचा : पेट्रोल व डिझेलचे दर वाढण्यास सुरुवात\nPrevious articleपेट्रोल व डिझेलचे दर वाढण्यास सुरुवात\nमुख्यमंत्री करायचं तरी कोणाला\nसरकारने शेतकऱ्यांचा ‘सन्मान’ परत घेतला\nशरद पवार म्हणाले, मी पुन्हा येईन\nनागपूर / राज्यात मध्यावधी नव्हे तर स्थिर सरकार देऊ; नागपुरात बोलताना शरद पवारांची ग्वाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/category/maharashtra/konkan", "date_download": "2019-11-17T23:37:15Z", "digest": "sha1:RVNBMZW6PNFN673TOJHQODCNWZBOEJAN", "length": 7749, "nlines": 94, "source_domain": "hwmarathi.in", "title": "कोकण | HW Marathi", "raw_content": "\nFeatured शरद पवार देणार तिवरे गावाला भेट\nमुंबई | रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले आणि येथील ७ गावांना त्याचा फटका बसला. दुर्घटना ३ जुलै रोजी रात्री हे धरण फुटून एकच...\nChiplunfeaturedKonkanNCPRatnagiriSharad PawarTiwre Damकोकणचिपळूणतिवरे धरणरत्नागिरीराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार\nकोकण महाराष्ट्र मुंबई राजकारण\nअजब दावा… खेकड्यांमूळे फुटले धरण\nमुंबई l रत्नागिरी जिल्हातील तिवरे धरण फुटल्याचा फटका येथील ७ गावांना बसला. वित्तहानी तर झालीच पण जीवीतहानीही मोठी झाली आहे. आतापर्यंत १८ मृतदेह हाती आले...\nAjit PawarBjpChiplunfeaturedGirish MahajanNCPRatnagiriTanaji SawantTivre Damअजित पवारगिरीष महाजनचिपळूणतानाजी सावंततिवरे धरणभाजपरत्नागिरीराष्ट्रवादी काँग्रेस\nFeatured …तर तिवरे धरण फुटले नसते\n गेल्या तीन ते चार दिवसात कोकणात झालेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे-खडपोली धरण फुटले आणि एकच हाहाकार माजला. हे धरण फुटल्यामुळे...\nChiplundevendra fadnavisfeaturedGirish MahajanKonkanRatnagiriTiger Damकोकणगिरिष महाजनचिपळूणतिवरे धरणदेवेंद फडणवीसरत्नागिरी\n‘कोकण कपिला’ नावाने होणार कोकणातील देशी गायींची नोंदणी\nदाभोळ | डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथील पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय पशू आनुवंशिक संसाधन ब्युरो, कर्नाल, हरियाना यांनी कोकणातील स्थानिक गायीचे सर्वेक्षण करून...\nगणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी एसटीच्या २२२५ बस\nमुंबई | यंदाच्या गणेशोत्सवात मुंबई प्रदेश क्षेत्रातील चाकरमान्यांना त्यांच्या कोकणातील गावी सुखरूप सोडण्यासाठी एसटीने २२२५ बसेसची सोय केली आहे. सुखरुप प्रवासाच्या दृष्टीने कोकणातील नागरीकांनी या...\nJayant Patil NCP | आम्ही भाजपसोबत जाण्याला अनेक मर्यादा \n#AyodhyVerdict | सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणार, ‘मुस्लीम लॉ बोर्डा’चा निर्णय\nShivsena VS Congress Purandar |आमचा शिवसेनेला नाही तर व्यक्ती आणि वृत्तीला विरोध \nराज्यात जनतेच्या मनातले सरकार आणण्याचा आमचा प्रयत्न \nShivsena-BJP | आता शिवसेनेला विरोधी बाकावर जागा, भाजपची माहिती\nJayant Patil NCP | आम्ही भाजपसोबत जाण्याला अनेक मर्यादा \n#AyodhyVerdict | सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणार, ‘मुस्लीम लॉ बोर्डा’चा निर्णय\nShivsena VS Congress Purandar |आमचा शिवसेनेला नाही तर व्यक्ती आणि वृत्तीला विरोध \nराज्यात जनतेच्या मनातले सरकार आणण्याचा आमचा प्रयत्न \nShivsena-BJP | आता शिवसेनेला विरोधी बाकावर जागा, भाजपची माहिती\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=3041", "date_download": "2019-11-17T22:53:54Z", "digest": "sha1:TA7HLWEJ2Q4QOGFIG64PRCRB3LSB4S2R", "length": 13989, "nlines": 80, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nदुचाकी खरेदी करणाऱ्यांना द्यावा लागणार वाहनाच्या किंमतीच्या दहा टक्के इन्शुरन्स, कारसाठीही प्रीमियम दुप्पट\nवृत्तसंस्था / नवीदिल्ली : दुचाकी आणि चारचाकी वाहने खरेदी करणाऱ्यांना आता इन्शुरन्स साठी जास्तीची रक्कम मोजावी लागणार आहे. दुचाकी खरेदी करणाऱ्यांना आता त्यांच्या वाहनाच्या किंमतीच्या दहा टक्के इन्शुरन्स द्यावा लागणार आहे. तर कार खरेदी करणाऱ्यांसाठी इन्शुरन्सचा प्रीमियम दुप्पट झाला आहे. सप्टेंबर महिन्यापासून हा निर्णय लागू झाला आहे.\nकोर्टाने दिलेल्या दोन निर्णयांमुळे दर इतके वाढल्याचे बघायला मिळते आहे. थर्ड पार्टी इन्शुरन्स कव्हर अनिवार्य असणार आहे. तसेच कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार कार मालकांसाठी १५ लाखांचा पर्सनल अॅक्सिडंट कव्हर घेणेही अनिवार्य असणार आहे. लॉंग टर्म प्रीमियम पेमेंट्समुळे नव्या वाहनांची किंमत वाढली आहे. जर तुम्हाला नवीन बाईक घ्यायची असेल तर तुम्हाला किंमतीच्या दहा टक्के रक्कम इन्शुरन्स म्हणून भरावी लागणार आहे. उदाहरणार्थ तुम्ही १५० सीसीची गाडी घेतलीत आणि तिची किंमत ७५ हजार असेल तर तुम्हाला साडेसात हजार रुपये इन्शुरन्स भरावा लागणार आहे. कार खरेदी करणाऱ्या तीन वर्षांसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स घेणेही अनिवार्य आहे. पर्सनल अॅक्सिडंट कव्हरसाठी ७५० रुपये जास्त खर्च करावे लागणार आहेत. १००० सीसी पेक्षा जास्त क्षमतेच्या कारसाठी इन्शुरन्स २० हजारापर्यंत पोहचला आहे. सप्टेंबर महिन्याआधी यासाठी १० हजार रुपये मोजावे लागत होते.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nबिरसा मुंडा युवकांसाठी प्रेरणास्थान..\nरिकाम्या रस्त्यावर कार शिकायला जाणे भोवले , वाहून जाणाऱ्या कारमधील दोन युवक बचावले\nफोर्टिसचे माजी प्रवर्तक मलविंदर सिंह यांना मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ईडी कडून अटक\nजहाल नक्षली नर्मदाक्का सह पती किरणदादाला तेलंगणा पोलिसांच्या मदतीने सिरोंचा बसस्थानकावर अटक, सात दिवसांची पोलिस कोठडी\nकाश्मीर प्रश्नावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर साप आणि मगरींच्या मदतीने हल्ला करण्याची धमकी देणाऱ्या पाकिस्तानी गायिकेला कारावा�\nधनादेशाचा अनादर झाल्यास वीजग्राहकांना ३५० रुपयांऐवजी आता १५०० रुपयांचा दंड\nकाँग्रेसने महाराष्ट्रातील ४० स्टार प्रचारकांची यादी केली प्रसिद्ध : दिग्गज नेत्यांचा समावेश\nजिल्ह्यातील ओबीसी समाज व आरोग्याचे प्रश्न मार्गी लावा\nचंद्रपूर जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांतर्गत दारू विक्रेत्यांच्या विरोधात १६ गुन्ह्यांची नोंद : ९ आरोपीसह २० लाख ३७ हजारांचा मुद्द�\n'पबजी'च्या नादात दोन युवक रेल्वेखाली चिरडले : हिंगोलीतील दुर्घटना\nसाईबाबा संस्थानच्या संकेतस्थळावर स्‍टेट बॅंक ऑफ इंडीयाचे गेटवे व नेटबॅंकींग सुविधा सुरु\nमहाराष्ट्रात येत्या सहा महिन्यातच विधानसभा निवडणुका \nपत्नी आणि प्रेयसीचा खर्च भागविण्यासाठी नागपुरातील शरीरसौष्ठवपटूने टाकला दरोडा\nगडचिरोली -चिमूर लोकसभा निवडणूक : १० जणांनी केले १८ अर्ज दाखल , छाननीमध्ये ४ उमेदवारांचे अर्ज बाद\nमराठा आरक्षण लागू कसे केले \nराज्यातील संगणक परिचालक उद्या १९ ऑगस्ट पासून बेमुदत कामबंद आंदोलन करणार\n१८ ते २० सप्टेंबर या काळात पावसाची शक्यता, विदर्भात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज\nआमदार राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांच्या आश्वास���ानंतर एटापल्लीतील उपोषण मागे\nभामरागडमध्ये पूरपरिस्थिती बिकट, १०० हुन अधिक घरामंध्ये शिरले पाणी\nऑनलाईन ,एटीएम द्वारे व्यवहार करताना वजा झालेली रक्कम पाच दिवसांच्या आत ग्राहकांना देण्याचे आदेश\nश्री साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यास राज्यशासनाची मान्यता\nएक हजारांची लाच स्वीकारताना उपकोषागार अधिकारी व लेखालिपीक अडकले एसीबीच्या जाळ्यात\nवाघाच्या हल्यात ६० वर्षीय वृद्ध महिला ठार , पेंढरी (मक्ता) येथील घटना\nराष्ट्रसंतांच्या विचारात समाजपरिवर्तनाची शक्ती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nगडचिरोलीत चप्पल दुकानाला आग लागून जवळपास ४० लाखांचे नुकसान\nपुसेर येथे नक्षलवाद्यांनी चार ट्रॅक्टर जाळले\nराष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाची राज्यात अंमलबजावणी करणार\nमाध्यम प्रमाणिकरण कक्षास निवडणूक निरीक्षकांची भेट\n‘भारत’ चित्रपटाची HD लिंक व्हायरल झाल्याच्या लिंकवर हिंदुस्थानचा तुकडा पाडलेला नकाशा व्हायरल\nकोरची तालुक्यात बी एस एन एल कडून ग्राहकांची खुलेआम लूट\nभंडारा जिल्ह्यात तीनही विधानसभा क्षेत्रात शेवटच्या दिवशी ७१ नामांकन दाखल\nआयसीटी शिकविणारे राज्यातील ८ हजार शिक्षक होणार उद्यापासून बेरोजगार\nजिल्हास्तरीय दिव्यांग मुला - मुलींच्या क्रीडा स्पर्धांचे खा. अशोक नेते यांच्याहस्ते उद्घाटन\nसाडेचार वषीर्य बालिकेवर सावञ बापाने केला अतिप्रसंग\nक्रिकेटपटू युवराज सिंग ने घेतली निवृत्ती\nताडगव्हान येथे युवा शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या\nगडचिरोली - चिमूर लोकसभा मतदार संघात सकाळी ७ ते ११ पर्यंत १८. १ टक्के मतदान\nदारूतस्करांनी अंगावर वाहन चढविल्याने उत्पादन शुल्क विभागाचे दोन निरीक्षक गंभीर जखमी\nआता केबल, डीटीएच, आयपी टीव्ही, हिट्स कंपन्यांसाठी एकच दर\nविदर्भ कोणाला कौल देणार\nमहाराष्ट्रातील ५ अंगणवाडी सेविकांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड\nशिवसेनेच्या बॅनरवर आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री\nचिखल तुडवीत शाळा गाठतात चेतापल्ली येथील विद्यार्थी\nवाहनाच्या धडकेने जखमी झालेल्या वाघाने वनाधिकाऱ्यावर केला हल्ला\nनाट्यमयरित्या पी चिदंबरम आले, पत्रकार परिषदेत मांडली बाजू, अटकेची शक्यता\nशिक्षक बदली घोटाळ्याप्रकरणी माजी सभापती विश्वास भोवते यांना अटक : २४ सप्टेंबर पर्यंत न्या���ालयीन कोठडी\nकेंद्र सरकारचे विजेसंदर्भात नवे धोरण, सबसिडी थेट खात्यात जमा होणार\nराज्यसभेत जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक मंजूर\nमराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एसईबीसी हा स्वतंत्र प्रवर्ग का निर्माण करण्यात आला\nयेणाऱ्या काळात केंद्र आणि महाराष्ट्रातही सत्ता परिवर्तन अटळ : धनंजय मुंडे\nहेटळकसा जंगल परिसरात पोलिस नक्षल चकमक, दोन नक्षल्यांचा खात्मा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/space-facilitates-leaders-but-activists-shift/", "date_download": "2019-11-17T22:19:34Z", "digest": "sha1:GT2X2HU3YI74HQE56ZOMAARQ2BJO3IXL", "length": 14747, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जागा वाटपात नेत्यांची सोय पण कार्यकर्त्यांची फरफट | Dainik Prabhat", "raw_content": "\nजागा वाटपात नेत्यांची सोय पण कार्यकर्त्यांची फरफट\nनगर – गेल्या विधानसभेची निवडणुक स्वबळावर लढलेल्या युती व आघाडीने यावेळी सुरवातीपासूनच मैत्रीचा सुरू आळवला. जागा वाटपाच्या घोळात कुठल्यातरी एका मित्राच्या जागा कमी जास्त होणे अपेक्षीत होते. त्यानुसार जिल्ह्यातही तो परिणाम दिसून आला.युतीमध्ये पाच मतदारसंघ भाजपकडे कायम ठेवून तीन मतदारसंघ वाढून घेतले तर केवळ चार मतदारसंघावर शिवसेनेची बोळवण केली.\nआघाडीतही राष्ट्रवादीने तब्बल 9 जागा पदरात पाडू घेतल्याने कॉंग्रेस हक्‍काच्या मतदारसंघावर पाणी सोडावे लागले. केवळ तीन जागांवर कॉंग्रेसला समाधान मानावे लागले. जागा वाटपाच्या या घोळामुळे नेत्यांची सोय झाली असली तरी कार्यकर्त्यांची मात्र फरफट ठरलेलीच आहे. 2014 च्या निवडणुकीनंतर जिल्ह्यात भाजपने शिवसेनेला कधीही सोबत घेतले नाही. महापलिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत निवडणुकांमध्येही हे दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले.\nशिवसेनेने सरकारच्या विरोधात अनेक आंदोलन करून भाजपच्या नेत्यांवर टिका केली. महापालिकेत भाजपने शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पाठींबा घेतला. त्यामुळे सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेना आज विरोधात बसत आहे. आता त्या भाजपचे पाय धरण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे. तर अन्य ठिकाणी आता त्याच भाजपचा प्रचार करून युतीधर्म पाळण्याची अडचण शिवसैनिकांसमोर आहे. अर्थात शिवसेनेची ताकद नगर शहर, पारनेर सोडली तर अन्य ठिकाणी शिवसेना वाढलीच नाही. त्यामुळे सहाजिकच भाजपने यावेळी याचा फायदा घ��वून तब्बल आठ मतदारसंघ पक्षाकडे घेतले. निवडून येण्याचा निकष ठेवून हा सर्व खटाटोप करण्यात आला. परंतु त्यामुळे शिवसेनेला तब्बल तीन मतदारसंघावर पाणी सोडवावे लागले आहे.\nयुतीमध्ये ज्या प्रमाणे भाजप फायद्यात राहिला. त्याच प्रमाणे आघाडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला लाभ झाला. आघाडीमध्ये राष्ट्रवादीकडे सात तर कॉंग्रेसकडे पाच जागा होत्या. परंतु या निवडणुकीत कॉंग्रेसची अवस्था जिल्ह्यात दयनीय झाली आहे. संगमनेर वगळता अन्य मतदारसंघात उमेदवार मिळविणे देखील अशक्‍य झाले असल्याने कॉंग्रेसने फारसा आग्रह न धरता जे मिळेल ते पदरात पाडू घेतले. अर्थात राष्ट्रवादीकडे उमेदवारांचा वानवाच होता. तरी काही ठिकाणी मारून मुडकून उमेदवार देण्याचा प्रयत्न केला. अखेर कोणी उमेदवारी करण्यास तयार नसल्याने नेवासेत क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाख यांना पाठिंबा देण्याची नामुष्की आहे. कॉंग्रेसची जिल्ह्यात पुरती वाट लागली आहे. दक्षिणेतील काही तालुक्‍यात कॉंग्रेस औषधालाही शिल्लक राहिली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीकडे या जागा देण्याशिवाय पर्याय नव्हता.\n2014 मध्ये स्वबळावर लढलेल्या भाजपने संपूर्ण कार्यकाळात स्वबळाचीच भाषा केली तर शिवसेनेनेही सत्तेराहून विरोधकांची भूमिका पत्करल्यामुळे गावपातळीवरचा शिवसैनिक सरकारच्या अर्थात भाजपच्या विरोधात टोकाची भूमिका घेतांना दिसला. पक्षाच्या धोरणानुसार कार्यकर्त्यांनी गावागावा आंदोलने केली अन्‌ त्यामधूनच वैचारिक विरोधाचे रूपांतर आपसूकच राजकीय वैरात झाले.\nएखादा दूसरा अपवाद वगळला तर हेच चित्र अनेक ठिकाणी पाहावयास मिळेल. दूसरीकडे नेत्यांच्या निवडणुकीत युती व आघाडीसाठी सर्वच पातळीवर प्रयत्न होतो, मात्र कार्यकर्त्यांना सत्तेत जाण्याची संधी देणारी स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणुक आली की कार्यकर्त्याला स्वबळाच्या परिक्षेला बसविले जाते. त्यामुळे आता युती धर्म पाळतांना कार्यकर्त्यांची होणारी घुसमट निकालातून पाहण्यास मिळाली तर आश्‍चर्य वाटायला नको अशी स्थिती आहे.\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nन��रंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nराजनाथ सिंग आणि डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथं द्विपक्षीय चर्चा\nइसिसशी लागेबांधे असणाऱ्या जर्मन महिलेला अटक\nकोल्हापूरातील ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली\nबिल गेट्‌स कडून बिहार सरकारचे कौतुक\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nदीपिका पादुकोणने कापल्या रणवीर सिंगच्या मिशा; व्हिडीओ व्हायरल\nशॉर्ट फिल्म कॉर्नर : आपकी चिठ्ठी आयी है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/this-is-the-sin-of-pawar-cm/", "date_download": "2019-11-17T22:06:35Z", "digest": "sha1:GEVYIMA43OFNMMK5JC5E223247UMLE3W", "length": 10819, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "…हे पाप पवारांचेच – मुख्यमंत्री | Dainik Prabhat", "raw_content": "\n…हे पाप पवारांचेच – मुख्यमंत्री\nअकोलाः सध्या राज्यात निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहचली असून, राजकीय मंडळींच्या सभांनी राज्य ढवळून निघाले आहे. या प्रचार सभांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या तोफा डागण्याच काम सध्या जोरात सुरु आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे अकोला जिल्यात प्रचारासाठी गेलेले आहेत. यावेळी घेण्यात आलेल्या सभेत फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडलं आहे. शेतकरी आत्महत्यांवर बोलताना त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.\nते म्हणाले की, पवारसाहेब विदर्भामध्ये फिरतायत. शेतकरी आत्महत्या होतायत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या का झाल्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या कोणाच्या राज्यामध्ये सुरू झाल्या, शेतकरी आत्महत्या हे पाप तुमचं आहे, कारण या शेतकऱ्याच्या शेतीला तुम्ही पाणी पोहोचू दिलं नाही. तुमचे याठिकाणी मंत्री होते, तुम्ही केंद्रात कृषिमंत्री होतात. 15 वर्षं तुमचं सरकार होतं, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.\nफडणवीस पुढे म्हणाले, विदर्भाच्या हिश्श्याचा पैसा भ्रष्टाचारामध्ये तुम्ही पळवला आहे. तुम्ही हा पैसा तुमच्या तिजोऱ्यांमध्ये नेला. पुढच्या दोन ते अडीच वर्षांत सिंचनाची सर्व कामे आम्ही पूर्ण करू, एकाही शेतकऱ्यांनं आत्महत्या केली, तर रात्रभर आम्ही झोपू शकत नाही. हे पाप तुमचं आहे, तुमच्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्रावर लादलं गेलं आहे. देशात 10 वर्ष कृषिमंत्री राहिल्यानंतर कुठल्या तोंडानं सांगता शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतायत, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर केली आहे.\nतसेच राष्ट्रवादीची अवस्था फारच बिकट आहे. त्यांच्या पक्षात कोणी राहायला तयार नाही. आधे उदर जाओ आणि आधे उदर जाओ, कोणी बचे तो मेरे पिछे आओ, अशा प्रकारची अवस्था पवार साहेबांच्या पक्षाची झाली आहे असही मुख्यमंत्री म्हणाले.\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nराजनाथ सिंग आणि डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथं द्विपक्षीय चर्चा\nइसिसशी लागेबांधे असणाऱ्या जर्मन महिलेला अटक\nकोल्हापूरातील ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली\nबिल गेट्‌स कडून बिहार सरकारचे कौतुक\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nमग लालकृष्ण आडवाणी यांच्यावर गुन्हा का दाखल केला \nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tianseoffice.com/mr/tpu-3d-printing-filament-blue.html", "date_download": "2019-11-17T23:13:00Z", "digest": "sha1:MYI2FLT5VAKF3BE34VXALSMKBASEGTZG", "length": 9190, "nlines": 248, "source_domain": "www.tianseoffice.com", "title": "ती शोधण्यावर प्रश्न विचारतात 3D मुद्रण केसर (निळा) - Tianse", "raw_content": "\nती शोधण्यावर प्रश्न विचारतात\nती शोधण्यावर प्रश्न विचारतात\nपीएलए PRO 3D मुद्रण केसर (चांदी)\nपीएलए 3D मुद्रण केसर (ब्लॅक) 2.85 मिमी\nपीएलए 3D मुद्रण केसर (कार्बन)\nपीएलए 3D मुद्रण केसर (रेशीम व्हाइट)\nपीएलए PRO 3D मुद्रण केसर (ब्लॅक)\nपीएलए 3D मुद्रण केसर (गडद पिवळा)\nपीएलए 3D मुद्रण केसर (हलका करडा)\nपीएलए 3D मुद्रण केसर (व्हाइट) 5Kg\nती शोधण्यावर प्रश्न विचारतात 3D मुद्रण केसर (निळा)\nSKUModel: TS-3D-शोधण्यावर प्रश्न विचारतात ब्लू\n1.High पवित्रता: शोधण्यावर प्रश्न विचारतात लवचिक आहे, आकार बाह्य शक्ती बदलली आणि शक्ती अदृश्य तेव्हा पुन्हा उसळी केले जाऊ शकते.\n2.Strong मजबुती कायम: फार घट्ट tolerances आणि विस्तृत, extruder तपमान, उच्च कडकपणा, नितळ 3D मुद्रणासाठी बनवण्यासाठी आणि कमी, extruder तोंड समस्या झालेली.\n3.High सुसंगतता: FDM 3D प्रिंटर विविध Makerbot, उत्तर प्रदेश अधिक, Mendel, Prusa, मालिका, इ लागू करण्यासाठी\nआम्हाला ईमेल पाठवा Download As PDF\nसाहित्य ती शोधण्यावर प्रश्न विचारतात (उच्च शक्ती पण लवचिक.)\nवजन 1KG (अंदाजे 2.2 एलबीएस)\nव्यास 1.75mm (मितीय अचूकता +/- 0.03mm)\nशिफारस हकालपट्टी / तोंड तापमान 220 ° से - 260 ° C\nउच्च पवित्रता: शोधण्यावर प्रश्न विचारतात लवचिक आहे, आकार बाह्य शक्ती बदलली आणि शक्ती अदृश्य तेव्हा पुन्हा उसळी केले जाऊ शकते.\nमजबूत मजबुती कायम: फार घट्ट tolerances आणि विस्तृत, extruder तपमान, उच्च कडकपणा, नितळ 3D मुद्रणासाठी बनवण्यासाठी आणि कमी, extruder तोंड समस्या झालेली.\nउच्च सुसंगतता: FDM 3D प्रिंटर विविध Makerbot, उत्तर प्रदेश अधिक, Mendel, Prusa, मालिका, इ लागू करण्यासाठी\nनिरोगी: सर्व उत्पादने RoHS निर्देशक, 100% polylactic ऍसिड केलेल्या उत्तीर्ण केली आहे.\nघनता लहान आहे आणि तो किती फिकट आणि मोठ्या प्रारूप मुद्रण करताना अधिक स्वस्त आहे.\nमागील: ती शोधण्यावर प्रश्न विचारतात 3D मुद्रण केसर (लाल)\nपुढील: ती शोधण्यावर प्रश्न विचारतात 3D मुद्रण केसर (ब्लॅक)\n3 डी प्रिंटर केसर\nती शोधण्यावर प्रश्न विचारतात केसर\n© कॉपीराईट - 2010-2019: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://tmnnews.com/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF-2/", "date_download": "2019-11-17T22:49:03Z", "digest": "sha1:PM3OXQVOXUEQ3LUWFHZGNMXVJGJG3GQJ", "length": 14252, "nlines": 133, "source_domain": "tmnnews.com", "title": "खासदार उदयनराजेंचा भव्यदिव्य वाढदिवस होऊ नये यासाठीच विरोधकांचा कुटील डाव : सुहास राजेशिर्के", "raw_content": "\nHome Satara खासदार उदयनराजेंचा भव्यदिव्य वाढदिवस होऊ नये यासाठीच विरोधकांचा कुटील डाव : सुहास...\nखासदार उदयनराजेंचा भव्यदिव्य वाढदिवस होऊ नये यासाठीच विरोधकांचा कुटील डाव : सुहास राजेशिर्के\nसातारा : खासदार श्री.छ. उदयनराजे भोसले यांचा शनिवार दि. 24 रोजी होत असलेला वाढदिवस हा राजकीयदृष्टया अत्यंत महत्वाचा, त्याचबरोबर न भूतो असो होत आहे. या वाढदिवसाच्या पाशर्वभूमीवर सदरबझार येथील अण्णासाहेब कल्याणी शाळेजवळील नगरपालिकेच्या प्रस्तावित इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन होऊ घातले आहे. उदयनराजे यांच्या वाढदिवसाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार हेच अनेकांना नको आहे. त्यामुळे त्यातून काहींना नगरपालिकेचा खरेदी व्यवहार हा बेकायदेशीर असल्याचे पुढे करुन, गोंधळाचे वातावरण पसरवत वाढदिवसाचेच महत्व कसे कमी करता येईल, असा प्रयत्न केला आहे. हा प्रयत्न केवळ सातारकरांच्यात संभ्रम निर्माण व्हावा आणि भव्यदिव्य वाढदिवसाला खीळ बसावी यासाठी हा कुटील व अघोरी डाव विरोधकांनी टाकला आहे,असे मत सातारा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे व्यक्त केले आहे.\nपत्रकात त्यांनी असे नमूद केले आहे की, वास्तविक नगरपालिकेमध्ये जागा खरेदीबाबत ठराव झाला त्यानुसार जागा मालकाकडून संबंधित भूखंड खरेदी करण्यात आला आहे. हा भूखंड लवकरच नगरपालिकेच्या नावावर होण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. त्यामुळे त्यांचे खासदार उदयनराजे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उद्घाटन होत आहे यात अजिबात गैर नाही. परंतु विरोधकांना गोंधळ घालण्यासाठी हातात कोणतेच मुद्दे नसल्यामुळे व उदयनराजेंची राजकीय पटलावरती होत असलेली यशस्वी घौडदौड ही पाहवत नसल्यामुळे अनेकांनी या भूखंड खरेदीचे भांडवल करुन, वाढदिवसाचा माहोल रोखण्याचा कुटील डाव आखला आहे. जे विरोधक भूखंडाचा मुद्दा उचलून धरत आहेत. त्यांना नगरपालिका मोठी व्हावी, नगरपालिकेला भव्यदिव्य इमारत असावी असे अजिबात वाटत नाही. नगरपालिकेच्या प्रस्तावित इमारतीसंदर्भातच विरोधकांचा असा पवित्रा असेल किंवा इमारत होऊच नये असे वाटत असेल तर सातारा शहरातील लोकांच्याबद्दल यांना अजिब���त आस्था नाही हेच येथे स्पष्ट होते.\nखासदार श्री.छ. उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवरायांचे 13 वे वंशज आहेत. त्यांच्या प्रेमापोटी सदरचा भूखंड हा नगरपालिकेला दिला गेला आहे. खासदार उदयनराजेंचा वाढदिवस पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या मैदानावरती भव्यदिव्य अशा स्वरुपामध्ये होत असताना खरेतर कसलाही मनात आकस न ठेवता व कोणतेही राजकारण न आणता विरोधकांसह तमाम जनतेने वाढदिवस अत्यंच चांगला कसा होईल या पध्दतीचा चांगुलपणा दाखवायला हवा. खासदार उदयनराजे यांच्यासाठी महाराष्ट्रभरातून येणा-या दिग्गज राजकारणी लोकांच्यासमोर तमाम सातारकरांनी एकजूट दाखवून व खासदारांच्या पाठीशी उभे राहून राजकारणाच्या पलीकडेसुध्दा सातारची जनता खासदाराच्यावरती किती प्रेम करते हा संदेश कृतीतून दिला पाहिजे. मात्र असे करण्याऐवजी केवळ आणि केवळ उदयनराजेंच्या वाढदिवसाला भव्यदिव्य स्वरुप प्राप्त होऊ नये. लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण व्हावा आणि दिग्गज नेते या वाढदिवसाला येऊ नयेत यासाठी हा भूखंडाचा मुद्दा पुढे केला आहे. भूखंड कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे हे नंतर केव्हाही ठरविता येऊ शकते. परंतु विरोधकांना एवढी घाई का आणि कशासाठी झाली आहे असा प्रश्न उपस्थित झाला तर विरोधकांची मने अजिबात साफ नाहीत हेच यातून पुढे येत आहे. त्यामुळे तमाम सातारकरांनी कसलाही संभ्रम न करुन घेता शनिवार दि. 24 फेब्रुवारीला खासदार उदयनराजेंचा वाढदिवस मोठया दिमाखात कसा साजरा करता येईल असा प्रयत्न करावा असे आवाहनही उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.\nPrevious articleआंदोलनाच्या दणक्यामुळे नविआच्या सर्व मागण्या मान्य\nNext articleमुख्यमंत्री दौर्‍याच्या अनुषंगाने सातारा पालिकेची जिल्हाधिकार्‍यांकडून झाडाझडती\nउपळवे येथील वांजळी तलावाचे भूमिपूजन संपन्न\nफलटण पालिकेच्या ‘पठाणी’ करवसुलीच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारणार : मितेश खराडे\nशुक्राचार्य भारती यांचे निधन\nसचिन ज्या मैदानात क्रिकेट शिकला, त्या मैदानाच्या पॅव्हेलियनला सचिनचं नाव\nसातारा लोकसभा : पैजेच्या विड्यासाठी आकडेमोड ; कोण मारणार बाजी याबाबत...\nमतदान केल्यानंतर पंतप्रधानपदाच्या ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणतात…\nLoksabha Election 2019 : मुंबईतील महत्त्वाच्या लढती, सहा मतदारसंघांचा आढावा\nनाना लवकरच करणार तेलुगु सिनेसृष्टीत पदार्पण\nमिस्टर रामराजेंच्या बालहट्टामुळे उदयनराजे नाही, तर राष्ट्रवादी ‘बॅकफूटवर’ \n‘एसी’च्या कुलिंगला सरकार लावणार लगाम \nपूजा सावंतला स्माइल फाऊंडेशनचा पुरस्कार\nसचिन ज्या मैदानात क्रिकेट शिकला, त्या मैदानाच्या पॅव्हेलियनला सचिनचं नाव\nसातारा लोकसभा : पैजेच्या विड्यासाठी आकडेमोड ; कोण मारणार बाजी याबाबत...\nमतदान केल्यानंतर पंतप्रधानपदाच्या ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणतात…\nसचिन ज्या मैदानात क्रिकेट शिकला, त्या मैदानाच्या पॅव्हेलियनला सचिनचं नाव\nअगली फिल्म ‘ड्रीम गर्ल’ में सीता, द्रौपदी और राधा का किरदार...\nमिस्टर रामराजेंच्या बालहट्टामुळे उदयनराजे नाही, तर राष्ट्रवादी ‘बॅकफूटवर’ \nउपळवे येथील वांजळी तलावाचे भूमिपूजन संपन्न\nखा. उदयनराजे हे राजकारणातील चालते बोलते मुक्त विद्यापीठ : देवेंद्र फडणवीस,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/mns-chief-raj-thackeray-slams-chandrakant-patil-and-uddhav-thackeray-in-pune-rally/articleshow/71584744.cms", "date_download": "2019-11-17T22:57:15Z", "digest": "sha1:2HEC5RTCYC6ZPQ57PUCHUNFIAPGBEPYC", "length": 16865, "nlines": 172, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "raj thackeray: शिवसेना भाजपपुढे लाचार: राज - mns chief raj thackeray slams chandrakant patil and uddhav thackeray in pune rally | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nशिवसेना भाजपपुढे लाचार: राज\n'कोल्हापूर, सांगलीत पूर आला आणि तिथला सरकारमधील एक मंत्री कोथरूडपर्यंत वाहत आला' असा सणसणीत टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता लगावला. पाटलांचा उल्लेख 'चंपा' असा गर्दीतून झाल्यानंतर या चंपाची चंपी मनसेचा येथला उमेदवार करेल, असेही राज म्हणाले. भाजपपुढे शिवसेना लाचार झाली आहे, असा हल्लाही राज यांनी चढवला.\nशिवसेना भाजपपुढे लाचार: राज\nपुणे : 'कोल्हापूर, सांगलीत पूर आला आणि तिथला सरकारमधील एक मंत्री कोथरूडपर्यंत वाहत आला' असा सणसणीत टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता लगावला. पाटलांचा उल्लेख 'चंपा' असा गर्दीतून झाल्यानंतर या चंपाची चंपी मनसेचा येथला उमेदवार करेल, असेही राज म्हणाले. भाजपपुढे शिवसेना लाचार झाली आहे, असा हल्लाही राज यांनी चढवला.\nपुणे विभागातील मनसे उमेदवारांच्या प्रचारासाठी राज यांची पुण्यातील महात्मा ज्योत���बा फुले मंडईत सभा झाली. या सभेत बोलताना राज यांनी भाजप व शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. कोल्हापूर, सांगलीत पूर आला. कोकणालाही पुराचा फटका बसला. राज्यात इतकी भीषण स्थिती असताना व लोकांची घरे वाहून जात असताना सरकार मात्र तेव्हा प्रचारात मग्न होते, असे सांगत राज यांनी कोथरूडमधून निवडणूक लढत असलेल्या कोल्हापूरकर चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केले.\nउद्धव यांची पुन्हा नक्कल\nराज ठाकरे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची नक्कल करत शिवसेनेवर शरसंधान केले. पुण्यात शिवसेना नावाचं काही दिसतच नाहीय. भाजपवाले रोज त्यांची इज्जत काढताहेत, असे नमूद करत 'आमची इतकी वर्षे सडली पण आता यापुढे तसं होणार नाही. राज्यात आम्ही एकहाती भगवा फडकवू', या उद्धव यांच्या घोषणेचे काय झाले, असा सवाल राज यांनी केला. नाशिक, पुण्यासारख्या शहरांत शिवसेनेला भाजप एकही जागा सोडत नाही. काय करून ठेवलंय हे शिवसेनेचं. शिवसेना लाचार झालीय. बाळासाहेब असते तर हे करण्याची कुणाची हिम्मत झाली नसती. ते कशाला, मी असतो तरीही भाजपवाल्यांची हिम्मत झाली नसती, असे राज म्हणाले.\n> अमोल यादव नावाच्या मुलाने विमान बनवलं. मुख्यमंत्र्यांकडे जाऊन त्याने सगळी माहिती दिली. ते वा..वा.. म्हणाले. ठाणे जिल्ह्यात जमीन देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. मात्र अनेकदा हेलपाटे मारूनही ही जमीन काही त्याला मिळाली नाही. शेवटी कंटाळून तो अमेरिकेत गेला आणि आज तिथे त्याला जागाही देण्यात आलीय आणि आर्थिक मदत देण्याचेही त्यांनी कबूल केलेय. हेच का तुमचे मेक इन इंडिया आणि मेक इन महाराष्ट्र\n> शिवस्मारकाची घोषणा काँग्रेस सरकारच्या काळात झाली. नंतर ते गेले आणि 'हे' आले. यांनीही तेच आश्वासन दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे समुद्रात कुठेतरी फुलं वगैरे टाकून आले. स्मारकाचा मात्र आजही पत्ता नाही. तिकडे त्यांच्या गुजरातमध्ये मात्र या काळात ३ हजार कोटी रुपये खर्च करून सरदार पटेलांचा भव्य पुतळा उभाही करण्यात आला. शिवरायांचं स्मारक केवळ निवडणुकीचं नाटक बनवून ठेवलं आहे.\n> केंद्रात बहुमतातलं सरकार असतानाही देश खाली खाली जात आहे. नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्णयामुळेच ही परिस्थिती ओढवली आहे. देशाची आर्थिक स्थिती आज भीषण आहे. ज्या वेगाने नोकऱ्या जात आहेत, ते पाहता प्रत्येक तरुण��च्या मनात 'माझी नोकरी कधीही जाऊ शकते' ही धाकधूक आहे. सरकारचं चुकीचं धोरणच याला कारणीभूत आहे.\n> सरकारने घोषणा केलेल्या स्मार्टसिटीचे काय झाले. पुण्यासारख्या शहरात लोकांच्या घराघरात पाणी भरतं, हजारो वाहने वाहून जातात...ही तुमची स्मार्ट सिटी आहे का\nपंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस पुण्यात मुक्कामी\nआपलं उद्दिष्ट सरकार आणणं; कुणाला मुख्यमंत्री करणं नाही: गडकरी\nहडपसरमध्ये अपघातात दोन ठार\nभाजपचे १५ आमदार संपर्कात; मेगा नव्हे मेरिट भरती होणार: पाटील\nऑटो सेक्टरमधील मंदी एवढी मोठी नाही\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nबारा वर्षांनी मिळाला हक्कांचा लाभ\nशिष्यवृत्तीचे अर्ज कॉलेजमध्येच पडून\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nशिवसेना भाजपपुढे लाचार: राज...\nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी ‘कडू’...\nमान्सूनचा राज्यातूनपरतीचा प्रवास सुरू...\nडान्सच्या वेडापायी‘त्याने’ गाठले पुणे...\nतक्रारदाराने स्वतः केस चालवून जिंकला दावा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/loksabha-2019-mns-chief-raj-thackeray-slams-pm-modi-over-pulwama-attack-satara/", "date_download": "2019-11-17T22:31:08Z", "digest": "sha1:P6EY3MIM3YHP2PV2MFMHNFUUGTTO25A6", "length": 13619, "nlines": 155, "source_domain": "policenama.com", "title": "निवडणूकीसाठीच ४० जवान मारले का ? राज ठाकरेंचा सवाल - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n करणीच्या संशयातून पुतण्यानं काक���चं ‘शिर’ केलं…\n होय, राष्ट्रवादीच्या बैठकीत ‘मी पुन्हा येईन’,…\nसोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या भेटीनंतरच सत्ता स्थापनेचा निर्णय, ‘या’…\nनिवडणूकीसाठीच ४० जवान मारले का \nनिवडणूकीसाठीच ४० जवान मारले का \nसातारा : पोलीसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याच्या भाषणात वारंवार पुलवामा हल्ल्याचा उल्लेख करतात. मोदींना प्रचार करता यावा म्हणून आमचे ४० जवान मारले का प्रचारात भाषण करता यावीत म्हणून पुलवामा घडविण्यात आलं का प्रचारात भाषण करता यावीत म्हणून पुलवामा घडविण्यात आलं का असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी साताऱ्यातील सभेत उपस्थित केला.\nराज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहांविरोधात मोहिम उघडली आहे. राज ठाकरेंनी पुराव्यांनिशी आपल्या सभांमधून भाजपवर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची आधीची विधानं आणि त्यांचे व्हिडीओ दाखवून हल्लाबोल केला आहे.\nसाताऱ्यातील सभेत त्यांनी मोदींवर तोफ डागली. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेलं भाषण स्क्रीनवर दाखवला. सीआरपीएफ, लष्कर, पोलीस सर्वकाही सरकारच्या ताब्यात असताना दहशतवादी सीमा ओलांडतात कसे त्यांना पैसा कुठून येतो त्यांना पैसा कुठून येतो सर्व यंत्रणा तुमच्या हातात आहेत. मग हे सगळं कसं काय होतं सर्व यंत्रणा तुमच्या हातात आहेत. मग हे सगळं कसं काय होतं मोदींनी तेव्हा हे प्रश्न उपस्थित केले होते. आता मोदींनी याच प्रश्नांची उत्तरे द्यावीत. असं राज ठाकरे म्हणाले.\nएअर स्ट्राईकवरून मोदी राजकारण करतात. पाकिस्तानला धडा शिकविल्याचं म्हणतात. मग पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान भारताचे पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदीच व्हावेत असे का म्हणतो. मोदींच्याच सत्ताकाळात सर्वाधिक जवान शहिद झाले आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री असताना पाकिस्तानला लव्ह लेटर लिहीणं बंद करा असं म्हणणारे, त्यांनी एक मारला तर चार मारा म्हणणारे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर नवाज शरीफ यांना शपथविधी सोहळ्याला बोलवतात. वाट वाकडी करून अचानक नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाचा केक भरवायला जातात. त्याच्याकडे बिर्याणी खातात. मोदी हे सर्व करत असताना शहिद जवानांच्या कुटुंबाला काय वाटत असेल असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.\n‘ही’ चिमुरडी अभिनेत्री झाली 17 वर्षांची, तिचे ग्लॅमरस फोटो प���हून व्हाल दंग\nवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने १ लाख ६ हजारांची लाच घेणारे ‘ते’ दोन ‘पंटर’ जाळ्यात\nशिवसेनेला गंभीर ‘परिणाम’ भोगावे लागतील, भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा…\n महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेचं ‘सरकार’ येणार, HM अमित शहा यांनी…\n उद्या दिल्लीत सोनिया गांधी – शरद पवारांची भेट\nशिवसेनेने राष्ट्रवादीची साथ सोडावी हीच बाळासाहेबांना खरी आदरांजली : रामदास आठवले\nडॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्यानंतरही ‘बिग…\n गाण्यानंतर आता ‘रॅम्प’ वॉक आणि…\n‘वॉर’च्या यशानंतर वाणी कपूर म्हणाली –…\n‘HOT’ अ‍ॅक्ट्रेस ‘शमा सिकंदर’नं शेअर…\n चा ‘धुरळा’, मराठी कलाकारांनी…\nशिवसेनेला गंभीर ‘परिणाम’ भोगावे लागतील, भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा…\nवाराणसी : वृत्तसंस्था - महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेतून भाजप आणि शिवसेनेतील वाद विकोपाला गेले आहेत. केंद्रीय आरोग्य…\n महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेचं ‘सरकार’ येणार, HM…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटला नसल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट…\n करणीच्या संशयातून पुतण्यानं काकाचं ‘शिर’ केलं…\nठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - काकाने करणी केल्यामुळे वडिलांचा मृत्यू झाल्याच्या संशयातून पुतण्याने मित्रांच्या मदतीने…\nशिवसेनेची ‘चिंता’ आणखी वाढली, काँग्रेसच्या…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटता सुटत नसल्याने शिवसेनेची धाकधूक वाढत चालली आहे.…\n उद्या दिल्लीत सोनिया गांधी – शरद पवारांची…\nपुणे : पोलीनामा ऑनलाइन - राज्यातील सत्ताकोंडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nशिवसेनेला गंभीर ‘परिणाम’ भोगावे लागतील, भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा…\n ‘त्या’ आमदाराच्या संपत्तीत फक्त दीड वर्षात तब्बल 185…\n शिवसेनेच्या खासदारांबाबत ‘ही’ चर्चा\nप्रेमसंबंधात ‘त्या’ फोटोमुळे ‘वितुष्ट’,…\nमहापौर पदासाठी उपनगरातूनही ‘इच्छुक’, पद देताना भाजप…\nशिवसेनेला गंभीर ‘परिणाम’ भोगावे लागतील, भाजपच्या केंद्रीय मं��्र्याचा ‘इशारा’\n होय, भाजप खासदार ‘बेपत्ता’ झाल्याची ‘पोस्टरबाजी’, ‘जिलेबी’ खाताना दिसले…\n ‘बलून’ सिलिंडरच्या स्फोटात 12 वर्षाच्या मुलीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://tmnnews.com/author/admin/", "date_download": "2019-11-17T22:29:18Z", "digest": "sha1:WYKQOLWGAZO4Z6FVNMXKRHK4XRLOHRLV", "length": 6038, "nlines": 132, "source_domain": "tmnnews.com", "title": "admin", "raw_content": "\nसचिन ज्या मैदानात क्रिकेट शिकला, त्या मैदानाच्या पॅव्हेलियनला सचिनचं नाव\nसातारा लोकसभा : पैजेच्या विड्यासाठी आकडेमोड ; कोण मारणार बाजी याबाबत...\nमतदान केल्यानंतर पंतप्रधानपदाच्या ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणतात…\nLoksabha Election 2019 : मुंबईतील महत्त्वाच्या लढती, सहा मतदारसंघांचा आढावा\nसनी देओलचा गुरुदासपूरमधून उमेदवारी अर्ज दाखल, सनीकडे आहे ‘इतकी’ संपत्ती\n1 मई 2020 को रिलीज होगी वरुण धवन और सारा अली...\nअगली फिल्म ‘ड्रीम गर्ल’ में सीता, द्रौपदी और राधा का किरदार...\nज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जींचा भाजपात प्रवेश\nनाना लवकरच करणार तेलुगु सिनेसृष्टीत पदार्पण\nसुरेश रैनाचे ‘हे’ विक्रम कोणीच मोडू शकत नाही\nसचिन ज्या मैदानात क्रिकेट शिकला, त्या मैदानाच्या पॅव्हेलियनला सचिनचं नाव\nसातारा लोकसभा : पैजेच्या विड्यासाठी आकडेमोड ; कोण मारणार बाजी याबाबत...\nमतदान केल्यानंतर पंतप्रधानपदाच्या ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणतात…\nLoksabha Election 2019 : मुंबईतील महत्त्वाच्या लढती, सहा मतदारसंघांचा आढावा\nगडचिरोली : नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात १५ जवान शहीद\nसातारा लोकसभा : पैजेच्या विड्यासाठी आकडेमोड ; कोण मारणार बाजी याबाबत...\nसाताऱ्यातील रस्त्यावर फुलले बहावा, शिरीष, गुलमोहर…\nऑस्ट्रेलियात भारताचा ऐतिहासिक मालिका विजय\nसचिन ज्या मैदानात क्रिकेट शिकला, त्या मैदानाच्या पॅव्हेलियनला सचिनचं नाव\nसातारा लोकसभा : पैजेच्या विड्यासाठी आकडेमोड ; कोण मारणार बाजी याबाबत...\nमतदान केल्यानंतर पंतप्रधानपदाच्या ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणतात…\nसचिन ज्या मैदानात क्रिकेट शिकला, त्या मैदानाच्या पॅव्हेलियनला सचिनचं नाव\nअगली फिल्म ‘ड्रीम गर्ल’ में सीता, द्रौपदी और राधा का किरदार...\nमिस्टर रामराजेंच्या बालहट्टामुळे उदयनराजे नाही, तर राष्ट्रवादी ‘बॅकफूटवर’ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%86-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2/", "date_download": "2019-11-17T23:38:36Z", "digest": "sha1:TQETEGDKFPMGFBCCSUYV5BKF75KVYFI4", "length": 3729, "nlines": 60, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आ. पाशा पटेल Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\n#ShutdownPatanjali ने पतंजलीचे रामदेव बाबा नेटकंऱ्याच्या निशाण्यावर\nशेतकऱ्यांना मदत वाढवून मिळण्यासाठी राज्यपालांना भेटणार : अजित पवार\nशरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल – नवाब मलिक\nफडणवीसांच्या नेतृत्वात बदल नाही – रावसाहेब दानवे\nतुटपुंजी मदतीमुळे खर्चही निघणार नाही – आमदार धनंजय मुंडे\n‘हा’ कायदा तयार झाला की, मी स्वतः राजकारणातून निवृत्त होईन : गिरिराज सिंह\nTag - आ. पाशा पटेल\nशरद पवारांची नियतच खोटी – पाशा पटेल\nमुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकरी संपाला पाठींबा दिलाय. मी एक शेतकरी असल्याने संपाला पाठींबा देतोय. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतं...\nभाजप राष्ट्रवादीला बीड जिल्ह्यात आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत\nबीड: सुरेश धस यांना आपल्या गोटात सामील करून घेतल्यानंतर भाजप राष्ट्रवादीला बीड जिल्ह्यात आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे .धस यांच्यानंतर राष्ट्रवादी...\n#ShutdownPatanjali ने पतंजलीचे रामदेव बाबा नेटकंऱ्याच्या निशाण्यावर\nशेतकऱ्यांना मदत वाढवून मिळण्यासाठी राज्यपालांना भेटणार : अजित पवार\nशरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल – नवाब मलिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2019-11-17T23:38:42Z", "digest": "sha1:2Y6BAFMI722WJ22INJNQ7GQLKGD7FUJ5", "length": 3301, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कार्यकारी अभियंता गायकवाड Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\n#ShutdownPatanjali ने पतंजलीचे रामदेव बाबा नेटकंऱ्याच्या निशाण्यावर\nशेतकऱ्यांना मदत वाढवून मिळण्यासाठी राज्यपालांना भेटणार : अजित पवार\nशरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल – नवाब मलिक\nफडणवीसांच्या नेतृत्वात बदल नाही – रावसाहेब दानवे\nतुटपुंजी मदतीमुळे खर्चही निघणार नाही – आमदार धनंजय मुंडे\n‘हा’ कायदा तयार झाला की, मी स्वतः राजकारणातून निवृत्त होईन : गिरिराज सिंह\nTag - कार्यकारी अभियंता गायकवाड\nखड्डेमुक्त रस्ते मोहिमेत कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर होणार कारवाई –चंद्रकांत पाटील\nजळगाव : जळगाव जिल्ह्यात खड्डेमुक्त रस्ते मोहिम यशस्वी करण्यासाठी येत्या 15 डिसेंबरपर्यंत सर्व प्रमुख रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी संबंधित यंत्रणेने अधिक गतीने...\n#ShutdownPatanjali ने पतंजलीचे रामदेव बाबा नेटकंऱ्याच्या निशाण्यावर\nशेतकऱ्यांना मदत वाढवून मिळण्यासाठी राज्यपालांना भेटणार : अजित पवार\nशरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल – नवाब मलिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%8F%E0%A4%B8/", "date_download": "2019-11-17T23:38:30Z", "digest": "sha1:CTUSPPKV5LZT77M3QWJQVS7EZL2G4AJU", "length": 3139, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बीडीजेएस Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\n#ShutdownPatanjali ने पतंजलीचे रामदेव बाबा नेटकंऱ्याच्या निशाण्यावर\nशेतकऱ्यांना मदत वाढवून मिळण्यासाठी राज्यपालांना भेटणार : अजित पवार\nशरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल – नवाब मलिक\nफडणवीसांच्या नेतृत्वात बदल नाही – रावसाहेब दानवे\nतुटपुंजी मदतीमुळे खर्चही निघणार नाही – आमदार धनंजय मुंडे\n‘हा’ कायदा तयार झाला की, मी स्वतः राजकारणातून निवृत्त होईन : गिरिराज सिंह\nराहुल गांधींचा वायनाड मधून उमेदवारी अर्ज दाखल, रोड शोच्या दरम्यान अपघात\nटीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आज वायनाड येथून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राहुल गांधी यांच्या...\n#ShutdownPatanjali ने पतंजलीचे रामदेव बाबा नेटकंऱ्याच्या निशाण्यावर\nशेतकऱ्यांना मदत वाढवून मिळण्यासाठी राज्यपालांना भेटणार : अजित पवार\nशरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल – नवाब मलिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%AA%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A1/", "date_download": "2019-11-17T23:37:57Z", "digest": "sha1:WBYUVSU2SPD2G7HYKNYDV4DSD2GVAULS", "length": 3201, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "विश्वनाथ पऱ्हाड Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\n#ShutdownPatanjali ने पतंजलीचे रामदेव बाबा नेटकंऱ्याच्या निशाण्यावर\nशेतकऱ्यांना मदत वाढवून मिळण्यासाठी राज्यपालांना भेटणार : अजित पवार\nशरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल – नवाब मलिक\nफडणवीसांच्या नेतृत्वात बदल नाही – रावसाहेब दानवे\nतुटपुंजी मदतीमुळे खर्चही निघणार नाही – आमदार धनंजय मुंडे\n‘हा’ कायदा तयार झाला की, मी स्वतः राजकारणातून निवृत्त होईन : गिरिराज सिंह\nTag - विश्वनाथ पऱ्हाड\nशेतकऱ्यांच्या प्रश्नांवर छावा संघटनेचा पैठणमध्ये शेतकरी बचाव बैलगाडी मोर्चा\nपैठण / प्रतिनिधी: शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर आज अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने पैठण तहसिल कार्यालयावर जिल्हाध्यक्ष किशोर शिरवत पाटील यांच्या...\n#ShutdownPatanjali ने पतंजलीचे रामदेव बाबा नेटकंऱ्याच्या निशाण्यावर\nशेतकऱ्यांना मदत वाढवून मिळण्यासाठी राज्यपालांना भेटणार : अजित पवार\nशरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल – नवाब मलिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/-iti-/articleshow/21252814.cms", "date_download": "2019-11-17T22:13:16Z", "digest": "sha1:73UVX6OQ66I5WVM26GWZO7LS7LSGUPPA", "length": 13494, "nlines": 169, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Aurangabad + Marathwada News News: ऑनलाइन ITI प्रवेश अडकले - | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nऑनलाइन ITI प्रवेश अडकले\n'आयटीआय'च्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होऊन महिना होत आला, तरी अद्याप पहिल्या फेरीलाच सुरुवात होऊ शकलेली नाही. १९ फेब्रुवारीला पहिली फेरी सुरू होणार होती; परंतु अद्याप ही फेरी 'ऑनलाइन' प्रक्रियेत अडकलेली आहे.\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\n'आयटीआय'च्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होऊन महिना होत आला, तरी अद्याप पहिल्या फेरीलाच सुरुवात होऊ शकलेली नाही. १९ फेब्रुवारीला पहिली फेरी सुरू होणार होती; परंतु अद्याप ही फेरी 'ऑनलाइन' प्रक्रियेत अडकलेली आहे. त्यामुळे आयटीआय प्रवेशासाठी इच्छुक राज्यातील लाखो विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेकडे डोळे लाऊन बसले आहेत.\nव्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाने यंदापासून आयटीआयचे प्रवेश 'ऑनलाइन' करण्याचा निर्णय घेतला; परंतु प्रवेशापासून रखडेली ही प्रक्रिया रुळावर येण्यास तयार नाही. प्रारंभी प्रवेश प्रक्रिया २४ जूनपासून सुरू होणार होती; परंतु सर्व्हर खराब झाल्याने हा मुहूर्त रखडला. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना www.dvet.gov.in व www.maharojgar.in या दोन वेबसाइटवर 'ऑनलाइन' प्रवेश अर्ज भरून घेण्यात आले. वारंवार 'वेबसाइट' हँग होत होती. प्रवेशप्रक्रिया कशीबशी सुरू झाली, प्रवेश अर्ज भरण्यासाठी मुदतवाढही देण्यात आली; परंतु अद्यापही ती सुरळीत होऊ शकलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मात्र हाल होत आहेत. १९ फेब्रुवारीपासून प्रवेशाचा पहिला टप्पा सुरू होणार होता. त्यासाठी विद्यार्थ्यांना अॅलॉटमेंट लेटर व संस्थांना सिलेक्शन लिस्ट देण्यात येणार होती. यातील कुठलीच प्रक्रिया झालेली नाही. विद्यार्थी, पालक औद्योगिक संस्थांमध्ये खेटा मारत आहेत, तर संस्थांनाही कुठल्या प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे गोंधळाचे वातावरण आहे. सर्व्हर केव्हा सुरळीत होणार आणि प्रवेशाला केव्हा सुरुवात होईल, हे अद्याप अनिश्चित आहे.\nशुक्रवारी पहिली फेरी सुरू होणार होती. ती सुरू झालेली नाही. विद्यार्थी, पालक विचारपूस करण्यासाठी येत आहेत. ही फेरी लवकरच सुरू होईल.\nएस. बी. गोसावी, प्राचार्य,\nशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औरंगाबाद\nतीन विमानांची ‘ईमरजेंसी लँडिंग’\nवीज बिल ऑनलाइन भरताना खबरदारी घ्या\nबीड: भीषण अपघातात ७ जागीच ठार, ३ जखमी\n८० हजाराची लाच घेताना पोलीस निरीक्षक अटकेत\nहरणाबरोबर खेळत पत्ते; बसले होते दोन चित्ते\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nमुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम: शिंदे\nLive updates बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन: उद्धव ठाकरे शिवतिर्थावर; बाळासाहेबांच्या..\nपाऊस गेला, देवेंद्रांनाही घेऊन गेला; राष्ट्रवादीचा व्हिडिओ व्हायरल\nशरद पवार उद्या सोनिया गांधींना भेटणार; राज्यातील सत्ताकोंडी फुटणार\nजीएसटी चोरीचे रॅकेट उघड; एकाला अटक\nमटा न्यूज अॅलर्ट स��स्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nऑनलाइन ITI प्रवेश अडकले...\nहदगाव - हिमायतनगर : ओला दुष्काळ जाहीर करा...\nमीटर वाचनातील चूक : वीज ग्राहकाला फटका...\nपत्नीला पेटवणा-या पतीला जन्मठेप...\nमारहाणीच्या विविध घटनांत तिघे जखमी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/others/like-share-readers-own-page/story-of-trip/articlelist/28624980.cms?curpg=2", "date_download": "2019-11-17T22:30:10Z", "digest": "sha1:EJBO4T7WNJ44XKYM72JP5VHVQLGG2NET", "length": 8865, "nlines": 183, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 2- Story of Trip, Like and Share Marathi News | Maharashtra Times", "raw_content": "\nनसतेस घरी तू जेव्हा\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nदरा पेंडसे, खोपोलीसाधारण १९६५-६६चा तो काळ होता तेव्हा मी कॉलेजमध्ये बीएससीच्या शेवटच्या वर्षाला शिकत होतो...\nपाण्याचा खळखळाट अन् गार वारा\nइच्छा पूर्ण करणारे इच्छापूर मंदिर\nनिसर्ग सान्निध्यातले अनमोल क्षण\nसामाजिक जाणीवेची एक सहल\nमन प्रसन्न करणारं नेपाळ\nआहुपे घाटमार्गे भीमाशंकरची भटकंती\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nएका ट्रिपची गोष्ट या सुपरहिट\nगायिका गीता माळी यांचे अपघाती निधन\nLive updates महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच कायम: महाराष्ट...\nमहाराष्ट्र सत्तापेच Live: आघाडीच्या नेत्यांमध्ये किमान समान ...\nपवारांच्या 'त्या' वक्तव्यामुळं शिवसैनिकांमध्ये नाराजी\nगायिका गीता माळी यांची शेवटची फेसबुक पोस्ट व्हायरल\nमटा ५० वर्षांपूर्वी - अपोलो १२ चे उड्डाण\nइंदिरा-निजलिंगप्पा भेट नवी दिल्ली\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/05/blog-post_142.html", "date_download": "2019-11-17T23:05:43Z", "digest": "sha1:FNIKUCPWKWW5BPLNA6VJU7L3F3QS56KQ", "length": 21013, "nlines": 52, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "दख��� वाढती व्यापार तूट आणि महागाई - Lokmanthan", "raw_content": "\nHome / Latest News / दखल / संपादकीय / दखल वाढती व्यापार तूट आणि महागाई\nदखल वाढती व्यापार तूट आणि महागाई\nलोकसभेच्या निवडणुकीत राजकीय पक्षांनी अर्थव्यवस्थेबाबत फारसं भाष्य केलं नाही. आता निवडणूक अंतिम टप्प्यात असतानाही देशातील महागाई, पावसाचे विरळ होत चाललेले ढग आणि वाढती वित्तीय तूट याबाबत कुणीच बोलत नाही. दुसरीकडं जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या भावात होत असलेली वाढ आणि इराणकडून कच्चं तेल आयात करण्यावर असलेली बंदी कधीही महागाईच्या आगीत तेल ओतू शकते. रविवारनंतर पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत वाढ झाली, तर सर्वसामान्यांच्या नाराजीचा स्वर उंचावलेला असेल.\nभारतात अगोदरच आयात जास्त आणि निर्यात कमी असा व्यापार असल्यानं तो तुटीचाच असतो. कच्चं तेलं आणि सोन्याच्या आयातीमुळं जादा आयातीवर जादा परकीय चलन खर्च करावं लागतं. कच्च्या तेलावरचं अवलंबित्त्व कमी करून देशांतर्गत उत्पादन वाढविणं आणि अपारंपरिक ऊर्जा स्तोत्रांचा वापर वाढविणं हे दोन पर्याय होते; परंतु आता देशांतर्गत उत्पादनही कमी झालं आहे. गरजेच्या 57 टक्के कच्चं तेल आयात करीत होतो, ते प्रमाण आता 82 टक्क्यांवर गेलं आहे. भारतातील वाहनांची संख्या 25 कोटींहून अधिक आहे. कच्च्या तेलाचा वाढता वापर आणि प्रदूषण अशी दोन्ही संकटं त्यामुळं निर्माण झालेली असताना व्यापारी तूट वाढवायलाही आयात कारणीभूत ठरत असते. अमेरिका वगळली, तर अन्य देशांच्या बाबतीत आपला व्यापार असमतोल आहे. चीनशी असलेल्या आपल्या व्यापारात तर दरवर्षी पन्नास अब्ज डॉलरची तूट आहे. ती कमी करण्याकडं आपलं पाहिजे तेवढं लक्ष नाही. चालू आर्थिक वर्षांच्या सुरुवातीलाच व्यापार तूट विस्तारली आहे. निर्यातीतील किरकोळ वाढ आणि तुलनेत आयातीतील वाढतं प्रमाण यामुळे एप्रिलमधील व्यापार तूट 15.33 अब्ज डॉलरवर गेली आहे. आयात-निर्यातीतील ही दरी गेल्या पाच महिन्यातील उच्चांकी टप्प्यावर पोहोचली आहे. निर्यातीतील वाढीचं समाधान मिळू नये, असाच आपला व्यापार आहे. एप्रिल 2018 मधील देशाच्या व्यापारकलविषयक आकडेवारी बुधवारी जाहीर झाली. त्यानुसार, गेल्या महिन्यात निर्यात 0.64 टक्क्यांनी घसरून 26 अब्ज डॉलर नोंदली गेली आहे. ती गेल्या सलग चौथ्या महिन्यात रोडावली आहे. अभियांत्रिकी वस्तू, रत्ने तसंच दागिने, चामडे तसंच अन्य वस्त��ंसाठीची भारताबाहेरील मागणी कमी झाल्याचा फटका निर्यातीवर झाला आहे. गेल्या महिन्यात आयात 4.5 टक्क्यांनी वाढली आहे. ती गेल्या सहा महिन्यांतील सर्वाधिक राहिली आहे. खनिज तेल तसंच सोन्याच्या वाढत्या मागणीनं यंदाच्या एप्रिलमधील आयात 41.1 अब्ज डॉलरवर गेली आहे. परिणामी व्यापार तूट नोव्हेंबर 2018 नंतर प्रथमच विस्तारली आहे. तेल आयात गेल्या महिन्यात 9.26 टक्क्यांनी वाढत 11.38 अब्ज डॉलरवर गेली आहे, तर बिगर तेल आयात 2.78 टक्क्यांनी वाढली आहे. सोने आयात गेल्या महिन्यात तब्बल 54 टक्क्यांनी झेपावत 3.97 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. ऐन सण-समारंभ, लग्नादी मुहूर्तामुळे मौल्यवान धातूसाठीची वाढती मागणी नोंदली गेली आहे. गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे.\nभारताच्या सेवा क्षेत्रातील निर्यात गेल्या आर्थिक वर्षअखेर 6.6 टक्क्यांनी वाढली आहे. मार्च 2019 मध्ये या क्षेत्राची विदेशातील मागणी 17.94 अब्ज डॉलपर्यंत गेली आहे. रिझर्व्ह बँकेनं बुधवारी जाहीर केल्यानुसार, सेवा क्षेत्राची आयातही वाढून 11.37 अब्ज डॉलर झाली आहे. त्यात यंदा 10.55 टक्के भर पडली आहे. परिणामी सेवा क्षेत्रातील तूट 6.58 अब्ज डॉलर राहिली आहे. देशाच्या सकल उत्पादनात सेवा क्षेत्राचा हिस्सा 55 टक्के आहे. या क्षेत्रात समावेश असलेल्या माहिती तंत्रज्ञान, पर्यटन, आदरातिथ्य आदींच्या प्रोत्साहनासाठी केंद्र सरकारनं गेल्या वर्षांत पाच हजार कोटी रुपयांचं सहाय्य देऊ केलं होतं. आयात वाढत असताना दुसरीकडं महागाईही वाढत चालली आहे. रिझर्व्ह बँकेनं अपेक्षित धरलेल्या चार टक्क्यांपेक्षा महागाईचा दर कमी असला, तरी सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे. त्याचं कारण दुष्काळी परिस्थिती आणि पावसाला होणारा विलंब यामुळं अन्नधान्याच्या आणि भाजीपाल्याच्या भावांत वाढ होत आहे. अन्नधान्याच्या किमती वरच्या टप्प्यावर राहूनही इंधन तसंच निर्मित वस्तूंच्या मागणीअभावी किमती कमी झाल्यानं एप्रिलमधील घाऊक महागाई दर 3 टक्क्यांच्या आसपास स्थिरावू शकला आहे. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित गेल्या महिन्यातील महागाईचा दर 3.07 टक्के नोंदला गेला आहे. वर्षभरापूर्वीच्या 3.62 टक्के तसंच आधीच्या महिन्याच्या तुलनेत तो सावरला आहे. घाऊक महागाई दर फेब्रुवारी 2019 मध्ये 3 टक्क्यांच्या आत, 2.93 टक्के होता. गेल्या महिन्यात अन्नधान्याच्या किमतीतील महागाई मार्चमधील 5.68 टक्क्यांवरून 7.37 टक्क्यांवर पोहोचली आहे. डिसेंबर 2018 पासून सलग पाच महिने अन्नधान्याच्या किमतीत वाढ सुरूच आहे. डिसेंबर 2018 पासून भाज्यांच्या किमतीही वाढल्या असून त्या एप्रिल 2019 मध्ये 40.65 टक्क्यांपर्यंत झेपावल्या आहेत. पाच महिन्यांपूर्वी त्या उणे स्थितीत होत्या. मार्चमध्ये त्या 28.13 टक्क्यांपर्यंत होत्या.\nअन्नधान्याच्या गटात बटाटे, कांदे तसंच फळांच्या दरांमध्ये घसरण नोंदली गेली आहे, तर ऊर्जा व इंधन गटातील वस्तूंच्या किमतीही काहीशा स्थिरावल्या आहेत. गेल्या महिन्यात डिझेल तसंच पेट्रोलच्या किमतीही काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती मात्र चढय राहिल्या आहेत. निर्मित वस्तूंच्या किमतीही निम्म्यानं कमी होत 2 टक्क्यांच्या आत स्थिरावल्या आहेत. सहा महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर पोहोचलेला गेल्या महिन्यातील किरकोळ महागाई दर सोमवारीच स्पष्ट झाला. प्रामुख्यानं अन्नधान्याच्या किमतीतील वाढीमुळं नव्या वित्त वर्षांच्या सुरुवातीचा किरकोळ ग्राहक किंमत निर्देशांक 3 टक्क्यांनजीक पोहोचला आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणासाठी निर्णायक ठरणारा हा दर आगामी व्याजदराबाबत काय भूमिका घेतो, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.\nशेतकरी कर्जमाफी, गरिबांसाठी उत्पन्न हमी योजना, दिवाळखोर वीज कंपन्यांसाठी उदय योजनेअंतर्गत रोख्यांचा भार वगैरे माध्यमातून विविध राज्यांची वित्तीय स्थिती गंभीररीत्या ढासळली असून, त्यातून उद्भवणार्‍या संभाव्य जोखीमेबाबत रिझर्व्ह बँकेनं इशारा दिला आहे. लोकानुनयाच्या घोषणा सर्वंच राजकीय पक्षांनी केल्या. शेतकरी अगोदरच अडचणीत असताना कर्जमाफीच्या घोषणांमुळं शेतकर्‍यांनी वसुलीला फारसा प्रतिसाद दिला नाही. आता त्यातच आता बँका शेतकर्‍यांना दारात उभं करायला तयार नाहीत. त्याचा परिणाम आगामी खरीप हंगामातील शेतीच्या भांडवलावर होऊ शकतो.\nराज्यांच्या वित्तीय स्थितीतील बिघाडाच्या कारणांमध्ये प्रामुख्यानं, निवडणुकांआधी मतपेटीवर डोळा ठेवून आलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या योजना, समाजातील गरीब घटकांना खूश करण्यासाठी योजलेल्या कार्यक्रमांचा समावेश रिझर्व्ह बँकेनं केला आहे. उदय योजनेतून बुडत्या वीज कंपन्यांना वाचविण्यासाठी झालेल्या रोखे खरेदीनंही राज्यांचं आर्थिक कंबरडं मोडून काढलं आह���. विधानसभा निवडणुकांमध्ये मोजावी लागलेली राजकीय किंमत पाहता, अनेक भाजपशासित राज्य सरकारांनी ग्रामीण भागातील असंतोष आणि शेतकरी आंदोलनांच्या पार्श्‍वभूमीवर त्या समाजघटकांना सवलतींचा सपाटा सुरू केला. हे सर्व प्रकार म्हणजे ‘भिकार आर्थिक व्यवस्थापना’चे नमुने असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. शक्तिकांत दास हे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्त होण्यापूर्वीपासून 15 व्या वित्त आयोगाचे सदस्य आहेत. त्यांनी यापूर्वीच राज्यवार वित्त आयोग असावेत, अशी शिफारस केली आहे. राज्यांच्या सार्वजनिक कर्जाच्या स्थितीवरही कठोरपणे लक्ष ठेवलं जाण्याबाबत ते आग्रही आहेत. राज्यांना प्राप्त होणार्‍या महसुलाच्या तुलनेत व्याजदरात घट होऊनही, सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत एकूण कर्जाचं प्रमाण वाढण्यावर त्यांनी बोट ठेवलं. खुल्या बाजारातून कर्ज उचल करण्यात राज्यांपुढील आव्हानं आणि समस्या यावरही विशेष ध्यान देणं आवश्यक असल्याचं रिझर्व्ह बँकेकडून सूचित करण्यात आलं.\nसरकार निर्माण होणारच, शरद पवारांनी आमदारांसमोर व्यक्त केला विश्‍वास\nराष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी चिंता काही करायची नाही मुंबई निवडणूकपूर्व युती असलेल्या भाजप-शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळूनही शिव...\nहा तर सेनेविरुद्ध भाजपचा दुर्योधनी कावा: शिवसेना\nमुंबई सध्याच्या राजकारणात सब घोडे बारा टके. या न्यायाने साधनशूचितेच्या गप्पा मारणारेच सगळ्यात जास्त गोंधळ आणि भेसळ करत आहेत, अशा शब्दा...\nशिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपचा गेम ऑफ पेशन्स\nमुंबई राज्यातील सत्ता स्थापनेसाठी भाजप अनुकूल नसला, तरी भाजप शिवसेनेला कोंडित पकडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भाजपने सत्ता स्थापनेतून माघ...\nमुंबई महापालिकेत काँग्रेसला उपमहापौरपद मिळणार\nमुंबई मुंबई महापालिकेतही नवी राजकीय समीकरण जुळविण्याची तयारी सुरु आहे. मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रव...\nराज्यात लवकरच स्थिर सरकार देऊ : संजय राऊत\nमुंबई राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थान व्हावे, यासाठी मुख्य भूमिका निभावत असलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/dagdi-chawl-2/articleshow/71533341.cms", "date_download": "2019-11-17T22:48:17Z", "digest": "sha1:XGUCUNEUH45FG7WQNP7ZC7M7T47RVQDW", "length": 12894, "nlines": 156, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "दगडी चाळ: 'रिल' डॅडी इन 'रिअल' दगडी चाळ - dagdi chawl 2 | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\n'रिल' डॅडी इन 'रिअल' दगडी चाळ\nगाड्यांचा ताफा... 'त्यांची' दिमाखदार एन्ट्री... नावाचा जयघोष... 'त्या' चेहऱ्याची एक झलक पाहण्यासाठी जमलेली लोकांची गर्दी... कुणी पाया पडतंय, तर कुणी हार घालतंय... असे एकंदरच जल्लोषमय वातावरण नुकतेच दगडी चाळीत पाहायला मिळाले.\n'रिल' डॅडी इन 'रिअल' दगडी चाळ\nगाड्यांचा ताफा... 'त्यांची' दिमाखदार एन्ट्री... नावाचा जयघोष... 'त्या' चेहऱ्याची एक झलक पाहण्यासाठी जमलेली लोकांची गर्दी... कुणी पाया पडतंय, तर कुणी हार घालतंय... असे एकंदरच जल्लोषमय वातावरण नुकतेच दगडी चाळीत पाहायला मिळाले. त्याला कारणही तसे होते. 'डॅडी' आपल्या चाळीत परत आले होते. विचारात पडला ना आश्चर्यचकित होऊ नका, कारण हे 'डॅडी' होते, अभिनेते मकरंद देशपांडे. हुबेहूब 'डॅडीं'सारखाच पेहराव, नजरेत तोच दरारा, रुबाबदार चाल. सर्वांनाच त्यांच्यात 'डॅडीं'चा भास झाला. खरं तर मकरंद देशपांडे यांचे 'दगडी चाळीत' येण्याचे कारणच खास होते. नवरात्रीनिमित्त तिथे जाऊन त्यांनी देवीची आरती करत, २०२० मध्ये प्रदर्शित होणाऱ्या संगीता अहिर मुव्हीज निर्मित 'दगडी चाळ २' या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली. या वेळी गवळी कुटुंबीयही उपस्थित होते.\nजेव्हापासून 'दगडी चाळ २'ची घोषणा करण्यात आली तेव्हापासूनच या चित्रपटाविषयी उत्सुकता होती. त्यानंतर उत्सुकता होती, ती या चित्रपटात कोणाची वर्णी लागणार याची. अखेर हे गुपितही उलगडले. मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी आणि पूजा सावंत हेच त्रिकूट पुन्हा 'दगडी चाळ २' मध्ये दिसणार असून दगडी चाळीतल्या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने 'डॅडीं'चा, अर्थात मकरंद देशपांडेंचा 'फर्स्ट लूक' समोर आला आहे. आता 'दगडी चाळ २'मध्ये काय पाहायला मिळणार, हे मात्र औत्सुक्याचे ठरणार आहे. नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती संगीता अहिर आणि क्रिश अहिर यांनी केली आहे, तर चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत कणसे यांचे आहे. सर्वार्थानेच वजनदार असणारा 'दगडी चाळ २' ही प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात नक्कीच यशस्वी होईल.\nगायिका गीता माळी यांची शेवटची फेसबुक पोस्ट व्हायरल\nलग्नाच्या वाढदिवशी सोनाली बेंद्रे भावुक; पतीचे मानले आभार\nराष्ट्रपती राजवटीवर रितेश देशमुखचे मत, म्हणाला...\n'राम'नामाचा टॉप; वाणी कपूरवर भडकले फॅन्स\nतीन उकडलेल्या अंड्यांचं बिल झालं १ हजार ६७२\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:दगडी चाळ|डॅडी|अभिनेते मकरंद देशपांडे|Makarand Deshpande|Dagdi chawl\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nपुन्हा एकत्रकाही वर्षांपूर्वी आलेला 'थ्री\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n'रिल' डॅडी इन 'रिअल' दगडी चाळ...\nगायक रोहित राऊतचा ‘रिअली’ प्रयोग...\nबाला विरुद्ध उजडा चमन... बॉक्स ऑफिसवर होणार दोन टकल्यांची टक्कर...\nआयुषमानच्या 'बाला'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/others/mt-50-years-ago/-b-new-president-of-congress-bangalore-b-congress/articleshow/71689447.cms", "date_download": "2019-11-17T23:43:32Z", "digest": "sha1:DKPW772U7457HOQ47N4FOMLHRHGU5QPH", "length": 13251, "nlines": 165, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mt 50 years ago News: \\Bकाँग्रेसचा नवा अध्यक्ष बंगलोर\\B - काँग्रेसचा - \\ b new president of congress bangalore \\ b - congress | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\n\\Bकाँग्रेसचा नवा अध्यक्ष बंगलोर\\B - काँग्रेसचा\n\\Bकाँग्रेसचा नवा अध्यक्ष बंगलोर\\B - काँग्रेसचा नवा अध्यक्ष निवडण्यासाठी काँग्रेस महासमितीची त्वरित बैठक घेण्याची मागणी करणाऱ्या पंतप्रधान गटाच्या ...\nबंगल��र\\B - काँग्रेसचा नवा अध्यक्ष निवडण्यासाठी काँग्रेस महासमितीची त्वरित बैठक घेण्याची मागणी करणाऱ्या पंतप्रधान गटाच्या हालचालीबद्दल येथे झालेल्या सिंडिकेट गटात तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली. ही मागणी म्हणजे काँग्रेस अध्यक्षाविरुद्धचा छुपा विश्वासदर्शक ठराव असून हे कृत्य शिस्तभंगाचे असल्याने त्याविरुद्ध कठोर कारवाई केली जावी, अशी आज श्री. निजलींगप्पा यांच्याकडे जोरदार मागणी झाली.\nनवी दिल्ली \\B- संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पंतप्रधानांना जास्तीत जास्त अडचणीत आणण्याचे सिंडिकेटचे डावपेच असले तरी श्री. निजलिंगप्पा यांना वर्षअखेरपूर्वी काँग्रेस अध्यक्षपदावरून काढून पक्षाची यंत्रणा स्वतःकडे घेण्याच्या इंदिरा गांधी त्यांचे पाठीराखे त्यांच्या हालचालीत काही फरक झालेला नाही. श्रीमती इंदिरा गांधींनी आज संध्याकाळी आपल्या ज्येष्ठ सहकाऱ्यांची बराच वेळ विचारविनिमय केला.\nबेळगाव -\\B महाराष्ट्र-म्हैसूर सीमाप्रश्नाची सरकारने आता वेळीच दखल न घेतल्यास हा प्रश्न सोडवण्यासाठी निर्वाणीचे प्रचंड आंदोलन उभारले जाईल, असा गंभीर इशारा आज सरकारला देण्यात आला. आज येथे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे भरलेल्या बेळगाव शहर व तालुक्याच्या प्रचंड मिळाव्यात हा ठराव संमत झाला. शंकरराव उमराणीकर अध्यक्षस्थानी होते व हजारावर कार्यकर्ते हजर होते.\nबॉन - विली ब्रान्ट यांची आज पश्चिम जर्मनीचे चान्सलर म्हणून निवड झाली आहे.\nठेवींची सुरक्षितता, त्याचा योग्य विनियोग आणि कर्जाची योग्य मुदतीत परतफेड या तीन सूत्रावर बँकेचे यश अवलंबून असते, असे विचार मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी येथे व्यक्त केले. जनता कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँकेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.\n(२२ ऑक्टोबर, १९६९च्या अंकातून)\nमटा ५० वर्षांपूर्वी:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nमटा ५० वर्षापूर्वी-​मुख्यमंत्र्यांना अपयश\nमटा ५० वर्षांपूर्वी - इंदिराजींची हकालपट्टी\nमटा ५० वर्षांपूर्वी - अपोलो १२ चे उड्डाण\nमटा ५० वर्षापूर्वी- निजलिंगप्पा उपपंतप्रधान\nमटा ५० वर्षांपुर्वी - इंदिरा आणि बाळ ठाकरे यांची भेट\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी य���गलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\n\\Bपहिली लढाई जिंकली नवी दिल्ली\\B - काँग्रेस\nमटा ५० वर्षांपूर्वी - नेहरू पारितोषिक\nमटा ५० वर्षांपूर्वी - अपोलो १२ चे उड्डाण\nमटा ५० वर्षांपूर्वी - इंदिराजींची हकालपट्टी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n\\Bकाँग्रेसचा नवा अध्यक्ष बंगलोर\\B - काँग्रेसचा...\nमटा ५० वर्षांपूर्वी-केरळ सरकारवर गंडांतर...\nमटा ५० वर्षांपूर्वी- दंगली रोखण्यासाठी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/aurangabad-city", "date_download": "2019-11-17T23:20:25Z", "digest": "sha1:JASISWKHFL5TWQB7C2UJ5C2LY2MMZ6YD", "length": 21626, "nlines": 283, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "aurangabad city: Latest aurangabad city News & Updates,aurangabad city Photos & Images, aurangabad city Videos | Maharashtra Times", "raw_content": "\n'त्या' उमेदवाराला पुन्हा नगरसेवकपद कसे\nमुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंत...\n‘माझ्या मुलाच्या भविष्याचे काय\n१५० वादग्रस्त पोस्ट ब्लॉक\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nनियंत्रण रेषेजवळ जवान हुतात्मा\n'सर्व मुद्द्यांवर चर्चा करू'\nपोपचा कौटुंबिक जिव्हाळ्यावर भर\nगोटबाया राजपक्षे श्रीलंकेचे नवे अध्यक्ष\nश्रीलंकेत राजपक्षे विजयी, भारतावर काय परिण...\nभारतीय विमान संकटात; पाकने केली मदत\nश्रीलंकेत राजपक्षे यांचेपारडे जड\nएअर इंडिया विक्रीसाठीमार्च २०२०चे उद्दिष्ट\nदरमहा किमान पेन्शन७५०० करण्याची मागणी\nएअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत वि...\n'मुंबई इंडियन्स'मधून युवराजसह १२ खेळाडू करारमुक्त\nभावाचा फटकार नाकावर,खेळाडू रक्तबंबाळ\nमैदानात घुसलेल्या चाहत्याला विराटने वाचवलं...\nमयांक अग्रवाल, शमीची कसोटी क्रमवारीत झेप\nक्रिकेटपासून दूर असलेला धोनी 'या' खेळात व्...\nटी-२०: पृथ्वी शॉचे बंदीनंतर अर्धशतकी कमबॅक...\nआयुष्मानचा 'बाला' लवकरच १०० कोटी क्लबमध्ये\nविश्रांतीचा सल्ला असूनही १८ तास काम करतात ...\nतीन उकडलेल्या अंड्यांचं बिल झालं १ हजार ६७...\nगणितज्ञ वशिष्ठ यांचे निधन; हृतिक रोशननं व्...\nवर मराठी कलाकारांचे स्पष्टी...\n'सायना'च्या शूटिंगदरम्यान परिणीती चोप्रा ज...\nनव्या जोमानं करा सुरुवात\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nपोस्ट खात्यात ५ हजार जागांची भरती सुरू\nकरिअर, मातृत्व आणि मी\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nकरिअर, मातृत्व आणि मी\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी..\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान ..\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षका..\nकर्नाटकातील रायचूरमध्ये दिवसा उजे..\nमॉर्निंग वॉकसाठी गेला; कारने उडवले\nशिवसेनेच्या गडात इच्छुकांची भाऊगर्दी\nशिवसेनेचा पारंपरिक गड असलेल्या औरंगाबाद (पश्चिम) मतदारसंघात इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी उमेदवारीचे संकेत दिल्याने विद्यमान आमदार संजय शिरसाट यांची अडचण होण्याची शक्यता आहे.\nमोदींची पर्यटनवाढ योजना औरंगाबादेतून सुरू करा\n'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यटन क्षेत्राचा विकास करण्याची योजना जाहीर केली आहे. या योजनेची सुरुवात ऐतिहासिक महत्त्व असलेल्या औरंगाबाद शहरापासून करावी, औरंगाबाद विमानतळावरून लवकरात लवकर दिल्ली आणि मुंबईसाठी विमान सेवा सुरू करावे,' असी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी बुधवारी लोकसभेत चर्चेदरम्यान केली.\nऔरंगाबादला पावसाने झोडपले, घरांमध्ये पाणी शिरले\nशहरात रात्री पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी साचलेले पाणी घरांत घुसल्याच्या घटना शहरात घडल्या. जयभवानीनगर, सिडकोत एन ४ राठी कॉर्नर, बायजीपुरा, माता कॉर्नर, एन 8 आझाद चौक गील्टी सोसायटी, उल्कानगरीत बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेसमोर घरात पाणी घुसल्याबद्दल अग्नीशमन विभागाला मदत मागण्यासाठी कॉल आले होते.\nचोख पोलीस बंदोबस्तात नववर्षाचे स्वागत\nबोचरी थंडी, एकमेकांना स्वागतासाठी उठणारे हात, हॅपी न्यू इयरची साद आणि कडक पोलिस बंदोबस्त...महत्त्वाच्या प्रत्येक चौकात वाहनधारकांची तपासणी...मद्यपींवर रात्री उशिरापर्यंत दाखल होणारे गुन्हे...पहाटे पाचपर्यंत बीअर बारला परवानगी असताना पोलिसांनी तरुणाईंना केलेला अटकाव...थर्टी फर्स्टच्या मध्यरात्रीनंतर फसफसणारा उत्साह...हेच चित्र होते नवर्षाच्या स्वागताचे...\nपहिल्या टप्प्यात धावणार २५ सिटी बस\nस्मार्ट सिटी मिशन अंतर्गत पहिल्या टप्प्यात २५ सिटी बस चालवण्यात येतील, असे संकेत एस. टी. महामंडळाकडून मिळाले आहेत. सध्या सिटी बस सुरू करण्यासाठी तांत्रिक बाबींची पूर्तता केली जात आहे. नवीन बसद्वारे मार्ग तपासणीनंतर झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात २५ बस चालविण्यात येणार आहेत. मनुष्यबळाकरिता एस. टी. महामंडळाच्या मुंबई कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. गरज पडल्यास भरती प्रक्रिया राबविण्याची तयारी आहे.\nऔरंगाबाद शहराला अतिवृष्‍टीने झोडपले\nतब्बल एक महिन्यानंतर शहरात पावसाने गुरुवारी (१६ ऑगस्ट) पुनरागमन केले. शहरात गुरुवारी धो-धो पाऊस पडला. सकाळी आठ वाजता सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरूच होता. दरम्यान, शहरात अतिवृष्‍टीची नोंद करण्यात आली आहे. चिकलठाणा वेधशाळेत ६६.३ मिमी. पावसाची नोंद करण्यात आली.\nपुन्हा तीन दिवसाआड पाणीपुरवठा\nशहरात पुन्हा तीन दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 'एमआयएम'च्या नगरसेवकांनी शुक्रवारी आंदोलन केल्यावर महापालिकेच्या आयुक्तांनी तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे शहरवासीयांना आठवड्यातून एकदाच पाणी मिळेल.\nवाहनांच्या खिडक्यावर लावण्यात येणारे ब्लॅक फिल्म वापरावर आळा घालण्याबाबत सर्वोच्च न्यायलयाने आदेश दिले आहे.\nम टा प्रतिनिधी, औरंगाबादकचराकोंडीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असताना, शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत.\nकचरा खदान भागात टाका, मुख्यमंत्र्यांचे आदेश\nऔरंगाबादच्या कचरा प्रश्नावर तात्पुरता तोडगा काढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खदान भागात कचरा टाकण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. औरंगाबादच्या कचरा प्रश्नावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली.\nरस्ते टेंडर मंजुरी ‘ऐनवेळी’\nदीडशे कोटींच्या रस्त्यांच्या निविदा (टेंडर) मंजुरीसाठी स्थायी समितीच्या बैठकीत ऐनवेळी आणण्याचा हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, पालिकेचे प्रशासनाने देखील टेंडर मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आणली आहे.\nकचराकोंडी पाठोपाठ शहरात पाणीबाणी निर्माण झाली आहे. ढोरकीनच्या जवळ ७०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीत पुन्हा बिघाड झाल्यामुळे जुन्या शहरातील पाणीपुरवठा संकटात सापडला आहे.\nउद्यापासून संसदेचं अधिवेशन; मंदीवरून केंद्राची घेरेबंदी\n'मुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम'\nअयोध्येचा निकाल: जस्टिस नजीर यांना झेड सुरक्षा\nनक्षलवाद्यांकडे ड्रोन; गोळ्या घालण्याचे आदेश\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nपाऊस देवेंद्रांनाही घेऊन गेला; NCPचा व्हिडिओ\nअयोध्या: मुस्लीम पक्षकारांची पुनर्विचार याचिका\nसेना 'एनडीए'बाहेर; भाजपकडून शिक्कामोर्तब\nभविष्य १५ नोव्हेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/holiday", "date_download": "2019-11-17T22:21:00Z", "digest": "sha1:SN5OZ6CRAD3FP2QPSH6IAGFWLOBVPPTS", "length": 28961, "nlines": 306, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "holiday: Latest holiday News & Updates,holiday Photos & Images, holiday Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nमुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम: शिंद...\n'मी पुन्हा येईन'; शिवसैनिकांच्या फडणवीस या...\nसत्तापेच कायम; शिवसेनेसोबत जाण्यास सोनिया ...\nकुणी आम्हाला शहाणपणा शिकवू नये; राऊत यांचा...\nशिवरायांचे 'स्वामित्व' कुणा एका पक्षाकडे न...\nफडणवीसांनी सेनेला करून दिली हिंदुत्वाची आठ...\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nसंसदेत बेरोजगारीवरही चर्चा व्हावी: मोदी\nनक्षलवाद्यांकडून ड्रोनचा वापर; गोळ्या घालण...\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\nअयोध्या: जस्टिस नजीर यांना झेड सुरक्षा\nश्रीलंकेत राजपक्षे विजयी, भारतावर काय परिणाम\nभारतीय विमान संकटात; पाकने केली मदत\nश्रीलंकेत राजपक्षे यांचेपारडे जड\nअनिल अंबानी यांचा राजीनामा\nएअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत विकणार: अर...\nPMC बँक घोटाळा: भाजपचे माजी आमदार तारासिंग...\nRcom तोट्यात, अनिल अंबानींचा राजीनामा\nश्रीमंतांच्या यादीत बिल गेट्स पुन्हा नंबर ...\nभारतीय खरेदीदारांना खुणावतेय लंडन\nग्राहक व्यय सर्वेक्षण लांबणीवर\n'मुंबई इंडियन्स'मधून युवराजसह १२ खेळाडू करारमुक्त\nभावाचा फटकार नाकावर,खेळाडू रक्तबंबाळ\nमै��ानात घुसलेल्या चाहत्याला विराटने वाचवलं...\nमयांक अग्रवाल, शमीची कसोटी क्रमवारीत झेप\nक्रिकेटपासून दूर असलेला धोनी 'या' खेळात व्...\nटी-२०: पृथ्वी शॉचे बंदीनंतर अर्धशतकी कमबॅक...\nआयुष्मानचा 'बाला' लवकरच १०० कोटी क्लबमध्ये\nविश्रांतीचा सल्ला असूनही १८ तास काम करतात ...\nतीन उकडलेल्या अंड्यांचं बिल झालं १ हजार ६७...\nगणितज्ञ वशिष्ठ यांचे निधन; हृतिक रोशननं व्...\nवर मराठी कलाकारांचे स्पष्टी...\n'सायना'च्या शूटिंगदरम्यान परिणीती चोप्रा ज...\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nपोस्ट खात्यात ५ हजार जागांची भरती सुरू\nपरदेशात शिक्षणाच्या काय संधी\nआर्थिक नियोजनाचं करिअर- सुचित्रा सुर्वे ले...\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nवेळ शत्रू की मित्र\nसहज मी सतत, सम मी स्वतंत्र\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nवेळ शत्रू की मित्र\nसहज मी सतत, सम मी स्वतंत्र\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी..\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान ..\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षका..\nकर्नाटकातील रायचूरमध्ये दिवसा उजे..\nमॉर्निंग वॉकसाठी गेला; कारने उडवले\nताडोबात १९ दिवसांत २० हजार पर्यटकांची सफारी\nहमखास व्याघ्रदर्शनासाठी प्रसिद्ध असलेला ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात मागील १३ दिवसांत सुमारे २० हजारांवर पर्यटकांनी सफारी केली. त्यामुळे दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये सर्वाधिक पर्यटकांनी भेट दिलेल्या व्याघ्रप्रकल्पांमध्ये ताडोबा अव्वल राहिला आहे. डिसेंबरपासून पुढील दीड महिना प्रकल्प ख्रिसमस आणि नववर्षाच्या निमित्ताने फुलण्याचे संकेत सूत्रांनी दिले आहेत.\nअयोध्या निकाल: पुण्यात दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी\nअयोध्या खटल्यावर सुप्रीम कोर्ट आज निकाल जाहीर करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पुण्यातील दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर सकाळच्या सत्रातील शाळा केवळ १० वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत.\nसर्व पोलिसांच्या सुट्ट्या केल्या रद्द\nयेत्या १० नोव्हेंबरला 'ईद ए मिलाद' असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी यासाठी राज्यभरातील सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत़\n'या' महिन्यात तब्बल १२ दिवस बँक��� बंद राहणार\nजर तुम्हाला बँकांसंबंधी काही कामं असतील तर लवकर उरकून घ्या. या महिन्यात तब्बल १२ दिवस बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर ही माहिती देण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यात एक, दोन नव्हे तर १२ दिवस बँका बंद राहणार आहेत. या १२ दिवसात आठ सुट्ट्या आणि चार रविवार यांचा समावेश आहे.\nओटीटी दिवाळीत सुट्टीवर; एकही नवी वेबसीरिज आली नाही\nखास दिवसाचं औचित्य साधून वेब सीरिज प्रदर्शित करण्याचा फंडा ओटीटी प्लॅटफॉर्मने आजमावला आहे. दिवाळीसारख्या मोठ्या सणाच्या दिवसांमध्ये मात्र हे चित्र काहीसं उलटं पाहायला मिळत आहे. त्यामुळे दिवाळीत ओटीटी प्लॅटफॉर्म सुट्टीवर गेल्याचं दिसतंय.\n​​रोजच्या रोज दहा-बारा तास शूटिंग करणाऱ्या डेली सोपमधल्या अनेक कलाकारांना यंदाच्या दिवाळीत सुट्टीचा धमाका अनुभवता येणार आहे.\nसंप, निवडणुका... या आठवड्यात चार दिवस बँका बंद\nमहाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमुळे २१ ऑक्टोबर रोजी आलेली सुट्टी, २२ ऑक्टोबर रोजी बँकांनी पुकारलेला संप, चौथ्या शनिवारची सुट्टी आणि पुन्हा रविवारची सुट्टी यामुळे राज्यात चार दिवस बँका बंद राहणार असून केवळ तीन दिवसच बँकांचं कामकाज सुरू राहणार असल्याने बँकांची महत्त्वाची कामे उरलेल्या तीन दिवसात उरकून टाका.\nविधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी राज्य सरकारने एका अधिसूचनेद्वारे २१ ऑक्टोबर २०१९ या मतदानाच्या दिवशी सर्व विधानसभा मतदारसंघांत ...\n'वॉर' जोरदार; पहिल्या दिवशी विक्रमी कमाई\nहृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ या जोडगोळीच्या 'वॉर' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर एंट्रीलाच जोरदार मुसंडी मारली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५५.३५ कोटींची कमाई करत आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी 'वॉर'च्या पहिल्या दिवसाच्या कमाईचा आकडा ट्विटरवर शेअर केला आहे.\nऑक्टोबर महिन्यात ११ दिवस बँका बंद राहणार\nऑक्टोबर महिन्यात तब्बल ११ दिवस बँका बंद राहणार आहेत. पुढील महिन्यात गांधी जयंती, राम नवमी, दसरा, दिवाळी, भाऊबीज यासारखे मोठे सण आहेत. या महिन्यात महत्त्वाचे सणवार असल्याने ११ दिवस बँका बंद राहणार असून महिन्याभरात केवळ २१ दिवस बँकांचे कामकाज होणार आहे.\nबँकांना ऑक्टोबरमध्ये ११ दिवस सुट्ट्या\nऑक्टोबरमध्ये बँकेची कामे हात��वेगळी करण्याचे नियोजन करीत असाल, तर बँकांच्या सुट्ट्यांकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. याचे कारण म्हणजे या महिन्यात बँका नेहमीपेक्षा अधिक दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. त्यातच ऑक्टोबरमध्ये दसरा आणि दिवाळी आदी मोठे सणही आल्याने बँका जवळपास ११ दिवस बंद राहणार आहेत.\nनिवडणूक प्रशिक्षणासाठी 'या' शाळेला सुट्टी\nयेत्या महिन्यात राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे अनेक शाळांमधील शैक्षणिक कामे खोळंबली असतानाच दादरमधील एका शाळेतील सुमारे ९० टक्के शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामावर करण्यात आल्यामुळे सर्वांना आज, शुक्रवारी होणाऱ्या प्रशिक्षणासाठी हजर राहावे लागणार आहे. परिणामी या शाळेला सुटी द्यावी लागली आहे.\nगडचिरोलीला अतिवृष्टीचा इशारा; शाळांना सुट्टी\nगडचिरोली जिल्ह्यात गुरुवारी तिसऱ्या दिवशी पूर परिस्थिती ओसरली असली, तरी भामरागड-आलापल्ली मार्गावरील बांडीया नदीवरील पूरपरिस्थितीमुळे या भागाचा संपर्क तुटला आहे. दरम्यान येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाने अतिवृष्टीमुळे प्रशासनाने जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर केली आहे.\nसुट्ट्या पैशांवरून बिर्याणी विक्रेत्या भावांना मारहाण\nसुटे पैसे देण्यास नकार दिल्याने तिघांनी बिर्याणी विक्रेत्या दोघा भावांना मारहाण केल्याची घटना घोडबंदर रोडवर घडली आहे. यातील एका आरोपीने लोखंडी झारा मारल्याने दोघा भावांपैकी एकजण जखमी झाला असून आरोपीविरुद्ध कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसुट्ट्यांमुळे पुण्यात स्वारगेट स्थानकात गर्दी\nपुढील दीड महिन्यात बँका 'या' दिवशी बंद राहणार\nबँकेतील कामे करण्यासाठी गैरसोय होऊ नये यासाठी ग्राहकांनी आधीच खबरदारी घेणे गरजेचे आहे. पुढील दीड महिन्यात बँकांना रविवार वगळता अन्य दिवशी सुट्टी आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात देशातील बँका ५ ते ६ दिवस बंद राहणार आहेत.\nठाण्यात मुसळधार,पालिका शाळांना सुट्टी जाहीर\nठाणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये बंद ठेवण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले आहे. दरम्यान संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी पालिका हद्दीमधील सर्व शाळांना सुट्टी जाहिर केली आहे.\nहॉलिडे पॅकेजच्या नावाखाली फसवणूक\nहॉलिडे पॅकेज आणि जीम मेंबरशिप देण्याच्या बहाण्याने उच्चशिक्षित गृहिणीला अडीच लाखांचा गंडा घालण्यात आला. कल्याणीनगर आयटीपार्क येथे मागील तीन महिन्यांमध्ये हा प्रकार घडला आहे.\nअतिवृष्टीचा इशारा, मुंबई-ठाण्यात शाळांना सुट्टी\n​​गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या अस्मानी संकटामुळे मुंबईची दाणादाण उडाली आहे. त्यातच हवामान खात्याने आज अतिवृष्टीचा इशारा दिल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई-ठाण्यातील शाळा- महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच आजच्या दिवशी घेतल्या जाणाऱ्या परीक्षा नंतर घेण्यात येणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.\nसैफ, तैमूरला सोडून करीना भारतात परतली\nअभिनेत्री करीना कपूर खान पती सैफ, मुलगा तैमुर आणि करिश्मा कपूर यांच्यासोबत लंडनमध्ये सुट्टी साजरी करण्यासाठी गेली होती. पण अचानक करीनाला मायदेशी परतावे लागले. करीना अचानकपणे भारतात परतल्यामुळे अनेक चर्चा बी-टाउनमध्ये सुरू होत्या. मात्र, या चर्चांना लवकरच पूर्ण विराम मिळाला. एका रिएलिटी शोच्या चित्रीकरणासाठी करीनाला मायदेशी परतावे लागले.\nउद्यापासून संसदेचं अधिवेशन; मंदीवरून केंद्राची घेरेबंदी\n'मुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम'\nअयोध्येचा निकाल: जस्टिस नजीर यांना झेड सुरक्षा\nनक्षलवाद्यांकडे ड्रोन; गोळ्या घालण्याचे आदेश\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nपाऊस देवेंद्रांनाही घेऊन गेला; NCPचा व्हिडिओ\nअयोध्या: मुस्लीम पक्षकारांची पुनर्विचार याचिका\nसेना 'एनडीए'बाहेर; भाजपकडून शिक्कामोर्तब\nभविष्य १५ नोव्हेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ropelight.china-led-lighting.com/PRODUCT/LANG-mr/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE/%E0%A4%94%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4/40W%2080W%2090W%20%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%85%E0%A4%B0%20%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AB%20%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%88%E0%A4%A1%E0%A5%80%20%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%20%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B6%E0%A4%B0.HTM", "date_download": "2019-11-17T22:40:42Z", "digest": "sha1:XOKOSEBXOEGL6U3UXIKDZJK3FY4JT62Y", "length": 20202, "nlines": 130, "source_domain": "ropelight.china-led-lighting.com", "title": "ग्वांगडाँगच्या कारखाना > औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात > 40W 80W 90W लिनिअर वॉटरप्रूफ एलईडी दीवार वॉशर", "raw_content": "कान्नार कॅटलॉग >>>> ऑनलाइन पहा डाउनलोड .zip\nउत्पादन केंद्र | उत्पादन प्रमाणपत्र | आमच्या विषयी | आमच्याशी संपर्क साधा | पारिभाषिक शब्दावली\nग्वांगडाँगच्या कारखाना > औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात > 40W 80W 90W लिनिअर वॉटरप्रूफ एलईडी दीवार वॉशर\nइतर मॉडेल पहा >>\n1. 250W 500W स्क्वायर वॉटरप्रूफ IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-10 एलईडी भिंत वॉशर\n2. 220W स्क्वायर वॉटरप्रूफ IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-9 एलईडी भिंत वॉशर\n3. 155W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-8 एलईडी भिंत वॉशर\n4. 108W 216W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर LWW-7 एलईडी भिंत वॉशर\n5. 25W 48W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -6 एलईडी भिंत वॉशर\n6. 26W 32W 48W रेषेचा जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -5 एलईडी भिंत वॉशर\n7. 40W 80W 90W रेषेचा वॉटरप्रूफ IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -4 एलईडी भिंत वॉशर\n8. 26W 48W लिनिअर आयपी 20 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -3 एलईडी वाइड वॉशर\n9. 96W 1 9 2 वॅ रेनियर वॉटरप्रूफ आईपी65 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -2 एलईडी वाइड वॉशर\n10. 15 डब्ल्यू 25W 48W रेषेचा वॉटरप्रूफ आयपी 65 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -1 एलईडी वॉल वॉशर\n40W 80W 90W रेषेचा वॉटरप्रूफ IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -4 एलईडी भिंत वॉशर. ( 40W 80W 90W रेषेचा वॉटरप्रूफ IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -4 एलईडी भिंत वॉशर )\n40W 80W 90W रेषेचा वॉटरप्रूफ IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -4 एलईडी भिंत वॉशर\nइतर मॉडेल पहा >>\n1. 250W 500W स्क्वायर वॉटरप्रूफ IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-10 एलईडी भिंत वॉशर\n2. 220W स्क्वायर वॉटरप्रूफ IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-9 एलईडी भिंत वॉशर\n3. 155W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-8 एलईडी भिंत वॉशर\n4. 108W 216W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर LWW-7 एलईडी भिंत वॉशर\n5. 25W 48W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -6 एलईडी भिंत वॉशर\n6. 26W 32W 48W रेषेचा जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -5 एलईडी भिंत वॉशर\n7. 40W 80W 90W रेषेचा वॉटरप्रूफ IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -4 एलईडी भिंत वॉशर\n8. 26W 48W लिनिअर आयपी 20 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -3 ���लईडी वाइड वॉशर\n9. 96W 1 9 2 वॅ रेनियर वॉटरप्रूफ आईपी65 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -2 एलईडी वाइड वॉशर\n10. 15 डब्ल्यू 25W 48W रेषेचा वॉटरप्रूफ आयपी 65 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -1 एलईडी वॉल वॉशर\nचीन औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात 40W 80W 90W लिनिअर वॉटरप्रूफ एलईडी दीवार वॉशर निर्यातदार\nचीनच्या हिरव्या रंगाचे प्रकाशक, प्रकाशाच्या प्रकाशाचे नेतृत्व केले, प्रकाशाच्या प्रकाशाचे नेतृत्व केले, प्रकाशाच्या प्रकाशाचे नेतृत्व केले, पडदा प्रकाशाचे नेतृत्व केले, एलईडी लॉन लाईट, नियॉन ट्यूब, ईएल, ट्री लाईट, कॅक्टस, रबर केबल्स के नेतृत्व वाले, आकृतिबंध प्रकाश, कोकोनट पाम ट्री लाइट, नेतृत्व बल्ब, नेतृत्व दिवा, फायबर, कंट्रोलर, सजावटी प्रकाश नेतृत्व, चेन लाइट नेतृत्व, पेड़ प्रकाश\nसाठी स्रोत औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात 40W 80W 90W लिनिअर वॉटरप्रूफ एलईडी दीवार वॉशर Guzhen टाउन, Zhongshan शहर, गुआंगडॉंग प्रांत, चीन येथे उत्पादक\nएक निर्माता औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात 40W 80W 90W लिनिअर वॉटरप्रूफ एलईडी दीवार वॉशर गुझेन टाउन, झोंगशान शहर, ग्वांगडाँग प्रांतात, चीनमधून\nएक निर्माता औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात 40W 80W 90W लिनिअर वॉटरप्रूफ एलईडी दीवार वॉशर येथे GuangDong चीन\nवैशिष्ट्यीकृत चीन गुआंग्डोंग औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात 40W 80W 90W लिनिअर वॉटरप्रूफ एलईडी दीवार वॉशर उत्पादक आणि येथे सूचीबद्ध karnar प्रकाशीत द्वारे sourced आहेत\nया गटात समाविष्ट आहे: औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात 40W 80W 90W लिनिअर वॉटरप्रूफ एलईडी दीवार वॉशर\nसाठी स्रोत औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात 40W 80W 90W लिनिअर वॉटरप्रूफ एलईडी दीवार वॉशर\nसाठी उत्पादने औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात 40W 80W 90W लिनिअर वॉटरप्रूफ एलईडी दीवार वॉशर\nचीन औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात 40W 80W 90W लिनिअर वॉटरप्रूफ एलईडी दीवार वॉशर निर्यातदार\nचीन औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात 40W 80W 90W लिनिअर वॉटरप्रूफ एलईडी दीवार वॉशर घाऊक विक्रेता\nझोंगशहान औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात 40W 80W 90W लिनिअर वॉटरप्रूफ एलईडी दीवार वॉशर निर्यातदार\nझोंगशहान औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात 40W 80W 90W लिनिअर वॉटरप्रूफ एलईडी दीवार वॉशर घाऊक विक्रेता\nझोंगशहान औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात 40W 80W 90W लिनिअर वॉटरप्रूफ एलईडी दीवार वॉशर पुरवठादार आणि एलईडी दि��े, एलईडी बल्ब आणि नळी, डायोड, ऑटो प्रकाश व्यवस्था, एलईडी प्रकाशयोजना, एलईडी फ्लॅशलाइट, हॉलिडे प्रकाश, डाऊन लाईट्स, स्ट्रीट लाईट, कमाल मर्यादा, भिंतीवरील दिवे, उद्यान लाइट्स, फ्लॅशलाइट्स आणि जर्सी, छतावरील स्पॉटलाइट्स, LED वॉशिंग वॉटर , एलईडी फ्लड लाइट, एलईडी पॅननेल लाइट, एलईडी मऊ पट्टी लाइट, एलईडी लाइट, एलईडी कमाल मर्यादा, एलईडी लटकन प्रकाश, एलईडी नियॉन ट्यूब, एलईडी भूमिगत प्रकाश, एलईडी दिवा\nग्वांगडोंग औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात 40W 80W 90W लिनिअर वॉटरप्रूफ एलईडी दीवार वॉशर पुरवठादार आणि एलईडी दिवे, एलईडी बल्ब आणि नळी, डायोड, ऑटो प्रकाश व्यवस्था, एलईडी प्रकाशयोजना, एलईडी फ्लॅशलाइट, हॉलिडे प्रकाश, डाऊन लाईट्स, स्ट्रीट लाईट, कमाल मर्यादा, भिंतीवरील दिवे, उद्यान लाइट्स, फ्लॅशलाइट्स आणि जर्सी, छतावरील स्पॉटलाइट्स, LED वॉशिंग वॉटर , एलईडी फ्लड लाइट, एलईडी पॅननेल लाइट, एलईडी मऊ पट्टी लाइट, एलईडी लाइट, एलईडी कमाल मर्यादा, एलईडी लटकन प्रकाश, एलईडी नियॉन ट्यूब, एलईडी भूमिगत प्रकाश, एलईडी दिवा\nगुझेग टाउन औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात 40W 80W 90W लिनिअर वॉटरप्रूफ एलईडी दीवार वॉशर पुरवठादार आणि एलईडी दिवे, एलईडी बल्ब आणि नळी, डायोड, ऑटो प्रकाश व्यवस्था, एलईडी प्रकाशयोजना, एलईडी फ्लॅशलाइट, हॉलिडे प्रकाश, डाऊन लाईट्स, स्ट्रीट लाईट, कमाल मर्यादा, भिंतीवरील दिवे, उद्यान लाइट्स, फ्लॅशलाइट्स आणि जर्सी, छतावरील स्पॉटलाइट्स, LED वॉशिंग वॉटर , एलईडी फ्लड लाइट, एलईडी पॅननेल लाइट, एलईडी मऊ पट्टी लाइट, एलईडी लाइट, एलईडी कमाल मर्यादा, एलईडी लटकन प्रकाश, एलईडी नियॉन ट्यूब, एलईडी भूमिगत प्रकाश, एलईडी दिवा\nLED खाली प्रकाश, LED पट्टीचा प्रकाश, Guzhen टाउन, Zhongshan शहर, गुआंग्डोंग प्रांत, चीन पासून एलईडी परिस्थिती लाइट पुरवठादार आणि कारखाना\nएलईडी दीप, 3x1w, 3x3w, 3x5w, एलईडी लाइटिंग\nनेतृत्व par64, पार प्रकाश, स्टेज प्रकाश, प्रकाश नेतृत्व\nनेतृत्व रस्सी प्रकाशाचे नेतृत्व केले\nनेतृत्व दोरी प्रकाश, निबंधातील प्रकाशीत प्रकाश\nचीन एलईडी लाइटिंग, चीन उच्च पॉवर का नेतृत्व किया दीपक, नीचे एलईडी लाइट, नेतृत्व पट्टी रोशनी, Guzhen टाउन, Zhongshan सिटी, गुआंग्डोंग प्रांत, चीन से एलईडी प्रकाश का नेतृत्व किया\nGuzhen टाउन, Zhongshan शहर, गुआंग्डोंग प्रांत, चीन पासून LED खाली प्रकाश पुरवठादार आणि कारखाना\nएलईडी दिवा प्रकाश, एलईडी लाइट, LED पेन्डेंड लाईट, एलईडी सिलाईंग लाइट\nएलईडी दिवा प्रकाश, एलईडी लाइट, LED पेन्डेंड लाईट, एलईडी सिलाईंग लाइट\nनेतृत्व निऑन फ्लेक्स प्रकाश, प्रकाश नेतृत्व\nLED dmx प्रकाश, प्रकाश नेतृत्व, dmx प्रकाश\nडीएमएक्स नियंत्रक, डीएमएक्स 512 नियंत्रक\nनेतृत्व खेळ प्रकाश, नेतृत्व प्रकाश, नेतृत्व दिवा\nनेतृत्व प्रकाश, प्रकाश नेतृत्व\nनेतृत्व लॉन प्रकाश, नेतृत्व प्रकाश, उच्च शक्ती नेतृत्व\nनेतृत्व वृक्ष प्रकाश, नेतृत्व प्रकाश, नेतृत्व चेरी प्रकाश\nनेतृत्व रस्सी प्रकाश, नेतृत्व softlight, नेतृत्व प्रकाश\nनेतृत्व par64, नेतृत्व दिवा, नेतृत्व दिवा\nLED भिंत वॉशर प्रकाश\nLED ढलले टीप प्रकाश\nएलईडी रबर केबल लाइट\nएलईडी आभासी वास्तव प्रकाश\nLED नारळ पाम प्रकाश\nएलईडी नारळ खजुळाचे झाड\nआम्ही शिपमेंट खाली समर्थन\nआम्ही देयक खाली समर्थन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.dusungrefrigeration.com/mr/products/car/", "date_download": "2019-11-17T23:19:55Z", "digest": "sha1:7JAEZIKKVRTDLSRKDEJCOI3XIQNBLOQL", "length": 4849, "nlines": 191, "source_domain": "www.dusungrefrigeration.com", "title": "कार उत्पादक आणि पुरवठादार | चीन कार कारखाना", "raw_content": "\nचर्चा करणे / स्टॅटिक\nफ्रीज / उभा करणारा चित्रपट\nफ्रीज / उभा करणारा चित्रपट\nचर्चा करणे / स्टॅटिक\nउभा करणारा चित्रपट रेफ्रिजरेटर कॅबिनेट सुपरमार्केट बेट फ्रीज\nथंड खोलीत मागचा पुरवठा सुपरमार्केट ग्लास डोअर चाला\nदीप फ्रीज -40 ℃\nमांस दुकान उपकरणे सुपरमार्केट शोकेस\nचांगले रेफ्रिजरेटर व्यावसायिक पेय थंड\nव्यावसायिक उभ्या 2 काच दार फ्रीज / refrig ...\nप्रदर्शन सुपरमार्केट व्यावसायिक चांगले फ्रीज ...\nव्यावसायिक प्रदर्शन पेय थंड रेफ्रिजरेटर\nव्यावसायिक थंड पेय काच दार रेफ्रिजरेटर\nपोर्टेबल कार फ्रीज डीसी 12V\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nआम्ही नेहमी you.There you.You ओळ आम्हाला ड्रॉप करू शकता संपर्क करण्यासाठी अनेक मार्ग आहेत मदत करण्यास तयार आहेत. आम्हाला एक कॉल द्या किंवा सर्वात आपण दावे काय email.choose एक एक पाठवा.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/rahul-shaw-should-open-in-entire-test-series-vs-australia-says-sehwag-1797459/", "date_download": "2019-11-18T00:14:17Z", "digest": "sha1:CC6LEMIBUR3HHKPJNT3BDT6PF34DABO7", "length": 13838, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Rahul Shaw should open in entire Test series vs Australia says Sehwag| डावाची सुरुवात करण्यासाठी पृथ्वी शॉ-लोकेश राहुल योग्य जोडी – वि��ेंद्र सेहवाग | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंत्री उचलण्यासाठी गेलेल्या चिमुरडीला चिरडले\nशेतकऱ्याची आत्महत्या, मृतदेह जिल्हा कचेरीवर\nदहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान - मोदी\nउधळपट्टी केल्यास तिप्पट पाणीपट्टी\nविद्यार्थ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ\nडावाची सुरुवात करण्यासाठी पृथ्वी शॉ-लोकेश राहुल योग्य जोडी – विरेंद्र सेहवाग\nडावाची सुरुवात करण्यासाठी पृथ्वी शॉ-लोकेश राहुल योग्य जोडी – विरेंद्र सेहवाग\nमुरली विजयला संधी मिळण्याची शक्यता कमीच\nभारतीय संघ 6 डिसेंबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी सामने खेळण्यास सुरुवात करणार आहे. या मालिकेसाठी भारताचा माजी सलामीचा फलंदाज विरेंद्र सेहवागने मुंबईकर पृथ्वी शॉ आणि लोकेश राहुलला आपली पसंती दिली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध चारही कसोटी सामन्यांमध्ये याच दोन फलंदाजांनी डावाची सुरुवात करणं योग्य ठरेल असं मत सेहवागने व्यक्त केलं आहे. याचसोबत मुरली विजयला या मालिकेत संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याचं सेहवाग म्हणाला.\n“माझ्या मते ऑस्ट्रेलिया दौऱ्यात लोकेश राहुल आणि पृथ्वी शॉ यांनी डावाची सुरुवात करायला हवी. दोघेही आक्रमक फलंदाज आहेत, आणि त्यांनी चांगली सुरुवात केली तर भारत मोठी धावसंख्ये उभारु शकतो. जर मी भारतीय संघाचा कर्णधार असतो तर मी पृथ्वी आणि राहुलला संपूर्ण मालिकेत खेळण्याची संधी दिली असती. मुरली विजयला त्याची संधी मिळालेली आहे, त्यामुळे तो संघाबाहेर बसून वाट पाहू शकतो. राहुल-पृथ्वीपैकी एखादा फलंदाज जर सर्व सामन्यांमध्ये अपयशी झाला तर आगामी मालिकेसाठी मुरली विजयचा विचार नक्कीच करता येईल. ज्या क्षणी तुम्हाला संघातून डावललं जातं त्यावेळी बाहेर तुमची जागा घेण्यासाठी खेळाडू तयार असतात. त्यांनाही योग्य संधी मिळणं गरजेचं आहे. पृथ्वी शॉने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. त्यामुळे मुरली विजयला ऑस्ट्रेलियात संधी मिळेल असं वाटत नाही.” Cricbuzz संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत सेहवाग बोलत होता.\nअवश्य वाचा – कसोटी सामन्यात पंतऐवजी पार्थिव पटेल यष्टीरक्षक हवा, माजी भारतीय खेळाडूची मागणी\nमुरली विजयला इंग्लंड दौऱ्यात मध्यावधीतूनच डच्चू देण्यात आला होता. यानंतर घरच्या मैदानावर झालेल्या विंडीजविरुद्ध मालिकेसाठीही मुरली विजयला संघात ��ागा मिळाली नव्हती. दुसरीकडे लोकेश राहुलसाठीही यंदाचं वर्ष काही चांगलं गेलेलं नाहीये. आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये लोकेश राहुलच्या नावावर अवघ्या 420 धावा जमा आहेत. मात्र सेहवागच्या मते लोकेश राहुल आपल्या उणीवांवर काम करुन दणक्यात पुनरागमन करु शकतो. त्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ व्यवस्थापन कोणाला संधी देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.\nअवश्य वाचा – लोकेश राहुल स्वतःला बाद करण्याच्या नवीन पद्धती शोधतोय; सहायक प्रशिक्षक संजय बांगर नाराज\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nInd vs SA : कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, लोकेश राहुलला डच्चू\nआफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी गुरुवारी भारतीय संघाची घोषणा, लोकेश राहुलला डच्चू मिळणार\nपृथ्वी शॉच्या पुनरागमनाचा मुहूर्त ठरला, ‘या’ स्पर्धेतून करणार पुनरागमन\nशिखर धवनला बसवून राहुलला टी-२० मध्ये सलामीला संधी द्या \nपुलवामा हल्ल्यातील शहीदांच्या मुलांना सेहवाग देतोय क्रिकेटचे धडे\nVideo: 'मिर्झापूर २'च्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता\n'पानिपत'मधील 'मर्द मराठा' गाण्याची गायिका आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर\nसलमानसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीवर आली धुणी-भांडी करण्याची वेळ\n'हुड हुड दबंग'ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मीम्स व्हायरल\nVideo : मलायकाचा नेहा धुपियाला चप्पल मारण्याचा प्रयत्न, कारण...\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nमर्यादित षटकांसाठी आक्रमक मयंकचा पर्याय\nतीन दिवसांनंतर राज्यात गारव्यात वाढ\n‘बीकेसी कनेक्टर’मुळे नवी कोंडी\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nचंद्रपूर आणि मुंबई विभाग सर्वाधिक प्रदूषित\nसोनिया गांधी-शरद पवार भेटीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार\nअयोध्या निकालाविरोधात फेरविचार याचिका\n‘मॅरेथॉन’मध्ये सहभागी स्पर्धकांच्या वाहनांची तोडफोड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=3892", "date_download": "2019-11-17T23:46:17Z", "digest": "sha1:P4ZBA6LQ7LWCO575FZWD7T7MQGWPMBBP", "length": 13192, "nlines": 81, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nदंतेवाडा येथे दूरदर्शन वाहिनीच्या टीमवर नक्षली हल्ला, दोन पोलिसांसह दूरदर्शनच्या पत्रकाराचा मृत्यू\nवृत्तसंस्था / रायपूर : छत्तीसगड विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना नक्षलवाद्यांनी दंतेवाडा येथे हल्ला घडवून आणला आहे. दंतेवाडाच्या अरनपूर भागात नक्षलींनी दूरदर्शन वाहिनीच्या टीमवर हल्ला चढवला. यात दोन पोलीस शहीद झाले असून दूरदर्शनच्या कॅमेरामनचा मृत्यू झाला आहे. अच्युतानंद साहू असं कॅमेरामनचं नाव आहे.\nछत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यातही शनिवारी नक्षलवाद्यांनी केलेल्या अशाच प्रकराच्या हल्ल्यात चार जवानांना आपले प्राण गमावावे लागले होते. नक्षवाद्यांच्या हल्ल्यांनी दंतेवाडा, विजापूर जिल्ह्यात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. निवडणुकीचे दिवस असताना नक्षवाद्यांनी सुरू केलेल्या या कारवायांमुळे प्रशासनाचेही धाबे दणाणले आहेत.\nदूरदर्शनची टीम या भागात नेमकी कशासाठी गेली होती याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. ही टीम परतत असताना झाडीत दबा धरून बसलेल्या नक्षलींनी अचानक हल्ला चढवला. नक्षलींच्या हल्ल्याला पोलिसांनीही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. या चकमकीत दोन पोलीस शहीद झाले, तर दोन जण जखमी झाले आहेत.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nबिरसा मुंडा युवकांसाठी प्रेरणास्थान..\nराज्य लोकसेवा आयोगाच्या २०१९ परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर\nओबीसींच्या विविध मागण्यांसाठी ओबीसी महासंघाच्या वतीने गडचिरोलीत धरणे आंदोलन\nराज्यातील ११ लाख ९९ हजार ५२७ तरूण मतदार प्रथमच बजावणार मतदानाचा हक्क\nदुसऱ्या टप्प्याअंतर्गत दहा मतदारसंघात १७९ उमेदवार निवडणूक रिंगणात\nकोनसरी येथील लोहप्रकल्प उभारणीची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करा : मुख्यमंत्री\nराष्ट्रपती पोलीस पदक पुरस्कारांची घोषणा : महाराष्ट्रातील ४४ पोलिसांना पुरस्कार जाहीर\n‘मॅट' ने ६३६ पीएसआय च्या भरतीला दिली स्थगिती : फक्त ट्रेनिंगला पाठवणे होते बाकी\nपुरामुळे फसलेल्या प्रवाशांना पोलिसांनी दिला आसरा\nउद्योजकांनी सकारात्मक असणे आवश्यक : आ.डाॅ. देवराव होळी\nगडचिरोली जिल्ह्यातील ९ प्रा. आ. केंद्रांना मिळाल्या रूग्णवाहिका\nऑटोच्या अपघातातील चालकाचा मृत्यू, सात जण गंभीर जखमी\nकेरळ मध्ये महिला पोलिसांना भरदिवसा जिवंत जाळले\nशिक्षक भरतीसाठी मुलाखतींचे व्हिडीओ चित्रीकरण करणे संस्थांना बंधनकारक : ना. तावडे\nदेसाईगंज नगर परिषद च्या पथकांद्वारे प्लास्टिक साहित्य जप्त\nनिव��णुकीत १ लाखांहून अधिक व्हीव्हीपॅटचा वापर होणार\nफेसबुकवर आलेला अश्लील, आक्षेपार्ह मजकूर तपासणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अतिताणामुळे मृत्यू\n'वन बूथ-२५ युथ' हे भाजपचे धोरण, आगामी निवडणुकीची चिंता नाही : खा. रावसाहेब दानवे\nनारगुंडा पोलिसांच्या मानवतावादी दृष्टिकोनामुळे वाचले गर्भवती महिलेचे प्राण\nगुगल ने दिला 'गुगल डुडल' मधून पृथ्वीच्या सुंदरतेचं दर्शन\nमालमत्ता जप्त करून दारू विक्रेत्यांकडून दंडवसुली, अहेरीच्या तहसीलदारांनी घेतला निर्णय\nशहिद दोगे डोलू आत्राम , स्वरुप अशोक अमृतकर यांचा मरणोत्तर शौर्यपदकाने सन्मान\nकाँग्रेसच्या किसान आघाडीचे अध्यक्ष नाना पटोले यांचा राजीनामा\nबियाणे आणि खते खरेदी करताना सावधानता बाळगा\nजोरदार टीकेनंतर कोल्हापुरातील जमावबंदीचे आदेश प्रशासनाने घेतले मागे\nसत्तास्थापनेचा तिढा सुटत नाही तोवर मुखमंत्रीपदाचा पदभार माझ्याकडे सोपवा \nरात्री ९ वाजता पर्यंत मतदान पथकांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रात सरासरी ६९ टक्के मतदान\nमंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण खाते\nउन्ह कडक, प्रचार थंड \nसमस्त जनतेला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा : मा. अजयभाऊ कंकडालवार जिल्हा परिषद उपाध्यक्ष गडचिरोली\nपाच वर्षांपूर्वी खुल्या प्रवर्गातून भरलेल्या तात्पुरत्या जागांवरील नियुक्त्या रद्द करणार, मराठा उमेदवारांना देणार संधी\nगडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्र - पहा आतापर्यंत कोणाला किती मते\nतारणमुक्त कृषी कर्जाची मर्यादा १ लाखावरून १.६ लाख रुपये\n२८८ पैकी निम्म्या जागा शिवसेनेने मागितल्याने भाजपपुढे जागावाटपाचा पेच\nपर्यावरण संतुलनासाठी वन्यजीव व मानवातील संघर्ष थांबवावा\nरास दांडीया नृत्यातून सांस्कृतिक वारसा जपण्यास मदत : नगराध्यक्षा योगिता पिपरे\nकाँग्रेस लोकसभेमध्ये विरोधी पक्षाचा दर्जा मागणार नाही\nविरोधकांच्या सभेत सहभागी झालेल्या २३ नेत्यांपैकी नऊ जण पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार : अमित शहा\nभामरागडमध्ये पुन्हा शिरले पाणी, नागरीकांना सतर्कतेचा ईशारा\nधोत्रा चौरस्ता येथे बसने वृद्ध महीलेला उडवले, महिला जागीच ठार\nनवीन वाहन घेतल्याच्या आनंदात शिर्डीत सेवानिवृत्त जवानाकडून गोळीबार\nसासऱ्याचा सुनेवर बलात्काराचा प्रयत्न\nवसंतराव देशपांडे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाची शानदार सुरुवात\nजबलपूरहुन बॉम्ब आले होते निकामी करण्यासाठी, मृतकाच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर\nकाश्मीर मुद्द्यावर व्हिप जारी करण्यास नकार देत काँग्रेस पक्षप्रतोद भुवनेश्वर कलिता यांचा राजीनामा\nकोरचीत पावरग्रीडच्या टॉवरवर चढली महिला , खाली उतरिवण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न\nगडचिरोली आगारात एसटीचा ७१ वा वर्धापन दिन उत्साहात\n२१ ऑगस्टपासून 'महाजनादेश यात्रे' चा दुसरा टप्पा\nएक वर्षांसाठी निवडणुका पुढे ढकलून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा : माजी मंत्री रणजित देशमुख\nकाळानुरूप शिक्षकांना संगणक वापराचे कौशल्य मिळवण्याचे बंधन राज्य सरकारने घातले असेल गैर नाही : उच्च न्यायालय\nअस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना प्रलंबित शिष्यवृत्ती द्या : महाराष्ट्र राज्य मादगी समाज संघटनेची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=5124", "date_download": "2019-11-17T22:57:08Z", "digest": "sha1:2KQVVZCFCMNXWHWK6V22AU6AH6V5DWBG", "length": 15227, "nlines": 82, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nराज्यातील सुमारे तीस हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मिळणार शासकीय अनुदान\n- शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे\nप्रतिनिधी / मुंबई : राज्यातील विविध प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत कार्यरत असणा-या सुमारे तीस हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना शासकीय अनुदानाचा लाभ मिळणार आहे. येत्या दोन महिन्यात सर्व प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संबंधीची तरतूद करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल. तसेच खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचा-यांचा आकृतीबंध अधिवेशन संपल्यानंतर पुढील १५ दिवसात मंत्रिमंडळाच्या मान्यतेकरिता सादर करणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे सांगितले.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षक आमदार, पदवीधर आमदार, शिक्षक परिषदेचे अध्यक्ष आदींची बैठक आज विधानभवनात पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अनुदान पात्र शाळांमध्ये अघोषित प्राथमिक / माध्यमिक/ उच्च माध्यमिक शाळा �� तुकड्या आणि कार्योत्तर मान्यता अट शिथिल केल्यास पात्र होणा-या माध्यमिक शाळा / घोषित उच्च माध्यमिक शाळा / तुकड्यांचा समावेश असून याअंतर्गत १ हजार २७९ शाळा व १ हजार ८६७ तुकड्या आहेत. यात ९ हजार ९०१ शिक्षक व ४११ शिक्षकेत्तर कर्मचारी आणि ११ अर्धवेळ शिक्षक कार्यरत आहेत. या सर्व शाळा व तुकड्यांना अनुदानाचा लाभ मिळणार आहे. तसेच १९ सप्टेंबर २०१६ अन्वये २० टक्के अनुदान प्राप्त शाळा व तुकड्यांना पुढील २० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. यात १ हजार ६२८ शाळा व २ हजार ४५२ तुकड्यांचा समावेश असून याअंतर्गत १४ हजार ३६३ शिक्षक व ४ हजार ८८४ शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत असून यांनाही अनुदानाचा लाभ मिळणार आहे. यासाठी सुमारे २७५ कोटी रुपये खर्च येणार असल्याचे श्री. तावडे यांनी निवेदनाद्वारे सांगितले.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nबिरसा मुंडा युवकांसाठी प्रेरणास्थान..\nसरकारी नोकरभरतीतील दिव्यांगांना ४ टक्के आरक्षणाचा लाभ देण्याच्या निर्णयास राज्य सरकारची मंजुरी\nश्रीनगरमध्ये चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nदुर्धर आजारावरील उपचारांसाठी घरापर्यंत आरोग्य सेवेचा लाभ : देवेंद्र फडणवीस\nसचिन म्हणतोय, 'पाकिस्तानची तर खूपच वाट लावलीय'\nप्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना २४ जुलै पर्यंत घेता येणार भाग\nवेकोलि कर्मचारी युवतीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या : भारतीय युथ टायगर्स संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे म\nचंद्रपूर महावितरण केंद्रातील जुन्या कंत्राटदाराचा कंत्राट रद्द, नव्या कंत्राटनुसार दिड हजार वेतनवाढ\nसोयरीक जुळविण्यासोबतच रंगू लागल्या राजकारणाच्या चर्चा \nसोनापूर (सामदा) येथील शेतकऱ्याची तलावात उडी घेवून आत्महत्या\n५ मे रोजी ब्रम्हपूरी - आरमोरी राष्ट्रीय महामार्ग ३५३ डी वरील वाहतूक राहणार बंद\nबारावीचा निकाल उद्या होणार जाहीर\nनगराध्यक्षा योगीता पिपरे यांनी सादर केला १७६ कोटींच्या खर्चाचा अर्थसंकल्प\nपावसाची हुलकावणी, विदर्भातील शेतकरी चिंतातूर\nमेडपल्ली जवळ भीषण अपघातात तीन ठार , सात जखमी\nअवनी प्रकरणाच्या याचिकेत राज्य सरकारचा अहवाल जोडण्यास परवानगी\nकळमेश्वर- सावनेर मार्गावर भरधाव ट्रकने ऑटोला चिरडले, पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू\nसिंचन घोटाळाप्रकरणी तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध पुरावा आढळल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो\nदारूबंदी असलेल्या वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यात विक्री करण्यासाठी सुरू असलेल्या बनावट दारूनिर्मितीच्या कारखान्यावर धाड\nपालकमंत्री ना. आत्राम यांच्या पुढाकाराने अहेरी उपविभागात कोट्यवधींचा विकास निधी\nचांभार्डा येथील विवाहित महिलेचा सर्पदंशाने मृत्यू\nविजेच्या धक्क्याने विज सहाय्यकाचा मृत्यू, महाविरणच्या लेखी आश्वासनानंतरच प्रेत घेतले ताब्यात\n२८ लाख २८ हजाराच्या मुद्देमालासह जप्त : आरोपीस अटक\nशुक्रवारी मध्यरात्रीपासूनच पेट्रोल २.५० पैशांनी , डिझेल २.३० पैशांनी महागले\nदहशतवादी ठिकाणांवर कारवाईच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: ॲक्शन रुममध्ये\nस्वच्छतागृहात दडून बसलेल्या अस्वलाच्या हल्ल्यात विद्यार्थिनी जखमी\nतोंडी परीक्षेचे गुण कमी केल्याने यंदाच्या निकालावर परिणाम : शिक्षणमंत्री विनोद तावडे\nभाजपा छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच सर्वधर्म समभावाने काम करत आहे : उदयन राजे भोसले\nभामरागड तालुक्यात अस्वलांच्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी\nनेत्रदानात नागपूर विभागातुन भंडारा जिल्हा प्रथम\nशिवस्मारकाच्या पायाभरणीला जाणाऱ्या बोटीला अपघात : एकाच बुडून मृत्यु, २४ जणांना वाचवले\nरायगड जिल्ह्यात शिवशाही बसला अपघात , ३१ प्रवासी जखमी\nराज्यात शांततेत, पारदर्शक व सुलभ निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज, ८ कोटी ९४ लाख मतदार\n१०७ ग्रामसभांनी घेतला वन विभागामार्फत तेंदूपत्ता संकलन करण्याचा निर्णय\nमाजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु आणि राजीव गांधी नंतर मोदी करिष्मा असलेले नेते : रजनीकांत\nमार्कंडेश्वर मंदिराचा होणार जीर्णोध्दार, भारतीय पुरातत्व विभागाकडून कार्य प्रगतीपथावर\nहाॅटेल मधुन ५० तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग लंपास\nभंडारा जिल्ह्यात पहिल्याच दिवशी ४८ उमेदवारांकरीता ११६ नामनिर्देशनपत्राची उचल\n७२ हजार पदे भरण्यासाठी आवश्यक कार्यवाहीचा मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील सचिव गटाकडून आढावा\nशिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी मागितली राज्यपालांच्या भेटीची वेळ\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nमहावितरणचा ‘मनुष्यबळ पुनर्रचना आराखडा’ कर्मचारी व ग्राहकांच्या हितासाठी\nवीज ख���डित झाल्यामुळे मेडिकलमध्ये होणारा मोठा अनर्थ टळला : ‘पीआयसीयू’ मधील पाच बालके वाचली\nअखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन च्या प्रतिक चिन्हाचे अनावरण\nराममंदिर बांधकामा संदर्भात विश्व हिंदू परिषदे तर्फे खा. अशोक नेते यांना निवेदन\nचला वाचन संस्कृती जोपासुया..\nहोळी पेटवितांना पुरेशी काळजी घ्या : महावितरण\nलहान मुलीच्या हत्येची शिक्षा भोगून आलेल्या नराधम बाप्पाने १५ वर्षांच्या सख्ख्या मुलीवर केला अत्याचार\nजिल्हा परिषद अंतर्गत विविध प्रकारच्या २१ पदांसाठी १३ हजार ५१४ जागांची मेगाभरती होणार\nपाचव्या दिवशी उपोषणकर्ते ॲड. नारायण जांभुळे यांची प्रकृती खालावली : माना समाजात असंतोष\nजनहितासाठी आम्ही नेहमीच कार्यरत राहणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/saptarang-s-s-virk-write-and-out-crime-article-226126", "date_download": "2019-11-18T00:37:15Z", "digest": "sha1:COFVPU3JXS5VMMBA7IA5OVQTAIE6AGYR", "length": 40790, "nlines": 256, "source_domain": "www.esakal.com", "title": "पोलिस इन्टेरोगेशन : एक कला (एस. एस. विर्क) | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, नोव्हेंबर 18, 2019\nपोलिस इन्टेरोगेशन : एक कला (एस. एस. विर्क)\nरविवार, 20 ऑक्टोबर 2019\nचौकशी करताना मी नेहमी संशयिताची नजर वाचण्याचा प्रयत्न करत असे. बलजित प्रश्नकर्त्याच्या नजरेला नजर देण्याचं टाळत असल्याचं लक्षात आलं. काही वेळा प्रश्न विचारणाऱ्याकडे न पाहताच तो उत्तर द्यायचा, काही वेळा तो व्यवस्थित समोर बघून बोलायचा...\nचौकशी करताना मी नेहमी संशयिताची नजर वाचण्याचा प्रयत्न करत असे. बलजित प्रश्नकर्त्याच्या नजरेला नजर देण्याचं टाळत असल्याचं लक्षात आलं. काही वेळा प्रश्न विचारणाऱ्याकडे न पाहताच तो उत्तर द्यायचा, काही वेळा तो व्यवस्थित समोर बघून बोलायचा...\nकोणत्याही गंभीर गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी गुन्ह्याची आणि संशयितांची कसून चौकशी होणं आवश्‍यक असतं आणि अशी चौकशी करणं ही एक कला आहे. मात्र, बऱ्याचदा वरिष्ठ अधिकारी हे अत्यंत महत्त्वाचं काम कनिष्ठांवर सोपवतात असा माझा पोलिस खात्यातला बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे. त्याला अनेक कारणंही आहेत. एकतर अशी चौकशी वेळखाऊ असते, शिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांना कायदा व सुव्यवस्थेचं, मनुष्यबळाचं नियोजन, वाहतुकीचं नियोजन, लोकसंपर्क अशी अनेक व्यवधानं असतात. या सगळ्यात गुन्ह्यांच्या तपासाला पुरेसं प्राधान्य मिळत नाही. एखादं प्रकरण महत्त्वाचंच असेल किंवा कमी वेळात रिझल्ट्‌स द्यायचे असतील तर वरिष्ठ अधिकारी तपासात सहभागी होत असतात. पद्धतशीर तपास म्हणजे गुन्हा उघडकीला आणण्याची जणू गुरुकिल्लीच. लपवलेल्या माहितीचा एकेक पदर कसून तपास करताना उलगडत जातो, संशयित गुन्हेगार गुन्ह्याची कबुली देतो, पुरावे मिळत जातात. ही सगळी प्रक्रिया अनेकदा रंजक असू शकते.\nपोलिस खात्यातल्या माझ्या कारकीर्दीच्या सुरवातीपासूनच मला कसून चौकशी करण्याची ही ‘वाईट सवय’ लागली. पोलिस अकादमीतल्या प्रशिक्षणाबरोबरच जिल्हास्तरावर प्रत्यक्ष काम करताना मला सखोल चौकशीचं महत्त्व उमगत गेलं. कसून चौकशी करण्याची किंमत मला खऱ्या अर्थानं कळली ती जळगावात शांताराम भिकू जैन या कुख्यात पाकीटमाराला भेटल्यावर. गुन्हेगार आणि गुन्हेगारी विश्वाचं आपलं ज्ञान किती वरवरचं आणि मर्यादित आहे ते शांतारामला भेटल्यावर माझ्या लक्षात आलं. या सदराच्या अगदी सुरवातीलाच सांगितलेली शांतारामची कहाणी आपल्याला आठवत असेल. (सप्तरंग, ता. १३ आणि २० जानेवारी २०१९). पुढं संधी मिळेल तेव्हा अट्टल गुन्हेगारांशी बोलून गुन्हेगारी जगताबद्दल अधिकाधिक माहिती काढून घेणं हा माझा छंदच बनला. या छंदातून माहितीचं आणि अशी माहिती देणाऱ्या स्रोतांच एक जाळंच विणलं गेलं. कोळी जसं त्याचं जाळं विणत जातो, तसंच हे जाळंही विणत न्यावं लागतं. त्यातून तपासासाठी अनेक मुद्दे मिळत जातात. एखादा अगदी अवघड वाटणारा गुन्हाही उलगडायला त्याचा उपयोग होतो.\nमाझ्या कारकीर्दीत संशयितांच्या दीर्घ चौकशीचे, चौकशीसाठी रात्र रात्र जागण्याचे अनेक प्रसंग माझ्यावर आले. तासन्‌तास चौकशी करून अनेकदा दिवस उजाडायच्या आत आम्ही गुन्ह्याची उकल करून नंतर दिवसा बाकीचे सोपस्कार पूर्ण केले आहेत. झोप यायची; पण जेवणा-खाणाऐवजी ब्लॅक कॉफीवर रात्र काढून आम्ही तपास पुरा करायचो. अशी एखादी रात्र जागून काढल्यावर गुन्ह्याचा तपास लागल्याचा आनंद वाटायचाच; पण त्याहीपेक्षा गुन्हेगारावर मात केल्याचं समाधान जास्त असायचं. खात्यातल्या सुरवातीच्या दिवसांमध्ये असं रात्री जागून मी अनेक जटील प्रकरणांचा तपास लावण्यात यशस्वी झालो होतो.\nचौकशीच्या या प्रक्रियेत आवर्जून कराव्यात आणि अजिबात करू नयेत अशा अनेक बाबी आहेत. या ‘डूज्‌’ आणि ‘डोन्ट्‌स’च्या तपशिलांमध्ये ���ी आत्ता जात नाही. काही प्रकरणं अशी आहेत जिथं दिशा सापडत नाही म्हणून तपास बंद करण्यात आला होता. मी ती प्रकरणं उलगडली. अशा एक-दोन कहाण्या मी आपल्याला सांगेनच. अत्यंत सावध चित्तानं, संयमानं आणि पूर्णपणे लक्ष केंद्रित करून विचारपूस करावी लागते. संशयिताला त्याची बाजू सांगायला प्रवृत्त करणं हे सर्वात चांगलं. पोलिस अधिकाऱ्याला मग त्यातले कच्चे दुवे शोधता येतात. एका संशयिताचं म्हणणं दुसऱ्या संशयिताच्या म्हणण्याशी किंवा साक्षीदारांच्या जबाबाशी ताडून पाहता येतं. त्यातून तपासासाठी आणखी काही मुद्दे मिळून जातात, तपासालाही दिशा मिळू शकते; पण तरीही अनेक पोलिस अधिकारी महत्त्वाच्या कामांच्या रेट्यामुळे गुन्हेगारांच्या चौकशीसाठी फार वेळ देऊ शकत नाहीत, हे सत्य राहतंच.\nही गोष्ट घडली त्या काळात पंजाबमध्ये स्थिती खूपच खराब होती. दहशतवाद्यांची चौकशी करणारा अधिकारीच दहशतवाद्यांचं लक्ष्य होत असे. सुरवातीला ज्या अधिकाऱ्यांनी काही कडव्या दहशतवाद्यांची कसून चौकशी करून गुन्हे उघडकीस आणले त्यांच्या हत्या झाल्यानं एक भीती निर्माण झाली होती. कसून चौकशी करूनही, सर्व प्रकारची दबावतंत्रं वापरूनही दहशतवादी बधत नाहीत, त्यांच्याकडून माहिती मिळत नाही असं कनिष्ठांकडून वरिष्ठांना सांगितलं जात असे. ऑगस्ट १९८४ मध्ये जालंधरला वरिष्ठ पोलिस अधीक्षक म्हणून रुजू झाल्यावर मलाही या परिस्थितीचा अनुभव आला.\nदुर्दैवानं, त्या काळात पंजाबमध्ये एखादा अधिकारी किती जोरात शिवीगाळ करतो यावर त्याची कार्यक्षमता आणि व्यावसायिकता जोखली जात असे. (गेल्या तीन दशकांत मात्र या परिस्थितीत बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे). पंजाबमधल्या माझ्या पहिल्या महिन्याभरात मी आरडाओरडा केला नाही किंवा शिव्या दिल्या नाहीत असं लक्षात आल्यानंतर ‘कुणावरही न ओरडणारा ‘सॉफ्ट’ अधिकारी’ असा शिक्का माझ्यावर बसला; पण मी अधिकाऱ्यांना त्यांच्या त्यांच्या भागांमध्ये गस्त वाढवायला सांगितलं होतं, दहशतवादी कारवायांवर वचक ठेवण्याविषयी सूचना दिल्या होत्या. मी स्वतः पेट्रोलिंगदरम्यान किंवा इतर कामांदरम्यान त्या चेक करत असे. ‘ऑपरेशनल प्लॅन’प्रमाणे त्यांच्या हालचाली होतील याकडे लक्ष दिल्यानं आम्हाला काही चांगले रिझल्ट्‌सही मिळाले.\nदहशतवाद्यांनी केलेल्या हत्यांच्या तपासासाठी मी काही पथकं स्थापन केली होती. ‘हव्या असलेल्या’ संशयितांच्या मागावर ही पथकं होती. आमच्या अधिकाऱ्यांच्या मनातल्या भीतीची मला कल्पना होती; पण त्यांच्याकडूनच चांगली कामगिरी करून घ्यायची होती. मी अधिकाऱ्यांना दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणांवर, घरांवर छापे घालण्यास प्रोत्साहित केलं. दहशतवाद्यांपैकी अनेकांचं स्वतःच्या घरीही नियमित येणं-जाणं असायचं, त्यांना कोणत्याच यंत्रणेची भीती राहिली नव्हती याची मला कल्पना होती. अशा परिस्थितीत कोणता अधिकारी जीव धोक्‍यात घालेल यावर मात करण्यासाठी मी दहशतवाद्यांच्या घरांच्या आसपास खबऱ्यांचं जाळं विणायला सुरवात केली. एक दिवस ऑफिसमध्ये असताना एका खबऱ्यानं मला फोन करून बराच काळ लपून राहिलेला बलजितसिंग हा जालंधरमधल्या घरी आल्याची ‘बातमी’ दिली. बलजितसिंगच्या घराला मागूनही एक दार आहे, तिथून तो निसटून जाऊ शकतो अशीही माहिती माझ्या त्या खबऱ्यानं मला दिली होती.\nमिळालेल्या माहितीवर काम केल्यानंतर मी साध्या वेशातल्या पोलिसांच्या एका टीमला घराच्या मागच्या बाजूवर लक्ष ठेवायला सांगितलं. एक एसपी, एक डीएसपी आणि काही लोक घेऊन मी पुढच्या दारानं गेलो. अपेक्षेप्रमाणे बलजितनं मागच्या दारातून पळण्याचा प्रयत्न केला आणि तो अलगद आमच्या टीमच्या हाती लागला. टीमशी झटापट करत बलजितनं त्यांना खूप धमक्‍या दिल्या; पण त्याच्या धमक्‍यांना भीक न घालता, बळाचा कमीत कमी वापर करून त्याला ताब्यात घेण्याच्या सूचना मी टीमला दिल्या होत्या. खुनाच्या एका प्रकरणात हवा असणारा बलजित दोन वर्षं कायद्याला हुलकावण्या देत होता. आणखी दोन खुनांमध्ये त्याचा हात असावा असा आम्हाला संशय होता. ज्या पद्धतीनं आम्ही त्याला ताब्यात घेतलं होतं त्यामुळे त्याचा प्रतिकार संपून तो एकदम मऊ पडला होता. पंजाब पोलिसांच्या मनातली दहशतवाद्यांची भीती एकाएकी संपून ते इतके कसे आक्रमक झाले, असा प्रश्‍न कदाचित त्याला पडला असावा.\nबलजितच्या प्रकरणांचा तपास जिल्हा पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे असल्यानं त्यांनी त्याला अटक केली. चौकशीसाठी त्याला चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश होता. तपासाचा आढावा घेण्यासाठी मी दुसऱ्या दिवशी गुन्हे शाखेत गेलो त्या वेळी दोन उपनिरीक्षक बलजितकडे चौकशी करत होते. आणखी काही वेळानं डीएसपी आणि एक निरीक्षकही तिथं आले. ‘‘सर, आम्ही त्याची कसून चौकशी केली; पण अजून तरी आम्हाला त्याच्याविरुद्ध ठोस पुरावे मिळालेले नाहीत,’’ ते म्हणाले.\nमी बलजितशी बोललो तेव्हा त्यानं, ‘मी निरपराध आहे आणि पोलिस मागं लागल्यानं लपून राहणं भाग पडलं,’ असं सांगितलं. बरेच स्थानिक नगरसेवक त्याला ओळखत होते आणि तो निर्दोष असल्याची ग्वाही ते देऊ शकतील, असंही तो सांगत होता. त्याच्या डोळ्यात पाहिल्यावर मला त्याच्या नजरेत लबाडी जाणवली. चौकशी करताना मी नेहमी संशयिताची नजर वाचण्याचा प्रयत्न करत असे. बलजित प्रश्नकर्त्याच्या नजरेला नजर देण्याचं टाळत असे. काही वेळा प्रश्न विचारणाऱ्याकडे न पाहताच तो उत्तर द्यायचा, काही वेळा तो व्यवस्थित समोर बघून बोलायचा. ‘‘मीपण उद्या त्याच्याशी बोलेन,’’ असं सांगून मी तपास अधिकाऱ्यांना त्याच्यावर आणखी दबाव आणून खरं काय ते शोधण्याविषयी सूचना दिल्या. मी येईन तेव्हा एक मोठा दोरखंड आणि काही काठ्यांचीही व्यवस्था करण्याच्या सूचना मी दिल्या.\nदुसऱ्या दिवशी महासंचालकांचा दौरा असल्यानं सकाळी मला जमलं नाही; पण बलजितच्या डोळ्यांत बघितल्यानंतर तो काहीतरी लपवतो आहे, असं मला माझ्या अनुभवावरून वाटत होतं. मात्र, शांतपणे समोर बसून मला त्याला प्रश्न विचारावे लागणार होते. मी जेव्हा जेव्हा गुन्हे शाखेत जात असे तेव्हा तेव्हा बलजितला माझ्यासमोर उचलून आणलं जायचं, जणू काही तपास अधिकाऱ्यांनी त्याचा खूप छळ केलाय. तपास अधिकारीही, आपण सगळे मार्ग वापरतो आहोत, असं दाखवायचा प्रयत्न करायचे; पण त्यात मला काही तथ्य वाटत नव्हतं. प्रत्यक्षात फार काही न करता, खूप काही केल्याचं दाखवलं जात होतं.\nमहासंचालकांचा दौरा आटोपल्यावर मी गुन्हे शाखेत गेलो. तिथं नेहमीचेच सगळं नाटक पुन्हा पार पडलं; संशयिताला चालता येत नसल्यानं दोन पोलिसांना उचलून आणलं वगैरे. मी जवळपास पंधरा मिनिटं त्याच्याशी बोललो; पण ‘मी निर्दोष आहे’ यापलीकडे जायला बलजित तयार नव्हता. खुराणा नावाच्या एका राजकीय कार्यकर्त्याच्या मुलाच्या खुनाबद्दल मी त्याला विचारत होतो. जिथं खून झाला तिथं जात असताना त्याला काही जणांनी पाहिलं होतं. नंतर त्याला स्कूटरवरून पळून जाताना पाहणारेही लोक होते. त्याच्या कपड्यांचा, फेट्याचा आणि स्कूटरचा रंग आणि इतर वर्णनही त्या साक्षीदारांकडून मिळालं होतं आणि ते सगळे त्यांच्या म्हणण���यावर ठाम होते.\nतपासाच्या काही युक्‍त्या क्वचितच अपयशी ठरतात. मी संशयितांना मारहाण करण्याच्या किंवा थर्ड डिग्री वापरण्याच्या बाजूचा नाही; पण एखादी धमकीही पुरेशी असते. मी बलजितवर मानसिक दबाव आणण्याच्या प्रयत्नात होतो. ‘‘ बलजित, मी तुला शेवटची संधी देतो. तू खरं काय ते सांगितलं नाहीस तर मला फोर्स वापरावा लागेल. कारण, तुझं वागणंही संशयास्पद आहे. दोन वर्षं तू गायब होतास. तुझे इतके कॉन्टॅक्‍ट्‌स आहेत. तू निर्दोष असतास तर त्यांच्या मदतीनं तू पोलिसांना सरेंडर झाला असतास,’’ मी त्याला म्हणालो.\nअजूनही तो ‘माझा त्या प्रकरणाशी काहीच संबंध नाही,’ असंच सांगत होता. माझ्यासोबत मदतीसाठी काही जवान होते. बाकीच्यांना मी बाहेर जायला सांगितलं होतं. बलजितवर ‘रोप ट्रिक’चा प्रयोग करायचं ठरवून मी त्याला एकामागोमाग एक प्रश्न विचारत होतो. एकदम मी म्हणालो : ‘‘खून तुम्हीच केलात अशी माझी खात्री आहे. कारण, आमच्याकडे एक साक्षीदार आहे. तो हे तुमच्यासमोरही सांगायला तयार आहे.’’ यावर बलजित गोंधळल्यासारखा दिसला. त्याचे हात थरथरत होते. मी दोन जवानांना त्याचे हात मागं बांधायला सांगितलं. नगरसेवक खुराणांच्या मुलाचा मसंद चौकाजवळ खून केल्याचं त्यानं स्वतःच कुणाला तरी सांगितल्याचं आम्हाला माहीत असल्याचं मी त्याला पुन्हा सांगितलं. ‘‘साहेब, म्हणजे माझ्या त्या चुलतभावाच्या, हीरासिंगच्या, पोटात काही राहिलं नाही तर त्यानं तुम्हाला सांगून टाकलं. मी बघून घेईन त्याच्याकडं.’’ तो एकदम बोलून गेला.\n‘‘मला कुणी काय सांगितलं ते महत्त्वाचं नाही. मुद्दा तू काय केलंस याचा आहे. तूच ते सांगितल्यानं आता लपवण्यात काही अर्थ नाही,’’ मी म्हणालो.\nमग त्यानं मला सगळं सांगितलं. ‘ऑपरेशन ब्लू स्टार’च्या वेळी खुराणांच्या मुलानं मिठाई वाटली होती म्हणून त्याचा खून केल्याची कबुली बलजितनं दिली. गुन्ह्यात वापरलेल्या पिस्तुलाबद्दलही त्यानं माहिती दिली. शहरात गोंधळाचं वातावरण असताना खुराणांचा मुलगा सायकलवरून जाताना दिसल्यावर त्यानं त्याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. ‘‘नंतर मी हीरासिंगच्या घरी जाऊन त्याला सगळं सांगितलं. पिस्तूलही त्याच्याकडे ठेवायला दिलं,’’ बलजित म्हणाला.\nआम्ही लगेचच हीरासिंगला ताब्यात घेऊन ते पिस्तूल मिळवलं. त्याच्याकडून आम्हाला तेजासिंग आणि अमीरसिंग अशा आणखी दोन साथी गुन्हेगारांची नावं समजली. त्यांनीही हीरासिंगसारखीच माहिती दिली. आधीच्या दोन खुनांमध्येही त्यांचा हात असल्याची त्यांनी कबुली दिली. एका दहशतवादी हल्ल्यात वापरलेली स्टेनगन आणि आणखी एक रायफलही त्यांच्याकडून आम्ही जप्त केली. न थकता अखंड चौकशी, छापे, पुन्हा चौकशी यातून चोवीस तासांत आम्ही तीन गुन्ह्यांची उकल केली होती.\nअशा प्रकारच्या चौकशीच्या पहिल्याच अनुभवात जे हाती लागलं त्यामुळे गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांना आश्‍चर्य वाटत होतं. बलजितचा छळ झाल्याची कथाही बनावट असल्याचं एव्हाना स्पष्ट झालं होतं.\nही सगळी प्रकरणं जुनी असल्यानं बलजित आणि इतर दोघांनाही काही महिन्यांनी जामीन मिळाला. नंतर ते पुन्हा दहशतवाद्यांना सामील झाले. पुढं ते तिघंही वेगवेगळ्या पोलिस कारवायांमध्ये मारले गेले. मी त्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत होतो.\n(या घटनेतल्या व्यक्तींची आणि स्थळांची नावं बदलण्यात आलेली आहेत.)\n(या लेखाचे बौद्धिक संपदा हक्क लेखकाकडे आहेत.)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआता प्रतीक्षा मंदिरउभारणीची (मंगेश कोळपकर)\nरामजन्मभूमीच्या खटल्याचा निकाल लागल्यामुळं अयोध्येत एक नवं पर्व सुरू होणार आहे. नियोजित राममंदिर उभारण्यासाठीच्या हालचालींना अयोध्येतल्या महंत...\nशरद पवार लिहितात , 'राजकीय सत्ता दोघांच्या आणि संपत्ती मूठभरांच्या हातात'\nभारतातील स्थिती जागतिक मंदीमुळं ओढवल्याचा युक्तिवाद मला अजिबात मान्य नाही. राजकीय सत्ता दोघांच्या हातात आणि संपत्ती देशातल्या मूठभरांच्या हातात...\nराजकारण्यांनो महाराष्ट्र 'हे' विसरणार नाही (श्रीराम पवार)\nमहाराष्ट्रात सध्या जे काही घडत आहे ते केवळ सत्तेसाठी आहे. या खेळात भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या चारही पक्षांचं...\nखडकीतली घरफोडी (एस. एस. विर्क)\nएकूण परिस्थिती पाहिल्यावर चोरटे हे शर्मा पती-पत्नीच्या पाळतीवर असले पाहिजेत असं मला वाटलं. चोरी करताना घरात कुणीही नसणार हे त्यांना माहीत असणार असं...\nमहाभयंकर पर्वाचा आरंभ (संदीप वासलेकर)\nतलवारीपासून बंदुकीकडे, बंदुकीपासून बाँबकडे, नंतर अण्वस्त्रांकडे व आता कृत्रिम प्रज्ञेकडे असा आपल्या संहारक तंत्रज्ञानाचा प्रवास होत गेला. काही...\nचित्रकार, न���ट्य-चित्रपट दिग्दर्शक आणि संवेदनशील कलावंत अशी बहुआयामी ओळख असणारे अमोल पालेकर २५ वर्षांनंतर अभिनेता म्हणून रंगमंचावर दिसणार आहेत... ‘...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lj.maharashtra.gov.in/1224/Organization-Chart", "date_download": "2019-11-17T23:43:14Z", "digest": "sha1:RCER2ZWWTHK2TSDE6O5FQAZILTHDVIQG", "length": 2901, "nlines": 56, "source_domain": "lj.maharashtra.gov.in", "title": "संघटनात्मक तक्ता-महाराष्ट्र लोकसेवा आयोग विभाग", "raw_content": "\nविधि व न्याय विभाग\nप्रधान सचिव - सचिव नामावली\nप्रधान सचिव - सचिव व विधि पराशर्मी यांचा कार्यकाल\nप्रधान सचिव-सचिव व वरिष्ठ विधि सल्लागार यांचा कार्यकाल\nप्रधान सचिव /सचिव (विधि विधान) यांचा कार्यकाल\nमहाराष्ट्र राज्य विवाद धोरण\nराज्य विधि आयोगाचे अहवाल\nतुम्ही आता येथे आहात :\n© विधि व न्याय विभाग यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/8898/marathi-motivational-article-prernadayi-manachetalks/", "date_download": "2019-11-17T23:32:16Z", "digest": "sha1:ZILSI5ZDDTUWYYIG6O4GB6T2PKP6KTWQ", "length": 23200, "nlines": 121, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "छोट्या पानाचं रोपटं झालं आणि बघा त्याने शिकवलं जगण्याचं हे भन्नाट गुपित (प्रेरणादायी) | मनाचेTalks", "raw_content": "\nप्रेरणादायी /Motivational / मानसशास्त्र\nछोट्या पानाचं रोपटं झालं आणि बघा त्याने शिकवलं जगण्याचं हे भन्नाट गुपित (प्रेरणादायी)\nलेखन: डॉ. अंजली औटी\nघरात जाण्यासाठी वळले तर पायापाशी एक छोटंसं मनीप्लॅन्टचं पान, थोड्या देठावर, कसंबसं तग धरून. हिरवा रंग पण थोडसं मलूल. तिथे कधीपासून होतं, माहीत नाही.\nतसा त्याचा वेल होता, आजूबाजूला जिकडेतिकडे पसरलेला. हे मात्र सगळ्यांपासून तुटून जमिनीवर..\nनशीब अजून कोणी त्याच्यावर पाय नव्हता दिलेला. पटकन उचललं. घरात एका ग्लासभर पाण्यात ठेवलं. किचनच्या खिडकीत, मला दिसेल असं. दोन दिवस जगेल की नाही, वाटत होतं. पण हळूहळू ते तरारलं. त्याला स्पर्श केला की कळायचं, आतून जगण्याची जिद्द होती त्याच्यात.\nकाही दिवसातच त्याच्या तुटलेल्या भागाला पांढरट मुळं फुटलेली दिसली. कमाल वाटली मला त्याची.\nछोटासा जीव किती चिवट इच्छाशक्ती धरून होता शब्दही न बोलता मला त्याची जगण्याची धडपड समजत होती. त्याच्या विश्वात मी होते की नाही, माहीत नाही…. पण माझ्या विश्वात मात्र त्याचं असणं होतं\nअवघ्या काही दिवसांत देठाशी नव्या पानाचा उगम दिसायला लागला आणि मला जग जिंकल्यासारखा आनंद झाला. आता मला त्याची काळजी नव्हती. ग्लासमधलं पाणी बदलतांना त्याचा हळूवार स्पर्श मला होई. “आता उद्यापासून तू मातीत राहायचं हं.. तुझं खरं घर तेच आहे. तुला आवडेल तिकडे..” मी सांगितलेलं समजलं असेल का त्याला\nदुसऱ्या दिवशी माझ्या हाताने कुंडी तयार केली. मातीत थोडे नैसर्गिक खतदेखील मिसळले. आणि अलगद बोटांनी त्याला मातीच्या कुशीत ठेवले. मातीला आणि पाण्याला त्याची काळजी घ्यायला सांगितले. तरी मला वाटत होते, नीट येईल ना मातीत आवडेल ना त्याला हे नवीन घर आवडेल ना त्याला हे नवीन घर लगेच कसं समजेल मला वाट बघायला हवी.\nहा बदलदेखील त्याला मानवला. ते कोमेजले नाही. किती वेळ लागला त्याला तिथे जुळवून घ्यायला. पाणी जास्त व्हायला नको, कमी पडायला नको. ऊन कडक नको, उजेड मात्र भरपूर हवा, हवा खेळती असावी. माझं बारीक लक्ष होतं. “बस, मरना नहीं..” मनावर उमटलेलं मूव्हीतलं हे वाक्य त्यालाच किती वेळा म्हटलं मी.\nऐकलं असेल का त्याने ऐके दिवशी त्याच्या देठावर हिरवट पिवळा उंचवटा दिसला.. इथून कोंब फुटणार.. आता मला खात्री झाली आणि अगदी हळूहळू त्यातून नवे पान उगवले….\nकिती सावकाश झाले सगळे. त्याला कसलीही घाई नव्हती. मात्र घाई होती माझ्याच मनात. त्याने त्याचा वेळ घेतला. मग मला अपोआप समजलं, सगळ्या गोष्टींची वेळ ठरलेली आहे त्याच्या त्या वेगाशी जुळवून घेणं मग एकदम जमूनच गेलं मला. आणि आवडलंही.\nपटापट एका विचारावरून दुसऱ्यावर धावणारं माझं मन आपोआप सैलावलं.. घाई करून एखादं काम लवकर होईल फारतर. त्याने असा काय फरक पडतो मला “स्लो डाऊन” होण्यातली मजा समजली. आता त्याच्याकडे अनेकदा बघूनही प्रत्येकवेळी नवेच काहीतरी दिसत होते.\nदिवसागणिक वाढणारा त्याचा ताजेपणा लक्षात येत होता. ऐकाका पानाचा प्रवास उमगत होता. सावकाश एका पानाची पाच-सहा पाने झाली होती. त्याच्याशी माझी जवळिक वाढली होती, खरंतर जवळिक वाढली होती माझी माझ्याशीही.\nइतक्यादिवस मला वाटे की मी त्याच्या सोबत आहे पण मग लक्षात आलं की अरे, हे तर नेमकं याच्या उलट आहे की पण मग लक्षात आलं की अरे, हे तर नेमकं याच्या उलट आहे की त्याला माझी नाही तर मला त्याची सोबत आहे त्याला माझी नाही तर मला त्याची सोबत आहे मी असले नसले तरी त्याच्या असण्यात फरक पडणार नाहीये काही.. पण माझ्यात मात्र हळूहळू खूप काही बदलतेय.\nमाझ्या जगण्याच्या चौकटीतून मी त्याच्या जगण्याचा अर्थ शोधत होते, कसं शक्य आहे हे माझ्या चौकटीत असलेले अनुभवांचे अर्थ अपूरे, माझ्या नजरेतून असू शकतील. त्यापलीकडे असलेलं त्याचं जग समजायचं असेल तर आधी मला माझ्या चौकटीतून बाहेर पडलं पाहिजे.\nअर्थ शोधायला न जाता त्याचं फक्त जगणं समजून घ्यावं लागेल. आणि मग मला समजलं, कशाला हवा आहे, प्रत्येक गोष्टीला अर्थ\nनुसतं जगणं, नुसतंच असणंदेखील पुरेसं असतं. अनुभवतेय की मी ते त्याच्या सोबतीने. त्याच्याकडे बघतांना माझ्या मनात आपोआप जे उमटेल तेच आहेत त्याचे जगण्याचे बोल. ते पोहोचण्यासाठी कोणतेच शब्द लागत नाही. त्याशिवायच भाव पोहोचतो.\nआपल्या मरणासन्न अवस्थेबद्दल तरी त्याची तक्रार कुठे होती त्याने कधी कोणाची तक्रार केली की गाऱ्हाणे मांडले त्याने कधी कोणाची तक्रार केली की गाऱ्हाणे मांडले मी उचलले नसते तर ते तितक्याच शांतपणे नाहीसेही झाले असते जगातून. त्याने अपेक्षा केली नव्हतीच, नंतर मात्र मी दिलेला मदतीचा हात घेऊन मन:पूर्वक जगण्याचा प्रयत्न केला. त्याने फक्त जे घडेल त्याची वास्तविकता स्वीकारली. त्या त्या प्रत्येक क्षणी. पाण्यातून मातीत आणून ठेवलं तरी. त्याची सगळी शक्ती फक्त टिकून राहण्यात एकवटली. त्याला माहीत होतं, जगणं महत्त्वाचं आहे, वाढ तर आपोआपच होणार आहे.\nशून्यापासून सुरवात करून पुन्हा शून्यापर्यंत जाण्याचं नाव आहे नाही का, आयुष्य म्हणजे या दोन शून्यांच्या दरम्यान जे काही आहे, तेच तर आहे प्रत्येकाचं जगणं..\nमग हेच करतांना आपण माणसं किती घाई करतो.. एकमेकांशी स्पर्धा करतो. पण खरंतर प्रवास किती वेगवेगळा आहे आपल्या प्रत्येकाचाच शून्यापर्यंत जाण्याचा. त्यात कितीतरी वेगवेगळे अनुभव आहेत. मग तुम्ही कोणीही असा, तुम्हाला आयुष्याचे काय अनुभव येतात, कोणत्या परिस्थितीत येतात आणि त्यातून नेमके काय घेऊन तुम्ही वाढत असता.. हे प्रत्येकासाठी वेगळेच आहे ना.. एकमेकांशी स्पर्धा करतो. पण खरंतर प्रवास किती वेगवेगळा आहे आपल्या प्रत्येकाचाच शून्यापर्यंत जाण्याचा. त्यात कितीतरी वेगवेगळे अनुभव आहेत. मग तुम्ही कोणीही असा, तुम्हाला आयुष्याचे काय अनुभव येतात, कोणत्या परिस्थितीत येतात आणि त्यातून नेमके काय घेऊन तुम्ही वाढत असता.. हे प्रत्येकासाठी वेगळेच आहे ना.. कोणतेही झाड असे कुठे म्हणते कधी की, मला ना.. त्या दुसऱ्या झाडासारखं जगायचं आहे, मला का नाही त्याच्यासारखं उंच होता येत कोणतेही झाड असे कुठे म्हणते कधी की, मला ना.. त्या दुसऱ्या झाडासारखं जगायचं आहे, मला का नाही त्याच्यासारखं उंच होता येत मला का नाही अमूक रंगाची फुलं येत मला का नाही अमूक रंगाची फुलं येत माझ्या फुलांना दुसऱ्या फुलांसारखा वास का नाही माझ्या फुलांना दुसऱ्या फुलांसारखा वास का नाही इतरांसारख्या माझ्याकडे प्राणी-पक्षी, मधमाश्या का नाही येत इतरांसारख्या माझ्याकडे प्राणी-पक्षी, मधमाश्या का नाही येत ते ना कधी कोणाशी तुलना करत, ना स्पर्धा करत.\nते स्वतः जगते आणि दुसऱ्यांना जगायला मदत करते. आजूबाजूच्या सगळ्याशी स्वतःला जोडून घेते. आपल्या आजूबाजूला असलेल्या जगाशी असलेलं नातं प्रत्येक झाडाला अंतर्यामी माहीत असतं. “माझ्या जगण्याचा हेतू काय” असले प्रश्न त्याला कधीच पडत नसावेत. आपला प्रवास तन्मयतेने करणे, हेच असतं त्याचं जगणं.\nतो प्रवास करतांना मातीशी, तिच्यातल्या वेगवेगळ्या घटकांशी, कृमी-किटकांशी, हवेशी, वातावरणाशी, या प्रत्येकाशी जोडले गेलेले त्याचे जगण्याचे हेतू. म्हणजे झाडांचा प्रवास आतून बाहेर आहे आणि माणूस म्हणून आपला प्रवास बाहेरून स्वतःकडे जाणारा, स्व-केंद्रित\nत्येकाचे वेगळेपण स्वीकारत, सामावून घेत, जोडून घेत, देवाण-घेवाण करत एकमेकांशी पूरक होत जाणारं आहे यांचं आयुष्य आणि आपण मात्र ‘मी’, ’माझं’,’ माझ्यापुरतं’ बघून स्वतःला मर्यादित करत, चौकटीत बांधत जगत रहातो. आणि म्हणूनच याच निसर्गात राहूनही आपण त्याचाच एक भाग होऊ शकत नाही. सगळ्यांमध्ये असूनही ‘वेगळे’ आहोत. ते वेगळेपण मिरवणं आवडतं आपल्याला. कधीकधी तर ते सर्वश्रेष्ठही वाटतं\nही आपली वाटचाल नैसर्गिक नाही, निसर्गाशी पूरक नाही, जोडून घेणारी तर नाहीच नाही. विचार करायला हवा, नाही का निसर्गापासून दूर जातांनाच आपण आपल्या विचार, भावन�� आणि वागण्यातला समतोल गमावून बसलो.\nनिसर्गावर अतिक्रमण करून आपण यश, प्रसिद्धी, पैसा आणि लोकप्रियता तर मिळवली आणि आता मनस्वास्थ्य बिघडले आणि शरीरस्वास्थ्य बिघडले म्हणून आपण अस्वस्थ आहोत. मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या निरोगी, निरामय आणि सशक्त आयुष्य जगणे आणि इतरांना त्यासाठी मदत करणे, हे माझे ध्येय आहे असे आता मनापासून वाटते आहे. माझ्या विचारांमधला हा बदल काही माझी स्वतःची समज आहे सर्वांगाने मनापासून वाढणाऱ्या या माझ्या लाडक्या छोट्याशा रोपट्याने सहज, कसलाही आव न आणता समजावलेले हे जगण्याचे गुपित आहे\nलेखिका डॉ. अंजली औटी प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ आहेत.\nमनाचेTalks च्या वाचकांच्या प्रतिक्रिया:\nया आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.\nबालपणीचं टेन्शनफ्री आयुष्य जगायचं मग हा लेख वाचा मग हा लेख वाचा\nविक्रीकौशल्य वाढविण्यासाठी पाच टिप्स….\nरॉबर्ट मॅनरी – स्वप्नांच्या सफारीवरचा खराखुरा खलाशी \nNext story बँकिंग व्यवहार करताना हे नियम आपण माहित करून घेतलेच पाहिजेत\nPrevious story अशीच बिजनेस स्टोरी, सक्सेस स्टोरी तुमचीपण असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lj.maharashtra.gov.in/1302/Department-Acts-and-Rules", "date_download": "2019-11-17T23:40:35Z", "digest": "sha1:RGEMDNT6CJG3HGELPHCK25V5Z453OYA3", "length": 2855, "nlines": 56, "source_domain": "lj.maharashtra.gov.in", "title": "Department Acts and Rules-महाराष्ट्र लोकसेवा आयोग विभाग", "raw_content": "\nविधि व न्याय विभाग\nप्रधान सचिव - सचिव नामावली\nप्रधान सचिव - सचिव व विधि पराशर्मी यांचा कार्यकाल\nप्रधान सचिव-सचिव व वरिष्ठ विधि सल्लागार यांचा कार्यकाल\nप्रधान सचिव /सचिव (विधि विधान) यांचा कार्यकाल\nमहाराष्ट्र राज्य विवाद धोरण\nराज्य विधि आयोगाचे अहवाल\nतुम्ही आता येथे आहात :\n© विधि व न्याय विभाग यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/05/blog-post_319.html", "date_download": "2019-11-17T23:36:10Z", "digest": "sha1:BWCUMGULJHPQ6ANPYNR2AXPPEOJTWRCF", "length": 6839, "nlines": 48, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "‘सह्याद्री देवराई’चा आदर्श घ्यावा : धर्मवीर सालविठ्ठल - Lokmanthan", "raw_content": "\nHome / ब्रेकिंग / सातारा / ‘सह्याद्री देवराई’चा आदर्श घ्यावा : धर्मवीर सालविठ्ठल\n‘सह्याद्री देवराई’चा आदर्श घ्यावा : धर्मवीर सालविठ्ठल\nम्हसवड / प्रतिनिधी : अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून धामणी (ता. माण) येथे साकारला जात असलेल्या सह्याद्री देवराई प्रकल्पांचा तालुक्यातील इतर गावांनी आदर्श घ्यावा, असे मत जिल्हा वन अधिकारी धर्मवीर सालविठ्ल यांनी व्यक्त केले .\nधामणी, ता. माण येथे त्यांनी सह्याद्री देवराईला भेट दिली असता ते बोलत होते. यावेळी सालविठ्ल पुढे म्हणाले, अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून सह्याद्री देवराई हा प्रकल्प दिवडीनंतर धामणी येथे साकारला असून हा परिसर हिरवाईने नटणार आहे. लागवड केलेली झाडे चांगल्या प्रकारे लागून निघाली आहेत. भविष्यात या परिसरात हा प्रकल्प खूप फायदेशीर ठरेल. लोकांनी धामणी येथील देवराईला नक्की भेट द्यावी आणि अशा प्रकारची देवराई प्रत्येक गावाच्या ठिकाणी उभारली पाहिजे. कोणतेही काम होण्यासाठी ग्रामस्थांचे व निसर्गप्रेमी लोकांचे खूप सहकार्य अपेक्षित असते. त्याप्रमाणे धामणी ग्रामस्थांनी या कामी मोलाचे सहकार्य केल्याने येथे देवराई यशस्वी झाली आहे. झाडे लावण्याबरोबर त्याचे संगोपन आणि संवर्धन हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे तालुक्यातील इतर गावांनी असे प्रकल्प हाती घेतल्यास पर्यावरणाचा ढासाळलेला समतोल राखण्यासाठी मदत होण्याबरोबर पर्जन्यमान ही वाढण्यास मदत होईल असे ते म्हणाले.\n‘सह्याद्री देवराई’चा आदर्श घ्यावा : धर्मवीर सालविठ्ठल Reviewed by Dainik Lokmanthan on May 16, 2019 Rating: 5\nसरकार निर्माण होणारच, शरद पवारांनी आमदारांसमोर व्यक्त केला विश्‍वास\nराष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी चिंता काही करायची नाही मुंबई निवडणूकपूर्व युती असलेल्या भाजप-शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळूनही शिव...\nहा तर सेनेविरुद्ध भाजपचा दुर्योधनी कावा: शिवसेना\nमुंबई सध्याच्या राजकारणात सब घोडे बारा टके. या न्यायाने साधनशूचितेच्या गप्पा मारणारेच सगळ्यात जास्त गोंधळ आणि भेसळ करत आहेत, अशा शब्दा...\nशिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपचा गेम ऑफ पेशन्स\nमुंबई राज्यातील सत्ता स्थापनेसाठी भाजप अनुकूल नसला, तरी भाजप शिवसेनेला कोंडित पकडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भाजपने सत्ता स्थापनेतून माघ...\nमुंबई महापालिकेत काँग्रेसला उपमहापौरपद मिळणार\nमुंबई मुंबई महापालिकेतही नवी राजकीय सम��करण जुळविण्याची तयारी सुरु आहे. मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रव...\nराज्यात लवकरच स्थिर सरकार देऊ : संजय राऊत\nमुंबई राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थान व्हावे, यासाठी मुख्य भूमिका निभावत असलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/inspirational-stories/these-a-re-three-types-of-yoga/articleshow/69937250.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2019-11-17T22:39:21Z", "digest": "sha1:CONDWRFIKKRPP2XLH37H7TVROV3E2UEP", "length": 15837, "nlines": 163, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "inspirational stories News: 'हे' आहेत योगाचे तीन भाग, पूर्ण केल्यास होतो आत्म्याचा विकास - these a re three types of yoga | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\n'हे' आहेत योगाचे तीन भाग, पूर्ण केल्यास होतो आत्म्याचा विकास\nअध्यात्म म्हणजे आत्म्याचा विकास. जीवनाचा ,महाजीवनाचा ,परमजीवनाचा विकास. जन्म आणि मृत्यूमधील कार्यकाळ म्हणजे जीवन. जन्म आणि मृत्यूच्या अनंत श्रुंखलांची महागती म्हणजे महाजीवन. परमजीवन म्हणजे या साऱ्यातून सुटका-पूर्णविराम. जीवन, महाजीवन, परमजीवन हे प्रकृतीचेच एक भाग आहेत. परमजीवन आपली निवड आहे, आपली स्वतत्रंता आहे, आपली संभावना आहे. मनुष्य असण्याचा परमोच्च बिंदू म्हणजे परम जीवन. परम जीवन हेच खरं आध्यात्मिक जीवन आहे. पण परमजीवनाची साधना जीवनात शक्य आहे. परम जीवनाच्या साधनेचं दुसरं नाव आहे अध्यात्म.\n'हे' आहेत योगाचे तीन भाग, पूर्ण केल्यास होतो आत्म्याचा विकास\nअध्यात्म म्हणजे आत्म्याचा विकास. जीवनाचा ,महाजीवनाचा ,परमजीवनाचा विकास. जन्म आणि मृत्यूमधील कार्यकाळ म्हणजे जीवन. जन्म आणि मृत्यूच्या अनंत श्रुंखलांची महागती म्हणजे महाजीवन. परमजीवन म्हणजे या साऱ्यातून सुटका-पूर्णविराम. जीवन, महाजीवन, परमजीवन हे प्रकृतीचेच एक भाग आहेत. परमजीवन आपली निवड आहे, आपली स्वतत्रंता आहे, आपली संभावना आहे. मनुष्य असण्याचा परमोच्च बिंदू म्हणजे परम जीवन. परम जीवन हेच खरं आध्यात्मिक जीवन आहे. पण परमजीवनाची साधना जीवनात शक्य आहे. परम जीवनाच्या साधनेचं दुसरं नाव आहे अध्यात्म.\nयोग अध्यात्माचं विज्ञान आहे. समाधीचे विज्ञान आहे. स्वस्थित होणं म्हणजे योग. कबीर म्हणतात,' कोठरे महि कोठरी परम कोठरी बीचारि' शरीराच्या आत मन, म���ाच्या आत अंतर्मन तर अंतर्मनात आत्मा आहे. शरीरापासून आत्म्यापर्यंतचं अंतर पार करणं म्हणजे योग. योग साधनेचे अनेक मार्ग आहेत. विविध चक्रांमध्ये आपण केंद्रापर्यंतचा प्रवास पूर्ण करू शकतो. सर्वात खाली असतो मुलाधार आणि सर्वात वर असतं सहस्त्रार चक्र. स्वाधिष्टान, मणिपूर , अनाहत ,विशुद्ध म्हणजे योग. याच चक्रातून आपण आत्म्यापर्यंतचा मार्ग पूर्ण करत असतो. सगळे चक्र विविध तळांचे नियमन करतात. तुम्ही ज्या चक्रानुसार चालाल त्यानुसार विधी बदलेल. तुम्ही ज्याही चक्रात चालाल त्यानुसार तुमचे योगाचे मार्ग बदलतील. रोजच्या जीवनातून चालत जाणं म्हणजे कर्मयोग. अधिष्टानातून आत्म्यापर्यंत प्रवास करणं म्हणजे तंत्रयोग.\nमाणसाच्या आयुष्यात सात प्रमुख गरजा आहेत असं मेस्लो सांगतो. या सातही गरजांभोवती शरीरातील पंचकोष आणि सात चक्र फिरत असतात. चेतनेची ही आठ केंद्र आहेत आणि योगाचे प्रकारही आठ आहेत-तंत्रयोग, हठयोग ,बुद्धीयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग, सांख्ययोग आणि सहजयोग. योगाचे विभाग तीन आहेत-पिपिलिका, कपिल आणि विहंगम योग. विहंगम योगात इंद्रियांच्या निग्रह आणि मनाचा आनंद असतो. आपल्या जीवनात भावनांची जागा विचारांनी घेतली आहे. आपल्या मुळ स्वभावापासून आपण भरपूर दूर गेलो आहोत. विहंगम किंवा सहजयोगाच्या नावाखाली जो योग चालतो तो काही सहजयोग नाहीच. सहजयोग ओळखणं अवघड आहे. सगुणमार्गात अनेकदा मंत्र ,पुजा स्थळ, धर्मग्रंथ ईत्यादीवर अटकण्याची शक्यता असते. निर्गुण निराकाराची जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर न थांबता केलेली आराधना म्हणजे सहजयोग.\nप्रेरक कथा:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nयश मिळवण्याचा 'हा' आहे एकमात्र पर्याय\nपश्चात्ताप हेच तुमच्या चुकीचं प्रायश्चित्त आहे\nवृद्धांचा आदर करणे हेच ठरेल खरं श्राद्ध\nमहादेवाची भक्ती करण्यासाठी हवेत हे गुण\nवैचारिक परिपक्वता आल्यास दूर होईल दुर्बलता\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १८ नोव्हेंबर २०१९\nआजचे मराठी पंचांग: सोमवार, १८ नोव्हेंबर २०१९\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य- दि. १७ ते २३ नोव्हेंबर २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १७ नोव्हेंबर २०१९\nआजचे मराठी पंचांग: रविवार, १७ नोव्हेंबर २०१९\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n'हे' आहेत योगाचे तीन भाग, पूर्ण केल्यास होतो आत्म्याचा विकास...\nमहान होण्यासाठी 'हे' गुण आहेत गरजेचे...\n...तर माणसाचे आयुष्य धोक्यात येईल....\nस्वत: मध्ये पाहा, अनेक समस्यांपासून मुक्ति मिळेल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/the-numbers-speak-4/", "date_download": "2019-11-17T22:04:12Z", "digest": "sha1:OACAIS53JYF7GOFW6J36N444REOXRK7W", "length": 7324, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आकडे बोलतात… | Dainik Prabhat", "raw_content": "\nचार ऑक्टोबरअखेर भारताकडे असलेला परकीय चलनाचा विक्रमी साठा (जगात सातव्या क्रमांकाचा)\nरिझर्व बँकेकडे असलेल्या सोन्याच्या साठ्याचे चार ऑक्टोबरअखेर मूल्य (झालेली वाढ २.३२ अब्ज डॉलर)\nजुलै २०१९ अखेर चीनकडे असलेला परकीय चलनाचा विक्रमीसाठा (जगात सर्वाधिक)\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nराजनाथ सिंग आणि डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथं द्विपक्षीय चर्चा\nइसिसशी लागेबांधे असणाऱ्या जर्मन महिलेला अटक\nकोल्हापूरातील ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली\nबिल गेट्‌स कडून बिहार सरकारचे कौतुक\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\nशॉर्ट फिल्म कॉर्नर : आपकी चिठ्ठी आयी है\nमग लालकृष्ण आडवाणी यांच्यावर गुन्हा का दाखल केला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.know.cf/enciclopedia/mr/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95", "date_download": "2019-11-17T22:26:31Z", "digest": "sha1:O6S6B55YPQBQK43IY66KZU4EINMJTACO", "length": 7755, "nlines": 145, "source_domain": "www.know.cf", "title": "जागतिक बँक", "raw_content": "\nवॉशिंग्टन डी.सी, अमेरिकेची संयुक्त संस्थाने येथील जागतिक बँकेच्या मुख्यालयाची इमारत.\nजागतिक बँक (इंग्लिश: World Bank, वर्ल्ड बँक) ही एक आंतरराष्ट्रीय वित्त आणि पतपुरवठा संस्था आहे. हीची स्थापना डिसेंबर २७, इ.स. १९४5 मध्ये झाली. ब्रेटन वुडस् पद्धती (इंग्लिश: Bretton Woods System) समितीच्या जागतिक आर्थिक नियंत्रण शिफारशीं वापरण्यात आल्या होत्या. या समिती मध्ये ४५ मित्रराष्ट्रे होती. विकसनशील देश व अविकसित देश यांना विकासासाठी कर्जपुरवठा करणारी संस्था असे याचे स्वरूप आहे. या बंकेने पहिले कर्ज फ्रांस या देशाला दिले.\nगरीबी दूर करण्यासाठी ही बँक जगभरात विषेश प्रयत्नशील आहे.\nजागतिक बँकेची उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत :\nसरकारांचे सबलीकरण व सरकारी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण\nशिक्षणासाठी जागतिक बँक विषेश परिश्रम घेते. या साठी आंतरजालाधारित प्रशिक्षण व इतर पर्यायांचा उपयोग केला जात आहे.\nभारतासहित अनेक देशांना या बँकेने विवीध प्रकल्पासाठी कर्जे दिली आहेत. पैकी भारतातील गुजरात मधील नर्मदा नदी वरील विवादास्पद धरण सरदार सरोवर प्रकल्पाचे कर्ज या बेंकेने प्रकल्पातील धोके दिसून आल्याने परत घेतली आहे.\nइ.स. १९९८ सालातल्या मंदीच्या काळात या जागतिक बँकेने मेक्सिको व इंडोनेशिया या देशांना दिलेला सल्ला आर्थीक दॄष्ट्या अतिशय धोक्याचा ठरला आहे.\n३ समर्थक बाह्य दुवे\n३.१ विरोधी बाह्य दुवे\nनेपाल भाषा: वर्ल्ड बैंक ग्रुप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/devendra-lat-in-nagpur/", "date_download": "2019-11-17T23:19:19Z", "digest": "sha1:Z37YYCX3L3NDQPPWYMQFOV2ZEXKYFELW", "length": 17004, "nlines": 196, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "नागपुरात देवेंद्र लाट | Devendra Lat in Nagpur", "raw_content": "\nनक्षलवाद्यांकडे ड्रोन आढळून आल्याने दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश\nअमित शाह म्हणाले, काळजी करू नका सरकार भाजपचेच येईल: रामदास आठवलेंचा…\nमराठा आरक्षणाची मंगळवारी सुनावणी\nभारत वेगाने आर्थिक विकास करण्याची क्षमता असलेला देश : बिल गेट्स\nHome Big Fight नागपुरात देवेंद्र लाट\nभाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार आपल्या रिंगणात असल्याचा फायदा नागपूर शहरातील सर्व सहाही जागांवर भाजपला मिळताना दिसतो आहे. विधानसभा निवडणुकीला अवघा आठवडा उरला असताना हे चित्र आहे. २०१४च्या निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर झालेला नव्हता. तरीही पूर्ण नागपूर शहर भाजपने एकहाती खिशात टाकले होते. यावेळी तर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करून भाजप केव्हाच मोकळा झाला आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत भाजप उमेदवारांना याचा फायदा मिळतो आहे. एकूण ६ जागांपैकी उत्तर नागपूर, मध्य नागपूर आणि कामठी ह्या तीन जागी चुरस दिसत असली तरी भावी मुख्यमंत्री नागपूरचा असल्याच्या हवेचा फायदा भाजपला मिळताना दिसत आहे.\nदक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून फडणवीस उभे आहेत. राज्यात फिरायचे असल्याने नागपुरात सारखे येणे जमणार नाही हे सुरुवातीलाच फडणवीस यांनी जाहीर केल्यानंतर त्यांच्या प्रचाराची धुरा महापालिका सत्ता पक्षनेते संदीप जोशी आणि त्यांची टीम सांभाळत आहे. इथे लढतच नाही अशी भाजप कार्यकर्त्यांची तक्रार आहे. कॉंग्रेसला इथे उमेदवार मिळत नव्हता. शेवटी कॉन्ग्रेस-भाजप-आणि पुन्हा कॉन्ग्रेस असा प्रवास केलेले, भाजपच्या आमदारकीचा राजीनामा दिलेले आशिष देशमुख यांना रिंगणात उतरवून कॉंग्रेसने स्वतःची सुटका करून घेतली. २००४ मध्ये फडणवीस यांनी आशिष यांचे वडील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजीत देशमुख यांना हरवले होते. फडणवीस इथे पाचव्यांदा लढत आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी ५८ हजार मतांनी कॉंग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला होता. यंदा त्यांना एक लाख मतांच्या लीडने जिंकवू असे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी जाहीर केले आहे.\nपश्चिम नागपूर हा मुख्यमंत्र्यांच्या शेजारचा मतदारस���घ आहे. शेजारच्या हवेचा फायदा इथे मिळतो. इथे विद्यमान आमदार सुधाकर देशमुख यांना भाजपने लढवले असून कॉंग्रेसचे नागपूरचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्याशी त्यांचा सामना आहे. ठाकरे जोर मारत असले तरी भाजपच्या रणनीतीपुढे किती टिकतात त्याकडे लक्ष आहे.\nनागपूर शहरात एकूण ६ मतदारसंघ आहेत. दक्षिण नागपूर मतदारसंघ सोडता युतीत कुठेही बंडखोरी नाही. येथे भाजपचे माजी उपमहापौर सतीश होले आणि शिवसेनेचे माजी उपमहापौर किशोर कुमेरिया हे दोन बंडखोर मैदानात आहेत. दक्षिणमध्ये आमदार सुधाकर कोहळे यांचे तिकीट कापून भाजपने माजी आमदार मोहन मते यांना संधी दिली. कॉंग्रेसतर्फे गिरीश पांडव आहेत. बंडखोरांच्या उडीमुळे इथे थोडी चुरस दिसते.\nएकेकाळी कॉंग्रेसचा गड असलेल्या उत्तर नागपुरात गेल्या वेळचे वातावरण नाही. गेल्या निवडणुकीत बसपचे किशोर गजभिये यांना कॉंग्रेसच्या नाराज मतांची कुमक मिळाल्याने भाजपचे मिलिंद माने यांची ताकद वाढली आणि माजी मंत्री नितीन राऊत यांचा पराभव झाला. यावेळी हवा वेगळी आहे. कॉंग्रेसच्या बंडखोरांना बसवण्यात श्रेष्ठींना यश मिळाले आहे. बसपचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे स्वतः रिंगणात आहेत. कॉन्ग्रेस आणि भाजपने जुनेच उमेदवार उतरवल्याने येथे काट्याची टक्कर आहे.\nपूर्व नागपूरचा किल्ला २००९ पासून भाजपचे कृष्णा खोपडे यांच्याकडे आहे. गेल्या वेळी ते ४९ हजार मतांनी विजयी झाले होते. चार महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी नितीन गडकरी यांना मोठा लीड मिळवून दिला होता. कॉंग्रेसचे पुरुषोत्तम हजारे यांच्याशी त्यांची थेट टक्कर आहे. कामठी ह्या भाजपच्या हुकमी मतदारसंघात यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकीट कापून भाजपने खळबळ उडवून दिली. भाजपतर्फे टेकचंद सावरकर उभे आहेत. कॉंग्रेसने माजी आमदार यादवराव भोयर यांचे पुत्र सुरेश भोयर हा नवा चेहरा देऊन धक्का देण्याचा प्रयत्न चालवला आहे.\nPrevious articleपरभणी: काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाला शेंडा व बुडही आता राहिले नाही- शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे\nNext articleमहिलेवर हल्ला करून स्वतः आत्महत्या केली\nनक्षलवाद्यांकडे ड्रोन आढळून आल्याने दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश\nअमित शाह म्हणाले, काळजी करू नका सरकार भाजपचेच येईल: रामदास आठवलेंचा दावा\nमराठा आरक्षणाची मंगळवारी सुनावणी\n…तोपर्यंत गोड बातमी येणार नाही : अजित पवारांची माहिती\nबाळासाहेबांची दिवसातून एकदा तरी आठवण येते- छगन भुजबळ\nशिवसेना ‘एनडीएतून’बाहेर; भाजपकडून घोषणा\nपुण्यात राष्ट्रवादीची आज महत्त्वाची बैठक; शरद पवार घेणार मोठा निर्णय\nबाळासाहेबांच्या स्मृतिदिनी फडणवीसांनी शिवसेनेला करून दिली ‘या’ गोष्टीची आठवण\nआता २०२४ ची तयारी करा- दानवे\nसमृद्धी महामार्ग समुद्रात बुडवणार\nराज्यपालांकडून शेतकऱ्यांना आठ हजार रुपये प्रतिहेक्टरी मदत जाहीर\nकाळी टोपी घालून राजभवनात बसून राज्यपालांना शेतकऱ्यांचं दु:ख कळणार नाही –...\nतीन नेत्यांच्या हातात महाराष्ट्राच्या सत्तेच भवितव्य\n…तोपर्यंत गोड बातमी येणार नाही : अजित पवारांची माहिती\nबाळासाहेबांची दिवसातून एकदा तरी आठवण येते- छगन भुजबळ\nशिवसेना ‘एनडीएतून’बाहेर; भाजपकडून घोषणा\nउद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर; बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला केले अभिवादन\nसोनिया अजूनही म्हणतात, शिवसेनेची संगत नकोच \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/vikas-sathaye-indian-engineer-part-of-team-awarded-sci-tech-oscar/articleshow/62890872.cms", "date_download": "2019-11-17T23:11:44Z", "digest": "sha1:3QQIAKKRCJCNCANYYQVLTYUO6KWMDXHI", "length": 16574, "nlines": 168, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: विकास साठ्ये यांनी कोरले ‘ऑस्कर’वर नाव - vikas sathaye indian engineer part of team awarded sci-tech oscar | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nविकास साठ्ये यांनी कोरले ‘ऑस्कर’वर नाव\nलागोपाठ अनेक वर्षे 'ऑस्कर'मध्ये वर्णी न लागल्याने भारतीयांच्या पदरी निराशा येत असताना यंदा मात्र एका मुंबईकरने भारताचा झेंडा ऑस्कर २०१८वर रोवला आहे. मूळ मुंबईकर असलेल्या विकास साठ्ये यांचा त्यांच्या टीमसह ऑस्करचा बहुप्रतिष्ठित प्लाक देऊन सन्मान करण्यात आला.\nविकास साठ्ये यांनी कोरले ‘ऑस्कर’वर नाव\nछायांकनाचे खास तंत्रज्ञान बनवण्याची किमया\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nलागोपाठ अनेक वर्षे 'ऑस्कर'मध्ये वर्णी न लागल्याने भारतीयांच्या पदरी निराशा येत असताना यंदा मात्र एका मुंबईकरने भारताचा झेंडा ऑस्कर २०१८वर रोवला आहे. मूळ मुंबईकर असलेल्या विकास साठ्ये यांचा त्यांच्या टीमसह ऑस्करचा बहुप्रतिष्ठित प्लाक देऊन सन्मान करण्यात आला. अनेक हॉलिवूड ब्लॉकबस्टर सिनेमांमध्ये वापरण्यात आलेल्या अनोख्या कॅम���ऱ्याच्या तंत्रज्ञानाचा शोध लावल्याने त्यांची या पुरस्कारासाठी वर्णी लागली आहे. शनिवारी कॅलिफोर्नियाच्या बिव्हरली हिल्स येथे हा सोहळा पार पडला.\nद अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसच्या सायंटिफिक अँड इंजिनीअरिंग अवॉर्ड प्रेझेंटेशनकडून विकाससह जॉन कॉयल, ब्रॅड हर्नडेल आणि शेन बकहॅमला शॉटओव्हर यांना 'के१' कॅमेरा यंत्रणा बनवण्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. हवेमध्ये उत्तमोत्तम दर्जाचे चित्रिकरण करण्यासाठी फायदेशीर ठरणारे हे अद्ययावत तंत्रज्ञान आहे. हा पुरस्कार त्यांना शॉटओवर के१ कॅमेरा यंत्रणेची संकल्पना, डिझायनिंग, इंजिनीअरिंग आणि इम्प्लिमेंटेशनसाठी देण्यात आला. २०१२मध्ये ही यंत्रणा लाँच करण्यात आली असून आजवर जगभरातील अनेक प्रॉडक्शन कंपन्या व एरियल सिनेमॅटोग्राफर्सने याचा सिनेमा, टीव्ही, जाहिरातींसाठी वापर केला आहे. विशेष म्हणजे यात 'द हॉबिट', 'ट्रान्सफॉर्मर्स: एज ऑफ एक्सटिंगशन', 'स्पेक्ट्र', 'डंकर्क' अशा एकाहून एका हिट हॉलिवूडपटासाठी या यंत्रणेचाचा वापर करण्यात आला आहे. हेलिकॉप्टरच्या खालच्या भागात हा कॅमेरा लावला तरी यातून न हलता स्पष्ट शूटिंग करता येते. कितीही हालचाल होत असली तरी एखादी व्यक्ती जॉयस्टिक हलवून कॅमेऱ्याला विविध दिशांमध्ये फिरवू शकते.\n५१ वर्षीय विकास यांचा जन्म पुण्यातला असून नंतर ते शिक्षणानिमित्त मुंबईत मुलुंडला स्थायिक झाले. जुन्या आठवणींना उजळा देत ते सांगतात, 'माझे मन कधीच अभ्यासात रमले नाही. मला आधीपासूनच नवनवीन तंत्रज्ञान आणि गॅजेट्सबद्दल जाणून घेण्यात रुची होती. कुटुंब कायम माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले'. त्यांनी ठाण्याच्या व्हीपीएम पॉलिटेक्निकमधून डिप्लोमा केल्यावर विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये बीटेक केले. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेन्टेशनमध्ये एमटेक करण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स गाठले. १९९२साली विकासने सहायक प्रोफेसर म्हणून एका इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये सहा वर्षे काम केले. त्यानंतर त्यांनी हनीवेल सोल्युशन्ससाठी सहायक मॅनेजर म्हणून जबाबदारी सांभाळली. मधल्या काही वर्षांत इतर काही नोकऱ्या केल्यावर अखेर २००९साली विकास यांनी न्यूझीलँडच्या क्वीन्सटाऊनमधील शॉटओव्हर कॅमेरा यंत्रणेवर कामाला सुरुवात केली. तिथल्या निसर्गसौंदर्याच्या प्रेमात पडून तिथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतल्याचे विकास यांनी सांगितले.\nमहाराष्ट्र सत्तापेच Live: आघाडीच्या नेत्यांमध्ये किमान समान कार्यक्रमावर झाली चर्चा\nभाजपशिवाय राज्यात कुणाचेही सरकार येणार नाही: फडणवीस\nश्रीरामालाही राज्य सोडावं लागलं; इतकं मनाला लावून घेऊ नका; उद्धव यांचा फडणवीसांना टोला\nनव्या मैत्रीचा शिवसेनेला फायदा; पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळणार\nLive महाराष्ट्र सत्तासूत्र: भाजपशिवाय सत्ता स्थापन करणे अशक्यः चंद्रकांत पाटील\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nबारा वर्षांनी मिळाला हक्कांचा लाभ\nशिष्यवृत्तीचे अर्ज कॉलेजमध्येच पडून\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nविकास साठ्ये यांनी कोरले ‘ऑस्कर’वर नाव...\nमतदार यादीवरील आक्षेपसत्र सुरूच...\nअभिजात दर्जाचा मुद्दा संमेलनात गाजणार...\nपरीक्षा विभागाची झाडाझडती सुरू...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/amit-shah-devendra-fadnavis-and-uddhav-thackeray-will-take-a-final-call-on-shiv-sena-bjp-alliance-says-chandrakant-patil/articleshow/70913949.cms", "date_download": "2019-11-17T23:45:02Z", "digest": "sha1:U6MNA6EHWLSPFHA5R4XXYGW2VM4F2LLL", "length": 14181, "nlines": 170, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Shiv Sena-BJP alliance: शिवसेना-भाजप युती होणारच: चंद्रकांत पाटील - amit shah, devendra fadnavis and uddhav thackeray will take a final call on shiv sena bjp alliance, says chandrakant patil | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nशिवसेना-भाजप युती होणारच: चंद्रकांत पाटील\nभाजप आणि शिवसेना युती होणार आहे. काही जागांबाबत प्रश्न निर्माण होणार असला तरी पक्षाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे तिघे त्यावर निर्णय घेतील, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी येथे सांगितले.\nशिवसेना-भाजप युती होणारच: चंद्रकांत पाटील\nपुणे : भाजप आणि शिवसेना युती होणार आहे. काही जागांबाबत प्रश्न निर्माण होणार असला तरी पक्षाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे तिघे त्यावर निर्णय घेतील, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी येथे सांगितले.\nशिवसेनेसोबतची युती आणि भाजपमध्ये सध्या सुरू असलेली मेगाभरती यावर पाटील यांनी आपली मते स्पष्टपणे मांडली. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी रांग लागली आहे. १ सप्टेंबर रोजी काहींचा पक्षप्रवेश होणार आहे. पक्षप्रवेश देताना संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल नाहीत, याची खात्री केली जाणार आहे. तसेच कोणालाही कसलीही कमिटमेंट देण्यात आलेली नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले.\nराणेंचा निर्णय शहा-फडणवीस घेतील\nभाजप आणि शिवसेना युतीला फायदा होईल,अशाप्रकारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा भाजप प्रवेश होईल. याबाबत अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस हे निर्णय घेतील, असे पाटील यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. उदयनराजे भोसले हे राजे आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करण्याची त्यांची इच्छा असेल, तर ती पूर्ण होईल, असेही यावेळी पाटील म्हणाले.\nदरम्यान, मंदीचा आगामी विधानसभा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा पाटील यांनी केला.\nसहा दिवस रात्री १२ पर्यंत देखावे\nपुण्यात गणेशोत्सवामध्ये सहा दिवस रात्री बारा वाजेपर्यंत देखावे सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. ७ ते १२ सप्टेंबर या कालावधीत देखावे रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारात अतिरिक्त दोन दिवस रात्री बारा वाजेपर्यंत देखाव्यांना परवानगी देता येते. ते दोन दिवस गणेशोत्सवामध्ये वापरण्यात येणार आहेत. त्यामुळे अन्य कोणत्याही उत्सव किंवा सणांचे दिवस कमी होणार नाहीत, असे पाटील यांनी सांगितले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस पुण्यात मुक्कामी\nआपलं उद्दिष्ट सरकार आणणं; कुणाला मुख्यमंत्री करणं नाही: गडकरी\nहडपसरमध्ये अपघातात दोन ठार\nभाजपचे १५ आमदार संपर्कात; मेगा नव्हे मेरिट भरती होणार: पाटील\nऑटो सेक्टरमधील मंदी एवढी मोठी नाही\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nबारा वर्षांनी मिळाला हक्कांचा लाभ\nशिष्यवृत्तीचे अर्ज कॉलेजमध्येच पडून\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nशिवसेना-भाजप युती होणारच: चंद्रकांत पाटील...\nबंद खेळ पुन्हा सुरू होणार...\nदहावी फेरपरीक्षा: २२.८६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण...\nपुणे: बेकर कंपनीतील आग ५ तासांनंतर नियंत्रणात...\nपोलिसांना मारहाण करणाऱ्यांना सक्तमजुरी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/restrictive-order-issued/", "date_download": "2019-11-17T22:24:04Z", "digest": "sha1:WJ4I4622P7CZDJM3HAABD6OXVVEEQFUU", "length": 10696, "nlines": 164, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रतिबंधात्मक आदेश जारी | Dainik Prabhat", "raw_content": "\nविधानसभा निवडणूकीसाठी जिल्ह्यातील बारा मतदारसंघात 21 ऑक्‍टोबर रोजी मतदान पार पडणार आहे. खुल्या, निर्भय, शांततामय, न्याय वातावरणात व सुरळीतपणे मतदान पार पडण्यासाठी जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 ��न्वये जिल्हा महसूल हद्दीच्या कार्यक्षेत्रात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.\nमतदानाच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीस मतदान केंद्रामध्ये किंवा मतदान केंद्रापासुन 100 मीटर अंतराच्या आतील कोणत्याही सार्वजनिक वा खाजगी जागेमध्ये मते मिळविण्यासाठी प्रचार करता येणार नाही, मतदाराकडे मताची याचना करता येणार नाही, विशिष्ट उमेदवारास मत न देण्याबद्दल मतदाराचे मन वळवता येणार नाही, शासकीय सुचने व्यतिरिक्त निवडणुकीशी संबंधित अशी कोणतीही सूचना अथवा खूण प्रदर्शित करत येणार नाही.\nमतदान केंद्रामध्ये किंवा त्याच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा त्याच्या आसपासच्या भागातील कोणत्याही सार्वजनिक वा खाजगी जागेमध्ये ध्वनिक्षेपक अथवा ध्वनिवर्धक वाजविता येणार नाही, मतदान केंद्र परिसरात सार्वजनिक अथवा खाजगी जागेत आरडाओरड अथवा गैरशिस्तीने वागता येणार नाही. मतदान केंद्रापासून 200 मीटर अंतराच्या परिसरात मंडप उभारण्यास तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते यांना बसण्यासाठी टेबल व खुर्च्या लावण्यात येणार नाही. मतदान केंद्र परिसरात 100 मीटर आत असलेली सर्व दुकाने, आस्थापना मतदानाच्या दिवशी बंद राहतील. मात्र, अत्यावश्‍यक सेवा, मेडीकल, दवाखाना/हॉस्पिटल, दूध डेअरी यावर या आदेशान्वये निर्बंध लागू नसतील. मतदान केंद्रापासून 100 मीटर परिसरात निवडणूक कर्तव्यावर नियुक्त अधिकारी वगळता इतरांना सेल्युलर फोन, कॉडलेस फोन नेण्यास परवानगी नाही.\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nराजनाथ सिंग आणि डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथं द्विपक्षीय चर्चा\nइसिसशी लागेबांधे असणाऱ्या जर्मन महिलेला अटक\nकोल्हापूरातील ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली\nबिल गेट्‌स कडून बिहार सरकारचे कौतुक\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने द���ला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nदीपिका पादुकोणने कापल्या रणवीर सिंगच्या मिशा; व्हिडीओ व्हायरल\nनगरमध्ये तापमानाचा नीचांक; राज्यभरात थंडीचे आगमन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/vidhan-sabha-2019-sambhaji-bhide-done-voting-sangli-226438", "date_download": "2019-11-18T00:24:32Z", "digest": "sha1:4LSOJ3WE7OLVU7XYUN72GB7UAD2DJRVW", "length": 16836, "nlines": 237, "source_domain": "www.esakal.com", "title": "Vidhan Sabha 2019 : मतदानानंतर संभाजी भिडे यांनी मतदारांना केले 'हे' आवाहन... | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, नोव्हेंबर 18, 2019\nVidhan Sabha 2019 : मतदानानंतर संभाजी भिडे यांनी मतदारांना केले 'हे' आवाहन...\nसोमवार, 21 ऑक्टोबर 2019\nसांगली - येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आज मतदानाचा हक्क बजावला. गावभागातील संत मामा केळकर विद्यामंदिरात त्यांनी रांगेत उभे राहून मतदान केले. मतदान झाल्यावर भिडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला व सर्वच उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.\nसांगली - येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आज मतदानाचा हक्क बजावला. गावभागातील संत मामा केळकर विद्यामंदिरात त्यांनी रांगेत उभे राहून मतदान केले. मतदान झाल्यावर भिडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला व सर्वच उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.\nमतदानानंतर पत्रकाराशी बोलताना श्री. भिडे म्हणाले, मतदान हे राजकिय नाही तर हे देशाच्या भविष्यासाठी मतदान आहे. मातृभुमीच्या कल्याणासाठी हे मतदान आहे. देशाच्या भवितव्यासाठी आहे. मातृभुमीचे उपकार फेडण्यासाठी हे मतदान आहे. राष्ट्र म्हणून टिकण्यासाठी मतदान हे अत्यंत गरजेचे आहे. हे राष्ट्र कर्तव्य, धर्म कर्तव्य म्हणून मतदान करणे हे अत्यंत आवश्यक आहे.\nVidhan Sabha 2019 : पावसामुळे कोल्हापुरात सकाळीच मतदान केंद्रावर गर्दी\nकोल्हापूर, सांगली भागात गेले काही दिवस परतीच्या पावसाचा जोर आहे. त्यामुळे याचा परिणाम मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्री भिडे म्हणाले, पावसाचा मतदानावर पर���णाम होईल असे मला वाटत नाही. पाऊस असला तरी नागरिकांनी मतदानाचे कर्तव्य हे बजावायलाच हवे. पाऊस आहे असे फालतू कारण लोकांनी न सांगता मतदानाला बाहेर पडायला हवे. लेकरू ओरडायला लागल्यानंतर जसे आई त्याला पदराखाली घेते. हे जसे आईचे सहज कर्तव्य आहे. तसे मतदानाच्या बाबतीत व्हायला हवे. इतकी सहजता त्यात असायला हवी.\nVidhan Sabha 2019 : कोल्हापूर दक्षिणमध्ये जवाहर केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड\nनिवडणूकीबाबत बोलताना श्री. भिडे म्हणाले, सर्वच पक्षाचे उमेदवार उभे राहीले आहेत. त्यांनी एक लक्षात ठेवावे. आपण सर्व मातृभूमीची लेकरे आहेत. त्यांनी भारत मातेच्या संसारासाठी काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. या सर्व उमेदवारांना माझ्या सद्भावना, सदिच्छा आहेत.\nदरम्यान सांगली जिल्ह्यातील आठ ही विधानसभा मतदार संघात आज सकाळी शांततेत मतदान सुरू झाले. पहिल्या दोन तासात 3.81 टक्के मतदान झाले होते. जिल्ह्यात एकूण 23 लाख 76 हजार 904 मतदार असून 2435 मतदान केंद्र आहेत काल दिवसभर पाऊस सुरू होता. सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सकाळपासून मतदान संथ गतीने सुरू आहे.\nपलूस - कडेगाव आणि तासगाव कवठेमहांकाळ या दोन मतदारसंघात पहिल्या दोन तासात सुमारे आठ टक्के मतदान झाले होते. तर जिल्ह्यात एकूण सुमारे चार टक्के मतदान झाले होते. आज सकाळपासून येथे पावसाचे सरी पडत होत्या. दरम्यान, भाजपचे उमेदवार आमदार सुधीर गाडगीळ, काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला.\nशेतीत साकारले छत्रपती संभाजीराजे यांचे चित्र\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशंभरी पार लक्ष्मीबाईंच्या हस्ते सांगलीत पुलाचा वाढदिवस\nसांगली - सुककुतलेला चेहरा. वयाची शंभरी पार केलेल्या चेहऱ्यावर खुणा स्पष्ट. नजर थोडी अंधूक. पण, स्मरण शक्ती तीव्र. जे आणि जसं घडलं ते सारं कसं...\nगुन्हेगारांच्या दहशत पसरवण्याच्या पध्दतीत बदल होतोय का \nसांगली - शहरात चोवीस तासात दोन मुडदे पडले. त्यामुळे शहरात दहशत निर्माण झाली आहे. तरूणांची वाढती गुन्हेगारी पोलिसांचीच नव्हे तर समाजाची डोकेदुखी बनली...\nकोल्हापूर सांगली मार्गावर अपघातात तीन युवक ठार\nजयसिंगपूरः कोल्हापूर-सांगली बायपास मार्गावरील जैनापूर (ता. शिरोळ) येथे टेम्पो व मोटारसायकल यांच्यातील भीषण अपघातात झा���ा. यामध्ये तीन...\nकोल्हापूर : मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातामध्ये तरूण ठार\nबांबवडे ( कोल्हापूर ) - शाहुवाडी तालुक्यातील डोणोली येथे मोटर सायकल घसरून अपघात झाला. यामध्ये एक तरूण ठार तर एकजण गंभीर जखमी झाला आहे....\nशेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण नको रे बाबा\nविधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन जवळपास 20-22 दिवस उलटले. तरीदेखील राज्यात अद्याप सरकार स्थापन होऊ शकले नाही. उलट त्यावरूनच आता खऱ्या अर्थाने '...\nठाकरेंच्या भेटी दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू\nविटा ( सांगली) - खानापूर तालुक्यातील विटा व कडेगांव तालुक्यातील नेवरी येथे अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या टोमॅटो, द्राक्ष व डाळिंब बागांची शिवसेना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/news-about-amol-kolhe-2/", "date_download": "2019-11-17T22:00:59Z", "digest": "sha1:X3E7E4JNC4PF2QCDJTBRZGGOEQUQGMUA", "length": 11895, "nlines": 160, "source_domain": "policenama.com", "title": "दौंड मधील प्रति पंढरपूर डाळिंब येथील विठ्ठल मंदिरात खा. कोल्हेंकडून महापूजा - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n करणीच्या संशयातून पुतण्यानं काकाचं ‘शिर’ केलं…\n होय, राष्ट्रवादीच्या बैठकीत ‘मी पुन्हा येईन’,…\nसोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या भेटीनंतरच सत्ता स्थापनेचा निर्णय, ‘या’…\nदौंड मधील प्रति पंढरपूर डाळिंब येथील विठ्ठल मंदिरात खा. कोल्हेंकडून महापूजा\nदौंड मधील प्रति पंढरपूर डाळिंब येथील विठ्ठल मंदिरात खा. कोल्हेंकडून महापूजा\nदौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख)- आज आषाढी एकादशीनिमित्त दौंड तालुक्यातील डाळिंब येथे शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी विठ्ठलाची महापूजा केली.\nदौंड तालुक्यातील डाळींब बन येथील विठ्ठल मंदिर हे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते. विठ्ठलाच्या महापूजेला याठिकाणी दरवर्षी साधारण दोन ते अडीच लाख भाविक ��ेत असतात. आजच्या महापुजेला खासदार अमोल कोल्हेनसह दौंडचे आमदार राहुल कूल, माजी आमदार रमेश थोरात, माजी आमदार अशोक पवार, देवस्थानचे अध्यश राजेंद्र कांचन हे उपस्थित होते.\nदात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग\nपावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’\nअपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय\nडोकेदुखीने त्रस्त आहात का हे घरगुती रामबाण उपाय करा\n‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’\n‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या\nAmol KolheDaudpolicenamapolicenama epaperआषाढी एकादशीखासदार अमोल कोल्हेदौंडपुणे\nसांगली : मिरजेत दोघा ट्रक चोरट्याना अटक\nअभिनेत्री श्रद्धा कपूरच्या लग्नाबाबत पिता शक्ती कपूर म्हणतात…\nनीरेत पांडुरंगाच्या पालखीचे स्वागत, वाल्हे मुक्कामी मार्गस्थ\nशेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी संचालक मंडळाचा प्रामाणीक प्रयत्न : दशरथ माने\nअयोध्या निकाल प्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करणार : ऑल इंडिया मुस्लीम बोर्डाचा…\n‘मी पुन्हा येईन’, शिवतीर्थावर शिवसैनिकांच्या फडणवीस यांच्या विरोधात घोषणा\nडॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्यानंतरही ‘बिग…\n गाण्यानंतर आता ‘रॅम्प’ वॉक आणि…\n‘वॉर’च्या यशानंतर वाणी कपूर म्हणाली –…\n‘HOT’ अ‍ॅक्ट्रेस ‘शमा सिकंदर’नं शेअर…\n चा ‘धुरळा’, मराठी कलाकारांनी…\nशिवसेनेला गंभीर ‘परिणाम’ भोगावे लागतील, भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा…\nवाराणसी : वृत्तसंस्था - महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेतून भाजप आणि शिवसेनेतील वाद विकोपाला गेले आहेत. केंद्रीय आरोग्य…\n महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेचं ‘सरकार’ येणार, HM…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटला नसल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट…\n करणीच्या संशयातून पुतण्यानं काकाचं ‘शिर’ केलं…\nठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - काकाने करणी केल्यामुळे वडिलांचा मृत्यू झाल्याच्या संशयातून पुतण्याने मित्रांच्या मदतीने…\nशिवसेनेची ‘चिंता’ आणखी वाढली, काँग्रेसच्या…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटता सुटत नसल्याने शिवसेनेची धाकधूक वाढत चालली आहे.…\n उद्या दिल्लीत सोनिया गांधी – शरद पवारांची…\nपुणे : पोलीनामा ऑनलाइन - राज्यातील सत्ताकोंडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nशिवसेनेला गंभीर ‘परिणाम’ भोगावे लागतील, भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा…\nजावयाला सासुरवाडीच्या लोकांनी ‘बाज’ला बांधून मारलं,…\nमारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ‘माथेफिरु’ पोलीस…\n‘सोशल मिडिया’वर लता मंगेशकरांच्या निधनाची…\nमैत्री अन् प्रेमाखातर ‘तो’ लिंग ‘परिवर्तन’ करून बनला ‘ती’, लग्नानंतर घटस्फोट…\nधुळे : लळिंग घाटात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार\nशिवसेनेला गंभीर ‘परिणाम’ भोगावे लागतील, भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा ‘इशारा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/administration-ready-in-shirur-patole/", "date_download": "2019-11-17T23:17:56Z", "digest": "sha1:Z6TCO75RGMM5IAI5ISLV7BKDPADFUNZF", "length": 8089, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिरूरमध्ये प्रशासन सज्ज – पाटोळे | Dainik Prabhat", "raw_content": "\nशिरूरमध्ये प्रशासन सज्ज – पाटोळे\nशिरूर-शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. 21) होत असलेल्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले असून 389 मतदान केंद्रावर रविवारी (दि. 19) साहित्यासह कर्मचारी रवाना होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी दिली.\nशिरूर हवेली मतदारसंघात एकूण सात मंडलभागातंर्गत मूळ 376, सहाय्यकारी तेरा अशी 389 मतदान केंद्र आहेत. एकूण 30 झोन आहेत. या केंद्रावर एकूण 2547 कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. यात मतदान अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिसांचा समावेश आहे. मतदान पथकांसाठी एकूण 87 वाहनांची सोय करण्यात आली आहे.\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nराजनाथ सिंग आणि डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथं द्विपक्षीय चर्चा\nइसिसशी लागेबांधे असणाऱ्या जर्मन महिलेला अटक\nकोल्हापूरातील ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली\nबिल गेट्‌स कडून बिहार सरकारचे कौतुक\n��ोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nदीपिका पादुकोणने कापल्या रणवीर सिंगच्या मिशा; व्हिडीओ व्हायरल\nभाजपमध्ये गेलेले आमदार आमच्या संपर्कात- जयंत पाटील\nनगरमध्ये पवार विरूद्ध विखेच लढत\n\"मुलांचे हक्क व सुरक्षा'वर उपक्रम राबवा\nपवार साहेब...आमच्याही बांधावर या; शेतकऱ्यांची आर्त हाक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/ncp-leader-ajit-pawar-criticizes-bjp-maharashtra-vidhan-sabha-2019-224729", "date_download": "2019-11-18T00:27:20Z", "digest": "sha1:7IBWX72LIHTWI6QS4OLRWTDZEPSX34RV", "length": 14221, "nlines": 238, "source_domain": "www.esakal.com", "title": "Vidhan Sabha 2019 : अजित पवार म्हणतात, 'निवडणूक महाराष्ट्राची अन् नेते गुजरातचे' | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, नोव्हेंबर 18, 2019\nVidhan Sabha 2019 : अजित पवार म्हणतात, 'निवडणूक महाराष्ट्राची अन् नेते गुजरातचे'\nमंगळवार, 15 ऑक्टोबर 2019\n- गुजरातच्या नेत्यांना स्थानिक समस्या समजणार का\n- आम्ही डान्सबार बंद केले\n- या सरकारने ते पुन्हा सुरु केले.\nकडा : महाराष्ट्रात सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सत्याधाऱ्यांकडून गुजरात नेत्यांचा प्रचारासाठी वापर करण्यात येत आहे. त्या नेत्यांना स्थानिक समस्या काय समजणार आहेत. आमच्या काळात आम्ही डान्सबार बंद केले, पण यांच्याकाळात परत छमछम सुरु झाली. उद्योग बंद पडून बेरोजगारी वाढत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.\nआष्टी येथील राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाचे उमेदवार बाळासाहेब आजबे यांच्या प्रचार सभेत मंगळवारी (ता. १५) पवार बोलत होते. उमेदवार बाळासाहेब आजबे, भाजपचे माजी आमदार साहेबराव दरेकर, महेबुब शेख, सतीश शिंदे उपस्थित होते.\nअजित पवार म्हणाले, आम्ही 12 महिन्यांत कारखाना उभारतो. मात्र, भाजप आमदार भीमराव धोंडे ३२ वर्षांपासून सुतगिरणी उभारत आहेत. गेल्या पाच वर्षांत निष्क्रीय असलेल्या सरकारने निवडणुकीच्या तोंडावर दहा रुपयांत जेवण देण्याची घोषणा केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासारख्यांवर चौकशा लावल्या जात आहेत. सरकार बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारु शकत नाही, तर महापुरुषांचे स्मारक कसे उभारणार असा सवाल करत मतदारांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांचे काय झाले याचा जाब सरकारला विचारावा असे आवाहनही त्यांनी केले.\nसाहेबराव दरेकर यांची आजबेंना साथ\nभाजपचे माजी आमदार साहेबराव दरेकर यांनीही अजित पवार यांच्या सभेला हजेरी लावली. भाषणात राष्ट्रवादीचे आजबे यांना साथ देणार असल्याचे ते म्हणाले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपर्याय सर्वपक्षीय संयुक्त सरकारचा\nलोकांसाठी भाजप, शिवसेना, कॉंग्रेस आघाडीने एकत्र यावे मुंबई - महाराष्ट्रातील सत्ताकोंडी मुख्यमंत्री कोणाचा यावरून तयार झाली. शत्रू-मित्र...\nकमाल तापमानाचा पारा ढगाळ वातावरणामुळे वाढला\nपुणे - राज्यातील किमान तापमानाचा सर्वाधिक पारा लोहगाव आणि सांगलीमध्ये वाढल्याची नोंद हवामान खात्याने रविवारी सकाळी केली. त्यामुळे अर्धा...\nमहाराष्ट्र व हरियानात अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुका, त्यांचे निकाल व निकालानंतरच्या सरकारस्थापनेच्या निमित्ताने झालेल्या राजकीय घडामोडी जगजाहीर...\nएका फक्कड प्रयोगाची अनुभूती 'नटरंग'ने दिली\nकोल्हापूर - राज्य नाट्यस्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी आनंद यादव यांच्या कादंबरीवर आधारित \"नटरंग' या प्रयोगाने रसिक अक्षरशः दंग झाले. एका फक्कड खेळाची...\nअग्रलेख : शेतकरी उभा राहावा...\nराष्ट्रपती राजवटीचा अंमल सुरू असल्याने देशातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या राज्याचा, महाराष्ट्राचा कारभार पाहणारे राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी...\nएकाच दिवशी परीक्षेमुळे उमेदवार धास्तावले\nपुणे - मुंबई महापालिका आणि जलसंपदा विभागाची कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा २५ नोव्हेंबर या एकाच दिवशी आल्याने हजारो अभियंत्यांचा जीव टांगणीला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग ���्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/new-year-celebration-pune/", "date_download": "2019-11-17T22:20:17Z", "digest": "sha1:XOQANPSFE2HJ4232ZOP7Z6DKSX54XJ6T", "length": 9522, "nlines": 130, "source_domain": "www.saamana.com", "title": "पुण्यात नववर्षाचं स्वागत दणक्यात, तरुणाईची रस्त्यावर गर्दी | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nगोव्यातील हरमलमध्ये रशियन पर्यटक बुडाला\nगुरुदत्त’ उच्चांकी ऊसदराची परंपरा कायम ठेवणार, अध्यक्षांचा विश्वास\nशिरुरच्या जांबुतमधील नरभक्षक बिबट्या जेरबंद\nशरद पवार सोनिया गांधी यांची भेट घेतील – नवाब मलिक\nकश्मीरमधील 34 नजरकैदेतील नेत्यांना आमदार निवासात हलवले\n2022 पर्यंत राम मंदिर होऊ शकतं पूर्ण, सुत्रांची माहिती\nआगामी दशकात हिंदुस्थान आर्थिक झेप घेणार – बिल गेटस्\nबेरोजगारीवर चर्चा झाली पाहिजे, सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींचे मत\nअयोध्या प्रकरणी निकाल देणाऱ्या घटनापीठातील न्यायाधीश नजीर यांना झेड दर्जाची सुरक्षा\nश्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे विजयी\nआता तुमचा चहा राहणार गरमच.. बाजारात आलाय ‘हा’ खास कप\nसांताक्ल़ॉजकडून 10 वर्षीय मुलीला हवे ‘एवढे’ गिफ्ट, यादी ऐकून चक्रावाल\nप्रसुतीच्या दहा मिनिटे आधी कळाले गर्भवती असल्याचे, महिलेला बसला जबरदस्त धक्का\nगुगल आता उच्चारही करायला शिकवणार, वाचा नव्याकोऱ्या फिचरबद्दलची सविस्तर बातमी\nमहेंद्रसिंग धोनी आता गोल्फच्या मैदानात\nविराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या ‘वेगा’ची धार वाढली, वाचा खास आकडेवारी\nICC Ranking – शमी कारकीर्दीतील सर्वोच्च स्थानावर पोहोचला\nभर मैदानात दिली शिवी, वेगवान गोलंदाज पहिल्या कसोटीला मुकणार\n#INDvBAN इंदूरमध्ये विराटसेनेने रचला विक्रमांचा डोंगर, वाचा सविस्तर…\nरोखठोक – ‘स्वामीं’ना हवे तेच घडेल\nसामना अग्रलेख – 105 किंकाळ्या… आणि वेड्यांचा घोडेबाजार\nलेख – खलिस्तानवादाला पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न\nवेब न्यूज – भूस्खलनाच्या मागावरती तंत्रज्ञान\nअभिषेकने ‘महानायका’ला लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल\nआधी उद्धट वागणूक आणि आता मेकअप.. रानू मंडल पुन्हा झा���ी ट्रोल\nबस मर्जी हमारी होगी, मिर्झापूर – 2 चा दमदार टीजर प्रदर्शित\nअभिषेकने ‘महानायका’ला लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल\nजागतिक व्हेसॅक्टोमी दिवस- नसबंदीबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या\nPhoto – थंडीतला ‘स्टायलिश लुक’\n‘बीएसडी’ आजाराने ग्रस्त झालेल्यांच्या संख्येत प्रचंड वाढ, वाचा सविस्तर बातमी\nरोखठोक – ‘स्वामीं’ना हवे तेच घडेल\nक्वांटम संगणकाची अद्भुत दुनिया\nमुख्यपृष्ठ विशेष New Year 2019\nपुण्यात नववर्षाचं स्वागत दणक्यात, तरुणाईची रस्त्यावर गर्दी\nपुण्यात नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई रस्त्यावर उतरली होती. तुफान गर्दी करत पुणेकरांनी नववर्षाचे स्वागत केले. यावेळी पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी आपलं काम चोख सांभाळलं. (फोटो:- चंद्रकांत पालकर, पुणे)\nया बातम्या अवश्य वाचा\nश्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे विजयी\nगोव्यातील हरमलमध्ये रशियन पर्यटक बुडाला\nकश्मीरमधील 34 नजरकैदेतील नेत्यांना आमदार निवासात हलवले\n2022 पर्यंत राम मंदिर होऊ शकतं पूर्ण, सुत्रांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://tmnnews.com/category/health/", "date_download": "2019-11-17T23:25:51Z", "digest": "sha1:64BJWQNZKSNB7KYL6RH5EK62YNS7NQEM", "length": 4647, "nlines": 101, "source_domain": "tmnnews.com", "title": "Health", "raw_content": "\nतुम्हालाही आहे मायग्रेनची समस्या, तर करा ‘हे’ उपाय\nथंडीच्या दिवसात मसाले उष्णतावर्धक\nलहान वयात दमा होण्याचं ‘हे’ आहे कारण, जाणून घ्या लक्षणे\nरात्री दूध पिण्याचे जाणून घ्या फायदे\nसावधान : उन्हाळ्यात ऊसाचा रस पिताय तर.. मग हे जरूर वाचाचं \nसचिन ज्या मैदानात क्रिकेट शिकला, त्या मैदानाच्या पॅव्हेलियनला सचिनचं नाव\nसातारा लोकसभा : पैजेच्या विड्यासाठी आकडेमोड ; कोण मारणार बाजी याबाबत...\nमतदान केल्यानंतर पंतप्रधानपदाच्या ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणतात…\nLoksabha Election 2019 : मुंबईतील महत्त्वाच्या लढती, सहा मतदारसंघांचा आढावा\nउपळवे येथील वांजळी तलावाचे भूमिपूजन संपन्न\nरात्री दूध पिण्याचे जाणून घ्या फायदे\nफलटण पालिकेच्या ‘पठाणी’ करवसुलीच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारणार : मितेश खराडे\nसचिन ज्या मैदानात क्रिकेट शिकला, त्या मैदानाच्या पॅव्हेलियनला सचिनचं नाव\nसातारा लोकसभा : पैजेच्या विड्यासाठी आकडेमोड ; कोण मारणार बाजी याबाबत...\nमतदान केल्यानंतर पंतप्रधानपदाच्या ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणतात…\nसचिन ज्या मैदानात क्रिकेट शिकला, त्या मैदानाच्या पॅव्हेलियनला सचिनचं नाव\nअगली फिल्म ‘ड्रीम गर्ल’ में सीता, द्रौपदी और राधा का किरदार...\nमिस्टर रामराजेंच्या बालहट्टामुळे उदयनराजे नाही, तर राष्ट्रवादी ‘बॅकफूटवर’ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/BJP-conspiracy-to-end-Shivaji-maharaj-s-thoughts-says-MLA-satej-patil/", "date_download": "2019-11-17T22:37:55Z", "digest": "sha1:RDE6IXSXBZ6SRJGI6HBMC25EZW22E7SV", "length": 9861, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिवरायांचे विचार संपवण्याचे भाजपचे षड्यंत्र | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › शिवरायांचे विचार संपवण्याचे भाजपचे षड्यंत्र\nशिवरायांचे विचार संपवण्याचे भाजपचे षड्यंत्र\nकोल्हापूर : काँग्रेस कमिटीच्या सभागृहात बुधवारी कार्यकर्त्यांसमोर बोलताना नूतन जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील. समोर उपस्थित कार्यकर्ते.(छाया : पप्पू अत्तार)\nछत्रपती शिवरायांच्या पराक्रमी इतिहासाचा वारसा असणार्‍या गडकिल्ल्यांवर हॉटेल-रिसॉर्टसाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. हे गड-किल्‍ले पर्यटनस्थळ म्हणून विकसित केले, तर या वास्तूंच्या इतिहासाऐवजी फक्‍त पर्यटनाचीच चर्चा होईल. हा प्रकार छत्रपती शिवरायांचा इतिहास पुसण्याचा कुटिल डाव आहे. छत्रपती शिवरायांचे विचार संपवण्याचे हे भाजपचे षड्यंत्र असल्याचा आरोप काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील यांनी बुधवारी काँग्रेस कमिटी कार्यालयात केला.\nआ. पाटील यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा कार्यभार काँग्रेस कमिटीत येऊन स्वीकारला. यावेळी त्यांचे कार्यकर्त्यांनी जल्‍लोषी स्वागत केले. यानंतर झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आ. पाटील बोलत होते. महापुराच्या आपत्तीमुळे आ. पाटील यांनी हार-पुष्पगुच्छ स्वीकारले नाहीत. कार्यकर्त्यांनी वह्या देऊन त्यांचा सत्कार केला. काँग्रेस कमिटीत आ. पाटील येताच कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून सभागृहात आणले.\nआ. पाटील म्हणाले, मी चौदा वर्षे आमदार आहे. पक्षाने मला आमदार, मंत्री केले. त्यामुळे संकटाच्या काळात पक्षासोबत राहिलेच पाहिजे, ही माझी भूमिका आहे. 15 वर्षे आघाडीच्या सरकारमध्ये काही उणिवा राहिल्या असणार. त्यामुळे जनतेने आम्हाला घरी बसवले; पण आता भाजप-शिवसेना सरकारचे पाच वर्षे जनतेने गुण पाहिले आहेत. काँग्रेस पक्ष संपलेला नाही. दुर्दैवाने जिल्ह्यातील काही मंडळींनी पक्ष सोडला आहे; पण आता कोणताही नेता पक्ष सोडणार नाही. पक्षासमोर आव्हान आहे; परंतु निकराने लढाई करणार आहे.\nभाजपकडून आमच्यात भांडणे लावून गट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अडचणी येतील. संकटे दिसतील; पण तुम्ही अजिबात घाबरू नका. आशा सोडू नका. जनतेनेही या सरकारचा कडेलोट करण्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.\nअ‍ॅड. गुलाबराव घोरपडे, नगरसेवक शशांक बावचकर, सरलाताई पाटील, हिंदुराव चौगले यांनी मनोगत व्यक्‍त केले. दरम्यान, प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील, माजी खासदार जयवंतराव आवळे हे पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे उपस्थित नसल्याचे माजी नगरसेवक सचिन चव्हाण यांनी स्पष्ट केले.\nजिल्हा बँकेच्या संचालिका उदयानी साळुंखे, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, ऋतुराज पाटील, राजू आवळे, उपमहापौर भूपाल शेटे, माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, यशवंत हप्पे, कुरुंदवाडचे नगराध्यक्ष जयराम पाटील, अ‍ॅड. सुरेश कुर्‍हाडे, महिला जिल्हाध्यक्षा सुप्रिया साळोखे, शहराध्यक्षा संध्या घोटणे, एस. के. माळी आदींसह तालुकाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नगरसेवक तौफिक मुल्‍लाणी यांनी प्रास्ताविक केले.\nमी काम करणारा औताचा बैल\nमी काम करणारा औताचा बैल आहे. नांगरटीपासून सर्व मशागतीसाठी माझा वापर करून घ्या. मशागत चांगली केल्यावर पीकसुद्धा जोमदार येईल, असे आ. पाटील यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी आत-बाहेर असे काही करू नये. हा माझा, तो त्याचा, असे काही होणार नाही. जो काँग्रेसचे चिन्ह निष्ठेने घेईल, तो आमचा असणार आहे. त्यामुळे इतरांची उणीदुणी काढण्यापेक्षा पक्षासाठी काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.\nआमच्यात ढोल बडवणारे कमी\nकाँग्रसकडे ढोल बडवणारे कमी आहेत. कमी बोलणारी मंडळी असल्याने आमच्या कामाचे मार्केटिंग होत नाही. फक्‍त उपमहापौर भूपाल शेटे सोडले तर सगळे कमी बोलत असल्याचे आ. पाटील यांनी स्पष्ट केले.\n‘गोकुळ’चे संचालक राजेश पाटील उपस्थित\nचंदगडचे ‘गोकुळ’चे संचालक राजेश पाटील आजच्या या मेळाव्याला उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीची चर्चा कार्यकर्त्यांत होती.\nरस्ते अपघातांच्या बळींमध्ये महाराष्ट्र दुसरा\nफडणवीस यांचा मुक्काम ‘वर्षा’वरच\nतारासिंह पुत्र रजनीतच्या घरा���ी झडती\nसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनी शिवतीर्थावरही सत्तासंघर्ष\n‘रालोआ’तील मतभेद मिटवण्यासाठी समिती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/police-raided-stan-swamys-ranchi-house-in-bhima-koregaon-case/", "date_download": "2019-11-17T23:38:04Z", "digest": "sha1:55G3ROWDGYNUSYB2QK6QYCQTAG5JRVBE", "length": 6761, "nlines": 83, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "police-raided-stan-swamys-ranchi-house-in-bhima-koregaon-case", "raw_content": "\n#ShutdownPatanjali ने पतंजलीचे रामदेव बाबा नेटकंऱ्याच्या निशाण्यावर\nशेतकऱ्यांना मदत वाढवून मिळण्यासाठी राज्यपालांना भेटणार : अजित पवार\nशरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल – नवाब मलिक\nफडणवीसांच्या नेतृत्वात बदल नाही – रावसाहेब दानवे\nतुटपुंजी मदतीमुळे खर्चही निघणार नाही – आमदार धनंजय मुंडे\n‘हा’ कायदा तयार झाला की, मी स्वतः राजकारणातून निवृत्त होईन : गिरिराज सिंह\nभीमा कोरेगाव हिंसाचार: फादर स्टेन यांच्या घरावर पोलिसांचा छापा\nपुणे : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी झारखंड राज्यातील रांची येथे पुणे पोलिसांनी बुधवारी सकाळी फादर स्टेन स्वामी याच्या घरी छापा टाकला आहे. तसेच तपास सुरू केला असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दिली आहे. पोलिसांनी डिजिटल डिव्हाईस व इतर काही साहित्य हस्तगत केल्याचे सांगण्यात येत आहे.\nशनिवारवाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेत बंदी असलेल्या माओवाद्यांचा समावेश असल्याच्या कारणावरुन पुणे पोलिसांनी यापूर्वी पाच माओ समर्थकांना अटक केली होती. त्यावेळीही रांचीमधील फादर स्टेन याच्या घरी पुणे पोलिसांनी छापा टाकला होता. त्यामुळेही स्वामी यांची घरी चौकशी केली होती. मात्र त्यावेळी त्यांना अटक केली नव्हती.\nकोण आहेत फादर स्टेन स्वामी…\nफादर स्टेन स्वामी यांचा जन्म तामिळनाडूमध्ये झाला. ते एक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. ते गेल्या वर्षापासून झारखंडमधील आदिवासी भागात काम करत आहेत. त्यांनी पुनर्वसन, भूमी अधिग्रहण या मुद्यांवर मोठा संघर्ष केला आहे.\n#ShutdownPatanjali ने पतंजलीचे रामदेव बाबा नेटकंऱ्याच्या निशाण्यावर\nशेतकऱ्यांना मदत वाढवून मिळण्यासाठी राज्यपालांना भेटणार : अजित पवार\nशरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल – नवाब मलिक\nफडणवीसांच्या नेतृत्वात बदल नाही – रावसाहेब दानवे\nतुटपुंजी मदतीमुळे खर्चही निघणार नाही – आमदार धनंजय मुंडे\n‘हा’ कायदा तयार झाला की, मी स्वतः राजकारणातून निवृत्त होईन : गिरिराज सिंह\nवायू चक्रीवादळाने घेतला मुंबईत एकाचा बळी\nमोदींनी पाकिस्तानला धुडकावले, किरगिझस्तानला मध्य आशियाईतून जाणार\n#ShutdownPatanjali ने पतंजलीचे रामदेव बाबा नेटकंऱ्याच्या निशाण्यावर\nशेतकऱ्यांना मदत वाढवून मिळण्यासाठी राज्यपालांना भेटणार : अजित पवार\nशरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल – नवाब मलिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/goa-waste-bar-offers-free-beer-exchange-trash/", "date_download": "2019-11-17T23:16:16Z", "digest": "sha1:57JNH7N62FEEJOYVEGBWSDUPZQ6QGBBJ", "length": 13659, "nlines": 155, "source_domain": "policenama.com", "title": "बिअरच्या बाटल्यांची झाकणे, वापरलेल्या सिगारेटची बट द्या आणि बिअर फ्री मिळावा - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n करणीच्या संशयातून पुतण्यानं काकाचं ‘शिर’ केलं…\n होय, राष्ट्रवादीच्या बैठकीत ‘मी पुन्हा येईन’,…\nसोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या भेटीनंतरच सत्ता स्थापनेचा निर्णय, ‘या’…\nबिअरच्या बाटल्यांची झाकणे, वापरलेल्या सिगारेटची बट द्या आणि बिअर फ्री मिळावा\nबिअरच्या बाटल्यांची झाकणे, वापरलेल्या सिगारेटची बट द्या आणि बिअर फ्री मिळावा\nगोवा : वृत्तसंस्था – सुंदर समुद्रकिनारी सुट्टी घालावयाची असेल तर गोव्याचे नाव आवर्जून घेतले जाते. येथे केवळ देशातूनच नाही तर परदेशातून देखील पर्यटक येत असतात. पण गोवा सरकारची मात्र कचऱ्यामुळे डोकेदुखी वाढवली आहे. पण ही डोकेदुखी कायमची नाहीशी कारण्यासाठी भन्नाट डोक्यालिटी गोव्यात एकाने लढवली आहे. गोव्यात एका अशा बारची सुरुवात कारण्यात आली आहे जिथे तुम्हाला १० बिअरच्या बाटल्यांची झाकणे आणि वापरलेल्या सिगारेटच्या २० बट च्या बदल्यात एक बिअर दिली जाते. काही दिवसांपूर्वी समुद्र किनाऱ्यावर मद्यसेवन करणाऱ्यांना २ हजार रूपयांचा दंड भरावा लागेल, असा नियमही काढण्यात आला आहे. या नव्या कल्पनेची जोरदार चर्चा रंगली आहे.\nदरम्यान ज्या बार कडून ही स्कीम राबवण्यात आली आहे त्याचे नाव ‘वेस्ट बार’ असं आहे. पर्यावरण वाचवण्यासाठी आणि समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी मरीन नावाच्या प्रायव्हेट बीच मॅनेजमेंट एजन्सीने वेस्ट बारची सुरूवात केली आहे. गोवापर्यटन मंत्रालयाने गोव्यातील समुद्र किनारे स्व���्छ ठेवण्याचं काम या एजन्सीकडे सोपवलं आहे. या मोहिमेची सुरूवात ३० जानेवारीला करण्यात आली आहे. बागा बीचवर झंझीबार शेकमध्ये या वेस्ट बारची सुरूवात करण्यात आली आहे.\n‘लोकांना गोव्यातील दोन गोष्टी आकर्षित करतात. एक म्हणजे बीच आणि दुसरी म्हणजे बार. त्यामुळे पर्यटक ज्या गोष्टींसाठी इथे येतात त्यांना त्या द्या. कचरा जमा करण्या बदल्यात त्यांना मोफत बीअर दिली जाते. याने बीचवर कचरा होत नाही’. अशी माहिती ही संकल्पना पुढे आणणाऱ्या नोरीन वॅन होल्स्टीन यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे.\nवॅन होल्स्टीन सांगते की, वेस्ट बारची सुरूवात काही वर्षांपूर्वी नेदरलॅंडमध्ये केली होती. त्यानंतर ही संकल्पना जगभरात प्रसिद्ध झाली. ती सांगते की, सिगारेटचे बट, बॉटल्सची झाकणे, प्लास्टिकचे स्ट्रॉ या बदल्यातही लोकांना बीअर मिळणार आहे.\nआता वाय-फाय सिग्नलनेही होणार विज निर्मिती\nमुलींची टिंगल करणाऱ्या रोड रोमियोंना पोलिसांचा हिसका\n‘या’ विहिरीत पाण्याऐवजी मिळतंय ‘LED’ टीव्ही आणि…\n3 मुलांना घरात ‘लॉक’ करून नव्या ‘बायफ्रेन्ड’सोबत झोपण्यासाठी…\nपार्टनरला ‘अश्लील’ मेसेज पाठवत होती शिक्षिका, मात्र पोहचला…\nकोचिंग क्लासला येणार्‍या प्रत्येक विद्यार्थीनीचं केलं ‘लैंगिक’ शोषण, मग…\nडॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्यानंतरही ‘बिग…\n गाण्यानंतर आता ‘रॅम्प’ वॉक आणि…\n‘वॉर’च्या यशानंतर वाणी कपूर म्हणाली –…\n‘HOT’ अ‍ॅक्ट्रेस ‘शमा सिकंदर’नं शेअर…\n चा ‘धुरळा’, मराठी कलाकारांनी…\nशिवसेनेला गंभीर ‘परिणाम’ भोगावे लागतील, भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा…\nवाराणसी : वृत्तसंस्था - महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेतून भाजप आणि शिवसेनेतील वाद विकोपाला गेले आहेत. केंद्रीय आरोग्य…\n महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेचं ‘सरकार’ येणार, HM…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटला नसल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट…\n करणीच्या संशयातून पुतण्यानं काकाचं ‘शिर’ केलं…\nठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - काकाने करणी केल्यामुळे वडिलांचा मृत्यू झाल्याच्या संशयातून पुतण्याने मित्रांच्या मदतीने…\nशिवसेनेची ‘चिंता’ आणखी वाढली, काँग्रेसच्या…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटता सुटत नसल्याने शिवसेनेची धाकधूक वाढत चालली आहे.…\n उद्या दिल्लीत सोनिया गांधी – शरद पवारांची…\nपुणे : पोलीनामा ऑनलाइन - राज्यातील सत्ताकोंडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nशिवसेनेला गंभीर ‘परिणाम’ भोगावे लागतील, भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा…\n‘वॉर’च्या यशानंतर वाणी कपूर म्हणाली – ‘आणखी…\nमहापौर पदासाठी उपनगरातूनही ‘इच्छुक’, पद देताना भाजप…\nपरिणीति चोप्राच्या मानेला ‘दुखापत’, म्हणाली –…\nस्टाफला फसवून विमानात केलं ‘पॉर्न’ फिल्मचं…\nशिवसेनेने राष्ट्रवादीची साथ सोडावी हीच बाळासाहेबांना खरी आदरांजली : रामदास आठवले\nराष्ट्रवादी-शिवसेना ‘आघाडी’बाबत बाळासाहेबांनी 20 वर्षापूर्वी दिलं होतं ‘हे’ उत्तर\n ‘बलून’ सिलिंडरच्या स्फोटात 12 वर्षाच्या मुलीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/violent-mob-starts-stones-collide-vehicles-chembur-226984", "date_download": "2019-11-18T00:34:23Z", "digest": "sha1:XX73IAPUTKMHNXMW5HKHRI2PFIV4ZBKJ", "length": 13130, "nlines": 226, "source_domain": "www.esakal.com", "title": "चेंबूरजवळ गाड्यांवर जमावाकडून दगडफेक | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, नोव्हेंबर 18, 2019\nचेंबूरजवळ गाड्यांवर जमावाकडून दगडफेक\nमंगळवार, 22 ऑक्टोबर 2019\nमुंबई : सायन - पनवेल महामार्गावर रास्ता रोका कऱण्यात आला. अपहरण झालेल्या मुलीचा पोलिसांनी शोध घेतला नाही. त्यामुळं स्थानिकांनी कुर्ला सिग्नल रोखून धरला. यावेळी वाहनांची तोडफोड कऱण्यात आली. या ठिकाणी आलेल्या पोलिसांनाही मारहाण करण्यात आली. मुलीचा पोलिस शोध घेत नसल्याच्या कारणातून तिच्या वडिलांनीही काही दिवसापूर्वी आत्महत्या केल्याचं सांगितलं जातंय.\nमुंबई : सायन - पनवेल महामार्गावर रास्ता रोका कऱण्यात आला. अपहरण झालेल्या मुलीचा पोलिसांनी शोध घेतला नाही. त्यामुळं स्थानिकांनी कुर्ला सिग्नल रोखून धरला. यावेळी वाहनांची तोडफोड कऱण्यात आली. या ठिकाणी आलेल्या पोलिसांनाही मारहाण करण्यात आली. मुलीचा पोलिस शोध घेत नसल्याच्या कारणातून तिच्या वडिलांनीही काही दिवसापूर्वी आत्महत्या केल्याचं सांगितलं जातंय.\nसध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा ब���दोबस्त तैनात करण्यात आलाय. सर्व आंदोलकांना पंगवण्याचं काम सध्या सुरु आहे. या आंदोलकांमुळे इथल्या वाहतुकीवरही परिणाम झालाय. अपहरण झालेल्या मुलीला शोधण्यासाठी पोलीस तब्बल सात महिने चालढकल केलीये. अशातच तिच्या वडिलांनीही ट्रेनखाली आपला जीव दिला होता. त्यांच्याच अंत्ययात्रेदरम्यान या समाजबांधवांचा बाध फुटला आणि चेंबूरमध्ये रास्तारोको करण्यात आला.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nएकाच दिवशी परीक्षेमुळे उमेदवार धास्तावले\nपुणे - मुंबई महापालिका आणि जलसंपदा विभागाची कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा २५ नोव्हेंबर या एकाच दिवशी आल्याने हजारो अभियंत्यांचा जीव टांगणीला...\nअमृता फडणवीस पुन्हा झाल्या ट्रोल; लग्नाच्या वाढदिवसाची पोस्ट चर्चेत\nमुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या लग्नाचा 17 नोव्हेंबरला वाढदिवस होता. फडणवीस दाम्पत्यावर त्यांच्या मित्र...\nपीएमसी गैरव्यवहार : रणजित सिंगच्या घराची झाडाझडती\nमुंबई : भाजप माजी आमदार सरदार तारा सिंग यांचा सुपुत्र रणजीत सिंग याला \"पीएमसी' बॅंकेतील 4,355 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने (...\nविचित्र अपघातात बसच्या क्‍लीनरचा मृत्यू\nमुंबई : बसचा क्‍लीनर तोल जाऊन दरवाजातून बाहेर फेकला गेल्याने बसच्या मागील चाकाखाली चिरडला गेला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. मालवणी येथे हा...\nसिगारेटवरून वाद; डोक्यात फोडली बियरची बाटली\nमुंबई : सिगारेट टॅक्‍सीवर घासून विझवल्याबाबत जाब विचारल्याच्या रागातून दोघांनी खासगी टॅक्‍सीचालकाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार चेंबूर येथे घडला....\n'राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार सत्तेवर येईल'\nमुंबई : राज्यातील सरकार स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी मी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना लक्ष घालण्याची विनंती केली आहे. त्यावर अमित शहा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण ���ोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/voters-should-support-yogesh-tilekar-maharashtra-vidhan-sabha-2019-said-chandrakant-patil", "date_download": "2019-11-18T00:35:24Z", "digest": "sha1:BAWVGDPYABXRVIFFXIPXEJQEGBE6FKO3", "length": 17412, "nlines": 240, "source_domain": "www.esakal.com", "title": "उद्याचा मंत्री म्हणून मतदारांनी टिळेकरांना कौल द्यावा : चंद्रकांत पाटील | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, नोव्हेंबर 18, 2019\nउद्याचा मंत्री म्हणून मतदारांनी टिळेकरांना कौल द्यावा : चंद्रकांत पाटील\nशनिवार, 19 ऑक्टोबर 2019\nमांजरी : ''आमदार योगेश टिळेकर कर्तृत्ववान, अभ्यासू, धडपडे आणि सर्वसामान्यांना वेळ देणारे आमदार आहेत. मुख्यमंत्र्याबरोबर झालेल्या बैठकीत पुढे सरकार चालवणाऱ्या शंभर जणांच्या यादीत त्यांचे नाव असून उद्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून त्यांना संधी आहे. त्यामुळे त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.\nमांजरी : ''आमदार योगेश टिळेकर कर्तृत्ववान, अभ्यासू, धडपडे आणि सर्वसामान्यांना वेळ देणारे आमदार आहेत. मुख्यमंत्र्याबरोबर झालेल्या बैठकीत पुढे सरकार चालवणाऱ्या शंभर जणांच्या यादीत त्यांचे नाव असून उद्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून त्यांना संधी आहे. त्यामुळे त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.\nहडपसर विधानसभा मतदारसंघातील भाजपा, शिवसेना, आरपीआय, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम व रयत क्रांती महायुतीचे उमेदवार आमदार योगेश टिळेकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पालकमंत्री पाटील बोलत होते. नगरसेवक मारुती तुपे, संजय घुले, नगरसेविका उज्वला जंगले, जालिंदर कामठे, विकास रासकर, वंदना कोद्रे, शिवसेनेचे तानाजी लोणकर, समीर तुपे, विजय देशमुख, आरपीआयचे संतोष खरात, शशिकला वाघमारे, जितेंद्र भंडारी, शिवराज घुले, भूषण तुपे, रवि तुपे, विराज तुपे, नितीन होले, गणेश घुले, संदीप लोणकर, इतियाज मोमीन आदिंसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nपालकमंत्री पाटील म्हणाले, \"मतदाराला राजा म्हणणारी व देव मानणारी भाजपाची संस्कृती आहे. गेल्या पाच वर्षात भाजपा महायुतीने विकासकामाचा लेखाजोगा मतदारां पुढे स्पष्ट मांडला आहे. त्यामुळे महायुतीला यश आहे. पुण्��ाला २४ तास पाणी मिळेल, प्रशस्त आणि चांगले रस्ते, कचरा निर्मूलन, उड्डाणपूल, मेट्रो आणि ई-बससेवा ही कामे मार्गी लागत आहेत. मतदारांनी विरोधकाकडे पाठ फिरवली व विकास करणाऱ्या भाजप बरोबर जनता आली आहे. महिला बचत गटाला शुन्य टक्के अर्थसाह्य यातून ४० लाख महिला गट स्वावलंबी होता आहेत. सरकारच्या व टिळेकरांच्या या कामाची पावती म्हणून मतदारांनी त्यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे. पुढच्या काळात मंत्रिमंडळातील मंत्री म्हणून आपल्या भागातील विकासकामाला सुवर्ण दिवस येतील.\nउमेदवार टिळेकर म्हणाले, \"ही निवडणूक मतदारांनी हातात घेतली, त्यांच्या आर्शीवादाने माझा विजय निश्चित आहे. हडपसर मतदार संघात विकास झाला. येथील प्रश्न प्राधान्याने विधानसभेत मांडून विकास निधी आणला.\nया भागातील मांजरी उड्डाणपूल पूर्ण होणार, सय्यदनगर येथील भुयारी मार्ग सुरु केला. बी.टी. कवडेरोड, कोंढवा आदी भागातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी उड्डाणपुल उभारणी केली. हडपसरला मेट्रो सुरु करण्याच्या दृष्टीने प्रयत्न आहे. थेऊर ते कात्रज हा रस्ता लवकर पूर्ण करणार, हडपसर परिसराला पाणी योजना अमलात आणणार आहे. या सर्व विकास कामाच्या आधारेच मला विजयाची पावती नागरिक देतील. विरोधक वाटेल ते खोटे आरोप माझ्यावर करीत आहेत त्या आरोपात तथ्य नाही.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलवकरच स्थिर सरकार देणार - अजित पवार\nपुणे - ‘‘मतदारांनी महायुतीला स्पष्ट बहुमत दिले; परंतु दोघांमध्ये काय बेबनाव झाला माहिती नाही, पण मार्ग निघाला नाही. म्हणून राष्ट्रपती राजवट लागू...\nपीएमसी गैरव्यवहार : रणजित सिंगच्या घराची झाडाझडती\nमुंबई : भाजप माजी आमदार सरदार तारा सिंग यांचा सुपुत्र रणजीत सिंग याला \"पीएमसी' बॅंकेतील 4,355 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने (...\n...तर रमेश थोरात आज आमदार असते\nदौंडमधील पराभवाचे अजित पवारांकडून विश्‍लेषण; सोमेश्‍वरनगरला सत्कार सोमेश्वरनगर (पुणे) : \"दत्तात्रेय भरणे यांनी माझ्या पाच-पाच सभा घेतल्या. रमेश...\nअजितदादा म्हणतात, स्थिर सरकारसाठी हे करावे लागेल\nकाहीही झाले तर एवढ्यात मते मागायला न येण्याचे प्रतिपादन; \"सोमेश्‍वर'च्या गाळप हंगामास प्रारंभ सोमेश्वरनगर (पुणे) ः \"\"मतदारांनी महायुतीला स्पष्ट...\n'पक्ष सोडल्यानंत��� काय होतं\nपुणे : पक्ष सोडल्यावर काय निकाल लागतो, हे साताऱ्यात सगळ्यांना दिसलंय, असं वक्तव्य करून, राष्ट्रवादी काँग्रेसचे गट नेते अजित पवार यांनी माजी खासदार...\nनाशिकच्या महापौरपदासाठीचे नाव भाजपमध्ये अनिश्‍चित..\nनाशिक : महापालिकेच्या 16 व्या महापौर निवडण्यासाठी अवघे चार ते पाच दिवस शिल्लक असताना बहुमत असलेल्या भाजपकडून उमेदवार निश्‍चित होत नसल्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/saudi-arabia-plannig-to-build-maritime-canal-near-qatar-border-1660734/", "date_download": "2019-11-18T00:07:39Z", "digest": "sha1:UBF732VVL767GXKJQ7W5S2PGK7ON7LAZ", "length": 12420, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Saudi Arabia plannig to build maritime canal near qatar border| न्यूक्लियर कचऱ्यावरुन सौदी-कतारमध्ये संघर्ष भडकण्याची चिन्हे | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंत्री उचलण्यासाठी गेलेल्या चिमुरडीला चिरडले\nशेतकऱ्याची आत्महत्या, मृतदेह जिल्हा कचेरीवर\nदहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान - मोदी\nउधळपट्टी केल्यास तिप्पट पाणीपट्टी\nविद्यार्थ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ\nन्यूक्लियर कचऱ्यावरुन सौदी-कतारमध्ये पडणार सैन्य संघर्षाची ठिणगी \nन्यूक्लियर कचऱ्यावरुन सौदी-कतारमध्ये पडणार सैन्य संघर्षाची ठिणगी \nसौदी अरेबिया त्यांचा अण्विक कचरा टाकण्यासाठी कतारला लागून असणाऱ्या समुद्र सीमेवर कालवा बांधण्याच्या प्रस्तावावर विचार करण्याची शक्यता आहे. इस्लामविरोधी शक्तिंना मदत करण्याचा ठपका कतारवर ठेवण्यात\nसौदी अरेबिया त्यांचा अण्विक कचरा टाकण्यासाठी कतारला लागून असणाऱ्या समुद्र सीमेवर कालवा बांधण्याच्या प्रस्तावावर विचार करण्याची शक्यता आहे असे वृत्त सौदी अरेबियातील एका वर्तमानपत्राने दिले आहे. या प्रकल्पाला अद्याप अधिकृत मान्यता मिळालेली नसून त्यामध्ये अनेक अडचणी आहेत. या प्रस्ताव���मुळे सौदी आणि कतारमध्ये मागच्या दहा महिन्यांपासून सुरु असलेला संघर्ष अधिक चिघळण्याची शक्यता आहे.\nसौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, इजिप्त आणि बहरीन या चार देशांचा कतारला तीव्र विरोध आहे. हे चारही देश कतारवर दहशतवादाला पाठिंबा देत असल्याचा आरोप करत असून आखातामधील इस्लामविरोधी शक्तिंना मदत करण्याचा ठपका कतारवर ठेवण्यात आला आहे. कतारची इराणबरोबर वाढलेली जवळीकही आखातामधील अनेक देशांना पटलेली नाही.\nसमुद्र सीमेजवळ अण्विक कचरा टाकण्यासाठी कालवा बांधणे म्हणजे आमच्या सार्वभौमत्वाला धोक्यात घालण्याचा हा प्रयत्न आहे असे कतारतने म्हटले आहे. कतारवर शासन करणारे सध्याचे राजे शेख तमीम बिन हमाद अल तहानी यांनी सोमवारी वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांची भेट घेतली. आज ते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटणार आहेत.\nसौदी अरेबिया कतारला लागून असणाऱ्या सीमेवर लष्करी तळ उभारण्याचा विचार करत आहे. तिथेच दुसऱ्या बाजूला अणूभट्टीमधील अण्विक कचरा टाकण्यासाठी कालवा बांधण्याची योजना आहे असे साबक आणि अल रियाध या वर्तमानपत्रांनी म्हटले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nसौदी अरेबियामुळे नरेंद्र मोदींचे २०१९ मध्ये पंतप्रधानपदाचे स्वप्न होऊ शकते भंग\nलग्न सोहळयावर सौदी अरेबियाचा एअर स्ट्राईक, २० वऱ्हाडी ठार\n पराभवाच्या धक्क्याने इजिप्तच्या फुटबॉल तज्ज्ञाचा मृत्यू\nFIFA World Cup 2018 URU vs RSA : शतकी सामन्यात सुआरेझचा विजयी गोल; उरुग्वेची सौदी अरेबियावर मात\nFifa World Cup 2018 RUS vs RSA : पराभव जिव्हारी; सौदी अरेबियाच्या काही खेळाडूंना दणका\nVideo: 'मिर्झापूर २'च्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता\n'पानिपत'मधील 'मर्द मराठा' गाण्याची गायिका आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर\nसलमानसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीवर आली धुणी-भांडी करण्याची वेळ\n'हुड हुड दबंग'ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मीम्स व्हायरल\nVideo : मलायकाचा नेहा धुपियाला चप्पल मारण्याचा प्रयत्न, कारण...\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nमर्यादित षटकांसाठी आक्रमक मयंकचा पर्याय\nतीन दिवसांनंतर राज्यात गारव्यात वाढ\n‘बीकेसी कनेक्टर’मुळे नवी कोंडी\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nचंद्रपूर आणि मुंबई विभाग सर्वाधिक प्रदूषित\nसोनिया गांधी-���रद पवार भेटीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार\nअयोध्या निकालाविरोधात फेरविचार याचिका\n‘मॅरेथॉन’मध्ये सहभागी स्पर्धकांच्या वाहनांची तोडफोड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/auto-industry-slowdown-cyclical-phenomenon-festive-season-to-boost-sales/articleshow/71543227.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2019-11-17T23:14:39Z", "digest": "sha1:OOOJHEZNLVZFRBI2V374T7MMBQOR76IX", "length": 13898, "nlines": 165, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "business news News: वाहन उद्योगात सणासुदीतही मंदी - auto industry slowdown cyclical phenomenon, festive season to boost sales | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nवाहन उद्योगात सणासुदीतही मंदी\nवाहन उद्योगक्षेत्रातील मंदी सणासुदीच्या दिवसांतही हटताना दिसत नाही. सप्टेंबरमध्ये एकूण कारविक्रीमध्ये तब्बल २३.६९ टक्के घट नोंदवण्यात आली आहे. कारविक्रीत घट होण्याचा हा सलग अकरावा महिना ठरला. विशेष म्हणजे, दुचाकींच्या विक्रीलाही फटका बसला असून त्यांच्या विक्रीतही सुमारे २४ टक्के घट झाली आहे.\nवाहन उद्योगात सणासुदीतही मंदी\nवाहन उद्योगक्षेत्रातील मंदी सणासुदीच्या दिवसांतही हटताना दिसत नाही. सप्टेंबरमध्ये एकूण कारविक्रीमध्ये तब्बल २३.६९ टक्के घट नोंदवण्यात आली आहे. कारविक्रीत घट होण्याचा हा सलग अकरावा महिना ठरला. विशेष म्हणजे, दुचाकींच्या विक्रीलाही फटका बसला असून त्यांच्या विक्रीतही सुमारे २४ टक्के घट झाली आहे. कार उद्योजकांची संघटना सियामने (सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स) शुक्रवारी ही आकडेवारी प्रसिद्ध केली.\nऑक्टोबरमधील दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबरमध्ये कारच्या मागणीत वाढ होणे अपेक्षित होते. मात्र तसे घडल्याचे दिसत नाही. कारखरेदीसाठी सर्वसामान्य नागरिक अद्याप अनुत्सुक असल्याचे स्पष्ट झाले आहे. सप्टेंबरमध्ये एकूण २,२३,३१७ कारची विक्री झाली. गेल्या वर्षी याच महिन्यात कारविक्रीचा आकडा २,९२,६६० होता. सप्टेंबरमध्ये देशांतर्गत कारविक्रीमध्येही ३३.४ टक्के घट झाली असून १,३१,२८१ युनिट्स विकली गेली. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये १,९७,१२४ कार विकल्या गेल्या होत्या. व्यावसायिक वाहनांच्या विक्रीतही ३९ टक्के घट झाली असून सप्टेंबरमध्ये या प्रकारच्या वाहनांची विक्रीसंख्या ५८,४१९वर सीमित राहिली. आश्चर्याची बाब म्हणजे सप्टेंबरमध्ये दुचाकींची विक्रीही मंदावली. या महिन्यात दुचाकींची विक्री २३.२९ टक्क्यांनी कमी होऊन १०,४३,६२४वर मर्यादित राहिली.\nचालू महिन्याच्या गेल्या १०-१२ दिवसांमध्ये वाहनांच्या मागणीत वाढ होताना दिसत आहे. दिवाळीमध्ये वाहनांची चांगली विक्री होईल. सरकारने केलेल्या विविध उपाययोजना व दिवाळीदरम्यान विक्रेत्यांकडून देण्यात येणाऱ्या सवलती यांमुळे या महिन्यात कारविक्रीची संख्या उत्साहवर्धक असेल, अशी आशा सियामचे अध्यक्ष राजन वढेरा यांनी व्यक्त केली.\nएअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत विकणार: अर्थमंत्री\nRcom तोट्यात, अनिल अंबानींचा राजीनामा\nPMC बँक घोटाळा: भाजपचे माजी आमदार तारासिंग यांचा मुलगा अटकेत\nश्रीमंतांच्या यादीत बिल गेट्स पुन्हा नंबर वन; बेजॉस यांना टाकलं मागे\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nएअर इंडिया विक्रीसाठीमार्च २०२०चे उद्दिष्ट\nदरमहा किमान पेन्शन७५०० करण्याची मागणी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nवाहन उद्योगात सणासुदीतही मंदी...\nमुकेश अंबानीच सर्वात श्रीमंत; अदाणींची मोठी झेप...\nदिवाळीत तुमच्या खरेदीवर होणार सवलतींचा वर्षाव...\n वाहन विक्रीत घसरण सुरुच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/sankashti-chaturthi-2017/", "date_download": "2019-11-17T22:18:55Z", "digest": "sha1:MOSUQ2QT5WJWAV46UM2LV5MHOTZFHP53", "length": 17059, "nlines": 161, "source_domain": "www.saamana.com", "title": "अंगारकी अशीही साजरी करूया.. | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nगोव्यातील हरमलमध्ये रशियन पर्यटक बुडाला\nगुरुदत्त’ उच्चांकी ऊसदराची परंपरा कायम ठेवणार, अध्यक्षांचा विश्वास\nशिरुरच्या जांबुतमधील नरभक्षक बिबट्या जेरबंद\nशरद पवार सोनिया गांधी यांची भेट घेतील – नवाब मलिक\nकश्मीरमधील 34 नजरकैदेतील नेत्यांना आमदार निवासात हलवले\n2022 पर्यंत राम मंदिर होऊ शकतं पूर्ण, सुत्रांची माहिती\nआगामी दशकात हिंदुस्थान आर्थिक झेप घेणार – बिल गेटस्\nबेरोजगारीवर चर्चा झाली पाहिजे, सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींचे मत\nअयोध्या प्रकरणी निकाल देणाऱ्या घटनापीठातील न्यायाधीश नजीर यांना झेड दर्जाची सुरक्षा\nश्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे विजयी\nआता तुमचा चहा राहणार गरमच.. बाजारात आलाय ‘हा’ खास कप\nसांताक्ल़ॉजकडून 10 वर्षीय मुलीला हवे ‘एवढे’ गिफ्ट, यादी ऐकून चक्रावाल\nप्रसुतीच्या दहा मिनिटे आधी कळाले गर्भवती असल्याचे, महिलेला बसला जबरदस्त धक्का\nगुगल आता उच्चारही करायला शिकवणार, वाचा नव्याकोऱ्या फिचरबद्दलची सविस्तर बातमी\nमहेंद्रसिंग धोनी आता गोल्फच्या मैदानात\nविराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या ‘वेगा’ची धार वाढली, वाचा खास आकडेवारी\nICC Ranking – शमी कारकीर्दीतील सर्वोच्च स्थानावर पोहोचला\nभर मैदानात दिली शिवी, वेगवान गोलंदाज पहिल्या कसोटीला मुकणार\n#INDvBAN इंदूरमध्ये विराटसेनेने रचला विक्रमांचा डोंगर, वाचा सविस्तर…\nरोखठोक – ‘स्वामीं’ना हवे तेच घडेल\nसामना अग्रलेख – 105 किंकाळ्या… आणि वेड्यांचा घोडेबाजार\nलेख – खलिस्तानवादाला पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न\nवेब न्यूज – भूस्खलनाच्या मागावरती तंत्रज्ञान\nअभिषेकने ‘महानायका’ला लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल\nआधी उद्धट वागणूक आणि आता मेकअप.. रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल\nबस मर्जी हमारी होगी, मिर्झापूर – 2 चा दमदार टीजर प्रदर्शित\nअभिषेकने ‘महानायका’ला लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल\nजागतिक व्हेसॅक्टोमी दिवस- नसबंदीबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या\nPhoto – थंडीतला ‘स्टायलिश लुक’\n‘बीएसडी’ आजाराने ग्र��्त झालेल्यांच्या संख्येत प्रचंड वाढ, वाचा सविस्तर बातमी\nरोखठोक – ‘स्वामीं’ना हवे तेच घडेल\nक्वांटम संगणकाची अद्भुत दुनिया\nमुख्यपृष्ठ ब्लॉग जिंदगी के सफर में\nअंगारकी अशीही साजरी करूया..\nबाप्पाचा उपास करायला सगळय़ांनाच आवडते. अंगारकी चतुर्थी आता येऊ घातलीए. आजी–आजोबांसाठी थोडी वेगळय़ा प्रकारची अंगारकी…\nगणपती बाप्पा सगळ्यांचाच आवडता… अंगारकी चतुर्थी अर्थात कृष्ण पक्षातील चौथा दिवस, जो दर महिन्यात येतो, त्याला आपण चतुर्थी म्हणतो. ती मंगळवारी आली की तिला ‘अंगारकी चतुर्थी’ म्हणतात. गेल्या वर्षभरात तो योग एकदाही जुळून आला नाही तर या वर्षभरात तो एकदा सोडून तीनदा आला आहे. १४ फेब्रुवारी, १३ जून आणि ७ नोव्हेंबर\nआपल्या घरातील अनेक ज्येष्ठ अंगारकीच्या निमित्ताने आवर्जून उपवास करतात. अमंगळ समजल्या जाणाऱया मंगळ ग्रहाला ज्या वरदविनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जाते.\nअंगारकीचा उपवास आनंददायी व्हावा यासाठी सगळ्यांनी या निमित्ताने एकत्र यावे. त्यानिमित्ताने छोटे गेट टुगेदर करता येईल. उपवासाचे पदार्थ एकत्र बसून खावेत. गणपती ही ज्ञान-विज्ञानाची देवता. एखादा समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा संकल्प… उदा. वाचन, पुस्तकांचे वाटप किंवा अभिवाचनाचा कार्यक्रम करता येईल. सर्वांनी मिळून अथर्वशीर्षाचे पठण करता येईल. शिक्षणाची, शिकवण्याची आवड असेल तर ज्येष्ठांनी विद्यार्थ्यांकडून संस्कृतचे धडे गिरवून घ्यावेत. बरंच काही करता येईल.\nसर्व शास्त्रांमध्ये पारंगत असलेल्या गणपतीने दूर्वांचे आयुर्वेदातील महत्त्व ओळखून त्यांना जवळ केले. अंगारकीच्या निमित्ताने आपलाही त्यांच्याशी क्षणिक संबंध येतो. त्यांचे महत्त्व जाणून तो संबंध आपण वाढवायचा असतो. अथर्वशीर्षात गणेशस्तुती केलेली आहे, त्याचे पारायण केल्यामुळे आपली भाषाशुद्धी होते. भाषा शुद्ध झाली की विचार आणि आचारही शुद्ध होतात. मनुष्याची अंतर्बाह्य शुद्धी झाली की त्याच्या कामाचा श्रीगणेशा होतो आणि कामांनाही गती येते. एवढया सगळ्या गोष्टी या अंगारकी चतुर्थीने साध्य होतात, म्हणून तिचे महत्त्वही अनन्यसाधारण आहे\nउपवासाच्या पदार्थांचा आस्वाद घ्या.\nकर्बोदकयुक्त पदार्थ प्रमाणात आणि सकाळी खा. उदा. साबुदाणा खिचडी, बटाटय़ाचा किस.\nद��� दोन-तीन तासांनी खा.\nआहारात कर्बोदकांसोबत फळं, ताक, नारळपाणी याचा आवर्जून समावेश करा.\nतळलेल्या पदार्थांचा उदा. बटाटा वेफर्स किंवा तत्सम पदार्थांचा माफक प्रमाणात सकाळी आस्वाद घ्या.\nगुळाची कोणतीही चिक्की आवर्जून खा.\nदुपारच्या जेवणात वऱ्याचे तांदूळ, उपवासाचे थालीपीठ, उकडलेल्या बटाटय़ाची भाजी या पदार्थांचा समावेश करा.\nदही, ताक आवर्जून घ्या.\nअंगारकी चतुर्थीला काहीजण अन्न-पाणीही घेत नाहीत. अगदी कडकडीत उपवास करतात. पण वय वाढलेलं… त्यात दिवसभर पोटात अन्न नाही, पाणी नाही… यामुळे स्वाभाविकच शरीर निस्तेज होईल, स्वभाव चिडचिडा होतो. शरीरच साथ देत नसेल तर मनात सात्त्विक भाव कुठून येणार… मग असा भक्त त्या बाप्पाला कसा आवडेल मग असा भक्त त्या बाप्पाला कसा आवडेल उपवासाच्या दिवशी फळे, दूध, फळांचा रस असा सात्त्विक आहार घ्यायला हवा. मुळात उपास हा देवासाठी नसून तो देहासाठी असतो उपवासाच्या दिवशी फळे, दूध, फळांचा रस असा सात्त्विक आहार घ्यायला हवा. मुळात उपास हा देवासाठी नसून तो देहासाठी असतो त्याला अध्यात्माची जोड असेल तर मनावर नियंत्रण ठेवणे सोपे जाते.\n१५ जानेवारी, रविवार – संकष्ट चतुर्थी\n१४ फेब्रुवारी, मंगळवार – अंगारक संकष्ट चतुर्थी\n१६ मार्च, गुरुवार – संकष्ट चतुर्थी\n१४ एप्रिल, शुक्रवार – संकष्ट चतुर्थी\n१४ मे, रविवार – संकष्ट चतुर्थी\n१३ जून, मंगळवार – अंगारक संकष्ट चतुर्थी\n१२ जुलै, बुधवार – संकष्ट चतुर्थी\n११ ऑगस्ट, शुक्रवार – संकष्ट चतुर्थी\n९ सप्टेंबर, शनिवार – संकष्ट चतुर्थी\n८ ऑक्टोबर, रविवार – संकष्ट चतुर्थी\n७ नोव्हेंबर, मंगळवार – अंगारक संकष्ट चतुर्थी\n६ डिसेंबर, बुधवार – संकष्ट चतुर्थी\nया बातम्या अवश्य वाचा\nश्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे विजयी\nगोव्यातील हरमलमध्ये रशियन पर्यटक बुडाला\nकश्मीरमधील 34 नजरकैदेतील नेत्यांना आमदार निवासात हलवले\n2022 पर्यंत राम मंदिर होऊ शकतं पूर्ण, सुत्रांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/mid-day-meal", "date_download": "2019-11-17T22:16:57Z", "digest": "sha1:FJFX2DHMHLFSSCAZBS5ERQSMD24KVUZX", "length": 6808, "nlines": 104, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "mid day meal Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nशासकीय योजनांच्या नावाखाली वयोवृद्ध महिलांची फसवणूक, महिलेला अटक\nशिवसेना आणि काँग्रेसच्या बैठकीची तारीख ठरली, महाआघाडीच्या फॉर्म्युलावर अंतिम चर्चा\nएनडीएतून बाहेर पडल्याची खंत नाही, उलट आनंद : विनायक राऊत\nमुंबईतील मुलांमध्ये पोषणाची गंभीर समस्या, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nपोषण आहार मिळत नसल्याचा मोठा परिणाम मुंबईच्या मुलांवर दिसत आहे. पोषणाअभावी त्यांचं वजन सामान्यपेक्षा कमी आहे (Malnutrition in Mumbai Children). इतकंच नाही तर त्यांना अनेक प्रकारचे रोग होण्याचाही धोका आहे.\nशिजणाऱ्या पोषण आहारात पडून 6 वर्षांच्या विद्यार्थीनीचा मृत्यू\nराजस्थानच्या (Rajasthan) दौसा जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. या शाळेच्या स्वयंपाकघरात शिजणाऱ्या पोषण आहारात (Mid Day Meal) पडून 6 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे.\nनागपूर : शालेय पोषण आहारात अळ्या, प्रताप नगर प्राथमिक शाळेतील संतापजनक प्रकार\nशासकीय योजनांच्या नावाखाली वयोवृद्ध महिलांची फसवणूक, महिलेला अटक\nशिवसेना आणि काँग्रेसच्या बैठकीची तारीख ठरली, महाआघाडीच्या फॉर्म्युलावर अंतिम चर्चा\nएनडीएतून बाहेर पडल्याची खंत नाही, उलट आनंद : विनायक राऊत\nप्रेम प्रकरणातून खुनाच्या घटनेत 28 टक्क्यांनी वाढ, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर\nपुण्यातील बैठकीनंतर शरद पवार आणि सोनिया गांधीच्या भेटीची तारीख ठरली\nशासकीय योजनांच्या नावाखाली वयोवृद्ध महिलांची फसवणूक, महिलेला अटक\nशिवसेना आणि काँग्रेसच्या बैठकीची तारीख ठरली, महाआघाडीच्या फॉर्म्युलावर अंतिम चर्चा\nएनडीएतून बाहेर पडल्याची खंत नाही, उलट आनंद : विनायक राऊत\nप्रेम प्रकरणातून खुनाच्या घटनेत 28 टक्क्यांनी वाढ, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर\nआमचं उद्दिष्ट सरकार आणणं किंवा कुठल्या व्यक्तीला मुख्यमंत्री करणं नाही : नितीन गडकरी\nपुण्याचा पुढील महापौर कोण\nराजसाहेब हाताला मुंग्या चावल्या का विद्यार्थिनीच्या प्रश्नावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया\nअयोध्येचा निकाल ऐकण्यासाठी आज बाळासाहेब हवे होते : राज ठाकरे\nशिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे एकत्रित फोटो, पुण्यात बॅनरबाजी\nकाँग्रेस आमदार विश्वजीत कदम पुण्यात कार अपघातातून थोडक्यात बचावले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/National/Ayodhya-Verdict-the-closed-the-doors-for-BJP-on-politicise-the-issue-of-ram-naam-said-Randeep-Surjewala-Congress-chief-spokesperson/", "date_download": "2019-11-17T22:23:13Z", "digest": "sha1:OWIWSXDG2N5RWMNG3XRH27K633FLUJTA", "length": 3863, "nlines": 29, "source_domain": "pudhari.news", "title": " भा��पकडून 'राम' राजकारणाचे मार्ग बंद होतील : काँग्रेस | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › National › भाजपकडून 'राम' राजकारणाचे मार्ग बंद होतील : काँग्रेस\nभाजपकडून 'राम' राजकारणाचे मार्ग बंद होतील : काँग्रेस\nनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा\nकाँग्रेसने अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. काँग्रेस राम मंदिर बांधण्याच्या बाजूने असून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदर करते, असे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले. ते काँग्रेस मुख्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.\nसुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे श्रेय एखादा पक्ष, समूह अथवा व्यक्तीला दिले जाऊ शकत नाही. राजकीय पक्षांनी वेळोवेळी राजकारणासाठी या मुद्याचा वापर केला होता. परंतु, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर यावरून राजकारण करण्याचे भाजपचे मार्ग बंद झाले आहेत, असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. १९९३ मध्ये ही जमीन काँग्रेस सरकारने संपादन केली होती, असेही सुरजेवाला म्हणाले.\nआज सकाळी सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली होती. त्यामध्ये राम मंदिर निर्मितीवर प्रस्ताव पारित करण्यात आला होता. प्रस्तावामध्ये सर्व संबंधित पक्षांनी आणि समुदायांनी शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले.\nरस्ते अपघातांच्या बळींमध्ये महाराष्ट्र दुसरा\nफडणवीस यांचा मुक्काम ‘वर्षा’वरच\nतारासिंह पुत्र रजनीतच्या घराची झडती\nसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनी शिवतीर्थावरही सत्तासंघर्ष\n‘रालोआ’तील मतभेद मिटवण्यासाठी समिती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/icici-md-chanda-kochar-resigns-from-the-bank-with-immediate-effect/articleshow/66069425.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2019-11-17T22:51:12Z", "digest": "sha1:UWBJIMYMLZQTTQDXZYRGNVL5GN4QWXOB", "length": 13648, "nlines": 164, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "chanda kochar resign: आयसीआयसीआय बँकेच्या कोचर यांचा राजीनामा - icici md chanda kochar resigns from the bank with immediate effect | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nआयसीआयसीआय बँकेच्या कोचर यांचा राजीनामा\nआयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांनी सीईओपदाचा तात्काळ प्रभावाने राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला असून त्यांच्या जागी नवे व्यवस्थापकीय संचालक आणि ��ुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून संदीप बक्षी यांची निवड करण्यात आली आहे. बक्षी यांची नियुक्ती ५ वर्षांसाठी करण्यात आली असून ३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत ते या पदावर कार्यरत राहणार आहेत.\nआयसीआयसीआय बँकेच्या कोचर यांचा राजीनामा\nआयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांनी सीईओपदाचा तात्काळ प्रभावाने राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला असून त्यांच्या जागी नवे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून संदीप बक्षी यांची निवड करण्यात आली आहे. बक्षी यांची नियुक्ती ५ वर्षांसाठी करण्यात आली असून ३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत ते या पदावर कार्यरत राहणार आहेत. विशेष म्हणजे कोचर यांनी राजीनामा दिल्याची खबर येताच आयसीआयसीआय बँकेचे शेअर ५ टक्क्यांनी वधारले आहेत.\nव्हिडीओकॉन समूहाला दिलेल्या वादग्रस्त कर्जप्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत चंदा कोचर यांना बँकेने सक्तीच्या रजेवर पाठवले होते. त्यांच्या जागी संदीप बक्षी यांची नियुक्ती करण्यात आली होती. बक्षी यांच्याकडे त्याआधी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी होती. आता कोचर यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्यावर नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.\nकोचर यांचे पती दीपक कोचर यांच्याशी संबंधित न्यू पॉवर रीन्यूएबल्स या कंपनीत व्हिडीओकॉन समूहाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांनी ६४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. त्या बदल्यात आयसीआयसीआय बँकेने व्हिडीओकॉन समूहाला ३,२५० कोटी रुपयांचे कर्ज दिले, असा आरोप आहे. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने चौकशी सुरू केलेली असल्याने कोचर यांना पदावरून हटवण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.\nएअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत विकणार: अर्थमंत्री\nRcom तोट्यात, अनिल अंबानींचा राजीनामा\nPMC बँक घोटाळा: भाजपचे माजी आमदार तारासिंग यांचा मुलगा अटकेत\nश्रीमंतांच्या यादीत बिल गेट्स पुन्हा नंबर वन; बेजॉस यांना टाकलं मागे\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nएअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत विकणार: अर्थमंत्री\nPMC बँक घोटाळा: भाजपचे माजी आमदार तारासिंग यांचा मुलगा अटकेत\nRcom तोट्यात, अनिल अंबानींचा राजीनामा\nश्रीमंतांच्या यादीत बिल गेट्स पुन्हा नंबर वन; बेजॉस यांना टाकलं मागे\nभारतीय खरेदीदारांना खुणावतेय लंडन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nआयसीआयसीआय बँकेच्या कोचर यांचा राजीनामा...\nmukesh ambani : मुकेश अंबानीच सर्वात श्रीमंत...\nशेअर बाजार कोसळला, रुपयाची विक्रमी घसरण...\nशेअरसंदर्भातील अफवांवर होणार कारवाई...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/literature/article-on-ghazal/articleshow/68356196.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2019-11-17T22:13:31Z", "digest": "sha1:ZBARIRXF2WOKVSV6HMVBZKTCWIRLO635", "length": 15784, "nlines": 227, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Literature News: मयख़ानों का शायर - article on ghazal | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nप्यार, मोहब्बत, इश्क़ याबरोबर साकी रिंद, मैकश, मय, मयख़ाना, पैमाना, मीना-शीशा, ख़ुम, सुबू, जाहिद (धर्मोपदेशक) हे उर्दू शायरीतील अत्यंत लोकप्रिय संकेत कारण प्रेम व मय (मद्य) हे प्रत्येकाच्या जीवनातील अगदी जिव्हाळ्याचे विषय आहेत. दोन्ही गोष्टी माणसांच्या जीवनात धुंदी आणणार्‍या असून त्यातील आणखी साधर्म्य म्हणजे त्या क्षणभंगूर आहेत. परंतु या क्षणभंगूर गोष्टींचा उर्दू शायरीमध्ये चपखल पद्धतीने ज्यांनी वापर केला ते प्रसिद्ध शायर अब्दुल हमीद अदम स्वत:बद्दल म्हणत\nसुखनवर : डॉ. अशोक पिंगळे\nप्यार, मोहब्बत, इश्क़ याबरोबर साकी रिंद, मैकश, मय, मयख़ाना, पैमाना, मीना-शीशा, ख़ुम, सुबू, जाहिद (धर्मोपदेशक) हे उर्दू शायरीतील अत्यंत लोकप्रिय संकेत कारण प्रेम व मय (मद्य) हे प्रत्येकाच्या जीवनातील अगदी जिव्हाळ्याचे विषय आहेत. दोन्ही गोष्टी माणसांच्या जीवनात धुंदी आणणार्‍या असून त्यातील आणखी साधर्म्य म्हणजे त्या क्षणभंगूर आहेत. परंतु या क्षणभंगूर गोष्टींचा उर्दू शायरीमध्ये चपखल पद्धतीने ज्यांनी वापर केला ते प्रसिद्ध शायर अब्दुल हमीद अदम स्वत:बद्दल म्हणत\nअदम रोज़-ए-अजल जब किस्मतें तक्सीम होती थी\nमुकद्दर की जगह मै साग़र-ओ मीना उठा लाया\n(रोज़-ए-अजल - जीवनाचा शेवट. तक्सीम- वाटप. साग़र-ओ मीना- ग्लास व सुरई)\nआँखो से पिलाते रहो सागर में न डालो\nअब हम से कोई जाम उठाया नहीं जाता\nदूसरों से बहूत आसान है मिलना साकी\nअपनी हस्ती से मुलाक़ात बड़ी मुश्किल है\nपीता हूँ हादिसात के इर्फ़ान के लिए\nमैं एक तजज़िया है ग़मे-रोजगार का\n(हादिसात- घटना. इर्फ़ान-ज्ञान, तजज़िया- विश्‍लेषण)\nये भी जीने का सलीक़ा है कोई दुनियामें\nमैं भी बदनाम नहीं आप भी बदनाम नहीं\nया सर्व प्रकारच्या स्वगतामध्ये अदम यांनी मधुशाळेला इंद्रधनुष्याच्या विविध रंगछटांनी रंगविले आहे. त्यामुळेच मयख़ानों का शायर या नावाने ते उर्दू शायरीमध्ये सर्वमान्य आहेत .खरं तर अदम यांच्या मय व माशुकी या द्वंद्व शायरीचा सुरेख पद्धतीने वापर नुसरत फ़तेह अली खाँ, ग़ुलाम अली, मेहदी हसन, मुन्नी बेग़म सारख्या दिग्गज गायकांनी केला आहे.\nपास रहता है दूर रहता है\nकोई दिल में जरूर रहता है\nजब से देखा है उनकी आँखो को\nहल्का-हल्का सुरुर रहता है\nऐसे रहते है वो मेरे दिल में\nजैसे जुल्मत में नूर रहता है\nअब ‘अदम’ का ये हात है हर व़क्त\nमस्त रहता है चूर रहता है\nसाकी शराब ला की तबीअत उदास है\nमुतरिब रुबाब उठा कि तबीअत उदास है\n(मुतरिब-गायक. रुबाल - वाद्य)\nहल्का हल्का सुरुर है साकी\nबात कोई जरुर है साकी\nतेरी आँखो को कर दिया सज़दा\nमेरा पहला कुसूर है साकी\nजब तेरे नैन मुस्कराते है\nज़ीसत्त के रंग भूल जाते है\nजुल्फ़-ए- बहरम सँभाल कर चलिए\nरास्ता देखभाल कर चलिए\nमौसम-ए-गुल है अपनी बाँहो को\nमेरी बाँहों में डाल कर चलिए\nजिंदगी है कि इक हसीन सजा\nज़ीसत्तत अपनी है ग़म पराए हैं\nहम भी किन मुफ़्लीसों की दुनिया में\nक़र्ज की साँसे लेने आए है\n(ज़ीसत्त- जीवन. मुफ़्लीसों - निर्धन)\nरुह को एक आह का हक़ है\nआँख को इक निगाह का हक़ है\nएक दिन मैं भी लेके आया हूँ\nमुझ को भी इक गुनाह का हक़ है\n(आह - सुटकेचा नि:श्‍वास)\nअ़���्तर शीरिनी, हफ़ीज जालंदरी या समकालिन असलेल्या या शायरने गुलनार, अक्से जाम, सरे-सुमन खराबात, गर्दीश-ए-जाल, दो जाम सारखी काव्यसंग्रह लिहिले\nहिज्र व विसाल, मोहब्बत व हुस्न जमाल बाबत शायरीमध्ये विविध रंग भरणारे अदम जीवनाबद्दल सुद्धा गंभीरपणे म्हणत -\nजीस्त इक कहानी है मौत इक फ़साना है\nआपकी मुरवत का ज़ख्म ग़ायबाना है\n(जीस्त - जीवन. मुरवत- शील)\nकभी कभी तो मुझे भी ख़याल आता है\nकि अपनी सूरते-हालात पर निगाह करूँ\nजिंदगी है इक किराए की खुशी\nसुखते तालब का पानी हूँ मैं\nजिन को दौलत हकीर लगती है\nउफ़ वो कितने अमीर होते है\nमरनेवाले तो ख़ैर है बेबस\nजीनेवाले कमाल करते है\n(लेखक गझलचे जाणकार व अभ्यासक आहेत.)\nमुसलमानी मुलखांतली रंजक सफर\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/childrens-cancer-division-in-jj/articleshow/70234634.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2019-11-17T22:49:56Z", "digest": "sha1:OP7SIKOMKQ2SIJ2POICJ4O6ESTVN64US", "length": 12118, "nlines": 167, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Cancer: ‘जेजे‘मध्ये लहान मुलांचा कॅन्सरविभाग - children's cancer division in 'jj' | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\n‘जेजे‘मध्ये लहान मुलांचा कॅन्सरविभाग\nलहान मुलांमध्ये कॅन्सरचे वाढते प्रमाण लक्षात घेता कॅन्स��विषयी मदत देणाऱ्या एका संस्थेच्या सहकार्याने जे. जे. रुग्णालय प्रशासनाने स्वतंत्र विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लवकरच लहान मुलांना अल्प दरात कॅन्सरचे उपचार मिळणार आहेत.\n‘जेजे‘मध्ये लहान मुलांचा कॅन्सरविभाग\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nलहान मुलांमध्ये कॅन्सरचे वाढते प्रमाण लक्षात घेता कॅन्सरविषयी मदत देणाऱ्या एका संस्थेच्या सहकार्याने जे. जे. रुग्णालय प्रशासनाने स्वतंत्र विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लवकरच लहान मुलांना अल्प दरात कॅन्सरचे उपचार मिळणार आहेत.\nकॅनकिड्स या नॅशनल सोसायटी ऑफ चेंज चाइल्डहूड कॅन्सर संस्थेशी जे़ जे़ रुग्णालयाने सामंजस्य करार केला आहे. त्या माध्यमातून लहानग्यांमधील कॅन्सरसंदर्भात विविध उपक्रमही राबविण्यात येणार आहे. अनेकदा लहान रुग्णांमध्ये या आजाराचे निदान उशिराने होते. त्यामुळे वैद्यकीय उपचारालाही विलंब होतो.\nत्या दृष्टिकोनातून जे. जे. रुग्णालय प्रशासनासह येत्या काळात काम करणार आहे. याशिवाय संशोधनाला बळकटी मिळण्यासाठीही विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.\nमहाराष्ट्र सत्तापेच Live: आघाडीच्या नेत्यांमध्ये किमान समान कार्यक्रमावर झाली चर्चा\nभाजपशिवाय राज्यात कुणाचेही सरकार येणार नाही: फडणवीस\nश्रीरामालाही राज्य सोडावं लागलं; इतकं मनाला लावून घेऊ नका; उद्धव यांचा फडणवीसांना टोला\nनव्या मैत्रीचा शिवसेनेला फायदा; पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळणार\nLive महाराष्ट्र सत्तासूत्र: भाजपशिवाय सत्ता स्थापन करणे अशक्यः चंद्रकांत पाटील\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:लहान मुलांचा कॅन्सरविभाग|जे. जे. रुग्णालय|कॅन्सर|j. j. hospital|children's cancer division|Cancer\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nबारा वर्षांनी मिळाला हक्कांचा लाभ\nशिष्यवृत्तीचे अर्ज कॉलेजमध्येच पडून\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n‘जेजे‘मध्ये लहान मुलांचा कॅन्सरविभाग...\nनिवडणुकीआधी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर...\nआठवड्याअखेरीस मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता...\nधारावीत नाल्यात पडून ७ वर्षीय मुलाचा मृत्यू...\nतानसा, वैतरणा नद्यांच्या पाणी पातळीत होणार वाढ...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2", "date_download": "2019-11-17T23:27:45Z", "digest": "sha1:Q2OIGOG2ADQ3M47Q4J2VYUGXUQXOR2KG", "length": 17020, "nlines": 264, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "गुगल पिक्सेल: Latest गुगल पिक्सेल News & Updates,गुगल पिक्सेल Photos & Images, गुगल पिक्सेल Videos | Maharashtra Times", "raw_content": "\n'त्या' उमेदवाराला पुन्हा नगरसेवकपद कसे\nमुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंत...\n‘माझ्या मुलाच्या भविष्याचे काय\n१५० वादग्रस्त पोस्ट ब्लॉक\nन्यायमूर्ती शरद बोबडे यांचा शपथविधी आज\nआजपासून हिवाळी अधिवेशन; नागरिकत्व विधेयक प...\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nपोपचा कौटुंबिक जिव्हाळ्यावर भर\nगोटबाया राजपक्षे श्रीलंकेचे नवे अध्यक्ष\nश्रीलंकेत राजपक्षे विजयी, भारतावर काय परिण...\nभारतीय विमान संकटात; पाकने केली मदत\nश्रीलंकेत राजपक्षे यांचेपारडे जड\nएअर इंडिया विक्रीसाठीमार्च २०२०चे उद्दिष्ट\nदरमहा किमान पेन्शन७५०० करण्याची मागणी\nएअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत वि...\n'मुंबई इंडियन्स'मधून युवराजसह १२ खेळाडू करारमुक्त\nभावाचा फटकार नाकावर,खेळाडू रक्तबंबाळ\nमैदानात घुसलेल्या चाहत्याला विराटने वाचवलं...\nमयांक अग्रवाल, शमीची कसोटी क्रमवारीत झेप\nक्रिकेटपासून दूर असलेला धोनी 'या' खेळात व्...\nटी-२०: पृथ्वी शॉचे बंदीनंतर अर्धशतकी कमबॅक...\nआयुष्मानचा 'बाला' लवकरच १०० कोटी क्लबमध्ये\nविश्रांतीचा सल्ला असूनही १८ तास काम करतात ...\nतीन उकडलेल्या अंड्यांचं बिल झालं १ हजार ६७...\nगणितज्ञ वशिष्ठ यांचे निधन; हृतिक रोशननं व्...\nवर मराठी कलाकारांचे स्पष्टी...\n'सायना'च्या शूटिंगदरम्यान परिणीती चोप्रा ज...\nनव्या जोमानं करा सुरुवात\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nपोस्ट खात्यात ५ हजार जागांची भरती सुरू\nकरिअर, मातृत्व आणि मी\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nकरिअर, मातृत्व आणि मी\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी..\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान ..\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षका..\nकर्नाटकातील रायचूरमध्ये दिवसा उजे..\nमॉर्निंग वॉकसाठी गेला; कारने उडवले\nआपण बोलणार ते सर्व गुगल पटापट लिहिणार\nGoogle ने १५ ऑक्टोबरला Pixel 4 मालिकेतील नवीन स्मार्टफोन लाँच केला. या स्मार्टफोनसोबतच गुगलने एक खास व्हॉइस रेकॉर्डिंग अॅपही लाँच केलं. हे अॅप कंपनीने पिक्सल ४ स्मार्टफोनवर उपलब्ध केले आहे. यामध्ये असे अनेक फिचर आहेत जे दुसऱ्या व्हॉइस रेकॉर्डींग अॅपपेक्षाही वेगळे आहेत.\n'गुगल पिक्सेल ४'ची किंंमत लीक\nॲपल,सॅमसंग, वनप्लस आणि हुआवे यां सारख्या मोबाइल कंपन्यांनी त्यांचे अपडेटेड फोन बाजारात लॉन्च केले आहेत. काही दिवसांपूर्वी ॲपलनं 'आयफोन ११' लॉन्च केला होता. आता गुगलही त्यांच्या फ्लॅगशिप स्मार्टफोन 'गुगल पिक्सेल ४' हा लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.\n‘ई-सिम’ ठरणार ग्राहकांसाठी सोयीस्कर\nदेशातील मोबाइल ग्राहक क्षणात, वाटेल तेव्हा मोबाइल सेवा पुरवठादार बदलू शकतील, असा दिवस आता दूर नाही. एम्बडेड सिम कार्डच्या मदतीने ही क्रांती येऊ घातली आहे. दूरसंचार क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 'ई-सिम' सादर झाल्यानंतर मोबाइल सेवा पुरवठादार कंपन्यांना ग्राहकांची संख्या कायम ठेवण्यासाठी आणि सेवेचा दर्जा राखण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.\nकाय दिसतं या चष्म्यातून\nटेक्नॉसॅव्ही मंडळी सध्या आभासी विश्वात नेणाऱ्या चष्म्यांच्या प्रेमात आहेत. या तंत्रज्ञानाचा सर्वाधिक वापर गेमिंगसाठी होत असून, त्यामुळे सध्या बाजारात व्हीआर हेडसेटची गर्दी होऊ लागली आहे. या निमित्तानं बाजारात उपलब्ध असलेल्या व्हीआरहेडसेट्सविषयी...\nतंत्रज्ञान विश्‍वात ज्‍याचं कोणी नाही त्‍याचं गुगल असतं, अशी नवी म्‍हण त���ार झालीय. अर्थात कुठे काहीही अडलं तरी गुगलवर शोध घेतल्‍याशिवाय पाऊल पुढे जात नाही. या स्‍मार्ट जगात उपकरणांचा वापर करत असताना आपल्‍याकडे मोठ्या प्रमाणावर माहिती जमा होते.\nयंदा लाँच होणार हे ५ स्टायलिश आणि दमदार फोन\nविसरा ‘डीएसएलआर’अनुभवा स्मार्ट ‘कॅमेरा’\nउद्यापासून संसदेचं अधिवेशन; मंदीवरून केंद्राची घेरेबंदी\n'मुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम'\nअयोध्येचा निकाल: जस्टिस नजीर यांना झेड सुरक्षा\nनक्षलवाद्यांकडे ड्रोन; गोळ्या घालण्याचे आदेश\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nपाऊस देवेंद्रांनाही घेऊन गेला; NCPचा व्हिडिओ\nअयोध्या: मुस्लीम पक्षकारांची पुनर्विचार याचिका\nसेना 'एनडीए'बाहेर; भाजपकडून शिक्कामोर्तब\nभविष्य १५ नोव्हेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/katrina-kaifs-photos-during-gym-workout-getting-viral/", "date_download": "2019-11-17T22:43:20Z", "digest": "sha1:ALNIMU3Q5PRV2BLSTXY63Z4NDHP5QBZQ", "length": 15540, "nlines": 173, "source_domain": "policenama.com", "title": "अभिनेत्री कॅटरीना कैफ जीममध्ये 'असं' करते वर्कआऊट ! - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n करणीच्या संशयातून पुतण्यानं काकाचं ‘शिर’ केलं…\n होय, राष्ट्रवादीच्या बैठकीत ‘मी पुन्हा येईन’,…\nसोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या भेटीनंतरच सत्ता स्थापनेचा निर्णय, ‘या’…\nअभिनेत्री कॅटरीना कैफ जीममध्ये ‘असं’ करते वर्कआऊट \nअभिनेत्री कॅटरीना कैफ जीममध्ये ‘असं’ करते वर्कआऊट \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये सध्या फिटनेसला घेऊन स्टार्समध्ये खूप जागरूकता निर्माण होताना दिसत आहे. अनेक अॅक्ट्रेस स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जीममध्ये घाम गाळताना दिसतात. सध्या कॅटरीनाचे जीम मधील वर्क आऊट दरम्यानचे काही फोटो समोर आले आहेत जे व्हायरल होताना दिसत आहे. कॅटरीना कैफ स्वत:ला फिट ठेवण्यासाठी प्रचंड मेहनत घेताना दिसते.\nकॅटरीना कैफ कधीच आपले जीम वर्कआऊट मिस करत नाही. तिचा फिटनेस पाहिल्यावरही हे लक्षात येते. अनेकदा कॅटरीनाने आपले जीममधील फोटो शेअर केले आहेत ज्यात ती आपले टोन्ड अॅब्स दाखवताना दिसत आहे.\nआपले अनेक पोस्ट वर्कआऊटचे फोटो कॅटने शेअर केले आहेत. काही फोटोंमध्ये तिचे सेल्फी फोटोही दिसत आहेत. एका सेल्फीत कॅटरीना सेलेब्रिट��� फिटनेस ट्रेनर यासिन कराचीवाला सोबत आहे.\nकॅटरीना कैफ स्वत:ला फिट ठेवण्यासाठी केवळ जीममध्येच वर्कआऊटचं नाही करत तर, ती योगा, स्विमिंग, सायकलिंग, जॉगिंग आणि वेट ट्रेनिंगही करत असते.\nनुकतीच अशी माहिती समोर आली होती की, काही दिवसांसाठी कॅटरीना अॅक्टींगमधून ब्रेक घेणार आहे. कॅटरीना कैफ १६ जुलै रोजी आपला ३६ वा वाढदिवस साजरा करणार आहे. हा वाढदिवस कॅटरीनाला आपल्या फॅमिलीसोबत साजरा करायचा आहे. कॅटने वाढदिवस साजरा करण्याचा पूर्ण प्लॅनही बनवला आहे.\nकॅटरीना कैफला आपला वाढदिवस खूप साध्या पद्धतीने आणि आपले मित्र आणि बहिणींसोबत साजरा करायचा आहे. वाढदिवसाबाबत तिचा काय प्लॅन आहे हे सांगताना कॅटरीना म्हणते की, “काही दिवसांसाठी ब्रेक घेऊन आपल्या बहिण आणि मित्रांसोबत बाहेर जाण्याचा प्लॅन आहे. एखाद्या चांगल्या ठिकाणी जाऊन फक्त मजा-मस्ती करायची आहे.”\nकॅटरीनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, कॅटने रोहित शेट्टीचा सुर्यवंशी सिनेमा साईन केला आहे. हा सिनेमाही सिंबा आणि सिंघमप्रमाणे कॉप ड्रामा सीरीजचा हिस्सा असेल. यात अक्षय कुमार पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. २७ मार्च २०२० रोजी रिलीज होणार आहे.\n‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा\n‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या\nदातांच्या समस्येवर करा ‘हे’ घरगुती उपाय\nपेरू खाल्यामुळं ‘हा’ आजार मुळापासून होतो ‘गायब’\nदुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या\n‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक \nलग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा\n‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या\n‘सरकारी’ नोकरीची इच्छा असणार्‍यांसाठी ‘सुवर्णसंधी’ EPFOमध्ये पदवीधरांसाठी २१८९ जागा, २५००० पगार, जाणून घ्या प्रक्रिया\nवडील गेल्यानंतर पक्षातील ‘विश्वास’ आणि ‘वचनबद्धता’ शब्द संपले, मनोहर पर्रीकरांच्या मुलाची भाजपवर टीका\nडॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्यानंतरही ‘बिग बी’ अमिताभ करतात…\n गाण्यानंतर आता ‘रॅम्प’ वॉक आणि ‘मेकअप’मुळं रानू…\n‘वॉर’च्या यशानंतर वाणी कपूर म्हणाली – ‘आणखी खूप काम…\n चा ‘धुरळा’, मराठी कलाकारांनी दिलं स्पष्टीकरण\nडॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्यानंतरही ‘बिग…\n गाण्यानंतर आता ‘रॅम्प’ वॉक आणि…\n‘वॉर’च्या यशानंतर वाणी कपूर म्हणाली –…\n‘HOT’ अ‍ॅक्ट्रेस ‘शमा सिकंदर’नं शेअर…\n चा ‘धुरळा’, मराठी कलाकारांनी…\nशिवसेनेला गंभीर ‘परिणाम’ भोगावे लागतील, भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा…\nवाराणसी : वृत्तसंस्था - महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेतून भाजप आणि शिवसेनेतील वाद विकोपाला गेले आहेत. केंद्रीय आरोग्य…\n महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेचं ‘सरकार’ येणार, HM…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटला नसल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट…\n करणीच्या संशयातून पुतण्यानं काकाचं ‘शिर’ केलं…\nठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - काकाने करणी केल्यामुळे वडिलांचा मृत्यू झाल्याच्या संशयातून पुतण्याने मित्रांच्या मदतीने…\nशिवसेनेची ‘चिंता’ आणखी वाढली, काँग्रेसच्या…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटता सुटत नसल्याने शिवसेनेची धाकधूक वाढत चालली आहे.…\n उद्या दिल्लीत सोनिया गांधी – शरद पवारांची…\nपुणे : पोलीनामा ऑनलाइन - राज्यातील सत्ताकोंडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nशिवसेनेला गंभीर ‘परिणाम’ भोगावे लागतील, भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा…\nप्रेमसंबंधात ‘त्या’ फोटोमुळे ‘वितुष्ट’,…\nNDA च्या बैठकीला शिवसेनेचे प्रतिनिधी उपस्थित राहणार का \nबाळासाहेबांच्या 7 व्या स्मृतीदिनी शिवसेना ‘NDA’तून बाहेर,…\nआता ‘PAN’ कार्ड ऐवजी करू शकता ‘AADHAAR’…\n ‘त्या’ आमदाराच्या संपत्तीत फक्त दीड वर्षात तब्बल 185 कोटींची वाढ\n‘तो’ चा ‘ती’ झालेल्या तिला न्यायालयाने दिला ‘पोटगी’ देण्याचा आदेश\nसोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या भेटीनंतरच सत्ता स्थापनेचा निर्णय, ‘या’ बड्या नेत्यानं सांगितलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/taptadi-new-marathi-movie-391240/", "date_download": "2019-11-18T00:10:48Z", "digest": "sha1:CI3MKN3P5ES7WHDCZS3JLVNYBJSY5UNE", "length": 12529, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "प्रेमाच्या नाजूक नात्यांची ‘तप्तपदी’! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंत्री उचलण्यासाठी ���ेलेल्या चिमुरडीला चिरडले\nशेतकऱ्याची आत्महत्या, मृतदेह जिल्हा कचेरीवर\nदहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान - मोदी\nउधळपट्टी केल्यास तिप्पट पाणीपट्टी\nविद्यार्थ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ\nप्रेमाच्या नाजूक नात्यांची ‘तप्तपदी’\nप्रेमाच्या नाजूक नात्यांची ‘तप्तपदी’\nमराठी कथा, कादंबरी यावर आधारित असलेले चित्रपट यापूर्वीही येऊन गेले.\nमराठी कथा, कादंबरी यावर आधारित असलेले चित्रपट यापूर्वीही येऊन गेले. आणि कादंबरीवरचे चित्रपट काही अपवाद वगळता प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी होतात हेही दिसून आले आहे. आगामी मराठी चित्रपट ‘तप्तपदी’च्या निमित्ताने रवींद्रनाथ टागोर यांची कथा पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येत आहे. टागोर यांच्या ‘दृष्टिदान’ या कथेवर हा चित्रपट असून त्याचे दिग्दर्शन सचिन नागरमोजे यांचे आहे.\n‘मन उधाण वाऱ्याचे’ या मालिकेतून प्रेक्षकांपुढे आलेल्या कश्यप परुळेकरचा हा पहिलाच चित्रपट आहे. वेगळे काही तरी करायचे, हे मी ठरविले होते. त्यामुळे माझ्यासाठी हा चित्रपट एक वेगळा अनुभव होता, असे कश्यप म्हणाला. कश्यपबरोबर या चित्रपटात तीन अभिनेत्री आहेत. नीना कुलकर्णी यांचा या चित्रपटातील वावर हा खास वेगळा आणि अनुभवी असा आहे.\nचित्रपट किंवा नाटकात भूमिका करण्यापूर्वी त्यात वेगळेपण काय आहे, ते मी नेहमी शोधत असते. ‘तप्तपदी’मधील माझी भूमिका छोटी असली तरी ती मी आजवर केलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी असल्याचे नीना कुलकर्णी म्हणाल्या. तर ‘राधा ही बावरी’मुळे घराघरात पोहोचलेली श्रुती मराठेही वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेबाबत मलाही उत्सुकता असून प्रेक्षक त्याचे स्वागत कसे करतील त्याचाच विचार करते आहे, असे श्रुतीने सांगितले. सक्षम अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वीणा जामकरनेही नाजूक नातेसंबंध आणि प्रेमाची शाश्वत मूल्ये यांचे कंगोरे, त्यातील संघर्ष यात पाहायला मिळेल, असे सांगितले.\nनिर्माते हेमंत भावसार यांनी सांगितले की, कथा ऐकल्यानंतर यावर चित्रपट होऊ शकतो हे आमच्या लक्षात आले. आमच्या सततच्या बैठका आणि चर्चेतून चित्रपट तयार झाला. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांना नक्कीच वेगळे समाधान मिळेल. तर दिग्दर्शक सचिन नागरमोजे म्हणाला की, प्रेमाच्या नात्याची एक वेगळी अनुभूती आम्ह�� मांडली आहे. मानवी नातेसंबंध, भावभावना, वास्तवता आणि या सगळ्यातील संघर्ष चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nफ्लॅशबॅक : अन् गोरी गोरी पारू…\nशिक्षण व्यवस्थेकर भाष्य करणारा ‘कॉपी’; गीत ध्वनीमुद्रणाने मुहूर्त संपन्न\nReema Lagoo VIDEO : रिमा लागू यांचे चित्रपटांतील गाजलेले काही सीन\nआता कपिल शर्मा देखील ‘सैराट’ होणार..\nझगमगाट आणि नवीन प्रयोग\nVideo: 'मिर्झापूर २'च्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता\n'पानिपत'मधील 'मर्द मराठा' गाण्याची गायिका आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर\nसलमानसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीवर आली धुणी-भांडी करण्याची वेळ\n'हुड हुड दबंग'ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मीम्स व्हायरल\nVideo : मलायकाचा नेहा धुपियाला चप्पल मारण्याचा प्रयत्न, कारण...\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nमर्यादित षटकांसाठी आक्रमक मयंकचा पर्याय\nतीन दिवसांनंतर राज्यात गारव्यात वाढ\n‘बीकेसी कनेक्टर’मुळे नवी कोंडी\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nचंद्रपूर आणि मुंबई विभाग सर्वाधिक प्रदूषित\nसोनिया गांधी-शरद पवार भेटीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार\nअयोध्या निकालाविरोधात फेरविचार याचिका\n‘मॅरेथॉन’मध्ये सहभागी स्पर्धकांच्या वाहनांची तोडफोड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/05/blog-post_555.html", "date_download": "2019-11-17T22:10:32Z", "digest": "sha1:EK3QOTLW327YPVNR6R6I72O2JGA6NJ7V", "length": 6822, "nlines": 49, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "शेडगेवाडी येथे वारणा जलसेतूवरून पडून बिबट्या ठार - Lokmanthan", "raw_content": "\nHome / ब्रेकिंग / सातारा / शेडगेवाडी येथे वारणा जलसेतूवरून पडून बिबट्या ठार\nशेडगेवाडी येथे वारणा जलसेतूवरून पडून बिबट्या ठार\nशेडगेवाडी/प्रतिनिधी – शेडगेवाडी (ता. शिराळा) येथील वारणा जलसेतूवरून जाताना अंदाज न आल्याने सुमारे दीडशे फूट उंचीवरून पडल्याने बिबट्या जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. खुजगाव- शेडगेवाडी दरम्यान असणाऱ्या जलसेतूवरून जाताना बिबट्या शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास पडला.\nघटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शुक्रवारी रात्री पूर्ण वाढ झालेला बिबट्या जलसेतूवरून जाताना पडला. त्या��ेळेस एका ॲकॅडमीतील काही युवक व्यायामासाठी गेले होते. तेव्हा खिरवडे येथील काळूबाईच्या मंदिराकडील जंगलातून अचानक मोठा आवाज आला. त्यामुळे युवकांनी त्या दिशेने धाव घेतली, त्याठिकाणी बिबट्या पडल्याचे दिसल्याने त्यांनी खुजगावात वनकर्मचारी शिवाजी सावंत यांना या घटनेची माहीती दिली. त्यानंतर बॅटरीच्या सहाय्याने बिबट्या पडलेल्या जागेची पाहणी केली असता बिबट्या ठार झालेल्या अवस्थेत आढळून आला. बिबट्याच्या डोक्याला मार लागल्याने तो ठार झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.\nसदरच्या घटनेची मिळताच वनविभागाचे अधिकारी वनपाल बी. डी. मुदगे, वनरक्षक मिरजकर, वनरक्षक देवकी तहसीलदार, वनकर्मचारी बाबजी पाटील, लक्ष्मण झोरे, शिवाजी पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी परिसरात माहिती मिळताच लोकांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती.\nशेडगेवाडी येथे वारणा जलसेतूवरून पडून बिबट्या ठार Reviewed by Dainik Lokmanthan on May 18, 2019 Rating: 5\nसरकार निर्माण होणारच, शरद पवारांनी आमदारांसमोर व्यक्त केला विश्‍वास\nराष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी चिंता काही करायची नाही मुंबई निवडणूकपूर्व युती असलेल्या भाजप-शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळूनही शिव...\nहा तर सेनेविरुद्ध भाजपचा दुर्योधनी कावा: शिवसेना\nमुंबई सध्याच्या राजकारणात सब घोडे बारा टके. या न्यायाने साधनशूचितेच्या गप्पा मारणारेच सगळ्यात जास्त गोंधळ आणि भेसळ करत आहेत, अशा शब्दा...\nशिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपचा गेम ऑफ पेशन्स\nमुंबई राज्यातील सत्ता स्थापनेसाठी भाजप अनुकूल नसला, तरी भाजप शिवसेनेला कोंडित पकडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भाजपने सत्ता स्थापनेतून माघ...\nमुंबई महापालिकेत काँग्रेसला उपमहापौरपद मिळणार\nमुंबई मुंबई महापालिकेतही नवी राजकीय समीकरण जुळविण्याची तयारी सुरु आहे. मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रव...\nराज्यात लवकरच स्थिर सरकार देऊ : संजय राऊत\nमुंबई राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थान व्हावे, यासाठी मुख्य भूमिका निभावत असलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/04/blog-post_225.html", "date_download": "2019-11-17T23:10:42Z", "digest": "sha1:J2ASSL4PNGVOHPFKCGMHNW7B3PRQ2PUP", "length": 8937, "nlines": 50, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "देशातील दोनशे शास्त्रज्ञांचा भाजपला विरोध? - Lokmanthan", "raw_content": "\nHome / Latest News / देश / देशातील दोनशे शास्त्रज्ञांचा भाजपला विरोध\nदेशातील दोनशे शास्त्रज्ञांचा भाजपला विरोध\nदेशद्रोही म्हणणार्‍यांना मतदान न करण्याचे आवाहन; थेट पक्षाचे नाव टाळले\nनवी दिल्लीः लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर आता देशातील 200 शास्त्रज्ञांनीही मतदारांना आवाहन केले आहे. आपल्या विरोधकास देशद्रोही म्हणणार्‍यांना मतदान करू नका, असे आवाहन देशातील 200 वैज्ञानिकांनी केले आहे. देशाच्या प्रमुख संस्थेमधील वैज्ञानिकांनी हे आवाहन केले आहे. तसेच आपल्या सद्सद्विवेक बुद्धीचा वापर करून मतदान करा, असेही त्यांनी म्हटले; मात्र आपल्या आवाहनामध्ये कुठल्याही पक्षाचा उल्लेख या वैज्ञानिकांनी केला नाही.\nविरोधकांना देशद्रोही ठरवणे आणि जात, धर्म, भाषेच्या आधारावर देशातील नागरिकांत फूट पाडणे ही पद्धत केवळ शास्त्रज्ञांसाठीच नसून लोकशाहीसाठीही धोक्याची घंटा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गेल्या पाच वर्षांत निवडून आलेल्या राजकीय नेत्यांकडून शास्त्रज्ञांच्या विचारप्रणालीवर हल्ला करण्यात आला आहे. शिक्षण, विज्ञान आणि लोकशाहीबाबात हे लोक टीकात्मक धोरण अवलंबतात. त्यामुळे याबाबतही शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅथमॅटिकल सायन्सेस’ चेन्नई येथील ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ सिताभ्रा सिन्हा यांनी 1799 मध्ये स्पॅनिश आर्टिस्ट फ्रांसिस्को गोया यांच्या छायाचित्राचा अहवाल देत म्हटले, की गोयाच्या शब्दात सांगायचे झाल्यास, जेव्हा चर्चा बंद होते आणि तर्क झोपी जाते, तेव्हा राक्षसाचा जन्म होतो. ‘नॅशनल मेडिकल ऑफ बायोमेडिकल जीनोमिक्स’मधील एक ख्यातनाम प्रा. पार्थ मजदूमदार यांनी म्हटले आहे, की एका शास्त्रज्ञाच्या नाते मला त्या लोकांपासून सावधान राहिले पाहिजे, जे विद्यार्थी आणि समाजाला विघातक बनवत आहेत.\nपुण्यातील ‘इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन आणि रिसर्च’मधील प्रा. सत्यजीत रथ म्हणाले, की शास्त्रज्ञांनी हे असामान्य पाऊल उचलण्याचे धाडस दाखवले. कारण भारतच नाही तर जगभरात मागास दिसणारी प्रतिगामी राजकीय विचारधारा आमच्यासाठी चिंतेची बाब बनली आहे. दरम्यान, यापूर्वी काही कलाकार आणि माजी सैनिकांमध्ये या बाबीवरुन मतभेद झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आता, शास्त्रज्ञां��ीही याबाबत देशातील स्थिती वर्णन करताना, कुठल्याही पक्षाचे नाव न घेता मतदारांना आवाहन केले आहे. त्यावर अन्य काही शास्त्रज्ञांची प्रतिक्रिया येते, की काय हे आता पाहायचे.\nदेशातील दोनशे शास्त्रज्ञांचा भाजपला विरोध\nसरकार निर्माण होणारच, शरद पवारांनी आमदारांसमोर व्यक्त केला विश्‍वास\nराष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी चिंता काही करायची नाही मुंबई निवडणूकपूर्व युती असलेल्या भाजप-शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळूनही शिव...\nहा तर सेनेविरुद्ध भाजपचा दुर्योधनी कावा: शिवसेना\nमुंबई सध्याच्या राजकारणात सब घोडे बारा टके. या न्यायाने साधनशूचितेच्या गप्पा मारणारेच सगळ्यात जास्त गोंधळ आणि भेसळ करत आहेत, अशा शब्दा...\nशिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपचा गेम ऑफ पेशन्स\nमुंबई राज्यातील सत्ता स्थापनेसाठी भाजप अनुकूल नसला, तरी भाजप शिवसेनेला कोंडित पकडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भाजपने सत्ता स्थापनेतून माघ...\nमुंबई महापालिकेत काँग्रेसला उपमहापौरपद मिळणार\nमुंबई मुंबई महापालिकेतही नवी राजकीय समीकरण जुळविण्याची तयारी सुरु आहे. मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रव...\nराज्यात लवकरच स्थिर सरकार देऊ : संजय राऊत\nमुंबई राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थान व्हावे, यासाठी मुख्य भूमिका निभावत असलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://wordproject.org/bibles/mar/30/3.htm", "date_download": "2019-11-17T23:00:00Z", "digest": "sha1:L7JX3WFWJ7CHBYQAOBETP4VSHNBMWK7Y", "length": 6593, "nlines": 37, "source_domain": "wordproject.org", "title": " आमोस / Amos 3 : मराठी बायबल - नवा करार", "raw_content": "\nमुख्य पृष्ठ / बायबल / मराठी बायबल - Marathi /\nआमोस - अध्याय 3\n1 इस्राएलच्या लोकांनो, संदेश ऐका परमेश्वराने तुमच्याबद्दल पुढील गोष्टी सांगितल्या मी मिसरमधून ज्या घराण्यांना (इस्राएलला) आणले, त्यांच्याबद्दल हा संदेश आहे.\n2 “पृथ्वीच्या पाठीवर पुष्कळ घराणी आहेत पण मी फक्त तुमच्याच घराण्याला खास संबंध ठेवण्यासाठी निवडले पण तुम्ही माझ्याविरुध्द गेलात. म्हणून तुमच्या सर्व पापांसाठी मी तुम्हाला शिक्षा करीन.”\n3 दोन माणसांचे एकमत झाल्याशिवाय ते एकमेकांबरोबर चालू शकणार नाहीत.\n4 शिकार मिळाल्यावरच जंगलातील सिंह गर्जना करील. जर सिंहाचा बछडा, त्याच्या गुहेत गुरगुरत असेल, तर त्याचा ���र्थ त्याने काहीतरी पकडले आहे.\n5 जाळ्यात दाणे नसतील तर, पक्षी जाळ्यात जाणार नाही आणि सापळ्याचे दार बंद झाले, तर तो सापळा पक्ष्याला पकडणारच.\n6 जर इषाऱ्याची रणशिंगे फुंकली गेली, तर लोक भीतीने थरथर कापणारच. जेव्हा नगरीवर संकट येते, तेव्हा परमेश्वर त्याला कारणीभूत असतो.\n7 प्रभू माझा परमेश्वर कदाचित् काही करायचे निश्चित करील, पण तसे करण्यापूर्वी, तो, आपला बेत त्याच्या सेवकांना म्हणजेच संदेष्ट्यांना सागेल.\n8 सिंहाने डरकाळी फोडल्यास लोक भयभीत होतील व परमेश्वर बोलताच, संदेष्टे संदेश देतील.\n9 अश्दोद व मिसर यांच्या उंच मनोऱ्यांवरून पुढील संदेशाची घोषणा करा: “शोमरोनच्या पर्वतांवर या तेथे तुम्हाला भयंकर गोंधळ पाहायला मिळेल का कारण लोकांना योग्य आचरण माहीत नाही. ते दुसऱ्यांशी क्रूरपणे वागले. दुसऱ्यांच्या वस्तू घेऊन त्यांनी त्यां उंच मनोऱ्यात लपवून ठेवल्या युध्दात लुटलेल्या वस्तूंनी त्यांचे खजिने भरून गेले आहेत.”\n11 म्हणून परमेशवर म्हणतो, “त्या देशावर शत्रू चालून येईल तो तुमचे सामर्थ्य हिरावून घेईल. तुम्ही तुमच्या उंच मनोऱ्यांमध्ये लपविलेल्या वस्तू तो घेईल.”\n12 परमेश्वर म्हणतो, “जर सिंहाने मेंढीवर हल्ला केला, तर कदाचित मेंढपाळ तिला वाचवायचा प्रयत्न करील. पण तो मेंढीचा काही भागच वाचवू शकेल. तो कदाचित् मेंढीचे दोन पाय वा कानाचा तुकडाच सिंहाच्या तोंडातून ओढून काढेल. त्याचप्रकारे इस्राएलमधील बहुतांश लोक वाचणार नाहीत. शोमरोनमध्ये राहणारे लोक शय्येचा एखादा कोपरा किंवा बिछान्याच्या कापडाचा तुकडाच फक्त वाचवू शकतील.”\n13 माझा प्रभू सर्वशक्तिमान परमेश्वर देव पुढील गोष्टी सांगतो: “याकोबच्या वंशजांना (इस्राएलला) ह्या गोष्टींबद्दल ताकीद द्या.\n14 इस्राएलने पाप केले व त्याबद्दल त्यांना शिक्षा करीन. मी बेथेलच्या वेदी नष्ट करीन. वेदीची शिगे तोडली जातील व ती मातीत पडतील.\n15 हिवाळी महाल उन्हाव्व्यातील महालाबरोबर मी नष्ट करीन. हस्तिदंती घरांचा आणि इतर पूष्कळ घरांचा नाश केला जाईल.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/mps-get-a-room-to-smoke-activists-tell-speaker-it-breaks-your-law-1129678/", "date_download": "2019-11-18T00:18:45Z", "digest": "sha1:2TJTJT4YTIHNDAVOKA4L22DI75L2UXWS", "length": 10918, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "संसदेतील खासदारांसाठीच्या ‘धुम्रप��न कक्षा’वर आक्षेप | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंत्री उचलण्यासाठी गेलेल्या चिमुरडीला चिरडले\nशेतकऱ्याची आत्महत्या, मृतदेह जिल्हा कचेरीवर\nदहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान - मोदी\nउधळपट्टी केल्यास तिप्पट पाणीपट्टी\nविद्यार्थ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ\nसंसदेतील खासदारांसाठीच्या ‘धुम्रपान कक्षा’वर आक्षेप\nसंसदेतील खासदारांसाठीच्या ‘धुम्रपान कक्षा’वर आक्षेप\nखासदारांना धुम्रपान करता यावे यासाठी संसदेत तयार करण्यात आलेल्या 'स्मोकिंग झोन'वर तंबाखूविरोधी मोहिम राबवणाऱया सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे.\nखासदारांना धुम्रपान करता यावे यासाठी संसदेत तयार करण्यात आलेल्या ‘स्मोकिंग झोन’वर तंबाखूविरोधी मोहिम राबवणाऱया सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे.\nसार्वजनिक परिसरात धुम्रपान करण्यावर बंदी असून तंबाखूविरोधी कायद्यानुसार संसदेचाही धुम्रपान निषिद्ध स्थळांमध्ये समावेश होतो. त्यामुळे अशी परवानगी देणे कायद्याचा भंग करणारे ठरेल, या आशयाचे पत्र सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना पाठवले आहे.\nधुम्रपानासाठी संसदेत एक जागा असावी अशी काही खासदारांनी केलेली मागणी मान्य करण्यात आली होती. त्यानंतर संसदेच्या आत सेंट्रल हॉललगतचा प्रतिक्षा गृह सध्या ‘स्मोकिंग झोन’ म्हणून वापरात आहे. यावर तंबाखूविरोधी मोहिम राबवणाऱया कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे. खुद्द संसदेकडून कायद्यांचे पालन होत असेल तर हे अतिशय दुर्देवी ठरेल. ज्या संसदेने कायदा तयार केला त्याच संसदेने कायदे पाळले नाहीत, तर समाजासमोर चुकीचा पायंडा घातला जाईल, असे सामाजिक संघटनांनी म्हटले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n‘मराठवाडय़ाचे स्वतंत्र राज्य व्हावे’; खा. गायकवाड यांचे पंतप्रधानांना निवेदन\nबॅगेत गोमांस असल्याच्या संशयावरून मुस्लिम जोडप्याला मारहाण\nजिथे जिथे हिंदू कमी झाले तिथेच दंगली: साक्षी महाराज\nविजय मल्ल्यांची खासदारकी धोक्यात\n‘दादा’सेनेविरोधात खासदार खैरे आक्रमक\nVideo: 'मिर्झापूर २'च्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता\n'पानिपत'मधील 'मर्द मराठा' गाण्याची गायिका आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर\nसलमानसोबत काम केलेल्या 'या' अभि���ेत्रीवर आली धुणी-भांडी करण्याची वेळ\n'हुड हुड दबंग'ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मीम्स व्हायरल\nVideo : मलायकाचा नेहा धुपियाला चप्पल मारण्याचा प्रयत्न, कारण...\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nमर्यादित षटकांसाठी आक्रमक मयंकचा पर्याय\nतीन दिवसांनंतर राज्यात गारव्यात वाढ\n‘बीकेसी कनेक्टर’मुळे नवी कोंडी\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nचंद्रपूर आणि मुंबई विभाग सर्वाधिक प्रदूषित\nसोनिया गांधी-शरद पवार भेटीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार\nअयोध्या निकालाविरोधात फेरविचार याचिका\n‘मॅरेथॉन’मध्ये सहभागी स्पर्धकांच्या वाहनांची तोडफोड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/actress-neha-kokares-presence-at-dandiya-festival-of-prabhat/", "date_download": "2019-11-17T22:55:25Z", "digest": "sha1:NIDRU3IMVAP5LZ2KBF3U5GJUAG3UQDIP", "length": 7411, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“प्रभात’च्या दांडिया उत्सवात अभिनेत्री नेहा कोकरेंची उपस्थिती | Dainik Prabhat", "raw_content": "\n“प्रभात’च्या दांडिया उत्सवात अभिनेत्री नेहा कोकरेंची उपस्थिती\nनवरात्र उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर बारामती शहरात दैनिक “प्रभात’ व आर. जे. सायकल स्टुडिओ यांच्या वतीने “पंच तारांकित’ भव्य दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभिनेत्री नेहा कोकरे यांनी उपस्थिती दर्शवली\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nराजनाथ सिंग आणि डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथं द्विपक्षीय चर्चा\nइसिसशी लागेबांधे असणाऱ्या जर्मन महिलेला अटक\nकोल्हापूरातील ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली\nबिल गेट्‌स कडून बिहार सरकारचे कौतुक\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारा��चा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nदीपिका पादुकोणने कापल्या रणवीर सिंगच्या मिशा; व्हिडीओ व्हायरल\nनगरमध्ये पवार विरूद्ध विखेच लढत\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nनगरमध्ये तापमानाचा नीचांक; राज्यभरात थंडीचे आगमन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/53459", "date_download": "2019-11-17T23:20:00Z", "digest": "sha1:WM5VTURHY3TRICF4JIW7C3VXSVOFSXNK", "length": 4917, "nlines": 106, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लग्न | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /लग्न\nवय कधी निघून गेले कळलेच नाही\nलग्नाचे बंधन काही जुळलेच नाही\nखूप झाल्या भेटीगाठी अन् बघण्याचा कार्यक्रम\nचहा पोहे बिस्कीटात निघुन गेले मोसम\nपसंतीचे सूर काही मिळलेच नाही\nलग्नाचे बंधन काही जुळलेच नाही\nगृहशांती मंगळशांती पितृशांती केली\nएवढी तपश्चर्या ही न फळास आली\nपञिकेचे सकंट काही टळलेच नाही\nलग्नाचे बंधन काही जुळलेच नाही\nआता वाटे सगळे सोडूनीया द्यावे\nभगवे वस्त्र लेवूनिया हिमालयी जावे\nन कळे पुण्य कसे फळलेच नाही\nलग्नाचे बंधन काही जुळलेच नाही\nलग्न न जुळणं किती तापदायक\nलग्न न जुळणं किती तापदायक असतं .\nखरच लग्न जुळण खुप खुप तापदायक\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/72016", "date_download": "2019-11-17T23:04:23Z", "digest": "sha1:LI5YPLALZW4JRMXIAQX3RWMFXZSCQM3P", "length": 36142, "nlines": 242, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पाथरवट - दगडाचा कलाकार | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पाथरवट - दगडाचा कलाकार\nपाथरवट - दगडाचा कलाकार\nपेण मध्ये असलेल्या वाशी ह्या सासरच्या गावी आमची वर्षातून दोन-तीन वेळा फेरी होते. प्रत्येक वेळी तिथे जाताना मला नेहमी एका गोष्टीच आकर्षण असत ते म्हणजे हायवेवर असलेल्या रामवाडीच्या समोर रस्त्याच्या कडेला ठोकत असलेल्या पाथरवटाच्या दगडी वस्तूंच. तिथून येताना नेहमी आम्ही गाडी थांबवतो ���णि पाथरवटांकडून छोटे पाटा-वरवंटे, खलबत्ता अशा वस्तू कधी आम्हाला घरात तर कधी भेट देण्यासाठी घेतो. यावेळी जरा वेळ काढूनच या पाथरवटांशी गप्पा मारल्या. गप्पांतून त्यांच्या व्यवसायाबद्दल माहिती मिळाली आणि पाथरवटांच्या त्या दगडी कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला.\nरामवाडीच्या हायवेच्या कडेला श्री रामदास जाधव व सौ. संगिता जाधव यांचं कुटुंब फलटण वरून येऊन पेणमध्ये वास्तव्य करत हे दगडी कलाकुसर करण्यात रमलेली असतात. त्यांचे नातलगही तिथेच हा व्यवसाय करतात. त्यांची झोपडीवजा तीन चार दुकाने जवळ जवळच आहेत. त्या दुकानांत छोटे-मोठे पाटा वरवंटे, खल-बत्ते, छोटी-मोठी जाती अगदी खेळण्यातलीही, मूर्ती अशा वस्तू आपले मन आकर्षीत करून घेत असतात. त्यांचं ठक ठक आवाजात काम चालूच असत. जवळ काही अवजारे असतात वेगवेगळ्या आकारातली. अवजारांच्या, आपल्या बळाच्या, बुद्धीच्या व कौशल्याच्या साहाय्याने ह्या कलाकृती पाथरवट बनवत असतात.\nश्री रामदास जाधव यांच्याकडून माहिती मिळाली की ह्या वस्तूंसाठी लागणारे दगड ते स्थानिक डोंगरातले घेत नाहीत. कारण स्थानिक दगडांना वस्तू घडवताना चिरा पडतात. कल्याणच्या डोंगरातून खणून आणलेले दगड ते विकत घेतात. क्वारीतील दगडही तुटलेले असल्याने ते ह्या कामासाठी चालत नाहीत. दगडी वस्तू घडवत असताना त्यावर मारलेला प्रत्येक ठोका योग्य जागी पडावा लागतो. हे ठोके मारत असताना दगडांचे तुकडे आजूबाजूला, अंगावर उडत असतात. अनेकांचे दगडाचे तुकडे डोळ्यात गेल्याने डोळेही गेले आहेत. कारण निघालेला बारीक तुकडाही धारदार व वेगाने डोळ्यात गेल्याने बुबुळाला जखमी करून डोळा निकामी करतो. कधी कधी हातोडीचा नेम चुकून हातावरही येतो, सतत ठोकून हात दुखतात ते वेगळेच. दगड तासत तासत त्याची एखादी कलाकृती तयार करायची हे दगडाएवढंच कठिण काम आहे. अतिशय संयमाने हे पाथरवटाचे काम करावे लागते. एक पाटा घडवण्यासाठी एक पूर्ण दिवस लागतो. पाट्याचा दगड आकारात तासून झाला की त्याला धार येण्यासाठी टाकी लावली जाते. पूर्वी दारोदार टाकी बसवून द्यायला हे पाथरवट फिरायचे पण आता पाट्याची जागा मिक्सरने घेतल्यामुळे पाट्याचा वापर बहुतांशी घरातून बंदच झाला आहे. आता पाटा फक्त शोभेची वस्तू म्हणून घरात ठेवला जातो आणि आपल्या पारंपरिक रिती-भाती सांभाळण्यासाठी पाचवी ,बारसं, लग्न अशा समारंभांसाठी वापरण्यात येतो. फार कमी घरात आता पाटा-वरवंटा वापरला जातो.\nगिरणी झाल्यामुळे जाती तर फक्त शोभिवंत वस्तू व पाट्यांप्रमाणेच लग्नातील काही विधीसाठी उपयोगात येतात. काही हौशी व्यक्तीच घरी दळण्यासाठी जात्याचा कधीतरी वापर करतात. मोठी जाती तर आता बनतच नाहीत जी शेतातील टरफलासकट असणारा तांदूळ दळण्यासाठी उपयोगात यायची. ही जाती मी लहानपणी उरण नागावात माझ्या माहेरी पाहिली आहेत, विरंगुळा म्हणुन आई-आजीचा हात धरुन लहान मोठी अशी जाती फिरवलीही आहेत.\nयावरून आपल्या लक्षात येईल की आता विजेच्या उपकरणांमुळे पाट्या-वरवंट्याचा, जात्यांचा खप किती कमी झाला असेल पूर्वीपेक्षा. पूर्वी जाती, पाटा-वरवंटा, खलबत्ते हे घरोघरी असायचे, पूर्वी तर दगडी उखळी होत्या, पाणी ठेवण्यासाठी मोठमोठी भांडी तयार केली जायची दगडाची. माझ्या सासरी उरण-कुंभारवाड्यात ही पाण्याची भांडी व एक उखळ अजून आहे ज्यात मी आता झाडे लावली आहेत. हौसे खातर नव-याने घेतलेल जातं, खलबत्ता आहे. जुुुुना सासूबाईनचा पाटा वरवंटा आहे, ओट्यावर छोटा पाटा वरवंटा आहे ज्याचा मी रोज आले व लसुण ठेचण्यासाठी वापर करते.\nत्यावेळच्या मोठमोठ्या कामांमुळे पाथरवटांना फुरसत मिळत नसे. आताच्या यांत्रिकी युगात मात्र नवनवीन विजेच्या उपकरणांमुळे पाथरवटांचा व्यवसाय अस्ताला चालला आहे. पण श्री रामदास जाधव यांना त्याबद्दल काही खंत नाही. ते त्यांच्या व्यवसायाशी प्रामाणिक व समाधानी आहेत. ते म्हणतात अजूनही लोक शोभेसाठी का होईना पाटे-वरवंटे, जाती, खलबत्ते घेतात त्यात आमची गुजराण होते. त्यांना फक्त खंत आहे ती हा व्यवसाय संपुष्टात यायला लगला आहे याची. ह्या धंद्यात वस्तूला कमी मागणी, अतिशय मेहनत व कमी मिळकत असल्याने नवीन पिढी ह्यात रस घेत नाही. परिणामी ह्या व्यवसायाचे भविष्य धोक्यात आले आहे. ही कला व हा व्यवसाय टिकावा अशी मनोमन ईश्वर चरणी प्रार्थना.\nसौ. प्राजक्ता प. म्हात्रे, उरण\nझी मराठी दिशा (शनिवार १२ - १८ ऑकटोबर २०१९ ) साप्ताहिकात प्रकाशित\n सुरेख लेख व माहिती. जागू, तू समाजातील विवीध घटकांची व त्या त्या कलाकारांची कायम नव्या पद्धतीने ओळख करुन देतेस. बरेचसे व्यवसाय हे आता आधूनीकीकरणामुळे विस्मरणात गेले असले तरी तुझ्या लेखामुळे ते नव्याने उजळतात.\nलहानपणी हे लोक दारावर यायचे तेव्हा माझी आई व आसपासच्या सा���्‍या काकवा , वरवंटा व पाट्याला टाके मारुन घ्यायच्या.\nजागू ताई मस्त आहे लेख. खूपच\nजागू ताई मस्त आहे लेख. खूपच मेहनतीचं काम.\nखर तर पाटा आणि जाते हा एक\nखर तर पाटा आणि जाते हा एक चांगला व्यायाम आहे आणि आजकाल व्यायामासाठी जाते आणि पाटा वापरायचा ट्रेंड परत येतोय.\n सुरेख लेख व माहिती. जागू, तू समाजातील विवीध घटकांची व त्या त्या कलाकारांची कायम नव्या पद्धतीने ओळख करुन देतेस. बरेचसे व्यवसाय हे आता आधूनीकीकरणामुळे विस्मरणात गेले असले तरी तुझ्या लेखामुळे ते नव्याने उजळतात +१११११\nरश्मी.. अनुमोदन. आवडलं लिखाण\nरश्मी.. अनुमोदन. आवडलं लिखाण जागूताई.\nसुंदर लेख, सुंदर फोटो.\nसुंदर लेख, सुंदर फोटो.\n(पाटा वरवंटा यांचे फोटो दिलेस ते ठिक आहे पण अगदी मसाल्याचाही फोटो द्यायलाच हवा होता का एकतर उरणचे रस्ते खराब झालेत खुप. )\nरश्मी आपल्याला वाटते तितके काही हे व्यवसाय विस्मरणात गेले नाहीएत. आपणच आपल्या कोषात जास्त गुरफटलो आहोत. जरा बाहेर पडले की लोहार, सुतार, शिंपी, चर्मकार, पाथरवट, कासार वगैरेंची दुकाने दिसतात आणि त्यांचा व्यवसायही व्यवस्थित सुरु आहे. मी आठ दिवसांपुर्वीच एक सुरेख चप्पल बांधून घेतली आमच्या चांभाराकडून.\nलेख आणि फोटो दोन्ही सुंदर .\nलेख आणि फोटो दोन्ही सुंदर .\nबरेचसे व्यवसाय हे आता आधूनीकीकरणामुळे विस्मरणात गेले म्हणण्यापेक्षा खुप कमी ठिकाणी पहायला मिळतात.... म्हणजेच विस्मरणाच्या दारातच उभे आहेत... या गोष्टी काही काळानंतर पाहायला मिळतील की नाही याची शंका आहे.\nमागे एकदा मी मावशीकडे सासवड ला गेलेलो.. तिथे पाथरवट दिसला.. त्याच्याकडुन छोटासा खलबत्ता घेतला. पण त्याच्या दगडाची खर ठेचलेल्या मिरच्या, लसुण, खोबरे यात येते.. काय करावे बरे..\nरश्मी, ऋतुराज, चिडकू, किल्ली,\nरश्मी, ऋतुराज, चिडकू, किल्ली, प्राचीन, साई, डी.जे., वावे धन्यवाद.\nशालीदा धन्यवाद. फक्त मसाल्याचेच टाकलेयत, मासे नाहीत. ::))\nआहेत हे व्यवसाय पण पूर्वीसारख त्यांना डिमांड नाही. कारण त्या वस्तूची जागा विद्युत उपकरणानी, प्लास्टीकने घेतली आहे.\nडी.जे. त्या खलबत्त्यात भिजवलेले तांदुळ आधी वाटून घ्यायचे एक दोन वेळा त्याने ती खर निघून जाते मग धुवून तो वापरायला घ्यायचा.\n पाटा वरवंट्यावर वाटलेल्या मसाल्याची चव वेगळीच लागते म्हणतात.\nO my god, जागु तो लेखात फोटो\nO my god, जागु तो लेखात फोटो तुमचा आहेमी तुम्हाला थोड�� वयस्कर व्यक्ती समजत होते\nकुठे ते आठवत नाही पण मी भेटली आहे तुम्हाला\nछान माहितीपूर्ण लेख आहे हा ही\nछान माहितीपूर्ण लेख आहे हा ही आमच्याकडचा पाटा वरवंटा किचनमधे एका कोपऱ्यात असाच पडून असतो.\n सुरेख लेख व माहिती. जागू, तू समाजातील विवीध घटकांची व त्या त्या कलाकारांची कायम नव्या पद्धतीने ओळख करुन देतेस. बरेचसे व्यवसाय हे आता आधूनीकीकरणामुळे विस्मरणात गेले असले तरी तुझ्या लेखामुळे ते नव्याने उजळतात>> +१००\nपूर्वी माहेरी मिक्सरच्या बरोबरीनी पाटावरवंटाही वापरला जायचा. नेहमी लागणारी पीठं गिरणीत दळली जायची मात्र काही खास पिठांसाठी वर्षांतून ३-४ वेळा तरी जाते वापरले जाई. पुढे आईला झेपेना आणि मग घरच बदलले तेव्हा जाते, पाटा-वरवंटा वगैरे आईने ओळखीच्या एकांना दिले. देताना हळदी कुंकू वाहून पाठवणी केली.\nइथे माझ्याकडे मेड इन मेक्सिको दगडी खलबत्ता आहे तो बर्‍यापैकी वापरला जातो. मध्यंतरी नवरा एका मटेरियल्सच्या कॉन्फरन्सला गेला होता. तिथे भेट म्हणून छोटे दगडी खलबत्ते वाटत होते तर नुसती झुंबड ब्लू टूथ आणि इतर गॅजेट्स नाकारुन खलबत्यालाच मागणी होती. आयोजकांचा अंदाज चुकल्याने खलबत्ते संपले म्हणून बरेच जण खट्टू झाले. नवर्‍याने आणलेल्या छोट्या खलबत्यावर लगेच लेकाने हक्क सांगितला.\nश्मी आपल्याला वाटते तितके\nश्मी आपल्याला वाटते तितके काही हे व्यवसाय विस्मरणात गेले नाहीएत. आपणच आपल्या कोषात जास्त गुरफटलो आहोत. जरा बाहेर पडले की लोहार, सुतार, शिंपी, चर्मकार, पाथरवट, कासार वगैरेंची दुकाने दिसतात आणि त्यांचा व्यवसायही व्यवस्थित सुरु आहे. मी आठ दिवसांपुर्वीच एक सुरेख चप्पल बांधून घेतली आमच्या चांभाराकडून. >>>>>. हो शाली. हे मात्र तितकेच खरे आहे की आपला दिवस कधी उजाडला आणी संपला या धामधुमीत ते कळत नाही, आणी मग वेळ वाचवायला आपण नुसते झापडं बांधुन फिरतो. इतरत्र लक्षच जात नाही.\nपण गावाकडे आणी तसेही शहराबाहेर अजूनही हे व्यवसाय टिकुन आहेत.\nआजी पाटा वरवंटा वापरायची वाटणं करायला\nतू समाजातील विवीध घटकांची व त्या त्या कलाकारांची कायम नव्या पद्धतीने ओळख करुन देतेस>> +११ नक्कीच आणि त्यासाठी खास धन्यवाद\nमी तुम्हाला थोडी वयस्कर\nमी तुम्हाला थोडी वयस्कर व्यक्ती समजत होते.............\n तुम्ही तर जागूताईला चक्क जागूआज्जी केले.\nपण जागूताई स्वभावाने मात्र आज्जीसारखीच आहे. प्रेमळ आणि मिश्कील.\nजागूतै, पाटा-वरवंट्याचा लेख आणी मसाल्याचा फोटो झक्क जमलाय. पण हे टीझर झालं. त्या वाटलेल्या मसाल्याचं पूर्ण-स्वरूप, परमेश्वराचा प्रथमावतार कुठंय\nजुन्या गोष्टी जायच्याच. निसर्गनियमच आहे तो. त्याबद्दल खंत करण्यात अर्थ नसतो. पण एका अस्तंगत होत चाललेल्या व्यवसायाची माहिती दिल्याबद्दल जागूताईचे आभार आणी कौतुक.\nआवडला लेख, जागूताई. गावाला\nआवडला लेख, जागूताई. गावाला आजी पाट्याला टाके मारून घेत असे. जात्यालापण टाके मारावे लागतात का मला आठवत नाही आता.\nमस्त लेख. माझ्याकडे पाटा आहे\nमस्त लेख. माझ्याकडे पाटा आहे, पण टाकी पूर्ण गेलीय.\nआता पेणला फेरी मारावी लागणार पाटा घेऊन.\nजात्याला पण टाके मारावे\nजात्याला पण टाके मारावे लागतात.\nमी अगदी 25-30 वर्षांपूर्वीपर्यंत पाटा रोजच्या रोज वापरलाय आईकडे. इडलीचा घाट घातलेला असला की मी भयंकर वैतागायचे कारण उडीद डाळ वाटायला खूप कठीण. शेवटी आईच्या मागे भुणभुण लावून मिक्सर घेतला. आमचा वरवंटा मस्त काळाभोर होता. ह्या पाट्याआधीचा पाटा काळ्या दगडाचा होता तो पाटा गेला पण वरवंटा राहिलेला. मिक्सर घेतल्यानंतर पाटा पडून राहिला पण वरवंटा बारश्याला कामी येई\nआता तो पाटा मी आईकडून उचलून आणलाय. टाकी मारली की वापरायला लागेन. एक वर्तुळ पुरे झाले.\nजात्याला पण टाके मारावे\nजात्याला पण टाके मारावे लागतात >>उत्तरासाठी धन्यवाद, साधना.\nमी अगदी 25-30 वर्षांपूर्वीपर्यंत पाटा रोजच्या रोज वापरलाय आईकडे. >> मी पण. तेव्हा मेंदीसुद्धा आम्ही पाट्यावरच वाटत असू. मेंदीचे कोन इ. लाड नव्हते\nडी.जे. त्या खलबत्त्यात भिजवलेले तांदुळ आधी वाटून घ्यायचे एक दोन वेळा त्याने ती खर निघून जाते मग धुवून तो वापरायला घ्यायचा.>> गेली गेली ती कचकच.. मी तांदुळ धुवुन कुटले त्यात.. थँक यु जागु ताई..\nसुरेख लेख जागुली आमचे छोटे\nसुरेख लेख जागुली आमचे छोटे अन मोठे (रोवलेले) जाते आठवले.. पाटा काही वापरल्याचे आ ठवत नाही.. जात्यावर मात्र माझी आजी मीठ(खडे मीठविकत घेऊन), हळ्द, तिखट , मसाले सगळेच दळायची..\nगोल्डफिश, असुफ, शालीदा धन्यवाद.\nस्वप्ना राज हो पाट्यावरच वाटण, चटणी खुप चविष्ट लागते.\nआदू होत हो अस. तरी तो दोन-तीन वर्षा पूर्वीचा आहे फोटो.\nस्वाती लेकाने काही कुटल का त्यात\nफेरफटका तुम्ही परमेश्वराचा प्रथमावतार अनुभवण्यासाठी एकदा आमच्या उरणात फेरफटका मारा.\nचंद्रा धन्यवाद. जात्यालाही टाके मारावे लागतात.\nसाधनाकडे जाते आहे ते ती नुसते शो साठी ठेवत नाही. अधून मधून ती दळते हे खुप कौतुकास्पद आहे.\nअनघा आमची दिवाळीची साखर, बेसनही आजी पूर्वी जात्यावरच दळायची.\n\"तुम्ही परमेश्वराचा प्रथमावतार अनुभवण्यासाठी एकदा आमच्या उरणात फेरफटका मारा.\" - ह्यावरून मला पु.लं. चं, मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर आठवलं. 'मुंबई ते नागपूर प्रवासखर्च जमेस धरला तर मुंबईत संत्री स्वस्त पडतात. तेव्हा ह्या आमंत्रणाचा कुणीही स्वीकार करणार नाही, काळजी नसावी.'\nतुमचं आमंत्रण तसं नाही असं मी समजून चालतो आणी कधीतरी उरण ची ट्रीप, तुमची भेट आणी मत्स्यगोत्री जेवण ह्या सगळ्याचा योग येईल अशी आशा ठेवतो.\nअहो फेरफटका मी मनापासून बोलले\nअहो फेरफटका मी मनापासून बोलले फक्त शब्द तुमच्याच प्रतिसादातले वापरले. नक्की या एक दिवस. मासे भरल ताट नककीच मिळेल तुम्हाला.\nअतिशय सुंदर लेख..आताच्या पिढीतील कितीजणांचा अशा गोष्टींना हात लागला असेल माझ्या लहानपणी आजीच्या घरात होते ' जाते' ..सुट्टीत मजा आणि खेळ म्हणून मदत पण करायचो.. अजूनही आले - लसूण पेस्ट करण्यासाठी होतो वापर छोट्या खलबत्त्याचा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/18414", "date_download": "2019-11-17T23:18:34Z", "digest": "sha1:KPJP6223YUGS7PYSTXX6XOJNBFWYH5FT", "length": 3987, "nlines": 81, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कीर्तीवंत वीरमंत्र : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कीर्तीवंत वीरमंत्र\n☼ कीर्तीवंत वीरमंत्र ☼\nलढाईस या तयाच्या जरी अंत नाही\nकित्येक झाले फितूर तरी खंत नाही\nभगव्याशी एकनिष्ठ जो अंश झाला\nतया प्रमाण कोणी दूजा राष्ट्रसंत नाही\nरणांगनी रक्ताने माखले अंग जरी\nशौर्यास ज्याच्या किंचितही भंग नाही\nमृत्युस न भीता अवघा रणकंद झाला\nतया प्रमाण कोणी दूजा वंद्य नाही\nमृत्यूची कधी ना ज्याला खंत वाटे\nतोची अमर या भूवरी कुलवंत शोभे\nहुंकारातही जयाच्या रणी रंक कापे\nतया प्रमाण कोणी दूजा वीरमंत्र नाही\nकवी - गणेश पावले\nRead more about कीर्तीवंत वीरमंत्र\nनवीन खाते ���घडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/faq/subject/190", "date_download": "2019-11-17T22:37:13Z", "digest": "sha1:FGQ3VJR4VIUMHQOLUUKOB5PBO7UZQEZ4", "length": 3939, "nlines": 77, "source_domain": "www.manogat.com", "title": "नेपप्र : नेपप्र विषय : टंकलेखन | मनोगत", "raw_content": "\nस्वगृह › नेपप्र › नेपप्र विषय ›\nनेपप्र : नेपप्र विषय : टंकलेखन\nनेहमी पडणारे टंकलेखनविषयक प्रश्न\nयेथे देवनागरी (मराठी) टंकलेखन कसे करावे\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ६ सदस्य आणि ३९ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.udyojakghadwuya.com/2016/05/blog-post_20.html", "date_download": "2019-11-17T22:46:46Z", "digest": "sha1:ISEKP2EPBKILSUHVKCG6O7YKRJO3NC6F", "length": 15533, "nlines": 194, "source_domain": "www.udyojakghadwuya.com", "title": "आईन्स्टाइन आणि मिस्टर बिन यांची कथा - चला उद्योजक घडवूया", "raw_content": "\nचला उद्योजक घडवूया अंतर्मन आकर्षणाचा सिद्धांत आत्मविकास मानसशास्त्र लेख आईन्स्टाइन आणि मिस्टर बिन यांची कथा\nआईन्स्टाइन आणि मिस्टर बिन यांची कथा\nचला उद्योजक घडवूया ११:३५ म.उ. अंतर्मन आकर्षणाचा सिद्धांत आत्मविकास मानसशास्त्र लेख\nआईन्स्टाइन : मी तुला एक प्रश्न विचारेल आणि तू मला एक प्रश्न विचारायचा. जर तू माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही दिले तर तू मला एक रुपया देणार. जर मी तुझ्या प्रश्नाचे उत्तर नाही देवू शकलो तर मी तुला १००० रुपये देईल.\nमिस्टर बिन : ठीक आहे.\nआईन्स्टाइन : (मिस्टर बिनला कठीण प्रश्न विचारला)\nमिस्टर बिन : (आईन्स्टाइनला १ रुपया दिला)\nआईन्स्टाइन : ठीक आहे. आता तुझी पाळी.\nमिस्टर बिन : असा कुठचा प्राणी आहे ज्याचे ४ पाय आहे, जेव्हा तो रस्ता पार करताना २ पायांवर करतो, आणि जेव्हा तो परत जातो तेव्हा तेव्हा त्याचे ५ पाय असत\nआईन्स्टाइन : (खूप विचार करतो) मी हरलो. मी उत्तर देवू शकत नाही. (आईन्स्टाइन मिस्टर बिनला १००० रुपये देतात)\nआईन्स्टाइन : पण मिस्टर बिन अस�� कुठचा प्राणी आहे तो\nमिस्टर बिन : (आईन्स्टाइनला १ रुपया देतो).\nजग अश्या लोकांनी भरले आहे, तर्कावर कल्पनेने, इच्छा शक्तीने प्रत्येक वेळेस मात केली आहे, धाडसी लोक कधीच आपल्या बरोबर किंवा आपल्या पेक्षा हुशार व्यक्तींशी स्पर्धा करताना घाबरत नाही, कारण त्यांना माहित असते कि अनुभव हा चार भिंतीमध्ये बसून भेटणार नाही.\nअश्विनीकुमार चला उद्योजक घडवूया ८०८०२१८७९७\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nकचरा वाहून नेणाऱ्या गाडीचा सिद्धांत\nपरीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना खुले पत्र\nकसा लागला वडापाव चा शोध\nआईन्स्टाइन आणि मिस्टर बिन यांची कथा\nAMAZON १२००० करोड गुंतवणूक आणि तुम्ही\nजगप्रसिद्ध मुष्ठीयोद्ध \"मुहोम्मद अली\" ची प्रोस्ताह...\nबिल गेट्स – ११ नियम जे तुम्ही शाळेत कधीच नाही शिकण...\nएकाने उत्तम प्रश्न विचारला \"भावना म्हणजे काय\nभावना म्हणजे आपले शरीर अवयव ज्या संपर्कासाठी भाषा वापरतात त्याला भावना असे म्हणतात. माणसाच्या मुलभूत गरजांपैकी भू क, संकट आणि सेक्स हे ...\nमराठी तरून तरुणींना \"कुठला व्यवसाय करू\" \"कुठली नोकरी करू\" \"कुठली नोकरी करू\" भेडसावणारा प्रश्न आणि त्याचे मानसिकतेत, संस्कारात, मराठी समाजात लपलेले उत्तर\nमराठी तरून तरुणी कुठचा उद्योग व्यवसाय आणि नोकरी करू हा विचार करत बसतात, इतरांना विचारत बसतात तर दुसरीकडे परप्रांतीय येवून जिथे संधी भेटे...\nकेफे कोफी डे चे मालक, संस्थापक आणि अध्यक्ष, ८००० करोड संपत्ती चे मालक व्ही. जी. सिद्धार्था ह्यांनी कर्जबाजरी झाल्यामुळे आत्महत्येचे पाउल उचलत नदीत उडी टाकून आपले आयुष्य संपवले.\nकेफे कोफी डे चे मालक, संस्थापक आणि अध्यक्ष, ८००० करोड संपत्ती चे मालक व्ही. जी. सिद्धार्था ह्यांनी कर्जबाजरी झाल्यामुळे आत्महत्येचे पाउ...\nनकारात्मक आई वडील आणि नकारात्मक वातावरणात वाढणाऱ्या मुलांना कश्या प्रकारे त्रास सहन करावा लागतो\nआपल्या भारतात आई वडिलांना देवाची उपमा दिलेली आहे आहे देवाचा दर्जा देखील पण लोक हे विसरतात कि ते देखील मनुष्यच आहे. जी मुलं लहानपणापास...\nभविष्यात यशस्वी होणाऱ्या व्यक्तींची वर्तमान काळातील लक्षणे\nतुम्ही देखील कुठची व्यक्ती यशस्वी होईल हे भविष्य वर्तवू शकतात. खूप सोपे आहे. काही रहस्य वैगैरे नाही. तुम्ही स्वतःला देखील तपासू शकता. ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/author/rohan-tillu/page/3/", "date_download": "2019-11-18T00:17:34Z", "digest": "sha1:SPVFI6TOR4WV2ECSAZI7P4JKS3CGAOH5", "length": 16102, "nlines": 290, "source_domain": "www.loksatta.com", "title": "रोहन टिल्लू | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंत्री उचलण्यासाठी गेलेल्या चिमुरडीला चिरडले\nशेतकऱ्याची आत्महत्या, मृतदेह जिल्हा कचेरीवर\nदहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान - मोदी\nउधळपट्टी केल्यास तिप्पट पाणीपट्टी\nविद्यार्थ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ\nदळण आणि ‘वळण’ : हर गार्डाची एकच शिट्टी..\nगाडी प्लॅटफॉर्मला लागली की, गार्ड आपल्या केबिनच्या दरवाज्यात येऊन उभा राहिलेला दिसतो.\nटेस्ट ड्राइव्ह : फियाटचे नवे ‘साहस’\nएके काळी मारुतीपेक्षाही भारतात जास्त चालणाऱ्या फियाट कंपनीला सध्या ग्राहकांची फार पसंती नाही.\nआता ‘नवी डोंबिवली’ स्थानक\nविरार-वसई-पनवेल या ७० किमीच्या दुहेरी रेल्वेमार्गाचा प्रकल्प मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे.\nप्रवाशांना ‘दिशा’ दाखवण्यासाठी ‘परे’चे अ‍ॅप\nहे अ‍ॅप एकदा डाऊनलोड केल्यानंतर ते वापरण्यासाठी इंटरनेटची गरज लागणार नाही.\nदळण आणि ‘वळण’ : सवलतीतला रेल्वेप्रवास\nअनेक घटकांना रेल्वेच्या तिकिटांमध्ये सवलती आहेत. मात्र त्यासाठी रेल्वेचे नियमही तेवढेच कडक आहेत.\n‘या’ थांब्यावरून उबर करा\nबेस्टच्या चर्चगेट स्थानक, सम्राट हॉटेल आदी थांब्यांवर सध्या उबरच्या जाहिराती झळकत आहेत.\nदळण आणि ‘वळण’ : रेल्वेतिकिटाबाबत सारे काही..\nतिकीट दलाल या अनेक गोष्टींचा वापर खूप खुबीने करून घेतात.\nमुंबईत लवकरच ४७ वातानुकूलित लोकल\nएमयूटीपी-३मध्ये नव्या गाडय़ांसाठी ३४९१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.\nशहरबात : बांधकामांचा मुंबई महानगर प्रदेश\nमुंबई महानगर प्रदेशात वाहतूकविषयक अनेक पायाभूत सुविधांची कामे एकाच वेळी सुरू होणार आहेत.\nटेस्ट ड्राइव्ह : आवडीची ‘ऑडी’\nजर्मनीबद्दल भारतीयांमध्ये एक विशेष कुतूहल आणि ममत्व असते.\nदिव्यात १० दिवसांत ‘जलद’ला थांबा\nदिवा स्थानकात झालेल्या आंदोलनानंतर या स्थानकात जलद गाडय़ांना थांबा दिला जाईल.\nदळण आणि ‘वळण’ : नव्या गाडीची सत्त्वपरीक्षा\nगाडी कारशेडमध्ये असताना गाडीच्या अनेक अंतर्गत भागांची चाचणी घ्यावी लागते.\nजाणा तुमची शहर टॅक्सी योजना\nया योजनेत राज्य सरकारने टॅक्सी समन्वयक कंपन्या��साठी महत्त्वाच्या अटी घातल्या आहेत.\nमध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे आणि ऐरोली यांदरम्यान दिघा हे नवीन स्थानक प्रस्तावित आहे.\nपश्चिम रेल्वेवरही सशुल्क स्वच्छतागृहांचा प्रस्ताव\nहा प्रस्ताव मंजूर झाल्यास स्थानकांवरील दोनपैकी एक स्वच्छतागृह नि:शुल्क आणि एक सशुल्क असेल.\nहार्बरकरांचा प्रवास हवेशीर होणार\nविद्युत प्रवाहावर धावणारी देशातील पहिली रेल्वे फेब्रुवारी १९२५मध्ये हार्बर मार्गावर धावली होती.\nदळण आणि ‘वळण’ : मुंबईकरांची स्वच्छ मेट्रो\nगाडी डेपोमध्ये आली की, सर्वप्रथम झाडूने झाडली जाते.\nलोकसत्ता लोकज्ञान : नोटांचा प्रवास .. छपाईपासून ते खिशापर्यंत\nबँकांमधूनही पैसे काढण्यासाठी ग्राहकांना रांगेत उभे राहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.\nमुंबई महापालिकेच्या हद्दीत ही ठिकाणे मुख्य मार्गावर सीएसटी ते मुलुंड यांदरम्यान पसरली आहेत.\nनोटा खपवणाऱ्या फुकटय़ांवर नजर\nतिकीट तपासनीसांनी स्वीकारलेल्या ५००-१००० रुपयांच्या नोटांपैकी काही नोटा बनावट असल्याचेही आढळले.\nटेस्ट ड्राइव्ह : रस्त्यावरील रणगाडा\nरस्त्यावर उतरलेला पाणघोडा किंवा रणगाडा हे वर्णन या गाडीला नक्कीच सार्थ ठरेल.\nदळण आणि ‘वळण’ : ‘कॅशलेस’ प्रवास\nमुंबईकरांनी ही रांगांची सवय सोडण्याची वेळ कधीच येऊन ठेपली आहे.\nरेल्वेच्या पेट्रोल वाहतुकीत वाढ\nगेल्या आठवडय़ापासून इंधनाच्या वाढत्या मागणीमुळे मध्य रेल्वेच्या मालवाहतूक उत्पन्नात वाढ झाली आहे.\nदळण आणि ‘वळण’ : बेस्ट ‘चालवणारा’ कक्ष\nवडाळा येथील बेस्टच्या मोठय़ा आगारात असलेला हा नियंत्रण कक्ष तसा छोटेखानीच\nVideo: 'मिर्झापूर २'च्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता\n'पानिपत'मधील 'मर्द मराठा' गाण्याची गायिका आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर\nसलमानसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीवर आली धुणी-भांडी करण्याची वेळ\n'हुड हुड दबंग'ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मीम्स व्हायरल\nVideo : मलायकाचा नेहा धुपियाला चप्पल मारण्याचा प्रयत्न, कारण...\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nमर्यादित षटकांसाठी आक्रमक मयंकचा पर्याय\nतीन दिवसांनंतर राज्यात गारव्यात वाढ\n‘बीकेसी कनेक्टर’मुळे नवी कोंडी\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nचंद्रपूर आणि मुंबई विभाग सर्वाधिक प्रदूषित\nसोनिया गांधी-शरद पवार भेट��त सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार\nअयोध्या निकालाविरोधात फेरविचार याचिका\n‘मॅरेथॉन’मध्ये सहभागी स्पर्धकांच्या वाहनांची तोडफोड\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/category/maharashtra/1mumbai/page/2/", "date_download": "2019-11-17T23:20:07Z", "digest": "sha1:JGYWMVJSU5QDWCYSELKGEKH5AZWVJP7A", "length": 16383, "nlines": 152, "source_domain": "www.saamana.com", "title": "मुंबई | Saamana (सामना) | पृष्ठ 2", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nगोव्यातील हरमलमध्ये रशियन पर्यटक बुडाला\nगुरुदत्त’ उच्चांकी ऊसदराची परंपरा कायम ठेवणार, अध्यक्षांचा विश्वास\nशिरुरच्या जांबुतमधील नरभक्षक बिबट्या जेरबंद\nशरद पवार सोनिया गांधी यांची भेट घेतील – नवाब मलिक\nकश्मीरमधील 34 नजरकैदेतील नेत्यांना आमदार निवासात हलवले\n2022 पर्यंत राम मंदिर होऊ शकतं पूर्ण, सुत्रांची माहिती\nआगामी दशकात हिंदुस्थान आर्थिक झेप घेणार – बिल गेटस्\nबेरोजगारीवर चर्चा झाली पाहिजे, सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींचे मत\nअयोध्या प्रकरणी निकाल देणाऱ्या घटनापीठातील न्यायाधीश नजीर यांना झेड दर्जाची सुरक्षा\nश्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे विजयी\nआता तुमचा चहा राहणार गरमच.. बाजारात आलाय ‘हा’ खास कप\nसांताक्ल़ॉजकडून 10 वर्षीय मुलीला हवे ‘एवढे’ गिफ्ट, यादी ऐकून चक्रावाल\nप्रसुतीच्या दहा मिनिटे आधी कळाले गर्भवती असल्याचे, महिलेला बसला जबरदस्त धक्का\nगुगल आता उच्चारही करायला शिकवणार, वाचा नव्याकोऱ्या फिचरबद्दलची सविस्तर बातमी\nमहेंद्रसिंग धोनी आता गोल्फच्या मैदानात\nविराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या ‘वेगा’ची धार वाढली, वाचा खास आकडेवारी\nICC Ranking – शमी कारकीर्दीतील सर्वोच्च स्थानावर पोहोचला\nभर मैदानात दिली शिवी, वेगवान गोलंदाज पहिल्या कसोटीला मुकणार\n#INDvBAN इंदूरमध्ये विराटसेनेने रचला विक्रमांचा डोंगर, वाचा सविस्तर…\nरोखठोक – ‘स्वामीं’ना हवे तेच घडेल\nसामना अग्रलेख – 105 किंकाळ्या… आणि वेड्यांचा घोडेबाजार\nलेख – खलिस्तानवादाला पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न\nवेब न्यूज – भूस्खलनाच्या मागावरती तंत्रज्ञान\nअभिषेकने ‘महानायका’ला ल���हिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल\nआधी उद्धट वागणूक आणि आता मेकअप.. रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल\nबस मर्जी हमारी होगी, मिर्झापूर – 2 चा दमदार टीजर प्रदर्शित\nअभिषेकने ‘महानायका’ला लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल\nजागतिक व्हेसॅक्टोमी दिवस- नसबंदीबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या\nPhoto – थंडीतला ‘स्टायलिश लुक’\n‘बीएसडी’ आजाराने ग्रस्त झालेल्यांच्या संख्येत प्रचंड वाढ, वाचा सविस्तर बातमी\nरोखठोक – ‘स्वामीं’ना हवे तेच घडेल\nक्वांटम संगणकाची अद्भुत दुनिया\nकेईएम रुग्णालयात निवासी डॉक्टरची आत्महत्या, इंजेक्शनमधून घेतले विष\nपरळच्या केईएम रुग्णालयात खळबळजनक घटना घडली. रुग्णालयात कार्यरत असलेल्या प्रणय जयस्वाल (28) या निवासी डॉक्टरने विषारी इंजेक्शन मारून आत्महत्या केली. आज सकाळच्या सुमारास रुग्णालय...\nपीएमसी बँक घोटाळा प्रकरणी माजी भाजप आमदाराच्या मुलाला अटक\nपंजाब ऍण्ड महाराष्ट्र बँक घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने आज भाजपाचे माजी आमदार सरदार तारासिंग यांच्या मुलाला अटक केली. राजनित सिंग असे त्यांचे नाव...\nशुद्धतेच्या चार चाचण्या केल्यानंतर होतो मुंबईला पाणीपुरवठा\nमुंबईकरांना मिळणारे पाणी हे शुद्धीकरणाच्या तब्बल चार चाचण्या पार केल्यानंतर पुरवले जाते. यामध्ये पालिकेच्या पिसे पांजरापूर आणि भांडुप जल शुद्धीकरण केंद्रावर गाळ वेगळा करणे,...\n दिल्लीतील पाण्याचा दर्जा तळाला\nमुंबईकर पीत असणारे पाणी संपूर्ण देशात सर्वात शुद्ध असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. यामध्ये दिल्लीतील पाण्याचा दर्जा सर्वात कमी आहे. ‘द ब्युरो ऑफ...\nमुंबई महानगरपालिकेवर पुन्हा भगवाच फडकणार\nमुंबई महानगरपालिकेवर गेल्या 25 वर्षांपासून निर्विवाद वर्चस्व असलेल्या आणि पालिकेतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेचा उमेदवार यावेळीही महापौरपदी विराजमान होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे....\nशेतकऱ्यांना अत्यंत तुटपुंजी मदत, खरीपासाठी 8 हजार; बागायतीला हेक्टरी 18 हजार\nअवकाळी पावसाने राज्यातील शेती उद्ध्वस्त झाली आहे. तब्बल 93 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला...\nशिवसेनाप्रमुखांना मानवंदना देण्यासाठी शिवतीर्थावर उसळणार जनसागर\nहिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 17 नोव्हेंबर रोजी महानिर्वाण दिन. मराठी मनामनात अस्मितेची मशाल प्रज्वलित करणाऱया आणि अवघ्या देशात हिंदुत्वाचा वन्ही चेतवणाऱ्या आपल्या लाडक्या...\nशेतकर्‍यांना जाहीर केलेल्या मदतीत वाढ करावी, काँग्रेसची मागणी\nराज्यपालांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करून शेतकर्यां च्या मदतीत वाढ करावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे.\nरस्ते घोटाळ्यातील कंत्राटदारांची शिक्षा चार वर्षांनी कमी केली, 75 लाखांचा दंड\nरस्ते घोटाळ्यात दोषी ठरल्यामुळे सात वर्षांसाठी काळ्या यादीत टाकलेल्या दोन कंत्राटदारांची शिक्षा पालिकेने चार वर्षांनी कमी केली आहे.\nविमान प्रवासात चार वर्षीय मुलीचा मृत्यू, कारण अद्याप अज्ञात\nविमानातून प्रवास करणाऱ्या एका चार वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रिया जिंदल असं या मुलींच नाव असून तिच्या मृत्युचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.\nश्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे विजयी\nगोव्यातील हरमलमध्ये रशियन पर्यटक बुडाला\nकश्मीरमधील 34 नजरकैदेतील नेत्यांना आमदार निवासात हलवले\n2022 पर्यंत राम मंदिर होऊ शकतं पूर्ण, सुत्रांची माहिती\nगुरुदत्त’ उच्चांकी ऊसदराची परंपरा कायम ठेवणार, अध्यक्षांचा विश्वास\nआगामी दशकात हिंदुस्थान आर्थिक झेप घेणार – बिल गेटस्\nबेरोजगारीवर चर्चा झाली पाहिजे, सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींचे मत\nअयोध्या प्रकरणी निकाल देणाऱ्या घटनापीठातील न्यायाधीश नजीर यांना झेड दर्जाची सुरक्षा\nदेशातील 281 पुलांची अवस्था वाईट, गुजरातचा क्रमांक पहिला\nशिरुरच्या जांबुतमधील नरभक्षक बिबट्या जेरबंद\nशरद पवार सोनिया गांधी यांची भेट घेतील – नवाब मलिक\nअमिताभ बच्चन आणि नागराज मंजूळे यांना कॉपीराईट उल्लंघन प्रकरणी नोटीस\nजम्मू कश्मीरच्या अखनूरमध्ये स्फोट; एक जवान शहीद, दोन जखमी\nकोकण रेल्वेत सापडले 33 हजार 840 फुकटे प्रवासी\nनागपूर- अमरावती राष्ट्रीय महामार्गावर रसायनयुक्त टँकरला आग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/new-photograph-from-rohit-shettys-cop-drama-sooryavanshi/", "date_download": "2019-11-17T22:57:32Z", "digest": "sha1:SGNQW52C55GCAPITVJW74XVJJ7SP65G5", "length": 9958, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जेव्हा ‘सिंघम’ला भेटतो ‘सिम्बा’ आणि दोघांनाही मिळतो ‘सुर्यवंशी’… | Dainik Prabhat", "raw_content": "\nजेव्हा ‘सि��घम’ला भेटतो ‘सिम्बा’ आणि दोघांनाही मिळतो ‘सुर्यवंशी’…\nमुंबई – बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी सध्या त्याच्या आगामी सूर्यवंशी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार प्रमुख भूमिका साकारणा आहे. सध्या या चित्रपटातील एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे चित्रपटात अक्षयसोबतच रणवीर आणि अजय देवगण हे दोघेही झळकणार असल्याची चर्चा आहे. हे तिघेही पोलिसांच्या भूमिकेतील कलाकार बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा विक्रम रचण्यासाठी सज्ज झाले आहेत.\nदरम्यान, अक्षयने शेअर केलेल्या फोटोत तीन सुपरस्टार एकत्र दिसत आहेत. रणवीर सिंग आणि अजय देवगण पोलिसांच्या कपड्यात दिसत असून अक्षय त्यांच्या खांद्यावर हात ठेवलेला दिसत आहे आणि तिघांनीही खाकी वर्दी घातली आहे. अक्षयच्या मागे पोलिसांची फौज मोहिमेसाठी रवाना होत असल्याचे दिसत आहे. पोलिसांच्या वर्दीतील देसी अॅवेंजर्स, जेव्हा ‘सिंघम’ला भेटतो ‘सिम्बा’ आणि दोघांनाही मिळतो ‘सुर्यवंशी’ तेव्हा केवळ आतषबाजीची अपेक्षा नाही तर २७ मार्चला ब्लास्ट होणार असल्याचा आशय अक्षयने कॅप्शनमध्ये लिहिलाय.\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nराजनाथ सिंग आणि डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथं द्विपक्षीय चर्चा\nइसिसशी लागेबांधे असणाऱ्या जर्मन महिलेला अटक\nकोल्हापूरातील ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली\nबिल गेट्‌स कडून बिहार सरकारचे कौतुक\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nदीपिका पादुकोणने कापल्या रणवीर सिंगच्या मिशा; व्हिडीओ व्हायरल\nनगरमध्ये पवार विरूद्ध विखेच लढत\nनगरमध्ये तापमानाचा नीचांक; राज्यभरात थंडीचे आगमन\nपवार साहेब...आमच्याही बांधावर या; शेतकऱ्यांची आर्त हाक\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/maharashtra-govt-no-accept-worli-koliwada-as-slum-1169391/", "date_download": "2019-11-18T00:19:47Z", "digest": "sha1:U2P27GEYSXQJNGUUGMHXYSBQ23CSPTXT", "length": 16147, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "वरळी कोळीवाडा ‘झोपडपट्टी’ घोषित करण्याचा प्रस्ताव अखेर बारगळला! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंत्री उचलण्यासाठी गेलेल्या चिमुरडीला चिरडले\nशेतकऱ्याची आत्महत्या, मृतदेह जिल्हा कचेरीवर\nदहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान - मोदी\nउधळपट्टी केल्यास तिप्पट पाणीपट्टी\nविद्यार्थ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ\nवरळी कोळीवाडा ‘झोपडपट्टी’ घोषित करण्याचा प्रस्ताव अखेर बारगळला\nवरळी कोळीवाडा ‘झोपडपट्टी’ घोषित करण्याचा प्रस्ताव अखेर बारगळला\nवरळी कोळीवाडय़ाचा विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदींनुसार समूह पुनर्विकास कसा करता येईल\nझोपडपट्टी पुनर्वसन योजनांसाठी नव्याने सादर केल्या जाणाऱ्या प्रस्तावात यापुढे भूसर्वेक्षण माहिती अहवाल (जिओग्राफिक इन्फर्मेशन सिस्टीम) सादर करणे बंधनकारक आहे. त्यासाठी अलीकडेच प्राधिकरणाने परिपत्रक जारी केले आहे.\nसमूह पुनर्विकासाबाबत विचार सुरू\nआतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या मुंबईतील कोळीवाडय़ांबाबत काहीही निर्णय होत नसतानाच वरळी कोळीवाडय़ातील सुमारे साडेचार एकर भूखंड झोपडपट्टी घोषित करण्याचा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा प्रस्ताव अखेर बारगळला आहे. वरळी कोळीवाडय़ाचा विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदींनुसार समूह पुनर्विकास कसा करता येईल, याबाबत प्राधिकरणाकडून शासनाला सर्वसमावेशक प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nमुंबईत २७ कोळीवाडे असून या कोळीवाडय़ांची स्थिती दयनीय आहे. कोळीवाडय़ांच्या पुनर्विकासाबाबत विकास नियंत्रण नियमावलीत काहीही तरतूद नाही. नव्या विकास आराखडय़ातही कोळीवाडय़ांची दखल घेण्यात आलेली नाही. त्यातच कोळीवाडे हे ‘झोपडपट्टी’ म्हणून घोषित करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याने भूमिपुत्र असलेला कोळी समाज धास्तावला होता.\nवरळी कोळीवाडय़ातील बराचसा परिसर पालिकेच्या अखत्यारीत येतो तसेच बऱ्याचशा मालमत्ता उपकरप्राप्त आहेत. त्यामुळे विकास नियंत्रण नियमावलीतील तरतूद ३३ (९) म्हणजे समूह पुनर्विकासाचे धोरण लागू होते. त्यामुळे झोपु प्राधिकरणाच्या या प्रयत्नांना पालिकेच्या जी दक्षिण विभागाने कडाडून विरोध केला होता. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून नोटीस प्रसिद्ध करण्यात आली. झोपडपट्टी घोषित केल्यामुळे रहिवाशांना फक्त २६९ चौरस फुटाचे घर मिळणार होते. समूह पुनर्विकासाखाली रहिवाशांना ४०५ चौरस फुटाचे घर मिळू शकते. असे असतानाही साडेचार एकर भूखंड झोपडपट्टी म्हणून घोषित करण्याबाबत सुनावणी घेण्यात आली होती. असे झाल्यास कडाडून विरोध केला जाईल, असे अहिर यांनी स्पष्ट केले होते. याशिवाय कोळीवाडय़ातील विविध संघटनांनीही रस्त्यावर येण्याचा इशारा दिला होता. अखेरीस झोपु प्राधिकरणाने कोळीवाडय़ातील एक भाग झोपडपट्टी म्हणून घोषित करण्याबाबतचा प्रस्ताव बाजूला ठेवला आहे. प्राधिकरणाचे मुख्य अधिकारी असीम गुप्ता यांनी त्यास दुजोरा दिला.\nवरळी कोळीवाडय़ातील सुमारे साडेचार एकर परिसर झोपडपट्टी क्षेत्र घोषित करण्याबाबत जाहीर नोटीस फारसा खप नसलेल्या वृत्तपत्रात प्रसिद्ध करून झोपु प्राधिकरणाने प्रयत्न सुरू केले होते. याबाबत सर्वप्रथम ‘लोकसत्ता’ने (१६ व २३ ऑक्टोबर २०१५) वृत्त प्रकाशित केल्यानंतर या परिसराचे नेतृत्व करणारे माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांच्यासह कोळी समाजाशी संबंधित विविध संघटना जाग्या झाल्या. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.\nवरळी कोळीवाडय़ाचा एक भाग झोपडपट्टी म्हणून घोषित करण्यासाठी जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. अगोदरच या ठिकाणी दोन झोपु योजना सुरू आहेत. परंतु सुनावणीदरम्यान काही भूखंडमालकांकडून विरोध झाला तसेच काही मालमत्ता पालिकेची असल्याचेही आढळून आले. त्यामुळे झोपडपट्टी घोषित करण्याचा प्रस्ताव बाजूला ठेवण्यात आला आहे. त्यापेक्षा वरळी कोळीवाडय़ाचा सर्वसमावेशक विकास व्हावा आणि त्यात काही संख्येने असलेल्या झोपडीवासीयांचाही विचार व्हावा, या दिशेने शासनाला प्रस्ताव पाठविण्याचे ठरविण्यात आले आहे. कोळीवाडय़ाचा पुनर्विकास विहित कालावधीत व्हावा, अशीच आमची इच्छा आहे.\n– असीम गुप्ता, मुख्य अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण\nताज्या बातम्यांसाठी ल���कसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nराज्याचा अर्थसंकल्प १८ मार्चला\nमहाराष्ट्रातील पाणीटंचाई आणि दुष्काळाची समस्या ही मानवनिर्मित- मुख्यमंत्री\nरायगडात ६ हजार मेट्रिक टन खत शेतकऱ्यांच्या बांधावर\nवरळी कोळीवाडा पुन्हा ‘झोपडपट्टी’ होण्याच्या मार्गावर\nVideo: 'मिर्झापूर २'च्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता\n'पानिपत'मधील 'मर्द मराठा' गाण्याची गायिका आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर\nसलमानसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीवर आली धुणी-भांडी करण्याची वेळ\n'हुड हुड दबंग'ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मीम्स व्हायरल\nVideo : मलायकाचा नेहा धुपियाला चप्पल मारण्याचा प्रयत्न, कारण...\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nमर्यादित षटकांसाठी आक्रमक मयंकचा पर्याय\nतीन दिवसांनंतर राज्यात गारव्यात वाढ\n‘बीकेसी कनेक्टर’मुळे नवी कोंडी\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nचंद्रपूर आणि मुंबई विभाग सर्वाधिक प्रदूषित\nसोनिया गांधी-शरद पवार भेटीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार\nअयोध्या निकालाविरोधात फेरविचार याचिका\n‘मॅरेथॉन’मध्ये सहभागी स्पर्धकांच्या वाहनांची तोडफोड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/category/%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%85%E0%A4%B2-%E0%A4%AB%E0%A4%82%E0%A4%A1/", "date_download": "2019-11-17T23:18:37Z", "digest": "sha1:36EKVTTOUN2RQKEVG5ZBO2XWZQHCEURQ", "length": 13599, "nlines": 113, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "म्यूचुअल फंड Archives | मनाचेTalks", "raw_content": "\nआर्थिक / म्यूचुअल फंड / शेअर मार्केट\nनिफ्टीमध्ये इंडियाबुल्स हौसिंगच्या ठिकाणी नेस्लेचा समावेश करण्याची कारणे\nनिर्देशांक (lndex) म्हणजे काय याची माहिती आपण यापूर्वीच करून घेतली आहे. मुंबई शेअरबाजारातील निवडक ३० शेअर्सवर आधारित सेन्सेक्स (Sensex) आणि राष्ट्रीय शेअरबाजारातील निवडक ५० शेअर्सवर आधारित निफ्टी (Nifty) हे सर्वाधिक लोकप्रिय निर्देशांक आहेत. अनेक म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही या निर्देशांकात समाविष्ट शेअर्समध्ये असते.\nआर्थिक / म्यूचुअल फंड / शेअर मार्केट\nपॊर्टफोलिओ मॅनेजमेंट बद्दल हि माहिती तुम्हाला असली पाहिजे\nहॅलो सर आपलं नाव xxx आहे का आपला नंबर आमच्याकडे रजिस्टर झालाय. आपण ट्रेडिंग करता ना आपला नंबर आमच्याकडे रजिस्टर झालाय. आपण ट्रेडिंग करता ना कुणाच्या सल्ल्याने करता आपला खूप तोटा झालाय का यापूर्वी आम्ही तुम्हाला चांगले कॉल देऊन तुम्हाला भरपूर फायदा करून देऊ. सध्या आमच्या काही दिवस फ्री ट्रायल चालू आहेत. आपण इंटरेस्टेड आहात का\nआर्थिक / गुंतवणूक/आयकर / म्यूचुअल फंड\nआज अक्षय्य तृतीया, त्या निमित्ताने माहित करून घ्या सोने खरेदीचे आधुनिक पर्याय\nसणावार म्हणजे सोने खरेदी असं एक समीकरण आपल्या देशात शतकानुशतकं चालत आलं आहे. त्यातही खास करून ठराविक मुहूर्तांवर म्हणजेच अक्षय तृतीया, दसरा, गुरु- पुष्यांमृत योग, अशा शुभ दिनी सोनं खरेदीला अनन्यसाधारण महत्व आहे. संस्कृती म्हणा किंवा हौस, परंपरा म्हणा किंवा गुंतवणूक; सोने कितीही महाग झाले तरी अशा शुभ मुहूर्तांवर आवर्जून सोनं खरेदी केली जाते.\nआर्थिक / गुंतवणूक/आयकर / म्यूचुअल फंड / शेअर मार्केट\nगुंतवणुकीच्या माहितीचे सर्वसमावेशक ऍप ‘Moneycontrol’\nMoneycontrol हे सर्व उपयुक्त माहितीचे सर्वसमावेशक अँप आहे. या अँप विषयी पूर्वी माहिती देताना मी त्यास गुंतवणूकदारांचा मित्र, तत्वज्ञ, वाटाड्या आशा अर्थाने ‘मितवा’ असे म्हटले होते. या अँपमध्ये अनेक उपयोगी गोष्टी असून ते पूर्ण क्षमतेने वापरले तर अन्य कोणत्याही माहितीची गरज पडणार नाही.\nआर्थिक / गुंतवणूक/आयकर / म्यूचुअल फंड / शेअर मार्केट\nउद्या नवीन वर्षाची गुढी उभारताना हे नवे आर्थिक संकल्प आवर्जून करा\n१ एप्रिल २०१९ ला नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. आणि शिवाय उद्या गुढीपाडवा. नव्या वर्षाची सुरुवात साधारणपणे नव्या संकल्पांनी केली जाते. ज्यांनी गुंतवणुकीस सुरुवात केली नाही त्यांनी ती विनाविलंब चालू करावी. ज्यांच्यावर कोणतीही जबाबदारी नाही त्यांनी आपल्या उत्पन्नाच्या किमान ४०% रकमेची गुंतवणूक करायला हरकत नाही.\nआर्थिक / गुंतवणूक/आयकर / म्यूचुअल फंड / शेअर मार्केट\nवयाच्या ५० व्या वर्षी निवृत्ती घ्यायची आहे का\nदर २–३ वर्षांनी नवीन नोकरी पकडून आपली प्रगती करण्याचा प्रयत्न करतात. आजच्या नवीन पिढीचे स्वप्न असते की आयुष्यभर नोकरी न करता शक्यतो पन्नाशी अगोदर निवृत्ती स्वीकारायची आणि त्यानंर आपले छंद, स्वप्ने जोपासायची, वर्ल्ड टूरला जायचे वगैरे.\nआर्थिक / म्यूचुअल फंड / शेअर मार्केट\nलाभांश (Dividend) म्हणजे काय आणि त्याचे वाटप कसे होते\nकंपनीने आपल्या करोत्तर नफ्यातून (Profit after taxes) समभागधारकांना पैशाच्या स्वरूपात दिलेली भेट म्हणजे ‘लाभांश’ (Dividend) होय. कंपनी झालेला संपूर्ण फायदा वाटून टाकत नाही तर त्यातील काही भाग भागधारकांना देते. शिल्लक रक्कम भविष्यातील विस्तार योजना किंवा अधिक व्याजदराने घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरून आपली नफाक्षमता वाढवते.\nआर्थिक / गुंतवणूक/आयकर / म्यूचुअल फंड\n२०१९ साठी आर्थिक नियोजनाच्या ६ सोप्या स्टेप्स…\nखरं सांगायचं तर आर्थिक नियोजन अनावश्यक, कठीण, अशक्य अशा कुठल्याही प्रकारात मोडत नाही. ती एक साधी, सरळ सोपी गोष्ट आहे. गरज आहे ती फक्त हे नियोजन मनापासून स्वीकारण्याची आणि ते तितक्याच जिद्दीने यशस्वीपणे पूर्ण करण्याची. सुयोग्य आर्थिक नियोजन हा श्रीमंतीचा एक सोपा मार्ग आहे.\nआर्थिक / गुंतवणूक/आयकर / म्यूचुअल फंड\nआपला पैसा योग्य पद्धतीने गुंतवला जाण्यासाठी म्युच्युअल फंड योजनेसबंधी माहिती\nम्युच्युअल फंडाच्या किंवा त्यांच्या विशिष्ट योजनेच्या जाहिराती आपण पाहिल्या असतीलच. यातील प्रत्येक जाहिरातीचा शेवट हा सदर योजना जोखमीच्या अधीन असून आपण त्याची सर्व माहिती गुंतवणूक करण्यापूर्वी करून घ्यावी असा असतो. (Mutual fund investment are subject to market risk, read all scheme relatated documents carefully before make investments) या संबंधीची नेमकी कोणती माहिती असते जी आपल्याला माहीत असणे जरुरीचे आहे. ही माहिती तीन प्रकारात विभागलेली असते.\nआर्थिक / गुंतवणूक/आयकर / म्यूचुअल फंड / शेअर मार्केट\nतुमचा पैसा सुरक्षित आहे का प्रोप्रायटरी ट्रेडिंग बद्दलची हि माहिती असू द्या.\nब्रोकरेज फर्मने स्वतः साठी केलेले खाजगी ट्रेडींग म्हणजे प्रोप्रायटरी ट्रेडिंग होय. याचा थोडक्यात उल्लेख ‘प्रो ट्रेडींग’ असाही करतात. ज्यांना हे जमले त्यांनी किरकोळ व्यवसाय बंद करून कॉर्पोरेटसाठी आणि स्वतःसाठी प्रोप्रायटरी ट्रेडिंग फर्म स्थापन केल्या तर काहींनी किरकोळ व्यवसायासपूरक म्हणून प्रो ट्रेडिंग चालू केले. मोठया प्रमाणात नफा मिळवण्यासाठी हे अपरिहार्य झाले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/05/blog-post_482.html", "date_download": "2019-11-17T22:31:18Z", "digest": "sha1:ZWEJ25EEV7LKCNMBWEYHOEC2SYPNZD7E", "length": 6414, "nlines": 47, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "राहुल गांधींनी घेतली अल्वर गँगरेप पीडितेची भेट - Lokmanthan", "raw_content": "\nHome / देश / ब्रेकिंग / राहुल गांधींनी घेतली अल्वर गँगरेप पीडितेची भेट\nराहुल गांधींनी घेतली अल्वर गँगर��प पीडितेची भेट\nराजस्थान : अल्वर गँगरेप प्रकरणातील पीडित महिला आणि तिच्या कुटुंबाची काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी भेट घेतली आहे. तसेच पीडितेला न्याय निश्‍चित होईल असे आश्‍वासन देत या मुद्द्याचं राजकारण करू नये असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे. 26 एप्रिलला दुचाकीवर आपल्या पतीसोबत प्रवास करणार्‍या दलित महिलेला काही समाजकंटकांनी शेतात पळवून नेले. तिच्या पतीसमोरच या महिलेवर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केला. इतकंच नाही तर या बलात्काराचे चित्रीकरणही करण्यात आले. जर महिलेने तोंड उघडलं तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू असं म्हणत या दलित दाम्पत्याला दम भरण्यात आला. 30 एप्रिलला या महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. पण याप्रकरणी 7 मेपर्यंत तक्रार दाखल करण्यात आली नाही असा आरोप पीडित महिलेच्या पतीने केला होता. याप्रकरणी राजस्थान सरकार हे प्रकरण दाबत असून दलित मुलीसोबत अन्याय करत आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती. तर गुन्हा 2 मेलाच दाखल करण्यात आला असून महिलेला नोकरी देण्यात येणार असल्याचं सांगत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सांगितले.\nसरकार निर्माण होणारच, शरद पवारांनी आमदारांसमोर व्यक्त केला विश्‍वास\nराष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी चिंता काही करायची नाही मुंबई निवडणूकपूर्व युती असलेल्या भाजप-शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळूनही शिव...\nहा तर सेनेविरुद्ध भाजपचा दुर्योधनी कावा: शिवसेना\nमुंबई सध्याच्या राजकारणात सब घोडे बारा टके. या न्यायाने साधनशूचितेच्या गप्पा मारणारेच सगळ्यात जास्त गोंधळ आणि भेसळ करत आहेत, अशा शब्दा...\nशिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपचा गेम ऑफ पेशन्स\nमुंबई राज्यातील सत्ता स्थापनेसाठी भाजप अनुकूल नसला, तरी भाजप शिवसेनेला कोंडित पकडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भाजपने सत्ता स्थापनेतून माघ...\nमुंबई महापालिकेत काँग्रेसला उपमहापौरपद मिळणार\nमुंबई मुंबई महापालिकेतही नवी राजकीय समीकरण जुळविण्याची तयारी सुरु आहे. मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रव...\nराज्यात लवकरच स्थिर सरकार देऊ : संजय राऊत\nमुंबई राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थान व्हावे, यासाठी मुख्य भूमिका निभावत असलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रि��ा करण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/the-fundamental-question-remains-unresolved-even-after-seventy-years-of-independence/", "date_download": "2019-11-17T22:02:11Z", "digest": "sha1:CYRBVZVKTP4AKXEC6SYCEUIRJRZQKQ66", "length": 14622, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही मूलभूत प्रश्‍न सुटेना | Dainik Prabhat", "raw_content": "\nस्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही मूलभूत प्रश्‍न सुटेना\nसंगमनेर तालुक्‍यातील पठार भाग विकासापासून अद्यापही वंचितच\nसंगमनेर – तालुक्‍याचा पठारभाग म्हटलं की, आजही स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतर या भागातील रस्ते, विज, पाणी व आरोग्याच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या नाहीत. रस्ते आहे पण त्यावर खड्डेच खड्डे आहेत. आरोग्य उपकेंद्रे असूनही केवळ कर्मचाऱ्याअभावी बंद आहेत.\nसर्वसामान्य नागरिकांच्या विविध मूलभूत गरजा आजही तशाच आहे. त्यामुळे पठारभागात विकासाची पहाट तरी कधी उगवणार असा प्रश्‍न नागरिक विचारत आहे. नेहमीच दुष्काळी भाग म्हणून पठारभागाकडे पाहिले जात आहे. आजही या भागातील सर्वसामान्य महिलांच्या डोक्‍यावरील पाण्याचा हंडा खाली आला नाही. पाण्यासाठी महिलांना रानोमाळ फिरावे लागत आहे. तर तासंतास पिण्याच्या पाण्याच्या टॅंकरची वाट पहायला लागत आहे.\nकाही आदिवासी लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी आजही कड्या कपाऱ्याचा आधार घेवून आपली तहान भागवावी लागत आहे. पण पठारभागाला अद्यापही शाश्‍वत असे पिण्याचे पाणी मिळाले नाही. त्यासाठी कोणी उपाय योजनाही केल्या नाहीत. त्यामुळे उन्हाळा म्हणलं की, पाण्यासाठी रानोमाळ फिरल्याशिवाय पर्याय नाही. पठारभागातील सर्वसामान्य नागरिकांना शाश्‍वत असे पिण्याचे पाणी तरी कधी मिळणार आहे असा प्रश्‍नही आता निर्माण झाला आहे.\nवर्षांनुवर्षांपासून नांदूर ते मोरेवाडी, बावपठार सारोळे पठार ते धादवडवाडी, गारोळेपठार, भोजदरी फाटा ते पेमरेवाडी, भोजदरी फाटा ते भोजदरी आदी गावांच्या रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असे चित्र रस्त्यांच्या बाबतीत पहावयास मिळत आहे. या रस्त्यांवरुन ये-जा करताना शालेय विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.\nरस्त्यांची कामे व्हावीत, म्हणून नागरिकांनी अनेक वेळा पुढारी, लोकप्रतिनिधी आमदार या सर्वांच्या गाठीभेटी घेतल्या. पण अद्यापही रस्त्यांची का��े झाले नाहीत. सध्या पावसाळा सुरु असल्याने हे रस्ते पूर्णपणे चिखलमय झाले आहे. तरीही अशा कठीण परिस्थितीत नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांना येजा करावी लागत आहे.\nरस्त्यांची कामे होत नसल्याने संतप्त झालेल्या पेमरेवाडी ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मतदानावर बहिष्कारही घातला होता. तेव्हा कुठेतरी त्याची दखल घेतली आहे. त्याचबरोबर भोजदरी फाटा ते भोजदरी या रस्त्याचे काम व्हावे, म्हणून ग्रामस्थांनी उपोषण, रास्ता रोको आंदोलनही केले होते. पण तरीही त्यांच्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. वर्षानुवर्षांपासून खराब असलेल्या रस्त्यांच्या कामांसाठी कधी मुहूर्त निघणार आहे असा सवालही संतप्त झालेले गावोगावचे नागरिक करु लागले आहेत.\nसर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सुख सुविधा मिळाव्यात, म्हणून पठारभागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत काही गावांमध्ये आरोग्य उपकेंद्रेही उभारण्यात आली आहेत. पण तेही कर्मचाऱ्याअभावी बंद अवस्थेत आहेत. फक्त लसीकरणा पुरतेच हे उपकेंद्र उघडली जात आहे. उपकेंद्रांची दयनीय अवस्था असताना याकडे कोणीच लक्ष देत नाही.\nआरोग्याच्या बाबतीत तीन तेरा नऊ बारा वाजले आहे. त्यामुळे परिणामी नागरिकांना खासगी हॉस्पिटलचा आधार घ्यावा लागत आहे. संगमनेर तालुक्‍याच्या पठारभागाकडे कोणाचेच लक्ष नसल्याने पठारभागाची न घरका न घाटका अशी दयनीय अवस्था झाली आहे. निवडणूका येतात जातात पण पठारभागातील सर्वसामान्य नागरिकांचे मूलभूत प्रश्‍न स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही सुटले नाहीत.\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nराजनाथ सिंग आणि डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथं द्विपक्षीय चर्चा\nइसिसशी लागेबांधे असणाऱ्या जर्मन महिलेला अटक\nकोल्हापूरातील ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली\nबिल गेट्‌स कडून बिहार सरकारचे कौतुक\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\n#video: राज ��ाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nदीपिका पादुकोणने कापल्या रणवीर सिंगच्या मिशा; व्हिडीओ व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/special-diwali-magazine-1159555/", "date_download": "2019-11-18T00:17:42Z", "digest": "sha1:Q2ZS7PM7RUI6736HUHA5W2Y6YQXZSYOY", "length": 12953, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "दिवाळी अंकांचे स्वागत.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंत्री उचलण्यासाठी गेलेल्या चिमुरडीला चिरडले\nशेतकऱ्याची आत्महत्या, मृतदेह जिल्हा कचेरीवर\nदहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान - मोदी\nउधळपट्टी केल्यास तिप्पट पाणीपट्टी\nविद्यार्थ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ\nविविध विचारांना सामावत ‘अनुभव’ने यंदाचा दिवाळी अंक सादर केला आहे.\nविविध विचारांना सामावत ‘अनुभव’ने यंदाचा दिवाळी अंक सादर केला आहे. डॉ. अनिल अवचट, निळू दामले, अरुण टिकेकर, गौरी कानेटकर, रत्नाकर मतकरी या दिग्गज साहित्यिकांनी या अंकात लिहिले आहे. पाकिस्तान जागतिक चिंतेचा विषय का बनला, याचा विस्तृत शोध निळू दामले यांच्या ‘पाकिस्तान : बंद दरवाज्यांचा देश’ या लेखात आहे. मूल जन्मते कसे, याचा वेध डॉ. अनिल अवचट यांच्या ‘जन्मरहस्य’ या लेखात आहे. सध्याचा समाज आर्थिक प्रगती करत असला तरी सामाजिकदृष्टय़ा मागेच आहे, याबाबत ‘पराभूत आम्ही’ या लेखातून अरुण टिकेकर यांनी विस्तृत विवेचन केले आहे. त्याशिवाय मतकरी यांची ‘अलीकडे त्यांच्या हत्या नाही करत’ ही कथा आणि सीमा चिश्ती यांची ‘उन्नी आणि त्यांचा चष्मिस्ट मुलगा’ ही अनुवादित कथाही वाचनीय आहे. त्याशिवाय अंकात तीन पंजाबी कथाही अनुवादित केल्या आहेत.\nसंपादक : सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी, पाने : १८०, किंमत: १२० रुपये.\nदिवाळी म्हणजे अभ्यासाला विश्रांती असे अनेकदा अनुभवास येते. पण दिवाळीचा आनंद लुटताना, फराळ करताना बुद्धीला चालना देणारे खेळ आणि विज्ञान कथांचा खुराक मिळाला तर दिवाळीचा आनंदही द्विगुणित होतो. युनिक फिचर्सचा पासवर्ड अंकही तसाच आहे. डोकेबाज मुलांसाठी भन्नाट खुराक असलेल्या या अंकात भन्नाट कथा, अनुवादित कथा आहेत. त्याचप्रमाणे मुलांना आवडतील अशी मजेशीर माहितीही आहे. विज्ञानाच्या पोतडीतून निघालेल्या कथाही वाचनीय आहेत. केवळ लहानांनाच नव्हे तर मोठय़ांनाही हा अंक निश्चितच वाचायला आवडेल. अंकाच्या मुखपृष्ठावरूनच हा अंक बौद्धिक खाद्य पुरविणारा आहे, याची खात्री पटते. मुखपृष्ठ दीपक संकपाळ यांचे आहे.\nसंपादक : सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी; पाने : ९६, किंमत : १०० रुपये.\nदे आसरा फाऊंडेशनच्या वतीने काढलेल्या या अंकाने वेगवेगळ्या उद्योजकांच्या यशाच्या कहाण्या अत्यंत प्रवाही भाषेत वाचकांपुढे सादर केल्या आहेत. मुखपृष्ठ आणि मांडणी प्रभाकर भोसले यांची असून सुधीर गाडगीळ, डॉ. सतीश देसाई तसेच आपल्या शारीरिक व्यंगावर मात करून यशस्वी होणाऱ्यांची ‘विशेष दिवाळी’ हा जान्हवी संतोष यांचा लेख वाचनीय आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी केलेल्या मेहनतीची आपापल्या झुंजीची कहाणीच सर्व उद्योजकांनी सादर केली आहे.\nव्यवस्थापकीय संपादक : एस. आर. जोशी; पाने : ७२, किंमत : ५० रुपये.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nदिवाळी अंकांचे स्वागत शब्दस्पर्श\nVideo: 'मिर्झापूर २'च्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता\n'पानिपत'मधील 'मर्द मराठा' गाण्याची गायिका आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर\nसलमानसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीवर आली धुणी-भांडी करण्याची वेळ\n'हुड हुड दबंग'ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मीम्स व्हायरल\nVideo : मलायकाचा नेहा धुपियाला चप्पल मारण्याचा प्रयत्न, कारण...\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nमर्यादित षटकांसाठी आक्रमक मयंकचा पर्याय\nतीन दिवसांनंतर राज्यात गारव्यात वाढ\n‘बीकेसी कनेक्टर’मुळे नवी कोंडी\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nचंद्रपूर आणि मुंबई विभाग सर्वाधिक प्रदूषित\nसोनिया गांधी-शरद पवार भेटीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार\nअयोध्या निकालाविरोधात फेरविचार याचिका\n‘मॅरेथॉन’मध्ये सहभागी स्पर्धकांच्या वाहनांची तोडफोड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/50429.html", "date_download": "2019-11-18T00:15:50Z", "digest": "sha1:OHKMXRC6QASNK5WTIKN2XMKMG6Q3QCH7", "length": 44324, "nlines": 516, "source_domain": "www.sanatan.org", "title": "कवळे, गोवा येथील नयनमनोहारी आणि जागृत श्री शांतादुर्गा देवस्थान ! - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म > हिंदूंची श्रद्धास्थाने > कवळे, गोवा येथील नयनमनोहारी आणि जागृत श्री शांतादुर्गा देवस्थान \nकवळे, गोवा येथील नयनमनोहारी आणि जागृत श्री शांतादुर्गा देवस्थान \n१. श्री शांतादुर्गा देवीची मनमोहक नि तेजस्वी मूर्ती\n२. कवळे, गोवा येथील भव्य श्री शांतादुर्गा देवस्थान\nआई जगदंबेचे एक रूप म्हणजे गोवा राज्यातील फोंडा तालुक्यात असलेले कवळे येथील श्री शांतादुर्गादेवी हे गोव्यातील अत्यंत प्राचीन, जागृत आणि प्रसिद्ध मंदिर आहे. श्री शांतादुर्गादेवी आणि देवीच्या रूपांविषयी माहिती सविस्तर जाणून घेऊया.\n१. श्री शांतादुर्गादेवीची पौराणिक कथा\nएकदा काही कारणास्तव शिव आणि श्रीविष्णु यांच्यात युद्ध झाले आणि प्रलय ओढवला. तेव्हा समस्त देव, मानव, ऋषि आदींच्या आर्त प्रार्थनेने भगवती जगदंबा महाकायरूपाने प्रगट झाली आणि तिने हरिहरांना शांत करून बालरूपाने दोन्ही हातांनी दोन बाजूला धरले. ‘कृद्धौ शान्तियुतौ कृतौ हरिहरौ’ म्हणजेच क्रोधाविष्ट हरिहरांना शांत केले म्हणून जगदंबा ‘शांतादुर्गा’ झाली. कर्दलीवन म्हणजेच आजचे सासष्टी तालुक्यातील केळशी हे श्री शांतादुर्गेचे मूळ स्थान. इथे श्री शांतादुर्गेचे मंदिर इसवी सनाच्या सोळाव्या शतकाच्या मध्यापर्यंत होते. परशुरामकाळी परशुरामाने गोमंतकात आणलेल्या दशगोत्री ब्राह्मणांतील कौशिक गोत्री लोमशर्मा या ब्राह्मणास कर्दलीपूर हा गाव अग्रहार मिळाला होता. त्यानेच कर्दलीपुरात श्री शांतादुर्गादेवीची स्थापना केली, अशी माहिती पौराणिक ग्रंथांच्या आधारे सापडते.\n२. श्री शांतादुर्गादेवीच्या मंदिराचा इतिहास\nकेळशी येथील श्री शांतादुर्गादेवीचे देवालय हे शेणवी मोने नावाच्या नामांकित व्यापार्‍याने बांधले होते, अशी माहिती ऐतिहासिक दप्तरातून घेतलेली आढळते. त्यानंतर सोळाव्या शतकात पोर्तुगिजांनी सासष्टी भागावर आक्रमण करून तेथील हिंदूंच्या देवतांची देवालये उद्ध्वस्त केली. त्या वेळी देवीच्या काही भक्तांनी देवीची मूर्ती घेऊन फोंडा येथील कैवल्यपूर (कवळे) या गावी स्थलांतर केले. कवळे येथे प्रारंभी हे देवालय नक्की अमुकच वर्षी बांधले गेले, याविषयीचा पुरावा किंवा दाखला त्या देवस्थानच्या दप्तरात आढळत नाही. नंतरच्या काळात म्हणजे वर्ष १७१३ नंतर आणि वर्ष १७३८ च्या अवधीत या देवालयाची नवी वास्तू भक्कम स्थितीत उभी होती अन् तीच अद्याप कायम आहे, ही गोष्ट सिद्ध करणारी कागदपत्रे सापडतात.\nहे देवालय बांधण्याची प्रेरणा श्री शांतादुर्गादेवीने नारोराम मंत्री यांना दिली. सरदार नारोराम शेणवी रेगे, हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्यानजीक कोचरे या गावातले.\nत्यांना सातारा येथे शाहू छत्रपतींच्या दरबारी वर्ष १७१३ मध्ये मंत्रीपद लाभले. ‘आपणास देवीने एवढे ऐश्‍वर्य दिले, अशी त्यांची दृढ श्रद्धा असल्यामुळे देवीचे देवालय बांधले पाहिजे’, याची जाणीव त्यांना झाली आाणि त्यांनी वर्ष १७३० च्या सुमारास स्वखर्चाने सध्याचे श्री शांतादर्गादेवीचे भव्य आणि सुंदर मंदिर उभारले.\nश्री शांतादुर्गा देवालयाची सुंदर आणि भव्य इमारत पूर्वाभिमुख असून समोर नयन मनोहर असा दीपस्तंभ आहे. मंदिरासमोर तलाव आहे. मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करण्याच्या महाद्वारावर चौघडा वाजवण्यासाठी नगारखाना आहे. गर्भागाराच्या वर घुमट असून त्यावर सोन्याचा कळस आहे. देवालयातील गर्भागारात श्री शांतादुर्गादेवीची चतुर्भुज मूर्ती आहे. तिच्या एका हातात शिव आणि दुसर्‍या हातात श्रीविष्णु आहे. या मूर्तीशेजारी सहा इंच आकाराचे काळ्या पाषाण���चे शिवलिंग आहे. या देवळाच्या शेजारी डावीकडे श्री नारायणदेवाचे मंदिर आहे. त्या मंदिरात मुख्यासनावर श्री नारायणदेव आणि श्री गणपति यांच्या मूर्ती आहेत. या मंदिराच्या डावीकडे पारिजात वृक्षाचा पार आहे. त्यावर बारावीर भगवतीची मूर्ती आणि एका अज्ञात संन्याशाच्या पादुका आहेत. देवालयासमोर श्री क्षेत्रपालाची शिला आहे. देवालयाच्या मागच्या बाजूला म्हारू देवाची शिला आहे, तसेच देवालयाजवळ एका लहान देवालयात मूळ पुरुष कौशिक गोत्री लोमशर्मा यांची पाषाणी मूर्ती स्थापन केलेली आहे.\nमाघ शुक्ल पक्ष पंचमी हा महापर्वणीचा दिवस होय. माघ शुक्ल पक्ष षष्ठी या दिवशी पहाटेस महारथातून श्री शांतादुर्गादेवीची मिरवणूक निघते अन् हा महापर्वणीचा महत्त्वाचा उत्सव पूर्ण होतो. ही मिरवणूक निघण्यापूर्वी रथात आरूढ झालेल्या श्री देवीची पूजा करून देवस्थानाचा नारळ फोडला जातो. या देवस्थानात प्रत्येक महिन्यातील शुक्ल आणि कृष्ण या दोन्ही पक्षांतील पंचमी हा दिवस नित्योत्सवाचा आहे. या दिवशी रात्री पुराण-कीर्तनादी कार्यक्रम झाल्यावर देवीची पालखीतून मिरवणूक निघते.\nसर्व दु:ख, पीडा आणि संकटे हरण करणारी आणि शत्रूचा विनाश करणारी ही महादेवी आपल्या पूजकाच्या सर्व इच्छा पूर्ण करते. त्यामुळेच तिची पूजा करणारा तिचा उपासक तिला प्रार्थना करतो, ‘हे देवी, मला सद्बुद्धी दे. माझ्या जीवनात येणार्‍या संकटांचे निवारण कर.’ आजच्या कठीण काळात मातेला असे साकडे घालण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे.\nसंकलक : सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय.\nआई जगदंबेला करावयाची प्रार्थना \n‘हे देवी, आम्ही शक्तीहीन झालो आहोत, अमर्याद भोग भोगून मायासक्त झालो आहोत. हे माते, आम्हाला बळ देणारी हो. तुझ्या शक्तीने आम्ही आमच्यातील आसुरी वृत्तींचा नाश करू शकू.’\nसंदर्भ : दैनिक सनातन प्रभात\nCategories हिंदूंची श्रद्धास्थाने\tPost navigation\nकर्नाटकातील हंगरहळ्ळी येथील श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीची आध्यात्मिक वैशिष्ट्ये \nभक्तांच्या इच्छा पूर्ण करणारी काश्मीरमधील श्री खीर भवानीदेवी \nकाश्मीरची ग्रामदेवता श्री शारिकादेवी\n५१ शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री त्रिपुरसुंदरी देवीचे त्रिपुरा येथील जागृत मंदिर, तेथील इतिहास आणि वैशिष्ट्ये\nओतूर (पुणे) येथील श्री कपर्दिकेश्‍वर मंदिराच्या यात्रेतील वैशिष्ट्य\nशत्रूनाश, भौतिक प्रगती आणि मोक्ष यांची प्राप्ती होण्यासाठी पूरक असलेले कांचीपुरम् (तमिळनाडू) येथील श्री अत्तिवरद...\nCategories Select Category check (3) अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (122) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (17) अनुभूती (1) मृत्यू आणि मृत्यूनंतर (10) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (79) कर्मयोग (9) गुरुकृपायोग (62) अहं निर्मूलन (4) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (13) प्रीती (1) भावजागृती (11) सत्संग (1) सत्सेवा (1) स्वभावदोष निर्मूलन (20) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (3) अध्यात्म कृतीत आणा (376) अंधानुकरण टाळा (22) आचारधर्म (106) अलंकार (8) आहार (29) केशभूषा (18) दिनचर्या (30) निद्रा (2) वेशभूषा (17) धार्मिक कृती (45) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची व��णी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (2) साहाय्य करा (2) सनातनचे अद्वितीयत्व (390) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (42) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (6) चित्रकला (1) नृत्यकला (3) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) संगीत (11) सात्त्विक रांगोळी (10) सूक्ष्म चित्रकला (1) आध्यात्मिक संशोधन (107) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (84) अमृत महोत्सव (3) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (17) आध्यात्मिकदृष्ट्या (11) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (15) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (27) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (2) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (26) आश्रमांची वैशिष्ट्ये (19) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (9) सनातनचे संत (81) साधकांची वैशिष्ट्ये (45) ६० टक्के पातळीचे साधक (4) दैवी गुणांनी संपन्न (1) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (34) चित्र (33) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (4)\nझोप लागत नसल्यास पुढीलपैकी एखादा नामजप झोप येईपर्यंत करा \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/3187-terror-attacks-in-jk-between-2009-and-2019-centre-informs-lok-sabha/articleshow/70348592.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2019-11-17T22:38:35Z", "digest": "sha1:6BSV6UZ5HITS2NVU7KN2WT2ISH6ET5SP", "length": 12168, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Terror attacks in J&K: काश्मीरमधील अतिरेकी हल्ले ८६ टक्क्यांनी घटले - 3,187 terror attacks in j&k between 2009 and 2019, centre informs lok sabha | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nकाश्मीरमधील अतिरेकी हल्ले ८६ टक्क्यांनी घटले\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये गेल्या दहा वर्षांत ८६ टक्क्यांनी घट झाली असल्याची माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी आज लोकसभेत दिली.\nकाश्मीरमधील अतिरेकी हल्ले ८६ टक्क्यांनी घटले\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये गेल्या दहा वर्षांत ८६ टक्क्यांनी घट झाली असल्याची माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी आज लोकसभेत दिली.\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांचे प्रमाण कमी झाले आहे. १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१९ या दहा वर्षांच्या कालावधीत राज्यात ३ हजार १८७ दहशतवादी हल्ले झाले. त्याआधीच्या दहा वर्षांमध्ये झालेल्या हल्ल्यांच्या तुलनेत हे प्रमाण ८६ टक्क्यांनी कमी आहे. २००९च्या आधीच्या १० वर्षांत राज्यात २३ हजार २९० दहशतवादी हल्ले झाले होते, असे रेड्डी यांनी नमूद केले.\nकाँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर बोलताना रेड्डी यांनी दहशतवादी हल्ल्यांचा तपशील दिला. अलीकडच्या काळाचा विचार केल्यास २०१८च्या तुलनेत यावर्षी गेल्या सहा महिन्यांत जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले २८ टक्क्यांनी घटले आहेत. त्याचवेळी दहशतवाद्यांविरुद्ध सुरक्षा दलांकडून करण्यात येणाऱ्या कारवाईंचे प्रमाण ५९ टक्क्यांनी वाढले आहे, असेही रेड्डी यांनी स्पष्ट केले.\n...तर महाराष्ट्रात काँग्रेस संपेल; पक्षनेत्यांचा सोनियांना इशारा\nहरयाणात भाजप 'उदार'... १० आमदार असलेल्या मित्रपक्षाला दिली ११ खाती\nमहाशिवआघाडीचा बार ‘फुसका’; काँग्रेस-राष्ट्रवादीचा सावध पवित्रा\nशिवसेनेला NDAत स्थान नाही; राऊत उद्धव यांचे 'गोबेल्स'\nपोटनिवडणूक होणार, कर्नाटकात भाजपची धाकधूक पुन्हा वाढली\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nनागरिकत्व विधेयक पुन्हा मांडणार\nनियंत्रण रेषेजवळ जवान हुतात्मा\n'सर्व मुद्द्यांवर चर्चा करू'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nकाश्मीरमधील अतिरेकी हल्ले ८६ टक्क्यांनी घटले...\nव्हायग्राच्या उत्खननामुळे हिमालय संकटात...\nकाश्मीर प्रश्नी दोघात तिसरा नाही: एस जयशंकर...\nकाश्मीरमधील बंकर ते आयआयएम; तरुणाची संघर्षगाथा...\nआंध्रात भूमिपुत्रांना खासगी क्षेत्रात ७५ % आरक्षण...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/bank-holidays-in-august-and-september-in-india/articleshowprint/70643434.cms", "date_download": "2019-11-17T22:27:43Z", "digest": "sha1:HCKJ6FXAOCEPYJT4DLTLIAM3V3HNZ5PY", "length": 2613, "nlines": 4, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "पुढील दीड महिन्यात बँका 'या' दिवशी बंद राहणार", "raw_content": "\nमुंबईः बँकेतील कामे करण्यासाठी गैरसोय होऊ नये यासाठी ग्राहकांनी आधीच खबरदारी घेणे गरजेचे आहे. पुढील दीड महिन्यात बँकांना रविवार वगळता अन्य दिवशी सुट्टी आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात देशातील बँका ५ ते ६ दिवस बंद राहणार आहेत.\nआज १२ ऑगस्ट रोजी बकरी ईद असल्याने देशातील सर्व बँकांना सुट्टी आहे. तीन दिवसांनतर १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन तसेच रक्षाबंधन असल्याने बँकांना सुट्टी आहे. २४ ऑगस्टला जन्माष्टमी असल्याने बँकांचे कामकाज बंद राहणार आहेत. सप्टेंबर महिन्यातील पहिल्याच आठवड्यात २ सप्टेंबरला गणेश चतुर्थी, १० सप्टेंबर रोजी मोहरम (ताजिया) आणि ११ सप्टेंबर रोजी ओणम सणांनिमित्त बँका बंद राहणार आहेत.\nराज्यांचा विचार केल्यास १७ ऑगस्टला पारस�� नववर्षानिमित्त मुंबई, नागपूर, अहमदाबादमधील बँकांचे कामकाज बंद राहणार आहेत. आसाममध्ये २० ऑगस्टला श्री श्री माधव देव तिथीनिमित्त आसाममधील बँका बंद राहणार आहेत. पंजाब आणि हरियाणात गुरूग्रंथ साहिब यांच्या प्रकाशोत्सवनिमित्त ३१ ऑगस्ट रोजी या ठिकाणातील बँका बंद राहतील.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-vidhan-sabha-nivadnuk-2019-bjp-releases-its-manifesto/articleshow/71591448.cms", "date_download": "2019-11-17T22:53:19Z", "digest": "sha1:HOKHTX5A37JFU2336UUXNCB2FXMSFCFW", "length": 30178, "nlines": 265, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Maharashtra Vidhan Sabha Election 2019 Live Updates : कोकणातलं पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणणार; भाजपच्या संकल्पपत्राचं प्रकाशन | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nLive: उद्दाम सरकार उलटवलं पाहिजे: राज ठाकरे\nराज्य विधानसभा निवडणुकीचे मतदान आठ दिवसांवर आल्यानं प्रचाराला जोर चढला आहे. सर्वच पक्षांचे प्रमुख नेते प्रचारात उतरले असून राज्याच्या कानाकोपऱ्यात जाहीर सभा, रोड शो आणि भाषणांचा धडाका सुरू आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. या रणधुमाळीमध्येच भाजपनं आज निवडणुकीसाठी आपलं संकल्पपत्र प्रकाशित केलं. निवडणुकीच्या या सर्व घडामोडींवर एक नजर...\nLive: उद्दाम सरकार उलटवलं पाहिजे: राज ठाकरे\nमुंबई: राज्य विधानसभा निवडणुकीचे मतदान आठ दिवसांवर आल्यानं प्रचाराला जोर चढला आहे. सर्वच पक्षांचे प्रमुख नेते प्रचारात उतरले असून राज्याच्या कानाकोपऱ्यात जाहीर सभा, रोड शो आणि भाषणांचा धडाका सुरू आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. या रणधुमाळीमध्येच भाजपनं आज निवडणुकीसाठी आपलं संकल्पपत्र प्रकाशित केलं. निवडणुकीच्या या सर्व घडामोडींवर एक नजर...\nसक्षम विरोधी पक्षासाठी मनसेला मतदान करा; राज ठाकरे यांचे आवाहन\nजगाला हेवा वाटेल, असा महाराष्ट्र मला घडवायचायः राज ठाकरे\nतुमचा संताप, व्यथा मांडयला मनसे निवडणूक लढवतेयः राज ठाकरे\nमहाराष्ट्राला सक्षम, खंबीर विरोधी पक्षाची गरजः राज ठाकरे\nउद्दाम सरकार उलथवून टाकाः राज ठाकरे\nजीवघेणा प्रवास, सुविधांचा अभाव, विकास वाऱ्यावरः राज ठाकरे\nजनता थंड पडलीय, हे सरकारला माहिती आहेः राज ठाकरे\nमराठी उद्योजकाला महाराष्ट्र सोडून अमेरिकेत जाय���ी वेळ सरकारने आणलीः राज ठाकरे\nमेक इन महाराष्ट्राचा भाजपकडून बोजवाराः राज ठाकरे\nअमोल यादवसारख्या मुलातील कॅलिबर अमेरिकेने ओळखलंः राज ठाकरे\nबंगाल मंत्रालयाच्या लिफ्टमध्ये किशोर कुमारची गाणीः राज ठाकरे\nइतर राज्यातील लोकं आपली माणसं, आपले राज्य, आपली संस्कृती जपतातः राज ठाकरे\nपरप्रांतियांची संख्या वाढतेय, ते आपल्यावर आता वरचढ होताहेत, तरी सरकार ढिम्मः राज ठाकरे\nजनतेची मने मेलेली आहेतः राज ठाकरे\nशहराच्या बकालीपणाबद्दल मंत्र्यांना प्रश्न विचारावेसे वाटत नाही काः राज ठाकरे\nराज्यातील खड्ड्यांमुळे सामान्यांचा नाहक बळीः राज ठाकरे\nराज्य खड्ड्यात गेलं असताना नाशकातील रस्ते चकाचकः राज ठाकरे\nभाजपने पडलेले खड्डे मोजून विहिरी बांधल्याच जनतेला सांगितलंः राज ठाकरेंची खिल्ली\nपृथ्वीराज चव्हाण यांच्या कारभारावर राज ठाकरेंची टीका\nपृथ्वीराज चव्हाण ७० च्या दशकातल्या व्हिलनसारखेः राज ठाकरे\nसर्वाधिक लोंढे ठाणे जिल्हा आणि शहरात येताहेतः राज ठाकरे\nडोंबिवलीचा स्मार्ट सिटीच्या यादीत समावेश; मात्र, अजूनही बकालचः राज ठाकरे\nसत्ता हातात असल्यावर काय करू शकतो हे आम्ही नाशिकमध्ये करून दाखवलंः राज ठाकरे\nमूलभूत सुविधा पुरवण्यात महापालिका सपशेल अपयशीः राज ठाकरे\nएव्हाना महाराष्ट्राने कितीतरी पुढे जायला हवे होतेः राज ठाकरे\nजग विकासाच्या दिशेने चाललंय; आपण मात्र रस्त्यांच्या समस्यांवर अडलोयः राज ठाकरे\nगेल्या अनेक वर्षांपासून त्याच त्याच गोष्टींची आश्वासनंः राज ठाकरे\nआपल्याकडील वांद्रे-वरळी सी-लिंक उभारायला १४ वर्ष लागलीः राज ठाकरे\nन्यूयॉर्कमधील सर्वांत उंच इमारत १६ महिन्यांत उभारलीः राज ठाकरे\nडोंबिवलीची ओखळ म्हणजे सुशिक्षित लोकांचे बकाल शहरः राज ठाकरे\nसर्वाधिक शेतकरी आत्महत्या केलेला जिल्हा यवतमाळ. एखाद्या जिल्ह्याची अशी ओखळ कशी असू शकतेः राज ठाकरे\nमी भाषण करायला नाही, तर गप्पा मारायला आलोयः राज ठाकरे\nडोंबिवलीतील सभेस्थळी राज ठाकरे यांचे आगमन\n>> थोड्याच वेळात राज ठाकरे यांच्या सभेला सुरुवात\n>> मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची डोंबिवलीत सभा\n>> राजीनामे म्हणजे शिवसेनेची ही स्टंटबाजी असल्याचा हिरेंचा आरोप\n>> नाशिकमधील शिवसेनेच्या बंडाला भाजप आमदार सीमा हिरेंचे प्रत्युत्तर\nखूप विचार करून भाजपमध्ये प्रवेश केलाय: ���ाणे\n>> शिक्षणाच्या क्षेत्रात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आणला येत्या काळात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आणणार\n>> पाच वर्षात सात लाख लोकांना घरं दिली; २०२२ पर्यंत प्रत्येक व्यक्तीला घर देणार\n>> येत्या २ वर्षात सीवर्ल्डचं काम सुरू करू, मुख्यमंत्र्यांचं राणेंना अश्वासन\n>> सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी ६५ कोटी दिले, कोकणातील पहिलं फाइव्ह स्टार हॉटेल उभारण्यासाठी जमीन दिली\n>> मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग रोजगार मिळवण्यासाठी नक्कीच कामी येईल\n>> पाच वर्षात ३० हजार किलोमीटरचे रस्ते आमच्या सरकारने तयार केले\n>> पाच वर्षात शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणल्याः मुख्यमंत्री\n>> मी पाच वर्षांचा हिशोब द्यायला तयार आहे, तुम्ही १५ वर्षांचा हिशोब द्याः मुख्यमंत्री\n>> काँग्रेसच्या जागा पाडण्यासाठी आम्हाला राहुल गांधींची मदतच होतेयः मुख्यमंत्री\n>> देशात निवडणुका असताना राहुल गांधी बँकॉक मध्ये होतेः मुख्यमंत्री\n>> ६५ ते ७० टक्के मते नितेश राणेला मिळणार हे माझं भाकित आहे: मुख्यमंत्री\n>> चिथावणी देणाऱ्यांकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाहीः मुख्यमंत्र्यांचा नितेश राणेंना सल्ला\n>> नारायण राणेंच्या ज्ञानाचा फायदा पक्षाला नक्कीच होईलः मुख्यमंत्री\n>> नारायण राणेंचा प्रत्येक विषयात अभ्यास आहेः मुख्यमंत्री\n>> नारायण राणे केव्हाच भाजपमध्ये केव्हाच आले आहेत, आज त्यांच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला\n>> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण सुरू\n>> कोकणाच्या विकासासाठी भाजपमध्ये प्रवेशः नारायण राणे\n>> राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन\n>> नितेश राणे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री कणकवलीत; थोड्याच वेळात सभेला संबोधित करणार\n>> भविष्यात नोकऱ्यांसाठी पुणे, मुंबईला जाण्याची गरज नाही, कोकणात रोजगार मिळवून देणारः नितेश राणे\n>> माझ्यासमोर कोणत्याच उमेदवारांच आव्हान नाहीः नितेश राणे\n>> कणकवलीत नितेश राणे यांच्या सभेला सुरुवात\n>> विधानसभाः महायुतीच्या उमेदवारांविरुद्ध बंडखोरी करणाऱ्या १४ शिवसेना पदाधिकाऱ्यांची हाकालपट्टी\n>> कोल्हापूर पूराच्या वेळी राज ठाकरे कुठे होतेः चंद्रकांत पाटील\n>> राज ठाकरे शरद पवारांच्या इशाऱ्यावर काम करतात; चंद्रकांत पाटील यांची टीका\n>> नाशिकः शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यानंतर शालिमार चौका��ील शिवसेना कार्यालयाला कुलूप\n>> नाशिक: भाजपविरोधी बंड चिघळले; शिवसेनेचे ३६ नगरसेवक व ३५० पदाधिकाऱ्यांचे राजीनामे\n>> कांदा निर्यात बंदी जाहीर करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम सरकारने केले : पवार\n>> केंद्र सरकारने काही ठराविक लोकांचे ८० हजार कोटींचे कर्ज भरले, पण शेतकऱ्याकडे कर्ज थकले की त्याची भांडीकुंडी बाहेर काढली जातात : पवार\n>> सरकारच्या धोरणामुळे आज राज्यातील ५० टक्के पेक्षा जास्त कारखानदारी बंद पडली आहे : पवार\n>> नागरिकांच्या मनात भाजप सरकारबद्दल प्रचंड नाराजीः शरद पवार\n>> राजकारणाची गुन्हेगारी होता कामा नये: शरद पवार\n>> अहमदनगरः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची राहुरीत सभा सुरू\nभाजपच्या संकल्पपत्रातील ठळक मुद्दे:\n>> मुंबईः महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा भारतरत्न पुरस्काराने सन्मान व्हावा यासाठी प्रयत्न करणार\n>> मुंबई लोकल रेल्वे वाहतूकीचा प्रवास सुकर होण्यासाठी विविध प्रकल्प राबवणार\n>> राज्यातील रस्त्यांची कायमस्वरूपी देभभाल दुरुस्ती करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार\n>> कचऱ्यापासून वीज निर्मिती; भाजपच्या संकल्पपत्रात घोषणा\n>> शेतकऱ्यांना बारा तास वीज पुरवठा पुरवणार\n>> पाच वर्षात आयआयटी, आयआयएम आणि एम्स सारख्या नव्या संस्था उभारणार\n>> पाचवीपासून पाठ्यपुस्तकात शेतीवर आधारीत अभ्यासक्रम लागू करणार\n>> महाराष्ट्रातील विविध शहरांत पाच आयटी पार्क उभारणार\n>> मुंबईः २०२२ पर्यंत शुद्ध पाणी संपूर्ण महाराष्टात पोहचवणार\n>> शाश्वत शेतीसाठी महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार\n>> २०२२ पर्यंत सर्वांना शुद्ध पाणी देणार\n>> सर्व प्रकारच्या कामगारांची नोंदणी करून त्यांना सामाजिक सुरक्षा देणार, भाजपचा संकल्प\n>> संपूर्ण महाराष्ट्र इंटरनेटने जोडणार\n>> येत्या पाच वर्षांत १ कोटी रोजगार निर्माण करणार\n>> भ्रष्टाचारयुक्त ते भ्रष्टाचारमुक्त असा महाराष्ट्राचा प्रवास - नड्डा\n>> फडणवीसांमुळं राज्यातील राजकीय संस्कृती बदलली - नड्डा\n>> कोकणातलं पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणणार - फडणवीस\n>> दुष्काळमुक्त महाराष्ट्र हे भाजपचं लक्ष्य, संकल्पपत्रात रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधांवर भर - फडणवीस\n>> भविष्यातील आव्हानांचा विचार करून भाजपनं संकल्पपत्र तयार केलंय - मुख्यमंत्री फडणवीस\n>> विरोधकांकडे विरोधासाठी नेताही नाही - पाटील\n>> शिवस्मारक, डॉ. आंबेडकर स्मारक पूर्ण करणार - चंद्रकांत पाटील\n>> भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन\n>> भाजपच्या प्रचारगीतात शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे व रामदास आठवले यांनाही स्थान\n>> 'पुन्हा आणूया आपले सरकार...' या प्रचारगीतानं कार्यक्रमाला सुरुवात\n>> रामराव वडकते यांचा भाजपमध्ये प्रवेश\n>> मुंबई: भाजपच्या जाहीरनामा प्रकाशन सोहळ्याला सुरुवात\n>> मुंबई: वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात भाजपचा मेळावा; पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित राहणार\n>> मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार; 'संकल्पपत्र' असं जाहीरनाम्याचं शीर्षक\nमहाराष्ट्र सत्तापेच Live: आघाडीच्या नेत्यांमध्ये किमान समान कार्यक्रमावर झाली चर्चा\nभाजपशिवाय राज्यात कुणाचेही सरकार येणार नाही: फडणवीस\nश्रीरामालाही राज्य सोडावं लागलं; इतकं मनाला लावून घेऊ नका; उद्धव यांचा फडणवीसांना टोला\nनव्या मैत्रीचा शिवसेनेला फायदा; पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळणार\nLive महाराष्ट्र सत्तासूत्र: भाजपशिवाय सत्ता स्थापन करणे अशक्यः चंद्रकांत पाटील\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nबारा वर्षांनी मिळाला हक्कांचा लाभ\nशिष्यवृत्तीचे अर्ज कॉलेजमध्येच पडून\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nLive: उद्दाम सरकार उलटवलं पाहिजे: राज ठाकरे...\nफोनवरून वाइन ऑर्डर केली आणि लाखो गेले...\nराजकाकांकडून आदित्यच्या निर्णयाचे स्वागत\n‘पानसरे हत्या तपास एसआयटीकडून काढून घ्यावा’...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/traffic-jam-in-char-road-in-dombivali/articleshow/60136694.cms", "date_download": "2019-11-17T22:51:54Z", "digest": "sha1:Z5G6GO2PEHWO2CULNYFVJJYK74O63U5I", "length": 16090, "nlines": 177, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "traffic jam: अयोग्य वाहतूक नियोजनाचा फटका - traffic jam in char road in dombivali | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nअयोग्य वाहतूक नियोजनाचा फटका\nदिवसभरातील कोणत्याही वेळी वाहतूककोंडी बघायला नक्की मिळेल, असे डोंबिवलीतील ठिकाण म्हणजे मानपाडा रोड येथील चार रस्ता.\nअयोग्य वाहतूक नियोजनाचा फटका\nम. टा. वृत्तसेवा, डोंबिवली\nदिवसभरातील कोणत्याही वेळी वाहतूककोंडी बघायला नक्की मिळेल, असे डोंबिवलीतील ठिकाण म्हणजे मानपाडा रोड येथील चार रस्ता. रस्त्याचे चुकीच्या पद्धतीने केलेले काम, सिग्नलचा अभाव, वाहनांची वाढलेली संख्या, रस्त्याच्या मध्यवर्ती भागात असणारा मार्ग, यामुळे दिवसभरात चार रस्त्यावर वाहतूककोंडी बघायला मिळते.\nडोंबिवली स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या चार रस्त्यावरून प्रवास करणारे वाहनचालक गेल्या काही महिन्यांपासून वाहतूककोंडीने त्रस्त आहेत. जेमतेम दोन ते तीन मिनिटांचे अंतर कापण्यासाठी डोंबिवलीकरांना १५ ते २० मिनिटे इतका वेळ लागत आहेत. सकाळ-संध्याकाळ ऐन गर्दीच्या वेळी मुख्य रस्त्यांवर होणारी वाहतूककोंडी, त्यात चार रस्त्यांवरील वाहतूककोंडी, यामुळे डोंबिवलीकर कमालीचे संतापले आहेत. एवढ्या महत्त्वाच्या चौकातील वाहतुकीचे नियोजन योग्य पद्धतीने होत नसल्याने नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.\nएकीकडे स्मार्ट सिटीच्या वल्गना केल्या जात असताना, दुसरीकडे स्थानकालगतच्या महत्त्वाच्या रस्त्यावरील वाहतुकीचे तीन-तेरा वाजल्यामुळे डोंबिवलीकरांमधून मोठा संताप व्यक्त होत आहे. डोंबिवली शहरात काही मुख्य रस्त्यांवर वाहतूककोंडी नित्याची असते. अरूंद रस्ते, वाहतूक पोलिसांची अपु���ी संख्या, रस्त्यांची अर्धवट अवस्थेत असलेली कामे, जागोजागी पडलेले खड्डे, यामुळे या कोंडीत दिवसागणिक भरच पडत आहे.\nडोंबिवलीतील मानपाडा रस्त्यावरील नेहमीच वाहतूककोंडीत होत असते. या भागातील रस्त्यांच्या सिमेंट-काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने ही कोंडी होत असल्याचे पूर्वी चित्र होते. मात्र, हे काम पूर्ण होऊनही परिस्थिती तशीच असल्याने डोंबिवलीकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मानपाडा रोडवर स्थानकापासून ते चार रस्त्यापर्यंत दोन्ही बाजूंनी रस्त्यांच्या सिमेंट-काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. चार रस्त्यापर्यंतचा रस्ता हा डांबरी रस्त्यापेक्षा थोडा खाली आला आहे. त्यातच पेव्हरब्लॉकचे काम अर्धवट झाले आहे. पावसाळ्यात चार रस्ता चौकातील रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे येथून वाहने धिम्या गतीने न्यावी लागतात. यामुळे वाहनांना प्रवास करताना विलंब लागत आहे.\nवाहतूककोंडी होणाऱ्या मुख्य रस्त्यांवर सकाळ-संध्याकाळ वाहतूक पोलिस तैनात असतात, परंतु अपुऱ्या मनुष्यबळामुळे वाहनांवर नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. काही वाहनचालक अनेकदा नियमांचे उल्लंघन करून वाहतूक करतात. त्यांना दंड करायचा की, वाहनकोंडी सोडवायची, असाही प्रश्न अनेकदा वाहतूक पोलिसांपुढे असतो. त्यातच भर म्हणून येथे सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथे कोंडी होत आहे. सिग्नल यंत्रणेसाठी आतापर्यंत अनेकदा चर्चा करण्यात आली होती. धोरणात्मक निर्णयसुद्धा घेण्यात आले होते. मात्र ठोस कृती न झाल्याने सिग्नलचे काम रखडले आहे.\nयेथील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे, त्याचबरोबर रस्त्याचे योग्य काम करणे आणि नियमित पोलिस बंदोबस्त ठेवण्याची गरज आहे. तरच चार रस्त्यावरील कोंडी सुटण्यास हातभार लागू शकेल.\nडोंबिवलीतील तरुणीची घरातच हत्या\nपालघर: रुग्णालयात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरची रॅगिंग\nमोखाड्यातील माय, लेकराचा नाशिकमध्ये मृत्यू\nरेल्वे पोलिसांचे आठ तासांचे काम अडचणीचे\nराहत्या घरात शरीरविक्रयाचा व्यवसाय\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीच�� पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nबारा वर्षांनी मिळाला हक्कांचा लाभ\nशिष्यवृत्तीचे अर्ज कॉलेजमध्येच पडून\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nअयोग्य वाहतूक नियोजनाचा फटका...\nसेल्फी स्पर्धेतील विजेत्यांची प्रतीक्षाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/todays-photo-3/1995103/arunachal-cm-pema-khandu-rides-a-royal-enfield-motorcycle-for-122-km-to-promote-tourism-scsg-91/", "date_download": "2019-11-18T00:13:46Z", "digest": "sha1:NSAMLMTJ24GS5ZJZPBRAT23JLLGE6KTN", "length": 9782, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: Arunachal CM Pema Khandu Rides a Royal Enfield Motorcycle for 122 Km to Promote Tourism | हा काही साधासुधा रायडर नाही हे तर आहेत मुख्यमंत्री | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंत्री उचलण्यासाठी गेलेल्या चिमुरडीला चिरडले\nशेतकऱ्याची आत्महत्या, मृतदेह जिल्हा कचेरीवर\nदहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान - मोदी\nउधळपट्टी केल्यास तिप्पट पाणीपट्टी\nविद्यार्थ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ\nहा काही साधासुधा रायडर नाही हे तर आहेत मुख्यमंत्री\nहा काही साधासुधा रायडर नाही हे तर आहेत मुख्यमंत्री\nएखाद्या राज्यातील पर्यटन वाढावे यासाठी अनेकदा त्या राज्यातील सरकारमार्फत वृत्तपत्रांमध्ये किंवा टीव्हीवर जाहिराती केल्या जातात. मात्र अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पर्यटनाला चालना मिळावी म्हणून एकदम भन्नाट कल्पना लढवली आहे.\nअरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी जास्तीत जास्त बुलेट रायर्सने राज्यामध्ये भटकंतीसाठी यावे असा संदेश देण्यासाठी स्वत: बुलेटवरुन १२२ किलोमीटरचा प्रवास केला. त्यांनी या प्रवासाचा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे.\n४० वर्षीय खांडू यांनी रॉयल एनफील्ड इंटरसेप्टर ६५० या बाईकवरुन यिंगकींग ते पासीघाट असा १२२ किलोमीटरचा प्रवास केला. या उपक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पर्यटकांनी राज्यामध्ये यावे हा संदेश खांडू यांनी दिला.\nअरुणाचल हे साहसी खेळ आणि बाईक रायडर्ससाठी स्वर्ग असल्याचे म्हटले जाते. अरुणाचलमध्ये भटकंतीसाठी येण्याचा हाच योग्य काळ असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्वत: घाटांमधून बाईक चालवून दाखवून दिले.\nरॉयल एनफील्ड इंटरसेप्टर ६५० ही दोन सिलेंडर सध्याच्या घडीला देशामधील सर्वात स्वस्त बाईक आहे.\nही बाईक भारतामध्ये दाखल झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये ती दोन सिलेंडर असणारी देशात सर्वाधिक विकली गेलेली बाईक ठरली. सहा मॅन्युअल गेअर असणाऱ्या या बाईकची किंमत दोन लाख ३७ हजार रुपये इतकी आहे.\nनेटकऱ्यांना खांडू यांचे हे हटके प्रमोशन खूपच आवडले आहे.\nVideo: 'मिर्झापूर २'च्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता\n'पानिपत'मधील 'मर्द मराठा' गाण्याची गायिका आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर\nसलमानसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीवर आली धुणी-भांडी करण्याची वेळ\n'हुड हुड दबंग'ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मीम्स व्हायरल\nVideo : मलायकाचा नेहा धुपियाला चप्पल मारण्याचा प्रयत्न, कारण...\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nमर्यादित षटकांसाठी आक्रमक मयंकचा पर्याय\nतीन दिवसांनंतर राज्यात गारव्यात वाढ\n‘बीकेसी कनेक्टर’मुळे नवी कोंडी\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/hdfc-website-in-local-language/articleshow/71676098.cms", "date_download": "2019-11-17T22:14:45Z", "digest": "sha1:WFAV4ALJFMDF3ZFUZPD5ASVQQ3CFE64F", "length": 11135, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "business news News: एचडीएफसीची वेबसाइट स्थानिक भाषांत - hdfc website in local language | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nएचडीएफसीची वेबसाइट स्थानिक भाषांत\nवृत्तसंस्था, मुंबईगृहकर्ज वितरणात आघाडीवर असणाऱ्या हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनने (एचडीएफसी) आपली अधिकृत वेबसाइट सहा भारतीय भाषांमध्ये ...\nगृहकर्ज वितरणात आघाडीवर असणाऱ्या हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनने (एचडीएफसी) आपली अधिकृत वेबसाइट सहा भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत केवळ इंग्लिशमध्ये असणारी ही वेबसाइट आता हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगू, मल्ल्याळम व कानडी या प्रादेशिक भाषांमध्येही उपलब्ध झाली आहे. अशी सुविधा देणारी वित्त क्षेत्रातील आमची एकमेव कंपनी ठरली असल्याचे एचडीएफसीने म्हटले आहे. इंटरनेट व स्मार्टफोनचा वाढता वापर आणि लहान शहरांमधील वाढता ग्राहकवर्ग विचारात घेऊन हा निर्णय घेतला असल्याचे एचडीएफसीने स्पष्ट केले.\nएचडीएफसी बँकेच्या नफ्यात सप्टेंबरअखेरच्या तिमाहीत तब्बल २६.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या तिमाहीत या बँकेला ६,३४५ कोटी रुपयांचा नफा झाला.\nश्रीमंतांच्या यादीत बिल गेट्स पुन्हा नंबर वन; बेजॉस यांना टाकलं मागे\nयुनियन बँकेकडून तीन नव्या सुविधा\nइन्फोसिसच्या सीईओंवर पुन्हा आरोप\nआधार नंबर चुकीचा दिल्यास १० हजारांचा दंड\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nएअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत विकणार: अर्थमंत्री\nPMC बँक घोटाळा: भाजपचे माजी आमदार तारासिंग यांचा मुलगा अटकेत\nRcom तोट्यात, अनिल अंबानींचा राजीनामा\nश्रीमंतांच्या यादीत बिल गेट्स पुन्हा नंबर वन; बेजॉस यांना टाकलं मागे\nभारतीय खरेदीदारांना खुणावतेय लंडन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nएचडीएफसीची वेबसाइट स्थानिक भाषांत...\nसंप, निवडणुका... या आठवड्यात चार दिवस बँका बंद...\nपीएमसी बँक अन्य बँकेत विलीन करण्याचे प्रयत्न: फडणवीस...\nअर्थव्यवस्था म्हणजे कॉमेडी सर्कस नव्हे: प्रियांका...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/mt-fact-check/video-of-a-couple-self-immolating-shared-with-the-claim-that-christian/articleshow/71556525.cms", "date_download": "2019-11-17T22:40:20Z", "digest": "sha1:RIVDPUBA5Y7S53JVKFVJPESQALJ7WXIY", "length": 16345, "nlines": 173, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "couple self immolating: Fact Check ख्रिस्ती दाम्पत्याला RSS च्या लोकांनी जाळलं? - video of a couple self immolating shared with the claim that christian | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nFact Check ख्रिस्ती दाम्पत्याला RSS च्या लोकांनी जाळलं\nट्विटर हँडल @NotMukerji वरून एका आगीत होरपळणाऱ्या दाम्पत्याचा व्हिडिओ ट्विट करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये एका ख्रिस्ती दाम्पत्याला जाळल्याचा दावा या ट्विटसोबत करण्यात आला होता. या दाम्पत्याने आपली जमीन बळकावू दिली नाही, म्हणून त्यांना जाळले असं म्हटलं होतं. दावा पूर्णपणे बनावट होता.\nFact Check ख्रिस्ती दाम्पत्याला RSS च्या लोकांनी जाळलं\nट्विटर हँडल @NotMukerji वरून एका आगीत होरपळणाऱ्या दाम्पत्याचा व्हिडिओ ट्विट करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये एका ख्रिस्ती दाम्पत्याला जाळल्याचा दावा या ट्विटसोबत करण्यात आला होता. या दाम्पत्याने आपली जमीन बळकावू दिली नाही, म्हणून त्यांना जाळले असं म्हटलं होतं.\nमात्र, हे ट्विट आता ट्विटरवर उपलब्ध नाही. पण तोपर्यंत हे ट्विट हजारो लोकांनी पाहिलं आणि शेअर केलं. ज्यांनी शेअर केलं त्यांच्या ट्विटर हँडलवर ते अजूनही आहे. उदाहरण पाहा :\nव्हायरल व्हिडिओ खोट्या दाव्याने शेअर केला जात होता. ट्विटरवर उत्तर प्रदेशच्या मथुरा पोलिसांनी या प्रकरणातलं सत्य सांगितलं. त्यानुसार, यातील दोन्ही पक्ष हिंदू आहेत आणि या दाम्पत्याने स्वत:हून स्वत:ला जाळून घेतलं.\nयूपी पोलिसांनी फॅक्ट चेक करून आपल्या व्हेरिफाइड हँडल @UPPViralCheck वरून @NotMukerji च्या ट्विटला उत्तर दिलं. त्यानुसार पोलिसांनी या ट्विपलरला सांगितलं, 'हे दाम्पत्य ख्रिश्चन नाही. शिवाय त्यांनी कोणी अन्य आग लावलेली नाही. तुमचं ट्विट खोटं आहे. ते तुम्ही त्वरित डिलीट करा किंवा कायदेशीर कारवाईला सामोरे जा.'\nउत���तर प्रदेशमधील मथुरा पोलिसांनी देखील आपल्या व्हेरिफाइड ट्विटर हँडलद्वारे या प्रकरणाचं खंडन केलं. ज्यानुसार, ही घटना २८ ऑगस्ट २०१९ ची आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, चंद्रवती आणि जुगेंद्र सिंह हे आपल्या अंगावर तेल ओतून पोलीस ठाण्यात पोहोचले. तेथे त्यांनी स्वत:ला जाळून घेतले. पोलीस ठाण्यात उपस्थित असलेल्या पोलिसांनी आग विझवून या दाम्पत्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले.\n@NotMukerji मथुरा पुलिस द्वारा इस भ्रामक व असत्य खबर का खंण्डन किया जाता है \nया प्रकरणाशी जोडलेले की वर्ड्स गुगलवर सर्च केल्यानंतर या घटनेशी संबंधित टाइम्स ऑफ इंडियाची २८ ऑगस्ट २०१९ रोजी प्रसिद्ध झालेली बातमी सापडली.\nया वृत्तानुसार, शेजारी सत्यपाल सिंह याच्या जाचाला कंटाळलेल्या या दाम्पत्याने न्याय मिळत नसल्याने स्वत:ला जाळून घेतले. सकाळी ८ वाजता हे जोडपे आपल्या अंगावर तेल ओतून पोलीस ठाण्यात पोहोचले आणि स्वत:ला पेटवून दिले.\nटाइम्स फॅक्ट चेकद्वारे कळलं की उत्तर प्रदेशातील ख्रिश्चन दाम्पत्याला RSS कार्यकर्त्यांनी जाळल्याचा दावा पूर्णपणे बनावट होता. या दाव्यासोबत शेअर केलेल्या व्हिडिओ मथुरेतील आहे. न्याय न मिळाल्याने दु:खी झालेल्या हिंदू जोडप्याने पोलीस ठाण्यात आत्मदहनाचा प्रयत्न केला.\nमटा Fact Check:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nFACT CHECK: खोट्या दाव्यासह नेहरूंचा नयनतारा यांच्यासोबतचा फोटो व्हायरल\nFact Check : शिख खरंच १४ कोटी आहेत का सिद्धूंचा दावा खोटा ठरला\nFact Check: अयोध्या निकालानंतर कॉल रेकॉर्डिंग\nFake Alert: अदानींच्या पत्नीपुढे झुकले पंतप्रधान मोदी\nFact Check: परळीत हरल्यानंतर पंकजा मुंडे ढसाढसा रडल्या\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nBSNL या प्लानमध्ये देतेय दररोज २ जीबी डेटा\nव्हॉट्सअॅपचे नवे फिचर; अनेक ठिकाणी लॉग इन करता येणार\nफालतू पोस्ट कमी करू शकतात सोशल मित्र\nशाओमीनं आणला चमत्कारिक कप; चहा गरम ठेवणार आणि फोन चार्ज करणार\n कोणाचा डेटा प्लान बेस्ट\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nFact Check ख्रिस्ती दाम्पत्याला RSS च्या लोकांनी जाळलं\nFact Check: २ हजारांची नोट बंद होणार; व्हायरल मेसेजचे सत्य काय; व्हायरल मेसेजचे सत्य काय\nFact Check: शेहला रशीदने पाकिस्तानी झेंड्याची साडी नेसली\nFACT CHECK: हे फोटो श्रीकृष्ण नगरी द्वारकाची नाहीत...\nFact Check :पाटण्यात इतकं पाणी की घरात पोहतेय महिला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/annapurna-devi-passed-away/articleshow/66191191.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2019-11-17T23:08:37Z", "digest": "sha1:X5GH3P5O5TZO4POYI3HDZYJ7LQD6XRNX", "length": 14535, "nlines": 172, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Annapurna Devi: Annapurna Devi: सूरबहारवादक अन्नपूर्णा देवी यांचं निधन - annapurna-devi-passed-away | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nAnnapurna Devi: सूरबहारवादक अन्नपूर्णा देवी यांचं निधन\nहिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणाऱ्या प्रख्यात सूरबहार वादक 'पद्मभूषण' अन्नपूर्णा देवी यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. त्या ९१ वर्षांच्या होत्या. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अन्नपूर्णा देवी यांच्या निधनामुळं गेल्या अनेक दशकांपासून एका साधनेनं सुरू असलेल्या सुरेल मैफलीतील 'बहार' गेल्याची भावना व्यक्त होत आहे.\nAnnapurna Devi: सूरबहारवादक अन्नपूर्णा देवी यांचं निधन\nहिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणाऱ्या प्रख्यात सूरबहार वादक 'पद्मभूषण' अन्नपूर्णा देवी यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. त्या ९१ वर्षांच्या होत्या. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अन्नपूर्णा देवी यांच्या निधनामुळं गेल्या अनेक दशकांपासून एका साधनेनं सुरू असलेल्या स���रेल मैफलीतील 'बहार' गेल्याची भावना व्यक्त होत आहे.\nवयोमानामुळं अन्नपूर्णा देवी थकल्या होत्या. त्यांना शारीरिक त्रासही जावणत होता. प्रकृती खालावल्यामुळं काही दिवसांपूर्वी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारांना यश आलं नाही. अखेर आज पहाटे चार वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.\nअन्नपूर्णा देवी यांचा जन्म मध्य प्रदेशातील मैहर येथे १९२७मध्ये झाला होता. प्रसिद्ध संगीतकार अल्लाउद्दीन खान हे त्यांचे वडील होते. त्यांच्याकडूनच अन्नपूर्णा देवींनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सितार व सूरबहार वादनावर हुकूमत मिळवली. पुढं सूरबहार या वाद्याशी त्याचं नाव जोडलं गेलं. प्रख्यात सतारवादक पंडित रवी शंकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. शास्त्रीय संगीतातील मैहर घराण्याच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा होता. पंडीत हरिप्रसाद चौरसिया(बासरी), निखील बॅनर्जी, आशीश खान(सरोद), अमित भट्टाचार्य(सरोद) व वसंत काब्रा (सरोद) यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांनी त्यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले होते. शास्त्रीय संगीतातील अतुलनीय योगदानासाठी भारत सरकारनं 'पद्मभूषण' पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता.\nअन्नपूर्णा देवी यांना मिळालेले मान-सन्मान:\n> संगीत नाटक अकादमी पुरस्कार(१९९१)\n> देसीकोट्टम पदवी(१९९९)-विश्वभारती विद्यापीठ\nमहाराष्ट्र सत्तापेच Live: आघाडीच्या नेत्यांमध्ये किमान समान कार्यक्रमावर झाली चर्चा\nभाजपशिवाय राज्यात कुणाचेही सरकार येणार नाही: फडणवीस\nश्रीरामालाही राज्य सोडावं लागलं; इतकं मनाला लावून घेऊ नका; उद्धव यांचा फडणवीसांना टोला\nनव्या मैत्रीचा शिवसेनेला फायदा; पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळणार\nLive महाराष्ट्र सत्तासूत्र: भाजपशिवाय सत्ता स्थापन करणे अशक्यः चंद्रकांत पाटील\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nबारा वर्षांनी मिळाला हक्कांचा लाभ\nशिष्यवृत्तीचे अर्ज कॉलेजमध्येच पडून\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nAnnapurna Devi: सूरबहारवादक अन्नपूर्णा देवी यांचं निधन...\nपाच रुग्णालयांची सफाई खासगीकरणातून...\n‘निळा बर्फ म्हणजे काय रे भाऊ\nलग्झरी बससेवेच्या नफेखोरीला आळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/56005?page=8", "date_download": "2019-11-17T23:14:30Z", "digest": "sha1:QQJNRIEMO5MZZRMMEFUUWX4GJ3HRB3CY", "length": 33285, "nlines": 272, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४ | Page 9 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पाककृती हवी आहे. माहिती आहे का\nपाककृती हवी आहे. माहिती आहे का\nपाककृती हवी आहे. माहिती आहे का\nपाककृती हवी आहे. माहिती आहे का\nपाककृती हवी आहे. माहिती आहे का\nइथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी \"नवीन पाककृती\" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.\nगुल्कंद अ‍ॅमॅझॉन बाबा वर पण\nगुल्कंद अ‍ॅमॅझॉन बाबा वर पण आहे\nवेका, साळीच्या लाह्या म्हणजे\nवेका, साळीच्या लाह्या म्हणजे ज्या आपण दिवाळीत लक्ष्मीपुजनाला वापरतो ना त्या. त्या पाकिटात बत्तासे पण असतात बघ. त्या पचायला अतीशय हलक्या असतात. भारतात आलीस की भरपूर घेऊन जा, नाहीतर इन्ग्रो मध्ये बघ मिळतात का. त्या पाण्यात भिजवुन त्याचे पाणी सुद्धा पितात. या उन्हाळ्यात एक करुन बघ. चमचाभर धणे+जीरे रात्री ग्लास भर पाण्यात भिजवुन सकाळी ते पाण्यातच कुस्करुन ते पाणी गाळुन पी. पण हे उन्ह���ळ्यातच करावे, नाहीतर सर्दी होऊन वैताग येईल.\nअकु लाह्यांचं सूप कसा करायचं\nअकु लाह्यांचं सूप कसा करायचं त्याची सविस्तर कृती द्या ना... मला पण डॉक्टरांनी सध्या लाह्या खायला सांगितल्या आहेत आणि नुसत्या लाह्या खाऊन अगदी कंटाळा आला आहे.... लाह्यांचे इतर पदार्थही सुचवले तर बरं होईल.\nरोचीन, ह्या साळीच्या लाह्या\nरोचीन, ह्या साळीच्या लाह्या कढईत तेल न घालता कुरकुरीत होईपर्यन्त भाजायच्या.( जळु द्यायच्या नाही) मग ताटात वा मोठ्या बाऊल मध्ये काढुन त्यात चमचाभर कच्चे तेल, तिखट, मीठ घालुन कालवुन हाणायच्या. खरे तर कच्चे तेल पित्ताला चालत नाही असे मला आयु वैद्यानी सान्गीतलय. पण माझ्या लहान मुलीला हे भयानक आवडते म्हणून मी तिला हे देते.\nबाकी सुपाबद्दल अकु सान्गेल.\nअरुंधती, तुझी ताकातली चाकवताची भाजी हीट्ट एकदम. खुपच छान झाली होती. पोळीबरोबर आणि गरम राइस बरोबर एकच भाजी चालुन गेली त्यामुळे मी पण खुष. परत एकदा आभार\nमनिमाऊ स्वाती२, कृती टाकते\nस्वाती२, कृती टाकते योग्य जागी. सध्या फक्त एकाच प्रकारच्या चाकवत भाजीचा फोटू आहे मोबाईलमध्ये. दोन तीन दिवसांत परत चाकवत केला तर दुसरा फोटूही घेता येईल.\nसाळीच्या लाह्यांचे सूप - काही विशेष कृती नाही. मूठभर साळीच्या लाह्या निवडून, तुसे काढून दीडेक कप पाण्यात उकळायच्या. ते पाणी गाळून घेऊन त्यात चवीनुसार सैंधव / मीठ व थोडे तूप घालून हे गरमागरम पाणी प्यायचे.\nआजकाल लाह्यांचे पीठही पॅकबंद विकत मिळते. लाह्या सहजपणे उपलब्ध नसतील तर हे पीठ पाण्यात कालवून शिजवायचे, हवे तितके सरसरीत करायचे. त्यात चवीनुसार मीठ, मिरपूड, तूप, स्वादासाठी कोथिंबीर घालून घ्यायचे. त्यात तूप न घालता थोडे ताकही घालता येते. फक्त ताक घातल्यावर मग जास्त उकळायचे नाही.\nखाद्यपदार्थ बनवताना अगदी कमी प्रमाणात बेकिंग सोडा घालतात. त्यातही सोडा असणारे पदार्थ रोज उठून कुणी बनवत नाही. त्यामुळे तब्येतीवर इतके वाईट परिणाम होण्याइतका सोडा पोटात जात नाही असं माझं एकुणात मत झालं आहे.\nलिन्क्ससाठी धन्यवाद. आत्ता वरवर चाळल्या आहेत. लवकरच पूर्ण वाचीन. मी आजवर कधीही Instant mixes वापरलेले नाहीत कारण माझ्या आईला मी कधी गिट्स चे कोण्तेही उत्पादन वापरताना बघितले नाहीत, सोडा असतो म्हणायची. मी इतरांकडे वेळोवेळी गिट्स ढोकळा इ. खाल्लेले - आवडलेले आहे. मला प्रश्न पडला कारण माझ्या ���का नातेवाईकानी मला इथून MTR रागी दोसा, मल्टीग्रेन दोसा अशी ची मिक्ष्स आणायला सांगितले. तिच्या लहान दोन वर्षाखालील मुलाला रागी इ. हेल्दी म्हणून. असे किति खाल्ले तर चालतात मला एखाद्या सोयिस्कर वस्तू वापरायचे नाही असे करायचे नाही. साबांना विचारले तर त्यांनी तेच सोडा असतो असे उत्तर दिले. पण का खावे अथवा खाऊ नये मला एखाद्या सोयिस्कर वस्तू वापरायचे नाही असे करायचे नाही. साबांना विचारले तर त्यांनी तेच सोडा असतो असे उत्तर दिले. पण का खावे अथवा खाऊ नये कितीदा खाव याच उत्तर दिलेले नाही, म्हणून हा उतारा.\nअवांतर : नातेवाइकांकडे सर्रास धिरडि, थालिपीठ अश्या गोष्टी खुशखुशीत झाल्या असल्या की टिप विचारावं तर चिमूटभर सोडा घातलेला असतो.\nतांदूळाची भाकरी उकड काढून नीट\nतांदूळाची भाकरी उकड काढून नीट स्टेप बाय स्टेप सांगेल का कुणी फार कठीण काम आहे असं ऐकून आहे. इथे पाककृती मिळाली तर करून बघायची इच्छा आहे. बिघडली तर माकाचु विचारता येतं ना. काही घाई नाही आहे. फक्त स्टेप बाय स्टेप कृती लिहा.\nतांदूळाची भाकरी उकड काढून नीट\nतांदूळाची भाकरी उकड काढून नीट स्टेप बाय स्टेप सांगेल का कुणी>>> अमृता या आयडीची रेसिपी आहे. त्यावर बरीच चर्चादेखील झाल्याचे आठवतंय.\nधन्यवाद नंदीनी. पाककृती सापडली\nखालील प्रतिसाद वाचू नये. वरील\nखालील प्रतिसाद वाचू नये. वरील प्रतिसाद येण्यापूर्वी तो लिहिला आहे. आता यावर धागा आहे हे समजले. त्यामुळे पुन्हा धागा काढण्याचा प्रश्नच नाही. इतकं लिहिलेलं खोडणार नाही. कोणीही वाचू नका की झालं. कृपया धन्यवाद.\nउकड काढून भाकरी अगदी सोपी आहे.\n१. कढई मध्ये १ वाटी पाणी घ्या. त्यात चमचा भर तेल आणि चवी प्रमाणे मीठ घालून gas चालू करा.\n२. पाणी चांगलं उकळलं की, गॅस बंद करा. लगेच २ वाट्या तांदुळाचं पीठ एकीकडे ढवळत ढवळत घाला. (या स्टेपला लोक आणखी एक वाफ काढायला सांगतात, आमच्या इंस्त्रक्षण बुकात ते नाही. वाफ काढली की उकड भांड्याला चिकटते, गुठळ्या बनतात असं इंस्त्रक्षण बुक रायटर म्हणतो)\n३. ढवळत रहा. साधारण एकत्र झालं असं वाटलं की तेलाचा (किंवा पाण्याचा) किंवा पाण्याचा हात घेऊन उकड मळा.\n४. पोळीच्या कणकेपेक्षा मउ झाली पाहिजे.\n५. आता पोळपाटावर तांदुळाची पिठी शिंपडा. जरा जास्तच शिंपडा.पिठाचा गोळा त्याच्यावर ठेवा. वरून परत थोडं पीठ लावा. गॅस चालू करून तवा तापत ठेवा.\n६. ही भाकर�� थापण्याची गरज नाही. लाटण्याने लाटा. जराही चिकटत आहे वाटलं की लगेच पीठ लावा. लाटताना भाकरी उलटू नका.\n७. आता पोळपाट हलवत भाकरी त्याच्या कडेला आणा. पोळपाट वर उचला, आणि हळूच हातावर भाकरी च्या. आणि चांगल्या तापलेल्या तव्यावर टाका.\n८. भाकरी टाकताना जो भाग पोळपाटाला चिकटलेला तो तव्यावर वरच्या बाजूला दिसला पाहिजे.\n९. आता वाटीत पाणी घेऊन ते वरच्या भागावर हलक्या हाताने पसारा.\n१०. अर्ध्या मिनिटाने भाकरी उलटा. परत अर्ध्या मिनिटाने शक्य असेल तर गॅस च्या ज्योतीवर टाका.\n११. थिकनेस इ. व्यवस्थित असेल तर टम्म फुगेल. नाही फुगली तरी तुम्ही फुगू नका. चवीत फरक पडत नाही. कठोर परिश्रम करा. फुगली की फोटो काढून ब्रॅग करा. फेसबुक, ट्विटर, मायबोली ह्या ब्रॅग करायच्या जागा विसरू नका.\nबिनधास करा, सोपी आहे. नक्की जमेल.\nइथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी \"नवीन पाककृती\" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.\nअमितव, माझी पण हीच पद्धत आहे\nअमितव, माझी पण हीच पद्धत आहे तांदुळाच्या भाकरीची. अशीच गॅस बंद करुन पीठ घालून कालथ्या/झार्‍याच्या टोकाने भरपूर ढवळून झाकून ठेवते थोडावेळ. फक्त तांदुळाचं पीठ २ वाट्यांऐवजी दीड वाटी. मोदकांसाठी एक वाटी पीठ घेते. पाण्याचा हात न लावता तेलाचाच लावते आणि तुकतुकीत टकलू दिसेपर्यंत उकडीचा गोळा मळून घेते. मग लाटायची भाकरी आपल्या औकातीप्रमाणे :डोमा:. जास्त मोठी करत नाही. लाटताना उलटत नाही. बाकी ज्वारी किंवा तांदुळाची भाकरी फुगणे/न फुगणे तिच्या मर्जीवर :-P. पण दोन्ही भाकर्‍या कढत पाण्यातल्या असल्याने मऊ मात्र होतात. ज्वारीची भाकरी गरम पाण्यात ज्वारीचं पीठ भिजवून आणि थापून. तांदुळाची भाकरी उकड काढून आणि लाटून.\nआता आमी वाचलं. आणि त्यावर\nआता आमी वाचलं. आणि त्यावर कमेंट करणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आता आम्ही बजावत आहोत.\n१. आधी पाणी मोजून मग त्याच वाटीने पीठ मोजलंत तर ओल्या वाटीला पीठ चिकटल्याने वाफवायच्या आधीच गुठळ्या होतील, तेव्हा सावधान\n२. आता विश्राम. उकड मळण्यासाठी सावधान पोझिशन उपयोगाची नाही. ती उकड किंचीत निवल्यावरच त्यात हात घाला, नाहीतर हात भाजतील. उकड गरम असतान���च मळावी वगैरे मिथ आहे. आधी हाताला चटके बसले तर बरनॉल किंवा कैलास जीवनयुक्त भाकर मिळेल. उकड गरमच मळण्याची हौसच असेलचतर पावभाजी मॅशरने मळून घ्या. माँ भी खुश और बच्चा भी खुश\n३. भाकरी ही थापायचीच असते. तुम्ही लाटलीत तर त्याला भाकरी म्हणू नका, उकडीची पोळी म्हणा.\n४. उकडापोळी लाटताना तुम्ही तांपि टाकताय ना मग पोळपाट का हलवावा लागतोय मग पोळपाट का हलवावा लागतोय तुम्हाला अधिकाधिक सराव करून अधिक कौशल्य मिळवण्याची गरज आहे.\n५. पोळपाट वर उचलून हातावर भाकरी घ्या अरे देवा उठा ले रे बाबा लोकांचे पोळपाट ग्रॅनाईट अथवा संगमरवरीही असू शकतात हो... त्यांचा विचार करा\n६. गॅसच्या ज्योतीचं लहान-बारीक-मोठा-भसाडा इत्यादी तंत्र तुम्ही लिहिली नाहीत. पाककृती लिखाणाची कौशल्य हस्तगत करण्याची तुम्हाला गरज आहे.\nभाकरी थापायची असेल तर उकड\nभाकरी थापायची असेल तर उकड काढायची गरज नाही. नुसतं गरम पाणी टाकून भिजवून होते. (हे सांगायच्या उद्देश गृकृद, इ. इ. आहे) एव्हढी उकड काढली तर झटपट भाकरी लाटूनच केली पाहिजे. आणि तांदुळाची पोळी म्हणत नाहीत. फ्लॅट ब्रेड अगदीच हे वाटतं त्यामुळे नवा वर्ड शोधेपर्यंत भाकरी म्हणायची परवानगी द्या. नाही, तुमचा प्रतिसाद परत वाचला तर भाकरी लाटणे ही मिथ आहे. असं नवं मिथ शोधलंय मी, नव्या नावापेक्षा मिथ शोधणं सोप्पे.\nअहो, पोळपाट हलवला नाही तर ती भाकरी टूणकन उडी मारून हातात नाही येत. आणि पोळपाट जड असेल तर बापरे बट नोटेड. हे प्रश्न लवकरच वेळ आली की (म्हणजे मौकेपे चौका साधून) योग्य व्यक्तीच्या अंगावर सोडणारे मी.\nआणि अवो अमेरिकन टायमाला इलेक्ट्रिक पासून प्रोपेन पर्यंत हिटिंग करायचं असेल लोकांना, पळा. आता परिश्रम गेले भाकरीत, खरंच प्रतिसाद उडवायला हवावता.\nभाकरी थापायची असेल तर उकड\nभाकरी थापायची असेल तर उकड काढायची गरज नाही. नुसतं गरम पाणी टाकून भिजवून होते >>> म्या अक्षी असीच करते.. वर्ची कुर्ती वाचून घाबरले की जरा... आमी गरम पानी वापरून विरी गेलेले ज्वारी पीठ, बाजरीपीठ, आणि चोखा आटाची भाकर करतो.\n८. भाकरी टाकताना जो भाग\n८. भाकरी टाकताना जो भाग पोळपाटाला चिकटलेला तो तव्यावर वरच्या बाजूला दिसला पाहिजे. >>>> हि स्टेप चुकीची आहे का माझ्यामते भाकरीचा वरचा भाग तव्यावर वरच्या बाजूला दिसला पाहिजे कारण आपण जेव्हा भाकरी लाटतो वा थापतो तेव्हा भाकरीच्या वरच्या बाजुला को���डे पीठ जास्त असते त्यामुळे ते जास्तीचे पीठ काढुन टाकण्यासाठी भाकरीला थोडे पाणी लावतो.\nनाही निल्सन. भाकरीचा जो भाग\nनाही निल्सन. भाकरीचा जो भाग पोळपाटाला चिकटलेला असतो तो वर आला पाहिजे. अर्थात भाकरी थापुन उचलल्यावर तोच भाग वर येतो. त्या भागालाच पाणी लावयचे.\nया स्टेपला लोक आणखी एक वाफ\nया स्टेपला लोक आणखी एक वाफ काढायला सांगतात,\nएक वाफ काढणे, अजून एक वाफ काढणे, म्हणजे नक्की काय करणे\nआर्रर्रर्र सॉरी सॉरी. हो\nआर्रर्रर्र सॉरी सॉरी. हो बरोबर आहे सस्मित मी थोडी कन्फ्युज झालेले.\nएक वाफ काढणे, अजून एक वाफ\nएक वाफ काढणे, अजून एक वाफ काढणे, म्हणजे नक्की काय करणे>>> झाकण ठेवून साधारण २ मिनिटे मंद आचेवर पदार्थ ठेवणे.\nपाणी पुरीची कृति मीळेल KA\nपाणी पुरीची कृति मीळेल KA\nमाझ्याकडे ४ Avocados आहेत.\nमाझ्याकडे ४ Avocados आहेत. नेहमी भाजीवाला वेगवेगळ्या दिवशी तयार होतील असे देतो. यावेळेस चुकुन चारही एकाच वेळेस तयार झाले आहेत. नेटवर पाहुन एक स्मुदी करायला शिकले होते. नेहमी तेवढीच करुन करुन आणि खावुन खावुन वीट आला आहे. जरा यम्मी आणि वेगळं काही सुचवा ना. नेटवर शोधु शकते, पण इथे सगळे जण वेगवेगळे प्रयोग करणारे आहेत आणि शिवाय इथे भारतीय जीभेला आवडणार्‍या रेसिप्स मिळतात, म्हणुन इथे रिक्वेस्ट.\nढवळत रहा. साधारण एकत्र झालं\nढवळत रहा. साधारण एकत्र झालं असं वाटलं की तेलाचा (किंवा पाण्याचा) किंवा पाण्याचा हात घेऊन उकड मळा. >>>> ही स्टेप फोड प्रोसेसरला आउटसोर्स करावी. खूप सुंदर मऊ उकड मळून मिळते. मोदकांसाठी करायची उकड पण फुड प्रोसेसरला दिली तर तो छान मळून देतो.\nमाझ्याकडे ४ Avocados >>\nमाझ्याकडे ४ Avocados >> ग्वाकमोले करायचे. डीप म्हणून खाण्याऐवजी तसेच खायचे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://tmnnews.com/category/sports/", "date_download": "2019-11-17T22:56:29Z", "digest": "sha1:BVTGVOERE2AAVOXEQDUGUH3FEYLINPMM", "length": 4801, "nlines": 101, "source_domain": "tmnnews.com", "title": "Sports", "raw_content": "\nसचिन ज्या मैदानात क्रिकेट शिकला, त्या मैदानाच्या पॅव्हेलियनला सचिनचं नाव\nसुरेश रैनाचे ‘हे’ विक्रम कोणीच मोडू शकत नाही\nऑस्ट्रेलियात भारताचा ऐतिहासिक मालिका विजय\nदिनेश कार्तिकने तोडला ��ोनीचा विक्रम\nभारतीय महिला हॉकी संघाची विजयी सलामी\nसचिन ज्या मैदानात क्रिकेट शिकला, त्या मैदानाच्या पॅव्हेलियनला सचिनचं नाव\nसातारा लोकसभा : पैजेच्या विड्यासाठी आकडेमोड ; कोण मारणार बाजी याबाबत...\nमतदान केल्यानंतर पंतप्रधानपदाच्या ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणतात…\nLoksabha Election 2019 : मुंबईतील महत्त्वाच्या लढती, सहा मतदारसंघांचा आढावा\nदिनेश कार्तिकने तोडला धोनीचा विक्रम\nलहान वयात दमा होण्याचं ‘हे’ आहे कारण, जाणून घ्या लक्षणे\nसाताऱ्यातील रस्त्यांवर पुन्हा भाजी मंडई ; बेकायदेशीर विक्रेत्यांवर कारवाईची मागणी\nगडचिरोली : नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात १५ जवान शहीद\nसचिन ज्या मैदानात क्रिकेट शिकला, त्या मैदानाच्या पॅव्हेलियनला सचिनचं नाव\nसातारा लोकसभा : पैजेच्या विड्यासाठी आकडेमोड ; कोण मारणार बाजी याबाबत...\nमतदान केल्यानंतर पंतप्रधानपदाच्या ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणतात…\nसचिन ज्या मैदानात क्रिकेट शिकला, त्या मैदानाच्या पॅव्हेलियनला सचिनचं नाव\nअगली फिल्म ‘ड्रीम गर्ल’ में सीता, द्रौपदी और राधा का किरदार...\nमिस्टर रामराजेंच्या बालहट्टामुळे उदयनराजे नाही, तर राष्ट्रवादी ‘बॅकफूटवर’ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AE_%E0%A4%8F%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%B0", "date_download": "2019-11-17T23:33:29Z", "digest": "sha1:VAUJVRPCA3ZIL62KRKP2KACAEY7UVSWI", "length": 5277, "nlines": 137, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विल्हेल्म एडुआर्ड वेबर - विकिपीडिया", "raw_content": "\n(विल्हेल्म एडवर्ड वेबर या पानावरून पुनर्निर्देशित)\nपूर्ण नाव विल्हेल्म एडुआर्ड वेबर\nजन्म ऑक्टोबर २४, इ.स. १८०४\nमृत्यू जून २३, इ.स. १८९१\nविल्हेल्म एडुआर्ड वेबर (जर्मन: Wilhelm Eduard Weber) (ऑक्टोबर २४, इ.स. १८०४ - जून २३, इ.स. १८९१) हे एक जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते. कार्ल फ्रीदरिश गाउस यांच्याबरोबर त्यांनी पहिल्या विद्युतचुंबकीय टेलिग्राफाचा आविष्कार घडवला होता.\nइ.स. १८०४ मधील जन्म\nइ.स. १८९१ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ जून २०१५ रोजी १५:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहिती��ाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/05/blog-post_307.html", "date_download": "2019-11-17T22:19:48Z", "digest": "sha1:PIAIJPIC7T7WEMRWV5MSFMMSLXXPQ3RD", "length": 13474, "nlines": 52, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "राफेलचा प्रश्‍न विचारताच मोदींनी पत्रकार परिषद गुंडाळली - Lokmanthan", "raw_content": "\nHome / Latest News / देश / राफेलचा प्रश्‍न विचारताच मोदींनी पत्रकार परिषद गुंडाळली\nराफेलचा प्रश्‍न विचारताच मोदींनी पत्रकार परिषद गुंडाळली\nपत्रकारांच्या प्रश्‍नांना उत्तरे देणे मोदींनी टाळले ; अमित शाह यांनी दिले उत्तरे\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद आयोजित केली. या पत्रकार परिषदेला भाजप अध्यक्ष अमित शाह देखील उपस्थित होते. मात्र या पत्रकार परिषदेला पत्रकारांनी राफेलचा मुद्दा विचारताच ही पत्रकार परिषद गुंडाळली आहे. महत्त्वाचे म्हणजे या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्‍न विचारण्यात आले होते. मात्र, या पत्रकार परिषदेमधील सर्वच प्रश्‍नांची उत्तर भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी दिली आणि मोदींनी यावेळी मौन पाळले असल्याचे दिसून आले. भाजपच्या मुख्यालयात ही पत्रकार परिषद घेण्यात आली.\nया पत्रकारपरिषदेत बोलतांना मोदी म्हणाले की, भारत हा जगभरातली सगळ्यात मोठी लोकशाही असलेला देश आहे. जगावर आपल्या देशानं छाप सोडली पाहिजे असं मला वाटतं असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आपल्या देशात विविधेतली एकता आहे आणि ही आपल्यासाठी गौरवाची बाब आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या एकत्र होतात. रमजान, ईस्टर, विद्यार्थ्यांच्या परीक्षा, हनुमान जयंती सगळं एकत्ररित्या सुरू आहे. सोशल मीडिया आल्याने पत्रकारांनाही कष्ट उपसावे लागले आहेत. निवडणुकीचा प्रचार आता संपला आहे. प्रचाराचा खूप चांगला अनुभव होता. पूर्ण बहुमत मिळून त्या सरकारने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला ही गोष्ट अनेक वर्षांनी घडली आहे असंही मोदींनी म्हटलं आहे. पुन्हा एकदा पूर्ण बहुमत असलेलं सरकार येईल असाही विश्‍वास मोदींनी व्यक्त केला आहे. देशाच्या जनतेचा कौल काय येईल ते 23 तारखेला स्पष्ट होणार आहे. देशाच्या विकासाचे निर्णय आम्ही घेतो आहोत. यापुढेही घेऊ असेही मोदींनी म्हटले आहे. आज पत्रकार परिषदेला येऊन मला खूप आनंद झाला. मी आधी हेच करत होतो आज खूप दिवसांनी पत्रकार परिषदेला आलो आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.\n2014 मध्ये देशाच्या जनतेने आम्हाला बहुमत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. देशाची जनतेने तो प्रयोग केला होता. त्याला आम्ही नरेंद्र मोदी प्रयोग असे म्हणतात. त्यामुळे आम्ही तेव्हाच ठरवलं होता की 2019 लाही असाच प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. भाजपाचे कार्यकर्ते आणि आम्हा सगळ्यांसाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पत्रकार परिषदेला हजर आहेत ही आनंदाची बाब ठरते आहे. आमची पाच वर्षे संपत आली आहेत, नरेंद्र मोदी प्रयोग लोकांनी, देशाने स्वीकारला. यावेळीही बहुमताने आम्ही निवडून येऊ असा विश्‍वास अमित शाह यांनी व्यक्त केला. भाजपा सरकारने गेल्या पाच वर्षात जो विकास केला त्यामुळे लोकशाहीवरचा जनतेवरचा विश्‍वास दृढ झाला असे अमित शाह यांनी म्हटले आहे. लोकसभेच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातल्या प्रचाराच्या आज तोफा थंडावणार आहेत. आत्तापर्यंत भाजपाने केलेला प्रचार सर्वात मोठा प्रचार आहे असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे. कार्यकर्त्यांची प्रचंड मेहनत यामागे होती असेही अमित शाह यांनी म्हटले आहे. मोदी सरकार पुन्हा यावं यासाठी भाजपाच नाही तर जनताही प्रयत्नशील आहे ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. भाजपाने आत्तापर्यंत अनेक चांगली कामं केली आहे. भाजपाने दिल्लीत प्रचाराच्या तोफा थंडावण्याच्या आधी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत अमित शाह बोलत होते. नरेंद्र मोदी सरकारने दर 15 दिवसांनी एक नवी योजना आणली. याचा सरासरी आकडा 133 योजनांपर्यंत पोहचला आहे. देशातले गरीब, शेतकरी, महिला, आदिवासी या सगळ्यांपर्यंत या योजना पोहचल्या आहेत. आमच्या सरकारमुळे लोकांचा लोकशाहीवरचा विश्‍वास दृढ झाला. 2014 मध्ये आमच्याकडे 6 राज्यांची सत्ता होती. आता आमच्याकडे 19 राज्यांची सत्ता आहे. कारण आम्ही विकासाला महत्त्व दिले. गरीबांचे, सामान्यांचे रहाणीमान कसे उंचावेल यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केले, असेही अमित शाह यांनी म्हटले आहेत.\nप्रज्ञासिहंचा निर्णय येत्या 10 दिवसांत घेऊ\nनथुराम गोडसे याला देशभक्त म्हणणार्‍या साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर यांच्यावर भाजप काय कारवाई करणार असा प्रश्‍न पत्रकारांनी विचारल्यानंतर प्रज्ञा ठाकूरला कारणे दाखवा नोटीस बजावण्या�� आली असून येत्या 10 दिवसात त्यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे अमित शाहांनी सांगत पुन्हा एकदा साध्वी प्रज्ञाच्या विषयावर पडदा टाकला आहे.\nराफेलचा प्रश्‍न विचारताच मोदींनी पत्रकार परिषद गुंडाळली Reviewed by Dainik Lokmanthan on May 18, 2019 Rating: 5\nसरकार निर्माण होणारच, शरद पवारांनी आमदारांसमोर व्यक्त केला विश्‍वास\nराष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी चिंता काही करायची नाही मुंबई निवडणूकपूर्व युती असलेल्या भाजप-शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळूनही शिव...\nहा तर सेनेविरुद्ध भाजपचा दुर्योधनी कावा: शिवसेना\nमुंबई सध्याच्या राजकारणात सब घोडे बारा टके. या न्यायाने साधनशूचितेच्या गप्पा मारणारेच सगळ्यात जास्त गोंधळ आणि भेसळ करत आहेत, अशा शब्दा...\nशिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपचा गेम ऑफ पेशन्स\nमुंबई राज्यातील सत्ता स्थापनेसाठी भाजप अनुकूल नसला, तरी भाजप शिवसेनेला कोंडित पकडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भाजपने सत्ता स्थापनेतून माघ...\nमुंबई महापालिकेत काँग्रेसला उपमहापौरपद मिळणार\nमुंबई मुंबई महापालिकेतही नवी राजकीय समीकरण जुळविण्याची तयारी सुरु आहे. मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रव...\nराज्यात लवकरच स्थिर सरकार देऊ : संजय राऊत\nमुंबई राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थान व्हावे, यासाठी मुख्य भूमिका निभावत असलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lj.maharashtra.gov.in/1112/Feedback", "date_download": "2019-11-17T23:41:20Z", "digest": "sha1:ONDI4ZA74ZNOQE5JYQXJ6ODHLNPRHAYS", "length": 2501, "nlines": 54, "source_domain": "lj.maharashtra.gov.in", "title": "अभिप्राय", "raw_content": "\nविधि व न्याय विभाग\nप्रधान सचिव - सचिव नामावली\nप्रधान सचिव - सचिव व विधि पराशर्मी यांचा कार्यकाल\nप्रधान सचिव-सचिव व वरिष्ठ विधि सल्लागार यांचा कार्यकाल\nप्रधान सचिव /सचिव (विधि विधान) यांचा कार्यकाल\nमहाराष्ट्र राज्य विवाद धोरण\nराज्य विधि आयोगाचे अहवाल\nतुम्ही आता येथे आहात :\n© विधि व न्याय विभाग यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=4017", "date_download": "2019-11-17T23:47:18Z", "digest": "sha1:LW3DXHNLRNETGHOTYMBE4NWRW2VENTJK", "length": 12802, "nlines": 81, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nपेट्रोल १८ पैसे तर डिझेल १४ पैशांनी स्वस्त\nवृत्तसंस्��ा / मुंबई : पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीच्या दरांमध्ये प्रति लिटर 18 पैसे आणि 14 पैसे अशी कपात झाली आहे. गुरुवारी मुंबईत पेट्रोलचे दर 16 पैशांनी कमी झाले होते तर डिझेलच्या दरांमध्ये कपात झाली नव्हती. आज डिझेलचेही दर प्रति लिटर 14 पैशांनी कमी झाले आहेत. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर 84 रुपये 68 पैसे असेल तर डिझेलचा दर प्रति लिटर 77 रुपये 18 पैसे असणार आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.\nदिल्लीतही पेट्रोल 19 पैशांनी तर डिझेल 14 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे दिल्लीतले दर पेट्रोल 79 रुपये 18 पैसे प्रति लिटर तर डिझेल 73 रुपये 64 पैसे लिटर असे आहेत.\nपेट्रोलच्या दरांनी नव्वदी गाठली होती, तर डिझेलचे दर ८० रुपये प्रति लिटरच्या पुढे गेले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून हे दर काही प्रमाणात का होईना पण कमी होताना दिसत आहेत. दिवाळी तोंडावर आलेली असताना हा काही अंशी का होईना दिलासा मिळताना दिसतो आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घटल्या आहेत ज्याचाच परिणाम म्हणून गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर घटत आहेत.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nबिरसा मुंडा युवकांसाठी प्रेरणास्थान..\n'खेलो इंडिया' युवा स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवत महाराष्ट्र अव्वल स्थानी\nपंचनामा करण्यासाठी १९२ अधिकारी - कर्मचाऱ्यांची चमू भामरागडला दाखल\nडॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण , तीन फरार महिला डॉक्टरांना अटक\nनक्षलवादाला न जुमानता १३ किमीचा प्रवास करत वेंगनूरवासीयांनी बजावला मतदानाचा हक्क\nमेडीगट्टा धरणाच्या पाण्यामुळे सिरोंचा तालुक्यातील हजारो हेक्टर सुपीक जमीन पाण्याखाली\nपत्नी आणि प्रेयसीचा खर्च भागविण्यासाठी नागपुरातील शरीरसौष्ठवपटूने टाकला दरोडा\nतेलंगणात महिला तहसिलदाराला ऑफिसमध्ये घुसून जिवंत जाळले\nमहाभूलेख संकेतस्थळावरून मोबाइल नंबरची नोंदणी हटविली\nपुलवामा मधील भ्याड हल्ल्यात शाहिद झालेल्या वीर जवानांसाठी देसाईगंज येथील नागरिक सरसावले\nझारखंडमध्ये लोक जनशक्ती पक्ष स्वतंत्र निवडणुक लढणार ; भाजपला झटका\nराजुरा येथील इन्फंट जिजस सोसायटीच्या वसतिगृहातील आणखी चार मुलींची लैंगिक शोषणाची तक्रार\nतब्बल ४० सुवर्णपदके पटकाविलेल्या सुवर्णकन्या एंजल देवकुलेचा होणार दिल्लीत सन्मान\nविद्यार्थी दशेपासून सामाजिक कार���याची ओढ असलेला जनतेचा नेता : अजय कंकडालवार\nबेलोरा येथील दोन गोदामांतून ४५ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त : अन्न व औषधी प्रशासनाची कारवाई\nकोंढाळा जवळ पीक अप वाहनाची दुचाकीस धडक, इसम जागीच ठार\nआरमोरी च्या कुंभारपुऱ्यात साकारणार काचमहालाची प्रतिकृती\nपरीक्षेत गैरप्रकार, दोन विद्यार्थ्यांना एक वर्षाचा कारावास\n८० टक्के व्यसनी क्लिनिकल समुपदेशनाने बरे होऊ शकतात : डॉ. सुधीर भावे\nकालिदास महोत्सवात दुसऱ्या दिवशी रंगली सूर आणि नृत्याची जुगलबंदी\nराष्ट्रीय बाल हक्क आयोगा (NCPCR) मार्फत गडचिरोली येथे सुनावणीला सुरूवात\nभिमा कोरेगाव प्रकरण : गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरु : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nराज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आता सुरू करणार मालवाहतूक सेवा\nगडचिरोलीत १८ फेऱ्या तर आरमोरी, अहेरी विधानसभा क्षेत्रात प्रत्येकी २१ फेऱ्यांमध्ये मतमोजणी\nअज्ञात वाहनाच्या धडकेत इसमाचा मृत्यू : मारेगाव तालुक्यातील घटना\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर : संघामध्ये मोठे बदल\nजवानांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला : ३० जवान शहीद\nआगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही : शरद पवार\nगडचिरोली जिल्ह्यातील विविध विकासात्मक मुद्द्यांवर पालकमंत्री ना. आत्राम यांची ना, गडकरी यांच्याशी चर्चा\nधावपटू हिमा दासची सुवर्णझेप, आणखी एक नवा विक्रम : महिनाभरात पटकावले पाचवे सुवर्णपदक\nआचारसंहितेचा धाक दाखवून सराफाला लुटले, चार पोलीस बडतर्फ\nतलवाडाजवळील भिषण अपघातात १ जण ठार\nशेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची मदत देण्याबाबत असलेली हेक्टरी मर्यादा वाढविण्याचा वा काढून टाकण्याचा राज्य शासनाचा विचार\nपुढील २-३ दिवस चंद्रपूर शहरात तीव्र उष्णतेची लाट\nकोरची - पुराडा मार्गावर ट्रक पलटल्याने दोघे जण जागीच ठार\nकोरपना-वणी मार्गावर टाटा मॅजिक ला ट्रकने धडक दिल्याने ११ जण जागीच ठार\nबेपत्ता झालेल्या एएन ३२ विमानातील सर्व १३ जवान मृत्युमुखी\n'जैश' च्या निशाण्यावर पंतप्रधान मोदी, डोभाल ; दहशतवादी हल्ल्याची धमकी\n‘चांद्रयान -२ ‘ अवकाशात उड्डाणासाठी सज्ज : उद्या दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी अवकाशात घेणार झेप\n१०८ रुग्णवाहिकेला घरघर, खासगी वाहनाने करावे लागते रुग्णांना रेफर\nकलर्स मराठीवरील 'नवरा असावा तर असा' या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ समाजसेवक डॉ प्रकाश आमटे आणि डॉ मंदाकिनी आमटे\nटीआरएस प्रमुख चंद्रशेखर राव यांचा ५० हजार मतांनी तर पुत्र के.टी.रामाराव यांचा ८५ हजार मतांनी विजय\nआयुष्याची दिशा ठरवून वाटचाल करा : योगिताताई पिपरे\nहवामान बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम, रुग्णालयांमध्ये होत आहे गर्दी\nमहाराष्ट्र सरकार व मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात दोन कॅव्हेट याचिका\nरस्ते अपघात आणि सुरक्षा\nदहशतवाद, दंगल, बाॅम्बस्फोट, नक्षली कारवायांमध्ये जखमी झालेल्या आपदग्रस्तांना मिळणार २ लाखांपर्यंत आर्थिक मदत\nगडचिरोलीत टेलरची दुकानातच गळफास घेवून आत्महत्या\nताडगुडा येथील खून प्रकरणातील तीन आरोपींना अटक\nउपशिक्षणाधिकारी चलाख यांच्यावर कारवाई करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=79", "date_download": "2019-11-17T23:00:01Z", "digest": "sha1:AT2XJGWWKD6777R6WWS3XOUAWJHDKY3L", "length": 12562, "nlines": 81, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nभाजीच्या कॅरेटमधून दारू तस्करी करणाऱ्याला देसाईगंज पोलिसांनी पकडले\nतालुका प्रतिनिधी / देसाईगंज : लाखांदूर रस्त्यावर भाजीच्या कॅरेटमधून वाहतूक होत असलेली दारू देसाईगंज पोलीस निरीक्षकांनी पकडली व त्यावर कारवाई केली. पोलीसांना लाखांदूर रस्त्यावरून दारू वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळली. त्यांनी वाहन तपासणी करून दुचाकीवरून भाजीच्या कॅरेटमधून नेण्यात येत असलेली दारू पकडली. निरीक्षक सिद्धानंद मांडवकर व ए. पी. आय. गोरे यांच्या चमूने दारू पकडली.\nजिल्ह्याच्या सिमेवरून वेगवेगळया पद्धतीने दारू जिल्ह्यात पाठवली जात आहे. खाजगी गाड्या, ट्रक, बसेस यानंतर आता भाजीच्या कॅरेटमध्ये भरून दारू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विक्रीसाठी पाठवली जात असल्याची घटना समोर आली आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nबिरसा मुंडा युवकांसाठी प्रेरणास्थान..\nविजेचा शॉक लागून देवलमरी येथील २५ बैल दगावले\nअभ्यास दौऱ्यातून गडचिरोलीतील गिधाड मित्रांनी जाणून घेतली गिधाड संवर्धनाविषयी माहिती\nअहेरी, भामरागड तालुक्यातील २०८ गावे दुष्काळग्रस्त जाहीर\nगडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार कायम , गावा - गावात बहिष्काराचे फलक\n५ जानेवारीला राज्यातील विविध खात्यातील अधिकारी संपावर\nराफेलप्रकरणी सर्वोच्च न्यायाल��ाने काढलेल्या स्पष्ट आणि ठोस निष्कर्षांच्या फेरविचाराची गरज नाही : केंद्र सरकार\nगोंदिया जिल्ह्यातील बनाथर येथील तलाठी एसीबीच्या जाळ्यात\nगोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेच्या आंदोलनाला अधिकारी संघटनेचा पाठींबा\nतडे गेलेल्या धरणाला ताडपत्रीची ठिगळं : प्रशासनाने लढवली अनोखी शक्कल\nराष्ट्रीय बाल हक्क समिती गडचिरोली जिल्ह्यात , १९ जुलै रोजी जनसुनावणी\nजम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एक जवान शहीद , एका महिलेचा मृत्यू\nखैरे कुणबी समाजाच्या विकासासाठी शासनाची सर्वतोपरी मदत : देवेंद्र फडणवीस\nउद्या गणरायाचे होणार थाटात आगमन , बाजारपेठा सजल्या\nनव्यानेच रूजु झालेल्या पाथरी च्या ठाणेदारांनी अवैध धंद्यावर कसली कंबर\nनागपूर येथील सहापदरी केबल स्टेड रामझुला उड्डाण पूल टप्पा २ चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण\nवन्यजीव हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांना १५ लाख रुपये मदत देणार\nअयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी मोदी सरकारने अध्यादेश काढावा : उद्धव ठाकरे\nईव्हीएम विरोधी मोहिम तीव्र करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली ममता बॅनर्जी यांची भेट\nजड वाहतूकीमुळे सेमाना बायपास मार्गाची लागली वाट\nकाँग्रेससह सर्व विरोधकांना धूळ चारत सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व यश\nनेट परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना पाण्याची बाटलीही नेण्यास मनाई\nअहेरी विधानसभा क्षेत्रावर पुन्हा राकाँने ठोकला दावा, धर्मरावबाबांना उमेदवारी जाहिर\nअभिनेता आमिर खान यांच्या हस्ते मिशन शक्तीचे उद्घाटन\nघरफोडीच्या आरोपीस ब्रम्हपुरी पोलिसांनी केले जेरबंद, ४ लाख ५७ हजार रूपये हस्तगत\nजम्मू कश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी पुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला\nक्रिकेट वर्ल्डकप २०१९ : आज ठरणार विश्वविजेता\nराज्यातील एड्स रुग्ण संख्या शून्य टक्क्यावर आणणार : आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत\nभामरागड तालुक्यातील पूरग्रस्त गावांना ग्रामसेवक युनियनकडून २ लाखांच्या जीवनावश्यक साहित्याचे वितरण\nमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शहीद जवानांना मानवंदना\nतिसऱ्या टप्प्यात देशाच्या १३ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील ११७ मतदारसंघांत मतदान सुरु\nजिल्हास्तरीय दिव्यांग मुला - मुलींच्या क्रीडा स्पर्धांचे खा. अशोक नेते यांच्याहस्ते उद्घाटन\nराफेल विमान खरेदी प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या\nकायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला घेतले ताब्यात\nयुवक व अल्पवयीन मुलगी आले रेल्वेसमोर, मुलगी ठार, युवक गंभीर जखमी\nआमदार डॉ. देवराव होळी यांच्या पुढाकाराने वाळके , गट्टीवार यांचे आमरण उपोषण मागे\n५ हजाराची लाच स्वीकारतांना आरमोरीचा तहसीलदार अडकला एसीबीच्या जाळ्यात\nव्हॉटस्अ‍ॅपमुळे हरविलेला मुलगा पोहचला स्वगृही\nखमनचेरू येथील शासकीय माध्यमिक कन्या आश्रमशाळेतील ५७ विद्यार्थिनींना विषबाधा\nमालेवाडा येथे पोलीस पाटील दिन, निवृत्त पोलीस पाटलांचा सत्कार\nराज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत नागपूर विभागाच्या यशात गडचिरोली जिल्हयाचा सिंहाचा वाटा\nयेंगलखेडा येथील आदिवासी विविध सहकारी सोसायटीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर\nआम्हाला नाही तर कुणालाच नाही अशी भाजपची भूमिका ; माणिकराव ठाकरे यांचा भाजपला टोला\nशिक्षक दिनी आयोजित शिक्षकांचे आंदोलन मागे, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी यशस्वी चर्चा\nविश्वचषक : जगाचे लक्ष लागलेली भारत - पाकिस्तान लढत आज , पावसाची शक्यता\nआयटकच्या नेतृत्वात विविध कर्मचारी, कामगार संघटनांनी केले जेलभरो आंदोलन\nशेतकऱ्यांचे दिवसा वीजपुरवठा मिळण्याचे स्वप्न साकार करणार मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना\nदीड हजारांची लाच स्वीकारताना पोलिस हवालदारावर कारवाई\nसि .एम. चषकात सहभागी होऊन आपल्या क्रीडा कौशल्यातून जिल्ह्याचा नाव मोठं करा : आमदार डॉ. देवराव होळी\nभाजपध्यक्ष अमित शहा विजयी\nतेलंगणातील निजामाबाद लोकसभा मतदारसंघात होणार मतपत्रिकेद्वारे मतदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aministry%2520of%2520defense&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0&search_api_views_fulltext=ministry%20of%20defense", "date_download": "2019-11-18T00:24:03Z", "digest": "sha1:X3F7OHTRX3UX4KIXLFYPOKH3DYRQHVAW", "length": 29448, "nlines": 317, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, नोव्हेंबर 18, 2019\nसर्व बातम्या (43) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (29) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसा��तील पर्याय (5) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nगेल्या ७ दिवसांतील पर्याय (2) Apply गेल्या ७ दिवसांतील पर्याय filter\nमहाराष्ट्र (3) Apply महाराष्ट्र filter\n(-) Remove निवडणूक filter निवडणूक\n(-) Remove सोलापूर filter सोलापूर\nप्रणिती शिंदे (8) Apply प्रणिती शिंदे filter\nकोल्हापूर (7) Apply कोल्हापूर filter\nनगरसेवक (7) Apply नगरसेवक filter\nमहाराष्ट्र (7) Apply महाराष्ट्र filter\nनिवडणूक आयोग (6) Apply निवडणूक आयोग filter\nमुख्यमंत्री (6) Apply मुख्यमंत्री filter\nराजकारण (6) Apply राजकारण filter\nखासदार (5) Apply खासदार filter\nमहापालिका (5) Apply महापालिका filter\nसांगली (5) Apply सांगली filter\nसुभाष देशमुख (5) Apply सुभाष देशमुख filter\nअमरावती (4) Apply अमरावती filter\nउत्पन्न (4) Apply उत्पन्न filter\nउस्मानाबाद (4) Apply उस्मानाबाद filter\nदेवेंद्र फडणवीस (4) Apply देवेंद्र फडणवीस filter\nप्रशासन (4) Apply प्रशासन filter\nराष्ट्रवाद (4) Apply राष्ट्रवाद filter\nआरक्षण (3) Apply आरक्षण filter\nएमआयएम (3) Apply एमआयएम filter\nनरेंद्र मोदी (3) Apply नरेंद्र मोदी filter\nमहापालिकांतील नगरसेवकपद रद्दचे अधिकार आता \"यांना'\nसोलापूर ः जात पडताळनी समितीने दिलेले प्रमाणपत्र (कास्ट व्हॅलिडीटी सर्टिफीकेट) अवैध ठरल्यास संबंधितांचे नगरसेवकपद रद्द करण्याचे अधिकार आता महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यामुळे आता स्थानिक पातळीवर कारवाई होणार असून, त्याचा अहवाल निवडणूक तत्काळ आयोगाकडे जाणार आहे. यापूर्वी यासंदर्भात...\nमहाशिवआघाडी सोलापूर जिल्ह्याचे राजकारण बिघाडी\nसोलापूर ः शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांची महाशिवआघाडी राज्यात सत्तेवर येण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. महायुतीतून शिवसेनेने जिल्ह्यातील सहा जागा लढल्या तर भाजपने पाच जागा. सांगोल्यातील शहाजी पाटील यांच्या माध्यमातून शिवसेनेला एका जागेवर यश मिळाले. भाजपने मात्र दोनाचे चार करत...\nशिवसेनेच्या दहा नगरसेवकांचे पद रद्द करण्याची पक्षाकडून मागणी\nसोलापूर ः विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याबद्दल महापालिकेतील विरोधी पक्षनेते महेश कोठे व नगरसेवक मनोज शेजवाल यांच्यासह त्यांच्या दहा समर्थकांचे नगरसेवकपद रद्द करावे, अशी मागणी शहर शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी विभागीय आयुक्तांकडे याचिकेद्वारे करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करत...\nविधानसभा निवडणुकीत बंडखोरी; शिवसेनेच्या 19 नगरसेवकांना नोटीस\nसोलापूर : विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करत शिवसेना उमेदवाराच्या विरोधात काम केलेल्या महापालिकेतील 19 नगरसेवकांना शहर प्रमुख हरी चौगुले यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. दरम्यान, बंडखोर उमेदवार तथा महापालिकेतील विरोधी पक्षनेते महेश कोठे यांचे समर्थक नगरसेवक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. महापालिकेत शिवसेनेचे...\nलालपरीच्या एक लाख कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट\nसोलापूर : मागील 4 वर्षे एस.टी महामंडळातील सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्यात येते. यापूर्वी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त 10 हजार रुपये अग्रिम देण्यात आला आहे. एस.टी. महामंडळात कार्यरत असणाऱ्या सुमारे 1 लाख 10 हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळीनिमित्त अनुक्रमे अडीच व पाच हजार रुपयांची दिवाळी भेट...\nvidhansabha 2019: निवडणूक खर्चामध्ये प्रणिती शिंदे आहे 'या' क्रमांकावर\nविधानसभा 2019 सोलापूर - सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील 20 उमेदवारांनी गेल्या 2 ते 11 ऑक्‍टोबर या कालावधीत केलेला खर्च निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. त्यानुसार शिवसेनेचे उमेदवार दिलीप माने खर्चात आघाडीवर असून, एमआयएमचे फारूख शाब्दी, माकपचे नरसय्या आडम आणि कॉंग्रेसच्या प्रणिती...\nvidhan sabha 2019 : 'सी व्हिजील’ ऍपवर आचारसंहिता भंगाच्या 1100 हून अधिक तक्रारी\nमुंबई : सार्वत्रिक विधानसभा निवडणुका 2019 दरम्यान आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी मतदारांनी करण्यासाठी ‘सी व्हिजील’ ऍप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आले आहे. या ऍपवर कालपर्यंत विविध प्रकारच्या 1 हजार 192 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील 692 तक्रारी योग्य आढळून आल्या असून, त्यावर कारवाई...\nसोलापूर‌ : बंडखोरी करणाऱ्या कोठेंसह तिघांची शिवसेनेतून हकालपट्टी\nसोलापूर‌ : विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या महेश कोठे यांच्यासह जिल्ह्यातील तिघांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान, करमाळा विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या उमेदवार रश्मी बागल यांच्याविरोधातील अपक्ष उमेदवार, विद्यमान आमदार नारायण पाटील यांना पाठिंबा देणारे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे...\nvidhan sabha 2019 : पक्षप्रमुखांच्या आदेशानंतरही शिवसेनेच्या कोठेंनी थोपटले दंड\nसोलापूर : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शब्द देऊनही आपल्याला उमेदवारी न देता निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्यांना उमेदवारी दिली. त्यामुळे मागील 15- 20 वर्षांपासून पाहि���ेले आमदारकीचे स्वप्न यंदाही अपूर्णच राहीले. मात्र, त्यातून त्यांनी पर्याय काढत बंडखोरी केली. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव...\n' टेंभू ' ला अडथळा मनुष्यबळाचा ; अधिकाऱ्यांची निवडणुकीसाठी नियुक्त\nकऱ्हाड ः सांगली व सोलापूर जिल्ह्यांतील काही भाग दुष्काळीस्थिती असल्यामुळे टेंभू योजनेद्वारे त्या भागाला पाणी देण्यात येत आहे. मात्र, निवडणुकीच्या कामासाठी योजनेचे सर्वच अधिकारी, कर्मचारी नियुक्त केल्याने योजना बंद करण्याशिवाय पर्याय राहिला नसल्याचे दिसून येते. त्यामुळे दुष्काळ महत्त्वाचा की...\nvidhan sabha 2019 : प्रणिती शिंदे यांच्याकडून आचारसंहिता भंग\nसोलापूर : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे पुन्हा अडचणीत आल्या आहेत. त्यांनी मतदारांना त्यांचा फोटो असलेला मेकअप बॉक्स देऊन आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार माजी आमदार आणि माकप नेते आडम मास्तर यांनी दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने...\nसोलापूर : जगतापांचे आणखी एक राजकीय वळण\nसोलापूर : जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या करमाळा तालुक्‍याचे माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव जगताप यांनी विधानसभेच्या तोंडावर आणखी एक राजकीय वळण घेतले आहे. त्यांनी विधानसभा निवडणूकीत भाजपचेच (युती झाली आणि बागल यांना शिवसेनेची उमेदवारी नाही मिळाली तर) काम करणार...\nदिलीप मानेंचे ठरले; आता प्रतीक्षा भालके-म्हेत्रेंच्या निर्णयाची\nसोलापूर : वर्षानुवर्षे कॉंग्रेस की जय म्हणणाऱ्या देश व राज्यातील नेत्यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिलीे. सोलापुरात माजी आमदार दिलीप माने यांनी पक्ष सोडण्याची घोषणा करून त्याची सुरवात केली. आता प्रतीक्षा आहे ती आमदार सिद्धाराम म्हेत्रे आणि आमदार भारत भालके यांच्या निर्णयाची. माजी आमदार ब्रह्मदेव...\nसंजय शिंदेंच्या भूमिकेमुळे संभ्रम वाढला; राष्ट्रवादीत चिंतेचे वातावरण\nसोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये होऊ लागलेल्या गळचेपीचे कारण देत करमाळ्यातील बागल गटाच्या नेत्या रश्‍मी बागल यांनी पक्षाला राम राम ठोकत शिवबंधनाचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढलेल्या संजय शिंदे यांना आता करमाळा विधानसभा मतदारसंघ मोकळा झाल्याचे स्पष्ट होत असतानाच त्यांनी घूमजाव...\n‘मोक्का’तील खटल्यांची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे\nकोल्हापूर - पुणे मोक्का न्यायालयातील मोक्कांतर्गत कारवाई केलेल्या गुंडांच्या बहुतांश सुनावण्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केल्या जात आहेत. महिन्याला अशाप्रकारे तीनशे सुनावण्या कळंबा मध्यवर्ती कारागृहातून होत आहेत. न्यायालयात हजर राहण्याच्या सूचना दिल्या. तरच त्यांना न्यायालयासमोर हजर ठेवले जाते....\nराज्यातील 67 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगूल वाजले; 31 ऑगस्टला मतदान\nमुंबई : विविध 14 जिल्ह्यांतील 67 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तर 2 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी, नवनिर्मित चंदगड (जि. कोल्हापूर) नगरपंचायतीच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 31 ऑगस्टला मतदान घेण्यात येणार आहे. 3 सप्टेंबरला मतमोजणी होणार आहे, अशी...\n\"गोकुळ'ला नव्हे आता डोंगळेनाच धक्का\nकोल्हापूर - विधानसभेची निवडणूक जवळ आली की अरुण डोंगळे यांना काही तरी वेगळेपण दाखवण्यासाठी जुनी सवयच आहे. त्यांनी त्याच पार्श्‍वभूमीवर आता गोकूळ मल्टिस्टेट विरोधात भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भुमिकेमुळे \"गोकुळ'ला काडीचा धक्का लागणार नाही. मात्र त्यांच्या या भुमिकेमुळे त्यांचे राजकीय अस्तित्वच...\nप्रणितीसाठी धोक्‍याची घंटा कोठेंचा मार्ग सुकर\nसोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या निकालात \"शहर मध्य'मध्ये भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर स्वामी यांना सुमारे 37 हजारांचे मताधिक्‍य मिळाले. या मतदारसंघाच्या विद्यमान आमदार कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्यासाठी ही धोक्‍याची घंटा आहे, तर भाजप- शिवसेना युतीकडून इच्छुक असलेल्या महापालिकेतील विरोधी...\nसाहेब आता कोणता व्हिडिओ लावायचा\nपुणेः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत. राज ठाकरे सकाळी उठेपर्यंत मोदी पुन्हा पंतप्रधान झाले सुद्धा. साहेब आता कोणता व्हिडिओ लावायचा कृष्णकुंजवरून राज ठाकरे आघाडीवर... अशा प्रतिक्रिया नेटिझन्सनी नोंदवल्या आहेत. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक प्रचाराच्या...\nloksabha 2019 : दुसऱ्या टप्प्यातील जन'मत' आज मतपेटीत\nमुंबई : राज्यात दहा मतदारसंघांत उद्या (ता. 18) लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत असून, त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. द��सऱ्या टप्प्यात एक कोटी 85 लाख 46 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या टप्प्यात एकूण 179 उमेदवार असून, 20 हजार 716 मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी सुमारे 2100...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/category/practicing-spirituality/achardharma/page/2", "date_download": "2019-11-18T00:16:37Z", "digest": "sha1:FB2IZJVLURTFGY4HIH6LSCSBRFWFY3SC", "length": 37465, "nlines": 528, "source_domain": "www.sanatan.org", "title": "आचारधर्म Archives - Page 2 of 11 - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > अध्यात्म कृतीत आणा \nजंक फूड त्यागून आयुर्वेद अंगीकारा \nजंक फूड खाल्ल्याने बुद्धीदौर्बल्य येते, शरिरात अनावश्यक वात आणि चरबी साठून शिथिलता येते. आज जंक फूड खाण्यात तरुण पिढी अग्रेसर आहेच; परंतु शाळकरी मुलेही त्यांच्या आहारी गेल्याचे निदर्शनास येते.\nशारदीय ऋतूचर्या – शरद ऋतूत निरोगी रहाण्यासाठी आयुर्वेदीय उपाय \nपावसाळा संपल्या संपल्या सूर्याचे प्रखर किरण धरणीवर पडू लागतात, तेव्हा शरद ऋतूला आरंभ होतो.\nजेवतांना पाळायचे आचार, याविषयी प.पू. पांडे महाराज यांनी केलेले मार्गदर्शन\n��ेवतांना बोलू नये, असे शास्त्रात सांगितले आहे. जेवतांना बोलल्यामुळे मन बहिर्मुख होते. त्यामुळे आपल्यावरील रज-तमाचा प्रभाव वाढतो; म्हणून मौन व्रत पाळावे. अन्न ग्रहण करता करता भगवंताचे नाम घ्यावे. त्यामुळे त्या अन्नात चैतन्य निर्माण होते.\nतांदळाचा भात बनवतांना संस्कार महत्त्वाचा \nकुकरमधे भात बनवला, तर त्यात चिकटपणा तयार होतो. पाणी भातात मुरते. जिथे पाणी मुरते तिथे गडबड असतेच ना तांदळाच्या दुप्पट पाणी घालून कुकरमधे २५० सेंटीग्रेडला १५ ते २० मिनिट शिजवला, तर त्यातील जीवनसत्वे जीवंत रहातील \nगोड पदार्थ जेवणाच्या सुरूवातीला खावे की शेवटी \nस्वीट डिश हा परदेशात जेवणाच्या शेवटी खाण्याचा प्रकार समजला जातो. आयुर्वेद मात्र मधुर रसाचे पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खावे, असे सांगतो.\nसुक्या मेव्यामुळे कर्करोगापासून होते रक्षण \nबदाम, काजू, अक्रोड, पिस्ते आदी सुक्या मेव्यातील घटक व्यक्तीचे कर्करोगापासून रक्षण करत असल्याचे २६ वर्षांच्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.\nजेवणाच्या वेळा पाळा, आरोग्य मिळवा \nएक आहार पचल्यावरच दुसरा आहार घ्यावा, हा साधा, सोपा आणि सरळ नियम आहे. आहार नीट पचण्यासाठी जेवणाच्या वेळा आयुर्वेदाला अनुसरून हव्यात. या वेळांविषयी दिशादर्शन करणारा हा लेख \nभोजन बनवण्यासाठी अ‍ॅल्युमिनियम अथवा हिंडालियम यांची भांडी वापरू नका \nइंग्रजांनी भारतीय कैदी लवकर मरावेत यासाठी तुरुंगांमध्ये अ‍ॅल्युमिनियमची भांडी वापरणे चालू केले. आज ही भांडी प्रत्येकाच्या घराघरात पोहोचली आहेत. अ‍ॅल्युमिनियम किंवा हिंडालियम यांच्यापासून बनवलेली भांडी आरोग्याला हानीकारक आहेत. याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.\nकेस कापणे (भाग २)\nप्रस्तूत लेखात आपण चातुर्मासात केस का कापू नये; नखे, केस, दाढी आणि मिशा का वाढू देऊ नयेत. तसेच केस पूर्णपणे का कापू नये; दाढी का कुरवाळू नये इत्यादी वैशिष्ट्यपूर्ण प्रश्नांची शास्त्रीय कारणमीमांसा जाणून घेऊ.\nकपडे धुणे : धुलाई यंत्राने\n(Washing Machine ने ) कपडे धूण्याचे तोटे\nआजच्या आधुनिक युगात धुलाई यंत्राने (Washing Machine ने) कपडे धुणे ही दैनंदिन बाब झाली आहे. या लेखात आपण कपडे हे धर्मानुसार कसे धुवावेत याचे शास्त्र जाणून घेऊया.\nCategories Select Category check (3) अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (122) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (17) अनुभूती (1) मृत्यू आणि मृत्यूनंतर (10) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (79) कर्मयोग (9) गुरुकृपायोग (62) अहं निर्मूलन (4) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (13) प्रीती (1) भावजागृती (11) सत्संग (1) सत्सेवा (1) स्वभावदोष निर्मूलन (20) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (3) अध्यात्म कृतीत आणा (376) अंधानुकरण टाळा (22) आचारधर्म (106) अलंकार (8) आहार (29) केशभूषा (18) दिनचर्या (30) निद्रा (2) वेशभूषा (17) धार्मिक कृती (45) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक���षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (2) साहाय्य करा (2) सनातनचे अद्वितीयत्व (390) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (42) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (6) चित्रकला (1) नृत्यकला (3) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) संगीत (11) सात्त्विक रांगोळी (10) सूक्ष्म चित्रकला (1) आध्यात्मिक संशोधन (107) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (84) अमृत महोत्सव (3) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (17) आध्यात्मिकदृष्ट्या (11) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (15) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (27) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (2) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (26) आश्रमांची वैशिष्ट्ये (19) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (9) सनातनचे संत (81) साधकांची वैशिष्ट्ये (45) ६० टक्के पातळीचे साधक (4) दैवी गुणांनी संपन्न (1) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (34) चित्र (33) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (4)\nझोप लागत नसल्यास पुढीलपैकी एखादा नामजप झोप येईपर्यंत करा \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=4018", "date_download": "2019-11-17T22:56:07Z", "digest": "sha1:QZALMT5HHCV6RSDZNQZF2FIOHFOKU2E6", "length": 15114, "nlines": 81, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nबाजारपेठेतील वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर जीएसटीतून मिळणारे उत्पन्न एक लाख कोटी रुपयांवर\nवृत्तसंस्था / नवीदिल्ली : केंद्र सरकारने करचोरांवर ठेवलेला अंकुश आणि आगामी सणासुदीच्या पार्श्वभ��मीवर बाजारपेठेतील वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबरमध्ये वस्तू आणि सेवाकरातून (जीएसटी) मिळणारे उत्पन्न एक लाख कोटी रुपयांवर गेले आहे.\nकेंद्रीय अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ऑक्टोबरमध्ये ६७.४५ लाख व्यावसायिकांनी जीएसटी विवरणपत्रे दाखल केली. या महिन्यातील जीएसटीद्वारे मिळालेले एकूण उत्पन्न १लाख ७१० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. सप्टेंबरमध्ये जीएसटीच्या माध्यमातून ९४,४४२ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले होते. 'ऑक्टोबरमध्ये जीएसटीच्या माध्यमातून एक लाख कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. करांचे दर कमी करून, करचोरी करणाऱ्यांना रोखून आणि कर अधिकाऱ्यांचा कमीत कमी हस्तक्षेप असूनही मोठ्या प्रमाणावर जीएसटी वसूल झाला आहे,' अशा आशयाचे ट्विट केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केले. अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण जीएसटी उत्पन्नात काही राज्यांची कामगिरी अतिशय चांगली झाली आहे.\nऑक्टोबरमध्ये जीएसटी उत्पन्नात केरळने ४४ टक्क्यांचे योगदान देऊन आघाडी मिळवली आहे. त्यापाठोपाठ झारखंड (२० टक्के), राजस्थान (१४ टक्के), उत्तराखंड (१३ टक्के) आणि महाराष्ट्र (११ टक्के) यांचा क्रमांक लागतो. यंदा एप्रिलमध्ये प्रथमच जीएसटीतून मिळणारे उत्पन्न एक लाख कोटी रुपयांचा टप्पा पार करून १,०३,४५८ कोटी रुपयांवर गेले होते. त्यानंतर सातत्याने मासिक जीएसटीचे उत्पन्न ९० हजार कोटी रुपयांहून अधिक नोंदवले गेले आहे. केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षात दरमहा एक लाख कोटी रुपयांच्या जीएसटी उत्पन्नाचे लक्ष्य निर्धारित केले आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nबिरसा मुंडा युवकांसाठी प्रेरणास्थान..\nशिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी मुंबईत संयुक्त बैठक\nबसस्थानकांवर जेनेरिक औषधालय , १ जून रोजी पहिल्या टप्प्यातील ५० एसटी स्थानकांवर होणार औषधालय सुरू\nबेरोजगारांना नौकरीचे आमिष दाखवून लुबाडणाऱ्या कृषी सेवकास चिमूर पोलीसांनी ठोकल्या बेड्या\nपाकव्याप्त काश्मीर निश्चितपणे एक दिवस भारताचा भौगौलिक हिस्सा असेल : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर\nभामरागड तालुक्यातील आरेवाडा ग्रामपंचायतीवर ध्वजारोहणाआधीच नक्षल्यांनी फडकवला काळा झेंडा\nशेतकऱ्यांचे दिवसा वीजपुरवठा मिळण्याचे स्��प्न साकार करणार मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना\nदंतेवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी एका नक्षलवाद्याला केले ठार, कारवाईपूर्वी एका जवानाचे हृदयविकाराने निधन\nघोसरी , नांदगाव परिसरात अस्वलाने झाडावर मांडले ठाण\nगोगाव येथे तलावात बुडून बालकाचा मृत्यू\nदेशातील सध्याची स्थिती व काश्मीर प्रश्नावर मोदी यांना पत्र लिहिले : ६ विद्यार्थी निलंबित\nथकीत विज देयकाची किस्त पाडून विजपुरवठा सुरळीत करण्याकरीता लाच मागणारी महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात\n‘सीईटी’बाबत तक्रार दाखल करता येणार\n १६ कवट्या आणि ३४ मानवी सांगाडे घेऊन जाणाऱ्या रेल्वे प्रवाशाला अटक\nगडचिरोली विधानसभा क्षेत्र सापडलाय खड्ड्यात\nयुवकांनी स्वप्न उराशी बाळगून ध्येय गाठावे : पद्मश्री डाॅ. अभय बंग\nगुजरात नंतर महाराष्ट्रात हुक्का बंदी लागू : महाराष्ट्र शासनाच्या विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी\nउमरेडच्या स्ट्राँग रुममधून चोरीला गेलेल्या डीव्हीआर मधील ध्वनी-चित्रमुद्रण सुरक्षित\nलिव्ह इन रिलेशनशिपमधील जोडीदारांनी संमतीने ठेवलेले शरीरसंबंध बलात्कार ठरत नाही : सुप्रीम कोर्ट\nमनी लाँडरिंग प्रकरणात अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम 'बेपत्ता'\nना. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाहनाला अपघात\nजिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचा मतदान केंद्र अधिकाऱ्यांशी व्हाईस एसएमएसद्वारे संवाद\nआपला महाराष्ट्र दर्शन योजनेची २१ वी सहल रवाना\nइको-प्रोची वारसा संवर्धन परिक्रमा उद्या वैरागड येथे येणार\nभामरागड येथे पोलीस विभागाच्या वतीने रक्तदान शिबीर : ३५ रक्तदात्यांनी केले रक्तदान\n८ धावांनी विजय मिळवत भारतीय संघाने रचला इतिहास, भारतीय संघाचा वन-डे क्रिकेटमधला ५०० वा विजय\nएसटीचा निर्णय : यापुढे कोणत्याही विभागातून अन्य विभागात बदली मिळणार नाही\nदारूच्या नशेत नवऱ्यानेच आवळला बायकोचा गळा\nपिपरटोला येथे युवकाची गळफास घेवून आत्महत्या\nदोन आत्मसमर्पीत नक्षल्यांवर नक्षल्यांचा गोळीबार, एक ठार तर एक जखमी\nमहाराष्ट्रातीलच कांदा बनला संपूर्ण देशाचा आधार ; इतर राज्यातील कांदा संपण्याच्या स्थितीत\nसाकोली विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसचे नाना पटोले १२ हजार मतांनी विजयी\nनक्षल्यांनी अपक्ष उमेदवाराची गाडी पेटवली, जिवीतहानी नाही\nतलवाडाजवळील भिषण अपघातात १ जण ठार\nपालकमंत्री ना. आत्राम यांच्याहस्ते अहेरी येथे अग्निशमन वाहन, शववाहिका, फायर बोटचे लोकार्पण\nचंद्रपूरातून काँग्रेसची विनायक बांगडे यांना उमेदवारी\nखासगी अनुदानित शाळेतील अर्धवेळ, रात्रशाळा शिक्षक, ग्रंथपालांना सातवा वेतन आयोग लागू\nनागपूरच्या एम्प्रेस मॉलवर सक्तवसुली संचालनालय (ईडी) ची कारवाई , ४८३ कोटी रुपयांची संपत्ती जप्त\n५० टक्के चिठ्ठ्यांची मोजणी करण्याची विरोधकांची मागणी फेटाळली, मोजणीत कोणताही फेरबदल होणार नाही\nकेरळ एक्सप्रेसमध्ये गुदमरल्याने चार प्रवाशांचा मृत्यू\nसामंत गोयल 'रॉ ' चे नवे प्रमुख तर 'आयबी' च्या संचालकपदी अरविंद कुमार\nपाकिस्तानवर दबाव टाकण्यास सुरुवात , पाकिस्तानला निर्यात करण्यात येणाऱ्या वस्तूंवर २०० टक्के कस्टम ड्युटी\nजिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केली आलापल्ली येथील अतिवृष्टी ग्रस्त भागाची पाहणी\nवनवा लावून वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या प्रयत्नात असलेले ९ जण वनविभागाच्या ताब्यात\nराज्यात आचारसंहिता कालावधीत १२३ कोटी ७५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त\nरेतीचा ट्रक पकडल्यानंतर कारवाई न करण्यासाठी लाच घेणारा देऊळगाव येथील तलाठी एसीबीच्या जाळ्यात\nजिल्ह्यातील तीन ठाणेदारांच्या बदल्या, गडचिरोलीच्या ठाणेदारपदी प्रदीप चौगावकर\nठरवलेल्या लक्ष्यावर प्रहार झाला की, नाही ते आमच्यासाठी महत्वाचे : हवाई दल प्रमुख बीरेंद्र सिंग धनोआ\nपोलिसाची हत्या करणारा आरोपी अटकेत, हत्येची दिली कबुली\nगोवर - रूबेला लसीकरणानंतर आठ विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली\nसोनेगावात शेतीला पाणी देण्याच्या वादातून एका इसमाची हत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.justforhearts.org/drinking-water-after-meal-is-one-of-the-reason-of-weight-gain/", "date_download": "2019-11-17T22:15:57Z", "digest": "sha1:Z5XARWHZPMDDTYX7P6GS2PP7KV7PGFI3", "length": 8960, "nlines": 121, "source_domain": "www.justforhearts.org", "title": "जेवणानंतर पाणी प्यायल्याने जाडी वाढते ? - Just for Hearts", "raw_content": "\nHome » Blog » Ayurveda » जेवणानंतर पाणी प्यायल्याने जाडी वाढते \nजेवणानंतर पाणी प्यायल्याने जाडी वाढते \nजेवणानंतर पाणी प्यायल्याने जाडी वाढते. असं वाग्भटजी म्हणताहेत. असं नव्हे तर व्यवहारातही तेच दिसते.\nजसं जेवायच्या अगोदर पाणी प्यायले की अग्नि कमी होतो, पचन मंदावते आणि कृश होतो. तसं जेवणानंतर पचन सुरू करण्याचे सिग्नल गेलेले आहेत, ( गाडीमधे प्रवासी जेव्हा पूर्ण क्षमतेने प्रवासी भरलेले आहेत, वाहकाने दोनदा घंटा वाजवलेली आहे, ) आणि आता आपल्याला काम सुरू केले पाहिजे असे वाटून पोटाने आतल्या आत स्वतः भोवती फिरायला सुरवात केलेली आहे. तेवढ्यात प्रचंड पाण्याचा धबधबा वरून आत येतो. काय होईल, जरा कल्पना करून पहा.\n(गाडी सुरू झालेली आहे, दोन घंटा दिलेल्या आहेत. आतमध्ये माणसे दाटीदाटीने ठासून भरलेली आहेत, तेवढ्यात आणखी चार पाच माणसे हात दाखवून गाडी थांबवताहेत, तेव्हा जर चालकाने गाडी थांबवली तर बसलेले प्रवासी कसे कलकलाट करतात.)\nफिरणारी यंत्रणा सावकाश होते.\nमुख्य म्हणजे आतले तापमान बदलते. सुरू झालेली गाडी परत थांबते. कलकलाट सुरू होतो. कोणी का कशासाठी आधी येता येत नव्हतं का, आधीच उशीर झालाय, आणि इथे जागा तरी कुठेय, चला हो तुम्ही पुढे, येतील ती मागच्या गाडीने, या प्रकारचे उदगार गाडीत सुरू होतील. बरोबर आहे ना \nअगदी तसंच पोटात सुरू होतं.\n“ऊर्ध्वम आमाशयात कफम् अंते करोति स्थूलत्वम् ” म्हणजे वरच्या पोटापासूनच चिकट कफाची संचिती म्हणजे साठवणूक सुरू होते. जाडी वाढायला इथेच सुरवात होते.\nजेवणानंतर लगेचच पाणी ढोसल्याने हे परिणाम दिसतात. आणि हे पाणी जर फ्रीजमधले गारेगार असेल तर आणखीनच सत्यानाश. म्हणजे जेवणानंतर लगेच गरम पाणी प्यायले तरी नाही हो चालत. एकदा मिक्सर सुरू केला की आता मधे थांबणे नाही.\nआणि पचनाला जेव्हा हवे तेव्हा पाणी देणार नाही, नको तेव्हा ते आत भरणार त्याचा काय उपयोग \nम्हणजे मरताना उपयोगी पडावी म्हणून काशीहून गंगा आणून ठेवली होती. तहानेने जीव जायची वेळ आली तरी म्हणायचे, मरताना शेवटचा घोट गंगेचा जावा, म्हणून आणली आहे तर आत्ताच कशाला फोडा, नंतर उघडू. आता बाटली फोडली तर नंतर काय उपयोग हा विचार करेपर्यंत प्राण गेलेले असतात. आता बाटली फोडली तरी गंगा पोटात काही जात नाही. ज्यावेळी जी गंगा पोटात जायला हवी, त्याचवेळी ती पोटात गेली तर उपयोग.\nघोडे नाचवून मजा बघायची असेल तर वराती मधेच घोडे नाचले पाहिजेत.\nवराती मागून घोडे नाचवून काय उपयोग \nदुध गाईचे जरी असले तरी ते पचवायला भूक तेवढीच उत्तम लागते \nमधुमेह होऊ नये म्हणून काय काय करू नये |\nपाणी, दूध आणि मधुमेह\nभगवान भोलेनाथना दूध आणि बेल का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/36848/by-subject/1/122?page=3", "date_download": "2019-11-17T22:59:59Z", "digest": "sha1:HIOTTQSP454WIQU7MSHMTOVQU73KLGED", "length": 5778, "nlines": 100, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मनोरंजन | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /बालसाहित्य /गुलमोहर - बालसाहित्य विषयवार यादी /विषय /मनोरंजन\nम्मं म्मं, म्मं म्मं लेखनाचा धागा पुरंदरे शशांक 29 Jan 14 2017 - 7:57pm\nनिमाची मिना लेखनाचा धागा ऋयाम 7 Jan 14 2017 - 7:57pm\nमामा, मामा - हे का ते लेखनाचा धागा पुरंदरे शशांक 12 Jan 14 2017 - 7:57pm\nअजून एक चिऊतै... लेखनाचा धागा पुरंदरे शशांक 4 Jan 14 2017 - 7:57pm\nकाव काव.. लेखनाचा धागा पुरंदरे शशांक 6 Jan 14 2017 - 7:57pm\nचिमणी, चिमणी ....... अग्दी शाणी लेखनाचा धागा पुरंदरे शशांक 29 Jan 14 2017 - 7:56pm\nलाल लाल फुगा लेखनाचा धागा पुरंदरे शशांक 1 Jan 14 2017 - 7:55pm\nफुले किती बागेत उमलली लेखनाचा धागा पुरंदरे शशांक 2 Jan 14 2017 - 7:55pm\nउंदीरमामांची फजिती....... लेखनाचा धागा पुरंदरे शशांक 17 Jan 14 2017 - 7:55pm\nहत्तीदादा.... लेखनाचा धागा पुरंदरे शशांक 13 Jan 14 2017 - 7:55pm\nबडबडगीत... लेखनाचा धागा पुरंदरे शशांक 6 Jan 14 2017 - 7:55pm\nचांदोबाही हसतो.... लेखनाचा धागा पुरंदरे शशांक 6 Jan 14 2017 - 7:55pm\nचांदोमामा चांदोमामा.... लेखनाचा धागा पुरंदरे शशांक Jan 14 2017 - 7:55pm\nएक पिल्लू माऊचं लेखनाचा धागा पुरंदरे शशांक 11 Jan 14 2017 - 7:55pm\nअळीची चळवळ लेखनाचा धागा पुरंदरे शशांक 16 Jan 14 2017 - 7:55pm\nबागेत गेलं हत्तीचं पिल्लू... लेखनाचा धागा पुरंदरे शशांक 23 Jan 14 2017 - 7:55pm\nआले बाप्पा मोरया रे ... लेखनाचा धागा पुरंदरे शशांक 1 Jan 14 2017 - 7:55pm\nमीतर खेळणार पावसात भिजून लेखनाचा धागा पुरंदरे शशांक 4 Jan 14 2017 - 7:54pm\nबडबड गीत लेखनाचा धागा पुरंदरे शशांक 10 Jan 14 2017 - 7:54pm\nबाळ आणि तै लेखनाचा धागा पुरंदरे शशांक 2 Jan 14 2017 - 7:54pm\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/ahmednagar-news/the-defeat-of-the-transformers-is-inevitable/articleshow/71027170.cms", "date_download": "2019-11-17T23:35:10Z", "digest": "sha1:3OPKD6JK42VZTCVEASS72RSAYBGWEUJT", "length": 15438, "nlines": 170, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ahmednagar news News: पक्षांतर करणाऱ्यांचा पराभव अटळ - the defeat of the transformers is inevitable | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nपक्षांतर करणाऱ्यांचा पराभव अटळ\n'लोकसभेतील बदललेल्या स्थितीचा अंदाज घेऊन काहींची धावपळ उडाली आणि त्यांनी पक्षांतर केले. मात्र, त्यांचा हा निर्णय शंभर टक्के चुकणार असून, तो विचार आणि दुसऱ्या पक्षात उड्या मारणे लोकांना मानवलेले नाही. त्यामुळे त्यांचा पराभव अटळ आहे,' असा दावा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी संगमनेरमध्ये केला.\nपक्षांतर करणाऱ्यांचा पराभव अटळ\nकॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांची टीका\nम. टा. वृत्तसेवा, संगमनेर\n'लोकसभेतील बदललेल्या स्थितीचा अंदाज घेऊन काहींची धावपळ उडाली आणि त्यांनी पक्षांतर केले. मात्र, त्यांचा हा निर्णय शंभर टक्के चुकणार असून, तो विचार आणि दुसऱ्या पक्षात उड्या मारणे लोकांना मानवलेले नाही. त्यामुळे त्यांचा पराभव अटळ आहे,' असा दावा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी संगमनेरमध्ये केला.\nएका कार्यक्रमासाठी संगमनेरमध्ये आले असता, त्यांनी प्रसारमाध्यमांच्या निवडक प्रतिनिधींशी संवाद साधला. 'अनेकांनी सत्तेच्या लालसेने पक्ष सोडले आहेत. यात दोष दोघांचेही आहेत. मात्र, राजकारण केवळ पदाचे नसते. ते तत्वाचेदेखील असायला हवे. ज्या पक्षाने तत्व आणि विचार दिले, त्या विचारांवर राजकारण करण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवाने आज तसे चित्र दिसत नाही. लोकसभेच्या निकालानंतर सरकारचे भान गेले. काही केले तरी लोक आपल्यालाच मते देतात, असा त्यांचा गैरसमज झाला आहे. मात्र, येत्या निवडणुकीत जनता त्यांचा हा गैरसमज दूर करेल. पुराकडे सरकारचे झालेले दुर्लक्ष, अर्थव्यवस्थेचा बट्ट्याबोळ, शेतकऱ्यांची दुरवस्था याचे परिणाम निवडणुकीत सरकारला भोगावे लागतील,' असे ते म्हणाले.\n'सोशल मीडियावर सध्या मुक्त वातावरण असल्याने काही चर्चा होत असतात. मात्र, मी कॉंग्रेसचे विचार आणि तत्वाशी बांधीलकी मानणारा आहे. माझ्या मतदारांना याची माहिती आहे. कॉंग्रेस आणि राज्य घटनेच्या विचारांवर मी लढतो आहे. मला दुसऱ्या पक्षात जाण्याची गरज नाही. येथील मतदार आणि माझ्यात एक वेगळे नाते निर्माण झाले आहे. त्यामुळे समोर उमेदवार कोण आहे, याची मला काळजी नाही. मतदार माझ्यासोबत असल्याने चांगले मताधिक्य मिळवत मी पुन्हा विधानसभेत असेल. माझ्या विरोधात शालिनी विखेंना उमेदवारी द्यायची की नाही, हा निर्णय विखेंचा आहे. ते भाजपसोबत आहेत. तो त्यांचा प्रश्न आहे,' असेही थोरात म्हणाले.\nमहाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी गड-किल्ल्यांच्या साह्याने स्वराज्य निर्माण केले. हे सर्व गड-किल्ले महाराष्ट्रातील तमाम जनतेसाठी तीर्थस्थाने असून, सरकारने गड-किल्ले भाड्याने देण्याबाबतचा घेतलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी असल्याची टीका बाळासाहेब थोरात यांनी केली. ते म्हणाले, 'लोकशाहीची संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनीच रुजवली. या सरकारने या निर्णयामधून काय साधले, कळत नाही. गड-किल्ले भाड्याने देऊन त्यातून उत्पन्न मिळवण्याचा त्यांचा मानस आहे. हे सर्व तमाम महाराष्ट्रातील जनतेसाठी अत्यंत दु:खदायक आहे.'\nनगरः गावात हरिनाम सप्ताहासाठी 'मोर्चा'\n‘महावितरण’च्या प्रवेशद्वारावरच दशक्रिया विधी\nशिवसेना-भाजपचे जे ठरलं ते उघड व्हावे: एकनाथ खडसे\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nबारा वर्षांनी मिळाला हक्कांचा लाभ\nशिष्यवृत्तीचे अर्ज कॉलेजमध्येच पडून\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nपक्षांतर करणाऱ्यांचा पराभव अटळ...\nमोदीच खरे गांधीवादीः भाऊ तोरसेकरांचा दावा...\nकामरगावला ग्रामस्थांचा रास्ता रोको...\nतीन लाखांच्या डाळिंबाची चोरी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/mukari-algude-and-shetty-enters-in-bjp/articleshow/71537082.cms", "date_download": "2019-11-17T23:41:51Z", "digest": "sha1:P3WBS6FI7ALQ666U3FJIDRHWKUFFZUK5", "length": 15904, "nlines": 169, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Former Deputy Mayor Mukari Algoode: मुकारी अलगुडे शेट्टींनी केला भाजपप्रवेश - mukari algude and shetty enters in bjp | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nमुकारी अलगुडे शेट्टींनी केला भाजपप्रवेश\nमाजी उपमहापौर मुकारी अलगुडे आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गुरुवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. तर, काँग्रेसचे माजी महापौर दत्तात्रेय गायकवाड पुढील आठवड्यात पक्षप्रवेश करणार आहेत.\nमुकारी अलगुडे शेट्टींनी केला भाजपप्रवेश\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nमाजी उपमहापौर मुकारी अलगुडे आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गुरुवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. तर, काँग्रेसचे माजी महापौर दत्तात्रेय गायकवाड पुढील आठवड्यात पक्षप्रवेश करणार आहेत. त्यामुळे काँग्रेसचे माजी महापौर, माजी उपमहापौर आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष भाजपवासी होत असल्याने शहर काँग्रेससाला धक्का बसला आहे.\nगायकवाड यांनी कोथरूड तसेच शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारांचा प्रचारही सुरू केला आहे. काँग्रेस नेतृत्वाने शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात विधानसभेची उमेदवारी देताना विचारातही घेतले नाही. उमेदवारी मिळविण्यासाठी मी सुद्धा प्रयत्न केले होते. मात्र, प्रदेश तथा शहर पातळीवरील नेत्यांनी विश्वासात घेतले नसल्याची प्रतिक्रिया गायकवाड यांनी व्यक्त केली. येत्या काळात भाजपमध्ये प्रवेश करणार असून, त्यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारास सुरूवात केल्याचे गायकवाड यांनी सांगितले.\nदरम्यान, खासदार संजय काकडे यांच्या पुढाकाराने माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, माजी नगरसेवक आनंद छाजेड, खडकी कँटोन्मेंटचे नगरसेवक सुरेश कांबळे, कमलेश चासकर, अभय सावंत, उपाध्यक्ष दुर्योधन भापकर यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये गुरूवारी प्रवेश केला. मुख्यमंत्री फडणवीस पिंपरी-चिंचवड येथे प्रचारासाठी आले होते. या दरम्यान माजी स्वीकृत नगरसेवक बाळासाहेब रा���वडे, समाधान शिंदे, हरीश आबा निकम, राष्ट्रवादी काँग्रेसचे लहू बालवडकर, दादा कचरे, तुकाराम जाधव आदींनी पक्षप्रवेश केला. या वेळी खासदार काकडे, शहर भाजपचे सरचिटणीस गणेश बिडकर तसेच महायुतीचे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे उपस्थित होते. काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केल्यामुळे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद आणखी वाढली असल्याची प्रतिक्रिया काकडे यांनी व्यक्त केली.\nशेट्टी यांनी कॅटोंन्मेंट विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. शेट्टी यांना उमेदवारी नाकारण्यात आली असून, माजी मंत्री रमेश बागवे यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे नाराज असलेले शेट्टी यांनी भाजपचा रस्ता धरला आहे. शेट्टी यांच्या पत्नी सुजाता काँग्रेसकडून महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेल्या आहेत. शेट्टी यांच्या पक्षप्रवेशाचा बागवे यांना फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस पुण्यात मुक्कामी\nआपलं उद्दिष्ट सरकार आणणं; कुणाला मुख्यमंत्री करणं नाही: गडकरी\nहडपसरमध्ये अपघातात दोन ठार\nभाजपचे १५ आमदार संपर्कात; मेगा नव्हे मेरिट भरती होणार: पाटील\nऑटो सेक्टरमधील मंदी एवढी मोठी नाही\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nबारा वर्षांनी मिळाला हक्कांचा लाभ\nशिष्यवृत्तीचे अर्ज कॉलेजमध्येच पडून\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमुकारी अलगुडे शेट्टींनी केला भाजपप्रवेश...\nलढायला समोर कोणीच नाही...\nप्रकाश आंबेडकर यांची चौकशी का केली नाही\nअजिंक्य फिरोदिया यांच्यावर पत्नीचा चाकूहल्ला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%97/", "date_download": "2019-11-17T22:03:28Z", "digest": "sha1:FCQPFSAVVW2MX4DACYEKABGK2IR5AX4J", "length": 9743, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विलास लांडे यांना रुपीनगरमधील मुस्लीम बांधवांचा पाठिंबा | Dainik Prabhat", "raw_content": "\nविलास लांडे यांना रुपीनगरमधील मुस्लीम बांधवांचा पाठिंबा\nपिंपरी – तळवडे, रूपीनगर येथील मुस्लीम समाजाने भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. येथील मुस्लीम समाजाने लांडे यांचा सत्कार करून भरघोस मतांनी निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला. जातीयवादी पक्षांना आणि दादागिरी करणाऱ्यांना मतदारसंघातील मुस्लीम समाज निवडणुकीत थारा देणार नाही, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक जावेद शेख यांनी व्यक्‍त केले.\nयावेळी माजी आमदार विलास लांडे, नगरसेवक पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, नगरसेविका पौर्णिमा सोनवणे, संगीता ताम्हाणे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर, अशुदुल्ला सय्यद, हनीफ मुल्ला, महबूब शेख़, इम्तियाज शेख, जावेद पठाण, ज़मीर मुल्ला, रहीम शेख़, समीर मुल्ला, आरिफ़ शेख़, नूर शेख, नसिर शेख़, इमरान शेख़, मुजाफर शेख़, लतीफ सय्यद, अखलाक शेख़, अय्याज खान, समीर शेख, मौसिन शेख आदी\nरुपीनगरमध्ये मुस्लिम समाज मोठ्या संख्येने आहे. या समाजाने बैठक घेऊन निवडणुकीत जातीयवादी पक्षाचा कोणीही निवडून येता कामा नये, असा निर्णय घेतला. तसेच अपक्ष उमेदवार विलास लांडे यांना पाठिंबा जाहीर केला. लांडे यांना रुपीनगरमध्ये बोलावून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. तसेच त्यांचा सत्कारही करण्यात आला.\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्य���तील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nराजनाथ सिंग आणि डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथं द्विपक्षीय चर्चा\nइसिसशी लागेबांधे असणाऱ्या जर्मन महिलेला अटक\nकोल्हापूरातील ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली\nबिल गेट्‌स कडून बिहार सरकारचे कौतुक\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\nशॉर्ट फिल्म कॉर्नर : आपकी चिठ्ठी आयी है\nमग लालकृष्ण आडवाणी यांच्यावर गुन्हा का दाखल केला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8/", "date_download": "2019-11-17T23:20:43Z", "digest": "sha1:CYLELUZDJ72NQDMR7ZYTNBXLEGMNDODN", "length": 12753, "nlines": 164, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सोमेश्‍वनगर परिसरात दोन दिवसांपासून कोसळधारा | Dainik Prabhat", "raw_content": "\nसोमेश्‍वनगर परिसरात दोन दिवसांपासून कोसळधारा\nजनजीवन विस्कळीत : वाकीतील तलाव आठ वर्षांनंतर भरण्याच्या मार्गावर\nवाघळवाडी – बारामती तालुक्‍यातील सोमेश्‍वरनगर परिसरात शुक्रवार (दि. 18) रात्री 11.30 वाजेपासून वरुणराजाने बरसायला सुरुवात केली, यात काहीवेळापूरती विश्रांती घेत तो तब्बल 40 तासांपासून बरसतच आहे. दरम्यान, रविवारी (दि. 20) दुपारनंतर त्याने थोडी विश्रांती घेतली असली, तरी पुढील 24 तासांत पुन्हा मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तवण्याता आल्याने निवडणुकीचा टक्‍का घसणार असल्याचे बोलले जात आहे.\nपाऊसपावसामुळे ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाची जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. शेतांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. तर तरकारी पिकाची तोडणी होत नसल्यामुळे नासाडी होत आहे. त्याचबरोबर दूभत्या जनावरांसाठी लागणारा हिरवा चाराही संततधार पावसामुळे कापणी करता येत नसल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे.\nपावसामुळे मोराळे (मुर��टी) तलाव पूर्णपणे भरला असून त्यातील पाणी मागील काही तासांपासून वाकी तलावात येत होते. रविवारी (दि. 20) दुपारी तीन वाजेपर्यंत तलाव 70 टक्‍के भरला होता. तर संततधार पाऊस काही तास असाच बरसत राहिला तर वाकीतील तलाव 8 वर्षांनंतर प्रथमच भरेल, अशी माहिती वाकी गावचे माजी सरपंच हनुमंत गाडेकर यांनी दिली. मुरूम गावातील साळोबावस्ती येथील अनेक घरांमध्ये पाणी शिरले असल्याने अनेक घरांमधील जीवनावश्‍यक वस्तू, धान्यांचे ऐन दिवाळीत मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले असल्याने दिवाळी आधीच दिवाळे निघाल्याची प्रतिक्रिया या भागातील नागरिकांनी हताशपणे व्यक्‍त केली.\nमुरूम मतदान केंद्रात बाहेर साचले तळे\nमुरुम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील मतदानकेंद्र बाहेर पावसाच्या पाणी साचून तळे निर्माण झाल्याने सोमवारी (दि. 21) या केंद्रावर मतदान कसे पार पडणार असा सवाला उपस्थित झाला आहे.\nपावसामुळे खरेदीवर पाणी –\nदिवाळीसाठी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने व दिवाळी सणाच्या आधीचा रविवार सुट्टीचा दिवस असल्याने अनेकांनी खरेदीचे बेत आखले होते; परंतु पावसामुळे त्यांना बाहेरच पडता न आल्याने विशेषत: महिला वर्गाचा मोठा हिरमोड झाल्याने याचा मोठा परिणाम व्यवहारव झाल्याचा व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. तीच अवस्था कापड व्यावसायिकांची सुद्धा आहे मोठ्या प्रमाणावर दिवाळीत विक्रीसाठी माल भरला असून बक्षीस योजनाही लावलेले आहेत. पण ग्राहक होत असलेल्या संततधार पावसामुळे फिरकत नाही असे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.\nसोशल मीडियावरही धुमाकूळ –\nजे म्हणतात ना, आमची फार वरपर्यंत ओळख आहे… त्यांना एक विनंती आहे.. जरा तो पाऊस तेवढा बंद करा राव, पुन्हा एकदा पावसाने निर्णय बदलला म्हणतो दिवाळीतील फराळ करूनच जाईन, अरे येऊन येऊन येणार कोण पावसाशिवाय हायच कोण.\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nराजनाथ सिंग आणि डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथं द्विपक्षीय चर्चा\nइसिसशी लागेबांधे असणाऱ्या जर्मन महिलेला अटक\nकोल्हापूरातील ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली\nबिल गेट्‌स कडून बिहार सरकारचे कौतुक\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nदीपिका पादुकोणने कापल्या रणवीर सिंगच्या मिशा; व्हिडीओ व्हायरल\n\"मुलांचे हक्क व सुरक्षा'वर उपक्रम राबवा\nभाजपमध्ये गेलेले आमदार आमच्या संपर्कात- जयंत पाटील\nनगरमध्ये पवार विरूद्ध विखेच लढत\nफडणवीस यांचा \"वर्षा'तील मुक्‍काम कायम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/bjp-blasts-in-penn-constituency-raut-shekap-the-taluka-chief-filed/", "date_download": "2019-11-17T23:01:32Z", "digest": "sha1:UFNXFQ7ZU35ONYJC7M6KSGP7AF3JPVA2", "length": 9062, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पेण मतदारसंघात भाजपला धक्का; तालुकाध्यक्ष राऊत शेकापमध्ये दाखल | Dainik Prabhat", "raw_content": "\nपेण मतदारसंघात भाजपला धक्का; तालुकाध्यक्ष राऊत शेकापमध्ये दाखल\nरायगड: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजपची डोकेदुखी वाढताना दिसत आहे. एकीकडे बंडखोरी शमवण्याचे आव्हान असतानाच आता पदाधिकारीही पक्षांतर करत असल्याचे दिसत आहे.\nभाजपचे सुधागड तालुका अध्यक्ष राजेंद्र राऊत यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह आज शेतकरी कामगार पक्षामध्ये (शेकाप) प्रवेश केला. शेकाप आमदार धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत हा जाहीर प्रवेश झाला.\nराऊत यांच्या पक्षांतरामुळे पेण विधानसभा मतदारसंघात भाजपला फटका बसण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. याचा निवडणुकीच्या निकालावरही किती परिणाम होणार हे मात्र येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.\nभाजपचे पेण-पाली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार माजी मंत्री रवी पाटील भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे पेण-सुधागड मतदारसंघातील भाजपचे कार्यकर्ते नाराज आहेत. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत याचा थेट फटका रवी पाटील यांना बसण्याची शक्‍यता आहे.\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nराजनाथ सिंग आणि डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथं द्विपक्षीय चर्चा\nइसिसशी लागेबांधे असणाऱ्या जर्मन महिलेला अटक\nकोल्हापूरातील ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली\nबिल गेट्‌स कडून बिहार सरकारचे कौतुक\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nनगरमध्ये पवार विरूद्ध विखेच लढत\nपवार साहेब...आमच्याही बांधावर या; शेतकऱ्यांची आर्त हाक\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\nभाजपमध्ये गेलेले आमदार आमच्या संपर्कात- जयंत पाटील\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kutumbkatta-news/sports-field-tennis-akp-94-1994786/", "date_download": "2019-11-18T00:04:19Z", "digest": "sha1:JPFWZOFDHNDHYNVE2J2YYQWQ5EJNSQX3", "length": 15697, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "sports field Tennis akp 94 | क्रीडा क्षेत्रातील अनुभवी तेजांकित! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंत्री उचलण्यासाठी गेलेल्या चिमुरडीला चिरडले\nशेतकऱ्याची आत्महत्या, मृतदेह जिल्हा कचेरीवर\nदहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान - मोदी\nउधळपट्टी केल्यास तिप्पट पाणीपट्टी\nविद्यार्थ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ\nक्रीडा क्षेत्रातील अनुभवी तेजांकित\nक्रीडा क्षेत्रातील अनुभवी तेजांकित\nतीन अपत्यांना जन्म दिल्यानंतरही ३६ वर्षीय मेरी कोम आजही बॉक्सिंगमध्ये भारताचा तिरंगा डौलाने फडकावत आहे.\nऑफ द फिल्ड : ऋषिकेश बामणे\nभारताचा नामांकित टेनिसपटू लिएंडर पेसने काही दिवसांपूर्वीच वयाच्या ४६व्या वर्षीसुद्धा ग्रँडस्लॅम आणि ऑलिम्पिकसारख्या महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी आपण इच्छुक असल्याचे सांगितले. त्याच्य��प्रमाणेच असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी वयाची तिशी-चाळिशी ओलांडल्यानंतरही निवृत्ती न पत्करता स्वत:ची तंदुरुस्ती राखून खेळ सुरू ठेवला. अशाच ताऱ्यांचा वेध..\nतीन अपत्यांना जन्म दिल्यानंतरही ३६ वर्षीय मेरी कोम आजही बॉक्सिंगमध्ये भारताचा तिरंगा डौलाने फडकावत आहे. नुकत्याच झालेल्या जागतिक स्पर्धेत तिला सातव्या सुवर्णपदकाने हुलकावणी दिली असली तरी, मेरीची तंदुरुस्ती आणि जिद्द वाखाणण्याजोगी आहे. पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार विजेती मेरी भारतातील अनेक महिलांसाठी प्रेरणास्रोत म्हणून उदयास आली असून भविष्यातही ती अशाचप्रकारे बॉक्सिंगमध्ये देशाचे नाव उज्ज्वल करत राहील, यात शंका नाही.\nजमैकाचा धावपटू उसेन बोल्टने कारकीर्दीत ८ ऑलिम्पिक आणि ११ जागतिक सुवर्णपदके जिंकण्याची किमया साधली. २०१७च्या जागतिक स्पर्धेनंतर त्याने निवृत्ती पत्करली असली तरी त्याचे स्थान आजही क्रीडाप्रेमींच्या मनात कायम आहे. पुरुषांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीतील ९.५८ सेकंदांचा विक्रम अद्यापही बोल्टच्या नावावर अबाधित आहे.\n‘फेडरर’ एक्स्प्रेसची अखंड घोडदौड\nतब्बल २० ग्रँडस्लॅम विजेतेपदांना गवसणी घालणारा स्वित्र्झलडचा रॉजर फेडरर वयाच्या ३८व्या वर्षीही एखाद्या युवा खेळाडूला लाजवेल, असा खेळ करत आहे. जानेवारी २०१८मध्ये ज्या वेळी फेडररने अखेरचे ग्रँडस्लॅम जिंकले, तेव्हा अनेक चाहत्यांना फेडरर आता निवृत्त होणार, असे वाटू लागले. परंतु त्यानंतरही फेडररने मागे न वळता घोडदौड सुरू ठेवली. या वर्षीच्या विम्बल्डन अंतिम फेरीत त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले असले तरी नोव्हाक जोकोव्हिचविरुद्ध त्याने केलेला खेळ डोळ्याचे पारणे फेडणारा होता. त्यामुळे आता २०२०च्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये फेडरर काय कमाल करतो, याकडे सर्व टेनिसप्रेमींचे लक्ष लागले आहे.\nमहेंद्रसिंह धोनी या नावातच भारतातील बहुतांश क्रिकेटप्रेमींचे संपूर्ण विश्व सामावले आहे. ३८ वर्षीय धोनीहूनही वयाच्या चाळिशीनंतर क्रिकेट खेळणारे तसे अनेक खेळाडू होते आणि आहेतही. परंतु आजही धोनीची तंदुरुस्ती आणि यष्टीमागील चपळता त्याला इतरांपासून नक्कीच वेगळे करते. जवळपास वर्षभरापूर्वी २४ वर्षांच्या हार्दिक पंडय़ासह धावताना धोनीने त्याला लीलया मागे टाकल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर वाऱ्यासारखी पसरली होती. त्यातूनच धोनीच्या तंदुरुस्तीची जाणीव होते. तूर्तास तरी धोनी गेल्या तीन-चार महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर असल्याने त्याच्या निवृत्तीच्या चर्चाना उधाण आले असले तरी किमान २०२०चा ट्वेण्टी-२० विश्वचषक भारताने जिंकून धोनीला सन्मानाने निरोप द्यावा, असेही प्रत्येक चाहत्याला वाटणे स्वाभाविक आहे.\nपेसचा वेग अद्यापही कायम\nकारकीर्दीत आतापर्यंत १८ ग्रँडस्लॅम विजेतेपदांवर नाव कोरणाऱ्या लिएण्डर पेसला भारतातील सवरेत्कृष्ट टेनिसपटू म्हणून ओळखले जाते. पेसची तंदुरुस्ती थक्क करणारी असून वयाच्या ४६व्या वर्षीही त्याने आगामी ऑलिम्पिक स्पर्धेच्या दृष्टीने कसून तयारीला सुरुवात केली आहे. त्याशिवाय नुकताच युवा खेळाडूंसाठी टेनिस प्रीमियर लीगचेही अनावरण करून नवी पिढी घडवण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nभारतीय अर्थव्यवस्थेबाबत बिल गेट्स यांनी केले मोठे विधान; पहा काय म्हणाले...\nविरोधी बाकावरून सेना संसदेत आक्रमक\nVideo: 'मिर्झापूर २'च्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता\n'पानिपत'मधील 'मर्द मराठा' गाण्याची गायिका आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर\nसलमानसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीवर आली धुणी-भांडी करण्याची वेळ\n'हुड हुड दबंग'ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मीम्स व्हायरल\nVideo : मलायकाचा नेहा धुपियाला चप्पल मारण्याचा प्रयत्न, कारण...\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nमर्यादित षटकांसाठी आक्रमक मयंकचा पर्याय\nतीन दिवसांनंतर राज्यात गारव्यात वाढ\n‘बीकेसी कनेक्टर’मुळे नवी कोंडी\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nचंद्रपूर आणि मुंबई विभाग सर्वाधिक प्रदूषित\nसोनिया गांधी-शरद पवार भेटीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार\nअयोध्या निकालाविरोधात फेरविचार याचिका\n‘मॅरेथॉन’मध्ये सहभागी स्पर्धकांच्या वाहनांची तोडफोड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/857.html", "date_download": "2019-11-18T00:10:15Z", "digest": "sha1:4KKZJPHHBPD4KG67B74RD3VOTCLB6T7V", "length": 50773, "nlines": 569, "source_domain": "www.sanatan.org", "title": "प्रदोष व्रत - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात��मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > अध्यात्म कृतीत आणा > सण, उत्सव आणि व्रते > व्रते > प्रदोष व्रत\nप्रदोषकाळाचे महत्त्व, तसेच प्रदोषकाळात काय करावे आणि काय करू नये, याविषयीचे विवेचन खालील लेखातून समजून घेऊया.\nप्रत्येक मासातील शुद्ध आणि वद्य त्रयोदशीला सूर्य मावळण्यापूर्वीच्या तीन घटकांच्या काळाला ‘प्रदोष’, असे म्हणतात ‘प्रदोषो रजनीमुखम् \nप्रदोष हे व्रत शिव या देवतेचे आहे.\n३. प्रदोष व्रत करण्याची पद्धत\nया दिवशी दिवसभर उपवास आणि उपासना करून रात्री शिवपूजेनंतर भोजन करावे. प्रदोषाच्या दुसर्‍या दिवशी श्रीविष्णुपूजन आवर्जून करावे. या प्रदोष व्रताचा प्रारंभ शक्यतो उत्तरायणात करावा.\nप्रदोषकाळात वेदाध्ययन करू नये, असे सांगितले आहे; कारण हे रात्रकालातील व्रत आहे, तर वेदाध्ययन हे सूर्य असतांना करावयाचे असते. हे प्रदोष व्रत तीन ते बारा वर्षे अवधीचे असते. कृष्ण पक्षातील प्रदोष जर शनिवारी आला, तर तो विशेष फलदायी मानतात.\n१. वार सोमवार मंगळवार शनिवार प्रत्येक पंधरवड्याची त्रयोदशी\n२. हेतू कुलदेवतेचा प्रकोप दूर करणे आणि साधना योग्यरित्या व्हावी धनलाभ गुणवान पुत्रप्राप्ती आणि गर्भातील बालकाच्या अडचणी दूर करणे सोम, भौम शनि प्रदोषातील सर्व\nसंदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’\nजिवाला गतजन्मी केलेल्या पापामुळे लागलेल्या विविध प्रकारच्या दोषांचे निवारण करण्यासाठी आणि शिवाला प्रसन्न करण्यासाठी केले जाणारे रात्रकालातील व्रत.\n३ – १२ वर्षे किंवा आजन्म.\n३. व्रत आरंभण्याचा उपयुक्त कालावधी\nउत्तरायणाचा आरंभ झ���ल्यावर प्रदोष व्रत करणे अधिक फलदायी ठरते.\n४. प्रदोष व्रताचे महत्त्व\n४ अ. त्रयोदशी संपून चतुर्दशी प्रारंभ होणे\nहे व्रत त्रयोदशीच्या समाप्तीच्या कालावधीत करावयाचे असते. त्यानंतर लगेच चतुर्दशी तिथी प्रारंभ होते. त्रयोदशी या तिथीचा स्वामी कामदेव आहे, तर चर्तुदशी या तिथीचा स्वामी शिव आहे. सत्ययुगात शिवाने तिसरा नेत्र उघडून कामदेवाला भस्म केले होते. त्यामुळे कामदेवावरही शिवाचेच अधिपत्य आहे. अशा प्रकारे त्रयोदशी आणि चतुर्दशी या तिथींवर शिवाचे अधिपत्य असून या कालावधीत केलेल्या प्रदोष व्रतामुळे शिवशंकर उपासकावर लवकर प्रसन्न होतात.\n४ आ. संधीकालीन उपासना\nशुद्ध आणि कृष्ण पक्षाच्या दोन्ही त्रयोदशींना सूर्य मावळल्यानंतर तीन घटकांच्या काळाला ‘प्रदोष’ म्हणतात. सायंकाळी केलेल्या प्रदोष व्रतामुळे संधीकालात केलेल्या शिवोपासनेचे फळ उपासकाला मिळते.\n४ इ. शिवोपासनेसाठी पूरक काळ\n‘प्रदोष’ शिवोपसनेसाठी पूरक काळ असल्याने प्रदोष समयी केलेल्या शिवोपासनेमुळे शतपट फलप्राप्त होते.\n५. प्रदोष व्रताचे लाभ\nप्रदोष व्रत केल्यामुळे आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक त्रासांचे निवारण होऊन आनंदाची प्राप्ती होते.\nविविध प्रकारचे त्वचा रोग, ज्वर, वेदना आणि विविध शारीरिक व्याधी अन् दुर्धर रोग दूर होतात.\nचिडचिड, त्रागा, मन:स्ताप, निराशा, संशयी वृत्ती आणि भय यांचा नाश होतो अन् समाधान लाभते.\nबुद्धीची प्रगल्भता वाढून स्मरणशक्ती आणि आकलन क्षमता वाढते.\nदारिद्य्र दूर होऊन धनप्राप्ती होते.\nकुटुंब आणि समाज यांतील व्यक्तींशी संबंध सुधारून कौटुंबिक सुख लाभते अन् समाजिक प्रतिष्ठा मिळते.\n५ ऊ १. विविध बाधा दूर होणे\nपूर्वजांचे लिंगदेह, भूत, पिशाच, राक्षस, हडळ, मांत्रिक यांचे त्रास, तसेच वेताळ, सातआसरा आदी क्षुद्रदेवतांचा कोप दूर होऊन शिवाची कृपा प्राप्त होते.\n५ ऊ २. शिवकृपेने पापक्षालन होणे\nप्रदोष व्रताच्या विधीमुळे उपासकाला पापक्षालनासाठी आवश्यक असणारी शिवाची कृपा अल्पावधीत लाभते आणि त्याचे पापक्षालन शीघ्रतेने होते.\n५ ऊ ३. प्रारब्धाची तीव्रता ऊणावून प्रारब्ध सौम्य होणे\nतीव्र प्रारब्धभोग भोगणार्‍या शिवोपासकाने श्रद्धेने प्रदोष व्रत केले, तर त्याचे प्रारब्ध उणावून ते सौम्य होते.\n५ ऊ ४. पुण्य लाभून सुखप्राप्ती होणे\nप्रदोष व्रत एकदा केल्याने शिव���च्या सगुण तत्त्वाची उपासना होऊन उपासकाला शिवतत्त्वाचा लाभ होऊन पुण्यप्राप्ती होते. त्यामुळे शिवोपासकाला जीवनात सुखाची प्राप्ती होते.\n५ ऊ ५. पुण्यसंचय होऊन मृत्यूत्तर सद्गती लाभणे\nसातत्याने अनेक वर्षे प्रदोष व्रत केल्यामुळे शिवोपासकाचा पुण्यसंचय होऊन त्याला मृत्यूनंतर सद्गती मिळते.\n५ ऊ ६. विविध प्रकारच्या मुक्ती मिळणे\nआजन्म प्रदोष व्रत केल्यामुळे मिळणार्‍या पुण्यबळाच्या आधारे शिवोपासकाला मृत्यूत्तर सलोक, समीप किंवा सरूप मुक्ती मिळते.\n५ ऊ ७. अनेक जन्म भावपूर्णरित्या प्रदोष व्रत केल्यामुळे शिवोपासकाची निर्गुणाकडे वाटचाल होऊन त्याला मोक्षप्राप्ती होणे\nअनेक जन्म भावपूर्णरित्या प्रदोष व्रत केल्यामुळे प्रारब्ध संपून संचितही नष्ट होऊ लागते. अशा प्रकारे अनेक जन्म प्रदोष व्रताचे पालन (शिवोपासना) केल्यामुळे किंवा उच्च लोकात गेल्यावर जिवाची वाटचाल निर्गुणाकडे होऊन त्याला सायुज्य मुक्ती मिळते किंवा मोक्षप्राप्ती होते.\n६. प्रदोष व्रताचे प्रकार\n६अ. कालावधीनुसार प्रदोष व्रताचे प्रकार\nप्रदोष व्रत नियमितपणे ३ – १२ वर्षे करतात. काही जण हे व्रत आजन्म करतात. विशिष्ट कालावधीसाठी प्रदोष व्रत करण्याचे महत्त्व पुढीलप्रमाणे आहे.\n७ अ. प्रदोषाच्या दिवशी शिवपूजन केल्यानंतर चांगल्या अनुभूती येणे\nप्रदोषाच्या कालावधीत शिवपूजन करत असतांना ‘पूजेतील उपचार शिव आनंदाने स्वीकारतो’, असे आम्हाला जाणवते. नंदीच्या कानात मला होणारे त्रास सांगत असतांना तो सजीव असल्याप्रमाणे भासून त्याची हालचाल होतांना जाणवते. प्रदोष व्रत करतांना आम्हाला आनंद जाणवतो आणि शब्दातीत शांतीची अनुभूती येते. प्रदोष व्रताच्या पूजेचा परिणाम पुढील २ – ३ दिवस टिकून रहातो आणि मला होणार्‍या आध्यात्मिक त्रासांची तीव्रता पुढील २ – ३ दिवस उणावून माझे मन सकारात्मक होते. या व्रतामुळे मला होणारे शारीरिक त्रास १० टक्के, मानसिक त्रास २० टक्के आणि आध्यात्मिक त्रास ३० – ३५ टक्के इतके न्यून होतात. महर्षि अगस्तींच्या कृपेमुळे आम्हाला प्रदोष व्रताचे महत्त्व समजले आणि शिवोपासनेतील आनंद अनुभवण्यास मिळाला, यासाठी आम्ही महर्षि अगस्ती अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञ आहोत.’\n– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.५.२०१७, रात्री ११.०३)\n१.. भस्म आणि का��ूर\n‘भस्म आणि कापूर यांच्यामध्ये लयाशी संबंधित शक्ती कार्यरत असल्यामुळे त्यांचा संबंध शिवाशी आहे. त्यामुळे शिवोपासनेत भस्म आणि कापूर यांचा वापर केला जातो.\n२. शिवाची मूर्ती किंवा शिवपिंडी यांना भस्माचे तीन पट्टे लावल्यामुळे होणारा परिणाम\nउत्पत्ती आणि स्थिती यांच्याशी संबंधित सूक्ष्म लहरी उभ्या असतात. त्यामुळे या लहरींचे प्रतीक म्हणून ब्रह्मोपासक किंवा विष्णूचे उपासक कपाळाला चंदनाचे उभे गंध किंवा कुंकवाचा उभा टिळा लावतात. लयाशी संबंधित लहरी भूमीला समांतर आडव्या असतात. त्यामुळे लयाशी संबंधित कार्य करणारा शिव सर्वांगाला भस्माचे तीन आडवे पट्टे लावतो. शिवाची मूर्ती किंवा शिवपिंडी यांना भस्माचे आडवे पट्टे लावल्यामुळे त्यांच्याकडे वायू आणि आकाश या स्तरांवरील निर्गुण शिवतत्त्व लवकर आकृष्ट होते अन् मूर्ती किंवा शिवपिंडी शिवाच्या लयकारी शक्तीने लवकर भारित होतात. शिवाची मूर्ती किंवा शिवपिंडी यांना भस्माचे पट्टे लावल्यामुळे मूर्ती किंवा पिंडी यांमध्ये जागृत झालेले शिवतत्त्व वातावरणातील वायूतत्त्वात लवकर मिसळते आणि शिवतत्त्वाच्या लहरींचे वहन वायूद्वारे होऊन शिवलहरी दूरपर्यंत पोहचतात.’\n३. शिवपिंडीला भस्मलेपन केल्यामुळे होणारी सूक्ष्मातील प्रक्रिया\nशिवपिंडीत शिवाची निर्गुण शक्ती आणि तत्त्व कार्यरत असते. शिवाच्या पिंडीतील निर्गुण तत्त्व आणि शक्ती यांचा लाभ वातावरण अन् भाविक यांना होण्यासाठी शिवपिंडीला भस्म लावण्याची पद्धत आहे. शिवपिंडीला भस्मलेपन केल्यामुळे शिवपिंडीमध्ये असणारे शिवतत्त्व हे तेज, वायू आणि आकाश या स्तरांवर कार्यरत होऊन त्याचे वातावरणात मोठ्या प्रमाणात प्रक्षेपण चालू होते.’\n– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.३.२०१८ रात्री १०.२५)\nसूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.\nवारीची परंपरा अधिकाधिक वृद्धींगत करणारे संत\nश्रद्धा अन् भक्ती यांद्वारे आजही वारीच्या परंपरेचा वसा चालू ठेवणारे वारकरी \nप्राचीन काळापासून विविध योगमार्गांनुसार साधना करणार्‍या ऋषिमुनींचे आध्यात्मिक महत्त्व \nभावभक्तीची अनुभूती देणारी पंढरपूरची वारी \nशक्तीस्वरूप आणि वात्सल्यमूर्ती देवीचे विविध प्रकार, तसेच नवरात्रीत देवीने धारण केलेली नऊ रूपे अन् त्यांची...\nCategories Select Category check (3) अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (122) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (17) अनुभूती (1) मृत्यू आणि मृत्यूनंतर (10) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (79) कर्मयोग (9) गुरुकृपायोग (62) अहं निर्मूलन (4) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (13) प्रीती (1) भावजागृती (11) सत्संग (1) सत्सेवा (1) स्वभावदोष निर्मूलन (20) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (3) अध्यात्म कृतीत आणा (376) अंधानुकरण टाळा (22) आचारधर्म (106) अलंकार (8) आहार (29) केशभूषा (18) दिनचर्या (30) निद्रा (2) वेशभूषा (17) धार्मिक कृती (45) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी व��स्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहा���्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (2) साहाय्य करा (2) सनातनचे अद्वितीयत्व (390) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (42) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (6) चित्रकला (1) नृत्यकला (3) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) संगीत (11) सात्त्विक रांगोळी (10) सूक्ष्म चित्रकला (1) आध्यात्मिक संशोधन (107) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (84) अमृत महोत्सव (3) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (17) आध्यात्मिकदृष्ट्या (11) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (15) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (27) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (2) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (26) आश्रमांची वैशिष्ट्ये (19) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (9) सनातनचे संत (81) साधकांची वैशिष्ट्ये (45) ६० टक्के पातळीचे साधक (4) दैवी गुणांनी संपन्न (1) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (34) चित्र (33) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (4)\nझोप लागत नसल्यास पुढीलपैकी एखादा नामजप झोप येईपर्यंत करा \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.justforhearts.org/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97/", "date_download": "2019-11-17T23:20:11Z", "digest": "sha1:FY32SUIRDMXCGOWQFW4PSONW7H63TQNN", "length": 9670, "nlines": 113, "source_domain": "www.justforhearts.org", "title": "विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनात शाळेची भूमिका - Just for Hearts", "raw_content": "\nHome » Blog » Health Articles » विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनात शाळेची भूमिका\nविद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनात शाळेची भूमिका\n काय बोलायचे ह्या पालकांना बघा ना दररोज वेफर्स, चिप्स, आणि असच अरबट चरबट डब्यात देतात. आपण त्यांना मेनू चार्ट दिलाय तरी सुद्धा काही फरक नाही. ह्या पालकांना एवढे पण करायला जमत नाही का हो बघा ना दररोज वेफर्स, चिप्स, आणि असच अरबट चरबट डब्यात देतात. आपण त्यांना मेनू चार्ट दिलाय तरी सुद्धा काही फरक नाही. ह्या पालकांना एवढे पण करायला जमत नाही का हो\nबऱ्याच वेळा ह्या वाक्याने माझा शाळेतला दिवस सुरु होतो. शालेय समुपदेशक म्हणून काम करताना आम्ही जेवढे मुलांच्या मानसिक आरोग्याकडे महत्व देतो तितकेच मुलाच्या शारीरिक आरोग्याकडे लक्ष देण्याकडे आमचा ओढा असतो.सध्याच्या युगात शाळेचा उपयोग फक्त अभ्यास करणे आणि मार्क मिळवण्या पुरता राहिलेला नसून त्यांच्या सर्वांगीण विकासावर पण भर दिला जातो.\nसध्या विद्यार्थी घरच्यापेक्षा बाहेरच जास्त राहत आहेत. सकाळपासून शाळा, क्लासेस, येण्याजाण्याचा प्रवास यातून पालकाशी त्याचा फारसा संबंध येत नाही. पालकही आपल्या व्यस्त व्यापातून वेळ काढून त्याच्याशी संवाद साधतात तेव्हा करीअर आणि अभ्यास याचीच चर्चा करतात. वाढत्या वयाबरोबरच आपल्या पाल्याचे वजन, त्याची उंची ही नैसर्गिक व योग्य रीतीने वाढत आहे का याचा विचार केला जात नाही. या बाबीकडे शाळा, महाविद्यालयात लक्ष दिले पाहिजे आणि वेळोवेळी ह्या विषयांची चर्चा पालकांबरोबर केली पाहिजे, जेणे करून पालकांना आरोग्याचे महत्व समजेल.\nमहाग कपड्यापेक्षा स्वच्छ कपड्याकडे लक्ष जास्त असणे गरजचे आहे. शाळेच्या मध्यंतरात विद्यार्थी जो डबा आणतात त्यात काय असावे हे पालकांना वारंवार सांगणे ही शाळेची जबादारी आहे. फरसाण, सॅण्डविच, पिझ्झा, बर्गर, नुडल्स, वेफर्स, कुरकुरे, चॉकलेट अथवा तळलेले पदार्थ डब्यात आणू दिले जाऊ नयेत. विद्याथ्र्यांच्या शारीरिक, मानसिक, आरोग्यासाठी स���र्यनमस्कार, योगासने, व्यायाम, विविध क्रीडा प्रकार विद्यार्थ्यांकडून करून घेतले जावेत. योगासने फक्त योगा डे पूर्ती सीमित न ठेवता दररोज वेळ दिला जाईल ह्या कडे शिक्षकाने लक्ष द्यावे.\nआरोग्य शिक्षणाचा खरा अर्थ हा रोगराईवरचा उपचार नसून विद्यार्थीदशेपासूनच साध्या, सोप्या व सहज शिक्षणातून त्याला आरोग्यमय जीवन जगता यावे व शाळेमधून मिळालेल्या चांगल्या सवयीतून त्याला इतर रोगराईपासून मुक्त राहता यावे असा आहे. उदा. जेवणापूर्वी हात धुवावेत, स्वच्छ कपडे घालावेत, केसांची निगा, हातापायांची बोटे व नखे स्वच्छ ठेवणे, कान, डोळे स्वच्छ ठेवणे, जेवणाचा डबा, पाण्याची बाटली स्वच्छ ठेवणे या सर्व छोट्या छोट्या बाबीबरोबरच वयात येणाऱ्या मुलींच्या बाबतीतील आरोग्यविषयक बाबी महिला शिक्षकाकडून वेळोवेळी पाठपुरावा करून तपासल्या जाव्यात हे अपेक्षित आहे.\nसध्याच्या युगात आय.क्यू. (Intelligence Quotient) म्हणजे बुद्यांक चांगला पाहिजे हे पाहणे आणि तो वाढविणे जेवढे महत्त्वाचे असते तेवढेच महत्त्वाचे भावनांक योग्य प्रमाणात असणे, म्हणजे ई.क्यू. (Emotional Quotient) गरजेचे आहे, याचा संबंधही विद्याथ्र्यांच्या मानसिक आरोग्याशी असतो. पालकाचे याबाबतीत ब-यापैकी अज्ञान असते. त्यामुळे हाही मुद्दा शालेय उपक्रमात समाविष्ट करून त्यासंबंधित उपक्रम शिक्षकांनी राबविले पाहिजेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/8837/motivational-story-savjibhai-dholkiya-marathi-manachetalks/", "date_download": "2019-11-17T23:19:13Z", "digest": "sha1:FEO4DM57FHMRADHKPGTB3Y6YCJ6KRYTF", "length": 19536, "nlines": 113, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "हिरे व्यापारी सावजीभाई धनजी ढोलकीयांची प्रेरणादायी कहाणी | मनाचेTalks", "raw_content": "\nप्रेरणादायी /Motivational / व्यक्तिमत्व\nहिरे व्यापारी सावजीभाई धनजी ढोलकीयांची प्रेरणादायी कहाणी\nयूँ ही नहीं मिलती राहि को मंज़िल,\nएक जुनूँ सा दिल में जगाना होता है|\nभरनी पड़ती है चिड़िया को उड़ान बार बार,\nतिनके तिनके से आशियाना बनाना होता है|\nमित्रांनो… न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधीना कधी नशीब सुद्धा पायघड्या टाकतं. आज मी तुम्हाला एका अश्या माणसाची गोष्ट सांगणार आहे. जे म्हणतात, मी नेहमी काहीतरी शिकत राहतो कारण मी काहीहि शिक्षण घेतलेलं नाही….\nहो चौथीपर्यंतचं शिक्षण घेतलेल्या सावजीभाई ढोलकीयांची ही कहाणी. तेच सावजीभाई ढोलकीया ज्यांच्या कर्मचाऱ��यांना कार, फ्लॅट बोनसमध्ये दिल्याच्या बातम्या आपण वर्ष दोन वर्षांपूर्वीच्या दिवाळीमध्ये ऐकल्या होत्या.\nचौथीपर्यंतचं शिक्षण झालेल्या सावजीभाईंनी नऊ हजार कर्मचारी, सहा हजार करोड टर्न ओव्हर असलेली कम्पनी नावारुपाला आणली. एवढंच नाही तर आपल्या कर्मचाऱ्यांना दागिने, कार, 2BHK फ्लॅट असे घसघशीत बोनस देणारी ‘हरे कृष्णा एक्स्पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड’ ही त्यांची कम्पनी त्यांच्या व्यवसायात देशातली पाचवी मोठी कम्पनी म्हणून ओळखली जाते. पण काही विशेष शालेय शिक्षणाशिवाय त्यांनी हा चमत्कार कसा केला असेल\n१२ एप्रिल १९६२ साली गुजरातच्या अमरेली या छोट्याश्या गावात गावात जन्मलेले सावजी धनजी ढोलकीया. अभ्यासात मात्र त्यांना कधीच रस नव्हता. चौथीपर्यंतचं शिक्षण फक्त त्यांनी घेतलं. शिक्षणात आवड नसली तरी जिद्द, चिकाटी आणि स्वप्न एवढं भांडवल घेऊन हा बारा वर्षांचा मुलगा सुरतमध्ये आला आणि इथे एका छोट्या फॅक्ट्रीत हिरे घासण्याचं काम करू लागला.\nइथे सुरुवातीला त्यांना केवळ १८० रुपये मिळायचे. इथे त्यांनी मन लावून काम करायला सुरुवात केली. आणि काही महिन्यातच चांगल्या कामामुळे त्यांचा पगार कित्येक पटींनी वाढून १२०० रुपये झाला. साधारण दहा वर्षांपर्यंत त्यांनी हिरा घासायचं काम केलं. इथे त्यांना हिऱ्याच्या कामातली बारीकी चांगली अनुभवायला मिळाली.\nत्यानंतर त्यांनी आपल्या घरातच आपले दोन भाऊ तुलसी, हिम्मत आणि काही मित्रांबरोबर स्वतःचं हिरे घासण्याचं म्हणजेच हिऱ्यांना पैलू पाडण्याचं काम सुरु केलं. हळूहळू सुरु झालेल्या या कामाने सात वर्षातच चांगला जम बसवला. आणि १९९१ सालापर्यंत त्यांचा टर्न ओव्हर १ करोड रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला. आता ते व्यवसाय आणखी वाढवण्याचा विचार करू लागले. स्वतः मॅनेजमेंट, मार्केटिंगचं शिक्षण घेतलं नसलं तरी सावजीभाईंची दूरदृष्टी व्यवसायाचा परीघ वाढवण्यासाठी प्रयत्न करत होती. १९९२ साली मुंबईच्या एका बिजनेस कन्सल्टन्ट ची सर्व्हिस घेऊन मुंबईमध्ये ऑफिस घेऊन ‘हरे कृष्णा एक्स्पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड’ हि कंपनी सुरु केल\nइथून त्यांनी मार्केटिंगचे काम सुरु केले. याच काळात त्यांचे भाऊ घनश्याम सुद्धा आपल्या भावांच्या टीममध्ये सामील झाले. जास्त शिक्षण नसणं हे सावजीभाईंच्या मार्गातली बाधा कधीच ठरू शकलं नाही, कारण इतक्या वर्षांच्या अथक परिश्रमांतून ते आपल्या व्यवसायातले ‘खिलाडी’ बनले होते. सुरुवातीला ज्या कम्पनीचा टर्न ओव्हर १ करोड पर्यंत होता तोच मुंबईला ऑफिस सुरु करून मार्केटिंग सुरु केल्यापासून दिवसेंदिवस वाढत गेला. आणि आज हाच व्यवसाय ६ हजार करोड पर्यंत गेला. आज हि कंपनी ७५ पेक्षा जास्त देशांमध्ये हिरा सप्लाय करते. एवढंच नाही तर सात देशांमध्ये त्यांचे स्वतःचे सुसज्ज असे आउटलेट्स सुरु झालेले आहेत. शिवाय जगभरातल्या ६५०० रिटेल आउटलेट्स वर यांचे हिरे विक्रीसाठीही उपलब्ध असतात. हिरे व्यसायातल्या त्यांच्या योगदानासाठी कित्येक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.\nहि झाली सावजीभाईंची व्यावसायिक बाजू. यापलीकडे पाहिलं तर माणूस म्हणून सावजीभाई ‘तराशा हुवा हिरा है’ असं म्हंटल तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. परमेश्वरावर श्रद्धा ठेवणारे सावजीभाई हिऱ्यांचेच नाही तर माणसांचे आणि त्यांच्या कामाचे सुद्धा चांगले पारखी आहेत. ते म्हणतात त्यांची कम्पनी फक्त हिराच नाही तर चांगली माणसं घडवायचं सुद्धा काम करते. कारण माणूस चांगला बनला तर काम आपोआपच चांगलं होऊ लागेल. सावजीभाई आपल्या कर्मचाऱ्यांना मानाची वागणूक मिळावी म्हणून नेहमी प्रयत्न करतात.\nपूर्वी गुजरातमध्ये हिरा घासण्याचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘हिरा घिस्सू’ म्हंटल जायचं. पण सावजीभाईंनी कामाची प्रतिष्ठा वाढावी म्हणून त्यांना ‘डायमंड आर्टिस्ट’ आणि ‘डायमंड इंजिनिअर’ असं नाव दिलं. कर्मचाऱ्यांना ते आपल्या कुटुंबाचा हिस्सा समजतात. हा सगळं प्रवास आहे २६ वर्षांचा. आणि या काळात त्यांच्या कम्पनित कधीही संप झाला नाही. सावजीभाई म्हणतात कर्मचाऱ्यांना चांगलं वातावरण आणि सन्मान मिळाला तर ते का संप करतील\nशालेय शिक्षण न घेतलेल्या सावजीभाईंनी सगळं आपल्या अनुभवातून शिकलं आणि म्हणून अमेरिकेतून शिकून आलेल्या आपल्या मुलाला श्रमाची किंमत कळावी म्हणून केरळमध्ये फक्त सात हजार रुपये देऊन आपली वडील म्हणून ओळख न सांगता नोकरी करण्यासाठी पाठवलं. इथे त्यांच्या मुलाला ना मल्याळी भाषेचा गंध ना कष्ट करायची सवय आणि म्हणून त्याने आयुष्याला एका वेगळ्या नजरेने बघायचं प्रॅक्टिकल शिक्षण घेतलं. तेव्हा सावजीभाईंनी आपल्या मुलाला आपल्या कम्पनीची जवाबदारी दिली.\n२०१७ सालच्या दिवाळीत आपल्या ९ हजार कर्मचाऱ्यांमधी��� १७०० कर्मचाऱ्यांना त्यांनी कार, 2BHK फ्लॅट, दागिने त्यांच्या चांगल्या कामाचा मोबदला म्हणून दिले. असे बोनस सावजीभाईंच्या कम्पनित यापूर्वी सुद्धा दिले गेले आहेत.\nअसे हे सावजीभाई म्हणजे अजब रसायन, सर्वसाधारण घरात जन्म घेऊन असाधारण काम कसं करता येतं याचं उदाहरण म्हणजे सावजीभाई, पुस्तकी शिक्षण न घेता आयुष्याकडून शिक्षण घेणारे ते सावजीभाई… तर मित्रांनो काहीतरी उत्तुंग करण्याची जिद्द, विचारांवर विश्वास असेल तर तुम्हाला सुद्धा काहीही अशक्य नाही या शुभेच्छांसह… टाटा.. बाय-बाय 👋👋\n जगायला शिकवणारे करोडपती सावजी ढोलकिया\nमनाचेTalks च्या वाचकांचे अभिप्राय:\nया आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.\nमुकेश अंबानींबद्दलचे काही माहित नसलेले किस्से\nसाधी असणारी मोठी माणसं…\nThe Real Hero- लेफ्टनंट नवदीप सिंग\nNext story कोणी तुमचा अपमान केला तर काय करता तुम्ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/bank-collateral-prohibited-without-prior-notice/articleshow/71727466.cms", "date_download": "2019-11-17T23:10:15Z", "digest": "sha1:IVADMPZ3VP2XTKYN26WLCL2ZXXVE4LPT", "length": 12560, "nlines": 164, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "business news News: पूर्वसूचनेशिवाय बँक संपास मनाई - bank collateral prohibited without prior notice | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nपूर्वसूचनेशिवाय बँक संपास मनाई\nसरकारी बँकांच्या कर्मचारी संघटनांना यापुढे तडकाफडकी संप पुकारता येणार नाही...\nनवी दिल्ली : सरकारी बँकांच्या कर्मचारी संघटनांना यापुढे तडकाफडकी संप पुकारता येणार नाही. बँकसेवा ही सार्वजनिक गरजेच्या प्रकारात येत असल्याने या संघटनांनी यापुढे मनमानीपणे संप करू नये, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. केंद्रीय अर्थ मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. सरकारी बँकांच्या दोन संघटनांनी मंगळवारी देशव्यापी संपाची हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर सरकारने हे निर्देश दिले आहेत. कोणत्याही कारणास्तव संप करायचा असल्यास निर्धारित तारखेच्या किमान १४ दिवस आधी या संपाची नोटीस देणे आवश्यक असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.\nनवी दिल्ली : एचपीसीएल (हिंदुस्तान पेट्रोलियम) व पॉवरग्रीड कॉर्पोरेशन या सरकारी उपक्रमांना केंद्र सरकारतर्फे बुधवारी महारत्न हा दर्जा देण्यात आला. यामुळे या कंपन्यांना अधिक स्वायत्तता मिळेल. या दर्जाच्या कंपन्या कोणत्याही कंपनीचे अधिग्रहण, विलीनीकरण करण्यासाठी त्यांच्यात भाग भांडवल गुंतवू शकतात.\nमुंबई : ठाणे येथील प्रथितयश सीए (सनदी लेखापाल) मंगेश किनरे यांची केंद्र सरकारने \"मॅगनिज ओर इंडिया लिमिटेड\" (एमओआयएल लि.) या कंपनीच्या स्वतंत्र संचालकपदी नेमणूक केली आहे. ही कंपनी भारत सरकारच्या मिनीरत्न कंपन्यांपैकी एक आहे. मंगेश किनरे हे गेली २८ वर्षे या व्यवसायात कार्यरत असून त्यांनी सीए इन्स्टिट्यूटच्या पश्चिम विभागाचे अध्यक्षपद तसेच, केंद्रीय समितीचे सदस्यपद भूषवले आहे. राज्याच्या 'शिक्षण शुल्क नियामक प्राधिकरणाचे' सदस्य म्हणूनही त्यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे.\nएअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत विकणार: अर्थमंत्री\nRcom तोट्यात, अनिल अंबानींचा राजीनामा\nPMC बँक घोटाळा: भाजपचे माजी आमदार तारासिंग यांचा मुलगा अटकेत\nश्रीमंतांच्या यादीत बिल गेट्स पुन्हा नंबर वन; बेजॉस यांना टाकलं मागे\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nएअर इंडिया विक्रीसाठीमार्च २०२०चे उद्दिष्ट\nदरमहा किमान पेन्शन७५०० करण्याची मागणी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमट�� ऑनलाइन च्या अॅपसोबत\nपूर्वसूचनेशिवाय बँक संपास मनाई...\nबीएसएनएल-एमटीएनएलचं विलिनीकरण; केंद्राचा निर्णय...\nआंतरराष्ट्रीय विमानसेवेत किरकोळ वाढ...\nबँक संपाला संमिश्र प्रतिसाद...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/kolhapur/historian-academician-angry-over-maharashtra-international-board-delete-shivaji-maharaj-history/articleshow/71640830.cms", "date_download": "2019-11-17T23:06:26Z", "digest": "sha1:QQNFZQPURQRWGHCJPDRAND4EGME7IJOO", "length": 18532, "nlines": 177, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "shivaji maharaj in syllabus: अभ्यासक, इतिहासप्रेमी संतप्त - historian academician angry over maharashtra international board delete shivaji maharaj history | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nमहाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या चौथीच्या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास वगळण्याच्या प्रकारावरून समाजातील विविध स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.\nम. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या चौथीच्या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास वगळण्याच्या प्रकारावरून समाजातील विविध स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा शिवभक्त रस्त्यावर उतरतील, असा इशाराही शिवप्रेमी व इतिहासप्रेमींनी दिला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी, हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही,' असा सज्जड दम दिला आहे. 'ज्यांनी कुणी ही आगळीक केली, त्यांच्यावर तत्काळ कारवाई करा. मुळात यांचे धाडसच कसे झाले' असा सवालही त्यांनी केला आहे.\nमहाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या चौथीच्या पुस्तकात शिवाजी महाराजांचा इतिहास हद्दपार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या या घोडचुकीवर शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातून टीकेचे आसूड ओढले जात आहेत. खासदार संभाजीराजे यांनी आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या कामकाजावर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी याबाबत ट्वीट करत हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असे म्हटले आहे.\nसंभाजीराजे म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व देशभर पोहचावे यासाठी महाराष्ट्रवासियांसह सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे. केंद्रीय शिक्षण मंडळाकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जावा म्हणून प्रयत्न करत आहे. अनेकदा शालेय शिक्षण मंत्र्यांची यासंदर्भात भेट घेतली.'\nछत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम शालेय वयातच मुलांना समजावा, पराक्रमाची ओळख व्हावी म्हणून चौथीच्या पुस्तकात त्यांचा इतिहास गेल्या कित्येक वर्षापासून समाविष्ठ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमाची ओळख आणि चौथीचे पुस्तक असे समीकरण ठरले होते. महाराजांचा इतिहास शिकत अनेक पिढ्या घडल्या आहेत, याकडेही इतिहास अभ्यासकांनी लक्ष वेधले. महाराजांच्या कर्तबगारीचा जागतिक स्तरावर गौरव झाला आहे. जगभरातील अभ्यासक, संशोधक शिवचरित्र अभ्यासत आहेत. मात्र राज्यातील आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास वगळण्याची दुर्बुद्धी सुचावी हा प्रकार दुर्दैवी असल्याचे मतही अनेकांनी नोंदविले.\nभाजप, शिवसेनेच्या सरकारकडून सातत्याने सोयीचा इतिहास मांडण्याचा खोडसाळपणा सुरू आहे. यापूर्वीही ही सुभाष साठे यांचे 'रामदास स्वामी हेच शिवाजी महाराजांचे गुरु आहेत' अशा आशयाचे पुस्तक शालेय विद्यार्थ्यांपर्यत पोहचविण्याच प्रकार घडला. मात्र त्याला राज्यभरातून विरोध झाल्यामुळे पुस्तक मागे घेण्याची नामुष्की सरकारवर ओढवली होती. सरकारने, शिवरायांच्या इतिहासाशी खेळखंडोबा करू नये. राज्यातील लोक हा प्रकार सहन करणार नाहीत.\nइंद्रजित सावंत, इतिहास अभ्यासक\nछत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक व्यक्तिमत्व आहे. त्यांचा इतिहास, पराक्रम जर आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाला माहीत नसेल तर मंडळाची कीव करावीशी वाटते. मंडळाचा हा प्रकारच धक्कादायक आहे. चौथीतील मुलांचे वय संस्कारक्षम असते. यामुळे चौथीच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कायमस्वरुप शिकविण्याविषयी यापूर्वी सरकारी पातळीवर ठरले आहे. शिक्षण संचालकांनी तत्काळ खुलासा करावा. महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रकार सहन केला जाणार नाही. नागरिक शांत बसणार नाहीत. इतिहासप्रेमी, शिवप्रेमी आंदोलने करतील.\nडॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक\nछत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक पातळीवर महामानव आहेत. त्यांच्याविषयी जगातील अनेक भाषेत समकालीन लेखकांनी लेखन केले आहे. फ्रेंच, डच, पोर्तुगालमध्ये लिखाण प्रसिद्ध आहे. आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने त्यांचा इतिहास पुसण्याबाबतची मोठी चूक केली आहे. गेली काही वर्षे सातत्याने शिवाजी महाराजांचे महत्त्व कमी कसे करता येईल यादृष्टीने काही मंडळी प्रयत्नशील असतात. संपूर्ण महाराष्ट्राने एकदिलाने या प्रकाराविरोधात आवाज उठविला पाहिजे. तरच न्याय मिळू शकेल.\nडॉ. रमेश जाधव, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक\nकर्जमुक्तीचा शब्द पाळणार; उद्धव ठाकरे यांचा शेतकऱ्यांना दिलासा\nपोलिसासह दोन होमगार्डना जमावाची बेदम मारहाण\nगोकुळमध्ये नोकर भरतीची तयारी\nखड्ड्यांत पणत्या लावून ‘त्रिपुरारी’\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nबारा वर्षांनी मिळाला हक्कांचा लाभ\nशिष्यवृत्तीचे अर्ज कॉलेजमध्येच पडून\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nतीन हजारांवर कर्मचाऱ्यांनीकेले पोस्टल मतदान...\nसंभाजी ब्रिगेडमध्ये पाठिंब्यावरुन मतभेद...\n‘हॅपी दिवाली, नो गिफ्ट प्लीज’...\nसायकल रॅलीव्दारे शहरात मतदान जागृती...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B_%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%9F", "date_download": "2019-11-17T23:40:40Z", "digest": "sha1:77A4ONZ4AQRGTD5MS5DBGEMM6TI2DHIU", "length": 3704, "nlines": 78, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ज्यो रूट - विकिपीडिया", "raw_content": "\nजोसेफ एडवर्ड जो रूट (३० डिसेंबर, इ.स. १९९० - ) हा इंग्लंड क्रिकेट संघातील एक प्रमुख फलंदाज आहे. त्याच बरोबर तो उत्तम क्षेत्ररक्षक सुद्धा आहे. ज्यो रूट ने एकदिवसीय क्रिकेट मधील पदार्पण भारत��विरूद्ध केले होते.\nइ.स. १९९० मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ सप्टेंबर २०१८ रोजी १०:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7_(%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE)", "date_download": "2019-11-17T22:29:04Z", "digest": "sha1:2HC6OZF7B4LQ6MTPPRHFPVIUBJX24JOP", "length": 4757, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राष्ट्राध्यक्ष (अमेरिका) - विकिपीडिया", "raw_content": "\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा\nराष्ट्राध्यक्ष हा अमेरिकेतील सरकारप्रमुख व राजकीयदृष्ट्या सर्वोच्च पातळीवरचा पुढारी आहे. राष्ट्राध्यक्ष हा अमेरिकेचा लष्करप्रमुख देखील असतो. उपराष्ट्राध्यक्ष, मंत्रीमंडळाचे सचिव, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, परराष्ट्रराजदूत इत्यादी अनेक महत्त्वाच्या पदांची नियुक्ती करण्याचे अधिकार राष्ट्राध्यक्षाला आहेत.\nदर ४ वर्षांनी होणाऱ्या अध्यक्षीय निवडणूकीत सर्वाधिक मते मिळवणारा उमेदवार राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडला जातो. एका पुढाऱ्याला कमाल ८ वर्षे राष्ट्राध्यक्षपद भुषविता येते.\nजॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचा पहिले राष्ट्राध्यक्ष होते. बराक ओबामा हे अमेरिकेचा ४४ वे राष्ट्राध्यक्ष आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ मे २०१२ रोजी ०९:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/non-voting-idiot-javed-akhtar-226918", "date_download": "2019-11-18T00:38:07Z", "digest": "sha1:SPBLOHHMRS7YQ3DVSN4QQTU3CXQ5MIIP", "length": 12003, "nlines": 231, "source_domain": "www.esakal.com", "title": "मतदान न करणारे ‘इडियट’: जावेद अख्तर | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर रविवार, नोव्हेंबर 17, 2019\nमतदान न करणारे ‘इडियट’: जावेद अख्तर\nमंगळवार, 22 ऑक्टोबर 2019\nनागरिक म्हणून आपणही मतदा���ाचे कर्तव्य बजावले पाहिजे\nमुंबई : जगात लोकशाही असलेली राष्ट्रे अत्यंत कमी आहेत. त्या राष्ट्रांमध्ये आपला भारत एक असल्याचा अभिमान वाटतो. त्यामुळे मतदान करणे आपले कर्तव्य आहे. जे लोक मतदान करत नाहीत, त्यांना ग्रीक भाषेत ‘इडियट’ म्हटले जाते, अशा शब्दांत ज्येष्ठ गीतकार व संवाद लेखक जावेद अख्तर यांनी मतदानासाठी बाहेर न पडणाऱ्या मतदारांना सोमवारी सुनावले.\nअख्तर अभिनेत्री शबाना आझमी यांच्यासह मतदानासाठी आले होते. त्या वेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.\nभारतात लोकशाही आहे. बहुतेक देशांत लष्कराच्या हातात सत्ता आहे. जसा आपण सरकारला चांगल्या पद्धतीने काम करण्याचा सल्ला देतो, त्याप्रमाणे नागरिक म्हणून आपणही मतदानाचे कर्तव्य बजावले पाहिजे, असे अख्तर यांचे म्हणणे होते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभाजपच्या माजी आमदारपुत्राला अटक\nमुंबई : भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंग यांचे पुत्र रणजीत सिंग याला \"पीएमसी' बॅंकेतील 4,355 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी शनिवारी (ता. 16) आर्थिक...\nकेईएम रुग्णालयात डॉक्‍टरची आत्महत्या\nमुंबई : परळमधील केईएम रुग्णालयातील डॉ. प्रणय राजकुमार जयस्वाल (वय 27, मूळ रा. अमरावती) यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. शनिवारी (ता. 16) हा...\nआंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत हर्षदा पवारला सुवर्ण, पाहा PHOTOS\nऔरंगाबाद - इंडियन बॉडी बिल्डिंग ऍण्ड फिटनेस फेडरेशनच्या \"डायमंड कप इंडिया-2019' या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेला शहरात शनिवारपासून (ता. 16)...\nनवी मुंबईतील प्रदूषण धोकादायक पातळीवर\nमुंबई : नवी मुंबईतील हवेचा दर्जा शनिवारीही खालावलेलाच होता. प्रदूषणाची पातळी धोकादायक पातळीवरच होती. 10 सिगारेटच्या धुराएवढे प्रदूषण प्रत्येक घनमीटर...\nमुंबईचे पाणी एक नंबर\nमुंबई : मुंबईतील नळाला येणारे पाणी देशात अव्वल क्रमांकाचे ठरले आहे. देशाची राजधानी दिल्लीसह 21 राज्यांच्या राजधानीच्या शहरांत स्थानिक स्वराज्य...\nपावसाने मारले, कपाशीने झोडले, बियाण्यांत शेतकऱ्यांची फसगत\nसावनेर(जि. नागपूर) ः सलग चार-पाच वर्षांपासून कधी कोरडा दुष्काळ तर कधी अतिवृष्टी, यामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. त्याचा परिणाम एकंदरीत कृषी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%97-%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A5%A8/9", "date_download": "2019-11-17T22:26:27Z", "digest": "sha1:6UYF7ZXKYYLMKAZ3U4HQM5O4CQ5NPB63", "length": 27610, "nlines": 301, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "बिग बॉस मराठी २: Latest बिग बॉस मराठी २ News & Updates,बिग बॉस मराठी २ Photos & Images, बिग बॉस मराठी २ Videos | Maharashtra Times - Page 9", "raw_content": "\nमुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम: शिंद...\n'मी पुन्हा येईन'; शिवसैनिकांच्या फडणवीस या...\nसत्तापेच कायम; शिवसेनेसोबत जाण्यास सोनिया ...\nकुणी आम्हाला शहाणपणा शिकवू नये; राऊत यांचा...\nशिवरायांचे 'स्वामित्व' कुणा एका पक्षाकडे न...\nफडणवीसांनी सेनेला करून दिली हिंदुत्वाची आठ...\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nसंसदेत बेरोजगारीवरही चर्चा व्हावी: मोदी\nनक्षलवाद्यांकडून ड्रोनचा वापर; गोळ्या घालण...\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\nअयोध्या: जस्टिस नजीर यांना झेड सुरक्षा\nश्रीलंकेत राजपक्षे विजयी, भारतावर काय परिणाम\nभारतीय विमान संकटात; पाकने केली मदत\nश्रीलंकेत राजपक्षे यांचेपारडे जड\nअनिल अंबानी यांचा राजीनामा\nएअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत विकणार: अर...\nPMC बँक घोटाळा: भाजपचे माजी आमदार तारासिंग...\nRcom तोट्यात, अनिल अंबानींचा राजीनामा\nश्रीमंतांच्या यादीत बिल गेट्स पुन्हा नंबर ...\nभारतीय खरेदीदारांना खुणावतेय लंडन\nग्राहक व्यय सर्वेक्षण लांबणीवर\n'मुंबई इंडियन्स'मधून युवराजसह १२ खेळाडू करारमुक्त\nभावाचा फटकार नाकावर,खेळाडू रक्तबंबाळ\nमैदानात घुसलेल्या चाहत्याला विराटने वाचवलं...\nमयांक अग्रवाल, शमीची कसोटी क्रमवारीत झेप\nक्रिकेटपासून दूर असलेला धोनी 'या' खेळात व्...\nटी-२०: पृथ्वी शॉचे बंदीनंतर अर्धशतकी कमबॅक...\nआयुष्मानचा 'बाला' लवकरच १०० कोटी क्लबमध्ये\nविश्रांतीचा सल्ला असूनही १८ तास काम करतात ...\nतीन उकडलेल्या अंड्यांचं बिल झालं १ हजार ६७...\nगणितज्�� वशिष्ठ यांचे निधन; हृतिक रोशननं व्...\nवर मराठी कलाकारांचे स्पष्टी...\n'सायना'च्या शूटिंगदरम्यान परिणीती चोप्रा ज...\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nपोस्ट खात्यात ५ हजार जागांची भरती सुरू\nपरदेशात शिक्षणाच्या काय संधी\nआर्थिक नियोजनाचं करिअर- सुचित्रा सुर्वे ले...\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nवेळ शत्रू की मित्र\nसहज मी सतत, सम मी स्वतंत्र\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nवेळ शत्रू की मित्र\nसहज मी सतत, सम मी स्वतंत्र\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी..\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान ..\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षका..\nकर्नाटकातील रायचूरमध्ये दिवसा उजे..\nमॉर्निंग वॉकसाठी गेला; कारने उडवले\nबिग बॉस मराठी २\nबिग बॉस मराठी २\nशिव आणि वीणामध्ये नक्की काय शिजतंय\n'बिग बॉस'च्या घरातून बाप्पा जोशी आऊट\nबिग बॉसच्या घरातून या आठवड्यात कोण बाहेर पडणार याबद्दल अनेक तर्क-वितर्क लावले जात आहे. यावेळी घरातून विद्याधर उर्फ बाप्पा जोशी बाहेर पडणार अशी जोरदार चर्चा रंगली आहे.\nबिग बॉस : महेश मांजरेकर यांनी पुरुषांची काढली खरडपट्टी\nबिग बॉसच्या घरात आज महेश मांजरेकर यांनी सगळ्या पुरुषांना चांगलंच खडसावलं. घरात नेहा आणि रुपाली या दोन्ही महिलांचा अनादर झाला तरी घरातील एकही सदस्य त्यांच्या बाजूने बोलला नाही त्यामुळे मांजरेकर यांनी सगळ्यांना फैलावर घेतले.\nमहेश मांजरेकर घेणार पुरुष सदस्यांची 'शाळा'\nबिग बॉसच्या घरात आज वीकेण्ड डाव रंगणार आहे. पहिल्या आठवड्यात मैथिली जावकर तर दुसऱ्या आठवड्यात दिगंबर नाईक घराबाहेर गेले. आता या आठवड्यात कोण होणार आऊट हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, बिग बॉसचे एक स्पर्धक अभिजीत बिचुकले याला अटक झाल्याने त्याच्याबाबत काय निर्णय घेतला जाणार, त्याची चाहुल आजच्या भागात लागते का तेही पाहायला मिळेल. घरातील महिलांना मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीबद्दल महेश मांजरेकरांनी आज सर्व पुरुष सदस्यांची शाळा घेतली आहे.\nबिग बॉस: शिव आणि किशोरीपैकी कोण होणार कॅप्टन\nबिग बॉसच्या घरातील चौथ्या आठवड्यात कॅप्टनपदासाठी दोन सदस्यांची नावं ठरवण्यात आली आहेत. या आठवड्यात शिव ठाकरे आणि किशोरी शहाणे या दोघांमध्ये कॅप्टन पदासाठी चुरशीची लढत ���ाहायला मिळणार आहे.\nबिग बॉसच्या घरात नेहाच्या कानाला दुखापत\nएक डाव धोबीपछाड साप्ताहिक कार्यामध्ये आज चौथ्या फेरीसाठी तीन कपड्यांची ऑर्डर देण्यात आली होती.दोन्ही टीमने ऑर्डर पूर्ण केली नाही. आजच्या भागातील टास्कमध्ये अभिजीत आणि नेहा मध्ये तू तू मै मै करताना नेहाच्या कानाला दुखापत होते.\nबिग बॉस: अभिजीत बिचुकलेला अटक\nकलर्स मराठी वाहिनीवरील 'बिग बॉस मराठी' हा रिअॅलिटी शो गाजवत असलेला साताऱ्यातील स्वयंघोषित राजकीय नेता अभिजीत बिचुकले याला सातारा पोलिसांनी अटक केली आहे. चेक बाउन्सच्या एका जुन्या प्रकरणात त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. गोरेगाव फिल्मसिटीतील 'बिग बॉस'च्या घरात जाऊन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.\nवीणाच्या स्ट्रॅटेजीने टीम टास्क जिंकणार\nबिग बॉसच्या घरात 'एक डाव धोबीपछाड' हा टास्क सुरू आहे. हा टास्क दोन फेरीपर्यंत व्यवस्थित पार पडला असला तरी तिसऱ्या फेरीत दोन्ही टीममध्ये वाद सुरू झाले आहेत. दुसऱ्या फेरीत मॅनेजर झालेल्या वीणा आपल्या स्ट्रॅटेजीने टीमला विजयी करण्याचा प्रयत्न करत आहे.\nबिग बॉसमधील वाद विकोपाला, साम दाम दंड भेदाचा वापर\nबिग बॉस मराठीच्या घरात कालपासून एक डाव धोबीपछाड हे साप्ताहिक कार्य रंगत आहे. आजच्या भागात नेहा,पराग आणि शिव मध्ये 'साम, दाम,दंड,भेद'अशी जोरदार घोषणा देत वाद झाला. दरम्यान, परागने शर्टमध्ये घरातील त्याचे कपडे चोरून आणले होते.ते टीम A च्या लक्षता आल्यामुळे माधव ते कपडे परत घरात आणून ठेवले.\nबिग बॉसः नेहा कोणाला म्हणतेय 'टीम ब्रेकर'\nबिग बॉस मराठीच्या घरात नवनव्या साप्ताहिक कार्यांमुळे जोरदार चढाओढ व वादावादी पाहायला मिळत आहे. या कार्यात सरस ठरण्यासाठी सर्वच स्पर्धक व त्यांचे गट वेगवेगळ्या व्यूहरचना आखताना दिसत आहेत.\nबिग बॉस : शिव आणि नेहा, पराग यांच्यात होणार वाद\n​​बिग बॉस मराठीच्या घरात सुरु असलेल्या 'एक डाव धोबीपछाड' या साप्ताहिक कार्यात भांडणं, वाद विवाद, आरोप – प्रत्यारोप सुरू झाली आहेत. या टास्कमध्ये जिंकण्यासाठी बिग बॉस यांनी विरोधी टीमला हरविण्यासाठी साम, दाम दंड, भेद याचा उपयोग चातुर्याने करण्याचा सल्ला दिला आहे. या टास्कमध्ये शिव आणि नेहा, पराग यांच्यात जोरदार वाद होणार आहे.\nशिवानी सुर्वेला पुन्हा जायचंय बिग बॉसच्या घरात\nअभिजीत बिचुकलेकडून रुपालीसाठी अपशब्��ांचा वापर\nबिग बॉसच्या घरात २३ व्या दिवशी 'शेरास सव्वाशेर' टास्क दरम्यान अभिजीत बिचुकले आणि रुपाली भोसले यांच्यात जोरदार वादावादी झाली. या वादावादीत अभिजीत बिचुकले यांनी रुपालीला अपशब्द वापरले असल्याचे समोर आले आहे. त्याशिवाय रुपालीच्या वैयक्तिक आयुष्यावरही टीका टिप्पणी केली.\nबिग बॉस: चौथ्या क्रमांकासाठी रुपाली आणि बिचकुलेंमध्ये चढाओढ\nबिग बॉसच्या घरात २३ व्या दिवशी 'शेरास सव्वाशेर' हे कार्य पार पडले. ज्यामध्ये सदस्यांनी त्यांना योग्य वाटेल त्या स्थानावर उभे राहून चर्चा केली, त्यानंतर त्यांच्या अंतिम स्थानावर उभे राहून त्यांच्या आधीच्या क्रमांकापेक्षा ते खाली का आहेत तसेच नंतरच्या क्रमांकापेक्षा वरचढ का आहेत याचे स्पष्टीकरण दिले.\nबिग बॉसच्या घरात आज रंगणार 'शेरास सव्वाशेर' टास्क\nबिग बॉसच्या घरात २३ व्या दिवशी 'शेरास सव्वाशेर' हे कार्य पार पडणार आहे. ज्यामध्ये सदस्यांनी त्यांना योग्य वाटेल त्या स्थानावर उभे राहून चर्चा करायची, त्यानंतर त्यांच्या अंतिम स्थानावर उभे राहून त्यांच्या आधीच्या क्रमांकापेक्षा ते खाली का आहेत तसेच नंतरच्या क्रमांकापेक्षा वरचढ का आहेत याचे स्पष्टीकरण द्यायचे आहे.\nहिना आणि बिचुकले फोडणार परागचा ग्रुप\nमराठी बिग बॉस: 'सही रे सही' टास्कमध्ये वैशालीची बाजी; झाली कॅप्टन\nगायिका वैशाली माडे या आठवड्यासाठी बिग बॉसच्या घराच्या कॅप्टन झाली आहे. कॅप्टनसीपदासाठी बिग बॉसने घेतलेल्या 'सही रे सही' टास्कमध्ये वैशाली विजयी झाली. वैशालीसह कॅप्टनपदाच्या शर्यतीत विद्याधर जोशी आणि अभिजीत केळकर होते.\nबिग बॉसने सोपवले 'सही रे सही' कॅप्टन्सी कार्य\nबिग बॉसमधील सही रे सही या कॅप्टन्सी कार्यामुळे नेहा आणि वीणा दरम्यानची जुगलबंदी पाह्यला मिळाली. या नव्या टॉस्कमध्ये नेहाने वीणाला सही करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. तर हिनाने वीणाला युक्तीच्या चार गोष्टी शिकवल्या. त्यामुळे हिणा आणि वीणामध्ये बेबनाव झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे उद्याच्या भागात नेमकं काय घडतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.\n...अन् बिग बॉसच्या घरातलं वातावरण भावुक झालं\nसतत वाद, आरोप प्रत्यारोपामध्ये अडकलेल्या बिग बॉसच्या घरातील वातावरण भावूक झाले. 'विक एन्ड'च्या डावात सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी घरातील सदस्यांना 'फादर्स डे'च्या ��िमित्त सुखद धक्का दिला. घरातील सदस्यांना त्यांच्या कुटुंबांशी संवाद साधण्याची संधी देण्यात आली.\nबिग बॉसच्या घरातून दिगंबर नाईक बाहेर\nबिग बॉसच्या घरातील दुसरे एलिमिनेशन रविवारच्या वीकेंड चा डाव मध्ये पार पडले. आज 'कोकणचो माणूस' दिगंबर नाईक बेघर झाले आहेत.\nउद्यापासून संसदेचं अधिवेशन; मंदीवरून केंद्राची घेरेबंदी\n'मुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम'\nअयोध्येचा निकाल: जस्टिस नजीर यांना झेड सुरक्षा\nनक्षलवाद्यांकडे ड्रोन; गोळ्या घालण्याचे आदेश\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nपाऊस देवेंद्रांनाही घेऊन गेला; NCPचा व्हिडिओ\nअयोध्या: मुस्लीम पक्षकारांची पुनर्विचार याचिका\nसेना 'एनडीए'बाहेर; भाजपकडून शिक्कामोर्तब\nभविष्य १५ नोव्हेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/", "date_download": "2019-11-18T00:14:41Z", "digest": "sha1:WOAFQ2EPRPPK5UXOBGPLBFCFV4T3EGDL", "length": 23308, "nlines": 512, "source_domain": "www.sanatan.org", "title": "Home - Spirituality, Spiritual Practice - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घेतले अयोध्येतील रामललाचे...\nजळगावचे भाजपचे नवनिर्वाचित आमदार सुरेश भोळे यांची सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सदिच्छा...\nउडुपी (कर्नाटक) येथील गुरुजी रामप्रसाद अडिग यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट\nसण, ��त्सव आणि व्रते\nसनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांनी गायलेली भजने\nरामायण आणि श्रीमद्भगवद्गीता या ग्रंथांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये \nप्रभु श्रीरामाशी संबंधित श्रीलंका आणि भारतातील विविध स्थानांचे भावपूर्ण दर्शन घेऊया \nबेड-टी घेतल्याने अध्यात्मशास्त्रानुसार होणारी हानी\nकेस विंचरण्याच्या संदर्भात पाळावयाचे आचार\nगुरुदेवांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’ मुळे होणारी मनोलय आणि बुद्धीलय यांची प्रक्रिया \nआध्यात्मिक त्रास / उपाय\nपौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना होणारे त्रास आणि त्यांवरील उपाय\nकाही विकारांवर उपयुक्त असणारे विविध नामजप – ३\nमुलाच्या वाढीसाठी आईचे दूध, हेच आदर्श अन्न \nहातापायांना तेल कोणत्या दिशेने लावावे \nकाळाला ईश्वर समजल्यास प्रारब्धावर सहजतेने मात करणे शक्य होत असणे\nप्रायश्चित्ताने मन वळवले पाहिजे \nप्रेमभाव, स्वतःला पालटण्याची तळमळ आणि परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असलेल्या पुणे येथील...\nसनातनच्या संतरत्न पू. (श्रीमती) सुमन नाईक यांचा साधनाप्रवास \nसनातन कार्य, मान्यवरांचे अभिप्राय\nउडुपी (कर्नाटक) येथील गुरुजी रामप्रसाद अडिग यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट\nबेंगळुरू येथील वैज्ञानिक प्रा. (डॉ.) आराध्य प्रभु आणि त्यांची पत्नी प्रा. (डॉ.) सौ. निर्मला प्रभु...\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/leadership-should-have-to-learn-accept-defeat-says-nitin-gadkari-16827.html", "date_download": "2019-11-17T22:49:53Z", "digest": "sha1:BW7H5QSEV7YLRHDFSPV3Z6TPND7VBBK4", "length": 13958, "nlines": 136, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "TV9 Marathi : अपयशाची जबाबदारी घेणं हे नेतृत्त्वाने शिकलं पाहिजे : नितीन गडकरी", "raw_content": "\nशासकीय योजनांच्या नावाखाली वयोवृद्ध महिलांची फसवणूक, महिलेला अटक\nशिवसेना आणि काँग्रेसच्या बैठकीची तारीख ठरली, महाआघाडीच्या फॉर्म्युलावर अंतिम चर्चा\nएनडीएतून बा��ेर पडल्याची खंत नाही, उलट आनंद : विनायक राऊत\nअपयशाची जबाबदारी घेणं हे नेतृत्त्वाने शिकलं पाहिजे : नितीन गडकरी\nपुणे : कोणत्याही विषयावर बिनधास्त बोलणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यश आणि अपयशावर पुन्हा एकदा मनमोकळेपणाने भाष्य केलंय. यशाचे अनेक दावेदार असतात, पण अपयशाची जबाबदारी घेणं हे नेतृत्त्वाने शिकलं पाहिजे, असं मत गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात गडकरी बोलते होते. “हा देश विचित्र आहे. कुठलंही …\nपुणे : कोणत्याही विषयावर बिनधास्त बोलणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यश आणि अपयशावर पुन्हा एकदा मनमोकळेपणाने भाष्य केलंय. यशाचे अनेक दावेदार असतात, पण अपयशाची जबाबदारी घेणं हे नेतृत्त्वाने शिकलं पाहिजे, असं मत गडकरी यांनी व्यक्त केलं आहे.\nपुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात गडकरी बोलते होते.\n“हा देश विचित्र आहे. कुठलंही काम करायचं असेल तर कामं बंद केली जातात. अपयशाची जबाबदारी घ्यायला नेतृत्वाने शिकलं पाहिजे. यशाचे बाप अनेक असतात, पण अपयश अनाथ असतो. अपयश आल्यावर कमिटी बसते, तर विजयावर आनंद व्यक्त केला जातो. मात्र अपयशाची जबाबदारी घ्यायला नेतृत्वाने शिकलं पाहिजे, असं सूचक विधान केंद्रीय रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केलं. साखर कारखान्यांना कर्ज देऊ नका, अंसही आवाहन त्यांनी केलं.\nचांगले काम करणाऱ्याच्या पाठीशी सरकारने उभं राहिलं पाहिजे, मग तो कुठल्याही पक्षाचा असो. वाईट काम करणारा आपला जरी असला तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. काँग्रेस सत्तेत असताना भाजपच्या संस्थांवर कारवाई केली जाते, भाजप सत्तेत आल्यावर काँग्रेसच्या संस्थांवर कारवाई केली जाते, हे थांबवलं पाहिजे, असं गडकरी म्हणाले.\nगडकरी यांचं विधान सूचक आहे. भाजपने नुकताच तीन राज्यांमध्ये सपाटून मार खाल्लाय. एरवी विजयानंतर पत्रकार परिषदा घेऊन जनतेचे आभार माननारे भाजपाध्यक्ष अमित शाह पराभवानंतर गायब झाले होते. गडकरी यांचा निशाणा कुणावर माहित नसलं तरी वेळ मात्र अचूक साधली आहे.\nदरम्यान, या कार्यक्रमात राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सहकार क्षेत्रातील योगदानबद्दल शिलाताई काळे यांना जीवनगौरव देऊन सन्मान करण्यात आला. सहकारमंत्री सुभाष देशमुख, शिखर बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनास्कर तसेच सहकारी बँकिंग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.\nएनडीएतून बाहेर पडल्याची खंत नाही, उलट आनंद : विनायक राऊत\nमहाराष्ट्रात भाजप-शिवसेनेचे सरकार, अमित शाहांनी सांगितल्याचा आठवलेंचा दावा\nएनडीएच्या बैठकीत शिवसेनेची कमतरता, लोजप नेते चिराग पासवान यांच्या भावना\nठाकरे-मुंडे कुटुंबातील राजकारणापलिकडचे नाते\n'एनडीए'तून शिवसेनेला बाहेरचा रस्ता, भाजपकडून विरोधी बाकांवर सोय\nमुख्यमंत्रिपदासाठी सट्टेबाजी, कोणावर किती रुपयांचा सट्टा\nनाशिकचे नगरसेवक अज्ञातस्थळी, फोडाफोडी टाळण्यासाठी भाजपची खेळी\nएक देश, एकाच दिवशी पगार, मोदी सरकारची महत्त्वकांक्षी योजना\nओल्या दुष्काळग्रस्तांसाठी सरकारी मदत जाहीर, राजू शेट्टी म्हणाले, काळी टोपी…\nमहासेनाआघाडीची राज्यपालांची भेट अचानक रद्द\nIndvsBan Live : टीम इंडियाने करुन दाखवलं, बांगलादेशवर एक डाव,…\nज्यांनी मोदींना साताऱ्याचा पेढेवाला म्हणून हिणवलं, त्यांना मोदी समजलेत का\nइकडे जयंत पाटील म्हणाले, भाजपचे काही आमदार आमच्या संपर्कात, तिकडे…\nआईच्या कुशीत बाळ, गायीच्या पोटावर मातेचे दर्शन\nशिवसेनेला संपवण्याचा भाजपचा डाव, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार : विजय वडेट्टीवार\nIndvsBan Live : भारताकडे महाआघाडी, बांगलादेशला आजच गुंडाळण्याचा निर्धार\nशासकीय योजनांच्या नावाखाली वयोवृद्ध महिलांची फसवणूक, महिलेला अटक\nशिवसेना आणि काँग्रेसच्या बैठकीची तारीख ठरली, महाआघाडीच्या फॉर्म्युलावर अंतिम चर्चा\nएनडीएतून बाहेर पडल्याची खंत नाही, उलट आनंद : विनायक राऊत\nप्रेम प्रकरणातून खुनाच्या घटनेत 28 टक्क्यांनी वाढ, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर\nपुण्यातील बैठकीनंतर शरद पवार आणि सोनिया गांधीच्या भेटीची तारीख ठरली\nशासकीय योजनांच्या नावाखाली वयोवृद्ध महिलांची फसवणूक, महिलेला अटक\nशिवसेना आणि काँग्रेसच्या बैठकीची तारीख ठरली, महाआघाडीच्या फॉर्म्युलावर अंतिम चर्चा\nएनडीएतून बाहेर पडल्याची खंत नाही, उलट आनंद : विनायक राऊत\nप्रेम प्रकरणातून खुनाच्या घटनेत 28 टक्क्यांनी वाढ, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर\nआमचं उद्दिष्ट सरकार आणणं किंवा कुठल्या व्यक्तीला मुख्यमंत्री करणं नाही : नितीन गडकरी\nपुण्याचा पुढील महापौर कोण\nराजसाहेब हाताला मुंग्या चावल्या का विद्यार्थिनीच्या प्रश्नावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया\nअयोध्येचा निकाल ऐकण्यासाठी आज बाळासाहेब हवे होते : राज ठाकरे\nशिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे एकत्रित फोटो, पुण्यात बॅनरबाजी\nकाँग्रेस आमदार विश्वजीत कदम पुण्यात कार अपघातातून थोडक्यात बचावले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/ifs-vivek-kumar", "date_download": "2019-11-17T22:49:08Z", "digest": "sha1:UEN3X4LS2SP6RCLDXVHIRNQBNFLG5VPY", "length": 5813, "nlines": 99, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "IFS Vivek Kumar Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nशासकीय योजनांच्या नावाखाली वयोवृद्ध महिलांची फसवणूक, महिलेला अटक\nशिवसेना आणि काँग्रेसच्या बैठकीची तारीख ठरली, महाआघाडीच्या फॉर्म्युलावर अंतिम चर्चा\nएनडीएतून बाहेर पडल्याची खंत नाही, उलट आनंद : विनायक राऊत\nवयाच्या 38 व्या वर्षी पंतप्रधानांचे खाजगी सचिव, कोण आहेत विवेक कुमार\nइंडियन फॉरेन सर्व्हिस (IFS) विवेक कुमार (IFS Vivek Kumar) यांची 19 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खाजगी सचिव (Private Secretary to PM) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.\nशासकीय योजनांच्या नावाखाली वयोवृद्ध महिलांची फसवणूक, महिलेला अटक\nशिवसेना आणि काँग्रेसच्या बैठकीची तारीख ठरली, महाआघाडीच्या फॉर्म्युलावर अंतिम चर्चा\nएनडीएतून बाहेर पडल्याची खंत नाही, उलट आनंद : विनायक राऊत\nप्रेम प्रकरणातून खुनाच्या घटनेत 28 टक्क्यांनी वाढ, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर\nपुण्यातील बैठकीनंतर शरद पवार आणि सोनिया गांधीच्या भेटीची तारीख ठरली\nशासकीय योजनांच्या नावाखाली वयोवृद्ध महिलांची फसवणूक, महिलेला अटक\nशिवसेना आणि काँग्रेसच्या बैठकीची तारीख ठरली, महाआघाडीच्या फॉर्म्युलावर अंतिम चर्चा\nएनडीएतून बाहेर पडल्याची खंत नाही, उलट आनंद : विनायक राऊत\nप्रेम प्रकरणातून खुनाच्या घटनेत 28 टक्क्यांनी वाढ, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर\nआमचं उद्दिष्ट सरकार आणणं किंवा कुठल्या व्यक्तीला मुख्यमंत्री करणं नाही : नितीन गडकरी\nपुण्याचा पुढील महापौर कोण\nराजसाहेब हाताला मुंग्या चावल्या का विद्यार्थिनीच्या प्रश्नावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया\nअयोध्येचा निकाल ऐकण्यासाठी आज बाळासाहेब हवे होते : राज ठाकरे\nशिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे एकत्रित फोटो, पुण्यात बॅनरबाजी\nकाँग्रेस आमदार विश्वजीत कदम पुण्यात कार अपघातातून थोडक्यात बचावले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Why-flood-conditions-intensified-Inquire-High-Court/", "date_download": "2019-11-17T22:44:17Z", "digest": "sha1:XB6ZPN45TIUJYJER44RCLIHG3AJHMPTA", "length": 4490, "nlines": 30, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पूरस्थिती का चिघळली; चौकशी करा : हायकोर्ट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › पूरस्थिती का चिघळली; चौकशी करा : हायकोर्ट\nपूरस्थिती का चिघळली; चौकशी करा : हायकोर्ट\nपूरस्थिती प्रशासकीय गलथानपणामुळे चिघळली की अन्य काही कारणांनी याची चौकशी राज्य शासनाने करावी. नुकसान भरपाईबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकारही त्यांचाच आहे. त्यामुळे त्यांनीच काय ते ठरवावे, अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रदीप नंद्राजोग आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने बुधवारी दिल्या.\nकोल्हापूर, सांगलीसह महाराष्ट्रात उद्भवलेला महापूर मानवनिर्मित होता. प्रशासकीय गलथानपणा आणि धरणातील पाणी सोडण्यासंदर्भात केंद्रीय जल आयोगाच्या निर्देशाचे उल्लंघन झाले, असा आरोप करणार्‍या याचिकेत करण्यात आला.\nही जनहित याचिका राष्ट्रीय जन आंदोलनाच्या समन्वयाचे सदस्य रावसाहेब आलासे आणि पत्रकार राजेंद्र पाटील यांच्यातर्फे अ‍ॅड. धैर्यशील सुतार यांनी दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांनी याचिकेत उपस्थित केलेल्या मुद्द्यावर केंद्र सरकार, राज्य सरकार आणि केंद्रीय जल संधारण विभाग यांनी निर्णय घ्यावा, असेही न्यायालयाने याचिका निकाली काढताना स्पष्ट केले.\nकोयना व इतर धरणातील पाणी सोडताना केंद्रीय जल आयोगाच्या निर्देशांचे उल्लंघन झाले. कर्नाटक सरकारशी महाराष्ट्र सरकारने योग्य समन्वय राखला नाही. त्यामुळे सांगली, कोल्हापूरसह राज्यात अनेक ठिकाणी महापुराची आपत्ती कोसळली, असा आरोप याचिकेत करण्यात आला होता.\nरस्ते अपघातांच्या बळींमध्ये महाराष्ट्र दुसरा\nफडणवीस यांचा मुक्काम ‘वर्षा’वरच\nतारासिंह पुत्र रजनीतच्या घराची झडती\nसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनी शिवतीर्थावरही सत्तासंघर्ष\n‘रालोआ’तील मतभेद मिटवण्यासाठी समिती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/india-falls-behind-pakistan-nepal-bangladesh-in-gobal-hunger-index-report/", "date_download": "2019-11-17T22:36:35Z", "digest": "sha1:24ZOBQUHHJV2D2E4HCUZNF2H427HN2XS", "length": 9218, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भूक निदेशांकांतही भारताची अधोगतीच | Dainik Prabhat", "raw_content": "\nभूक निदेशांकांतही भारताची अधोगतीच\n117 देशात 102व्या स्थानी; नेपाळ आणि पाकिस्तानातही थोडी बरी स्थिती\nनवी दिल्ली : जागतिक भूक निर्देशांकात भारताची पिछेहाट झाली असून नेपाळ, बांगलादेश आणि पाकिस्तान या देशांचाही निर्देशांकात भारतापेक्षा वरच्या क्रमांकावर झेप घेतली आहे. कुपोषण आणि देशातील भूकेवर स्थान दिले जाते. 117 देशांत भारताचा क्रमांक 102 आहे.\nनेपाळचा 73, बांगलादेश 88 आणि पाकिस्तान 98 व्या स्थानावर आहे. मानवतेसाठी काम करणाऱ्या दोन स्वयंसेवी संस्थांनी हा निर्देशांक बनवला आहे. आयर्लंडची कन्सर्न वर्ल्डवाइड आणि जर्मनीची वेल्थहंगरलाइफ या संस्थांनी हा निर्देशांक बनवला आहे. जागतिक अन्न दिनाच्या दिवशी ही धक्कादायक बातमी हाती आली आहे.\nया निर्देशांकात 100 पैकी गुण दिले जातात. त्यात 0 गुण मिळवणाऱ्या देशाची स्थती उत्तम असते तर 100 गुण मिळवणाऱ्या देशाची स्थिती अत्यंत गंभीर असते. भारताने यात 30.3 गुण मिळवले आहेत ही बाब चिंताजनक आहे, असे या अहवालात म्हटले आहे. पाच वर्षांपर्यंतच्या मुलांच्या कमी असणाऱ्या वजनाचे प्रमाण, अल्पआहार, वयोमानाप्रमाणात कमी असणारी उंची आणि बालमृत्यू दर असे पाच निकष ठरवण्यात आले होते.\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nराजनाथ सिंग आणि डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथं द्विपक्षीय चर्चा\nइसिसशी लागेबांधे असणाऱ्या जर्मन महिलेला अटक\nकोल्हापूरातील ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली\nबिल गेट्‌स कडून बिहार सरकारचे कौतुक\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nदीपिका पादुको���ने कापल्या रणवीर सिंगच्या मिशा; व्हिडीओ व्हायरल\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nनवीन आर्थिक वर्षात अनेक नियम बदलणार\nनगरमध्ये तापमानाचा नीचांक; राज्यभरात थंडीचे आगमन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/1006.html", "date_download": "2019-11-18T00:05:56Z", "digest": "sha1:AGAO2XRVB2EFJFBN2AWGHLKDKZDLRF7M", "length": 47079, "nlines": 536, "source_domain": "www.sanatan.org", "title": "पंचोपचार पूजाविधी - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > अध्यात्म कृतीत आणा > धार्मिक कृती > देवपूजा > पंचोपचार > पंचोपचार पूजाविधी\nहिंदु धर्मातील सगुण उपासनापद्धतीचा पाया म्हणजे ‘देवपूजा’. घरी येणार्‍या अतिथीचे स्वागत जसे आपण आदरपूर्वक करतो, तसेच देवाचे केले, म्हणजेच देवाची यथासांग पूजा केली, तरच तो आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतो.\nधर्मशास्त्रात देवाचे आवाहन करणे, त्याला बसण्यासाठी आसन देणे, त्याला चरण धुण्यासाठी पाणी देणे यांसारखे क्रमवार सोळा उपचार शिकवून त्या माध्यमातून विधीवत भावपूर्ण धर्माचरण करण्यास शिकवले आहे. १६ उपचारांपैकी पुढील उपचार – ९. गंध लावणे, १०. फूल वहाणे, ११. धूप दाखवणे, १२. दीप ओवाळणे आणि १३. नैवेद्य दाखवणे, या पाच उपचारांना ‘पंचोपचार’ असे म्हणतात. सोळा उपचारांद्वारे देवपूजा करणे शक्य नसल्यास पाच उपचारांनी केली तरी चालते. बर्‍याच जणांना षोडशोपचारे पूजा करणे शक्य होत नसल्याने त्यांना पंचोपचार पूजेची माहिती पहाणे सोप�� जावे, यादृष्टीने प्रस्तुत लेखात पंचोपचार पूजन करतांना करावयाच्या कृती देण्यात आल्या आहेत.\n१. देवतेला गंध (चंदन) आणि हळदी-कुंकू वहाणे\nप्रथम देवतेला अनामिकेने (करंगळीच्या बाजूच्या बोटाने) गंध लावावे. त्यानंतर हळदी-कुंकू वहातांना आधी हळद आणि नंतर कुंकू उजव्या हाताचा अंगठा अन् अनामिका यांच्या चिमटीत घेऊन देवतेच्या चरणांवर वहावे.\n२. देवतेला पत्री आणि फुले वहाणे\nअ. देवाला कागदी, प्लास्टिकची यांसारखी खोटी, तसेच शोभेची फुले वाहू नयेत, तर ताजी आणि सात्त्विक फुले वहावीत.\nआ. देवाला वहावयाची फुले आणि पत्री यांचा गंध घेऊ नये.\nइ. देवतेला फुले वहाण्याच्या पूर्वी पत्री वहावी.\nई. त्या त्या देवतेचे तत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट करणारी पत्री आणि फुले त्या त्या देवतेला वहावीत, उदा. शिवाला बेल आणि श्री गणेशाला दूर्वा अन् लाल फूल. श्री गणपतीला दूर्वा वहातांना मुख सोडून श्री गणपतीची संपूर्ण मूर्ती दूर्वांनी मढवून टाकतात. दिवसातून तीन वेळा दूर्वा पालटतात. त्यासाठी दिवसात तीन वेळा पूजा करतात.\nउ. विशिष्ट देवतेला विशिष्ट संख्येत आणि रचनेत फुले वहावीत, उदा. श्री गणपतीला पोकळ शंकरपाळ्यासारख्या आकारात आठ फुले आणि मारुतीला पोकळ लंबगोलाकारात पाच फुले वहावीत. फुले वहातांना ती वेडीवाकडी दिसणार नाहीत, अशा रीतीने वहावीत.\nऊ. देवघरातील देवतांना फुले वहातांना आपल्या उपास्यदेवतेचे नाम घेऊन ताटातील छोट्या परंतु भडक रंगाच्या फुलाने आरंभ करून त्यानंतर मध्यम परंतु फिकट रंगाच्या फुलाकडे जाऊन त्यानंतर सर्वांत शेवटी मोठ्या आकाराच्या पांढर्‍या फुलाकडे जावे. देवतांच्या क्रमामध्ये शंकूच्या मध्यबिंदूशी ठेवलेल्या श्री गणेशाच्या मूर्तीला / चित्राला फूल वाहून मगच पुढच्या म्हणजे द्वितीय स्तराला प्रथम पुरुष मुख्य देव आणि त्याला समांतर स्त्रीशक्ती देवता किंवा त्या देवाची उपरूपे यांना फुले वहावीत.\nए. देवाच्या डोक्यावर फुले वहाण्यापेक्षा चरणांवर वहावीत.\nऐ. फूल वहातांना फुलाचे देठ देवाकडे आणि तुरा आपल्या दिशेने येईल, अशा प्रकारे वहावे.\n३. देवतेला धूप दाखवणे (किंवा उदबत्तीने ओवाळणे)\nअ. देवाला धूप दाखवतांना तो हाताने पसरवू नये.\nआ. धुपानंतर त्या त्या देवतेचे तत्त्व जास्त प्रमाणात आकृष्ट करून घेऊ शकतील अशा गंधांच्या उदबत्त्यांनी त्या त्या देवतेला ओवाळावे, उदा. शिवाला हीना आणि श्री लक्ष्मीदेवीला गुलाब.\nइ. देवतेला ओवाळायच्या उदबत्त्यांची संख्या : सर्वसाधारणतः प्राथमिक अवस्थेतील शक्ती-उपासकाने पाच, कर्तव्य म्हणून पूजा वगैरे करणार्‍याने दोन आणि भक्तीभावाने उपासना करणार्‍या साधकाने एका उदबत्तीने देवतेला तीन वेळा ओवाळावे.\nई. धूप दाखवतांना तसेच उदबत्तीने ओवाळतांना डाव्या हाताने घंटी वाजवावी.\n४. देवतेला दीप ओवाळणे\nअ. देवाला निरांजनाने घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तीन वेळा सावकाश ओवाळावे. याच वेळी डाव्या हाताने घंटी वाजवावी.\nआ. दीप लावण्याच्या संदर्भात हे लक्षात घ्या \n१. दीप प्रज्वलित करतांना एका दिव्याने दुसरा दिवा लावू नये.\n२. तेलाच्या दिव्याने तुपाचा दिवा लावू नये.\n३. देवघरातील तेलाच्या दिव्याची वात प्रतिदिन पालटावी.\n५. देवतेला नैवेद्य दाखवणे\nअ. नैवेद्यासाठीचे पदार्थ बनवतांना तिखट, मीठ आणि तेल यांचा वापर अल्प करावा अन् तुपासारख्या सात्त्विक पदार्थांचा वापर अधिक करावा.\nआ. नैवेद्य दाखवण्यासाठी केळीचे पान घ्यावे.\nइ. नैवेद्यासाठी सिद्ध केलेल्या पानात मीठ वाढू नये.\nउ. नैवेद्य दाखवतांना प्रथम इष्टदेवतेला प्रार्थना करून देवासमोर भूमीवर पाण्याने चौकोनी मंडल करावे आणि त्यावर नैवेद्याचे पान (किंवा ताट) ठेवावे. नैवेद्याचे पान ठेवतांना पानाचे देठ देवाकडे आणि अग्र आपल्याकडे करावे.\nऊ. नैवेद्य दाखवतांना ताटाभोवती एकदाच घड्याळाच्या काट्याच्या दिशेने पाणी फिरवावे. (पाण्याचे मंडल काढावे.) परत उलट्या दिशेने पाणी फिरवू नये.\nए. देवाला नैवेद्य अर्पण करण्याची कृती\nए १. पद्धत १ – कर्मकांडाच्या स्तरावरील\nदेवाला अर्पण करावयाच्या नैवेद्यावर तुळशीच्या दोन पानांनी पाणी प्रोक्षण करून एक पान नैवेद्यावर ठेवावे आणि दुसरे देवाच्या चरणी वहावे. त्यानंतर आपल्या डाव्या हाताचा अंगठा डाव्या डोळ्यावर आणि डाव्या हाताची अनामिका उजव्या डोळ्यावर ठेवून डोळे मिटावेत आणि ‘ॐ प्राणाय स्वाहा ॐ अपानाय स्वाहा ’, हा पंचप्राणांशी संबंधित मंत्र म्हणत उजव्या हाताच्या पाचही बोटांच्या टोकाने नैवेद्याचा वास देवाकडे न्यावा.\nए २. पद्धत २ – भावाच्या स्तरावरील\nदेवाला अर्पण करावयाच्या नैवेद्यावर तुळशीच्या दोन पानांनी पाणी प्रोक्षण करून एक पान नैवेद्यावर ठेवावे आणि दुसरे देवाच्या चरणी वहावे. ‘ॐ प्राणाय स्वाहा ॐ अपानाय स्वाहा ’, हा पंचप्राणांशी संबंधित मंत्र म्हणत हात जोडून देवाला नैवेद्य समर्पित करावा.\nऐ. त्यानंतर ‘नैवेद्यमध्येपानीयं समर्पयामि ’, असे म्हणून उजव्या हातावरून ताम्हनात थोडे पाणी सोडावे आणि परत ‘ॐ प्राणाय…’, हा पंचप्राणांशी संबंधित मंत्र म्हणावा. त्यानंतर `नैवेद्यम् समर्पयामि, उत्तरापोशनम् समर्पयामि, हस्तप्रक्षालनम् समर्पयामि, मुखप्रक्षालनम् समर्पयामि’, असे म्हणत उजव्या हातावरून ताम्हनात पाणी सोडावे.\nओ. ‘आपण अर्पण करत असलेला नैवेद्य देवतेपर्यंत पोहोचत आहे आणि देवता तो ग्रहण करत आहे’, असा भाव नैवेद्य दाखवतांना असावा.\n६. देवपूजा झाल्यानंतर करावयाच्या कृती\nअ. कर्पूरदीप लावणे : पंचोपचार पूजनामध्ये ‘कर्पूरदीप लावणे’ हा उपचार नसला, तरी कर्पूर हा सात्त्विक असल्याने कर्पूरदीप लावल्याने अधिक सात्त्विकता मिळण्यास साहाय्य होते. यासाठी नैवेद्य दाखवून झाल्यावर कर्पूरदीप लावू शकतो.\nआ. शंखनाद करून देवतेची भावपूर्ण आरती करावी.\nइ. आरती ग्रहण केल्यानंतर नाकाच्या मुळाशी विभूती लावावी.\nई. तीन वेळा तीर्थ प्राशन करावे. उजव्या हाताच्या पंज्याच्या मध्यभागी तीर्थ घेऊन प्यायल्यावर हाताचे मधले बोट आणि अनामिका यांची टोके हाताच्या तळव्याला लावून ती बोटे दोन्ही डोळ्यांना लावावीत अन् मग ती कपाळावरून डोक्यावर सरळ वरच्या दिशेने फिरवावीत.\nउ. शेवटी प्रसाद ग्रहण करावा आणि नंतर हात धुवावेत.\nसंदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘पंचोपचार आणि षोडशोपचार पूजनामागील शास्त्र’\nCategories Select Category check (3) अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (122) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (17) अनुभूती (1) मृत्यू आणि मृत्यूनंतर (10) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (79) कर्मयोग (9) गुरुकृपायोग (62) अहं निर्मूलन (4) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (13) प्रीती (1) भावजागृती (11) सत्संग (1) सत्सेवा (1) स्वभावदोष निर्मूलन (20) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (3) अध्यात्म कृतीत आणा (376) अंधानुकरण टाळा (22) आचारधर्म (106) अलंकार (8) आहार (29) केशभूषा (18) दिनचर्या (30) निद्रा (2) वेशभूषा (17) धार्मिक कृती (45) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्र���ार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दी���प्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (2) साहाय्य करा (2) सनातनचे अद्वितीयत्व (390) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (42) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (6) चित्रकला (1) नृत्यकला (3) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) संगीत (11) सात्त्विक रांगोळी (10) सूक्ष्म चित्रकला (1) आध्यात्मिक संशोधन (107) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (84) अमृत महोत्सव (3) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (17) आध्यात्मिकदृष्ट्या (11) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (15) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (27) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (2) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (26) आश्रमांची वैशिष्ट्ये (19) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (9) सनातनचे संत (81) साधकांची वैशिष्ट्ये (45) ६० टक्के पातळीचे साधक (4) दैवी गुणांनी संपन्न (1) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (34) चित्र (33) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (4)\nझोप लागत नसल्यास पुढीलपैकी एखादा नामजप झोप येईपर्यंत करा \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/731.html", "date_download": "2019-11-17T23:59:38Z", "digest": "sha1:LEEQ46ZHG5AVAHA2PGDL52FIPSBKGWBF", "length": 59192, "nlines": 566, "source_domain": "www.sanatan.org", "title": "सनातनच्या ८ व्या संत पू. श्रीमती प्रेमा कुवेलकरआजी (भाग २) - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > सनातनचे अद्वितीयत्व > सनातनचे संत > सनातनच्या ८ व्या संत पू. श्रीमती प्रेमा कुवेलकरआजी (भाग २)\nसनातनच्या ८ व्या संत पू. श्रीमती प्रेमा कुवेलकरआजी (भाग २)\n४. सनातनच्या आठव्या संत पू. कुवेलकरआजी यांनी त्यांच्या साधनेविषयी सांगितलेली सूत्रे आणि त्यांच्याविषयी आलेल्या अनुभूती\n५. पू. प्रेमा कुवेलकरआजींच्या बोलण्यात आणि पहाण्यातसुद्धा प्रेम जाणवणे अन् त्यांची त्वचा एकदम मऊ झालेली आणि त्वचेवर चमकही जाणवणे\n३ आ. सौ. रूपा नागराज कुवेलकर (सूनबाई), कवळे, फोंडा, गोवा.\n३ आ १. देवावर अधिक श्रद्धा असणे\n‘आज भाऊबिजेच्या दिवशी ज्यांचा सत्कार झालेला आहे, त्या माझ्या सासूबाई आहेत; पण मी म्हणेन की, त्या सासूबाई नसून माझ्या आई आहेत; कारण त्यांनी आजपर्यंत कधीच सासूची सत्ता गाजवलेली नाही. त्यांनी माझ्यावर आईपेक्षा जास्त प्रेम केले आहे. त्यांची देवावर अधिक श्रद्धा असून देवाप्रती त्यांना प्रेम आहे. त्यामुळे त्यांनी आजपर्यंत प्रत्येक संकटावर मात केली आहे.\n३ आ २. प्रेमळ स्वभाव\nत्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ आहे. तसेच त्यांच्या तोंडवळ्यावर नेहमीच प्रसन्नता आणि तेज असते.\n३ आ ३. गावात मान असणे\nगरीब परिस्थिती असल्याने कधी कधी घरात स्वयंपाकासाठी वस्तू न्यून असायच्या; पण त्यांनी लोकांकडे कधीच हात पसरला नाही. आहे त्या सामग्रीमध्ये स्वयंपाक करून वाढला. त्यामुळे त्यांना गावात मान आहे. मी गावात फिरतांना लोक मला एकच सांगतात, ‘‘तुझी सासू फार चांगली आहे. तिचे चांगले कर.’’\n३ आ ४. या घरात विवाह होऊन आल्यावर सासूबाईंमुळेच देवावरची श्रद्धा वाढणे\nमाझ्या विवाहाआधी माझी देवावर तेवढी श्रद्धा नव्हती; पण या घरात विवाह होऊन आल्यावर सासूबाईंमुळेच माझी देवावरची श्रद्धा वाढली. त्या नेहमीच दुसर्‍यांना चांगला बोध करतात. त्यांच्याविषयी लिहावे तेवढे थोडेच आहे. मी कधी रुग्णाईत असतांना त्या माझी मुलीप्रमाणे काळजी घेतात. त्यांनी केलेल्या भक्तीमुळेच आम्ही आज आमच्या संसारात सुखी आहोत. स्वतःला कितीही त्रास असला, तरी तो त्या आपल्या तोंडवळ्यावर दाखवत नाहीत. मला एवढी चांगली सासू लाभल्यासाठी मी देवाच्या चरणी खरेच कृतज्ञ आहे.’\n३ इ. श्री. मनोज नारायण कुवेलकर (लहान मुलगा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.\n३ इ १. आईमुळेच सनातन संस्थेमध्ये येऊन ६० टक्के आध्यात्मिक पातळीचे ध्येय गाठू शकणे\n‘मी सनातन संस्थ���मध्ये येण्याचे सर्व श्रेय आईला जाते. १९९० या वर्षी माझे शिक्षण झाल्यावर मावशीने मला चाकरीसाठी मुंबईला बोलवले होते; पण वडील पाठवायला घाबरत होते. ‘तिथे गेल्यावर वाईट संगत आणि व्यसने लागतात’, असे ते ऐकून होते. त्यामुळे ते मला पाठवायला सिद्ध नव्हते; पण आईने त्यांना सांगितले, ‘‘आपली कुलदेवता आहे, ती त्याचे रक्षण करील. तसेच वाईट संगत आणि वाईट व्यसने यांपासून दूर ठेवील, याची मला निश्चिती आहे.’’ नंतर वडिलांनी मला जायला अनुमती दिली. आईच्या श्री शांतादुर्गेवरच्या श्रद्धेमुळे मला वाईट संगत किंवा व्यसन न लागता ईश्वराचे व्यसन लागले आणि मी सनातन संस्थेमध्ये आलो. अशा प्रकारे चांगल्या मार्गाला लागून ६० टक्के आध्यात्मिक पातळीचे ध्येय गाठले. हे जे घडले ते आईमुळे. तिने केलेले हे ऋण मी कधीच विसरणार नाही. मी तिच्या चरणी कृतज्ञ आहे.\n३ इ २. सकारात्मक विचार करण्यास शिकवून आश्रमात सर्वांशी आणि सेवेशी प्रामाणिक रहाण्याची शिकवण देणे, तसेच दोषनिर्मूलनही करायला सांगणे\nआईला कधी राग येतच नव्हता. लहानपणापासून आतापर्यंत आम्ही कुणाविषयी राग येण्यासारखे बोललो, तर आम्हाला ती थोड्या वेळाने समजवायची, ‘‘सतत सकारात्मक विचार ठेवा. तो शत्रू असला, तरी त्याच्याविषयी नकारात्मक विचार करून आपल्याला काही मिळणार नाही. उलट आपण देवापासून दूर जातो. आपल्याला देवाच्या जवळ जायचे आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करा.’’ आई मला सांगत असे, ‘‘आश्रमात सर्वांशी, तसेच सेवेशी प्रामाणिक रहा. तुझ्यात ‘प्रेमभावाचा अभाव’ हा दोष आहे. तो घालवण्याचा प्रयत्न कर. तसेच आणखी काही दोष असेल, तर तो घालव, म्हणजे तू लवकर ईश्वराच्या जवळ जाशील. प.पू. डॉक्टर बसलेले आहेत आम्हाला पुढे नेण्यासाठी. त्यांना जसे आवडते, तसे वाग. साधकांना दुखवू नकोस. सर्व साधकांमध्ये ईश्वराला बघ, म्हणजे नकारात्मक विचार येणार नाहीत.’’ अशा आईच्या पोटी जन्माला आल्याविषयी प.पू. डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.\n३ इ ३. आईला चांगले-वाईट घडण्याविषयी पूर्वसूचना मिळणे\nआईला चांगले-वाईट काही घडणार असले, तर पूर्वसूचना मिळायच्या. त्याचे एक उदाहरण सांगतो. मी ‘आय.टी.आय’. ला इलेक्ट्रॉनिक शिकत असतांनाची गोष्ट आहे. एकदा रात्री आईला स्वप्नामध्ये दिसले, ती शांतादुर्गेच्या मंदिरात गेली आहे. तेथे एक सुवासिनी आली आणि आईला म्हणाली, ‘तुझी ओट�� मोठी कर. सर्व देवांची राखण म्हणून मी तुझी ओटी भरते.’ नंतर आईला जाग आली. दुसर्‍या दिवशी मी ‘आय.टी.आय’. मधून घरी येतांना धावत्या गाडीतून खाली पडलो; पण मला काही लागले नाही.\n३ इ ४. मनातून साईबाबांना विचारून झाडपाल्याचे औषध लावणे, त्यामुळे रोग पूर्ण बरा होणे\nमाझे १ ली ते ३ री पर्यंतचे शिक्षण अंकोल्याला झाले. त्या काळी एकदा सायकलला आपटून माझ्या गुडघ्याला मार बसला होता. त्या वेळी आधुनिक वैद्यांकडे नेऊन जास्त लाभ झाला नाही. तेव्हा आईने मनातून साईबाबांना विचारून झाडपाल्याचे औषध लावले. त्या औषधामुळे माझा व्रण लवकर भरून आला.\n३ इ ५. बहिणीच्या विवाहाच्या दोन दिवस आधी कुटुंबातील एक व्यक्ती मरण पावल्यामुळे सुतक येणे, तेव्हा विवाह मोडेल; म्हणून भावाला रडू येणे, आईने ‘शांतादुर्गा आणि प.पू. डॉक्टर आहेत, ते काही वाईट होऊ देणार नाहीत’, असे सांगणे आणि तसेच घडणे\n१९९५ मध्ये माझ्या बहिणीचा विवाह ठरला होता. सगळी सिद्धता झाली होती. पत्रिका वाटून झाल्या होत्या. विवाहाच्या दोन दिवस आधी आमच्या कुटुंबातील कोणीतरी व्यक्ती मरण पावली. त्यामुळे आम्हाला सुतक आले. माझ्या भावाने विवाहाची सर्व धावपळ केली होती. अपशकून झाला; म्हणून त्याला जास्त वाईट वाटले आणि तो रडायला लागला. त्याला वाटले, ‘आता विवाह मोडेल’; पण त्या वेळी आईने त्याचे सांत्वन करत सांगितले, ‘‘तू काही काळजी करू नकोस; कारण शांतादुर्गा आणि प.पू. डॉक्टर आहेत. ते काही वाईट होऊ देणार नाहीत. तेव्हा तू बहिणीच्या सासर्‍यांना जाऊन सांग.’’ भावाने बहिणीच्या सासर्‍यांना तसे सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘काही काळजी करू नकोस. अपशकून इत्यादी काही झालेले नाही. आपण त्या दिवशी विवाह न करता नुसता स्वागत-समारंभ (रिसेप्शन) करू आणि सुतक संपल्यावर लहान प्रमाणात विवाह करू.’’ त्या वेळी मला आणि भावाला अधिक बरे वाटले. आईने सांगितले तसेच झाले.\nआईची एवढ्या वर्षांची साधना तसेच तप यांचे फळ आज भाऊबिजेच्या दिवशी प.पू. डॉक्टरांनी तिला दिल्यामुळे मला अधिकच आनंद झाला. प.पू. डॉक्टरांच्या चरणी मी कृतज्ञ आहे. माझीही साधना आईसारखी तुम्हीच करून घ्या, ही तुमच्या चरणी प्रार्थना. अशा आईच्या पोटी मला जन्माला घातल्यामुळे मी ईश्वराचा पूर्णतः ऋणी आहे.’\n३ इ ६. अनुभूती\n३ इ ६ अ. कडक ऊन असतांना ‘पाऊस येणार आहे’, असे आईने सांगणे आणि तसेच घडणे\nमी प्रतिदिन आश्रमात येण्याआधी देवघरातील देवांची पूजा करून येतो. ऑगस्ट २०११ मध्ये एकदा सकाळी कडक ऊन पडले होते. देवघर घराच्या बाहेर अंगणात आहे. त्या दिवशी पूजेला जातांना आई म्हणाली, ‘‘छत्री घेऊन जा, पाऊस येईल आणि तू भिजशील.’’ मी म्हटले, ‘‘एवढे ऊन आहे ’’ आणि छत्री न घेता गेलो. नंतर पूजा संपतांना काळोख होऊन मोठा पाऊस आला. आईचे न ऐकल्यामुळे मला भिजत यावे लागले.\n३ इ ६ आ. कटीदुखीवर आईने सांगितलेला उपाय केल्यावर ती लगेच बरी होणे\nआश्विन पौर्णिमा, कलियुग वर्ष ५११३ (१२.१०.२०११) या दिवसापासून माझी कटी (कंबर) पुष्कळ दुखत होती. त्यामुळे मला अधिक वेळ बसता येत नव्हते. तसेच झोपायलाही त्रास होत होता. झोप लागत नव्हती. मी आधुनिक वैद्यांकडून औषध घेतल्यावर मला तेवढ्यापुरते बरे वाटायचे. त्या गोळ्यांचा परिणाम संपला की, पुन्हा दुखणे चालू व्हायचे. नंतर मी आईला म्हटले, ‘‘कटी जास्तच दुखते.’’ ती म्हणाली, ‘‘देवघरात दिवा लावलेला आहे. त्याच्याखालच्या ताटलीमध्ये दिव्याचे तेल सांडलेले आहे. ते कटीला लाव, म्हणजे चांगले वाटेल.’’ मी लगेच तसे केले. थोड्या वेळाने कटी दुखायची थांबली.’\n– श्री. मनोज कुवेलकर (पू. प्रेमा कुवेलकर यांचा मुलगा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.\n४. सनातनच्या आठव्या संत पू. कुवेलकरआजी यांनी त्यांच्या\nसाधनेविषयी सांगितलेली सूत्रे आणि त्यांच्याविषयी आलेल्या अनुभूती\nसनातनच्या संतरत्न पू. प्रेमा कुवेलकर \n४ अ. नामजपातील गुणवत्तेत वाढ होणे\n४ अ १. नामजपात अखंडत्व येणे\nनामजपात अखंडता असते. झोपेतून जागे झाल्यावरही नामजप सुरूच असतो; कारण पू. आजी ‘झोपेतही नामजप अखंड सुरू राहू दे’, अशी श्रीकृष्णाला प्रार्थना करतात.\nशास्त्र : भावनांचे प्रमाण कमी झाले की, मायेच्या विचारांपासून अलीप्तता येते आणि नामात अखंडत्व येते; कारण मनात ‘नाम हाच एक विचार’ रहातो.\n४ अ २. नामजप अधिक गुणवत्तेने झाल्याने वाईट शक्तींनी कधी कधी पू. आजींना त्रास देण्याचा प्रयत्न करणे आणि त्रासाचे स्वरूप\n४ अ २ अ. थकवा येणे\nनामजप करतांना कधी कधी खूप थकवा येतो, डोके दुखते.\n४ अ २ आ. श्रीकृष्णाने सूक्ष्मातून उपाय सांगितल्याप्रमाणे उपाय केल्याने एक महिनाभर सुरू असणारी कंबरदुखी दोन-तीन दिवसांतच बरी होणे\nएकदा तर कंबरदुखीचे प्रमाण खूप वाढले होते. एक महिनाभर कुठल्याच औषधाने ती बरी होत नव्हती. तेव्हा श्रीकृष्णाने ला���णदिव्यातील थेंब थेंब खाली गळणारे तेल लावायला सांगितल्यावर दोन दिवसांत कंबरदुखी पूर्णपणे गेली.\n४ आ. प्रार्थनेत सातत्य येणे\nसर्व प्रसंगांत, तसेच साधकांना होणारे वाईट शक्तींचे त्रास दूर होण्यासाठी दिवसभरात अधिकाधिक प्रार्थना होतात. पूर्वी एवढ्या प्रार्थना होत नव्हत्या.\nशास्त्र : सेवाभावात वाढ झाली की, आपोआप देवाशी बोलण्याचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे प्रार्थनेत सातत्य येऊ लागते.\n४ इ. अनुभूती येणे अल्प होणे\nपूर्वी कुलदेवी ‘श्री शांतादुर्गादेवी’ विषयीच्या अनुभूती खूप यायच्या. आता अनुभूतीकमी होत चालल्या आहेत. आतून शांत वाटते.\n४ ई. चराचरात ईश्वर दिसण्याएवढे व्यापकत्व येणे\n४ ई १. प्रत्येकात श्रीकृष्ण दिसणे\nघरात कुणाबद्दलही कसल्याच प्रतिक्रिया येत नाहीत. प्रत्येकात श्रीकृष्णच दिसत असल्याने त्याच्याशीच संधान साधले जाते.\n४ ई २. श्रीकृष्ण स्वतःच्या हृदयात दिसणे\n‘श्रीकृष्ण स्वतःच्या हृदयात ‘पंढरपूरच्या विठोबासारखा’ कमरेवर हात ठेवून साक्षीभावात उभा आहे’, असे दिसते.\n४ उ. पू. कुवेलकरआजींविषयी आलेल्या अनुभूती\n४ उ १. देहात नामाचा नाद सुरू होणे\nपू. कुवेलकरआजींचा हात हातात घेतल्यावर माझ्या देहात नामाचा नाद आपोआप सुरू झाला.\n४ उ २. पू. आजींच्या देहातील जडत्व चैतन्यामुळे नाहीसे होणे\nपू. आजींच्या हाताचा स्पर्श अत्यंत मुलायम आहे. त्यांच्या देहात काहीच नाही, असे वाटते. त्यांच्या देहाचे जडत्व त्यांच्यातील चैतन्यामुळे नाहीसे झाले आहे.\n४ उ ३. डोळ्यांतील भावस्पर्शीपणा \nपू. आजींचे डोळे भावस्पर्शी, तसेच पारदर्शक वाटतात.\n४ उ ४. वाणीतील गोडवा वाढणे\nत्यांच्या वाणीत गोडवा आहे. ‘त्यांचे शब्द थेट आपल्या अंतःकरणात जाऊन प्रवेश करत आहेत’, असे जाणवते आणि या शब्दांच्या स्पर्शाने मनाला आनंद होतो.\n४ ऊ. पू. आजींच्या सहवासाने दैवीगुणसंपन्नतेची अनुभूती येणे\n‘जेथे दैवीगुणसंपन्नता येते, तेथे संतपद प्राप्त होते’, याचीच अनुभूती पू. आजींच्या सहवासाने आली.\n‘हे ईश्वरा, पू. आजींसारखी गुणसंपन्नता आमच्यातही येऊ दे आणि आम्हाला तुझ्या चरणांजवळ स्थान मिळू दे’, हीच तुझ्या चरणी कळकळीची प्रार्थना \n– सौ. अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (कार्तिक शु. ४, कलियुग वर्ष ५११३ (३०.१०.२०११))\n५. पू. प्रेमा कुवेलकरआजींच्या बोलण्यात आणि पहाण्यातसुद्धा प्रेम जाणवणे\nअ���् त्यांची त्वचा एकदम मऊ झालेली आणि त्वचेवर चमकही जाणवणे\nपू. आजींच्या त्वचेवर चमक जाणवणे \n‘पू. आजींच्या डोळ्यांकडे पाहिल्यावर त्यांच्याकडे पहातच रहावेसे वाटते. पू. आजी नावाप्रमाणेच प्रेमळ आहेत. त्यांच्या बोलण्यात आणि पहाण्यातसुद्धा प्रेम जाणवते. त्यांची त्वचा एकदम मऊ झालेली जाणवली. त्यांच्या त्वचेवर चमकही जाणवली. आजींचे वय आणि त्यांचे आजारपण या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडे पाहून जाणवत नाहीत.’- सौ. श्रद्धा पवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.\nप्रेमभाव, स्वतःला पालटण्याची तळमळ आणि परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असलेल्या पुणे येथील...\nसनातनच्या संतरत्न पू. (श्रीमती) सुमन नाईक यांचा साधनाप्रवास \nमुलीला आध्यात्मिक स्तरावर मार्गदर्शन करणार्‍या पू. (सौ.) संगीता जाधव \nहुब्बळ्ळी, कर्नाटक येथील श्रीमती सीता श्रीधर जोशीआजी (वय ९४ वर्षे) सनातनच्या १०० व्या व्यष्टी संतपदी...\nअत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगत संपूर्ण कुटुंबावर साधनेचे संस्कार करणार्‍या डोंबिवली येथील श्रीमती विजया लोटलीकरआजी...\nलहानपणापासूनच देवाच्या अनुसंधानात असणारे संभाजीनगर येथील पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी (वय ६० वर्षे) \nCategories Select Category check (3) अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (122) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (17) अनुभूती (1) मृत्यू आणि मृत्यूनंतर (10) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (79) कर्मयोग (9) गुरुकृपायोग (62) अहं निर्मूलन (4) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (13) प्रीती (1) भावजागृती (11) सत्संग (1) सत्सेवा (1) स्वभावदोष निर्मूलन (20) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (3) अध्यात्म कृतीत आणा (376) अंधानुकरण टाळा (22) आचारधर्म (106) अलंकार (8) आहार (29) केशभूषा (18) दिनचर्या (30) निद्रा (2) वेशभूषा (17) धार्मिक कृती (45) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिक��� (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त ���नातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (2) साहाय्य करा (2) सनातनचे अद्वितीयत्व (390) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (42) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (6) चित्रकला (1) नृत्यकला (3) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) संगीत (11) सात्त्विक रांगोळी (10) सूक्ष्म चित्रकला (1) आध्यात्मिक संशोधन (107) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (84) अमृत महोत्सव (3) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (17) आध्यात्मिकदृष्ट्या (11) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (15) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ��्यापक कार्य (27) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (2) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (26) आश्रमांची वैशिष्ट्ये (19) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (9) सनातनचे संत (81) साधकांची वैशिष्ट्ये (45) ६० टक्के पातळीचे साधक (4) दैवी गुणांनी संपन्न (1) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (34) चित्र (33) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (4)\nझोप लागत नसल्यास पुढीलपैकी एखादा नामजप झोप येईपर्यंत करा \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/archive.cms?year=2013&month=5", "date_download": "2019-11-17T23:19:45Z", "digest": "sha1:7HRGTOAKQMJYUKSU3LQM7K5HX4CNHBQD", "length": 11733, "nlines": 234, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "News in Hindi, Latest Hindi News India & World News, Hindi Newspaper", "raw_content": "\n'त्या' उमेदवाराला पुन्हा नगरसेवकपद कसे\nमुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंत...\n‘माझ्या मुलाच्या भविष्याचे काय\n१५० वादग्रस्त पोस्ट ब्लॉक\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nनियंत्रण रेषेजवळ जवान हुतात्मा\n'सर्व मुद्द्यांवर चर्चा करू'\nपोपचा कौटुंबिक जिव्हाळ्यावर भर\nगोटबाया राजपक्षे श्रीलंकेचे नवे अध्यक्ष\nश्रीलंकेत राजपक्षे विजयी, भारतावर काय परिण...\nभारतीय विमान संकटात; पाकने केली मदत\nश्रीलंकेत राजपक्षे यांचेपारडे जड\nएअर इंडिया विक्रीसाठीमार्च २०२०चे उद्दिष्ट\nदरमहा किमान पेन्शन७५०० करण्याची मागणी\nएअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत वि...\n'मुंबई इंडियन्स'मधून युवराजसह १२ खेळाडू करारमुक्त\nभावाचा फटकार नाकावर,खेळाडू रक्तबंबाळ\nमैदानात घुसलेल्या चाहत्याला विराटने वाचवलं...\nमयांक अग्रवाल, शमीची कसोटी क्रमवारीत झेप\nक्रिकेटपासून दूर असलेला धोनी 'या' खेळात व्...\nटी-२०: पृथ्वी शॉचे बंदीनंतर अर्धशतकी कमबॅक...\nआयुष्मानचा 'बाला' लवकरच १०० कोटी क्लबमध्ये\nविश्रांतीचा सल्ला असूनही १८ तास काम करतात ...\nतीन उकडलेल्या अंड्यांचं बिल झालं १ हजार ६७...\nगणितज्ञ वशिष्ठ यांचे निध���; हृतिक रोशननं व्...\nवर मराठी कलाकारांचे स्पष्टी...\n'सायना'च्या शूटिंगदरम्यान परिणीती चोप्रा ज...\nनव्या जोमानं करा सुरुवात\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nपोस्ट खात्यात ५ हजार जागांची भरती सुरू\nकरिअर, मातृत्व आणि मी\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nकरिअर, मातृत्व आणि मी\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी..\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान ..\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षका..\nकर्नाटकातील रायचूरमध्ये दिवसा उजे..\nमॉर्निंग वॉकसाठी गेला; कारने उडवले\nआपण इथे आहात - होम » मागील अंक\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TVx\nमागील अंक > 2013 > मे\nउड्डाणपूल, मुक्त मार्ग आदींच्या टोकाशी होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे या सुविधा निष्फळ ठरल्या आहेत, असे वाटते काय\nकृपया या सोप्या प्रश्नाचे उत्तर द्या\nभविष्य १५ नोव्हेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/mobile-phones/samsung-galaxy-note-series-launch-in-india-today-watch-live-streaming-of-the-event/articleshow/70748954.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2019-11-17T23:36:56Z", "digest": "sha1:UX6OY42RMTJF6CNJBBZXG6QAYCXMMUE3", "length": 13100, "nlines": 163, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "samsung galaxy launch: सॅमसंग गॅलेक्सी नोटचे दोन नवे फोन आज होणार लाँच - samsung galaxy note series launch in india today watch live streaming of the event | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nसॅमसंग गॅलेक्सी नोटचे दोन नवे फोन आज होणार लाँच\nसॅमसंग आज भारतात आपले दोन नवे स्मार्टफोन Galaxy Note 10 आणि Galaxy Note 10+ लाँच करणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला हे दोन्ही फोन न्यूयॉर्कमध्ये सादर केले होते. लॉंचच्या आधीच कंपनीने या दोन्ही फोनच्या किंमती जाहीर केल्या आहेत. हे फोन गेले काही दिवस प्री-ऑर्डरसाठीही उपलब्ध करण्यात आले आहेत. फोनची विक्री २३ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.\nसॅमसंग गॅलेक्सी नोटचे दोन नवे फोन आज होणार लाँच\nसॅमसंग आज भारतात आपले दोन नवे स्मार्टफोन Galaxy Note 10 आणि Galaxy Note 10+ लाँच करणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला हे दोन्ही फोन न्यूयॉर्कमध्ये सादर केले होते. लॉंचच्या आधीच कंपनीने या दोन्ही फोनच्या किंमती जाहीर केल्या आहेत. हे फोन गेले काही दिवस प्री-ऑर्डरसाठीह��� उपलब्ध करण्यात आले आहेत. फोनची विक्री २३ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.\nआज दुपारी १२ वाजल्यापासून बेंगळुरूस्थित सॅमसंग ओपेरा हाऊसमध्ये हा लाँच कार्यक्रम होणार आहे. कंपनी हा इव्हेंट आपल्या वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीम करणार आहे.\nhttps://www.youtube.com/user/Samsungmobileindia या कंपनीच्या अधिकृत यूट्युब चॅनेलवरही हा कार्यक्रम पाहता येईल.\nफोनची प्री-बुकिंग ८ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. ती २२ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. सॅमसंग बेवसाइटसह ग्राहक फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, पेटीएम आणि टाटा क्लिकवर हे फोन प्री-बुक करू शकतात. सॅमसंग गॅलेक्सी नोट १० ची भारतातली किंमत ६९,९९९ रुपये आहे . भारतात गॅलेक्सी नोट १० केवळ ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज क्षमतेचा असेल. गॅलेक्सी नोट १०+ ची किंतमत ७९,९९९ रुपेय असून तो १०+१२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजसह उपलब्ध असेल. हाच फोन १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेजसह ८९,९९९ रुपयांना असेल.\nकंपनी प्री-बुकिंगवर आकर्षक ऑफरदेखील देणार आहे. एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवर प्री-बुक करणाऱ्या ग्राहकांसाठी ६ हजार रुपयांचं कॅशबॅक मिळणार आहे.\nफोनच्या स्फोटात युवकाचा मृत्यू, राहा सावध\n'व्हॉट्सअप स्टेटस'मध्ये होणार हा नवा बदल\n'हे' ४९ धोकादायक Apps तातडीने डिलीट करा\nस्मार्टफोनची स्टोरेज सारखी फुल होतेय; या टिप्स वापरा\nजिओचे बेस्ट प्रीपेड प्लान; रोज मिळणार २जीबी डेटा\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nगुगल शिकविणार अचूक उच्चार\nमराठी शुद्धलेखन आणि ॲप\nBSNL या प्लानमध्ये देतेय दररोज २ जीबी डेटा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nसॅमसंग गॅलेक्सी नोटचे दोन नवे फोन आज होणार लाँच...\nBSNLने १,०९८ रुपयांचा प्रीपेड प्लान बदलला...\nप्लेस्टोअरमधील 'हे' अॅप धोकादायक, लगेच डिलीट करा...\nक्रेडिट कार्डाचा 'हा'मेसेज येताच खात्यातून पैसे गायब\nहुवावे मेट X स्मार्टफोन नोव्हेंबरनंतर बाजारात...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/the-entire-maharashtra-knows-what-i-have-done-for-the-state-sharad-pawar/", "date_download": "2019-11-17T23:40:46Z", "digest": "sha1:AUP2ZRJPQ2EQYFELQ5YQ2V4CQNPITRCY", "length": 17584, "nlines": 200, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "मी राज्यासाठी काय केले हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती - शरद पवार - Maharashtra Today", "raw_content": "\nनक्षलवाद्यांकडे ड्रोन आढळून आल्याने दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश\nअमित शाह म्हणाले, काळजी करू नका सरकार भाजपचेच येईल: रामदास आठवलेंचा…\nमराठा आरक्षणाची मंगळवारी सुनावणी\nभारत वेगाने आर्थिक विकास करण्याची क्षमता असलेला देश : बिल गेट्स\nHome Maharashtra News मी राज्यासाठी काय केले हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती – शरद पवार\nमी राज्यासाठी काय केले हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती – शरद पवार\nसांगली : मला मोदी आणि शाहांच्या प्रकृतीची काळजी वाटते. झोपेतही ते शरद पवार म्हणत चवताळून उठत तर नसतील ना अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाहांची खिल्ली उडवली. तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुमनताई आबा पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत पवार बोलत होते.\nही बातमी पण वाचा:- राष्ट्रवादीचा पुढील वारसदार लोकशाही पद्धतीनेच ठरवणार, शरद पवारांचे स्पष्टीकरण\nसभेत शरद पवार यांनी भाजप सरकार व नेत्यांवर सडकून टीका केली. यावेळी पवार म्हणाले की, “महाराष्ट्रात पंतप्रधान येवो अथवा गृहमंत्री येवो भाषणात त्यांच्या बोलण्यात कायम एकच गोष्ट. मला त्यांची काळजी वाटते. ते दोघे झोपोतसुद्धा माझ्या नावाने चवताळून उठत तर नसतील ना अशी शंका येते” अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझे नाव घेतल्याशिवाय भाषण करता येत नाही. मोदींचा काही प्रश्न नाही पण दुसऱ्यांनी घेतले तर घरातले पण ��िचारतील. मात्र त्यांना माझे नाव घेतल्याने शांत झोप लागत असेल तर हरकत नाही. अमित शहा यांना प्रश्न विचारतो, पाच वर्षांपूर्वी अमित शहा हे नाव कोणाला माहिती होत अशी शंका येते” अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझे नाव घेतल्याशिवाय भाषण करता येत नाही. मोदींचा काही प्रश्न नाही पण दुसऱ्यांनी घेतले तर घरातले पण विचारतील. मात्र त्यांना माझे नाव घेतल्याने शांत झोप लागत असेल तर हरकत नाही. अमित शहा यांना प्रश्न विचारतो, पाच वर्षांपूर्वी अमित शहा हे नाव कोणाला माहिती होत फक्त गुजरातच्या लोकांना माहिती होत.आणि तेच आम्हाला येऊन विचारतात तुम्ही काय केलं. असेही पवार म्हणाले.\nअरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारू, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिलमध्ये स्मारक उभारू असे सांगितले. मात्र, गेल्या तीन वर्षात एक इंचही काम पुढे सरकले नाही. शिवाय महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवर हॉटेल सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला. ज्या गडांवर छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार तळपली तिथे आता हे छमछम सुरू करणार का असा संतप्त सवाल करत ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे आणि राज्यातील किल्ले लग्न कार्यासाठी द्यायचे हे धोरण चुकीचे आहे. किल्ले हा महाराष्ट्राचा, मराठ्यांचा इतिहास आहे. एवढा बार, छमछममध्ये रस असेल तर चौफुल्याला जा आणि काय करायचे ते करा’. महायुतीच्या सरकारने सत्तेचा वापर शेतकरी, बेरोजगार, उद्योग यांच्यासाठी केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्य व अभिमानाचा इतिहास उद्ध्वस्त करण्यासाठी केला जात आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी आमचा पहिलवान तेल पहिलवान तेल लावून तयार आहे. पण समोर कुस्ती खेळायला कोणी नाही असा टोला विरोधकांना लगावला होता. त्यावर आता पवार यांनी उत्तर दिलेले बघायला मिळत आहे. पवार यावेळी बोलताना म्हणाले की, आम्ही हवे तिकडे पहिलवान उभे करु हाकतो, कारण महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचा अध्यक्ष मी आहे. सगळे जिल्हे, सगळ्या कुस्ती संघटनांचा अध्यक्ष मी आहे. मी राजकारणाबाहेर खेळाच्या क्षेत्रातही काम केले. मी मुंबई, महाराष्ट्र आणि जगाच्या क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष होतो. मला अनेक खेळाडू तयार करण्यात रस आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला पहिलवान वगैरे गोष्टी सांगू नका. आम्ही हवे तितके लोक तय���र केलेत असेही ते म्हणाले.\nराज्य भाजपच्या हातात आहे. राज्यात आणि केंद्रात त्यांची सत्ता आहे. तुमच्याकडे प्रपंच दिला आणि तुम्ही आम्हाला विचारताय आम्ही काय केलं फडणवीस साहेब हे वागणं बरं नवं, जरा नीट वागलं पाहिजे. आम्ही काय केलं हे महाराष्ट्राला माहीती आहे. दरम्यान, ज्यांनी पक्ष बदलले त्यांच्या विरोधात यावेळी जनता आहे. पक्ष बदलणारे स्वत:च्या स्वार्थासाठी दुसरीकडे गेले असून त्यांना जनता नक्की धडा शिकवणार आहे. असा इशाराही त्यांनी दिला.\nतासगाव तालुक्यातील मणेराजूरी येथे आयोजित या प्रचार सभेसाठी उमेदवार सुमनताई पाटील, काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष आमदार विश्वजित कदम,राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.\nPrevious articleपुढले मुख्यमंत्री फडणवीसच; शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्याचा निर्णय नंतर – अमित शहा\nNext article…तर माझे शिवसैनिक वाघनखे घालून तुमचा बंदोबस्त करेल – उद्धव ठाकरे\nनक्षलवाद्यांकडे ड्रोन आढळून आल्याने दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश\nअमित शाह म्हणाले, काळजी करू नका सरकार भाजपचेच येईल: रामदास आठवलेंचा दावा\nमराठा आरक्षणाची मंगळवारी सुनावणी\n…तोपर्यंत गोड बातमी येणार नाही : अजित पवारांची माहिती\nबाळासाहेबांची दिवसातून एकदा तरी आठवण येते- छगन भुजबळ\nशिवसेना ‘एनडीएतून’बाहेर; भाजपकडून घोषणा\nपुण्यात राष्ट्रवादीची आज महत्त्वाची बैठक; शरद पवार घेणार मोठा निर्णय\nबाळासाहेबांच्या स्मृतिदिनी फडणवीसांनी शिवसेनेला करून दिली ‘या’ गोष्टीची आठवण\nआता २०२४ ची तयारी करा- दानवे\nसमृद्धी महामार्ग समुद्रात बुडवणार\nराज्यपालांकडून शेतकऱ्यांना आठ हजार रुपये प्रतिहेक्टरी मदत जाहीर\nकाळी टोपी घालून राजभवनात बसून राज्यपालांना शेतकऱ्यांचं दु:ख कळणार नाही –...\nतीन नेत्यांच्या हातात महाराष्ट्राच्या सत्तेच भवितव्य\n…तोपर्यंत गोड बातमी येणार नाही : अजित पवारांची माहिती\nबाळासाहेबांची दिवसातून एकदा तरी आठवण येते- छगन भुजबळ\nशिवसेना ‘एनडीएतून’बाहेर; भाजपकडून घोषणा\nउद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर; बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला केले अभिवादन\nसोनिया अजूनही म्हणतात, शिवसेनेची संगत नकोच \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/chinchpoklis-chintamani-completing-hunderes-years-of-festival/articleshow/70963690.cms", "date_download": "2019-11-17T22:23:50Z", "digest": "sha1:UZK7JCVDOW5HEJYVTHAV7THC44WWV7H2", "length": 21274, "nlines": 169, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Ganesh Chaturthi : Chinchpokli's Chintamani Completing Hunderes Years Of Festival - श्रीगणेश चतुर्थी 2019 : गणेशोत्सव विशेषः शतक महोत्सवी 'चिंतामणी' | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nगणेशोत्सव विशेषः शतक महोत्सवी 'चिंतामणी'\nस्वातंत्र्य लढ्यात देशभक्ती आणि राष्ट्रीय ऐक्याची भावना वृद्धिंगत करण्यासाठी आणि जागृत ठेवण्यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला. टिळकांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देणाऱ्या गिरणगावातील चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने यंदा शतक महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे.\nगणेशोत्सव विशेषः शतक महोत्सवी 'चिंतामणी'\nमुंबईः ब्रिटिश सत्तेविरुद्ध असंतोष, स्वराज्याची ओढ, आत्मियता आणि जाज्वल्य देशभक्ती सर्वार्थाने गाजवणाऱ्या लोकमान्य टिळकांचे १९२० मध्ये निधन झाले आणि देशभरात शोककळा पसरली. टिळकांच्या जाण्याने सामाजिक, राजकीय क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी भरून काढणे गरजेचे होते. ही जाण तत्कालीन युवकांमध्ये होती. तसेच चिंचपोकळी, लालबाग, परळ या गिरणगाव म्हणून ओळख असलेल्या परिसरातील प्रत्येक गिरणी कामगारातही होती. १९२०च्या सप्टेंबरमध्ये काही तरुण टिळकांना आदरांजली वाहण्यासाठी एकत्र आले आणि स्थापन झाले 'चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ'. क्रांतीच्या विचाराने भारावलेल्या या तरुणांमध्ये द.रा. मयेकर, द.वि पालव, ल.ना.चव्हाण, रा.तु. मसुरकर, द.अ.पुजारे, गु.सी. बागवे, एकनाथ चावडे, माधव सावंत, भैरव हळदणकर यांचा समावेश होता. त्यांना साथ होती ती वालजीशेठ जगड, रायशी पुनशी या व्यापारी मंडळींची. मात्र पुढे काय हा प्रश्न अनुत्तरित होता. चर्चांऐवजी कृतीला प्राधान्य देत अवघ्या १० दिवसांत सूत्र हलली आणि १६ सप्टेंबर १९२० रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी मंडळाने गणरायाची प्राणप्रतिष्ठापना केली गेली. लक्ष्मी नारायण व्यायामशाळा ते काळाचौकी रोड आणि शिवडी ते भारतमाता चित्रपटगृह हे मंडळाचे प्रारंभीचे कार्यक्षेत्र होते. केवळ चार आणे वर्गणीवर मंडळाने हा उत्सव सुरू केला. डेक्कन कोरच्या जागेत मंडळाच्या पहिल्यावहिल्या 'श्री'ची प्राणप्रतिष्ठापना झाली. त्यानंतर १९ वर्षांनी मंडळाला चिंचपोकळी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील बाजूस रेल्वे हद्दीच्या भिंतीलगत नवीन जागा मिळाली आणि तेव्हापासून आजतागायत याच जागेत गणरायाची प्राणप्रतिष्ठापना केली जात आहे.\nपहिली पाच वर्षे कुठलाही पदाधिकारी न नेमता सर्व कार्यकर्त्यांनी संघटित नेतृत्वाच्या संकल्पनेवर मंडळाचे कामकाज चालवले. त्यानंतर गणपत सीताराम कामत यांनी मंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणून कार्यकारिणीची धुरा हाती घेतली. उपक्रमशीलता, सामाजिक जाण आणि काळाचे भान ही त्रिसूत्री मंडळाच्या कार्याचे अधिष्ठान आहे. मुंबई-महाराष्ट्रातील तसेच देशातील गेल्या १०० वर्षांच्या सामाजिक-राजकीय आणि सांकृतिक संक्रमणाचा, स्थित्यंतराचा हे मंडळ एक साक्षीदार आहे. मंडळाच्या शतक महोत्सवी वाटचालीकडे एक कटाक्ष टाकल्यास १९९६ ते २०१९ या २५ वर्षांचा कालखंड सर्वार्थाने महत्त्वाचा टप्पा असल्याचे लक्षात येते. 'राजा' हे जोडनाम देण्याची लोकप्रिय प्रथा मंडळाने मोडली. मंडळाच्या नावातील पहिल्या शब्दाच्या आद्याक्षरावरून मंडळाच्या मूर्तीचे 'चिंतामणी' हे नाव निश्चित झाले. हीच आज मंडळाचीही ओळख बनली आहे. वयाने नव्हे तर अनुभवाने, कार्याने मंडळ परिपक्व झाल्याचे ते द्योतक होते.\n६ एप्रिल २०१९ रोजी गुढीपाडव्यापासून शतक महोत्सवी वर्षाचा प्रारंभ झाला आहे. मंडळाने हाती घेतलेले सामाजिक कार्याचे व्रत आजपावेतो सुरू राहिले आहे. आपल्या शतक महोत्सवी वर्षात मंडळाने पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री निधीला पाच लाखांची मदत केली आहे. तसेच मागील ३५ वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेले वैद्यकीय केंद्र, १५ वर्षांपासून विविध आदिवासी भागात मोफत औषधवाटप व वैद्यकीय शिबिरांचे आयोजन, तर १२ वर्षांपासून विभागातील लहान मुलांकरिता अल्पदरात सुसज्ज वातानुकूलित किलबिल नर्सरीची सोय करण्यात आली आहे. जनजागृती आणि प्रबोधनाचे नव-नवे उपक्रम हाती घेणे, हेच ध्येय ठरवून गेल्या चार पिढ्यातील मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलेले अथक परिश्रम नागरिकांच्या आणि गणेशभक्तांच्या समोर यावेत म्हणून मंडळाने मागील १०० वर्षांचा इतिहास पुस्तकाच्या रूपात आणला आहे. हे कॉफी टेबल बुक सुप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांच्या कॅलिग्राफीने सजले आहे.\nगेली ५० वर्षे सुरू असलेला मंडळाचा प्रघात म्हणजे आरतीच्या तालावर चालणारी विसर्जनाची मिरवणूक. या मिरवणुकीचा आनंद लुटण्यासाठी व देहभान हरपून सहभागी होण्यासाठी लालबागपासून गिरगावपर्यंत चिंतामणीभक्त मिरवणुकीची वाट पाहत असतात. आरतीचा हा मान नित्यनेमाने दिला जातो. मूर्तीच्या उंचीत आपली उंची न पाहणारे मंडळ असा चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचा लौकिक आहे. संगणक युगाच्या वाटेवर पाऊल ठेवताना संकेतस्थळ सुरू करणारे हे मंडळ आहे.\nस्वातंत्र्य लढ्यात देशभक्ती आणि राष्ट्रीय ऐक्याची भावना वृद्धिंगत करण्यासाठी आणि जागृत ठेवण्यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला. टिळकांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देणाऱ्या गिरणगावातील चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने यंदा शतक महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. -उमेश नाईक, अध्यक्ष-चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ\nमहाराष्ट्र सत्तापेच Live: आघाडीच्या नेत्यांमध्ये किमान समान कार्यक्रमावर झाली चर्चा\nभाजपशिवाय राज्यात कुणाचेही सरकार येणार नाही: फडणवीस\nश्रीरामालाही राज्य सोडावं लागलं; इतकं मनाला लावून घेऊ नका; उद्धव यांचा फडणवीसांना टोला\nनव्या मैत्रीचा शिवसेनेला फायदा; पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळणार\nLive महाराष्ट्र सत्तासूत्र: भाजपशिवाय सत्ता स्थापन करणे अशक्यः चंद्रकांत पाटील\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nमुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम: शिंदे\nLive updates बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन: उद्धव ठाकरे शिवतिर्थावर; बाळासाहेबांच्या..\nपाऊस गेला, देवेंद्रांनाही घेऊन ��ेला; राष्ट्रवादीचा व्हिडिओ व्हायरल\nशरद पवार उद्या सोनिया गांधींना भेटणार; राज्यातील सत्ताकोंडी फुटणार\nजीएसटी चोरीचे रॅकेट उघड; एकाला अटक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nगणेशोत्सव विशेषः शतक महोत्सवी 'चिंतामणी'...\nदीड दिवसांच्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप...\nसीएसएमटी 'सर्वोत्कृष्ट स्वच्छ प्रेक्षणीय स्थळ'...\nमुंबईला पावसाने झोडपले, सखल भागात पाणीच पाणी\nमहाराष्ट्र सरकार जम्मू-काश्मीरमध्ये दोन रिसॉर्ट बांधणार...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/05/blog-post_297.html", "date_download": "2019-11-17T22:10:52Z", "digest": "sha1:JNGQT33UPMSLYWER4IM7Z52LVEEYOITX", "length": 12296, "nlines": 59, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "भाजप-तृणमूलमध्ये आता वाकयुद्ध! - Lokmanthan", "raw_content": "\nHome / Latest News / देश / भाजप-तृणमूलमध्ये आता वाकयुद्ध\nपश्‍चिम बंगालमधील हिंसाचारावरून आरोप-प्रत्यारोप; सोईचे पुरावे सादर करण्याची स्पर्धा\nनवीदिल्लीः कोलकात्यामध्ये भाजपच्या रोड शो दरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर अध्यक्ष अमित शाह यांनी एका पत्रकार परिषदेत बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. केंद्रीय राखीव दलाच्या जवानांचे सरंक्षण नसते, तर मी वाचू शकलो नसतो, असे ते म्हणाले; परंतु तृणमूल काँग्रेसने शाह यांचे आरोप फेटाळून लावताना भाजपच्या कार्यकर्त्यांनीच दंगे घडविल्याचा आरोप केला. शाह आणि तृणमूलच्या नेत्यांनी स्वतःच्या समर्थनार्थ वेगवेगळे व्हिडिओ दाखविले.\nरोड शोमध्ये काही विद्यार्थी गोंधळ करतील, अशी शक्यता वर्तविली असूनही पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली गेली नाही, असा आरोप शाह यांनी केला.\nया हिंसाचारामध्ये समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञ ईश्‍वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड भाजप कार्यकर्त्यांनी केल्याचे आरोप शाह यांनी फेटाळून लावले.\nआपल्या दाव्याला दुजोरा देण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेत काही फोटो दाखवले. कॉलेजचे गेट बंद असल्याचा फोटो शाह यांनी दाखवला. महाविद्यालयाच्या आत जाऊन एका खोलीत असलेला पुतळ्याची तोडफोड भाजप कार्यकर्ते कसे करू शकतात, असा त्यांनी प्रश्‍न उपस्थित केला. संबंधित प्रकार हा संध्याकाळी साडे��ात वाजता घडला. त्यावेळेस कॉलेज बंद झाले होते. त्यामुळे कुलूप उघडून आम्ही आतमध्ये जाऊन तोडफोड करू शकत नाही, असा युक्तिवाद शाह यांनी केला.\nखोटी सहानुभूती मिळवण्यासाठी आणि मतांचे राजकारण करण्यासाठीच तृणमूल काँग्रेसने विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड केली असल्याचा आरोप शाह यांनी केला. विद्यासागर यांच्या पुतळ्याची मोडतोड ही ममता बॅनर्जींचे दिवस फिरल्याचे चिन्ह आहे, असे ते म्हणाले. शाह यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी पत्रकार परिषद घेतली. शाह खोटारडे आहेत, असा आरोप त्यांनी केला. आपला मुद्दा मांडण्यासाठी त्यांनी अनेक व्हिडिओ आणि फोटो दाखवले. भाजप कार्यकर्त्यांनी ईश्‍वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा फोडल्याचा आरोप त्यांनी केला. भाडोत्री गुंडातर्फे हे कृत्य केल्याचा आरोप त्यांनी केला. आमच्याकडे फोटोंच्या रुपात दोन पुरावे आहेत. त्यावरून भाजप आणि केंद्रीय राखीव दलांचे संगनमत असल्याचे सिद्ध होते, असाही आरोप त्यांनी केला आहे.\nपश्‍चिम बंगालमध्ये घोटला लोकशाहीचा गळा\nभाजप वेगवेगळ्या राज्यांत तिथल्या प्रादेशिक पक्षांविरोधात लढत आहे; पण तिथे हिंसाचाराच्या घटना घडल्या नाहीत. बंगालमध्ये मात्र प्रत्येक टप्प्यावर हिंसाचार झाला. इथे लोकशाहीचा गळा घोटला जात आहे, अशी टीका शाह यांनी केली.\nपंचायतीच्या निवडणुकांमध्येही मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता. 60 कार्यकर्त्यांची हत्या झाली. हे सर्व कार्यकर्ते विरोधी पक्षाचे होते. बहुतांश कार्यकर्ते तर भाजपचेच होते. हिंसाचाराच्या जोरावर आपण निवडणूक जिंकू असे ममता बॅनर्जींना वाटत असेल; पण बंगालची जनता कधीही हिंसेचे समर्थन करणार नाही, असे ते म्हणाले.\nभाजपने बाहेरून गुंड बोलवून तणाव निर्माण केला आणि हिंसाचार घडवून आणला, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. हिंसाचारानंतर बॅनर्जी यांनी शाह यांच्यावर कडाडून टीका केली. शाह स्वतःला कोण समजतात ते सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहेत का ते सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहेत का त्यांना कुणी विरोध न करायला ते देव लागून गेलेत का त्यांना कुणी विरोध न करायला ते देव लागून गेलेत का असे सवाल त्यांनी केले.\nतृणमूल नेत्यांनी बदलले डीपी\nईश्‍वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड भाजप कार्यकर्त्यांनीच केली, या आरोपावर तृणमूल काँग्रेस ठाम आहे. भाजपच्या या कथित कृत्याचा निषेध करण्यासाठी बॅनर्जी आणि तृणमूलच्या अन्य नेत्यांनी त्यांच्या फेसबुक आणि ट्विटर अकाउंटवरील डीपी बदलले आहेत. या सर्व नेत्यांनी डीपी म्हणून ईश्‍वरचंद्र विद्यासागर यांचा फोटो ठेवला आहे.\nसरकार निर्माण होणारच, शरद पवारांनी आमदारांसमोर व्यक्त केला विश्‍वास\nराष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी चिंता काही करायची नाही मुंबई निवडणूकपूर्व युती असलेल्या भाजप-शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळूनही शिव...\nहा तर सेनेविरुद्ध भाजपचा दुर्योधनी कावा: शिवसेना\nमुंबई सध्याच्या राजकारणात सब घोडे बारा टके. या न्यायाने साधनशूचितेच्या गप्पा मारणारेच सगळ्यात जास्त गोंधळ आणि भेसळ करत आहेत, अशा शब्दा...\nशिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपचा गेम ऑफ पेशन्स\nमुंबई राज्यातील सत्ता स्थापनेसाठी भाजप अनुकूल नसला, तरी भाजप शिवसेनेला कोंडित पकडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भाजपने सत्ता स्थापनेतून माघ...\nमुंबई महापालिकेत काँग्रेसला उपमहापौरपद मिळणार\nमुंबई मुंबई महापालिकेतही नवी राजकीय समीकरण जुळविण्याची तयारी सुरु आहे. मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रव...\nराज्यात लवकरच स्थिर सरकार देऊ : संजय राऊत\nमुंबई राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थान व्हावे, यासाठी मुख्य भूमिका निभावत असलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/2440", "date_download": "2019-11-18T00:10:15Z", "digest": "sha1:IXQAQ3BDJQBQYHGQYLE3GKMBOJ7OPVCY", "length": 10322, "nlines": 106, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "दायाद | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nऋग्वेदात दाय हा शब्द श्रममूल्य किंवा श्रमाबद्दल बक्षीस अशा अर्थी आलेला आहे (१०.११४.१०). पण पुढे त्याचा उपयोग वारसा अशा अर्थी केला जाऊ लागला. जीमूतवाहनाने दाय शब्दाची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे –\nद्रव्ये स्वाम्यं तत्र निरूढो दायशब्द: | (दायभाग १.४-५)\nअर्थ – ज्या द्रव्यावर एखाद्या व्यक्तीची मालकी असते त्या द्रव्यावर, ती व्यक्ती मरण पावल्यावर तिच्याशी संबंध असल्यामुळे दुसऱ्या व्यक्तीचे जे स्वामित्व येते, त्याला दाय असे म्हणतात.\nपित्याच्या संपत्तीवर पहिला हक्क पुत्राचा असतो. तो क्रम दायभागाने पुढीलप्रमाणे मानला आहे – १. पुत्र, पौत्र, प्रपौत्र; २. विधवा, ३. कन्या, ४. कन्यापुत्र, ५. पिता, ६. माता, ७. भाऊ, ८. पुतण्या व ९. पुतण्याचा पुत्र. या सर्वांना बद्धक्रम दायाद असे नाव आहे.\nबद्धक्रम दायाद यांच्या अभावी पुढील क्रमाने उत्तराधिकार ठरतो – १. सपिंड, २. सकुल्य ३, समानोदक, ४. सपिंडाहून भिन्न बंधू, ५. गुरू, ६. शिष्य, ७. सहपाठी व ८. राजा\nसपिंड – पिंड शब्दाचे जीमूतवाहनाने केलेले विवेचन असे –\nएक पुरुष त्याच्या जीवनकालात पिता, पितामह व प्रपितामह या तीन पूर्वजांना पिंड देतो. मग त्याच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र त्याचा पिता व पित्याचे तीन पूर्वज यांच्या नावे स्वतंत्र पिंड करून, त्यांचा पुन्हा एक पिंड बनवतो व अशा प्रकारे पित्याचे सपिंडीकरण करतो. अशा रीतीने मृत पुरुष जिवंतपणी ज्या पूर्वजांना पिंड देत असे, त्यांच्याच पिंडात मृत्यूनंतर तो सहभागी होतो आणि पुत्राने दिलेल्या पिंडाचा त्याचा पिता व पितामह यांच्यासह उपभोग घेतो. अशा प्रकारे तो ज्यांना पिंड देतो व जे त्याला पिंड देतात, त्या अविभक्त दायादांना सपिंड असे नाव आहे.\nसकुल्य – सपिंडांच्या अभावी दायभाग परिवाराची संपत्ती सकुल्यांना मिळते. तीन पूर्वजांना पिंडदान केल्यानंतर कुशाने हात स्वच्छ करण्याची पद्धत आहे. त्या वेळी जो लेप हाताला शिल्लक राहतो, तो प्रपितामहच्या पूर्वीच्या तीन पिढ्यांतील पितरांना देण्यात येतो. त्याचप्रमाणे प्रपौत्राच्या पुढच्या तीन पिढ्यांनाही पिंडलेप देण्याची पद्धत आहे. अशा प्रकारे चौथ्या पिढीपासून सहाव्या पिढीचे वंशज यांना सकुल्य असे म्हणतात.\nसमानोदक – सकुल्यांच्या अभावी समानोदक दायाद होतात. समानोदक म्हणजे एकाच व्यक्तीला उदक देणारे किंवा त्याच्याकडून उदक घेणारे होत. त्यात वरच्या व खालच्या सात ते चौदा या पिढ्यांतील व्यक्ती येतात.\nसमानोदकांच्या अभावी क्रमाने सपिंडाहून भिन्न बंधू, गुरू, शिष्य व सहाध्यायी व त्यांच्याही अभावी ब्राम्हणांव्यतिरिक्त इतरांचे धन राजाला मिळते.\n(संस्कृती कोशातील माहितीवर आधारित)\nसुभाष शहा यांची परमार्थाची सुरावट\nबलिप्रतिपदा - दिवाळी पाडवा\nसंदर्भ: बलिप्रतिपदा, दिवाळी, दीपावली, कथा, द्यूतप्रतिपदा, अभ्यंगस्नान, Balipratipada, Deepawali, Diwali\n‘‘मी रेडियो हेच माझे साम्राज्य मानत आलो’’ - बाळ कुडतरकर\nसंदर्भ: माधवबाग कृतार्थ मुलाखतमाला, बाळ कुडतरकर, आकाशवाणी, ऑल इंडिया रेडियो\n���ंदर्भ: शब्दशोध, शब्‍दार्थ, भाषा\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/will-find-out-what-selectors-think-about-ms-dhonis-future-says-sourav-ganguly-psd-91-1994884/", "date_download": "2019-11-18T00:10:05Z", "digest": "sha1:ALAUCJBTBAWSU3MNJBO3LAQLRGIKEDP2", "length": 12474, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Will find out what selectors think about MS Dhonis future says Sourav Ganguly | धोनीच्या निवृत्तीबद्दल सौरव गांगुलीचं मोठं विधान, म्हणाला… | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंत्री उचलण्यासाठी गेलेल्या चिमुरडीला चिरडले\nशेतकऱ्याची आत्महत्या, मृतदेह जिल्हा कचेरीवर\nदहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान - मोदी\nउधळपट्टी केल्यास तिप्पट पाणीपट्टी\nविद्यार्थ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ\nधोनीच्या निवृत्तीबद्दल सौरव गांगुलीचं मोठं विधान, म्हणाला…\nधोनीच्या निवृत्तीबद्दल सौरव गांगुलीचं मोठं विधान, म्हणाला…\nबीसीसीआयची सुत्र लवकरच गांगुलीच्या हातात\nसर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या क्रिकेट प्रशासकिय समितीच्या हाताखाली कारभार चालवल्यानंतर, बीसीसीआयला पहिल्यांदा नवीन अध्यक्ष मिळणार आहे. लोढा समितीने दिलेल्या शिफारसींनुसार बीसीसीआयच्या कारभारात मोठे बदल करण्यात आले आहेत. २३ ऑक्टोबरला भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सुत्र आपल्या हाती घेणार आहे. २३ तारखेला होणाऱ्या निवडणुकीसाठी सौरव गांगुलीचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्याची निवड निश्चीत मानली जात आहे. आपल्या पदाचा कार्यभार सांभाळण्याआधी गांगुलीने धोनीच्या निवृत्तीबद्दल एक मोठं विधान केलं आहे.\n“निवड समिती धोनीबद्दल काय विचार करते हे मला जाणून घ्यायचं आहे, २४ तारखेला मी त्यांच्याशी भेटणार आहे. यानंतर मी माझं मत मांडेन. धोनीला नेमकं काय अपेक्षित आहे हे देखील आपल्याला पहावं लागणार आहे. यासंदर्भात मी त्याच्याशीही चर्चा करणार आहे.” इडन गार्डन्स मैदानाबाहेर सौरव गांगुली पत्रकारांशी बोलत होता.\nअवश्य वाचा – मलाही इतरांप्रमाणे राग येतो, पण मी स्वतःवर नियंत्रण ठेवतो – धोनी\n“धोनीबद्दल आतापर्यंत अंतर्गत काय घडामोडी घडल्या याबद्दल मला माहिती नाहीये. आता मी या गोष्टीत लक्ष घालू शकेन”, गांगुलीने आपलं मत मांडलं. २४ तारखेला बांगलादेशच्या आगामी भारत दौऱ्यासाठी संघाची घोषणा होणार आहे. याचदरम्यान सौरव गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष या नात्याने निवड समितीशी चर्चा करणार आहे. याचसोबत विराट कोहलीशीही याबद्दल चर्चा केली जाईल, असं गांगुलीने स्पष्ट केलं. बीसीसीआयच्या नवीन संविधानानुसार प्रशिक्षक रवी शास्त्री यांना या चर्चेत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे धोनीबद्दल बीसीसीआयचं नवीन प्रशासन काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nभारताच्या कर्णधारपदी विराटच, BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीचे अप्रत्यक्ष संकेत\nदिया मिर्झा बीसीसीआयवर भडकली, जाणून घ्या कारण…\nIND vs BAN : इंदूर कसोटीत भारताचा डावाने विजय कर्णधार विराटचा धोनीला धोबीपछाड\nVideo : सुट्टीवर गेलेल्या धोनीचं पुनरागमन, मैदानात कसून सराव\nरोहित शर्मा भारतीय संघासाठी महत्वाचा खेळाडू – सौरव गांगुली\nVideo: 'मिर्झापूर २'च्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता\n'पानिपत'मधील 'मर्द मराठा' गाण्याची गायिका आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर\nसलमानसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीवर आली धुणी-भांडी करण्याची वेळ\n'हुड हुड दबंग'ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मीम्स व्हायरल\nVideo : मलायकाचा नेहा धुपियाला चप्पल मारण्याचा प्रयत्न, कारण...\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nमर्यादित षटकांसाठी आक्रमक मयंकचा पर्याय\nतीन दिवसांनंतर राज्यात गारव्यात वाढ\n‘बीकेसी कनेक्टर’मुळे नवी कोंडी\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nचंद्रपूर आणि मुंबई विभाग सर्वाधिक प्रदूषित\nसोनिया गांधी-शरद पवार भेटीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार\nअयोध्या निकालाविरोधात फेरविचार याचिका\n‘मॅरेथॉन’मध्ये सहभागी स्पर्धकांच्या वाहनांची तोडफोड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/police-attention-to-false-message-on-social-media/", "date_download": "2019-11-17T23:42:10Z", "digest": "sha1:TYZGJTCMX57B2DMBD5RNRHDLRT5EGENH", "length": 11293, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "समाज माध्यमावरील खोट्या संदेशाकडे पोलिसांचे लक्ष | Dainik Prabhat", "raw_content": "\nसमाज माध्य���ावरील खोट्या संदेशाकडे पोलिसांचे लक्ष\nपुणे – निवडणुकीच्या काळात समाज माध्यमावर अनेक प्रकारचे संदेश येतात त्यामध्ये निवडणुकीच्या संदर्भात खोट्या बातम्या पसरविल्या जातात. त्याकडे सायबर पोलिसांचे लक्ष आहे.\nनिवडणुकांच्या दिवशी अशा प्रकारच्या खोट्या बातम्यांमुळे बराच नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्या पसरविल्या जाऊ नयेत याची काळजी घेण्यात येत आहे. मुंबई सायबर पोलिसांनी या संबंधात या क्षेत्रातील लॉजिकली नावाच्या कंपनीबरोबर सहकार्याने काम सुरू केले आहे. गेल्या 20 दिवसांपासून समाज माध्यमावरील संदेश आदर्श आचार संहितेचा भंग तर, करत नाहीत ना याची शहानिशा केली जात आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर लॉजिकली ही कंपनी भारतातील इतर राज्यात सायबर पोलिसांशी सहकार्य करता येईल का, या शक्‍यतेवर विचार करीत आहे.\nत्याचबरोबर समाज माध्यम हे क्षेत्र उत्क्रांत होत आहे. त्यामुळे यंत्रणा ही वेळोवेळी विकसित करण्याचा प्रयत्न चालू आहे. अनेकदा एखाद्या उमेदवारापेक्षा त्याचे समर्थक उलट-सुलट बातम्या समाजमाध्यमावरून पसरवित असतात. समाज माध्यमे विकसित झाल्यानंतर त्याचा प्रभाव निवडणुकांवर पडत आहे. त्यामुळे निवडणुका स्वतंत्र वातावरणात पार पाडण्यासाठी आधुनिक काळात समाज माध्यमावरील खोट्या संदेशाकडे लक्ष देणे तितकेच गरजेचे झाले आहे, असे या कंपनीचे संस्थापक लिरिक जैन यांनी सांगितले.\nखोट्या बातम्या कमी करण्याचे प्रयत्न सुरू\nमतदान केंद्राबाबत खोटी माहिती बसविल्यास त्याचा मतदारांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे यावर लगेच आळा घालण्याची गरज पडते. लोकसभा निवडणुकावेळी अनेक खोटे संदेश समाज माध्यमावर फिरत होते. निवडणुकीच्या आदल्या दिवशी आणि निवडणुकीच्या दिवशी तर, निवडणूक रद्द झाली आहे किंवा निवडणुकीचे ठिकाण बदलले आहे अशा प्रकारच्या अफवा पसरविल्या जातात. त्याचा निवडणुकावर परिणाम होऊ शकतो. अर्थात खोट्या बातम्या पसरवण्याचे प्रकार पूर्णपणे थांबविले जाऊ शकत नाहीत, ते कमी करण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे त्यांनी सांगितले.\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍��ाम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nराजनाथ सिंग आणि डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथं द्विपक्षीय चर्चा\nइसिसशी लागेबांधे असणाऱ्या जर्मन महिलेला अटक\nकोल्हापूरातील ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली\nबिल गेट्‌स कडून बिहार सरकारचे कौतुक\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nनगरमध्ये पवार विरूद्ध विखेच लढत\nभाजपमध्ये गेलेले आमदार आमच्या संपर्कात- जयंत पाटील\nहरवलेले मूल सोशल मीडियामुळे पाच तासांत आईच्या कुशीत\nदीपिका पादुकोणने कापल्या रणवीर सिंगच्या मिशा; व्हिडीओ व्हायरल\n\"मुलांचे हक्क व सुरक्षा'वर उपक्रम राबवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lj.maharashtra.gov.in/1300/Principal-Secretary-or-Secretary-and-Senior-Legal-Advisor", "date_download": "2019-11-17T23:41:00Z", "digest": "sha1:NVO3YALO7XU45TVKY3GV37ILNNCMH26D", "length": 5263, "nlines": 74, "source_domain": "lj.maharashtra.gov.in", "title": "प्रधान सचिव-सचिव व वरिष्ठ विधि सल्लागार यांचा कार्यकाल-महाराष्ट्र लोकसेवा आयोग विभाग", "raw_content": "\nविधि व न्याय विभाग\nप्रधान सचिव - सचिव नामावली\nप्रधान सचिव - सचिव व विधि पराशर्मी यांचा कार्यकाल\nप्रधान सचिव-सचिव व वरिष्ठ विधि सल्लागार यांचा कार्यकाल\nप्रधान सचिव /सचिव (विधि विधान) यांचा कार्यकाल\nमहाराष्ट्र राज्य विवाद धोरण\nराज्य विधि आयोगाचे अहवाल\nप्रधान सचिव-सचिव व वरिष्ठ विधि सल्लागार यांचा कार्यकाल\nतुम्ही आता येथे आहात :\nप्रधान सचिव - सचिव नामावली\nप्रधान सचिव-सचिव व वरिष्ठ विधि सल्लागार यांचा कार्यकाल\n1 श्री.आर.एम.देशपांडे सचिव व वरिष्ठ विधि सल्लागार 03.10.1997 10.08.2000\n2 श्री.एस.आर.डोणगावकर सचिव व वरिष्ठ विधि सल्लागार 16.11.2000 03.05.2002\n3 श्री.एम.आर.डोणगावकर प्रधान सचिव व वरिष्ठ विधि सल्लागार 04.05.2002 31.07.2005\n4 श्री.बी.जी.पाटील सचिव व वरिष्ठ विधि सल्लागार 10.11.2005 26.03.2006\n5 श्री.पी.आर.बोरकर प्रधान सचिव व वरिष्ठ विधि सल्लागार 27.03.2006 21.06.2006\n6 श्री.पी.बी.जाधव प्रधान सचिव व वरिष्ठ विधि सल्लागार 22.06.2006 02.07.2007\n7 श��री.सु.ब.धात्रक प्रधान सचिव व वरिष्ठ विधि सल्लागार 12.11.2007 05.05.2009\n8 श्री.रा.द.संखे सचिव व वरिष्ठ विधि सल्लागार 26.11.2011 31.12.2011\n9 श्री.आर.एम.पल्हाडे सचिव व वरिष्ठ विधि सल्लागार 01.06.2012 20.11.2012\n10 श्री.संगितराव एस.पाटील सचिव व वरिष्ठ विधि सल्लागार 01.01.2014 11.08.2014\n11 श्री.एन.जे.जमादार प्रधान सचिव व वरिष्ठ विधि सल्लागार 01.08.2015 11.01.2016\n12 श्री.एन.जे.जमादार प्रधान सचिव व वरिष्ठ विधि सल्लागार (अतिरिक्त कार्यभार) 11.01.2016 आजपर्यंत\n© विधि व न्याय विभाग यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/i-am-the-fighters-son-uddhav-thackeray/", "date_download": "2019-11-17T22:26:06Z", "digest": "sha1:HTTZ2WCFFIHG5NX2CR2TQU55D2KZ6HS7", "length": 12245, "nlines": 192, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा आहे- उद्धव ठाकरे - Maharashtra Today", "raw_content": "\nनक्षलवाद्यांकडे ड्रोन आढळून आल्याने दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश\nअमित शाह म्हणाले, काळजी करू नका सरकार भाजपचेच येईल: रामदास आठवलेंचा…\nमराठा आरक्षणाची मंगळवारी सुनावणी\nभारत वेगाने आर्थिक विकास करण्याची क्षमता असलेला देश : बिल गेट्स\nHome मराठी Aurangabad Marathi News मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा आहे- उद्धव ठाकरे\nमी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा आहे- उद्धव ठाकरे\nऔरंगाबादः मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. मी खोटे आश्वासन देणारा नेता नाही. आम्ही खरे सांगतो आणि आश्वासन पूर्ण करतो. माझा वचननामा मी पूर्ण करणारच. असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. औरंगाबाद येथील शिवसेनेचे उमेदवार अब्दूल सत्तार यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.\nही बातमी पण वाचा:- महाराष्ट्रात कोणाला मिळालं नसेल, एवढं मताधिक्य आदित्य ठाकरेंना मिळेल ….\nयेत्या 21 तारखेला राज्यात विधानसभेसाठी मतदान होणार आहे. प्रचाराचा हा शेवटचा आठवडा आहे. केंद्रिय नेतृत्त्वासह सर्व पक्षीय नेेते महाराष्ट्रात प्रचारात व्यग्र आहेत. आपल्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पक्षाचे नेतृत्त्वदक्ष नेते मैदानात उतरले आहे.\nयावेळी ठाकरे यांनी बोलताना आम्ही मुस्लिमांच्या विरोधात नाही. आमचं भांडण पाकिस्तानसोबत आहे. आपण इथं भांडत बसू नये तर एकत्र राहून पाकड्यांना नामोहरम करू, असं ठाकरे म्हणाले. विर��धकांना सध्या सभेला गर्दी जमत नाही म्हणून माणसं भाड्याने आणावे लागतात, पण आमच्या सभेत कुणी ‘भाडखाऊ’ नाही असं उद्धव म्हणाले.\nआम्हाला लोकं विचारतात तुमच्यात अब्दुल सत्तार कसे आज आमच्याकडे सत्तार आहेत उद्या सत्ता येईल, आम्ही विचाराने एकत्र आलो आहोत असे उद्धव ठाकरे म्हणाले. समोर कुणीही असलं तरी अब्दुल भाई वाघ आहेत आणि ते जिंकणारच, असेही ते म्हणाले.\nPrevious articleभाच्यानेच केला मामीवर बलात्कार; नात्याला काळीमा फासणारी घटना\nNext articleअंत्यविधिसाठी खोदलेल्या खड्यात सापडली नवजात बालिका \nनक्षलवाद्यांकडे ड्रोन आढळून आल्याने दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश\nअमित शाह म्हणाले, काळजी करू नका सरकार भाजपचेच येईल: रामदास आठवलेंचा दावा\nमराठा आरक्षणाची मंगळवारी सुनावणी\n…तोपर्यंत गोड बातमी येणार नाही : अजित पवारांची माहिती\nबाळासाहेबांची दिवसातून एकदा तरी आठवण येते- छगन भुजबळ\nशिवसेना ‘एनडीएतून’बाहेर; भाजपकडून घोषणा\nपुण्यात राष्ट्रवादीची आज महत्त्वाची बैठक; शरद पवार घेणार मोठा निर्णय\nबाळासाहेबांच्या स्मृतिदिनी फडणवीसांनी शिवसेनेला करून दिली ‘या’ गोष्टीची आठवण\nआता २०२४ ची तयारी करा- दानवे\nसमृद्धी महामार्ग समुद्रात बुडवणार\nराज्यपालांकडून शेतकऱ्यांना आठ हजार रुपये प्रतिहेक्टरी मदत जाहीर\nकाळी टोपी घालून राजभवनात बसून राज्यपालांना शेतकऱ्यांचं दु:ख कळणार नाही –...\nतीन नेत्यांच्या हातात महाराष्ट्राच्या सत्तेच भवितव्य\n…तोपर्यंत गोड बातमी येणार नाही : अजित पवारांची माहिती\nबाळासाहेबांची दिवसातून एकदा तरी आठवण येते- छगन भुजबळ\nशिवसेना ‘एनडीएतून’बाहेर; भाजपकडून घोषणा\nउद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर; बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला केले अभिवादन\nसोनिया अजूनही म्हणतात, शिवसेनेची संगत नकोच \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/category/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7/", "date_download": "2019-11-17T23:16:37Z", "digest": "sha1:LC5M5MJR5S3VPI6KETBBVVPTBPLJJG3Z", "length": 12719, "nlines": 113, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "विशेष Archives | मनाचेTalks", "raw_content": "\nआयुष्य हे / विशेष\nएका स्पर्म डोनर चे आयुष्य…\nराजुल सांगत होता, मी जेव्हा पहिल्यांदा स्पर्म द्यायला गेलो तेव्हा खूप अनकम्फर्टेबल होतो. एवढंच काय भीती सुद्धा होती. त्याआधी दोन वेळा ब्लड डोनेशन केलं होतं. आणि अभिमानाने फेसबुकवर फोटो पण अपलोड केले ���ोते. पण हे डोनेशन का माहीत नाही पण त्या वेळेस मला सुद्धा लाजीरवाणं वाटत होतं.\nकामवाल्या मावशींच्या व्हायरल व्हिजिटिंग कार्डचा पॉजिटीव्ह इम्पॅक्ट\nहातातला मोबाईल अंगठ्याने स्क्रोल करत असताना असंच कोणाचंतरी भलं आपण पण करू शकतो. अशीच कुठली चांगली, एखाद्याचं भलं करणारी गोष्ट जर तुम्हाला व्हायरल करायची असेल तर मनाचेTalks आहेच. ‘टीम मनाचेTalks’ ला संपर्क करून ती माहिती तुम्हाला आमच्याकडे पाठवता येईल. कोणासाठी काही चांगले करून तर बघा. आणि पहा कोणालातरी “हम है ना” असं सांगून तुमचा पण आत्मविश्वास किती वाढतो.\nजिनिअस, अतिबुद्धिमान लोकांच्या आठ सवयी…..\nमित्रांनो, आपल्याला नेहमीच जिनिअस म्हणजे अति बुद्धिमान लोकांबद्दल जिज्ञासा असते. आणि म्हणूनच आशा यशस्वी आणि बुद्धिमान माणसांबद्दल रिसर्च होत असतात. त्यांची आत्मचरित्रं आपण वाचतो. आणि अशी यशस्वी, जिनिअस व्यक्ती जर आपल्या ओळखीच्या वर्तुळातली असेल तर...\nचढता सुरज धीरे, धीरे ढलता है ढल जायेगा…\nमी आत्तापर्यंत खूप खंबीर व्यक्ती पाहिल्यात, ज्यांची जीवन ऊर्जा अतिशय जबरदस्त होती, अतिशय प्रभावशाली, रुबाबदार व्यक्तिमत्त्व, आजूबाजूंच्या सहकाऱ्यावर प्रचंड प्रभाव, कठीण प्रसंगी पटापट निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात होती. दुसरे एक परिचित नेव्हीमध्ये उच्चपदस्थ होते, त्यांना...\nविशेष / सायबर क्राईम\nइस्रायली कंपनी एन.एस.ओ. चे व्हाट्स अ‍ॅप द्वारे हेरगिरी करणारे पेगासस सॉफ्टवेअर\n“मनात जितके गुपितं नसतील तितके गुपित आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह केलेले असतात. या गुपितांना एक पासवर्ड टाकला की ते सुरक्षित आहे, असा आपला समज होतो. पण, वरकरणी सेफ वाटणारे हे तंत्रज्ञान किती तकलादू आहे, हे आता समोर येऊ लागले आहे. ‘आपली गोपनीयता आमच्यासाठी महत्त्वाची आहे’ असा टाहो फोडत प्रायव्हसी स्टेटमेंट देणाऱ्या कंपन्यांचीच प्रायव्हसी धोक्यात येत असेल तर आपल्या प्रायव्हसीची काय कथा\nरसगुल्ल्याचा गोडवा, वाद आणि काही रंजक कहाण्या\nकाहीही असो ओडिशाचा ‘खीर मोहोन’ असो ‘रसबरी’ असो किंवा कोलकत्त्याचा ‘रॉशोगुल्ला’ असो ज्या रसगुल्य्याच्या आठवणीने तोंडाला पाणी सुटतं त्या रसगुल्य्याच्या मुळाचा वाद चघळण्यात काय अर्थ. बरं आता रसगुल्ल्याची आठवण झालीच आहे तर कोपऱ्यावरच्या मिठाईच्या दुकानात जाऊन खाल्ल्याशिवाय काही मला राहवणार नाही.\nपालकत्व / प्रेरणादायी /Motivational / विशेष\n५-६ वर्षांच्या मुलांपासून ते ७० वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत सर्वांसाठी संगणक प्रशिक्षण\nसंगणक प्रशिक्षण हो, ५-६ वर्षांच्या मुलांपासून ते ७० वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत आपल्या आवडीनुसार संगणक शिक्षण घेणे शक्य आहे बरेचदा पालकांसमोर प्रश्न असतो कि त्यांचे मूल अभ्यासात हवी तशी प्रगती करू शकत नाही. आणि मग त्यामुळे मुलांच्या भविष्याची काळजी असते. अशा वेळेस सुद्धा हे कोर्स नक्कीच उपयोगी पडू शकतील.\nआयुष्य हे / विशेष / व्यक्तिमत्व\nआपल्या मुलाच्या मृत्यूनंतर मुंबईतील रस्त्यांवर दिसणारे खड्डे स्वतः भरणारे दादाराव बिल्होरे\nरस्त्यांवरचे खड्डे (पॉटहोल) हा आपल्याकडे नेहमीच हिरीरीने बोलला जाणार विषय. या खड्ड्यांचा विषय चर्चेत आणण्यासाठी कोणीतरी कलात्मकतेने एखादा व्हिडीओ करतं ज्यात ते पॉटहोल आणि चंद्राच्या जमिनीमध्ये तिळमात्रही फरक नाही हे उपहासाने दाखवून दिलेलं असतं. नाहीतर मलिष्काचं एखादं गाणं येतं आणि अफाट व्हायरल होऊन थोड्या दिवसांसाठी धमाल उडवून देतं.\nगुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (GIFT-City) काय आहे माहित आहे का तुम्हाला\nयेथे कार्यालये, निवासी क्षेत्र, शाळा, हॉस्पिटल, हॉटेल्स, करमणूक केंद्रे असतील. घरातून कामाच्या ठिकाणी सहज चालत जाता येईल अशी येथे व्यवस्था आहे, भविष्यात ज्यांना सायकलने यायचे आहे त्यांच्यासाठी विशेष मार्गिकेची योजना आहे. याशिवाय बाहेरुन सहज येता येईल अशी वाहतूक व्यवस्था आहे. याची रचना आर्थिक आणि माहिती तंत्रज्ञान यावरील उद्योगांना केंद्रस्थानी धरून करण्यात आली आहे.\nखगोल / अंतराळ / विज्ञान / विशेष\nशक्यता आहे कि विक्रम लँडर क्रॅश न होता चंद्राच्या जमिनीवर उतरलं असेल\nकालची रात्र भारतीयांनी आणि पुर्ण जगाने न झोपता घालवली. कित्येक दिवसानंतर प्रत्येक भारतीय एका गोष्टीसाठी आप-आपसातील भेदभाव, जातपात, धर्म, पंथ सगळं विसरून टी.व्ही., इंटरनेट आणि मिडिया समोर बसला होता. प्रत्येकाच्या डोळ्यात आतुरता होती, स्वप्न होतं...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Soneri/amitabh-bachchan-apologize-for-kbc-controversy-after-question-on-Chhatrapati-Shivaji-Maharaj/", "date_download": "2019-11-17T23:20:50Z", "digest": "sha1:VH3BB6O6YFYYWQZYYW7GN2TD3JV5MAOS", "length": 4392, "nlines": 35, "source_domain": "pudhari.news", "title": " केबीसीत शिवरायांचा अवमान, 'बिग बी' यांनी मागितली माफी | ��ुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Soneri › केबीसीत शिवरायांचा अवमान, 'बिग बी' यांनी मागितली माफी\nकेबीसीत शिवरायांचा अवमान, 'बिग बी' यांनी मागितली माफी\nट्विट करून अशी मागितली माफी\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\n'कौन बनेगा करोडपती' (केबीसी) मधील एका शोमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केल्याने वाद निर्माण झाला होता. सोशल मीडियावरून या शोला विरोध होत होता. औरंगजेबाला 'मुगल सम्राट' आणि छत्रपती शिवरायांना 'शिवाजी' असा उल्लेख केल्याने शोच्या मेकर्सवर युजर्स भडकले होते. केबीसीमध्ये स्पर्धकाला विचारण्यात आलेल्या प्रश्नावरून ('इनमें से कौन से शासक मुगल सम्राट औरंगजेब के समकालीन थे ' या प्रश्नाच्या उत्तरासाठी ऑप्शन होते- 'A- महाराणा प्रताप' 'B- राणा सांगा' 'C- महाराजा रणजीत सिंह' 'D- शिवाजी'...) ट्विटरवरून 'कौन बनेगा करोडपती'च्या मेकर्सनी माफी मागावी, अशी मागणी केली होती.\nआता 'कौन बनेगा करोडपती'चे मेकर्स सिद्धार्थ बासु आणि होस्ट अमिताभ बच्चन यांनी माफी मागितली. बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटरवरून माफी मागितली आहे. त्यांनी लिहिले आहे, 'अपमान करणे, असा उद्देश नव्हता. जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यांनी यासाठी माफ करावे.'\nवाचा - छत्रपती शिवरायांचा अवमान, केबीसीला विरोध\nअमिताभ बच्चन यांच्या या ट्विटवर युजर्स प्रतिक्रिया देत आहेत.\nरस्ते अपघातांच्या बळींमध्ये महाराष्ट्र दुसरा\nफडणवीस यांचा मुक्काम ‘वर्षा’वरच\nतारासिंह पुत्र रजनीतच्या घराची झडती\nसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनी शिवतीर्थावरही सत्तासंघर्ष\n‘रालोआ’तील मतभेद मिटवण्यासाठी समिती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/bjp-wants-simultaneous-polls-amit-shah-tells-law-panel/articleshow/65393974.cms", "date_download": "2019-11-17T23:20:18Z", "digest": "sha1:LIVDUF3ARKNDKFGTBFGIQ4CDVN5FPVTL", "length": 18247, "nlines": 161, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "one nation one election: एकत्र निवडणुकांसाठी भाजप आक्रमक - bjp wants simultaneous polls, amit shah tells law panel | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nएकत्र निवडणुकांसाठी भाजप आक्रमक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या संकल्पनेनुसार आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली असल्याचे सोमवारी दिसून आले. विधी आयोगाचे अध्यक्ष न्य���यमूर्ती बी. एस. चौहान यांची पक्षातर्फे भेट घेऊन ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ संकल्पना अंमलात आणण्यासाठी आवश्यक घटनादुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली.\nएकत्र निवडणुकांसाठी भाजप आक्रमक\nम. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या संकल्पनेनुसार आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली असल्याचे सोमवारी दिसून आले. विधी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती बी. एस. चौहान यांची पक्षातर्फे भेट घेऊन ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ संकल्पना अंमलात आणण्यासाठी आवश्यक घटनादुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली. ही संकल्पना अंमलात आणणे अवघड असल्याचे मत मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी अलीकडेच व्यक्त केले होते. पण, निवडणूक आयोग आणि विधी आयोगाच्या प्रस्तावावरून घटनादुरुस्ती करून ही संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकते, असे मोदी सरकारला वाटते.\nमोदी सरकारमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील ९० टक्के राज्यांतील विधानसभा भाजप आणि मित्रपक्षांच्या हाती असल्यामुळे एकत्र निवडणुका सहज होऊ शकतात. येत्या नोव्हेंबरअखेर भाजपशासित मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असून, त्या पुढे ढकलण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. या तीन राज्यांमध्ये भाजपचा पराभव झाल्यास लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजप पराभूत होत असल्याची धारणा बनेल आणि त्यामुळे लोकसभा निवडणुकीतही यश गृहित धरता येणार नाही, अशी भीती भाजपला वाटत असल्याचे समजते.\nकेंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने सोमवारी न्या. चौहान यांची भेट घेऊन त्यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी लिहिलेले आठ पानी पत्र सोपविले. या शिष्टमंडळात विनय सहस्रबुद्धे, भूपेंद्र यादव आणि अनिल बलुनी यांचा समावेश होता. दरवर्षी प्रत्येक राज्यात कुठे ना कुठे निवडणुका होत असल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या कामावर परिणाम होतो, अशी भूमिका घेत एकत्र निवडणुका घेतल्याने हजारो कोटींचा निवडणूक खर्चही कमी होईल, असा युक्तिवाद या पत्रात करण्यात आला आहे. सतत चालणाऱ्या निवडणुकांमुळे राष्ट्रीय साधनांवर दबाव पडतो आणि धोरणात्मक निर्णय तसेच विकास कामे ठप्प होतात, ��शी भूमिका घेत भाजपने एकत्र निवडणुकीसाठी आग्रह केला आहे.\nकिमान १३ राज्यांत एकत्र निवडणुका\nमध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ या तिन्ही विधानसभा निवडणुका पुढे ढकलून त्या लोकसभा निवडणुकीसोबत घेण्याविषयी विधी आयोग आणि निवडणूक आयोगाने प्रस्ताव दिला तर संसदेत असे विधेयक मंजूर करता येईल. त्यानुसार घटनादुरुस्ती केल्यास एकत्र निवडणुका होऊ शकतील, असे मोदी सरकारमधील सूत्रांचे म्हणणे आहे. मोदी सरकारचा लोकसभा निवडणुकीसोबत किमान तेरा राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका घेण्याचा विचार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.\nएकत्र निवडणुकांमुळे खर्चाला लगाम\nदेशात लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र करण्याचा जोरदार पुरस्कार करताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी विधी आयोगाचे अध्यक्ष न्या. बी. एस. चौहान यांना पत्र लिहिले. निवडणुकांवर होणाऱ्या प्रचंड खर्चाला लगाम लावण्यासाठी तसेच, देशाला संघ-राज्याचे स्वरूप देण्यासाठी एकत्रित निवडणुकांमुळे हातभार लागेल, असे प्रतिपादन या पत्रात करण्यात आले आहे. एक देश, एक निवडणूक ही संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणली जाऊ शकते, असे मत अमित शहा यांनी या पत्रात व्यक्त केले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे मुद्दे वेगवेगळे असल्यामुळे एकत्र निवडणुका घेऊनही फरक पडणार नाही, असे अमित शहा यांनी म्हटले आहे. एकत्रित निवडणुकांना होत असलेला विरोध राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचीही टीका शहा यांनी आठ पानी पत्रात केली आहे. दरम्यान, ‘एक देश, एक निवडणुकी’च्या व्यवहार्यतेवर विधी आयोग विचार करीत असून, आपल्या अहवालाला अंतिम स्वरूप देण्याआधी राजकीय पक्षांचे विचार जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे, असे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.\n...तर महाराष्ट्रात काँग्रेस संपेल; पक्षनेत्यांचा सोनियांना इशारा\nहरयाणात भाजप 'उदार'... १० आमदार असलेल्या मित्रपक्षाला दिली ११ खाती\nमहाशिवआघाडीचा बार ‘फुसका’; काँग्रेस-राष्ट्रवादीचा सावध पवित्रा\nशिवसेनेला NDAत स्थान नाही; राऊत उद्धव यांचे 'गोबेल्स'\nपोटनिवडणूक होणार, कर्नाटकात भाजपची धाकधूक पुन्हा वाढली\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगल���ंचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nआजपासून हिवाळी अधिवेशन; नागरिकत्व विधेयक पुन्हा मांडणार\nन्यायमूर्ती शरद बोबडे यांचा शपथविधी आज\nनियंत्रण रेषेजवळ जवान हुतात्मा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nएकत्र निवडणुकांसाठी भाजप आक्रमक...\nकेरळमध्ये पावसाचे थैमान सुरूच...\nवाहन विधेयकात हस्तक्षेप नाही...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/04/blog-post_160.html", "date_download": "2019-11-17T23:10:38Z", "digest": "sha1:CQ4WRWFYOM7ITZ4UXGDTP5J4TRQE5FVY", "length": 11824, "nlines": 51, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "मोदींकडून श्रीमंत लोकांची चौकीदारी : राहुल गांधी - Lokmanthan", "raw_content": "\nHome / Latest News / देश / ब्रेकिंग / महाराष्ट्र / मोदींकडून श्रीमंत लोकांची चौकीदारी : राहुल गांधी\nमोदींकडून श्रीमंत लोकांची चौकीदारी : राहुल गांधी\nचंद्रपूर : ‘मला पंतप्रधान नका बनवू मला चौकीदार बनवा असे मोदी म्हणतात. या चौकीदारने भारतातील सर्वांत श्रीमंत लोकांची चौकीदारी केली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. अच्छे दिन आल्याची आधी घोषणा केली जायची आता चौकीदाराची घोषणा केली जाते. या चौकीदाराने करोडो रुपये अनिल अंबानी यांना दिले असल्याचा आरोप काँगे्रस अध्यक्ष राहुल यांनी केला. चंद्रपूरच्या चांदा क्लब मैदानावर आयोजित जाहीर सभेत गांधी बोलत होते.\nसर्वांच्या बँक खात्यात 15 लाख रुपये आले का असा सवाल करत राहुल गांधी यांनी सर्वांना प्रश्‍न उपस्थित केला. मोदी सरकारने फक्त आश्‍वासन दिले. मोदी चोरांना पैसे देत आहेत. नीरव मोदी, अनिल अंबानी, अदानी यांना मोदींनी पैसे दिले. मोदींनी 15 ���ोकांना करोडो रुपये दिले. 15 लाख रुपये तुमच्या बँक अकाऊंटमध्ये टाकले जाऊ शकत नाही, कारण पंतप्रधान मोदी हे श्रीमंत लोकांची चौकीदारी करत असल्याचा आरोप राहुल गांधी केला. 2019 च्या निवडणुकीनंतर ज्याची महिन्याची कमाई 12 हजारापेक्षा कमी आहे त्याच्या बँक अकाऊंटमध्ये वर्षाला 72 हजार रुपये टाकले जाणार असल्याचे आश्‍वासन राहुल गांधी यांनी दिले आहे. 25 कोटी कुटुंब 5 कोटी लोकांच्या बँक अकाऊंटमध्ये आम्ही पैसे यासाठी नाही टाकत की मोदी सरकारने तुम्हाला आश्‍वासन दिले. मोदी सरकारने 5 वर्षात लाखो लोकांना पैसा दिला आहे. विदर्भातली जनता कर्जमाफी मागते, आत्महत्या करतात. मात्र कर्जमाफीचे आश्‍वासन देऊन ही कर्जमाफी झाली नाही. निवडणुक जिंकल्यानंतर 10 दिवसाच्या आत काँग्रेसने मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील शेतकर्‍यांचे कर्जमाफ केले. या देशात पैशाची काही कमी नाही मात्र तुमाला खोटे बोलले जाते. मजूर, शेतकरी पैसे मागत असेल तर त्यांच्यासाठी पैसे कमी मात्र अनिल अंबानी यांनी पैसे मागितले तर पैशांची काहीच कमी नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.\n‘तुम्हाला सांगितले जाते पैशांची कमी आहे. शेतकर्‍यांना पैसा दिला जाऊ शकत, तरुणांना कर्ज दिले जाऊ शकत नाही. मनरेगा योजनेला चालवायला 35 हजार कोटी रुपये खर्च होतो. या एका मनरेगाचा पैसा नीरव मोदी घेऊन फरार झाला. काँग्रेस पक्ष आल्यावर जो पैसा 15 जणांकडे जात आहे तो पैसा मी वर्षाच्या 72 हजार रुपये जनतेच्या अकाऊंटमध्ये टाकणार आहे. हे फक्त आश्‍वासन नाही तर हे मी करुन दाखवणार आहे. देशातल्या कंपन्या बंद पडल्या कारण देशात मोदीने नोटाबंदी केली.’ मोदींनी तुमच्या खिशातले पैसे काढले मात्र मी तुमच्या खिशात पैसे टाकणार आहे. मोदी जिकडे जातात तिकडे दुसर्‍यांवर टीका करतात. मोदींचे गुरु असलेल्या अडवाणींना त्यांनी स्टेजवरुन उचलून फेकून दिले असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. काँग्रेस जिकडे जाते तिकडे प्रेमाची भाषा करतात, न्यायाची भाषा करतात मात्र मोदी दुसर्‍यावर टीका करण्याचेच काम करतात. 2019 ला काँग्रेसचे सरकार येणार हे खरं आहे. सर्वांना सोबत घेऊन देशाला पुढे घेऊन जायचे असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले आहे.\n‘मोदी दोन भारत बनवू पाहत आहेत’\nपंतप्रधान नरेंद्र मोदी दोन भारत बनवू इच्छित आहेत. एक अनिल अंबानी, नीरव मोदी, अदानी यांचा भारत आणि दुसरा गरिब, मध्यमवर्गीय यांचा भारत मोदी बनवू इच्छित असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. आज या सर्व भागातील उद्योगधंदे बंद झाले आहेत. काळ्यापैशांविरोधातील लढाई होती आपण सर्व बँकेबाहेर रांगेत उभे होते. या रांगेत अंबानी, नीरव मोदी, अदानी नव्हते. सगळ्या भ्रष्टाचारींनी काळापैसा पांढरा करून घेतल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे. जीएसटीचा फायदा कोणला झाला. महागाई वाढत चालली आहे.\nसरकार निर्माण होणारच, शरद पवारांनी आमदारांसमोर व्यक्त केला विश्‍वास\nराष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी चिंता काही करायची नाही मुंबई निवडणूकपूर्व युती असलेल्या भाजप-शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळूनही शिव...\nहा तर सेनेविरुद्ध भाजपचा दुर्योधनी कावा: शिवसेना\nमुंबई सध्याच्या राजकारणात सब घोडे बारा टके. या न्यायाने साधनशूचितेच्या गप्पा मारणारेच सगळ्यात जास्त गोंधळ आणि भेसळ करत आहेत, अशा शब्दा...\nशिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपचा गेम ऑफ पेशन्स\nमुंबई राज्यातील सत्ता स्थापनेसाठी भाजप अनुकूल नसला, तरी भाजप शिवसेनेला कोंडित पकडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भाजपने सत्ता स्थापनेतून माघ...\nमुंबई महापालिकेत काँग्रेसला उपमहापौरपद मिळणार\nमुंबई मुंबई महापालिकेतही नवी राजकीय समीकरण जुळविण्याची तयारी सुरु आहे. मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रव...\nराज्यात लवकरच स्थिर सरकार देऊ : संजय राऊत\nमुंबई राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थान व्हावे, यासाठी मुख्य भूमिका निभावत असलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/navi-mumbai/devendra-fadnavis-slams-opposition-on-megabharti/articleshow/71084645.cms", "date_download": "2019-11-17T23:39:08Z", "digest": "sha1:HO5DBEFOPUZKA3YFUT2D7EI7TPF3TKL6", "length": 14444, "nlines": 170, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Ganesh Naik: 'मेगाभरती' नव्हे, 'मेगागळती'ची चिंता करा; फडणवीसांचा टोला - devendra fadnavis slams opposition on megabharti | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\n'मेगाभरती' नव्हे, 'मेगागळती'ची चिंता करा; फडणवीसांचा टोला\nभाजपमध्ये मेगाभरती सुरू आहे, महाभरती सुरू आहे, अशा शब्दांत विरोधक आमच्यावर टीका करत आहेत. आम्हाला हिणवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र विरोधकांनी आमच्या मेगाभरतीची चिंता करू नये. त्यांनी त्यांच्या पक्षातून होणाऱ्या 'मेगागळती'ची चिंता करावी. थोडं आत्मचिंतन करावं, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.\n'मेगाभरती' नव्हे, 'मेगागळती'ची चिंता करा; फडणवीसांचा टोला\nनवी मुंबई: भाजपमध्ये मेगाभरती सुरू आहे, महाभरती सुरू आहे, अशा शब्दांत विरोधक आमच्यावर टीका करत आहेत. आम्हाला हिणवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र विरोधकांनी आमच्या मेगाभरतीची चिंता करू नये. त्यांनी त्यांच्या पक्षातून होणाऱ्या 'मेगागळती'ची चिंता करावी. थोडं आत्मचिंतन करावं, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे मातब्बर नेते गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ४८ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर घणाघाती हल्ला चढवला. काहींना आमच्याकडे सुरू असलेल्या मेगाभरतीची चिंता लागलीय. मात्र त्यांनी त्याची चिंता करू नये. त्यांच्याकडे मेगागळती का सुरू झालीय, याचं थोडं आत्मचिंतन करावं, असा टोला फडणवीस यांनी लगावला. विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात भाजपला चांगल्याच जागा मिळतील, कमी जागा मिळणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.\nतुमच्या आशीर्वादामुळे आम्ही सत्तेत आलो आहेत. त्यामुळे आम्ही यापुढेही विकासाची कामं करतच राहणार. आम्ही उतणार नाही. मातणार नाही. सत्तेची माजोरी आणि मुजोरीही दाखवणार नाही, अशी हमी देतानाच पुन्हा सत्तेत आल्यावर एकही राज्य महाराष्ट्राच्या स्पर्धेत राहणार नाही, असा महाराष्ट्राचा विकास करू, असं आश्वासनही त्यांनी दिलं. नवी मुंबईतील भूमिपुत्रांना पूर्ण न्याय मिळवून देण्यात येणार आहे. गणेश नाईक यांच्या नेतृत्वातच नवी मुंबईतील गरजेपोटी बांधलेल्या घरांचा आणि गावठाणाचा प्रश्न सोडविण्यात येईल. नवी मुंबईतील एकही प्रश्न नगरविकास विभाग शिल्लक ठेवणार नाही, असं सांगतानाच नवी मुंबई आणि पनवेल पालिका क्षेत्राचा अमुलाग्र विकास करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.\nनवी मुंबई:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nवडिलांनी बाईक न दिल्याने विद्यार्थ्याने शाळेत जाऊन स्वतःला पेटवले\nरा���गड: माणगावात कंपनीत स्फोट; १८ कामगार जखमी\nमोबाइलच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये दृष्टीदोष\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:राष्ट्रवादी|मेगाभरती|मेगागळती|नवी मुंबई|देवेंद्र फडणवीस|गणेश नाईक|NCP|Ganesh Naik|Devendra Fadnvis|BJP\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nबारा वर्षांनी मिळाला हक्कांचा लाभ\nशिष्यवृत्तीचे अर्ज कॉलेजमध्येच पडून\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n'मेगाभरती' नव्हे, 'मेगागळती'ची चिंता करा; फडणवीसांचा टोला...\nनवी मुंबईत राष्ट्रवादीला खिंडार; गणेश नाईक यांचा भाजपमध्ये प्रवे...\nगणेश नाईकांचा आज भाजपप्रवेश...\nकामोठ्यात वहिनी व पुतण्याची दिराकडून हत्या...\n'मेट्रो नव्हे, कारशेडला विरोध'...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ropelight.china-led-lighting.com/PRODUCT/LANG-mr/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE/LED%20%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A4%20%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B6%E0%A4%B0%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6/108W%20216W%20%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%20%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AB%20%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%88%E0%A4%A1%E0%A5%80%20%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%20%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B6%E0%A4%B0.HTM", "date_download": "2019-11-17T22:37:02Z", "digest": "sha1:WLTGRIRPF5QM6QUF3IX6Y6PNJO3CD6YD", "length": 19437, "nlines": 125, "source_domain": "ropelight.china-led-lighting.com", "title": "ग्वांगडाँगच्या कारखाना > LED भिंत वॉशर प्रकाश > 108W 216W स्क्वायर वॉटरप्रूफ एलईडी दीवार वॉशर", "raw_content": "कान्नार कॅटलॉग >>>> ऑनलाइन पहा डाउनलोड .zip\nउत्पादन केंद्र | उत्पादन प्रमाण���त्र | आमच्या विषयी | आमच्याशी संपर्क साधा | पारिभाषिक शब्दावली\nग्वांगडाँगच्या कारखाना > LED भिंत वॉशर प्रकाश > 108W 216W स्क्वायर वॉटरप्रूफ एलईडी दीवार वॉशर\nइतर मॉडेल पहा >>\n1. 250W 500W स्क्वायर वॉटरप्रूफ IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-10 एलईडी भिंत वॉशर\n2. 220W स्क्वायर वॉटरप्रूफ IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-9 एलईडी भिंत वॉशर\n3. 155W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-8 एलईडी भिंत वॉशर\n4. 108W 216W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर LWW-7 एलईडी भिंत वॉशर\n5. 25W 48W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -6 एलईडी भिंत वॉशर\n6. 26W 32W 48W रेषेचा जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -5 एलईडी भिंत वॉशर\n7. 40W 80W 90W रेषेचा वॉटरप्रूफ IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -4 एलईडी भिंत वॉशर\n8. 26W 48W लिनिअर आयपी 20 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -3 एलईडी वाइड वॉशर\n9. 96W 1 9 2 वॅ रेनियर वॉटरप्रूफ आईपी65 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -2 एलईडी वाइड वॉशर\n10. 15 डब्ल्यू 25W 48W रेषेचा वॉटरप्रूफ आयपी 65 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -1 एलईडी वॉल वॉशर\n108W 216W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर LWW-7 एलईडी भिंत वॉशर. ( 108W 216W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर LWW-7 एलईडी भिंत वॉशर )\n108W 216W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर LWW-7 एलईडी भिंत वॉशर\nइतर मॉडेल पहा >>\n1. 250W 500W स्क्वायर वॉटरप्रूफ IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-10 एलईडी भिंत वॉशर\n2. 220W स्क्वायर वॉटरप्रूफ IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-9 एलईडी भिंत वॉशर\n3. 155W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-8 एलईडी भिंत वॉशर\n4. 108W 216W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर LWW-7 एलईडी भिंत वॉशर\n5. 25W 48W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -6 एलईडी भिंत वॉशर\n6. 26W 32W 48W रेषेचा जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -5 एलईडी भिंत वॉशर\n7. 40W 80W 90W रेषेचा वॉटरप्रूफ IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -4 एलईडी भिंत वॉशर\n8. 26W 48W लिनिअर आयपी 20 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -3 एलईडी वाइड वॉशर\n9. 96W 1 9 2 वॅ रेनियर वॉटरप्रूफ आईपी65 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -2 एलईडी वाइड वॉशर\n10. 15 डब्ल्यू 25W 48W रेषेचा वॉटरप्रूफ आयपी 65 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -1 एलईडी वॉल वॉशर\nचीन LED भिंत वॉशर प्रकाश 108W 216W स्क्वायर वॉटरप्रूफ एलईडी दीवार वॉशर निर��यातदार\nचीनच्या हिरव्या रंगाचे प्रकाशक, प्रकाशाच्या प्रकाशाचे नेतृत्व केले, प्रकाशाच्या प्रकाशाचे नेतृत्व केले, प्रकाशाच्या प्रकाशाचे नेतृत्व केले, पडदा प्रकाशाचे नेतृत्व केले, एलईडी लॉन लाईट, नियॉन ट्यूब, ईएल, ट्री लाईट, कॅक्टस, रबर केबल्स के नेतृत्व वाले, आकृतिबंध प्रकाश, कोकोनट पाम ट्री लाइट, नेतृत्व बल्ब, नेतृत्व दिवा, फायबर, कंट्रोलर, सजावटी प्रकाश नेतृत्व, चेन लाइट नेतृत्व, पेड़ प्रकाश\nसाठी स्रोत LED भिंत वॉशर प्रकाश 108W 216W स्क्वायर वॉटरप्रूफ एलईडी दीवार वॉशर Guzhen टाउन, Zhongshan शहर, गुआंगडॉंग प्रांत, चीन येथे उत्पादक\nएक निर्माता LED भिंत वॉशर प्रकाश 108W 216W स्क्वायर वॉटरप्रूफ एलईडी दीवार वॉशर गुझेन टाउन, झोंगशान शहर, ग्वांगडाँग प्रांतात, चीनमधून\nएक निर्माता LED भिंत वॉशर प्रकाश 108W 216W स्क्वायर वॉटरप्रूफ एलईडी दीवार वॉशर येथे GuangDong चीन\nवैशिष्ट्यीकृत चीन गुआंग्डोंग LED भिंत वॉशर प्रकाश 108W 216W स्क्वायर वॉटरप्रूफ एलईडी दीवार वॉशर उत्पादक आणि येथे सूचीबद्ध karnar प्रकाशीत द्वारे sourced आहेत\nया गटात समाविष्ट आहे: LED भिंत वॉशर प्रकाश 108W 216W स्क्वायर वॉटरप्रूफ एलईडी दीवार वॉशर\nसाठी स्रोत LED भिंत वॉशर प्रकाश 108W 216W स्क्वायर वॉटरप्रूफ एलईडी दीवार वॉशर\nसाठी उत्पादने LED भिंत वॉशर प्रकाश 108W 216W स्क्वायर वॉटरप्रूफ एलईडी दीवार वॉशर\nचीन LED भिंत वॉशर प्रकाश 108W 216W स्क्वायर वॉटरप्रूफ एलईडी दीवार वॉशर निर्यातदार\nचीन LED भिंत वॉशर प्रकाश 108W 216W स्क्वायर वॉटरप्रूफ एलईडी दीवार वॉशर घाऊक विक्रेता\nझोंगशहान LED भिंत वॉशर प्रकाश 108W 216W स्क्वायर वॉटरप्रूफ एलईडी दीवार वॉशर निर्यातदार\nझोंगशहान LED भिंत वॉशर प्रकाश 108W 216W स्क्वायर वॉटरप्रूफ एलईडी दीवार वॉशर घाऊक विक्रेता\nझोंगशहान LED भिंत वॉशर प्रकाश 108W 216W स्क्वायर वॉटरप्रूफ एलईडी दीवार वॉशर पुरवठादार आणि एलईडी दिवे, एलईडी बल्ब आणि नळी, डायोड, ऑटो प्रकाश व्यवस्था, एलईडी प्रकाशयोजना, एलईडी फ्लॅशलाइट, हॉलिडे प्रकाश, डाऊन लाईट्स, स्ट्रीट लाईट, कमाल मर्यादा, भिंतीवरील दिवे, उद्यान लाइट्स, फ्लॅशलाइट्स आणि जर्सी, छतावरील स्पॉटलाइट्स, LED वॉशिंग वॉटर , एलईडी फ्लड लाइट, एलईडी पॅननेल लाइट, एलईडी मऊ पट्टी लाइट, एलईडी लाइट, एलईडी कमाल मर्यादा, एलईडी लटकन प्रकाश, एलईडी नियॉन ट्यूब, एलईडी भूमिगत प्रकाश, एलईडी दिवा\nग्वांगडोंग LED भिंत वॉशर प्रकाश 108W 216W स्क्वायर वॉटर��्रूफ एलईडी दीवार वॉशर पुरवठादार आणि एलईडी दिवे, एलईडी बल्ब आणि नळी, डायोड, ऑटो प्रकाश व्यवस्था, एलईडी प्रकाशयोजना, एलईडी फ्लॅशलाइट, हॉलिडे प्रकाश, डाऊन लाईट्स, स्ट्रीट लाईट, कमाल मर्यादा, भिंतीवरील दिवे, उद्यान लाइट्स, फ्लॅशलाइट्स आणि जर्सी, छतावरील स्पॉटलाइट्स, LED वॉशिंग वॉटर , एलईडी फ्लड लाइट, एलईडी पॅननेल लाइट, एलईडी मऊ पट्टी लाइट, एलईडी लाइट, एलईडी कमाल मर्यादा, एलईडी लटकन प्रकाश, एलईडी नियॉन ट्यूब, एलईडी भूमिगत प्रकाश, एलईडी दिवा\nगुझेग टाउन LED भिंत वॉशर प्रकाश 108W 216W स्क्वायर वॉटरप्रूफ एलईडी दीवार वॉशर पुरवठादार आणि एलईडी दिवे, एलईडी बल्ब आणि नळी, डायोड, ऑटो प्रकाश व्यवस्था, एलईडी प्रकाशयोजना, एलईडी फ्लॅशलाइट, हॉलिडे प्रकाश, डाऊन लाईट्स, स्ट्रीट लाईट, कमाल मर्यादा, भिंतीवरील दिवे, उद्यान लाइट्स, फ्लॅशलाइट्स आणि जर्सी, छतावरील स्पॉटलाइट्स, LED वॉशिंग वॉटर , एलईडी फ्लड लाइट, एलईडी पॅननेल लाइट, एलईडी मऊ पट्टी लाइट, एलईडी लाइट, एलईडी कमाल मर्यादा, एलईडी लटकन प्रकाश, एलईडी नियॉन ट्यूब, एलईडी भूमिगत प्रकाश, एलईडी दिवा\nLED खाली प्रकाश, LED पट्टीचा प्रकाश, Guzhen टाउन, Zhongshan शहर, गुआंग्डोंग प्रांत, चीन पासून एलईडी परिस्थिती लाइट पुरवठादार आणि कारखाना\nएलईडी दीप, 3x1w, 3x3w, 3x5w, एलईडी लाइटिंग\nनेतृत्व par64, पार प्रकाश, स्टेज प्रकाश, प्रकाश नेतृत्व\nनेतृत्व रस्सी प्रकाशाचे नेतृत्व केले\nनेतृत्व दोरी प्रकाश, निबंधातील प्रकाशीत प्रकाश\nचीन एलईडी लाइटिंग, चीन उच्च पॉवर का नेतृत्व किया दीपक, नीचे एलईडी लाइट, नेतृत्व पट्टी रोशनी, Guzhen टाउन, Zhongshan सिटी, गुआंग्डोंग प्रांत, चीन से एलईडी प्रकाश का नेतृत्व किया\nGuzhen टाउन, Zhongshan शहर, गुआंग्डोंग प्रांत, चीन पासून LED खाली प्रकाश पुरवठादार आणि कारखाना\nएलईडी दिवा प्रकाश, एलईडी लाइट, LED पेन्डेंड लाईट, एलईडी सिलाईंग लाइट\nएलईडी दिवा प्रकाश, एलईडी लाइट, LED पेन्डेंड लाईट, एलईडी सिलाईंग लाइट\nनेतृत्व निऑन फ्लेक्स प्रकाश, प्रकाश नेतृत्व\nLED dmx प्रकाश, प्रकाश नेतृत्व, dmx प्रकाश\nडीएमएक्स नियंत्रक, डीएमएक्स 512 नियंत्रक\nनेतृत्व खेळ प्रकाश, नेतृत्व प्रकाश, नेतृत्व दिवा\nनेतृत्व प्रकाश, प्रकाश नेतृत्व\nनेतृत्व लॉन प्रकाश, नेतृत्व प्रकाश, उच्च शक्ती नेतृत्व\nनेतृत्व वृक्ष प्रकाश, नेतृत्व प्रकाश, नेतृत्व चेरी प्रकाश\nनेतृत्व रस्सी प्रकाश, नेतृत्व softlight, नेतृत्व प्रकाश\nनेतृत्व par64, नेतृत्व दिवा, नेतृत्व दिवा\nLED भिंत वॉशर प्रकाश\nLED ढलले टीप प्रकाश\nएलईडी रबर केबल लाइट\nएलईडी आभासी वास्तव प्रकाश\nLED नारळ पाम प्रकाश\nएलईडी नारळ खजुळाचे झाड\nआम्ही शिपमेंट खाली समर्थन\nआम्ही देयक खाली समर्थन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/vidhan-sabha-2019-pune-city-eight-constituencies-analysis-223614", "date_download": "2019-11-18T00:26:18Z", "digest": "sha1:AVNLTM27EOTTJ262XBJHNNQA4RCXSOVJ", "length": 27244, "nlines": 286, "source_domain": "www.esakal.com", "title": "Vidhan Sabha 2019 : पुणे शहरातील 8 विधानसभा मतदारसंघातील अशी असतील राजकीय गणितं! | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, नोव्हेंबर 18, 2019\nVidhan Sabha 2019 : पुणे शहरातील 8 विधानसभा मतदारसंघातील अशी असतील राजकीय गणितं\nसोमवार, 14 ऑक्टोबर 2019\nपुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील प्रचार आता शिगेला पोचला आहे. पुण्यात आठही मतदारसंघात सध्या भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे यंदा शहरात खाते उघडण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे.\nपुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील प्रचार आता शिगेला पोचला आहे. पुण्यात आठही मतदारसंघात सध्या भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे यंदा शहरात खाते उघडण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातच भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचे शहराध्यक्षही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे येथील लढतींकडे लक्ष लागले आहे. पुणे शहरातील 8 विधानसभा मतदारसंघातील राजकीय गणितं पाहूया\nजाणून घ्या औरंगाबादमधील 09 मतदारसंघाची राजकीय गणितं \nकोथरूड मतदारसंघातून भाजपने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना अनपेक्षितपणे उमेदवारी दिली आहे. सुरवातीच्या दोन-तीन दिवसांनंतर पक्षांतर्गत \"शांतता' निर्माण करण्यात भाजपचे नेतृत्त्व यशस्वी ठरले आहे. तर कॉंग्रेस- राष्ट्रवादीने या मतदारसंघात उमेदवार उभा न करता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार किशोर शिंदे यांना पाठिंबा देण्याची चाल रचली आहे. आघाडीचे कार्यकर्तेही या मतदारसंघात मनसेच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. भाजपनेही येथील प्रचारासाठी खासदार गिरीश बापट यांच्याकडे विशेष जबाबदारी सोपविली आहे. कोथरूडमध्ये \"आप'ने डॉ. अभिजीत मोरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे येथील लढत आता तिरंगी झाली आहे.\nया मतदारसंघातून विद्यमान खासदार गिरीश बापट पाचवेळा निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांचे येथे वर्चस्व आहे, असे समजले जात असले तरी, कॉंग्रेसचे उमेदवार अरविंद शिंदे, शिवसेनेचे बंडखोर उमेदवार विशाल धनवडे आणि मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांच्या उमेदवारीमुळे भाजपच्या उमेदवार आणि महापौर मुक्ता टिळक यांच्यापुढे आव्हान निर्माण झाले आहे. टिळक याच मतदारसंघातून तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. शिंदे यांनी पक्षातंर्गत स्पर्धेत मात करून उमेदवारी खेचून आणली. मात्र, शिवसेनेने प्रयत्न करूनही येथील बंडखोर उमेदवार धनवडे यांनी उमेदवारी मागे घेतलेली नाही. तर मनसेने येथे शहराध्यक्ष शिंदे यांना उतरविले आहे. त्यामुळे कसब्यातील चौरंगी लढत चुरशीची झाली आहे.\nया मतदारसंघातून भाजपच्या शहराध्यक्ष आणि या पूर्वी दोन वेळा निवडून गेलेल्या माधुरी मिसाळ आता तिसऱ्यांदा रिंगणात आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने येथे महापालिकेच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्‍विनी कदम यांना उमेदवारी दिली आहे. दोन महिलांमधील लढत चुरशीची झाली आहे. \"आप'ने या मतदारसंघात संदीप सोनावणे यांना उमेदवारी दिली आहे. हा मतदारसंघ एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजला जात असे. परंतु, गेल्या तीन निवडणुकांपासून येथील गणिते बदलेली आहेत. आता राष्ट्रवादीने जोर लावला आहे तर, वरचष्मा ठेवण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे.\nअश्विनी कदम (राष्ट्रवादी काँग्रेस)\nपुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदारसंघ\nराखीव असलेल्या या मतदारसंघात कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे रिंगणात आहेत. या पूर्वी त्यांनी एकदा या मतदारसंघातून विजयी झाल्यावर ते गृहराज्यमंत्री झाले होते. परंतु, गेल्या निवडणुकीत भाजपचे दिलीप कांबळे यांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे कांबळे मंत्री झाले. परंतु, शेवटच्या सहा महिन्यांत त्यांना मंत्रिमंडळातून अर्धचंद्र देण्यात आला. तसेच त्यांच्याऐवजी त्यांचे बंधू सुनील कांबळे यांना भाजपने आता उमेदवारी दिली आहे. सुनील हे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. एमआयएमने येथे हिना मोमीन तर वंचित बहुजन आघाडीने लक्ष्मण आरडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे येथे बहुरंगी लढत होईल.\nभाजपच्या युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या योगेश टिळेकर यांच्यासमोर आव्हान आहे ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुप�� यांचे. राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी हा मतदारसंघ या पूर्वी बालेकिल्ला होता. परंतु, गेल्या निवडणुकीत येथे बदल झाला. याच मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार आणि नगरसेवक वसंत मोरे निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे ही निवडणूक तिरंगी झाली आहे. परिणामी या मतदारसंघात चुरस निर्माण झाली आहे. टिळेकर यांच्याविरुद्ध एकच उमेदवार करण्याचा विरोधकांचा प्रयत्न होता. परंतु, तो येथे यशस्वी झालेला नाही. बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी राष्ट्रवादीने नेटाने प्रयत्न सुरू केले असून भाजपचाही शिस्तबद्ध प्रचार येथे सुरू आहे.\nवडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ\nभाजपचे विद्यमान आमदार जगदिश मुळीक यांच्यासमोर राष्ट्रवादीने सुनील टिंगरे या युवा नगरसेवकाला उमेदवारी दिली आहे. तर, वंचित बहुजन आघाडीचे शहर उपाध्यक्ष प्रवीण गायकवाड आपचे गणेश धमाले निवडणूक रिंगणात आहेत. जगदिश यांचे धाकटे बंधू योगेश हे महापालिकेच्या स्थायी समितीचे गेल्यावेळी अध्यक्ष होते. त्या पदाचा वापर त्यांनी मतदारसंघासाठी पुरेपूर केला. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला येथून लक्षणीय मते मिळाली होती. तर सुनील टिंगरे गेल्यावेळेस शिवसेनेकडून लढताना या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे यंदा नेटाने ते लढत आहेत. त्यामुळे येथील निवडणूक मतविभागनीमुळे चुरशीची झाली आहे.\nभाजपचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर आता तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीने सचिन दोडके या युवा नगरसेवकाला उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीचे या मतदारसंघात चांगले प्राबल्य आहे. परंतु, गेल्या दोन निवडणुकांत त्यांना थोडक्‍यात पराभव स्वीकारावा लागला. खासदार सुप्रिया सुळे यांचा या मतदारसंघात चांगला संपर्क आहे. त्याच्या बळावर राष्ट्रवादीने नेटाने प्रयत्न सुरू केले आहेत. शहरी आणि ग्रामीण, असे दोन्ही मतदारसंघात यंदा अन्य उमेदवार असले तरी, थेट लढत होणार असल्यामुळे त्या बद्दल औत्सुक्‍य निर्माण झाले आहे.\nभाजपने यंदा येथे युवा नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी दिली आहे. तर, कॉंग्रेसने येथून दत्ता बहिरट यांना उमेदवारी दिली आहे. तसेच मनसेने सुहास निम्हण तर, 'आप'ने शहराध्यक्ष मुकुंद किर्दत यांना रिंगणात उतरविले आहेत. या मतदारसंघातील विद्यमान आमदार विजय काळे यांना बद��ून सिद्धार्थ यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यांना माजी खासदार अनिल शिरोळे यांचा वारसा आहे. हा मतदारसंघ काही वर्षांपूर्वी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. तेथील परंपरागत मतदारांवर कॉंग्रेसची भिस्त आहे. तर भाजपच्या कमिटेड व्होटर्सवर शिरोळे अवलंबून आहेत. शहरातील सर्वात युवा उमेदवार सिद्धार्थ आहेत. येथे मनसे आणि 'आप'ला मानणारे मतदार आहेत. त्यामुळे मतविभागनी कशी होते, याकडे लक्ष लागले आहे. अन्‌ त्यावरच येथील निकाल अवलंबून असेल.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपर्याय सर्वपक्षीय संयुक्त सरकारचा\nलोकांसाठी भाजप, शिवसेना, कॉंग्रेस आघाडीने एकत्र यावे मुंबई - महाराष्ट्रातील सत्ताकोंडी मुख्यमंत्री कोणाचा यावरून तयार झाली. शत्रू-मित्र...\nमहाशिवआघाडीच्या सत्ताधाऱ्यांचे 'वेट ऍन्ड वॉच'\nजालना - येथील जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा पटकाविलेल्या भाजपला रोखण्यासाठी यापूर्वीच महाशिवआघाडीचा प्रयोग झालेला आहे. सध्या शिवसेना,...\nपीएमसी गैरव्यवहार : रणजित सिंगच्या घराची झाडाझडती\nमुंबई : भाजप माजी आमदार सरदार तारा सिंग यांचा सुपुत्र रणजीत सिंग याला \"पीएमसी' बॅंकेतील 4,355 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने (...\n'राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार सत्तेवर येईल'\nमुंबई : राज्यातील सरकार स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी मी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना लक्ष घालण्याची विनंती केली आहे. त्यावर अमित शहा...\n'भाजपचं जहाज आता बुडू लागलंय'\nनवी दिल्ली : झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजप आणि मित्रपक्षांमधील संबंधांमध्ये अभूतपूर्व असा तणाव निर्माण झाल्याचे चित्र...\nउद्या ठरणार पुण्याचा महापौर, उपमहापौर\nपुणे : पुण्याच्या नव्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (ता.18) अर्ज भरण्यात येणार आहेत. भाजप आणि दोन्ही कॉंग्रेसचे उमेदवार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/satisfied-what-will-be-shared-says-shiv-sena-leader-anil-desai/", "date_download": "2019-11-17T23:02:11Z", "digest": "sha1:HNWP7CGEGMVF3WMSMXZ7ZNRFZF7WAQJU", "length": 12590, "nlines": 189, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "समसमान जागेसाठी आग्रही असणारी शिवसेना भाजपसमोर नरमली... ''जे वाट्याला येईल त्यात समाधानी'' - अनिल देसाई - Maharashtra Today", "raw_content": "\nनक्षलवाद्यांकडे ड्रोन आढळून आल्याने दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश\nअमित शाह म्हणाले, काळजी करू नका सरकार भाजपचेच येईल: रामदास आठवलेंचा…\nमराठा आरक्षणाची मंगळवारी सुनावणी\nभारत वेगाने आर्थिक विकास करण्याची क्षमता असलेला देश : बिल गेट्स\nHome मराठी Mumbai Marathi News समसमान जागेसाठी आग्रही असणारी शिवसेना भाजपसमोर नरमली… ”जे वाट्याला येईल त्यात समाधानी”...\nसमसमान जागेसाठी आग्रही असणारी शिवसेना भाजपसमोर नरमली… ”जे वाट्याला येईल त्यात समाधानी” – अनिल देसाई\nमुंबई : युतीबाबत नवीन फॉर्म्युला आला आहे. तुम्ही आकडेवारीत जाऊ नका, जे शिवसेनेच्या वाट्याला येईल ते घेऊन लढायची आमची तयारी आहे. ठरलेल्या फॉर्मुल्यावर शिवसेना पक्षप्रमुख समाधीनी असल्याशिवाय कोही होणार नाही असं शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी सांगीतले.\nयुतीबाबत शक्य अशक्यता पेरल्या जात असताना शिवसेना भाजपचे कर्यकर्ते संभ्रमात होते. अखेर काल गुरूवारी 19 सप्टोेबर रोजी युतीचा फॉर्म्युला ठरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुभाष देसाई यांच्या मॅराथॉन बैठकीत जगावाटपाचा फॉर्मुला ठरला. शिवसेना 126 तर भाजपा 162 जागांवर निवडणुका लढणार असे निश्चित करण्यात आले.\nतसेच येत्या 22 सप्टेंबर पर्यंत युतीची घोषणा होणार असे त्यांनी सांगीतले. जागावाटपाचा फॉर्मुला निश्चीत झाल्यानंतर शिवसेनेच्या 50 – 50 च्या आग्रहावर चर्चा होताना दिसत आहे. यापुर्वी शिवसेनेने 50 50 समसमान जागेचा आग्रह धरला होता. तसे भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या सोबतच्या बैठकीत हा 50 50 चा फॉर्मुला ठरल्याचे सांगण्यात येते. परंतू ऐनवेळी भजप ने समसमान जागा न देता अधिकच्या जागा त्यांनी आपल्याकडे राखून घेतल्यात यामुळे हा आता चर्चेचा विषय ठरला आहे.\nशिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही समसमान जागांचा प्रस्ताव अनेकदा बोलून दाखवला होता, शिवाय समसमान जागा देऊन भाजप���े शिवेसनेचा मान राखआवा असेही तो बोलले होते. अखेरीस मात्र आता ठरलेल्या फॉर्मुल्यावर शिवसेना समाधानी असल्याचे खूद्द देसाई यांनी स्पष्ट केले आहे.\nPrevious articleकॉर्पोरेट टॅक्स कमी होताच शेअर बाजार सुसाट; १८०० अंकांनी वधारला\nNext articleकाँग्रेसची आज ५०जणांची यादी जाहीर होण्याची शक्यता\nनक्षलवाद्यांकडे ड्रोन आढळून आल्याने दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश\nअमित शाह म्हणाले, काळजी करू नका सरकार भाजपचेच येईल: रामदास आठवलेंचा दावा\nमराठा आरक्षणाची मंगळवारी सुनावणी\n…तोपर्यंत गोड बातमी येणार नाही : अजित पवारांची माहिती\nबाळासाहेबांची दिवसातून एकदा तरी आठवण येते- छगन भुजबळ\nशिवसेना ‘एनडीएतून’बाहेर; भाजपकडून घोषणा\nपुण्यात राष्ट्रवादीची आज महत्त्वाची बैठक; शरद पवार घेणार मोठा निर्णय\nबाळासाहेबांच्या स्मृतिदिनी फडणवीसांनी शिवसेनेला करून दिली ‘या’ गोष्टीची आठवण\nआता २०२४ ची तयारी करा- दानवे\nसमृद्धी महामार्ग समुद्रात बुडवणार\nराज्यपालांकडून शेतकऱ्यांना आठ हजार रुपये प्रतिहेक्टरी मदत जाहीर\nकाळी टोपी घालून राजभवनात बसून राज्यपालांना शेतकऱ्यांचं दु:ख कळणार नाही –...\nतीन नेत्यांच्या हातात महाराष्ट्राच्या सत्तेच भवितव्य\n…तोपर्यंत गोड बातमी येणार नाही : अजित पवारांची माहिती\nबाळासाहेबांची दिवसातून एकदा तरी आठवण येते- छगन भुजबळ\nशिवसेना ‘एनडीएतून’बाहेर; भाजपकडून घोषणा\nउद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर; बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला केले अभिवादन\nसोनिया अजूनही म्हणतात, शिवसेनेची संगत नकोच \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://blogs.shrutisagarashram.org/2018/01/", "date_download": "2019-11-17T22:55:19Z", "digest": "sha1:TFXNXFJAQXCC55FYI6PQKINVAW6IBYUE", "length": 28873, "nlines": 180, "source_domain": "blogs.shrutisagarashram.org", "title": "ब्लॉग: श्रुतिसागर आश्रम (Shrutisagar Ashram): January 2018", "raw_content": "ब्लॉग: श्रुतिसागर आश्रम (Shrutisagar Ashram)\nमंगलाचरण दोघांनी मिळून करण्याचा गुरु-शिष्य संप्रदायाचा एक पहिला आणि प्रमुख शिष्टाचार मानला जातो. हे ज्ञान ग्रहण करीत असताना ज्ञानाच्या सिद्धीसाठी अहंकार हा प्रतिबंध आहे. अहंकाराचा निरास करण्यासाठी विद्येच्या प्रारंभी मंगलाचरण केले जाते. वस्तुतः बुद्धि हे ज्ञानाचे साधन आहे. बुद्धीने मी ज्ञान प्राप्त करतो. बुद्धीने केवळ व्यावहारिक ज्ञान होते, परंतु आत्मज्ञानामध्ये बुद्धीबरोबरच एक अत्यंत उदात्त, भव्य दिव्य आणि सुंदर असणारे मन आवश्यक आहे. बुद्धीच्या निकषावर मीमांसा करून, तौलनिक अभ्यास करून कदाचित शाब्दिक ज्ञान प्राप्त करता येईल, परंतु या ज्ञानामध्ये सूक्ष्म व एकाग्र बुद्धिबरोबरच एक अत्यंत प्रगल्भ, परिपक्व, दैवीगुणसंपन्न मन आवश्यक आहे.\nमानित्वाचा अभाव, दंभित्वाचा अभाव, अहिंसा, क्षमाशीलता, ऋजुता, आचार्योपासना, शुद्धि, स्थिरता, स्वतःवर नियमन, इंद्रियांच्या विषयांच्यामध्ये वैराग्य, अहंकाराचा अभाव, जन्म-मृत्यु-जरा-व्याधि यांच्यामध्ये दुःख व दोष पाहणे, पुत्र-दारा-गृह यांच्यामधील आसक्तीचा व ममत्वाचा त्याग, इष्टानिष्ट प्रसंगांच्यामध्ये चित्ताची समतोल स्थिति, परमेश्वरामध्ये अनन्य, अव्यभिचारिणी भक्ति, एकांतवासाचे सेवन, जनसमूहामध्ये रममाण न होणे, अध्यात्मज्ञानामध्ये नित्यत्व आणि तत्त्वज्ञानाच्या अर्थाचे दर्शन हे सर्व ज्ञान आहे आणि याव्यतिरिक्त सर्व अज्ञान आहे.\nश्रद्धावान साधकालाच ज्ञान प्राप्त होते. विद्याध्ययन करण्यासाठी गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये एक संबंध, एक नाते, गुरुभाव निर्माण झाला पाहिजे. त्याशिवाय शास्त्राचे रहस्य समजत नाही. बुद्धीने ज्ञान घेतले, युक्तिवाद समजला, न्यायशास्त्र समजले परंतु मनामध्ये गुरूंच्या, शास्त्राच्या बद्दल जर शंका, विकल्प असतील तर एक विकल्प सुद्धा या ज्ञानाचा ध्वंस करू शकतो.\nमनुष्य कितीही महापापी असेल तरी सुद्धा ज्ञानरूपी नौकेने हा भवसागर पार करता येतो. मात्र हे शास्त्र शिकण्यासाठी फक्त शुद्ध मनाची आवश्यकता आहे. यासाठीच गुरु आणि शिष्य मंगलाचरण करतात. मंगलाचरण हे श्रद्धेचे, समर्पण भावनेचे प्रतिक आहे.\n- \"ईशावास्योपनिषत्\" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९\n- हरी ॐ –\nआपल्या जीवनामध्ये भगवंताचे अधिष्ठान असणे अत्यंत आवश्यक आहे. व्यावहारिक जीवनामध्ये तर आहेच. परंतु त्याहीपेक्षा साधकाच्या, शिष्याच्या, भक्ताच्या जीवनामध्ये परमेश्वराचे स्थान सर्वोच्च आहे. ईश्वराच्या अनुग्रहानेच अंतःकरणामध्ये ज्ञानजिज्ञासा उदयाला येते. या आध्यात्मिक ज्ञानामध्ये सुद्धा जिज्ञासु साधक परमेश्वराला प्रसन्न करवून घेण्यासाठीच, त्याचे आशीर्वाद, कृपा, अनुग्रह प्राप्त करण्यासाठीच परमेश्वराची अनन्य भावाने प्रार्थना करतो. हीच मनाची खरी सुसंस्कृतता आहे. ही ज्ञानसाधना अखंडपणाने, सातत्याने होण्यासाठी साधकाला भगवंताचे आशीर्वाद आवश्यक आहेत.\nसाधकाच्या मनामध्ये ज्ञानजिज्ञासा उत्पन्न होणे, साधना करण्यासाठी अनुकूल असणारे मनुष्यशरीर प्राप्त होणे, सद्गुरूंची प्राप्ति होणे, शास्त्राचे श्रवण करायला मिळणे ही सर्व त्या भगवंताचीच अनंत व अपार कृपा आहे. ही कृपा डोळ्यांना दिसत नाही तर विचाराने, बुद्धीने अंतःकरणामध्ये अनुभवायला येते.\nयासाठीच परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी साधक याठिकाणी उपनिषदाचे अध्ययन करण्यापूर्वी मंगलाचरण करतो. विद्येचा आरंभ करणे हा जीवनामधील सर्वश्रेष्ठ संस्कार मानला जातो. पूर्वीच्या काळी उपनयन संस्कार झाल्यानंतर गुरुकुलामध्ये विद्येचा श्रीगणेशा केला जात असे. विद्येचा संस्कार जिव्हाग्रावर केला जातो, कारण जिव्हाग्र हे सरस्वतीचे निवासस्थान आहे. म्हणूनच साधकाने बोलत असताना सतत याचे भान ठेवावे.\nविद्यारंभ करण्यापूर्वी गुरु आणि शिष्य दोघे मिळून मंगलाचरण करतात, भगवंताचे आवाहन करतात, कारण गुरु जरी आज शिकवीत असतील, तरी ते गुरु सुद्धा एके काळी शिष्य होते. ते सुद्धा आपल्या गुरूंच्या, शास्त्राच्या प्रति आदर दर्शविण्यासाठी, नतमस्तक होण्यासाठी मंगलाचरण करून स्वतःच्या गुरुपरंपरेचे स्मरण करतात.\n- \"ईशावास्योपनिषत्\" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९\n- हरी ॐ –\nज्ञानाचे स्वरूप सांगताना आचार्य दृष्टांत देतात. ज्याप्रमाणे अंधार सर्व विषयांच्यावर व दृष्टीवर आवरण घालीत असल्यामुळे विषय असूनही दिसत नाहीत. सर्व विषय अंधारामध्ये लुप्त होतात. परंतु सूर्योदय झाल्यानंतर मात्र अंधाराचा नाश होऊन अंधारामध्ये असलेले विषय सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशमान होतात. सूर्यप्रकाशाचे दोन प्रकारचे कार्य आहे – १) अंधाराचा नाश करणे आणि २) अंधारामध्ये असलेल्या विषयांना प्रकाशित करणे.\nत्याचप्रमाणे शुद्ध अंतःकरणाच्या पुरुषामध्ये वेदान्तशास्त्राच्या श्रवणमननाने आत्माकार वृत्ति निर्माण होते. ही वृत्ति अज्ञानवृत्तीचा निरास करते. या वृत्तीचा विषय निर्गुण, निराकार, निर्विशेष, निरवयव, सच्चिदानंद परब्रह्म असून ते प्रत्यगात्मस्वरूप आहे. म्हणून ते ज्ञान प्रत्यगात्मस्वरूप असलेल्या परब्रह्माला प्रकाशमान करते. म��हणजेच अध्यस्त असलेला “मी कर्ता”, “मी भोक्ता”, “मी सुखी”, “मी दुःखी”, “मी जन्म-मृत्युयुक्त” वगैरे सर्व विकल्पांचा निरास होतो आणि जे राहाते ते पूर्णस्वरूप “मी स्थूलसूक्ष्मकारण शरीरापासून भिन्न असून पंचकोशातीत आहे. तसेच जागृतस्वप्नसुषुप्ति या तीन्हीही अवस्थांचा साक्षी असून सच्चिदानन्दस्वरूप आहे”, हे यथार्थ, सम्यक आणि निःसंशय ज्ञान प्राप्त होते.\nयाठिकाणी ज्ञानाने अध्यासाची निवृत्ति होऊन संसारनिवृत्ति होते. निरतिशय आनंदाची प्राप्ति होते. याचा अर्थ सर्व संसार अज्ञानकल्पित असल्यामुळे मिथ्या स्वरूपाचा आहे. त्यामुळे मिथ्या संसाराची निवृत्ति करण्यासाठी मिथ्या ज्ञानाची आवश्यकता आहे. असे ज्ञान अज्ञानाचा निरास करून प्रयोजन संपल्यामुळे ते वृत्तिजन्य ज्ञान सुद्धा विरून जाते. राहाते ते फक्त अखंड अद्वैतस्वरूप म्हणून येथे म्हटले आहे – ज्ञानं तत्परम् प्रकाशयति | त्यामध्ये मोक्षाची सुद्धा इच्छा गळून पडते. तीच पूर्णता होय. तेच खरे ज्ञान होय.\n- \"श्रीमद् भगवद्गीता\" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२\n- हरी ॐ –\nज्ञान व अज्ञान कुठे असते\nआत्मज्ञान प्राप्त होते याचा अर्थ असा नाही की, आत्म्याला ज्ञान प्राप्त होते. आत्मा ज्ञानस्वरूप असल्यामुळे आत्म्यामध्ये प्रत्यक्षात ज्ञान नाही किंवा अज्ञानही नाही. ज्ञान आणि अज्ञान हे बुद्धिनिष्ठ आहे. त्या बुद्धीच्या अवस्था आहेत. म्हणूनच ज्ञान हे अज्ञानाच्या विरोधी आहे, असे म्हटले जाते. आत्मा अज्ञानाच्या विरोधी नाही. जर आत्मा अज्ञानाच्या विरोधी आहे असे म्हटले तर आत्मा नित्य असल्यामुळे अज्ञानाचे अस्तित्वच राहाणार नाही आणि त्यामुळे अज्ञानाचा अभाव झाल्यामुळे जीवाला संसारच येणार नाही.\nप्रत्येक जीव जन्मतःच मुक्त होईल. शास्त्राची, गुरूंची आणि अध्ययनाची गरजच भासणार नाही. इतकेच नव्हे तर परमपुरुषार्थ सुद्धा नाही, कारण जीव हा जन्मतःच मुक्त होईल. परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र प्रत्येक जीव आत्मस्वरूपाविषयी अज्ञानी असून संसारी आहे. याचाच अर्थ आत्मा ज्ञानस्वरूप असूनही जीवाला मात्र अज्ञानाची अनुभूति आहे. म्हणून हे अज्ञान आत्म्यामध्ये नसून बुद्धीमध्ये आहे, हे सिद्ध होते. तसेच श्रवण, मनन, निदिध्यासनेच्या अभ्यासाने अंतःकरणामध्ये आत्माकार वृत्त�� उदयाला येऊन ती वृत्ति अज्ञानविरोधी असल्यामुळे अज्ञानाचा ध्वंस होऊ शकतो.\nसमजा, घट समोर असूनही जर दिसत नसेल तर दोष घटामध्ये नाही दृष्टीमध्ये आहे. मोतीबिंदु काढून टाकल्यानंतर घटाची साक्षात प्रचीति येते. येथे आवृत्ति आणि अनावृत्ति घटामध्ये नसून डोळ्यामध्ये आहे. त्याचप्रमाणे आत्मा स्वयंसिद्ध आणि स्वयंप्रकाशक असल्यामुळे आत्म्याला ज्ञानाची जरुरी नाही. तर अज्ञान बुद्धीमध्ये असल्यामुळे बुद्धीला आत्मज्ञानाची जरुरी आहे.\nतसेच जर आत्मा अज्ञानी आहे असे मानले तर “मी आहे” हे ज्ञान होणार नाही, कारण अज्ञानस्वरूप आत्म्यामध्ये ज्ञानाची शक्यता नाही. तसेच अज्ञानाला अज्ञानाची जाणीव किंवा ज्ञान सुद्धा शक्य नाही. याउलट आत्म्याला अज्ञानाची जाणीव आहे. यावरून सिद्ध होते की, आत्मा अज्ञानी नसून स्वयंसिद्ध ज्ञानस्वरूप आहे आणि ज्ञान व अज्ञान आत्म्यामध्ये नसून बुद्धीमध्ये आहे.\n- \"श्रीमद् भगवद्गीता\" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२\n- हरी ॐ –\nकर्म आणि उपासना अविद्येच्या विरोधी नसल्यामुळे अविद्येचा ध्वंस करू शकत नाही. ज्याप्रमाणे प्रकाश अंधाराचा नाश करतो त्याप्रमाणे ज्ञान अज्ञानाच्या विरोधी असल्यामुळे ज्ञानच अज्ञानाचा नाश करते. यावर अशी शंका येईल की, कर्म व उपासना हे मोक्षाचे साधन नसेल, तर मग त्यांचे प्रयोजन काय ते सर्व निष्फळ आहे का \nअंतःकरणामध्ये स्वभावतः तीन प्रकारचे दोष आहेत – १) मल, २) विक्षेप आणि ३) आवरण. मल म्हणजे अशुद्धता होय. ती रागद्वेषात्मक असून मनामध्ये अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया निर्माण करते. त्यामुळे मन सतत अस्वस्थ होते. विक्षेप म्हणजे चंचलता. यामध्ये मन सतत एका विषयावरून दुसऱ्या विषयावर भरकटत असते. अशा मनावर आवर घालणे फार कठीण होते. त्यामुळे मनाची एकाग्रता नाहीशी होते. आवरण हे आत्मस्वरूपावर अविद्यात्मक आवरण घालते. त्यामुळे आत्मा अस्ति किन्तु न भाति | आत्मा असूनही त्याचे स्वरूप दिसत नाही. अनुभवाला येत नाही.\nहे तीन दोष निवारण करण्यासाठी तीन प्रकारच्या साधना शास्त्रामध्ये दिलेल्या आहेत. अंतःकरणामधील अशुद्धता नाहीशी करण्यासाठी “निष्काम कर्मयोग” हे साधन आहे. चंचलता नाहीशी करण्यासाठी “उपासना” हे साधन आहे. आणि अज्ञानरूपी आवरण नाहीसे करण्यासाठी “ज्ञान” ही साधना आहे.\nयावरून समजते की, कर्म आणि उपासना अज्ञानजन्य असेल तरी त्यांचे प्रयोजन अज्ञानध्वंस करून ज्ञानप्राप्ति करून देणे हे नाही, तर रागद्वेषांचा क्षय करून चंचलता नाहीशी करून चित्तशुद्धि आणि मनाची निश्चलता करणे हेच प्रयोजन आहे. यामुळे अंतःकरणामध्ये विवेकवैराग्य, शामादिसाधनसंपत्तीचा उत्कर्ष होऊन दैवीगुण प्राप्त होतात. तसेच विषयासक्ति आणि विषयभोगवासना कमी होऊन मन अंतर्मुख, एकाग्र होते. बाह्य विषयांनी आणि प्रसंगांनी मन अस्वस्थ, व्याकूळ, क्षुब्ध न होता शांत, स्थिर राहाते. अशा प्रकारचे मन ज्ञानप्राप्तीसाठी योग्य अधिकारी होते. अशा अंतर्मुख, शुद्ध आणि एकाग्र मनामध्येच ज्ञानाचा उदय होतो.\n- \"श्रीमद् भगवद्गीता\" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२\n- हरी ॐ –\nमंगलाचरणाचे प्रयोजन - २ | Necessity of In...\nमंगलाचरणाचे प्रयोजन - १ | Necessity of In...\nज्ञान व अज्ञान कुठे असते\nकर्म व उपासानांचे प्रयोजन | Provision of ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/nerul-police-arrested-man-in-impersonation-and-extortion-case/", "date_download": "2019-11-17T23:33:17Z", "digest": "sha1:P2WC6T3RF3LMHR34AUCCDMZMKNM5GCX4", "length": 8136, "nlines": 82, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "तोतयागिरी करत खंडणी उकळणाऱ्याला अटक. नेरूळ पोलिसांची कारवाई", "raw_content": "\n#ShutdownPatanjali ने पतंजलीचे रामदेव बाबा नेटकंऱ्याच्या निशाण्यावर\nशेतकऱ्यांना मदत वाढवून मिळण्यासाठी राज्यपालांना भेटणार : अजित पवार\nशरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल – नवाब मलिक\nफडणवीसांच्या नेतृत्वात बदल नाही – रावसाहेब दानवे\nतुटपुंजी मदतीमुळे खर्चही निघणार नाही – आमदार धनंजय मुंडे\n‘हा’ कायदा तयार झाला की, मी स्वतः राजकारणातून निवृत्त होईन : गिरिराज सिंह\nतोतयागिरी करत खंडणी उकळणाऱ्याला अटक. नेरूळ पोलिसांची कारवाई\nटीम महाराष्ट्र देशा: माहिती अधिकाराचा गैरवापर तसेच पोलीस असल्याचं सांगत खंडणी उकळणाऱ्याला नेरूळ पोलिसांनी अटक केली आहे. चंद्रकांत कांबळे असं या महाभागाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी कांबळे आणि त्याच्या पत्नीने बेकरी व्यावसायिकाला पोलीस असल्याचं सांगत जबरदस्तीने खंडनी वसूल केली होती.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ एप्रिल रोजी चंद्रकांत कांबळेची पत्नी सरिताने एका बेकरी दुकानात काही पदार्थ घेत खाल्ले, मात्��� खालेल्या पदार्थाचे बेकरी व्यवसायिकाने पैसे मागितल्यानंतर संगीताने त्यांच्यावरच ओरडायला सुरुवात केली. काही वेळाने चंद्रकांत कांबळेने तेथे येत आपण पोलीस असल्याचे सांगितले. बेकरी चालक प्रदीप गौडा यांना धमकावत कांबळेने महिलेची छेड काढल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत पाच हजार रुपये वसूल केले.\nकाही दिवसांनी कांबळे एका इसमाला रस्त्यावर मारत असल्याचं प्रदीप गौडा यांना दिसले. गौडा यांनी जमलेल्या गर्दीतील एका व्यक्तीला कांबळेबद्दल विचारल असता तो पोलीस नसल्याचे उघड झाले. आपली फसवणूक झाल्याचे उघड झाल्यानंतर प्रदीप गौडा यांनी नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलं केला होता.\nकांबळे हा समाजात असलेल्या आपल्या ओळखीचा गैरफायदा घेत होता, एखाद्यावर पोलीस केस झाल्यानंतर तो मध्यस्थाची भूमिका बजावत, ज्याच्या विरोधात गुन्हा दाखल असेल त्याच्याकडून पैसे उकळल्यानंतर केस माघे घेतली जात. कांबळे पती – पत्नीने एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला देखील खोटा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत १५ लाखांची खंडणी मागितल्याचे समोर आले आहे.\nचंद्रकांत कांबळे सध्या तळोजा जेलमध्ये असून त्याची पत्नी जामिनावर बाहेर आहे.\n#ShutdownPatanjali ने पतंजलीचे रामदेव बाबा नेटकंऱ्याच्या निशाण्यावर\nशेतकऱ्यांना मदत वाढवून मिळण्यासाठी राज्यपालांना भेटणार : अजित पवार\nशरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल – नवाब मलिक\nफडणवीसांच्या नेतृत्वात बदल नाही – रावसाहेब दानवे\nतुटपुंजी मदतीमुळे खर्चही निघणार नाही – आमदार धनंजय मुंडे\n‘हा’ कायदा तयार झाला की, मी स्वतः राजकारणातून निवृत्त होईन : गिरिराज सिंह\nधक्कादायक : नदीकिनारी सापडली तब्बल २००० आधार कार्ड\nराज्यसरकारच्या अध्यादेश काढण्याच्या निर्णयानंतरही मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच\n#ShutdownPatanjali ने पतंजलीचे रामदेव बाबा नेटकंऱ्याच्या निशाण्यावर\nशेतकऱ्यांना मदत वाढवून मिळण्यासाठी राज्यपालांना भेटणार : अजित पवार\nशरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल – नवाब मलिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/take-a-survey-about-vacancies-in-hospitals/articleshow/64150866.cms", "date_download": "2019-11-17T22:30:53Z", "digest": "sha1:7EZLGNSIMSLYWT2LLACG7JYSDGKYWK4W", "length": 17052, "nlines": 171, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: रिक्त पदांविषयी सर्वेक्षण करा - take a survey about vacancies in hospitals | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nरिक्त पदांविषयी सर्वेक्षण करा\nराज्यभरातील सरकारी व पालिका रुग्णालयांत पुरेसे डॉक्टर आणि अन्य कर्मचारी आवश्यक संख्येत आहेत का आणि किती पदे रिक्त आहेत\nरिक्त पदांविषयी सर्वेक्षण करा\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nराज्यभरातील सरकारी व पालिका रुग्णालयांत पुरेसे डॉक्टर आणि अन्य कर्मचारी आवश्यक संख्येत आहेत का आणि किती पदे रिक्त आहेत, याविषयी सर्वेक्षण करा. तसेच रिक्त पदांची संख्या कळल्यानंतर विशेष मोहिमेद्वारे ती पदे भरण्यासाठी पावले उचला, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नुकतेच दिले आहेत.\nनाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरातील पालिका रुग्णालयाची दुरवस्था आणि डॉक्टरांची कमतरता याची गंभीर दखल न्या. नरेश पाटील व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने काही महिन्यांपूर्वी घेतली होती. राकेश भामरे यांनी यासंदर्भात काही वर्षांपूर्वी जनहित याचिका केली आहे. त्यांनी २०१२पासून माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या माहितीच्या आधारे न्यायालयाच्या निदर्शनास आणले की, नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी रुग्णालयात पुरेशा संख्येत डॉक्टर आवश्यक असतानाही पालिका व राज्य सरकारकडून त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. मालेगाव पालिका रुग्णालयात गेल्या कित्येक वर्षांपासून डॉक्टर व अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असून त्याचा खूप मोठा फटका सर्वसामान्य रुग्णांना बसत आहे. यासंदर्भात वारंवार तक्रारी देऊनही पालिका व राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून उदासीनता दाखवली जात आहे, असे भामरे यांच्या वकिलांनी निदर्शनास आणले. खंडपीठाने याची गंभीर दखल घेतली.\n'पालिकांच्या रुग्णालयांनाही आवश्यक संख्येत डॉक्टर व अन्य वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करणे तसेच अशा रुग्णालयांत आवश्यक पायाभूत सुविधा पुरवणे, हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे', असे नमूद करत खंडपीठाने यासंदर्भात सरकारला प्रतिज्ञापत्रावर उत्तर देण्याचे निर्देश मागील सुनावणीत दिले होते. स्वयंसेवी संस्थांची मदत, खासगी कंपन्यांच्या 'सीएसआर' निधीचा वापर यासारख्या पर्यायांचाही विचार करण्यास खंडपीठाने सरकारला सांगि��ले होते. त्यानुसार, सरकारने गेल्या आठवड्यात प्रतिज्ञापत्र दाखल केले. रुग्णालयांतील काही रिक्त पदे भरण्याच्या शिफारशी यापूर्वीच केल्या असून त्यासंदर्भातील प्रक्रिया एमपीएससीकडे प्रलंबित आहे, असे सरकारने स्पष्ट केले. मात्र, राज्यभरातील सर्वच सरकारी व पालिका रुग्णालयांतील रिक्त पदांचा आढावा घेऊन तातडीने पावले उचलावीत, असे निर्देश देऊन खंडपीठाने पुढची सुनावणी १५ जूनला ठेवली.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही (एमपीएससी) सरकारी व पालिका रुग्णालयांत वरिष्ठ डॉक्टर, विभागप्रमुख यासारखी पदे भरण्याच्या प्रलंबित प्रस्तावांबाबत त्वरेने पावले उचलावीत आणि ही पदे भरण्यासाठी भरती मोहीम राबवावी, असे निर्देश खंडपीठाने दिले.\n'कंटेम्प्टच्या विषयावरही उत्तर द्या'\nपालिका रुग्णालयांमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने २०१६मध्ये दिले होते आणि अशा समितीची दर दोन महिन्यांनी बैठक होणे आवश्यक होते. मात्र, प्रत्यक्षात ऑक्टोबर-२०१६मध्ये स्थापन करण्यात आलेल्या अशा समितीच्या आतापर्यंत केवळ तीन बैठका झाल्या असल्याचे उघड झाले. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध न्यायालय अवमानाची (कंटेम्प्ट) कारवाई करावी, अशी मागणी याचिकादारांनी केली. त्यामुळे या मुद्यावरही संबंधित अधिकाऱ्यांनी १५ जूनपर्यंत उत्तर द्यावे, असे निर्देश खंडपीठाने दिले.\nमहाराष्ट्र सत्तापेच Live: आघाडीच्या नेत्यांमध्ये किमान समान कार्यक्रमावर झाली चर्चा\nभाजपशिवाय राज्यात कुणाचेही सरकार येणार नाही: फडणवीस\nश्रीरामालाही राज्य सोडावं लागलं; इतकं मनाला लावून घेऊ नका; उद्धव यांचा फडणवीसांना टोला\nनव्या मैत्रीचा शिवसेनेला फायदा; पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळणार\nLive महाराष्ट्र सत्तासूत्र: भाजपशिवाय सत्ता स्थापन करणे अशक्यः चंद्रकांत पाटील\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, ��दित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nबारा वर्षांनी मिळाला हक्कांचा लाभ\nशिष्यवृत्तीचे अर्ज कॉलेजमध्येच पडून\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nरिक्त पदांविषयी सर्वेक्षण करा...\nterrorist: पाकमधून प्रशिक्षण घेऊन आलेल्या संशयित दहशतवाद्यास अटक...\nमुंबईतील १७ % विद्यार्थ्यांचा शेतीविषयक अभ्यासाकडे कल...\nचौकशी समितीने केली कमला मिलची पाहणी...\nत्याच लोकलमध्ये स्वत:च्या पायावर...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/tag/parbhani/page/26/", "date_download": "2019-11-18T00:07:59Z", "digest": "sha1:DXBUQQYKSYWDKH3MPXZK423Y2EQ42PNO", "length": 8633, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "parbhani Latest marathi news, Online Photos Breaking marathi news about parbhani", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंत्री उचलण्यासाठी गेलेल्या चिमुरडीला चिरडले\nशेतकऱ्याची आत्महत्या, मृतदेह जिल्हा कचेरीवर\nदहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान - मोदी\nउधळपट्टी केल्यास तिप्पट पाणीपट्टी\nविद्यार्थ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ\nलाचखोर वैद्यकीय अधिकारी जाळ्यात...\nपरभणीत बी. रघुनाथ महोत्सव...\nपरभणीत १३ पंचायतींना निर्मलग्राम पुरस्कार जाहीर...\nमहसूल कर्मचाऱ्यांचा संप सुरूच; परभणीत २३० कर्मचारी सहभागी...\nपरभणीतील फलकबाजीकडे मनपाचे दुर्लक्ष...\nविलासराव स्मृती वक्तृत्व स्पर्धेस चांगला प्रतिसाद...\nयुवा दिनानिमित्त परभणीत मॅरेथॉन स्पर्धेस प्रतिसाद...\nस्वातंत्र्यदिनी ग्रामसभेत ग्रामगीता वाचन होणार...\nसहायक लेखाधिकाऱ्यास लाचखोरीबद्दल सक्तमजुरी...\nशिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दामूआण्णा शेटे यांचे निधन...\n‘विवरणपत्र दाखल न करणाऱ्या व्यापाऱ्यांना नोटिसा बजावणार’...\nउद्धव ठाकरेंचा उद्या दौरा...\nVideo: 'मिर्झापूर २'च्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता\n'पानिपत'मधील 'मर्द मराठा' गाण्याची गायिका आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर\nसलमानसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीवर आली धुणी-भांडी करण्याची वेळ\n'हुड हुड दबंग'ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मीम्स व्हायरल\nVideo : मलायकाचा नेहा धुपियाला चप्पल मारण्याचा प्रयत्न, कारण...\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nमर्यादित षटकांसाठी आक्रमक मयंकचा पर्याय\nतीन दिवसांनंतर राज्यात गारव्यात वाढ\n‘बीकेसी कनेक्टर’मुळे नवी कोंडी\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nचंद्रपूर आणि मुंबई विभाग सर्वाधिक प्रदूषित\nसोनिया गांधी-शरद पवार भेटीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार\nअयोध्या निकालाविरोधात फेरविचार याचिका\n‘मॅरेथॉन’मध्ये सहभागी स्पर्धकांच्या वाहनांची तोडफोड\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.sahityasanskruti.com/node/322", "date_download": "2019-11-17T22:15:08Z", "digest": "sha1:GY4Z6RCYLR4II4Z7DULMCL7PAX742IHG", "length": 2672, "nlines": 83, "source_domain": "www.sahityasanskruti.com", "title": " रहे ना रहे हम- भाग १-५ | साहित्य संस्कृती", "raw_content": "\nवेळ कमी- वाचनाची हमी\nरहे ना रहे हम- भाग १-५\nरहे ना रहे हम\nया कादंबरीचे पहिले पाच भाग येथे वाचता येतील.\nरहे ना रहे हम-उत्तरार्ध\nरहे ना रहे हम-भाग ३६-४०\nरहे ना रहे हम- भाग ३१-३५\nफुले आंबेडकरांमुळेच मी इथवरः नागराज मंजुळे\nदेशातील जातीय सलोखा : महत्त्व, गरज आणि आवश्यकता\nभूमी, अधिग्रहण व कायदा\nअसा साजरा करा -वसुंधरा दिवस\nतू आहेस तरी कोण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/chandrakant-patil-comment-on-loksabha-election-2019/", "date_download": "2019-11-17T23:35:34Z", "digest": "sha1:5DVHNHNM77DB4RIMUKEKFOR64OEMWNRM", "length": 6841, "nlines": 80, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "केंद्रात भाजपच्या किती जागा येणार ? चंद्रकांतदादांनी सांगितलेला आकडा ऐकून तुम्हीही घालाल तोंडात बोट", "raw_content": "\n#ShutdownPatanjali ने पतंजलीचे रामदेव बाबा नेटकंऱ्याच्या निशाण्यावर\nशेतकऱ्यांना मदत वाढवून मिळण्यासाठी राज्यपालांना भेटणार : अजित पवार\nशरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल – नवाब मलिक\nफडणवीसांच्या नेतृत्वात बदल नाही – रावसाहेब दानवे\nतुटपुंजी मदतीमुळे खर्चही निघणार नाही – आमदार धनंजय मुंडे\n‘हा’ कायदा तयार झाला की, मी स्वतः राजकारणातून निवृत्त होईन : गिरिराज सिंह\nकेंद्रात भाजपच्या किती जागा येणार चंद्रकांतदादांनी सांगितलेला आकडा ऐकून तुम्हीही घालाल तोंडात बोट\nजळगाव : लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळणार आहे. कोऱ्या कागदावर लिहून घ्या किंवा कोणाशीही पैज लावायला हरकत नाही, केंद्रात भाजपच्या २९० तर राज्यात भाजप आणि शिवसेना युतीच्या ४४ जागा येतील, असा विश्वास राज्याचे महसूल तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.\nचंद्रकांत पाटील हे जळगाव जिल्ह्यात दुष्काळी दौऱ्यावर आहेत, यावेळी जळगाव येथे बोलताना पाटील यांनी ‘पश्चिम महाराष्ट्रातील १० पैकी १० जागा भाजप-शिवसेना युती पटकवणार आहे, असा दावा केला आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळेल हे कोऱ्या कागदावर लिहून घ्या किंवा याबाबत पैज लावालयलाही तयार असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.\nदरम्यान, पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. यात पुणे, बारामती, मावळ, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या महत्वाच्या जागांचा समावेश आहे. त्यामुळे २३ मे ला जाहीर होणाऱ्या निकालावर सगळ्याचं लक्ष लागले आहे.\n#ShutdownPatanjali ने पतंजलीचे रामदेव बाबा नेटकंऱ्याच्या निशाण्यावर\nशेतकऱ्यांना मदत वाढवून मिळण्यासाठी राज्यपालांना भेटणार : अजित पवार\nशरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल – नवाब मलिक\nफडणवीसांच्या नेतृत्वात बदल नाही – रावसाहेब दानवे\nतुटपुंजी मदतीमुळे खर्चही निघणार नाही – आमदार धनंजय मुंडे\n‘हा’ कायदा तयार झाला की, मी स्वतः राजकारणातून निवृत्त होईन : गिरिराज सिंह\n‘मैं, मेरी तन्हाई और कॅमेरामन’ धनंजय मुंडेंनी उडवली मोदींची खिल्ली\nनोबल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थींनी भाजपला करून दिली ‘राजधर्मा’ची आठवण\n#ShutdownPatanjali ने पतंजलीचे रामदेव बाबा नेटकंऱ्याच्या निशाण्यावर\nशेतकऱ्यांना मदत वाढवून मिळण्यासाठी राज्यपालांना भेटणार : अजित पवार\nशरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल – नवाब मलिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/loksbha-sabha-election-results-2019-live/", "date_download": "2019-11-17T23:38:17Z", "digest": "sha1:FMEVKCYCT45BPNYIBBWHL453M2GMHIUZ", "length": 7510, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "loksbha sabha election results 2019 live", "raw_content": "\n#ShutdownPatanjali ने पतंजलीचे रामदेव बाबा नेटकंऱ्याच्या न��शाण्यावर\nशेतकऱ्यांना मदत वाढवून मिळण्यासाठी राज्यपालांना भेटणार : अजित पवार\nशरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल – नवाब मलिक\nफडणवीसांच्या नेतृत्वात बदल नाही – रावसाहेब दानवे\nतुटपुंजी मदतीमुळे खर्चही निघणार नाही – आमदार धनंजय मुंडे\n‘हा’ कायदा तयार झाला की, मी स्वतः राजकारणातून निवृत्त होईन : गिरिराज सिंह\nभाजप उमेदवार गौतम गंभीर आघाडीवर\nटीम महाराष्ट्र देशा- लोकसभा निकाल २०१९ आज जाहीर होत आहेत. केंद्रात पुन्हा नरेंद्र मोदी यांचं भाजपप्रणित एनडीए सरकार सत्तेत येणार की काँग्रेसप्रणित यूपीए सरकार सत्तापालट करणार की तिसरी आघाडी आपला दम दाखवणार हे आज समजणार आहे. देशभरात ७ टप्प्यात लोकसभेच्या ५४२ जागांसाठी मतदान झालं. महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी चार टप्प्यात मतदान झालं. या मतदानानंतर आता कोण बाजी मारणार हे आज स्पष्ट होत आहे.\nराज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य आज ठरणार आहे.राज्यात १२, १९, २३ आणि २९ एप्रिल अशा चार टप्प्यामध्ये लोकसभेसाठी मतदान पार पडले होते. यामध्ये नितीन गडकरी, अशोक चव्हाण, सुप्रिया सुळे, सुशीलकुमार शिंदे, मिलिंद देवरा यांच्यासह अनेक उमेदवारांचे भवितव्य मत यंत्रात बंद झाले होते.\n– भाजप उमेदवार गौतम गंभीर आघाडीवर\n– आतापर्यंत सुजय विखे यांना २९,६०० मतं तर राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांना १७,३४८ मतं\n– राज्यात अहमदनगरमध्ये भाजपचे सुजय विखे आघाडीवर\n– महाराष्ट्रातील बारामतीत सुप्रिया सुळे 6000 मतांनी आघाडीवर\n– मुंबईतील सर्वच्या सर्व सहा जागांवर शिवसेना-भाजप उमेदवार आघाडीवर\n– अमेठीत राहुल गांधी पिछाडीवर\n– महाराष्ट्रातील कल्याणमध्ये शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे आघाडीवर\n– भाजप ११० जागांवर तर काँग्रेस ५५ जागांवर आघाडीवर\n– वाराणसी मतदारसंघातून नरेंद्र मोदी आघाडीवर\n#ShutdownPatanjali ने पतंजलीचे रामदेव बाबा नेटकंऱ्याच्या निशाण्यावर\nशेतकऱ्यांना मदत वाढवून मिळण्यासाठी राज्यपालांना भेटणार : अजित पवार\nशरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल – नवाब मलिक\nफडणवीसांच्या नेतृत्वात बदल नाही – रावसाहेब दानवे\nतुटपुंजी मदतीमुळे खर्चही निघ���ार नाही – आमदार धनंजय मुंडे\n‘हा’ कायदा तयार झाला की, मी स्वतः राजकारणातून निवृत्त होईन : गिरिराज सिंह\n शिवसेनेच्या हेमंत गोडसेंनी घेतली मोठी आघाडी\nBreaking News : मराठवाड्यात ८ पैकी ७ जागांवर युती आघाडीवर\n#ShutdownPatanjali ने पतंजलीचे रामदेव बाबा नेटकंऱ्याच्या निशाण्यावर\nशेतकऱ्यांना मदत वाढवून मिळण्यासाठी राज्यपालांना भेटणार : अजित पवार\nशरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल – नवाब मलिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/bjp-is-the-preferred-choice-in-the-speculative-market/articleshow/69031214.cms", "date_download": "2019-11-17T22:54:18Z", "digest": "sha1:Q4AXGW4IOY5KXRRR4HL37VG2TJJKBKMS", "length": 17082, "nlines": 170, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "भाजप: सट्टा बाजारात भाजपलाच पसंती", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nसट्टा बाजारात भाजपलाच पसंती\n​​लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतरही सट्टा बाजारात भाजपच फेव्हरिट असल्याचे दिसून आले आहे. निवडणूक निकालात 'राष्ट्रीय लोकशाही आघाडी'ला (एनडीए) ३०० पेक्षा जास्त जागा मिळणार असून, पैकी भाजपला २४६ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात महायुतीला ३३ जागा मिळतील आणि मोदी हेच पुढील पंतप्रधान असतील, अशीही चर्चा सट्टा बाजारात आहे.\nश्रीकृष्ण कोल्हे, महाराष्ट्र टाइम्स | Updated: Apr 25, 2019, 03:00AM IST\nसट्टा बाजारात भाजपलाच पसंती\nलोकसभा निवडणुकीत तिसऱ्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतरही सट्टा बाजारात भाजपच फेव्हरिट असल्याचे दिसून आले आहे. निवडणूक निकालात 'राष्ट्रीय लोकशाही आघाडी'ला (एनडीए) ३०० पेक्षा जास्त जागा मिळणार असून, पैकी भाजपला २४६ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात महायुतीला ३३ जागा मिळतील आणि मोदी हेच पुढील पंतप्रधान असतील, अशीही चर्चा सट्टा बाजारात आहे.\nलोकसभा निवडणुकीतही सट्टा बाजार तेजीत असून, भाजपसह विविध पक्षांवर कोट्यवधींची रक्कम लावण्यात आली आहे. सद्य स्थितीत सट्टा बाजारात भाजपला पसंती मिळत असली, तरी मतदानाच्या टप्प्यांगणिक त्यांच्या जागा कमी होत आहेत. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर सट्टा बाजारात भाजपला ३०० आणि 'एनडीए'ला ३४७ जागा मिळतील, असा अंदाज होता. उमेदवारीची घोषणा आणि मतदानाला सुरुवात झाल्यानंतर सट्टा बाजारात भाजपाच्या जागा कमी झाल्याचे दिसून आले आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर भाजपला २४६ जागांवर विजय मिळेल आणि 'एनडीए' जागांचे त्रिशतक पूर्ण होईल, असाही बाजाराचा अंदाज आहे. मात्र, सहाव्या टप्प्यातील मतदानापर्यंत जागा-कमी जास्त होण्याची शक्यता आहे. जागा कमी झाल्या, तरी देशात भाजप हाच क्रमांक एकचा पक्ष राहील, असा विश्वास सट्टा बाजाराला वाटतो आहे. गेल्या निवडणुकीत ४४ जागा मिळवलेल्या काँग्रेसला यंदा ८०च्या आसपास जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेस आणि मित्रपक्षांना (यूपीए) १२० पर्यंत जागा मिळण्याची शक्यता आहे. देशात सर्वाधिक लोकसभेच्या जागा असलेल्या उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष एकत्र आले असले, तरी भाजप पन्नासपेक्षा अधिक जागी विजयी होईल, अशी अपेक्षा सट्टा बाजार बाळगून आहे.\nमहाराष्ट्राचा विचार करता भाजप, शिवसेना यांची महायुती ३३ जागांवर विजयी होण्याची शक्यता आहे. पैकी भाजपला १९, तर शिवसेनेला १४ जागा मिळतील. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांना १४ तर, वंचित बहुजन आघाडीला एक जागा मिळेल, असा अंदाज आहे. पैकी 'राष्ट्रवादी'ला सात, काँग्रेसला पाच आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एका जागी यश मिळण्याची शक्यता आहे. भाजपाचे राज्यातील सर्व विद्यमान केंद्रीय मंत्री पुन्हा लोकसभेत जातील, असेही सट्टा बाजाराला वाटते.\nबापटांचा भाव घसरला; सुप्रियांचा वधारला\nपुण्यात गिरीश बापट हेच निवडून येणार असल्याच्या शक्यतेने त्यांचा भाव २० पैसे आहे. बारामती लोकसभा मतदार संघात सर्वाधिक मतदान झाल्याने बाजारात थोडीशी चुरस निर्माण झाली असून, सुप्रिया सुळे यांचा भाव वधारला आहे.\n.कोण जिंकणार पैजेचे विडे\nएकीकडे सट्टा बाजार तेजीत असताना राज्यातील काही जागांवर अतिउत्साही कार्यकर्ते उमेदवारांच्या निवडीवरून लेखी करार करून पैजेचे विडे उचलत असल्याचे दिसून आले आहे. राज्यातील अटीतटीची लढत असलेल्या उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्याने उमेदवार जिंकल्यास स्वतःची दुचाकी देण्याची पैज लावली आहे. दोन्ही कार्यकर्त्यांनी लावलेल्या पैजेचा मुद्रांक शुल्कावर (स्टँप पेपर) करारही केला आहे. या प्रकाराची चर्चा सुरू असतानाच आणखी दोन कार्यकर्त्यांनी चारचाकीची पैज लावली आहे. त्याचाही स्टँप पेपरवर करारनामा केला आहे. या दोन्ही पैजांची राज्यभर चांगलीच चर्चा सुरू आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस पुण्यात मुक्कामी\nआपलं उद्दिष्ट सरकार आणणं; कुणाला मुख्यमंत्री करणं नाही: गडकरी\nहडपसरमध्ये अपघातात दोन ठार\nभाजपचे १५ आमदार संपर्कात; मेगा नव्हे मेरिट भरती होणार: पाटील\nऑटो सेक्टरमधील मंदी एवढी मोठी नाही\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:सट्टा बाजार|लोकसभा निवडणूक|भाजप|Loksabha election 2019|BJP\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nबारा वर्षांनी मिळाला हक्कांचा लाभ\nशिष्यवृत्तीचे अर्ज कॉलेजमध्येच पडून\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nसट्टा बाजारात भाजपलाच पसंती...\nभाजपला मतदान करा सांगणाऱ्या अधिकाऱ्याला पकडले...\nयेरवडा कारागृहात ३७ कैदी...\nहातावरच्या गोंदणामुळे खुनाला फुटली वाचा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/other-sports/organizing-19-state-sports-competitions-in-marathwada/articleshow/70349782.cms", "date_download": "2019-11-17T23:36:42Z", "digest": "sha1:UNDSC5FVOFOBJKP6KHPRFUSOPQC4HGKE", "length": 19936, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "other sports News: मराठवाड्यात १९ राज्य क्रीडा स्पर्धांचे आयोजन - organizing 19 state sports competitions in marathwada | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nमराठवाड्यात १९ राज्य क्रीडा स्पर्धांचे आयोजन\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nयंदाच्या शालेय क्रीडा स्पर्धांच्या हंगामात क्रीडा विभागातर्फे राज्य पातळीवर एकूण ५६ क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. यात मराठवाड्यात १९ क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.\nबालेवाडी क्रीडा संकुलात झालेल्या बैठकीत राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचा कार्यक्रम ठरवण्यात आला. याची घोषणा मंगळवारी (२३ जुलै) करण्यात आली. एकूण ५६ क्रीडा प्रकारांत औरंगाबादला बेसबॉल (१७ वयोगट मुले-मुली), फुटबॉल (१९ वयोगट मुले-मुली), जिम्नॅस्टिक्स (१४, १७, १९ वयोगट मुले-मुली), हँडबॉल (१७ वयोगट मुले-मुली), शुटिंगबॉल (१७, १९ वयोगट मुले-मुली) या पाच क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच जालना (बेसबॉल, १४ वयोगट मुले-मुली), बीड (बेसबॉल, १९ वयोगट मुले-मुली), लातूर (तलवारबाजी, १४, १७, १९ वयोगट मुले-मुली), हिंगोली (खोखो, १७ वयोगट मुले-मुली), लातूर (टेनिस, १७ वयोगट मुले-मुली), नांदेड (नेटबॉल, १४ वयोगट मुले-मुली), जालना (रोलबॉल, १४, १७, १९ वयोगट मुले-मुली), बीड (सॉफ्टबॉल, १७ वयोगट मुले-मुली), परभणी (सॉफ्टबॉल, १९ वयोगट मुले-मुली), परभणी (टेबल टेनिस, १४, १७, १९ वयोगट मुली), जालना (थ्रोबॉल, १४, १७, १९ वयोगट मुले-मुली), परभणी (रग्बी, १४ वयोगट मुले-मुली), उस्मानाबाद (आट्यापाट्या, १७, १९ वयोगट मुले-मुली), उस्मानाबाद (नेटबॉल, १७ वयोगट मुले-मुली) या क्रीडा स्पर्धांचे आयोजन मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये करण्यात येणार आहे.\nराज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अनेक राज्य शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. धुळे (तिरंदाजी, १४, १७, १९ वयोगट मुले-मुली), यवतमाळ (अॅथलेटिक्स, १४, १७ वयोगट मुले-मुली), सातारा (अॅथलेटिक्स, १९ वयोगट मुले-मुली), अकोला (बॅडमिंटन, १४, १७, १९ वयोगट मुले-मुली), भंडारा (बॉल बॅडमिंटन, १४, १७, १९ वयोगट मुले-मुली), सोलापूर (बास्केटबॉल, १४, १७, १९ वयोगट मुले-मुली), नागपूर (बॉक्सिंग, १४, १७, १९ वयोगट मुले), सांगली (कॅरम, १४, १७, १९ वयोगट मुले), रत्नागिरी (कॅरम, १४, १७, १९ वयोगट मुली), मुंबई (बुद्धिबळ, १४, १७, १९ वयोगट मुले-मुली), सोलापूर (क्रिकेट, १४ वयोगट मुले), नाशिक (क्रिकेट, १७ वयोगट मुले-मुली), ठाणे (क्रिकेट, १९ वयोगट मुले-मुली), पुणे (सायकलिंग रोड रेस, १४, १७, १९ वयोगट मुले-मुली), सोलापूर (डॉजबॉल, १७ वयोगट मुले-मुली), सातारा (डॉजबॉल, १९ वयोगट मुले-मुली), कोल्हापूर (फुटबॉल, १४, १७ वयोगट मुले-मुली), ठाणे (हँडबॉल, १४ वयोगट मुले-मुली), नागपूर (हँडबॉल, १९ वयोगट मुले-मुली), कोल्हापूर (हॉकी, १४, १७ वयोगट मुले-मुली), सातारा (हॉकी, १९ वयोगट मुले-मुली), नागपूर (ज्युदो, १४, १७, १९ वयोगट मुले-मुली), वाशिम (कबड्डी, १४ वयोगट मुले-मुली), मुंबई उपनगर (कबड्डी, १७ वयोगट मुले-मुली), नाशिक (कबड्डी, १९ वयोगट मुले-मुली), पुणे मुख्यालय (कराटे, १४, १७, १९ वयोगट मुले-मुली), अमरावती (खोखो, १४ वयोगट मुले-मुली), सांगली (खोखो, १९ वयोगट मुले-मुली), पुणे मुख्यालय (किकबॉक्सिंग, १४, १७, १९ वयोगट मुले-मुली), सोलापूर (टेनिस, १४ वयोगट मुले-मुली), कोल्हापूर (टेनिस, १९ वयोगट मुले-मुली), चंद्रपूर (मल्लखांब, १४, १७, १९ वयोगट मुले-मुली), अहमदनगर (नेहरू हॉकी, १५ वयोगट मुले), पुणे मुख्यालय (नेहरू हॉकी, १७ वयोगट मुले-मुली), सांगली (नेटबॉल, १९ वयोगट मुले-मुली), कोल्हापूर (नेमबाजी, १४, १७, १९ वयोगट मुले-मुली), रायगड (रोलर स्केटिंग, ११, १४, १७, १९ वयोगट मुले-मुली), पालघर (सिकई मार्शल आर्ट, १४, १७, १९ वयोगट मुले-मुली), भंडारा (सॉफ्टबॉल, १४ वयोगट मुले-मुली), ठाणे (स्क्वॉश, १४, १७, १९ वयोगट मुले-मुली), वाशिम (सुब्रतो मुखर्जी करंडक फुटबॉल, १४ वयोगट मुले), नाशिक (सुब्रतो मुखर्जी करंडक फुटबॉल, १७ वयोगट मुले), अहमदनगर (सुब्रतो मुखर्जी करंडक फुटबॉल, १७ वयोगट मुली), नागपूर (जलतरण, १४, १७, १९ वयोगट मुले-मुली), पुणे (डायव्हिंग, १४, १७, १९ वयोगट मुले-मुली), रत्नागिरी (टेबल टेनिस, १४, १७, १९ वयोगट मुले), गोंदिया (तायक्वोंदो, १४, १७, १९ वयोगट मुले-मुली), पुणे (व्हॉलिबॉल, १४ वयोगट मुले-मुली), वर्धा (व्हॉलिबॉल, १७ वयोगट मुले-मुली), चंद्रपूर (व्हॉलिबॉल, १९ वयोगट मुले-मुली), यवतमाळ (वेटलिफ्टिंग, १७, १९ वयोगट मुले-मुली), पुणे (कुस्ती फ्रिस्टाइल, १४, १७, १९ वयोगट मुले-मुली), गोंदिया (वुशू, १७, १९ वयोगट मुले-मुली), अहमदनगर (योगासन, १४, १७, १९ वयोगट मुले-मुली), गोंदिया (रग्बी, १७ वयोगट मुले-मुली), ठाणे (रग्बी, १९ वयोगट मुले-मुली), मुंबई शहर (मॉडर्न पेंटॅथलॉन, १७, १९ वयोगट मुले-मुली), नागपूर (सेपक टकरॉ, १४, १७, १९ वयोगट मुले-मुली), रायगड (सॉफ्ट टेनिस, १४, १७, १९ वयोगट मुले-मुली), नंदूरबार (टेनिक्वाइट, १४, १७, १९ वयोगट मुले-मुली), जळगाव (आट्यापाट्या, १४ वयोगट मुले-मुली), भंडारा (आष्टे-डू-आखाडा, १४, १७, १९ वयोगट मुले-मुली) अशा विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती क्रीडा उपसंचालक सु���ीर मोरे यांनी दिली.\nसात खेळांचे आयोजन स्वखर्चाने करावे लागणार\nयुनिफाइट, कुडो, स्पीडबॉल, टेंग-सु-डो, फिल्ड आर्चरी, माँटेक्सबॉल या सहा क्रीडा प्रकारांच्या राज्य स्पर्धांचे ठिकाण अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. एकूण ४९ क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांच्या आयोजनासाठी निधी दिला जाणार आहे. आष्टे-डू-आखाडा, युनिफाइट, कुडो, स्पीडबॉल, टेंग-सु-डो, फिल्ड आर्चरी, माँटेक्सबॉल या सात खेळांचे नियोजन संबंधित क्रीडा संघटनांना स्वखर्चाने करावे लागणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.\nअन्य खेळ:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nहार्दिकचे झंझावाती शतक व्यर्थ\nशेफालीचा विक्रम; भारताचा विजय\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nशमी, मयंकची क्रमवारीत झेप\nहोणार १९९ कबड्डी लढती\nजय भारत, लालबाग स्पोर्ट्स, जय खापरेश्वरची आगेकूच\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमराठवाड्यात १९ राज्य क्रीडा स्पर्धांचे आयोजन...\n‘हिमाचा प्रवास सर्वोत्तमच्या दिशेने’...\nमहापालिका शाळेतील क्रीडापटूंचा सत्कार...\nसंघाचा समतोलच यशाची किल्ली...\nभारतीय टेबल टेनिसपटू सातवे आसमाँ पर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoyog-news/sacrifice-and-acceptance-1199803/", "date_download": "2019-11-18T00:10:23Z", "digest": "sha1:PUGZP2F4YT4REMDA5HCKC2ZECVRR7G4U", "length": 14774, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "२७. त्याग आणि स्वीकार : २ | Loksatta", "raw_content": "\n���ाती, माणसं आणि माया..\nसंत्री उचलण्यासाठी गेलेल्या चिमुरडीला चिरडले\nशेतकऱ्याची आत्महत्या, मृतदेह जिल्हा कचेरीवर\nदहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान - मोदी\nउधळपट्टी केल्यास तिप्पट पाणीपट्टी\nविद्यार्थ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ\n२७. त्याग आणि स्वीकार : २\n२७. त्याग आणि स्वीकार : २\nआंतरिक धारणा आणि बाह्य़ आचरण असं सुसंगत साधणं हाच खरा थोर सदाचार आहे.\nसंतजनांनी ज्या ज्या गोष्टींची निंदा केली आहे त्या सर्वच जेव्हा सुटतील आणि त्यांनी ज्या ज्या गोष्टी आचरणात आणायला सांगितल्या आहेत, त्या सर्व भावानिशी आचरणात येतील तेव्हा आंतरिक धारणा आणि बाह्य़ आचरण यात सुसंगति येईल. आंतरिक धारणा आणि बाह्य़ आचरण असं सुसंगत साधणं हाच खरा थोर सदाचार आहे. अशा सदाचारानं जो जगतो तो जनीं तोचि तो मानवी धन्य होतो म्हणजे तोच जनांमध्ये अर्थात संतजनांमध्ये आणि मानवांमध्ये अर्थात सर्वसामान्य माणसांमध्येही धन्य ठरतो.. आता संतजनांनी निंदा केलेल्या, त्याज्य गोष्टी कोणत्या आणि त्यांनी समर्थन केलेल्या, आचरणात आणण्यासारख्या गोष्टी कोणत्या हे आधीच सांगितल्याप्रमाणे मनोबोधाच्या चार ते दहा क्रमांकाच्या श्लोकांमध्ये सांगितलं आहे. त्याकडे आपण आता वळू, त्याआधी दुसऱ्या आणि तिसऱ्या श्लोकाचा मननार्थ एकत्रितपणे पुन्हा पाहू. हे श्लोक असे आहेत..\nमना सज्जना भक्तिपंथेचि जावें\nतरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें\nजनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें\nजनीं वंद्य ते सर्व भावे करावे\nप्रभाते मनी राम चिंतीत जावा\nपुढे वैखरी राम आधी वदावा\nसदाचार हा थोर सांडू नये तो\nजनीं तोचि तो मानवी धन्य होतो\nमननार्थ : हे मना, संतसज्जनांनी सांगितलेला जो भक्तीपंथ आहे, त्या मार्गानंच गेल्यावर तो सद्गुरू सहज प्राप्त होतो. तो त्याचा स्वभावच आहे. पण या मार्गावर चालण्यासाठी संतजनांनी ज्या गोष्टी त्याज्य ठरविल्या आहेत त्या सोडून दे आणि ज्या गोष्टी त्यांनी आचरणयोग्य ठरविल्या आहेत त्या आचरणात आण. (२). साधकजीवनाच्या प्रारंभिक स्थितीत मनात शाश्वत तत्त्वाचं चिंतन अखंड सुरू ठेव आणि जगात वावरतानाही या अशाश्वत जगाचा आधार तो शाश्वत परमात्माच आहे, याची जाणीव अंतरंगातून कधी लोपू देऊ नकोस. हाच खरा श्रेष्ठ सदाचार आहे. जो या सदाचाराचं पूर्ण पालन करतो तो मनुष्यमात्रांमध्येच ��व्हे तर संतजनांमध्येही धन्य होतो (३) .\nआता संतजनांनी ज्या गोष्टी त्याज्य आणि स्वीकारणीय ठरविल्या आहेत त्या कोणत्या हे सांगणाऱ्या श्लोकांकडे वळू. मनोबोधातला चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाचा श्लोक असा आहे..\nमना वासना दुष्ट कामा नये रे\nमना सर्वथा पापबुद्धी नको रे\nमना सर्वथा नीति सोडूं नको हो\nमना अंतरीं सारवीचार राहो\nमना पापसंकल्प सोडूनि द्यावा\nमना सत्यसंकल्प जीवीं धरावा\nमना कल्पना ते नको वीषयांची\nविकारें घडे हो जनीं सर्व ची ची\nया श्लोकांचा प्रचलित अर्थ असा – हे मना, दुष्ट वासनेनं कधीच काही साधत नाही. हे मना अंतरंगात पापबुद्धीची कणमात्रही लागण होऊ देऊ नकोस. त्याचबरोबर नीतियुक्त आचरणाला कधीच अंतरू नकोस आणि शाश्वत तत्त्वाचा विचार अंतरंगातून कधी लोपू देऊ नकोस (४). हे मना, पापसंकल्प सोडून दे आणि सत्यसंकल्पाला प्राणाप्रमाणे जप. विषयजन्य कल्पनांमध्ये गुरफटून फसू नकोस. त्या विषयजन्य कल्पनांमध्ये फसूनच माणूस विकारवश होतो आणि मग लोकांमध्ये त्याची नालस्ती होते (५). या चौथ्या श्लोकापासून समर्थानी अगदी आत्मीयतेनं मनाला समजवायला सुरुवात केली आहे. एकच गोष्ट अनेक परींनी, अनेक उदाहरणांसकट समजावून सांगावी, त्याप्रमाणे हे समजावणं आहे. आता या श्लोकांचं अधिक सखोल मनन सुरू करू.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nसामाजिक : नास्तिकांचं जग\nमहेंद्रसिंह धोनी बनतोय क्रिकेटचा नवीन देव…\n४१९. ध्येय-साधना : १\nVideo: 'मिर्झापूर २'च्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता\n'पानिपत'मधील 'मर्द मराठा' गाण्याची गायिका आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर\nसलमानसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीवर आली धुणी-भांडी करण्याची वेळ\n'हुड हुड दबंग'ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मीम्स व्हायरल\nVideo : मलायकाचा नेहा धुपियाला चप्पल मारण्याचा प्रयत्न, कारण...\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nमर्यादित षटकांसाठी आक्रमक मयंकचा पर्याय\nतीन दिवसांनंतर राज्यात गारव्यात वाढ\n‘बीकेसी कनेक्टर’मुळे नवी कोंडी\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nचंद्रपूर आणि मुंबई विभाग सर्वाधिक प्रदूषित\nसोनिया गांधी-शरद पवार भेटीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार\nअयोध्या निकालाविरोधात फेरविचार याचिका\n‘मॅरेथॉन’मध्ये सहभागी स्पर्धकांच्या वाहनांची तोडफोड\n���ाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/galleryimages/563551/29-may-2014/", "date_download": "2019-11-18T00:09:06Z", "digest": "sha1:5DV46ZM3RUMCFHVQNTCAI3VE3TBRRBWH", "length": 8224, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: २९ मे २०१४ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंत्री उचलण्यासाठी गेलेल्या चिमुरडीला चिरडले\nशेतकऱ्याची आत्महत्या, मृतदेह जिल्हा कचेरीवर\nदहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान - मोदी\nउधळपट्टी केल्यास तिप्पट पाणीपट्टी\nविद्यार्थ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ\nपनवेल उड्डाणपुलावर बुधवारी संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातामध्ये कार थेट पुलाच्या कठडय़ावर चढली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही़. (छाया : लोकसत्ता)\n१९७१ च्या भारत- पाकिस्तान युद्धात मोलाची कामगिरी बजावणारी ‘आयएनएस विक्रांत’ बुधवारी डॉकयार्ड जवळील दारुखाना जहाज तोडणी यार्डात हलविण्यात आली. भंगारात काढलेल्या या विमानवाहू युद्धनौकेचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतरच ठरणार आहे. (छाया : प्रशांत नाडकर)\nसीबीएसई १२ वी च्या परीक्षेच्या निकाल हाती मिळताच अभ्यासामध्ये नेहमीच आघाडीवर असणाऱ्या पटीयाला येथील मुलींनी असा जल्लोष साजरा केला. (छाया : पीटीआय)\nकोलकाता नाइट रायडर्सने शानदार खेळ करत किंग्ज इलेव्हन पंजाबवर २८ धावांनी विजय मिळवला आणि अंतिम फेरीत धडक मारल्यावर संघाचा मालक शाहरूख खान याने इडन गार्डन मैदानावर उड्यामारत विजय साजरा केला. (छाया : पीटीआय)\nVideo: 'मिर्झापूर २'च्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता\n'पानिपत'मधील 'मर्द मराठा' गाण्याची गायिका आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर\nसलमानसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीवर आली धुणी-भांडी करण्याची वेळ\n'हुड हुड दबंग'ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मीम्स व्हायरल\nVideo : मलायकाचा नेहा धुपियाला चप्पल मारण्याचा प्रयत्न, कारण...\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nमर्यादित षटकांसाठी आक्रमक मयंकचा पर्याय\nतीन दिवसांनंतर राज्यात गारव्यात वाढ\n‘बीकेसी कनेक्टर’मुळे नवी कोंडी\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/article-370-beyond-the-law-all-about-article-370-article-370-for-jammu-and-kashmir-zws-70-1998939/", "date_download": "2019-11-18T00:08:05Z", "digest": "sha1:FWJABOACTOAQVSB3F2FPSTLTXTIKAV7I", "length": 28514, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article 370 Beyond the Law All About Article 370 Article 370 for Jammu and Kashmir zws 70 | कायद्याच्या पलीकडले ‘३७०’.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंत्री उचलण्यासाठी गेलेल्या चिमुरडीला चिरडले\nशेतकऱ्याची आत्महत्या, मृतदेह जिल्हा कचेरीवर\nदहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान - मोदी\nउधळपट्टी केल्यास तिप्पट पाणीपट्टी\nविद्यार्थ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ\nभारतीय राज्यघटनेतील कलम ३७० मुळे जम्मू-राज्याला स्वतंत्र राज्यघटना प्राप्त होत होती.\nवैधानिक शब्दांत बदल करण्याचे राष्ट्रपतींचे अधिकार वापरून अनुच्छेद ३७० निष्प्रभ करण्यापर्यंतची मजल सरकारने मारली.. त्याची चर्चा न्यायालयात होईलच; पण कायद्याच्या पलीकडे- विशेषत: हेतूंकडे- पाहिल्यास काय दिसते\nभारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद ३७० (लिखाणाच्या सोपेपणासाठी इथून पुढे ‘अनुच्छेद’ऐवजी ‘कलम’) त्याच्या जन्मापासूनच वादग्रस्त आहे. हे ‘कलम ३७०’ हटवण्याची भाजप प्रतिज्ञा पूर्वीपासूनची होती. पण हे कलम रद्द करायचे कसे ‘शोले’ या प्रसिद्ध चित्रपटातील एक लोकप्रिय संवाद आहे : ‘गब्बरसे एकही आदमी बचा सकता है, वो है खुद गब्बर’ ‘शोले’ या प्रसिद्ध चित्रपटातील एक लोकप्रिय संवाद आहे : ‘गब्बरसे एकही आदमी बचा सकता है, वो है खुद गब्बर’ कलम ३७० रद्द करताना येणारी अडचण काहीशी तशीच होती. भारतीय राज्यघटनेतील कलम ३७० मुळे जम्मू-राज्याला स्वतंत्र राज्यघटना प्राप्त होत होती. आणि कलम ३५अ मुळे नागरिकत्व ठरविण्याचे अधिकार प्राप्त होत होते. कलम ३७० मध्ये तीन उप-कलमे होती. त्यातील आपल्या चच्रेच्या दृष्टीने महत्त्वाची उपकलमे दोन : ३७० (१)(ड) व ३७० (४).\nकलम ३७० (१)(ड) म्हणते, भारताचे राष्ट्रपती भारतीय राज्यघटनेची ३७० व्यतिरिक्त इतरही कलमे काश्मीरला लागू करू शकतील. पण त्यासाठी काश्मीरच्या विधानसभेची संमती आवश्यक राहील.\nकलम ३७० (३) म्हणते, भारताचे राष्ट्रपती कलम ३७० रद्द अथवा दुरुस्त करू शकतील. पण त्यासाठी जम्मू-काश्मीर राज्याच्या घटना समितीची संमती आवश्यक राहील. अडचण अशी होती की, जम्मू-काश्मीर राज्याची विधानसभा भारतीय राज्यघटनेची कलमे राज्याला लागू करू देणार नव्हती आणि राज्याच्या घटना समितीची शिफारस मिळवायची म्हटले तर ती घटना समिती अस्तित्वातच नव्हती. घटना समिती अस्तित्वात असती तरी तिने अशी शिफारस केली असती काय हा पुन्हा वेगळाच प्रश्न. त्यामुळे काश्मीरचा तिढा सहज सुटण्यासारखा नव्हता. पण ही गाठ कुशल शल्यविशारदाच्या कात्रीने कापली आहे. येथे अनेक विधिवेत्त्यांची कुशाग्र बुद्धी खर्ची पडली असावी.\nया कहाणीची सुरुवात २० जून २०१८ पासून करावी लागेल. त्या दिवशी राज्यपालांनी जम्मू-काश्मीर राज्याच्या घटना समितीने कलम ९२ खाली दिलेल्या अधिकारांचा उपयोग करून मेहबूबा मुफ्तीचे सरकार बरखास्त केले आणि राज्यपाल-शासन सुरू केले. त्यापूर्वी बीजेपीने पीडीपीला दिलेला पािठबा काढून घेतला होता आणि कोणताही पक्ष अथवा पक्षांची युती सरकार बनवू शकत नव्हती याची खात्री राज्यपालांनी करून घेतली होती. पण कलम ९२ अंतर्गत राज्यपाल-शासन केवळ सहा महिनेच ठेवता येते. परंतु परिस्थिती सुधारण्याची आशा नव्हती. निवडणुका घेण्याला योग्य वातावरण नव्हते. त्यामुळे ही मुदत पुरी होण्याला एक दिवस उरला असता राज्यपालांच्याच अहवालाच्या आधारे १९ डिसेंबर २०१८ रोजी भारतीय राज्यघटनेच्या कलम ३५६ खाली तेथे राष्ट्रपती-शासन लागू केले. राष्ट्रपती अर्थातच राज्यपालांमार्फतच काम करणार होते. पण जमू-काश्मीरची राज्यघटना वापरून केलेले राज्यपाल-शासन आणि भारतीय राज्यघटना वापरून आणलेले राष्ट्रपती-शासन यात गुणात्मक बदल होत होता. कलम ३५६ खाली जेव्हा विधानसभा बरखास्त होते तेव्हा राष्ट्रपती भारतीय संसदेला राज्याच्या विधानसभेची कामे करण्याचे आदेश देऊ शकतात. त्यामुळे संसदेला आता जम्मू-काश्मीरच्या विधानसभेचा दर्जा प्राप्त होत होता. हे सगळे ‘आपोआप’ झाले होते. संसदच विधानसभा झाल्यावर, संसदेच्या संमतीने कलम ३७० (१)(ड)चा उपयोग करून राष्ट्रपती भारतीय घटनेची अन्य कलमेही जम्मू-काश्मीर राज्याला लागू करू शकत होते. त्यांना विशेष रस कलम ३६७ मध्ये होता. हे कलम राष्ट्रपतींना वैधानिक शब्दांचे अर्थ आणि मर्यादा (स्कोप) ठरवण्याचे अधिकार देते. या अधिकाराचा उपयोग करून राष्ट्रपतींनी या कलमामध्ये एक उपकलम ३६७ (४)(ड) जोडले. या सुधारणेनंतर राष्ट्रपतींनी जम्मू-काश्मीरच्या विधानसभेला जम्मू-काश्मीरच्या घटना समितीचे अधिकार दिले. आता संसदच विधानसभा होती, त्यामुळे ��ंसदेला जम्मू-काश्मीरच्या राज्यघटना समितीचे अधिकार प्राप्त होत होते. एकदा संसदच राज्यघटना समिती झाली की पुढचा मार्ग सुलभ होता. त्याचाच उपयोग करून संसदेने कलम ३७० चे सुळे आणि नख्या काढून ते निष्प्रभ केले आहे.\nहे कलम तात्पुरते आहे, हे भारताच्या घटना समितीलाच मान्य होते. हे रद्द करण्याचा किंवा कायम करण्याचा अधिकार काश्मीरच्या घटना समितीला दिला होता. पण ती आता अस्तित्वात नाही. त्यामुळे काही तज्ज्ञांचे असे मत आहे की, घटना समितीची संमती मागणे ही मृत व्यक्तीची संमती मागण्याप्रमाणे आहे.\nमात्र हा ‘कॉन्स्टिटय़ूशनल क्रायसिस’ (घटनात्मक पेचप्रसंग) आहे. आणि घटनात्मक पेचप्रसंगात राष्ट्रपतींना निर्णयाधिकार आहे. राष्ट्रपती अध्यादेश काढून हे कलम रद्द करू शकतात. कलम ३५ ए हे राष्ट्रपतींच्या आदेशाने घटनेत आले. राष्ट्रपतींना असा अधिकार नाही असे म्हटले तर ३५ए आपोआपच रद्द होते. जर असा अधिकार राष्ट्रपतींना आहे असे मानले तर जे राष्ट्रपतींच्या आदेशाने आले ते त्यांच्या आदेशाने जाऊही शकते. अर्थात, ५ ऑगस्ट रोजी जे झाले ते यापेक्षा खूपच वेगळे आहे. त्याची सविस्तर चर्चा आधीच केली आहे. ५ ऑगस्ट रोजी जे बदल केले गेले ते कितपत कायदेशीर आहे याचा निर्णय न्यायालयातच ठरेल. त्यामुळे न्यायालयाचे प्रश्न न्यायालयावर सोपवून जे प्रश्न उरतात त्याची चर्चा करणे योग्य ठरते.\nप्रशासकीय, राजकीय व मानवी प्रश्न\nपण काश्मीरचे विशेषाधिकार नाकारण्याचा प्रश्न संवैधानिक नसून राजकीय, प्रशासकीय आणि मानवीय आहे असे मानले तर वेगळेच चित्र समोर येते. असले प्रश्न न्यायालयात सुटत नसतात. भारतावर राज्य करण्याचा अधिकार इंग्रजांनी कोणत्या कायद्याने आपल्याकडे घेतला भारताचे तुकडे करण्याचा अधिकार इंग्रजांना कुठल्या न्यायालयाने दिला भारताचे तुकडे करण्याचा अधिकार इंग्रजांना कुठल्या न्यायालयाने दिला मुंबई बेट इंग्रजांना लग्नात आंदण देण्याचा अधिकार पोर्तुगालला कोणी दिला मुंबई बेट इंग्रजांना लग्नात आंदण देण्याचा अधिकार पोर्तुगालला कोणी दिला ईस्ट इंडिया कंपनीला रणजितसिंगच्या साम्राज्यातील काश्मीरचा भाग परस्पर गुलाबसिंगला विकायचा अधिकार कोणत्या कायद्याने मिळाला ईस्ट इंडिया कंपनीला रणजितसिंगच्या साम्राज्यातील काश्मीरचा भाग परस्पर गुलाबसिंगला विकायचा अधिकार कोणत्���ा कायद्याने मिळाला आणि हे सारे अन्यायकारक आहे असे एखाद्याला वाटले तर त्याने या अन्यायाचा प्रतिकार कोणत्या कायद्याने करायचा आणि हे सारे अन्यायकारक आहे असे एखाद्याला वाटले तर त्याने या अन्यायाचा प्रतिकार कोणत्या कायद्याने करायचा हे आणि असले प्रश्न कायद्याने सुटत नसतात. कुतर्क करायचेच ठरवले तर ‘डलहौसीने भारतीय संस्थाने खालसा केली तशीच वल्लभभाईंनी केली’ असा आरोप एखादा आदर्शवादी ( हे आणि असले प्रश्न कायद्याने सुटत नसतात. कुतर्क करायचेच ठरवले तर ‘डलहौसीने भारतीय संस्थाने खालसा केली तशीच वल्लभभाईंनी केली’ असा आरोप एखादा आदर्शवादी () इतिहासकार करू शकतो. पण वरकरणी जरी दोघांच्या कृत्यात समानता असली तरी दोघांच्या उद्देशांत समानता नाही. डलहौसीने भारतीयांना गुलाम करून इंग्रजांची वसाहत स्थापण्यासाठी संस्थाने खालसा केली. वल्लभभाईंनी ती, देशातील सरंजामशाही नष्ट करून, एक समर्थ लोकशाही राष्ट्र निर्माण करण्यासाठी केली. वल्लभभाईंच्या कृत्याचे समर्थन एकाच प्रकारे होऊ शकते : त्यांची कृती समाजाला पुढे नेणारी घटना होती; मागे नेणारी नव्हती. त्याच प्रमाणे, ५ ऑगस्टच्या निर्णयाचे समर्थन एकाच निकषावर होऊ शकते. तो निकष म्हणजे या निर्णयाचा उद्देश काश्मीरमधील आणि भारतामधील जनतेचे भले करण्याचा आहे की बुरे करण्याचा. आणि हा उद्देश जर जनतेची भलाई हा असेल तर मग त्यासाठी कायद्यात, प्रसंगी राज्यघटनेत आणि मुख्यत्वे लोकांच्या विचारप्रणालीत जरूर त्या दुरुस्त्या कराव्या लागतील.\nआता या निकषावर काश्मीरचा विचार केला तर काय दिसते भारतीयांना काश्मीरला आपली वसाहत बनविण्याची इच्छा नाही. वसाहतवादी लोक वसाहतीवर पसा खर्च करत नसतात; वसाहतीचे शोषण करतात. पण आज परिस्थितीत गुणात्मक बिघाड झाला आहे. आजचे काश्मीरचे नेते अतिरेक्यांच्या हातातील बाहुले बनले आहेत. काश्मिरींना स्वातंत्र्य हवे आहे असे म्हटले जाते. स्वातंत्र्याची मागणी संदर्भहीन नसते. काश्मीरच्या स्वातंत्र्याची मागणी करणारे कोणत्या गोष्टीसाठी स्वातंत्र्य मागत आहेत भारतीयांना काश्मीरला आपली वसाहत बनविण्याची इच्छा नाही. वसाहतवादी लोक वसाहतीवर पसा खर्च करत नसतात; वसाहतीचे शोषण करतात. पण आज परिस्थितीत गुणात्मक बिघाड झाला आहे. आजचे काश्मीरचे नेते अतिरेक्यांच्या हातातील बाहुले बनले आह���त. काश्मिरींना स्वातंत्र्य हवे आहे असे म्हटले जाते. स्वातंत्र्याची मागणी संदर्भहीन नसते. काश्मीरच्या स्वातंत्र्याची मागणी करणारे कोणत्या गोष्टीसाठी स्वातंत्र्य मागत आहेत अतिरेक्यांना सातव्या शतकातले निजाम-ए-मुस्तफा आणायचे आहे. स्त्रियांना पुन्हा गुलाम करायचे आहे. आपला धर्म न मानणाऱ्यांचा वंशविच्छेद करायचा आहे. आज ते आधुनिक शिक्षण देणाऱ्या शाळांना आगी लावत आहेत. कला, संगीत, चित्रपट यावर बंदी आणत आहेत. स्त्रीशिक्षणाला त्यांचा विरोध आहे. हजारो वर्षे शेजारी असणाऱ्या आपल्याच रक्ताच्या, आपलीच भाषा बोलणाऱ्या लक्षावधी लोकांना त्यांचा धर्म वेगळा आहे म्हणून परागंदा व्हावे लागले आहे. स्वातंत्र्याची प्रत्येक मागणी पुरोगामीच असते असे मानणे अप्रामाणिकपणाचे ठरेल. अमेरिकेत दक्षिणेतील संस्थानांना, ‘काळ्या लोकांना गुलाम करण्याचे स्वातंत्र्य’ हवे होते. अब्राहम लिंकनने ते दिले नाही. त्यासाठी साडेसहा लाख लोकांनी प्राणाची बाजी लावली. उद्देश एकच : गुलामी चालू देणार नाही. देश तोडू देणार नाही. त्या वेळी अमेरिकेची लोकसंख्या तीन कोटी होती हे लक्षात घेतले तर किती मोठी किंमत अमेरिकन जनतेने चुकवली हे लक्षात येईल.\nभारतात आदर्श व्यवस्था आहे असा कुणाचाच दावा नाही. पण भारताच्या राज्यघटनेअंतर्गत स्वायत्तता, एका मर्यादेपर्यंत, सर्वच राज्यांना दिली आहे. काश्मीरलाही ती आहे. चर्चा करून ही मर्यादा आणखीही वाढवता येईल. भारतीय राज्यघटना लोकशाही मानते, भारतीय संस्कृती उदार आहे, आपली संस्कृती वाचवण्यासाठी अनेक देशांतून येथे लोक आले. त्यामुळे काश्मीरच्या जनतेला आपली संस्कृती जपण्यासाठी स्वतंत्र होण्याची गरज नाही. भारताची राज्यघटना त्यासाठी पुरेशी सक्षम आहे. अन्य भारतीयांना असलेले सर्व अधिकार आज काश्मिरींना आहेत. पण सातव्या शतकात जाण्याचा अधिकार कधीही मिळणार नाही.\nसंसदेत ५ ऑगस्ट रोजी जे झाले त्याचा अर्थ एवढाच असेल, तर त्याला कुणाचा विरोध असण्याचे कारण नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nभारतीय अर्थव्यवस्थेबाबत बिल गेट्स यांनी केले मोठे विधान; पहा काय म्हणाले...\nविरोधी बाकावरून सेना संसदेत आक्रमक\nVideo: 'मिर्झापूर २'च्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता\n'पानिपत'मधील 'मर्द मराठा' गाण्याची गायिका आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर\nसलमानसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीवर आली धुणी-भांडी करण्याची वेळ\n'हुड हुड दबंग'ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मीम्स व्हायरल\nVideo : मलायकाचा नेहा धुपियाला चप्पल मारण्याचा प्रयत्न, कारण...\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nमर्यादित षटकांसाठी आक्रमक मयंकचा पर्याय\nतीन दिवसांनंतर राज्यात गारव्यात वाढ\n‘बीकेसी कनेक्टर’मुळे नवी कोंडी\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nचंद्रपूर आणि मुंबई विभाग सर्वाधिक प्रदूषित\nसोनिया गांधी-शरद पवार भेटीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार\nअयोध्या निकालाविरोधात फेरविचार याचिका\n‘मॅरेथॉन’मध्ये सहभागी स्पर्धकांच्या वाहनांची तोडफोड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/10/16/new-teaser-release-of-vidya-shakuntala-devi/", "date_download": "2019-11-17T22:24:39Z", "digest": "sha1:U4SPHCSWYVU5MUVCOJRV67RDHAQQYKYH", "length": 7191, "nlines": 54, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "विद्याच्या 'शकुंतला देवी'चा नवा टीझर रिलीज - Majha Paper", "raw_content": "\nहातावरील ही रेषा देते प्रेमविवाहचे संकेत\nजगातली सर्वात महागडी डिश\nहोंडाची क्लिक स्कूटर चार रंगात आली\nचौकीदार पराठा आणि इलेक्शन थाळीची खवय्यांना भुरळ\nया मॉडेलच्या कमनीय बांध्यावर लाखो फिदा\nजनजागृतीसाठी ही व्यक्ती चालली 35 किलो कचऱ्याने शरीर झाकून 100 किमी\nएटीएममधून बनावट नोट आल्यास \nही हत्तीण वाजवते चक्क ‘माऊथ ऑर्गन’\nइबोलापासून बचाव कसा करावा\nतुमचा आहार असावा तुमच्या रक्तागटाला अनुरूप\nदुचाकी आता सीएनजीवर धावणार\nविद्याच्या ‘शकुंतला देवी’चा नवा टीझर रिलीज\nOctober 16, 2019 , 2:19 pm by माझा पेपर Filed Under: मनोरंजन, व्हिडिओ, सर्वात लोकप्रिय Tagged With: विद्या बालन, शकुंतला देवी\nआता मोठ्या पडद्यावर ‘ह्युमन कॉम्प्युटर’, अशी ओळख असणाऱ्या शकुंतला देवींची कथा उलगडणार आहे. या चित्रपटात शकुंतला देवींची भूमिका विद्या बालन साकारणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवातही झाली आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक काही दिवसांपूर्वीच शेअर करण्यात आला होता. आता या चित्रपटाचा आणखी एक टीझर विद्या बालनने शेअर केला आहे.\nशकुंतला देवी यांना जागतिक गणित दिवसानिमित्त हा टीझर समर्पित करण्यात आला आहे. या टीझरमध्ये ‘गणित अगदी सोप्या पद्धतीने शिकवणारी स्त्री’, ��शा ओळी पाहायला मिळतात. शकुंतला देवींचा अवघड असलेले गणित अगदी बोटावर सोडवण्यात हातखंडा होता. त्यामुळे त्यांना ह्युमन कॉम्प्युटर अशी ओळख मिळाली होती.\nया चित्रपटाचे दिग्दर्शन अनु मेनन हे करत आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. ‘दंगल’ फेम अभिनेत्री सान्या मल्होत्रा देखील यामध्ये भूमिका साकारणार आहे. तिचाही या चित्रपटातील लूक शेअर करण्यात आला आहे. सध्या लंडनमध्ये या चित्रपटाची शूटिंग सुरू आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/depnil-forte-p37112819", "date_download": "2019-11-17T22:57:21Z", "digest": "sha1:TNHZUYTMNLZIZCYBZ5VPGK6STLXUZ57B", "length": 19814, "nlines": 418, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Depnil Forte in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Depnil Forte upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nदवा उपलब्ध नहीं है\nDepnil Forte खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Depnil Forte घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Depnil Forteचा वापर सुरक्षित आहे काय\nDepnil Forte पासून गर्भवती महिलांना मध्यम दुष्परिणाम जाणवू शकतात. तुम्हाला देखील तसेच वाटत असेल, त��� त्याला थांबवा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यावरच पुन्हा सुरु करा.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Depnil Forteचा वापर सुरक्षित आहे काय\nतुम्ही स्तनपान देत असाल तर Depnil Forte घेतल्याने तुम्हाला गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. तुमच्या डॉक्टरांनी ते आवश्यक आहे असे सांगितल्याशिवाय तुम्ही Depnil Forte घेऊ नये.\nDepnil Forteचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nDepnil Forte हे मूत्रपिंड साठी क्वचितच हानिकारक आहे.\nDepnil Forteचा यकृतावरील परिणाम काय आहे\nयकृत वरील Depnil Forte च्या दुष्परिणामाची फारच कमी प्रकरणे आढळली आहेत.\nDepnil Forteचा हृदयावरील परिणाम काय आहे\nहृदय वरील Depnil Forte च्या दुष्परिणामाची फारच कमी प्रकरणे आढळली आहेत.\nDepnil Forte खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Depnil Forte घेऊ नये -\nDepnil Forte हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Depnil Forte सवय लावणारे आहे याचा कोणताही पुरावा नाही आहे.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nDepnil Forte घेतल्यानंतर, तुम्हाला पेंगुळलेले वाटू शकेल. त्यामुळे ही कार्ये करणे सुरक्षित नसेल.\nते सुरक्षित आहे का\nहोय, तुम्ही Depnil Forte केवळ तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतली पाहिजे.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nहोय, Depnil Forte मानसिक विकारांवरील उपचारासाठी उपयुक्त आहे.\nआहार आणि Depnil Forte दरम्यान अभिक्रिया\nतुम्ही आहाराबरोबर Depnil Forte घेऊ शकता.\nअल्कोहोल आणि Depnil Forte दरम्यान अभिक्रिया\nDepnil Forte सोबत अल्कोहोल घेणे धोकादायक ठरू शकते.\nDepnil Forte के लिए सारे विकल्प देखें\n0 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Depnil Forte घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Depnil Forte याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Depnil Forte च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Depnil Forte चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Depnil Forte चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nलखनऊ में दांतों के डॉक्टर\nलखनऊ में सामान्य चिकित्सक\nलखनऊ में हृदय रोग विशेषज्ञ\nलखनऊ में स्त्री रोग विशेषज्ञ\nलखनऊ में त्वचा रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मूत्र रोग विशेषज्ञ\nलखनऊ में आंखों के डॉक्टर\nलखनऊ में योन रोग विशेषज्ञ\nदिल्ली में दांतों के डॉक्टर\nदिल्ली में सामान्य चिकित्सक\nदिल्ली में हृदय रोग विशेषज्ञ\nदिल्ली में स्त्री रोग विशेषज्ञ\nदिल्ली में त्वचा रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मूत्र रोग विशेषज्ञ\nदिल्ली में आंखों के डॉक्टर\nदिल्ली में योन रोग विशेषज्ञ\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/admiral-l-ramdas", "date_download": "2019-11-17T22:36:20Z", "digest": "sha1:MRVAZDLGUZV43NNCHXBN3WOKYF6ETKAZ", "length": 5917, "nlines": 99, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Admiral L Ramdas Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nशासकीय योजनांच्या नावाखाली वयोवृद्ध महिलांची फसवणूक, महिलेला अटक\nशिवसेना आणि काँग्रेसच्या बैठकीची तारीख ठरली, महाआघाडीच्या फॉर्म्युलावर अंतिम चर्चा\nएनडीएतून बाहेर पडल्याची खंत नाही, उलट आनंद : विनायक राऊत\nसैन्य कुणाची खासगी शक्ती नाही, माजी नौदल प्रमुखांनी मुख्यमंत्री आदित्यनाथांना सुनावले\nलखनौ : माजी नौदल प्रमुख अॅडमिरल एल. रामदास यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना खडे बोल सुनावले आहेत. सैन्य कुणाची खासगी शक्ती नाही आणि त्याचा कोणत्या\nशासकीय योजनांच्या नावाखाली वयोवृद्ध महिलांची फसवणूक, महिलेला अटक\nशिवसेना आणि काँग्रेसच्या बैठकीची तारीख ठरली, महाआघाडीच्या फॉर्म्युलावर अंतिम चर्चा\nएनडीएतून बाहेर पडल्याची खंत नाही, उलट आनंद : विनायक राऊत\nप्रेम प्रकरणा���ून खुनाच्या घटनेत 28 टक्क्यांनी वाढ, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर\nपुण्यातील बैठकीनंतर शरद पवार आणि सोनिया गांधीच्या भेटीची तारीख ठरली\nशासकीय योजनांच्या नावाखाली वयोवृद्ध महिलांची फसवणूक, महिलेला अटक\nशिवसेना आणि काँग्रेसच्या बैठकीची तारीख ठरली, महाआघाडीच्या फॉर्म्युलावर अंतिम चर्चा\nएनडीएतून बाहेर पडल्याची खंत नाही, उलट आनंद : विनायक राऊत\nप्रेम प्रकरणातून खुनाच्या घटनेत 28 टक्क्यांनी वाढ, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर\nआमचं उद्दिष्ट सरकार आणणं किंवा कुठल्या व्यक्तीला मुख्यमंत्री करणं नाही : नितीन गडकरी\nपुण्याचा पुढील महापौर कोण\nराजसाहेब हाताला मुंग्या चावल्या का विद्यार्थिनीच्या प्रश्नावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया\nअयोध्येचा निकाल ऐकण्यासाठी आज बाळासाहेब हवे होते : राज ठाकरे\nशिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे एकत्रित फोटो, पुण्यात बॅनरबाजी\nकाँग्रेस आमदार विश्वजीत कदम पुण्यात कार अपघातातून थोडक्यात बचावले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/archana-puran-singh-might-be-replacing-navjot-singh-sidhu-on-the-kapil-sharma-show-for-his-recent-remarks-on-the-pulwama-attack/articleshow/68032713.cms", "date_download": "2019-11-17T22:27:24Z", "digest": "sha1:CPZJQAZ2LP3VOEJHBF6R6L7S2A2REQH2", "length": 13300, "nlines": 158, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "नवजोत सिंह सिद्धू: navjot singh sidhu: कपिलच्या शोमध्ये सिद्धूऐवजी अर्चना पुरण सिंहची वर्णी?", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nnavjot singh sidhu: कपिलच्या शोमध्ये सिद्धूऐवजी अर्चना पुरण सिंहची वर्णी\nपुलवामा हल्ल्यानंतर सोशल मीडियावर माजी क्रिकेटपटू, काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर सडकून टीका करण्यात आली. 'द कपिल शर्मा शो'मधूनदेखील त्यांची हकालपट्टी केली. नवज्योत सिंग सिद्धू यांच्या जागी अर्चना पुरण सिंह यांची वर्णी लागल्याची चर्चा आहे.\nnavjot singh sidhu: कपिलच्या शोमध्ये सिद्धूऐवजी अर्चना पुरण सिंहची वर्णी\nपुलवामा हल्ल्यानंतर सोशल मीडियावर माजी क्रिकेटपटू, काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर सडकून टीका करण्यात आली. 'द कपिल शर्मा शो' मधूनदेखील त्यांची हकालपट्टी झाली. नवज्योत सिंग सिद्धू यांच्या जागी शोमध्ये अर्चना पुरण सिंह यांची वर्णी लागल्याची चर्चा आहे.\nपुलवामा हल्ल्यानंतर निषेध करून दोषींना शिक्षे��ी मागणी सिद्धू यांनी केली. शिवाय, पाकिस्तानसोबत चर्चा करण्याची भूमिकादेखील सिद्धू यांनी मांडली होती. याच भूमिकेवरुन त्यांना सोशल मीडियावर लक्ष्य करण्यात आले. सोनी वाहिनीवरील 'द कपिल शर्मा शो'मधून सिद्धू यांना हटवण्याची मागणी नेटकऱ्यांनी केली. अर्चना पुरण सिंह यांनी सिद्धू यांच्या अनुपस्थितीत पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दोन एपिसोड्स यापूर्वी शूट केले होते. याबाबत अर्चना सांगतात, 'सिद्धू काही कामानिमित्त शोसाठी उपस्थित राहू शकणार नसल्याने ९ आणि १३ फेब्रुवारीच्या एपिसोडसाठी मला आमंत्रित करण्यात आलं. परंतु, सिद्धू यांच्या जागी मला अधिकृतरित्या ही जबाबदारी देण्याबाबत कोणीही माझ्याशी अद्याप काहीही बोललं नाही. जर, प्रॉडक्शन हाऊसकडून खरचं माझ्यासमोर असा प्रस्ताव मांडला गेला तर मी त्यावेळी विचार करून योग्य तो निर्णय घेईन.'\nदरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चॅनलने सिद्धूला कायमस्वरूपी शोमधून हटवण्याचे आदेश दिले आहेत. सिद्धूच्या जागी आता अर्चना पुरण सिंह यांच्या नावाची चर्चा आहे. अर्चना यांच्याशी औपचारिक बोलणी झाल्यावर शूटिंगला सुरुवात होईल.\nगायिका गीता माळी यांची शेवटची फेसबुक पोस्ट व्हायरल\nलग्नाच्या वाढदिवशी सोनाली बेंद्रे भावुक; पतीचे मानले आभार\nराष्ट्रपती राजवटीवर रितेश देशमुखचे मत, म्हणाला...\n'राम'नामाचा टॉप; वाणी कपूरवर भडकले फॅन्स\n प्रवीण तरडेसाठी १२७ केक\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nसैफ अली खानच्या लूकची चर्चा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nnavjot singh sidhu: कपिलच्या शोमध्ये सिद्धूऐवजी अर्चना पुरण सिंह...\nayushmann khurrana: शहिदांसाठी कविता लिहून आयुष्यमान खुरानाने वा...\nSairat: 'सैराट'ची आता बनणार मालिका\nShabana Azmi: 'देव,तुझं भलं करो कंगना'; शबाना आझमींचं टीकेला प्र...\nuri team: 'उरी'च्या टीमची शहिदांच्या कुटुंबीयांना १ कोटींची मदत...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/the-hashtag-today-modi_transfer-trend-on-twitter/", "date_download": "2019-11-17T22:25:52Z", "digest": "sha1:UBJYZZJV3PENOUPZFU4AJZUTRZCHPQQ6", "length": 9725, "nlines": 158, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "” #मोदी_परत_जा’ हॅशटॅग ट्‌विटरवर ट्रेण्ड | Dainik Prabhat", "raw_content": "\n” #मोदी_परत_जा’ हॅशटॅग ट्‌विटरवर ट्रेण्ड\nमुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विधानसभा निवडणुकीसाठी आज पहिला प्रचार दौरा पार पडला. मात्र ट्‌विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रचंड विरोध पाहायला मिळत आहे. “#मोदी_परत_जा’ हा हॅशटॅग ट्‌विटरवर देशभरात ट्रेण्ड होत आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात येऊनही कलम 370, चांद्रयान, पाकिस्तान अशा मुद्द्यांवर बोलत आहेत. मात्र शेतकरी, पूर, नोटबंदी, जीएसटी, बरोजगारी, आर्थिक मंदी, अर्थव्यवस्था अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर शब्दही काढत नाहीत, असा नेटकऱ्यांचा आरोप आहे. #मोदी_परत_जा हा हॅशटॅग वापरुन जवळपास 31 हजारहून अधिक ट्‌वीट आतापर्यंत करण्यात आले आहेत.\nराज्यात कोल्हापूर, सांगली, सातारा आणि राज्यातील इतर भागात आलेल्या पूर परिस्थितीनंतर सरकारच्या भूमिकेवरुनही अनेक युजर्सने रोष व्यक्त केला आहे. पुरामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे होते, असा सवाल युजर्स विचारत आहेत.\nराज्यातील शेतकरी आत्महत्यांवर मोदी का बोलत नाहीत. केंद्र सरकारला शेतकऱ्यांपेक्षा काश्‍मीर मुद्दा महत्त्वाचा आहे, असेही नेटिझन्स म्हणत आहेत. दुसरीकडे, भाजपनेही मोदी परत जा या हॅशटॅगला जोरदार उत्तर देत ‘MahaMandateWithModi’ हा हॅशटॅग ट्रेण्ड केला आहे. याद्वारे सरकारने केलेली कामे सांगत विरोधकांवर पलटवार केला आहे.\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nराजनाथ सिंग आणि डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथं द्विपक्षीय चर्चा\nइसिसशी लागेबांधे असणाऱ्या जर्मन महिलेला अटक\nकोल्हापूरातील ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली\nबिल गेट्‌स कडून बिहार सरकारचे कौतुक\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nदीपिका पादुकोणने कापल्या रणवीर सिंगच्या मिशा; व्हिडीओ व्हायरल\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nनगरमध्ये तापमानाचा नीचांक; राज्यभरात थंडीचे आगमन\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/india-china-co-operation-for-the-development-of-the-rail-687178/", "date_download": "2019-11-18T00:27:35Z", "digest": "sha1:2P22H2A2F775DKWBF2SVYBJX5XVK2K2Z", "length": 12752, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "रेल्वेच्या विकासासाठी भारत-चीन सहकार्य | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंत्री उचलण्यासाठी गेलेल्या चिमुरडीला चिरडले\nशेतकऱ्याची आत्महत्या, मृतदेह जिल्हा कचेरीवर\nदहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान - मोदी\nउधळपट्टी केल्यास तिप्पट पाणीपट्टी\nविद्यार्थ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ\nरेल्वेच्या विकासासाठी भारत-चीन सहकार्य\nरेल्वेच्या विकासासाठी भारत-चीन सहकार्य\nचीनचे अध्यक्ष झि जिनपिंग यांच्या सप्टेंबर महिन्यातील भारत दौऱ्यात उभय देशांमध्ये रेल्वेसंदर्भात सहकार्याचा करार होण्याची शक्यता असल्याची माहिती चिनी वकिलातीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.\nचीनचे अध्यक्ष झि जिनपिंग यांच्या सप्टेंबर महिन्यातील भारत दौऱ्यात उभय देशांमध्ये रेल्वेसंदर्भात सहकार्याचा करार होण्याची शक्यता असल्याची माहिती चिनी वकिलातीतील एका वरिष्ठ अधि���ाऱ्याने दिली.\nभारतीय रेल्वेमध्ये बांधकाम आणि देशभर पसरलेल्या रेल्वे यंत्रणेची देखभाल या क्षेत्रात सहकार्य करण्याची शक्यता तपासण्यासाठी चीनने एक पथक यापूर्वीच भारतात पाठवले होते. चीनचे अध्यक्ष सप्टेंबरमध्ये भारतात येतील, त्यावेळी रेल्वे क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार होण्याची शक्यता आहे, असे चीनचे भारतातील वाणिज्यदूत जनरल लियू यूफा यांनी ‘सीआयआय’च्या कार्यक्रमादरम्यान सांगितले.\nगेल्या वर्षी चीनच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने भारताला भेट देऊन या संदर्भात चर्चा केली. त्यांच्या या भेटीत सध्याच्या रेल्वे मार्गावर रेल्वेगाडय़ांची गती वाढवणे, अवजड मालाच्या वाहतुकीबाबत प्रशिक्षण आणि रेल्वे स्थानकांचा विकास आदींवर चर्चा झाली.\nकालबाह्य झालेल्या रेल्वे यंत्रणेची देखभाल करण्यात काय त्रास होतो, याचा चीनने पुरेपूर अनुभव घेतलेला आहे. ज्या चीनमध्ये रेल्वे गाडय़ा ताशी ९० किलोमीटर या गतीने सुरू झाल्या, त्याच देशात एका तासाला तीनशे किलोमीटर इतक्या वेगाचा पल्ला गाठणाऱ्या ‘बुलेट ट्रेन्स’चे देशव्यापी जाळे पसरले आहे. त्यामुळे चीनच्या या क्षेत्रातील अनुभवाचा फायदा घेण्यासाठी भारत चीनचा ‘टेस्टिंग ग्राऊंड’ म्हणून विचार करू शकतो, असे यूफा म्हणाले. याशिवाय, भारतभरात पसरलेल्या रेल्वेच्या सध्याच्या यंत्रणेची दुरुस्ती (ओव्हरहॉल) करण्याच्या क्षेत्रात सहकार्य करण्याबाबत, तसेच अतिजलद रेल्वेगाडी सुरू करण्याबाबतही दोन्ही देश आराखडा तयार करू शकतात असे मत त्यांनी नोंदवले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n‘तेजस एक्स्प्रेस’मध्ये लवकरच दिसणार रेल हॉस्टेस\nसोलापूरजवळ ताशी १०० किमीने पळणारी ‘हुसेनसागर’ वेळीच थांबल्याने दुर्घटना टळली\nविजय हजारे चषक : मुंबईची विजयाची हॅटट्रिक, पृथ्वी शॉ-श्रेयस अय्यरची शतकं\nRailway Online Exam 2018 : परिक्षार्थी विद्यार्थांसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या\nरेल्वेच्या ई-तिकीट विमा योजनेतून कंपन्यांनी कमावले ३७.१४ कोटी तर भरपाई दिली फक्त ४.३४ कोटी रूपये\nVideo: 'मिर्झापूर २'च्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता\n'पानिपत'मधील 'मर्द मराठा' गाण्याची गायिका आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर\nसलमानसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीवर आली धुणी-भांडी करण्याची वेळ\n'हुड हुड दबंग'ची नेटकऱ्यांनी ��डवली खिल्ली, मीम्स व्हायरल\nVideo : मलायकाचा नेहा धुपियाला चप्पल मारण्याचा प्रयत्न, कारण...\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nमर्यादित षटकांसाठी आक्रमक मयंकचा पर्याय\nतीन दिवसांनंतर राज्यात गारव्यात वाढ\n‘बीकेसी कनेक्टर’मुळे नवी कोंडी\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nचंद्रपूर आणि मुंबई विभाग सर्वाधिक प्रदूषित\nसोनिया गांधी-शरद पवार भेटीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार\nअयोध्या निकालाविरोधात फेरविचार याचिका\n‘मॅरेथॉन’मध्ये सहभागी स्पर्धकांच्या वाहनांची तोडफोड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F/20", "date_download": "2019-11-17T23:32:39Z", "digest": "sha1:3PIBDBQ5BR3LFDHDIHOGYMAWTCUDIAMQ", "length": 29415, "nlines": 307, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "कसोटी क्रिकेट: Latest कसोटी क्रिकेट News & Updates,कसोटी क्रिकेट Photos & Images, कसोटी क्रिकेट Videos | Maharashtra Times - Page 20", "raw_content": "\n'त्या' उमेदवाराला पुन्हा नगरसेवकपद कसे\nमुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंत...\n‘माझ्या मुलाच्या भविष्याचे काय\n१५० वादग्रस्त पोस्ट ब्लॉक\nन्यायमूर्ती शरद बोबडे यांचा शपथविधी आज\nआजपासून हिवाळी अधिवेशन; नागरिकत्व विधेयक प...\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nपोपचा कौटुंबिक जिव्हाळ्यावर भर\nगोटबाया राजपक्षे श्रीलंकेचे नवे अध्यक्ष\nश्रीलंकेत राजपक्षे विजयी, भारतावर काय परिण...\nभारतीय विमान संकटात; पाकने केली मदत\nश्रीलंकेत राजपक्षे यांचेपारडे जड\nएअर इंडिया विक्रीसाठीमार्च २०२०चे उद्दिष्ट\nदरमहा किमान पेन्शन७५०० करण्याची मागणी\nएअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत वि...\n'मुंबई इंडियन्स'मधून युवराजसह १२ खेळाडू करारमुक्त\nभावाचा फटकार नाकावर,खेळाडू रक्तबंबाळ\nमैदानात घुसलेल्या चाहत्याला विराटने वाचवलं...\nमयांक अग्रवाल, शमीची कसोटी क्रमवारीत झेप\nक्रिकेटपासून दूर असलेला धोनी 'या' खेळात व्...\nटी-२०: पृथ्वी शॉचे बंदीनंतर अर्धशतकी कमबॅक...\nआयुष्मानचा 'बाला' लवकरच १०० कोटी क्लबमध्ये\nविश्रांतीचा सल्ला असूनही १८ तास काम करतात ...\nतीन उकडलेल्या अंड्यांचं बिल झालं १ हजार ६७...\nगणितज्ञ वशिष्ठ यांचे निधन; हृतिक रोशननं व्...\nवर मराठी कलाकारांचे स्पष्टी...\n'सायना'च्या शूटिंगदरम्यान परिणीती चोप्रा ज...\nनव्या जोमानं करा सुरुवात\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nपोस्ट खात्यात ५ हजार जागांची भरती सुरू\nकरिअर, मातृत्व आणि मी\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nकरिअर, मातृत्व आणि मी\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी..\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान ..\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षका..\nकर्नाटकातील रायचूरमध्ये दिवसा उजे..\nमॉर्निंग वॉकसाठी गेला; कारने उडवले\nकुसल मेंडिस आणि धनंजय डिसिल्वा यांच्या त्रिशतकी भागीदारीच्या जोरावर श्रीलंकेने मालिकेतील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात बांगलादेशला पहिल्या डावात चोख प्रत्युत्तर दिले.\nतिसऱ्या कसोटीत बुमराह, भुवनेश्वरची चमक\nजसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वरकुमारच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने मालिकेतील तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात १९४ धावांत रोखण्यात यश मिळवले. त्यामुळे यजमान दक्षिण आफ्रिकेला अवघ्या सात धावांची आघाडी घेता आली.\nभारताला १८७ धावांत रोखले\nदक्षिण आफ्रिकेतील पहिल्या दोन कसोटीतील पराभवांमुळे मालिका गमावल्यानंतरही तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताची डळमळीत फलंदाजी पुन्हा पाहायला मिळाली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या तिसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताला कशीबशी १८७ धावापर्यंत मजल मारता आली.\nभारतासमोर नामुष्की टाळण्याचे आव्हान\nसलग दोन पराभव... संघ निवडीवरून होणारी टीका... फलंदाजांची हाराकिरी... क्षेत्ररक्षणातील चुका... या पार्श्वभूमीवर भारतीय संघ आजपासून (बुधवार) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याला सामोरा जाणार आहे.\nचेंडूबाबतचा 'तो' आरोप स्टीव्ह स्मिथने फेटाळला\nइंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत चेंडूला चकाकी आणण्यासाठी लीप बामचा वापर केला असल्याचा आरोप ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने फेटाळून लावला. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या कसोटीत १६ धावांनी पराभूत केले आणि वन-डे मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली.\nरहाणे, भुवीला वगळणे लांछनास्पद : प्रभाकरांची टीका\nरहाणे, भुवीला वगळणे लांछनास्पद���नोज प्रभाकर यांचे मतवृत्तसंस्था, कोलकातादक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट मालिकेतील सामन्यांसाठी ...\nविराट कोहलीच्या नावावर आणखी एक विक्रम\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहलीने ९०० गुणांचा टप्पा पूर्ण केला आहे. असा पराक्रम करणारा कोहली हा सुनील गावसकर यांच्यानंतरचा केवळ दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.\nसेंच्युरियन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना आजपासून (शनिवार) येथील सुपरस्पोर्टस पार्कमधील मैदानावर सुरू होणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत ०-१ असा पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघासमोर हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचे आव्हान आहे. त्याचवेळी यजमान दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसरा सामना जिंकून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेण्यास उत्सुक असेल.\nभारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याला येत्या शनिवारपासून सुरुवात होत आहे. पहिल्या केपटाउन कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांचा सामना करताना भारतीय फलंदाजांची त्रेधातिरपीट उडाली होती. या चुकांमधून धडा घेतला नाही, तर अशीच स्थिती सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्टस पार्कच्या स्टेडियममध्येही बघायला मिळणार आहे. कारण येथील खेळपट्टीही चेंडूला अधिक उसळी मिळणारी, अधिक वेगवान असणार आहे.\nऑस्ट्रेलियाचा ४-० ने ‘अॅशेस’ विजय\nपॅट कमिन्सच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने अॅशेस कसोटी क्रिकेट मालिकेतील पाचव्या सामन्यात अखेरच्या दिवशी इंग्लंडचा दुसरा डाव १८० धावांत संपवून एक डाव आणि १२३ धावांनी विजय साकारला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांची ही मालिका ४-० अशी एकतर्फी जिंकली.\nभारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करून दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या डावात १३० धावांत रोखण्यात यश मिळवले होते.\nकर्णधार जो रूट आणि डेव्हिड मलान यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पाहुण्या इंग्लंडने अॅशेस मालिकेतील अखेरच्या सिडनी कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवसअखेर ५ बाद २३३ धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पॅट कमिन्सने दहाव्याच षटकात मार्क स्टोनमनला बाद करत इंग्लंडला पहिला धक्का दिला. कमिन्सने स्टोनमनला यष्टीरक्षक पेनकरवी झेलबाद केले. त्यानंतर सलामीवीर अॅलस्टर कूकने जेम्स व्हिन्सच्या साथीने इंग्लंडला अर्धशतकी टप्पा पार करून दिली. २९व्या षटकात कमिन्सनेच व्हिन्सला पेनकरवीच झेलबाद केले. त्यापाठोपाठ हेझलवूडने कूकला पायचित केले. पंचांनी अपील फेटाळले होते. मात्र, स्टीव्ह स्मिथने रिव्ह्यू घेतला आणि त्यात कूक पायचित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे इंग्लंडची ३३ व्या षटकात ३ बाद ९५ अशी स्थिती झाली होती.\nद. आफ्रिका संघ; मॉरिस परतला\nभारताविरुद्धच्या आगामी कसोटी क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेचा १५ खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला. झिम्बाब्वेविरुद्धचा कसोटी सामना खेळू न शकलेला आफ्रिकेचा कर्णधार फाफ डुप्लेसिस भारताविरुद्धच्या मालिकेसाठी संघात परतला असून अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिसनेही दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन केले आहे.\nअॅलिस्टर कूकचे विक्रमी द्विशतक\nअॅलिस्टर कूकच्या विक्रमी द्विशतकाच्या जोरावर इंग्लंडने अॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या दिवसअखेर ९ बाद ४९१ धावांपर्यंत मजल मारल्यामुळे इंग्लंडचे पारडे या कसोटीत जड झाले आहे. इंग्लंडकडे आता १६४ धावांची आघाडी आहे. कूक ४०९ चेंडूंत २७ चौकारांसह २४४ धावांवर खेळत आहे.\nकाहीही सिद्ध करायचे नाही\nदक्षिण आफ्रिकेच्या आव्हानात्मक दौऱ्यासाठी भारताचा क्रिकेट संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आज रवाना होणार आहे. पण या दौऱ्यात आम्हाला काहीही सिद्ध करून दाखवायचे नाही.\nइंग्लंडच्या अॅलिस्टर कूकची शतकाची प्रतिक्षा अखेर संपली. त्याच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने अॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात २ बाद १९२ धावा करून ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्युत्तर दिले.\nडेव्हिड वॉर्नरचे शानदार शतक\nडेव्हिड वॉर्नरचे शतक आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडविरुद्ध पहिल्या दिवसअखेर ३ बाद २४४ अशी संयमी सुरुवात केली.\nधोनीच्या टीकाकारांना रवी शास्त्रींनी फटकारले\nवय आणि फिटनेसवरून भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर टीका करणाऱ्यांना प्रशिक्षक रवी श���स्त्री यांनी फटकारले आहे. धोनी ३६ वर्षांचा आहे; पण १० वर्षांनी लहान असलेल्या खेळाडूंपेक्षाही तो चपळ आणि तंदुरुस्त आहे, असे ते म्हणाले.\nजोश हेझलवूडच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने सोमवारी अॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये इंग्लंडवर एक डाव आणि ४१ धावांनी विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.\nशतकाच्या उंबरठ्यावर असलेला कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उस्मान ख्वाजाच्या अर्धशतकामुळे ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात शुक्रवारी पहिल्या डावामध्ये ३ बाद २०३ धावांपर्यंत मजल मारली. तत्पूर्वी, इंग्लंडचा पहिला डाव ४०३ धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाचा संघ अद्याप २०० धावांनी पिछाडीवर आहे.\nउद्यापासून संसदेचं अधिवेशन; मंदीवरून केंद्राची घेरेबंदी\n'मुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम'\nअयोध्येचा निकाल: जस्टिस नजीर यांना झेड सुरक्षा\nनक्षलवाद्यांकडे ड्रोन; गोळ्या घालण्याचे आदेश\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nपाऊस देवेंद्रांनाही घेऊन गेला; NCPचा व्हिडिओ\nअयोध्या: मुस्लीम पक्षकारांची पुनर्विचार याचिका\nसेना 'एनडीए'बाहेर; भाजपकडून शिक्कामोर्तब\nभविष्य १५ नोव्हेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/bsf-jawan-killed-another-injured-firing-bangladesh-troops-225449", "date_download": "2019-11-18T00:25:20Z", "digest": "sha1:CKW6KFANKH4WIUJWDBCBFYCZIYBJVATO", "length": 15276, "nlines": 225, "source_domain": "www.esakal.com", "title": "बांगलादेशच्या गोळीबारात 'बीएसएफ' जवान हुतात्मा | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, नोव्हेंबर 18, 2019\nबांगलादेशच्या गोळीबारात 'बीएसएफ' जवान हुतात्मा\nगुरुवार, 17 ऑक्टोबर 2019\nनवी दिल्ली : पश्‍चिम बंगालमधील भारत-बांगलादेश सीमेवेर ध्वजबैठकीदरम्यान बांगलादेशच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान हुतात्मा झाला तर एक जवान जखमी झाला आहे. या घटनेमुळे भारत आणि बांगलादेश यांच्यातील तणाव वाढण्याची चिन्हे आहेत. 'बॉर्डर गार्ड ऑफ बांगलादेश'च्या (बीजीबी) सैनिकांनी हा गोळीबार केला.\nनवी दिल्ली : पश्‍चिम बंगालमधील भारत-बांगलादेश सीमेवेर ध्वजबैठकीदरम्यान बांगलादेशच्या स��निकांनी केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान हुतात्मा झाला तर एक जवान जखमी झाला आहे. या घटनेमुळे भारत आणि बांगलादेश यांच्यातील तणाव वाढण्याची चिन्हे आहेत. 'बॉर्डर गार्ड ऑफ बांगलादेश'च्या (बीजीबी) सैनिकांनी हा गोळीबार केला.\n'बीएसएफ'ने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी तीन भारतीय मच्छिमार येथील पद्मा नदीत मासेमारी करण्यासाठी गेले होते. यावेळी बांगलादेशी सैन्याने त्यांना पकडले. यापैकी दोन मच्छिमारांना सोडून देण्यात आले. हे दोन मच्छिमार काकमरिचार येथील भारतीय लष्कराच्या चौकीवर आले. आणखी एका मच्छिमाराला सोडण्यासाठी बॉर्डर गार्ड ऑफ बांगलादेशकडून (बीजीबी) आणि \"बीएसएफ'च्या जवानांना ध्वजबैठकीसाठी पाचारण करण्यात आले. त्यानुसार, \"बीएसएफ'चे पोस्ट कमांडर पाच जवानांसह बोटीत बसून पद्मा नदीतील बांगलादेशी सीमेनजीक गेले. यावेळी दोन्ही देशांत बैठकही पार पडली. मात्र, \"बीजीबी'ने भारतीय मच्छिमाराला सोडण्यास नकार दिला.\nतसेच \"बीएसएफ'च्या जवानांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. ते पाहिल्यानंतर जवान बोट घेऊन माघारी फिरले. त्यावेळी \"बीजीबी'च्या सय्यद नावाच्या सैनिकाने पाठिमागून गोळीबार केला. यावेळी हेड कॉन्स्टेबल विजयभान सिंह यांच्या डोक्‍यात गोळी लागली, तर बोट चालवणाऱ्या आणखी एका कॉन्स्टेबलच्या हातावर गोळी लागली. या दोघांनाही तातडीने मुर्शिदाबादच्या रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, कॉन्स्टेबल विजयभान सिंह यांना मृत घोषित करण्यात आले.\nया घटनेनंतर भारत-बांगलादेश सीमेवर सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. \"बीएसएफ'चे प्रमुख व्ही. के. जोहरी यांनी \"बीजीबी'चे प्रमुख मेजर जनरल शफीनुल इस्लाम यांच्याबरोबर हॉटलाइनवर चर्चा केली. \"बीजीबी'च्या महासंचलकांनी या प्रकाराची सखोल चौकशी करण्याचे आश्‍वासन दिले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकॅनेडियन पाहुणे (एस. एस. विर्क)\n‘‘तुम्ही त्या कॅनेडियन शिष्टमंडळाच्या सदस्यांना अमृतसर आणि आसपासच्या भागात फिरवून आणाल का म्हणजे त्यांना जे काही सांगितलं गेलं आहे त्यात काहीही तथ्य...\nमंड आणि दहशतवाद (एस.एस. विर्क)\nएक दिवस मी रिबेरोसाहेबांशी मंडविषयी बोललो. ते बेट दहशतवाद्यांच्या दृष्टीनं सुरक्षित आश्रयस्थान बनलं असल्याचं सांगून मी त्यांना मंडवरच्या माझ्या...\nदेशसेवा नव्हे; आर्थिक सुरक्षा महत्त्वाची\nनवी दिल्ली - देशाच्या सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) भरती...\nवर्ल्ड पोलिस गेम्स स्पर्धेत मंदार दिवसेला आठ सुवर्ण\nकोल्हापूर - चेंगडू (चीन) येथे झालेल्या अठराव्या वर्ल्ड पोलिस आणि फायर गेम्स स्पर्धेत आंतरराष्ट्रीय जलतरणपटू मंदार दिवसे याने आठ सुवर्ण,...\nहुतात्मा जवानाच्या पत्नीला दिले घर बांधून, बघा गृहप्रवेशाचा अनोखा व्हिडिओ\nइन्दूर : मध्य प्रदेशातील बेटमा गावात हुतात्मा जवानाच्या पत्नीला गावकऱ्यांनी घर बांधून दिले मात्र त्यानंतर गावकऱ्यांनी आपल्या हाताच्या पायऱ्या करून या...\nकोल्हापूर, सांगलीत पूरग्रस्तांनो, मदतीसाठी येथे साधा संपर्क\nकोल्हापूर : कृष्णा खोऱयात महापुराचे थैमान सुरू आहे. कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या महापुराने कोल्हापूर आणि सांगली ही दक्षिण महाराष्ट्रातील दोन्ही शहरे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sahityasanskruti.com/node/325", "date_download": "2019-11-17T22:15:30Z", "digest": "sha1:PMZWAZRMDQINTIGQZ46XHVF7MVI6TKPB", "length": 64645, "nlines": 160, "source_domain": "www.sahityasanskruti.com", "title": " हुकू- भाग १ | साहित्य संस्कृती", "raw_content": "\nवेळ कमी- वाचनाची हमी\nअंधार पडू लागला. फत्याकडं जमलेली मंडळी आपापल्या घराकडे निघाली. घराघरांत चिमण्या पेटू लागल्या. त्यांचा मिणमिणता उजेड तट्ट्याच्या भोकांतून बाहेर पसरू लागला. कुडकुडायला लावणाऱ्या थंडीत उब घ्यायला शेकोटी पेटवली गेली. रातकिड्यांची कीरकीर सुरू झाली. गावाभोवतालच्या डोंगरात वारं घुमू लागलं. लांब अंतरावरून दऱ्याखोऱ्यातून जंगली श्वापदांचा आवाजही घुमू लागला. गावातील प्रत्येक घरात दबक्या आवाजात कुजबूज सुरू होती.\nफत्याच्या घरी घडलेल्या घटनेनं गावाला जणू वेढून टाकलं होतं. शेकोटी लगतच्या मोडक्या खाटेवर पडून फत्या सुस्कारे सोडत होता, मधूनच डोळयाला लागलेली धार पुसुन घेत होता. शेकोटीभोवती परशा, सोना आणि ठोग्या या तिन्ही भावंडाच्याही डोळयाला धार लागली होती. खाटेजवळच बसलेली फत्याची बायको करमीचा आक्रोश ती भयाण रात्र चिरून टाकत होता. आजवर पोटच्या नऊ अपत्यांचा मृत्यू सोसणाऱ्या करमीची एकुलती एक मुलगी देवाघरी गेली होती. संध्याकाळीच तिला माती दिली गेली होती. त्या दुःखाचा करमीचा आक्रोश थांबण्याची चिन्हं नव्हती. तिच्या आक्रोशामुळं पोरंही आणखी दुःखात जात होती. फत्याला ते सारं घेरून घेत होतं. शेवटी तो म्हणाला,\n“पुरे आता, आवरून घे. पोरांनो तुम्ही पण झोपा आता.”\nअचानक पलीकडल्या ओढयाकडून वाघाची डरकाळी आली. करमीनं फोडलेला हंबरडा तसाच गिळून घेतला. वाघाचं परिसरातलं अस्तित्त्व पुरेसं होतं.\n” फत्यानं शेकोटी विझवायला पोरांना सांगितलं.\nलगबगीनं परशानं शेकोटीत पाणी ओतून शेकोटी विझवली. सोनानं झटकन चिमणी विझवली. लगोलग गावातील मिणमिणत्या चिमण्या आणि शेकोटयाही विझल्या. गाव अंधारात बुडाला.\nवाघ तसाच डरकाळी फोडीत शिवारापलीकडे निघून गेला, अन् गाव निजलं.\nवाघाच्या एका डरकाळीनं काही काळासाठी गावाला दुःख विसरणं भाग पाडलं.\nकोंबडा आरवला. चिमण्या अन् शेकोटया पेटल्या. काही घरातून जात्याची घरघर लागली. जाग आली आणि काही काळासाठी पोटात जाऊन बसलेल्या दुःखानं करमीला घेरलं.\nहुका, टिल्या आणि डोक्या हे तिघे त्याआधीच दातण फिरवत तिथे पोचले होते. ते फत्याच्या कुटुंबाचं सांत्वन करू लागले. “पोर गेली. आपल्या हाती काही नव्हतं. आता ते दुःख मागे टाकून उभं राहिलं पाहिजे,” एवढंच ते सांगू शकत होते.\nकाही वेळातच गाव जमलं. बहुतेकांनी शेकोटीजवळ बसून बिडी पेटविली. तिथं एकही माणूस असा नव्हता की ज्याला फत्याचं दुःख माहिती नव्हतं. लहान वयातच फत्या पोरका झाला होता. शेतजमीन थोरल्या भावानं हिसकावून घेतली होती. नमतं घेत पोटापुरता एक पट्टा त्यानं मिळवला होता. लग्न झालं. तेरा मुलं झाली, त्यातली तीनच वाचली. बाकी आल्या रस्त्यानंच परत गेली होती. फत्याचं हे सगळं दुःख उसळी घेऊन बाहेर येत होतं.\nरडून रडून थकलेली करमी अखेर ओरडली. बऱ्याच काळापासून डोक्यात घर करून बसलेली शंका अखेर तिच्या तोंडून बाहेर आली. तिचा थोरला दीर सत्या. त्याची थोरली सून या सगळ्याच्या मागं आहे असा तिचा समज. ती करणी करत असल्यामुळंच आपला संसार उध्वस्त होतोय हा त्याचा अर्थ.\n“जगू देणार नाही ही...” करमी ओरडली.\nतिच्या सुरात सूर मिळवित तिची सून, परशाची बायको, म्हणाली, “गावो माँ नी जीवाये, नाठणू ओयहें एंवीं.” गाव सोडून जाण्याचा इरादा व्यक्त करणारा तो पहिला उद्गार, त्या दिवशी असा झाला.\nक्षणातच फत्याचाही हुंकार आला. जगण्यासारखं गावात काय राहिलं आता, असं म्हणत त्यानं करमीच्या सुरात सूर मिळवला.\nभाऊबंदकीत अन् नात्यातच कुणाला डाकीण ठरवून प्रश्न सुटणार नाही हे समजूतदारांना कळत होतं. टिल्यादादानं ते समजावण्याचा प्रयतही केला. ‘गाव सोडून काय होणार आहे चांगले दिवस येतील, शांत हो’ असं गावातील मंडळी समजावत होती. फत्याचं कुटुंब मात्र ते समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हतं.\n“कसं जगायचं, तुम्हीच सांगा हा सत्या, शेतीचं तुकडं द्यायला तयार नाही. अन् इकडं दरवर्षी एकेका मुलाचा अंत्यविधी करायचा. त्यावर तुमच्याकडं इलाज आहे का हा सत्या, शेतीचं तुकडं द्यायला तयार नाही. अन् इकडं दरवर्षी एकेका मुलाचा अंत्यविधी करायचा. त्यावर तुमच्याकडं इलाज आहे का” फत्यानं विचारलं, आणि गाव निरुत्तर झाला.\n“मी जातो लटकुव्याला ओमऱ्यादादाकडं. सत्याला पण बघून घेईन आणि त्या डाकीणीचाही समाचार घेईन.”\nफत्या तावातावात बैठकीतून उठला आणि लटकुव्याच्या दिशेने निघून गेला. तोवर सूर्य बराच वर येवून कोवळं ऊन पडलं. गावातील गुर-ढोरं चरायला सोडली गेली. फत्याकडं शेकोटीला जमलेली सर्व मंडळी उठून आपआपल्या घराकडं निघून गेली अन् पुन्हा करमीनं हंबरडा फोडला.\nपूर्वेला गावाचा लटकुवा पाडा. या पाडयावर ओमऱ्यादादाचं एकटं घर. गावात त्याचा दरारा. गावातल्या प्रत्येक लाडीनं, म्हणजेच विवाहितेनं, डोक्यावर पदर घेतला पाहिजे, जेष्ठांचा मान राखला पाहिजे, याबाबतीत आग्रही असणारा आणि प्रसंगी त्यापोटी सजा देणारा ओमऱ्यादादा गावात कुठं दिवसा पीठ दळण्याचा आवाज आला तरी सरळ त्या घरापुढं जाऊन अंगणातून कोंबडा आरवावा तसा आवाज काढायचा आणि विचारायचा, “तुझ्याकडं आता पहाट झाली का म्हणून आता पीठ दळतेय म्हणून आता पीठ दळतेय\nकोणा पुरुषाच्या कडेवर तान्हुलं पोर दिसलं तर हा ओरडायचा, “कारं, याची आई मेली का\nपाडयावर एकाकी घर, डोक्यापाशी डेंगारा घेऊन उघडयावर झोपणारा, बासरीच्या तालसुरावर नाचून दादागिरी करणारा, उंचापुरा, धडधाकट, काहीसा र���गीट, भांडणाचा वचपा काढल्याशिवाय शांत न होणारा, स्वतःच्या हिंमतीवर विश्वास ठेवणारा ओमऱ्यादादा. तो आपल्याला आधार देईल, या आशेवर फत्या तिथं येऊन पोचला होता. महूची फुलं गळण्याचा हंगाम सुरू होणार होता. फुलं गोळा करण्यासाठी बांबूची टोपली विणण्यात ओमऱ्यादादा गर्क होता. फत्याला येताना पाहून ओमऱ्यादादानं त्याचं स्वागत केलं.\nफत्या खालमानेनं बसला. अन् त्यानं सांगायला सुरूवात केली.\n“दादा मला गावात फार काळ दिवस काढता येतील असं वाटत नाही, कोण्या मावलीची नजर लागली कोणास ठाव एका मागून एक करीत घर संपवायला आली. ज्यांहरीं-ज्यांहरीं जांणू च्यांहरीं-च्यांहरीं गोडहान वेह दोरीन बोठ्ठैतलीं...” त्यानं आपल्याच चुलत सुनेविषयीच्या ती चेटूक करत असल्याचा संशय ओमऱ्यापुढं मांडला. “केव्हा घात करील काहीच सांगता येत नाही. कधीपर्यंत जीव वाचवण्याचा प्रयत करू एका मागून एक करीत घर संपवायला आली. ज्यांहरीं-ज्यांहरीं जांणू च्यांहरीं-च्यांहरीं गोडहान वेह दोरीन बोठ्ठैतलीं...” त्यानं आपल्याच चुलत सुनेविषयीच्या ती चेटूक करत असल्याचा संशय ओमऱ्यापुढं मांडला. “केव्हा घात करील काहीच सांगता येत नाही. कधीपर्यंत जीव वाचवण्याचा प्रयत करू कणगीतलं दाणं संपत आलं. उद्याला पोरांना काय घालावं कणगीतलं दाणं संपत आलं. उद्याला पोरांना काय घालावं प्रश्न आहे, आता तुम्हीच बघा ना, कालच या बयेनं पोरीचा घात केला. ती तरी वाचेल असं वाटलं होतं, एकुलती एक होती ती. गावाला विचारावं तर गाव गुमान आहे. सत्याकडं शेत मागावं तं सत्या शेती देत नाही. मरावं का जगावं काहीच कळत नाही.” फत्याच्या डोळयाला धार लागली.\nफत्याला पाण्याचं भांडं देत ओमऱ्याची बायको म्हणाली, “आरं दादा असा रडू नको, नियतीचा हात आहे तो. तू तरी काय करशील, घे हे पाणी.”\nथरथरत्या हातानं पाणी घेत फत्या ते घटाघटा प्याला. इकडं ओमऱ्याची बायको ओमऱ्याला म्हणाली, “कधीपर्यंत यातना भोगेल दादा, त्याला पाडयावर बोलवून घ्या आपल्याबरोबर, तिकडली झाडं तोडून करिल पोटापुरतं, नाहीतरी आपलं घरही एकटंच आहे पाडयावर, तेवढीच सोबत होईल.”\n“तसं कर रं फत्या, गावात जमत नसेल तर ये बिऱ्हाड घेऊन इथं, त्या रांधून घ्यायच्या घरात बिऱ्हाड टाक, आता तू गावात रहायचं नाहीच म्हणतोय तर ये घेऊन बिऱ्हाड. काय ते बघू.” ओमऱ्यादादा फत्याला म्हणाला, “ठीक आहे दादा, येतो उद्याला बिऱ्��ाड घेवून, पोरांच्या मदतीनं झाडं तोडून करीन पोटापुरती शेती थोडीफार.”\nफत्या माघारी फिरणार तोच ओमऱ्या फत्याला म्हणाला, “बघ फत्या, गावात जावून कोणाशी वाद घालू नको, मी आहे इथं, काय ते बऱ्या-वाईटाचं बघून घेईल. बिऱ्हाड तेवढं घेवून ये.” “हो दादा तुझ्या शब्दापुढं मी नाही जाणार, येतो उद्याला पोरा-सोरासह,” म्हणत फत्या गावाकडं मार्गस्थ झाला. “देव बी किती भोगायला लावणार या दादाला.” म्हणत ओमऱ्याची बायको घरात रांधायला निघून गेली. ओमऱ्या पुन्हा खाली मान घालून टोपली विणून घेण्याच्या कामात गर्क झाला. फत्या गावात पोहोचला. गटागटा पाणी पित पोरांना म्हणाला, “पोरांनो उद्याला लटकुव्याला जायचं आहे, दादानं बोलावलंय, काय सामान-सुमान ते बांधाय लागा.”\n“बाबा तेथं घर नाही ना काही नाही कुठं रहायचं\n“देव माणूस आहे तो दादा, रांधून घ्यायचं घर देतो म्हणून सांगितलयं त्यानं,” फत्या परशाला म्हणाला.\n तयारी नाही ना काही नाही.” परशाची बायको भणभणली.\n“एवढं घडलं, पुरं झालं नाही का अजून नाही तरी घरात काय आहे, एकटयानं डोक्यावर धरायचं म्हटलं तरी अपुरं पडेल. घ्यावं प्रत्येकानं डोक्यावर,” फत्यानं सुनेला दटावलं.\nकरमी सुनेला म्हणाली, “जेंहे बगवान करावे तेंहे लाडी जातीज रयहूँ हें” (जसं देव करेल तसं जाऊ.”) एक एक करून सामान-सुमान बांधायला सुरुवात झाली. दिवसभरात आवरायचं ते आवरून झालं.\nअंधार पडला, मिणमिणत्या चिमण्या आणि शेकोटया गावात चमकू लागल्या. तीच रातकिडयाची किरकिर, तोच जंगली श्वापदांचा आवाज, तीच गावातील कुणकुण. त्यात भर होती, फत्या उद्याला गाव सोडून लटकुव्याला जाणार म्हणून, हळूहळू गाव निजले.\nकोंबडा आवरतीपासून गावानं आपआपल्या कामाला सुरुवात केली. फत्याचं कुटुंब गाव सोडण्यासाठी सूर्य उगवण्याची वाट पाहात होतं. सूर्य उगवला. फत्यानं त्याच्याकडच्या एकमेव बैलाला दोरी बांधली. फत्याच्या पोरांनी डोक्यावर बिऱ्हाड घेतलं, करमी अन् तिच्या सुनेनं डोक्यावर एकेक गाठोडं धरलं, गावातल्या दोघा-तिघांनी फत्याला मदतीचा हात देत त्याच्याही डोक्यावर एक बोचकं चढवलं... टोपलीतल्या कोंबडया कुचकुचल्या. फत्याचं कुटुंब गाव सोडून लटकुव्याच्या दिशेनं चालतं झालं. गाव अवाक होऊन बघत होतं, हळहळत होतं, म्हणत होतं. “नाही ऐकलं फत्यानं, शेवटी निघालाच तो लटकुव्याला.” गावातील पोरं फत्याच्या कुटुंबाकडे बघत होती. काही अंतरापर्यंत गावातील ती त्यांच्या सोबतीला होती. गाव बराच वेळ बघ्याच्या भूमिकेत होतं. फत्याचं बिऱ्हाड दूर जात होतं. करमीचा हंबरडा हळूहळू मालवल्यागत क्षीण होत गेला.\nपाडयावर पोहोचल्यावर फत्यानं ओमऱ्यादादाच्या रांधून घ्यायच्या घरात बिऱ्हाड टाकलं. गावापासून मैलभरावरचा डोंगर कुशीतील हा लटकुवापाडा म्हणजे घनदाट जंगल. या पाडयावर आता ओमऱ्याच्या जोडीला फत्याचं कुटुंब आलं. लगतच्या झाडाझुडुपात पोरांच्या मदतीनं फत्याची कुऱ्हाड चालू लागली. पाहता पाहता दीड-दोन एकर शेतजमीन तयार झाली. फत्यानं ती करायला सुरुवात केली. जोडधंदा म्हणून तो बकऱ्या बाळगू लागला. एक-दोन वर्षाच्या कष्टातून फत्यानं स्वतंत्र घर बांधलं. दुष्काळावर मात केली. काही काळानं ओमऱ्या फत्याची अन् पाडयाची साथ सोडून निघून गेला. त्यानंतर ओमऱ्याची पोरं वेस्ता, फेरांग्या, पिदा आणि काल्ला यांच्या सोबत फत्याची वाटचाल सुरू झाली. या सर्वांच्या घरानं पाडयावर आकार धरला. बहुतेकांच्या पोरांची वयात आल्यावर लग्नं होत गेली. संसार उभे राहू लागले.\nसोनाला मिसरूड फुटली आणि फत्याला सोनाचं लग्न करून घ्यावं, असं वाटू लागलं. रिवाजानुसार नातेवाईकांना, भाऊबंदकीला, लगतच्या गावांना बोलावून सोनाचं लग्न पार पाडायचं म्हणजे खर्च बराच येणार होता. फत्याची ती आर्थिक कुवत नव्हती. घर बसल्या सोनाला पोरगी मिळाली तर लग्न खर्च वाचेल अन् आपल्याला आयती सून मिळेल, हा विचार फत्याच्या डोक्यात होत. एके दिवशी त्यानं तसं थोरल्या सुनेला बोलून दाखविलं. फत्याची सून म्हणजेच परशाची बायको मेहली, ती कामाला लागली. सोनासाठी एक-दोन स्थळं पाहिली गेली.\nबुगवाडे येथील ओखाडया हा साधा सरळ माणूस, कोणाच्या अध्यात ना मध्यात, आपण दहा बोलावं, तर हा एक बोलणार; त्याची मुलगी मोचडी, रंगा-रूपानं, चार-चौघांसारखी, तिच्याशी सोनाचं जुळतं का ते पहावं म्हणून फत्याच्या सुनेनं ओखाडयाकडं दोन दिवस फेऱ्या घातल्या. मोचडीला ‘घर बसल्या पाठवून द्यायला’ ओखाड्या तयार झाला. त्याचा अर्थ होता मोचडी फत्याकडे जाईल. आणि तिचं ते जाणं म्हणजेच मोचडी आणि सोनाचं लग्न झालं असं मानलं जाईल. तिसऱ्या दिवशी फत्याची सून मेहली ओखाडयाकडं गेली. ती मोचडीला घेऊनच परतली. फत्यानं घरातल्या बकऱ्या विकल्या, दहेज रकमेची जमवा-जमव केली. आठवड्यानंतर ओखाडया स्वतः फत्याकड�� दहेजची रक्कम घेवून गेला. ‘ना रिती ना रिवाज,' असं सोनाचं लग्न झालं.\nफत्याचा थोरला पोरगा परशा एकत्र कुटूंबातून पुढं विभक्त झाला. त्यानं पाडयावर स्वतंत्र घर उभारलं. परिस्थितीवर मात करीत काबाडकष्ट करत फत्याचं कुटूंब पाडयावर उभारी धरू लागलं. सुख-दुःखाचा, काबाड-कष्टाचा, रूढी-परंपरेचा, रिती-रिवाजाचा सर्व व्यवहार एकमेकांच्या मदतीनं होऊ लागला. पोटाला पुरेसं पिकत नसलं तरी महूची फुलं अन् जंगलातील कंद-मुळाच्या आधारानं दिवस जाऊ लागले.\nज्येष्ठ अमावस्या होती. आभाळ भरून गेलं होतं. वीजा चमकत होत्या. वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळू लागला. शेतीचं नवं वर्ष लागलं. रात्र झाली. पाडयावर मिणमिणत्या चिमण्या पेटल्या, चुली पेटल्या. रात्रीचं जेवण झालं. एक-एक करत पेटलेल्या चुली अन चिमण्या विझल्या. अन नवं वर्ष आधार देईल की नाही हा प्रश्न उदरात घेऊन पाडा निजला.\nपहाटे कोंबडा आरवला, पक्ष्यांची किलबिलाट झाली. एक-एक करत घरं जागी झाली. सूर्य वर आला. शेतीला नवीन वर्ष, पेरणी अन नांगरणी करायला बी-बियाण्यांची अन शेती अवजाराची जमवा-जमव करण्याची तयारी सुरू झाली. अन् त्याचवेळी पाड्यावरच्या फेरांग्याची मुलगी आन्या तापानं फणफणली. पेरणी अन नांगरणी करण्याचं काम बाजूला पडलं. आन्याला बुडव्याकडं दाखवण्यातच दोन-तीन दिवस गेले. ताप कमी होत नव्हता.\nचौथ्या दिवशी आन्याला दवाखान्यात हलवण्याचा निर्णय झाला. झोळीत टाकून तिला भाऊबंदकीनं धडगावला नेलं. धडगावहून शहाद्याला जाण्यासाठी जीप केली गेली. धडगाव-शहादा पंचेचाळीस मैलाचं अंतर, डोंगर-दऱ्याखोऱ्यातील कच्चा रस्ता, शहाद्याला पोहोचायला किमान चार तास लागणार होते. धडगावहून जीप निघाली. नियतीच्या पोटात मात्र वेगळंच दडलं होतं. मैल-दीड मैल जीप जाईपर्यंतच आन्यानं जीव सोडला. जीप माघारी फिरली. पाडा दु:खात बुडाला.\nफेरांग्याची लाडकी पोर ती. तीच राहिली नाही. तापट फेरांग्या या घटनेनं भडकला. त्याचा थोरला भाऊ पिदा. पिदाच्या बायकोनं करणी केली अन आपली आन्या गेली, या संशयानं फेरांग्याच्या डोक्यात घर केलं. आणि त्या दोघांमध्ये खटके उडू लागले.\nआन्याच्या मृत्यूमागं आपल्या बायकोचा हात नाही, असं पिदा वारंवार फेरांग्याला समजावून सांगण्याचा प्रयत करायचा. पण फेरांग्या ते समजून घ्यायचा नाही. आन्याच्या मृत्यूनंतर पंधरवडा उलटला असावा. फेरांग्यानं सकाळीच बा���ली हाणली. अन आरोळी ठोकली. तापट फेरांग्याची ही आरोळी पिदाला हादरवून सोडण्यास पुरेशी होती. उभ्या पाडयाच्याच पोटात धस्स झालं. डेंगारा घेवून फेरांग्या पिदाच्या घरावर धावला. एका-एकी घरावर चालून आलेला हा फेरांग्या, पिदाची बायको जिंगली हात जोडून आडवी झाली. बाईच्या पाठीत फेराग्यानं डेंगारा घातला. पोरांना कुशीत घेऊन जिंगली पाडयावरनं बोंबलत सुटली. साधा सरळ, भांडणापासून दोन हात लांब राहाणाऱ्या पिदानं फेरांग्याला हात जोडले. पण तो काही ऐकण्याच्या मनःस्थितीतच नव्हता. फेरांग्यानं पुन्हा आरोळी ठोकली, अन पिदाच्या पाठीत डेंगारा घातला. जिवाच्या भीतीनं पिदानं घरातून पळ काढला. अन उगवतीला, नाल्याच्या दिशेनं बोंबलत धावला. पिदा धावत नाल्यापर्यंत पोहोचेपर्यंत मागावर असणाऱ्या फेरांग्यानं त्याला गाठलंच. गयावया करीत पिदा फेरांग्याकडे जीवाची भीक मागू लागला. पिदाचा आकांत फेरांग्यावर परिणाम करू शकला नाही. आरोळी ठोकीत, शिव्या घालत कपडे धोपटावेत तसा फेरांग्याने पिदावर हल्ला चढवला. फेरांग्याला टरकून असणारा पाडा, भांडण सोडवायला धावला नाही. अपवाद फक्त फत्याची बायको करमी हिचा. ती भांडण सोडवायला धावली. पण ती पोहोचेपर्यंत डेंगाऱ्याचा मार लागून जखमी झालेला पिदा रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.\n“आता बस झालं रं दादा, बस झालं, आणखीन मारू नको, त्याची लहान पोरं उघडी पडतील,” म्हणत अन फेरांग्याला हात जोडीत करमी रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या पिदावर आडवी झाली. फेरांग्यानं करमीकडं पहात डोळे वटारले. झटापट झाली. त्यात करमीला मार लागला. हतबल करमीनं शेवटी प्रयत सोडून दिला. आणि मग पिदा गतप्राण होईपर्यंत फेरांग्या डेंगारा हाणीत राहिला. पिदा निपचीत झाल्याची खात्री पटल्यावरच त्याचा हात थांबला, आणि पुन्हा एकदा आरोळी ठोकत फेरांग्या माघारी फिरला.\nपाडा अवाक् झाला. भाऊबंदकीनं नाल्यावरून पिदाला झोळीत टाकून घरात आणलं. पिदाची पोरं असहाय झाली. जिंगलीचा आक्रोश सुरू झाला. दोन-अडीच मैलावर धडगाव. पिदाला तिथं झोळीत टाकून नेलं गेलं. दिवस या घटनेत गेला. रात्र झाली. धडगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असताना पिदानं जीव सोडला.\nधडगावच्या पोलिस स्टेशनला रिपोर्ट झाला. फेरांग्याविरुद्ध गुन्हा नोंदवला गेला. धडगावपासून पंचवीस मैल अंतरावर तळोदा, तिथं चिरफाड (पोस्टमॉर्टेम) करण्याची व्यवस्था. डोंगर-दऱ्याखोऱ्यातली पायवाट, वरून पावसानं लावलेली रिपरिप. काकावाडीतील मजुरांच्या मदतीनं विल्ला, हुण्या, आरशा या भाऊबंदकीनं पिदाचं प्रेत झोळीत टाकून तळोद्याला नेलं. त्यात दोन दिवस गेले.\nफेरांग्या फरार झाला. दऱ्याखोऱ्यातून तो पोलिसांना हुलकावणी देत होता, पण दोन दिवसांतच तो सापडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. दोन दिवसांनी पिदाचं पोस्ट मॉर्टेम करून ही मंडळी गावाकडं परतत होती. त्याचवेळी गावाकडून फेरांग्याला हातात बेडया टाकून पोलिस तळोद्याला नेत होते. चांदसैली घाटात त्यांची भेट झाली.\nफेरांग्या त्यांना म्हणाला, “आरं दादा, चूक झाली, शेवटलं एकदा पाहून घ्यावं म्हणतो दादाला, तेव्हा झोळी खाली ठेवा.”\nझोळी खाली ठेवता-ठेवता डोळयात पाणी घेवून विल्ला भणभणला, “तेव्हा कसा रं तुला तुझा दादा दिसला नाही सर्व आवरून झाल्यावर कसा रं तुला तुझा दादा दिसतो सर्व आवरून झाल्यावर कसा रं तुला तुझा दादा दिसतो झालं आता तुझ्या मनासारखं झालं आता तुझ्या मनासारखं\nफेरांग्यानं मान खाली घातली. खाली मान घालूनच त्यानं पिदाच्या तोंडावरून शेवटचा हात फिरवला. फेरांग्याच्या डोळयात पाणी तरळलं. फेरांग्या पोलिसांसह तळोद्याला पोहचला. पाडयावर पिदाची चिता पेटली.\nपाड्याचं जगणं सुरू होतं...\nसूर्य अस्ताला जात होता. पाडयावर गुरं-ढोरं घरात बांधून घ्यायची लगबग सुरू होती. सोना पांगलेल्या बकऱ्या घराकडे हाकीत होता. रात्रीला काय रांधावं म्हणून सोनाची आई विचारमग्न स्थितीत तट्टयाला टेकून बसली होती. अंधार पडायच्या अगोदर पाणी भरून घ्यावं म्हणून दोन्ही सुना मडके घेवून कुव्यावर गेल्या होत्या. परशाच्या पोरांचा बकऱ्या बांधता बांधता कलकलाट सुरू होता. सूर्य मावळला. दोरखंड बनवून घ्यायचं आवरतं घेत फत्या घरालगतच्या आंब्याच्या झाडाखालनं “अंधार पडेल लवकर आवरा” अशा सूचना पोरांना देत होता.\nसोना, हुवऱ्या अन् दोहाण्याच्या मनात दिवसभर चिचवली या गावी लग्नाला जाण्याच्या विचारानं घर केलं होतं. आई-वडिलांना चाहूल लागू न देता त्यांना जायचं होतं. आई-वडिल ओरडतील ही भीती होती. लग्नाला केव्हा व कसं निघावं, हे ठरवण्यासाठी सोनाचे जोडीदार हुवऱ्या अन् दोहाण्या सोनाकडे पोहोचले. त्यांनी घाबरतच सोनाच्या वडिलांना प्रश्न केला.\n“तो काय बकऱ्या घराकडं हाकतोय,” असं ते सांगत होते तोवर सोनाही बकऱ्या हाकीत घराकडं पोहचला. तो म्हणाला, “बोला, केव्हा निघायचं लग्नाला\n“आरं आई ऐकील, ये... ये ईकडं,” म्हणत दोहाण्या अन् हुवऱ्यानं सोनाला घराच्या बाजूला घेतलं अन् कानात कुजबुजले. सोनानं होकाराची मान डोलवली आणि त्यांचे चिचवली या गावी लग्नाच्या कार्यक्रमाला हजेरी लावायचे निश्चित झाले. अंधार पडला... इकडं सोनाच्या आईला या तिघांची चाहूल लागली. नेहमीचा अनुभव असणारी सोनाची आई बडबडली. “आरं या अंधाऱ्या रात्री कुठं लग्नाला गेला बिलात तर बघा परत घरी कसे येता ते बघतेच मी. तुमचं हे नेहमीचं झालंय, अंधाऱ्या रात्री या गावावरनं त्या गावी लग्नाला जाणं. कामाचं काय ते सुधरत नाही तुम्हाला आणि सोना तुला पण सांगून ठेवते. गेलास तर बघ.”\n“अगं आई मी कुठं जातोय त्यांच्या बरोबर उगाच भणभण लावतेय,” सोना म्हणाला.\n“हां, आणखीन काही बोलू नको, सर्व माहितीय मला,” असं म्हणत सोनाची आई पुढल्या कामाला घरात निघून गेली. सोना हळूच आईची अन् बाबाची नजर चुकवून घरातून बाहेर पडला.\nतिघांनी चिचवलीच्या लग्नाला मध्यरात्रीपर्यंत ढोल ताशांच्या गजरात आनंद लुटला. रात्र चढत गेली. थकून तिघं परतीच्या प्रवासाला लागले. बरेच अंतर चालून झाले. अन् अचानक “आऽऽऽऽयीय बाबा” असा किंचाळत सोना झटकन खाली बसून रडू लागला. लगोलग “काय कोऱ्य रा काय कोऱ्य रा” (काय झालं रं काय झालं रं) अशी चौकशी करीत हुवऱ्या अन् दोहाण्या सोनानं जो पाय हातात धरला होता तो अंधारात निरखून पाहिला. पायात ज्वारीचे धस खोलवर रूतले होते. सोनाचा पाय न्याहाळता-न्याहाळता हुवऱ्या उद्गारला... “आयीय बाबा पाय सरळ कर, पाय सरळ कर.” हुवऱ्यानं सोनाच्या उजव्या पायात ज्वारीच्या रोपटयाचं रुतलेल धस खचकन बाहेर काढले. तोच सोना पुन्हा “आऽऽऽऽ यीय बाबा” असा किंकाळला. सोनाच्या पायातून भळाभळा रक्त वाहू लागलं. लगोलग दोहाण्यानं स्वतःच्या रुमालानं सोनाच्या जखमेवर पाटा बांधला अन् सोना उभा राहून लंगडत चालू लागला. चालता चालता म्हणाला,\n“आई आता जीवच घेईल की, नाही म्हणत होती ती, लग्नाला जावू नको म्हणून. पण मी ऐकलं नाही.”\nहुवऱ्या म्हणाला, “आरं आज रात्री घरी जावूच नको तू; माझ्याकडंच झोप.”\nआई-वडिलांची समजूत कशी घालावी त्यांचे बोलणे कसे झेलावे त्यांचे बोलणे कसे झेलावे काय सांगावं या सर्व प्रश्नांवर काही शक्कल लढवत हे तिघे पाडयावर पोहोचले अन् हुवऱ्या���डच निजले.\nसकाळी झाला प्रकार सर्वांना लक्षात आला. गोधडीत स्वतःला लपेटून सोना वेदनेनं विव्हळत होता.\nसोनाच्या आई-बाबांसह सर्व मंडळी हुवऱ्याकडे जमली. सोनाच्या पायाला मोठी जखम झाली होती. सोनाची आई बडबडली. “ऐकतील तेव्हा ना चांगलच सांगत होती मी, सर्व दिवस सारखे नसतात. केव्हा काय घडेल सांगता येत नाही.... पण हा ऐकेल तेव्हा ना चांगलच सांगत होती मी, सर्व दिवस सारखे नसतात. केव्हा काय घडेल सांगता येत नाही.... पण हा ऐकेल तेव्हा ना गेला मराया तिकडं. अन् आता पाय धरुन बसलाय गेला मराया तिकडं. अन् आता पाय धरुन बसलाय” सोनाचा बाबाही ओरडू लागला. पाडयावरली मंडळी, “कसं काय एवढी जखम झालीय, अन् कशाला तडफडले एवढया अंधाऱ्या रात्री मराया तिकडं,” म्हणत हुवऱ्या अन् दोहाण्या या सोनाच्या जोडीदारांना झाडत होते.\nवेस्तानं परशाकडून बागड खोडच्या फांद्या मागवल्या. ते हातावर रगडून सोनाच्या जखमेवर वेस्तानं रस सोडला. अन् त्याचा लगदा तयार करून जखमेवर बांधला.\nतसेच दिवस जात होते, पण सोनाच्या पायाला झालेली जखम बरी होत नव्हती. जखम जास्त पिचत जावून आतापर्यंत पायी चालू शकत असलेल्या सोनाने खाट धरली. अन् फत्याबाबाचं कुटुंब वेगळयाच चिंतेत बुडून गेलं. खाट धरून पडलेला सोना रात्रंदिवस वेदनेने कण्हत असायचा. सोनाला पाहण्यासाठी नातेवाईकांची रीघ लागू लागली. दोन-अडीच महिन्यांनी सोना अन्न, पाणी घेईनासा झाला. जखमेतून दुर्गंधी सुटली. पूर्ण पाडाच चिंतेत पडला. त्याची बायको मोचडी गर्भवती होती. पोटच्या पोराला कुशीत घेऊन ती अवघडलेली सोनाच्या खाटेजवळ तासन् तास बसून रहायची. कशातच तिचं लक्ष नव्हतं. फत्याच्या घरात हळूहळू चुल पेटणं बंद होत गेलं. सोना तर निर्वाणीचंच बोलू लागला.\nफत्याच्या घरावर पुन्हा संकट चालून येत असल्याची चाहूल लागली.\nशेवटचा उपाय म्हणून धडगांवहून डॉक्टरांना आणलं गेलं. तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले. तळोद्याहून औषध आणायला सांगितलं आणि तो निघून गेला. पोस्टमन तळोदा ते धडगांव ये-जा करतो म्हणून औषध आणायचं काम पोस्टमनकडं सोपविलं गेलं. त्यात दोन चार दिवस गेले.\nघराला हातभार लावणारा सोना अंतिम घटका मोजू लागला. सरते शेवटी असह्य होऊन सोनाच्या थोरल्या भावानं पाड्यावरल्या सर्व बायांना आपल्या घरी बोलावून घेतले. सर्व बाया सोनाच्या घरात जमल्या. सोनाच्या ���ाटेभोवती सर्व बाया काहीशा गांगरलेल्या अवस्थेत डोक्याला हात धरून बसून होत्या. सोनाची स्थिती अशी होण्यामागे कुणी तरी आहे, त्या माणसानं वाईट केलं आहे, असं मानून परशा हाती डेंगारा घेऊन दार अडवून बसला. त्यानं बसल्या जागी बाटलीभर दारू ढोसली.\nतळोद्याहून पोस्टमननं आणलेलं औषध सोनानं तोंडात घेतलं. आपल्या पडक्या घराकडे अन् स्वतःच्या पोराला डोळे भरून पाहिलं. पोरांचा सांभाळ कर, असं त्यानं मोचडीला सांगितलं अन् जगाचा निरोप घेतला; आणि पुन्हा फत्याच्या घरात आक्रोश सुरू झाला. फत्याच्या घरातील हा अकरावा मृत्यू.\nसोनाच्या दु:खातच हिवाळा गेला. अन् उन्हाळा लागला. फत्याचा शेवटचा मुलगा ठोग्या, तो लग्नाचा होत आला. उन्हाळा आहे तोपर्यंत ठोग्याचं लग्न एकदाच आवरून घ्यावं, पावसाळा सुरू झाला की जमणार नाही, असा विचार फत्याच्या डोक्यात येवू लागला. आपल्यासारखा साधा सरळ व्याही मिळाला तर बरं म्हणून फत्यानं ठोग्यासाठी स्थळं पहायला सुरुवात केली. एक-दोन ठिकाणी फत्यानं स्थळं पाहिली; पण ती त्याला पसंत पडली नाहीत.\nउमराणीचा पाडवी अगदी साधा सरळ माणूस, कधी कोणाशी भांडण नाही, कोणाशी वाद नाही, रस्त्यानं जाताना पायसुध्दा वाट पाहूनच टाकणारा, उगाच कोणाशी वैर नको, या विचाराचा. त्याची मुलगी पेरवी, रंग-रूपानं चार-चौघांसारखी, ठोग्यासाठी विचारून बघावं म्हणून फत्या पाडवीकडं गेला आणि स्थळ पक्कं करून आला. रिवाजाचा भाग म्हणून ठोग्या पेरवीला पहायला जावून आला. त्याला पेरवी पसंत पडली.\nसोनाचं नुकतच झालेलं निधन, त्या दु:खातून फत्याचं कुटूंब पूर्णपणे बाहेर पडलं नव्हतं. दुखवट्यात असल्यानं ठोग्याचं लग्न साध्या पध्दतीनं करायचं ठरलं. लग्न साध्या पध्दतीनं ठरलं म्हणजे काय तर उमराणीच्या मंडळींनी ठरलेल्या दिवशी पेरवीला फत्याकडं पोहचवून देणं एवढंच. ठरल्या दिवशी उमराणीची मंडळी पेरवीला फत्याकडं पोहोचवून गेली. वाजंत्री नाही, बैठक नाही, गाणी नाही. साध्या रिवाजानं ठोग्याचं असं लग्न झालं. जेवणात ज्वारीच्या डुंडण्या आणि उडदाची डाळ दिली गेली. दहेज रक्कम सातशे रुपये. त्यासाठी फत्यानं घरातल्या सात-आठ बकऱ्या विकल्या, उधार-उसन्याचा आधार घेतला. त्यातून पाचशे रुपये जमले. तेवढीच दहेज रक्कम फत्यानं पाडवीला दिली. दोनशे रुपये राहिलेली दहेज रक्कम मात्र कायमची राहिली.\nसोनाच्या निधनानंतर अबोल झ��लेल्या मोचडीचं कशातच लक्ष लागेना. काय वाढून ठेवलंय देवानं आपल्या वाटयाला याचाच ती विचार करत होती. सोनाच्या आईचं काळीज दगड झालं होतं. चूल पेटवून रांधावं तरी कोणाच्या घशात उतरत नव्हतं. कधी कधी फत्या ओरडायचा, “तुम्ही सर्व त्याच्याबरोबर मरणार की काय एखादं तुकडं तोंडात धरा की, तुम्हाला कोण देव आहे तो समजावील... पोरं आहेत, घरदार आहे, ते तर सांभाळावं लागेल की, रोजचं डोक्याला हात धरला तर कसं होईल एखादं तुकडं तोंडात धरा की, तुम्हाला कोण देव आहे तो समजावील... पोरं आहेत, घरदार आहे, ते तर सांभाळावं लागेल की, रोजचं डोक्याला हात धरला तर कसं होईल” पण ओरडताना त्याच्याही डोळयाला धार लागायची. घराला आधार देणाऱ्या कर्त्या पोराच्या अंत्यविधीनंतर उरावर दगड ठेवून फत्याच्या कुटुंबानं वाटचाल सुरु ठेवली.\nसोना गेल्यानंतर अडीच-तीन महिन्यांनी मोचडीने एका मुलीला जन्म दिला. पहिला मुलगा आणि आताची ही मुलगी यांच्यात रमून भूतकाळ विसरण्याचा प्रयत फत्याचं कुटुंब करत होतं. सोनाची बायको मात्र द्विधा मन:स्थितीत होती. तिची दोन्ही पोरं हळूहळू मोठी होत होती. पोटच्या पोरांना पुढयात घेवून किती दिवस धन्याविना काढायचे लोक काय म्हणतील आणि, दुसरं घर करावं तर या पोटच्या पोरांचं कसं होईल या विचारानं बाईच्या डोक्यात घर केलं होतं. डूमटी गावच्या बिखारीचं आधीच लग्न झालं होतं, तरीही तो हिला नांदवायला तयार होता. तशी खबर करमीची थोरल्या सुनेला म्हणजेच मोचडीच्या जावेला मिळाली; म्हणून एके दिवशी मोचडीला ती म्हणाली,\n“नाहवा लाडी तूबी एखलीज कदराक दिह काडणी, डूमटी बिखरीपाह हाजलज सेतहं, पुऱ्या ते मोटा अयजहत निया.” (“अगं, सुनबाई तू पण किती दिवस एकटी धन्याविना काढशील, डूमटीच्या बिखारीकडं बरं आहे, तिथं जा निघून, पोरांचं काय, होतील मोठे.”) तिचा हा सल्ला मान्य करून एके दिवशी आपल्या उरावर दगड ठेवून मोचडी डूमटीला बिखारीकडं निघून गेली. इकडं फत्या, करमी, ठोग्या अन् ठोग्याची बायको यांच्या आधारानं सोनाची दोन्ही मुलं लहानाची मोठी होऊ लागली.\nठोग्याच्या बायकोला पहिल्या मुलाची चाहूल लागली. या बाईनं उन्हाळयातील काळया रात्री मिणमिणत्या चिमणीच्या उजेडात एका अशक्त पोराला जन्म दिला. जन्मतःच अशक्त असणाऱ्या या तान्हुल्याची भुकेपोटी सतत किरकिर सुरू असायची. दारिद्र्यामुळं अर्धपोटी असलेल्या आईच्या अंग��वर दूध नव्हतं. आपल्या पोटच्या पोरांच्या अंत्यविधीची एक मालिकाच अनुभवणाऱ्या करमीला हे पोर वाचेल याची फारशी खात्री नव्हती. या पोराकडं आईचं अन् करमीचं कायम लक्ष लागून असायचं. बकरी अन् गाईचं दूध पाजून या पोराचं संगोपन सुरू होतं. सटवाई झाल्यागत (अशक्त पोराचं पोट फुगलेलं असतं) किरकिर करणारं हे पोरगं दिवसामागून दिवस करत मोठं होत होतं. पोराला सटवाई झाली म्हणून पारसी नावाच्या बुडव्याकडून मंत्रतंत्राने उपचार केले गेले. बुडव्यानं पोरगं बरं व्हावं, सुदृढ व्हावं म्हणून पोरांच्या अंगावरनं सटवाई उतरविली. उतारा केला, पोराच्या कंबरेला पांढरा दोरा मंतरून बांधला. जगेल अन् तगेल असं कोणालाही वाटत नव्हतं; पण हे पोरगं लहानाचं मोठं होतं गेलं. त्याचं नाव मोहन्या. तो मी. लेखक\nफुले आंबेडकरांमुळेच मी इथवरः नागराज मंजुळे\nदेशातील जातीय सलोखा : महत्त्व, गरज आणि आवश्यकता\nभूमी, अधिग्रहण व कायदा\nअसा साजरा करा -वसुंधरा दिवस\nतू आहेस तरी कोण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://pune.wedding.net/mr/venues/442525/", "date_download": "2019-11-17T23:20:24Z", "digest": "sha1:HOJV6GFRMI5O5V654HNY2BRUZOMS7C7D", "length": 5643, "nlines": 80, "source_domain": "pune.wedding.net", "title": "The Village Rooftop Lounge & Dining - लग्नाचे ठिकाण, पुणे", "raw_content": "\nव्हिडिओग्राफर्स एम्सीज लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट मेंदी अॅकसेसरीज भाड्याने तंबू फोटो बूथ डीजे केटरिंग केक्स इतर\nशाकाहारी थाळी ₹ 450 पासून\nमांसाहारी थाळी ₹ 450 पासून\n3 अंतर्गत जागा 150, 150, 150 लोक\n1 अंतर्गत जागा 200 लोक\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nआढावा फोटो आणि व्हिडिओ 4 चर्चा\nअन्नपदार्थ सेवा शाकाहारी, मांसाहारी\nपेमेंट पद्धती रोकड, बँक ट्रान्सफर, क्रेडिट/डेबिट कार्ड\nविशेष वैशिष्ठ्ये वायफाय / इंटरनेट, स्टेज, प्रोजेक्टर, टीव्ही स्क्रीन्स, बाथरूम, वाद्ये\n50 कार्ससाठी खाजगी पार्किंग\nआपण स्वत: चे मद्य आणू शकत नाही\nलग्नाचा समारंभ लग्नाचे रिसेप्शन मेंदी पार्टी संगीत साखरपुडा बर्थडे पार्टी पार्टी जाहिरात मुलांची पार्टी कॉकटेल डिनर कॉर्पोरेट पार्टी कॉन्फरन्स\nआसन क्षमता 200 व्यक्ती\nजेवणाशिवाय भाड्याने मिळण्याची शक्यता होय\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 450/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 450/व्यक्ती पासून\nआसन क्षमता 150 व्यक्ती\nजेवणाशिवाय भाड्याने मिळण्याची शक्यता होय\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 450/व्यक्त�� पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 450/व्यक्ती पासून\nआसन क्षमता 150 व्यक्ती\nजेवणाशिवाय भाड्याने मिळण्याची शक्यता होय\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 450/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 450/व्यक्ती पासून\nआसन क्षमता 150 व्यक्ती\nजेवणाशिवाय भाड्याने मिळण्याची शक्यता होय\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 450/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 450/व्यक्ती पासून\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,61,600 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kutumbkatta-news/tubers-crops-akp-94-1990360/", "date_download": "2019-11-18T00:21:03Z", "digest": "sha1:5M4U7V5ZXOW3QBCEZWUKPG5OBR6EWKRH", "length": 10610, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Tubers crops akp 94 | वाफ्यामध्ये कंदपिके | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंत्री उचलण्यासाठी गेलेल्या चिमुरडीला चिरडले\nशेतकऱ्याची आत्महत्या, मृतदेह जिल्हा कचेरीवर\nदहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान - मोदी\nउधळपट्टी केल्यास तिप्पट पाणीपट्टी\nविद्यार्थ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ\nपाणी जास्त दिल्यास पाल्याची वाढ जास्त होऊन गाजर लहान राहते.\nशहरशेती : राजेंद्र भट\nगाजर वीतभर रुंद व फूटभर खोल जागेत वाढू शकते. त्याचे दोन प्रकार आहेत.\n१) देशीलाल गाजर – फक्त हिवाळय़ात तयार होते. २) युरोपियन – केशरी रंगाचे, काही ठिकाणी हे वर्षभर होऊ शकते. गाजराला थंड व कोरडे हवामान मानवते. महाराष्ट्रात बहुधा ते नसतेच. गाजराचा कालावधी ७० ते ९० दिवस असतो. पाणी जास्त दिल्यास पाल्याची वाढ जास्त होऊन गाजर लहान राहते. पावसाळा संपल्यावर गाजराचे बी लावावे. पाला वाढवण्यासाठी उष्णता लागते, तर कंद पोसण्यासाठी थंडी आवश्यक असते. म्हणून सप्टेंबर-ऑक्टोबरपासून गाजराचे बी लावण्यास सुरुवात करून दर १५-२० दिवसांनी थोडे थोडे बी लावत जावे. त्यामुळे सातत्याने गाजरे मिळत राहू शकतात. युरोपियन गाजरे उन्हाळय़ातसुद्धा येतात.\nयाचा जमिनीवर पसरणारा वेल असतो. रताळय़ाच्या दोन्ही टोकाच्या भागापासून रोपे करता येतात. कोवळय़ा पानांची भाजी करता येते. वाफ्यावर वेल वाढल्यास वेलीच्या प्रत्येकी पेरातून मुळे येतात. त्यामुळे मूळच्या मुळांची वाढ होत नाही व रताळी तयार होत नाहीत. वेल वाढल्यावर गुंडाळून मागे ठेवावा. वेलाला फुले आली म्हणजे रताळी लागण्यास सुरुवात झाली असे समजावे. एखादे रताळे खोदून त्याची साल खरवडून बघावी. जर त्यातून चीक आला तर रताळे अजून तयार नाही. रताळय़ाचे वेल ३-४ पेरांचे तुकडे नवीन लागवडीसाठी वापरता येतात.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nभारतीय अर्थव्यवस्थेबाबत बिल गेट्स यांनी केले मोठे विधान; पहा काय म्हणाले...\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nVideo: 'मिर्झापूर २'च्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता\n'पानिपत'मधील 'मर्द मराठा' गाण्याची गायिका आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर\nसलमानसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीवर आली धुणी-भांडी करण्याची वेळ\n'हुड हुड दबंग'ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मीम्स व्हायरल\nVideo : मलायकाचा नेहा धुपियाला चप्पल मारण्याचा प्रयत्न, कारण...\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nमर्यादित षटकांसाठी आक्रमक मयंकचा पर्याय\nतीन दिवसांनंतर राज्यात गारव्यात वाढ\n‘बीकेसी कनेक्टर’मुळे नवी कोंडी\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nचंद्रपूर आणि मुंबई विभाग सर्वाधिक प्रदूषित\nसोनिया गांधी-शरद पवार भेटीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार\nअयोध्या निकालाविरोधात फेरविचार याचिका\n‘मॅरेथॉन’मध्ये सहभागी स्पर्धकांच्या वाहनांची तोडफोड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesha-news/gopalkala-1279087/", "date_download": "2019-11-18T00:11:15Z", "digest": "sha1:F62K7QNIQM2W4OFPBLY34ULUNUQGAGZ7", "length": 32900, "nlines": 279, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Gopalkala | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंत्री उचलण्यासाठी गेलेल्या चिमुरडीला चिरडले\nशेतकऱ्याची आत्महत्या, मृतदेह जिल्हा कचेरीवर\nदहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान - मोदी\nउधळपट्टी केल्यास तिप्पट पाणीपट्टी\nविद्यार्थ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ\nगोविंदा आला रे आला…\nगोविंदा आला रे आला…\nअशा लाडक्या कृष्णाचा जन्म साऱ्या भारतभर मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो.\nआध्यात्मिक महत्त्व, भक्तिपूर्ण, सामाजिक रूप, एकतेचा, व्यवस्थापकीय कौशल्य दाखवणारा सण म्हणजे गोपाळकाला. विविध पद्धतींनी जुन्या रुढी, परंपरा जपत हा सण मोठय़ा जल्लोशात साजरा होतो. गोपाळकाला हा श्रीकृष्णाच्या विविधांगी पूर्णावतारी कार्याचे प्रतिनिधित्व करतो.\nकृष्ण अनादी, अनंत विष्णूचा आठवा अवतार. कृष्णजन्म, त्याचे बालपण, त्याची रासलीला, त्याचे तत्त्वज्ञान, त्याचे चरित्र सारेच अद्भुत. कृष्ण हा विष्णूचा एकमेव पूर्णावतार. युगानुयुगे लोकांना कृष्णाच्या अलौकिक व्यक्तिमत्त्वाचे अनेक पलू भुरळ घालत असतात. काहींना त्याचे मनमोहक रूप, रसिकता, मत्र भावते तर काहींना तेज, शौर्य, पराक्रम, धर्य, अपूर्व बुद्धिमत्ता, कुशल राजानितीज्ञत्व, मुत्सद्देगिरी, निस्वार्थीपणा असे गुण आकर्षति करतात. कृष्ण म्हणजेच आकर्षकता.\nअशा लाडक्या कृष्णाचा जन्म साऱ्या भारतभर मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असताना झाला. त्याचे स्मरण ठेवण्यासाठी गोकुळाष्टमीला दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता पाळण्यातील बाळकृष्णाचा जन्म साजरा करतात व मग प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी दहीकाल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात. तसेच हे व्रत केल्याने संतती, संपत्ती यांची प्राप्ती होते, असे सांगितले जाते.\nपारंपरिक पद्धत व महत्त्व\nश्रावण वैद्य अष्टमीस मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी जन्माष्टमीचे व्रत करण्याची प्रथा पडली आहे. हे व्रत पुढीलप्रमाणे केले जाते. सप्तमीच्या दिवशी एकभुक्त राहून अष्टमीला पांढऱ्या तिळाचा कल्क अंगाला लावून स्नान करतात. व्रताचा संकल्प करून पूजास्थान लतापल्लवाने सुशोभित करतात. त्या स्थानी देवकीचे कारावासातील सूतिकागृह तयार करतात. मंचावर देवकी-कृष्णाच्या मूर्तीची स्थापना करतात. दुसऱ्या बाजूस यशोदा व तिची कन्या, वसुदेव, नंद यांच्या मूर्ती बसवतात. मध्यरात्री शूचिर्भूत होऊन, ‘श्रीकृष्णस्य पूजां करिष्ये’ असा संकल्प करतात व श्रीकृष्णाची सहपरिवार षोडशोपचार पूजा करतात. रात्री कथापुराण, नृत्य-गीत इत्यादी कार्यक्रम करून जागरण करतात. अष्टमीच्या दिवशी उपवास करतात व देवालाही फराळाचा नवेद्य दाखवतात. नवमीच्या दिवशी पंचोपचारांनी उत्तर पूजा करून महानवेद्य समर्पण करतात. मृत्तिकेच्या मूर्ती असल्यास त्या जलात विसर्जन करतात. श्रीकृष्णाची धातूची मूर्ती असल्यास ती देव्हाऱ्यात ठेवतात किंवा ब्राह्मणाला दान देतात.\nगोपाळकाला : महाराष्ट्रात, विशेषत: कोकणात या श्रीकृष्णजन्माष्टमी उत्सवाच्या निमित्ताने दहीकाला होतो. तेव्हा ‘गोिवदा आला रे आला’ अशी गाणी म्हणत पुरुष रस्त्याच्या दुतर्फा तेथील परिसरातू्न नाचत गात जातात. दहीहंडय़ा फोडत गोपाळकाल्याचा उत्सव साजरा करतात. त्यांच्यावर रस्त्यात माणसे घराघरांतून पाण्याच्या घागरी ओततात. कित्येक ठिकाणी श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित देखावे दाखवण्यात येतात. आजही काही भागांत पूर्वीच्या रूढी, परंपरा चालू आहेत.\nपहाटे सगळे गोिवदा ग्राममंदिरात एकजूट होतात. दुधादह्य़ाची हंडी ग्रामदेवतेसमोर बांधली जाते. तिला झेंडूची फुलं, काकडी, केळी बांधून सजवली जाते. पूजा, गाऱ्हाणे आटोपल्यावर ती हंडी फोडली जाते. फुटलेल्या हंडीचा काला करून सगळ्यांना वाटला जातो. खापऱ्या सर्वत्र विखुरतात. गोिवदा त्यातील एखादी खापरी आपल्या घरी आणून ठेवतात, त्यामुळे गोरसाची समृद्धी होते असे मानतात. देवळात कीर्तन चालू असते. त्यात गोपाळकाल्याचा प्रसंग सोंगे आणून दाखवतात. त्याला काल्याचे कीर्तन म्हणतात.\nजवळच्या विभागातल्या मानाच्या हंडय़ा फोडण्याचा कार्यक्रम पार पडला की सगळे पथक ट्रक, टेम्पो, बसमध्ये बसून उपनगरातील लोणी लुटायला पसार होते.\nगोमंतकात केल्या जाणाऱ्या काल्याला गवळणकाला म्हणतात. हा काला तिथल्या कलावंतिणी करतात. त्यात एका मुलीला कृष्णाचे सोंग देऊन कृष्णालीलेची गाणी म्हटली जातात. शेवटी कृष्णाकडून दहीहंडी फोडवितात. गवळणकाला दशावतारी खेळानंतर किंवा देवस्थानचा रथोत्सव झाल्यानंतर होतो.\nकाला : विविध खाद्यपदार्थ, दही, दूध, लोणी हे सगळे एकत्र कालविणे म्हणजे ‘काला’ होय. श्रीकृष्णाने व्रजमंडळात गाई चारताना स्वत:ची व सवंगडय़ांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या खाद्यपदार्थाचा काला केला व सर्वासह भक्षण केला. या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली.\nहरिदासांचा काला : पंढरपुरात गोपालपूर या वाडीत आषाढी-कार्तिकी पूर्णिमेस काला होतो. याला हरिदासांचा काला म्हणतात. वारीला आलेली सगळी यात्रा त्या काल्याला जमते. काल्याचा प्रसाद घेतल्याशिवाय वारकऱ्यांना पंढरपूर सोडण्याची ���रवानगी नसते. या सोहळ्यावर अनेक संतांनी अभंग लिहिले आहेत. संत जनाबाईचा एक अभंग पुढीलप्रमाणे आहे-\nन म्हणे सोवळे ओवळे\nहाती काठय़ा पायी जोडे\nदासी जनी वाट झाडे॥\nया अभंगावरून गोपाळकाल्याचे महत्त्व लक्षात येते.\n‘गोकुळाष्टमी’ या तिथीला श्रीकृष्णाचे तत्त्व पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत हजार पटीने कार्यरत असते, असे मानले जाते. या तिथीला गोकुळाष्टमीचा उत्सव, ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ हा नामजप वगैरे उपासना भावपूर्णरीत्या केल्यास नेहमीपेक्षा जास्त कार्यरत असलेल्या श्रीकृष्णतत्त्वाचा आपल्याला लाभ मिळतो, असे मानले जाते.\nगोपाळकाला म्हणजे पांढऱ्या रंगाच्या पाच रसात्मक स्वादांचा जास्तीतजास्त प्रमाणात निर्गुण चतन्याशी संबंध दर्शवणारा व पूर्णावतारी कृष्णकार्याचे दर्शक असलेला समुच्चय. ‘काला’ हा शब्द एकसंध व वेगात सातत्य असणाऱ्या क्रियेशी संबंधित आहे. ‘काला’ म्हणजे त्या काळाला, स्थळाला, त्या-त्या स्तरावर आवश्यक असे वैशिष्टय़पूर्ण कार्य दर्शवणाऱ्या घटनांचे एकत्रीकरण. पूर्णावतारी कार्य हे स्थळ, काळ व स्तर या तिन्ही घटकांवर आदर्शवत असते. या कार्यप्रक्रियेत विविधांगी जीवनाचे पलू आध्यात्मिकरीत्या ईश्वरी नियोजनाद्वारे मानवजातीसमोर लीलया उलगडून दाखवले जातात. या दिवशी ब्रह्मांडात कृष्णतत्त्वाच्या आपतत्त्वात्मक प्रवाही गतिमान लहरींचे आगमन होते, असे मानले जाते. काल्यातील पदार्थ या लहरी ग्रहण करण्यात अग्रेसर असतात. ‘गोपाळकाला’ हा श्रीकृष्णाच्या विविधांगी पूर्णावतारी कार्याचे प्रतिनिधित्व करतो, असे मानले जाते.\nपोहे, दही, दूध, ताक व लोणी हे काल्यातील प्रमुख घटक त्या त्या स्तरावरील भक्तीचे निदर्शक आहेत.\nपोहे : वस्तुनिष्ठ गोपभक्तीचे प्रतीक (काहीही झाले तरी श्रीकृष्णाला धरून ठेवणारे सवंगडी)\nदही : वात्सल्यभावातून प्रसंगी शिक्षा करणाऱ्या मातृभक्तीचे प्रतीक\nदूध : गोपींच्या सहज सगुण मधुराभक्तीचे प्रतीक\nताक : गोपींच्या विरोधभक्तीचे प्रतीक\nलोणी : सर्वाच्या श्रीकृष्णावरील अवीट प्रेमाच्या निर्गुणभक्तीचे प्रतीक.\nगोपाळकाला आध्यात्मिक महत्त्व, भक्तीपूर्ण, सामाजिक रूप, एकतेचा, व्यवस्थापकीय कौशल्य दाखवतो.\nगोिवदा हा एक साहसी खेळ\nगोिवदा पथकाचे मास्तर सर्व गोिवदाना मार्गदर्शन करतात. मास्तरांच्या नेतृत्वाखाली १-२ महिना आधीपासूनच ���्यांची पूर्वतयारी सुरू होते. वरच्या थरातील लहान गोिवदासाठी खास ट्रेिनग आयोजित केले जाते. योग्य संतुलन राखून उंचीची भीती घालवण्यासाठी तरण तलावात २० फुटांवरून उडय़ा मारणे, दोरीवरून चालणे इ. प्रकारांचा सराव करून घेतला जातो. मनोधर्य स्थिर राखण्यासाठी ध्यानधारणेची मदत घेतली जाते. बहुतांश गोिवदा हे व्यायामशाळेतील कसलेल्या शरीरसौष्ठवाचा पुरेपूर उपयोग करतात. थर कोसळून होणाऱ्या दुखापतीची चिंता न करता हे गोिवदा अथक परिश्रम करत असतात. आता गोकुळात श्रीहरी रंग खेळतोय म्हणून केवळ जपून घरी जाणारी राधिका नाही तर आजच्या स्त्री-पुरुष समानतेच्या युगात गोपाळकाला खेळणारी गोपिका आहे. अनेक महिला पथके अतिशय चांगले काम करत आहेत. गोिवदा पथकांची ही अखंड मेहनत, जिद्द, शिस्त या लोकप्रिय खेळाला व्यावसायिक दर्जा प्राप्त करून देते.\nगोकुळाष्टमीचा उत्सव साजरा करताना शास्त्र विसरून निव्वळ करमणुकीच्या दृष्टीने पहाणे सुरू झाले व या उत्सवाच्या अधोगतीला सुरुवात झाली. उत्सवामुळे संघटित होण्याचा उद्देश विसरून अधिकाधिक स्पर्धा करण्याच्या उद्देशाने मंडळांची व गोिवदा पथकांची संख्या भरमसाट वाढू लागली. दहा वर्षांपूर्वी मुंबईतील गोिवदा पथकांची संख्या पाचशेच्या आसपास होती, तर गेल्या दोन वर्षांत हाच आकडा दोन हजारांच्या घरात पोहोचला आहे. मुंबई व ठाणे येथील दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने होणारी उलाढाल तीस कोटी रुपयांच्या जवळपास पोहोचली होती. आज राजकीय लाभासाठीही दहीहंडय़ांचा वापर केला जाऊ लागला आहे. मंडळांकडून आयतेच मिळणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे मंडळांकडे राजकीय पक्षांचा वाढता प्रभाव, प्रसिद्धीसाठी दहीहंडय़ांवर केली जाणारी लाखो रुपयांची उधळण व बक्षिसे यांमुळे या उत्सवाचे व्यापारीकरण होऊ लागले आहे. गोकुळाष्टमीच्या निमित्तानेही खंडण्या उकळणे, उंच हंडय़ा लावून प्रसिद्धी मिळवणे, मुलींची छेड काढणे यांसारख्या गरप्रकारांना ऊत येत आहे.\nयापूर्वी कमी उंचीवर हंडय़ा बांधल्या जायच्या. त्यामुळे पडून दुखापत होण्याचा धोका कमी होता. सध्या या उत्सवास विकृत स्वरूप आलेले आहे. उंचावर दहीहंडय़ा बांधल्या जातात. त्या फोडण्यासाठी लाखो रुपयांची बक्षिसे ठेवलेली असतात. या हंडय़ा फोडण्यासाठी पशाच्या लोभापायी सार्वजनिक मंडळांतील मोठय़ा वयातील मुले व पुरुष हंडीखाल��� गोल फेर धरून ६० ते १०० फूट उंचीचे आठ, नऊ मानवी मनोरे रचतात. हंडी फोडण्यासाठी कोवळया वयाच्या लहान मुलांना वर चढवले जाते. यात काही जण मद्यपान केलेलेही असतात. त्यामुळे बऱ्याचदा मनोरे कोसळून मुलांना व मोठय़ांना दुखापत होते. पण बक्षीस मिळावे या आशेने बरीच मंडळे या दहीहंडय़ा फोडण्यासाठी पुढे सरसावतात. कधीकधी हात-पाय जायबंदी होतात, मृत्यूही ओढवतो.\nयंदा बाल गोिवदांवर बंदी आहे. उंचीवरही मर्यादा आहेत. सुरक्षिततेचे नियम कडक केले आहेत. यासारखे उपाय करून यात एक शिस्त आणण्याचा प्रयत्न शासन तसेच सुजाण गोिवदा पथके करीत आहेत. गोिवदा हा एक साहसी खेळ आहे. त्यातले साहस, मजा आणि संदेश जपण्याचा प्रयत्न सगळे करीत आहेत.\n‘मच गया शोर सारी नगरी में’ असा धांगडिधगा घालत हा उत्सव साजरा करण्यापेक्षा ‘गोिवदा रे गोपाला’ असा नाद घुमवणारी उत्साही युवक-युवती जास्त भावतात. गोिवदा आणि गोपिकांच्या हाका ऐकू येतात-\nघरात नाही पाणी घागर,\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nभारतीय अर्थव्यवस्थेबाबत बिल गेट्स यांनी केले मोठे विधान; पहा काय म्हणाले...\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nVideo: 'मिर्झापूर २'च्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता\n'पानिपत'मधील 'मर्द मराठा' गाण्याची गायिका आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर\nसलमानसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीवर आली धुणी-भांडी करण्याची वेळ\n'हुड हुड दबंग'ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मीम्स व्हायरल\nVideo : मलायकाचा नेहा धुपियाला चप्पल मारण्याचा प्रयत्न, कारण...\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nमर्यादित षटकांसाठी आक्रमक मयंकचा पर्याय\nतीन दिवसांनंतर राज्यात गारव्यात वाढ\n‘बीकेसी कनेक्टर’मुळे नवी कोंडी\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nचंद्रपूर आणि मुंबई विभाग सर्वाधिक प्रदूषित\nसोनिया गांधी-शरद पवार भेटीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार\nअयोध्या निकालाविरोधात फेरविचार याचिका\n‘मॅरेथॉन’मध्ये सहभागी स्पर्धकांच्या वाहनांची तोडफोड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/10/21/bjp-mp-sadhvi-pragya-calls-mahatma-gandhi-son-of-the-nation/", "date_download": "2019-11-17T23:27:10Z", "digest": "sha1:D3R23BBO2VMTU35QVSGEEOWEHWGWBCCZ", "length": 8301, "nlines": 51, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "महात्मा गांधींबद्दल साध्वी प्रज्ञासिंह यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य - Majha Paper", "raw_content": "\nगीर अभयारण्यात घेतला ११ छाव्यांनी जन्म\nपाकिस्तानी श्रीमंतांची सिंह पाळणे ही निशानी\nपाणी चाखून कमावतो पाण्यासारखा पैसा\nजगभरात काश्मीर या पदार्थांमुळे आहे प्रसिद्ध\nया समाजात वरदक्षिणा म्हणून देतात २५ विषारी साप\nकॅन्सरग्रस्तांसाठी केस दान करणाऱ्या पोलिसाचे अनुष्कानेही केले कौतूक\nएमबीएच्या केवळ ७ % विद्यार्थ्यांनाच नोकऱ्या\nआठवी पास डॉक्टर करत आहे दुर्गम भागातील नागरिकांवर उपचार\nसातशे साथीदारांसह पाकिस्तानशी युद्धास तयार डाकू मलखानसिंग\nचंदा कोचर यांची कन्या आरती विवाहबंधनात\nसौंदर्य उपचार : त्वचेची निगा\nप्रेमाच्या बेडयांमुळे ठार झाले हे अतिरेकी\nमहात्मा गांधींबद्दल साध्वी प्रज्ञासिंह यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य\nOctober 21, 2019 , 5:45 pm by माझा पेपर Filed Under: देश, मुख्य Tagged With: भाजप खासदार, महात्मा गांधी, वादग्रस्त वक्तव्य, साध्वी प्रज्ञासिंग\nनवी दिल्ली – नेहमीच वादग्रस्त करुन पक्षाच्या अडचणीत वाढ करणाऱ्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी महात्मा गांधींना ‘राष्ट्रपिता’ ऐवजी ‘राष्ट्रपुत्र’ असे संबोधले आहे. पुन्हा एकदा त्यांच्या या व्यक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.\nत्यांनी हे वक्तव्य भोपाळमध्ये माध्यमांशी बोलताना केले. त्या म्हणाल्या, महात्मा गांधी हे राष्ट्रपुत्र असून त्यांच्यावर देश कायम प्रेम करीत राहिल, त्यांना स्मरणात ठेवेल. दरम्यान, भाजपने मध्य प्रदेशात महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त ‘गांधी संकल्प यात्रे’चे आयोजन केले होते. पण या यात्रेत साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर सहभागी झाल्या नव्हत्या. त्यानंतर त्यांनी आता गांधींबाबत वादग्रस्त दावा केला आहे.\nपत्रकारांनी साध्वींना विचारले की, गांधी संकल्प यात्रेत तुम्ही सहभागी का झाला नाहीत. त्यावर त्या म्हणाल्या, गांधी हे राष्ट्राचे पुत्र आहेत. त्यांच्याप्रती मला आदर असल्यामुळे यावर आता मला कसलेही स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. देशासाठी ज्यांनी काम केले आहे असे सर्वजण माझ्यासाठी आदरणीय आहेत. महात्मा गांधींनी सांगितलेल्या मार्गावर मी कायम चालत राहीन. आपल्याला ज्या लोकांनी ���ार्गदर्शन केले त्यांचे आपण निश्चितच आभार मानायला हवेत, त्यांच्या पावलांवर पावले टाकायला हवीत, असेही साध्वींनी म्हटले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/Author/bodhvachan", "date_download": "2019-11-18T00:13:58Z", "digest": "sha1:BWRI7RKEX4YLMDQCEUCF4FQMUVX2FSBV", "length": 31164, "nlines": 523, "source_domain": "www.sanatan.org", "title": "बोधवचन Archives - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nभारतीय संस्कृती श्रेष्ठ आहे, हे सांगण्यासाठी पाश्‍चात्त्यांचे प्रशस्तीपत्र नको \nपारतंत्र्यामुळे आमच्यात न्यूनगंड निर्माण झाल्यामुळेच आता पाश्‍चात्त्यांनी प्रशस्तीपत्र दिल्याविना आम्हाला आमचे सिद्धांत शिरोधार्य वाटत नाहीत. सुदैवाने आता पाश्‍चात्त्य लोकच आमचे पातंजल योगशास्त्रासारखे शास्त्र अभ्यासू लागले आह��त. पाश्‍चात्त्य लोक कितीही भौतिकवादी असले, तरी जिज्ञासू आहेत. त्यांच्या स्तुती-निंदेची अपेक्षा न करता आम्ही आपल्या संस्कृतीचा विचार केला पाहिजे आणि त्याचे आचरण केले पाहिजे. – सुप्रसिद्ध कायदेपंडित श्री. रजनीकांत … Read more\n‘हिंदुत्ववादी संघटनाच सर्व काही करतील’, अशी अपेक्षा न करता प्रत्येक हिंदूने क्रियाशील होणे आवश्यक \nएका डॉक्टरांनी तेथील एका निराश्रित हिंदु महिलेची करुण कहाणी सांगून तिच्यासाठी संघ काय करील असा प्रश्न केला. त्यावर डॉ. हेडगेवार उत्तरले, ‘सध्या संघ काहीही करू शकत नाही. मात्र तुम्ही ते काम अंगावर घेत असाल, तर मी व्यक्तीशः साहाय्य देण्यास तयार आहे’. मग काय करायचा तुमचा संघ असा प्रश्न केला. त्यावर डॉ. हेडगेवार उत्तरले, ‘सध्या संघ काहीही करू शकत नाही. मात्र तुम्ही ते काम अंगावर घेत असाल, तर मी व्यक्तीशः साहाय्य देण्यास तयार आहे’. मग काय करायचा तुमचा संघ अशा शब्दांत त्या प्रश्न् विचारणाऱ्या गृहस्थाने असमाधान … Read more\nअजेय राष्ट्रनिर्मितीसाठी आवश्यक घटक\nक्षात्रतेज असलेले सैनिकी सामर्थ्य आणि प्रखर राष्ट्रभक्तीने भारलेला समाज या दोन्हींमुळेच अजेय राष्ट्र निर्माण होते – सरसंघचालक प.पू, गोळवलकर गुरुजी\nप्रसिद्धीमाध्यमांनो याकडे लक्ष द्या\nएक मास जरी प्रसिद्धीमाध्यमांनी योग्य पद्धतीने विषयांना प्रसिद्धी दिली, तरी एका मासात देशाची स्थिती पालटेल – श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंदसरस्वती महाराज, पूर्वाम्नाय श्रीगोवर्धनमठ, पुरी पिठाधीश्वर (२१.११.२०१३)\nभारताला ‘स्वातंत्र्य’ मिळाले, म्हणजे नेमके काय झाले बाह्यतः परकियांची राजवट गेली आणि स्वकियांची राजवट आली, इतकेच स्वातंत्र्य मिळाले, याचा अर्थ जाणवतो. ‘स्वम् आत्मानं शास्ति सः स्वतन्त्रः बाह्यतः परकियांची राजवट गेली आणि स्वकियांची राजवट आली, इतकेच स्वातंत्र्य मिळाले, याचा अर्थ जाणवतो. ‘स्वम् आत्मानं शास्ति सः स्वतन्त्रः ’, म्हणजे ‘जो स्वत़ःचे, स्वतःच्या आशा-आकांक्षा, भाव-भावना, विकार आणि विचार इत्यादींचे नियमन करतो, तो स्वतंत्र’. येथे आत्मा याचा लौकिक अर्थ अपेक्षित आहे, अध्यात्माचा संबंध नाही. त्याचा भाव आणि … Read more\nआध्यात्मिक सत्ता नित्य आणि सनातन आहे \nभारताचेच उदाहरण पाहिल्यास पूर्वी हिंदुस्थान या संकल्पनेत पाकिस्तान, आताचा भारत, अफगा��िस्तान, ब्रह्मदेश, श्रीलंका, पूर्व बंगाल, जावा, सुमात्रा, तिबेट, बलुचिस्तान, नेपाळ, भूतान, अक्साई आणि चीन एवढा मोठा भूभाग समाविष्ट होता. त्याचे लचके तोडत प्रचलित भारत राष्ट्र म्हणून उभा आहे. राष्ट्राची मर्यादा काळाच्या ओघात वृद्धी वा क्षय पावू शकते. त्यामुळे राष्ट्र ही संकल्पना पालटणारी आणि परिवर्तनीय आहे; … Read more\nमहाराष्ट्र म्हणजे हिंदुस्थानचा खड्गहस्त\nहिंदुस्थान सोडून बाकीच्या सर्व लघुराष्ट्रांना आपल्या हिंदु धर्म जीवनाची, शिकवण देण्याचे दायित्व आपल्या महाराष्ट्र्राचे आहे बरं कां म्हणून तर आपले राष्ट्र महान आहे. ३०० वर्षांपूर्वीच ही जाणीव समर्थांनी त्यांच्या ‘दासबोध’ नामक ग्रंथात देऊन ठेवली आहे. ‘मराठा तितुका मेळवावा म्हणून तर आपले राष्ट्र महान आहे. ३०० वर्षांपूर्वीच ही जाणीव समर्थांनी त्यांच्या ‘दासबोध’ नामक ग्रंथात देऊन ठेवली आहे. ‘मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्रधर्म वाढवावा ’ ‘मराठा’ म्हणजे क्षात्रवृत्ती होय. मराठा हा शब्द जातिवाचक नसून भाववाचक आहे. स्वातंत्र्यवीर … Read more\nसाधनेने संचित आणि इच्छा यांचा नाश होणे\nविद्यारण्य स्वामी फारच गरीब होते. अर्थप्राप्तीसाठी त्यांनी गायत्रीची २४ पुरश्चरणे केली; पण अर्थप्राप्ती झाली नाही. तेव्हा त्यांनी थकून संन्यास घेतला. त्या वेळी गायत्री मातेचे दर्शन झाले. देवी म्हणाली, ‘मी तुझ्यावर प्रसन्न आहे. काय पाहिजे ते माग.’ स्वामी म्हणाले, ‘आता मला काही मागायची इच्छा नाही. इच्छा होती, तेव्हा तू मला प्रसन्न झाली नाहीस. असे का झाले … Read more\nआर्थिक तत्त्वज्ञान नव्हे, तर चिरंतन तत्त्वज्ञान जगावर राज्य करते \nनेहरूंनी ‘सर्व जागतिक आणि भारतीय समस्यांचे मूळ दारिद्य्रात आहे’, असे सांगितल्यावर डॉ. राधाकृष्णन् यांनी ‘आर्थिक परिस्थिती नव्हे, तर चिरंतन तत्त्वज्ञान जगावर राज्य करते’, असे सांगणे : नेहरूंनी सर्व जागतिक आणि भारतीय समस्यांचे मूळ आपल्या दारिद्य्रात आहे. लोकांच्या जीवनमानाची पातळी उंचावल्यास सर्व प्रश्न आपोआप सुटतील, अशी आशा व्यक्त केली. त्या वेळी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन् म्हणाले, … Read more\nसंघाच्या तुतारीतून निघणाऱ्या आवाजाचे वर्णन\nत्रयस्थाच्या हृदयात कौतुक, मित्रांच्या हृदयात अभिमान व शत्रूंच्या हृदयात भय उत्पन्न करणारा तो ध्वनी आहे : संचलनाला साथ देणाऱ्या संघाच्य��� तुतारीतून निघणाऱ्या आवाजाचे वर्णन करतांना सावधान साप्ताहिकाने म्हटले होते, ‘त्रयस्थाच्या हृदयात कौतुक, मित्रांच्या हृदयात अभिमान व शत्रूंच्या हृदयात भय उत्पन्न करणारा तो ध्वनी आहे. ती आशेची हाक आहे. तो पराक्रमाला हुंकार आहे. तो विजीगिषेचा … Read more\nराष्ट्र आणि धर्म (216)\nसंतांची शिकवण – Authors\n(परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले (394)\n(परात्पर गुरु) परशराम पांडे (महाराज) (108)\nगुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (32)\n(पू.) श्री. संदीप आळशी (18)\nप.पू. भक्तराज महाराज (15)\n– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ (12)\nसद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे (2)\n– स्वामी विवेकानंद (2)\nअधिवक्ता रामदास केसरकर (1)\n(पू.) श्री. अशोक पात्रीकर (1)\nयोगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन (1)\nपंडित श्री. विशाल शर्मा (1)\n– कै. सद्गुरु (डॉ.) वसंत बाळाजी आठवले (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू) (1)\n(सद्गुरु) श्री. सत्यवान कदम (1)\n(पू.) डॉ. मुकुल गाडगीळ (1)\n(सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ (1)\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/third-phase-of-the-Mahajandesh-Yatra-begins-tomorrow/", "date_download": "2019-11-17T22:05:46Z", "digest": "sha1:HJWYCLG3KKM5KCOAF6EX6XKZWQLMT4PM", "length": 4669, "nlines": 29, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा उद्यापासून | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा उद्यापासून\nमहाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा उद्यापासून\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 13 सप्टेंबरपासून महाजनादेश यात्रेच्या तिसर्‍या टप्प्याला प्रारंभ करणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून ही यात्रा सुरु होणार असून 19 सप्टेंबरला नाशिक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत यात्रेचा समारोप होणार आहे. तिसर्‍या टप्प्यात मुख्यमंत्री उत्तर व महाराष्ट्रासह कोकण पिंजून काढणार आहेत.\nतिसर्‍या टप्प्यात ही यात्रा 13 जिल्ह्यातील 60 विधानसभा मतदारसंघातून 1 हजार 528 किलो मीटरचा प्रवास करणार आहे. राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड आणि त्यांचे पुत्र आमदार वैभव पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. वैभव पिचड यांच्या अकोले मतदारसंघात जाहीर सभा घेऊन मुख्यमंत्री तिसर्‍या टप्प्याच्या यात्रेला सुरुवात करणार आहेत. अहमदनगरमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर मतदार संघ आणि राहुरीतही मुख्यमंत्री जाहीर सभा घेणार आहेत.\n14 तारखेला यात्रा श्रीगोंदा, दौंड बारामती, उरळी कांचन, हडपसर मार्गे पुण्यात मुक्कामी येणार आहे. तर 15 तारखेला पुणे, भोर येथून यात्रा सातारा जिल्ह्यातील वाईत प्रवेश करेल. सातारा आणि कराड येथे मुख्यमंत्री जाहीर सभा घेणार आहेत. ते कराडलाच मुक्काम करतील. तर 16 तारखेला यात्रा सांगलीत इस्लामपूर, पलूस, तासगाव, मिरज मार्गे प्रवेश करेल. याच दिवशी जयसिंगपूर, इचलकरंजी, हातकणंगले मार्गे महाजनादेश यात्रा कोल्हापूरला मुक्कामी येणार आहे.\nरस्ते अपघातांच्या बळींमध्ये महाराष्ट्र दुसरा\nफडणवीस यांचा मुक्काम ‘वर्षा’वरच\nतारासिंह पुत्र रजनीतच्या घराची झडती\nसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनी शिवतीर्थावरही सत्तासंघर्ष\n‘रालोआ’तील मतभेद मिटवण्यासाठी समिती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/archive.cms?year=2012&month=4", "date_download": "2019-11-17T22:16:19Z", "digest": "sha1:7N6SIAFLVAVDNMUCRMT6HVP2HU2ZDIZH", "length": 12238, "nlines": 234, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "News in Hindi, Latest Hindi News India & World News, Hindi Newspaper", "raw_content": "\nमुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम: शिंद...\n'मी पुन्हा येईन'; शिवसैनिकांच्या फडणवीस या...\nसत्तापेच कायम; शिवसेनेसोबत जाण्यास सोनिया ...\nकुणी आम्हाला शहाणपणा शिकवू नये; राऊत यांचा...\nशिवरायांचे 'स्वामित्व' कुणा एका पक्षाकडे न...\nफडणवीसांनी सेनेला करून दिली हिंदुत्वाची आठ...\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nसंसदेत बेरोजगारीवरही चर्चा व्हावी: मोदी\nनक्षलवाद्यांकडून ड्रोनचा वापर; गोळ्या घालण...\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\nअयोध्या: जस्टिस नजीर यांना झेड सुरक्षा\nश्रीलंकेत राजपक्षे विजयी, भारतावर काय परिणाम\nभारतीय विमान संकटात; पाकने केली मदत\nश्रीलंकेत राजपक्षे यांचेपारडे जड\nअनिल अंबानी यांचा राजीनामा\nएअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत विकणार: अर...\nPMC बँक घोटाळा: भाजपचे माजी आमदार तारासिंग...\nRcom तोट्यात, अनिल अंबानी��चा राजीनामा\nश्रीमंतांच्या यादीत बिल गेट्स पुन्हा नंबर ...\nभारतीय खरेदीदारांना खुणावतेय लंडन\nग्राहक व्यय सर्वेक्षण लांबणीवर\n'मुंबई इंडियन्स'मधून युवराजसह १२ खेळाडू करारमुक्त\nभावाचा फटकार नाकावर,खेळाडू रक्तबंबाळ\nमैदानात घुसलेल्या चाहत्याला विराटने वाचवलं...\nमयांक अग्रवाल, शमीची कसोटी क्रमवारीत झेप\nक्रिकेटपासून दूर असलेला धोनी 'या' खेळात व्...\nटी-२०: पृथ्वी शॉचे बंदीनंतर अर्धशतकी कमबॅक...\nआयुष्मानचा 'बाला' लवकरच १०० कोटी क्लबमध्ये\nविश्रांतीचा सल्ला असूनही १८ तास काम करतात ...\nतीन उकडलेल्या अंड्यांचं बिल झालं १ हजार ६७...\nगणितज्ञ वशिष्ठ यांचे निधन; हृतिक रोशननं व्...\nवर मराठी कलाकारांचे स्पष्टी...\n'सायना'च्या शूटिंगदरम्यान परिणीती चोप्रा ज...\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nपोस्ट खात्यात ५ हजार जागांची भरती सुरू\nपरदेशात शिक्षणाच्या काय संधी\nआर्थिक नियोजनाचं करिअर- सुचित्रा सुर्वे ले...\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nवेळ शत्रू की मित्र\nसहज मी सतत, सम मी स्वतंत्र\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nवेळ शत्रू की मित्र\nसहज मी सतत, सम मी स्वतंत्र\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी..\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान ..\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षका..\nकर्नाटकातील रायचूरमध्ये दिवसा उजे..\nमॉर्निंग वॉकसाठी गेला; कारने उडवले\nआपण इथे आहात - होम » मागील अंक\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TVx\nमागील अंक > 2012 > एप्रिल\nउड्डाणपूल, मुक्त मार्ग आदींच्या टोकाशी होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे या सुविधा निष्फळ ठरल्या आहेत, असे वाटते काय\nकृपया या सोप्या प्रश्नाचे उत्तर द्या\nभविष्य १५ नोव्हेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/ind-vs-sa-2nd-t20i-watch-virat-kohli-stunner-catch-that-dismiss-de-cock-psd-91-1974400/lite/", "date_download": "2019-11-18T00:12:53Z", "digest": "sha1:OH5PBGU5N3DA56QS2UJOFNUBTJU2VSVL", "length": 8275, "nlines": 114, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ind vs SA 2nd T20I Watch Virat Kohli stunner catch that dismiss De Cock | Video : विराट कोहलीने घेतलेला हा झेल एकदा पाहाच...तुम्हीही थक्क व्हाल ! | Loksatta", "raw_content": "\nVideo : विराट कोहलीने घेतलेला हा झेल एकदा पाहाच…तुम्हीही थक्क व्हाल \nVideo : विराट कोहलीने घेतलेला हा झेल एकदा पाहाच…तुम्हीही थक्क व्हाल \nकोहल��ने आफ्रिकन कर्णधाराला धाडलं माघारी\nरानू मंडलने केला मेकओव्हर, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nदक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात आफ्रिकेने सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना, ५ गडी गमावत १४९ धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार क्विंटन डी-कॉकच्या अर्धशतकी खेळामुळे पाहुणा आफ्रिकेचा संघ सामन्यात आश्वासक धावसंख्या उभारु शकला. डी-कॉकने ३७ चेंडूत ८ चौकारांसह ५२ धावांची खेळी केली.\nरेझा हेंड्रिग्ज माघारी परतल्यानंतर डी-कॉकने आफ्रिकेचा डाव सावरत आपलं अर्धशतक झळकावलं. मात्र त्याचा हा आनंद फारकाळ टिकला नाही. नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने डी-कॉकचा सुरेख झेल पकडत त्याला माघारी धाडलं. विराट कोहलीने घेतलेल्या या अफलातून झेलचं समालोचकांसह सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत होतं.\nदरम्यान अखेरच्या षटकात भारतीय गोलंदाजांनी धीम्या गतीने चेंडू टाकत आफ्रिकेच्या फलंदाजांवर अंकुश लावला. तरीही अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत आफ्रिकेने भारताला १५० धावांचं आव्हान दिलंच.\nरानू मंडलने केला मेकओव्हर, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nदक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात आफ्रिकेने सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना, ५ गडी गमावत १४९ धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार क्विंटन डी-कॉकच्या अर्धशतकी खेळामुळे पाहुणा आफ्रिकेचा संघ सामन्यात आश्वासक धावसंख्या उभारु शकला. डी-कॉकने ३७ चेंडूत ८ चौकारांसह ५२ धावांची खेळी केली.\nरेझा हेंड्रिग्ज माघारी परतल्यानंतर डी-कॉकने आफ्रिकेचा डाव सावरत आपलं अर्धशतक झळकावलं. मात्र त्याचा हा आनंद फारकाळ टिकला नाही. नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने डी-कॉकचा सुरेख झेल पकडत त्याला माघारी धाडलं. विराट कोहलीने घेतलेल्या या अफलातून झेलचं समालोचकांसह सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत होतं.\nदरम्यान अखेरच्या षटकात भारतीय गोलंदाजांनी धीम्या गतीने चेंडू टाकत आफ्रिकेच्या फलंदाजांवर अंकुश लावला. तरीही अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत आफ्रिकेने भारताला १५० धावांचं आव्हान दिलंच.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/then-the-history-of-the-review-was-changed/articleshow/70208339.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2019-11-17T22:17:22Z", "digest": "sha1:SL4LBYBJA2AGHFPYHID5KGDDBQTYI4BJ", "length": 22569, "nlines": 191, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nagpur News: -तर समीक्षेचा इतिहास बदलला असता! - then the history of the review was changed! | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\n-तर समीक्षेचा इतिहास बदलला असता\n- मंजुषा जोशी ManjushaJoshi@timesgroupcom…………'ज्ञानोबा-तुकाराम' पुरस्काराबद्दल आपले अभिनंदन यामागे अर्थातच आपली अथक तपश्चर्या आहे...\n…………'ज्ञानोबा-तुकाराम' पुरस्काराबद्दल आपले अभिनंदन. यामागे अर्थातच आपली अथक तपश्चर्या आहे. या प्रवासाचा आरंभबिंदू कोणता प्राचीन हस्तलिखित वाचनाची आवड नेमकी केव्हा निर्माण झाली\n- मी मूळ अकोल्याचा. तिथेच शिक्षण झाले. सीताबाई कला महाविद्यालयात प्राध्यापक असताना अकोटला सासरी गेलो होतो. तेथे पहिल्यांदा संत साहित्याचे संकलन असलेले हस्तलिखित हाती पडले. ते वाचल्यानंतर त्यात आवड निर्माण झाली आणि त्यातूनच प्राचीन मराठी वाङमय व हस्तलिखितांच्या संशोधन कार्याची सुरूवात झाली. आतापर्यंत १४००० हस्तलिखिते वाचली असून संग्रहात तीन ते चार हजार हस्तलिखित आहेत. महानुभाव पंथाचे संत श्री चक्रधर स्वामी यांचे माहीमभटांनी लिहिलेल्या लीळाचरित्राचे हस्तलिखितदेखील आहे.\nआपले संकलन स्तिमीत करणारेच आहे, मात्र इतकी प्राचीन हस्तलिखिते तुम्ही कशी प्राप्त केली\n- एखाद्या हस्तलिखितासंदर्भात माहिती मिळाली की, ते हाती येईपर्यंत मला चैन पडत नाही. खाणेपिणे विसरून त्याच्या मागे लागतो. त्यासाठी भारतभर प्रवासही झाला. जिथे जिथे गेलो तेथून कधी खाली हात आलो नाही. उलट त्यांनी आभारच मानले. कुणालाच या हस्तलिखितांमध्ये रुचि नसल्यामुळे तुम्ही ते घेऊन जा, असे उत्तर दरवेळी मिळाले.\nसरकारकडे असा प्राचीन इतिहास, वारसा जपून ठेवण्याची काही यंत्रणा नाही का\n- पूर्वी त्यासाठी महाराष्ट्र राज्याची हस्तलिखित सल्लागार समिती होती. त्याचा मी कार्यकारी सदस्य होतो. ही समिती या हस्तलिखितांच्या संशोधनाचे कार्य करायची. पण आता ही समिती कार्यरत नाही. त्यामुळे संशोधन कार्य बंद पडले आहे. ते परत एकदा सुरू व्हावे आणि येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचावे, असे खूप वाटते पण हे काम सरकारच्या अखत्यारित असल्यामुळे काही करू शकत नाही.\nपाचशे, सहाशे वर्ष जुन्या या हस्त��िखितांची काळजी कशी घेता\n- माझ्याजवळ असलेल्या हस्तलिखितांवर वाचनालयात करतात तशी कोणतीही रासायनिक प्रक्रिया केली जात नाही. दसरा ते पितृमोक्ष अमावस्येदरम्यानच्या ऑक्टोबर हिटच्या काळात त्यांना उन्हात ठेवतो. त्यामुळे त्यातील सर्व कीड मरून जाते. म्हणून आजही ही सर्व हस्तलिखिते सुरक्षित आहेत.\nहस्तलिखितांच्या माध्यमातून तुम्ही प्राचीन मराठी साहित्य, संस्कृती, भाषेचा गहन अभ्यास केला. त्यातून तुम्हाला नेमके काय जाणवले\n- अभ्यास सुरू केला, तेव्हा असे लक्षात आले की, ही सर्व हस्तलिखिते विविध पैलूंनी अतिशय समृद्ध आहेत. त्यांच्यामध्ये मराठी भाषा, वाङमय, वाङमयाचे प्रकार, संस्कृतीचा इतिहास दडलेला आहे. पूर्वी प्राचीन मराठी वाङमयाचे ३९५ प्रकार असल्याचे दिसून येते. आता त्यातले कादंबरी, कविता, नाटक असे केवळ ५० ते ६० वाङमय प्रकार शिल्लक राहिले आहेत. ते सर्व वाङमय प्रकार जर आज आपण घेतले तर संपूर्ण समीक्षेचा इतिहास बदलून जाईल. प्राचीन मराठीच्या ३० लिपी असल्याचेही या अभ्यासात दिसून आले. त्यातल्या महानुभावच्या २७ आणि इतर ३ लिपी आहेत.\nतुम्ही संत साहित्याचे विपुल अध्ययन केले आहे. त्याचे काय वैशिष्‌ट्य तुम्हाला भावले\n- सर्व संत हे ग्रामीण भागातील होते. त्यांची स्वत:ची अशी जीवनमूल्ये होती. अतिशय शांत, संयतपणे कोणाचीही मदत न घेता त्यांनी समाजप्रबोधनाचे कार्य सुरू ठेवले. संत साहित्याची तीन वैशिष्ट्ये मला अभ्यासादरम्यान दिसली. त्यांनी जात, धर्म, पंथापेक्षा मनुष्याला अधिक महत्त्व दिले आहे. दुसरे त्यांनी मातृभाषेतून शिक्षण दिले आणि त्याला योग्य मार्गावर चालण्याचा संदेश दिला.\nनाथ, महानुभाव, वारकरी, रामदासी, सुफी अशा सर्व पंथांचाही तुम्ही अभ्यास केला. या सर्व पंथांमध्ये तुम्हाला कोणता समान धागा आढळतो\n- या सर्व पंथांमधील संतांनी मनुष्य जातीचा कधीच राग केला नाही. माणसाप्रती दया, माया दाखवणारे हे सर्व पंथ होते. समाजात राहून, त्यांची बोलीभाषा बोलत, मानवी मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न या सर्वं पंथांनी केला. संतांचे हे विविध पंथ म्हणजे आनंदयात्रा आहेत.\nज्ञानेश्वरीच्या हस्तलिखितांच्या तुम्ही केलेल्या अभ्यासाबद्दल थोडे सांगाल का\n- संत ज्ञानेश्वरांचे 'ज्ञानेश्वरी' हे मास्टरपीस आहे. त्याची मूळ प्रत आज नसली तरी ती नष्ट झालेली नाही. पिढी दर पिढी ती विव���ध रुपात, विविध उद्देशाने हस्तांतरीत होत आली आहे. ते भाषांतर नसून भगवद्गगीतेचे सुंदर असे विवेचन आहे. एकेकाळी प्रसिद्ध असलेले ना. सी. फडके, वि. स. खांडेकर यांच्यासारखे लेखक लोकांच्या विस्मृतीत गेले. पण ज्ञानेश्वरी आजही लोकांच्या हाती आहे. युवा पिढीला त्यातून त्यांच्या समस्यांचे समाधान मिळत आले आहे म्हणून ती आजही ती वाचली, ऐकली जाते आहे.\nआजचे मराठी वाङमय कोणत्या वळणावर आहे, असे तुम्हाला वाटते\n- साहित्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदललेला आहे. आधुनिक साहित्याच्या काही समस्या असतील तर त्याकडेही प्राध्यापक, संशोधक निटपणे बघताना किंवा त्यांना समजून घेताना दिसत नाहीत. त्यासाठी संवाद वाढवण्याची गरज असून त्यातूनच आधुनिक मराठीच्या, वाङमयाच्या समस्या सुटतील.\nमराठीचे विद्यार्थी दिवसेंदिवस कमी होत चालले आहेत, मग मराठी कशी टिकेल\n- जे महाराष्ट्रात जन्मले, ते जन्मजात मराठीचे विद्यार्थी राहणार आहेत. तुम्ही कितीही हिंदी, इंग्रजीच्या आक्रमणाबद्दल बोललात तरी मराठीला अजिबात धक्का लागणार नाही. मराठी संपेल, हा केवळ आपला गैरसमज आहे.\nसध्या तुमच्या ताब्यात असलेल्या या सर्व हस्तलिखितांचे भविष्य काय असावे असे तुम्हाला वाटते\n- ही हस्तलिखिते कधीच माझ्या मालकीची नाहीत. मी त्यांचा केवळ रक्षणकर्ता, विश्वस्त आहे. पाचशे वर्षाहून जुनी ही हस्तलिखिते जशी माझ्यापर्यंत पोहोचली तशी ती पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत पोहोचतील. त्यांची काळजी घेणारा कोणीतरी सापडेलच.\nशासनाचा पुरस्कार मिळाल्यानंतर काय भावना आहेत\n- हा पुरस्कार म्हणजे प्राचीन हस्तलिखिते व संत परंपरेचा सन्मान आहे. अनेक पंथ, संप्रदायांमधील वाङमयावरही अजुनही काम करण्याची गरज आहे. त्यासाठी इतर संशोधकांनी समोर यायला हवे.\nपवारांच्या 'त्या' वक्तव्यामुळं शिवसैनिकांमध्ये नाराजी\nशरद पवार म्हणाले, मी पुन्हा येईन\nसरकारने शेतकऱ्यांचा ‘सन्मान’ परत घेतला\n'वेट अँड वॉच'; भागवतांच्या भेटीनंतर मुनगंटीवारांचं सूचक विधान\nअभिनय बघून काम देण्याचे दिवस गेले…त\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nमुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम: शिंदे\nLive updates बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन: उद्धव ठाकरे शिवतिर्थावर; बाळासाहेबांच्या..\nपाऊस गेला, देवेंद्रांनाही घेऊन गेला; राष्ट्रवादीचा व्हिडिओ व्हायरल\nशरद पवार उद्या सोनिया गांधींना भेटणार; राज्यातील सत्ताकोंडी फुटणार\nजीएसटी चोरीचे रॅकेट उघड; एकाला अटक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n-तर समीक्षेचा इतिहास बदलला असता\nरेल्वेगाड्यांची माहिती आता व्हिडीओ वॉलवर...\nतीनच मिनिटांत मेट्रो चकाचक...\n'विद्यापीठ अभ्यासक्रमातून संघाचे धडे काढा'...\nराज्यातील शंभर डीवायएसपींच्या बदल्या...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/ahmednagar-local-news/road-should-be-repaired/articleshow/71606450.cms", "date_download": "2019-11-17T22:54:04Z", "digest": "sha1:75PSG22DUZWMDXSLGGYYC56LX4UPQHJB", "length": 9316, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ahmednagar local news News: रस्त्याची दुरुस्ती करावी - road should be repaired | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nसौरभ नगर: याभागातील रस्त्याची दुरवस्था झाली असून पावसानंतर येथे चिखल होतो. या चिखलामध्ये बऱ्याचवेळा वाहने फसतात. तसेच या रस्त्यावरून गाडी चालवताना नागरिकांना कसरत करावी लागते. परिसरातील नागरिकांसह या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकाचा विचार करून संबंधित यंत्रणेने या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करणे गरजेचे आहे. - किशोर ठुबे\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nनिधी उपलब्ध करू��� द्यावा\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:रस्ता, पाणी आणि पायाभूत सुविधा|Ahmednagar\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nसिटीझन रिपोर्टर पासून आणखी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nअवजड वाहनांना प्रवेश नको...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/opposition-show-of-unity-we-are-one-says-hdk/articleshow/64293033.cms", "date_download": "2019-11-17T22:48:04Z", "digest": "sha1:K677JND6ANHRYZ76RD4AERBYFPP2NBZP", "length": 12929, "nlines": 161, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "HD Kumarswamy: २०१९ मध्ये देशात परिवर्तन घडेल: कुमारस्वामी - opposition show of unity: 'we are one', says hdk | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\n२०१९ मध्ये देशात परिवर्तन घडेल: कुमारस्वामी\n'हम सब एक है' असे ठामपणे सांगत २०१९ मध्ये देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊन परिवर्तन घडेल, असा विश्वास कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी व्यक्त केला.\n२०१९ मध्ये देशात परिवर्तन घडेल: कुमारस्वामी\n'हम सब एक है' असे ठामपणे सांगत २०१९ मध्ये देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊन परिवर्तन घडेल, असा विश्वास कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी व्यक्त केला.\nकुमारस्वामी यांचा शानदार शपथविधी सोहळा आज बेंगळुरूतील विधानभवनासमोरील मोकळ्या जागेत पार पडला. या सोहळ्याला भाजपला विरोध करणारे देशातील सगळेच दिग्गज नेते हजर होते. यूप��एतील सर्व घटक पक्षांसह प्रादेशिक पक्षांची एकजूट या निमित्ताने पाहायला मिळाली. तोच धागा पकडून कुमारस्वामी यांनी २०१९ मध्ये मोठे राजकीय परिवर्तन घडेल, असा दावा केला. शपथविधी सोहळ्याला आलेले दिग्गज नेते काही आमचे सरकार तारण्यासाठी आले नव्हते. आमचे सरकार टिकवायला काँग्रेसचे स्थानिक नेते आणि जेडीएस पक्ष सक्षम असल्याचेही कुमारस्वामी म्हणाले.\nएका पक्षाच्या सरकारपेक्षा जेडीएस-काँग्रेस आघाडी चांगल्या प्रकारे सरकार चालवून दाखवेल. जनतेच्या कामांवर आमचा संपूर्ण फोकस असेल. राज्याच्या विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा आम्ही निर्धार केला आहे, असेही कुमारस्वामी यांनी सांगितले. राज्याची अर्थव्यवस्था सक्षम झाल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल, असेही कुमारस्वामी यांनी जाहीर केले.\nPM मोदींनी दिल्या शुभेच्छा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांना शुभेच्छा दिल्या.\n...तर महाराष्ट्रात काँग्रेस संपेल; पक्षनेत्यांचा सोनियांना इशारा\nहरयाणात भाजप 'उदार'... १० आमदार असलेल्या मित्रपक्षाला दिली ११ खाती\nमहाशिवआघाडीचा बार ‘फुसका’; काँग्रेस-राष्ट्रवादीचा सावध पवित्रा\nशिवसेनेला NDAत स्थान नाही; राऊत उद्धव यांचे 'गोबेल्स'\nपोटनिवडणूक होणार, कर्नाटकात भाजपची धाकधूक पुन्हा वाढली\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nनागरिकत्व विधेयक पुन्हा मांडणार\nनियंत्रण रेषेजवळ जवान हुतात्मा\n'सर्व मुद्द्यांवर चर्चा करू'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n२०१९ मध्ये देशात परिवर्तन घडेल: कुमारस्वामी...\nकाश्मीर: राज्यातील पाच आमदारांवर अतिरेकी हल्ला\nकुमारस्वामी कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री...\nमोदींशी लढण्यासाठी काँग्रेसकडे पैसाच नाही...\nदिवाळखोर बिल्डरच्या संपत्तीत ग्राहकांनाही वाटा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/accident-on-mumbai-pune-expressway-3-fatal-amd-25-injured/articleshow/71682721.cms", "date_download": "2019-11-17T22:59:03Z", "digest": "sha1:F4OPAX7VFF42WSV6UOVEVVPJ2IUTA3CF", "length": 17263, "nlines": 167, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Accident On Mumbai Pune Expressway: लोणावळा: पंक्चर झालेला टायर बदलत असताना अपघात; तीन ठार, २५ जखमी - Accident On Mumbai Pune Expressway 3 Fatal Amd 25 Injured | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nलोणावळा: पंक्चर झालेला टायर बदलत असताना अपघात; तीन ठार, २५ जखमी\nमुंबई पुणे एक्सप्रेस वेवर कामशेत बोगदा व पवना पोलिस चौकीजवळ आज पहाटे झालेल्या बसच्या अपघातात तीन ठार, २५ जण जखमी झाले आहेत. तर, तीनजण गंभीर जखमी झाले आहे. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या शोल्डर लेनवर पंक्चर झालेला ट्रक उभा होता. त्यावेळी टायर बदलला जात असताना मागून आलेल्या बसच्या चालकाचे नियंत्रण सुटले व ट्रकवर धडकला.\nलोणावळा: पंक्चर झालेला टायर बदलत असताना अपघात; तीन ठार, २५ जखमी\nलोणावळा: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर कामशेत बोगदा व पवना पोलिस चौकीजवळ आज पहाटे झालेल्या बसच्या अपघातात तीन ठार, २५ जण जखमी झाले आहेत. तर, तीनजण गंभीर जखमी झाले आहे. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या शोल्डर लेनवर पंक्चर झालेला ट्रक उभा होता. त्यावेळी टायर बदलला जात असताना मागून आलेल्या बसच्या चालकाचे नियंत्रण सुटले व ट्रकवर धडकला. या बसची धडक एवढी जोरदार होती की, बसमध्ये प्रवास करणारे तिघेजण तीन प्रवासी जागीच ठार झालेत. इतर प्रवाशांना उपचारासाठी पवना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातग्रस्त मतदानासाठी आपल्या गावी जात असल्याची प्राथमिक माहिती आहे.\nसयाजी पांडूरंग पाटील (वय-६५), संभाजी शिवाजी पाटील (वय-४५, दोघेही रा. वझोळी, पाटण, सातारा), मोहन कुमार शेट्टी (वय-४२, रा. वांगणी, बदलापूर, ठा���े) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे असून, जखमींमध्ये बाबासाहेब पांडूरंग पाटील (वय-५१), सुवर्णा बाबासाहेब पाटील (वय-४५), गणेश अरुण पाटील (वय-२५), सूरज आनंदराव पाटील (वय-२७), शैलेश हनुमंत पाटील (वय-३३), अनिल मधुकर पाटील (वय-३३), जयसिंग खाशाबा पाटील (वय-४८), विश्वनाथ तुकाराम पाटील (वय-४५), आकाश जायनाथ पाटील (वय-२५), शिवाजी चिंधू पाटील (वय-५५), विशाल किसन पाटील (वय-२७), मंगल जयसिंग पाटील (वय-४४), तुकाराम सावळाराम भिंगदिवे (वय-४४), शंकर थोरात (वय-४४), राणी मंगेश देसाई (वय -२४, सर्व रा. वझोळी, पाटण, सातारा) यांचा समावेश आहे.\nकामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून पुण्याकडे जाणारी एक खाजगी ट्रॅव्हल्स बसने मार्गावरील सर्व्हिस लेनवर पंक्चर काढण्यासाठी उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरात धडक दिली. धडक इतकी जोरात होती की, बसची डावी बाजू पूर्णपणे कापली गेल्याने बसमधील तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. १६ प्रवासी जखमी झाले. यापैकी आठ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे.अपघाताची माहिती कळताच वडगाव महामार्ग, कामशेत पोलिस व रस्ते विकास महामंडळाच्या आपत्कालीन आणि देखभाल दुरुस्ती विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी करत बसमधील मृतांना व जखमींना तत्काळ बाहेर काढून जखमींना उपचारासाठी सोमाटणे फाटा येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर ज्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. अपघातग्रस्त बसला क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आले. या अपघातामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघातामुळे मार्गावर सांडलेले ऑईल व राडारोडा बाजूला केल्यानंतर पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली.\nमागील काही दिवसांमध्ये अशा प्रकरच्या अपघातात वाढ झाली आहे. टायर पंक्चर झाल्यानंतर टायर बदलताना काहींचे अपघात झाले आहेत. काही दिवसांपूर्वी बावधनजवळ एसटीच्या चालक-वाहकाचा टायर बदलताना अपघाती मृत्यू झाला होता. तर इतर काही प्रवासी जखमी झाले होते. दरम्यान, शोल्डर लेनवर बंद पडलेले वाहन असणार असे गृहीत धरून चालकाने वाहन चालवले पाहिजे. मात्र, तरीदेखील शोल्डर लेनवरून बस किंवा छोटी वाहने सर्रासपणे वाहने ओव्हरटेक करताना दिसत आहेत. एक्स्प्रेवेवरील याप्रकारच्या अपघातामुळे वाहन चालकांना ���ाहतूक नियमांची माहिती असण्याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस पुण्यात मुक्कामी\nआपलं उद्दिष्ट सरकार आणणं; कुणाला मुख्यमंत्री करणं नाही: गडकरी\nहडपसरमध्ये अपघातात दोन ठार\nभाजपचे १५ आमदार संपर्कात; मेगा नव्हे मेरिट भरती होणार: पाटील\nऑटो सेक्टरमधील मंदी एवढी मोठी नाही\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nबारा वर्षांनी मिळाला हक्कांचा लाभ\nशिष्यवृत्तीचे अर्ज कॉलेजमध्येच पडून\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nलोणावळा: पंक्चर झालेला टायर बदलत असताना अपघात; तीन ठार, २५ जखमी...\nसंगीताचे ‘डॉक्युमेंटेशन’ चोख व्हावे...\nपरभणीत बंडखोर नागरेंच्या घरावर धाड...\nमांजरा धरणात पाणी वाढले...\nकसब्यात होणार ‘बूथ अॅप’चा वापर...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/prithviraj-chavan-claims-udayanraje-will-be-defeated-by-2-lakh-votes/", "date_download": "2019-11-17T22:48:08Z", "digest": "sha1:IGYIRGST2ESPLCPMQD6KYRAAY3F6BJTT", "length": 12038, "nlines": 198, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "साताऱ्यातून उदयनराजे २ लाख मतांनी पराभूत होतील – पृथ्वीराज चव्हाण - Maharashtra Today", "raw_content": "\nनक्षलवाद्यांकडे ड्रोन आढळून आल्याने दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश\nअमित शाह म्हणाले, काळजी करू नका सरकार भाजपचेच येईल: रामदास आठवलेंचा…\nमराठा आरक्षणाची मंगळवारी सुनावणी\nभारत वेगाने आर्थिक विकास करण्याची क्षमता अ���लेला देश : बिल गेट्स\nHome Maharashtra News साताऱ्यातून उदयनराजे २ लाख मतांनी पराभूत होतील – पृथ्वीराज चव्हाण\nसाताऱ्यातून उदयनराजे २ लाख मतांनी पराभूत होतील – पृथ्वीराज चव्हाण\nसातारा :- साताऱ्याच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले २ लाख मतांनी पराभूत होतील असे भाकीत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तविले आहे. साताऱ्याच्या पोटनिवडणुकीसाठी मी उमेदवार असतो किंवा आता श्रीनिवास पाटील उमेदवार असले तरीही उदयनराजेंचा पराभव नक्कीच आहे.\nही बातमी पण वाचा : मागील ७० वर्षांमध्ये देशात काहीच झाले नाही; राहुल गांधींच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल\nकराडमध्ये रविवारी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह यांची प्रचार सभा पार पडली. या सभेनंतर चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. उदयनराजेंचा पराभव निश्चित आहे. खरंतरं मोदीच कराडला येणार होते, पण निकालाचा अंदाज आल्याने त्यांनी शाहंसारख्या दुय्यम फलंदाजाला इकडे पाठवले. कराड दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध भाजपाचे अतुल भोसले असा सामना होणार आहे. तर साताऱ्यातून उदयनराजे भाजपाकडून पोटनिवडणूक लढवत आहेत. त्यामुळे अतुल भोसले आणि उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ रविवारी कराडमध्ये अमित शाहांची सभा पार पडली.\nदरम्यान पक्षश्रेष्ठींचा निर्णय म्हणून मी लोकसभा लढलो नाही, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.\nPrevious articleविधानसभा मतदार संघातील 2 लाख 92 हजार मतदार मतदानाचा बजावणार हक्क\nNext articleलातूर: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले राहूल गांधींचे स्वागत\nनक्षलवाद्यांकडे ड्रोन आढळून आल्याने दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश\nअमित शाह म्हणाले, काळजी करू नका सरकार भाजपचेच येईल: रामदास आठवलेंचा दावा\nमराठा आरक्षणाची मंगळवारी सुनावणी\n…तोपर्यंत गोड बातमी येणार नाही : अजित पवारांची माहिती\nबाळासाहेबांची दिवसातून एकदा तरी आठवण येते- छगन भुजबळ\nशिवसेना ‘एनडीएतून’बाहेर; भाजपकडून घोषणा\nपुण्यात राष्ट्रवादीची आज महत्त्वाची बैठक; शरद पवार घेणार मोठा निर्णय\nबाळासाहेबांच्या स्मृतिदिनी फडणवीसांनी शिवसेनेला करून दिली ‘या’ गोष्टीची आठवण\nआता २०२४ ची तयारी करा- दानवे\nसमृद्धी महामार्ग समुद्रात बुडवणार\nराज्यपालांकडून शेतकऱ्यांना आठ हजार रुपये प्रति���ेक्टरी मदत जाहीर\nकाळी टोपी घालून राजभवनात बसून राज्यपालांना शेतकऱ्यांचं दु:ख कळणार नाही –...\nतीन नेत्यांच्या हातात महाराष्ट्राच्या सत्तेच भवितव्य\n…तोपर्यंत गोड बातमी येणार नाही : अजित पवारांची माहिती\nबाळासाहेबांची दिवसातून एकदा तरी आठवण येते- छगन भुजबळ\nशिवसेना ‘एनडीएतून’बाहेर; भाजपकडून घोषणा\nउद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर; बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला केले अभिवादन\nसोनिया अजूनही म्हणतात, शिवसेनेची संगत नकोच \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/side-effects-of-defeat-congress-leaders-defening-rahul-gandhi/", "date_download": "2019-11-17T23:34:17Z", "digest": "sha1:O7JSJYZRNXAQC3RHMFOWJTAPC7ABILG5", "length": 7740, "nlines": 80, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Side effects of defeat: Congress leaders defening Rahul Gandhi", "raw_content": "\n#ShutdownPatanjali ने पतंजलीचे रामदेव बाबा नेटकंऱ्याच्या निशाण्यावर\nशेतकऱ्यांना मदत वाढवून मिळण्यासाठी राज्यपालांना भेटणार : अजित पवार\nशरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल – नवाब मलिक\nफडणवीसांच्या नेतृत्वात बदल नाही – रावसाहेब दानवे\nतुटपुंजी मदतीमुळे खर्चही निघणार नाही – आमदार धनंजय मुंडे\n‘हा’ कायदा तयार झाला की, मी स्वतः राजकारणातून निवृत्त होईन : गिरिराज सिंह\nपराभवाचे साईड इफेक्ट : राहुल गांधींच्या बचावासाठी कॉंग्रेस नेत्यांची धावाधाव\nटीम महाराष्ट्र देशा- १७ व्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने २०१४ च्या निवडणुकीपेक्षाही मोठं यश प्राप्त केलं आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला ३०२ जागा मिळाल्या आहेत. तर एनडीएला ३५० हून अधिक जागा मिळाल्या आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला सपाटून मार खावा लागला आहे. अवघ्या ५२ जागांवर काँग्रेस विजयी झालं आहे तर काही राज्यात काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही.\nकाँग्रेसमध्ये सध्या या पराभवावरुन चिंतन करण्याचं काम सुरु आहे. मात्र कॉंग्रेस नेत्यांना पराभवापेक्षा राहुल गांधीच्या राजीनाम्याचीच जास्त काळजी असल्याचे दिसून आले. काँग्रेसच्या पराभवाला फक्त राहुल गांधी जबाबदार नाहीत. राहुल गांधी यांनी पदावर राहावं. विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे. काँग्रेसमध्ये अंतर्गत बदल करण्याची गरज आहेत ते नेतृत्वाने करावे. माझ्यासह इतर राज्यातील प्रदेशाध्यक्षांनी सामुहिक राजीनामे द्यावेत. पराभवाचं खापर राहुल गांध��� यांच्यावर फोडता कामा नये असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी सांगितले.\nतर दुसऱ्या बाजूला मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ हे देखील गांधी याच्या बचावासाठी मैदानात उतरले आहेत. काँग्रेसच्या तुलनेत भाजपाचा निवडणूक प्रचार जोरात होता. नरेंद्र मोदी यांचे म्हणणं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्याचं काम केलं गेले मात्र काँग्रेसला अपेक्षितपणे तसं करता आलं नाही. राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर कुठलंही प्रश्नचिन्ह नाही. राहुल गांधी हेच आमचे नेते आहेत आणि राहतील असं कमलनाथ यांनी सांगितले.\n#ShutdownPatanjali ने पतंजलीचे रामदेव बाबा नेटकंऱ्याच्या निशाण्यावर\nशेतकऱ्यांना मदत वाढवून मिळण्यासाठी राज्यपालांना भेटणार : अजित पवार\nशरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल – नवाब मलिक\nफडणवीसांच्या नेतृत्वात बदल नाही – रावसाहेब दानवे\nतुटपुंजी मदतीमुळे खर्चही निघणार नाही – आमदार धनंजय मुंडे\n‘हा’ कायदा तयार झाला की, मी स्वतः राजकारणातून निवृत्त होईन : गिरिराज सिंह\n‘माढा शरद पवारांना पाडा’ ही पोस्ट संजय शिंदेंचीचं\nसंकट आलं म्हणजे काय नाउमेद व्हायचं नसतं – शरद पवार\n#ShutdownPatanjali ने पतंजलीचे रामदेव बाबा नेटकंऱ्याच्या निशाण्यावर\nशेतकऱ्यांना मदत वाढवून मिळण्यासाठी राज्यपालांना भेटणार : अजित पवार\nशरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल – नवाब मलिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news/hagibis-hit-japan/articleshow/71569393.cms", "date_download": "2019-11-17T23:15:17Z", "digest": "sha1:IDL3VL3CCKJTOXBL3NEEOOGA7WOS37GW", "length": 11477, "nlines": 160, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "international news News: जपानला ‘हगिबिस’चा फटका - hagibis hit japan | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nवृत्तसंस्था, टोकियोगेल्या सहा दशकांतील सर्वाधिक शक्तिशाली 'हगिबिस' चक्रीवादळाचा फटका शनिवारी जपानसह राजधानी टोकियोला बसला...\nगेल्या सहा दशकांतील सर्वाधिक शक्तिशाली 'हगिबिस' चक्रीवादळाचा फटका शनिवारी जपानसह राजधानी टोकियोला बसला. यामध्ये ३३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. शंभरहून अधिक नागरिक जखमी झाले असून, अनेक नागरिक बेपत्ता आहेत.\nवादळादरम्यान झालेला जोरदार पाऊस आणि वेगवान वाऱ्याने टोकियोला अक्षरश: झोडपून काढले. २०० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत असल्याने रस्त्यावरील वाहनेही दूरवर फेकली गेली.\nचक्रीवादळाच्या थैमानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील विविध देशांनी मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना आदरांजली व्यक्त केली आहे.\nटोकियोमधील हवामान विभागाने नागरिकांना वादळाची पूर्वसूचना दिली होती. यामुळे सरकारने धोकादायक ठिकाणच्या नागरिकांचे शुक्रवारीच स्थलांतर सुरू केले होते. तरीही मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.\nटोकियोमधील रेल्वेसेवा शनिवारी बंद ठेवण्यात आली होती. मदतकार्यासाठी सरकराने १७ हजार पोलिस कर्मचारी आणि सैनिकांची नेमणूक केली आहे. अद्यापही भूस्खलनचा धोका असल्याने प्रशासनाने धोकादायक ४२७ घरे रिकामी करण्याच्या सूचना केल्या आहेत. किनारी भागात मदत केंद्र उभारण्यात आली आहेत.\nनागानो शहरातील शिन्कान्सेन बुलेट ट्रेन व ट्रेनडेपो हगिबिसमुळे बुडाले.\nविदेश वृत्त:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nभारतीय विमान संकटात; पाकने केली मदत\nभारत, चीनचा कचरा तरंगत लॉस एंजेलिसपर्यंत: ट्रम्प\nजगातली सर्वात महाग घड्याळ, किंमत तब्बल...\nपाकमध्ये सापडले प्राचीन शहर\nश्रीलंकेत राजपक्षे विजयी, भारतावर काय परिणाम\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nपोपचा कौटुंबिक जिव्हाळ्यावर भर\nगोटबाया राजपक्षे श्रीलंकेचे नवे अध्यक्ष\nश्रीलंकेत राजपक्षे यांचेपारडे जड\nअनिल अंबानी यांचा राजीनामा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nकॅलिफोर्नियातील आगीमुळेलाखो नागरिकांचे स्थलांतर...\nअमेरिकेत गोळीबार; चौघांचा मृत्यू...\nअबी अहमद यांना शांततेचे नोबेल...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/8847/koni-tumcha-apman-kela-tr-tumhi-kay-krta-marathi-prernadayi-lekh/", "date_download": "2019-11-17T23:13:40Z", "digest": "sha1:7WJXFBHRHLX4NK4PESMUNUNWPA62XZG6", "length": 16506, "nlines": 134, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "कोणी तुमचा अपमान केला तर काय करता तुम्ही? (प्रेरणादायी लेख) | मनाचेTalks", "raw_content": "\nप्रेरणादायी /Motivational / व्यक्तिमत्व\nकोणी तुमचा अपमान केला तर काय करता तुम्ही\nनियतीला, ब्रम्हांडाला किंवा हवं तर देवाला म्हणा, जेव्हा तुमच्या आयुष्यात एखादा मोठा बदल घडवायचा असतो तेव्हा तो काही दूत पाठवतो….\nतुमचा अपमान करायला, इन्सल्ट करायला….\nऐकायला काहीतरीच वाटतं ना तुम्ही म्हणाल काय काहीतरीच बोलता….\nपण थांबा. हे कसं ते पुढे मी तुम्हाला सांगते. हे नुसतंच मोटिव्हेशन डोस पाजण्यापूरतं नाही. पण पूर्ण लेख वाचल्यावर तुम्हाला पण माझं म्हणणं नक्कीच पटेल.\nकाल आपल्या मनाचेTalks च्या फेसबुक पेजवर आपण #LetUsTalk मध्ये एक प्रश्न विचारला होता कि “एखाद्याने तुमचा अपमान केला तर तुम्ही काय करता\nयावर उस्फुर्तपणे बरीच वेगवेगळी उत्तरं मिळाली कोणी सांगितले रडतो/रडते, कोणी सांगितले चीड-संताप येतो, कोणी सांगितले दुःख होते, कोणी सांगितले समोरच्याला त्याची जागा दाखवून देतो. कोणी सांगितले “मान सांगावा जगाला, अपमान सांगावा मनाला” तर कोणी सांगितले चक्क घोडे लावतो 😄\nएखाद्याने आपला अपमान केला आपल्याला तुच्छ लेखलं तर तुम्ही काय करता\nराग येतो, चीड येते….. रागात आपणही समोरच्या माणसाला खडे बोल सूनावतो. आणि समोरच्या माणसाला त्याची जागा दाखवून द्यायचा प्रयत्न करतो. बरोबर ना\nपण असामान्य उंची गाठणारा माणूस काय करतो हे तर बघू आपण\nटाटांच्या कम्पनीचं पॅसेंजर व्हेहिकल डिव्हिजन तोट्यात चाललेलं असताना रतन टाटा एकदा फोर्डचे हेड बिल फोर्ड यांच्याकडे गेले होते. आणि त्यांनी बिल फोर्डला request करून टाटाचं पॅसेंजर व्हेहिकल डिव्हिजन खरेदी करायची ऑफर दिली.\nबिल फोर्ड टाटांच्या पॅसेंजर व्हेहिकल डिव्हिजनला खरेदी करण्यासाठी तयार तर झाले. पण त्यांनी रतन टाटांचा अपमान पण केला. बिल फोर्ट यांचा रतन टाटांना बोलण्याच�� रोख असा होता की, “जर कार विकता येत नाही तर कार बनवता कशाला जे काम येत नाही ते सुरूच कशाला करायचं” आणि याच बोलण्याने रतन टाटा आतून पेटून उठले. त्या वेळी त्यांनी बिल फोर्ड यांना उत्तर देऊन राग काढला नाही की बचावात्मक पवित्रा सुद्धा घेतला नाही.\nभारतात आल्यानंतर त्यांनी आपल्या इंजिनिअर्स ना बोलवून सांगितलं की टाटा पॅसेंजर्स वर लक्ष द्या आपल्याला एक वल्ड क्लास कम्पनी म्हणून पुढे यायचं आहे. आणि त्यांच्या पूर्ण टीमने हे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात आणलं. आणि टाटा चं पॅसेंजर डिव्हिजन दिवसेंदिवस प्रगती करत गेलं. आणि योगायोग असा की फोर्ड कम्पनी काही कारणांमुळे विक्रीत कमी आल्याने आणि भारतातली टाटा कम्पनीची ताकत ओळखल्यामुळे बिल फोर्ट स्वतः टाटांकडे आले आणि त्यांनी टाटांना ऑफर दिली लँड रोव्हर आणि जॅग्वार खरेदी करण्याची. आणि महत्त्वाचे म्हणजे यावेळी टाटांनी बिल फोर्ड यांचा अपमानही केला नाही.\nअपमान झाल्यावर आपल्याला राग येतो, चीड येते. आणि आपण कम्प्लेन्ट करायला किंवा वाद घालायला सुरू करतो. नाहीतर समोरच्याला क्रीटीसाईझ करायला सुरू करतो. प्रत्येक सामान्य माणूस हेच करतो. पण असामान्य यशस्वी माणूस जर कोणी त्याचा अपमान केला तर कम्प्लेन्ट नाही करत, क्रीटीसाईझ नाही करत ते स्वतः मध्ये बदल घडवून आणतात.\nअमिताभ बच्चन जेव्हा पहिल्यांदा रेडिओ वर इंटरव्ह्यू द्यायला गेले होते तेव्हा त्यांची ताडा-माडा सारखी उंची आणि जड आवाज यामुळे त्यांना रिजेक्ट केलं गेलं. त्यांच्या आवाजाचे आणि उंचीचे कारण दाखवून त्यांचा अपमान केला गेला. या गोष्टीचं त्यांना वाईट वाटलं पण वाईट वाटलं म्हणून त्यांनी आपल्याला संधी न देणाऱ्यांना क्रिटिसाईझ नाही केलं, पण स्वतःमध्ये बदल केले आणि तीच उंची, तोच आवाज त्यांचा यु.एस.पी. बनला.\nजेव्हा कोणी आपला अपमान करतं तेव्हा समोरच्या माणसाशी भांडणं, त्याचा अपमान करणं किंवा त्याला घोडे लावणं हि तर खूप कॉमन गोष्ट आहे. पण जेव्हा आपण त्या अपमानाला आपल्या आयुष्याचा उद्देश्य बनवू, आपली ताकत बनवू तेव्हा इतिहास घडेल हे लक्षात ठेवा. जर कोणी तुमच्या असफलतेचा अपमान केला, तुमच्या दुःखावर मीठ चोळलं तर सक्सेसफुल होऊन बदल घ्या. म्हणजे अपमान करणाऱ्याला पण एक दिवस तुमच्याकडे मान झुकवून बोलावं लागेल. लक्षात ठेवा ‘Massive success is the biggest revenge ‘ जर सर्वात मोठा बद��ा काही असेल तर तो यश…..\nमनाचेTalks च्या वाचकांच्या प्रतिक्रिया:\nया आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.\nहे सात धडे गिरवले तर तुमची श्रीमंतीकडे वाटचाल निश्चितच होईल\nध्येय मोठे ठेवले तर यशही असाधारण मिळेल\nछोट्या पानाचं रोपटं झालं आणि बघा त्याने शिकवलं जगण्याचं हे भन्नाट गुपित (प्रेरणादायी)\nहे सगळे पैसे वाल्याचे खेळ आहेत.. जगात हे असे नाहि घङत..\nखरंच खूपृच छान लेख…\nNext story गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (GIFT-City) काय आहे माहित आहे का तुम्हाला\nPrevious story हिरे व्यापारी सावजीभाई धनजी ढोलकीयांची प्रेरणादायी कहाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/node/6733", "date_download": "2019-11-17T23:25:20Z", "digest": "sha1:6TJ3DN3HSFR4BHH3577ZD6L54DOKNRPK", "length": 11220, "nlines": 121, "source_domain": "www.manogat.com", "title": "अनुस्वाराचे नियम | मनोगत", "raw_content": "\nप्रेषक चित्त (मंगळ., २५/०७/२००६ - ०२:२१)\nअनुस्वाराचे नियम | ऱ्हस्व-दीर्घाचे नियम | किरकोळ नियम\n१.१ स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा.\nउदाहरणार्थ: गुलकंद, चिंच, तंटा, निबंध, आंबा.\n१.२तत्सम शब्दातील (= संस्कृतातून मराठी जसेच्या तसे आलेले शब्द) अनुनासिकाबद्दल विकल्पाने पर-सवर्ण (म्हणजे पुढे येणाऱ्या व्यंजनांच्या वर्गातील पंचमवर्णाने) लिहिण्यास हरकत नाही. मात्र अशा वेळी अनुस्वारानंतर येणाऱ्या अक्षराच्या वर्गातील अनुनासिकच पर-सवर्ण म्हणून वापरावे.\nउदाहरणार्थ: पंकज = पङ्कज, पंचानन = पञ्चानन, पंडित = पण्डित, अंतर्गत = अन्तर्गत, अंबुज = अंबुज\n१.३ पर-सवर्ण लिहिण्याची सवलत फक्त तत्सम शब्दांपुरती मर्यादित आहे. संस्कृत नसलेले मराठी शब्द शीर्षबिंदू (अनुस्वार) देऊनच लिहावेत.\nउदाहरणार्थ: 'दंगा, तांबे, खंत, संप' हे शब्द 'दङ्गा, ताम्बे, खन्त, सम्प' असे लिहू नयेत.\n१.४ अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी कधीकधी पर-सवर्ण जोडून शब्द लिहिणे योग्य ठरते.\nउदाहरणार्थ: वेदांत = वेदांमध्ये, वेदान्त = तत्त्वज्ञान; देहांत = शरीरांमध्ये, देहान्त = मृत्यू.\n१.५ काही शब्दांमधील अनुस्वारांचा उच्चार अस्पष्ट असतो किंवा कधीकधी तो उच्चार होतही नाही. अशा शब्दांवर अनुस्वार देऊ नये.\nउदाहरणार्थ: 'हंसणे, धांवणे, जेंव्हा, कोठें, कधीं, कांहीं' हे शब्द 'हसणे, धावणे, जेव्हा, कोठे, कधी, काही' असे लिहावेत.\n२.१ य्, र्, ल्, व्, श्, ष्, स्, ह् यांच्यापूर्वी येणाऱ्या अनुस्वारांबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यावा.\nउदाहरणार्थ: सिंह, संयम, मांस, संहार. हे शब्द 'सिंव्ह, संय्यम, मांव्स, संव्हार' असे लिहू नयेत.\n२.२ 'ज्ञ' पूर्वीचा नासोच्चारही शीर्षबिंदूने दाखवावा.\n३.१ नामांच्या आणि सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्यरूपांवर विभक्तिप्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा.\nउदाहरणार्थ: लोकांना, मुलांनी, तुम्हांस, लोकांसमोर, घरांपुढे.\n३.२ आदरार्थी बहुवचनाच्या वेळीही असा अनुस्वार दिला पाहिजे.\nउदाहरणार्थ: राज्यपालांचे, मुख्यमंत्र्यांचा, तुम्हांला, आपणांस, शिक्षकांना, अध्यक्षांचे.\nनियम ४: वरील नियमांव्यतिरिक्त कोणत्याही कारणांसाठी व्युत्पत्तीने सिद्ध होणारे व न होणारे अनुस्वार देऊ नयेत.या नियमानुसार 'घरें, पांच, करणें, काळीं, नांव, कां, कांच, जों, घरीं' हे शब्द 'घरे, पाच, करणे, काळी, नाव, का, काच, जो, घरी' असे लिहावेत.\nअनुस्वाराचे नियम | ऱ्हस्व-दीर्घाचे नियम | किरकोळ नियम\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nकारण प्रे. साती (गुरु., २७/०७/२००६ - ०८:५२).\nअनुच्चारित अनुस्वार... प्रे. टग्या (गुरु., २७/०७/२००६ - १५:४७).\nशुद्धिपत्र प्रे. टग्या (गुरु., २७/०७/२००६ - १६:२०).\nत्या बड्या बंडवाल्यांत ज्ञानेश्वर माने पहिला प्रे. चित्त (गुरु., २७/०७/२००६ - १६:२७).\nअजून एक प्रे. नंदन (गुरु., २७/०७/२००६ - १७:४१).\n प्रे. टग्या (गुरु., २७/०७/२००६ - १७:४५).\nहोय प्रे. नंदन (गुरु., २७/०७/२००६ - १८:४५).\nथोडे विषयांतर... प्रे. टग्या (गुरु., २७/०७/२००६ - १८:३४).\nपोर्तुगीज़ स्पेलिंग्ज़ प्रे. दिगम्भा (शुक्र., २८/०७/२००६ - ०४:४०).\nहोय, पण... प्रे. टग्या (शुक्र., २८/०७/२००६ - १४:२८).\nतुम्हांस, आपणांस प्रे. मीरा फाटक (गुरु., २७/०७/२००६ - ०९:०४).\nतुम्हांस, आपणांस प्रे. लिखाळ (गुरु., २७/०७/२००६ - १२:०८).\nनियम प्रे. सुखदा (शुक्र., २८/०७/२००६ - ०८:४२).\nसुंदर लेख प्रे. महेश हतोळकर (शुक्र., २८/०७/२००६ - ०२:१४).\nधन्यवाद|खुलासा प्रे. चित्त (शुक्र., २८/०७/२००६ - ०७:४२).\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ७ सदस्य आणि १९ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/shashikant-shinde/", "date_download": "2019-11-17T22:04:31Z", "digest": "sha1:YW4P5K6EDFHJOPUHJORXABQ6TTJX5DEH", "length": 13168, "nlines": 181, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "shashikant shinde | Dainik Prabhat", "raw_content": "\nराष्ट्रवादीच्या जनता दरबारात 61 तक्रारींचा निपटारा\nशेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा सातारा - जिल्ह्यातील जनतेने अनेक प्रश्‍न आजही प्रलंबित आहेत. अवकाळी पावसाने शेतकरी मेटाकुटीला आला आहे....\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \nसातारा: सोमवारी राज्यभर विधानसभेसाठी मतदान झाले. काही अपवाद वगळता इतर ठिकाणी मतदान शांततेत पार पडले. सातारा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीबरोबरच...\n#व्हिडीओ : श्रीनिवास पाटील उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना\nसातारा - सातारा लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार माजी खासदार श्रीनिवास पाटील तसेच सातारा जावली विधानसभा मतदार...\nपवारांना संपवणारा जन्माला यायचा आहे\nआ. शशिकांत शिंदे : कारवायांची भीती दाखवून अनेकांवर दबाव सातारा - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना देशात आणि राज्यातील राजकारणाचा...\nपवारसाहेबांचा शब्द कार्यकर्ते खाली पडू देणार नाहीत\nबदनामी करणारंविरोधात तक्रार करणार दोन दिवसांपासून माझी बदनामी करण्यात येत आहे. ज्या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही आणि जे प्रकरण...\nदीपक पवार हातात बांधणार राष्ट्रवादीचे घड्याळ\nसातारा - भाजपकडून विधानसभेची उमेदवारी डावलल्याने नाराज झालेल्या दीपक पवारांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या रविवारी...\nभाजपच्या मेगाभरतीला जशास तसे उत्तर देण्याच्या निर्धार\nपवारसाहेबांचा शब्द कार्यकर्ते खाली पडू देणार नाहीत सातारा - सातारा जिल्हा व राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून भविष्यातही राहणार आहे. सच्चे कार्यकर्ते...\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nसूर्यकांत पाटणकर उदयनराजेंच्या भाजप प्रवेशामुळे नेतेमंडळी कुंपणावर पाटण - पाटण तालुक्‍यात विधानसभा निवडणुकीसाठी देसाई-पाटणकर हे दोन्ही पारंपरिक गट सज्ज ���ाले...\nआ. शशिकांत शिंदे यांना घेरण्याची भाजपची रणनीती\nसंदीप राक्षे कोरेगाव मतदारसंघावर शिवसेनेचीही दावेदारी; कॉंग्रेस हद्दपार होण्याचा धोका सातारा - कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आ. शशिकांत शिंदे व भाजपचे...\nआ. शशिकांत शिंदे किंवा अमित कदम, सुनील माने, संग्राम बर्गे की रोहित पवार\nसातारा व कोरेगाव मतदारसंघात राष्ट्रवादीकडून कोण शिवेंद्रराजेंच्या भाजप प्रवेशाने हालचालींना वेग सम्राट गायकवाड सातारा - राज्यात कॉंग्रेस- राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये प्रवेशांचा ओघ...\nकोणते शिंदे कुणाला वरचढ ठरणार\nकोरेगाव-खटाव मतदारसंघात उत्सुकता मयूर सोनावणे सातारा - नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोरेगाव तालुक्‍यात भाजपने मुसंडी मारली खरी. मात्र, भाजपची ही...\nखा. उदयनराजेंनी घेतली आ. शशिकांत शिंदेंची भेट\nउमेदवारीला विरोध कमी करण्याचा प्रयत्न सातारा - राष्ट्रवादीअंतर्गत वाढता विरोध कमी करण्यासाठी खा.उदयनराजे यांनी जुळवाजुळव करण्यास सुरूवात केली आहे. सातारा...\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nमग लालकृष्ण आडवाणी यांच्यावर गुन्हा का दाखल केला \nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोन���या गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/shivam-dube-set-be-selected-bangladesh-series-225636", "date_download": "2019-11-18T00:34:55Z", "digest": "sha1:5XYEVAWFT6LRXWXKDR4W5UWMNHR3XAXH", "length": 15151, "nlines": 230, "source_domain": "www.esakal.com", "title": "हार्दिकच्याजागी 'या' अष्टपैलूला मिळू शकते पदार्पणाची संधी | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, नोव्हेंबर 18, 2019\nहार्दिकच्याजागी 'या' अष्टपैलूला मिळू शकते पदार्पणाची संधी\nशुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019\nहार्दिकच्या जागी रवींद्र जडेजा आहेच मात्र, त्या व्यतिरिक्त आणखी एक अष्टपैलू खेळाडू आहे ज्याची सध्या संपूर्ण देशात सर्वांत जास्त चर्चा केली जात आहे.\nनवी दिल्ली : भारताची निवड समिती नोव्हेंबर महिन्यात बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या ट्वेंटी20 मालिकेत नवनवे प्रयोग करणार यात काहीच शंका नाही. ट्वेंटी20 विश्वकरंडकाला केवळ एक वर्ष उरल्याने निवड समिती संघबांधणीचा विचार करु लागली आहे. अशातच भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्याला दुखापत झाल्याने त्याला बांगलादेशविरुद्ध खेळता येणार नाही.\nपंत सावध रहा; धोनीचा खरा वारसदार बांगलादेशविरुद्ध करणार एण्ट्री\nहार्दिकच्या जागी रवींद्र जडेजा आहेच मात्र, त्या व्यतिरिक्त आणखी एक अष्टपैलू खेळाडू आहे ज्याची सध्या संपूर्ण देशात सर्वांत जास्त चर्चा केली जात आहे.\nहार्दिकच्या जागी शिवम दुबेला संगात स्थान मिळू शकते. असे झाल्यास हे त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण असेल. शिवमने गेल्या रणजी करंडकात तुफान कामगिरी केल्याने रॉयल चॅलेंडर्स बंगळूर संघाने त्याला तब्बल पाच कोटी रुपयांना करारबद्ध केले. त्यानंतर त्याला भारत अ संघात स्थानही मिळाले आणि त्याने तिथेही चांगली कामगिरी केली होती.\nहार्दिक पंड्या दुखापतीमुळे बाहेर गेल्याने आता शिवमला संघात स्थान मिळू शकते. 16 प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये त्याने 48.19च्या सरासरीने 1012 धावा केल्या आहेत आणि 40 बळी घेतले आहेत. तसेच 19 ट्वेंटी20 सामन्यांमध्ये त्याने 242 धावा केल्या आहेत आणि 14 बळी घेतले आहेत.\nउपलब्ध असला तरी आता त्याला संघात स्थान नाहीच; निवड समितीचा कठोर निर्णय\nमागील दोन वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या ट्वेंटी20 मालिकेत संघात काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली होता. आता बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या मालिकेतही नव्या खेळाडूंना संध��� देण्यात येणार आहे. बांगलादेश भारत दौऱ्यावर तीन ट्वेंटी20 सामने आणि दोन कसोटी सामने खेळण्यास येत आहे. ट्वेंटी20 मालिकेला दिल्लीमध्ये 3 नोव्हेंबरला सुरवात होणार आहे. यासाठी भारतीय संघ 24 ऑक्टोबरला निवड केला जाणार आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमोहम्मद शमी कारकीर्दीत सर्वोच्च स्थानी; जडेजा, अश्विनही 'टॉप टेन'मध्ये\nभारत आणि बांगलादेशमध्ये इंदूर येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर आयसीसीने फलंदाज, गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंची क्रमवारी जाहीर केली आहे....\nINDvSA : रोहितच्या द्विशतकी, रहाणेच्या शतकी खेळीमुळे आफ्रिकेसमोर धावांचा डोंगर\nरांची : रोहित शर्माचे द्विशतक आणि अजिंक्‍य रहाणेच्या शतकाने भारतीय संघाला रांची कसोटीतही 9 बाद 497 धावांचा डोंगर उभा करता आला. कसोटी कारकिर्दीतील...\nधोनीच्या निवृत्तीची चर्चा व्यर्थ : पॉल हॅरिस\nऔरंगाबाद : महेंद्रसिंग धोनीने आता निवृत्त व्हावे, अशा चर्चा व्यर्थ आहेत. त्याच्यातील असामान्य खेळाडू आजही जिवंत आहे. तो कधीही सामन्याचे चित्र पालटू...\nINDvSA : पोरांनी मैदान गाजवलं; दोन दिवस आधीच केली 'विजयादशमी' साजरी\nविशाखापट्टणम : वेगवान गोलंदाज महंमद शमी आणि डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा यांनी पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या अखेरच्या दिवशी दक्षिण आफ्रिका...\nInvdiavsSA : आफ्रिकेचं शेपूट वळवळलं; भारताचा पहिल्या कसोटीत दणदणीत विजय\nविशाखापट्टणम : रोहित शर्मा, मयांक अगरवाल या फलंदाजांनी रचलेल्या पायावर रवींद्र जडेजा, आर. अश्विन या गोलंदाजांनी कळस चढवत, दक्षिण आफ्रिकेला पहिल्या...\nINDvsSA : तो प्रश्न आता बंद झालाय : अजिंक्य रहाणे\nविशाखापट्टणम : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला अवघे दोन दिवस बाकी राहिले असताना विसाखापट्टणमला पावसाने हजेरी लावली आहे. भारतीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग��जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/cidco-talking-action-on-illegal-building-1242749/", "date_download": "2019-11-18T00:17:48Z", "digest": "sha1:QZEYPF6TSXWKV2MKOGQXCDOOPBJYLH76", "length": 10634, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "बेकायदा बांधकामे जमीनदोस्त | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंत्री उचलण्यासाठी गेलेल्या चिमुरडीला चिरडले\nशेतकऱ्याची आत्महत्या, मृतदेह जिल्हा कचेरीवर\nदहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान - मोदी\nउधळपट्टी केल्यास तिप्पट पाणीपट्टी\nविद्यार्थ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ\nया कारवाईमध्ये तीन इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहे.\nघणसोली आणि तळवलीमधील तीन इमारतीवर बुधवारी कारवाई करण्यात आली. (छाया : नरेंद्र वास्कर )\nसिडकोने घणसोली आणि तळवलीमधील तीन इमारतीवर बुधवारी जेसीबी चालवून कारवाई केली. या कारवाईमध्ये तीन इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहे.\nघणसोली येथील स्मशनभूमीजवळ असणाऱ्या एक मजली इमारतीचे बांधाकाम व्यावसायिक संतोष राजपूत व कृष्णा पाटील करत होते.\nतळवली सेक्टर २२ मध्ये महेंद्र पाटील यांच्या चार मजली इमारतीचे बांधकाम सुरू होते. तसेच एम. के. मढवी यांचे जोत्यापर्यंत आलेल्या इमारतीवर जेसीपी चालवून सिडकोच्या अतिक्रमण पथकाने इमारती जमीनदोस्त केल्या. या तीनही इमारतींवर या आगोदर कारवाई करण्यात आली होती. पण सिडकोची पाठ फिरताच पुन्हा बांधकाम व्यवसायिकांनी काम सुरू केले होते.\nया कारवाईमुळे बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. बांधकाम व्यावसायिकावर एमआरटीपीअंतर्गत गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती सिडकोचे साहाय्यक अतिक्रमण नियंत्रक अधिकारी सुनील चिडचाळे यांनी दिली. तसेच ज्या भूखंडावर कारवाई करण्यात आली आहे. तिथे कुंपण टाकणार असल्याचेदेखील स्पष्ट केले. प्रचंड पोलीस बंदोबस्तात ही कारवाई झाली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nसिडको पालघर जिल्हा कार्यालय निर्मिती करणार\nनाशिकमध्ये आदर्श विद्यालय सिडकोकडून जमीनदोस्त\nनवी मुंबईत अनधिकृत बांधकामांवर कारवाई दरम्यान दगडफेक, पोलीस निरीक्षक जखमी\nबेकायदा धार्मिक स्थळांवर कारवाई\nसिडको क्षेत्रातील बांधकामांवर संकट\nVideo: 'मिर्झापूर २'च्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता\n'पानिपत'मधील 'मर्द मराठा' गा���्याची गायिका आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर\nसलमानसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीवर आली धुणी-भांडी करण्याची वेळ\n'हुड हुड दबंग'ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मीम्स व्हायरल\nVideo : मलायकाचा नेहा धुपियाला चप्पल मारण्याचा प्रयत्न, कारण...\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nमर्यादित षटकांसाठी आक्रमक मयंकचा पर्याय\nतीन दिवसांनंतर राज्यात गारव्यात वाढ\n‘बीकेसी कनेक्टर’मुळे नवी कोंडी\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nचंद्रपूर आणि मुंबई विभाग सर्वाधिक प्रदूषित\nसोनिया गांधी-शरद पवार भेटीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार\nअयोध्या निकालाविरोधात फेरविचार याचिका\n‘मॅरेथॉन’मध्ये सहभागी स्पर्धकांच्या वाहनांची तोडफोड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.healforceglobal.com/mr/products/medical-equipment/perinatal-care/infant-warmers/", "date_download": "2019-11-17T22:01:43Z", "digest": "sha1:5YKPTXN4G7QTMGS6WSVGDX5XY47JTPBC", "length": 10639, "nlines": 248, "source_domain": "www.healforceglobal.com", "title": "अर्भक Warmers फॅक्टरी, पुरवठादार | चीन अर्भक Warmers उत्पादक", "raw_content": "\nइन्टेन्सिव्ह केअर & जीवन समर्थन\nकमाल मर्यादा पुरवठा युनिट\nजन्मकाळाच्या आसपासच्या काळाशी संबंधित केअर\nअर्भक Phototherapy उबवणी उपकरणाला\nवर्ग II प्रकार A2\nवर्ग II प्रकार B2\nसह 2/ तिरंगी गॅस उबवणी उपकरणाला\nएअर jacketed CO 2इनक्यूबेटर\nपाणी jacketed CO 2इनक्यूबेटर\nASTM प्रकार मी अल्ट्रा शुद्ध पाणी\nASTM प्रकार दुसरा अल्ट्रा शुद्ध पाणी\nASTM प्रकार तिसरा अल्ट्रा शुद्ध पाणी\nकॅप / CLSI प्रकार मी उच्च शुद्ध पाणी\nआरोग्य अनुप्रयोग शुद्ध पाणी\nप्राणी पाणी पिण्याची शुद्ध पाणी\nप्रयोगशाळेत प्रजनन झालेल्या थर्मल Cyclers\nकेंद्र आणि तांत्रीक कागदपत्रे या डाउनलोड करा\nझांबिया वैद्यकीय अधिकारी 'भेट द्या आरोग्य मंत्रालयाच्या 3 प्रमुख रुग्णालयात प्रकल्प सक्ती बरे करण्यासाठी\nआमच्या गुणवत्ता Biosafety कॅबिनेट वर कसोटी पुन्हा सिद्ध केले\nइन्टेन्सिव्ह केअर & जीवन समर्थन\nकमाल मर्यादा पुरवठा युनिट\nजन्मकाळाच्या आसपासच्या काळाशी संबंधित केअर\nअर्भक Phototherapy उबवणी उपकरणाला\nवर्ग II प्रकार A2\nवर्ग II प्रकार B2\nCO2, / तिरंगी गॅस उबवणी उपकरणाला\nहवाई jacketed CO2, इनक्यूबेटर\nपाणी jacketed CO2, इनक्यूबेटर\nप्रयोगशाळेत प्रजनन झालेल्या थर्मल Cyclers\nआमचा कार्यसंघ संपर्क साधा\nबरे फोर���स जैव-meditech होल्डिंग्ज लिमिटेड\nजोडा: 6788 Songze अव्हेन्यू, Qingpu जिल्हा, शांघाय 201706, चीन\nसंपर्क व्यक्ती: श्री. बिल Shum\nघर» उत्पादने » वैद्यकीय उपकरणे » जन्मकाळाच्या आसपासच्या काळाशी संबंधित केअर » अर्भक Warmers\nआपण अवलंबून करू शकता अष्टपैलू उघडा काळजी प्रणाली अर्पण उपाय म्हणून, FXQ4A तो आपल्या कार्यपद्धती आरामदायक ठेवत असताना सोपे आपले काम करते. या थेरपी व्यासपीठ आपण resuscitation थेरपी दरम्यान आपण thermoregulation आणि श्वसन समर्थन आवश्यक सर्वकाही एकात्मिक पासून वेगाने आपल्या उच्च-धोका रुग्णाला प्रतिसाद करण्यास परवानगी देते. याव्यतिरिक्त, प्रणाली रचना अनुभव आमच्या वर्षे काढला जातो सक्तीने आपल्या असुरक्षित रुग्णांना उत्तम काळजी देत ​​संकल्पना अनुसरण करा.\nFXQ4B युनिट अकाली आणि पूर्ण दीर्घकालीन नवजात एक अद्वितीय थर्मल वातावरण अर्भक तेजस्वी तीव्र आमच्या मध्यम रचना आहे. शिवाय, resuscitation सहयोगी आणीबाणी परिस्थितीत युनिट पर्यायी असू शकते.\nबाळ रुग्णांना चांगली निगा पुरविण्यासाठी करण्याची आमची क्षमता, आणि आणीबाणी अटी किंवा NICU मध्ये दबाव कमी.\nआमच्या FXQ4 युनिट ते खुल्या काळजी प्रणाली मध्ये आणीबाणी किंवा चिकित्सा कावीळ असताना नवजात रुग्णांना चांगल्या thermoregulation सर्वोत्तम काळजी देते.\nकॉपीराइट © 2017 फोर्स बरे. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/node/6734", "date_download": "2019-11-17T22:21:07Z", "digest": "sha1:J6AZ6ICIIL4FWOQAOSJAMBIGHD7CPIGI", "length": 14818, "nlines": 132, "source_domain": "www.manogat.com", "title": "ऱ्हस्व-दीर्घाचे नियम | मनोगत", "raw_content": "\nप्रेषक चित्त (मंगळ., २५/०७/२००६ - ०२:३९)\nअनुस्वाराचे नियम | ऱ्हस्व-दीर्घाचे नियम | किरकोळ नियम\n५.१ मराठीतील तत्सम इ-कारान्त आणि उ-कारान्त शब्द दीर्घान्त लिहावेत.\nउदाहरणार्थ: कवि = कवी, बुद्धि = बुद्धी, गति = गती.\nइतर शब्दांच्या अंती येणारा इकार व उकार दीर्घ लिहावा.\nउदाहरणार्थ: पाटी, जादू, पैलू.\n५.२ 'परंतु, यथामति, तथापि' ही तत्सम अव्यये ऱ्हस्वान्त लिहावीत.\n५.३ व्यक्तिनामे, ग्रंथनामे, शीर्षके व सुटे ऱ्हस्वान्त तत्सम शब्द मराठीत दीर्घान्त लिहावेत.\nउदाहरणार्थ: हरी, मनुस्मृती, वर्गीकरण पद्धती, कुलगुरू.\n५.४ 'आणि' व 'नि' ही मराठीतील दोन अव्यये ऱ्हस्वान्त लिहावीत.\n५.५ सामासिक शब्द लिहिताना समासाचे पूर्वपद (पहिला शब्द) तत्सम ऱ्हस्वान्त शब्द असेल (म्हणजेच मुळात संस्कृतात ऱ्हस्वान्त असेल) त��� ते पूर्वपद ऱ्हस्वान्तच लिहावे. दीर्घान्त असेल तर ते दीर्घान्तच लिहावे.\nउदाहरणार्थ: बुद्धि - बुद्धिवैभव; लक्ष्मी - लक्ष्मीपुत्र.\n५.६ 'विद्यार्थिन्, गुणिन्, प्राणिन्, पक्षिन्' यांसारखे इन्-अन्त शब्द मराठीत येतात तेव्हा त्यांच्या शेवटी असलेल्या 'न्' चा लोप होतो व उपान्त्य ऱ्हस्व अक्षर दीर्घ होते. परंतु हे शब्द समासात पूर्वपदी आले असता (म्हणजेच समासातील पहिला शब्द असता) ते ऱ्हस्वान्तच लिहावेत.\nउदाहरणार्थ: विद्यार्थिमंडळ, गुणिजन, प्राणिसंग्रह, स्वामिभक्ती, मंत्रिगण, पक्षिमित्र, योगिराज, शशिकांत.\nनियम ६: मराठी शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्यातील उपान्त्य इकार किंवा उकार ऱ्हस्व असतो.\nउदाहरणार्थ: किडा, विळी, पिसू, मारुती, सुरू, हुतूतू.\nतत्सम शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असले तरी त्यातील उपान्त्य इकार आणि उकार मूळ संस्कृतातल्याप्रमाणे ऱ्हस्व किंवा दीर्घ ठेवावा.\nउदाहरणार्थ: नीती, अतिथी, प्रीती, गुरू, शिशू, समिती.\n७.१ मराठी अ-कारान्त शब्दांतील इकार व उकार दीर्घ लिहावेत.\nउदाहरणार्थ: गरीब, वकील, सून, फूल, बहीण, खीर, तूप.\nतत्सम शब्दातील शेवटले अक्षर अ-कारान्त असले तरी त्यातील उपान्त्य इकार किंवा उकार मूळ संस्कृतातल्याप्रमाणे ऱ्हस्व किंवा दीर्घ ठेवावा.\nउदाहरणार्थ: गुण, गीत, विष, शरीर, रसिक, शूर, शून्य, कौतुक.\n७.२ मराठी शब्दांतील जोडाक्षरापूर्वी इकार व उकार सामान्यतः ऱ्हस्व असतात.उदाहरणार्थ: कुस्ती, मुक्काम, पुष्कळ, शिस्त, दुष्काळ, पुस्तक.मात्र तत्सम शब्दांतील जोडाक्षरांपूर्वीचे इकार व उकार ऱ्हस्व व दीर्घ अशा दोन्ही प्रकारांनी आढळतात. ते मूळ संस्कृतप्रमाणेच लिहावेत.\nउदाहरणार्थ: मित्र, पुण्य, तीक्ष्ण, पूज्य, चरित्र, प्रतीक्षा.\nमराठी व तत्सम शब्दांतील इकारयुक्त व उकारयुक्त अक्षरांवर अनुस्वार असल्यास ती अक्षरे सामान्यतः ऱ्हस्व असतात.\nउदाहरणार्थ: चिंच, लिंबू, तुरुंग, उंच, लिंग, बिंदू, अरविंद, अरुंधती.\nमराठी व तत्सम शब्दांतील विसर्गापूर्वीचे इकार व उकार सामान्यतः ऱ्हस्व असतात.\nउदारणार्थ: छिः, थुः, दुःख, निःशस्त्र.\n८.१उपान्त्य दीर्घ ई-ऊ असलेल्या मराठी शब्दांचा उपान्त्य ई-कार किंवा ऊ-कार उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी ऱ्हस्व लिहावा.\nउदाहरणार्थः गरीब - गरिबाला; चूल - चुलीला, चुलींना;\nअपवाद - दीर्घोपान्त्य तत्सम शब्द.\nउदाहरणार्थ: परीक्षा - ��रीक्षेला, परीक्षांना; दूत - दूताला, दूतांना.\n८.२ मराठी शब्द तीन अक्षरी असून त्याचे पहिले अक्षर दीर्घ असेल तर अशा शब्दाच्या सामान्यरूपात उपान्त्य ई-ऊ यांच्या जागी 'अ' आल्याचे दिसते.\nउदाहरणार्थ: बेरीज - बेरजेला; लाकूड - लाकडाला, लाकडांना.\nमात्र पहिले अक्षर ऱ्हस्व असल्यास हा 'अ' आदेश विकल्पाने होतो.\nउदाहरणार्थ: परीट - पर(रि)टास, पर(रि)टांना.\n८.३ शब्दाचे उपान्त्य अक्षर 'ई' किंवा 'ऊ' असेल तर अशा शब्दाच्या उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी 'ई'च्या जागती 'य', आणि 'ऊ'च्या जागी 'व' असे आदेश होतात.\nउदाहरणार्थ: फाईल - फायलीला, कायलींना; देऊळ -देवळाला, देवळांना.\n८.४ पुल्लिंगी शब्दांच्या शेवटी 'सा' असल्यास त्या जागी उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी 'शा' होतो. ('श्या' होत नाही.)\nउदाहरणार्थ: घसा-घशाला, घशांना; ससा-सशाला, सशांना.\n८.५ पुल्लिंगी शब्दांच्या शेवटी 'जा' असल्यास उभयवचनी सामान्यरूपात तो तसाच राहतो (त्याचा 'ज्या' होत नाही).\nउदाहरणार्थ: दरवाजा - दरवाजाला, दरवाजांना; मोजा -मोजाला, मोजांना.\n८.६ तीन अक्षरी शब्दातील मधले अक्षर 'क' चे किंवा 'प'चे द्वित्व असेल तर उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी हे द्वित्व नाहीसे होते.\nउदाहरणार्थ: रक्कम - रकमेला, रकमांना; छप्पर - छपराला, छपरांना.\n८.७ मधल्या 'म'पूर्वीचे अनुस्वारसहित अक्षर उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी अनुस्वारविरहित होते.\nउदाहरणार्थ: किंमत - किमतीला, किमतींना; गंमत -गमतींना, गमतींचा.\n८.८ ऊ-कारान्त विशेषनामाचे हे सामान्यरूप होत नाही.\nउदाहरणार्थ: गणू - गणूस, दिनू - दिनूस.\n८.९ धातूला 'ऊ' आणि 'ऊन' प्रत्यय लावताना शेवटी 'व' असेल तरच 'वू' आणि 'वून' अशी रूप तयार होतात, पण धातूच्या शेवटी 'व' नसेल तर 'ऊ' आणि 'ऊन' अशी रूपे तयार होतात.\nउदाहरणार्थ: धाव - धावू, धावून; ठेव - ठेवू, ठेवून; गा - गाऊ, गाऊन; धू- धुऊ, धुऊन; कर - करू, करून; हस - हसू, हसवून.\nअनुस्वाराचे नियम | ऱ्हस्व-दीर्घाचे नियम | किरकोळ नियम\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ४ सदस्य आणि ३३ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाह��\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/category/city/%E0%A4%94%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6/page/2/", "date_download": "2019-11-17T23:50:32Z", "digest": "sha1:D6UCH7DOMJUGQ7RANWIVC5FRV7WWXK2I", "length": 17976, "nlines": 188, "source_domain": "policenama.com", "title": "औरंगाबाद Archives - Page 2 of 12 - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n करणीच्या संशयातून पुतण्यानं काकाचं ‘शिर’ केलं…\n होय, राष्ट्रवादीच्या बैठकीत ‘मी पुन्हा येईन’,…\nसोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या भेटीनंतरच सत्ता स्थापनेचा निर्णय, ‘या’…\nदेवेंद्र फडणवीसांना ‘अहंकार’ नडला, ‘या’ ज्येष्ठ अर्थतज्ञांनी सांगितलं\nविभागीय आयुक्तालयातील वरिष्ठ सहायक 40 हजारांची लाच घेताना अ‍ॅन्टी…\n‘मी पुन्हा येईन’ घोषणेवरून उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना…\nसत्तेत असेल की नाही लवकरच समजेल : उद्धव ठाकरे\nरावसाहेब दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव यांचा शिवसेनेच्या उमेदवाराकडून…\nअकोला अमरावती अहमदनगर कोल्हापूर गोवा जळगाव जालना\n‘तो’ दुसरीशी फोनवर ‘गूलू-गूलू’ बोलत होता, पत्नीनं पाहिलं अन् पतीच्या…\nऔरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - औरंगाबाद शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या उल्कानगरीतील एका उद्योजकाचा त्याच्या पत्नीने खून केल्याची धक्कादायक घटना घडली. पती दुसऱ्या महिलेसोबत बोलत असल्याचे पाहून संतापलेल्या पत्नीने त्याच्या जांघेत चाकू…\nमोठी बहिण रागावल्याने 14 वर्षीय मुलीची विहिरीत उडी मारून आत्महत्या\nऔरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - मोठ्या बहिणीचं रागावणं सहन न झाल्याने 14 वर्षीय मुलीने विहरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिल्पा रामकुमार धनगावकर असं आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव असून ती आठवी इयत्तेत शिकत होती.…\n4000 हजार रुपयांची लाच घेताना पोलीस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात\nऔरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - तक्रारी अर्ज निकाली काढण्यासाठी चार हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून लाच स्विकारताना हर्सूल पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई आज (गुरुवार) सकाळी हर्सूल पोलीस ठाण्याच्या परिसरात…\n ‘आईनं बाबांना चाकूनं भोसकलं’, 6 वर्षाच्या मुलानं नातेवाईकांना फोनवर…\nऔरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - औरंगाबादमध्ये एक धक्कादायक हत्येची घटना समोर आली आहे. येथ�� पत्नीने आपल्या पतीचा भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. औरंगाबादमधील उल्कानगरी भागात हि धक्कादायक घटना घडली असून या हत्येमुळे परिसरात…\nविधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे बागडेंचा नवा विक्रम\nऔरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या नावावर एक नवे रेकॉर्ड तयार झाले आहे. हरिभाऊंच्या कामामुळे किंवा त्यांच्या यशस्वी कारकीर्दीमुळे हे रोकोर्ड झालेले नाही. सध्या अनेक आमदार आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षांतर…\nराष्ट्रवादीचा राजीनामा देणार्‍या ‘या’ आमदारासाठी उद्धव ठाकरे यांनी पाठवलं…\nऔरंगाबाद : पोलिसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सादर केला असून बागडे यांनी तो मंजूर देखील केला…\n शिवसेनेच्या नगरसेविकेनं आत्महत्येची धमकी देत भिंतीवर डोकं आपटलं\nऔरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - शिवसेनेच्या नगरसेविका मीना गायके यांनी आत्महत्येची धमकी देत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सभागृहाच्या भिंतीवर डोके आपटून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महापालिकेच्या प्रबोधनकार ठाकरे सभागृहात झालेल्या…\n10 हजार रुपयांची लाच स्विकारताना भूजल सर्वेक्षण विभागाचा लेखाधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात\nऔरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - नागपूर येथील महालेखापाल कार्यालयाकडून आलेला धनादेश देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्विकारताना भूजल सर्वेक्षण विभागाच्या लेखाधिकाऱ्यास अ‍ॅन्टी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज दुपारी…\n‘अश्‍लील’ फोटो अन् ‘ऑडिओ’ क्लीप हाती लागताच पतीनं पत्नीचा गळा घोटला\nऔरंगाबाद : पोलिसनामा ऑनलाईन - पत्नीचे आक्षेपार्ह फोटो आणि ऑडीओ रेकॉर्डिंग आढळून आल्याने पतीने खून केल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. मंगेश गवळे आणि…\n‘वंचित’मधील ‘आरएसएस’च्या मंडळींना युती नकोय : इम्तियाज जलील\nऔरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभेच्या तोंडावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी वंचितसोबत असलेली युती तोडल्याची घोषणा नुकतीच के��ी. त्यानंतर आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये इम्तियाज जलील यांनी वंचितमधील आरएसएस मंडळींना एमआयएमसोबत युती…\nडॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्यानंतरही ‘बिग…\n गाण्यानंतर आता ‘रॅम्प’ वॉक आणि…\n‘वॉर’च्या यशानंतर वाणी कपूर म्हणाली –…\n‘HOT’ अ‍ॅक्ट्रेस ‘शमा सिकंदर’नं शेअर…\n चा ‘धुरळा’, मराठी कलाकारांनी…\nशिवसेनेला गंभीर ‘परिणाम’ भोगावे लागतील, भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा…\nवाराणसी : वृत्तसंस्था - महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेतून भाजप आणि शिवसेनेतील वाद विकोपाला गेले आहेत. केंद्रीय आरोग्य…\n महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेचं ‘सरकार’ येणार, HM…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटला नसल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट…\n करणीच्या संशयातून पुतण्यानं काकाचं ‘शिर’ केलं…\nठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - काकाने करणी केल्यामुळे वडिलांचा मृत्यू झाल्याच्या संशयातून पुतण्याने मित्रांच्या मदतीने…\nशिवसेनेची ‘चिंता’ आणखी वाढली, काँग्रेसच्या…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटता सुटत नसल्याने शिवसेनेची धाकधूक वाढत चालली आहे.…\n उद्या दिल्लीत सोनिया गांधी – शरद पवारांची…\nपुणे : पोलीनामा ऑनलाइन - राज्यातील सत्ताकोंडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nशिवसेनेला गंभीर ‘परिणाम’ भोगावे लागतील, भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा…\nपरिणीति चोप्राच्या मानेला ‘दुखापत’, म्हणाली –…\nसंपुर्ण प्रवासादरम्यान रेल्वेत बसलेल्या युवतीकडे पाहून…\nराष्ट्रवादी-शिवसेना ‘आघाडी’बाबत बाळासाहेबांनी 20…\nस्टाफला फसवून विमानात केलं ‘पॉर्न’ फिल्मचं ‘शूटिंग’\nशेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी संचालक मंडळाचा प्रामाणीक प्रयत्न : दशरथ माने\n‘मी पुन्हा येईन’, शिवतीर्थावर शिवसैनिकांच्या फडणवीस यांच्या विरोधात घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/node/6735", "date_download": "2019-11-17T23:33:45Z", "digest": "sha1:2LHDORSDCU7LCKAG3EBWM3YWC63FDVSG", "length": 9991, "nlines": 104, "source_domain": "www.manogat.com", "title": "किरकोळ नियम | मनोगत", "raw_content": "\nप्रेषक चित्त (मंगळ., २५/०७/२००६ - ०२:४२)\nअनुस्वाराचे नियम | ऱ्हस्व-दीर्घाचे नियम | किरकोळ नियम\nनियम ९ : पूर हा ग्रामवाचक शब्द कोणत्याही ग्रामनामास लावताना यातील 'पू' दीर्घ लिहावा.\nउदाहरणार्थ: नागपूर, तारापूर, सोलापूर.\nनियम १०: 'कोणता, एखादा' ही रूपे लिहावीत. 'कोणचा, एकादा' ही रूपे लिहू नयेत.\nनियम ११: 'हळूहळू, चिरीमिरी' यांसारख्या पुनरुक्त शब्दांतील दुसरे व चौथे ही अक्षरे दीर्घान्त लिहावीत. परंतु यांसारखे पुनरुक्त शब्द नादानुकारी असतील तर ते उच्चाराप्रमाणे ऱ्हस्व लिहावेत.\nउदाहरणार्थ: लुटुलुटु, दुडुदुडु, रुणुझुणु.\nनियम १२: एकारान्त सामान्यरूप या-कारान्त करावे.\nउदाहरणार्थ: करणे - करण्यासाठी; फडके - फडक्यांना.\nअशा रूपांऐवजी 'करणेसाठी, फडकेंना' अशी एकारान्त सामान्यरूपे करू नयेत.\nनियम १३: लेखनात पात्राच्या किंवा वक्त्याच्या तोंडी बोलण्याची भाषा घालावी लागते. त्या वेळी तिचे स्वरूप बोलण्यातील उच्चाराप्रमाणे अनुस्वारयुक्त असावे.\nउदाहरणार्थ: असं केलं; मी म्हटलं, त्यांनी सांगितलं.\nअन्य प्रसंगी ही रूपे ए-कारान्त लिहावीत.\nउदाहरणार्थ: असे केले; मी म्हटले; त्यांनी सांगितले.\nनियम १४: 'क्वचित्, कदाचित्, अर्थात्, अकस्मात्, विद्वान्' यांसारखे मराठीत रूढ झालेले तत्सम शब्द व्यंजनान्त (म्हणजेच पायमोडके) न लिहिता 'क्वचित, कदाचित, अर्थात, अकस्मात, विद्वान' याप्रमाणे अ-कारान्त लिहावेत. कोणत्याही अन्य भाषेतील शब्द लिहिण्याची गरज पडेल तेव्हा त्या भाषेतील उच्चाराप्रमाणे लेखन करावे. इंग्रजी शब्द, पदव्या किंवा त्यांचे संक्षेप यांच्या शेवटचे अ-कारान्त अक्षर आता व्यंजनान्त (म्हणजेच पायमोडके) लिहू नये.\nनियम १५: केशवसुतपूर्वकालीन पद्य व विष्णुशास्त्री चिपळूणकरपूर्वकालीन गद्य यांतील उतारे छापताना ते मुळानुसार छापावेत. तदनंतरचे (केशवसुत व चिपळूणकर यांच्या लेखनासह) मराठी साहित्य महामंडळाच्या प्रस्तुत लेखनविषयक नियमांस अनुसरून छापावे.\nनियम १६: 'राहणे, पाहणे, वाहणे' अशी रूपे वापरावीत. 'रहाणे, राहाणे; पहाणे, पाहाणे; वहाणे, वाहाणे' अशी रूपे वापरू नयेत. आज्ञार्थी प्रयोग करताना मात्र 'राहा, पाहा, वाहा' यांबरोबरच 'रहा, पहा, वहा' अशी रूपे वापरण्यास हरकत नाही.\nनियम १७: 'ही' हे अव्यय तसेच 'आदी' व 'इत्यादी' ही विशेषणे दीर्घान्तच लिहावीत.\nनियम १८: पद्यात वृत्ताचे बंधन पाळताना ऱ्हस्व-दीर्घाच्या बाबतीत हे नियम काटेकोरपणे पाळता येणे शक्य नसल्यास कवीला तेवढ्यापुरते स्वातंत्र्य असावे.\nअनुस्वाराचे नियम | ऱ्हस्व-दीर्घाचे नियम | किरकोळ नियम\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nधन्यवाद प्रे. भोमेकाका (गुरु., २७/०७/२००६ - १३:४५).\nनियम १५ / प्रश्न प्रे. भोमेकाका (गुरु., २७/०७/२००६ - १३:५०).\nजन्मसालापूर्वी प्रे. चित्त (बुध., ०२/०८/२००६ - ०५:४१).\nनियम १५/प्रश्न-चित्त २/८/६ आणि भोमेकाका २७/७/६- प्रे. शुद्ध मराठी (सोम., ०१/०१/२००७ - १७:४९).\n प्रे. श्रावणी (बुध., ०२/०८/२००६ - १०:०४).\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ५ सदस्य आणि २४ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/uddhav-thackeray-thane-swatantra-veer-savarkar/", "date_download": "2019-11-17T22:20:24Z", "digest": "sha1:XHWDNPFRLOXL46KI4LRG475335IWI6FF", "length": 12903, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "वीर सावरकरांच्या स्मृतीचित्राचे उद्धव ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nगोव्यातील हरमलमध्ये रशियन पर्यटक बुडाला\nगुरुदत्त’ उच्चांकी ऊसदराची परंपरा कायम ठेवणार, अध्यक्षांचा विश्वास\nशिरुरच्या जांबुतमधील नरभक्षक बिबट्या जेरबंद\nशरद पवार सोनिया गांधी यांची भेट घेतील – नवाब मलिक\nकश्मीरमधील 34 नजरकैदेतील नेत्यांना आमदार निवासात हलवले\n2022 पर्यंत राम मंदिर होऊ शकतं पूर्ण, सुत्रांची माहिती\nआगामी दशकात हिंदुस्थान आर्थिक झेप घेणार – बिल गेटस्\nबेरोजगारीवर चर्चा झाली पाहिजे, सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींचे मत\nअयोध्या प्रकरणी निकाल देणाऱ्या घटनापीठातील न्यायाधीश नजीर यांना झेड दर्जाची सुरक्षा\nश्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे विजयी\nआता तुमचा चहा राहणार गरमच.. बाजारात आलाय ‘हा’ खास कप\nसांताक्ल़ॉजकडून 10 वर्षीय मुलीला हवे ‘एवढे’ गिफ्ट, यादी ��कून चक्रावाल\nप्रसुतीच्या दहा मिनिटे आधी कळाले गर्भवती असल्याचे, महिलेला बसला जबरदस्त धक्का\nगुगल आता उच्चारही करायला शिकवणार, वाचा नव्याकोऱ्या फिचरबद्दलची सविस्तर बातमी\nमहेंद्रसिंग धोनी आता गोल्फच्या मैदानात\nविराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या ‘वेगा’ची धार वाढली, वाचा खास आकडेवारी\nICC Ranking – शमी कारकीर्दीतील सर्वोच्च स्थानावर पोहोचला\nभर मैदानात दिली शिवी, वेगवान गोलंदाज पहिल्या कसोटीला मुकणार\n#INDvBAN इंदूरमध्ये विराटसेनेने रचला विक्रमांचा डोंगर, वाचा सविस्तर…\nरोखठोक – ‘स्वामीं’ना हवे तेच घडेल\nसामना अग्रलेख – 105 किंकाळ्या… आणि वेड्यांचा घोडेबाजार\nलेख – खलिस्तानवादाला पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न\nवेब न्यूज – भूस्खलनाच्या मागावरती तंत्रज्ञान\nअभिषेकने ‘महानायका’ला लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल\nआधी उद्धट वागणूक आणि आता मेकअप.. रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल\nबस मर्जी हमारी होगी, मिर्झापूर – 2 चा दमदार टीजर प्रदर्शित\nअभिषेकने ‘महानायका’ला लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल\nजागतिक व्हेसॅक्टोमी दिवस- नसबंदीबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या\nPhoto – थंडीतला ‘स्टायलिश लुक’\n‘बीएसडी’ आजाराने ग्रस्त झालेल्यांच्या संख्येत प्रचंड वाढ, वाचा सविस्तर बातमी\nरोखठोक – ‘स्वामीं’ना हवे तेच घडेल\nक्वांटम संगणकाची अद्भुत दुनिया\nवीर सावरकरांच्या स्मृतीचित्राचे उद्धव ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण\nठाणातील गडकरी रंगायतन येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतीचित्राचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. यावेळी राज्याचे आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक हे देखील उपस्थित होते.\nस्वातंत्र्यवीर सावरकर हे कायमच प्रेरणास्थान राहिले आहेत. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर सावरकरांची खिल्ली उडवल्या प्रकरणी जोरदार टीका केली होती. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना माफ करणार नाही असे देखील सुनावले होते.\nश्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे विजयी\nगोव्यातील हरमलमध्ये रशियन पर्यटक बुडाला\nकश्मीरमधील 34 नजरकैदेतील नेत्यांना आमदार निवासात हलवल��\n2022 पर्यंत राम मंदिर होऊ शकतं पूर्ण, सुत्रांची माहिती\nगुरुदत्त’ उच्चांकी ऊसदराची परंपरा कायम ठेवणार, अध्यक्षांचा विश्वास\nआगामी दशकात हिंदुस्थान आर्थिक झेप घेणार – बिल गेटस्\nबेरोजगारीवर चर्चा झाली पाहिजे, सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींचे मत\nअयोध्या प्रकरणी निकाल देणाऱ्या घटनापीठातील न्यायाधीश नजीर यांना झेड दर्जाची सुरक्षा\nदेशातील 281 पुलांची अवस्था वाईट, गुजरातचा क्रमांक पहिला\nशिरुरच्या जांबुतमधील नरभक्षक बिबट्या जेरबंद\nशरद पवार सोनिया गांधी यांची भेट घेतील – नवाब मलिक\nअमिताभ बच्चन आणि नागराज मंजूळे यांना कॉपीराईट उल्लंघन प्रकरणी नोटीस\nजम्मू कश्मीरच्या अखनूरमध्ये स्फोट; एक जवान शहीद, दोन जखमी\nकोकण रेल्वेत सापडले 33 हजार 840 फुकटे प्रवासी\nनागपूर- अमरावती राष्ट्रीय महामार्गावर रसायनयुक्त टँकरला आग\nया बातम्या अवश्य वाचा\nश्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे विजयी\nगोव्यातील हरमलमध्ये रशियन पर्यटक बुडाला\nकश्मीरमधील 34 नजरकैदेतील नेत्यांना आमदार निवासात हलवले\n2022 पर्यंत राम मंदिर होऊ शकतं पूर्ण, सुत्रांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/19080.html", "date_download": "2019-11-17T23:55:27Z", "digest": "sha1:5A67TZTGB4HDS4GJXXOGEJXLK34EKJWY", "length": 53932, "nlines": 546, "source_domain": "www.sanatan.org", "title": "संत मीराबाईंशी संबंधित विविध स्थानांची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये अभ्यासण्यासाठी यू.टी.एस्. (युनीव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाद्वारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > सनातनचे अद्वितीयत्व > आध्यात्मिक संशोधन > संत मीराबाईंशी संबंधित विविध स्थानांची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये अभ्यासण्यासाठी यू.टी.एस्. (युनीव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाद्वारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी\nसंत मीराबाईंशी संबंधित विविध स्थानांची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये अभ्यासण्यासाठी यू.टी.एस्. (युनीव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाद्वारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी\nभाविकांना संतांमधील सात्त्विक स्पंदनांचा लाभ व्हावा, यासाठी संतांशी संबंधित वस्तू जतन करून ठेवण्याची हिंदूंची प्राचीन परंपरा आहे. सोळाव्या शतकात राजस्थानमध्ये संत मीराबाई या थोर श्रीकृष्णभक्त होऊन गेल्या. राजस्थानातील मेडता येथे त्यांचा कक्ष, त्यांचे हस्तलिखित असलेला गवाक्ष (खिडकी) आणि त्या ज्या मूर्तीसमोर बसून भजने म्हणत, ती श्री चतुर्भुजनाथाची मूर्ती आहे. या तीनही वास्तू ४०० वर्षांहूनही अधिक पुरातन आहेत. त्यांमधील स्पंदनांचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करण्यासाठी यू.टी.एस्. (युनीव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.\n१. वैज्ञानिक चाचणी करण्याचा उद्देश\nएखाद्या घटकात (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांत) किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत, तो घटक सात्त्विक आहे कि नाही किंवा तो घटक आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे कि नाही, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील कळणे आवश्यक असते. संत सूक्ष्मातील जाणू शकत असल्याने ते प्रत्येक घटकातील स्पंदनांचे अचूक निदान करू शकतात. भाविक आणि साधक संतांनी सांगितलेले शब्द प्रमाण मानून त्यावर श्रद्धा ठेवतात; परंतु बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मात्र शब्दप्रमाण नाही, तर प्रत्यक्ष प्रमाण हवे असते. त्यांना प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक चाचणीद्वारे, म्हणजेच यंत्राने सिद्ध करून दाखवली असेल, तरच ती खरी वाटते.\nया चाचणीत थोर संत मीराबाई यांचा कक्ष, त्यांचे हस्तलिखित असलेला गवाक्ष (खिडकी) आणि संत मीराबाई ज्या मूर्तीसमोर बसून भजने म्हणत, ती श्री चतुर्भुजनाथाची मूर्ती यांचे यू.टी.एस्. उपकरणाद्वारे परीक्षण करण्यात आले.\nया तीनही परीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.\n३. वैज्ञानिक चाचणीतील घटकांविषयी माहिती\n३ अ. संत मीराबाईंचा कक्ष (खोली)\nराजस्थानातील मेडता येथे संत मीराबाई यांचे स्मारक आहे. पूर्वी येथे महाल होता. या महालात मीराबाईंचा छोटा कक्ष (खोली) आहे. या कक्षात बसून त्यांनी अनेक भजने लिहिली आहेत.\n३ आ. संत मीराबाईंचे हस्तलिखित असलेले गवाक्ष (खिडकी)\nहे गवाक्ष (खिडकी) संत मीराबाई स्मारकातील त्यांच्या कक्षाच्या समोर आहे. एक व्यक्ती सहज बसू शकेल, एवढ्या रूंदीच्या या गवाक्षाच्या आतील चुन्याच्या भिंतीवर संत मीराबाई यांच्या हस्तलिखितातील ३ – ४ ओळी आहेत.\n३ इ. श्री चतुर्भुजनाथाची मूर्ती\nराजस्थानातील मेडता येथे श्री चतुर्भुजनाथ आणि मीराबाई मंदिर आहे. त्यात श्री चतुर्भुजनाथाची, म्हणजेच श्री विष्णूची पुरातन दगडी मूर्ती आहे. ही मूर्ती रत्नजडित आहे. या मूर्तीसमोर संत मीराबाई भजने गात असत. या मूर्तीमधून देव स्वतः संत मीराबाईंच्या हाताने खीर-दुधाचा नैवेद्य ग्रहण करत असे, अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे.\n४. यू.टी.एस्. (युनीव्हर्सल थर्मो स्कॅनर) उपकरणाद्वारे प्रभावळ मोजणे\n४ अ. यू.टी.एस् उपकरणाची ओळख\nया उपकरणाला ऑरा स्कॅनर असेही म्हणतात. या उपकरणाद्वारे घटकाची (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांची) ऊर्जा आणि त्याची प्रभावळ मोजता येते. हे उपकरण भाग्यनगर, तेलंगणा येथील भूतपूर्व परमाणू वैज्ञानिक डॉ. मन्नम मूर्ती यांनी वर्ष २००३ मध्ये विकसित केले. वास्तू, वैद्यकशास्त्र, पशूवैद्यक शास्त्र, तसेच वैदिक शास्त्र यांमध्ये येणार्‍या अडचणींचे निदान करण्यासाठी या उपकरणाचा वापर करता येतोे, असे ते सांगतात.\n४ आ. उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण\n४ आ १. नकारात्मक ऊर्जा\nही ऊर्जा हानीकारक असते. याअंतर्गत पुढील २ प्रकार येतात.\nअ. अवरक्त ऊर्जा (इन्फ्रारेड)\nयात घटकापासून प्रक्षेपित होणारी इन्फ्रारेड ऊर्जा मोजतात.\nआ. जंबुपार ऊर्जा (अल्ट्राव्हायोलेट)\nयात घटकापासून प्रक्षेपित होणारी अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा मोजतात.\n४ आ २. सकारात्मक ऊर्जा\nही ऊर्जा लाभदायी असून ती मोजण्यासाठी स्कॅनरमध्ये सकारात्मक ऊर्जा दर्शवणारा +Ve हा नमुना ठेवतात.\n४ आ ३. यू.टी.एस् उपकरणाद्वारे घटकाची प्रभावळ मोजणे\nप्रभावळ मोजण्यासाठी त्या घटकाची सर्वाधिक स्पंदने असणारा नमुना (सॅम्पल) वापरतात, उदा. व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ किंवा तिचे छायाचित्र, वस्तूच्या संदर्भात त्याचे छायाचित्र, वनस्पतीच्या संदर्भात तिचे पान, प्राण्याच्या संदर्भात त्याचे केस, वास्तूच्या संदर्भात तेथील माती किंवा धूळ आणि देवतेच्या मूर्तीच्या संदर्भात मूर्तीला लावलेले चंदन, गंध, शेंदूर आदी.\n४ इ. यू.टी.एस् उपकरणाद्वारे करायच्या परीक्षणाची पद्धत\nचाचणीत वस्तूतील अनुक्रमे इन्फ्रारेड ऊर्जा, अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा मोजतात. त्या मोजण्यासाठी लागणारे नमुने (सॅम्पल्स) यू.टी.एस् या स्कॅनरसमवेत दिलेले असतात. वरील तीन परीक्षणांनंतर शेवटी वस्तूची प्रभावळ मोजतात आणि त्यासाठी सूत्र ४ आ ३ मध्ये दिल्याप्रमाणे नमुने वापरतात.\nवस्तूतील किंवा वास्तूतील इन्फ्रारेड ऊर्जा मोजण्यासाठी यू.टी.एस् या स्कॅनरमध्ये प्रथम इन्फ्रारेड ऊर्जा मोजण्यासाठी लागणारा नमुना ठेवतात. त्यानंतर परीक्षण करणारी व्यक्ती स्कॅनर विशिष्ट पद्धतीने हातात घेऊन ज्या वस्तूचे परीक्षण करायचे आहे, त्या वस्तूच्या समोर साधारण एक फुटावर उभी रहाते. त्या वेळी स्कॅनरच्या दोन भुजांमध्ये होणारा कोन त्या वस्तूतील इन्फ्रारेड ऊर्जेचे प्रमाण दर्शवतो, उदा. स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्यास त्या वस्तूत इन्फ्रारेड ऊर्जा पूर्णपणे आहे आणि स्कॅनरच्या भुजा मुळीच न उघडल्यास (म्हणजेच ० अंशाचा कोन) त्या वस्तूत इन्फ्रारेड ऊर्जा मुळीच नाही, हे कळते. स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्यास भुजांनी केलेला हा कोन त्या वस्तूपासून किती दूरपर्यंत टिकून रहातो , हे मोजतात. मोजलेले हे अंतर, म्हणजेच त्या वस्तूतील इन्फ्रारेड ऊर्जेची प्रभावळ होय. स्कॅनरच्या भुजा १८० अंशापेक्षा अल्प अंशाच्या कोनात उघडल्यास त्याचा अर्थ त्या वस्तूभोवती इन्फ्रारेड ऊर्जेची प्रभावळ नाही, असा होतो. अशाच प्रकारे अनुक्रमे अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा आणि त्या वस्तूतील विशिष्ट स्पंदनांची प्रभावळ मोजतात.\n५. चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता\nअ. उपकरण हाताळणारी व्यक्ती आध्यात्मिक त्रास (नकारात्मक स्पंदने) नसलेली होती.\nआ. उपकरण हाताळणार्‍या व्यक्तीने परिधान केलेल्या वस्त्रांच्या रंगाचा परिणाम चाचणीवर होऊ नये, यासाठी त्या व्यक्तीने पांढरी वस्त्रे परिधान केली होती.\n६. यू.टी.एस्. (युनीव्हर्सल थर्मो स्कॅनर) उपकरणाद्वारे\n१४.९.२०१४ या दिवशी केलेली निरीक्षणे, त्यांचे विवेचन आणि निष्कर्ष\nटीप : स्कॅनर १८० अंशाच्या कोनात उघडल्यासच त्या घटकाची प्रभावळ मोजता येते. त्यापेक्षा अल्प अंशाच्या कोनात स्कॅनर उघडला, तर त्याचा अर्थ त्या घटकाभोवती प्रभावळ नाही, असा होतो.\n६ अ. सारणीतील नकारात्मक ऊर्जेसंदर्भातील निरीक्षणांचे विवेचन\n६ अ १. नकारात्मक ऊर्जा न आढळणे\nसर्वसाधारण वास्तू किंवा वस्तू यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा असू शकते; पण चाचणीतील मूर्ती, कक्ष आणि गवाक्ष (खिडकी) या तीनही ठिकाणी नकारात्मक ऊर्जा मुळीच आढळली नाही.\n६ आ. सारणीतील सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन\n६ आ १. सकारात्मक ऊर्जा आढळणे\nसर्वच वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही; पण चाचणीतील या तीनही ठिकाणी थोड्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळली. श्री चतुर्भुजनाथ मंदिरातील मूर्तीमध्ये इतर दोन ठिकाणांच्या तुलनेत सकारात्मक ऊर्जा अधिक आढळली. मंदिरात नियमित होणार्‍या पूजनामुळे तेथे पावित्र्य अधिक प्रमाणात टिकून राहिल्याचा तो परिणाम आहे.\n६ इ. सारणीतील वस्तूच्या प्रभावळीच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन\n६ इ १. संत मीराबाईंचा कक्ष आणि संत मीराबाईंचे हस्तलिखित असलेला गवाक्ष यांची प्रभावळ अधिक असणे; पण श्री चतुर्भुजनाथाच्या मूर्तीची प्रभावळ त्याहीपेक्षा अधिक असणे\nसामान्य व्यक्तीची प्रभावळ साधारण १ मीटर असते. संत मीराबाईंच्या कक्षाची प्रभावळ ५.२७ मीटर, तर त्यांचे हस्तलिखित असलेल्या गवाक्षाची प्रभावळ ३.३२ मीटर, म्हणजे सामान्य व्यक्तीच्या प्रभावळीच्या तुलनेत पुष्कळ अधिक आहे. मीराबाईंसारख्या उच्च आध्यात्मिक स्तर असलेल्या संतांच्या वास्तव्याचा हा परिणाम आहे.\nश्री चतुर्भुजनाथाच्या मूर्तीची प्रभावळ सर्वाधिक म्हणजे २१.५८ मीटर आहे. याचे कारण म्हणजे, भाविकांनी नियमित उपासनेद्वारे श्री चतुर्भुजनाथाच्या मंदिरातील पावित्र्य टिकवून ठेवले आहे, तसेच श्री चतुर्भुजनाथाची मूर्ती रत्नजडित असल्याने तिच्यातून मोठ्या प्रमाणात वातावरणातील चैतन्याचे ग्रहण आणि प्रक्षेपण होते.\nसंतांच्या वास्तव्याची आणि उपासनेची ठिकाणे अनेक वर्षे उलटून ग��ल्यानंतरही आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक असतात, हे या वैज्ञानिक चाचणीतून लक्षात येते.\n– श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय (६.९.२०१६)\nसद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणांचे ठसे भूमीवर उमटल्यावर त्यांमध्ये विविध शुभचिन्हे दिसणे\n‘गणेशोत्सवाच्या काळात वातावरणात निर्माण झालेले चैतन्य टिकून राहून समष्टीला त्याचा लाभ व्हावा’, यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव...\nश्री गणपतीच्या स्वयंभू मूर्तीचे छायाचित्र आणि सनातन-निर्मित श्री गणपतीचे चित्र यांत आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक स्पंदने असल्याचे...\nगोमयापासून बनवलेली अशास्त्रीय गणेशमूर्ती उपासकाला आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक नसणे, तर धर्मशास्त्रानुसार बनवलेली सनातन-निर्मित शास्त्रीय गणेशमूर्ती आध्यात्मिकदृष्ट्या...\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांची खोली आणि परिसरातील वृक्ष यांच्यावर झालेली वाईट शक्तींची आक्रमणे\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रामध्ये वाईट शक्तींच्या आक्रमणामुळे झालेले त्रासदायक पालट\nCategories Select Category check (3) अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (122) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (17) अनुभूती (1) मृत्यू आणि मृत्यूनंतर (10) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (79) कर्मयोग (9) गुरुकृपायोग (62) अहं निर्मूलन (4) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (13) प्रीती (1) भावजागृती (11) सत्संग (1) सत्सेवा (1) स्वभावदोष निर्मूलन (20) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (3) अध्यात्म कृतीत आणा (376) अंधानुकरण टाळा (22) आचारधर्म (106) अलंकार (8) आहार (29) केशभूषा (18) दिनचर्या (30) निद्रा (2) वेशभूषा (17) धार्मिक कृती (45) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवता��चे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (2) साहाय्य करा (2) सनातनचे अद्वितीयत्व (390) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (42) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (6) चित्रकला (1) नृत्यकला (3) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) संगीत (11) सात्त्विक रांगोळी (10) सूक्ष्म चित्रकला (1) आध्यात्मिक संशोधन (107) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (84) अमृत महोत्सव (3) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (17) आध्यात्मिकदृष्ट्या (11) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (15) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (27) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (2) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (26) आश्रमां���ी वैशिष्ट्ये (19) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (9) सनातनचे संत (81) साधकांची वैशिष्ट्ये (45) ६० टक्के पातळीचे साधक (4) दैवी गुणांनी संपन्न (1) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (34) चित्र (33) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (4)\nझोप लागत नसल्यास पुढीलपैकी एखादा नामजप झोप येईपर्यंत करा \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/jalgaon-news/strike-of-return-rainfall-in-khandesh-region-eight-dead/articleshow/71318635.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2019-11-17T23:32:09Z", "digest": "sha1:QNFXC43OB4J4ZCVZHD2ZO2XBPQEVUP6Z", "length": 19488, "nlines": 176, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "jalgaon news News: खान्देशात परतीच्या पावसाचा तडाखा - strike of return rainfall in khandesh region eight dead | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nखान्देशात परतीच्या पावसाचा तडाखा\nजळगाव जिल्ह्यात सहा, तर धुळे जिल्ह्यात दोन जण असे खान्देशात एकूण आठ जण वीज पडून ठार झाले. ज्वारी कापणी सुरू असताना वीज पडून पाच जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि. २६) दुपारी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथे घडली. भडगाव तालुक्यातील वलवाडी येथे बन्सीलाल धनराज परदेशी (वय ४५) यांचा वीज कोसळून मृत्यू झाला, तर धुळे जिल्ह्यात पुरमेपाडा शिवारात कौशल्या कैलास सोनवणे (वय १६), छाया देवा सोनवणे (१५) या दोन मुलींचा मृत्यू झाला. खान्देशात दोन दिवसांपासून सुरू मुसळधार पावसाने नागरिकांची दैना उडवली आहे.\nवेगवेगळ्या घटनेत वीज कोस‌ळून आठ ठार; पिकांचे नुकसान, नागरिकांचे हाल\nजळगाव जिल्ह्यात सहा, तर धुळे जिल्ह्यात दोन जण असे खान्देशात एकूण आठ जण वीज पडून ठार झाले. ज्वारी कापणी सुरू असताना वीज पडून पाच जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि. २६) दुपारी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथे घडली. भडगाव तालुक्यातील वलवाडी येथे बन्सीलाल धनराज परदेशी (वय ४५) यांचा वीज कोसळून मृत्��ू झाला, तर धुळे जिल्ह्यात पुरमेपाडा शिवारात कौशल्या कैलास सोनवणे (वय १६), छाया देवा सोनवणे (१५) या दोन मुलींचा मृत्यू झाला. खान्देशात दोन दिवसांपासून सुरू मुसळधार पावसाने नागरिकांची दैना उडवली आहे.\nजळगावात २१ मिमी. पाऊस\nशहरात बुधवारी दिवसभरात २१ मिमी. पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. शहरात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या १०३.४ टक्के इतका पाऊस झाला आहे. बुधवारी सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली होती. रात्री उशीरापर्यंत पाऊस कायम होता. गुरुवारी पहाटे पुन्हा पाऊस झाला. या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. आज पहाटेनंतर दुपारी पावसाचा शिडकावा वगळता पाऊस झाला नाही. गेल्या दोन दिवसापासून वाघूरचे आठ गेट उघडण्यात आले असून, त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.\nरावेर : तालुक्यात बुधवारी रात्री मुसळधार पावसास सुरुवात होऊन गुरुवारी (दि. २६) दिवसा विश्रांती घेतली होती. मात्र, सायंकाळी पाच वाजेपासून पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. हतनूर धरणाच्या पातळीत वाढ होत असल्याने धरणाचे सहा दरवाजे पूर्ण तर दोन दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहे. धरणातून सद्यपरिस्थितीत ७४,७३७ क्युसेक वेगाने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सुकी, भोकर, मात्राणसह नद्या, नाले दुथळी भरून वाहत आहेत.\nआर्वीत दोन मुली ठार\nधुळे : तालुक्यातील आर्वी-पुरमेपाडा येथील नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुली घरी परत येताना अचानक अंगावर वीज पडल्याने मृत झाल्याची घटना गुरुवारी (दि. २६) दुपारी घडली. पुरमेपाडा गावातील चुडामण नगरातील मुली परिसरातील बोरी नदीवर दुपाच्या सुमारास नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुवून परत येत असतांना रस्त्यात शेनगे हायस्कूलजवळ अचानक विजेचा कडकडाट झाला. यात सविता खंडू सोनवणे (वय १६) ही बेशुद्ध झाली. तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर आहे. मात्र, कौशल्या कैलास सोनवणे (वय १६) व छाया देवा सोनवणे (वय १५) यांना उपचारासाठी जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवम पावरा यांनी त्यांना मृत घोषित केले.\nहिवरा नदीला पूर; वाहतूक विस्कळीत\nचाळीसगाव : पाचोरा तालुक्यात व सोयगाव तालुक्यातील बनोटी गोंदेगाव परिसरात बुधवारी (द��. २५) रात्री दोन वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. यामुळे हिवरा नदीला मोठा पूर आला. नवगज्या पुलाजवळील दोन्ही परावर्तित पूल पुन्हा वाहून गेले. हिवरा नदिवरील कृष्णापूरी पुलावरून चार फूट पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली होती.\nपरिसरातील नागरिक आपला जीव धोक्यात घालून पाण्यातून प्रवास करीत आहेत. मोटारसायकली पुरातून नेता येत नसल्याने व रिक्षा आणि टॅक्सी बंद असल्याने शाळा, कॉलेजचे विद्यार्थी कृष्णापूरी भागातच अडकून पडले होते. गुरुवारी दुपारनंतर पाण्याचा ओघ कमी झाल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. नगरपरीषदेचे आपत्कालीन व्यवस्थापन पथक रात्री दोन वाजेपासून कृष्णापूरी पुलावर तळ ठोकून आहे.\nवलवाडीत वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू\nचाळीसगाव : भडगाव तालुक्यातील वलवाडी येथे वलवाडी येथील बन्सीलाल धनराज परदेशी (वय ४५) यांचा गुरे चारत असताना अचानक वीज पडून जागीच मृत्यू झाला. बन्सीलाल हे गुरुवारी दुपारी गायरान भागात स्वतः ची गुरे चारत होते. तेव्हा अचानक त्यांच्या अंगावर वीज पडली. यानंतर बराच वेळ ते हालचाल करीत नसल्याने गस्तीवर असलेल्या वन कर्मचारी रवींद्र पाटील यांच्या लक्षात आले असता त्यांनी याबाबत गावात माहिती दिली. त्यांचा मुलगा हा काही वर्षांआधीच सैन्यामध्ये भरती झाला होता. या घटनेबाबत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.\nबाइकचोरीच्या गुन्ह्यातील सराईत जेरबंद\nबालगंधर्व खुले नाट्यगृहाचे ‘मेकओव्हर’\nसुवर्णनगरीत आज श्रीराम रथोत्सव\nचोपड्यात उद्यापासून सारस्वतांचा मेळा\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्य���साठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nबारा वर्षांनी मिळाला हक्कांचा लाभ\nशिष्यवृत्तीचे अर्ज कॉलेजमध्येच पडून\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nखान्देशात परतीच्या पावसाचा तडाखा...\nईडीच्या कारवाईचे संमिश्र पडसाद...\nएकवीरा देवी मंदिराला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा...\nआयुक्तासह लिपिकास लाच घेताना अटक...\n‘प्लास्टिकमुक्त विद्यापीठ’ संकल्प रॅलीने वेधले लक्ष...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/facebook/photos", "date_download": "2019-11-17T23:32:52Z", "digest": "sha1:C42LNUCPP5TF4CYNZI7RFHMPHIGZE55D", "length": 12711, "nlines": 252, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "facebook Photos: Latest facebook Photos & Images, Popular facebook Photo Gallery | Maharashtra Times", "raw_content": "\n'त्या' उमेदवाराला पुन्हा नगरसेवकपद कसे\nमुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंत...\n‘माझ्या मुलाच्या भविष्याचे काय\n१५० वादग्रस्त पोस्ट ब्लॉक\nन्यायमूर्ती शरद बोबडे यांचा शपथविधी आज\nआजपासून हिवाळी अधिवेशन; नागरिकत्व विधेयक प...\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nपोपचा कौटुंबिक जिव्हाळ्यावर भर\nगोटबाया राजपक्षे श्रीलंकेचे नवे अध्यक्ष\nश्रीलंकेत राजपक्षे विजयी, भारतावर काय परिण...\nभारतीय विमान संकटात; पाकने केली मदत\nश्रीलंकेत राजपक्षे यांचेपारडे जड\nएअर इंडिया विक्रीसाठीमार्च २०२०चे उद्दिष्ट\nदरमहा किमान पेन्शन७५०० करण्याची मागणी\nएअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत वि...\n'मुंबई इंडियन्स'मधून युवराजसह १२ खेळाडू करारमुक्त\nभावाचा फटकार नाकावर,खेळाडू रक्तबंबाळ\nमैदानात घुसलेल्या चाहत्याला विराटने वाचवलं...\nमयांक अग्रवाल, शमीची कसोटी क्रमवारीत झेप\nक्रिकेटपासून दूर असलेला धोनी 'या' खेळात व्...\nटी-२०: पृथ्वी शॉचे बंदीनंतर अर्धशतकी कमबॅक...\nआयुष्मानचा 'बाला' लवकरच १०० कोटी क्लबमध्ये\nविश्रांतीचा सल्ला असूनही १८ तास काम करतात ...\nतीन उकडलेल्या अंड्यांचं बिल झालं १ हजार ६७...\nगणितज्ञ वशिष्ठ यांचे निधन; हृतिक रोशननं व्...\nवर मराठी कलाकारांचे स्पष्टी...\n'सायना'च्या शूटिंगदरम्यान परिणीती चोप्रा ज...\nनव्या जोमानं करा सुरुवात\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nपोस्ट खात्यात ५ हजार जागांची भरती सुरू\nकरिअर, मातृत्व आणि मी\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nकरिअर, मातृत्व आणि मी\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी..\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान ..\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षका..\nकर्नाटकातील रायचूरमध्ये दिवसा उजे..\nमॉर्निंग वॉकसाठी गेला; कारने उडवले\nआधुनिक तंत्रज्ञान आणि कमी होत जाणारे संवाद\nउद्यापासून संसदेचं अधिवेशन; मंदीवरून केंद्राची घेरेबंदी\n'मुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम'\nअयोध्येचा निकाल: जस्टिस नजीर यांना झेड सुरक्षा\nनक्षलवाद्यांकडे ड्रोन; गोळ्या घालण्याचे आदेश\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nपाऊस देवेंद्रांनाही घेऊन गेला; NCPचा व्हिडिओ\nअयोध्या: मुस्लीम पक्षकारांची पुनर्विचार याचिका\nसेना 'एनडीए'बाहेर; भाजपकडून शिक्कामोर्तब\nभविष्य १५ नोव्हेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://tmnnews.com/category/entertainment/", "date_download": "2019-11-17T22:28:47Z", "digest": "sha1:ZB3VCQSTJFZG4IITWJ3RBQA7YTBEYOSS", "length": 4784, "nlines": 99, "source_domain": "tmnnews.com", "title": "Entertainment", "raw_content": "\n1 मई 2020 को रिलीज होगी वरुण धवन और सारा अली खान की ‘कुली नंबर-1’\nअगली फिल्म ‘ड्रीम गर्ल’ में सीता, द्रौपदी और राधा का किरदार निभाएंगे आयुष्मान खुराना\nज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जींचा भाजपात प्रवेश\nनाना लवकरच करणार तेलुगु सिनेसृष्टीत पदार्पण\nसचिन ज्या मैदानात क्रिकेट शिकला, त्या मैदानाच्या पॅव्हेलियनला सचिनचं नाव\nसातारा लोकसभा : पैजेच्या विड्यासाठी आकडेमोड ; कोण मारणार बाजी याबाबत...\nमतदान केल्यानंतर पंतप्रधानपदाच्या ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणतात…\nLoksabha Election 2019 : मुंबईतील महत्त्वाच्या लढती, सहा मतदारसंघांचा आढावा\nऑपरेशन ऑलआऊट २; हिटलिस्टवर २१ दहशतवादी\nरात्री दूध पिण्याचे जाणून घ्या फायदे\nमुख्यमंत्री दौर्‍याच्या अनुषंगाने सातारा पालिकेची जिल्हाधिकार्‍यांकडून झाडाझडती\nसंपकरी एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे\nसचिन ज्या मैदानात क्रिकेट शिकला, त्या मैदानाच्या पॅव्हेलियनला सचिनचं नाव\nसातारा लोकसभा : पै���ेच्या विड्यासाठी आकडेमोड ; कोण मारणार बाजी याबाबत...\nमतदान केल्यानंतर पंतप्रधानपदाच्या ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणतात…\nसचिन ज्या मैदानात क्रिकेट शिकला, त्या मैदानाच्या पॅव्हेलियनला सचिनचं नाव\nअगली फिल्म ‘ड्रीम गर्ल’ में सीता, द्रौपदी और राधा का किरदार...\nमिस्टर रामराजेंच्या बालहट्टामुळे उदयनराजे नाही, तर राष्ट्रवादी ‘बॅकफूटवर’ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1&search_api_views_fulltext=%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Anarendra%2520modi", "date_download": "2019-11-18T00:23:55Z", "digest": "sha1:LHJ7ZP5ASEYOQEBWCX5BHXWZ3BBVWQT4", "length": 17586, "nlines": 279, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, नोव्हेंबर 18, 2019\nसर्व बातम्या (8) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (6) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nगेल्या ७ दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ७ दिवसांतील पर्याय filter\nसप्तरंग (3) Apply सप्तरंग filter\nउत्तर महाराष्ट्र (1) Apply उत्तर महाराष्ट्र filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\n(-) Remove राजस्थान filter राजस्थान\nनरेंद्र मोदी (7) Apply नरेंद्र मोदी filter\nउत्तर प्रदेश (5) Apply उत्तर प्रदेश filter\nझारखंड (5) Apply झारखंड filter\nलोकसभा (4) Apply लोकसभा filter\nगुजरात (3) Apply गुजरात filter\nछत्तीसगड (3) Apply छत्तीसगड filter\nनिवडणूक (3) Apply निवडणूक filter\nमध्य प्रदेश (3) Apply मध्य प्रदेश filter\nराजकारण (3) Apply राजकारण filter\nआंदोलन (2) Apply आंदोलन filter\nकर्नाटक (2) Apply कर्नाटक filter\nकाँग्रेस (2) Apply काँग्रेस filter\nगैरव्यवहार (2) Apply गैरव्यवहार filter\nचंद्राबाबू नायडू (2) Apply चंद्राबाबू नायडू filter\nदिल्ली (2) Apply दिल्ली filter\nनिवडणूक आयोग (2) Apply निवडणूक आयोग filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nमायावती (2) Apply मायावती filter\nमोदी सरकार (2) Apply मोदी सरकार filter\nराजकीय पक्ष (2) Apply राजकीय पक्ष filter\nसप्तरंग (2) Apply सप्तरंग filter\n‘एनडीए’चे एकेक पान लागले गळावया\nमोदींच्या दुसऱ्या राजवटीत शिवसेना, तेलगू देसम बाहेर; नितीशकुमार, पासवान नाराज नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१९ मध्ये सलग दुसऱ्यांदा केंद्रातील सत्तेवर बसलेल्या भाजपचा विजयरथ वेगात असला तरी भाजप आघाडीची (एनडीए) मात्र दिवसागणिक वजाबाकी होताना दिसते. गेल्या दोन दिवसांत...\nउपवासाची भगर ठरतेय आरोग्यासाठी वरदान\nनाशिकची भगर देशभरात प्रसिद्ध : पंतप्रधानांकडूनही दखल नरेश हळणोर नाशिक : \"नाशिकचा कांदा, नाशिकची द्राक्ष, नाशिकची वाईन' अशी सातासम्रुदापार \"नाशिक'ची ओळख पोहोचली असताना, त्यात आणखी भर पडली आहेत ती \"भगरी'ची. उपवास असेल तर साबुदाणा वा फलाहाराला पर्याय म्हणून क्वचितच खाल्ल्या जाणाऱ्या भगरीला अलिकडे...\nelection results : उत्तर भारतात मोदींची भगवी लाट\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या प्रचाराची धुरा एकहाती सांभाळत तीनशेपेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली. गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही उत्तर भारतातील सर्वच राज्यात भाजपने विरोधकांचा धुव्वा उडविला. उत्तर प्रदेशातही त्यांनी महागठबंधनला रोखून ठेवले. उत्तरप्रदेशात 80 पैकी 63 जागांवर आघाडी मिळवित...\nloksabha 2019 : भाजपचा आता बालेकिल्ल्यातच संघर्ष\nलोकसभा निवडणुकीसाठी 303 मतदारसंघात मतदान झाले. आता उर्वरीत लढाई आहे ती भाजपच्या एरियातच. कॉंग्रेस व प्रादेशिक पक्षांकडे गमावण्यासारखे काहीच नाही. त्यांचे नेते जमिनीवरील प्रश्‍न मांडत हल्ले तीव्र करीत आहेत. त्या तुलनेत भाजपचा प्रचार फ्लॉप ठरू लागलाय. भाजपच्या दृष्टीने पुढील तीन आठवड्यातील प्रचाराची...\nआरक्षणाचा नवा 'अर्थ' (प्रकाश पवार)\nगरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....\nउत्सव लोकशाहीचा (मृणालिनी नानिवडेकर)\nसन 2019 हे निवडणूकवर्ष आहे. अर्थात लोकशाहीच्या महोत्सवाचं वर्षं. लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या आहेत. महोत्सव म्हटलं की धामधूम आली, उत्साह आला, ऊर्जा आली. राजकीय समीकरणं आली, पेच-डावपेच आले, शह-काटशह आले...या सगळ्याचं विश्‍लेषण करणारं, परिशीलन करणारं, ताळेबंद मांडणारं, झाडा-झडती घेणारं हे सदर...\nनिवडणुकांच्या एकत्रीकरणाची टूम (अग्रलेख)\nलोकसभेबरोबरच विधानसभेच्याही निवडणुकांचा प्रस्ताव भाजपकडून रेटण्यात येत असला, तरी ते शक्‍य नाही. खरोखरचे रचनात्मक बदल आणि राजकीय सोईचा विचार करून सुचविलेले बदल यांत म���ठा फरक असतो, हेही लक्षात घ्यायला हवे. लो कसभा व विधानसभा निवडणुका एकत्रितपणे घेण्याचा विषय भाजपकडून सातत्याने मांडला जातो. वारंवार...\nनरेंद्र मोदी यांचे संसदेतील भाषण पाहिल्यास त्यांनी पुढील निवडणुकीचा प्रचार सुरू केल्याचे दिसते. सध्याची परिस्थिती पाहता भाजपला स्पष्ट बहुमत न मिळण्याची शक्‍यता समोर येऊ लागली आहे. मोदींची कार्यपद्धती पाहता त्यांना आघाडी सरकारचे गाडे हाकणे शक्‍य नाही. त्यामुळे त्यांनी आतापासून मोर्चेबांधणी सुरू केली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/maharashtra-vidhansabha-elections-2019-temple-ayodhya-and-government-maharashtra-sanjay-raut-reaction/", "date_download": "2019-11-17T23:02:42Z", "digest": "sha1:XILC7NKSZ3RYLFDI3KUSZL47KPA77354", "length": 4241, "nlines": 36, "source_domain": "pudhari.news", "title": " अयोध्या में मंदिर, महाराष्ट्र मे सरकार; संजय राऊतांची टोलेबाजी सुरुच! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › अयोध्या में मंदिर, महाराष्ट्र मे सरकार; संजय राऊतांची टोलेबाजी सुरुच\nअयोध्या में मंदिर, महाराष्ट्र मे सरकार; संजय राऊतांची टोलेबाजी सुरुच\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nअयोध्या प्रकरणाचा निकाल सुप्रीम कोर्टाने आज दिला. वादग्रस्त जमीन रामलल्लाची असल्याचा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. या निकालाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करुन पुन्हा भाजपला डिवचण्‍याचा प्रयत्‍न केला.\nअयोध्येत राम मंदिर तर महाराष्ट्रात सरकार, जय श्री राम, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विट केले. अयोध्येचा निकाल लागला आहे आता महाराष्ट्रात सरकार स्थापन होईल असे संकेत त्यांनी या ट्‍वीटमधून दिले.\nकाही दिवसापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्‍येचा दौरा केला होता. त्‍यावेळी शिवसेनेकडून शरयु नदीकाठी महाआरतीचे आयोजन देखील करण्‍यात आले होते. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात 'पहले मंदिर फिर सरकार' अशा आशयाचे बॅनर्स लागले होते.\nयासोबतच सुप्रीम कोर्टाच्‍या या निर्णयाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार तसेच दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील स्‍वागत केले आहे.\nपहले मंदिर फिर सरकार\nरस्ते अपघातांच्या बळींमध्ये महाराष्ट्र दुसरा\nफडणवीस यांचा मुक्काम ‘वर्षा’वरच\nतारासिंह पुत्र रजनीतच्या घराची झडती\nसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनी शिवतीर्थावरही सत्तासंघर्ष\n‘रालोआ’तील मतभेद मिटवण्यासाठी समिती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/bihar-shraddh-bhoj-man-alive/", "date_download": "2019-11-17T23:36:23Z", "digest": "sha1:ZBAQU7RTYEJRSX37JYP5O3PWIKVI3Q4K", "length": 14147, "nlines": 152, "source_domain": "www.saamana.com", "title": "श्राद्धविधी सुरू असताना दारात अवतरली मृत व्यक्ती | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nगोव्यातील हरमलमध्ये रशियन पर्यटक बुडाला\nगुरुदत्त’ उच्चांकी ऊसदराची परंपरा कायम ठेवणार, अध्यक्षांचा विश्वास\nशिरुरच्या जांबुतमधील नरभक्षक बिबट्या जेरबंद\nशरद पवार सोनिया गांधी यांची भेट घेतील – नवाब मलिक\nकश्मीरमधील 34 नजरकैदेतील नेत्यांना आमदार निवासात हलवले\n2022 पर्यंत राम मंदिर होऊ शकतं पूर्ण, सुत्रांची माहिती\nआगामी दशकात हिंदुस्थान आर्थिक झेप घेणार – बिल गेटस्\nबेरोजगारीवर चर्चा झाली पाहिजे, सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींचे मत\nअयोध्या प्रकरणी निकाल देणाऱ्या घटनापीठातील न्यायाधीश नजीर यांना झेड दर्जाची सुरक्षा\nश्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे विजयी\nआता तुमचा चहा राहणार गरमच.. बाजारात आलाय ‘हा’ खास कप\nसांताक्ल़ॉजकडून 10 वर्षीय मुलीला हवे ‘एवढे’ गिफ्ट, यादी ऐकून चक्रावाल\nप्रसुतीच्या दहा मिनिटे आधी कळाले गर्भवती असल्याचे, महिलेला बसला जबरदस्त धक्का\nगुगल आता उच्चारही करायला शिकवणार, वाचा नव्याकोऱ्या फिचरबद्दलची सविस्तर बातमी\nमहेंद्रसिंग धोनी आता गोल्फच्या मैदानात\nविराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या ‘वेगा’ची धार वाढली, वाचा खास आकडेवारी\nICC Ranking – शमी कारकीर्दीतील सर्वोच्च स्थानावर पोहोचला\nभर मैदानात दिली शिवी, वेगवान गोलंदाज पहिल्या कसोटीला मुकणार\n#INDvBAN इंदूरमध्ये विराटसेनेने रचला विक्रमांचा डोंगर, वाचा सविस्तर…\nसामना अग्रलेख – शेतकऱ्यास नक्की काय मिळाले\nरोखठोक – ‘स्वामीं’ना हवे तेच घडेल\nसामना अग्रलेख – 105 किंकाळ्या… आणि वेड्यांचा घोडेबाजार\nलेख – खलिस्तानवादाला पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न\nअभिषेकने ‘महानायका’ला लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल\nआधी उद्धट वागणूक आणि आता मेकअप.. रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल\nबस मर्जी हमारी होगी, मिर्झापूर – 2 चा दमदार टीजर प्रदर्शित\nअभिषेकने ‘महानायका’ला लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल\nजागतिक व्हेसॅक्टोमी दिवस- नसबंदीबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या\nPhoto – थंडीतला ‘स्टायलिश लुक’\n‘बीएसडी’ आजाराने ग्रस्त झालेल्यांच्या संख्येत प्रचंड वाढ, वाचा सविस्तर बातमी\nरोखठोक – ‘स्वामीं’ना हवे तेच घडेल\nक्वांटम संगणकाची अद्भुत दुनिया\nश्राद्धविधी सुरू असताना दारात अवतरली मृत व्यक्ती\nबिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात एक अजब घटना घडली आहे. येथे ज्या व्यक्तीचे श्राद्ध सुरू होते तीच व्यक्ती दारात अवतरल्याची अविश्वसनिय घटना घडली आहे. संजू ठाकूर (35) असे या व्यक्तीचे नाव आहे.\nबुधनगरा गावात राहणारे माजी सैनिक रामसेवक ठाकुर यांचा संजू मुलगा असून तो गतीमंद आहे. तो ऑगस्ट महिन्यात घरातून अचानक बेपत्ता झाला होता. त्यामुळे रामसेवक यांनी मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात केली होती. पोलिसही त्याचा शोध घेत होते. पण संजूचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही. पण दोन दिवसांपूर्वी रामसेवक यांना पोलिसांचा फोन आला. गावाजवळील एका नाल्याशेजारी संजूच्या वर्णनाशी मिळत्या जुळत्या व्यक्तीचा सडलेला मृतदेह सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर रामसेवक यांनी तो संजूच असल्याचे सांगत मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर रामसेवक यांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी श्राद्धविधी सुरू असताना अचानक दरवाजात संजूला बघून सगळे हादरले. मृत संजू जिवंत कसा झाला याचीच चर्चा सुरू झाली. पण तोच खरा संजू असल्याची खात्री पटल्यानंतर रामसेवक यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.\nसंजूला त्याच्या बेपत्ता होण्याबद्दल विचारे असता त्याने तो एका श्रीमद् भागवत कथा कार्यक्रमात गेला होता असे सांगितले.\nसामना अग्रलेख – शेतकऱ्यास नक्की काय मिळाले\nश्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निव��णुकीत गोटाबाया राजपक्षे विजयी\nगोव्यातील हरमलमध्ये रशियन पर्यटक बुडाला\nकश्मीरमधील 34 नजरकैदेतील नेत्यांना आमदार निवासात हलवले\n2022 पर्यंत राम मंदिर होऊ शकतं पूर्ण, सुत्रांची माहिती\nगुरुदत्त’ उच्चांकी ऊसदराची परंपरा कायम ठेवणार, अध्यक्षांचा विश्वास\nआगामी दशकात हिंदुस्थान आर्थिक झेप घेणार – बिल गेटस्\nबेरोजगारीवर चर्चा झाली पाहिजे, सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींचे मत\nअयोध्या प्रकरणी निकाल देणाऱ्या घटनापीठातील न्यायाधीश नजीर यांना झेड दर्जाची सुरक्षा\nदेशातील 281 पुलांची अवस्था वाईट, गुजरातचा क्रमांक पहिला\nशिरुरच्या जांबुतमधील नरभक्षक बिबट्या जेरबंद\nशरद पवार सोनिया गांधी यांची भेट घेतील – नवाब मलिक\nअमिताभ बच्चन आणि नागराज मंजूळे यांना कॉपीराईट उल्लंघन प्रकरणी नोटीस\nजम्मू कश्मीरच्या अखनूरमध्ये स्फोट; एक जवान शहीद, दोन जखमी\nकोकण रेल्वेत सापडले 33 हजार 840 फुकटे प्रवासी\nया बातम्या अवश्य वाचा\nसामना अग्रलेख – शेतकऱ्यास नक्की काय मिळाले\nश्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे विजयी\nगोव्यातील हरमलमध्ये रशियन पर्यटक बुडाला\nकश्मीरमधील 34 नजरकैदेतील नेत्यांना आमदार निवासात हलवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahanmk.co/act-apprentice-bharti-2019/", "date_download": "2019-11-17T22:34:57Z", "digest": "sha1:PRCENSXVX7V5STGQO63FZPGAEPLJCUG2", "length": 3922, "nlines": 61, "source_domain": "mahanmk.co", "title": "Northeast Frontier Railway Act Apprentice Bharti 2019", "raw_content": "\nईशान्य सीमांत रेल्वेत 2590 ऍक्ट अ‍ॅप्रेंटिस भरती\nईशान्य सीमांत रेल्वे (Northeast Frontier Railway) अंतर्गत ऍक्ट अ‍ॅप्रेंटिस पदांच्या 2590 जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, कृपया या अर्जाच्या शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर नियम व अटींबद्दल तपशील पहा.\nपोस्ट बद्दल थोडक्यात माहिती\nपदाचे नाव ऍक्ट अ‍ॅप्रेंटिस\nअर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2019\nकमाल वय मर्यादा 24 वर्ष\n50% गुणांसह 10 वी पास &\nअर्ज सबमिट करण्यापूर्वी कृपया वेबसाइटवर दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा. कृपया हा जॉब लिंक आपल्या मित्रांना व्हाट्सएप, ट्विटर, फेसबुक किंवा इतर सोशल नेटवर्कवर Share करा.\nमहत्वाच्या लिंक्स (Important Links)\nअधिकृत संकेतस्थळ पहा (Click Here)\nडाउनलोड जाहिरात डाउनलोड करा (Download)\nMRPL अंतर्गत 233 पद भरती\nईशान्य सीमांत रेल्वेत 2590 ऍक्ट अ‍ॅप्रेंटिस भरती\nभारती��� तटरक्षक दल (ICG) कूक & स्टेवार्ड भरती\nअसाम रायफल भरती फायनल मेरिट लिस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/todays-india-is-more-secular-says-asha-parekh/articleshow/60489359.cms", "date_download": "2019-11-17T22:54:43Z", "digest": "sha1:DP4YKS3C6MOYUP7W2APLBKTT3JC5IYNO", "length": 14040, "nlines": 166, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Pune International Literary Festival: सध्याचा भारत अधिक धर्मनिरपेक्ष: आशा पारेख - today's india is more secular, says asha parekh | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nसध्याचा भारत अधिक धर्मनिरपेक्ष: आशा पारेख\n‘आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय लग्न करताना आज पूर्वीइतके अडचणी येत नाहीत. सध्याचा भारत हा पूर्वीपेक्षा जास्त धर्मनिरपेक्ष आहे,’ असे मत प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख यांनी नुकतेच व्यक्त केले.\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\n‘आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय लग्न करताना आज पूर्वीइतके अडचणी येत नाहीत. सध्याचा भारत हा पूर्वीपेक्षा जास्त धर्मनिरपेक्ष आहे,’ असे मत प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख यांनी नुकतेच व्यक्त केले.\nपुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलच्या समारोप सत्रात खालिद महंमद आणि प्रकाशक अजय मागो, संमेलनाच्या प्रणेत्या डॉ. मंजिरी प्रभू आदी उपस्थित होते. या प्रसंगी पारेख यांनी त्यांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. आत्मचरित्र का लिहावेसे वाटले, असे विचारल्यावर पारेख म्हणाल्या, ‘मी आजवर केवळ अभिनेत्रीच म्हणून सर्वांना माहिती आहे. मात्र, त्या व्यतिरिक्त इतरही खूप काही मी आयुष्यात केले. ते सर्व लोकांसमोर यावे या हेतूनेच आत्मचरित्र लिहिण्याचे माझ्या मनात आले. एक अभिनेत्री असण्या व्यतिरिक्त मी एक चित्रपट वितरण कंपनी देखील चालविली आहे. तसेच, सिने आर्टिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष पदही भूषविले आहे. सेन्सॉर बोर्डावर काम केले आहे आणि सर्वसामान्यांना परवडेल असे हॉस्पिटलही चालविले आहे. हे सर्व पैलू यानिमित्ताने वाचकांसमोर आले आहेत, याचा मला आनंद आहे.’ ‘चित्रपटाशी संबंधित कलांमध्ये पाश्चात्य पद्धतीचा होणार शिरकाव फारसा रुचत नसल्याचे सांगत त्यांनी आजचे चित्रपटातील नृत्य हे नृत्य नसून कवायत आहे,’ अशी तिखट टिपण्णी देखील त्यांनी केली. ‘आपल्या देशाच्या अभिजात नृत्यपरंपरेचा आपल्याला आभिमान असून, ती परंपरा आजकाल प्रेक्षकांना फारशी आवडत नाही,’ अशी खंतही त्यांनी व्य���्त केली.\nआपल्या आवडीचा सहकलाकार कोणता या प्रश्नावर त्यांनी शम्मी कपूर असे उत्तर दिले. ते माझ्या पहिल्या चित्रपटाचे हिरो होते आणि त्यांनी माझी कायमच काळजी घेतली. मी त्यांना गंमतीने कायमच चाचा म्हणायचे ते त्यांनी नेहमीच खेळकर वृत्तीने घेतले. दिलीप कुमार यांच्याबरोबर झालेल्या गैरसमजामुळे इतक्या मोठ्या प्रतिथयश कलाकाराबरोबर काम करता आले नाही, याचे दु:ख मनात कायम राहील, असेही त्या यावेळी म्हणाल्या. या फेस्टिव्हलला विश्वकर्मा पब्लिकेशन्स आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांनी सहकार्य केले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस पुण्यात मुक्कामी\nआपलं उद्दिष्ट सरकार आणणं; कुणाला मुख्यमंत्री करणं नाही: गडकरी\nहडपसरमध्ये अपघातात दोन ठार\nभाजपचे १५ आमदार संपर्कात; मेगा नव्हे मेरिट भरती होणार: पाटील\nऑटो सेक्टरमधील मंदी एवढी मोठी नाही\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nबारा वर्षांनी मिळाला हक्कांचा लाभ\nशिष्यवृत्तीचे अर्ज कॉलेजमध्येच पडून\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nसध्याचा भारत अधिक धर्मनिरपेक्ष: आशा पारेख...\nपुणेकरांचे पाणी तोडण्याची तयारी\nवानवडीत महिलांचे मंगळसूत्र हिसकावले...\nकुऱ्हाडीने मारून सावत्र भावाचा खून...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ropelight.china-led-lighting.com/PRODUCT/LANG-mr/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE/LED%20%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A4%20%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B6%E0%A4%B0%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6/155W%20%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%B8%20%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%95%20%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%88%E0%A4%A1%E0%A5%80%20%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%20%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%9F.HTM", "date_download": "2019-11-17T22:31:46Z", "digest": "sha1:SLSCTU427SZTDYLXXUQDG2W4QCSRLUHQ", "length": 18815, "nlines": 119, "source_domain": "ropelight.china-led-lighting.com", "title": "ग्वांगडाँगच्या कारखाना > LED भिंत वॉशर प्रकाश > 155W चौरस जलरोधक एलईडी पूर लिशीट", "raw_content": "कान्नार कॅटलॉग >>>> ऑनलाइन पहा डाउनलोड .zip\nउत्पादन केंद्र | उत्पादन प्रमाणपत्र | आमच्या विषयी | आमच्याशी संपर्क साधा | पारिभाषिक शब्दावली\nग्वांगडाँगच्या कारखाना > LED भिंत वॉशर प्रकाश > 155W चौरस जलरोधक एलईडी पूर लिशीट\nइतर मॉडेल पहा >>\n1. 250W 500W स्क्वायर वॉटरप्रूफ IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-10 एलईडी भिंत वॉशर\n2. 220W स्क्वायर वॉटरप्रूफ IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-9 एलईडी भिंत वॉशर\n3. 155W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-8 एलईडी भिंत वॉशर\n4. 108W 216W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर LWW-7 एलईडी भिंत वॉशर\n5. 25W 48W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -6 एलईडी भिंत वॉशर\n6. 26W 32W 48W रेषेचा जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -5 एलईडी भिंत वॉशर\n7. 40W 80W 90W रेषेचा वॉटरप्रूफ IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -4 एलईडी भिंत वॉशर\n8. 26W 48W लिनिअर आयपी 20 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -3 एलईडी वाइड वॉशर\n9. 96W 1 9 2 वॅ रेनियर वॉटरप्रूफ आईपी65 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -2 एलईडी वाइड वॉशर\n10. 15 डब्ल्यू 25W 48W रेषेचा वॉटरप्रूफ आयपी 65 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -1 एलईडी वॉल वॉशर\n155W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-8 एलईडी भिंत वॉशर. ( 155W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-8 एलईडी भिंत वॉशर )\n155W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-8 एलईडी भिंत वॉशर\nइतर मॉडेल पहा >>\n1. 250W 500W स्क्वायर वॉटरप्रूफ IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-10 एलईडी भिंत वॉशर\n2. 220W स्क्वायर वॉटरप्रूफ IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-9 एलईडी भिंत वॉशर\n3. 155W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-8 एलईडी भिंत वॉशर\n4. 108W 216W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर LWW-7 एलईडी भिंत वॉशर\n5. 25W 48W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -6 एलईडी भिंत वॉशर\n6. 26W 32W 48W रेषेचा जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -5 एलईडी भिंत वॉशर\n7. 40W 80W 90W रेषेचा वॉटरप्रूफ IP65 DMX आ���जीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -4 एलईडी भिंत वॉशर\n8. 26W 48W लिनिअर आयपी 20 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -3 एलईडी वाइड वॉशर\n9. 96W 1 9 2 वॅ रेनियर वॉटरप्रूफ आईपी65 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -2 एलईडी वाइड वॉशर\n10. 15 डब्ल्यू 25W 48W रेषेचा वॉटरप्रूफ आयपी 65 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -1 एलईडी वॉल वॉशर\nचीन LED भिंत वॉशर प्रकाश 155W चौरस जलरोधक एलईडी पूर लिशीट निर्यातदार\nचीनच्या हिरव्या रंगाचे प्रकाशक, प्रकाशाच्या प्रकाशाचे नेतृत्व केले, प्रकाशाच्या प्रकाशाचे नेतृत्व केले, प्रकाशाच्या प्रकाशाचे नेतृत्व केले, पडदा प्रकाशाचे नेतृत्व केले, एलईडी लॉन लाईट, नियॉन ट्यूब, ईएल, ट्री लाईट, कॅक्टस, रबर केबल्स के नेतृत्व वाले, आकृतिबंध प्रकाश, कोकोनट पाम ट्री लाइट, नेतृत्व बल्ब, नेतृत्व दिवा, फायबर, कंट्रोलर, सजावटी प्रकाश नेतृत्व, चेन लाइट नेतृत्व, पेड़ प्रकाश\nसाठी स्रोत LED भिंत वॉशर प्रकाश 155W चौरस जलरोधक एलईडी पूर लिशीट Guzhen टाउन, Zhongshan शहर, गुआंगडॉंग प्रांत, चीन येथे उत्पादक\nएक निर्माता LED भिंत वॉशर प्रकाश 155W चौरस जलरोधक एलईडी पूर लिशीट गुझेन टाउन, झोंगशान शहर, ग्वांगडाँग प्रांतात, चीनमधून\nएक निर्माता LED भिंत वॉशर प्रकाश 155W चौरस जलरोधक एलईडी पूर लिशीट येथे GuangDong चीन\nवैशिष्ट्यीकृत चीन गुआंग्डोंग LED भिंत वॉशर प्रकाश 155W चौरस जलरोधक एलईडी पूर लिशीट उत्पादक आणि येथे सूचीबद्ध karnar प्रकाशीत द्वारे sourced आहेत\nया गटात समाविष्ट आहे: LED भिंत वॉशर प्रकाश 155W चौरस जलरोधक एलईडी पूर लिशीट\nसाठी स्रोत LED भिंत वॉशर प्रकाश 155W चौरस जलरोधक एलईडी पूर लिशीट\nसाठी उत्पादने LED भिंत वॉशर प्रकाश 155W चौरस जलरोधक एलईडी पूर लिशीट\nचीन LED भिंत वॉशर प्रकाश 155W चौरस जलरोधक एलईडी पूर लिशीट निर्यातदार\nचीन LED भिंत वॉशर प्रकाश 155W चौरस जलरोधक एलईडी पूर लिशीट घाऊक विक्रेता\nझोंगशहान LED भिंत वॉशर प्रकाश 155W चौरस जलरोधक एलईडी पूर लिशीट निर्यातदार\nझोंगशहान LED भिंत वॉशर प्रकाश 155W चौरस जलरोधक एलईडी पूर लिशीट घाऊक विक्रेता\nझोंगशहान LED भिंत वॉशर प्रकाश 155W चौरस जलरोधक एलईडी पूर लिशीट पुरवठादार आणि एलईडी दिवे, एलईडी बल्ब आणि नळी, डायोड, ऑटो प्रकाश व्यवस्था, एलईडी प्रकाशयोजना, एलईडी फ्लॅशलाइट, हॉलिडे प्रकाश, डाऊन लाईट्स, स्ट्रीट लाईट, कमाल मर्यादा, भिंतीवरील दिवे, उद्यान लाइट्स, फ्लॅशल��इट्स आणि जर्सी, छतावरील स्पॉटलाइट्स, LED वॉशिंग वॉटर , एलईडी फ्लड लाइट, एलईडी पॅननेल लाइट, एलईडी मऊ पट्टी लाइट, एलईडी लाइट, एलईडी कमाल मर्यादा, एलईडी लटकन प्रकाश, एलईडी नियॉन ट्यूब, एलईडी भूमिगत प्रकाश, एलईडी दिवा\nग्वांगडोंग LED भिंत वॉशर प्रकाश 155W चौरस जलरोधक एलईडी पूर लिशीट पुरवठादार आणि एलईडी दिवे, एलईडी बल्ब आणि नळी, डायोड, ऑटो प्रकाश व्यवस्था, एलईडी प्रकाशयोजना, एलईडी फ्लॅशलाइट, हॉलिडे प्रकाश, डाऊन लाईट्स, स्ट्रीट लाईट, कमाल मर्यादा, भिंतीवरील दिवे, उद्यान लाइट्स, फ्लॅशलाइट्स आणि जर्सी, छतावरील स्पॉटलाइट्स, LED वॉशिंग वॉटर , एलईडी फ्लड लाइट, एलईडी पॅननेल लाइट, एलईडी मऊ पट्टी लाइट, एलईडी लाइट, एलईडी कमाल मर्यादा, एलईडी लटकन प्रकाश, एलईडी नियॉन ट्यूब, एलईडी भूमिगत प्रकाश, एलईडी दिवा\nगुझेग टाउन LED भिंत वॉशर प्रकाश 155W चौरस जलरोधक एलईडी पूर लिशीट पुरवठादार आणि एलईडी दिवे, एलईडी बल्ब आणि नळी, डायोड, ऑटो प्रकाश व्यवस्था, एलईडी प्रकाशयोजना, एलईडी फ्लॅशलाइट, हॉलिडे प्रकाश, डाऊन लाईट्स, स्ट्रीट लाईट, कमाल मर्यादा, भिंतीवरील दिवे, उद्यान लाइट्स, फ्लॅशलाइट्स आणि जर्सी, छतावरील स्पॉटलाइट्स, LED वॉशिंग वॉटर , एलईडी फ्लड लाइट, एलईडी पॅननेल लाइट, एलईडी मऊ पट्टी लाइट, एलईडी लाइट, एलईडी कमाल मर्यादा, एलईडी लटकन प्रकाश, एलईडी नियॉन ट्यूब, एलईडी भूमिगत प्रकाश, एलईडी दिवा\nLED खाली प्रकाश, LED पट्टीचा प्रकाश, Guzhen टाउन, Zhongshan शहर, गुआंग्डोंग प्रांत, चीन पासून एलईडी परिस्थिती लाइट पुरवठादार आणि कारखाना\nएलईडी दीप, 3x1w, 3x3w, 3x5w, एलईडी लाइटिंग\nनेतृत्व par64, पार प्रकाश, स्टेज प्रकाश, प्रकाश नेतृत्व\nनेतृत्व रस्सी प्रकाशाचे नेतृत्व केले\nनेतृत्व दोरी प्रकाश, निबंधातील प्रकाशीत प्रकाश\nचीन एलईडी लाइटिंग, चीन उच्च पॉवर का नेतृत्व किया दीपक, नीचे एलईडी लाइट, नेतृत्व पट्टी रोशनी, Guzhen टाउन, Zhongshan सिटी, गुआंग्डोंग प्रांत, चीन से एलईडी प्रकाश का नेतृत्व किया\nGuzhen टाउन, Zhongshan शहर, गुआंग्डोंग प्रांत, चीन पासून LED खाली प्रकाश पुरवठादार आणि कारखाना\nएलईडी दिवा प्रकाश, एलईडी लाइट, LED पेन्डेंड लाईट, एलईडी सिलाईंग लाइट\nएलईडी दिवा प्रकाश, एलईडी लाइट, LED पेन्डेंड लाईट, एलईडी सिलाईंग लाइट\nनेतृत्व निऑन फ्लेक्स प्रकाश, प्रकाश नेतृत्व\nLED dmx प्रकाश, प्रकाश नेतृत्व, dmx प्रकाश\nडीएमएक्स नियंत्रक, डीएमएक्स 512 नियंत्रक\nनेतृत्�� खेळ प्रकाश, नेतृत्व प्रकाश, नेतृत्व दिवा\nनेतृत्व प्रकाश, प्रकाश नेतृत्व\nनेतृत्व लॉन प्रकाश, नेतृत्व प्रकाश, उच्च शक्ती नेतृत्व\nनेतृत्व वृक्ष प्रकाश, नेतृत्व प्रकाश, नेतृत्व चेरी प्रकाश\nनेतृत्व रस्सी प्रकाश, नेतृत्व softlight, नेतृत्व प्रकाश\nनेतृत्व par64, नेतृत्व दिवा, नेतृत्व दिवा\nLED भिंत वॉशर प्रकाश\nLED ढलले टीप प्रकाश\nएलईडी रबर केबल लाइट\nएलईडी आभासी वास्तव प्रकाश\nLED नारळ पाम प्रकाश\nएलईडी नारळ खजुळाचे झाड\nआम्ही शिपमेंट खाली समर्थन\nआम्ही देयक खाली समर्थन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/biodiversity-management-of-youth/", "date_download": "2019-11-17T22:01:06Z", "digest": "sha1:2JUJJU5DU2QIRDBU3S3NZEACAABEIQ5Z", "length": 10535, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तरुणांचे जैवविविधता व्यवस्थापन | Dainik Prabhat", "raw_content": "\nगेल्या महिन्यात महाराष्ट्राच्या विदर्भ प्रांतात इकॉलॉजिकल सोसायटीच्या दोन दिवसीय ‘गवताळ प्रदेश अभ्यासदौरा’ आयोजित करण्यात आला होता. विदर्भ हे नावच ‘विपुल दर्भ (गवत) असलेला प्रदेश’ या अर्थाने या प्रदेशाला बहाल केलं गेलं आहे. या विदर्भाचा पश्‍चिम भाग ‘वऱ्हाड’ म्हणून ओळखला जातो. उत्तरेला तापी, दक्षिणेला पैनगंगा आणि पूर्वेला वर्धा या नद्यांनी सीमित झालेल्या वऱ्हाड प्रांत. आमच्या दौऱ्यात अभ्यासाचा मुख्य विषय होता गवताळ प्रदेश परिसंस्था, तिथलं समाजजीवन आणि गुरेचराईचा परिसंस्थेवर होणारा परिणाम.\nअकोल्याच्या कारंजा-सोहोळ वन्यजीव अभयारण्यात गुरेचराईवर पूर्णतः बंदी आहे. तेथे ‘कुसळी’ नावाचं तीन-चार फूट उंची असलेलं गवत मोठ्या प्रमाणावर वाढलेलं दिसलं. या भागातील चराईबंदीत लोकसहभागाचा अभाव होता. तर, कारंज्याजवळच्या वडाळा या गावी जैवविविधता कायदा वापरून सचाऱ्याचं उत्तम व्यवस्थापन केलेलं आढळलं. लोकसहभागातून केलेल्या चराई व्यवस्थापनामुळे पवन्या, मारवेल, कुंदा अशी भरपूर पोषणमूल्य असलेली गवते जोमाने वाढायला लागली. त्यामुळे जनावरांचं आरोग्य सुधारलंच, पण आता या गावातले लोक चारा विकून उत्पन्न मिळवतात.\nकेवळ चारा या एका नैसर्गिक संसाधनाने या गावात समृद्धी आणली आहे. पर्यावरण कार्यकर्ते कौस्तुभ पांढरीपांडे यांच्या ‘संवेदना’ या संस्थेने या उपक्रमासाठी खूप मदत केली. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी गावातल्या तरुण वर्गाला संघटित केलं. गुरेचराईचे पर्यावरणीय दुष्परि���ाम, आणि त्याचं सुयोग्य व्यवस्थापन करण्याचं महत्व पटवून दिलं. त्याची फलश्रुती म्हणजे या गावाला जैवाविविधता व्यवस्थापनाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला.\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nराजनाथ सिंग आणि डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथं द्विपक्षीय चर्चा\nइसिसशी लागेबांधे असणाऱ्या जर्मन महिलेला अटक\nकोल्हापूरातील ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली\nबिल गेट्‌स कडून बिहार सरकारचे कौतुक\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\nदीपिका पादुकोणने कापल्या रणवीर सिंगच्या मिशा; व्हिडीओ व्हायरल\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/rashtravadi-congress/", "date_download": "2019-11-17T22:15:28Z", "digest": "sha1:FSPEIDTWGDGWXWSOHJ362CEXXLECXVVC", "length": 13051, "nlines": 181, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "rashtravadi congress | Dainik Prabhat", "raw_content": "\n“आमचं ठरलंच नाही” आघाडीतील घटक पक्ष नाराज \nमुंबई: मुख्यमंत्री पदाच्या वादानंतर शिवसेनेनं भाजप सोबत काडीमोड घेत आघाडी सोबत चूल मांडली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात एक नवीन राजकीय...\nज्यांना राष्ट्रवादी सोडून जायचंय त्यांनी आत्ताच जा-अजित पवार\nपुणे: राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे जे उमेदवार पराभूत झाले आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी रविवारी राष्ट्रवादीने मुंबईत बैठक बोलावली...\nराष्ट्रवादीच्या उमेदवाराची पोलीस अधिकाऱ्यांसमोर हातपाय तोडण्याची भाषा\nबीड : ��्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करावा. अन्यथा आम्हाला जर कोणी पैसे वाटताना दिसले तर त्याचे सरळ हातपाय तोडू' असा...\nशिरुर-हवेली मतदारसंघात बुधवारी अजित पवारांची सभा\nन्हावरे : शिरुर-हवेली विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस आणि मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस...\nराष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर पवार म्हणाले की…\nजळगाव: काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार भडकले आहेत. 'मी...\nघे लिहून स्टँम्प पेपरवर\nभरणेंच्या विजयासाठी स्टॅम्प पेपरवर लागली पैज पुणे: इंदापूर तालुक्यातील प्रमुख पक्ष्याच्या नेत्यांनी अद्याप निवडणुकीचे फॉर्म अद्याप भरले नसले तरी मात्र...\nपक्षातील गळती थांबविण्यासाठी खुद्द शरद पवार उतरले मैदानात\nमुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील गळती थांबविण्यासाठी खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष 'शरद पवार' मैदानात उतरले आहेत. पक्षातील गळती रोखण्याबरोबरच विधानसभा निवडणुकांच्या...\n“शिवाजी महाराजांच्या जमिनी विकण्यासाठी राजे भाजपात”\nमुंबई: खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते...\nशरद पवारांचा आशीर्वाद घेऊन उदयनराजे रविवारी भाजपमध्ये\nसातारा : छत्रपती उदयनराजे भोसले यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेले काही दिवस सुरू असणाऱ्या...\nपवार साहेबांच्या रौद्र रूपाबद्दल सुप्रिया सुळे म्हणाल्या की…\nमुंबई: श्रीरामपूर मध्ये पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर शरद पवार यांचा चांगलाच संताप झालेला पाहायला मिळाला होता. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे...\nसहकार बँक घोटाळा; अजित पवारांसह बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल\nमुबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या मध्ये...\nराष्ट्रवादीचे अजित पवारांसह अन्य नेते अडचणीत\nखंडपीठाने दिले पोलिसांना एफआयआर नोदंवण्याचे आदेश. मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने हजारो कोटी रुपयांची कर्ज नियमबाह्य पद्धतीने वितरि�� केल्याने...\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nदीपिका पादुकोणने कापल्या रणवीर सिंगच्या मिशा; व्हिडीओ व्हायरल\nशॉर्ट फिल्म कॉर्नर : आपकी चिठ्ठी आयी है\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/blog-225376", "date_download": "2019-11-18T00:35:12Z", "digest": "sha1:JQXUILHYRMAP6C7WIPC7PTSAAM26JXYF", "length": 33100, "nlines": 254, "source_domain": "www.esakal.com", "title": "रझाकारांच्या मुलखात सलोखा जपणारे दोन अवलिये | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, नोव्हेंबर 18, 2019\nरझाकारांच्या मुलखात सलोखा जपणारे दोन अवलिये\nरझाकारांच्या मुलखात सलोखा जपणारे दोन अवलिये\nगुरुवार, 17 ऑक्टोबर 2019\nमिश्र खाद्यसंस्कृतीसाठी औरंगाबाद तसं मुघलकाळापासून प्रसिद्ध आहे. पण इथं पेढे म्हटलं, की एकच नाव ओठांवर येतं, ते म्हणजे अप्पा हलवाई. सव्वाशे वर्षांपासून केवळ पेढा हाच एकमेव पदार्थ बनवून अप्पा हलवाई यांनी केवळ शहरातच नव्हे, तर अगदी आखाती देशांपर्यंतच्या ग्राहकांना लज्जत लावली आहे. या पेढ्यांचा जन्मच झाला मुळात या दोन फकीर अवलियांच्या हुक्कीमुळे.\nपार अगदी रझाकारांच्या काळापासून... नाही नाही, रझाकार तर फार ��लिकडचे; यादव-तुघलक-मुघल काळातही दख्खनेचं केंद्र असलेल्या देवगिरी-औरंगाबाद परिसरातला हिंदू-मुस्लिम संघर्ष देशभर प्रसिद्ध आहे. स्वातंत्र्योत्तर काळातही \"दंगलींचे शहर' अशी ओळख औरंगाबादनं कमावली आहे. दंगली हा अगदी \"प्रासंगिक' भाग अमान्य नसला, तरी \"गंगाजमनी तहजीब' हेही इथलं खास वैशिष्ट्य.\n\"इस शहर में खुशबू है, हवा मे आबे हयात'\nया शाह सिराज औरंगाबादी यांनी वर्णन केल्याप्रमाणे विविध जातिधर्माच्या लोकांमध्ये दिसणारा सलोखा, भाईचारा ही साताठशे वर्षांत होऊन गेलेल्या साधु-संत-फकीर आणि अवलियांचीच देण आहे. बाळकृष्ण महाराज-बनेमियां आणि अप्पा हलवाई यांचं अगदी शंभरेक वर्षांपूर्वीचं उदाहरण हेच आजही याचं जिवंत उदाहरण आहे. तीनशे वर्षांपूर्वीच्या निपटबाबांना जसं औरंगाबादेत सर्वधर्मीयांनी आजही स्मरणात ठेवलं, तसंच बाळकृष्ण महाराज आणि बनेमियां या अवलिया फकीरांच्या दोस्तीचेही किस्से शंभरेक वर्षांपासून इथं सांगितले जातात.\n\"कसबे बाबरे, परगणे फुलंब्री, तालुके औरंगाबाद, जिल्हे मजकूर सिम्त गर्बी निझाम दक्षिण हैद्राबाद, इलाखे मोगलाईत शके 1734 साली भाद्रपद शुद्ध अष्टमीला दक्षिणी यजुर्वेदी भारद्वाजगोत्री अविघ्नेश मंगलमूर्ती गणेशाचे उपासक नाटूभटजी आणि ललिताबाई यांच्या पोटी बाळकृष्णाचा जन्म झाला.'' शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवजन्माचं वर्णन करावं, तशा भाषेत सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वी बाळकृष्ण महाराजांचे शिष्य ज्योतिषी भगवंतराव तोडेवाले यांनी महाराजांच्या चरित्राची सुरवात केली आहे.\nऔरंगपुरा भागातल्या नागेश्‍वरवाडीत बाळकृष्ण महाराजांचा मठ आहे. इथंच मागच्या बाजूला खोल्यांमध्ये काही कुटुंबं पूर्वापार राहतात. मित्र अभिजितसोबत सायंकाळच्या वेळी तिथं गेलो. नित्यनेमाचे चारदोन जण दर्शनासाठी येत होते. लहान मुलं तिकडं हुंदडत होती. पलिकडं एक जोडपं अंगणात कूलर दुरुस्त करत बसलं होतं. मधूनच एखादा घंटेचा टोल सोडला, तर बाकी एकंदर शांतता होती. सभामंडपात सतरंजीची घडी टाकून एक गृहस्थ येणाऱ्या जाणाऱ्याशी गप्पा करत बसलेले दिसले. अंगात कुडता, खांद्यावर करवतकाठी उपरणं आणि कपाळी गंध. त्यांना अगोदरही कुठंतरी पाहिल्यासारखं वाटत होतं. बहुतेक बिडकीनच्या सरस्वती भुवन शाळेत आम्ही घेतलेल्या पालकत्त्व कार्यशाळेत मुलांकडून स्वागतगीत गाऊन घेत���ं होतं, तेच का हे खात्री करून घेतली. तेच होते. पेशानं शिक्षक आणि छंदानं गायक असलेल्या या प्रमोद जोशी यांनी मग बाळकृष्ण महाराजांचा अवघा चरित्रपटच आमच्यापुढं उलगडून ठेवला.\n\"अगदी वेडसर वाटणारे, शहरातल्या रस्त्यांवर दिगंबर अवस्थेत पिशाच्चवत्‌ भटकणारे बाळकृष्ण लोकांना दिसत. कधी कानात बोटे घालून मोठ्याने आयती म्हणत नमाज पढ, कुराणातल्या आयती म्हण, तर कधी विष्णुसहस्त्रनाम, वेदमंत्र म्हण, कुणाला जातायेता टपली मार, कधी एखाद्या हलवायाची पेढ्यांची परात उलथून दे, अशा नाना करामती ते करत. कुणी त्यांना वेडे म्हणत, तर काही \"अनुभव' आलेले लोक त्यांना संत म्हणत. विदेही अवस्थेत संचार असणाऱ्या बाळकृष्ण महाराजांना कोण हिंदू, कोण मुसलमान, कोण स्त्री, कोण पुरुष याच्याशी काहीही देणंघेणं नसे. बनेमियांशी असलेल्या दोस्तीत दिवस घालवावा आणि आपल्याच धुंदीत मस्त राहावं, असा दिनक्रम असलेल्या त्यांना पुढं अंतकाळ जवळ आला तेव्हा, मुसलमान कबरीत घालून पीर करतील या भीतीनं हिंदू भक्तांनी पुढाकार घेत संन्यासदीक्षा देववली. मरणोत्तर त्यांची समाधी करून त्यावर मंदिर बांधलं.''\nशहागंज भागातील सुफी संत हजरत बनेमियॉंशी त्यांची जानी दोस्ती. हे बनेमियॉंही शहागंजात एका मशिदीजवळ राहत. त्या मुघलकालीन मशिदीसमोरच बाबांचा दर्गा आहे. बाळकृष्ण महाराजांच्या मठात येण्यापूर्वी तिथंही गेलो होतो. दर्ग्याबाहेर तंदूर पेटवून दिवसभर नान रोट्या विकणारा दुकान बंद करून गेला होता. मगरीबच्या नमाजाची वेळ होती. दर्ग्याच्या वाड्यात अंधारलेल्या उजेडात एका बाजूला असलेल्या मुघलकालीन मशिदीत पुरुष नमाज पढत होते, तर दर्ग्यात महिला फातेहा पढत होत्या. लाकडी मखरात फुलांनी सजवलेल्या मजारवर लटकणारे शहामृगाच्या अंड्यांचे झुंबर, चौकटीच्या उंबऱ्यावर ठोकलेले कीमती पत्थर पाहत मागं फिरलो, तेव्हा समोरच्या सराईत \"कालीन' अंथरून बिछायत मांडलेले काशीफबाबा जॉंनशीन गादीनशीन दिसले. दर्ग्याच्या परंपरेबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी आधी स्वतःचा चांगला परिचय दिला. त्यांचे आजोबा बहादूरखान सज्जादानशीन यांनी बनेमियॉंची बराच काळ सेवा केली. त्यांच्या मृत्यूनंतर तेच या दर्ग्याचे पहिले मुतवल्ली झाले. पुढे त्यांचे पुत्र ख्वाजा मोईनुद्दीन खान सज्जादानशीन झाले. त्यांचे थोरले मुलगे मिन्हाजुद्दीन खान वारल्यावर झियाउद्दीन खान हे सध्या सज्जादानशीन आहेत. तिसरे खाजा वहाजुद्दीन खान सरपरस्त खानखा, काशीफबाबा जॉंनशीन गादीनशीन आणि सर्वात धाकटे मुगजुद्दीन खान नायब मुतवल्ली म्हणून काम पाहतात. \"मेरे दो बेटे हैं बडा अली बॅंक में मॅनेजर है बडा अली बॅंक में मॅनेजर है छोटा अभी एमबीए पढ रहा है छोटा अभी एमबीए पढ रहा है अच्छीखासी तनख्वा है'' न विचारता हेही त्यांनी सांगून टाकलं.\nखुद्द शिर्डीचे साईबाबा इथं येऊन बनेमियांना भेटून, त्यांच्या दैवीपणाची साक्ष देऊन गेल्याचं काशीफबाबांनी सांगितलं. शेगावचे गजानन महाराज इथं मुक्कामी होते, तेव्हा बनेमियांनी त्यांना चिलीम ओढायला मागितली. पण नेमकी तंबाखू संपली होती. अखेर बनेमियांनीच माती भरून चिलमीचा झुरका मारला तेव्हा गजानन महाराजही चकित झाल्याची सुरस कथा, बाबांचा उरूस, संदल आणि इतर चमत्कारांबद्दलही त्यांनी भरभरून सांगितलं. बाळकृष्ण महाराजांच्या मठात एखादा मुसलमान दर्शनाला आल्याचं कधी कुणी पाहिलं नाही. पण बनेमियांच्या दर्ग्यात मात्र हिंदू मोठ्या संख्येनं जातात. \"पूरे औरंगाबाद के हर जगह के बम्मन, मारवाडी, गुजराती ऐसे सभी मजहब के लोग यहॉं आके बाबा की सेवा है जैसे जिसकी श्रद्धा रहती, वैसा उसका काम हो जाता है जैसे जिसकी श्रद्धा रहती, वैसा उसका काम हो जाता है किसी का काम जल्दी होता है, किसी का लेट होता है किसी का काम जल्दी होता है, किसी का लेट होता है'' काशीफ बाबांना बनेमियांची महती सांगताना रंग चढला होता. \"\"बाबा का वनतीस शव्वाल को उरुस होता है'' काशीफ बाबांना बनेमियांची महती सांगताना रंग चढला होता. \"\"बाबा का वनतीस शव्वाल को उरुस होता है अब इस साल तीन जुलै को है अब इस साल तीन जुलै को है बडा संदल भी निकलता है बडा संदल भी निकलता है औरंगाबाद में घूमता है औरंगाबाद में घूमता है देर रात तक यहॉं कव्वाली चलती है देर रात तक यहॉं कव्वाली चलती है हैदराबाद, बंबई, पूना, नासिक, मंचेरियाल, मंदम्मरी, गुंटूर, अल्लूर, निजामाबाद के सब लोग आते हैं इधर दर्शनकू हैदराबाद, बंबई, पूना, नासिक, मंचेरियाल, मंदम्मरी, गुंटूर, अल्लूर, निजामाबाद के सब लोग आते हैं इधर दर्शनकू पाच दिन भंडारा चलता हैगरीबों के लिये पाच दिन भंडारा चलता हैगरीबों के लिये यहां की पूरी अवाम में भाईचारा बहोत है यहां की पूरी अवाम में भाईचारा बहोत है सब के घरों में लडाई झगडे होते रहते, फिरभी सब लोग सुकून से रहते सब के घरों में लडाई झगडे होते रहते, फिरभी सब लोग सुकून से रहते कोई बम्मन बीमार भी हो गया, तो हमको बुलाते की \"बाबा आओ, धागा बांधो कोई बम्मन बीमार भी हो गया, तो हमको बुलाते की \"बाबा आओ, धागा बांधो मंतर मारो' तो वो भी हमारे यहां चलता हम जाते, उनको फरक पडता हम जाते, उनको फरक पडता'' असे चमत्कार वगैरेही खूप सांगितले काशीफबाबानं. दर्ग्यात आजारपणावर, कुणाच्या कसल्या-कसल्या तकलीफ दूर व्हाव्यात म्हणून इथं तोडगेही केले जातात. यातही मुसलमानांच्या बरोबरीनं हिंदू आघाडीवर आहेत. पण तो विषय वेगळा. इथं शहरातल्या लोकांत प्रामुख्यानं सांगितल्या जातात त्या बाळकृष्ण महाराज आणि बनेमियांच्या दोस्तीच्या कथा.\n\"वन्नीससौ सतरा-अठरा का दौर रहा होगा बालक्रिष्न महाराज और बन्नेमियॉंकी बडी पक्की दोस्ती थी बालक्रिष्न महाराज और बन्नेमियॉंकी बडी पक्की दोस्ती थी दोनों एक दूसरे के बिना रहते नहीं थे दोनों एक दूसरे के बिना रहते नहीं थे बाबा रोज खडकेश्‍वर जाके महाराज के मंदिर में दिनभर बैठते थे बाबा रोज खडकेश्‍वर जाके महाराज के मंदिर में दिनभर बैठते थे कभी वो दर्गा में आते कभी वो दर्गा में आते'' काशीफबाबा सांगत होते. दिवसभर गावात विदेही अवस्थेत फिरणाऱ्या, एकमेकांशी काहीतरी दुर्बोध भाषेत बोलत-हसत राहणाऱ्या या दोघांचा काही मोजक्‍या ठिकाणी मात्र हक्काचा वावर असे. यांचा गप्पांचा फड लागायचा सराफ्यात गेंदाबाईच्या मकानात, राजाबाजारातल्या पाराजी माळ्याच्या मिठाईच्या दुकानात, गुलमंडीवर मार्तंड सोनाराच्या पेढीवर किंवा पानदरिब्यात लकडे अप्पांच्या ओसरीत. दुय्यम तालुकेदार श्रीनिवासराव नानासाहेब यांनी तर आपल्या हवेलीत त्यांच्यासाठी खास गाद्यागिरद्या घालून ठेवलेल्या असत, असं त्यांचे तोडेवाले यांनी चरित्रात लिहून ठेवलं आहे.\nया दोघांच्या दोस्तीची एक अजरामर आठवण आहे. विशेष मिश्र खाद्यसंस्कृतीसाठी औरंगाबाद तसं मुघलकाळापासून प्रसिद्ध आहे. पण इथं पेढे म्हटलं, की एकच नाव ओठांवर येतं, ते म्हणजे अप्पा हलवाई. सव्वाशे वर्षांपासून केवळ पेढा हाच एकमेव पदार्थ बनवून अप्पा हलवाई यांनी केवळ शहरातच नव्हे, तर अगदी आखाती देशांपर्यंतच्या ग्राहकांना लज्जत लावली आहे. या पेढ्यांचा जन्मच झाला मुळात या दोन फकीर अवलियांच्या हुक्कीमुळे.\nत्याचं झालं अ��ं, एके दिवशी लकडे अप्पांच्या पत्नीनं घरी खवा घोटून पेढा बनवला. पेढ्यांचा तो थाळ बाळकृष्ण महाराज व बनेमियॉंपुढे आला आणि त्यांनी मुठीमुठीनं रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांना तो वाटायला सुरवात केली. झालं. अप्पांकडेही मग रोज पेढा बनू लागला. वाटून उरलेल्या पेढ्यांची विक्री सुरू झाली आणि लकडे अप्पांचे \"अप्पा हलवाई' झाले. तिथंच बसून लोकांना पेढेच वाटायची लहर धरली या दोघां फकीरांनी मग. आता वाटण्यातच सगळा पेढा चालला, तर नफा काय राहणार म्हणून मग अप्पांनी दोन थाळ बनवले. ते बनेमियांनं पाहिलं. सगळा माल वाटून टाकला. अप्पांनी गल्ल्याकडं पाहिलं, तर गल्ला भरलेला. तेव्हा त्यांना एक रुपया देऊन बनेमियां म्हणाले,\n\"आधी को देख, पूरी को मत देख आधी भी जाएगी, पूरी भी जाएगी आधी भी जाएगी, पूरी भी जाएगी\nतेव्हापासून अप्पा हलवायाकडं पेढा अगदी प्रमाणातच बनतो. पण तरीही कधी कुणाला पेढा न मिळता माघारी फिरावं लागलं, असं होत नाही. ग्रामदैवत संस्थान गणपती, सुपारी हनुमानासमोर त्यांच्याच पेढ्याला नैवेद्याचा मान आहे. वारकरी संप्रदायात मानाचे स्थान असलेले अंमळनेरकर महाराज, मराठवाड्याचे स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांचा हा आवडता पेढा. बनेमियॉंच्या वास्तव्यामुळे महाराष्टाबरोबरच म्हैसूर, आंध्रापासून अगदी आखाती देशातले मुस्लिम ग्राहकही मोठ्या प्रमाणात हा पेढा घेण्यासाठी येतात. पणजोबा, आजोबा, वडील चंद्रकांतअप्पा यांच्याकडून श्रीमती सुनंदा लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश व कविता लकडे ही बहीणभावांची चौथी पिढी हा व्यवसाय पुढे चालवत आहे.\nदोन्ही बाबांच्या मागं त्यांच्या ठिकाणी सुरू झालेली कर्मकांडं आणि धार्मिक कार्यक्रम सोडले, तरी पत्रावळीत किंवा पळसाच्या पानावर बांधून दिला जाणारा हा पेढा खात असताना दुकानात समोरच भिंतीवर लावलेलं दोन्ही संतांचं आणि अप्पा हलवायांचं तैलचित्र पुढं जितका काळ लोकांच्या नजरेला पडेल, तितका काळ या सलोख्याच्या कथा जिवंत राहतील\nटीव्हीवरील हिंदी-मराठी मालिकेत नायिकेची फॅशन वेगाने लोकप्रिय होते. ही फॅशन...\nजगातील काही प्रमुख पर्वतांपैकी एक असलेल्या हिमालयातील एव्हरेस्ट हे शिखर लहक्‍पा...\nβ बांगलादेशचा प्रवास वहाबी अंध:काराकडे\nबांगलादेशची प्रतिमा ही सर्वसमावेशक, लोकशाहीवादी राज्याची असल्याची येथील सरकारची...\nस्प��्श: 'लग्नानंतर 'डस्टबीन' कोठे ठेवणार\n\"या मुलींना राव काही कळतच नाही. काय बोलावं, कसं बोलावं. कुठं बोलत आहोत. याचं...\nमर्म : मुंबईचे ‘पाणी’\nअग्रलेख : शेतकरी उभा राहावा...\nमी पुन्हा बोलेन; मी पुन्हा लिहीन\nकर्नाटक : सर्वपक्षीयांची प्रतिष्ठा पणाला\nझारखंड : भाजप सत्ता राखणार\nअग्रलेख : असहिष्णुतेचे अंतरंग\nसायटेक : माशांपासून ‘जैविक प्लॅस्टिक’\n#यूथटॉक : आभासापलीकडचे शेअरिंग...\nढिंग टांग : वेट अँड वॉच\nध्येयाच्या ‘दुर्गम’ वाटेवर संवेदनशील साथ\nमहाराष्ट्र माझा : मुंबई : घडतंय...की बिघडतंय\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE", "date_download": "2019-11-17T23:23:06Z", "digest": "sha1:Z2YOPD6HZCUCH2DGEK4CSRJIMUOJKLTS", "length": 3031, "nlines": 57, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:क्रोधा - विकिपीडिया", "raw_content": "\nहे पान सप्टेंबर २०१५ मध्ये रिकामे आढळले होते. या लेखात भर घालण्याची आपणास विनंती आहे.\nजर आधीच भर घातली गेली असेल तर हा साचा काढण्याची विनंती.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ सप्टेंबर २०१५ रोजी ०३:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/05/blog-post_303.html", "date_download": "2019-11-17T22:37:47Z", "digest": "sha1:VAPNFG2JDKQJ77VIHF42DFKZTFDYJCB6", "length": 7759, "nlines": 49, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "पंतप्रधान मोदी नेते नसून अभिनेते प्रियंका गांधी यांची टीका - Lokmanthan", "raw_content": "\nHome / Latest News / देश / ब्रेकिंग / पंतप्रधान मोदी नेते नसून अभिनेते प्रियंका गांधी यांची टीका\nपंतप्रधान मोदी नेते नसून अभिनेते प्रियंका गां���ी यांची टीका\nमिर्झापूर ः लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचारादरम्यान त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तम अभिनेते आहेत. मोदींपेक्षा बीग बी अमिताभ बच्चन यांना पंतप्रधानपदी बसवले असते, असा टोला काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी लगावला आहे.\nमिर्झापूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार ललितेश त्रिपाठी यांच्या प्रचारार्थ प्रियंका गांधी यांनी येथे जनसभेला संबोधित केले. पंतप्रधान मोदी हे नेते नाही, अभिनेते आहेत. जागतिक स्तरावरील सर्वात मोठ्या अभिनेत्याला आपण पंतप्रधानपदी बसवले आहे. यापेक्षा बीग बी अमिताभ बच्चन यांना पंतप्रधानपदी बसवायचे होते. तसेही जनतेसाठी कामे करायची नव्हती, अशा शब्दांत प्रियंका गांधी यांनी फिरकी घेतली. नरेंद्र मोदी पुढील पाच वर्षांसाठी पुन्हा पंतप्रधान झाले, तर नवा चित्रपट पाहावा लागेल. पंतप्रधान मोदी निवडणुका आल्या की, नव्या गोष्टी रचतात. जनतेसाठी काम करणार्‍याला मतदान करायचे की, विकासाच्या केवळ गप्पा करणार्‍यांना मत द्यायचे. यामुळे विचारपूर्वक मतदान करा, असे आवाहन प्रियंका यांनी यावेळी केले.\nयावेळी प्रियंका गांधी यांनी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर निशाणा साधला. महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे देशभक्त होता, असे वादग्रस्त विधान साध्वी यांनी केले होते. आज त्यावरच प्रियंका यांनी ‘महात्मा गांधींचा मारेकारी देशभक्त हे राम’ असे ट्विट केले आहे. साध्वी या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी असून त्यांना भाजपकडून भोपाळमधून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. साध्वी वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरलेल्या आहेत.\nपंतप्रधान मोदी नेते नसून अभिनेते प्रियंका गांधी यांची टीका Reviewed by Dainik Lokmanthan on May 18, 2019 Rating: 5\nसरकार निर्माण होणारच, शरद पवारांनी आमदारांसमोर व्यक्त केला विश्‍वास\nराष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी चिंता काही करायची नाही मुंबई निवडणूकपूर्व युती असलेल्या भाजप-शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळूनही शिव...\nहा तर सेनेविरुद्ध भाजपचा दुर्योधनी कावा: शिवसेना\nमुंबई सध्याच्या राजकारणात सब घोडे बारा टके. या न्यायाने साधनशूचितेच्या गप्पा मारणारेच सगळ्यात जास्त गोंधळ आणि भेसळ करत आहेत, अशा शब्दा...\nशिवसेनेला कोंडीत पकडण्या���ाठी भाजपचा गेम ऑफ पेशन्स\nमुंबई राज्यातील सत्ता स्थापनेसाठी भाजप अनुकूल नसला, तरी भाजप शिवसेनेला कोंडित पकडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भाजपने सत्ता स्थापनेतून माघ...\nमुंबई महापालिकेत काँग्रेसला उपमहापौरपद मिळणार\nमुंबई मुंबई महापालिकेतही नवी राजकीय समीकरण जुळविण्याची तयारी सुरु आहे. मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रव...\nराज्यात लवकरच स्थिर सरकार देऊ : संजय राऊत\nमुंबई राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थान व्हावे, यासाठी मुख्य भूमिका निभावत असलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/woman-killed-in-tractor-crash/articleshow/69313079.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2019-11-17T22:53:38Z", "digest": "sha1:VVPUGTZP2AQIBIF2OK4FN5Q4OIGF5BHD", "length": 10427, "nlines": 166, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nashik News: ट्रॅक्टरच्या धडकेत महिला ठार - woman killed in tractor crash | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nट्रॅक्टरच्या धडकेत महिला ठार\nभरधाव ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला हा अपघात पिंपळगाव (ब)-वणी मार्गावर झाला...\nनाशिक : भरधाव ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात पिंपळगाव (ब.)-वणी मार्गावर झाला. याप्रकरणी वणी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nजया प्रभाकर गुंबाडे (३२ रा. पिंपळगाव बहुला, ता. जि.नाशिक) असे महिलेचे नाव आहे. गुंबाडे या रविवारी (दि.१२) सायंकाळी पती प्रभाकर गुंबाडे यांच्यासमवेत दुचाकीवरून जात असताना तळेगाव येथील माऊली फाटा भागात समोरून भरधाव येणाऱ्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीस धडक दिली. या अपघातात जया गुंबाडे गंभीर जखमी झाल्या. सासरे संतू गुंबाडे यांनी त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.\nगायिका गीता माळी यांचे अपघाती निधन\nबोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाला सुखरूप बाहेर काढले\nबुकिंग विमानाचे, प्रवास कारने; प्रवाशांना मनस्ताप\nनाशिक : तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी\nतीस रुपयांत किलोभर कांदे\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्��ायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nबारा वर्षांनी मिळाला हक्कांचा लाभ\nशिष्यवृत्तीचे अर्ज कॉलेजमध्येच पडून\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nट्रॅक्टरच्या धडकेत महिला ठार...\n छे...पिण्याचे पाणी जातेय चोरी\nगोदाकाठी रंगली ‘त्रिवेणी’ मैफल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://ropelight.china-led-lighting.com/PRODUCT/LANG-mr/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE/LED%20%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A4%20%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B6%E0%A4%B0%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6/96%20%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%201%209%202%20%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%20%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%95%20%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%88%E0%A4%A1%E0%A5%80%20%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%20%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%9F.HTM", "date_download": "2019-11-17T23:31:33Z", "digest": "sha1:3T2GLK2NVDOBULWIX3BVDCCIVO4IKJZ3", "length": 20226, "nlines": 133, "source_domain": "ropelight.china-led-lighting.com", "title": "ग्वांगडाँगच्या कारखाना > LED भिंत वॉशर प्रकाश > 96 डब्ल्यू 1 9 2 डब्ल्यू रेषेचा जलरोधक एलईडी पूर लिशीट", "raw_content": "कान्नार कॅटलॉग >>>> ऑनलाइन पहा डाउनलोड .zip\nउत्पादन केंद्र | उत्पादन प्रमाणपत्र | आमच्या विषयी | आमच्याशी संपर्क साधा | पारिभाषिक शब्दावली\nग्वांगडाँगच्या कारखाना > LED भिंत वॉशर प्रकाश > 96 डब्ल्यू 1 9 2 डब्ल्यू रेषेचा जलरोधक एलईडी पूर लिशीट\nइतर मॉडेल पहा >>\n1. 250W 500W स्क्वायर वॉटरप्रूफ IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-10 एलईडी भिंत वॉशर\n2. 220W स्क्वायर वॉटरप्रूफ IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-9 एलईडी भिंत वॉशर\n3. 155W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-8 एलईडी भिंत वॉशर\n4. 108W 216W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर LWW-7 एलईडी भिंत वॉशर\n5. 25W 48W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -6 एलईडी भिंत वॉशर\n6. 26W 32W 48W रेषेचा जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -5 एलईडी भिंत वॉशर\n7. 40W 80W 90W रेषेचा वॉटरप्रूफ IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -4 एलईडी भिंत वॉशर\n8. 26W 48W लिनिअर आयपी 20 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -3 एलईडी वाइड वॉशर\n9. 96W 1 9 2 वॅ रेनियर वॉटरप्रूफ आईपी65 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -2 एलईडी वाइड वॉशर\n10. 15 डब्ल्यू 25W 48W रेषेचा वॉटरप्रूफ आयपी 65 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -1 एलईडी वॉल वॉशर\n96W 1 9 2 वॅ रेनियर वॉटरप्रूफ आईपी65 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -2 एलईडी वाइड वॉशर. ( 96W 1 9 2 वॅ रेनियर वॉटरप्रूफ आईपी65 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -2 एलईडी वाइड वॉशर )\n96W 1 9 2 वॅ रेनियर वॉटरप्रूफ आईपी65 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -2 एलईडी वाइड वॉशर\nइतर मॉडेल पहा >>\n1. 250W 500W स्क्वायर वॉटरप्रूफ IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-10 एलईडी भिंत वॉशर\n2. 220W स्क्वायर वॉटरप्रूफ IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-9 एलईडी भिंत वॉशर\n3. 155W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-8 एलईडी भिंत वॉशर\n4. 108W 216W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर LWW-7 एलईडी भिंत वॉशर\n5. 25W 48W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -6 एलईडी भिंत वॉशर\n6. 26W 32W 48W रेषेचा जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -5 एलईडी भिंत वॉशर\n7. 40W 80W 90W रेषेचा वॉटरप्रूफ IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -4 एलईडी भिंत वॉशर\n8. 26W 48W लिनिअर आयपी 20 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -3 एलईडी वाइड वॉशर\n9. 96W 1 9 2 वॅ रेनियर वॉटरप्रूफ आईपी65 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -2 एलईडी वाइड वॉशर\n10. 15 डब्ल्यू 25W 48W रेषेचा वॉटरप्रूफ आयपी 65 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -1 एलईडी वॉल वॉशर\nचीन LED भिंत वॉशर प्रकाश 96 डब्ल्यू 1 9 2 डब्ल्यू रेषेचा जलरोधक एलईडी पूर लिशीट निर्यातदार\nचीनच्या हिरव्या रंगाचे प्रकाशक, प्रकाशाच्या प्रकाशाचे नेतृत्व केले, प्रकाशाच्या प्रकाशाचे नेतृत्व केले, प्रकाशाच्या प्रकाशाचे नेतृत्व केले, पडदा प्रकाशाचे नेतृत्व केले, एलईडी लॉन लाईट, नियॉन ट्यूब, ईएल, ट्री लाईट, कॅक्ट��, रबर केबल्स के नेतृत्व वाले, आकृतिबंध प्रकाश, कोकोनट पाम ट्री लाइट, नेतृत्व बल्ब, नेतृत्व दिवा, फायबर, कंट्रोलर, सजावटी प्रकाश नेतृत्व, चेन लाइट नेतृत्व, पेड़ प्रकाश\nसाठी स्रोत LED भिंत वॉशर प्रकाश 96 डब्ल्यू 1 9 2 डब्ल्यू रेषेचा जलरोधक एलईडी पूर लिशीट Guzhen टाउन, Zhongshan शहर, गुआंगडॉंग प्रांत, चीन येथे उत्पादक\nएक निर्माता LED भिंत वॉशर प्रकाश 96 डब्ल्यू 1 9 2 डब्ल्यू रेषेचा जलरोधक एलईडी पूर लिशीट गुझेन टाउन, झोंगशान शहर, ग्वांगडाँग प्रांतात, चीनमधून\nएक निर्माता LED भिंत वॉशर प्रकाश 96 डब्ल्यू 1 9 2 डब्ल्यू रेषेचा जलरोधक एलईडी पूर लिशीट येथे GuangDong चीन\nवैशिष्ट्यीकृत चीन गुआंग्डोंग LED भिंत वॉशर प्रकाश 96 डब्ल्यू 1 9 2 डब्ल्यू रेषेचा जलरोधक एलईडी पूर लिशीट उत्पादक आणि येथे सूचीबद्ध karnar प्रकाशीत द्वारे sourced आहेत\nया गटात समाविष्ट आहे: LED भिंत वॉशर प्रकाश 96 डब्ल्यू 1 9 2 डब्ल्यू रेषेचा जलरोधक एलईडी पूर लिशीट\nसाठी स्रोत LED भिंत वॉशर प्रकाश 96 डब्ल्यू 1 9 2 डब्ल्यू रेषेचा जलरोधक एलईडी पूर लिशीट\nसाठी उत्पादने LED भिंत वॉशर प्रकाश 96 डब्ल्यू 1 9 2 डब्ल्यू रेषेचा जलरोधक एलईडी पूर लिशीट\nचीन LED भिंत वॉशर प्रकाश 96 डब्ल्यू 1 9 2 डब्ल्यू रेषेचा जलरोधक एलईडी पूर लिशीट निर्यातदार\nचीन LED भिंत वॉशर प्रकाश 96 डब्ल्यू 1 9 2 डब्ल्यू रेषेचा जलरोधक एलईडी पूर लिशीट घाऊक विक्रेता\nझोंगशहान LED भिंत वॉशर प्रकाश 96 डब्ल्यू 1 9 2 डब्ल्यू रेषेचा जलरोधक एलईडी पूर लिशीट निर्यातदार\nझोंगशहान LED भिंत वॉशर प्रकाश 96 डब्ल्यू 1 9 2 डब्ल्यू रेषेचा जलरोधक एलईडी पूर लिशीट घाऊक विक्रेता\nझोंगशहान LED भिंत वॉशर प्रकाश 96 डब्ल्यू 1 9 2 डब्ल्यू रेषेचा जलरोधक एलईडी पूर लिशीट पुरवठादार आणि एलईडी दिवे, एलईडी बल्ब आणि नळी, डायोड, ऑटो प्रकाश व्यवस्था, एलईडी प्रकाशयोजना, एलईडी फ्लॅशलाइट, हॉलिडे प्रकाश, डाऊन लाईट्स, स्ट्रीट लाईट, कमाल मर्यादा, भिंतीवरील दिवे, उद्यान लाइट्स, फ्लॅशलाइट्स आणि जर्सी, छतावरील स्पॉटलाइट्स, LED वॉशिंग वॉटर , एलईडी फ्लड लाइट, एलईडी पॅननेल लाइट, एलईडी मऊ पट्टी लाइट, एलईडी लाइट, एलईडी कमाल मर्यादा, एलईडी लटकन प्रकाश, एलईडी नियॉन ट्यूब, एलईडी भूमिगत प्रकाश, एलईडी दिवा\nग्वांगडोंग LED भिंत वॉशर प्रकाश 96 डब्ल्यू 1 9 2 डब्ल्यू रेषेचा जलरोधक एलईडी पूर लिशीट पुरवठादार आणि एलईडी दिवे, एलईडी बल्ब आणि नळी, डायोड, ऑटो प्रकाश व्यवस्था, एलईडी प्रका���योजना, एलईडी फ्लॅशलाइट, हॉलिडे प्रकाश, डाऊन लाईट्स, स्ट्रीट लाईट, कमाल मर्यादा, भिंतीवरील दिवे, उद्यान लाइट्स, फ्लॅशलाइट्स आणि जर्सी, छतावरील स्पॉटलाइट्स, LED वॉशिंग वॉटर , एलईडी फ्लड लाइट, एलईडी पॅननेल लाइट, एलईडी मऊ पट्टी लाइट, एलईडी लाइट, एलईडी कमाल मर्यादा, एलईडी लटकन प्रकाश, एलईडी नियॉन ट्यूब, एलईडी भूमिगत प्रकाश, एलईडी दिवा\nगुझेग टाउन LED भिंत वॉशर प्रकाश 96 डब्ल्यू 1 9 2 डब्ल्यू रेषेचा जलरोधक एलईडी पूर लिशीट पुरवठादार आणि एलईडी दिवे, एलईडी बल्ब आणि नळी, डायोड, ऑटो प्रकाश व्यवस्था, एलईडी प्रकाशयोजना, एलईडी फ्लॅशलाइट, हॉलिडे प्रकाश, डाऊन लाईट्स, स्ट्रीट लाईट, कमाल मर्यादा, भिंतीवरील दिवे, उद्यान लाइट्स, फ्लॅशलाइट्स आणि जर्सी, छतावरील स्पॉटलाइट्स, LED वॉशिंग वॉटर , एलईडी फ्लड लाइट, एलईडी पॅननेल लाइट, एलईडी मऊ पट्टी लाइट, एलईडी लाइट, एलईडी कमाल मर्यादा, एलईडी लटकन प्रकाश, एलईडी नियॉन ट्यूब, एलईडी भूमिगत प्रकाश, एलईडी दिवा\nLED खाली प्रकाश, LED पट्टीचा प्रकाश, Guzhen टाउन, Zhongshan शहर, गुआंग्डोंग प्रांत, चीन पासून एलईडी परिस्थिती लाइट पुरवठादार आणि कारखाना\nएलईडी दीप, 3x1w, 3x3w, 3x5w, एलईडी लाइटिंग\nनेतृत्व par64, पार प्रकाश, स्टेज प्रकाश, प्रकाश नेतृत्व\nनेतृत्व रस्सी प्रकाशाचे नेतृत्व केले\nनेतृत्व दोरी प्रकाश, निबंधातील प्रकाशीत प्रकाश\nचीन एलईडी लाइटिंग, चीन उच्च पॉवर का नेतृत्व किया दीपक, नीचे एलईडी लाइट, नेतृत्व पट्टी रोशनी, Guzhen टाउन, Zhongshan सिटी, गुआंग्डोंग प्रांत, चीन से एलईडी प्रकाश का नेतृत्व किया\nGuzhen टाउन, Zhongshan शहर, गुआंग्डोंग प्रांत, चीन पासून LED खाली प्रकाश पुरवठादार आणि कारखाना\nएलईडी दिवा प्रकाश, एलईडी लाइट, LED पेन्डेंड लाईट, एलईडी सिलाईंग लाइट\nएलईडी दिवा प्रकाश, एलईडी लाइट, LED पेन्डेंड लाईट, एलईडी सिलाईंग लाइट\nनेतृत्व निऑन फ्लेक्स प्रकाश, प्रकाश नेतृत्व\nLED dmx प्रकाश, प्रकाश नेतृत्व, dmx प्रकाश\nडीएमएक्स नियंत्रक, डीएमएक्स 512 नियंत्रक\nनेतृत्व खेळ प्रकाश, नेतृत्व प्रकाश, नेतृत्व दिवा\nनेतृत्व प्रकाश, प्रकाश नेतृत्व\nनेतृत्व लॉन प्रकाश, नेतृत्व प्रकाश, उच्च शक्ती नेतृत्व\nनेतृत्व वृक्ष प्रकाश, नेतृत्व प्रकाश, नेतृत्व चेरी प्रकाश\nनेतृत्व रस्सी प्रकाश, नेतृत्व softlight, नेतृत्व प्रकाश\nनेतृत्व par64, नेतृत्व दिवा, नेतृत्व दिवा\nLED भिंत वॉशर प्रकाश\nLED ढलले टीप प्रकाश\nएलईडी रबर केबल ला��ट\nएलईडी आभासी वास्तव प्रकाश\nLED नारळ पाम प्रकाश\nएलईडी नारळ खजुळाचे झाड\nआम्ही शिपमेंट खाली समर्थन\nआम्ही देयक खाली समर्थन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/05/blog-post_698.html", "date_download": "2019-11-17T22:00:49Z", "digest": "sha1:O4B3GAASBYFUF5THDFPASHER2PGJQLNP", "length": 5172, "nlines": 48, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "सिद्धीविनायक मंदिर वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबीर - Lokmanthan", "raw_content": "\nHome / अहमदनगर / ब्रेकिंग / सिद्धीविनायक मंदिर वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबीर\nसिद्धीविनायक मंदिर वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबीर\nअहमदनगर/प्रतिनिधी : शहरातील तोफखाना भागातील श्री सिद्धीविनायक मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त मित्रमंडळाच्या वतीने व अष्टविनायक ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.\nयाप्रसंगी आशीष रंगा, राहुल नराल, राहुल दुलम, संतोष रंगा, साईनाथ कोल्पेक, ऋषी रंगा, अभिषेक नल्ला, संकेत कोल्पेक, ओंकार दुलम, प्रेम रंगा, अक्षय रंगा, ओंकार ताटीपामूल, रोहन दुलम, शुभम बोडखे, प्रशांत रंगा, रवी मुनगेल, समर्थ नल्ला, शुभम कोल्पेक, अर्जुन दुडगू आदी उपस्थित होते.\nसिद्धीविनायक मंदिर वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबीर Reviewed by Dainik Lokmanthan on May 16, 2019 Rating: 5\nसरकार निर्माण होणारच, शरद पवारांनी आमदारांसमोर व्यक्त केला विश्‍वास\nराष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी चिंता काही करायची नाही मुंबई निवडणूकपूर्व युती असलेल्या भाजप-शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळूनही शिव...\nहा तर सेनेविरुद्ध भाजपचा दुर्योधनी कावा: शिवसेना\nमुंबई सध्याच्या राजकारणात सब घोडे बारा टके. या न्यायाने साधनशूचितेच्या गप्पा मारणारेच सगळ्यात जास्त गोंधळ आणि भेसळ करत आहेत, अशा शब्दा...\nशिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपचा गेम ऑफ पेशन्स\nमुंबई राज्यातील सत्ता स्थापनेसाठी भाजप अनुकूल नसला, तरी भाजप शिवसेनेला कोंडित पकडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भाजपने सत्ता स्थापनेतून माघ...\nमुंबई महापालिकेत काँग्रेसला उपमहापौरपद मिळणार\nमुंबई मुंबई महापालिकेतही नवी राजकीय समीकरण जुळविण्याची तयारी सुरु आहे. मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रव...\nराज्यात लवकरच स्थिर सरकार देऊ : संजय राऊत\nमुंबई राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थान व्हावे, यासाठी मुख्य भूमिका निभावत असलेले शिवसेनेचे ���ेते संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A5%A8%E0%A5%AB/", "date_download": "2019-11-17T23:35:07Z", "digest": "sha1:SA4OGFRBTA2M3C2H7OOZ636ICQ52VPSR", "length": 9353, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भाजपा - २५ Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\n#ShutdownPatanjali ने पतंजलीचे रामदेव बाबा नेटकंऱ्याच्या निशाण्यावर\nशेतकऱ्यांना मदत वाढवून मिळण्यासाठी राज्यपालांना भेटणार : अजित पवार\nशरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल – नवाब मलिक\nफडणवीसांच्या नेतृत्वात बदल नाही – रावसाहेब दानवे\nतुटपुंजी मदतीमुळे खर्चही निघणार नाही – आमदार धनंजय मुंडे\n‘हा’ कायदा तयार झाला की, मी स्वतः राजकारणातून निवृत्त होईन : गिरिराज सिंह\nTag - भाजपा – २५\nसोझ यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन रहावे आणि त्यांची चाकरी करावी : मनीषा कायंदे\nटीम महाराष्ट्र देशा- स्वातंत्र्य मिळवणे ही काश्मीरमधील जनतेची पहिली प्राथमिकता आहे, असे धक्कादायक वक्तव्य काँग्रेसचे जम्मू-काश्मीरमधील ज्येष्ठ नेते आणि माजी...\nकाश्मिरी जनतेला स्वातंत्र्य हवे आहे, कॉंग्रेस नेत्याच्या वक्तव्यानंतर संतापाची लाट\nश्रीनगर – स्वातंत्र्य मिळवणे ही काश्मीरमधील जनतेची पहिली प्राथमिकता आहे, असे धक्कादायक वक्तव्य काँग्रेसचे जम्मू-काश्मीरमधील ज्येष्ठ नेते आणि माजी...\nभाजपने पीडीपी सोबत युती तोडली तसा इंग्रजांनीही याच पद्धतीने देश सोडला होता-शिवसेना\nमुंबई : जम्मू कश्मीरमधील भाजप आणि पीडीपीच्या युतीला उद्धव ठाकरेंचा विरोध होता. असे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. जम्मू कश्मीरमध्ये भाजपने पीडीपी सोबत...\nराज्य करणं कठीण होऊन बसल्यावर इंग्रजांनीही अशाच पद्धतीनं देश सोडला होता : शिवसेना\nटीम महाराष्ट्र देशा- मोदी सरकारकडून नोटाबंदी करण्यामागे दहशतवाद मोडून काढण्याचे कारण दिले गेले होते. मग पीडीपीशी काडीमोड करताना भाजपा त्याच दहशतवादाच्या नावाने...\nरॉयटर्स वृत्तसंस्थेकडून भारत आणि काश्मिर वेगळे दाखवण्याचा उद्दामपणा\nसह्याद्री वृत्त सेवा: नुकतेच झालेल्या राजकीय नाट्यानंतर भाजपाने जम्मू आणि काश्मिर सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. या घडामोडींचे वार्तांकन करताना...\nजम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिली मंजुरी\nश्रीनगर: राज्यपाल नरिंदर नाथ वोहरा यांनी जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल शासन लागू करण्यात यावं, अशी शिफारस राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली होती. याला...\nपीडीपीद्दल कुठल्याही प्रकारची सहानभूती नाही : ओवेसी\nटीम महाराष्ट्र देशा : भाजपने जम्मू-कश्मीर सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी तातडीने राजीनामा दिला आहे. मेहबुबा यांनी...\nजम्मू काश्मीर : राजकीय नाट्यानंतर पाकिस्तान बरोबर मर्यादीत युद्धाची तयारी \nसह्याद्री वृत्त सेवा / भा.वृ.सं.- जम्मू काश्मिरमध्ये होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने पीडीपी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. याचा...\nमेहबुबा मुफ्ती यांचा राजीनामा, जम्मू काश्मिर राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने\nटीम महाराष्ट्र देशा : भाजपने जम्मू-कश्मीर सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी तातडीने राजीनामा दिला आहे. मेहबुबा यांनी...\nकाश्मिरमध्ये काँग्रेस पीडीपीला पाठिंबा देणार नाही : गुलाब नबी आझाद\nटीम महाराष्ट्र देशा : जम्मू कश्मीरमध्ये भाजपने पीडीपी सोबत युती तोडली आहे. भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक झाली. त्यामध्ये आज हा निर्णय घेण्यात आला. मोदींच्या...\n#ShutdownPatanjali ने पतंजलीचे रामदेव बाबा नेटकंऱ्याच्या निशाण्यावर\nशेतकऱ्यांना मदत वाढवून मिळण्यासाठी राज्यपालांना भेटणार : अजित पवार\nशरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल – नवाब मलिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/help-line/mt-helpline/mata-helplin-nagur/articleshow/59436775.cms", "date_download": "2019-11-17T22:31:12Z", "digest": "sha1:XKN2FO673UEHR6GAC5QYX2NMATDBFYPR", "length": 14343, "nlines": 145, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mt helpline News: नागपूर : फक्त अभ्यास एके अभ्यास... - नागपूर : फक्त अभ्यास एके अभ्यास... | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nनागपूर : फक्त अभ्यास एके अभ्यास...\nनागपूर : आयुष्यात नियती काही जणांसोबत असा खेळ मांडते, की अशा व्यक्तींना नशिबाला दोष देत रडत बसण्यासाठी देखील उसंत मिळत नाही. रोजचा दिवस एक नवी लढाई घेऊन उगवतो. त्याचा सामना करत मिळेल त्या वाटेवर चालत राहणे एवढाच पर्याय नियती शिल्लक ठेवते. मात्र, काही जणांची उमेद ��शा संकटांच्या काळातही खचत नाही. यातून बाहेर पडण्याची धडपड ज्याच्यात असते तोच किनारा गाठू शकतो, हे रिया बावणे या गुणी मुलीकडे पाहिल्यावरच पटते.\nरिया बावणे गुण : ८८ टक्के\nनागपूर : आयुष्यात नियती काही जणांसोबत असा खेळ मांडते, की अशा व्यक्तींना नशिबाला दोष देत रडत बसण्यासाठी देखील उसंत मिळत नाही. रोजचा दिवस एक नवी लढाई घेऊन उगवतो. त्याचा सामना करत मिळेल त्या वाटेवर चालत राहणे एवढाच पर्याय नियती शिल्लक ठेवते. मात्र, काही जणांची उमेद अशा संकटांच्या काळातही खचत नाही. यातून बाहेर पडण्याची धडपड ज्याच्यात असते तोच किनारा गाठू शकतो, हे रिया बावणे या गुणी मुलीकडे पाहिल्यावरच पटते.\nअत्यंत हालाखीची परिस्थिती असतानाही गरिबाघरच्या या लेकीने भल्याभल्यांना अचंबित करणारे यश मिळवून दाखविले आहे. हव्या त्या गोष्टी जागेवर मिळाल्यानंतर कोणीही यशस्वी होऊ शकतो. मात्र, रोज खायची भ्रांत असताना कुठलीही तक्रार न करता रियाने मिळविलेले यश तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांसमोर ज्वलंत उदाहरण ठरले आहे.\nरियाच्या संघर्षपूर्ण वाटचालावरील नजर टाकली तर इतक्या कमी वयात असे धाडस या लेकीत आले कसे, हा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही. रियाने जेमतेम चालायला शिकल्यानंतर तिचे वडील वारले. अडखळलेल्या पावलांना सावरण्यासाठी ज्या वयात वडिलांचे बोट धरायचे त्या वयात तिने पितृछत्र गमावले.\nवडिलांचा धाकच काय, तर मायादेखील तिच्या वाटेला आली नाही. तिची आई रेखा यांनीच समर्थपणे या दोन्ही जबाबदाऱ्या स्वीकारल्या. वडील नसल्याचे रियानेदेखील कधी स्तोम केले नाही. इतर मैत्रिणींप्रमाणे कपड्यांसाठीच काय तर कधी वह्या पुस्तकांसाठीदेखील या लेकीने हट्ट धरला नाही. आईचा संघर्ष रोजच पहात असल्याने रुसून बसणे, अबोला धरणे तर तिला ठाऊकही नाही.\nअगदी आठवीपासून केवळ दोन ड्रेसच्यावर तिच्याकडे कपडे असल्याचे शिक्षकांनीदेखील पाहिले आहे. शाळेपर्यंत येण्यासाठी साधा रिक्षा करण्याचीदेखील आर्थिक कुवत नसलेली रियाची आई रेखा रोज सहा सहा किलोमीटर रियाला मागे बसवून सायकलने शाळेत आणून सोडत आणि शाळा सुटल्यानंतर घरी घेऊ जात.\nदुसरी मुलगी असती तर इतर मुलांप्रमाणे ‘मलाही रिक्षा लावून दे’, असा हट्ट तिने धरला असता. मात्र, आईचे कष्ट रोजच पाहात असलेल्या रियाने कधी असा विचारही केला नाही. अत्यंत लाजाळू असलेल्या रियाभोवती मैत्रिणींचा गराडादेखील अत्यंत मोजकाच. परिस्थितीमुळे शिक्षणाला मुकण्याची वेळ ओढवलेल्या या मुलीला गरज आहे ती समाजातल्या सहृदयी दातृत्वाची. संधी मिळाली तर त्याचेही सोने करण्याची जिद्द या मुलीत आहे.\nमटा हेल्पलाइन २०१७:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nगायिका गीता माळी यांचे अपघाती निधन\nLive updates महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच कायम: महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू\nमहाराष्ट्र सत्तापेच Live: आघाडीच्या नेत्यांमध्ये किमान समान कार्यक्रमावर झाली चर्चा\nपवारांच्या 'त्या' वक्तव्यामुळं शिवसैनिकांमध्ये नाराजी\nगायिका गीता माळी यांची शेवटची फेसबुक पोस्ट व्हायरल\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nHelp Line पासून आणखी\nस्वतःला सिद्ध करण्याचे आव्हान\n‘मटा’मुळे घेतली उत्तुंग झेप\nगुणवंतांचा ज्ञानयज्ञ चालूच राहो...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nनागपूर : फक्त अभ्यास एके अभ्यास......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80", "date_download": "2019-11-17T22:48:56Z", "digest": "sha1:6FGJDXHH4D7EPMLPWV43IX55W2DURPFO", "length": 26855, "nlines": 300, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "संजय लीला भन्साळी: Latest संजय लीला भन्साळी News & Updates,संजय लीला भन्साळी Photos & Images, संजय लीला भन्साळी Videos | Maharashtra Times", "raw_content": "\n'त्या' उमेदवार��ला पुन्हा नगरसेवकपद कसे\nमुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंत...\n‘माझ्या मुलाच्या भविष्याचे काय\n१५० वादग्रस्त पोस्ट ब्लॉक\nगर्भपाताच्या गोळ्यांची सूचनांविना विक्री\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nसंसदेत बेरोजगारीवरही चर्चा व्हावी: मोदी\nनक्षलवाद्यांकडून ड्रोनचा वापर; गोळ्या घालण...\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\nअयोध्या: जस्टिस नजीर यांना झेड सुरक्षा\nपोपचा कौटुंबिक जिव्हाळ्यावर भर\nगोटबाया राजपक्षे श्रीलंकेचे नवे अध्यक्ष\nश्रीलंकेत राजपक्षे विजयी, भारतावर काय परिण...\nभारतीय विमान संकटात; पाकने केली मदत\nश्रीलंकेत राजपक्षे यांचेपारडे जड\nएअर इंडिया विक्रीसाठीमार्च २०२०चे उद्दिष्ट\nदरमहा किमान पेन्शन७५०० करण्याची मागणी\nएअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत वि...\n'मुंबई इंडियन्स'मधून युवराजसह १२ खेळाडू करारमुक्त\nभावाचा फटकार नाकावर,खेळाडू रक्तबंबाळ\nमैदानात घुसलेल्या चाहत्याला विराटने वाचवलं...\nमयांक अग्रवाल, शमीची कसोटी क्रमवारीत झेप\nक्रिकेटपासून दूर असलेला धोनी 'या' खेळात व्...\nटी-२०: पृथ्वी शॉचे बंदीनंतर अर्धशतकी कमबॅक...\nआयुष्मानचा 'बाला' लवकरच १०० कोटी क्लबमध्ये\nविश्रांतीचा सल्ला असूनही १८ तास काम करतात ...\nतीन उकडलेल्या अंड्यांचं बिल झालं १ हजार ६७...\nगणितज्ञ वशिष्ठ यांचे निधन; हृतिक रोशननं व्...\nवर मराठी कलाकारांचे स्पष्टी...\n'सायना'च्या शूटिंगदरम्यान परिणीती चोप्रा ज...\nनव्या जोमानं करा सुरुवात\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nपोस्ट खात्यात ५ हजार जागांची भरती सुरू\nकरिअर, मातृत्व आणि मी\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nकरिअर, मातृत्व आणि मी\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी..\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान ..\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षका..\nकर्नाटकातील रायचूरमध्ये दिवसा उजे..\nमॉर्निंग वॉकसाठी गेला; कारने उडवले\nदेहविक्रय करणाऱ्या महिलांच्या वस्तीमध्ये दंतकथा बनलेल्या 'गंगूबाईं'वर सिनेमा येतोय...\nपाकिस्तानच्या मंत्र्यांचा 'पानिपत' सिनेमावर आक्षेप\nआपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असणारे पाकिस्तानचे विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी यांनी आता ���ॉलिवूड सिनेमा 'पानिपत' वर आक्षेप घेतला आहे. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच फवाद यांनी सांगून टाकले आहे की मुस्लिम शासक क्रूर दाखवण्यासाठी यात इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे.\n'गंगूबाई' संजय लीला भन्साळींना भेटली\nहृतिक रोशनची बहिण पश्मिना करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण...\nअभिनेता हृतिक रोशन ने 'कहोना प्यार है' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपले पदार्पण केले आणि तो तरुणींच्या गळातील ताईत बनला. हृतिकनंतर आता रोशन कुटुंबीयातील तिसऱ्या पिढीतील आणखी एक स्टार किड बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हृतिकची चुलत बहिण पश्मीना रोशन बॉलिवूडमध्ये आपलं नशिब आजमावणार आहे.\nभन्सालीच्या नव्या सिनेमात हृतिक साकारणार हाजी मस्तान\nसंजय लीला भन्साळी यांच्या 'गंगुबाई काठियावाडी' या चित्रपटाची सध्या चर्चा सुरू आहे. या चित्रपटातील हाजी मस्तान या भूमिकेसाठी अभिनेता हृतिक रोशनला विचारणा करण्यात आली आहे. त्यानंही या चित्रपटासाठी होकार दिल्याचं कळतंय.\nबीस साल बाद... 'बैजू बावरा'साठी अजय देवगण-भन्साळी एकत्र\nदिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि अभिनेता अजय देवगण यांनी वीस वर्षांपूर्वी 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटासाठी एकत्र काम केलं होतं. अलीकडे एका पार्टीमध्ये हे दोघं एकत्र दिसले होते तेव्हा पुन्हा एकदा एकत्र काम करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्या चर्चा खऱ्या असून सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे दोघं 'बैजू बावरा' या चित्रपटासाठी एकत्र आल्याचं कळतंय.\n'गंगुबाई काठीयावाडीत' आलियासोबत झळकणार अजय देवगण\nसंजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित चित्रपट 'गंगुबाई काठीयावाडी'त आलिया भट्टची मुख्य भूमिकेसाठी निवड झाली असली तरी मुख्य अभिनेता म्हणून कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले होते. 'गंगुबाई काठीयावाडीत' आलिया भट्टसोबत अभिनेता अजय देवगणमुख्य साकारणार असल्याचं बोललं जातंय. संजय लीला भन्साळी यांनी अजय देवगणची निवड केली आहे.\nप्रभास आहे 'या' बॉलिवूड दिग्दर्शकाचा जबरा फॅन\nदाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील 'बाहुबली' अर्थात अभिनेता प्रभास याचे चाहते जगभर आहेत. प्रभाससोबत काम करण्याची अनेक बड्या दिग्दर्शकांची इच्छा आहे. पण प्रभासला मात्र बॉलिवूडमधल्या एका दिग्दर्शकाच्या चित्रपटात काम करायचे आहे. बॉलिवूडमधील या दिग्दर्शकाचा आणि त्याच्या चित्रपटांचा प्रभास जबरा फॅन आहे. त्या दिग्दर्शकाचे नाव आहे राजकुमार हिरानी...\nआलिया भट्ट साकारणार 'गंगूबाई कोठेवाली'\nप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा 'इंशाअल्लाह' या आगामी चित्रपटाची निर्मिती बंद करण्याचा निर्णय घेतला खरा पण लगेच त्यांनी आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. गंगूबाई कोठेवालीच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी अभिनेत्री आलिया भट्टच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.\nरणवीर सिंग ‘गंगूबाई’तली भूमिका नाकारली\nदिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि आलिया भट यांचा आगामी चित्रपट चर्चेत आहे. ‘गंगूबाई’ असं या चित्रपटाचं नाव असल्याचीही चर्चा आहे. त्यात भन्साळींचा लाडका अभिनेता रणवीर सिंगची वर्णी लागणार होती.\nआलिया माझी वहिनी झाली तर मी सगळ्यात आनंदी: करिना कपूर\nरणवीर सिंह-दीपिका पादुकोण, विराट कोहली- अनुष्का शर्मा या जोड्या विवाहबंधनात अडकल्यावर बी टाऊनला वेध लागले आहेत ते आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाचे... बॉलिवूडमधील हे 'हॉट कपल' लग्न कधी करणार अशा अनेक चर्चा रंगत असताना ही जोडी मात्र त्याबाबत काहीच बोलताना दिसत नाही. अलीकडेच रणबीर आणि आलियाच्या लग्नाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलाय आणि यावेळी त्याच निमित्त ठरलीय रणबीरची बहिण अभिनेत्री करिना कपूर-खान.\nगुरुदत्त यांचे चित्रपट आदर्शवत\nम टा प्रतिनिधी, पुणे'एकाच स्थळात पूर्ण गाण्याचे चित्रीकरण करण्याच्या अनेक तुरळक घटना भारतीय चित्रपटसृष्टीत घडल्या आहेत...\nरणबीरने आलियासोबत काम करण्यास दिला नकार\nबॉलिवूडमध्ये सध्या ज्या जोडीची सतत चर्चा असते ती म्हणजे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर...त्यांच्या लग्न, साखरपुड्याच्या चर्चा होत असताना आता पुन्हा एकदा ही जोडी चर्चेत आली आहे. पण, यावेळी चर्चेचं कारण जरा वेगळं आहे. आपल्या रिअल लाइफ गर्लफ्रेन्डसोबत रिल लाइफमध्ये काम करण्यास रणबीरनं नकार दिल्याचे बोलले जात आहे.\n'इन्शाअल्लाह' सिनेमाबद्दल बोलला सलमान\nबॉलीवूड सुपरस्टार सलमान खानला घेऊन दिग्दर्शक संजय लीला भन्साळी 'इन्शाअल्लाह' सिनेमा बनवणार होते; पण हा सिनेमा सुरू होण्याआधीच बंद पडला. पण भन्साळीसोबत आपले संबंध अजूनही पहिल्यासारखेच चांगले आहेत असं सलमानचं म्हणणं आहे.\nपंतप्रधान मोदींची भूमिका साकारणार प्रभास\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित 'पीएम मोदी' हा चरित्रपट काही महिन्यांपूर्वीच आला होता. अभिनेता विवेक ओबेरॉयनं यामध्ये मोदींची भूमिका साकारली होती. बॉलिवूडचे नामवंत दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हेदेखील मोदींच्या आयुष्यावर आधारित चित्रपट करण्याच्या बेतात आहेत.\nसंजय भन्साळी मोदींना देणार बर्थ-डे गिफ्ट\nपंतप्रधान मोदी यांना वाढदिवसानिमित्त निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी एक खास गिफ्ट देणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या आयुष्यावर आधारित 'मन बैरागी' या चित्रपटाचं पहिलं पोस्टर आज लाँच होणार आहे. विशेष म्हणजे चित्रपटाचं पहिलं पोस्टर सुपरस्टार प्रभासच्या हस्ते लाँच होणार आहे.\n'हा' अभिनेता साकारतोय मोदींची भूमिका\nभन्साळींचा मोदींवर सिनेमा; पहिलं पोस्टर लाँच\nबॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी पंतप्रधान मोदी यांना वाढदिवसानिमित्त खास भेट दिली आहे. भन्साळी यांनी आज पंतप्रधान मोदींच्या आयुष्यावर आधारित सिनेमा 'मन बैरागी'ची घोषणा केली आहे. इतकंच नव्हे तर, चित्रपटाचं पहिलं पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं आहे.\nउद्यापासून संसदेचं अधिवेशन; मंदीवरून केंद्राची घेरेबंदी\n'मुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम'\nअयोध्येचा निकाल: जस्टिस नजीर यांना झेड सुरक्षा\nनक्षलवाद्यांकडे ड्रोन; गोळ्या घालण्याचे आदेश\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nपाऊस देवेंद्रांनाही घेऊन गेला; NCPचा व्हिडिओ\nअयोध्या: मुस्लीम पक्षकारांची पुनर्विचार याचिका\nसेना 'एनडीए'बाहेर; भाजपकडून शिक्कामोर्तब\nभविष्य १५ नोव्हेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/8731/aapli-sampurn-sampatti-dan-krnara-hongkongcha-mahan-kalakar-chow-yun-fat-marathi/", "date_download": "2019-11-17T23:18:44Z", "digest": "sha1:H2PPLWGSBB27ADOS6RDNX7IBLNMZNA7Z", "length": 15980, "nlines": 105, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "आपली पूर्ण संपत्ती दान करणारा हॉंगकॉंगचा महान कलाकार चाऊ यान फॅट | मनाचेTalks", "raw_content": "\nआपली पूर्ण संपत्ती दान करणारा हॉंगकॉंगचा महान कलाकार चाऊ यान फॅट\nलोकांच्या घरी काम करंत त्याचवेळी भाजीपाला विकून शेती करणाऱ्या एका गरीब कुटुंबात तो जन्माला आला. वडील एका ऑइल टॅन्कवर वर ��ामाला. घरात साधी वीज नाही. त्याची सकाळ व्हायची तीचमुळी बाजारात. आपल्या आई सोबत भाजीपाला विकण्यासाठी त्याला सोबत करत. त्यानंतर शेतात काम करावं लागत होतं. वयाच्या १७ व्या वर्षी घराला आधार द्यायला शाळा सोडावी लागली. मिळेल ते काम करायला सुरवात त्याने केली. अगदी पोस्टमन पासून ते गाडीच्या ड्रायव्हर पर्यंत. कुठेतरी आतलं मन त्याला शांत बसून देतं नव्हतं.\nकाम करता करता एक दिवस एका वर्तमानपत्रात आलेल्या जाहिरातीने त्याचं लक्ष वेधून घेतलं. एका स्टुडिओ साठी कलाकार हवा होता. त्याने त्यासाठी अर्ज दिला. हाच दिवस त्याच्या आयुष्यातील एक वेगळं वळण घेणारा ठरला.\nतीन वर्षांच्या करारा नुसार त्याने काम सुरु केलं आणि बघता बघता तो पूर्ण देशाचा लाडका कलाकार ठरला. एका मागोमाग एक यशाच्या पायऱ्या तो चढत गेला. चित्रपटांची रांग त्याच्या मागे लागली. अगदी सातासमुद्रापार त्याच्या अदाकारीने प्रेक्षक त्याला डोक्यावर घेऊ लागले. चित्रपटातील मापदंड मानल्या गेलेल्या ऑस्कर पर्यंत त्याच्या चित्रपटांनी धडक दिली. पैसा, समृद्धी, सुख सगळंच त्याच्या पायाशी लोळण घेतं होतं. पण तो आपल्या आधीच्या दिवसांना विसरला नव्हता. आपल्या गरजा त्याने कधीच वाढू दिल्या नाहीत. तो दिखाव्यासाठी कधीच जगला नाही. त्याने आपल्या आतल्या कलाकाराला कधीच हवेत जाऊन दिलं नाही. तो तसाच राहिला जसा होता अगदी जमिनीवर पाय घट्ट रोवून.\nएक दिवस त्याने पूर्ण जगाला सांगितलं की मी कमावलेला पैसा माझा नाही. ज्या लोकांकडून तो आला त्यांना मी ह्या जगातून जाण्याआधी परत करून जाणार. तो नुसता बोलून थांबला नाही तर तसं जगला. त्याने कधीच पैश्याचा माज केला नाही. अब्जो रुपये असताना पण ना कधी उंची कपडे वापरले ना कधी महागड्या गाड्या ते अगदी मोबाईल फोन. एक, दोन नाही तर तब्बल १७ वर्ष त्याने एकच मोबाईल फोन जो की नोकिया कंपनीचा होता तोच वापरला. शेवटी कंपनी बंद पडल्यामुळे त्याने फोन बदली केला. त्याच्या शब्दात सांगायचं झालं तर,\nउंच उंच महालात राहण्यापेक्षा त्याने आपल्या शरीरावर लक्ष दिलं. तो रमला डोंगर दऱ्यांमध्ये . योगा, मेडिटेशन, मार्शल आर्ट ते ध्यान करत अगदी कोणालाही आपल्यासोबत फोटो काढू देताना न त्याला कोणता माज होता न कसला मोठेपणा. तो जमीनीवर जन्माला आला आणि त्याच जमिनीवर जगला. प्रसिद्धी, मोठेपणा ह्या सगळ्याच गोष्टी बाजूला ठेवून जगलेला हा कलाकार म्हणजेच “चाऊ यान फॅट”.\nभारतीयांना हा कलाकार माहित आहे तो त्याने काम केलेल्या एका प्रसिद्ध भूमिकेमुळे. त्यात त्याच नाव होतं “ली-मोबाई” ऑस्कर पुरस्कार मिळवणाऱ्या ह्या चित्रपटाचं नाव होतं “क्राऊचिंग टायगर हिडन ड्रॅगन”. ह्यात चाऊ यान फॅट ने केलेली भूमिका पूर्ण जगभर गाजली होती. ह्याप्रमाणे “ए बेटर टुमारो” ह्या चित्रपटातील भूमिका ही त्याची प्रचंड गाजलेली होती.\nचाऊ यान फ्याट ने जाण्याआधी आपली सगळी संपत्ती ही लोकांच्या कल्याणासाठी दान करत असल्याचं जाहीर केलं. हा आकडा किती असेल ह्याचा अंदाज केल्यावर आपल्याला चक्कर येईल. तब्बल ७०० मिलियन अमेरिकन डॉलर चाऊ यान फॅट ने दान करणार असल्याचं जाहीर केलं. भारतीय रुपयात जर आपण ह्याचा अंदाज घेतला तर हा आकडा तब्बल ४८ अब्ज भारतीय रुपयांच्या घरात जातो.\n७०० मिलियन अमेरिकन डॉलर पेक्षा जास्त संपत्ती असलेल्या चाऊ यान फॅट चा महिन्याचा खर्च फक्त १०० डॉलर च्या घरात आहे. (जवळपास ७००० रुपये) हे दान करण्याच्या निर्णयाला त्याच्या पूर्ण कुटुंबानेही सहमती दिली आहे हे विशेष. चाऊ यान फॅट च्या शब्दात सांगायचं झालं तर,\nमाणूस मोठा होतो तो प्रसिद्धी, पैसा, मानसन्मान किंवा त्याच्या सामाजिक स्थानामुळे नाही तर तो आयुष्य कसं जगतो, तो समाजात कसा वावरतो ह्यावर माणसाचं मोठेपण अवलंबून असतं. सुख, आनंद ह्या गोष्टी पैसा विकत घेऊ शकत नाहीत. आनंदी राहायला तो आनंद दुसऱ्यांना दाखवण्याची गरज नसते. फक्त आपण समाधानी असायला हवं. चाऊ यान फॅट ने अब्जो रुपये असताना सुद्धा अगदी साधं आयुष्य जगून सगळ्यांपुढे एक वेगळाच आदर्श ठेवला आहे. अश्या ह्या कलाकारास माझा कुर्निसात.\nया आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.\nतुमचा आवाज जगाला बदलू शकतो – बराक हुसेन ओबामा\nप्रेरणादायी कहाणी: तुमचा विनर्स ऍटीट्युड तुमचं आयुष्य बदलून टाकेल\nअंतराळ क्षेत्रात भारताची मान उंचावणारे शेतकरी कुटुंबातले के. सिवन\nNext story कॅपिटलगेन अकाउंट स्कीम 1988 CGAS 1988\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/7685", "date_download": "2019-11-17T23:40:25Z", "digest": "sha1:PX7VPXWLIPHF4TVY6HAYFY7IH7RQS4YH", "length": 153835, "nlines": 641, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अन्नं वै प्राणा: (३) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /चिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान /अन्नं वै प्राणा: (३)\nअन्नं वै प्राणा: (३)\nपाच वर्षांपूर्वीची ही गोष्ट. भांडारकर संशोधन मंदिरावर काही गुंडांनी हल्ला करून ग्रंथालयाची नासधूस केली होती. तिथल्या कर्मचार्‍यांना मदत करायला आम्ही काही विद्यार्थी गेलो होतो. ग्रंथालयाची अवस्था अतिशय वाईट होती. कपाटं फोडलेली, पुस्तकं इतस्ततः फेकलेली. अनेक जुन्या, दुर्मिळ पुस्तकांची पानं निखळून वार्‍याबरोबर उडत होती. पोलीस, छायाचित्रकार, दूरचित्रवाणीचे छायाचित्रणकार ती पुस्तकं अगदी सहज तुडवत होते. एरवी सर्वत्र पोपटपंची करणार्‍या डगलेवाल्यांना, दाढीवाल्या समाजसेवकांना या ग्रंथालयात येऊन पुस्तकं आवरण्याचं काम करणं परवडण्यासारखं नव्हतंच. मुळात त्या घटनेचा निषेध करण्याची हिंमतही फार थोड्यांनी दाखवली होती. आम्ही काही विद्यार्थी व पुस्तकांच्या ओढीने आलेल्या काही गुजराती गृहिणी त्या पुस्तकांची कलेवरं उचलण्याच्या कामी लागलो. त्या पुस्तकांच्या ढिगात मला काही सुटी निखळलेली पानं सापडली. तिथेच बसून मी त्यांतील काही पानं वाचली. विड्याच्या पानासंबंधी ते सारे श्लोक होते. पुस्तकाचं नाव कळायला मात्र मार्ग नव्हता. बेवारस पानांच्या गठ्ठ्यात ती पानं ठेवून मी कामाला लागलो. त्याच दिवशी संध्याकाळी मानसोल्लास या ग्रंथाची काही सुटी पानं मला सापडली आणि एकदम काहीतरी लख्ख आठवून गेलं.\nदुर्गाबाई एकदा दाक्षिणात्य खाद्यसंस्कृतीबद्दल सांगत होत्या. इडली, दोसा, वडे या पदार्थांचा उगम, त्यांचे बौद्ध साहित्यातील उल्लेख यांविषयी बराच वेळ त्या बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी मानसोल्लासाचा उल्लेख केला होता. राज्यकारभार आणि समाजजीवनाच्या अनेक अंगांना स्पर्श करणार्‍या या अफलातून ज्ञानकोशाबद्दल बोलताना दुर्गाबाई अगदी रंगून गेल्या होत्या. त्याच ओघात त्यांनी ताम्बूलमञ्जरी या ग्रंथाचाही उल्लेख केला. विड्याच्या पानांविषयी भारतीय ग्रंथांत असलेले सर्व श्लोक या ग्रंथात एकत्रित करण्यात आले आहेत, असं काहीसं दुर्गाबाई म्हणाल्या होत्या. मग ही निखळलेली पानं ताम्बूलमञ्जरीचीच तर नसावीत\nपराकोटीची चीड, उद्विग्नता यांमुळे त्यावेळी ताम्बूलमञ्जरीचा शोध तसाच राहिला. गेल्या वर्षी चेन्नईला काही कामासाठी गेलो असता एका ग्रंथालयात ताम्बूलमञ्जरीची जुनी प्रत सापडली, आणि भांडारकर संस्थेत सापडलेली पानं याच पुस्तकाची होती, याची खात्री पटली. त्या वास्तव्यात मग ताम्बूलमञ्जरी वाचून काढला, आणि खाद्यसंस्कृतीच्या एका वेगळ्याच पैलूशी ओळख झाली.\nचालुक्य वंशाने सुमारे ६०० वर्षं दक्षिण व मध्य भारतावर राज्य केलं. इसवी सनाचं सहावं ते बारावं शतक हा त्यांचा कार्यकाळ. बदामी, कल्याणी आणि वेंगी अशा तीन गाद्या या वंशाने स्थापन केल्या होत्या. त्यांपैकी बदामीचे चालुक्य हे आद्य. दुसर्‍या पुलकेशीच्या मृत्यूनंतर वेंगीच्या चालुक्यांनी आपलं स्वतंत्र राज्य स्थापन केलं आणि दहाव्या शतकात कल्याणीचे चालुक्य उदयास आले.\nदहाव्या शतकात दख्खनेचा बराच भाग राष्ट्रकुटांनी व्यापला होता. चालुक्य राजांनी त्यांचा पराभव करून आपला भूभाग परत मिळवला, आणि कल्याणी (हल्लीचे बसवकल्याण) येथे राजधानी स्थापन केली. सहावा विक्रमादित्य हा या वंशातील सर्वांत पराक्रमी राजा. आपल्या पन्नास वर्षांच्या राजवटीत त्याने अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. शक संवत्सर रद्द करून विक्रम संवत्सराची सुरुवात केली. चोल साम्राज्याचा पराभव करून संपूर्ण दख्खन आपल्या आधिपत्याखाली आणले. कन्नड व संस्कृत साहित्याला चालना दिली. अनेक सुंदर मंदिरं बांधली.\n(सोमेश्वराचं राज्यारोहण झालं त्यावेळी चालुक्यांच्या आधिपत्याखाली असलेला भाग. लाल बिंदू राजधानीचं ठिकाण दर्शवतो. स्रोत : विकि)\nराजा सोमेश्वर (तिसरा) हा सहाव्या विक्रमादित्याचा पुत्र. भूलोकमल्ल आणि सत्याश्रयकुलतिलक या उपाधी त्याला मिळाल्या होत्या. एक शूर लढवय्या आणि प्रजेचं हित जपणारा निष्णात राज्यकर्ता अशी त्याची ख्याती होती. संस्कृत भाषेवर त्याचं अफाट प्रभुत्व होतं. कल्याणी येथे ११२६ साली त्याचा राज्याभिषेक झाला आणि ११३१ साली त्याने अभीलषितार्थचिन्तामणि अर्थात मानसोल्लास हा ग्रंथ रचला. अनेकांच्या मते हा जगातला पहिला ज्ञानकोश. अनेक विषयांचा थोडक्यात, पण सखोल आढावा या ग्रंथात घेतला आहे. लेखकानं या ग्रंथाचं वर्णन जगदाचार्यपुस्तकः, म्हणजे जगाला शिकवणारा ग्रंथ, असं यथार्थ केलं आहे. राजघराण्यातील व्यक्तींनी उत्तम र���ज्यकर्ता होण्यासाठी व सामान्य जनतेने आरोग्यपूर्ण, शांततामय जीवन जगण्यासाठी या ग्रंथाचा अभ्यास करावा, असं सोमेश्वरानं सांगितलं आहे.\nज्ञान, आरोग्य, धन आणि मोक्ष मिळवण्याच्या लालसेतून आपल्या पूर्वजांनी अनेक विषयांचा अभ्यास केला. सृष्टीचे नियम समजावून घेण्याचा प्रयत्न केला. विज्ञानाची कास धरली. यातूनच दर्शन, व्याकरण, कोश, ज्योतिष, गणित, विज्ञान, धर्म, राजनीति, हस्तिविद्या, अश्वविद्या, आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्ववेद, योग, वाणिज्य, चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला, नृत्य, नाट्य, काव्य व इतर अनेक विद्या आणि कलांचा वेध घेणारे ग्रंथ निर्माण झाले. बरेच कष्ट, अभ्यास, विचार या ग्रंथनिर्मितीच्या मागे होते. या सार्‍या ग्रंथांतील ज्ञान एकत्रित करण्याच्या हेतूने मानसोल्लासाची रचना झाली. शिवाय, त्यात सोमेश्वराचे स्वतःचे अनुभव व राजवाड्यातील जीवन बेमालूमपणे मिसळले गेले. खरं म्हणजे, सोमेश्वराच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. त्याने रचलेला हा ग्रंथच त्याच्या अफाट बुद्धिमत्तेची, शिक्षणावरील प्रेमाची ग्वाही देतो.\nअनुष्टुभ छंदात रचलेल्या या ग्रंथात काही गद्य रचनाही आहेत. भाषा अतिशय सोपी आणि ओघवती आहे. ग्रंथात प्रत्येकी वीस अध्याय असलेली पाच प्रकरणं आहेत. पहिल्या प्रकरणात समाजात वावरताना पाळावयाचे नियम, नीतिशास्त्र, समाजसेवा, धार्मिक विधी, मूर्ती तयार करण्याचे नियम, रोग व त्यांवरील उपचार यांचा आढावा घेतला आहे. कायदा, शेजारच्या देशांशी करावयाचे व्यवहार, युद्धकला, किल्ल्यांची रचना, मित्रराष्ट्र व शत्रुराष्ट्रांशी संबंधित कायदे व नियम हे राजकारणाशी संबंधित विषय दुसर्‍या प्रकरणात हाताळले आहेत. तिसर्‍या प्रकरणात स्थापत्यकला, चित्रकला, सुलेखनकला, नृत्यकला इ. कलांचा अभ्यास केला आहे. चौथे व पाचवे प्रकरण दैनंदिन आयुष्य आनंदात घालवण्यासाठी लागणार्‍या मनोरंजनाच्या साधनांशी संबंधित आहे. गणित, दशमान पद्धती, ज्योतिष, खगोलशास्त्र, भूगोल, इतिहास, तीर्थक्षेत्रांची माहिती, अश्वविद्या, हस्तिविद्या, जादू, धातूशास्त्र, रसायनशास्त्र, किमया (alchemy), दागिने व रत्न, लग्न, शृंगार, पाककला, मदिरा, संगीत, सुगंधी द्रव्ये, शेती, मनोरंजनाची साधने, वाहतुकीची साधने असे असंख्य विषय या प्रकरणांत हाताळले गेले आहेत. प्रत्येक अध्यायात राजासाठी व र��जघराण्यातील व्यक्तींसाठी काही नियम व दंडक सांगितले आहेत. उदाहरणार्थ, राजाने व राणीने कोणते अलंकार परिधान करावेत (भूषोपभोग), राजाची वस्त्रे कशी असावीत (वस्त्रोपभोग), राजाने स्नान कसे करावे (स्नानोपभोग), राजाचं चित्र कसं काढावं, राजवाड्याची रचना कशी असावी, रथ कसे असावेत (यानोपभोग), छत्रचामरे कशी असावीत (चामरभोग), राजवाड्यातील धार्मिक विधी कसे असावेत, राजपुत्रास शिक्षण कसे द्यावे, प्रणयाराधन कसे करावे (योषिदुपभोग) इ. गोष्टींचं मार्गदर्शन सोमेश्वराने केलं आहे.\nअन्नोपभोग या अध्यायात सोमेश्वराने अन्न कसं शिजवावं, भांडी कोणती वापरावीत, उत्तम धान्य कसं निवडावं याबद्दल सविस्तर लिहिलं आहे. शिवाय अनेक पाककृतीही दिल्या आहेत. यात वर्णन केलेले बहुतेक पदार्थ हे राजवाड्यात रांधले जात. त्यामुळे मानसोल्लासातील हा अध्याय खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. आठ शतकांपूर्वीची दक्षिण भारतातील खाद्यसंस्कृतीची झलकच या अध्यायात पाहायला मिळते.\nसोमेश्वराच्या राजवाड्यात म्हशीच्या दुधात शिजवलेला भात अनेकदा केला जाई [१]. गव्हाचा वापरही भरपूर होई. दुधात भिजवलेल्या कणकेच्या पुर्‍या तळून साखरेत घोळत. त्यांना सुहाली असं म्हणत [२]. या पुर्‍या जरा कडक झाल्यास त्यांना पाहलिका असं नाव होतं [३]. पोळीका या कणकेपासून केलेल्या पदार्थाचे सविस्तर वर्णन मानसोल्लासात आहे. यालाच मांडक (मांडे) असंही म्हणत [४]. गहू धुऊन उन्हात वाळवत. हा गहू दळल्यावर कणीक अगदी बारीक चाळणीतून चाळत. तूप, मीठ घालून कणीक भिजवून, छोटे गोळे करून निखार्‍यांवर ठेवलेल्या खापरावर भाजत. बरेचदा हे गोळे लाकडी लाटण्याने पोळीसारखे लाटून मग निखार्‍यांवर भाजत.\nकडधान्यांचा वापर करून अनेक शाकाहारी व मांसाहारी पदार्थ केले जात. राजमा, मसूर, मूग आणि अख्खे उडीद धुऊन, कांडून मंदाग्नीवर शिजवत. त्यात हळद, हिंग, मीठ घालत. विदलपाक नावाचा हा पदार्थ शोरब्याचाच एक प्रकार होता [५]. विदल म्हणजे शिजवणे, आणि दालन म्हणजे दळणे, या शब्दांवरून विदलपाक हा शब्द तयार झाला होता. हिरवे मूग, हिंग, आल्याचे तुकडे, चारोळी आणि तेलात तळलेली कमळाची देठं घालूनही सूप केले जाई. त्यास प्रियाल असं म्हणत. बरेचदा त्यात तळलेली वांगी किंवा शेळी अथवा कोल्ह्याचे शिजवलेले मांस घालत. चवीसाठी वरून मिरपूड किंवा स��ंठ घेत [६]. डाळी व कडधान्ये वापरून वडे करत. तुपात तळून दुधात घातलेल्या उडदाच्या वड्यांना क्षीरवट असं नाव होतं. उडदाचं पीठ आंबवून, वाफवून इडरिका, म्हणजे इडल्या, तयार करत [७]. या इडल्या क्वचित तळत. वर हिंग, जिर्‍याची फोडणी देत. पाच-सात छिद्रं असलेल्या उडदाच्या वड्यांना घारिका म्हणत. वटक म्हणजे छिद्र नसलेले वडे. मीठ, आलं, कोथिंबीर, जीरे, मिरपूड वगैरे घालून घुसळलेल्या दह्यात हे वडे मुरवून खात [८]. अख्खे उडीद भिजवून, साल वेगळं करून पाट्यावर वाटत. यात मिरपूड, जिरे मिसळून दोन दिवस आंबायला ठेवत. या पिठाचे छोटे गोळे करून उन्हात वाळवत. या वटिका, म्हणजे वड्या, हव्या तेव्हा शिजवून भाज्यांत वापरत [९] .\nवट्टाणक, म्हणजे वाटाणे पाण्यात भिजवून पाट्यावर वाटत. वरून तुपाची फोडणी देत. त्यात मुगाचे पीठ, मीठ घालून या मिश्रणाचे लहान गोळे तळत. या वड्यांना कटकर्ण म्हणत [१०]. वेगवेगळ्या कडधान्यांची पिठं किंवा वेगवेगळी पिठं एकत्र करून, त्यात मीठ, मिरपूड, हिंग, साखर घालून पूरिका, म्हणजे पुर्‍या तळत [११]. मुगाचं पीठ, मसाले एकत्र करून कणकेत घोळून शिजवत. या पदार्थाला वेष्टिका असं नाव होतं [१२]. उडदाचं व मुगाचं पीठ एकत्र करून त्याची धिरडी करत. हे दोसक, म्हणजे दोसे, दह्याबरोबर खात [१३].\nकणीक व तांदुळाच्या पिठीपासून काही गोड पदार्थही करत. भाजलेल्या कणकेत दूध, तूप, वेलदोड्याची पूड व पिठीसाखर घालून केलेल्या पदार्थाला काशार असं म्हणत [१४]. काशाराचं सारण भरून तळलेल्या पुर्‍यांना उदुंबर म्हणत [१५]. उकडीच्या मोदकांना (ते पावसाळ्यात पडणार्‍या गारांप्रमाणे शुभ्र दिसतात म्हणून ) वर्षोपलगोलक असं नाव होतं [१६]. चिरोट्यांना पत्रिका असं नाव होतं [१७]. पातळ कागदांचे थर एकमेकांवर रचल्याप्रमाणे हे चिरोटे दिसतात, म्हणून हे नाव. नाव वेगळं असलं, तरी करण्याची पद्धत मात्र तीच होती.\nसोमेश्वराच्या राजवाड्यात दूधदुभत्याचा मुबलक वापर होई. दूध प्यायच्या अगोदर ते तापवत. यासाठी खास भांडी ठरली होती. भरपूर उकळून अर्धं भांडं दूध उरल्यावर ते प्यायला (पानपाक), व एक-षष्ठांश दूध उरल्यावर (घुटीपाक) मिठाई करण्यासाठी वापरत. एक-अष्टमांश भाग उरल्यावर त्यास शर्करापाक (खवा) म्हणत [१८]. या दुधांत फळं किंवा फुलांच्या पाकळ्या घालून खात. रेडकू मोठं झाल्यावरच म्हशीचं दूध पिण्यासाठी वापरले जाई. याच दुधाचं दही करत. अजिबात पाणी न घातलेल्या दह्याला मथित असं म्हणत. समप्रमाणात पाणी घातलेल्या दह्याला उदस्वित, तर भरपूर पाणी घातलेल्या दह्याला तक्र म्हणत [१९]. दही घुसळून त्यात साखर व कापूर घालून खात [२०]. दह्यात फळांचे तुकडे घालून शिकरण करत. शिवाय दह्याचे श्रीखंडही आवडीने खाल्ले जाई. सैंधव मीठ, सुंठ व जिरेपूड घालून साय खात [२१]. लोण्यापासून उत्तम तूप व्हावं यासाठी लोणी कढवताना त्यात विड्याचं पान घालत [२२]. उकळलेल्या दुधात ताकाचं पाणी घालून पनीर तयार करत. त्यात तांदळाचं पीठ घालून साखरेच्या गरम पाकात सोडत. वेगवेगळ्या आकाराच्या या मिठायांना क्षीरप्रकार असं नाव होतं [२३]. हल्लीच्या चमचम व रसगुल्ल्याचीच ही प्राथमिक आवृत्ती होती.\nसामिष पदार्थ तयार करण्याच्या विधी आणि त्यासाठी उत्तम प्रतीचं मांस कसं तयार करावं, याचं सविस्तर वर्णन मानसोल्लासात आहे. उदाहरणार्थ, डुकराची त्वचा व केस कसे काढावेत याच्या दोन पद्धती सांगितल्या आहेत. डुकराच्या शरीरावर पांढरं फडकं टाकून त्यावर थोडा वेळ सतत गरम पाणी ओतावं. असं केल्याने डुकराचे केस व त्वचा लगेच हाताने वेगळे करता येतात. किंवा, डुकराला मातीने लिंपून गवताच्या शेकोटीत ठेवावं. त्वचा लगेच विलग होते.\nअख्ख्या डुकराला मंदाग्नीवर भाजून मांसाचे छोटे तुकडे करत. हे तुकडे परत एकदा कोळशावर भाजून त्यांवर सैंधव मीठ, मिरपूड घालत. या पदार्थाला सुंठक असं म्हणत [२४]. निखार्‍यावर भाजलेल्या सुंठकांचा केशर, मिरपूड, वेलदोडा हे मसाले घालून रस्साही करत [२५]. सुंठकाच्या अन्य एका प्रकारात भाजलेल्या मांसाचे पातळ काप करून मसाला घातलेल्या दह्याबरोबर खात. मसाल्याची धुरी देत. या पदार्थाला चक्कलिका असं नाव होतं [२६]. मांसाचे हे पातळ काप 'पंचांगाच्या पानांप्रमाणे पातळ असावेत', असा दंडक होता. डुकराच्या काळजात मसाले भरून कोळशावर भाजून मसाल्यात घोळवून केलेले सुंठकही राजदरबारात प्रिय होते. या पदार्थाला मांडलिय असं नाव होतं [२७]. हिरवे मूग भिजवून मसाल्यांबरोबर वाटत. त्यात मांसाचे तुकडे घालून तळत. हे वडे कुस्करून त्यात फळं, कांदा, लसूण घालत व मसाल्याची धुरी देत [२८].\nबरेचदा मांसाच्या तुकड्यांना फळांचा आकार देत. शेळीच्या मांसाचे मोठ्या बोराच्या आकाराचे तुकडे, मसाले आणि मुगाचं पीठ एकत्र करून वांग, मुळा, कांदा, मोड आलेले मूग यांबरोबर तळत. कवचन्दी असं या पदार्थाचं नाव [२९]. मसाले घालून आवळ्याच्या आकाराचे मांसखंड शिजवत. नंतर त्यात आम्लधर्मी फळं, सुंठकं, मसाले व मीठ घालून परत शिजवत. वरून हिंग व लसणाची फोडणी देत. या पदार्थाला पुर्यला असं म्हणत [३०]. मांसाच्या तुकड्यांना छिद्र करून त्यात वाटलेले मसाले भरत. हे तुकडे नंतर निखार्‍यांवर भाजत. उरलेला मसाला वरून घालत. भडित्रक नामक हा पदार्थ उन्हात वाळवून तुपात तळलाही जात असे [३१]. शेळीच्या मांसाच्या सुपारीच्या आकाराच्या तळलेल्या तुकड्यांवर थोडं रक्त शिंपडलं जाई. कृष्णपाक असं या पदार्थाला म्हणत [३२]. हे तळलेले तुकडे मसाल्यांमध्ये मुरवून फेसलेल्या मोहरीसकट दह्यात घालत [३३]. खिमा आणि मांसाचे अतिशय बारीक तुकडे व मसाले एकत्र करून वडे तळत. या वड्यांना भूषिका म्हणत. क्वचित या वड्यांना तांदुळाच्या दाण्यांसकट निखार्‍यांवर भाजले जाई. तळून भाजलेल्या या वड्यांना कोशली म्हणत [३४]. वांग्यात मसाले घातलेला खिमा घालून तळत [३५]. मसाला घातलेला खिमा तळूनही वडे करत. शेळीचं काळीज केशर, वेलदोडा, लवंग या मसाल्यांसकट शिजवत व दह्यात मुरवत ठेवत. पंचवर्णी असं या पदार्थाचं नाव होतं [३६]. आतडी, जठर इ. अवयवांचेही सुंठक करत [३७]. याशिवाय ताजे मासे, खारवलेले मासे, खेकडे, कासव इ. प्राणीही खाल्ले जात. कासव व खेकड्याचे सूप करत [३८]. नदीकाठच्या शेतातील मोठे, काळे उंदीर खाण्यासाठी वापरत. हे उंदीर पकडून, गरम तेलात तळत. त्यामुळे त्यांची त्वचा, केस विलग होई. उंदराच्या मांसाचे मग वेगवेगळे पदार्थ केले जात.\nहे सर्व मांसाहारी पदार्थ मंदाग्नीवर शिकवले जात. मांस लवकर शिजावं, व शिजवल्यावर चिवट होऊ नये, म्हणून शिजवताना त्यात आंबट फळं घालत. मानसोल्लासात उल्लेखलेल्या पदार्थांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हिंगाचा केलेला वापर. शिवाय, हिंग कायम पाण्यात विरघळवून वापरले जात असे.\nखार्‍या व गोड्या पाण्यातील एकूण पस्तीस प्रकारच्या माशांचा मानसोल्लासात उल्लेख आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश व महाराष्ट्रात सापडणारे हे मासे आहेत. या माशांचं वर्गीकरण, त्यांचं खाद्य, मासेमारीची कला, आणि हे मासे वापरून करायचे पदार्थ यांविषयी मानसोल्लासात विस्ताराने लिहिलं आहे. मासे व मासेमारीबद्दल माहिती देणारे ५२ श्लोक आहेत, तर मासे वापरून केलेल्या पाककृती १३ श्लोकांत सांगितल्या आहेत. सोमेश्वरानं माशांची दोन गटांत विभागणी केल��� आहे. खवले असलेले मासे (शल्कज), व खवले नसलेले मासे (चर्मज). यांची परत आकारमानानुसार लहान व मोठे अशी प्रतवारी करता येते. खार्‍या पाण्यातले व गोड्या पाण्यातले अशीही विभागणी होऊ शकते. उदाहरणार्थ, सोर (Galeocerdo tigrinus N. H., मोरी), संकुचक (Dasyatis sephen Forsk), शृंगसोर (Sphyrna blochii C.), बल (Carcharhinus macloti), चंविलोच (Pristis microdon Latham), कण्टकार (Plotosus canius Ham.) हे खवले नसलेले समुद्रातील मासे; कोवासक (Mystus seenghala Sykes), खिरीड (Rita gogra), पाठीन (Wallago attu Schn.), सिंहतुण्डक (Bagarius aagarius Ham.) हे खवले नसलेले नदीतील मोठे मासे; रोहित (Labeo rohita ham.), स्वर्णमीन (Barbus sarana Ham.), खण्डालिप (Mastacembelus armatus Lacel) हे खवले असलेले नदीतले मध्यम आकाराचे मासे; महाशील (Tor tor Ham.), वटगी (Channa leucopunctatus), कह्लव (Catla catla), नडक (Barbus curmuca Ham.), वडिश (Acrossocheilus hexagonolepsis McClell) हे खवले असलेले नदीत राहणारे मोठे मासे, इत्यादी. हे मासे कुठे वास्तव्य करतात, त्यांना पकडण्यासाठी योग्य ठिकाण व वेळ कोणती, हेसुद्धा सोमेश्वराने सांगितले आहे. कौरत्थ (घोळ) मासे नदीतून अथवा समुद्रातून ४-७ योजने पोहत येऊन शांत तळ्यात वास्तव्य करतात. त्यांना समुद्रात न पकडता तळ्यात पकडावे. खवले असलेले खोवाकीय मासे नदीत, भरपूर दगड असलेल्या उथळ जागी राहतात, तर कोरक मासे नदीत खोल पाण्यात राहतात.\nराजास आवडणारे मासे सहज उपलब्ध व्हावेत म्हणून मत्स्यपालन करत. त्यासाठी खास तळी, नदीचा काही भाग राखून ठेवला जाई. या माशांना तिळाचं कूट, कणीक, कडधान्यांची पिठं, बेलफळं, करडईची पानं, मांस इ. खायला देत. कोणत्या माशाला काय खायला द्यायचे, याची सविस्तर नोंद सोमेश्वराने केली आहे. मासेमारीसाठी सुपारीच्या पानांपासून गळ बनवावा. कापसाच्या दोर्‍याचा गळ मुळीच वापरू नये. तीन दोर्‍यांचा पीळ असलेला गळ वापरावा. गळाची लांबी जास्तीत जास्त शंभर हात व कमीत कमी आठ हात असावी. घोड्याच्या शेपटीच्या केसापेक्षा गळाची जाडी कमी नसावी. आंब्याच्या देठापेक्षा ती जास्त नसावी.\nमाशांचे पदार्थ करण्यासाठी कायम ताजे मासे वापरावेत. माशांना उग्र दर्प येत असल्यास ते वापरू नयेत. माशांना खवले असल्यास ते काळजीपूर्वक काढावेत. माशाचा आकार मोठा असल्यास त्याचे लहान तुकडे करावेत. माशाचं डोकं व पोटातील अवयव खाऊ नयेत. मासे शिजवण्यापूर्वी त्यांना तेल व मीठ लावावे. असं केल्याने त्यांना येणारा वास नाहीसा होतो. त्यानंतर हे मासे हळदीच्या पाण्याने स्वच्छ धुवावेत. अगोदर करून ठेवलेल्या मसाले घातलेल्या पाण्यात ह��� शिजवावेत. मासे फार काळ शिजवू नयेत. माशांचे लहान तुकडे चिंचेच्या पाण्यातही शिजवता येतात. या शिजवलेल्या तुकड्यांवर कणीक भुरभुरवून तुपात तळावे. खाताना वरून मीठ, वेलदोड्याची पूड व मिरपूड घ्यावी. मासे निखार्‍यांवर भाजूनही खाता येतात. किंवा माशांचे लहान तुकडे करावेत. प्रत्येक तुकड्याची लांबी चार अंगुळं एवढी असावी. या तुकड्यांना मीठ लावून मडक्यात ठेवावे. हे खारखण्ड अनेक दिवस टिकतात, व ताजे मासे न मिळाल्यास निखार्‍यांवर भाजून खाता येतात.\nसोमेश्वराच्या मते, राजाने आपल्या पुत्र, पौत्र, नातेवाईक, सरदार, अंगरक्षक आणि खास मर्जीतील सेवक यांच्यासमवेत जेवावे. राजासाठी जेवायला व वाढायला सोन्याची भांडी वापरावीत. जेवताना कायम पूर्वेकडे तोंड असावे. पाटावर मऊ आसन असावे. बेंबीपासून गुडघ्यापर्यंतचा भाग स्वच्छ, पांढर्‍या कपड्याने झाकून घ्यावा [३९]. जेवणाची सुरुवात भात, मुगाची आमटी (मुद्गसूप) आणि तुपाने करावी. त्यानंतर गोड पदार्थ, फळं, गोड पेयं, दही व सरतेशेवटी ताकभात. यानंतर इच्छा असल्यास साखर घालून गार दूध प्यावे [४०]. राजाने आपल्या जेवणात ऋतुमानानुसार बदल करावा. वसंतात तुरट चवीचे पदार्थ, उन्हाळ्यात गोड व गार पदार्थ, पावसाळ्यात खारट अथवा खारावलेले पदार्थ, हेमंतात गरम व तळलेले पदार्थ आणि थंडीत गरम पदार्थांचं सेवन करावं [४१]. शक्यतो मातीच्या भांड्यांत स्वयंपाक करावा. कारण मातीच्या भांड्यांत केलेल्या पदार्थांची चव अधिक चांगली असते. राजवाड्यातील आचारी असंभेद्य (लाच देऊनही फितूर न होणारे) व कृतान्नस्य परीक्षक (विषबाधा होऊ नये म्हणून अन्नाची परीक्षा घेऊ शकणारे) असावेत.\nसोमेश्वराने पाण्याच्या वापरासंबंधी काही नियम पानीयभोग या अध्यायात घालून दिले होते. पावसाच्या पाण्याला दिव्य असं म्हटलं जाई. शरद ऋतूत हे दिव्य पाणी प्यावे. हेमंत ऋतूत नदीचे पाणी, शिशिरात तलावातील पाणी, भरपूर कमळं असलेल्या तळ्यातील पाणी वसंतात, झर्‍याचे पाणी ग्रीष्मात आणि पावसाळ्यात विहिरीचे पाणी प्यावे. दिवसा सूर्यप्रकाशात व रात्री चंद्रप्रकाशात ठेवलेल्या पाण्याला हंसोदक म्हणत. हे पाणी पिण्यास मात्र ऋतुमानाचं बंधन नसे [४२]. नारळाच्या पाण्याला वर्क्ष्य म्हणत [४३]. हे पाणी पिण्यासही ऋतुमानाचं बंधन नव्हतं. साठवलेल्या पाण्यास कोणताही वाईट गंध नसावा. सकाळी भरलेलं पाणी रात��री व रात्री भरलेलं पाणी सकाळी पिऊ नये. पाणी कायम उकळूनच प्यावे. पाणी सुगंधी करण्यास लवंग व कापराचा वापर करावा [४४]. जाई, मोगरा ही फुलंही त्यासाठी वापरू शकता [४५]. कोरफडीची पानं जाळून निघणारा धूर पाणी शुद्ध करण्यास वापरावा. त्रिफळा चूर्णाने शुद्ध केलेलं पाणी सर्वांत चांगले. हे पाणी माठांत भरून सोन्याच्या फुलपात्राने प्यावे. जेवताना सतत पाण्याचे घोट घ्यावेत. यामुळे प्रत्येक पदार्थाची चव नीट कळते व पचनास मदत होते. तहान लागली असता लगेच पाणी प्यावे. अगदी मध्यरात्रीसुद्धा पाणी पिण्याचा आळस करू नये [४६].\nदुधापासून तयार केलेलं एक खास पेय सोमेश्वरास अतिशय आवडे. जेवणानंतर हे पेय तो आपल्या अधिकार्‍यांसमवेत घेत असे. उकळलेल्या दुधात आम्लधर्मी फळाचा रस घालत. दूध फाटल्यावर त्यातील पनीर बाजूला काढून पाण्यात साखर व वेलदोड्याची पूड घालत. हे पाणी स्वच्छ, सुती फडक्यातून अनेकदा गाळलं जाई. नंतर त्यात भाजलेल्या चिंचेची पूड व फळांचा रस घालत [४७].\nत्यानंतरचं प्रकरण पादाभ्यंगोपभोग. जेवणानंतर राजाने वामकुक्षी घ्यावी. कुशल सेवकाकडून पाय चेपून घ्यावेत. पायाला सुगंधी द्रव्ये लावावीत. वसंतात शुद्ध तूप, दही किंवा गार दूध, ग्रीष्मात लोणी, पावसाळ्यात चरबी, किंवा ताक, शरदात चंदनाच्या पाण्याने शंभर वेळा शुद्ध केलेले तूप, आणि हेमंतात व शिशिरात शुद्ध तिळाचे तेल पायांना लावावे.\nसोमेश्वराने मानसोल्लास लिहिले तेव्हा सर्वत्र बदलाचे वारे वाहू लागले होते. अनेक मोठी साम्राज्ये कोसळू लागली होती. परकीय आक्रमणे वाढीस लागली होती. बौद्ध व जैन धर्म लोकप्रिय होत होते. डोळे मिटून रुढी स्वीकारण्यास लोकांनी नकार दिला होता. आपली मतं निर्भयपणे मांडण्यासाठी नवनवीन साहित्य निर्माण होत होतं. मात्र, या सार्‍या कल्लोळातही उत्तम राजा व सुदृढ प्रजा निर्माण व्हावी म्हणून कोणतीही तडजोड न करता सोमेश्वराने लिहिलेले नीतिनियम, त्याच्या उत्तम मूल्यांवरील विश्वासाचं, व्यापक दृष्टिकोनाचं दर्शन घडवतात. जीवनावरील त्याचं विलक्षण प्रेम प्रत्येक अध्यायात दिसून येतं. मनुष्यस्वभावाचा जबरदस्त अभ्यास, अद्भुत निरीक्षणशक्ती, सुंदर भाषा यांच्या मदतीने सोमेश्वर 'मस्त जगावं कसं' हेच जणू आपल्याला शिकवतो. चहुबाजूंनी साम्राज्यास धोका असूनही प्रजा आनंदी राहायला हवी, हे त्याला पक्कं ठाऊक होत��. प्रजा सुखी, सुदृढ असेल, तरच राजा आनंदी राहू शकतो, हे त्याला ठाऊक होतं. मानसोल्लास हा ग्रंथ रचून सोमेश्वराने राजा व प्रजा यांच्यासाठी एक नीतिपाठच जणू घालून दिला.\nअशाच संक्रमणकाळात, अठराव्या शतकाच्या सुरुवातीस, शिवतत्त्वरत्नाकर हा ग्रंथ रचला गेला. केलादी साम्राज्याचा राज्यकर्ता असलेल्या बसवराजाने १७०९ साली हा ग्रंथ रचला. एकूण अठरा राजे-राण्या केलादी साम्राज्याला लाभल्या. त्यांपैकीच एक पहिला बसवप्पा नायक. बसवराज अथवा केलादी बसवभूपाळ या नावांनेही हा ओळखला जाई. इ.स. १६९६ ते १७१४ हा याचा कार्यकाळ. एक उत्तम राज्यकर्ता म्हणून बसवराजाची सर्वत्र ख्याती होती. न्यायप्रिय, सत्यवचनी ही विशेषणं त्याचे प्रजाजन त्याच्यासाठी वापरत. आपल्या शासनकाळात त्याने सर्व कलांना उत्तेजन दिलं. लेखक, कवी, गायकांना दरबारी आसरा दिला. धर्माच्या आधारे कोणत्याही स्वरुपाचा भेदभाव त्याने कधी केला नाही. तो स्वतः वीरशैव असला तरी त्याच्या राज्यात सर्व पंथांना स्वातंत्र्य होतं. संस्कृत, कन्नड या भाषांवर त्याचं विलक्षण प्रभुत्व होतं. शिवतत्त्वरत्नाकर, सुभाषितसुरद्रुम आणि सुक्तिसुधाकर हे तीन ग्रंथ त्याने रचले. त्यांपैकी पहिले दोन ग्रंथ हे संस्कृतात असून तिसरा कन्नड भाषेत लिहिला आहे. दुर्दैवानं सुक्तिसुधाकराची एकही प्रत आज शिल्लक नाही.\nबसवराजाने लिहिलेला शिवतत्त्वरत्नाकर हा ग्रंथ संस्कृत वाङ्मयातील एक मानदंड समजला जातो. ३५,००० श्लोक असलेला हा ग्रंथ त्याकाळी महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या सर्व विषयांचा सखोल आढावा घेतो. इतिहास, प्रशासन, तत्त्वज्ञान, विज्ञान व कला या सार्‍यांचा समुच्चय या ग्रंथात झाला आहे. भारतीय विद्वानांनी कायमच विविध शाखांतील ज्ञान एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे. भोजराजाने रचलेले चतु:शक्तिकला आणि विश्रांतीचिन्ताविनोद हे ग्रंथही समग्र ज्ञानकोशासारखेच होते. पण या ग्रंथांमध्ये त्या काळात महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या सर्वच विषयांचा अभ्यास नव्हता. त्यादृष्टीने, मानसोल्लास व शिवतत्त्वरत्नाकर हे दोन ग्रंथ अजोड ठरतात. अर्थात, शिवतत्त्वरत्नाकराची मानसोल्लासाशी तुलना केली जातेच. पण मानसोल्लासापेक्षा चौपट श्लोकसंख्या असलेला हा ग्रंथ त्यातील भाषेच्या विलक्षण सौष्ठवामुळे व शास्त्रीय विवेचनामुळे एकमेवाद्वितीय मानला जा��ो. हा ग्रंथ लिहिताना बसवराजाने मानसोल्लासाचा आधार घेतला असण्याची शक्यता मात्र आहे. मानसोल्लासाप्रमाणेच या ग्रंथातही कोणत्याही धर्माचा प्रचार अथवा तिरस्कार केलेला नाही. वैदिक धर्मालाही महत्त्व दिलं गेलं आहे. ग्रंथाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक विषयांची माहिती देताना त्या माहितीचा स्रोतही देण्यात आला आहे. अनेक प्राचीन ग्रंथांची माहिती तर त्यातून मिळतेच, पण बसवराजाच्या व्यासंगाचीही खात्री पटते.\nज्ञान मिळवण्यासाठी आतुर असणार्‍या सर्वांसाठी हा ग्रंथ एक भांडार आहे, हे बसवराजाने सुरुवातीलाच सांगितलं आहे.\nनीतिं नीतिपरा विलोक्य सुकलाभेदान्विनोदार्थिन-\nस्तन्त्रण्यत्र च् तान्त्रिका: सुमहितान् योगांश्च योगेप्सवः |\nमोक्षं चापि मुमुक्षवो बत जना जानन्त्विति प्रेक्षया\nग्रन्थः सोयमुदाररीतिरधुना निर्मातुमारभ्यते ||\nग्रंथात नऊ कल्लोळ असून, प्रत्येक कल्लोळात काही तरंग आहेत. तरंगांची एकूण संख्या १०१ आहे. ग्रंथाचं नावच रत्नाकर असल्याने, प्रकरणांची व उपप्रकरणांची नावं कल्लोळ व तरंग असणं अतिशय सयुक्तिक ठरतं. ग्रंथाचं स्वरूपही अतिशय रोचक आहे. विषयांची विभागणी करून निव्वळ माहिती दिलेली नाही. बसवराजाचा मुलगा, सोमशेखर, प्रश्न विचारतो आणि बसवराजा सविस्तर उत्तरं देतो. या संवादांत अधूनमधून काही विनोद, दंतकथा, पूर्वजांच्या पराक्रमांच्या कथा येतात. शिवतत्त्वरत्नाकरात अर्थातच पाककलेचाही सांगोपांग विचार केला आहेच. तत्कालीन पाककृती, पद्धती आणि पाकसिद्धीचे नियमही अनेक ठिकाणी डोकावून जातात.\nबसवराजाच्या मते राजवाड्यातील स्वयंपाकघर ३२ फूट लांब आणि ८ फूट रुंद असावे. धुराड्याची चांगली सोय असावी. पूर्वेला लोखंडाच्या नऊ चुली असाव्यात. या चुलींवर मोठी भांडी ठेवता यायला हवीत. आग्नेय दिशेला चुलींसाठी लागणारे जळते निखारे ठेवावेत. दक्षिणेला सरपण, पश्चिमेला पाण्याचे घडे, आणि उत्तरेला फळं, भाज्यांसाठी लागणार्‍या टोपल्या व कुंचे ठेवावेत. वायव्येला उखळ, खलबत्ता, विळ्या या वस्तू ठेवाव्यात. नैऋर्त्येला स्वयंपाकाची तयारी करायला मोकळी जागा असावी. स्वयंपाकासाठी लागणारी उपकरणे व भांडी कशी असावीत खवणी फूटभर लांब असावी. मूठ सोन्याची किंवा चांदीची असावी. सुपाचा आकार हत्तीच्या कानासारखा असावा. उखळ चौकोनी असावे. ४ फूट लांब, ३ फूट रुंद आणि २४ इंच खोल.\nस्वयंपाकासाठी वापरण्यात येणारी भांडी स्वच्छ असावीत. ही भांडी कोणत्या धातूची आहेत, यावर त्या पदार्थाचा गुणधर्म व त्या पदार्थाचा शरीरावर होणारा परिणाम अवलंबून असतो. उदाहरणार्थ, तांब्याच्या भांड्यात शिजवलेला भात वातशामक असतो. हा भात खाल्ल्याने जठराचे विकार नाहीसे होतात. तपश्चर्या करणार्‍या योगींनी कायम तांब्याच्या भांड्यात शिजवलेला भात खावा. कांस्याच्या भांड्यात शिजवलेला भात कफ, वात व पित्त या तिन्ही दोषांचा नाश करतो. सोन्याच्या भांड्यात शिजवलेला भात खाल्ल्यास विषबाधा होत नाही. हा भात वातशामक व कामोद्दीपक असल्याने राजाने कायम सोन्याच्या भांड्यात शिजवलेला भात खावा. चांदीच्या भांड्यात शिजवलेला भात पचनास हलका असतो, आणि पोटाचे विकार दूर करतो.\nमातीच्या भांड्यांचाही भरपूर वापर केला जाई. अतिशय कोरड्या जागेवरील मातीपासून तयार केलेल्या भांड्यात स्वयंपाक केल्यास रक्तदोष नाहीसे होऊन त्वचाविकार दूर होतात, पाणथळ जागेवरील मातीपासून तयार केलेली भांडी वापरल्यास कफविकार दूर होतात आणि दलदलीच्या जागेवरील माती वापरल्यास पचनसंस्था मजबूत होते, असा समज होता. जेवताना बसायला राजासाठी सोन्याचा नक्षीदार पत्रा ठोकलेला खास लाकडी पाट असे. जेवताना पूर्वेकडे तोंड असल्यास दीर्घायुष्य, दक्षिणेकडे कीर्ती, पश्चिमेकडे वैभव आणि उत्तरेकडे तोंड असल्यास उत्तम आरोग्याचा लाभ होतो, असा समज होता. राजास वाढण्यासाठी सर्व भांडी सोन्याची असत. ताटवाटीही सोन्याचीच. आमटी, ताक, दूध असे पदार्थ डावीकडे वाढत. भात ताटाच्या मध्यभागी आणि हिरव्या व फळभाज्या पानात खालच्या भागात वाढत. जेवणाची सुरुवात गोड पदार्थांनी होई. नंतर खारट व आंबट पदार्थ आणि शेवटी तिखट व तुरट पदार्थ.\nराजासाठी रोज शाकाहारी व मांसाहारी पदार्थ रांधले जात. त्यासाठी उत्कृष्ट दर्जाचे धान्य, भाज्या व मांस वापरलं जाई. शिवतत्त्वरत्नाकरात तांदळाच्या आठ जातींचा उल्लेख आहे. समिधान्य म्हणजे डाळी. निष्पव (अवराई, hyacinth bean, Lablab Purpureus ), कृष्णधाक (काळे तूर), मूग अशा वेगवेगळ्या डाळी वापरून आमटी करत. पालेभाज्या, फळभाज्या, कंद, फुलं, मुळं यांचा भाजी करण्यासाठी वापर होई. दूध, दही, ताक रोजच्या आहारात असत. साखरेचा पाक वापरून वेगवेगळे पदार्थ केले जात. मृदू, मध्यम, खर, सरिक असे पाकांचे प्रकार होते. खर पाकात दूध, ���ेलदोड्याची पूड, केशर आणि कापूर घालून वर्सेलपाक हा पदार्थ केला जाई. बसवराजाचा हा अत्यंत आवडीचा पदार्थ होता. उपदंश, म्हणजे तोंडीलावणी, निरनिराळ्या प्रकारांनी करत. कोशिंबिरींना तेलाची फोडणी देत, वाफेवर शिजवत, किंवा कच्च्याच ठेवत. पिण्याचं पाणी ऋतुमानानुसार वेगवेगळ्या स्रोतांतून आणलं जाई. ते शुद्ध करण्याच्या काही पद्धती होत्या. मडक्यात वाळू व सुगंधी द्रव्यं घालून (पिण्डवास), औषधी चूर्ण घालून (चूर्णादिवास) किंवा फळं व फुलं घालून (पुष्पवास) पाणी शुद्ध व सुगंधी केलं जाई.\nराजास आवडणार्‍या काही खास पाककृतींचा उल्लेख शिवतत्त्वरत्नाकरात आहे. दर पन्नास वर्षांनी फुलणार्‍या बांबुची फुलं घालून केलेला भात बसवराजास अतिशय आवडे. राजान्नअक्की असं त्यास म्हणत. केशर, वेलदोड्याची पूड व दूध घालून एरवी भात केला जाई. साध्या भातावर हिंगाची फोडणी व तळलेली चिंच घालत. तोंडी लावण्यास पापड, लाल भोपळ्याचे सांडगे, भाजलेली उडदाची डाळ असे. सणासुदीला काही खास पदार्थ केले जात. पोहे व मुगाची डाळ भाजून त्यात कापूर, पिठीसाखर व वेलदोड्याची पूड घालत. या मिश्रणाचे सुपारीएवढे लहान गोळे करून तांदुळाच्या पिठात घोळून तळत. पूरीविलंगायी असं या पदार्थाचं नाव होतं. मसाले घालून तुपात शिजवलेले फणसाचे बारीक काप दह्यात घालत. मग या मिश्रणाचे लहान गोळे करून तळत असत. तळलेल्या भाज्यांना हळदीच्या पानात गुंडाळून वाफवण्याची पद्धत होती. याप्रकारे रांधलेल्या सार्‍या पदार्थांना पुडे असं म्हणत. उदाहरणार्थ, वांग्याचे काप, बारीक चिरलेला कांदा व पोहे तेलात तळून मग वाफवत असत. दही घालून वांग्याचं भरीतही केलं जाई. बांबुचे कोंब घालून भाज्या, भात करत. त्यांतील विषाक्त पदार्थ काढून टाकण्यासाठी अगोदर दोन दिवस ते पाण्यात भिजत ठेवले जात. मसाले घालून दह्यात शिजवलेल्या भाज्यांना पालिध्य म्हणत. या भाज्यांना तुपाची फोडणी देत.\nपिकलेली फळं घालून शिकरण केले जाई. महाळुंगाचे फळ (Citrus medica) म्हशीच्या दुधात शिजवत. वर वेलदोड्याची पूड पेरत. उडदाच्या लाडवांना मनोहरद म्हणत आणि तांदुळ-उडदाच्या लाडवांना पियषपिण्ड. ओल्या नारळाचं सारण घालून करंज्या केल्या जात. तांदुळाच्या पिठीत दूध आणि साखर घालून तळलेल्या लाडवांना हालुगडिगे म्हणत. रबडी (केनेपायस) शक्यतो दुपारच्या भोजनासाठी केली जाई. भोजनाधिकरोटी आणि मध���नाल नावाची दोन वेगळीच पक्वान्नं शिवतत्त्वरत्नाकरात आढळतात. पुरणाच्या मांड्याचे तुकडे, म्हशीचं दूध, आमरस आणि साखर एकत्र करून या मिश्रणाचे लहान गोळे करत. फुलांच्या पाकळ्या घातलेल्या कणकेच्या उंड्यात हे सारण भरून निखार्‍यांवर भाजत. ही भोजनाधिकरोटी तूप आणि साखरेबरोबर खाल्ली जाई. कणीक, तांदुळाची पिठी आणि हरभर्‍याच्या डाळीचं पीठ समप्रमाणात घेऊन त्यात पिकलेली केळी आणि भरपूर लोणी घालत. हे सरसरीत मिश्रण बांबुच्या काठीवर लिंपत. वाळल्यावर या नळीत पिठीसाखर भरून तुपात तळत. या पदार्थास मधुनाल असं नाव होतं.\nबांबू अथवा सोन्याचांदीपासून राजासाठी दातकोरणी करत. त्यांना वटि किंवा घुटिका म्हणत. बांबू किंवा धातुच्या पातळ काड्या गोमूत्र आणि हरितकी चूर्णाच्या मिश्रणात आठवडाभर भिजवून ठेवत. त्यानंतर फुलांनी सुगंधित केलेल्या पाण्याने धुऊन, मसाल्यांच्या पाण्यात दिवसभर बुडवून वाळल्यावर या दातकोरण्या वापरत. वेलावर्ण, ईश्वरपूर, कोटिकपूर, वनवास आणि राष्ट्रराज्य या ठिकाणांहून राजासाठी खास सुपारी आणली जाई. वनवास आणि राष्ट्रराज्य येथील विड्याची पानंही प्रसिद्ध होती. महाराष्ट्रातून गंगेरी आणि रामटेकी या जातींची विड्याची पानं आणली जात. चिक्कणी, श्रीवर्धन रोठा आणि फुलभरडा या सुपार्‍याही महाराष्ट्रातून येत. १२ विड्याची पानं, सुपारी, काथ, चुना, वेलदोडा, जायफळ, अक्रोड, पिस्ता आणि खोबरं घातलेला कुलपीविडा बसवराजास खास आवडे. पानाच्या मध्यभागी लक्ष्मी, पाठीमागे ज्येष्ठा, उजवीकडे वाग्देवता, डावीकडे पार्वती, कडेला शंकर, पानाच्या आत चंद्र आणि देठात यमाचा वास असतो, असा समज होता. म्हणूनच पान खाण्याअगोदर देठ काढून टाकलं जात असे.\nखरं म्हणजे प्राचीन वाङ्मयात विड्याचे अनेक उल्लेख आढळतात. नागवेलीच्या पानांना काथ, चुना लावून विडा तयार करणं ही दाक्षिणात्य परंपरा आहे, हे अनेक ग्रंथांत सांगितलं आहे. बौद्ध जातककथांत विड्याच्या पानांचा उल्लेख आहे. उत्तर भारतीय वाङ्मयात असलेला हा आद्य संदर्भ. मंदसोरच्या विणकरांनी केलेल्या शिलालेखांत (इ.स. ४७३), वराहमिहीराच्या बृहत्संहितेत (इ.स. ५३०) आणि चरक, सुश्रुत व कश्यपाच्या ग्रंथांत तांबूलसेवनाचे उल्लेख आहेत. कालिदासाच्या रघुवंशात तांबूलसेवनाची प्रथा मलय देशातून आली असल्याचे म्हटले आहे, तर शुद्रकाच्या मृच्छकटिका�� वसंतसेनेच्या राजवाड्यात कापूर घातलेले विड्याचे पान खाल्ले जात असल्याचं वर्णन आहे. तामिळ वाङ्मयातही विड्याचे भरपूर संदर्भ सापडतात.\nमात्र प्राचीन भारतीय वाङ्मयातील विड्याचे संदर्भ ताम्बूलमञ्जरीच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण आहेत. किंबहुना ताम्बूलमञ्जरी हा ग्रंथ म्हणजेच तांबूलसेवनाचा भारतीय इतिहास आहे. या ग्रंथात एकूण २३० श्लोक आहेत. आयुर्वेदाशी संबंधित संस्कृत ग्रंथांतून हे श्लोक संकलित केले आहेत. यांपैकी पहिले ७८ श्लोक हे तांबूलसेवनाचे फायदे व नियम सांगतात. उर्वरित श्लोक हे तांबूलात वापरल्या जाणार्‍या पदार्थांबद्दल आहेत. अच्युत, काशिराज, बोपदेव, भारद्वाज, वसिष्ठ, हेमाद्रि, चरक इ. विद्वानांनी लिहिलेल्या अमरमाला, चूडामणि, द्रव्यगुणनिघण्टु, योगमाला, योगरत्नम्, रत्नमालामञ्जरी, राजनिघण्टु, रूचिवधूगलरत्नमाला, वैद्यरत्नम्, वैद्यामृतम् यांसारख्या ग्रंथातील हे श्लोक आहेत. ताम्बूलमञ्जरीचा लेखक कोण, हे अज्ञात आहे. हा ग्रंथ नक्की कधी लिहिला गेला याचीही माहिती उपलब्ध नाही. मात्र, हा लेखक मराठी असून इ.स.१८१९ नंतर हा ग्रंथ लिहिला गेला हे नक्की. कारण यात दोन मराठी श्लोक तर आहेतच, शिवाय नाशिकच्या अच्युतराय मोडकांच्या सौभाग्यकल्पद्रुम (इ.स. १८१९) या ग्रंथातील एक श्लोकही समाविष्ट केला आहे.\nताम्बूलमञ्जरीत संकलित केलेल्या श्लोकांतून तांबूलसेवनाच्या प्रथेबद्दल बरीच माहिती मिळते. तांबूलाचे एकूण घटक २१. विड्याचं पान, चुना, सुपारी, लवंग, वेलदोडा, जायपत्री, जायफळ, खोबरं, अक्रोड, कापूर, कंकोळ, केशर, दालचिनी, कस्तुरी, सोन्याचा वर्ख, चांदीचा वर्ख, सुंठ, चंदन, तंबाखू, नखी (Helix asperaa या गोगलगायीच्या कवचाचे चूर्ण) आणि कूलकुट (Casearia esculenta). विडा हा त्रयोदशगुणी असावा, असा संकेत आहे. म्हणजेच विड्याच्या पानासकट एकावेळी १३ पदार्थ वापरावेत.\nविड्याचे हे तेरा गुण असे -\nताम्बूलं कटुतिक्तमुष्णमधुरं क्षारं कषायान्वितम् I\nवातघ्नं कृमिनाशनं कफहरं दुर्गन्धिनिर्णाशनम् II\nवक्त्रस्याभरणं विशुद्धिकरणं कामाग्निसन्दीपनम् I\nताम्बूलस्य सखे त्रयोदश गुणा: स्वर्गेSपि ते दुर्लभा: II (योगरत्नाकर)\nअर्थ - तांबूल हा कटू (कडवट), तिक्त (तिखटसर), उष्ण, मधुर, खारट व तुरट आहे. तो वातहारक, कृमिनाशक, कफहारक असून दुर्गंधी नाहीशी करणारा आहे. तसंच तो मुखाची अशुद्धी नाहीशी करून मुखाला शोभा आणतो आणि कामाग्नी उद्दीपित करतो. हे मित्रा, तांबूलाचे हे तेरा गुण तुला स्वर्गातसुद्धा दुर्लभ आहेत.\nतांबूल केव्हा सेवन करावा, याचे काही संकेत आहेत. सकाळी, जेवल्यानंतर, संभोगापूर्वी व नंतर, तसंच, राजसभेत व मित्रांबरोबर विड्याचं पान खावं. वाग्भटाच्या मते स्नानानंतर व ओकारीनंतर विडा खाणं हितावह असतं. स्मृतिप्रकाश या धार्मिक ग्रंथात ब्रह्मचारी, विधवा, रजस्वला यांनी पान खाऊ नये, असं सांगितलं आहे. तसंच, विड्याचं पान उपवासाच्या दिवशीही खाऊ नये.\nतांबूलाचं गुणवर्णन करताना वराहमिहिराने बृहत्संहितेत म्हटलं आहे की, 'तांबूल काम उद्दीपित करतो, रूप खुलवतो, सौंदर्य व प्रेम यांची वाढ करतो, मुख सुगंधित करतो, जोम निर्माण करतो आणि कफाचे विकार नाहीसे करतो.'\nस्कंद पुराणात नागवेलीला अमृतोद्भव मानलं आहे. मोहिनीने अमृताची वाटणी केल्यानंतर उरलेलं अमृत इंद्राच्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंटाजवळ ठेवून दिलं. कालांतराने त्या अमृतातून एक अद्भूत वेल उगवली. त्या वेलीच्या प्रभावाने सर्व देव धुंद झाले. विष्णूने धन्वंतरीकडून त्या वेलीची तपासणी केल्यावर असं लक्षात आलं की, त्या वेलीची पानं अतिशय मादक आहेत. मग विष्णू आपल्या आवडत्या लोकांना ही पानं भेट म्हणून देऊ लागला. सर्वांनाच ही पानं आवडू लागली.\nतांबूल कामोद्दीपक आणि मुखसौंदर्यवर्धक असल्याने प्रणयाराधनातत तांबूलाचं विशेष महत्त्व मानलं गेलं आहे. भारतातील कामशास्त्रीय ग्रंथांत आणि काव्यनाटकांतील शृंगारवर्णनांत तांबूलाच्या या प्रणयास हातभार लावणार्‍या प्रभावाचा उल्लेख वारंवार आढळतो. एका प्रेमिकाने आपल्या प्रेयसीकडे तांबूल मागताना तांबूलाचं वर्णन केलं आहे, ते असं -\nस्वादिष्टं च तवौष्ठवत् तरुणि मे ताम्बूलमानीयताम् II\nम्हणजे, तुझ्या नेत्रकटाक्षाप्रमाणे मद उद्दीपित करणारा, तुझ्या कंबरेप्रमाणे मुठीत मावणारा, तुझ्या कुचकुंभाप्रमाणे नखाग्रांच्या चाळ्याला योग्य, तुझ्या हृदयाप्रमाणे उत्कट राग निर्माण करणारा, तुझ्या अंगयष्टीप्रमाणे कामोद्दीपक आणि तुझ्या ओठांप्रमाणे स्वादिष्ट असा तांबूल, हे तरुणी, तू घेऊन ये.\nप्रणयाराधनाशिवाय अन्य सामाजिक व्यवहारांत आणि धर्माचारांतही विड्याचं महत्त्व आहे. राजवाड्यात तांबूल करंकवाहिनी (तांबूलाचं साहित्य असलेला डबा वाहणार्‍या) सेविका नेमलेल्या असत. अ��ा सेवक-सेविकांचे उल्लेख प्राचीन संस्कृत व प्राकृत वाङ्मयात शेकड्याने सापडतात. तसंच, राजाला, राज्याधिकार्‍यांना, गुरूजनांना आणि अन्य आदरणीय व्यक्तींना सन्मानदर्शक विडा देण्याची पद्धत होती. मंगल कार्यात निमंत्रितांना तांबूल देत. पानसुपारी देण्याची ही पद्धत अजूनही रूढ आहे. पूजोपचारांत देवतेपुढे नागवेलीच्या दोन पानांवर अखंड सुपारी ठेवतात. देवाला तांबूल समर्पित करताना पुढील मंत्र म्हणतात -\nपूगीफलं महद्दिव्यं नागवल्ल्या दलैर्युतम् I\nकर्पुरैलासमायुक्तं ताम्बुलं प्रतिगृह्यताम् II\nम्हणजे, नागवेलीची पाने आणि त्यांत महादिव्य अशा सुपारीबरोबर वेलची आणि कापूर टाकून तयार केलेला हा तांबूल (हे देवा) तू ग्रहण कर.\nमूल अडीच महिन्यांचं झाल्यावर त्याला विडा खायला देण्याचा एक लौकिक संस्कार आहे. एखादं अवघड काम करून दाखवण्याची प्रतिज्ञा करताना पैजेचा विडा उचलण्याची प्रथा इतिहासकाळात आढळते. प्रिय व्यक्तीच्या मुखातील विडा खाण्याचं महत्त्व जसं प्रणयात आहे, तसंच गुरूच्या मुखातील विडा प्रसाद म्हणून ग्रहण करण्याचं महत्त्व गुरूशिष्यसंबंधांत आहे. महानुभावांच्या लीळाचरित्र या ग्रंथात चक्रधरांनी आपल्या शिष्यांना प्रसाद म्हणून उष्टा विडा दिल्याचे अनेक उल्लेख आहेत.\nविडा खाण्याची पद्धत भारतात कुठून आली, ते कळायला मार्ग नाही. काही संशोधकांच्या मते दक्षिण भारतातून ती जगभरात गेली. मात्र, भारतातील प्राचीन ग्रंथांत सापडणार्‍या उल्लेखांचा आधार घेतल्यास त्यापूर्वी अनेक शतकं ही पद्धत आग्नेय आशियात प्रचलित होती हे लक्षात येतं. इ.स.पूर्वी २००० मध्ये लिहिलेल्या एका व्हिएतनामी पुस्तकात विड्याच्या पानांचा उल्लेख आहे. इंडोनेशिया, मलेशिया या देशांतही या प्रथेला हजारो वर्षांचा इतिहास आहे. या देशांतूनच विड्याचं पान दक्षिण भारतात आलं, असा सार्वत्रिक समज आहे. इंग्रजी व संस्कृत भाषांत विड्याचं पान व सुपारीसाठी वापरले जाणारे शब्दही दाक्षिणात्य व मुंडा भाषांतून घेण्यात आले आहेत. Betel या शब्दाचं मूळ वेत्रिलाई (मलयालम) व वेथ्थिले (तामिळ) या शब्दांत आहे. Areca nut (सुपारी) हा शब्द अडक्का या मलयालम शब्दावरून आला आहे. ताम्बूल आणि गुवाक हे अनुक्रमे विड्याचं पान व सुपारीसाठी वापरले जाणारे संस्कृत शब्द मुंडा भाषेतून आले आहेत. ब्लु, बलु, म्लु या शब्दांतून ही व्���ुत्पत्ती झाली आहे. मात्र परकीय भाषांतून संस्कृतात प्रचलित झालेले अनेक शब्द हे मूळ संस्कृतच असल्याचं दाखवण्याचा अनेकदा प्रयत्न केला जातो. तम् (इच्छा करणे) या धातूवरून ताम्बूल हा शब्द आला आहे, असं काही विद्वान मानतात. पञ्चपदी उनडिसूत्र या भोजाने लिहिलेल्या ग्रंथात ऊलच्ने अंत होणारे काही शब्द दिले आहेत. त्यात ताम्बूल या शब्दाचाही समावेश आहे (कसूलकुकूलदुकूलताम्बूलवल्लूललाङ्गूल्शार्दूलादयः). मात्र, ताम्बूल या शब्दाचं मूळ संस्कृत भाषेत नाही, हे नक्की.\nविडा खाण्याची प्रथा उत्तर भारतात कधी व कशी रूढ झाली, याबाबत निश्चित माहिती नाही. संहिता, ब्राह्मणं, स्मार्त व धर्मसूत्रांत तसंच मनुस्मृती आणि याज्ञवल्क्यस्मृतीत तांबूलाचा अजिबात उल्लेख नाही. रामायण व महाभारतातही तांबूलसेवनाचे उल्लेख नाहीत. हे सारे ग्रंथ वैदिक परंपरेत लिहिले गेले होते. याचा अर्थ, वैदिक काळात विड्याच्या पानाचा धार्मिक विधींत किंवा खाण्यासाठी वापर केला जात नव्हता. पण अकराव्या-बाराव्या शतकांत लिहिल्या गेलेल्या अनेक ग्रंथांत तांबूलाचा उल्लेख तर आहेच, पण अनेक धार्मिक विधींतही तांबूलाचा समावेश केल्याचं दिसून येतं. तांबूलाला धार्मिक कार्यांत एकाएकी मान्यता का मिळाली असावी\nअकराव्या व बाराव्या शतकांत अनेक बदल होत होते. समाजव्यवस्था बदलली होती. हिंदू धर्म कमकुवत होतो आहे, अशी अनेकांची धारणा होत होती. अशा परिस्थितीत धर्मव्यवस्थेत काही बदल करणं अत्यावश्यक झालं होतं. वैदिक धर्मांतील रुढी अधिक लोकाभिमुख करण्यासाठी धार्मिक विधींत लोकांना परिचित असणार्‍या, आपलंसं वाटणार्‍या अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला, आणि अशाप्रकारे आग्नेय आशियातून द्रविड संस्कृतीत दाखल झालेल्या नागवेलीच्या पानाने उत्तर भारतीय धार्मिक संस्कारांत प्रवेश केला. आज विड्याच्या पानाशिवाय एकही धार्मिक विधी पूर्ण होत नाही.\nविड्याच्या पानाप्रमाणेच अनेक रुढी, प्रथा, संस्कार आणि अर्थातच, खाद्यपदार्थ हे द्रविड संस्कृतीची देणगी आहेत. इडली, दोसा, वडा हे पदार्थ तर आता संपूर्ण भारतात लोकप्रिय झाले आहेत. या खाद्यपदार्थांचा इतिहासही अतिशय रंजक आहे. त्याविषयी पुढील भागात.\n[१]. श्यामाक क्ङ्गुनीवार गन्धशालि सुतण्डुलै |\nसरवेष्टित सेवाकैर्दिवसै लघुविस्तृतै: |\nचिरप्रसूतमहिषीपयसा पायसं पचेत् |\n[२]. तैलपूर्णकटाहेतुसुप्तते सोहलांपचेत् उत्तानपाक संसिद्धा: कठिना सोहला: मता: |\n[३]. तैल मग्ना: मृद्वयः पाहलिका: स्मृता: |\n[४]. गोधूमा: क्षालिता शुभ्रा: शोषिता रविरश्मिभि: |\nगोधूमचूर्णकं श्लक्ष्णं किञ्चितघृत विमिश्रितम् |\nलवणेन च संयुक्तं क्षीर नीरेणपिण्डितम् |\nसुमहत्यां काष्ठपात्र्यां करास्फालैविमर्दयेत् |\nमर्दितं चिक्कणीभूतं गोलकान् परिकल्पयेत् |\nस्नेहाभ्यक्तै: करतलै: शालिचूर्नैर्विरूक्षितान् |\nप्रसारयेत् गोलकांस्तान् करसञ्चारवर्तनै: |\nपक्वाश्चापनयेच्छीघ्रं यावत्कार्ष्ण्यं न जायते |\nचतस्रश्च चतस्रश्च घटिता मण्डका वरा: |\nगोलान् प्रसारितान् पानावङ्गारेषु विनिक्षिपेत् |\n[५]. चणका राजमाषाश्च मसूरा राजमुद्णका: |\nघरट्टैर्दलिता कार्या: पाकार्थं हि विचक्षणै: |\nकिञ्चिद्भ्रष्टास्तथाढक्यो यन्त्रावर्तै र्द्विधाकृता: |\nविदली च कृता: सम्यक् शूर्पकैर्वितुषीकृता: |\nस्थाल्यां शीतोदकं क्षिप्त्वा विदलै सममानतः |\nमृद्वग्निपच्यमानेSन्तं हिंगुतोयं विनिक्षिपेत् |\nवर्णार्थं रजनीचूर्णमीषन्तत्र नियोजयेत् |\nमुहुर्मुहुर्क्षिपेत्तोयं यावत्पाकस्य पूणता |\nसुश्लक्ष्णं सैन्धवं कृत्वाविंशत्यंशेन निक्षिपेत् |\n[६]. प्रक्षालितान् वरान् मुद्गान् समतोये विनिक्षिपेतं |\nचुल्यां मृद्वग्निनापाक: कर्त्तव्यः सूपकारकै: |\nपच्यमानेषु मुद्गेषु हिङ्गुवारिविनिक्षिपेत् |\nआर्द्रकस्य च खण्डानि सूक्ष्माणि च विनिक्षिपेत् |\nवार्ताकं पाटितं तैले भृष्टं तत्र विनिक्षिपेत् |\nतैलभृष्टा मृदूभूता:क्षिपेद् वा बिसचक्रिका: |\nबीजानि प्रियालस्य क्षिप्त्वादर्व्याविवर्तयेत् |\nकेचिदिच्छन्ति रुच्यर्थं मेषमांसस्य खण्डकान् |\nवृक्कान् वापिद्विधाभिन्नान् मेदसः शकलानिवा |\n[७]. अम्लीभूतम् माषपिष्टम् वटिकासु विनिक्षिपेत् |\nवस्त्रगर्भाभिरन्याभि: पिधाय परिपाचयेत् |\nअवतार्यात्र मरिचं चूर्णितं विकिरेदनु |\nघृताक्तां हिंगुसर्पिभ्यां जीरकेण च धूपयेत् |\nसुशीता धवला श्लक्ष्णा एता इडरिका वरा: |\n[८]. तस्यैवमाषपिष्टस्य गोलकान् विस्तृतान् घनान् |\nपञ्चभि: सप्तभिर्वापि छिद्रैश्च परिशोभितान् |\nतप्ततैले पचेद् यावल्लौहित्यं तेषु जायते |\nघारिका संज्ञया ख्याता भक्ष्येषु सुमनोहरा: |\nनिच्छिद्रा: घारिका: पक्वा मथिते शर्करायुते |\nएलामरिचसंयुक्ते निक्षिप्ता वटकाभिधा: |\nत एव वटका: क्षिप्ता: काञ्चिके काञ्चिकाभिधा: |\nयत्र यत्र द्रवद्रव्ये तन्नाम्ना वटकास्तु ते |\nआरनालेन सान्द्रेण दघ्ना सुमथितेन च |\nसैन्धवार्द्रकधान्याकजीरकं च विमिश्रयेत् |\nमरिचानि द्विधा कृत्वाक्षिपेत्तत्र तु पाकवित् |\nदर्व्या विघट्तयन् सर्व पचेद् यावद घनीभवेद् |\nउत्तार्य वटकान् क्षिप्त्वा विकिरेन्मरिचं रजः |\nहिङ्गुना धूपयेत् सम्यग् वटकास्ते मनोभिधा: |\n[९]. माषस्य विदलान् क्लिन्नान्निस्तुषान् हस्तलोडनै: |\nततः सम्प्रेष्य पेषण्यां संभारेण विमिश्रितान् |\nस्थाल्यां विमर्द्य बहुशः स्थपयेत्तदा हस्ततः |\nअम्लीभूतं माषपिष्टं वटिकासु विनिक्षिपेत् |\n[१०]. वट्टाणकस्य विदलं च विदलं चणकस्य च |\nचूर्णितं वारिणा सार्धं सर्पिषा परिभावितम् |\nसैन्धवेन च संयुक्तं कण्डुना परिघट्टितम् |\nनिष्पावचूर्नसंयुक्तं पेषण्यां च प्रसारितम् |\nकटाहे तैलसंपूर्णे कटकर्णान् प्रपाचयेत् |\nयावद्बुद्बुद संकाशा भवन्ति कनकत्विषः |\n[११]. उत्क्वाथ्य विदलान् पिष्ट्वा चणकप्रभृतीन् शुभान् |\nमरिचैलाविचूर्णेन युक्तान् गोलकवेष्टितान् |\nकिञ्चित् प्रसारिते तैले पूरिका विपचेच्छुभा: |\nएवं ताप्यां पचेदन्या: पूरिकाश्च विचक्षणा: |\n[१२]. हरिमन्स्थस्य विदलं हिङ्गुजीरकमिश्रितम् |\nलवणेन च संयुक्तमार्द्रकेण समन्वितम् |\nवेष्तयित्वा गोलकेन वेष्टिका खर्परे पचेत् |\n[१३]. विदलं चणकस्यैवं पूर्वसंभारसंस्कृतम् |\nताप्यां तैले विलिप्तायां धोसकान् विपचेद्बुधः |\nमाषस्य राजमाषस्य वट्टाणस्य च धोसकान् |\nअनेनैव प्रकारेण विपचेत् पाकतत्वितम् |\n[१४]. गोधूमचूर्णादुद्धृत्य शूर्पेनाभ्याहतान् कणान् |\nदुग्धाक्तान् घृतपक्वांश्च सितया च विमिश्रितान् |\nएलामरिचचूर्णेन युक्तान् कासारसंज्ञितान् |\n[१५]. गोलकेन समावेष्ट्य तैलनोदुम्बरान् पचेत् |\n[१६]. शोधितायां सितायां तु क्षीरं संमिश्रयेत् समम् |\nखरपाकावधिर्यावत् तत्क्वाथयेत् पुनः |\nउतार्य नागरं तीक्ष्णमेलाकर्पूरकेसरै: |\nनिक्षिप्य गोलका: कार्या नाम्ना वर्षोलकास्तु ते |\n[१७]. तनु प्रसारितान्गोलान् ताप्यां स्नेहेन पाचितान् |\nउपर्युपरिनिक्षप्ता: पत्रिकाविपचेत् सुधी: |\n[१८]. अर्धावशिष्टं पाने स्यात् त्रिभागं लेह्यकम् |\nषड्भागं पिन्डतामेति शर्करा स्यादथाष्टमे |\n[१९]. निर्जलं मथितं प्रोक्तमुदस्वित्याश्चजलार्धकम् |\nपादाम्बु तक्रमुद्��िष्टं धूपितं हिड्गुजीरकै: |\n[२०]. मथितं शर्करायुक्तमेलाचूर्णविमिश्रितम् |\n[२१]. स्रावितं यद्धृतं तोयं जीरकार्द्रकसैन्धवै: |\nसंयुक्तं हिङ्गुधूपेन धूपितं मस्तु कीर्तितम् |\n[२२]. नवनीतं नवधौतं नीरलेशविवर्जितम् |\nतापयेदग्निना सम्यक् मृदुनाघृत भाण्डके |\nपाके सम्पूर्णतां याते क्षिपेद् गोधूमबीजकम् |\nक्षिपेत्ताम्बूलपत्रं च पश्चादुत्तारयेद्घृतम् |\n[२३]. दुग्धमुक्त्क्वाथ्य तन्मध्ये तक्रमम्लं विनिझिपेत् |\nहित्वा तोयं घनीभूतं वस्त्रबद्धं पृथक्कृतम् |\nशलितण्डुलपिष्टेन मिश्रितम् परिपेषितम् |\nनानाकारै: सुघटितं सर्पिषा परिपाचितम् |\nपक्वशर्करया सिक्तमेलाचूर्णेन वासितम् |\nक्षीरप्रकारनामेदं भक्ष्यं मृष्यं मनोहरम् |\n[२४]. आजानु सन्धि मूलाङिघ्रतृणै: प्रच्छाद्य तं दहेत् |\nकठिनत्वमुपायातं क्षालयेन्निर्मलै: जलै: |\nपाण्डुरं बिसस्ङ्काशं संस्थापितं कटे |\nआमूर्धं प्रस्थापयति कार्त्रिकापरिपाटितम् |\nचतुरस्रीकृताखण्डान् शूलप्रोतान् प्रतापयेत् |\nअङ्गारेषु प्रभूतेषु घृत बिन्दुस्र्वावधि |\nअथवाम्लपरिस्विन्नान् पूर्ववत् परिकल्पयेत् |\nअथवा दारितान्कृत्वात्वक् शेषान्लवणान्वितान् |\n[२५]. प्रक्षिप्यशुण्ठकांस्तत्र मृदुकुर्याच्च पाकतः |\nभावितांश्चरसै: सर्वै: सिद्वानुत्तारयेद् बुधः |\n[२६]. स्विन्नाना् शुण्ठकानां च मेदोभागं प्रगृह्य च |\nताडपत्रसमाकारा: कृत्वा चक्कलिका: शुभा: |\nमथिते शर्करायुक्ते दधन्येलाविमिश्रिते |\nकर्पूरवासिते तत्र रुच्याश्चक्कलिला: क्षिपेत् |\nमथिते राजिकायुक्ते मातुलिङ्गकेसरे |\nधूपिते हिङ्गुना सम्यक् दध्निचक्कलिका: क्षिपेत् |\nघृते वा चक्कलींभृष्ट्वा किरेदेला सशर्कराम् |\nअथवा मातुलिङ्गस्य सुपक्वस्य च केसरै: |\nचूर्णितं मरिचं राजिसैन्धवैर्मिश्रयेत्ततः |\nहिङ्गुना धूपिता:साम्ला हृद्याश्चक्कलिका वरा: |\n[२७]. मेदसःश्लक्ष्णखण्डानि क्षिप्त्वा सर्वविलोडयेत् |\nअन्त्रं प्रक्षालितं यत्नात्तेन रक्तेन पूरितम् |\nपेटकाकृति युक्ता सुकम्रासु परिवेष्टयेत् |\nकम्रामुखानि बध्नीयात् केवलैरन्त्रकैस्तथा |\nतैरेव रज्जुसङ्काशैर्गृगीत्वोपरि तापयेत् |\nअङ्गारै: किंशुकाकारैर्यावत् काठिन्यमाप्नुयु: |\nमण्डलीयं समाख्याता राजवृक्षफलोपमा |\n[२८]. चणकस्य समान् खण्दान्कल्पयित्वा विचक्षण: |\nनिशा जीरक तीक्ष्णाद्यै:शुण्ठीधान्य��� हिङ्गुभी: |\nचूर्णितैर्मेलयित्वा तांस्तप्ततैले विनिक्षिपेत् |\nसमानार्द्रकखण्डांश्च चणकान् हरितानपि |\nश्लक्ष्णमांसै: क्षिपेत्कोलं निष्पावान्कोमलानपि |\nपलान्डुशकलान्वापि लशुनंवाSपि विक्षिपेत् |\nएवं पूर्वोदितं सूदः प्रयुञ्जीत यथारुचि |\nशोषितेम्लरसे पश्चात् सिद्धमुत्तार्यधूपयेत् |\n[२९]. बदराकारकान् खण्डान् पूर्वेवच्चूर्णमिश्रितान् |\nआर्द्रकांस्तत् प्रमाणांश्च पक्वतैले विपावयेत् |\nवार्ताकशकलांश्चैव मूलकस्य च खण्डकान् |\nपलाण्ड्वार्दक सम्भूतान् मुद्गाङ्कुर विनिर्मितान् |\nवटकान्निक्षिपेतत्र मेषकस्य च चूर्णकम् |\nकासमर्देन संयुक्तं पलान्यनानि कानिचित् |\nनानाद्रव्यसमेता सा कवचन्दी भवेच्छुभा |\n[३०]. स्थूलामलकसङ्काशान् शुद्धमांसस्य खण्डकान् |\nआस्थापयेत्तज्जलं पात्रे रिक्ते चाम्लैर्विपाचयेत् |\nतत्समाञ्शुण्ठकान् क्षिप्त्वा सैन्धवं तत्रयोजयेत् |\nमेथाकचूर्णकं तत्र धान्याकस्य च पूलिकाम् |\nनिक्षिप्योत्तारयेत्सूदो घृतं वान्यतत्रापयेत् |\nसुतप्ते च घृते पश्चाल्लशुनं हिङ्गुनासह |\nप्रक्षिप्य संस्कृतं मांसं तस्यां स्थाल्यां प्रवेशयेत् |\nपिहितं च ततः कुर्यात् किञ्चित् कालं प्रतीक्ष्य च |\nउत्तारयेत्ततः सिद्धं पुर्यलाख्यमिदंवरम् |\n[३१]. पृष्ठवंशसमुद्भूतं शुद्धं मांसं प्रगृह्यते |\nघनसारप्रमाणानिकृत्वा खण्डानि मूलकै: |\nविध्वातु बहुशस्तानि बहुरन्ध्राणि कारयेत् |\nहिङ्गवार्द्रकरसैर्युक्तं सैन्धवेन च पेषयेत् |\nशूलप्रोतानिकृत्वा तान्यङ्गारेषु प्रतापयेत् |\nघृतेन सिञ्चेत् पाकज्ञो वारं वारं विवर्तयेत् |\nसिद्धेषु मारिचं चूर्णं विकिरेत् सैन्धवान्वितम् |\nनाम्ना भडित्रकं रुच्यं लघुपथ्यं मनोहरम् |\nशोषयित्वाद्रवं सर्व घृतेन परिभर्जयेत् |\nक्षिपेच्च मरिचं भृष्टे सूदोहण्डभडित्रके |\n[३२]. पूगीफलप्रमाणानि कृत्वा खण्डानि पूर्ववत् |\nसंस्कुर्यात् पूर्ववच्चूर्णैरम्लैश्च परिपाचयेत् |\nस्तोकावशेषपाकेस्मिन् न्यस्तं रक्तं विनिक्षिपेत् |\nपूर्णे पाके समुत्तार्य धूपयेद्धिङ्गुजीरकै: |\nकर्पूरचूर्णकं तस्मिन् एल्पचूर्णेन संयुत्तम् |\nविकिरेन्मरिचैर्युक्तं कृष्णपाकमिदं वरम् |\n[३३]. अङ्गारेषु तथाभृष्ट्वा कालखण्डं विकृत्य च |\nपूगीफलप्रमाणेन खण्डान् कृत्वा विचक्षण: |\nतैलेनाभ्यञ्ज्य तान् सर्वान् मरिचाजाजिसैन्धवै: |\nचूर्णितैर्विकिरेत् पश्चाद्धिंगुधूपेन धूपयेत् |\nअनेन विधिना भृष्ट्वा राजिकाकल्पलेपितान् |\nकालखण्डान् प्रकुर्वीत दघ्ना राजिकयाथवा |\n[३४]. अङ्गारभृष्टकं मांसं शुद्धे पट्टे निधापयेत् |\nकर्तयो तिलशः कृत्वा मातुलिङ्गस्य केसरै: |\nआर्द्रकै: केसराम्लैश्च गृञ्जनैस्तत् प्रमाणिकै: |\nजीरकैर्मरिचै: पिष्टै: हिङ्गुसैन्धवचूर्णकै: |\nमिश्रयित्वा तु तन्मांसं हिङ्गुधूपेन वासयेत् |\nआमं मांसं च पेषण्या हिङ्गुतोयेन सेचितम् |\nचूर्णीकृतं च यन्मांसं गोलकैस्तद् विवेष्तयेत् |\nचूर्णगर्भांश्व वटकान् प्रक्षिपेदाणके शुभे |\nख्यातास्ते मांसवटका रुच्या दृश्या मनोहरा |\nत एव वटकास्तैलपक्वा: स्युर्भूषिकाभिधा: |\nतदेव चूर्णितं मांसं कणिकापरिवेष्टितम् |\nअङ्गारेषु तथा भृष्टं कोशलीति निगद्यते |\n[३५]. वार्ताकं वृन्तदेशस्य समीपे कृतरन्ध्रकम् |\nनिष्कासितेषु बीजेषु तेन मांसेन पूरितम् |\nतैलेन पाचितं किञ्चिदाणके परिपाचयेत् |\nपूरभट्टाकसंज्ञं तत्स्वादुना परिपाचयेत् |\nकोशातकीफलेप्येवं मूलकस्य च कन्दके |\nपूरिते चूर्णमांसेन तत्तन्नाम्ना तु कथ्यते |\n[३६]. आमं मांसं सुपिष्टं तु केसरादिविमिश्रितम् |\nवटकीकृत्य तैलेन तप्तेन परिपाचयेत् |\nआणके च क्षिपेत्तज्ञस्तापयेद्वा विभावसौ |\nनाम्ना वट्टिमकं तत्तु त्रिप्रकारमुदीरितम् |\nअन्त्राणि खण्डशः कृत्वा कालखण्डं तथाकृतम् |\nवारिप्रक्षालितं कृत्वा खण्डितान् समरूपतः |\nकिञ्चिच्छेषं द्रवं तत्तु समुत्तार्य विधूपयेत् |\nपय्चवर्णीति विख्याता नानारूपरसावहा |\n[३७]. अन्त्राणि जलधौतानि शूलयष्ट्यां विवेष्टयेत् |\nतापयेच्च तथाङ्गारैर्यावत् कठिनतां ययु: |\nपश्चाद्विचूर्णितं श्लक्ष्णं सैन्धवं तेषु योजयेत् |\nअन्त्रशुण्ठकमाख्यातं चर्वणे मर्मरारवम् |\n[३८]. क्रोडदेशोद्भवं मांसंस्थना सह विखण्डितम् |\nअंसकीकससंयुक्तं पार्श्वकुल्या समन्वितम् |\nमत्स्यांश्च खण्डशः कृत्वाचतुरङ्गुल सम्मितान् |\nलवणेन समायुक्तान् कुम्भेषु परिपूरयेत् |\nभोजनावसरे सूदो वन्हिना परिभर्जयेत् |\nकच्छपान् वन्हिना भृष्ट्वा पादांश्छल्कांश्च मोचयेत् |\nअम्लकैश्च विपच्याथ तैलेन आज्येन वा पुनः |\nपाचयेच्च सुसिद्दांस्तान् चूर्णकैरवचूर्णयेत् |\n[३९]. ऊरुनाभिप्रदेशान्तं सञ्चाद्य सितवाससा |\n[४०]. पक्वान्नं पायसं मध्ये शर्कराघृतविमिशितम् |\nततः फलानि भु��्जीत मधुराम्लरसानि च |\nपिबेच्च पानकं हृद्यं लिह्याच्छिखरिणीमपि |\nचूषेत् मज्जिका पश्चाद्दधि चाद्यात्ततो घनम् |\nततस्तक्रान्नमश्नीयात् सैन्धवेन च संयुतम् |\nक्षीरं वापि पिबेत्पश्चात् पिबेत्वा काञ्जिकं वरम् |\n[४१]. वसन्ते कटु चाश्नीयाद् ग्रीष्मे मधुरशीतलम् |\nवर्षासु च तथा क्षारं मधुरं शरदि स्मृतम् |\nहेमन्ते स्निग्धमुष्णं च शिशिरेSप्युष्णमम्लकम् |\n[४२]. दिव्यं शरदि पानीयं हेमन्ते सरिदुद्भवम् |\nशिशिरे वारि ताडागं वसन्ते सारसं पयः |\nनिदाघे नैर्झरं तोयं भौमं प्रावृषि पीयते |\nहंसोदकं सदा पथ्यं वार्क्षं पेयं यथारुचि |\n[४३]. दिव्यान्तरिक्षं नादेयं नैर्झरम् सारसं जलम् |\nभौमं चौण्डं च ताडाकमौद्भिदं नवं स्मृतम् |\nदशमं केचिदिच्छन्ति वार्क्षजीवनमुत्तमम् |\nनारिकेलसमुद्भूतम् स्वादु वृष्यं मनोहरम् |\n[४४]. कणामुस्तक संयुक्तमेलोशीरक चन्दनै: |\nमर्दितं मृत्तिकापिण्डं खदिराङ्ङारपाचितम् |\nनिक्षिपेन् निर्मले तोये सर्वदोषहरे शुभे |\nकथितः पिण्डवासोऽयं सलिलेषु विचक्षणै: |\nविचूर्णितै समैरेभि: सुशीतामलवारिणा |\n[४६]. अत्यम्बुपानान्न विपच्यतेSन्नमनम्बुपानाच्च स एव दोषः |\nतस्मान्नरो वह्निविवर्द्धनाय मुहुर्मुहुर्वारि पिबेदभूरि |\n[४७]. शङ्कुद्वयं समास्थाप्य बध्नीयादुज्ज्वलाम्बरम् |\nप्रसार्य यष्टिभि: किञ्चित् क्षीरमम्लेन भेडितम् |\nसितया च समायुक्तमेलाचूर्णविमिश्रितम् |\nक्षिपेत् प्रसारिते वस्त्रे स्रावयेत् पेषयेत् समम् |\nपुनः पुनः क्षिपेत् तत्र यावन्निर्मलतां व्रजेत् |\nपक्वचिञ्चाफलं भृष्टं वर्णार्थं तत्र निक्षिपेत् |\nयस्य कस्य फलस्यापि रसेन परिमिश्रयेत् |\nतत्तन्नम समाख्यातं पानकं पेयमुत्तमम् |\n१. महाराष्ट्र ज्ञानकोश - संपा. पं. महादेवशास्त्री जोशी.\nमानसोल्लास, शिवतत्त्वरत्नाकर व ताम्बूलम्ञ्जरीतील या लेखात समाविष्ट केलेले सर्व श्लोक श्री. आपटे व श्री. देवस्थळी यांनी संपादन केलेला संस्कृत-मराठी-इंग्रजी शब्दकोश वापरून भाषांतरीत केले आहेत.\nभांडारकर प्राच्य-विद्या संशोधन मंदिर, पुणे, यांचे ग्रंथालय व M. S. Swaminathan Foundation, Chennai यांच्या ग्रंथालयातील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा ग्रंथसंग्रह\n‹ अन्नं वै प्राणा: (२) up अन्नं वै प्राणा: (४) ›\nचिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान\nसुंदर लेख.. परत नीट वाचावा लागेल..\nही लेखमालिका जबरीच आहे\nहो २-३ वेळा तरी वाचावा ��ागेल. खूप छान माहिती आहे.\nमांस खाणे भारतीय खाण्यातून कमी कसे झाले हे ही वाचायला आवडेल.\nमित्रा चिनूक्स - जब्बर्दस्त लिखाण.\nआत्ता कुठे पहिला भाग वाचून झाला. अजून पुढे वाचणार.\nछापून संग्रही ठेवावा असा लेख.\nतुझ्या चरणांचाही फोटो टाक म्हणजे झाले \nतुमचे सगळे लेख नेहेमी अतिशय उत्सुकतेनी वाचतेय्,प्रतिसाद द्यायचं राहून जातं,पण चांगल्या कवितांना प्रतिसाद देण्याबद्दल सद्ध्याच जी चर्चा झाली,ती वाचली आणि तेव्हा ठरवलं की कुठलाही लेख्/कविता आवडला/आवडली की लगेच प्रतिसाद द्यायचा तुमचे पुस्तक परिक्शणांवरचे लेखही खूप आवडले होते\nअतिशय कष्टपूर्वक लेख लिहिलाय तुम्हि,कौतुक करावं तेवढं कमीच आहे.काही शंका आहेत्,पण लेख परत नीट वाचून मग विचारते.\nहा प्रतिसाद प्रपंच \"लिखाण आवडते\"हे कळवण्यासाठी\nअत्यंत सुंदर माहिती. इतके सगळे खाद्यपदार्थ नि ते कसे करायचे याची माहिती भारतात उपलब्ध असूनहि, मॅकॅरोनी-चीज, किंवा मॅग्गी खाणार्‍याच्या चवीला काय म्हणावे अर्थात् म्हणणारे म्हणतील, तेहि पदार्थ चांगले लागतात, बाजारात सहज मिळतात, करायला सोपे वगैरे.\nपण कधी कुणि करून पाहिले का ह्या पुस्तकातले पदार्थ\nसुरेख. तुझे लेख अभ्यासपूर्वक असतात. नेहेमीच नवीन शिकायला मिळत. असाच लिहीत रहा. अशाच लेखांमुळे मायबोलीची उत्तरोत्तर प्रगतीच होते.\nखूप छान लेख, चिन्मय. खरंच नवनवीन माहिती मिळते तुझ्या लेखांमधून. आधीचे भागही वाचले पाहिजेत पुन्हा. फारेंड म्हणतोय तसं शाकाहाराचा प्रसार कसा झाला हे वाचायला आवडेल.\n अभ्यासपूर्ण असूनही सुसूत्र आणि वाचनीय लेख.\nकाही खूप रोचक वाटलेल्या गोष्टी -\nमांसाचे हे पातळ काप 'पंचांगाच्या पानांप्रमाणे पातळ असावेत', असा दंडक होता. \nवेगवेगळ्या मातींची भांडी आणि त्यांचे परिणाम...\nविड्याचे २१ घटक आणि त्रयोदशगुणी विडा...\nमसाल्याचा धूर/धुरी देत असत... हे आता फारसे होत नाही. झाले तर बार्बेक्यूलाच. या प्रकाराने जी चव येत असेल त्याला मुकत आहोत.\nसोमेश्वराला आवडणारे दुधाचे पेय... हे करून बघणार\nवांग्याचं दही घालून भरीतही केलं जाई >>> वांग्याचं दही म्हणजे कळले नाही.\n\"ही पद्धत दक्षिण-पूर्व आशियात प्रचलित होत...\"आणि \"अशाप्रकारे दक्षिण-मध्य आशियातून द्रविड संस्कृतीत दाखल...\" असे उल्लेख आहेत. यातले बरोबर कुठले दक्षिण-मध्य आशिया म्हणजे नक्की कुठले देश दक्षिण-मध्य आशिय�� म्हणजे नक्की कुठले देश दुसरे म्हणजे दक्षिण-पूर्व हे इंग्रजीच्या प्रभावातून आलेले आहे... आग्नेय आहे की\nलख्ख लाखेरी देहाच्या निळ्या रेषा मापू नये\nखुळ्या, नुस्त्या डोळ्यांनी रान झेलू जाऊ नये (महानोर)\n१. वांग्याचं दही घालून भरीतही केलं जाई = दही घालून वांग्याचं भरीत केलं जाई.\n२. ते दक्षिण-पूर्व आशिया असं हवं. त्याऐवजी आता 'आग्नेय' असा शब्द योजला आहे.\nयाहूSSSSS. चिनुक्सा - काय लेख आहे. वा याचे पुस्तकं निघाले(च) पाहिजे.\nताम्बूलमञ्जरी चा ऊच्चार कसा करायचा दोन ज आहेत का दोन ज आहेत का \nपुन्हा पुन्हा सगळा लेख वाचणार.\nसंदर्भ- संकॄत इल्ले त्यामुळे काहीच समजत नाही.\n'ताम्बूलमञ्जरी' या शब्दात दोन 'ज' नाहीत. तो 'ञ' आहे.. उच्चार - तांबूलमंजरी..\nचिनूक्स, अतिशय माहितीपूर्ण लेख. ही पूर्ण लेखमालाच संग्राह्य आहे - परत परत वाचण्यासारखी. पुस्तकरूपात प्रकाशित करणार का सगळे लेख\n इतकं लिहून ठेवलं आहे आपल्या ग्रंथांमध्ये\nतू घेतलेल्या कष्टांसाठी _/\\_ तुझ्यामुळे किती नवीन माहिती समजत आहे.\nशक्य असेल तेव्हा अशी ओळख आम्हाला करू देत चल. टंकलेखनात (तेवढंच करू शकते :)) काही मदत हवी असल्यास सांग.\n(जमलं तर लेखांची लांबी थोडी कमी ठेवता आली तर पहा. इथे 'तांबूल' असा स्वतंत्र लेख होऊ शकला असता असं वाटलं, just a suggestion, please don't mind.)\nइथे टाकल्यामुळे आम्हाला सहज उपलब्ध झाला वाचण्यासाठी.\nतुला खूप मेहनत घ्यावी लागली.\nअभ्यासपूर्ण तर आहेच, पण रोचकही आहे खरंच परत वाचावा लागेल, एवढा तपशीलवार आहे\nकाही काही गोष्टी इतक्या पूर्वीपासून चालू आहेत हे पाहून छान वाटलं\nबाकी, तू घेतलेली मेहनत तर उघड उघड दिसतेच आहे.\nबरेच कष्ट घेऊन आमच्यापर्यंत पोचवलेल्या माहितीबद्दल धन्यवाद\nआधीचे दोन्ही भाग मस्त.\nचिन्मया, हा तिसरा लेखही अतिशय सुरेख झाला आहे. मोठा असला तरी कुठेही कंटाळवाणा किंवा माहितीची केवळ जंत्री असा अजिबात झालेला नाही.\nभोजनाधिकरोटी आणि मधुनाल या शाही पदार्थांची कृती सही आहे. (आजही कुणी करत असेल काय\n(खाण्यासाठी) पाळलेल्या माशांना खाऊ घालायचे अन्न, वेगवेगळ्या भांड्यात भात शिजवल्याने होणारे फायदे, मातीची भांडी बनवताना वापरण्यात येणार्‍या मातीचे प्रकार ही माहितीही अतिशय रंजक वाटली.\nपुढचा भाग आता लवकर येऊ दे. आणि पूनम म्हणाली तसं, शेवटचे एक स्वतंत्र प्रकरण विड्यावर असू दे.\nअतिशय सुरेख माहितीपूर्ण लेख... तुझ्या व्यासंगाला सलाम\nचिनूक्स, अजून सगळा लेख नीट वाचलेलाही नाही. छान, माहितीपूर्ण असणार यात काही शंकाच नाही.\nएक प्रश्नः हे असे माहितीपूर्ण लेख तू दिवाळी अंकाकरता का ठेवत नाहीसवर्षातून एकच हे बंधन येईल पण दिवाळी अंकाची शोभा नक्कीच वाढेल.\nपरत वाचायला लागणार पण.\nअप्रतिम आहे हा लेख. अभ्यासपूर्ण. असे संशोधनात्मक लेख लिहिताना कमालीची चिकाटी लागते.\nप्राचीन भारतीय खाद्यसंस्कृती किती तर्‍हांनी समृद्ध होती आपली बारीकसारीक शास्त्रीय अंगानी विचार तर होताच पण चवींचा, सौंदर्याचाही तितकाच सुयोग्य वापर केला होता. चिनूक्षने (उच्चार बरोबर आहे कां बारीकसारीक शास्त्रीय अंगानी विचार तर होताच पण चवींचा, सौंदर्याचाही तितकाच सुयोग्य वापर केला होता. चिनूक्षने (उच्चार बरोबर आहे कां) लेखाची मांडणीही उत्कृष्ट केली आहे. (टिकेकर असतानाच्या काळातल्या लोकमुद्रामधे हा लेख अतिशय शोभून दिसला असता. )\n काय व्यासंग आहे. एकेक लेख वाचायलाच(नीट) इतका वेळ लागतोय) इतका वेळ लागतोय तुला अभ्यास करून लिहायला किती वेळ लागला असेल\nखूप कौतुक वाटतंय तुझं\nएकदा वाचला आणि परत एकदा नीट वाचून काढला. लेख छानच जमलाय. योग्य ते संदर्भ दिल्याने अजूनच वाचनीय झालाय. 'अप्रतिम' हा एकच शब्द योग्य वाटतोय या लेखासाठी.\nचिन्मय आधी तुला दंडवत .. आणि अर्थात आपले जे पुर्वज ज्यांनी हे सगळे ग्रंथ त्याकाळी लिहून ठेवले त्यांना साष्टांग प्रणाम. केवढं वाचन आणि केवढं काम.\nलेख अप्रतिम. आधीचे दोन वाचले नाहीत पण हा वाचल्यामुळे ते वाचायची इच्छा आणि उत्सुकता वाढली आहे. मस्त काम करतो आहेस.\nजरी कुठेही लेख कंटाळवाणा होत नसला तरी लेखाच्या लांबीबाबत पूनमला अनुमोदन.\nचिनूक्स, अंत्यंत सुंदर माहितीप्रद लेख\nबर्‍याच आपल्या पारंपारीक आहारा शास्त्रा बाबत आपण अनभिज्ञ होत चाललो आहोत\nतुझा हा लेख त्याचे पुनरुत्थान नक्कीच करेल\n किती संदर्भ अभ्यासले आहेस\nछान माहिती. वर बर्‍याच जणांनी म्हटल्याप्रमाणे पुन्हा वाचावा लागेल.\nउत्कट-बित्कट होऊ नये.. भांडू नये-तंडू नये;\nअसे वाटते आजकाल, नवे काही मांडू नये..\nअ प्र ति म\nअ प्र ति म लेख आहे..\nचिन्मय, हा भाग ही सुरेख.. अभ्यासपूर्ण तर आहेच आणि रोचक सुध्दा. खरंच हे पुस्तकरुपात यायला हवं.... पुढच्या भागाची वाट पहातोय..\nअपने हाथोंकी ल़कीरोंपर इतना विश्वास मत करना,\nजिनके हाथ नही होते उनकी भी ��कदीर होती है\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/fashion/articlelist/2592430.cms?curpg=3", "date_download": "2019-11-17T22:47:52Z", "digest": "sha1:J5IH325TYG3SQJRA4LIQEQPQBBD56H2Z", "length": 7923, "nlines": 160, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 3- Fashion Tips in Marathi: Trending Fashion News in Marathi | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nसध्या बॅग्ज फक्त पैसे किंवा सामान ठेवण्याची वस्तू राहिली नसून, स्टाइल स्टेटमेंट झाली आहे...\nनखांवर सजले ‘टीथ आर्ट’\nतारखा नको, पाणी द्या\nनव्या आयुष्याची स्वप्नं आणि आकांक्षांनी भरलेले वि...\nडस्टर जॅकेट दिसे खास\nडस्टर जॅकेट दिसे खास\nफ्रुट परफ्यूमने फिल गुड\nबोल्ड प्रिंट्सने दिसा बोल्ड\nपरतला बूटा, जालवर्कचा जमाना\n'झारा'च्या लुंगी स्कर्टची किंमत ऐकली का\nदाढी ‘न’ करण्याचा महिना\nसणाला द्या रेशमी झळाळी\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nमानसिक आरोग्याविषयीही बोलायलाच हवं\nसर्कुलर डिजाइन चॅलेन्ज; पर्यावरण आणि फॅशनची अनोखी सांगड\nमानसिक आरोग्याविषयीही बोलायलाच हवं\nखुलून येऊ दे चेहरात्वचा अधिक आकर्षक दिसावी,\nदिवसातून पाच वेळा सेक्स करणं शक्य आहे का\nसेक्स करताना लवकर थकवा येतो, काय करू\nनवरा मित्रांसोबतच झोपतो, तो गे आहे का\nपतीला थ्रीसम सेक्स करायचाय, काय करू\nसेक्स करताना पती घामाघूम होतो, काय करू\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/bjps-irritation-due-to-response-to-sharad-pawar/articleshow/71544588.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2019-11-17T23:46:56Z", "digest": "sha1:QUFHRI53KLQVZ6GJ66GLN2JSMECVZJ7N", "length": 11613, "nlines": 168, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "aurangabad News: शरद पवारांना प्रतिसादामुळे भाजपची चिडचिड - bjp's irritation due to response to sharad pawar | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nशरद पवारांना प्रतिसादामुळे भाजपची चिडचिड\nशरद पवारांना प्रतिसादामुळे भाजपची चिडचिड\nम. टा. प्रतिनिधी, कन्नड\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रचारात मिळणारा प्रतिसाद पाहून भाजपची चिडचिड वाढली आहे,' असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला.\nकन्नड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संतोष कोल्हे यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी तालुक्यातील चिकलठाण येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी देणे या सरकार जमले नाही, नवीन रोजगार उपलब्ध न होता, मिळालेला रोजगार कमी होत आहे. राज्यातील रस्त्यांची परीस्थिती दयनीय झाली आहे, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व आघाडीची सत्ता आल्यास पहिल्या तीन महिन्यांतच सरसकट कर्जमाफी, बेकारांना भत्ता, नवीन गुंतवणुकदारांना आकर्षित करून विकासदर वाढवू, असा जाहीरनामा असल्याचे त्यांनी सांगितले. या सभेत अमोल मिटकरी यांचेही भाषण झाले. या सभेसाठी काँग्रेसचे माजी आमदार नामदेव पवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब मोहिते, उमेदवार संतोष कोल्हे, शेकनाथ चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बबन बनसोड, शहराध्यक्ष अहेमद अली आदींची उपस्थिती होती.\nतीन विमानांची ‘ईमरजेंसी लँडिंग’\nवीज बिल ऑनलाइन भरताना खबरदारी घ्या\n८० हजाराची लाच घेताना पोलीस निरीक्षक अटकेत\nहरणाबरोबर खेळत पत्ते; बसले होते दोन चित्ते\nकृत्रिमच्या विमानाचे 'टेकऑफ', रडारही काढणार\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nबारा वर्षांनी मिळाला हक्कांचा लाभ\nशिष्यवृत्तीचे अर्ज कॉलेजमध्येच पडून\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nशरद पवारांना प्रतिसादामुळे भाजपची चिडचिड...\nनिवडणूक विकासाच्या मुद्द्यांवर लढवली पाहिजे...\nभगवा उतरवणाऱ्याला गाडावे लागेल...\nमोदींच्या नेतृत्वात देशाची प्रगती...\nकेंद्र शोधण्यातच गेला वेळ; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/05/blog-post_366.html", "date_download": "2019-11-17T22:08:08Z", "digest": "sha1:OGM7S4PWPRYVVMVNEWDIIOVAGMJ36TCZ", "length": 8725, "nlines": 53, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "डाकघरमध्ये अपहार; सुपा डाकपालविरुद्ध गुन्हा - Lokmanthan", "raw_content": "\nHome / अहमदनगर / ब्रेकिंग / डाकघरमध्ये अपहार; सुपा डाकपालविरुद्ध गुन्हा\nडाकघरमध्ये अपहार; सुपा डाकपालविरुद्ध गुन्हा\nअहमदनगर/प्रतिनिधी : येथील मुख्य डाकघराच्या अख्यारीत असलेल्या सुपा डाकघर शाखेतील डाकपाल याने आवर्ती ठेव योजनेच्या खातेदारांच्या रकमेचा अपहार केल्याचे समोर आले. डाक पाल जालिंदर महांडुळे (रा. कोळ्याची वाडी ता. राहुरी) याच्याविरुद्ध बाळकृष्ण एरंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुपा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली आहे. एरंडे यांच्या फिर्यादीनुसार सागर रसाळ 7 हजार 888, सोनाली रसाळ 16 हजार 213 आणि प्रणय भोगडे यांची 4 हजार 512 अशी एकूण 28 हजार 613 रुपयांची रक्कम या तिन्ही खात्यातून डाकपाल यांनी काढून स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला. या अपहरामुळे डाकघराच्या कामकाजाविषयी शंका उपस्थित होत आहेत.\nएटीएममधून 8 लाख 38 हजार लंपास\nअहमदनगर/प्रतिनिधी : नगर-पुणे रोडवरील केडगाव परिसरातील एक आणि सावेडी उपनगरातील दोन, असे तीन एटीएम मशीन चोरांनी फोडले. यामध्ये दोन अ‍ॅक्सिस बँक आणि एक आंध्रा बँकेच्या एटीएम मशीनचा समावेश आहे.\nकेडगाव येथील अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएममधून चोरांनी 8 लाख 38 हजार रुपयांची रोकड लांबवली. सोमवारी पहाटेपासून ���ोरांनी एटीएम मशीन फोडण्याचा धिंगाणा सुरू केला. नगर-पुणे रोडवरील केडगाव परिसरातील जलाराम बेकरी शेजारील अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम चोरांनी सुरुवातीला फोडले. त्यातून 8 लाख 38 हजार रुपयांची रोकड लंपास केली. त्यानंतर चोरट्यांनी सावेडी उपनगरातील एटीएम मशिनकडे मोर्चा वळवला. झोपडी कॅन्टीन परिसरातील अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम चोरांनी फोडण्याचा प्रयत्न केला. तिथे रक्कम न आढळल्याने चोरांनी गुलमोहर रोडवरील आंध्र बँकेचे एटीएम मशीन फोडले. परंतु या दोन्ही एटीएममध्ये चोरांना काहीच हाती लागले नाही.\nएटीएम मशीन फोडण्यासाठी चोरांनी गॅस कटरचा वापर केला होता. चोरांचा हा धिंगाणा पहाटे सहा ते सकाळी सात वाजेपर्यंत सुरू होता.\nपोलिसांनी या चोरांना प्रोफेसर कॉलनी चौकात सकाळी पाहिले होते. तोफखाना पोलिसांनी या चोरांचा काही अंतरावर पाठलागही केला. परंतु चोर पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरले.\nएटीएम मशीन फोडण्याचा हा प्रकार एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले आहे. त्यानुसार चोरांचा तपास सुरू केला आहे.\nसरकार निर्माण होणारच, शरद पवारांनी आमदारांसमोर व्यक्त केला विश्‍वास\nराष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी चिंता काही करायची नाही मुंबई निवडणूकपूर्व युती असलेल्या भाजप-शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळूनही शिव...\nहा तर सेनेविरुद्ध भाजपचा दुर्योधनी कावा: शिवसेना\nमुंबई सध्याच्या राजकारणात सब घोडे बारा टके. या न्यायाने साधनशूचितेच्या गप्पा मारणारेच सगळ्यात जास्त गोंधळ आणि भेसळ करत आहेत, अशा शब्दा...\nशिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपचा गेम ऑफ पेशन्स\nमुंबई राज्यातील सत्ता स्थापनेसाठी भाजप अनुकूल नसला, तरी भाजप शिवसेनेला कोंडित पकडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भाजपने सत्ता स्थापनेतून माघ...\nमुंबई महापालिकेत काँग्रेसला उपमहापौरपद मिळणार\nमुंबई मुंबई महापालिकेतही नवी राजकीय समीकरण जुळविण्याची तयारी सुरु आहे. मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रव...\nराज्यात लवकरच स्थिर सरकार देऊ : संजय राऊत\nमुंबई राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थान व्हावे, यासाठी मुख्य भूमिका निभावत असलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/marathakrantimorcha-sakal-editorial-maratha-kranti-morcha-133237", "date_download": "2019-11-18T00:35:32Z", "digest": "sha1:B3JF3GVNWTN3ABK3D2HFPAN67GD6HTVE", "length": 21071, "nlines": 226, "source_domain": "www.esakal.com", "title": "#MarathaKrantiMorcha उद्रेकांचे आव्हान | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, नोव्हेंबर 18, 2019\nबुधवार, 25 जुलै 2018\nमराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सुरू झालेल्या आंदोलनामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित होण्यासाठी राजकीय लाभ-हानीचे हिशेब न करता सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्रितरीत्या विचारविनिमय करण्याची गरज आहे.\nअवघ्या महाराष्ट्राचा उत्सव असलेल्या पंढरपूरच्या वारीच्या अखेरच्या दिवशी म्हणजे आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर, सकल मराठा मोर्चाने आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला वेगळे वळण लागले आणि त्यात एका आंदोलकाने आत्मार्पण केले, यासारखी दुर्दैवी आणि दु:खद बाब नाही. मराठा समाजाने गेल्या दोन-अडीच वर्षांत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने राज्यभरात मूक मोर्चे काढून आपल्या ताकदीचे दर्शन महाराष्ट्रालाच नव्हे, तर देशाला घडवले होते. वर्षभरापूर्वी मुंबईत निघालेल्या अतिविशाल मोर्चाने या \"मूक' आंदोलनाची सांगता झाली, तेव्हा राज्याच्या विविध भागांतून आलेल्या युवतींनी \"आमचा संयम संपुष्टात येत चालला आहे' अशा स्पष्ट शब्दांत राज्य सरकारला इशारा दिला होता; पण त्याची गांभीर्याने दखल घेत खराखुरा संवाद प्रस्थापित करण्याची तत्परता दाखविली गेली नाही. हे राज्यातील सरकारचे अपयश नाकारता येणार नाही. या संवाद-दरीमुळे अनेक प्रश्‍न निर्माण होत आहेत. राज्याच्या विविध भागांत जे उद्रेक घडत आहेत, ते काही अचानक घडत नाहीत. त्यामागे दीर्घकाळची खदखद असते. जळते प्रश्‍न असतात. शेतीवर आधारित उपजीविका असलेल्या वर्गाची वेगवेगळ्या कारणांनी गेल्या काही वर्षांत जी परवड होत आहे, त्यातून आलेले वैफल्यही त्यामागे आहे, हे नीट समजावून घ्यायला हवे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा संवेदनशीलतेने विचार करायला हवा, तो यामुळेच. सध्याच्या आर्थिक प्रश्‍नांच्या गर्तेतून, अभावग्रस्ततेतून बाहेर पडण्याचा मार्ग काय, याविषयी कोणीच काही ठामपणे काही सांगत नाही. अशा परिस्थितीत आरक्षण हाच उद्धाराचा एकमेव मार्ग आहे, अशी समजूत सर्वदूर निर्माण झाली आहे आणि आपल्याकडच्या सर्वपक्षीय राजकारण्य��ंनी तिला खतपाणी घालून ती अधिक घट्ट केली आहे. सामाजिक-आर्थिक प्रश्‍नांवरून निर्माण होणाऱ्या असंतोषाचा आपल्याला राजकीय फायदा कसा होईल, हेही वेळोवेळी या सगळ्यांनी पाहिले आहे. पण, यातून फायदा कोणाचाच होत नाही; नुकसान मात्र साऱ्या समाजाचे होते. मराठवाड्यातील काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरीत उडी घेऊन प्राणार्पण केले. मनाला वेदना देणाऱ्या या घटनेनंतर आंदोलन स्थगित तर झाले नाहीच; उलट ते अधिक उग्र झाले असून, मंगळवारच्या \"महाराष्ट्र बंद'च्या पार्श्‍वभूमीवर एसटी बसगाड्या फोडणे आणि त्या पेटवून देणे, अशा अनेक घटना घडल्या आहेत. हे सारे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि संयमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या राज्यात घडत आहे. हे प्रकार थांबले पाहिजेत. शांतता निर्माण होणे, ही तातडीची गरज आहे. परिवहन महामंडळाच्या गाड्या ही सार्वजनिक संपत्ती आहे, तिचे नुकसान म्हणजे आपल्या सगळ्यांचेच नुकसान. आता निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी राजकीय लाभहानीचे हिशेब न करता सत्ताधारी आणि विरोधकांनीही एकत्रितरीत्या विचारविनिमय करायला काय हरकत आहे' अशा स्पष्ट शब्दांत राज्य सरकारला इशारा दिला होता; पण त्याची गांभीर्याने दखल घेत खराखुरा संवाद प्रस्थापित करण्याची तत्परता दाखविली गेली नाही. हे राज्यातील सरकारचे अपयश नाकारता येणार नाही. या संवाद-दरीमुळे अनेक प्रश्‍न निर्माण होत आहेत. राज्याच्या विविध भागांत जे उद्रेक घडत आहेत, ते काही अचानक घडत नाहीत. त्यामागे दीर्घकाळची खदखद असते. जळते प्रश्‍न असतात. शेतीवर आधारित उपजीविका असलेल्या वर्गाची वेगवेगळ्या कारणांनी गेल्या काही वर्षांत जी परवड होत आहे, त्यातून आलेले वैफल्यही त्यामागे आहे, हे नीट समजावून घ्यायला हवे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा संवेदनशीलतेने विचार करायला हवा, तो यामुळेच. सध्याच्या आर्थिक प्रश्‍नांच्या गर्तेतून, अभावग्रस्ततेतून बाहेर पडण्याचा मार्ग काय, याविषयी कोणीच काही ठामपणे काही सांगत नाही. अशा परिस्थितीत आरक्षण हाच उद्धाराचा एकमेव मार्ग आहे, अशी समजूत सर्वदूर निर्माण झाली आहे आणि आपल्याकडच्या सर्वपक्षीय राजकारण्यांनी तिला खतपाणी घालून ती अधिक घट्ट केली आहे. सामाजिक-आर्थिक प्रश्‍नांवरून निर्माण होणाऱ्या असंतोषाचा आपल्याला राजकीय फायदा कसा होईल, हेही वेळोवे��ी या सगळ्यांनी पाहिले आहे. पण, यातून फायदा कोणाचाच होत नाही; नुकसान मात्र साऱ्या समाजाचे होते. मराठवाड्यातील काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरीत उडी घेऊन प्राणार्पण केले. मनाला वेदना देणाऱ्या या घटनेनंतर आंदोलन स्थगित तर झाले नाहीच; उलट ते अधिक उग्र झाले असून, मंगळवारच्या \"महाराष्ट्र बंद'च्या पार्श्‍वभूमीवर एसटी बसगाड्या फोडणे आणि त्या पेटवून देणे, अशा अनेक घटना घडल्या आहेत. हे सारे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि संयमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या राज्यात घडत आहे. हे प्रकार थांबले पाहिजेत. शांतता निर्माण होणे, ही तातडीची गरज आहे. परिवहन महामंडळाच्या गाड्या ही सार्वजनिक संपत्ती आहे, तिचे नुकसान म्हणजे आपल्या सगळ्यांचेच नुकसान. आता निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी राजकीय लाभहानीचे हिशेब न करता सत्ताधारी आणि विरोधकांनीही एकत्रितरीत्या विचारविनिमय करायला काय हरकत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन एखाद्या सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केल्यास प्रश्‍नाच्या वेगवेगळ्या बाजू आणि उपाय समोर येतील.\nखरे म्हणजे विधिमंडळ हे त्यासाठीचे योग्य व्यासपीठ आहे; परंतु अलीकडे विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये मुद्देसूद चर्चा कमी आणि गोंधळ, गदारोळच जास्त, असे आढळून येते. याआधीच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने काही पावले उचलली होती. आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील विद्यार्थ्यांसाठी वार्षिक उत्पन्नमर्यादा सरसकट सहा लाखांपर्यंत नेण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठा समाजाच्या मोर्चांमध्ये या मागणीचाही समावेश होता. या योजनेसाठी आकस्मिक निधीतून एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती; परंतु प्रश्‍नाची व्याप्ती आणि तीव्रता लक्षात घेता एवढे पुरेसे नाही. त्यामुळेच आंदोलन शमण्याची शक्‍यता नव्हती. सरकारी भरतीमध्ये मराठा समाजासाठी 16 टक्‍के आरक्षणाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी नुकतीच विधिमंडळात केली. पण, अशा तात्पुरत्या उपायांनी मूळ समस्या कशी सुटणार\nमराठा आरक्षणाच्या प्रश्‍नाची वाट ही अशा रीतीने बिकट आणि वळणावळणाची होत चालली आहे. शेती उजाड होत असताना नोकऱ्यांसाठी आवश्‍यक ते योग्य प्रशिक्षण घेणे किंवा कौशल्ये आत्मसात करणे, हे घडलेले नाही. नोकऱ्यांचा प्रश्‍न बिकट होत गेला. गुजरातेत पाटीदार, राजस्थानात गुज्जर, हर��यानात जाट, अशा समाजांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. निवडणुका जशजशा जवळ येतील, तशी या आंदोलनांना अधिक धार येण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही. मात्र, ती आंदोलने शांततापूर्ण असायला हवीत. अन्यथा कोणाचा खेळ होतो आणि कोणाचा जीव जातो, असे म्हणण्याची वेळ येईल. तसे होता कामा नये.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमराठा आरक्षणाची मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी\nऔरंगाबाद : मराठा आरक्षणाचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात असून मंगळवारी (ता. 19) सुनावणी होणार आहे. भारताचे मुख्य न्यायाधीश यांच्या खंडपीठासमोर...\nमराठा आरक्षणाला पुन्हा ब्रेक\nमुंबई : राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मराठा आरक्षणाच्या निर्णयाला आज पुन्हा एकदा खीळ बसली आहे. पुढील आदेश येईपर्यंत सामाजिक-आर्थिक मागास गटातून...\nचंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, शिवसेनेकडून कुठलीही ऑफर नाही\nनागपूर : चंद्रशेखर बावनकुळे यांना शिवसेनेकडून ऑफर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात असली तरी त्या फक्त अफवा असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रशेखर...\nतलाठी भरतीत मराठा आरक्षण किती टक्के \nकोल्हापूर - तलाठी भरतीत मराठा आरक्षण किती टक्के द्यायचे हे निश्‍चित नसल्यानेच परीक्षेचा निकाल राखून ठेवला आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने...\nशिवसेनेची मते मुश्रीफांकडे वळविली काय; समरजितसिंह यांचा सवाल\nकागल - लोकसभेच्या निवडणुकीत खासदार संजय मंडलिक यांना कागल तालुक्‍यातून ७१ हजारांचे मताधिक्‍य मिळाले होते. गत विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार...\nखेड आळंदी : दिलीप मोहिते यांची जोरदार मुसंडी | Election Results 2019\nराजगुरुनगर (पुणे) : खेड आळंदी मतदारसंघात राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या दिलीप मोहिते यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. अकराव्या फेरीअखेर मोहिते यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्र���ऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/16208.html", "date_download": "2019-11-18T00:22:15Z", "digest": "sha1:UK3EFQK6G6F45JNQTP54PURPBOQIHTVZ", "length": 44733, "nlines": 563, "source_domain": "www.sanatan.org", "title": "नामजप करतांना करायच्या मुद्रा आणि न्यास, तसेच न्यास करण्यासाठीचे स्थान समजून घेणे - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > आध्यात्मिक उपाय > आध्यात्मिक त्रासांवरील उपाय > देवतांचे नामजप > नामजप करतांना करायच्या मुद्रा आणि न्यास, तसेच न्यास करण्यासाठीचे स्थान समजून घेणे\nनामजप करतांना करायच्या मुद्रा आणि न्यास, तसेच न्यास करण्यासाठीचे स्थान समजून घेणे\nमुद्रा, न्यास आणि न्यास करण्यासाठीचे\nस्थान यांविषयीची प्रायोगिक माहिती\n१. पंचतत्त्वे आणि त्यांच्याशी संबंधित मुद्रा अन् न्यास\n१ अ. पंचतत्त्वांशी संबंधित हाताची बोटे\n१. पृथ्वी करंगळी ४. वायु तर्जनी\n२. आप अनामिका ५. आकाश अंगठा\n३. तेज मधले बोट\n१ आ. हाताच्या मुद्रेचा सगुण आणि निर्गुण तत्त्वांशी संबंध\n१. अंगठ्याचे टोक बोटाच्या टोकाला लावणे सगुण\n२. अंगठ्याचे टोक बोटाच्या मुळाशी लावणे सगुण-निर्गुण\n३. बोटाचे टोक हाताच्या तळव्याला लावणे निर्गुण-सगुण\n४. तर्जनीचे टोक अंगठ्याच्या मुळाशी लावणे अधिक निर्गुण-सगुण\n५. बोटाचे टोक किंवा हाताचा तळवा न्यास करायच्या ठिकाणापासून १ – २ सें.मी. दूर धरणे पुष्कळ अधिक निर्गुण-सगुण\nवरील सारणीवरून मुद्रेनुसार उपाय होण्याची परिणामकारकता वाढण्यातील टप्पे लक्षात येतात, म्हणजे मुद���रेच्या पहिल्या प्रकारापेक्षा दुसरी मुद्रा, दुसर्‍या मुद्रेपेक्षा तिसरी अशा रितीने पुढची पुढची मुद्रा अधिक परिणामकारक ठरते.\n१ इ. न्यास करण्याची पद्धत\n१ इ १. मुद्रांचा पुढील प्रकारे न्यास करावा \n१. अंगठ्याचे टोक बोटाच्या टोकाला लावणे मुद्रेच्या वेळी जोडल्या जाणार्‍या बोटाच्या टोकाने न्यास करावा.\n२. अंगठ्याचे टोक बोटाच्या मुळाशी लावणे संबंधित बोटाच्या टोकाने न्यास करावा.\n३. बोटाचे टोक तळहाताला लावणे तळहाताने न्यास करावा.\n४. तर्जनीचे टोक अंगठ्याच्या मुळाशी लावणे अंगठ्याच्या टोकाने न्यास करावा.\nशरिरापासून १ – २ सें.मी. अंतरावरून न्यास करावा \n२. विकार आणि विकारांशी संबंधित कुंडलिनीचक्रे (न्यासस्थाने)\n१. शारीरिक विकार :-\nअ. डोके आणि डोळे यांच्याशी संबंधित विकार\nआ. नाक, तोंड, कान आणि घसा यांच्याशी संबंधित विकार\nइ. छातीशी संबंधित विकार\nई. पोटाशी संबंधित विकार\nउ. ओटीपोटाशी संबंधित विकार\nऊ. हात आणि डोक्यापासून छातीपर्यंतच्या भागातील विकार (वरील सूत्रे अ ते इ यांत नमूद केलेल्या अवयवांच्या विकारांव्यतिरिक्त अन्य विकार)\nए. पाय आणि छाती संपून त्याखाली चालू होणारा भाग यांतील विकार (वरील सूत्रे ई आणि उ यांत नमूद केलेल्या अवयवांच्या विकारांव्यतिरिक्त अन्य विकार)\nऐ. संपूर्ण शरिराचा विकार (उदा. थकवा, ताप, स्थूलपणा, अंगभर त्वचारोग)\nआज्ञाचक्र (भ्रूमध्य, म्हणजे दोन भुवयांच्या मधोमध)\nविशुद्धचक्र (कंठ, म्हणजे स्वरयंत्राचा भाग)\nमणिपुरचक्र (नाभी / बेंबी)\nस्वाधिष्ठानचक्र [जननेंद्रियाच्या १ ते २ सें.मी. वर (लिंगमूळ)]\n१. सहस्रारचक्र (डोक्याचा मध्य, टाळू)\n२. अनाहतचक्र आणि मणिपुरचक्र\n२. मानसिक विकार १. सहस्रारचक्र\nमुद्रा, न्यास आणि न्यास\nकरण्यासाठीचे स्थान समजून घेऊन उपाय करणे\n१. यात बहुतेक नामजपांच्या पुढे कंसात नामजपाशी संबंधित महाभूत (तत्त्व) दिले आहे, उदा. श्री विष्णवे नमः \n२. त्या तत्त्वाशी संबंधित मुद्रेसाठी उपयुक्त हाताचे बोट ‘सूत्र १ अ.’ वरून समजून घ्यावे.\nअ. नामजप एकाच तत्त्वाशी संबंधित असल्यास [उदा. श्री विष्णवे नमः (आप)] ‘सूत्र १ आ.’ नुसार पहिली मुद्रा करावी. ही मुद्रा काही घंटे / दिवस करूनही विशेष लाभ न जाणवल्यास टप्प्याटप्प्याने पुढच्या पुढच्या मुद्रा तशाच कालावधीच्या अंतराने करून पहाव्यात. शेवटची मुद्रा करूनही विशेष लाभ जाणवत नसेल, तरी श्रद्धेने ती मुद्रा करत रहावी; कारण उपायांचा परिणाम होण्याची गती ही व्यक्तीच्या प्रकृतीनुसार मुद्रेचा व्यक्तीवर होणारा परिणाम, विकाराची तीव्रता आदी घटकांवर अवलंबून असते.\nआ. नामजप एकापेक्षा जास्त तत्त्वांशी संबंधित असल्यास [उदा. श्री गणेशाय नमः (पृथ्वी, आप)] ‘सूत्र १ आ.’ नुसार प्रत्येक तत्त्वाची पहिली मुद्रा करून पहावी. दोन्हींपैकी कोणती मुद्रा करतांना जास्त चांगले वाटते किंवा जास्त उपाय होतात, ते ठरवावे अन् तीच मुद्रा करावी. निवडलेल्या तत्त्वाची ही पहिली मुद्रा काही घंटे / दिवस करूनही विशेष लाभ न जाणवल्यास ‘सूत्र १ आ.’ नुसार टप्प्याटप्प्याने पुढच्या पुढच्या मुद्रा करून पहाव्यात.\nइ. नामजप आकाशतत्त्वाशी संबंधित असल्यास ‘सूत्र १ आ.’ नुसार थेट चौथी, म्हणजे तर्जनीचे टोक अंगठ्याच्या मुळाशी लावणे ही मुद्रा करावी. या मुद्रेने लाभ न झाल्यास त्यापुढील मुद्रा करावी.\n३. मुद्रेनुसार न्यास कसा करावा, हे ‘सूत्र १ इ १.’ यावरून समजून घ्यावे.\n४. नामजपाशी संबंधित तत्त्वाऐवजी कंसात * असे चिन्ह दिले असेल, तर पाचही बोटांची टोके एकत्र जुळवणे ही मुद्रा करून त्या बोटांच्या टोकाने न्यास करावा. दोन-तीन तत्त्वांपैकी एखादे तत्त्व निवडणे अवघड वाटत असल्यासही हीच मुद्रा आणि न्यास करावा.\n५. ‘२’ मध्ये दिलेल्या सारणीवरून विकारानुसार न्यास करण्यासाठीचे स्थान समजून घेऊन त्या स्थानी न्यास करत नामजप करावा.\nअ. या मध्ये काही विकारांमध्ये विशेष न्यासस्थानही दिले आहे. त्या त्या विकारात ‘२’ मध्ये दिलेल्या सारणीतील न्यासस्थान आणि विशेष न्यासस्थान या दोन्हींपैकी ज्या ठिकाणी न्यास केल्याने जास्त लाभ होतो, असे जाणवेल, त्या ठिकाणी न्यास करत नामजप करावा.\nआ. इंद्रिये किंवा अवयव यांच्या स्थानी त्रास जाणवत असल्यास त्या स्थानीही न्यास करावा. शक्यतो न्यास करण्यासाठी प्रथम प्राधान्य कुंडलिनीचक्रे, नंतर शरिराचे विविध भाग आणि त्यानंतर नवद्वारे, असे ठेवावे. मात्र एखाद्या ठिकाणी अधिक त्रास जाणवत असल्यास, उदा. शरिराचा एखादा भाग दुखत असल्यास, प्रथम प्राधान्याने तेथे न्यास\nसंदर्भ : विकार-निर्मूलनासाठी नामजप भाग १ : महत्त्व आणि नामजपाच्या विविध प्रकारांमागील शास्त्र भाग २ : विकारांनुसार देवतांचे जप, बीजमंत्र आदींसह मुद्रा अन् न्यासही \nनामजपाचे उपाय करण्याविष��ीच्या सूचना\nकाही विकारांवर उपयुक्त असणारे विविध नामजप – ३\nकाही विकारांवर उपयुक्त असणारे विविध नामजप – २\nकाही विकारांवर उपयुक्त असणारे विविध नामजप – १\nविकार-निर्मूलनासाठी नामजप – २\nविकार-निर्मूलनासाठी नामजप – १\nCategories Select Category check (3) अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (122) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (17) अनुभूती (1) मृत्यू आणि मृत्यूनंतर (10) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (79) कर्मयोग (9) गुरुकृपायोग (62) अहं निर्मूलन (4) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (13) प्रीती (1) भावजागृती (11) सत्संग (1) सत्सेवा (1) स्वभावदोष निर्मूलन (20) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (3) अध्यात्म कृतीत आणा (376) अंधानुकरण टाळा (22) आचारधर्म (106) अलंकार (8) आहार (29) केशभूषा (18) दिनचर्या (30) निद्रा (2) वेशभूषा (17) धार्मिक कृती (45) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) ���िजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (2) साहाय्य करा (2) सनातनचे अद्वितीयत्व (390) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (42) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (6) चित्रकला (1) नृत्यकला (3) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) संगीत (11) सात्त्विक रांगोळी (10) सूक्ष्म चित्रकला (1) आध्यात्मिक संशोधन (107) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (84) अमृत महोत्सव (3) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (17) आध्यात्मिकदृष्ट्या (11) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (15) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (27) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (2) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (26) आश्रमांची वैशिष्ट्ये (19) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (9) सनातनचे संत (81) साधकांची वैशिष्ट्ये (45) ६० टक्के पातळीचे साधक (4) दैवी गुणांनी संपन्न (1) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (34) चित्र (33) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (4)\nझोप लागत नसल्यास पुढीलपैकी एखादा नामजप झोप येईपर्यंत करा \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/05/blog-post_871.html", "date_download": "2019-11-17T22:58:15Z", "digest": "sha1:CTU7NAGKVVJ2KYABRU27FASK4GINQD5F", "length": 8106, "nlines": 49, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "नथुराम गोडसे हा दहशतवादीच : प्रकाश आंबेडकर - Lokmanthan", "raw_content": "\nHome / ब्रेकिंग / महाराष्ट्र / नथुराम गोडसे हा दहशतवादीच : प्रकाश आंबेडकर\nनथुराम गोडसे हा दहशतवादीच : प्रकाश आंबेडकर\nकोल्हापूर : अभिनेता कमल हसन यांच्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महात्मा गांधी यांची हत्या करणार्‍या नथुराम गोडसे याला दहशतवादी म्हटले आहे. कोणालाही कोणाचाही जीव घेण्याचा अधिकार नाही, दुसर्‍याचा जीव घ्यायचा तर त्याला दहशतवादीच म्हटले पाहिजे. परंतु तो व्यक्ती कोणत्या धर्माचा असेल अथवा तो कोणत्या धर्माला मनात असेल तर तो धर्मही दहशतवादी असेल असे नाही, असे मत आंबेडकर यांनी व्यक्त केले. ते कोल्हापुरात बोलत होते.\nकोणत्याही माणसाला धर्म जोडणे चुकीचे आहे. तो हिंदू होता म्हणून दहशतवादी आहे. असे मी म्हणत नाही. व्यक्ती म्हणून नथुराम गोडसेचा ज्यावेळी आपण विचार करतो. त्यावेळी कोणत्याही व्यक्तीचा जीव घेणारा माणूस हा दहशतवादीच आहे, असे आंबेडकर म्हणाले. दरम्यान, लोकसभा निवडणुका झाल्यानंतर बहुजन वंचित आघाडी ने विधानसभेची व्यूहरचना आखण्याससाठी राज्यभर दौरा सुरू केला आहे. या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक शुक्रवारी कोल्हापुरात पार पडली. या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांनी आगामी विधानसभेच्या नियोजन कोणत्या पद्धतीने असेल हे स्पष्ट केलं. 23 मे नंतर बराच मोठा बदल घडेल. येणारा निकाल या घासून-पुसून असणार आहे. त्यामुळे फार मोठी लीड कोणाला असेल असे मला वाटत नाही. जो कोणी निवडून येईल तो फार कमी मतांनी निवडून आलेला असेल शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल. काय होणार नाही याची उत्सुकता शेवटपर्यंत राहील, असेही आंबेडकर म्हणाले .\nतसेच वंचित आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे . आपण कोणत्याच पक्षासोबत हातमिळवणी करणार नाही , अशी माहितीही आंबेडकरांनी दिली . राज्यातील 288 विधानसभेच्या जागा आपण स्वबळावर लढवाव्यात त्यामुळे आम्ही कार्यकर्त्यांच्या मतांचा विचार करत आहोत. परंतु, आम्ही कोणाला सोबत घ्यायचं त्यासाठी आम्हाला त्यांचे विचार पटनं गरजेचे आहे. असे देखील ते म्हणाले आहेत.\nसरकार निर्माण होणारच, शरद पवारांनी आमदारांसमोर व��यक्त केला विश्‍वास\nराष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी चिंता काही करायची नाही मुंबई निवडणूकपूर्व युती असलेल्या भाजप-शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळूनही शिव...\nहा तर सेनेविरुद्ध भाजपचा दुर्योधनी कावा: शिवसेना\nमुंबई सध्याच्या राजकारणात सब घोडे बारा टके. या न्यायाने साधनशूचितेच्या गप्पा मारणारेच सगळ्यात जास्त गोंधळ आणि भेसळ करत आहेत, अशा शब्दा...\nशिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपचा गेम ऑफ पेशन्स\nमुंबई राज्यातील सत्ता स्थापनेसाठी भाजप अनुकूल नसला, तरी भाजप शिवसेनेला कोंडित पकडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भाजपने सत्ता स्थापनेतून माघ...\nमुंबई महापालिकेत काँग्रेसला उपमहापौरपद मिळणार\nमुंबई मुंबई महापालिकेतही नवी राजकीय समीकरण जुळविण्याची तयारी सुरु आहे. मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रव...\nराज्यात लवकरच स्थिर सरकार देऊ : संजय राऊत\nमुंबई राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थान व्हावे, यासाठी मुख्य भूमिका निभावत असलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/ahmednagar-local-news/water-is-accumulating-on-the-road/articleshow/71561278.cms", "date_download": "2019-11-17T23:28:58Z", "digest": "sha1:K2YOXO334FMT5ITXQOFH6B56A7NNFXJE", "length": 9228, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ahmednagar local news News: रस्त्यावर साचतेय पाणी - water is accumulating on the road | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nकोर्टगल्लीः या परिसरामध्ये रस्त्यावरच सखल भागात पावसाचे पाणी साचत असून त्यामुळे रस्ता खराब होत आहे. या पावसाच्या पाण्यामधून वाट काढतानाही वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. तरी वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी येथील समस्या सोडवण्याची गरज आहे. रस्त्यावर पाणी साचणार नाही, यासाठी विविध उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. - संजोग सुडके\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nनिधी उपलब्ध करून द्यावा\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पु��्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nसिटीझन रिपोर्टर पासून आणखी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nविकास कामावर भर देण्याची गरज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://ropelight.china-led-lighting.com/PRODUCT/LANG-mr/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE/%E0%A4%94%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4/%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%82%20-4%20%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%88%E0%A4%A1%E0%A5%80%20%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A4%20%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B6%E0%A4%B0.HTM", "date_download": "2019-11-17T22:40:59Z", "digest": "sha1:F67PJEYM22L374LYJRKWJHBQC3POZPKS", "length": 19930, "nlines": 130, "source_domain": "ropelight.china-led-lighting.com", "title": "ग्वांगडाँगच्या कारखाना > औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात > एलडब्ल्यूडब्लू -4 एलईडी भिंत वॉशर", "raw_content": "कान्नार कॅटलॉग >>>> ऑनलाइन पहा डाउनलोड .zip\nउत्पादन केंद्र | उत्पादन प्रमाणपत्र | आमच्या विषयी | आमच्याशी संपर्क साधा | पारिभाषिक शब्दावली\nग्वांगडाँगच्या कारखाना > औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात > एलडब्ल्यूडब्लू -4 एलईडी भिंत वॉशर\nइतर मॉडेल पहा >>\n1. 250W 500W स्क्वायर वॉटरप्रूफ IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-10 एलईडी भिंत वॉशर\n2. 220W स्क्वायर वॉटरप्रूफ IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-9 एलईडी भिंत वॉशर\n3. 155W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-8 एलईडी भिंत वॉशर\n4. 108W 216W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर LWW-7 एलईडी भिंत वॉशर\n5. 25W 48W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -6 एलईडी भिंत वॉशर\n6. 26W 32W 48W रेषेचा जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -5 एलईडी भिंत वॉशर\n7. 40W 80W 90W रेषेचा वॉटरप्रूफ IP65 DMX आरजीबी किंवा स्थ��र एलडब्ल्यूडब्ल्यू -4 एलईडी भिंत वॉशर\n8. 26W 48W लिनिअर आयपी 20 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -3 एलईडी वाइड वॉशर\n9. 96W 1 9 2 वॅ रेनियर वॉटरप्रूफ आईपी65 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -2 एलईडी वाइड वॉशर\n10. 15 डब्ल्यू 25W 48W रेषेचा वॉटरप्रूफ आयपी 65 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -1 एलईडी वॉल वॉशर\n40W 80W 90W रेषेचा वॉटरप्रूफ IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -4 एलईडी भिंत वॉशर. ( 40W 80W 90W रेषेचा वॉटरप्रूफ IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -4 एलईडी भिंत वॉशर )\n40W 80W 90W रेषेचा वॉटरप्रूफ IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -4 एलईडी भिंत वॉशर\nइतर मॉडेल पहा >>\n1. 250W 500W स्क्वायर वॉटरप्रूफ IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-10 एलईडी भिंत वॉशर\n2. 220W स्क्वायर वॉटरप्रूफ IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-9 एलईडी भिंत वॉशर\n3. 155W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-8 एलईडी भिंत वॉशर\n4. 108W 216W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर LWW-7 एलईडी भिंत वॉशर\n5. 25W 48W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -6 एलईडी भिंत वॉशर\n6. 26W 32W 48W रेषेचा जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -5 एलईडी भिंत वॉशर\n7. 40W 80W 90W रेषेचा वॉटरप्रूफ IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -4 एलईडी भिंत वॉशर\n8. 26W 48W लिनिअर आयपी 20 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -3 एलईडी वाइड वॉशर\n9. 96W 1 9 2 वॅ रेनियर वॉटरप्रूफ आईपी65 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -2 एलईडी वाइड वॉशर\n10. 15 डब्ल्यू 25W 48W रेषेचा वॉटरप्रूफ आयपी 65 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -1 एलईडी वॉल वॉशर\nचीन औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात एलडब्ल्यूडब्लू -4 एलईडी भिंत वॉशर निर्यातदार\nचीनच्या हिरव्या रंगाचे प्रकाशक, प्रकाशाच्या प्रकाशाचे नेतृत्व केले, प्रकाशाच्या प्रकाशाचे नेतृत्व केले, प्रकाशाच्या प्रकाशाचे नेतृत्व केले, पडदा प्रकाशाचे नेतृत्व केले, एलईडी लॉन लाईट, नियॉन ट्यूब, ईएल, ट्री लाईट, कॅक्टस, रबर केबल्स के नेतृत्व वाले, आकृतिबंध प्रकाश, कोकोनट पाम ट्री लाइट, नेतृत्व बल्ब, नेतृत्व दिवा, फायबर, कंट्रोलर, सजावटी प्रकाश नेतृत्व, चेन लाइट नेतृत्व, पेड़ प्रकाश\nसाठी स्रोत औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात एलडब्ल्यूडब्लू -4 एलईडी भिंत वॉशर Guzhen टाउन, Zhongshan शहर, गुआंगडॉंग प्रांत, चीन येथे उत्पादक\nएक निर्माता औद्य��गिक प्रकाशाच्या प्रकाशात एलडब्ल्यूडब्लू -4 एलईडी भिंत वॉशर गुझेन टाउन, झोंगशान शहर, ग्वांगडाँग प्रांतात, चीनमधून\nएक निर्माता औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात एलडब्ल्यूडब्लू -4 एलईडी भिंत वॉशर येथे GuangDong चीन\nवैशिष्ट्यीकृत चीन गुआंग्डोंग औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात एलडब्ल्यूडब्लू -4 एलईडी भिंत वॉशर उत्पादक आणि येथे सूचीबद्ध karnar प्रकाशीत द्वारे sourced आहेत\nया गटात समाविष्ट आहे: औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात एलडब्ल्यूडब्लू -4 एलईडी भिंत वॉशर\nसाठी स्रोत औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात एलडब्ल्यूडब्लू -4 एलईडी भिंत वॉशर\nसाठी उत्पादने औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात एलडब्ल्यूडब्लू -4 एलईडी भिंत वॉशर\nचीन औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात एलडब्ल्यूडब्लू -4 एलईडी भिंत वॉशर निर्यातदार\nचीन औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात एलडब्ल्यूडब्लू -4 एलईडी भिंत वॉशर घाऊक विक्रेता\nझोंगशहान औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात एलडब्ल्यूडब्लू -4 एलईडी भिंत वॉशर निर्यातदार\nझोंगशहान औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात एलडब्ल्यूडब्लू -4 एलईडी भिंत वॉशर घाऊक विक्रेता\nझोंगशहान औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात एलडब्ल्यूडब्लू -4 एलईडी भिंत वॉशर पुरवठादार आणि एलईडी दिवे, एलईडी बल्ब आणि नळी, डायोड, ऑटो प्रकाश व्यवस्था, एलईडी प्रकाशयोजना, एलईडी फ्लॅशलाइट, हॉलिडे प्रकाश, डाऊन लाईट्स, स्ट्रीट लाईट, कमाल मर्यादा, भिंतीवरील दिवे, उद्यान लाइट्स, फ्लॅशलाइट्स आणि जर्सी, छतावरील स्पॉटलाइट्स, LED वॉशिंग वॉटर , एलईडी फ्लड लाइट, एलईडी पॅननेल लाइट, एलईडी मऊ पट्टी लाइट, एलईडी लाइट, एलईडी कमाल मर्यादा, एलईडी लटकन प्रकाश, एलईडी नियॉन ट्यूब, एलईडी भूमिगत प्रकाश, एलईडी दिवा\nग्वांगडोंग औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात एलडब्ल्यूडब्लू -4 एलईडी भिंत वॉशर पुरवठादार आणि एलईडी दिवे, एलईडी बल्ब आणि नळी, डायोड, ऑटो प्रकाश व्यवस्था, एलईडी प्रकाशयोजना, एलईडी फ्लॅशलाइट, हॉलिडे प्रकाश, डाऊन लाईट्स, स्ट्रीट लाईट, कमाल मर्यादा, भिंतीवरील दिवे, उद्यान लाइट्स, फ्लॅशलाइट्स आणि जर्सी, छतावरील स्पॉटलाइट्स, LED वॉशिंग वॉटर , एलईडी फ्लड लाइट, एलईडी पॅननेल लाइट, एलईडी मऊ पट्टी लाइट, एलईडी लाइट, एलईडी कमाल मर्यादा, एलईडी लटकन प्रकाश, एलईडी नियॉन ट्यूब, एलईडी भूमिगत प्रकाश, एलईडी दिवा\nगुझेग टाउन औद्योगिक प्रकाशाच्या ���्रकाशात एलडब्ल्यूडब्लू -4 एलईडी भिंत वॉशर पुरवठादार आणि एलईडी दिवे, एलईडी बल्ब आणि नळी, डायोड, ऑटो प्रकाश व्यवस्था, एलईडी प्रकाशयोजना, एलईडी फ्लॅशलाइट, हॉलिडे प्रकाश, डाऊन लाईट्स, स्ट्रीट लाईट, कमाल मर्यादा, भिंतीवरील दिवे, उद्यान लाइट्स, फ्लॅशलाइट्स आणि जर्सी, छतावरील स्पॉटलाइट्स, LED वॉशिंग वॉटर , एलईडी फ्लड लाइट, एलईडी पॅननेल लाइट, एलईडी मऊ पट्टी लाइट, एलईडी लाइट, एलईडी कमाल मर्यादा, एलईडी लटकन प्रकाश, एलईडी नियॉन ट्यूब, एलईडी भूमिगत प्रकाश, एलईडी दिवा\nLED खाली प्रकाश, LED पट्टीचा प्रकाश, Guzhen टाउन, Zhongshan शहर, गुआंग्डोंग प्रांत, चीन पासून एलईडी परिस्थिती लाइट पुरवठादार आणि कारखाना\nएलईडी दीप, 3x1w, 3x3w, 3x5w, एलईडी लाइटिंग\nनेतृत्व par64, पार प्रकाश, स्टेज प्रकाश, प्रकाश नेतृत्व\nनेतृत्व रस्सी प्रकाशाचे नेतृत्व केले\nनेतृत्व दोरी प्रकाश, निबंधातील प्रकाशीत प्रकाश\nचीन एलईडी लाइटिंग, चीन उच्च पॉवर का नेतृत्व किया दीपक, नीचे एलईडी लाइट, नेतृत्व पट्टी रोशनी, Guzhen टाउन, Zhongshan सिटी, गुआंग्डोंग प्रांत, चीन से एलईडी प्रकाश का नेतृत्व किया\nGuzhen टाउन, Zhongshan शहर, गुआंग्डोंग प्रांत, चीन पासून LED खाली प्रकाश पुरवठादार आणि कारखाना\nएलईडी दिवा प्रकाश, एलईडी लाइट, LED पेन्डेंड लाईट, एलईडी सिलाईंग लाइट\nएलईडी दिवा प्रकाश, एलईडी लाइट, LED पेन्डेंड लाईट, एलईडी सिलाईंग लाइट\nनेतृत्व निऑन फ्लेक्स प्रकाश, प्रकाश नेतृत्व\nLED dmx प्रकाश, प्रकाश नेतृत्व, dmx प्रकाश\nडीएमएक्स नियंत्रक, डीएमएक्स 512 नियंत्रक\nनेतृत्व खेळ प्रकाश, नेतृत्व प्रकाश, नेतृत्व दिवा\nनेतृत्व प्रकाश, प्रकाश नेतृत्व\nनेतृत्व लॉन प्रकाश, नेतृत्व प्रकाश, उच्च शक्ती नेतृत्व\nनेतृत्व वृक्ष प्रकाश, नेतृत्व प्रकाश, नेतृत्व चेरी प्रकाश\nनेतृत्व रस्सी प्रकाश, नेतृत्व softlight, नेतृत्व प्रकाश\nनेतृत्व par64, नेतृत्व दिवा, नेतृत्व दिवा\nLED भिंत वॉशर प्रकाश\nLED ढलले टीप प्रकाश\nएलईडी रबर केबल लाइट\nएलईडी आभासी वास्तव प्रकाश\nLED नारळ पाम प्रकाश\nएलईडी नारळ खजुळाचे झाड\nआम्ही शिपमेंट खाली समर्थन\nआम्ही देयक खाली समर्थन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.jinhejinshu.com/mr/packing-buckle.html", "date_download": "2019-11-17T23:10:19Z", "digest": "sha1:B4QYZ5RHLI5XIW3GJOVOHV7SY23ZOXDS", "length": 12435, "nlines": 283, "source_domain": "www.jinhejinshu.com", "title": "", "raw_content": "\nबेकिंग Blued स्टील पॅकिंग मन\nबेकिंग पेंट लोह मन\nजस्ताचा थर दिलेला लोह उं��� व धिप्पाड\nनैसर्गिक लोह पॅकिंग मन\nस्टील उंच व धिप्पाड\nकिरमिजी रंगाची छटा असते रागाचा झटका लोह मन\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nबेकिंग Blued स्टील पॅकिंग मन\nबेकिंग पेंट लोह मन\nजस्ताचा थर दिलेला लोह उंच व धिप्पाड\nनैसर्गिक लोह पॅकिंग मन\nस्टील उंच व धिप्पाड\nकिरमिजी रंगाची छटा असते रागाचा झटका लोह मन\nकिरमिजी रंगाची छटा असते रागाचा झटका लोह मन\nबेकिंग पेंट लोह मन\nबेकिंग Blued स्टील पॅकिंग मन\nस्टील उंच व धिप्पाड\nजस्ताचा थर दिलेला लोह उंच व धिप्पाड\nपरताव्यासाठी अटी एल / सी, डी / अ, ड / पी, टी / तिलकरत्ने\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nअर्ज व्याप्ती: स्टील उंच व धिप्पाड, लाकडी पॅकेजिंग, काच पॅकेजिंग\nबाह्य परिमाणे: फार प्रकारच्या\nसंकुल प्रकार: यांत्रिक लाकूड उत्पादने, मोठ्या मालवाहू\nउत्पादन ठिकाण शॅन्डाँग provice\nजाडी: मि.मी. पूर्ण श्रेणी\nवापर करा: स्टील उंच व धिप्पाड, लाकडी पॅकेजिंग, काच पॅकेजिंग\nमुख्य साहित्य: दिलेला प्लेट\nमागील: नैसर्गिक लोह पॅकिंग मन\nपुढील: जस्ताचा थर दिलेला लोह उंच व धिप्पाड\n22mm पहा बॅण्ड वाकणे\n25mm गॅल्वनाइज्ड वायर buckles\n304 स्टेनलेस स्टील वाकणे\n304 स्टेनलेस banding उंच व धिप्पाड साठी स्टील वाकणे\n32mm मन घट्ट पॅकिंग\n3 डी पॅकेजिंग वाकणे\nबदलानुकारी ओ रिंग वाकणे\nबदलानुकारी मन घट्ट करणे\nपॅक मेटल buckles बॅक\nस्टेनलेस स्टील उंच व धिप्पाड साठी banding वाकणे\nपॅकिंग banding साठी वाकणे\nबंद स्टील उंच व धिप्पाड वाकणे पॅकिंग\nदोरखंड मन घट्ट करणे\nजस्ताचा थर दिलेला विंग buckles\nवायर घट्ट जस्ताचा थर दिलेला\nउंच व धिप्पाड साठी वायर buckles जस्ताचा थर दिलेला\nगोल्ड डायमंड मेटल वाकणे\nउंच व धिप्पाड साठी हेवी ड्यूटी buckles\nरबरी नळी पकडीत घट्ट घट्ट\nएल प्रकार banding वाकणे\nएल प्रकार स्टेनलेस स्टील उंच व धिप्पाड वाकणे\nमेटल बॅग वाकणे लॉक\nनिर्माता पुरवठा उच्च गुणवत्ता स्टील वायर वाकणे साठी पाळीव प्राणी pp\nउंच व धिप्पाड धातूचे वाकणे\nमेटल buckles साठी शक्य\nधातू हुक वाकणे फास्टनर\nमेटल मन बॅग क्लिप वाकणे\nमेटल मन घट्ट करणे\nमिनी पिन buckles पिशवी बूट पहा बॅण्ड\nशक्य आणि buckles पॅकेजिंग\nपाळीव प्राणी उंच व धिप्पाड साठी अॅक्सेसरीज स्टील उंच व धिप्पाड वायर वाकणे पॅकिंग\nपॅकिंग वाकणे साठी बेल्ट\nपी acking फ्युज्ड पकडीत घट्ट घट्ट\nस्टील उंच व धिप्पाड buckles पॅकिंग\nगॅल्वनाइज्ड स्टील वायर buckles पॅकिंग मन\nमन मेटल वाकणे पॅकिंग\nवाक���े सह मन पॅकिंग\nवाकणे सह शक्य पॅकिंग\nहवेच्या दाबावर चालणारा स्टील वाकणे आकार C\nSainless स्टील उंच व धिप्पाड buckles\nSs316 कान लॉक स्टेनलेस स्टील banding वाकणे\nस्टेनलेस स्टील banding वाकणे\nस्टेनलेस स्टील मन बाइंडिंग वाकणे सह\nBanding उंच व धिप्पाड साठी स्टेनलेस स्टील वाकणे\nस्टेनलेस स्टील वाकणे साठी शक्य\nस्टेनलेस स्टील कॅम वाकणे\nस्टेनलेस स्टील वाकणे पॅकिंग\nस्टेनलेस स्टील Paracord ब्रेसलेट वाकणे\nस्टेनलेस स्टील वसंत वाकणे\nस्टेनलेस स्टील उंच व धिप्पाड बॅण्ड वाकणे\nस्टेनलेस स्टील घड्याळ वाकणे\nस्टील उंच व धिप्पाड पॅकिंग साठी स्टील वाकणे\nस्टील मन buckles पॅकिंग\nस्टील मन साठी पाळीव प्राणी वाकणे पॅकिंग\nस्टील उंच व धिप्पाड वाकणे\nस्टील उंच व धिप्पाड buckles\nउंच व धिप्पाड बॅण्ड वाकणे\nउंच व धिप्पाड वाकणे\nउंच व धिप्पाड buckles\nवाकणे पॅकिंग उंच व धिप्पाड\nउंच व धिप्पाड शिक्का वाकणे\nउंच व धिप्पाड वायर वाकणे\nउंच व धिप्पाड वायर घट्ट घट्ट पॅकिंग\nपहा मन घट्ट करणे\nउंच व धिप्पाड साठी वायर वाकणे\nबेकिंग Blued स्टील पॅकिंग मन\nकिरमिजी रंगाची छटा असते रागाचा झटका लोह मन\nनैसर्गिक लोह पॅकिंग मन\nस्टील उंच व धिप्पाड\nबेकिंग पेंट लोह मन\nजस्ताचा थर दिलेला लोह उंच व धिप्पाड\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nजोडा: पत्ता: 666 मुख्यपृष्ठ कापड रोड, gaomi शहर, शानदोंग प्रांत\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2019-11-17T22:25:11Z", "digest": "sha1:2E3JAJFU76JYGMGCMMI5AO6PF62LZDV4", "length": 28910, "nlines": 109, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "चलान Archives - Majha Paper", "raw_content": "\nया रिक्षा चालकाला नव्हता थांगपत्ता, 256 चलान होती त्याच्या नावे\nवाहतुकीच्या नवीन नियमांनंतर वाहन चालक मोठ्या प्रमाणात दंड भरत आहेत. मात्र गुजरातच्या वाहतूक पोलिसांनी एका रिक्षा चालकाला जुन्या नियमांच्या आधारावर 76 हजार रूपयांचा ई-मेमो सोपवला आहे. मागील 5 वर्षांमध्ये वाहुतकीचे नियम मोडल्याचा हा दंड आहे. शेख मुशर्रफ शेख रशीद 2011 पासून रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करत आहेत. त्यांना वाहतुक पोलिसांनी 256 ई-मेमो दिले असून, […]\n18,000 रुपयांच्या दंडामुळे ऑटो रिक्षाचालकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nSeptember 29, 2019 , 11:00 am by माझा पेपर Filed Under: देश, मुख्य Tagged With: आत्महत्या, ऑटो रिक्षा, गुजरात, चलान, वाहतुक नियम\nअहमदाबाद: देशात नवीन वाहतुक नियम लागू झाल्यापासून लोकांना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागत आहे आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांकडून प्रचंड दंड वसुल केला जात आहे. देशाची राजधानी दिल्लीतच नव्हे, तर देशातील इतरही अनेक भागांत लोक दंडाचे प्रमाण प्रमाण वाढल्यामुळे चिंतेत आहेत. याच अनुषंगाने, ऑटो रिक्षाचालकास वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे चलानही देण्यात आले होते, यामुळे तो […]\nलुंगी-चप्पल घालून गाडी चालवल्यावर चलान , नितिन गडकरी म्हणतात…\nSeptember 26, 2019 , 5:56 pm by आकाश उभे Filed Under: देश, मुख्य Tagged With: चप्पल, चलान, नितिन गडकरी, लुंगी, वाहतूक नियम\nनवीन मोटार वाहन कायदा लागू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात चलान कापले जात आहे. दंडाच्या रक्कमेबद्दल वाहनचालकांच्या मनात भिती आहे. याच पार्श्वभुमीवर अफवा पसरवली जात आहे की, अर्ध्या बाहीचा शर्ट आणि लुंगी-बनियन घालून गाडी चालवल्यावर दंड आकारला जात आहे. आता यावर केंद्रीय रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्या कार्यलयाच्या ट्विटर हँडलवरून या अफवांबाबत सतर्क राहण्यास […]\nVideo : हा पोलीस कर्मचारी सांगत आहे चलान कमी करण्याच्या टिप्स\nSeptember 21, 2019 , 11:53 am by आकाश उभे Filed Under: व्हिडिओ, सर्वात लोकप्रिय, सोशल मीडिया Tagged With: चलान, दंड, पोलिस कर्मचारी, वाहतूक नियम\nसध्या एका पोलिस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पोलिस कर्मचारी चलान कापल्यावर कशाप्रकारे चलानची रक्कम कमी करता येईल त्याच्या टिप्स देत आहे. चलानच्या रक्कमेमध्ये दहापटीने वाढ झाल्याने वाहनचालकांमध्ये भिती आहे. 15 मिनिटांचा हा व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल झाला आहे. या पोलिस कर्मचाऱ्याने 5 हजारांचे चलान 100 रूपयांचे कसे करता येईल हे सांगितले आहे. पोलिस […]\nअसे तपासून पहा तुमच्या गाडीची तर फाटली नाही ना पावती\nमोटार वाहन कायदा लागू झाल्यापासून चलान संबंधी अनेक प्रकरणं समोर येत आहेत. दंडाच्या रक्कमेत वाढ झाल्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन कमी होताना दिसत आहे. अनेकदा लोक नियमांचे उल्लंघन करतात, मात्र त्यांना त्याची माहितीच नसते. अशामुळे नकळत नियमांचे उल्लंघन केल्यामुळे तुमच्या गाडीचे देखील चलान कापले जाऊ शकते. त्यामुळे तुमच्या गाडीवर कोणते चलन आहे का हे तुम्ही ऑनलाइन […]\n‘चलान कापले तर फाशी घेईन’, मुलीची पोलिसांना धमकी\nSeptember 16, 2019 , 11:07 am by आ���ाश उभे Filed Under: जरा हटके, सर्वात लोकप्रिय Tagged With: चलान, दंड, दिल्ली, वाहतुक नियम\nवाहतुकीच्या नियमांमध्ये 1 सप्टेंबरपासून बदल झाले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला जात आहे. दंडाच्या रक्कमेबद्दल वाहनचालकांमध्ये भिती दिसून येत आहे. काही दिवसांपुर्वी एका व्यक्तीने चलान कापले म्हणून गाडी पेटवून दिली होती. तर आता दिल्लीच्या काश्मीरी गेट आयएसबीटीच्या जवळ ट्रॅफिकच्या नियमांचे उल्लंघन केल्याने पोलिस कर्मचाऱ्याने थांबवल्यावर युवतीने थेट फाशी घेऊन आत्महत्या करण्याची […]\n ही आहेत देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी चलान\n1 सप्टेंबरपासून वाहतुक नियमांमध्ये बदल झाल्यापासून नागरिक वाहतुकीच्या नियमांचे पालन करताना दिसत आहे. यामागे दंडाच्या रक्कमेची भिती हे देखील एक कारण आहे. हेल्मेट खरेदीपासून ते पीयुसी खरेदी करण्यासाठी लोक रांगा लावत आहे. अनेक ठिकाणी तर गाडीच्या किंमतीपेक्षाही अधिक दंड आकारण्यात आलेला आहे. एवढा दंड आकारण्यात आला आहे की, दंडाची रक्कम बघूनच लोक हैराण झाले आहेत. […]\nया भाविकांनी गणरायाला हेल्मेट परिधानकरून निरोप दिला\nदेशात वाहतुकीचे नियम बदलल्याने दंडाची रक्कम भरण्यावरून नागरिकांमध्ये भिती दिसून येत आहे. गुजरातच्या सुरतमध्ये देखील असेच चित्र पाहायला मिळाले. सुरत येतील गणपतीच्या मंदिरात लोक हेल्मेट घालून आरती करताना दिसले. सुरतच्या वेसू भागात नंदनी-1 येथे गणपतीच्या विसर्जनासाठी आरतीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र आरतीमध्ये सहभागी होणारे भक्त हेल्मेट परिधान करूनच आरती करायला आले. बाप्पाची आरती करण्यासाठी […]\nनवीन वाहतूक कायद्याला या 11 राज्यांचा विरोध\nनवीन वाहतुक कायद्यावरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील वाद वाढताना दिसत आहे. भाजपशासित गुजरात आणि उत्तराखंड सरकारने दंडाची रक्कम कमी केली आहे. तर राजस्थान सरकारने 33 तरतुदींपैकी 17 मध्ये बदल करत दंडाची रक्कम 50 टक्क्यांनी कमी केली आहे. भाजपचेच सरकार असलेले कर्नाटक आणि महाराष्ट्र या विषयी विचार करत आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी देखील […]\nचलानपासून वाचण्यासाठी ही खतरनाक करामत, नेटकऱ्यांनी दिली समज\nSeptember 12, 2019 , 1:57 pm by आकाश उभे Filed Under: व्हिडिओ, सर्वात लोकप्रिय, सोशल मीडिया Tagged With: चलान, ट्रॅफिक नवीन\nट्रॅफिकचे नवीन निय�� लागू झाले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून पोलिस दंड वसूल करत आहेत. गाडीच्या किंमतीपेक्षाही अधिक दंड आकारला जात आहे. चलानपासून वाचवण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या पध्दती देखील सांगत आहेत. यातच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये चलानपासून वाचण्यासाठी भन्नाट पण धोकादायक फॉर्म्युला सांगण्यात आला असून, हा व्हिडीओ बघून तुम्ही देखील […]\nट्रॅफिकचे नवीन नियम सरकारचा खजाना भरण्यासाठी नाही – गडकरी\nकेंद्र सरकारद्वारा लावण्यात आलेल्या ट्रॅफिकच्या नियमांवर लोक आधीपासूनच नाराज आहेत. तर काही राज्यांना दंडाच्या रक्कम कमी केली आहे. रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी या गोष्टीवर नाराजी दर्शवली आहे. ते म्हणाले की, सरकारसाठी ही काही महसूल गोळा करण्याची योजना नाही. तुम्ही 1,50,000 लोकांच्या मृत्यूबद्दल चिंतेत नाही का गडकरी म्हणाले की, दंडाची रक्कम ही राज्य […]\n9 हजारच्या चलानसाठी त्याने खर्च केले 27 लाख रूपये\nइंग्लंडच्या वॉरसेटर येथील एका व्यक्तीने 9 हजार रूपयांच्या चलानासाठी कायदेशीर लढाईमध्ये तब्बल 27 लाख रूपये खर्च करण्याची घटना घडली आहे. तीन वर्षांपुर्वी 71 वर्षीय रिसर्च किडवेल यांना एक नोटीस आली. यामध्ये 8,858 (100 पाउंड) रूपयांचे चलान होते. त्यांच्यावर ताशी 48 किलोमीटर वेगाने गाडी चालवण्याच्या झोनमध्ये ताशी 56 किलोमीटर वेगाने गाडी चालवण्याचा आरोप होता. मात्र रिचर्ड […]\nचलानपासून वाचण्यासाठी या व्यक्तीने शोधली हटके पध्दत\nनवीन ट्रॅफिक नियम सुरू झाल्यापासून देशभरात चलानबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. काही लोक या नियमाला विरोध करत आहेत. तर काही जण हे नियम योग्य असल्याचे म्हणत आहेत. याच पार्श्वभूमीवर गुजरातच्या एका व्यक्तीने चलानपासून वाचण्यासाठी एक हटके पध्दत शोधून काढली आहे. वडोदराच्या राम शाहने चलानपासून वाचण्यासाठी जबरदस्त आयडिया शोधली आहे. या आयडियामुळे ट्रॅफिक पोलिस देखील खुश […]\nचलानची रक्कम न भरल्यास पडणार महागात\n1 सप्टेंबरपासून वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्यावर दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे. अनेकजण चलान कापले गेले असले तरी देखील दंडाची रक्कम भरणे टाळतात. मात्र आता जर एखादी व्यक्ती दंडाची रक्कम भरत नसेल तर ती रक्कम विम्याच्या प्रिमियममध्ये समाविष्ट केली जाणार आहे. जेणेकरून, पुढील वेळी विम्��ाचा प्रमियम भरताना ही रक्कम वसूल केली जाईल. यामुळे पोलिसांना दंडाची रक्कम […]\nगिअरवाली बाईक चप्पल आणि सँडल घालून भरावा लागणार दंड\nSeptember 7, 2019 , 4:48 pm by माझा पेपर Filed Under: मुख्य, मुंबई Tagged With: चप्पल, चलान, वाहतुक नियम, वाहतुक विभाग\nमुंबई : सध्या देशभरात नवीन वाहतुक नियमांची आणि त्यामुळे भराव्या लागणाऱ्या दंडाचीच चर्चा सुरु आहे. पण आता त्यात कमी म्हणून की काय आता चप्पल आणि सँडल घालून जर बाईक चालवली तरीही दंड भरावा लागणार आहे. तुम्ही जर बाईक चालवताना चप्पल आणि सँडलचा वापर केला, तर तुम्हाला दंड भरावा लागेल. चप्पल आणि सँडल घालून बाईक चालवणे […]\nया 6 देशाचे वाहतुकीचे नियम वाचून तुम्ही देखील डोक्याला हात लावला\nSeptember 6, 2019 , 10:00 pm by आकाश उभे Filed Under: आंतरराष्ट्रीय, मुख्य Tagged With: चलान, थायलंड, दुबई, नियम, मॉस्को, वाहतुक\nमोटार वाहन कायद्यामध्ये भारतात काही दिवसांपुर्वीच बदल करण्यात आला आहे. यामुळे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना 10 पट अधिक दंड भरावा लागत आहे. नियम न मानणाऱ्यांसाठी ही दंडाची रक्कम विचित्र वाटू शकते. मात्र इतर देशांमधील वाहतुकीचे नियम आपल्या देशापेक्षा अधिक विचित्र आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच देशांच्या वाहतुकीच्या नियमांबद्दल सांगणार आहोत. युएई – युएई केवळ आपल्या […]\nकारचालकाकडून हेल्मेट नाही घातले म्हणून दंडवसूली \nगाडी चालवताना हेल्मेट परिधान करण्यासाठी कठोर नियम करण्यात आले आहेत. मात्र कार चालवताना हेल्मेट परिधान करण्याचा कोणताही नियम नाही. असे असले तरी उत्तर प्रदेशमधील बरेली येथे ट्रॅफिक पोलिसांनी एका व्यापाऱ्याच्या कारचे चलान त्याने कार चालवताना हेल्मेट नव्हते घातले म्हणून कापण्यात आले आहे. दंड केल्याने व्यापारी देखील हैराण झाला. या घटनेवर ट्रॅफिक एसपी चलान करत असताना […]\nपोलीस अधिकारी दंड करेल म्हणून अधिकाऱ्यावरच चढवली रिक्षा\nSeptember 6, 2019 , 4:52 pm by माझा पेपर Filed Under: देश, मुख्य Tagged With: चलान, झारखंड, रिक्षाचालक, वाहतुक नियम, वाहतुक पोलीस\nरांची – सुधारित मोटार वाहन कायद्यांतर्गत सुरु झालेल्या कारवाईचीच सध्या चर्चा सुरु आहे. देशभरात 23 हजार ते 59 हजार रुपयांपर्यंतचे वाहनचालकांचे चलन कापले जात आहे. झारखंडमध्येही त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे. वाहनचालकांची संपूर्ण कागदपत्रे असताना पोलिसांचा डोळा चुकवण्याच्या नादात असेही काही अपघातांचे बळी ठरत आहेत. गुरुवारी, रांची मेन रोडवर वाहनाची कागदपत्रे तपासात असताना एका वाहनचालकाने […]\nदातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी...\nहरविल्या आणि सापडल्या मात्र नाहीत...\nजाणून घ्या जगातील 5 चित्रविचित्र धब...\nचक्क 9 वर्षांचा मुलगा घेणार इंजिनिअ...\nया मेकअपमुळे ट्रोल झाल्या रानू मंडल...\nगुगलचे हे खास फिचर सुधारणार तुमचे उ...\nया अभिनेत्री अशी घेतात आपल्या त्वचे...\nडॉ.प्रकाश आमटे यांचा जीवनपट रुपेरी...\nई-कॉमर्स की व्यापारी – सरकारपुढे नव...\nविज्ञान क्षेत्रात २०१५ मध्ये लागलेल...\nसोशल मीडियावर सुरू #ओवैसी_भारत_छोड़...\nलवकरच बाजारात दाखल होणार ह्युंडाईची...\nमहाराष्ट्रात गड-किल्ले स्वच्छता अभि...\nमतदान ओळखपत्रात चूक झाली असेल तर घर...\n'चुपके चुपके'च्या रिमेकमध्ये हा अभि...\nआपल्याला दिवसभर सचेत राहण्यास मदत क...\nमार्चपर्यंत एअर इंडिया, भारत पेट्रो...\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/6892/why-dijibouty-president-recived-padmavibhushan-marathi-article-manachetalks/", "date_download": "2019-11-17T23:18:18Z", "digest": "sha1:KU27PN464UDMHMO7J3MNQTTFVAWZVXOQ", "length": 15296, "nlines": 100, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "डिजिबोटी देशाच्या राष्ट्राध्यक्षांना पद्मविभूषण का मिळाले? वाचा या विशेष लेखात | मनाचेTalks", "raw_content": "\nडिजिबोटी देशाच्या राष्ट्राध्यक्षांना पद्मविभूषण का मिळाले वाचा या विशेष लेखात\n‘इस्माईल ओमर गुएललेह’ ज्यांना ‘आय.ओ.जी.’असंही म्हटलं जातं; हे नाव भारतीयांसाठी खूप अपरिचित आहे. इस्माईल ओमर गुएललेह (आय.ओ.जी.) ह्यांना भारताचा सगळ्यात मोठा दुसरा नागरी सन्मान ‘पद्मविभूषण’ देऊन २०१९ ला सन्मानित करण्यात आलं आहे. हा पुरस्कार मिळ��णारे आय.ओ.जी. भारतीयांसाठी एक कुतूहल असले तरी त्यांच्यामुळे अनेक भारतीय तसेच विदेशी नागरिकांचा जीव वाचला आहे. ते आहेत डिजिबोटी चे राष्ट्राध्यक्ष\n‘ऑपरेशन राहत’ हे भारताचं मिशन जागतिक स्तरावर नावाजलं गेलेलं मिशन आहे. त्याला कारण ही तसंच आहे. ह्या पूर्ण मिशन मध्ये ४६५० भारतीय नागरिकांना तर ४१ देशांच्या ९६० परदेशी नागरिकांची भारताने युद्धभूमी ‘येमेन’ वरून सुखरूप सुटका केली होती. भारताचं हे मिशन यशस्वी होण्यामागे एक व्यक्तिमत्त्व होतं ज्यांच्यामुळे हे शक्य झालं ते म्हणजे पूर्व आफ्रिकेतला एक देश ‘डिजीबोटी’ चे राष्ट्राध्यक्ष ‘इस्माईल ओमर गुएललेह’ (आय.ओ.जी.).\n‘इथोपिया’ येथे जन्म झालेले इस्माईल ओमर गुएललेह (आय.ओ.जी.) ह्यांनी तिकडून स्थलांतर करून ‘डिजीबोटी’ इथे आश्रय घेतला. पोलीस खात्यात आपल्या कारकिर्दीची सुरुवात त्यांनी केली. डिजीबोटी ला स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांची नियुक्ती सिक्रेट पोलीस मध्ये झाली. त्यांनी ह्या साठी सोमालियन सिक्रेट सर्विस आणि फ्रेंच सिक्रेट सर्विस इथून आपलं ट्रेनिंग घेतलं. आपल्या काकांच्या पावलावर पाउल टाकत त्यांनी अध्यक्ष पदाची सूत्र हाती घेतली. डिजिबोटी मध्ये मुख्यतः फ्रेंच तसेच अरब भाषिक राहतात. यातील अरबांकडून होणाऱ्या विद्रोहाला त्यांनाही सामोरं जावं लागलं. पण निवडणुकीत मतांच्या माध्यमातून त्यांनी आपलं नाणं खणखणीत वाजवत ठेवलं. अनेक विरोध होऊन पण २०१६ साली त्यांना ८७% मत मिळाली होती. पुन्हा एकदा इस्माईल ओमर गुएललेह (आय.ओ.जी.) डिजीबोटी चे अध्यक्ष झाले.\n२०१५ साली येमेन मध्ये परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर भारताने आधी सांगून पण ५००० पेक्षा जास्त भारतीय तिकडे अडकून पडले होते. येमेन राष्ट्र ‘नो फ्लाय झोन’ झालं. अशा परिस्थितीत भारताने मदत मागितली ती डिजीबोटी कडे. त्या राष्ट्राने भारताला आपलं विमानतळ तसेच बंदर वापरण्याची मुभा दिली. मग भारतीय नौसेना, भारतीय वायू सेनेने भारतीयांनातर युद्धभूमीतून सुरक्षितरीत्या बाहेर काढलंच पण त्याच सोबत ४१ देशांच्या ९६२ नागरिकांना बाहेर काढलं. ह्यात अमेरिका, युनायटेड किंगडम, फ्रांस, इटली सारख्या बलाढ्य देशांचे नागरिक तर दुसरीकडे बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान सारख्या देशांचे नागरिक ही समाविष्ट होते. इस्माईल ओमर गुएललेह (आय.ओ.जी.) ह्यांनी अतिशय अडचणीच्य�� काळात भारताला ही मदत केली. भारताने ही ह्याची जाणीव ठेवताना पुढे डिजीबोटीशी राजनैतिक संबंध घट्ट केले.\nगेल्या ४ वर्षात इस्माईल ओमर गुएललेह (आय.ओ.जी.) ह्यांनी भारताला दोन वेळा भेट दिली आहे. ह्या शिवाय भारताने डिजीबोटी मध्ये लीडरशिप सेंटर सुरु केलं आहे, सैनिकी तळ उभारण्यासाठीही भारताने पावलं टाकली आहेत. डिजीबोटी हिंद महासागराच्या उत्तर टोकावर आहे. डिजीबोटीकडे सुएझ कालव्यातून होणाऱ्या व्यापाराची सूत्रे आहेत. जगाच्या व्यापाराच्या २५% सामानाची वाहतूक ह्या सागरी मार्गावरून होतं असते. म्हणून डिजीबोटीचं सागरी महत्त्व प्रचंड आहे. इस्माईल ओमर गुएललेह (आय.ओ.जी.) ह्यांनी २०१५ साली केलेल्या मदतीची आठवण आणि येणाऱ्या काळात आपले संबंध अजून सुदृढ करण्याच्या दृष्टीने भारत सरकारने देशाचा दुसरा क्रमांकाचा नागरी पुरस्कार, अर्थात ‘पद्मविभूषण’ देऊन इस्माईल ओमर गुएललेह (आय.ओ.जी.) ह्यांचा गौरव केला आहे.\nइस्माईल ओमर गुएललेह (आय.ओ.जी.) ह्यांच्या मदतीसाठी प्रत्येक भारतीय नागरिक त्यांचा ऋणी तर आहेच पण भारत सरकारने योग्य व्यक्तींना योग्य वेळी सन्मानित करताना जागतिक पातळीवर पद्म पुरस्कारांची शान वाढवली आहे.\nया आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.\nसुजाण पालकत्त्वाचा आदर्श – वाईट मार्ग सोडणाऱ्या शिकागोतील ‘इझी एडी’ची कहाणी\nसायकलच्या दुकानापासून सुरु झालेली होंडा कम्पनीच्या यशाची कहाणी\nपोटचं मूल नसल्याचं दुःख दूर करून झाडांचीच आई झालेली सालूमरडा थिमाक्का\nNext story आयसिसच्या बंदिवासात राहिलेल्या नादिया मुराद ची कहाणी\nPrevious story तारे, तारका आणि आकाशगंगा या अद्भुत दुनियेची सैर करू या लेखात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Parents-exercising-while-managing-children-health/", "date_download": "2019-11-17T22:53:15Z", "digest": "sha1:IPIYL2CKAFFCD4XQGBOSIADPPZLTS46A", "length": 7276, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुलांचे आरोग्य सांभाळताना पालकांची कसरत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › मुलांचे आरोग्य सांभाळताना पालकांची कसरत\nमुलांचे आरोग्य सांभाळताना पालकांची कसरत\nसातारा : मीना शिंदे\nदहावी व बारावीची बोर्ड परीक्षा अवघ्या काही दिवसांवर आल्याने विद्यार्थी अभ्यासात गर्क आहेत. अभ्यास व आरोग्य सांभाळण्यासाठी विद्यार्थ्यांच्याबरोबर वेळेचे नियोजन करताना पालकांची कसरत सुरु असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.\nफेब्रुवार व मार्च महिना म्हणजे परीक्षांचा हंगाम असतो. दि. 21 रोजी बारावी आणि 1 मार्चपासून दहावी बोर्ड परीक्षा सुरु होत आहेत. दहावी आणि बारावी ही वर्षे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील टर्निंग पाईंट असल्याने अभ्यासाचे नियोजन फार महत्वाचे आहे. त्यामुळेविद्यार्थी दक्ष असतातच मात्र पालक त्यांच्यापेक्षा जास्त दक्ष राहत असल्याने त्यांचा परिपूर्ण अभ्यास व चांगले आरोग्य यावर सुज्ञ पालक भर देत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.\nविद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा म्हणजे मोठी लढाईच वाटते. ही लढाई चांगल्या मार्कस्नी जिंकणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे ध्येय असते. ते पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी तयारी विद्यार्थी करत असतात. अशा परिस्थितीत परीक्षा कालावधीत त्यांचे आरोग्य सांभाळण्यासाठी पालकवर्गाचा विशेषत: माता पालकांची धडपड सुरु असते. आपल्या पाल्याला जास्तीत जास्त चांगले गुण मिळावेत, यासाठी आवश्यक ते शैक्षणिक साहित्य जेवढ्या तत्परतेने उपलब्ध करतात तेवढ्याच तत्परतेने आरोग्यही सांभाळले जात आहे.\nअभ्यासात व्यत्यय नको, परीक्षेच्या तोंडावर किंवा परीक्षा काळात आजारी पडायला नको यासाठी योग्य नियोजन पालकवर्ग करत आहे. मात्र, त्यामुळे मुलांच्या अभ्यासाच्या वेळा सांभाळणे, त्यांचा आहार आणि विश्रांतीचे वेळापत्रक सांभाळताना पालकांची तारांबळ उडत आहे. सर्रास विद्यार्थी रात्री जागरण व पहाटे लवकर उठून अभ्यास करतात. यावेळी त्यांना झोप येवू नये तसेच अभ्यासाचा कंटाळा येवू नये यासाठी रात्री बारा वाजताही पालक त्यांना चहा, कॉफी करुन देत असतात. त्यामुळे त्यांचे जागरण होते. तसेच सकाळी पहाटे मुलांना उठल्यावर फ्रेश राहण्यासाठी दूध किंवा कॉफी नंतर हेल्दी नाष्टा अशी सर्व तयारी पालक वर्ग करत असल्याने पालकांवरही परीक्षेचा ताण येत आहे.\nपरीक्ष काळात सर्रास मुलं रात्री उशीरा झोपतात व पहाटे लवकर उठतात. जागरण करताना जास्त चहा घेतल्यामुळे आरोग्यास हानीकरण ठरु शकते. त्यामुळे त्यासोबत काहीतरी खायला द्यावे तसेच दोन वेळचे सकस व संतुलित जेवण, दिवसातून एक तरी फळ किंवा फळांचा ज्यूस, सर��त द्यावे. परीक्षा काळात जंक फूड टाळावे.\nरस्ते अपघातांच्या बळींमध्ये महाराष्ट्र दुसरा\nफडणवीस यांचा मुक्काम ‘वर्षा’वरच\nतारासिंह पुत्र रजनीतच्या घराची झडती\nसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनी शिवतीर्थावरही सत्तासंघर्ष\n‘रालोआ’तील मतभेद मिटवण्यासाठी समिती\nरस्ते अपघातांच्या बळींमध्ये महाराष्ट्र दुसरा\nफडणवीस यांचा मुक्काम ‘वर्षा’वरच\nतारासिंह पुत्र रजनीतच्या घराची झडती\nसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनी शिवतीर्थावरही सत्तासंघर्ष", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/one-killed-in-a-strange-accident-of-three-vehicles/", "date_download": "2019-11-17T22:37:30Z", "digest": "sha1:FRRUCWTODEFUBBYM4PT57W4CBTCOKX4Z", "length": 12268, "nlines": 154, "source_domain": "policenama.com", "title": "तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एक ठार - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n करणीच्या संशयातून पुतण्यानं काकाचं ‘शिर’ केलं…\n होय, राष्ट्रवादीच्या बैठकीत ‘मी पुन्हा येईन’,…\nसोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या भेटीनंतरच सत्ता स्थापनेचा निर्णय, ‘या’…\nतीन वाहनांच्या विचित्र अपघातात एक ठार\nतीन वाहनांच्या विचित्र अपघातात एक ठार\nशिरोळ (कोल्हापूर) : पोलीसनामा ऑनलाईन – कार-ट्रॅव्हल्स आणि दुचाकीची समोरासमोर धडक बसल्याने दुचाकीवरील सुरेश शंकर चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात कोल्हापूर-सांगली बायपास रोडवर जैनापूर येथे आज दुपारी झाला. अपघातानंतर मयत चव्हाण यांची दुचाकी जळून खाक झाली तर ट्रॅव्हल मधील १० प्रवाशी जखमी झाले आहेत.\nकोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील कोल्हापूर- सांगली मार्गावरील जैनापूर इथं कोल्हापूरहून सांगलीकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने (KA-51-AC-7547) ट्रकला ओव्हटेक करताना समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकी जवळपास दोनशे फूट फरफटत गेली. यामध्ये सांगलीहुन रुकडीला आपल्या घरी जाणाऱ्या सुरेश चव्हाण (रा. रुकडी ता. हातकणंगले) यांचा जागीच मृत्यू झाला.\nकोल्हापूर-सांगली बायपास रोड जैनापूर येथे ही घटना घडली असून, धडक इतकी जोराची होती की, यामध्ये सुरेश चव्हाण याची दुचाकी जळून खाक झाली. तर ट्रॅव्हल्स बाजूच्या शेतात पलटी झाली. यामध्ये २७ प्रवाशी होते यापैकी १० प्रवाशी जखमी झाले आहेत. या घटनेची माहीती मिळाल्यानंतर जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तर मयत चव्हाण यांना शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला. या अपघाताची नोंद जयसिंगपूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.\nमाढ्यात R मोहिते VS D मोहिते सामना रंगणार \nआदित्य ठाकरेंनी मैत्रीचा हात पुढे केला तर नितेश राणेंनी दिलं ‘हे’ उत्तर\n करणीच्या संशयातून पुतण्यानं काकाचं ‘शिर’ केलं…\n ‘बलून’ सिलिंडरच्या स्फोटात 12 वर्षाच्या मुलीचा मृत्यू\n 7 लाख बुडवलेल्या ‘गर्लफ्रेन्ड’ला…\nमौजमजेसाठी घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला पुणे पोलिसांकडून अटक\nडॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्यानंतरही ‘बिग…\n गाण्यानंतर आता ‘रॅम्प’ वॉक आणि…\n‘वॉर’च्या यशानंतर वाणी कपूर म्हणाली –…\n‘HOT’ अ‍ॅक्ट्रेस ‘शमा सिकंदर’नं शेअर…\n चा ‘धुरळा’, मराठी कलाकारांनी…\nशिवसेनेला गंभीर ‘परिणाम’ भोगावे लागतील, भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा…\nवाराणसी : वृत्तसंस्था - महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेतून भाजप आणि शिवसेनेतील वाद विकोपाला गेले आहेत. केंद्रीय आरोग्य…\n महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेचं ‘सरकार’ येणार, HM…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटला नसल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट…\n करणीच्या संशयातून पुतण्यानं काकाचं ‘शिर’ केलं…\nठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - काकाने करणी केल्यामुळे वडिलांचा मृत्यू झाल्याच्या संशयातून पुतण्याने मित्रांच्या मदतीने…\nशिवसेनेची ‘चिंता’ आणखी वाढली, काँग्रेसच्या…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटता सुटत नसल्याने शिवसेनेची धाकधूक वाढत चालली आहे.…\n उद्या दिल्लीत सोनिया गांधी – शरद पवारांची…\nपुणे : पोलीनामा ऑनलाइन - राज्यातील सत्ताकोंडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nशिवसेनेला गंभीर ‘परिणाम’ भोगावे लागतील, भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा…\nशरद पवारांच्या भेटीबाबत आमदार जयकुमार गोरे म्हणाले…\nशेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी संचालक मंडळाचा प्रामाणीक प्रयत्न : दशरथ…\nसंजय राऊतांचा भाजपावर ‘घणाघात’, ��्हणाले – ‘NDA…\nनिवडणुक शाखेचा लिपिक अँटी करप्शनच्या ‘जाळ्यात’\n होय, भाजप खासदार ‘बेपत्ता’ झाल्याची ‘पोस्टरबाजी’, ‘जिलेबी’ खाताना दिसले…\nड्युटीवर असताना भरधाव ट्रकच्या धडकेत पोलिसाचा मृत्यू\n उद्या दिल्लीत सोनिया गांधी – शरद पवारांची भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/1064", "date_download": "2019-11-18T00:12:17Z", "digest": "sha1:BLQJOKUYGJJGSL5AMRDBUMGDR6F3Q55H", "length": 12204, "nlines": 99, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "उद्योगातील अभिनवतेची कास | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nरोह्याच्या मनीषा राजन आठवले यांचे जीवन म्हणजे कर्तबगारी आणि ‘इनोव्हेशन्स’ची आच या, प्रचलित शब्दप्रयोगांचे उत्तम उदाहरण होय. त्यांनी स्वत: मायक्रोबायॉलॉजी मध्ये पदवीशिक्षण घेतले, पुण्यात पॅथॉलॉजी प्रयोगशाळेत काही महिने काम केले. त्या ‘डी.एम.एल.टी’ हा त्याच क्षेत्रातला अभ्यासक्रम करणार; त्याआधीच त्या रोह्याच्या डॉ.राजन मनोहर आठवले यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. कोणत्याही मुलीची लग्नानंतरची दहा वर्षे जशी जातात, तशीच मनीषा यांचीही गेली. त्या काळात अनिष व अनुज यांचा जन्म झाला. कोणीही गृहिणी करील त्याप्रमाणे त्या ‘बर्थ डे केक’ वगैरे बनवत व घरच्या, कुटुंबाच्या आनंदात भर घालत, पण त्यांची दृष्टी असे ती पती -राजनच्या दवाखान्यात. राजन आयुर्वेदिक डॉक्टर. ते स्वत: औषधे बनवून रुग्णांना देतात. मनीषा यांनी त्यांना मदत करणे आरंभले आणि त्यातून त्यांची स्वत:ची औषधनिर्मिती सुरू झाली.\n‘शतावरी कल्प’ हे त्यांचे पहिले उत्पादन. त्यानंतर त्यांनी च्यवनप्राश, तेले, चूर्णे असेही प्रयोग केले. मायक्रोबायॉलॉजीच्या अभ्यासामुळे निर्जुंतुकीकरण किती महत्त्वाचे आहे हे त्यांना ठाऊक होतेच. त्यामुळे त्या सर्व कामगिरी कटाक्षाने पार पाडत. तशात त्यांना अभिनव, प्रभावी, आयुर्वेदाचा आधार असलेल्या ‘आयड्रॉप्स’चा शोध लागला. संगणकामुळे डोळ्यांना जो ताण जाणवतो त्यावरचा तो उतारा होता. चाचण्यांमध्ये तो प्रभावीदेखील वाटला. परंतु अन्न आणि औषध पुरवठा विभागाकडून त्यांना त्याच्या उत्पादनासाठी परवाना मात्र मिळू शकला नाही. योग असा, की त्याच बेताला चेहर्‍यावरील मुरूमांसाठी त्यांनी एक क्रीम बनवले. त्याकरता मात्र त्यांना परवाना मिळू शकला.\nमनीषा आठवले अभिनवता साधणार्‍या उद्योजक म्हणून स्थिरावणार असे वाटत असतानाच त्���ांच्या आपल्या उत्पादनांचे मार्केटिंग करणे किती अवघड आहे हे ध्यानी आले. त्यामुळे मोठ्या उद्योगाची स्वप्ने एका बाजूला खुणावत आहेत, अशा वेळी दुसर्‍या बाजूला त्यांनी प्रयोग सुरू ठेवले. त्यामधून तयार झाली नाचणीची बिस्किटे. त्यामध्ये नाचणी, सोयाबीन, अश्वगंधा, गोखरू ही औषधे उपयोगात आणली जातात. बिस्किटांचे तीन-चार प्रकार आहेत. मधुमेहाच्या रोग्यांसाठी स्वतंत्र बिस्किटे बनवली जातात. नाचणीची नाविन्यपूर्ण बिस्किटे पुण्याच्या दीनानाथ रुग्णालया सारख्या नामवंत संस्थेपासून आणखी काही महत्त्वाच्या ठिकाणी वितरित होतात. औषधे निर्माण करून त्या उद्योगात स्थिरावायची स्वप्ने पाहणार्‍या मनीषा आठवले आता बेकरी उद्योगात झकास जम बसवून आहेत. त्या रोज साठ-सत्तर किलो बिस्किटांचे उत्पादन करतात. त्यासाठी आवश्यक ती यंत्रसामुग्रीदेखील त्यांनी घेतली आहे. कारखान्यात पाच-सात मुली काम करतात. मनीषा आठवले म्हणतात, ‘या उद्योगामधून नफा किती होईल याचा विचार डोक्यात नसतो. परंतु या पाच-सात मुलींची संख्या वाढत जाऊन अनेक महिला कामाला कशा लागतील हाच एक नवा विचार डोक्यात घोळत राहतो.’ अशा या, बुद्धिकल्पकतेने आणि शरीरानेही स्वस्थ बसणार्‍या बाई नाहीत.\nमनीषा आठवले यांचे माहेर रोह्याजवळच माणगावला. ललिता व शंकर हरी भाटे यांच्या त्या कन्या. शंकरराव हवाईदलात होते. त्यामुळे मनीषा यांचा जन्म लोहोगाव येथे झाला. त्यांचे बालपण आग्रा येथे गेले. प्राथमिक व कॉलेज शिक्षण पुण्यात झाले. मध्ये माणगावलाही काही वर्षे त्यांचे वास्तव्य होते. त्यांना स्वत:ला वाचनाची आवड आहे. पण सध्या ध्यास आहे उद्योग वाढवण्याचा.\n- ना.रा.पराडकर - मु.पो. मेढे, ता. रोहा, जिल्हा रायगड, भ्रमणध्वनी : 9272677916\nऋजुता दिवेकर - तू आहेस तुझ्या अंतरंगात\n‘व्यासपीठ’ शिक्षक प्रेरित होईल\nसिंधी व मराठी या भाषांची तुलना\nडीएसके विश्वाची पडझड: ग्लोबल सेतूचा दिलासा\nसंदर्भ: वैद्यकीय, आरोग्‍यसेवा, रुग्‍णसेवा\nमैत्रेयी नामजोशी - तिचा कॅनव्हासच वेगळा\nसंदर्भ: वैद्यकीय, रुग्‍णसेवा, डॉक्‍टर\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/savarkars-name-in-the-murder-of-mahatma-gandhi/", "date_download": "2019-11-17T23:25:48Z", "digest": "sha1:SDOMSVXQTNIHR6EO5RQKXEPCJMCXVMSF", "length": 10193, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महात्मा गांधी यांच्या हत्येच्या कटात सावरकरांचे नाव | Dainik Prabhat", "raw_content": "\nमहात्मा गांधी यांच्या हत्येच्या कटात सावरकरांचे नाव\nदिग्विजय सिंह यांची सरकारवर टीका\nनवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने स्वातंत्र्यसैनिक वि.दा.सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. यावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी टीका केली आहे. महात्मा गांधी यांच्या हत्येच्या कटात सावरकर यांचे नाव समोर आले होते. त्यांच्या जीवनात दोन पैलू होते. ते इंग्रजांना माफी मागून परत आले होते, असे त्यांनी म्हटले आहे.\nझाबुआ मतदरासंघातील उमेदवार कांतिलाल भूरिया यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी ते अलिराजपूर येते आले होते. त्यावेळी माध्यमांशी ते बोलत होते. ते म्हणाले, सावरकर यांच्या जीवनाचे दोन पैलू होते. ते स्वातंत्र्यासाठीच्या लढ्यात सहभागीही झाले आणि इंग्रजांची माफीही मागून ते परत आले होते. महात्मा गांधी यांच्या हत्येच्या कटातही त्यांचे नाव आले होते.\nयापूर्वी, कॉंग्रेस प्रवक्ते आणि आनंदपूर साहिबचे खासदार मनीष तिवाही यांनी सावरकर यांना भारतरत्न देण्याच्या भाजपच्या मागणीवर निशाणा साधला होता. महात्मा गांधी यांचा मारेकरी नथूराम गोडसेलाही हा सन्मान देण्याची मागणी का नाही करत असा सवाल त्यांनी केला. महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षी भाजपच्या नेतृत्वाने यावर गंभीरपणे विचार करायला हवा, असेही ते म्हणाले होते.\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nराजनाथ सिंग आणि डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथं द्विपक्षीय चर्चा\nइसिसशी लागेबांधे असणाऱ्या जर्मन महिलेला अटक\nकोल्हापूरातील ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली\nबिल गेट्‌स कडून बिहार सरकारचे कौतुक\nरोहित पवारांनी घातले जिल्हा प��िषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nभाजपमध्ये गेलेले आमदार आमच्या संपर्कात- जयंत पाटील\nनगरमध्ये पवार विरूद्ध विखेच लढत\n\"मुलांचे हक्क व सुरक्षा'वर उपक्रम राबवा\nदीपिका पादुकोणने कापल्या रणवीर सिंगच्या मिशा; व्हिडीओ व्हायरल\nफडणवीस यांचा \"वर्षा'तील मुक्‍काम कायम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/8876/niyati-mhanje-kay-marathi-manachetalks/", "date_download": "2019-11-17T23:17:06Z", "digest": "sha1:AVQLO7VUYZY44SHBP3WM6M5FEJ4ATOLL", "length": 14435, "nlines": 136, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "नियती म्हणजे काय? | मनाचेTalks", "raw_content": "\nनियती किंवा destiny या शब्दाचा अर्थ काय असेल हा शब्द खरंच गुढ आहे हा शब्द खरंच गुढ आहे का फक्त आपला समज\nप्रारब्ध, विधिलिखित, नियती हे सगळे समान अर्थी शब्द… मनुष्य जन्माला येताना प्रत्येक धर्मा मधील ईश्वर विधिलिखित लिहुन ठेवतो/ ठेवते असा समज किंवा श्रद्धा प्रत्येक धर्मात असते… आपल्याकडे पाचवीची पुजा याच श्रध्येचा भाग\nपण ही श्रद्धा थोडा वेळ बाजुला ठेऊन डोळस पणाने विचार केला तर त्या गूढ ह्या शब्दाचे कोडे थोडे सोपे होईल का\nजन्माने पहिला पांडव असुन, आईच्या एका चुकी मुळे जो एकशे एकावा कौरव झाला… सूतपुत्र म्हणुन हिणविला गेला…. याला त्याची नियती जबाबादर\nपण हाच कर्ण जेंव्हा सुतपुत्रा चा अंगराज झाला ते मात्र स्वतःच्या कर्तृत्वावर… असे का \nज्यू चा अपिरमित संहार करून हिटलर ने काय साधले शेवट दारुण आत्महत्येत शेवट झाला… मग हे विधिलिखित होते का\nत्याचीच दुसरी बाजु एकेकाळी हाच हिटलर जर्मन जनतेच्या गळ्यातील ताईत होता… फ्युरर फ्युरर म्हणत जनता डोक्यावर घेत असताना नियती नेमके काय करीत होती\nहिटलर स्वतः च्या आत्मचरित्रात स्वतः चा उल्लेख नियतीचे आवडतं अपत्य असा करतो\nपाकिस्तान ला ५५ कोटी देण्या करताज्या महात्म्याने उपोषण केले, त्याच्या मृत्यु ची पाकिस्तान ने फक्त एका ओळीची दखल घेतली… याला त्या महात्म्याची नियती म्हणायचे का\nसुख अथवा यश “कर्त���त्वा” मुळे आणि दुःख किंवा अपयश “नियती” मुळे असं म्हणुन कसे चालेल \nआपल्या आयुष्याला समांतर चालणारी गोष्ट म्हणजे जर का नियती असेल तर मग जसा आपल्या जवळचा माणुस एखाद्या महत्वाच्या क्षणी कसे वागु शकेल हे सांगु शकत नाही तसेच नियती बद्दल पण असेल ना\nएखादी गोष्ट चुकविण्या करता आपण जिवा चा आटापिटा करतो पण नेमकी तीच गोष्ट घडते… काय असेल कारण\nअसे असेल तर मर्फीज law नियती ला पण लागु होतो का\nनियती या शब्दाला उदासीनता का चिकटली असेल\nनियती या शब्दा मध्ये नकारार्थी भावना का दिसते\nअशा वेळेस नियती ला सॉफ्ट टार्गेट ठरवलं जातं का\nनीट विचार केला तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नियती अशा दोन निरनिराळ्या नियती असणे स्वाभाविक आहे… पण आपण घडणाऱ्या गोष्टी चे खापर फोडायला कारण शोधत असतो… म्हणुनच कदाचित फक्त अशुभ नियती दिसत असेल….\nमनुष्याच्या मनात असंख्य प्रश्न असतात… आपले विचार म्हणजे काय असते नं कळत चाललेली प्रश्नोत्तरे……आपलेच प्रश्न आणि आपलीच उत्तरे असतात, नीट शांत पणे बघितलं की ही प्रोसेस सहज लक्षात येऊ शकते… हे होत असताना प्रत्येक प्रश्नाचे फक्त उत्तरच नाही तर स्वतः ला हवे तसे उत्तर आपणच देत असतो…. मग उत्तर मिळाले नाही की आहेच मग प्रारब्ध, नशीब आणि नियती…\nव. पु. म्हणतात तसे… माणसाला जन्माला घालण्या मागे त्याला छळावे एव्हढीच फक्त नियती ची इच्छा नसते , ती प्रत्येकाला काही ना काही देऊन पाठवते…. बाकी आपण मिळवायचे असते\nमनाचेTalks च्या वाचकांच्या प्रतिक्रिया:\nया आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.\nशरीरातील सात उर्जा चक्रे आणि त्यांची कार्ये..\nखरं म्हणजे मला नियती शुभ्र दिसते…, अगदी पाण्यासारखी….\nविहिरीचं पाणी पाटानं जाणं हे त्या पाण्याचं प्रारब्ध…,\nते पाणी ऊसाला जाणं नि ऊस गोड होणं काय… नि तेच पाणी मिरचीला जाणं नि मिरची तिखट होणं काय… नि तेच पाणी मिरचीला जाणं नि मिरची तिखट होणं काय… नि अजुन कशाला जाऊन ते कडू होणं काय….\nयात पाण्याचा काय दोष \nनियतीसुद्धा कदाचित याच मेणातली असावी….नाहीतर ती अशी कमजोरतेचा ओघळ घेउन जगलीच नसती \nकमजोरीचं तिसरं नाव काय तर…..\n…… लुळीपा��गळी…., बेबस.., लाचार रूप असलेली नियती. दुसरं काय……\n– संतोष कांबळे अर्जापूरकर.\nNext story इंडिया इंटरनॅशनल एक्सचेंज (India INX) बद्दल हे माहित आहे का तुम्हाला\nPrevious story नुसत्या काही सवयी लावून तुम्ही तुमच्या आयुष्यात बदल घडवू शकता का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/other-sports/the-president-of-gymnastics-has-no-time-for-sports/articleshow/71621846.cms", "date_download": "2019-11-17T23:23:59Z", "digest": "sha1:6FUL4JEMS63NAAVSQYUPRNQUUXWWMLKI", "length": 11008, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "other sports News: 'जिम्नॅस्टिक'च्या अध्यक्षांना खेळासाठी वेळ नाही - the president of gymnastics has no time for sports | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\n'जिम्नॅस्टिक'च्या अध्यक्षांना खेळासाठी वेळ नाही\nनवी दिल्लीः 'भारतीय जिम्नॅस्टिक महासंघाच्या सुधाकर शेट्टी यांना खेळामध्ये रस नाही...\nनवी दिल्लीः 'भारतीय जिम्नॅस्टिक महासंघाच्या सुधाकर शेट्टी यांना खेळामध्ये रस नाही. काही अधिकाऱ्यांनी त्यांच्या बनावट सह्या केल्या असून, त्याची त्यांना काहीही माहिती नाही,' असा आरोप करत भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बात्रा यांनी आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक महासंघाला पत्र लिहिले आहे. भारतीय जिम्नॅस्टिकची तीन नोव्हेंबर रोजी निवडणूक होत आहे. या संघटनेमध्ये अनेक वेळा गटबाजी समोर आली आहे. ही संघटना आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक महासंघाशी संलग्न आहे. मात्र, केंद्रीय क्रीडा मंत्रालय आणि भारतीय ऑलिंपिक संघटनेची त्यांना मान्यता नाही. त्यामुळे, बात्रा यांनी आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक महासंघाचे अध्यक्ष मोरीनारी वॉटनाबे आणि सरचिटणीस निकोलस ब्युम्पने यांना पत्र लिहिले आहे. 'भारतीय जिम्नॅस्टिकमध्ये गेल्या १२ महिन्यात काय घडत आहे, हे सांगण्यासाठी हे पत्र लिहित आहे. या संघटनेच्या अध्यक्षांना फारसे काही माहिती नाही आणि त्यांना संघटनेसाठी वेळही मिळत नाही. संघटनेतील दीपक नावाची व्यक्ती अध्यक्षांच्या सह्या करत आहे,' असे या पत्रामध्ये म्हटले आहे.\nअन्य खेळ:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nहार्दिकचे झंझावाती शतक व्यर्थ\nशेफालीचा विक्रम; भारताचा विजय\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nशमी, मयंकची क्रमवारीत झेप\nहोणार १९९ कबड्डी लढती\nजय भारत, लालबाग स्पोर्ट्स, जय खापरेश्वरची आगेकूच\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n'जिम्नॅस्टिक'च्या अध्यक्षांना खेळासाठी वेळ नाही...\nनागपूर, पुणे, मुंबई विभाग अंतिम फेरीत...\nसायली, साक्षी, आदर्श ठरले अव्वल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/pakistan-hits-british-court-india-will-get-nizams-treasure/", "date_download": "2019-11-17T22:24:18Z", "digest": "sha1:CGXW4DM434ZJWY5Q2QEV27CEC2AFFSIM", "length": 10113, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाकिस्तानला ब्रिटनच्या न्यायालयाचा दणका : भारताला मिळणार निजामाचा खजिना | Dainik Prabhat", "raw_content": "\nपाकिस्तानला ब्रिटनच्या न्यायालयाचा दणका : भारताला मिळणार निजामाचा खजिना\nनवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची पुन्हा एकदा गोची झाली आहे. कारण ब्रिटनच्या एका न्यायालयाने भारताच्या बाजूने एक मोठा निर्णय देत पाकिस्तानला चांगलाच दणका दिला आहे. 70 वर्षे जुन्या प्रकरणात 35 मिलिअन पौंड अर्थात 306.25 कोटी रुपयांच्या हैदराबादच्या निजामाच्या खजिन्यासंदर्भात न्यायालयाने भारताच्या बाजूने निकाल दिला आहे.\nपाकिस्तानच्या दाव्यांना नाकारत याला परिस्थितीचा दुरुपयोग केल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. हैदराबादच्या निजामाचे वंशज आणि भारताचा या खजिन्यावर अधिकार असल्याचे न्यायालयाने म्हटले. पाकिस्तानसरकार विरुद्ध निजामाचे शेवटचे वंशज मीर उस्मान अली खान, भारत सरकार आणि भारताचे राष्ट्रपती यांच्यावतीने लंडनच्या न्यायालयात हा खटला सुरु होता.\nहैदराबादच्या शेवटचा निजामाने सन 1948 मध्ये लंडनच्या नेटवेस्ट बॅंकेमध्ये 10 लाख पौंड त्यावेळचे तब्बल 8 कोटी 87 लाख रुपये जमा केले होते. ही रक्कम आजच्या काळात 306.25 कोटी रुपये इतकी आहे. याप्रकरणी निजामाच्या वंशजांचे म्हणणे आहे की, 1948 मध्ये हैदराबादचे शेवटचे निजाम मीर उस्मान अली खान यांच्या अर्थ मंत्रालयाचा कारभार सांभाळणारे मीर वनाज जंग यानी निजामाच्या परवानगीशिवाय लंडमध्ये पाकिस्तानच्या उच्चायुक्तांच्या बॅंक खात्यामध्ये 10 लाख पौंड जमा केले होते. यावरुन पाकिस्तानकडून आजवर या रकमेवर आपला अधिकार सांगण्यात येत होता.\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nराजनाथ सिंग आणि डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथं द्विपक्षीय चर्चा\nइसिसशी लागेबांधे असणाऱ्या जर्मन महिलेला अटक\nकोल्हापूरातील ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली\nबिल गेट्‌स कडून बिहार सरकारचे कौतुक\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nदीपिका पादुकोणने कापल्या रणवीर सिंगच्या मिशा; व्हिडीओ व्हायरल\nनगरमध्ये तापमानाचा नीचांक; राज्यभरात थंडीचे आगमन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/8739/%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%9F-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AE-1988-cgas-1988/", "date_download": "2019-11-17T23:15:16Z", "digest": "sha1:U6RLL7H4QPTBL7ALYJCAS7VFXNEDPRXM", "length": 16736, "nlines": 102, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "कॅपिटलगेन अकाउंट स्कीम 1988 CGAS 1988 | मनाचेTalks", "raw_content": "\nकॅपिटलगेन अकाउंट ���्कीम 1988 CGAS 1988\nविविध मालमत्तेच्या विक्रीतून होणाऱ्या दीर्घकालीन भांडवली नफ्यावर कर द्यावा लागतो हे आपल्याला माहीत आहेच. यामधून विशिष्ठ अशा कॅपिटल गेन बॉण्ड मध्ये जास्तीत जास्त 50 लाख रुपयांची गुंतवणूक करून किंवा नवीन घरांत (2कोटी रुपये जास्तीतजास्त 2 घरे) अथवा शेतजमिनीत गुंतवणूक करून करसवलत मिळू शकते. घर, शेतजमीन विकत घेण्यासाठी 2 वर्षाचा तर नवीन घर बांधण्यासाठी 3 वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे. कारण हे व्यवहार करताना अनेक बारीक बारीक गोष्टींचा जसे, घराचे स्थान, किंमत इ विचार करावा लागतो. तेव्हा असा व्यवहार पक्का होऊन पैसे देईपर्यंत किंवा नवीन घर बांधेपर्यंत भांडवली नफा करदात्यास स्वतःकडे फार काळ ठेवता येत नाही. त्यावर्षीचे आयकर विवरणपत्र भरण्यापूर्वी म्हणजेच साधारणपणे पुढील\nवर्षाच्या 31 जुलैपर्यंत capital gain accunt scheme 1988 (CGAS-1988) या योजनेत मर्यादित काळाकरिता ही रक्कम ठेवता येते. अशा प्रकारे या योजनेत गुंतवणूक केल्याचे जाहीर केल्यावर आपणास झालेल्या भांडवली नफ्यावर त्यावर्षी कर भरावा लागत नाही. हे खाते निवडक राष्ट्रीयीकृत बँकांत काढता येते. यासाठीचा ‘A’ फॉर्म भरून त्यासोबत फोटो, पॅन, आधार आणि गुंतवणुकीची रक्कम द्यावी लागते. भांडवली नफा हा अनेक प्रकारे होऊ शकतो. विविध प्रकारानुसार झालेल्या भांडवली नफ्यावरील कर वाचवण्यासाठी त्याच्या प्रकारानुसार एकाहून अधिक खाती काढावी लागतात. पैसे एकरकमी किंवा टप्याटप्याने भरता येतात. सध्या बँकेत 2 प्रकारात कॅपिटल गेन अकाउंट उघडता येते.\nटाईप A सेव्हिंग खाते : याची मुदत 2 ते 3 वर्ष यावर सेव्हिंग खात्याप्रमाणे व्याज मिळते. यातील रक्कम काढून घेणे तुलनेने सोपे आहे. आपल्या गरजेप्रमाणे यातून दिलेल्या मुदतीत पैसे काढून नियोजित मालमत्तेत त्याची गुंतवणूक करता येते. ही पूर्ण गुंतवणूक जेव्हा करून होईल तेव्हा हे खाते बंद करता येते.\nटाईप B टर्म डिपॉझिट खाते : याची मुदतही 2 ते 3 वर्ष असून त्यावर मुदतठेवींवरील व्याजदाराप्रमाणे व्याज मिळेल. या खात्याचे प्रमाणपत्र त्यास देण्यात येईल. त्यावरील व्याज ठराविक काळाने अथवा मुदतपूर्तीच्या वेळी मिळेल. दोन्हीही प्रकारच्या खात्यावर मिळणारे व्याज करपात्र आहे. या खात्यावर कोणतेही कर्ज मिळत नाही. करदात्याने त्याला भविष्यात रक्कम कधी लागू शकेल याचा अंदाज घेवून कोणत्��ा प्रकारचे खाते काढावे ते ठरवावे.\nया पूर्वी सांगितल्याप्रमाणे टाईप A खात्यातून पैसे काढणे सहज शक्य आहे मात्र टाईप B मधून पैसे काढताना ही मुदत ठेव मोडण्यात येऊन त्यावर दंड लागेल आणि रक्कम टाईप A खात्यात वर्ग करण्यात येईल आणि तेथून ती काढून घेता येईल. प्रथम पैसे काढण्यासाठी C फॉर्म भरावा लागेल. त्यानंतर प्रत्येक वेळी D फॉर्म भरून द्यावा लागेल. काढून घेतलेले पैसे 60 दिवसात वापरावे लागतील नाहीतर पुन्हा टाईप A खात्यात जमा करावे लागतील. यातील खात्याच्या बदलासाठी B फॉर्म वापरावा लागेल. खाते त्याच बँकेच्या दुसऱ्या शाखेत बदलून घेता येईल, दुसऱ्या बँकेत बदलता येणार नाही. दोन्ही प्रकारची खाती बंद करण्यासाठी G प्रकारचा फॉर्म भरून ठेवून त्यावर आपल्या आयकर छाननी अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागेल. खाते चालू असताना खातेदाराचा मृत्यू झाल्यास आणि त्याने वारासदारांची नेमणूक केली नसल्यास H फार्म भरून यातील रक्कम वारसदारांच्या नावे वर्ग करता येईल. तर वारसनोंद असल्यास वारसांना E फॉर्म भरून या खात्यातील रकमेची मागणी करता येईल. F प्रकारचा फॉर्म भरून खातेदारास वारस नोंदीत बदल करता येईल. जास्तीतजास्त 3 वारसांची नेमणूक करता येईल. वारस नेमणूक फक्त वैयक्तिक खातेदाराना करता येईल. AOP, HUF आणि फर्म यांना त्यांच्या खात्याचा वारसदार नेमता येणार नाही.\nया खात्यात गुंतवणूक करून आयकरात सूट घेण्याऱ्या करदात्यास आयकर खात्याने मागणी केल्यास गुंतवणूक केल्याचा पुरावा द्यावा लागेल. खात्यातून काढलेली आणि 60 दिवसात न वापरलेली तसेच मुदत पूर्ण होऊन शिल्लक असलेली किंवा अजिबात न वापरता पूर्णपणे तशीच राहिलेली रक्कम नियमानुसार त्यावर्षात करपात्र आहे.\nया आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.\n१९८२ पासून \"हिंदुस्तान ऑरगॅनिक केमिकल\" या कंपनीत नोकरी, शिक्षण बी कॉम. एवढ्यातच अकाउंट डिविजन मधे पी. एफ. विभागात उपव्यवस्थापक म्हणून मी स्वेच्छानिवृत्ती घेतली. मी मुंबई ग्राहक पंचायतच्या शिक्षण विभागाचा सक्रिय कार्यकर्ता असून १९८४ पासून शेअर बाजाराशी संबधीत, गुंतवणूक करप्रणाली आणि आर्थ��क विषयांच्या लेखनासाठी अलीकडेच सुरुवात केली आहे. मराठी माणसाला शेअरबाजाराबद्दल शास्त्रशुद्ध माहिती मिळावी आणि तीही आपल्या भाषेत म्हणून हा माझा छोटासा प्रयत्न.\nविशेष मुलांच्या भविष्या ची तरतूद करताना हि काळजी अवश्य घ्या\nविवाहानंतरचे आर्थिक नियोजन कसे करावे\nआयकर भरण्याच्या नियमांबाबत महत्त्वाची माहिती वाचा या लेखात\nNext story अंतराळ क्षेत्रात भारताची मान उंचावणारे शेतकरी कुटुंबातले के. सिवन\nPrevious story आपली पूर्ण संपत्ती दान करणारा हॉंगकॉंगचा महान कलाकार चाऊ यान फॅट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/10/15/one-nation-one-fastag-scheme-will-be-implemented-from-1st-december-know-how-will-it-work-and-how-will-it-affect/", "date_download": "2019-11-17T22:16:22Z", "digest": "sha1:6U7XB4DBBMMSIW3J7S55AUZULO4NFLPS", "length": 8820, "nlines": 55, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "1 डिसेंबरपासून लागू होणार ‘एक देश एक फास्टॅग’ - Majha Paper", "raw_content": "\nकामाच्या ठिकाणी उत्तम टीम मेम्बर होण्यासाठी…\nउबेरच्या विना ड्रायव्हर कारची यशस्वी चाचणी\nया परीक्षेसाठी विमान उड्डाणेही केली जातात बंद\n90 रुपयात घेतलेली फुलदाणी निघाली 300 वर्ष जुनी, विकली गेली 4.4 कोटीला\nस्कॉर्पिओचे हायब्रिड व्हर्जन करणार ७ टक्क्यांपर्यंत इंधनाची बचत\nउस्मानाबादचा अवलिया फेसबुकद्वारे कमावतो प्रतिमहिना ९० हजार\nग्रीन टी प्रमाणेच ग्रीन कॉफी देखील आरोग्यासाठी लाभदायक\nवजन घटविण्याचे उपाय आयुर्वेदाप्रमाणे…\nआंबा आणि टरबूजाच्या मदतीने मिळवा ग्लोईंग स्कीन\nकंबरदुखी कोणत्या कारणास्तव उद्भवते\nआता ‘डॉमिनोज’ देणार फक्त शाकाहारी पिझ्झा\nकारचालकांसाठी असेही काही विचित्र नियम\n1 डिसेंबरपासून लागू होणार ‘एक देश एक फास्टॅग’\nOctober 15, 2019 , 5:44 pm by आकाश उभे Filed Under: देश, मुख्य Tagged With: इंडियन मोबाईल काँग्रेस, नितिन गडकरी, वन नेशन वन फास्टॅग\nरस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी इंडियन मोबाईल काँग्रेस कार्यक्रमात ‘वन नेशन वन फास्टॅग’ योजनेची सुरूवात केली. ही योजना 1 डिसेंबर 2019 पासून देशभरात लागू होईल. ही योजना लागू झाल्यानंतर वाहन विना रक्कम भरता देशभरात कोठेही प्रवास करू शकेल. कॅशलेस सिस्टमचा वापर वाढावा यासाठी सरकार अनेक योजना आणत आहे.\n‘एक देश एक फास्टॅग’वर बोलताना नितिन गडकरी यांनी सांगितले की, सध्या देशातील महामार्गावर एकूण 527 टोल नाके आहेत. ज्यातील 380 टोल नाक्यावरील सर्व लेन फास्टॅगशी जोडल्या ��ेल्या आहेत. फास्टॅग लागू झाल्यावर टोल नाक्यावर गर्दी होणार नाही व यामुळे वेळ वाचेल.\nफास्टॅग केवायसीसाठी ओळखपत्र जसे की, पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स देऊन तुम्ही फास्टॅग अकाउंट उघडू शकता. यासाठी पासपोर्ट साइज फोटो देखील गरजेचा आहे. फास्टॅग सर्व टोल नाके आणि काही बँकेतून ऑनलाईन खरेदी करता येईल. वन टाइम टॅग डिपॉजिट करून फास्टॅग घेऊ शकता. कार, व्हॅन, जीपसाठी 200 रूपये आणि ट्रक, ट्रॅक्टरसाठी 500 रूपये शुल्क आहे.\nअसे करा रिचार्ज –\nफास्टॅगला रिचार्ज करण्यासाठी तुम्ही डेबिट-क्रेडिट कार्ड, आरटीजीएस आणि नेट बँकिंगचा वापर करू शकता. फास्टॅग खात्यात तुम्ही 100 रूपयांपासून ते 1 लाख रूपये ठेऊ शकता.\nअसे काम करते –\nफास्टॅग हे वाहनाच्या विंडस्क्रीनवर लावले जाते. यामध्ये रेडिओ फ्रिक्वेंसी आयडेंटीफिकेशन लावलेले असते. तुम्ही टोल नाक्यावर पोहचताच सेंसर हे फास्टॅग स्कॅन करते आणि तुमच्या अकाउंटमधील पैसे कापले जातात. याद्वारे होणाऱ्या काही अडचणी देखील समोर आल्या होत्या, मात्र या अडचणी दूर करण्यासाठी अधिक कर्मचाऱ्यांची नेमणूक करणार असल्याचे अथॉरिटीकडून सांगण्यात आले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2019-11-17T23:15:41Z", "digest": "sha1:W7PBEY6J34BJQEJQDYVNT5BN5O4NR3X4", "length": 20260, "nlines": 308, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "अमरावती: Latest अमरावती News & Updates,अमरावती Photos & Images, अमरावती Videos | Maharashtra Times", "raw_content": "\n'त्या' उमेदवाराला पुन्हा नगरसेवकपद कसे\nमुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंत...\n‘माझ्या मुलाच्��ा भविष्याचे काय\n१५० वादग्रस्त पोस्ट ब्लॉक\nगर्भपाताच्या गोळ्यांची सूचनांविना विक्री\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nनियंत्रण रेषेजवळ जवान हुतात्मा\n'सर्व मुद्द्यांवर चर्चा करू'\nपोपचा कौटुंबिक जिव्हाळ्यावर भर\nगोटबाया राजपक्षे श्रीलंकेचे नवे अध्यक्ष\nश्रीलंकेत राजपक्षे विजयी, भारतावर काय परिण...\nभारतीय विमान संकटात; पाकने केली मदत\nश्रीलंकेत राजपक्षे यांचेपारडे जड\nएअर इंडिया विक्रीसाठीमार्च २०२०चे उद्दिष्ट\nदरमहा किमान पेन्शन७५०० करण्याची मागणी\nएअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत वि...\n'मुंबई इंडियन्स'मधून युवराजसह १२ खेळाडू करारमुक्त\nभावाचा फटकार नाकावर,खेळाडू रक्तबंबाळ\nमैदानात घुसलेल्या चाहत्याला विराटने वाचवलं...\nमयांक अग्रवाल, शमीची कसोटी क्रमवारीत झेप\nक्रिकेटपासून दूर असलेला धोनी 'या' खेळात व्...\nटी-२०: पृथ्वी शॉचे बंदीनंतर अर्धशतकी कमबॅक...\nआयुष्मानचा 'बाला' लवकरच १०० कोटी क्लबमध्ये\nविश्रांतीचा सल्ला असूनही १८ तास काम करतात ...\nतीन उकडलेल्या अंड्यांचं बिल झालं १ हजार ६७...\nगणितज्ञ वशिष्ठ यांचे निधन; हृतिक रोशननं व्...\nवर मराठी कलाकारांचे स्पष्टी...\n'सायना'च्या शूटिंगदरम्यान परिणीती चोप्रा ज...\nनव्या जोमानं करा सुरुवात\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nपोस्ट खात्यात ५ हजार जागांची भरती सुरू\nकरिअर, मातृत्व आणि मी\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nकरिअर, मातृत्व आणि मी\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी..\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान ..\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षका..\nकर्नाटकातील रायचूरमध्ये दिवसा उजे..\nमॉर्निंग वॉकसाठी गेला; कारने उडवले\nटँकर पेटला; दोघांचा कोळसा\n- कोंढाळीनजीकची घटना- ५० मीटर आगीचे लोळ - सहा तास वाहतूक ठप्प म टा...\nविजेमुळे झालेत आमूलाग्र बदल\nनागपूर-अमरावती महामार्गावर टँकर उलटला; वाहतुकीची कोंडी\nनागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर कोंढाळी जवळ पेट्रोलने भरलेला टँकर उलटून झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार झाल्याचं वृत्त आहे. भररस्त्यात टँकर उलटल्याने टँकरने पेट घेतला. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आल्याने नागपूर-अमरावती राष्ट्री�� महामार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे.\nज्येष्ठ वैज्ञानिक आणि विज्ञानलेखक डॉ. बाळ फोंडके यांनी अलीकडेच एक्क्याऐंशीव्या वर्षात पदार्पण केलं. त्यानिमित्ताने त्यांच्या सहृदयी व्यक्तिमत्त्वाचे घडवलेले हे दर्शन...डॉ. बाळ फोंडके यांच्याशी प्रत्‍यक्ष संपर्क आला तो २००६ साली. १४ जानेवारी २००६ रोजी.\nराज्य स्क्वॉश स्पर्धेत औरंगाबादला सांघिक विजेतेपद\nदेशातील शहरांत मुंबईचे पाणी शुद्ध\nदेशातील सर्व महानगरांच्या तुलनेत मुंबईतील नळाचे पाणी सर्वांत शुद्ध असल्यावर केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या अहवालातून शिक्कामोर्तब झाले आहे...\nसर्व महानगरांहून मुंबईचे पाणी शुद्ध\n- दिल्ली, कोलकाता, चेन्नईतील जलगुणवत्ता खराब- १७ राज्यांच्या राजधानीच्या शहरांतील दर्जाही वाईटवृत्तसंस्था, नवी दिल्लीअत्याधुनिक व जागतिक दर्जाची ...\nजीवनदृष्टी देणारी सायकल यात्रा\nआम्ही सर्व सायकलयात्री महिनाभर एकत्र होतो...\nमुंबईचं पाणी लै भारी, दिल्लीचं सर्वात खराब\nकेंद्र सरकारने देशातील २१ राज्यांच्या राजधानीतील पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर आधारित रँकिंग जारी केली आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्री राम विलास पासवान यांनी जारी केलेल्या २१ शहरांच्या या रँकिंगमध्ये देशाची आर्थिक राजधानी मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे. म्हणजेच देशात मुंबईच्या पाण्याची गुणवत्ता सर्वात चांगली आहे. या यादीत देशाची राजधानी दिल्ली तळाला आहे. दिल्लीत पिण्याचं पाणी खराब असल्याचं या रँकिंगमुळे समोर आलं आहे.\nराज्यात थंडीची चाहूल; मुंबईकरांची पहाट अल्हाददायक\nशुक्रवारी सकाळी राज्यभरात काही ठिकाणी किमान तापमान १५ अंश सेल्सिअस आणि त्यापेक्षा कमी तापमान नोंदवण्यात आले. तर नागपूरमध्ये पारा १४.५ अंशांपर्यंत खाली उतरला होता. या तापमानाने राज्यात पारा हळुहळू घसरत असल्याची जाणीव करून दिली.\nऔरंगाबाद, लातूर, पुणे, मुंबईची आगेकूच\nमुंबईः विदर्भात अमरावती जिल्ह्यातील तिवसा, चांदूर रेल्वे आणि धामणगाव रेल्वे या तीन पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ८ डिसेंबर २०१९ रोजी ...\nवीस दिवसांत २९ बळी\nटीम मटाखरीप हंगामातील कापूस, सोयाबीन आणि धान पिकाच्या उत्पन्नावर विदर्भातील शेतकऱ्याचे वर्षभराचे गणित ठरते...\nविदर्भ पंचायत समितीसाठी ८ डिसेंबर रोजी मतदान\nप��रेमप्रकरणातून पोलिस स्टेशनसमोर आत्महत्येचा प्रकार\nअजित पवारांवर गुन्हा कधी दाखल करणार\nमृतदेह घेऊन शेतकऱ्यांची धडक\nपोलिसांविरुद्ध तक्रारींचा संथ गतीने निपटारा\n-१४८५पैकी १३४० तक्रारी निकाली -१४५ प्रकरणांवर सुनावणी नाही -१६० तक्रारी अद्यापही पडून म टा...\nउद्यापासून संसदेचं अधिवेशन; मंदीवरून केंद्राची घेरेबंदी\n'मुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम'\nअयोध्येचा निकाल: जस्टिस नजीर यांना झेड सुरक्षा\nनक्षलवाद्यांकडे ड्रोन; गोळ्या घालण्याचे आदेश\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nपाऊस देवेंद्रांनाही घेऊन गेला; NCPचा व्हिडिओ\nअयोध्या: मुस्लीम पक्षकारांची पुनर्विचार याचिका\nसेना 'एनडीए'बाहेर; भाजपकडून शिक्कामोर्तब\nभविष्य १५ नोव्हेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80/11", "date_download": "2019-11-17T22:14:14Z", "digest": "sha1:VUQXM72XQBVUYHJ5BGN64DA33TX6OF7K", "length": 23423, "nlines": 305, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "पंतप्रधान मोदी: Latest पंतप्रधान मोदी News & Updates,पंतप्रधान मोदी Photos & Images, पंतप्रधान मोदी Videos | Maharashtra Times - Page 11", "raw_content": "\nमुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम: शिंद...\n'मी पुन्हा येईन'; शिवसैनिकांच्या फडणवीस या...\nसत्तापेच कायम; शिवसेनेसोबत जाण्यास सोनिया ...\nकुणी आम्हाला शहाणपणा शिकवू नये; राऊत यांचा...\nशिवरायांचे 'स्वामित्व' कुणा एका पक्षाकडे न...\nफडणवीसांनी सेनेला करून दिली हिंदुत्वाची आठ...\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nसंसदेत बेरोजगारीवरही चर्चा व्हावी: मोदी\nनक्षलवाद्यांकडून ड्रोनचा वापर; गोळ्या घालण...\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\nअयोध्या: जस्टिस नजीर यांना झेड सुरक्षा\nश्रीलंकेत राजपक्षे विजयी, भारतावर काय परिणाम\nभारतीय विमान संकटात; पाकने केली मदत\nश्रीलंकेत राजपक्षे यांचेपारडे जड\nअनिल अंबानी यांचा राजीनामा\nएअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत विकणार: अर...\nPMC बँक घोटाळा: भाजपचे माजी आमदार तारासिंग...\nRcom तोट्यात, अनिल अंबानींचा राजीनामा\nश्रीमंतांच्या यादीत बिल गेट्स पुन्हा नंबर ...\nभारतीय खरेदीदारांना खुणावतेय लंडन\nग्राहक व्यय सर्वेक्षण लांबणीवर\n'मुंबई इंडियन्स'मधून ��ुवराजसह १२ खेळाडू करारमुक्त\nभावाचा फटकार नाकावर,खेळाडू रक्तबंबाळ\nमैदानात घुसलेल्या चाहत्याला विराटने वाचवलं...\nमयांक अग्रवाल, शमीची कसोटी क्रमवारीत झेप\nक्रिकेटपासून दूर असलेला धोनी 'या' खेळात व्...\nटी-२०: पृथ्वी शॉचे बंदीनंतर अर्धशतकी कमबॅक...\nआयुष्मानचा 'बाला' लवकरच १०० कोटी क्लबमध्ये\nविश्रांतीचा सल्ला असूनही १८ तास काम करतात ...\nतीन उकडलेल्या अंड्यांचं बिल झालं १ हजार ६७...\nगणितज्ञ वशिष्ठ यांचे निधन; हृतिक रोशननं व्...\nवर मराठी कलाकारांचे स्पष्टी...\n'सायना'च्या शूटिंगदरम्यान परिणीती चोप्रा ज...\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nपोस्ट खात्यात ५ हजार जागांची भरती सुरू\nपरदेशात शिक्षणाच्या काय संधी\nआर्थिक नियोजनाचं करिअर- सुचित्रा सुर्वे ले...\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nवेळ शत्रू की मित्र\nसहज मी सतत, सम मी स्वतंत्र\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nवेळ शत्रू की मित्र\nसहज मी सतत, सम मी स्वतंत्र\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी..\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान ..\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षका..\nकर्नाटकातील रायचूरमध्ये दिवसा उजे..\nमॉर्निंग वॉकसाठी गेला; कारने उडवले\nपंतप्रधानांच्या दौऱ्यावर पावसाचे सावट\nनाशिकमध्ये गुरुवारी (दि. १९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तपोवन येथे सभा होणार आहे. मात्र, हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने पंतप्रधानांच्या नाशिक दौऱ्यावर पावसाचे सावट आहे.\nसंजय भन्साळी मोदींना देणार बर्थ-डे गिफ्ट\nपंतप्रधान मोदी यांना वाढदिवसानिमित्त निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी एक खास गिफ्ट देणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या आयुष्यावर आधारित 'मन बैरागी' या चित्रपटाचं पहिलं पोस्टर आज लाँच होणार आहे. विशेष म्हणजे चित्रपटाचं पहिलं पोस्टर सुपरस्टार प्रभासच्या हस्ते लाँच होणार आहे.\n'हा' अभिनेता साकारतोय मोदींची भूमिका\nभन्साळींचा मोदींवर सिनेमा; पहिलं पोस्टर लाँच\nबॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी पंतप्रधान मोदी यांना वाढदिवसानिमित्त खास भेट दिली आहे. भन्साळी यांनी आज पंतप्रधान मोदींच्या आयुष्यावर आधारित सिनेमा 'मन बैरागी'ची घोषणा केली आहे. इतकंच नव्हे तर, चित्रपटाचं पहिलं पो���्टरही प्रदर्शित करण्यात आलं आहे.\nमोदींचा वाढदिवस: पाक मंत्र्याचे लज्जास्पद ट्विट\nदेश आणि जगभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू असताना शेजारी देश पाकिस्तानमधील मंत्री चौधरी फवाद हुसेन यांनी लज्जास्पद ट्विट करत वाद ओढवून घेतला आहे. फवाद यांना पाकिस्तानातच विरोध होत असून पाक नागरिक या ट्विटबाबत त्यांचा निषेध करत आहेत. फवाद हुसेन यांनी यापूर्वीही असे वादग्रस्त ट्विट केले आहेत.\nमोदी @६९; देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपला ६९ वा जन्मदिन साजरा करत आहेत. सोशल मीडियावर देखील मोदींचा वाढदिवस ट्रेंडिंगमध्ये आहे. देशभरातून पंतप्रधान मोदींवर शुभेच्छांची बरसात सुरू आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मंत्री, भाजप नेते आणि कार्यकर्ते तसेच विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.\nदोन दिवस नाशिकमध्ये मंत्र्यांची उपस्थितीम टा...\nमोंदीची सभा ऐतिहासिक ठरणार\nपालकमंत्री गिरीश महाजन यांनी घेतला सभेचा आढावा म टा...\nमहाजनादेश यात्रेचे जंगी स्वागत\nम टा वृत्तसेवा, इचलकरंजीनव्या वस्त्रोद्योग धोरणात काही त्रुटी राहिल्या आहेत त्या दूर करुन सुधारित आराखडा करण्यात येईल...\n'मोदी, सिवन यांच्यावर गुन्हा दाखल करा'\nनागपूर शहरातील एका संस्थेनुसार या अभियानाच्या अपयशसाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रोचे संचालक के. सिवन जबाबदार आहेत. या संस्थेने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी केली आहे.\nमोदींच्या कार्यक्रमात ट्रम्प यांची उपस्थिती\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेतील टेक्सासमधील ह्युस्टन येथे २२ सप्टेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित राहण्याची शक्यता आहे. याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापार करार होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nसंसदेने पारित केलेल्या मोटरवाहन कायद्याने आणि भारतीय अर्थव्यवस्थेभोवती आवळत चाललेल्या मंदीच्या पाशाने एकाच वेळी वाहन चालविणाऱ्या आणि वाहननिर्मिती करणाऱ्यांच्या मनात दहशत निर्माण केली आहे. या दहशतीचा परस्परसंबंध लागू शकतो.\nचांद्रयानसारख्या मोहिमेत काम करण्याची इच्छा\nव्हीएनआय���ीच्या १७ व्या दीक्षांत समारंभात मानाचे सर विश्वेश्वरय्या सुवर्णपदक प्राप्त करणाऱ्या राशी लढ्ढा हिला अंतराळ तंत्रज्ञान शिकण्याची इच्छा असून, ...\nमुख्यमंत्र्यांच्या ‘रोड शो’ची तयारी पूर्ण\n‘स्वच्छतादूत’ सुशिला यांची रोजगारासाठी वणवण\nवीजनिर्मिती हे राष्ट्रीय कार्य\nमटा प्रतिनिधी, नागपूरवीजनिर्मिती हे राष्ट्रीय कार्य आहे ज्या राज्यात, देशात प्रतिव्यक्ती वीजवापर अधिक आहे, अशा देशांना प्रगत देश समजले जाते...\nहजारो, लाखोंचा दंड ठोठावण्याची मुभा मिळाल्याने वाहन उद्योगाला आणि आधीच मंदीत असलेल्या पर्यटन व्यवसायाला आणखी मोठा फटका बसू शकतो...\nछत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊनच भाजप वाटचाल करीत आहे कलम ३७० रद्द करण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या निर्णयाशी मी सहमत आहेम टा...\nमला ईव्हीएमची भीती वाटते\nम टा प्रतिनिधी, औरंगाबाद'राज्यात 'वंचित बहुजन आघाडी स्वबळावर २८८ जागा लढवणार आहे...\nउद्यापासून संसदेचं अधिवेशन; मंदीवरून केंद्राची घेरेबंदी\n'मुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम'\nअयोध्येचा निकाल: जस्टिस नजीर यांना झेड सुरक्षा\nनक्षलवाद्यांकडे ड्रोन; गोळ्या घालण्याचे आदेश\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nपाऊस देवेंद्रांनाही घेऊन गेला; NCPचा व्हिडिओ\nअयोध्या: मुस्लीम पक्षकारांची पुनर्विचार याचिका\nसेना 'एनडीए'बाहेर; भाजपकडून शिक्कामोर्तब\nभविष्य १५ नोव्हेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesha-news/skilling-india-1248828/", "date_download": "2019-11-18T00:03:30Z", "digest": "sha1:FMYI24DOTPXXUBOJHBJL32IASOMFRSM6", "length": 21862, "nlines": 242, "source_domain": "www.loksatta.com", "title": "skilling india | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंत्री उचलण्यासाठी गेलेल्या चिमुरडीला चिरडले\nशेतकऱ्याची आत्महत्या, मृतदेह जिल्हा कचेरीवर\nदहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान - मोदी\nउधळपट्टी केल्यास तिप्पट पाणीपट्टी\nविद्यार्थ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ\nनोंद : ‘कुशल भारता’चा नारा…\nनोंद : ‘कुशल भारता’चा नारा…\nकौशल्यपूर्ण कारागीर मिळवणे ही कोणत्याही उद्योजकासाठी खूप मोलाची बाब असते\n‘मेक इन इंडिया’चे अपरिहार्य असे पुढचे पाऊल म्हणजे ‘स्किलिंग इंडिया’. इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशात कौशल्य विकसित करण्यावर फारसा भर दिला जात नाही, असे चित्र आहे. ते बदलण्याची गरज ‘स्किलिंग इंडिया’शी संबंधित मुंबईत नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी मांडली.\nआपल्या पंतप्रधानांनी ‘मेक इन इंडिया’च्या वाटचालीत एक मोलाचे पाऊल उचलत ‘स्किलिंग इंडिया’चा (कुशल भारत) नारा दिला खरा, परंतु या घोषणेपेक्षाही त्याची पूर्तता करणे हे शिवधनुष्य पेलण्याइतकेच मोठे कार्य आहे.\nस्किलिंग इंडियाची खरोखर गरज काय, याचा विचार केला तर असं लक्षात येतं की कौशल्यपूर्ण कारागीर मिळवणे ही कोणत्याही उद्योजकासाठी खूप मोलाची बाब असते, बऱ्याचदा उत्तम कारागिरांअभावी अनेक उद्योग नामशेष झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. ज्या प्रमाणात सध्या भारतीय बाजारपेठ आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी खुली होत जाईल तसतशी अधिकाधिक कौशल्यपूर्ण कारागिरांची आवश्यकता वाढत जाणार आहे. आपल्याकडे नेमका याच गोष्टीकडे कानाडोळा केला गेला आणि त्याचे परिणाम स्वरूप आपल्याकडे काम करायला एकाहून एक सरस असे इंजिनीयर आणि मॅनेजर भरपूर आहेत; पण कुशल कारागिरांची वानवा आहे. हीच गरज ओळखून महाराष्ट्र सरकारनेदेखील कौशल्य विकासाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. तीन जून रोजी ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई’ तर्फे सर्व उद्योजकांसाठी एक विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ज्याद्वारे सरकारचे स्किलिंग इंडियाचे प्रयत्न आणि त्याला आवश्यक असणारी उद्योजकांची साथ हा दुवा जोडता येऊ शकेल. या मुद्दय़ाबाबत महाराष्ट्राचे औद्योगिक आणि कौशल्य विकास अधिकारी दीपक कुमार म्हणाले की येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रात ४५ लाख लोकांना कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत सहभागी करून त्यांचा विकास करणे हे उद्दिष्टय़ ठेवून राज्य सरकार कार्य करत आहे. हा मुद्दा मांडताना त्यांनी भारताची तुलना कोरियासारख्या देशांशी केली. कोरियात जवळपास ९६ टक्के लोकांना काही ना काही कौशल्य अवगत आहे तर भारतात तीच संख्या अवघी चार टक्केआहे, यावरून आपल्याला कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत किती प्रगतीची आवश्यकता आहे याची जाणीव उपस्थित मोठमोठय़ा उद्योजकांना करून दिली.\nदीपक कुमार यांनी सांगितलेली ही आकडेवारी कितीही बोलकी वाटली तरी नीट विचार करताना भारत आणि कोरिया यांची लोकसंख्या विचारात घेता ही तुलना योग्य वाटत नाही, त्यासाठी चीन हे योग्य उदाहरण ठरेल, परंतु ज्याप्रमाणे भारताने उत्तम संयोजक आणि इंजिनीयर घडविण्यावर भर दिला तसाच चीनमध्ये आजवर फक्त कुशल कारागीर निर्माण करण्यावर भर देण्यात आलेला होता, त्यामुळे चीनमध्ये आता कुशल संयोजकांची वानवा भासते आहे. त्यामुळे जसे भारतात आता कौशल्य विकासावर भर दिला जातोय तसाच चीनमध्ये उत्तम संयोजक, इंजिनीयर आणि वरच्या फळीत काम करू शकणारी फळी घडविण्याकडे लक्ष दिले जात आहे. तसे पाहता भारत फार मागास नाही. फक्त आता होणारे काम हे योग्य कार्यसूत्रींवर आधारित आणि सर्व लोकसहभागातून होणे आवश्यक आहे. दीपक कुमार यांनी महाराष्ट्रातील विविध उद्योजकांना पुढाकार घेऊन या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले व त्यासाठी सरकारतर्फे पुरविण्यात येणाऱ्या विविध योजनांचीही यादी सांगितली. यात भारत फोर्जतर्फे घेण्यात आलेला पुढाकार खरोखर वाखाणण्याजोगा आहे. त्यांनी कुशल कारागीर घडविणाऱ्या आयटीआयसारख्या संस्थांपकी पुण्याजवळील आयटीआय आपल्या अधिपत्याखाली घेतली आणि त्यासाठी आपल्या आवश्यकतेनुसार अभ्यासक्रम राबवून कुशल कारागिरांची निर्मिती केली आणि त्यांना स्वत:च रोजगार उपलब्ध करून दिला. यामुळे सरकारचे धोरण आणि कंपनीची भरभराट दोन्ही गोष्टी शक्य होऊ शकल्या. नेमकी हीच मेख ओळखून टाटा उद्योग समूहानेदेखील लोणावळ्याजवळील आयटीआय आपल्या अधिपत्याखाली घेतले आहे. शिवाय कौशल्य विकास कार्यक्रमात बरीच मोठी गुंतवणूक केल्याचे दीपक कुमार यांनी स्पष्ट केले. यावेळी उपस्थित असलेले गोव्याचे औद्योगिक मंत्री महादेव नाईक यांनीही प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचे महत्त्व उपस्थितांना सांगितले व गोव्यामध्ये त्यांनी राबविलेल्या कौशल्य विकास कार्यक्रमांची माहिती दिली. त्यानंतर जम्मू काश्मिरमध्ये यशस्वी झालेल्या ‘उडान’ कार्यक्रमाचे प्रमुख वागिश शर्मा व नॅशनल एक्रिडेशन समितीचे अध्यक्ष जगमोहन भोगल यांनीही फक्त कौशल्य विकास व त्याचे प्रमाणपत्र देऊ शकणाऱ्या संस्थांपेक्षा उत्तम कार्यरत असणाऱ्या संस्थांचा आग्रह धरला. या साऱ्यांसोबतच आपल्याला आपली मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे जगप्रसिद्ध मनोविकास प्रशिक्षक सुनील पारेख यांनी सांगितले. आपल्याकडच्या लोकांच्या मानसिकतेबद्दल सांगताना वेल्डरचे उदाहरण घेता येईल. वेिल्डगचे प्रशिक्षण घेऊन एक कारागीर फार फार तर दहा हजार रुपये महिना कमावू शकतो, असा आपला समज असतो आणि म्हणूनच वेिल्डगच्या कामाला आणि कारागिराला फारसे महत्त्व दिले जात नाही; पण एक कुशल वेल्डर मोठय़ा कंपनीमध्ये काम करत असेल तर २०-२५ हजार रुपये महिना सहज कमावतो, हाच वेल्डर जर पेट्रोलियम कंपनीत काम करत असेल तर त्याचा पगार महिना ७० ते ८० हजार रुपये असतो आणि तोच कुशल वेल्डर गॅस वेल्डिंगचे काम करीत असेल तर त्याला सुमारे दीड ते दोन लाख रुपये महिना इतका पगार मिळतो. यात कोणतीही अतिशयोक्ती नाही. परंतु वेल्डर या नावानुसार त्याची प्रत आणि प्रतिष्ठा ठरविणारी आपली मानसिकता बदलली तर आणि तरच कुशल भारत उभारणीचा हा पंतप्रधानांनी घेतलेला वसा कुठेतरी सफल होताना दिसू शकतो यात नक्कीच दुमत नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n‘मेक इन इंडिया’ विषयावर गिरीश कुबेर यांचे आज व्याख्यान\nबंद उद्योगांच्या जमिनी खुल्या करण्याच्या निषेधार्थ मोर्चा\nMake in India : मोदींच्या हस्ते जगातल्या सगळ्यात मोठ्या मोबाइल फॅक्टरीचं उद्घाटन\n‘एअरबस’चे ५,००० कोटींच्या गुंतवणुकीचे नियोजन\nआर्थिक सुधारणांखेरीज ‘मेक इन इंडिया’ अशक्य\nVideo: 'मिर्झापूर २'च्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता\n'पानिपत'मधील 'मर्द मराठा' गाण्याची गायिका आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर\nसलमानसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीवर आली धुणी-भांडी करण्याची वेळ\n'हुड हुड दबंग'ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मीम्स व्हायरल\nVideo : मलायकाचा नेहा धुपियाला चप्पल मारण्याचा प्रयत्न, कारण...\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nमर्यादित षटकांसाठी आक्रमक मयंकचा पर्याय\nतीन दिवसांनंतर राज्यात गारव्यात वाढ\n‘बीकेसी कनेक्टर’मुळे नवी कोंडी\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nचंद्रपूर आणि मुंबई विभाग सर्वाधिक प्रदूषित\nसोनिया गांधी-शरद पवार भेटीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार\nअयोध्या निकालाविरोधात फेरविचार याचिका\n‘मॅरेथॉन’मध्ये सहभागी स्पर्धकांच्या वाहनांची तोडफोड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/10/15/the-new-president-of-the-bcci-is-the-owner-of-so-much-wealth/", "date_download": "2019-11-17T22:09:43Z", "digest": "sha1:7CTLGSGNFAHSHDDILGGFUI3WN5D4RFI3", "length": 9133, "nlines": 53, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "बीसीसीआयचा नवा अध्यक्ष एवढ्या संपत्तीचा आहे मालक - Majha Paper", "raw_content": "\nकाही देशांमधील अजब कायदे\nउंचीवरून पडूनही लहानगा वाचला\nसाध्या सोप्या आहार बदलाने राखा त्वचा व केसांचे आरोग्य\nदत्तक मातृत्वाच्या प्रमाणात वाढ\nपावसाळ्यात आजारी पडल्यावर करा या गोष्टी\nवजन घटविण्यासाठी खाण्याच्या पद्धतीत बदल करणे गरजेचे\nहुंदाई सँता फे एसयूव्ही फिंगरप्रिंट टेक्नोलॉजीसह येणार\nमहिलांच्या ओटीपोटातील वेदना एन्डोमेट्रीओसीस मुळे तर नाही\nहाडे ठिसूळ होण्याचा महिलांना अधिक धोका\nया कारणामुळे सुरत विमानतळावर दर दिवशी 150 वेळा करावा लागतो गोळीबार\nओहियोतील डॉक्टरची कामगिरी; मेंदूत चिप बसवून लकव्यावर उपाय\nसहा बोटे असणाऱ्या व्यक्ती करतात अधिक वेगाने काम\nबीसीसीआयचा नवा अध्यक्ष एवढ्या संपत्तीचा आहे मालक\nOctober 15, 2019 , 6:42 pm by माझा पेपर Filed Under: क्रिकेट, सर्वात लोकप्रिय Tagged With: बीसीसीआय, मालमत्ता, सौरव गांगुली\nनवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ‘प्रिन्स ऑफ कोलकाता’ म्हणून ओळखला जाणारा गांगुली संपत्तीच्या बाबतीतही ‘दादा’ आहे. 354 कोटींची संपत्ती सौरव गांगुलीकडे असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदाची धुरा खांद्यावर घेतल्यानंतर ‘बंगाल क्रिकेट असोसिएशन’च्या अध्यक्षपदी असलेल्या गांगुलीला कॉमेंट्री सोडावी लागणार आहे. त्याचप्रमाणे त्याच्यावर व्यावसायिक जाहिराती करण्यावर बंधन येणार आहे. सुखवस्तू कुटुंबातून आलेल्या गांगुलीने तब्बल 354 कोटींची संपत्ती जमवल्याची चर्चा आहे.\nकोलकात्यामध्ये गांगुलीच्या नावे आलिशान बंगला आहे. डझनभर खोल्या या बंगल्यात आहेत. सात कोटी रुपयांच्या घरात या बंगल्याची किंमत आहे. याशिवाय सौरव गांगुलीच्या नावे 45 कोटींची स्थावर मालमत्ता असल्याचे म्हटले जाते. महागड्या गाड्यांचाही सौरव गांगुलीला शौक आहे. त्याच्या ताफ्यात ऑडी, बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज बेंज यासारख्या आलिशान गाड्या आहेत. या गाड्यांची किंमतही सात कोटींच्या आसपास आहे.\nसौरव गांगुली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर समालोचनाकडे वळला. तो आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाशीही निगडीत आहे. तो स्पोर्ट���स चॅनलवर कॉमेंट्रीचे सात कोटी रुपये घेत असल्याचे म्हटले जाते. बीसीसीआयच्या ए प्लस कॅटेगरीतील खेळाडूंनाही एवढे मानधन मिळत नाही.\nगांगुली व्यावसायिक जाहिरातींसाठीही तगडे मानधन घेत असल्याची चर्चा आहे. तर गांगुलीला ब्रँड एंडॉर्समेंटसाठी दोन ते तीन कोटी रुपये मोजावे लागतात. तो इंडियन सुपर लीगच्या ‘एटलॅटिको द कोलकाता’ टीमचा सहमालक आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद आणि भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद भूषवल्यामुळे गांगुलीकडे मैदानासोबतच प्रशासनातील अनुभवही गाठीशी आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/former-union-minister-p-chidambaram-to-be-arrested-by-enforcement-directorate-in-inx-media-case/articleshow/71598535.cms", "date_download": "2019-11-17T22:29:23Z", "digest": "sha1:BJX3HEULRNXCE5QAVTLRSP2AC5TFKLFO", "length": 15585, "nlines": 171, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "INX Media case: चिदंबरम यांच्या अटकेची ईडीलाही परवानगी - Former Union Minister P Chidambaram To Be Arrested By Enforcement Directorate In Inx Media Case | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nचिदंबरम यांच्या अटकेची ईडीलाही परवानगी\nआयएनएक्स मीडिया प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना आणखी एक झटका बसला आहे. चिदंबरम यांना आधीच सीबीआयने अटक केलेली असताना आता अंमलबजावणी संचालनालयालाही कोर्टाकडून चिदंबरम यांच्या अटकेसाठी परवानगी मिळाली आहे. त्यामुळे चिदंबरम यांच्यासाठी तूर्त सुटकेचे सर्व मार्ग बंद झाले आहेत.\nत्या महिला निवडणूक अधिकारी...\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या र...\nनवी दिल्ली: आयएनएक्स मीडिया प्रकरणी माजी ���ेंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना आणखी एक झटका बसला आहे. चिदंबरम यांना आधीच सीबीआयने अटक केलेली असताना आता अंमलबजावणी संचालनालयालाही कोर्टाकडून चिदंबरम यांच्या अटकेसाठी परवानगी मिळाली आहे. त्यामुळे चिदंबरम यांच्यासाठी तूर्त सुटकेचे सर्व मार्ग बंद झाले आहेत.\nआयएनएक्स मीडिया प्रकरणी सीबीआयने चिदंबरम यांना अटक केली असून त्यांना सध्या तिहार कारागृहात ठेवण्यात आले आहे. आपली जामिनावर सुटका व्हावी म्हणून चिदंबरम यांनी आजच सुप्रीम कोर्टात नव्याने अर्ज केला आहे. त्यात सीबीआय मला केवळ अपमानित करण्यासाठीच कारागृहात ठेवू पाहत आहे, असा आरोप चिदंबरम यांनी केला आहे. या अर्जावर सुनावणी होत असतानाच दिल्लीतील विशेष न्यायालयाकडून चिदंबरम यांना मोठा झटका बसला आहे.\nचिदंबरम यांची चौकशी करण्याची परवानगी आज विशेष न्यायालयाकडून ईडीला देण्यात आली. ही चौकशी अर्ध्या तासापर्यंत चालू शकते. त्याशिवाय ईडीला गरज वाटल्यास ते चिदंबरम यांना अटक करू शकतात, असे न्यायालयाने नमूद केले. ही परवानगी मिळताच ईडीच्या अधिकाऱ्यांनी पुढची पावले उचलली असून ते उद्या बुधवारीच चिदंबरम यांच्या चौकशीसाठी तिहार कारागृहात जाणार आहेत.\nचिदंबरम यांचा जामिनासाठी अर्ज\nचिदंबरम यांनी आजच जामिनासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला आहे. सीबीआयने मला अपमानित करण्यासाठीच कारागृहात ठेवले आहे, असा आरोप या अर्जात करण्यात आला आहे. चिदंबरम यांच्यावतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी हा जामीन अर्ज केला आहे. न्या. आर. भानुमती यांच्यासमोर या अर्जावर सुनावणी झाली. चिदंबरम वा त्यांच्या कुटुंबातील कुणा सदस्याने साक्षीदारांशी संपर्क साधण्याचा व त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याची कोणतीही बाब पुढे आलेली नाही. आयएनएक्स मीडिया प्रकरणात चिदंबरम यांनी पैशांची अफरातफर केल्याचा वा आर्थिक नुकसान केल्याचाही कोणताही आरोप नाही, असा दावा करत सिब्बल आणि सिंघवी यांनी चिदंबरम यांना जामीन मिळावा, अशी मागणी केली. आता उद्या बुधवारी सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांची बाजू कोर्ट ऐकणार आहे.\nIn Videos: चिदंबरम यांच्या अटकेची ईडीलाही परवानगी\nएअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत विकणार: अर्थमंत्री\nRcom तोट्यात, अनिल अंबानींचा राजीनामा\nPMC बँक घोटाळा: भाजपचे माजी आमदार तारासिंग यांचा मुलगा अटकेत\nश्रीमंतांच्या यादीत बिल गेट्स पुन्हा नंबर वन; बेजॉस यांना टाकलं मागे\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nएअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत विकणार: अर्थमंत्री\nPMC बँक घोटाळा: भाजपचे माजी आमदार तारासिंग यांचा मुलगा अटकेत\nRcom तोट्यात, अनिल अंबानींचा राजीनामा\nश्रीमंतांच्या यादीत बिल गेट्स पुन्हा नंबर वन; बेजॉस यांना टाकलं मागे\nभारतीय खरेदीदारांना खुणावतेय लंडन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nचिदंबरम यांच्या अटकेची ईडीलाही परवानगी...\nHDFCचा कर्जदारांना दिलासा; व्याजदर घटवले...\nपीएमसी बँकेच्या खातेदाराचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू...\nघाऊक महागाईची शून्याकडे वाटचाल...\nपेट्रोलियम पदार्थांवर जीएसटी आणा: पेट्रोलियम मंत्री...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/139-year-old-parel-workshop-will-be-shut/articleshow/71459155.cms", "date_download": "2019-11-17T22:22:48Z", "digest": "sha1:5OSL6G44MEUT66INRDPVGNY74I4AJHRI", "length": 16302, "nlines": 172, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: परळ वर्कशॉप बंद होणार - 139-year-old parel workshop will be shut | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nपरळ वर्कशॉप बंद होणार\nकार्यरत रेल्वे कर्मचाऱ्यांना माटुंगा आणि सानपाडा येथील कारखान्यात पाठवून परळ रेल्वे कारखाना (वर्कशॉप) बंद करण्याचा निर्णय रेल्वे मंडळाने घेतला आहे. या निर्णयामुळे तब्बल १५ हजार एकर परिसरात परळ कोचिंग टर्मिनस उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतचा रेल्वे मंडळाचा लेखी आदेश शुक्रवारी मध्य रेल्वेला प्राप्त झाला आहे.\nपरळ वर्कशॉप बंद होणार\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई:\nकार्यरत रेल्वे कर्मचाऱ्यांना माटुंगा आणि सानपाडा येथील कारखान्यात पाठवून परळ रेल्वे कारखाना (वर्कशॉप) बंद करण्याचा निर्णय रेल्वे मंडळाने घेतला आहे. या निर्णयामुळे तब्बल १५ हजार एकर परिसरात परळ कोचिंग टर्मिनस उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतचा रेल्वे मंडळाचा लेखी आदेश शुक्रवारी मध्य रेल्वेला प्राप्त झाला आहे.\nरेल्वे मंडळाने शुक्रवारी मध्य रेल्वेला पत्र पाठवून परळ कारखान्याबाबतचा निर्णय कळवला. परळमधील अपघातरोधक (एलएचबी) डब्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम माटुंगा रेल्वे कारखान्यातील मोकळ्या जागेत करावे, माटुंगा येथील लोकल देखभाल-दुरुस्तीचे काम सानपाडा कारखान्यात करावे, मुंबईतील रेल्वे कर्मचाऱ्यांना माटुंगा आणि सानपाडा कारखान्यात रुजू करावे, असा आदेश याद्वारे देण्यात आला आहे. या प्रकरणी माटुंगा रेल्वे कारखान्याचा विकास आराखडा बनवून रेल्वे मंडळाकडे सुपूर्द करा, असा आदेशही देण्यात आला आहे.\nपरळ रेल्वे कारखान्याच्या जागी टर्मिनस उभारणे प्रस्तावित होते. यासाठी मध्य रेल्वेने ऑक्टोबर, २०१७मध्ये येथील कारखाना बंद करण्याचा प्रस्ताव रेल्वे मंडळाकडे पाठवला होता. या प्रस्तावावरील चर्चेअंती परळ कारखाना बंद करण्याचा संबंधित प्रस्ताव रेल्वे मंडळाने मंजूर केला आहे, असे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या मुंबई शहरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी-२बी) अंतर्गत परळ टर्मिनस उभारण्यात येणार आहे. सध्या परळ टर्मिनसचा पहिला टप्पा कार्यान्वित झाला आहे. दुसरा टप्पा मार्च, २०२१पर्यंत कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. मात्र सद्यस्थिती पाहता परळ टर्मिनसचा दुसरा टप्पा पूर्ण होण्यास बराच काळ लोटणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.\n'परळ कारखान्यातील रेल्वे कर्मचाऱ्यांना मुंबई क्षेत्राबाहेर हलविण्यात येणार नाही. मुंबई क्षेत्राबाहेर काम करू इच्छिणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांची अन्य कारखान्यांत आवश्यकतेनुसार बदली क��ण्यात येईल', अशी माहिती वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.\nपरळ रेल्वे कारखाना बंद करून त्या ठिकाणी परळ टर्मिनस उभारण्यात येईल. कारखान्याची उर्वरित जागा व्यावसायिकरणासाठी देण्याचे नियोजन आहे. मात्र नेमक्या किती एकर जागेचे व्यावसायिकरण होईल, हे अद्याप निश्चित झालेले नाही. परळ वर्कशॉपचा विस्तार ४७ एकर असून, रेल्वे कॉलनी तीन एकरांवर वसली आहे.\n'परळ वर्कशॉप'च्या खासगीकरणाला रेल्वे कामगारांचा विरोध\nमहाराष्ट्र सत्तापेच Live: आघाडीच्या नेत्यांमध्ये किमान समान कार्यक्रमावर झाली चर्चा\nभाजपशिवाय राज्यात कुणाचेही सरकार येणार नाही: फडणवीस\nश्रीरामालाही राज्य सोडावं लागलं; इतकं मनाला लावून घेऊ नका; उद्धव यांचा फडणवीसांना टोला\nनव्या मैत्रीचा शिवसेनेला फायदा; पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळणार\nLive महाराष्ट्र सत्तासूत्र: भाजपशिवाय सत्ता स्थापन करणे अशक्यः चंद्रकांत पाटील\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nमुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम: शिंदे\nLive updates बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन: उद्धव ठाकरे शिवतिर्थावर; बाळासाहेबांच्या..\nपाऊस गेला, देवेंद्रांनाही घेऊन गेला; राष्ट्रवादीचा व्हिडिओ व्हायरल\nशरद पवार उद्या सोनिया गांधींना भेटणार; राज्यातील सत्ताकोंडी फुटणार\nजीएसटी चोरीचे रॅकेट उघड; एकाला अटक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nपरळ वर्कशॉप बंद होणार...\nकाँग्रेस देणार बेरोजगारांना ₹ ५ हजार मासिक भत्ता\n'आरे'साठी शिवसेना सुप्रीम कोर्टात जाणार...\nबारा बलुतेदारांच्या नेत्यांचा शिवसेनेला पाठिंबा...\nLIVE: वृक्षतोडीवरून मुंबईत घमासान; 'आरे'मध्ये जमावबंदी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/world-health-organization", "date_download": "2019-11-17T22:41:51Z", "digest": "sha1:TDMYRJNS3TO3T7NJGYXGFNJ2U5WGBZA3", "length": 17596, "nlines": 265, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "world health organization: Latest world health organization News & Updates,world health organization Photos & Images, world health organization Videos | Maharashtra Times", "raw_content": "\n'त्या' उमेदवाराला पुन्हा नगरसेवकपद कसे\nमुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंत...\n‘माझ्या मुलाच्या भविष्याचे काय\n१५० वादग्रस्त पोस्ट ब्लॉक\nगर्भपाताच्या गोळ्यांची सूचनांविना विक्री\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nसंसदेत बेरोजगारीवरही चर्चा व्हावी: मोदी\nनक्षलवाद्यांकडून ड्रोनचा वापर; गोळ्या घालण...\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\nअयोध्या: जस्टिस नजीर यांना झेड सुरक्षा\nश्रीलंकेत राजपक्षे विजयी, भारतावर काय परिणाम\nभारतीय विमान संकटात; पाकने केली मदत\nश्रीलंकेत राजपक्षे यांचेपारडे जड\nअनिल अंबानी यांचा राजीनामा\nएअर इंडिया विक्रीसाठीमार्च २०२०चे उद्दिष्ट\nदरमहा किमान पेन्शन७५०० करण्याची मागणी\nएअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत वि...\n'मुंबई इंडियन्स'मधून युवराजसह १२ खेळाडू करारमुक्त\nभावाचा फटकार नाकावर,खेळाडू रक्तबंबाळ\nमैदानात घुसलेल्या चाहत्याला विराटने वाचवलं...\nमयांक अग्रवाल, शमीची कसोटी क्रमवारीत झेप\nक्रिकेटपासून दूर असलेला धोनी 'या' खेळात व्...\nटी-२०: पृथ्वी शॉचे बंदीनंतर अर्धशतकी कमबॅक...\nआयुष्मानचा 'बाला' लवकरच १०० कोटी क्लबमध्ये\nविश्रांतीचा सल्ला असूनही १८ तास काम करतात ...\nतीन उकडलेल्या अंड्यांचं बिल झालं १ हजार ६७...\nगणितज्ञ वशिष्ठ यांचे निधन; हृतिक रोशननं व्...\nवर मराठी कलाकारांचे स्पष्टी...\n'सायना'च्या शूटिंगदरम्यान परिणीती चोप्रा ज...\nनव्या जोमानं करा सुरुवात\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nपोस्ट खात्यात ५ हजार जागांची भरती सुरू\nकरिअर, मातृत्व आणि मी\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nकरिअर, मातृत्व आणि मी\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ��े असे\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी..\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान ..\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षका..\nकर्नाटकातील रायचूरमध्ये दिवसा उजे..\nमॉर्निंग वॉकसाठी गेला; कारने उडवले\nमुलांच्या कुतूहलपूर्वक चुळबुळीला शांत करण्यासाठी त्यांची नजरबंदी करणारी डिजिटल स्क्रीन आपल्या मुलांना देणाऱ्या नव्या शतकातील पालकांचे कान थेट सोनाराने टोचले हे बरे झाले. आपल्या मुलांच्या हातात कौतुकाने किंवा त्याचे रडे थांबवायला आपला मोबाइल देऊन, कार्टून किंवा गाण्यांचे व्हिडिओ दाखवून त्यांना रमवणाऱ्या पालकांच्या डोळ्यांत जागतिक आरोग्य संघटनेने अंजन घातले आहे.\nएक वर्षाआधी कार्टून नकोच: जागतिक आरोग्य संघटना\nरडणाऱ्या मुलाच्या हातात थेट मोबाइल देऊन कार्टून किंवा गाण्यांचे व्हिडीओ लावून त्यांना रमवणाऱ्या पालकांच्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या शिफारशी जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच केल्या आहेत. वयाच्या एक वर्षाच्या आधी मुलांना टीव्ही, मोबाइल यांसारख्या कोणत्याही इलेक्ट्रॉनिक स्क्रीनशी ओळखच करून देऊ नये, अशा स्पष्ट सूचना संघटनेने दिल्या आहेत. तसेच एक ते पाच वर्षांदरम्यान वयाच्या मुलांनाही दिवसातून एका तासापेक्षा जास्त वेळ टीव्ही-मोबाइल बघण्यास देऊ नये, असेही या सूचनांमध्ये म्हटले आहे.\nबालकांनाही हवा व्यायाम; जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशींवरून वाद\nजागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी प्रथमच पाच वर्षांखालील बालकांसाठी सुयोग्य शारीरिक व्यायामाची शिफारस केली आहे. मात्र या शिफारशी अपुऱ्या पुराव्यावर आधारित असून त्यासाठी काही संकल्पनांचे अति-सुलभीकरण करण्यात आल्याची टीका तज्ज्ञांनी केली आहे.\nआळसावल्या देशाची कशी ही वळणे\nजागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या अहवालात उत्साही, कार्यमग्न देशांच्या यादीत भारताचा क्रमांक ११७ वा आला आहे...\nप्रत्येक ४० सेकंदाला एकजण संपवतोय जीवन\nजगभरात दरवर्षी आठ लाखांपेक्षा जास्त व्यक्तींकडून आत्महत्या होत आहेत आणि त्याचवेळी भारतामध्ये गत ५० वर्षांत आत्महत्यांमध्ये तब्बल दीड पटींनी वाढ झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. विशितल्या वयोगटामध्ये आत्महत्या हे मृत्यूचे सर्वाधिक दुसरे कारण असल्याचे समोर येत आहे.\nअहमदाबादमध्ये आढळला 'झिका'चा पहिला रुग्ण\nइंदूरमध्ये ३२ जणांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर इन्फेक्शन\nमांसामुळे कॅन्सर, आरोग्य संघटनेचा निष्कर्ष\nउद्यापासून संसदेचं अधिवेशन; मंदीवरून केंद्राची घेरेबंदी\n'मुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम'\nअयोध्येचा निकाल: जस्टिस नजीर यांना झेड सुरक्षा\nनक्षलवाद्यांकडे ड्रोन; गोळ्या घालण्याचे आदेश\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nपाऊस देवेंद्रांनाही घेऊन गेला; NCPचा व्हिडिओ\nअयोध्या: मुस्लीम पक्षकारांची पुनर्विचार याचिका\nसेना 'एनडीए'बाहेर; भाजपकडून शिक्कामोर्तब\nभविष्य १५ नोव्हेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%B2%E0%A4%B6%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2019-11-17T23:26:36Z", "digest": "sha1:P5ZV3M22KNRFI5R2QXIENJZX6QGXI6MA", "length": 5322, "nlines": 97, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अ‍ॅशली नर्स - विकिपीडिया", "raw_content": "\n(ॲशली नर्स या पानावरून पुनर्निर्देशित)\nपूर्ण नाव अ‍ॅशली रेनाल्डो नर्स\nजन्म २२ डिसेंबर, १९८८ (1988-12-22) (वय: ३०)\nफलंदाजीची पद्धत उजव्या हाताने\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ ब्रेक\nकसोटी ए.सा. प्र.श्रे. लि.अ.\nएका डावात ५ बळी\nएका सामन्यात १० बळी\n१६ ऑगस्ट, इ.स. २०१६\nदुवा: [] (इंग्लिश मजकूर)\nअ‍ॅशली रेनाडल्डो नर्स (२२ डिसेंबर, इ.स. १९८८:बार्बाडोस - ) हा वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९८८ मधील जन्म\nइ.स. १९८८ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n२२ डिसेंबर रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nवेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१७ रोजी ०३:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-chalisgaon-accident-2-death-226248", "date_download": "2019-11-18T00:31:16Z", "digest": "sha1:IJ2CS2FUAXQZFE2HG2UBNFJF3OH34Y4F", "length": 13418, "nlines": 220, "source_domain": "www.esakal.com", "title": "खड्यांनी घेतला दोन तरुणांचा बळी | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, नोव्हेंबर 18, 2019\nखड्यांनी घेतला दोन तरुणांचा बळी\nरविवार, 20 ऑक्टोबर 2019\nमेहुणबारे (ता.चाळीसगाव) : चाळीसगाव-धुळे रस्त्यावरील खडकीफाटा ते दहीवद दरम्यान दत्त मंदिरासमोर खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. सदर घटना आज दुपारी तीनच्या सुमारास घडली. महामार्गावरील खड्डे हे वाहन धारकांसाठी जीवघेणे ठरत आहेत.\nमेहुणबारे (ता.चाळीसगाव) : चाळीसगाव-धुळे रस्त्यावरील खडकीफाटा ते दहीवद दरम्यान दत्त मंदिरासमोर खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. सदर घटना आज दुपारी तीनच्या सुमारास घडली. महामार्गावरील खड्डे हे वाहन धारकांसाठी जीवघेणे ठरत आहेत.\nचाळीसगावकडून घरी जाणाऱ्या चिंचगव्हाण (ता.चाळीसगाव) येथील तरुणांच्या दुचाकीला मार्बल घेऊन जाणाऱ्या ट्रकने खड्डे चुकविण्याच्या नादात जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, धडकेत दोन्ही तरुण जागीच ठार झाले. ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाली असून ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. मेहुणबारे (ता.चाळीसगाव) येथून चिंचगव्हाण (ता.चाळीसगाव) येथे घरी दुचाकी क्रमांक (एमएच. 19 एझेड, 3409) हिच्यावरुन दीपक रघुनाथ निकम (वय17) व अमोल राजेंद्र वाघ (वय 20) हे घरी जात होते. घरी जात असताना त्यांच्या दुचाकीला धुळ्याकडून चाळीसगावकडे मार्बल घेऊन जाणाऱ्या ट्रक क्रमांक (एमएच, 18 एए 8147) भरधाव वेगात जात होती. चिंचगव्हाण फाटा ते खडकीसिम दरम्यान असलेल्या रस्त्यावर दत्त मंदिर समोर ट्रकने दुचाकीला समोरून धडक देत उडविले. या धडके दुचाकीवरील दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n\"सकाळ'ची दखल ः ....आणि या रस्त्याच्या दुरूस्तीला झाली सुरवात\nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) ः अनेकांचे बळी घेणाऱ्या या रस्त्याच्या संदर्भात \"सकाळ'ने दखल घेऊन वेळोवेळी वस्तुनिष्ठ वृत्त दिले होते. या कामासंदर्भात...\nअरे ले ले भाई मसालेदार चाय लेलो...असेही चहा शौकीन मालेगावकर\nसोयगाव : मालेगाव शहर व परिसरात चहा टपऱ्याची विक्रमी संख्या आहे. शहवासीयांचे चहा वर प्रेम अढळ असून त्यामुळे येथील चहा, दूध, साखर यातील...\nखासदारांचे व्टिट ः दोन दिवसात धुळे रस्त्याचे काम सुरु\nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : चाळीसगाव ते धुळे महामार्गाची दोनच वर्षांत वाट लागली आहे. रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांनी होणाऱ्या अपघातांमुळे हा...\nचाऱ्याअभावी निम्‍या किमतीत जनावरे विक्री\nचाळीसगाव ः यंदा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. गुरांसाठी लागणारा चाराही सर्वत्र मातीमोल झाला आहे. ज्‍वारी, बाजरी व मक्‍याचा चारा...\nजिल्ह्यात सव्वासहा लाख हेक्‍टरवरील पंचनामे पूर्ण\nजळगाव ः जिल्ह्यात अवकाळी पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे आजअखेर सहा लाख 17 हजार हेक्‍टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. आज सुटीच्या...\nएक खड्डा पडला नव्वद हजारांत...\nचाळीसगाव :चाळीसगाव- धुळे रस्ता सध्या खड्डेमय झाला आहे. काल रात्री आठच्या सुमारास अमळनेर येथील राजेंद्र पाटील हे आपल्या पत्नीसह दहिवद येथील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/bjp-women-front-leader-sunita-singh-gaud-provocate-hindus-to-rape-on-muslim-womens-78699.html", "date_download": "2019-11-17T22:19:21Z", "digest": "sha1:HZTSLJFOPBHAYN5TSEOX53QW4OVBLO4A", "length": 16597, "nlines": 144, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "मुस्लीम महिलांवर घरात घुसून बलात्कार करा, भाजप नेत्याचे हिंदूंना चिथावणीखोर आवाहन", "raw_content": "\nशासकीय योजनांच्या नावाखाली वयोवृद्ध महिलांची फसवणूक, महिलेला अटक\nशिवसेना आणि काँग्रेसच्या बैठकीची तारीख ठरली, महाआघाडीच्या फॉर्म्युलावर अंतिम चर्चा\nएनडीएतून बाहेर पडल्याची खंत नाही, उलट आनंद : विनायक राऊत\nमुस्लीम महिलांवर घरात घुसून बलात्कार करा, भाजप नेत्याचे हिंदूंना चिथावणीखोर आवाहन\nउत्तर प्रदेशमधील भाजपच्या महिला मोर्चाच्या नेत्या सुनिता सिंह गौड यांनी हिंदूंनी मुस्लीम महिलांवर बलात्कार करावे, असे बेताल वक्तव्य केले आहे.\nटीव्ही 9 मराठी, डिजीटल ट��म\nनवी दिल्ली: उत्तर प्रदेशमधील भाजपच्या महिला मोर्चाच्या नेत्या सुनिता सिंह गौड यांनी हिंदूंनी मुस्लीम महिलांवर बलात्कार करावे, असे बेताल वक्तव्य केले आहे. रामकोला येथील या भाजप पदाधिकाऱ्याने हे विधान केल्यानंतर देशभरात याचे पडसाद उमटत आहेत.\nगौड यांनी फेसबुकवरील एका पोस्टवर कमेंट करत लिहिले होते, “यावर एकच उपाय आहे. 10 हिंदू भावांनी एकत्रितपणे मुस्लीमांच्या बहिण आणि आईवर सार्वजनिकपणे रस्त्यावर बलात्कार करावा. त्यानंतर त्यांना कापून बाजाराच्या मधोमध खांबाला लटकवा. दगडाचे उत्तर दगडानेच द्यावे लागेल.”\nपत्रकार दिपाली त्रिवेदी यांनी यावर आक्षेप घेत अशा प्रकारच्या द्वेषपूर्ण प्रतिक्रियेचा निषेध केला. तसेच अशा विकृत विचारधारेचा प्रसार करण्यासाठी सत्तेचा उपयोग होत असल्याचाही आरोप केला. यावर बॉलिवुड अभिनेत्री स्वरा भास्करने देखील तीव्र प्रतिक्रिया दिली. स्वरा म्हणाली, “ही बातमी खरी वाटते. कारण संबंधित महिलेने फेसबुकवर आपली सेटिंग बदलली आहे. त्यामुळे ही प्रतिक्रिया सार्वजनिकपणे पाहता येत नाही. ही महिला स्वतःला भाजपच्या महिला मोर्चाचा अध्यक्ष म्हणवत आहे, मात्र, महिलांवरच सामुहिक बलात्काराची भाषा करत आहे.” स्वराने आपल्या ट्विटमध्ये फेसबुकलाही टॅग करत संबंधित महिला सार्वजनिकपणे बलात्कारासाठी चिथावणी देत असल्याचे लक्षात आणून दिले.\nस्वराच्या या ट्विटवर भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर यांनी उत्तर देताना संबंधित महिला भाजप महिला मोर्चाची अध्यक्ष नसल्याचा युक्तीवाद केला. तसेच स्वरा भास्करवरच अफवा पसवत असल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या, “ती महिला भाजप महिला मोर्चाची अध्यक्ष आहे हा फक्त तुमचा दावा आहे. त्या पदावर सध्या मी आहे. भाजपवर किंवा भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष पदावर टीका करण्याआधी तथ्य तपासून घ्या. यामुळे अफवा पसरवण्याच्या तुमच्या सवयीला आळा बसेल, अशी आशा आहे.”\nपत्रकार त्रिवेदी यांच्या ट्विटला उत्तर देताना रहाटकर यांनी त्या पदाधिकाऱ्याला निलंबित केल्याचे सांगितले. रहाटकर म्हणाल्या, “अशी कोणतीही घृणास्पद प्रतिक्रिया सहन केली जाणार नाही. सुनिता सिंह गौड यांना निलंबित करण्यात आले आहे.” रहाटकर यांनी आपल्या ट्विटसोबत त्यासंबंधित पत्राचाही फोटो टाकला. याप्रमाणे गौड यांना 27 जूनला पदावरुन हटवण्यात आले.\nभाजप नेत्या सुनिता सिंह गौड यांनी मुस्लीम महिलांवर लैंगिक अत्याचार करण्यासाठी सोशल मीडियावर भडकावल्यानंतर सर्वच स्तरातून याचा निषेध होत आहे. याचे पडसाद अगदी महाराष्ट्राच्या विधानसभेतही उमटले आहेत. गौड यांची ही प्रतिक्रिया फेसबुकवरुन हटवण्यात आली आहे. मात्र, या प्रतिक्रियेचे स्क्रिनशॉट सर्वत्र व्हायरल होत आहेत.\nएनडीएतून बाहेर पडल्याची खंत नाही, उलट आनंद : विनायक राऊत\nमहाराष्ट्रात भाजप-शिवसेनेचे सरकार, अमित शाहांनी सांगितल्याचा आठवलेंचा दावा\nएनडीएच्या बैठकीत शिवसेनेची कमतरता, लोजप नेते चिराग पासवान यांच्या भावना\nठाकरे-मुंडे कुटुंबातील राजकारणापलिकडचे नाते\n'एनडीए'तून शिवसेनेला बाहेरचा रस्ता, भाजपकडून विरोधी बाकांवर सोय\nमुख्यमंत्रिपदासाठी सट्टेबाजी, कोणावर किती रुपयांचा सट्टा\nनाशिकचे नगरसेवक अज्ञातस्थळी, फोडाफोडी टाळण्यासाठी भाजपची खेळी\nएक देश, एकाच दिवशी पगार, मोदी सरकारची महत्त्वकांक्षी योजना\n'एनडीए'तून शिवसेनेला बाहेरचा रस्ता, भाजपकडून विरोधी बाकांवर सोय\nदेवेंद्र फडणवीस बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर\nआजही तुमचा कट्टर शिवसैनिक, मनसे नेते नांदगावकरांची बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली\nLIVE : बाळासाहेब ठाकरेंचा 7 वा स्मृतीदिन, देवेंद्र फडणवीस बाळासाहेब…\nPhotos: निवृत्तीच्याआधी सरन्यायाधीश तिरुपती बालाजीच्या चरणी\nकधीकाळी राहुल गांधींशी जोडलेलं नाव, आता पंजाबची सून होणार आमदार…\n‘बुलबुल’ चक्रीवादळाचा कहर, 5 लाख घरं उद्ध्वस्त, 23,811 कोटींचं नुकसान\nमहात्मा गांधींचा मृत्यू अपघातात, सरकारी पत्रकाचा जावई शोध\nशासकीय योजनांच्या नावाखाली वयोवृद्ध महिलांची फसवणूक, महिलेला अटक\nशिवसेना आणि काँग्रेसच्या बैठकीची तारीख ठरली, महाआघाडीच्या फॉर्म्युलावर अंतिम चर्चा\nएनडीएतून बाहेर पडल्याची खंत नाही, उलट आनंद : विनायक राऊत\nप्रेम प्रकरणातून खुनाच्या घटनेत 28 टक्क्यांनी वाढ, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर\nपुण्यातील बैठकीनंतर शरद पवार आणि सोनिया गांधीच्या भेटीची तारीख ठरली\nशासकीय योजनांच्या नावाखाली वयोवृद्ध महिलांची फसवणूक, महिलेला अटक\nशिवसेना आणि काँग्रेसच्या बैठकीची तारीख ठरली, महाआघाडीच्या फॉर्म्युलावर अंतिम चर्चा\nएनडीएतून बाहेर पडल्याची खंत नाही, उलट आनंद : विनायक राऊत\n���्रेम प्रकरणातून खुनाच्या घटनेत 28 टक्क्यांनी वाढ, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर\nआमचं उद्दिष्ट सरकार आणणं किंवा कुठल्या व्यक्तीला मुख्यमंत्री करणं नाही : नितीन गडकरी\nपुण्याचा पुढील महापौर कोण\nराजसाहेब हाताला मुंग्या चावल्या का विद्यार्थिनीच्या प्रश्नावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया\nअयोध्येचा निकाल ऐकण्यासाठी आज बाळासाहेब हवे होते : राज ठाकरे\nशिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे एकत्रित फोटो, पुण्यात बॅनरबाजी\nकाँग्रेस आमदार विश्वजीत कदम पुण्यात कार अपघातातून थोडक्यात बचावले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mnsmirabhayandar.org/Drawingcomption.aspx", "date_download": "2019-11-17T22:58:32Z", "digest": "sha1:TJQ46LECJ5PULHJBP3HJRKFHXFM6M56X", "length": 4194, "nlines": 37, "source_domain": "mnsmirabhayandar.org", "title": "|| मनसे || मिरा - भाईंदर", "raw_content": "\nमराठी सिनेमा साठी आंदोलन\nरस्ते वरील खड्डे आंदोलन\nराजसाहेब अधिकृत फेसबुक पेज\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरा भाईंदर आयोजीत स्व.श्रीकांतजी ठाकरे आंतरशालॆय चित्रकला स्पर्धेचे द्वीतीय वर्ष.मनसे शहर अध्यक्ष प्रसादजी सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली या वर्षी देखील मिरा भाईंदरमधील विविध शाळांमधुन जवळपास १००० विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मनसे.ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव,वरिष्ठ पत्रकार मिलींदजी लिमये यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची यशस्वी सांगता.सहभागी विद्यार्थ्याना मनपुर्वक शुभेच्छा.उपस्थित पालक व शिक्षक वर्गाचे मनपुर्वक आभार.व तसेच या चित्रकला स्पर्धेला मिरा भाईंदर शहरातील महिला,पुरुष पदाधिकारी उपस्थित होते.\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरा - भाईंदर\nमिरा-भाईंदर मनसे संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे.हे संकेतस्थळ जनतेसमोर सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. या संकेतस्थळासाठी कार्यकर्त्यांची व नागरिकांची खूप दिवसा पासूनची अपेक्षा पूर्ण होत आहे आणि त्यांच्याच आग्रहाने हे संकेतस्थळ निर्माण झाले त्या सर्वांचा मी श्री प्रसाद सुर्वे अध्यक्ष मिरा-भाईंदर मनसे या नात्याने ऋणी आहे.\nशॉप नं. ५, ओम साई पिंकी सोसायटी,\nमेघा पार्टी हालच्या खाली,\nजुना पेट्रोल पंप जवळ,\nमिरा भाईंदर रोड, मिरा रोड (पूर्व).\nजिल्हा - ठाणे - ४ ० १ १ ० ७\nAll Rights Reserved By | महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरा - भाईंदर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/05/blog-post_706.html", "date_download": "2019-11-17T22:15:20Z", "digest": "sha1:K3WOIAL7IPPNPZG5ZAVACKPHLNNDF2DH", "length": 6491, "nlines": 48, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "सावंतवाडीचे नगराध्यक्ष साळगावकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर? - Lokmanthan", "raw_content": "\nHome / Latest News / महाराष्ट्र / मुंबई / सावंतवाडीचे नगराध्यक्ष साळगावकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर\nसावंतवाडीचे नगराध्यक्ष साळगावकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर\nमुंबई / प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले नसले, तरीही आता राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. कोकणात शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते आणि अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांचे जवळचे सहकारी बबन साळगावकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे समजते.\nशिवसेनेने राष्ट्रवादीत असलेल्या केसरकर यांनाही 2014 च्या निवडणुकीपूर्वी आपल्याकडे खेचले; पण आता याच केसकरांचे समर्थक साळगावकर हे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. साळगावकर हे केसरकर यांच्या अत्यंत जवळचे सहकारी समजले जातात. ते सावंतवाडीचे तीन वेळा नगराध्यक्ष राहिलेले आहेत. त्यामुळे या भागात त्यांचा चांगला जनसंपर्क असल्याचे बोलले जाते. दरम्यान, साळगावकर हे विधानसभा निवडणुकीसाठी सावंतवाडी मतदारसंघातून इच्छुक असल्याची माहिती आहे. तसेच राष्ट्रवादीकडून त्यांना उमेदवारी दिली जाण्याचीही शक्यता आहे. असे झाल्यास या मतदारसंघात दोन मित्रच आगामी विधानसभा निवडणुकीत आमने-सामने उभा असल्याचे पाहायला मिळेल.\nसावंतवाडीचे नगराध्यक्ष साळगावकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर\nसरकार निर्माण होणारच, शरद पवारांनी आमदारांसमोर व्यक्त केला विश्‍वास\nराष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी चिंता काही करायची नाही मुंबई निवडणूकपूर्व युती असलेल्या भाजप-शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळूनही शिव...\nहा तर सेनेविरुद्ध भाजपचा दुर्योधनी कावा: शिवसेना\nमुंबई सध्याच्या राजकारणात सब घोडे बारा टके. या न्यायाने साधनशूचितेच्या गप्पा मारणारेच सगळ्यात जास्त गोंधळ आणि भेसळ करत आहेत, अशा शब्दा...\nशिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपचा गेम ऑफ पेशन्स\nमुंबई राज्यातील सत्ता स्थापनेसाठी भाजप अनुकूल नसला, तरी भाजप शिवसेनेला कोंडित पकडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भाजपने सत्ता स्थापनेतून माघ...\nमुंब��� महापालिकेत काँग्रेसला उपमहापौरपद मिळणार\nमुंबई मुंबई महापालिकेतही नवी राजकीय समीकरण जुळविण्याची तयारी सुरु आहे. मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रव...\nराज्यात लवकरच स्थिर सरकार देऊ : संजय राऊत\nमुंबई राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थान व्हावे, यासाठी मुख्य भूमिका निभावत असलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/others/crap/articleshow/70730292.cms", "date_download": "2019-11-17T22:37:04Z", "digest": "sha1:WZ6I7L7IOVYFEN2QP25XA55AUS4CAKZS", "length": 8587, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "others News: खड्डेच खडे - crap | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nडोंबिवली : पश्चिमेला सुभाष रोड, महर्षी कर्वे रोड येथे रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत. कागदे सभागृहासमोरील रस्त्यावर प्रचंड खड्डे आहेत. त्यामुळे नागरिकांना खड्ड्यांमधील रस्ता शोधून जावे लागत आहे. महापालिका रस्ते कधी दुरुस्त करणार, हा प्रश्नच आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nसिटीझन रिपोर्टर पासून आणखी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/high-rainfall-alert-these-districts-maharashtra-monday-226072", "date_download": "2019-11-18T00:37:46Z", "digest": "sha1:UOMMWTHG33I5NS2366NV7HPQIORD54CB", "length": 16083, "nlines": 250, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rain Alert : मतदानादिवशी या जिल्ह्यांत 'पावसाचा हाय अलर्ट'! | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, नोव्हेंबर 18, 2019\nRain Alert : मतदानादिवशी या जिल्ह्यांत 'पावसाचा हाय अलर्ट'\nशनिवार, 19 ऑक्टोबर 2019\nशुक्रवारपासून मुंबई आणि उपनगर, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली होती. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे.\nमुंबई : परतीच्या पावसामुळे सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाच्या सरी बरसत आहेत. मान्सूनने महाराष्ट्राचा निरोप घेतल्याचे जाणवत असतानाच बिगर मोसमी पावसाला सुरवात झाली आहे.\nहवामान शास्त्र विभाग पुणेने दिलेल्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कोकण, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत सोमवारी (ता.21) जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या दिवशी राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याने त्याचा फटका मतदानावर होणार आहे.\nमतदानादिवशी कुठे कुठे कोसळणार पाऊस\nशुक्रवारपासून मुंबई आणि उपनगर, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली होती. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. त्यामुळे या भागांत सोमवारीही पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.\nपश्चिम महाराष्ट्र : ऑरेंज अलर्ट\nपुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली आणि अहमदनगर या जिल्ह्यांत शनिवारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. काही ठिकाणी मुसळधार पाऊसही झाला. त्यामुळे या भागात आणखी काही दिवस अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.\nमराठवाडा : यलो अलर्ट\nमराठवाड्यातील बीड आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.\nकोकण किनारपट्टी : ग्रीन अलर्ट\nअरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असला तरी पुढील आठवडाभर वातावरण ढगाळ राहील. तर काही ठिकाणी पाऊस सोसाट्याच्या वाऱ्यासह हजेरी लावू शकतो.\nअरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटाजवळ वाऱ्याची च���्राकार स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. परिणामी, मोसमी पावसाने आपले काम बजावल्यानंतरही पाऊस होण्याला हे महत्त्वाचे कारण आहे. मंगळवारपर्यंत ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे.\n- के. एस. होसाळीकर, सहसंचालक, पश्चिम प्रभाग\nवाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :\n- तळीरामांसाठी मुंबई उच्च न्यायालयाकडून खुशखबर.. पाहा काय आहे खुशखबर\n- Vidhan Sabha 2019 : ‘हे कसले पहिलवान, आज या तालमीत तर उद्या त्या’; पवारांचा इंदापुरात टोला\n- माजी मंत्री रेड्डी येणार अडचणीत; सीबीआयकडून होणार चौकशी\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअग्रलेख : शेतकरी उभा राहावा...\nराष्ट्रपती राजवटीचा अंमल सुरू असल्याने देशातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या राज्याचा, महाराष्ट्राचा कारभार पाहणारे राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी...\nएकाच दिवशी परीक्षेमुळे उमेदवार धास्तावले\nपुणे - मुंबई महापालिका आणि जलसंपदा विभागाची कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा २५ नोव्हेंबर या एकाच दिवशी आल्याने हजारो अभियंत्यांचा जीव टांगणीला...\nआमची खुर्ची बदलली, आता सरकारची खुर्ची जाणार : संजय राऊत\nशिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत हे विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यापासून दररोज चर्चेत राहत आहेत. रविवारी (ता.17) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब...\nशाळांचे बाह्य मूल्यांकन होईना\nनागपूर : शिक्षणाची गुणवत्ता वाढवत, त्यांचे अंतर्गत मूल्यांकन करून आवश्‍यक त्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने तीन वर्षांपूर्वी शाळासिद्धी अभियानास...\nजलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून देशाला जलस्वंयपूर्ण करणार : शेखावत\nपुणे : देशातील पाण्याच्या स्त्रोतांचे मोजमाप करण्याचे काम सुरू केले आहे. लवकरच जलस्त्रोतांच्या मोजमापाचे हे काम पूर्ण होणार असून, जलशक्ती...\nदिवसाला 80 टायरचे होते नूतनीकरण\nअमरावती : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्यात नऊ रिट्रीड प्लांट (टायर नूतनीकरण संयत्र) कार्यरत आहेत. यापैकी एक रिट्रीड प्लांट अमरावती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/heparin-sodium-1000-iu-p37102397", "date_download": "2019-11-17T23:25:46Z", "digest": "sha1:XTIBH3JFGTD5KZ4KINMNFCZC7PER6TLS", "length": 17299, "nlines": 308, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Heparin Injection - उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Heparin Injection in Marathi", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nसामग्री / साल्ट: Heparin\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n7 लोगों ने इस दवा को हाल ही में खरीदा\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nसामग्री / साल्ट: Heparin\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n7 लोगों ने इस दवा को हाल ही में खरीदा\nदवा उपलब्ध नहीं है\nदवा उपलब्ध नहीं है\nHeparin Injection खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें डीवीटी (डीप वेन थ्रोम्बोसिस) एनजाइना दिल का दौरा पल्मोनरी एम्बोलिस्म\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Heparin Injection घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Heparin Injectionचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Heparin Injectionचा वापर सुरक्षित आहे काय\nHeparin Injectionचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nHeparin Injectionचा यकृतावरील परिणाम काय आहे\nHeparin Injectionचा हृदयावरील परिणाम काय आहे\nHeparin Injection खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Heparin Injection घेऊ नये -\nHeparin Injection हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nते स��रक्षित आहे का\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nआहार आणि Heparin Injection दरम्यान अभिक्रिया\nअल्कोहोल आणि Heparin Injection दरम्यान अभिक्रिया\nHeparin Injection के लिए सारे विकल्प देखें\n0 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Heparin Injection घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Heparin Injection याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Heparin Injection च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Heparin Injection चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Heparin Injection चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nलखनऊ में दांतों के डॉक्टर\nलखनऊ में सामान्य चिकित्सक\nलखनऊ में हृदय रोग विशेषज्ञ\nलखनऊ में स्त्री रोग विशेषज्ञ\nलखनऊ में त्वचा रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मूत्र रोग विशेषज्ञ\nलखनऊ में आंखों के डॉक्टर\nलखनऊ में योन रोग विशेषज्ञ\nदिल्ली में दांतों के डॉक्टर\nदिल्ली में सामान्य चिकित्सक\nदिल्ली में हृदय रोग विशेषज्ञ\nदिल्ली में स्त्री रोग विशेषज्ञ\nदिल्ली में त्वचा रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मूत्र रोग विशेषज्ञ\nदिल्ली में आंखों के डॉक्टर\nदिल्ली में योन रोग विशेषज्ञ\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-11-17T22:18:27Z", "digest": "sha1:IUFGXXTDMHR3I7G2AV667LHDMRVAK32Y", "length": 16616, "nlines": 173, "source_domain": "policenama.com", "title": "केंद्र सरकार Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n करणीच्या संशयातून पुतण्यानं काकाचं ‘शिर’ केलं…\n होय, राष्ट्रवादीच्या बैठकीत ‘मी पुन्हा येईन’,…\nसोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या भेटीनंतरच सत्ता स्थापनेचा निर्णय, ‘या’…\nआता ‘PAN’ कार्ड ऐवजी करू शकता ‘AADHAAR’ कार्डचा वापर, सरकारनं बदलला…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकारने अनेक कामांसाठी पॅन कार्ड जोडणे आवश्यक केले आहे. त्याचमुळे 6 नोव्हेंबरला अर्थमंत्रालयाने नोटिफिकेशन जारी केल्यानंतर सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (CBDT) ने इनकम टॅक्स अ‍ॅक्ट 1962 मध्ये संशोधन करत…\n‘या’ कारणामुळं उध्दव ठाकरेंनी भाजपाला सोडलं, केंद्रीय मंत्र्याची टीका\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - अयोध्येमधील राममंदिराचा प्रश्न सुटला हा नक्कीच आनंदाचा विषय असून आता केंद्र सरकारने लोकसंख्या नियंत्रणसंबंधी कायदा बनविण्याची गरज आहे, असे मत केंद्रीयमंत्री संजीव बालियान यांनी व्यक्त केले आहे. एल शाळेतील…\n पिकांचे नुकसान टळणार, ‘दर्जाहीन’ तसेच ‘बनावट’…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - मोदी सरकार शेतकऱ्यांसंबंधित आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. शेतकऱ्यांना खोटे आणि कमी दर्जाची बियाणे विकणाऱ्या कंपन्यांना 5 लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठवण्यात येईल. यासाठी केंद्र सरकार संसदेच्या हिवाळी…\n‘राफेल’ प्रकरणी मोदी सरकारला मोठा ‘दिलासा’, सुप्रीम कोर्टानं…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकारने केलेल्या राफेल खरेदी प्रकरणी सुप्रीम कोर्टाने आज महत्वाचा निकाल दिला आहे. या खरेदीप्रकरणी दाखल केलेल्या सर्व याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या असून याची चौकशी करण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले…\nसत्तास्थापनेबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी केला ‘हा’ मोठा ‘दावा’\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केल्याचे वृत्त आल्यानतंर राजकीय घडामोडीना वेग आला आहे. राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला निमंत्रण दिलं आहे. यानंतर बोलताना भाजप नेते…\nआम्हाला 5 एकरची खैरात नको : ओवेसी\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निकाल दिला. अनेक दशकांपासून रखडलेल्या या वादावर तोडगा काढत न्यायालयानं केंद्र सरकारला कार्यवाही करण्याचे आदेश दिले. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम…\n आता PAN कार्ड शिवाय करता येणार पैशांची ‘देवाण-घेवाण’, सरकारनं जारी केले नवीन…\nनवी दिल्ली, वृत्तसंस्था - केंद्र सरकारने अनेक कामांसाठी पॅन कार्ड जोडणे आवश्यक केले आहे. 6 नोव्हेंबरला अर्थमंत्रालयाने नोटिफिकेशन जारी केल्यानंतर सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (CBDT) ने इनकम टॅक्स अ‍ॅक्ट 1962 मध्ये संशोधन करत नवा नियम…\nAyodhya Case : निर्णय देताना नेमकं काय सांगितलं सुप्रीम कोर्टानं, जाणून घ्या\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादावर सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने सर्वानुमते ही विवादित जमीन रामलल्लाची म्हणून घोषित केली आहे.…\n‘या’ कारणामुळं कांदा महागला, सरकारनं सांगितलं ‘हे’ पाऊल उचलणार\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिवसेंदिवस वाढत चालले कांद्याचे दर कमी करण्यासाठी आता केंद्र सरकार ठोस पावले उचलणार आहे. याबाबतची माहिती देताना केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले की, केंद्र सरकार लवकरच दुसऱ्या देशातून कांदा आयात…\nमोदी सरकारचा सरकारी नोकरदारांना मोठा दणका आता मिळणार नाहीत ‘या’ कामासाठी पैसे, जाणून…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सरकारी कार्यालयामध्ये ठरलेल्या वेळेपेक्षा अधिक काम केल्यावर कर्मचाऱ्यांना मेहनता मिळतो. सरकारी कार्यालयामध्ये आठ तास काम करावे लागते. मात्र अधिक पगारासाठी अनेक जण जास्त काम देखील करतात. परंतु आता केंद्र सरकारने एक…\nडॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्यानंतरही ‘बिग…\n गाण्यानंतर आता ‘रॅम्प’ वॉक आणि…\n‘वॉर’च्या यशानंतर वाणी कपूर म्हणाली –…\n‘HOT’ अ‍ॅक्ट्रेस ‘शमा सिकंदर’नं शेअर…\n चा ‘धुरळा’, मराठी कलाकारांनी…\nशिवसेनेला गंभीर ‘परिणाम’ भोगावे लागतील, भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा…\nवाराणसी : वृत्तसंस्था - महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेतून भाजप आणि शिवसेनेतील वाद विकोपाला गेले आहेत. केंद्रीय आरोग्य…\n महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेचं ‘सरकार’ येणार, HM…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटला नसल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट…\n करणीच्या संशयातून पुतण्यानं काकाचं ‘शिर’ केलं…\nठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - काकाने करणी केल्यामुळे वडिलांचा मृत्यू झाल्याच्या संशयातून पुतण्याने मित्रांच्या मदतीने…\nशिवसेनेची ‘चिंता’ आणखी वाढली, काँग्रेसच्या…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटता सुटत नसल्याने शिवसेनेची धाकधूक वाढत चालली आहे.…\n उद्या दिल्लीत सोनिया गांधी – शरद पवारांची…\nपुणे : पोलीनामा ऑनलाइन - राज्यातील सत्ताकोंडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nशिवसेनेला गंभीर ‘परिणाम’ भोगावे लागतील, भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा…\nपार्टनरला ‘अश्लील’ मेसेज पाठवत होती शिक्षिका, मात्र पोहचला…\n2 मुलांशी ‘संबंध’ ठेवल्यामुळं गेली होती शिक्षिकेची…\nगोव्याचे पोलीस महासंचालक प्रणव नंदा यांचे निधन\n‘अमेझॉन’चे ‘जेफ बेजोस’ नाही राहिले आता सर्वात…\n होय, भाजप खासदार ‘बेपत्ता’ झाल्याची ‘पोस्टरबाजी’, ‘जिलेबी’ खाताना दिसले…\n महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेचं ‘सरकार’ येणार, HM अमित शहा यांनी सांगितलं\n 7 लाख बुडवलेल्या ‘गर्लफ्रेन्ड’ला अंत्यसंस्काराला बोलावण्यास सांगून युवकाची…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.jodilogik.com/wordpress/mr/index.php/indian-parents-and-daughters/", "date_download": "2019-11-17T22:02:10Z", "digest": "sha1:URQ5GBDOJFZO6NEDM5VXSYYW6BAT56LW", "length": 12870, "nlines": 108, "source_domain": "www.jodilogik.com", "title": "भारतीय पालक व मुली: 17 खूप आनंदी पॉप आर्ट स्केचेस", "raw_content": "\nइथे क्लिक करा - डब्ल्यू.पी मेनू बिल्डर वापर\nइथे क्लिक करा - निवडा किंवा मेनू तयार करण्यासाठी\nघर भारत भारतीय पालक आणि मुली :17 खूप आनंदी पॉप आर्ट स्केचेस\nभारतीय पालक आणि मुली :17 खूप आनंदी पॉप आर्ट स्केचेस\nFacebook वर सामायिक करा\nभारतीय पालक आणि मुली प्रेम-द्वेष संबंध. पालक नेहमी मुलीचे सुरक्षा आणि भविष्यात काळजी करता की यात काही शंका नाही, पण पिढ्या फासा आणि आधुनिक ट्रेंड पारंपरिक मूल्ये फासा नेहमी तणाव भरपूर संबंध निर्माण. तसेच, आदरणीय भारतीय समाजात कुटुंबातील मुलगा पसंती प्रात्यक्षिक म्हणून नेहमी द्वितीय श्रेणी नागरिक म्हणून त्याच्या मुली उपचार आहे.\nमारिया Qamar खरंच अर्थपूर्ण डोळे आहे\nमारिया Qamar एक टोरोंटो-आधारित Copywriter आहे. तिच्या वेबसाइट मते, ती तिच्या कुटुंबातील एक बंडखोर होऊ करायचे होते म्हणून ती जाहिरात उद्योग सामील होण्यासाठी निवडले. मारिया पालकांना दोन्ही शास्त्रज्ञ आहेत आणि आम्ही ते डॉक्टर किंवा सर्व भारतीय पालक अपेक्षा म्हणून एक अभियंता होण्यासाठी त्यांची मुलगी अपेक्षित अंदाज आहेत मारिया देखील एक कलाकार आहे. तिचे पॉप आर्ट स्केचेस विरोधाभास चित्रण, तणाव, आणि अद्वितीय मार्ग भारतीय पालक, मुली, तसेच भारतीय पुरुष आणि महिला म्हणून, विचार आणि कृती. आपण तिच्यावर अनुसरण करू शकता Instagram आणि ऑनलाइन तिच्या दर्शवितो खरेदी.\nकाय आहे हे जाणून घेण्यासाठी उत्सुक “पॉप आर्ट” येथे आपण पॉप कला काय माहित आहे विकिपीडिया.\nपॉप आर्ट एक आहे कला चळवळ की चेंडू 1950 मध्ये उदयास आली आहे ब्रिटन आणि उशीरा 1950 संयुक्त राष्ट्र. पॉप आर्ट चळवळ आकार लवकर कलाकार होते एड्वार्डो Paolozzi आणि रिचर्ड हॅमिल्टन मध्ये ब्रिटन, आणि रॉबर्ट Rauschenberg आणि यास्फे जोन्स मध्ये संयुक्त राष्ट्र. पॉप आर्ट परंपरा आव्हान सादर ललित कला प्रतिमा समाविष्ट करून लोकप्रिय संस्कृती अशा जाहिराती आणि बातम्या. पॉप आर्ट मध्ये, साहित्य कधी कधी अंध त्याच्या ज्ञात संदर्भ काढून टाकले आहे, वेगळ्या, आणि / किंवा संबंधित साहित्य एकत्र. संकल्पना “पॉप आर्ट” कला मागे दृष्टिकोन म्हणून कला स्वतः म्हणून जास्त नाही संदर्भित.\nभारतीय पालक आणि मुली – मारिया Qamar च्या पॉप आर्ट\nमारिया भारतीय की दररोज परिस्थितीत बाहेर आणते (आणि खरंच दक्षिण आशियाई) ते अशा अमेरिका आणि कॅनडा म्हणून पश्चिम देशांमध्ये परदेशशत जाऊन वस्ती तेव्हा चेहरा. शहरी भारतात मुली आणि करत इतरत्र नेहमी आव्हान ते काय विचार “सामान्य” अशा पक्ष किंवा येत boyfriends जात म्हणून, आधुनिकता आणि सांस्कृतिक सौम्य केलेला पदार्थ एक समुद्र अजूनही पारंपरिक मूल्ये धारण पालक रचना न बदलता.\nमुली देखील आपण यादृच्छिक लोक मित्र Facebook माध्यमातून विनंती पाठवून पाहू जेथे वरील स्केचेस एक मध्ये चित्रण म्हणून ऑनलाइन तसेच वास्तविक जगात चुका आणि छळ सामोरे आहेत. बिंदू प्रकरण, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना चेन्नई मध्ये अलीकडील पूर देखील volunteering फेसबुक वर त्यांची नावे आणि संख्या सामायिक महिला स्��यंसेवक समस्या निर्माण\nमारिया अशा समान-संभोग विवाह म्हणून taboos कव्हर, मुली प्रती मुलगे प्राधान्य, प्रेम विवाह / डेटिंगचा आणि interracial डेटिंगचा कॉकेशियन पुरुष समावेश. दाखवते की आणि एक unibrow एक मुलाला येत स्त्री कल्पना खूप आनंदी आहे रेखाटन, हे लक्षात येते रेखाटन किती भारतीय पालक नेहमी इतर देशांमध्ये राहणा तरीही भारतीय रुपयांच्या दृष्टीने दर विचार मारिया अभ्यासपूर्ण बाहेर एकाचवेळी निघालेले लोणी ठेऊ शकलात तर तर, खूप आनंदी, आणि जीभ n गाल स्केचेस, ती समकालीन भारतीय कला देखावा एक खळबळ होईल. आम्ही तिच्या काम आधीच सनसनाटी आहे असे मला वाटत\nआपण या artsy ब्लॉग पोस्ट प्रेम करेल\n21 चार कलाकार पासून अप्रतिम बॉलीवूड चाहता कला\nआमच्या ब्लॉग याची सदस्यता घ्या\nविवाह विचारप्रवर्तक अद्यतने मिळवा, प्रेम आणि संस्कृती.\nहे क्षेत्र रिक्त सोडा मानवी असल्यास:\nमागील लेखबायका आणि मैत्रिणींना 15 जगभरातील टॉप खेळाडू\nपुढील लेखभारतात महिला स्थिती – 13 आवश्यक तथ्ये तुम्हाला माहिती पाहिजे\nविवाह सर्वोत्कृष्ट वय काय आहे\nबौद्ध विवाह परंपरा – पूर्ण मार्गदर्शक\nतुमचा जोडीदार किंवा भागीदार याच्यावर आहे तुमच्या पुढील पद्धती योजनेत एक मार्गदर्शक\nतमिळ विवाह बायोडेटा स्वरूप – मोफत शब्द टेम्पलेट डाउनलोड करा\nहिंदी बायोडेटा लग्न – डाउनलोड मोफत शब्द टेम्पलेट\nमोफत ऑनलाईन मांगलिक कॅल्क्युलेटर सह Magala दोष मार्गदर्शक\nविवाह सर्वोत्कृष्ट वय काय आहे\nवृत्तपत्र मध्ये विवाह जुळवणी जाहिरात – लिहा आणि प्रकाशित कसे जाहिराती\nप्रेम विवाह वि आयोजित विवाह\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकॉपीराइट 2017-2018 Makeover जादूची सोल्युशन्स प्रा. लिमिटेड.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/due-to-heavy-rains-the-pazar-of-the-lake-broke-out-in-solapur-water/", "date_download": "2019-11-17T22:58:33Z", "digest": "sha1:EA3FXYKCGPWXAX5X25CZYZS35NH5ZMJ4", "length": 8407, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुसळधार पावसामुळे सोलापुरात पाझर तलाव फुटला | Dainik Prabhat", "raw_content": "\nमुसळधार पावसामुळे सोलापुरात पाझर तलाव फुटला\nसोलापूर – मुसळधार पावसामुळे लाडोळे गाव (ता.बार्शी) येथील सदानंद पाझर तलाव फुटल्याची माहिती मिळत आहे. यामुळे सुमारे १०० एकर शेतात पाणी घुसले असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.\nसोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असून नागझरी आणि भोगावती नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक वर्षांनंतर या नद्यांना पूर आला आहे.\nदरम्यान, पुणे-अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र होत असताना दुसरीकडे बंगालच्या उपसागरातही नव्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत मिळत आहे. या दोन्ही गोष्टी पूरक ठरल्याने राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nराजनाथ सिंग आणि डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथं द्विपक्षीय चर्चा\nइसिसशी लागेबांधे असणाऱ्या जर्मन महिलेला अटक\nकोल्हापूरातील ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली\nबिल गेट्‌स कडून बिहार सरकारचे कौतुक\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nनगरमध्ये पवार विरूद्ध विखेच लढत\nदीपिका पादुकोणने कापल्या रणवीर सिंगच्या मिशा; व्हिडीओ व्हायरल\nनगरमध्ये तापमानाचा नीचांक; राज्यभरात थंडीचे आगमन\nपवार साहेब...आमच्याही बांधावर या; शेतकऱ्यांची आर्त हाक\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/41877.html", "date_download": "2019-11-18T00:22:08Z", "digest": "sha1:AQEMJMOFA7RW2M7BW3LRFO34EMI6SP44", "length": 37895, "nlines": 502, "source_domain": "www.sanatan.org", "title": "घाटकोपर, मुंबई येथील संत पू. जोशीबाबा यांचे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला चरणस्पर्श ! - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात��मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > आमच्याविषयी > अभिप्राय > आश्रमाविषयी > संतांचे आशीर्वाद > घाटकोपर, मुंबई येथील संत पू. जोशीबाबा यांचे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला चरणस्पर्श \nघाटकोपर, मुंबई येथील संत पू. जोशीबाबा यांचे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला चरणस्पर्श \nपू. जोशीबाबा (डावीकडे) यांना आश्रमातील सनातन प्रभात नियतकालिकांविषयी माहिती देतांना श्री. सागर निंबाळकर\nरामनाथी (गोवा) – घाटकोपर, मुंबई येथील पू. जोशीबाबा (पू. पराशर जोशीबाबा) यांचे ३ मार्च या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला चरणस्पर्श लाभले. पू. जोशीबाबा यांना सनातनचे साधक श्री. सागर निंबाळकर यांनी आश्रमात चालणार्‍या राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या कार्याची माहिती दिली.\nपू. जोशीबाबा यांनी सनातनचा आश्रम अत्यंत आपुलकीने पाहिला. आश्रमातील विविध कार्याची माहिती जिज्ञासूपणे जाणून घेतली. त्यांनी त्यांचे आजोबा सद्गुरु जोशीबाबा (प.पू. दत्तात्रय जोशीबाबा) आणि त्यांचे वडील प.पू. जोशीबाबा (प.पू. विजय जोशीबाबा) यांचे सनातनचे प्रेरणास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्याशी असलेले सख्य, त्यांचे परात्पर गुरु डॉक्टरांवरील प्रेम यांच्याशी संबंधित आठवणींना उजाळा दिला. या निमित्ताने पू. जोशीबाबा यांचा सनातनचे साधक श्री. प्रकाश मराठे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि भेटवस्तू अर्पण करून सन्मान करण्यात आला. या वेळी त्यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी पू. जोशीबाबा यांचे भक्त श्री. प्रवीण भोसले, श्री. सतीश राऊत आणि श्री. दीपक कुबल हेही उपस्थित होते. एस्.एस्.आर्.एफ्.चे संत पू. सिरियाक वाले आणि पू. (सौ.) योया वाले यांनीही पू. जोशीबाबा यांची आवर्जून भेट घेतली.\nसनातनच्या मार्गदर्श���ाखाली अनेक संत सिद्ध होणे, हे सनातनचे वैशिष्ट्य \nआश्रम भेटीच्या वेळी पू. जोशीबाबा म्हणाले, ‘‘सनातनच्या माध्यमातून चालू असलेले सूक्ष्म-जगताविषयीचे संशोधन, कलेचा ईश्‍वरप्राप्तीच्या दृष्टीने अभ्यास हे सर्व नावीन्यपूर्ण आणि समाजासाठी आवश्यक असे आहे. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने साधक करत असलेली आध्यात्मिक प्रगती, सिद्ध होत असलेले संत हे सनातनचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. अध्यात्म कृतीत आणण्यासाठी आवश्यक असलेला समर्पणभाव साधकांमध्ये ठायीठायी आढळतो.’’\nसनातनच्या आश्रमातून होणारे धर्मकार्य संपूर्ण विश्‍वात पसरेल – श्री श्री श्री बालमंजुनाथ स्वामीजी\nअध्यात्माचे केंद्र आणि सर्वांसाठी आदर्श असलेली संस्था म्हणजे सनातन संस्था – डॉ. किशोर स्वामी\nमंगळुरू (कर्नाटक) येथील स्वामी मच्छिंद्रनाथ प्रवीणराजबाबाजी यांचे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात शुभागमन\nवृंदावन येथील महामंडलेश्‍वर कापालिक स्वामी बालयोगेश्‍वरानंद गिरीजी महाराज (औघड) यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला...\nमिरज येथील नाथ संप्रदायातील उपासक श्री. संतोेष सदाशिव दाभाडे (माऊली) यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या...\nसनातन संस्थेच्या कार्याची उत्तरोत्तर प्रगती व्हावी, असे आशीर्वाद – प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामीजी\nCategories Select Category check (3) अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (122) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (17) अनुभूती (1) मृत्यू आणि मृत्यूनंतर (10) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (79) कर्मयोग (9) गुरुकृपायोग (62) अहं निर्मूलन (4) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (13) प्रीती (1) भावजागृती (11) सत्संग (1) सत्सेवा (1) स्वभावदोष निर्मूलन (20) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (3) अध्यात्म कृतीत आणा (376) अंधानुकरण टाळा (22) आचारधर्म (106) अलंकार (8) आहार (29) केशभूषा (18) दिनचर्या (30) निद्रा (2) वेशभूषा (17) धार्मिक कृती (45) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयं���ी (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आ��्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा सं��्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (2) साहाय्य करा (2) सनातनचे अद्वितीयत्व (390) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (42) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (6) चित्रकला (1) नृत्यकला (3) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) संगीत (11) सात्त्विक रांगोळी (10) सूक्ष्म चित्रकला (1) आध्यात्मिक संशोधन (107) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (84) अमृत महोत्सव (3) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (17) आध्यात्मिकदृष्ट्या (11) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्���र गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (15) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (27) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (2) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (26) आश्रमांची वैशिष्ट्ये (19) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (9) सनातनचे संत (81) साधकांची वैशिष्ट्ये (45) ६० टक्के पातळीचे साधक (4) दैवी गुणांनी संपन्न (1) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (34) चित्र (33) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (4)\nझोप लागत नसल्यास पुढीलपैकी एखादा नामजप झोप येईपर्यंत करा \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpsckida.com/", "date_download": "2019-11-17T22:06:03Z", "digest": "sha1:BONP7CVPGU6EWBKXELEIGZYOZJCIA3CP", "length": 6535, "nlines": 158, "source_domain": "www.mpsckida.com", "title": "MPSC KIDA | MPSCKIDA - MPSC Preparation, Current Affiairs, Job Alerts 2019-20", "raw_content": "जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता प्रवेशपत्र उपलब्ध\nभारतीय तटरक्षक दलासाठी ‘सजग’ गस्तीनौकेचे जलावतरण भारतीय तटरक्षक दलासाठी पाच ग…\nब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ब्र…\nनीता अंबानींची न्यूयॉर्कच्या ‘मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट’च्या विश्वस्तपदी निवड…\nमहाराष्ट्रात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू महाराष्ट्रात पहिल्यांदा 1980 मध्ये त…\nसंसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीवर मनमोहन सिंग नियुक्त माजी पंतप्रधान व काँग्रे…\n विराट कोहली कडून शिकाव्यात अशा ५ गोष्टी\n❇ कोहलीच्या यशात त्यानं केलेल्या प्रचंड मेहनतीचं सर्वात मोठं योगदान आहे. मग ते फ…\nIND vs BAN : दीपक चहर ठरला ‘असा’ विक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू बांगलादेश वि…\nMPSC परिक्षेचा अभ्यास कसा करावा \nमहाराष्ट्र पोलीस भरती 2019 साठी महत्वाचे\nआधुनिक भारताचा इतिहास IMP नोट्स\nअभ्यास कसा करावा 26\nकोणती पुस्तके वापरावीत 9\nमहाराष्ट्र पोलीस भरती 15\nमानवी हक्क व अधिकार 8\nमेगा भरती 2019 5\nशिक्षक भरती 2019 2\nसरळ सेवा भरती 7\nमूलद्रव्य नावे आणि माहिती Body names and information\nसमानार्थी शब्द | Synonyms\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://pune.wedding.net/mr/album/3564865/27574929/", "date_download": "2019-11-17T22:36:57Z", "digest": "sha1:MLNVDHZCCARBWOIKHG636NYK63NXNAVP", "length": 1682, "nlines": 35, "source_domain": "pune.wedding.net", "title": "DJ Rohan SD \"पोर्टफोलिओ\" अल्बम मधील फोटो #2", "raw_content": "\nव्हिडिओग्राफर्स एम्सीज लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट मेंदी अॅकसेसरीज भाड्याने तंबू फोटो बूथ डीजे केटरिंग केक्स इतर\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nआढावा फोटो आणि व्हिडिओ 3\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,61,600 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/better-government-under-fadnavis/", "date_download": "2019-11-17T22:17:50Z", "digest": "sha1:AMBJSHVKA4ZJEBYHUMQ7L4L3IEMIGUO7", "length": 9862, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "फडणवीस यांच्या नेतृत्त्वात उत्तम सरकार | Dainik Prabhat", "raw_content": "\nफडणवीस यांच्या नेतृत्त्वात उत्तम सरकार\nकेंद्रीय विधी व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांचा दावा\nपुणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार पारदर्शी पद्धतीने काम करीत असून कायदा-सुव्यवस्था उत्तम आहे, अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. एकही जातीय दंगल झालेली नाही, असा दावा केंद्रीय विधी व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी येथे केला. यावेळी जागतिक मंदीच्या वातावरणातही देशाची अर्थव्यवस्था उत्तम असून सहा टक्‍क्‍यांपेक्षा अधिक विकासदर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.\nविधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने रविशंकर प्रसाद हे रविवारी पुण्यात आले होते. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रसाद म्हणाले, “देशातील नागरिकांच्या भाजप सरकारवर विश्‍वास आहे. त्याच्या बळावर सरकार कामे करत आहे. पुणे शहरात स्मार्ट सेवा सुविधा उभारण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. विशेषत: आयटी क्षेत्र विस्तारीत आहे.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशभक्ती, सुशासन या पातळ्यांवर आघाडी घेतली असून देशात महाराष्ट्राची कामगिरी चांगली आहे, असेही प्रसाद यांनी स्पष्ट केले. निवडणुकीतही कॉंग्रसेचे कॅम्पेन “टेक ऑफ’ होत नाही. राहुल गांधी तर परदेशात गेले होते, आता महाराष्ट्रात येत आहेत, असे सांगत त्य��ंनी खिल्ली उडवली. तसेच कलम 370वरून रविशंकर यांनी कॉंग्रेसवर टीका केली.\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nराजनाथ सिंग आणि डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथं द्विपक्षीय चर्चा\nइसिसशी लागेबांधे असणाऱ्या जर्मन महिलेला अटक\nकोल्हापूरातील ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली\nबिल गेट्‌स कडून बिहार सरकारचे कौतुक\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nदीपिका पादुकोणने कापल्या रणवीर सिंगच्या मिशा; व्हिडीओ व्हायरल\nशॉर्ट फिल्म कॉर्नर : आपकी चिठ्ठी आयी है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/625.html", "date_download": "2019-11-18T00:00:33Z", "digest": "sha1:FDBKVI53PQ7RGLPR4U4TKUEOOZDDZQMO", "length": 43056, "nlines": 526, "source_domain": "www.sanatan.org", "title": "रक्षाबंधन सणाचे महत्त्व - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्��� आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > अध्यात्म कृतीत आणा > सण, उत्सव आणि व्रते > सण > रक्षाबंधन > रक्षाबंधन सणाचे महत्त्व\nरक्षाबंधन या सणाच्या माध्यमातून ज्याप्रमाणे भाऊ आणि बहीण यांच्यातील प्रेम व्यक्त केले जाते, त्याचप्रमाणे त्यांच्यातील देवाण-घेवाणही न्यून होत असतो. त्यामुळे हा सण भाऊ आणि बहीण या दोघांना ईश्वराकडे घेऊन जाणारा ठरतो. या सणाचे महत्त्व या लेखाच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊया.\n१. बहीण आणि भाऊ यांच्यातील देवाण-घेवाण हिशोब संपण्यास साहाय्य होणे\nबहीण आणि भाऊ यांचा एकमेकांत साधारण ३० प्रतिशत देवाण-घेवाण हिशोब असतो. देवाण-घेवाण हिशोब राखी पौर्णिमेसारख्या सणांच्या माध्यमातून न्यून होतो, म्हणजे ते स्थुलातून एकमेकांच्या बंधनात अडकतात; पण सूक्ष्म-रूपाने एकमेकांत असणारा देवाण-घेवाण हिशोब संपवत असतात.\nप्रत्येक वर्षाला बहीण आणि भाऊ यांच्या भावाच्या आधारे त्यांचे देवाण-घेवाण हिशोब न्यून होत असल्याचे प्रतीक म्हणून राखी बांधली जाते. बहीण आणि भाऊ यांना स्वतःतील देवाण-घेवाण हिशोब न्यून करण्यासाठी ही एक संधी असल्याने या संधीचा दोन्ही जिवांनी लाभ करून घेतला पाहिजे.\n२. बहिणीच्या भक्तीभावानुसार भावाला लाभ होणे\nअ. या दिवशी श्री गणेश आणि श्री सरस्वतीदेवी यांचे तत्त्व पृथ्वीतलावर अधिक प्रमाणात येते आणि त्याचा दोन्ही जिवांना अधिक प्रमाणात लाभ होतो.\nआ. राखी बांधतांना स्त्री जिवातील शक्तीचे तत्त्व प्रगट होऊन पुरुष जिवाला हातातून मिळते आणि त्याला ५ घंट्यापर्यंत २ प्रतिशत लाभ होतो.\nइ. बहिणीचा भक्तीभाव, तिची ईश्वराप्रती तळमळ आणि तिच्यावर असलेली गुरुकृपा जितकी अधिक, तितका तिने भावासाठी मारलेल्या हाकेवर परिणाम होऊन भावाची अधिक प्रमाणात प्रगती होते.\n३. बहिणीने भावाला राखी बांधतांना द्रौपदीप्रमाणे भाव ठेवावा\nश्रीकृष्णाच्या बोटातून वाहणार्‍या रक्तप्रवाहाला थांबवण्यासाठी द्रौपदीने तिच्या साडीचा पदर फाडून त्याच्या बोटाला बांधला. बहीण भावाला होणारा त्रास कदापी सहन करू शकत नाही. त्याच्यावर आलेले संकट दूर करण्यासाठी ती काहीही करू शकते. राखी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावाला राखी बांधतां���ा हाच भाव ठेवला पाहिजे.\n४. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने कोणतीही अपेक्षा न बाळगता राखी बांधण्याचे महत्त्व\nरक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाकडून वस्तूच्या रूपात कोणतीही अपेक्षा मनात बाळगल्यास ती त्या दिवशी मिळणार्‍या आध्यात्मिक लाभापासून वंचित रहाते. हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या देवाण-घेवाण हिशोब न्यून करण्यासाठी असतो. अपेक्षा ठेवून वस्तूची प्राप्ती केल्यास देवाण-घेवाण हिशोब ३ पटीने वाढतात.\nअ. अपेक्षेमुळे वातावरणातील प्रेमभाव आणि आनंद यांच्या लहरींचा लाभ करून घेता येत नाही.\nआ. आध्यात्मिकदृष्ट्या १२ प्रतिशत हानी होते. त्यामुळे प्रत्येक बहिणीने आपल्या भावास निःस्वार्थीपणाने राखी बांधल्यास आणि त्याचे आशीर्वाद घेतल्यास देवाण-घेवाण हिशोब न्यून होण्याचे प्रमाण वाढते.\n५. रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळणी देण्याचे महत्त्व\nभाऊ आपल्या बहिणीस ओवाळणी देतांना\nरक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीस ओवाळणीच्या रूपात भेटवस्तू देत असतो. त्याची स्थूल आणि सूक्ष्म कारणे पुढीलप्रमाणे आहेत.\nअ. एकमेकांकडे असणार्‍या स्थूल गोष्टींमुळे एकमेकांची सातत्याने आठवण रहाते.\nआ. भावाप्रती बहिणीच्या सातत्याने असणार्‍या मायेचे मोल भाऊ करू शकत नाही; पण काही प्रमाणात प्रेमाने प्रेम देऊन ते न्यून करू शकतो. हे स्थूल माध्यमाद्वारे करण्याचा तो प्रयत्न करतो़\nइ. ओवाळणी देतांना भावाच्या मनात असणार्‍या ईश्वराप्रती भावाचा बहिणीवर परिणाम होत असतो. त्यामुळे भावाला ओवाळणी न मागता त्याने स्वेच्छेने दिल्यास ती स्वीकारावी, अन्यथा ती टाळणे हेच सोयीस्कर आणि उपयुक्त ठरते.\n६. भावाने सात्त्विक ओवाळणी देण्याचे महत्त्व\nभावाने सात्त्विक ओवाळणी देणे\nअ. सात्त्विक वस्तूंचा जिवांवर व्यावहारिक परिणाम होत नाही.\nआ. सात्त्विक वस्तू देणार्‍या जिवाला २० प्रतिशत आणि घेणार्‍या जिवाला १८ प्रतिशत लाभ होतो.\nइ. सात्त्विक कृती केल्याने देवाण-घेवाण हिशोब न्यून होऊन त्यातून नवीन देवाण-घेवाण हिशोब निर्माण होत नाही.\n– श्रीकृष्ण (कु. मेघा नकाते (आताच्या सौ. प्रार्थना बुवा) यांच्या माध्यमातून, १२.८.२००५, रात्री १.०५ )\n७. भाऊ-बहिणीच्या निर्मळ प्रेमापुढे काम आणि क्रोध निष्प्रभ होऊन समतेच्या विचारांचा उदय होणे\n‘रक्षाबंधन हे विकारांमध्ये पडणार्‍या तरुण-तरुणींसाठी ��क व्रत आहे. एक मुलगी शेजारच्या मुलाकडे वाईट दृष्टीने पाहात होती. ती मुलगी बुद्धीमान होती. तिच्या मनात विचार आला, ‘माझे मन मला धोका तर देणार नाही ना ’ ती एक राखी घेऊन आली आणि तिने त्याला राखी बांधली. त्या वेळी मुलाच्याही मनात विचार आला, ‘अरे, मीही तिच्याकडे वाईट दृष्टीने पाहात होतो. ताईने माझे कल्याण केले.’\nभावा-बहिणीचे हे पवित्र बंधन तरुण-तरुणींना विकारांच्या गर्तेत पडण्यापासून वाचवण्यास समर्थ आहे. भाऊ-बहिणीच्या निर्मळ प्रेमापुढे काम शांत होतो. क्रोधाचेही शमन होते आणि समतायुक्त विचारांचा उदय होऊ लागतो.\nरक्षाबंधन हे पर्व समाजातील तुटलेल्या मनांना जोडण्याची एक सुसंधी आहे. याच्या आगमनाने कुटुंबातील आपापसातील कलह शांत होऊ लागतात. दुरावा दूर होऊ लागतो आणि सामूहिक संकल्पशक्ती साकार होऊ लागते.\n– पू. आसाराम बापू (ऋषी प्रसाद, ऑगस्ट २००९)\nसंदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’\nरक्षाबंधन आणि चंद्रग्रहण एकाच दिवशी असल्यास काय करावे \nCategories Select Category check (3) अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (122) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (17) अनुभूती (1) मृत्यू आणि मृत्यूनंतर (10) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (79) कर्मयोग (9) गुरुकृपायोग (62) अहं निर्मूलन (4) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (13) प्रीती (1) भावजागृती (11) सत्संग (1) सत्सेवा (1) स्वभावदोष निर्मूलन (20) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (3) अध्यात्म कृतीत आणा (376) अंधानुकरण टाळा (22) आचारधर्म (106) अलंकार (8) आहार (29) केशभूषा (18) दिनचर्या (30) निद्रा (2) वेशभूषा (17) धार्मिक कृती (45) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त��यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाह���शुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इत�� देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (2) साहाय्य करा (2) सनातनचे अद्वितीयत्व (390) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (42) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (6) चित्रकला (1) नृत्यकला (3) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) संगीत (11) सात्त्विक रांगोळी (10) सूक्ष्म चित्रकला (1) आध्यात्मिक संशोधन (107) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (84) अमृत महोत्सव (3) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (17) आध्यात्मिकदृष्ट्या (11) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (15) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (27) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (2) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (26) आश्रमांची वैशिष्ट्ये (19) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (9) सनातनचे संत (81) साधकांची वैशिष्ट्ये (45) ६० टक्के पातळीचे साधक (4) दैवी गुणांनी संपन्न (1) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (34) चित्र (33) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (4)\nझोप लागत नसल्यास पुढीलपैकी एखादा नामजप झोप येईपर्यंत करा \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/05/blog-post_138.html", "date_download": "2019-11-17T23:09:19Z", "digest": "sha1:VITZ3I4KQ23JQILMFZDN77USASV5JZ6I", "length": 6049, "nlines": 47, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "मनोवेध संस्थेच्या वतीने तीन दिवसीय कार्यशाळा - Lokmanthan", "raw_content": "\nHome / अहमदनगर / ब्रेकिंग / मनोवेध संस्थेच्या वतीने तीन दिवसीय कार्यशाळा\nमनोवेध संस्थेच्या वतीने तीन दिवसीय कार्यशाळा\nअहमदनगर/प्रतिनिधी: युवकांमध्ये चैतन्य व स्फुर्ती जागवून त्यांना यशस्वी जीवनाच्या वाटचालीस मार्गदर्शन करण्याच्या हेतूने नाशिक येथील मनोवेध हेल्थव्हयू संस्थेच्यावतीने नगरमध्ये तीन दिवसीय युवा स्पंदन या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. टिळक रोड येथील श्रमिक भवन येथे शनिवार दि.25 मे रोजी या कार्यशाळेस प्रारंभ होणार असून, यामध्ये मानस विकास तज्ञ तथा जीवन कौशल्य प्रशिक्षक अमोल कुलकर्णी मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन मनोवेध संस्थेचे स्थानिक उपक्रम समन्वयक डॉ.सुनिल कात्रे यांनी केले आहे. दि.25 ते 27 मे दरम्यान सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजे पर्यंत ही कार्यशाळा चालणार आहे. महाराष्ट्रात गाजलेली ही कार्यशाळा युवकांचा जीवन बदलण्याचा प्रवास आहे. वय वर्ष 13 पुढील कोणीही या कार्यशाळेत सहभागी होऊ शकतात. यामध्ये विद्यार्थ्यांसह युवक-युवतींना पुढील आयुष्याचे ध्येय निश्‍चितीसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.\nसरकार निर्माण होणारच, शरद पवारांनी आमदारांसमोर व्यक्त केला विश्‍वास\nराष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी चिंता काही करायची नाही मुंबई निवडणूकपूर्व युती असलेल्या भाजप-शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळूनही शिव...\nहा तर सेनेविरुद्ध भाजपचा दुर्योधनी कावा: शिवसेना\nमुंबई सध्याच्या राजकारणात सब घोडे बारा टके. या न्यायाने साधनशूचितेच्या गप्पा मारणारेच सगळ्यात जास्त गोंधळ आणि भेसळ करत आहेत, अशा शब्दा...\nशिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपचा गेम ऑफ पेशन्स\nमुंबई राज्यातील सत्ता स्थापनेसाठी भाजप अनुकूल नसला, तरी भाजप शिवसेनेला कोंडित पकडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भाजपने सत्ता स्थापनेतून माघ...\nमुंबई महापालिकेत काँग्रेसला उपमहापौरपद मिळणार\nमुंबई मुंबई महापालिकेतही नवी राजकीय समीकरण जुळविण्याची तयारी सुरु आहे. मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रव...\nराज्यात लवकरच स्थिर सरकार देऊ : संजय राऊत\nमुंबई राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थान व्हावे, यासाठी मुख्य भूमिका निभावत असलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/election-to-be-bjps-party-president-next-december/", "date_download": "2019-11-17T22:48:33Z", "digest": "sha1:PXZWT4FVOLLKGKAKQVUJC4KK6JT56QJM", "length": 9553, "nlines": 158, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "येत्या डिसेंबरमध्ये भाजपच्या पक्षाध्यक्षपदाची होणार निवडणूक | Dainik Prabhat", "raw_content": "\nयेत्या डिसेंबरमध्ये भाजपच्या पक्षाध्यक्षपदाची होणार निवडणूक\nनवी दिल्ली : भाजपच्या पक्षाध्यक्षपदाची निवडणूक येत्या डिसेंबर महिन्यात होणार आहे, अशी माहिती भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिली. भाजपमध्ये एक व्यक्ती एक पद हा नियम कटाक्षाने पाळला जातो. विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा केंद्रीय गृहमंत्री झाल्यामुळे अध्यक्षपद शहा यांच्याकडेच कायम राहते, की भाजप नवा राष्ट्रीय अध्यक्ष नियुक्त करेल याबाबत उत्सुकता आहे.\nभाजपच्या पक्षांतर्गत निवडणुका 10 ऑक्‍टोबरपासून सुरू होत आहेत. बूथ स्तरावरील निवडणूक 10 ते 30 ऑक्‍टोबर या काळात होईल. नोव्हेंबरमध्ये जिल्हा आणि राज्य स्तरावर निवडणूक होऊन प्रदेशाध्यक्ष, संघटनाप्रमुख तसेच अन्य पदाधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या केल्या जातील. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावरील पक्षांतर्गत निवडणुका घेतल्या जातील, असेही नड्डा यांनी सांगितले. भाजपने जुलैमध्ये सदस्य नोंदणी मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेद्वारे 7 कोटी नवे सदस्य भाजपला मिळाले असून पक्षाची एकूण सदस्यसंख्या 18 कोटी झाली आहे. 2.2 कोटी सदस्यांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. मात्र, सदस्य नोंदणी मोहीम अपेक्षापेक्षाही जास्त यशस्वी झाली आहे.\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nराजनाथ सिंग आणि डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथं द्विपक्षीय चर्चा\nइसिसशी लागेबांधे असणाऱ्या जर्मन महिलेला अटक\nकोल्हापूरातील ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली\nबिल गेट्‌स कडून बिहार सरकारचे कौतुक\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nदीपिका पादुकोणने कापल्या रणवीर सिंगच्या मिशा; व्हिडीओ व्हायरल\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nनगरमध्ये तापमानाचा नीचांक; राज्यभरात थंडीचे आगमन\nपवार साहेब...आमच्याही बांधावर या; शेतकऱ्यांची आर्त हाक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/careervrutant-lekh-news/indian-society-and-sociology-1158689/", "date_download": "2019-11-18T00:02:04Z", "digest": "sha1:ZO4I7OMKGYDNQAXYHWW4E4PTJUPRA25X", "length": 23500, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "समाजशास्त्र व भारतीय समाज | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंत्री उचलण्यासाठी गेलेल्या चिमुरडीला चिरडले\nशेतकऱ्याची आत्महत्या, मृतदेह जिल्हा कचेरीवर\nदहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान - मोदी\nउधळपट्टी केल्यास तिप्पट पाणीपट्टी\nविद्यार्थ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ\nसमाजशास्त्र व भारतीय समाज\nसमाजशास्त्र व भारतीय समाज\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेतील पेपर १ च्या अभ्यासक्रमात समाजशास्त्राच्या काही घटकांचा अंतर्भाव केला आहे.\nकेंद्रीय लोकसेवा आय��गाच्या मुख्य परीक्षेतील पेपर १ च्या अभ्यासक्रमात समाजशास्त्राच्या काही घटकांचा अंतर्भाव केला आहे. ‘भारतीय समाजाची प्रमुख वैशिष्टय़े व वैविध्य’ हा घटक सारांशरूपाने जाणून घेऊयात-\nव्यक्ती हा समाजाचा मूलभूत घटक असतो. मानवाने अस्तित्वाच्या सुरक्षेसाठी समूहात राहायला सुरुवात केली व त्यातून समाज व सामाजिक जीवन अस्तित्वात आले. व्यक्तींचे वैयक्तिक जीवन व सार्वजनिक जीवन यांच्या संबंधाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र या सामाजिक शास्त्रांच्या सीमारेषा पुसट आहेत व त्या तशा असणे स्वाभाविक आहे. कारण मानवी जीवनाचा प्रवाह या सर्व अंगांनी युक्त असतो. त्याची काटेकोर विभागणी करता येत नाही. म्हणूनच समाजशास्त्रामध्ये समाजाचे स्वरूप व स्तरीकरण, व्यक्ती-व्यक्तीमधील संबंध (राजकीय- सामाजिक- आíथक), राजकीय संस्था, सामाजिक संस्था, आíथक संस्था, धार्मिक-सांस्कृतिक संस्था, सामाजिक चळवळी, सामाजिक विकास व समस्या इत्यादींचा समावेश होतो.\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेतील पेपर १ मध्ये इतिहास व भूगोल याबरोबरच समाजशास्त्राच्या काही घटकांचा अभ्यासक्रमात अंतर्भाव केला आहे. भारतीय समाजाची प्रमुख वैशिष्टय़े व वैविध्ये, स्त्रियांची भूमिका व स्त्री-संघटना, लोकसंख्या व लोकसंख्याविषयक समस्या, दारिद्रय़ व विकासाच्या समस्या, शहरीकरण, शहरीकरणाच्या समस्या व उपाय, जागतिकीकरणाचे भारतीय समाजावरील परिणाम, सामाजिक सक्षमीकरण, सांप्रदायवाद, प्रदेशवाद व धर्मनिरपेक्षता या घटकांचा या अभ्यासक्रमात समावेश होतो. सर्वप्रथम या घटकांच्या अभ्यासासाठी आवश्यक दृष्टिकोनाची चर्चा करू.\nमानवी समाज गतिशील, प्रवाही व सतत बदलणारा आहे. याचा अर्थ एखाद्या समाजाचा स्थायिभाव नाकारणे असा होत नाही. अर्थात समाजाचा स्थायिभावसुद्धा गतिशील असू शकतो. थोडक्यात, समाजाच्या शतकानुशतके चालत आलेल्या परंपरा, मूल्ये, तत्त्वे (स्थायिभाव; समाजाची स्थितिशीलता) व काळानुरूप समाजामध्ये घडणारे बदल (गतिशीलता) या दोहोंचा वेध घेणे समाजशास्त्रामध्ये क्रमप्राप्त ठरते. कारण, शतकानुशतकांच्या सामाजिक स्थितिशीलता व गतिशीलता यामधील संबंधांचा परिपाक म्हणजे आजचा समाज होय म्हणूनच आजच्या समाजाच्या आकलनासाठी ‘सामाजि��� ऐतिहासिक आढावा’ आवश्यक ठरतो. इतिहासावरील लेखमालेत स्पष्ट केल्याप्रमाणे या आढाव्याचे आकलन इतिहासाच्या अभ्यासातून होणे अपेक्षित आहे. ‘एनसीईआरटी’च्या इतिहास व समाजशास्त्राच्या क्रमिक पुस्तकांचे अध्ययन यासाठी पुरेसे ठरते.\nभारतीय समाजाच्या ऐतिहासिक आढाव्यातून तिच्या प्रमुख वैशिष्टय़ांचे व वैविध्याचे आकलन होते. भारतीय उपखंडाच्या वैशिष्टय़पूर्ण भौगोलिक स्थानामुळे अनेक प्रकारच्या लोकांनी या भागात स्थलांतर केले. स्थलांतरित लोक भारतीय समाजाचे भाग झाले. आर्य (आर्याच्या स्थलांतराबाबतीत असलेले वाद बाजूला ठेवून, इतिहास व समाजशास्त्रज्ञांच्या मतानुसार), ग्रीक, पíशयन, शक, कुशाण, पहलव, हुण, अरब, मंगोल, तुर्की, युरोपियन इत्यादी लोकसमूह भारतीय उपखंडात स्थलांतरित झाले. अशी स्थलांतरे व भारतीय उपखंडाचा मोठा प्रादेशिक विस्तार या घटकांनी भारतीय समाजाला वैविध्य\nप्रदान केले आहे. भारतीय समाजाची विविधता अनेक घटकांवर आधारित आहे. भारतामध्ये वंश, धर्म, जात, पंथ, संस्कृती, प्रदेश, भाषा इत्यादी घटकांवर आधारित विविधता आढळते. भारतीय समाजामध्ये नेग्रीटो, प्रोटो-ऑस्ट्रेलॉइड, मंगोलॉइड, मेडिटेरॅनियन, नॉर्डिक (आर्य) इत्यादी वंशाचे लोक आढळतात. यामधील पहिल्या तीन वंशांचे लोक मूळ भारतीय असल्याचे किंवा त्यांचे अस्तित्व सर्वाधिक जुने असल्याचे मानले जाते. भारतामध्ये िहदू, बौद्ध, जैन या धर्माचा उदय झाला. याव्यतिरिक्त भारतात ख्रिश्चन, शीख, इस्लामिक, झोरास्ट्रियन (पारशी), ज्यू या धर्माचेही अस्तित्व आहे. कबीरपंथी, सत्नामी, िलगायत असे अनेक पंथ भारतीय समाजात निर्माण झाले. अनेक पंथांनी वेगळा धर्म असल्याचे दावे केले असले तरी त्यांचा समावेश िहदू धर्मामध्ये केला जातो. भारतीय समाजातील आदिवासी व भटक्या जमातींना आपापल्या धर्मात समाविष्ट करण्याचा प्रयत्न अनेक धर्मानी केला. असे असले तरी या जमातींनी त्यांच्या सांस्कृतिक वैशिष्टय़ांचे जतन केल्याचे दिसते. भारतामध्ये संस्कृत, पाली व प्राकृत या प्राचीन भाषा होत्या. त्यानंतर अनेक प्रादेशिक भाषांचा उदय झाला. तामीळ भाषेलासुद्धा प्राचीन भाषा मानले जाते. भारतीय संविधानामध्ये २२ प्रमुख भाषांचा उल्लेख असून इतर अनेक भाषा भारतात बोलल्या जातात.\nभारतीय समाजामध्ये वैशिष्टय़पूर्ण स्तरीकरण आढळते. या स्तरीकरणाची सुरु���ात प्राचीन वर्णव्यवस्थेमध्ये झाल्याचे मानले जाते. आर्यानी समाजाचे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या चार वर्णामध्ये स्तरीकरण केले. इतर वंशांच्या लोकांना दास, दस्यू असे संबोधण्यात आले. यांना वर्णव्यवस्थेमध्ये स्थान नाकारण्यात आले. व्यवसायावर आधारित श्रेणींमधून तसेच भटक्या व इतर जमातींना धर्मात स्थान देण्याच्या (धर्मप्रसारचा उद्देश) प्रयत्नांतून जाती निर्माण झाल्याचे मानले जाते. भारतीय समाजामध्ये वर्णाच्या ढोबळ स्तरीकरणाच्या आराखडय़ामध्ये जातींचे स्तरीकरण (उतरंड) झाल्याचे दिसते. याव्यतिरिक्त (तत्कालीन सामाजिक दृष्टिकोनावर आधारित) हलकी कामे करणाऱ्या गटांना अस्पृश्य मानण्यात आले. याच जातिव्यवस्थेचा परिणाम भारतात प्रवेश करणाऱ्या इतर धर्मावरही झाल्याचे दिसते. ख्रिश्चन धर्माला भारतात जातिव्यवस्थेला तोंड द्यावे लागले, तर इस्लाम धर्मातील शिया, सुन्नी पंथांव्यतिरिक्त स्तरीकरण भारतात झाल्याचे दिसते. भारतातील सामाजिक स्तरीकरणाची अनेक वैशिष्टय़े आहेत. रोटी-बेटी व्यवहारांवरील बंधने, जातीवर आधारित वस्त्या, जातीवर आधारित प्रतिष्ठेच्या संकल्पना यांचा यात समावेश होतो. भारतीय समाज नेहमीच पुरुषप्रधान राहिला आहे. प्राचीन काळात स्त्रियांना अनेक अधिकार होते. कालांतराने स्त्रियांचे अधिकार काढून घेण्यात आले व त्यांना स्तरीकरणातील शूद्रांचे स्थान प्रदान केले गेले. भारतीय समाजातील स्तरीकरणामध्ये प्रदेशानुरूप बदलसुद्धा आढळतात. काही जातींचे प्रदेशामध्ये अस्तित्व असले तरी त्यांना प्रादेशिक आयामाद्वारे वेगळी ओळख दिली जाते. तद्वतच, काही जाती विशिष्ट प्रदेशाशी निगडित असल्याचे दिसते.\nया लेखात ‘भारतीय समाजाची प्रमुख वैशिष्टय़े व वैविध्य’ या घटकावर सारांशरूपी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. पुढील लेखांमध्ये अभ्यासक्रमातील इतर घटकांवर चर्चा करू या. अभ्यासक्रमातील घटकांच्या आकलनासाठी भारतीय समाजाच्या पाश्र्वभूमीचा अभ्यास आवश्यक ठरतो. भारतीय समाजाच्या समस्या व उपाय, भारतीय समाजावर परिणाम करणारे अंतर्गत व बाह्य (उदा. जागतिकीकरण) घटक, सामाजिक सक्षमीकरणासारख्या संकल्पना यांचा सर्वागीण अभ्यास आवश्यक ठरतो. ‘एनसीईआरटी’च्या क्रमिक पुस्तकांचे आकलन, निवडक संदर्भग्रंथ व वर्तमानपत्रांचे वाचन यासाठी पुरेसे ठर��वे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nप्रशासन प्रवेश- इतिहासाच्या तयारीचे समग्र धोरण\nयूपीएससी : गरज कौशल्यविकसनाची\nभारतीय समाजातील स्त्रियांची बदलती स्थिती\nVideo: 'मिर्झापूर २'च्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता\n'पानिपत'मधील 'मर्द मराठा' गाण्याची गायिका आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर\nसलमानसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीवर आली धुणी-भांडी करण्याची वेळ\n'हुड हुड दबंग'ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मीम्स व्हायरल\nVideo : मलायकाचा नेहा धुपियाला चप्पल मारण्याचा प्रयत्न, कारण...\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nमर्यादित षटकांसाठी आक्रमक मयंकचा पर्याय\nतीन दिवसांनंतर राज्यात गारव्यात वाढ\n‘बीकेसी कनेक्टर’मुळे नवी कोंडी\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nचंद्रपूर आणि मुंबई विभाग सर्वाधिक प्रदूषित\nसोनिया गांधी-शरद पवार भेटीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार\nअयोध्या निकालाविरोधात फेरविचार याचिका\n‘मॅरेथॉन’मध्ये सहभागी स्पर्धकांच्या वाहनांची तोडफोड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/i-will-show-you-what-development-is-like/", "date_download": "2019-11-17T22:04:18Z", "digest": "sha1:7DNLDY3MIHQXKBGGMJKXJIOVVJYWTO7E", "length": 14962, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विकास काय असतो, ते दाखवून देईन | Dainik Prabhat", "raw_content": "\nविकास काय असतो, ते दाखवून देईन\nकवठे – कोयना-सोळशी-कांदाटी खोऱ्यात दळण-वळणासह पायाभूत सुविधा नाहीत. या सुविधा असत्या तर पर्यटन आणि त्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होऊन या भागाचा विकास झाला असता. मात्र, दुर्दैवाने विद्यमान लोकप्रतिनिधींनी गेल्या दहा वर्षात विकासाच्या केवळ वल्गना करण्यापलिकडे काहीही केले नाही. भौगोलिकदृष्ट्या मतदार संघाच्या अनेक समस्या आहेत. सर्वांनी एकत्रितपणे बसून प्राधान्यक्रमाने या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.\nभविष्यात त्याचा आराखडा तयार करून पर्यटन वृद्धीसाठी महायुती सरकारच्या माध्यमातून जाणिवपुर्वक प्रयत्न केले जातील. त्यासाठी या विधानसभा निवडणुकीत उरलेल्या पाच दिवसात या खोऱ्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांसह जनतेने रात्रंदिवस प्रयत्न करून लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार उदय��राजे भोसले आणि वाई विधानसभा मतदार संघाचे उमेदवार म्हणून मला प्रचंड मताधिक्‍क्‍याने निवडून द्यावे. पुढील पाच वर्षात विकास काय असतो, हे दाखवून देण्याची जबाबदारी माझी आहे, असा विश्‍वास मदन भोसले यांनी दिला.\nगोगवे (ता. महाबळेश्‍वर) येथे कोयना-सोळशी-कांदाटी खोऱ्यातील विविध गावातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. किसन वीर कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर, जावलीचे माजी आमदार सदाशिव सपकाळ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, जिल्हा परिषदेच्या अर्थ व शिक्षण समितीचे माजी सभापती आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अमित कदम, भाजपचे सरचिटणीस अनुप सुर्यवंशी, महाबळेश्‍वर अर्बन बॅंकेचे चेअरमन आणि शिवसेनेचे महाबळेश्‍वर तालुकाध्यक्ष राजेश कुंभारदरे, महाबळेश्‍वरचे माजी नगराध्यक्ष किसनशेठ शिंदे, पंचायत समितीचे माजी सभापती विजयराव भिलारे, शिवसेना महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा लिलाताई शिंदे, महाबळेश्‍वरच्या तालुका महिला आघाडीच्या भाजप अध्यक्षा उषाताई ओंबळे, मधुसागरचे संचालक सुरेश शिंदे, कारखान्याचे संचालक चंद्रसेन शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.\nमदनदादा भोसले म्हणाले, राजकारणात मला अनेकवेळा यश-अपयश आले आहे. परंतु यशाने कधी हुरळुन गेलो नाही की अपयशाने खचुन गेलो नाही. लोकांनी कारखान्याचे सोपविलेले काम उत्तमप्रकारे केलेले आहे. कारखान्याचा नावलौकिक झालेला आहे.\nएकाचे तीन कारखाने झालेले आहेत. विद्यमान लोकप्रतिनिधींनी गेल्या दहा वर्षात केलेल्या विकास कामांबद्दल काही बोलत नाहीत. त्यांच्याकडून उठावदार असे कोणतेही काम झालेले नसल्याने ते बोलणार तरी काय त्यामुळे किसन वीर कारखान्याचे वाटोळे केल्याच्या वल्गना करून जनतेची दिशाभूल करण्याचा उद्योग सध्या त्यांनी सुरु केला आहे.दरम्यान, सध्या महायुतीसाठी चांगले वातावरण निर्माण झाले असून विरोधकांच्या क्षणिक अमिषाला बळी न पडता हे चांगले वातावरण शेवटपर्यंत टिकून ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले.\nयावेळी गजानन बाबर, माजी आमदार सदाशिव सपकाळ, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे, अमित कदम यांनीही आपल्या भाषणात विद्यमान आमदारांवर विकासकामांच्या मुद्‌द्‌यांवरुन सडकून टीका केली. तसेच विजयराव भिलारे, राजेश कुंभारदरे, किसनराव भिलारे, किसनशेठ शिंदे, गणेश उत्तेकर, अशोक शिंदे, ल���लाताई शिंदे यांनीही आपल्या मनोगतात विद्यमान आमदारांबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त करून मदनदादा भोसले यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.\nमेळाव्याला पंचायत समितीचे माजी सभापती बापू जाधव, शिवसेना उपजिल्हा प्रमुख हरिभाऊ सपकाळ, धोंडीराम जाधव-पाटील, शिवसेना पुर्व तालुका प्रमुख संतोष जाधव, शिवसेना पश्‍चिम तालुका प्रमुख संजय शेलार, नंदुशेठ बावळेकर, आशाताई भिलारे, शैलेश जाधव, सुनिल जाधव, विठ्ठलशेठ शिंदे, कोयना-सोळशी-कांदाटी खोऱ्यातील ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nराजनाथ सिंग आणि डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथं द्विपक्षीय चर्चा\nइसिसशी लागेबांधे असणाऱ्या जर्मन महिलेला अटक\nकोल्हापूरातील ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली\nबिल गेट्‌स कडून बिहार सरकारचे कौतुक\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nमग लालकृष्ण आडवाणी यांच्यावर गुन्हा का दाखल केला \nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/rainfall-last-days-hype-225948", "date_download": "2019-11-18T00:30:02Z", "digest": "sha1:EBBYDTW4HG4NJ6O7LBIQKTOUEFVP7VLC", "length": 13207, "nlines": 223, "source_domain": "www.esakal.com", "title": "शेवटच्या दिवसाच्या प्रचारावर पावसाचे सावट | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर रविवार, नोव्हेंबर 17, 2019\nशेवटच्या दिवसाच्या प्रचारावर पावसाचे सावट\nशनिवार, 19 ऑक्टोबर 2019\nशनिवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांनी प्रचारासाठी जोरदार तयारी केली होती मात्र शनिवारी चेंबूर परिसरात सकाळपासूनच पावसाने संततधार सुरू केल्याने याचा परिणाम प्रचारावर पाहायला मिळाला दुपारी बारा वाजेपर्यंत कुठल्याही उमेदवाराने प्रचाराला सुरवात केली नव्हती.\nमुंबई ः शनिवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांनी प्रचारासाठी जोरदार तयारी केली होती मात्र शनिवारी चेंबूर परिसरात सकाळपासूनच पावसाने संततधार सुरू केल्याने याचा परिणाम प्रचारावर पाहायला मिळाला दुपारी बारा वाजेपर्यंत कुठल्याही उमेदवाराने प्रचाराला सुरवात केली नव्हती.\nउमेदवारांनी शेवटच्या दिवसापर्यंत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी नियोजन केलेले असते. त्यामुळे हे नियोजन पावसामुळे फिसकटले आहे. दुपार पर्यंत पाऊस थांबावा अशी अपेक्षा सर्व राजकीय पक्ष करीत आहे.\nआज रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्‍यता आहे.पावसाची शक्‍यता लक्षात घेऊन शहरातील 676 केंद्रांवर वॉटरप्रुफ मंडप बांधण्यात आले असले तरी मोठा पाऊस आल्यास मतदारांना घरा बाहेर काढण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.\nमुंबईसह कोकणातून परतीच्या मान्सुनचा प्रवास यंदा 14 दिवस विलंबाने सुरु झाला आहे.पहिल्यांदाज मतदानावर पावसाचे सावट आले आहे.पावसाची शक्‍यता लक्षात घेऊन निवडणुक आयोगाने योग्य खबरदारी घेतली आहे. मात्र, पावसामुळे उमेदवार आणि राजकीय पक्षांचे संकट वाढवले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदिल्लीत सोनिया गांधी-शरद पवार यांच्यात आज चर्चा\nमुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची उद्या (ता. 17) दिल्लीत भेट होणार असून, राज्यात सत्ता...\nचित्रकार, नाट्य-चित्रपट दिग्दर्शक आणि संवेदनशील कलावंत अशी बहुआयामी ओळख असणारे अमोल पालेकर २५ वर्षांनंतर अभिनेता म्हणून रंगमंचावर दिसणार आहेत... ‘...\nभाजपच्या माजी आमदारपुत्राला अटक\nमुंबई : भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंग यांचे पुत्र रणजीत सिंग याला \"पीएमसी' बॅंकेतील 4,355 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी शनिवारी (ता. 16) आर्थिक...\nकेईएम रुग्णालयात डॉक्‍टरची आत्महत्या\nमुंबई : परळमधील केईएम रुग्णालयातील डॉ. प्रणय राजकुमार जयस्वाल (वय 27, मूळ रा. अमरावती) यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. श��िवारी (ता. 16) हा...\nआंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत हर्षदा पवारला सुवर्ण, पाहा PHOTOS\nऔरंगाबाद - इंडियन बॉडी बिल्डिंग ऍण्ड फिटनेस फेडरेशनच्या \"डायमंड कप इंडिया-2019' या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेला शहरात शनिवारपासून (ता. 16)...\nनवी मुंबईतील प्रदूषण धोकादायक पातळीवर\nमुंबई : नवी मुंबईतील हवेचा दर्जा शनिवारीही खालावलेलाच होता. प्रदूषणाची पातळी धोकादायक पातळीवरच होती. 10 सिगारेटच्या धुराएवढे प्रदूषण प्रत्येक घनमीटर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/uddhav-thackeray-criticizes-sharad-pawar/", "date_download": "2019-11-17T22:26:27Z", "digest": "sha1:O4JSR2CINEEEXQISZQXJVKLDEGZUIDZ6", "length": 13068, "nlines": 199, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "पोट भरलेले पवार १० रुपयांच्या जेवणावर टीका करतात; उद्धव ठाकरेंचा टोमणा - Maharashtra Today", "raw_content": "\nनक्षलवाद्यांकडे ड्रोन आढळून आल्याने दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश\nअमित शाह म्हणाले, काळजी करू नका सरकार भाजपचेच येईल: रामदास आठवलेंचा…\nमराठा आरक्षणाची मंगळवारी सुनावणी\nभारत वेगाने आर्थिक विकास करण्याची क्षमता असलेला देश : बिल गेट्स\nHome Maharashtra News पोट भरलेले पवार १० रुपयांच्या जेवणावर टीका करतात; उद्धव ठाकरेंचा टोमणा\nपोट भरलेले पवार १० रुपयांच्या जेवणावर टीका करतात; उद्धव ठाकरेंचा टोमणा\nउस्मानाबाद :- सत्ता आली तर महाराष्ट्रात १० रुपयांमध्ये जेवण देण्याची घोषणा शिवसेनेने केली. शरद पवारांनी या वरून शिवसेनेवर केलेल्या टीकेबाबत उद्धव ठाकरे यांनी – शरद पवार आमच्या १० रुपयांच्या जेवणावर टीका करत आहेत, त्यांची पोटं भरली आहेत आणि तुमची उपाशी आहेत. अन्नामध्ये खड्यासारखे येऊ नका, असा टोमणा पवारांना मारला.\nही बातमी पण वाचा : मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा आहे- उद्धव ठाकरे\nशरद पवारांचा समाचार घेताना ठाकरे पुढे म्हणाले – दुष्काळी भागासाठी काय केलं चा���ा छावणी आणि जनतेला पाणी नाही. शरद पवार आता बोंबलत फिरत आहेत. यापूर्वी पवारांनी हे का नाही केलं\nबाळासाहेबांना अटक करणं ही चूक झाली, असं अजित पवार म्हणतात मग माफी का मागत नाही असा प्रश्नही उद्धवने विचारला.\nभाजपाला पाठिंबा दिला नसता तर हे सरकार पडलं असतं. सरकार हलतं डुलतं झालं असतं. आमच्यामुळे हे सरकार तरलं. मी सत्तेत असूनही बोलतो. या सरकारच्या चांगल्या कामात शिवसेनेचाही वाटा आहे, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला. दुष्काळाचं चक्र भेदण्यासाठी वॉटर ग्रीड आणणार असल्याचं आश्वासन दिलं.\nही बातमी पण वाचा : हे पार्सल कुठेही पाठवा, मुंबईत पाठवू नका : उद्धव ठाकरेंची भुजबळांवर टीका\nउस्मानाबादच्या या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतल्या नाराजांना व्यासपीठावर बोलावलं आणि वितुष्ट संपवण्याचा प्रयत्न केला. बंडखोराला थारा देणार नाही, तसंच पाठीत खंजीर खुपसला तर सोडणार नाही, असा इशारा दिला.\nमला सत्ता पाहिजे, पण ती खुर्च्या उबवण्यासाठी नाही, तर राबवण्यासाठी पाहिजे. आताचं राजकारण विचित्र झालं आहे. कोणावर टीका करायची आज एखाद्या उमेदवारावर सडकून टीका केली तर नंतर तो आमच्याच पक्षात दिसतो, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.\nPrevious articleलातूर: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले राहूल गांधींचे स्वागत\nNext articleकाँग्रेसचा घराणेशाही, सरंजामशाहीमुळे पराभव-अंजलीताई आंबेडकर\nनक्षलवाद्यांकडे ड्रोन आढळून आल्याने दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश\nअमित शाह म्हणाले, काळजी करू नका सरकार भाजपचेच येईल: रामदास आठवलेंचा दावा\nमराठा आरक्षणाची मंगळवारी सुनावणी\n…तोपर्यंत गोड बातमी येणार नाही : अजित पवारांची माहिती\nबाळासाहेबांची दिवसातून एकदा तरी आठवण येते- छगन भुजबळ\nशिवसेना ‘एनडीएतून’बाहेर; भाजपकडून घोषणा\nपुण्यात राष्ट्रवादीची आज महत्त्वाची बैठक; शरद पवार घेणार मोठा निर्णय\nबाळासाहेबांच्या स्मृतिदिनी फडणवीसांनी शिवसेनेला करून दिली ‘या’ गोष्टीची आठवण\nआता २०२४ ची तयारी करा- दानवे\nसमृद्धी महामार्ग समुद्रात बुडवणार\nराज्यपालांकडून शेतकऱ्यांना आठ हजार रुपये प्रतिहेक्टरी मदत जाहीर\nकाळी टोपी घालून राजभवनात बसून राज्यपालांना शेतकऱ्यांचं दु:ख कळणार नाही –...\nतीन नेत्यांच्या हातात महाराष्ट्राच्या सत्तेच भवितव्य\n…तोपर्यंत गोड बातमी येणार नाही : अजित पवार���ंची माहिती\nबाळासाहेबांची दिवसातून एकदा तरी आठवण येते- छगन भुजबळ\nशिवसेना ‘एनडीएतून’बाहेर; भाजपकडून घोषणा\nउद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर; बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला केले अभिवादन\nसोनिया अजूनही म्हणतात, शिवसेनेची संगत नकोच \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/category/vishesh/dattajayanti/", "date_download": "2019-11-17T22:20:03Z", "digest": "sha1:2LV3NQHWI5RR7K5PDGGHJF7NGA6XVLVR", "length": 12475, "nlines": 139, "source_domain": "www.saamana.com", "title": "दत्तजयंती | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nगोव्यातील हरमलमध्ये रशियन पर्यटक बुडाला\nगुरुदत्त’ उच्चांकी ऊसदराची परंपरा कायम ठेवणार, अध्यक्षांचा विश्वास\nशिरुरच्या जांबुतमधील नरभक्षक बिबट्या जेरबंद\nशरद पवार सोनिया गांधी यांची भेट घेतील – नवाब मलिक\nकश्मीरमधील 34 नजरकैदेतील नेत्यांना आमदार निवासात हलवले\n2022 पर्यंत राम मंदिर होऊ शकतं पूर्ण, सुत्रांची माहिती\nआगामी दशकात हिंदुस्थान आर्थिक झेप घेणार – बिल गेटस्\nबेरोजगारीवर चर्चा झाली पाहिजे, सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींचे मत\nअयोध्या प्रकरणी निकाल देणाऱ्या घटनापीठातील न्यायाधीश नजीर यांना झेड दर्जाची सुरक्षा\nश्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे विजयी\nआता तुमचा चहा राहणार गरमच.. बाजारात आलाय ‘हा’ खास कप\nसांताक्ल़ॉजकडून 10 वर्षीय मुलीला हवे ‘एवढे’ गिफ्ट, यादी ऐकून चक्रावाल\nप्रसुतीच्या दहा मिनिटे आधी कळाले गर्भवती असल्याचे, महिलेला बसला जबरदस्त धक्का\nगुगल आता उच्चारही करायला शिकवणार, वाचा नव्याकोऱ्या फिचरबद्दलची सविस्तर बातमी\nमहेंद्रसिंग धोनी आता गोल्फच्या मैदानात\nविराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या ‘वेगा’ची धार वाढली, वाचा खास आकडेवारी\nICC Ranking – शमी कारकीर्दीतील सर्वोच्च स्थानावर पोहोचला\nभर मैदानात दिली शिवी, वेगवान गोलंदाज पहिल्या कसोटीला मुकणार\n#INDvBAN इंदूरमध्ये विराटसेनेने रचला विक्रमांचा डोंगर, वाचा सविस्तर…\nरोखठोक – ‘स्वामीं’ना हवे तेच घडेल\nसामना अग्रलेख – 105 किंकाळ्या… आणि वेड्यांचा घोडेबाजार\nलेख – खलिस्तानवादाला पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न\nवेब न्यूज – भूस्खलनाच्या मागावरती तंत्रज्ञान\nअभिषेकने ‘महानायका’ला लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल\nआधी ���द्धट वागणूक आणि आता मेकअप.. रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल\nबस मर्जी हमारी होगी, मिर्झापूर – 2 चा दमदार टीजर प्रदर्शित\nअभिषेकने ‘महानायका’ला लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल\nजागतिक व्हेसॅक्टोमी दिवस- नसबंदीबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या\nPhoto – थंडीतला ‘स्टायलिश लुक’\n‘बीएसडी’ आजाराने ग्रस्त झालेल्यांच्या संख्येत प्रचंड वाढ, वाचा सविस्तर बातमी\nरोखठोक – ‘स्वामीं’ना हवे तेच घडेल\nक्वांटम संगणकाची अद्भुत दुनिया\nगुरुचरित्रात ‘मातापूर’ म्हणून ज्या स्थानाचा उल्लेख आलेला आहे, तेच हे स्थान. यास माहूरगड असेही संबोधतात. भगवान दत्तात्रेयांचे हे निद्रास्थान आहे. नित्य रात्री श्रीदत्तगुरु या...\n नाशिक महाराष्ट्रात पंढरपूर, मिरज, श्रीनिरंजन रघुनाथांचे जन्मग्राम अंकुल व नाशिक या क्षेत्रस्थानी एकमुखी दत्तात्रेयांची मंदिरे आहेत. त्यापैकी नाशिक येथील एकमुखी दत्तत्रेयांचे मंदिर...\nजळगाव जिल्हय़ात पारोळे नावाचे तालुक्याचे ठिकाण आहे. ते मुंबई-नागपूर या मार्गावर असून पारोळय़ापासून अवघ्या आठ मैलांवर चोरघड हे दत्त क्षेत्र आहे. हे स्थान अत्यंत...\nपूर्वीचे इतिहासप्रसिद्ध चंपावतीनगर हेच आजचे चेऊल अथवा ‘चौलनगर’ होय. कुलाबा जिल्हय़ातील अलिबाग, थळ, साखर, अक्षी इत्यादी आठ आगारांपासून मिळून बनलेल्या आगरसमूहाला अष्टागर हे नाव...\nश्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे विजयी\nगोव्यातील हरमलमध्ये रशियन पर्यटक बुडाला\nकश्मीरमधील 34 नजरकैदेतील नेत्यांना आमदार निवासात हलवले\n2022 पर्यंत राम मंदिर होऊ शकतं पूर्ण, सुत्रांची माहिती\nगुरुदत्त’ उच्चांकी ऊसदराची परंपरा कायम ठेवणार, अध्यक्षांचा विश्वास\nआगामी दशकात हिंदुस्थान आर्थिक झेप घेणार – बिल गेटस्\nबेरोजगारीवर चर्चा झाली पाहिजे, सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींचे मत\nअयोध्या प्रकरणी निकाल देणाऱ्या घटनापीठातील न्यायाधीश नजीर यांना झेड दर्जाची सुरक्षा\nदेशातील 281 पुलांची अवस्था वाईट, गुजरातचा क्रमांक पहिला\nशिरुरच्या जांबुतमधील नरभक्षक बिबट्या जेरबंद\nशरद पवार सोनिया गांधी यांची भेट घेतील – नवाब मलिक\nअमिताभ बच्चन आणि नागराज मंजूळे यांना कॉपीराईट उल्लंघन प्रकरणी नोटीस\nजम्मू कश्मीरच्या अखनूरमध्ये स्फोट; एक जवान शहीद, दोन जखमी\nकोकण रेल्वेत सापडले 33 हजार 840 फुकटे प्रवासी\nनागपूर- अमरावती राष्ट्रीय महामार्गावर रसायनयुक्त टँकरला आग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://blogs.shrutisagarashram.org/2015/", "date_download": "2019-11-17T23:23:07Z", "digest": "sha1:YO7WBMLPMIZAX7UKUA4DHGXMW2C2TNML", "length": 34437, "nlines": 207, "source_domain": "blogs.shrutisagarashram.org", "title": "ब्लॉग: श्रुतिसागर आश्रम (Shrutisagar Ashram): 2015", "raw_content": "ब्लॉग: श्रुतिसागर आश्रम (Shrutisagar Ashram)\nसंकटं आपल्याला रडविण्यासाठी नाहीत. पूर्णत्वाला नेण्यासाठी आपली सतत कसोटी घेतली जाते, ती या संकटातच. जीवनमूल्यांची व दैवीगुणांची जोपासना या संकटातच होत असते. तेथेच गुणांना प्रकट करण्याची संधी मिळते. सुखावह, आरामशीर जीवनात सुखलोलुपता, अधार्मिक वृत्ति, अनाचार, स्वैराचार, मद्यपान हे दुर्गुण मोकाट सुटतात. सुखावह जीवन सद्गुणांचा नाश करते. संकट हे सद्गुणांच्या अभिव्यक्तीचे माध्यम आहे.\nश्रद्धा, निष्ठा, धैर्य, सहनशीलता, आत्मविश्वास व भक्ति हे मनाचे धर्म आहेत. ते गुण मनाची अवस्था दर्शवितात. हे दैवी गुण किती आत्मसात केले आहेत, हे प्रसंगांतूनच दिसून येते. संकटे येतात ती मनुष्याला उर्ध्वगतीला नेण्यासाठीच येतात. शास्त्राच्या अध्ययनाला दैवीगुणसंपत्तीची व शुद्ध, निर्मळ अंतःकरणाची आवश्यकता असते. तसे मन या संकटांमधून तयार होते.\nतसेच, एका पाठोपाठ एक येणाऱ्या दुःखाच्या फटक्यांनी माणसाचे डोळे उघडतात व त्याला कळून येते की सर्व विषयोपभोग रसहीन आहेत. व्यवहार व्यर्थ आहे. पैसा, प्रतिष्ठा, सत्ता, नातेवाईक हे सर्व दुःखवर्धन करणारे आहेत. ते प्राप्त करणे हे जीवनाचे ध्येय नाही. चिरंतन शांति व आनंदप्राप्तीसाठी शास्त्र अध्ययन हा एकमेव मार्ग आहे.\nमाणसे संसारसागरात गटांगळ्या खातात तेव्हा त्यांचा जीव संकटांनी बेजार होतो. ही सर्व परमेश्वरी योजना असते. संकटामागील परमेश्वराचा हेतु लक्षात घेऊन परिपक्व दृष्टिकोन ठेऊन शांत व प्रतिक्रियारहित होऊन संकटाला सामोरे जावे.\n- \"साधना पञ्चकम्\" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५\n- हरी ॐ –\nईश्वर हा विश्वनियंता असून तो प्रत्येक व्यक्तीला हळुहळू पूर्णत्वाला नेण्याच्या दृष्टीने घडवत असतो. त्यामुळेच आपली इच्छा असो वा नसो, ईश्वर विशिष्ट क्रिया करण्यास आपल्याला भाग पाडतो. दुःखांच्या प्रसंगांतून मनुष्याला जावे लागते. एखाद्या प्रसंगात “ तू असे का केलेस ” असे एखाद���याला विचारले असता तो उत्तरतो, “ माझी इच्छा नव्हती पण हा निर्णय मला घ्यावा लागला. ”\nविशिष्ट परिस्थिती, प्रसंग निर्माण करणारी ही श्रेष्ठ शक्ति निश्चितच आहे. त्यामुळे अनिष्ट घटना मनुष्याला निराश करण्यासाठी अथवा दुःख देण्यासाठी नाहीत तर मनुष्याला या घटना स्पष्ट समज देतात, की परमेश्वर नियामक असल्याने मनुष्याच्या कल्पनेप्रमाणे, इच्छेप्रमाणे अथवा योजनेप्रमाणे घडणार नाही. कदाचित मनुष्याच्या इच्छेप्रमाणे घडले तर परमेश्वराची व त्याची इच्छा सुदैवाने एकच आहे असे म्हणता येईल.\nआपल्या हितासाठी विशिष्ट ध्येयानुसार परमेश्वर विशिष्ट प्रसंगांतून आपल्याला नेत नेत घडवत असतो. तेव्हा कुरकुर न करता समाधानाने त्याला साथ देणे, हे आपले कर्तव्य आहे. ही जीवनाची विचाराने येणारी समज फार महत्वाची आहे. ही समज एक महत्वपूर्ण शोध आहे. ईश्वरी सत्तेच्या जाणीवेने मनुष्यात साहजिकच नम्रता येते. सतत या सत्तेची जाणीव पदोपदी होत रहाते. त्यामुळेच ईश्वराबद्दल त्याच्या मनात श्रद्धेचा भाव निर्माण होतो. आस्तिक्य बुद्धि मनात उदयाला येते. संकटे व दुःखांचे हेच प्रयोजन आहे.\n- \"साधना पञ्चकम्\" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५\n- हरी ॐ –\nसर्व वेदांचे सार सांगणारी जी महावाक्ये आहेत त्यात जीवब्राह्मैक्याचे ज्ञान प्रकट केले आहे. त्यांच्या अर्थाचा सखोल व सर्वांगीण विचार करावा. या महावाक्यांनाच अखंडबोधार्थ वाक्य म्हणतात. महावाक्ये आत्म्याचे अद्वैत स्वरूपाचे ज्ञान देतात. यासाठी जे वाक्य संपूर्ण द्वैताचा निरास करून अखंडबोधार्थ ज्ञान देते, अशा महावाक्यांचा विचार साधकाने करावा.\nउपनिषदातील अत्यंत प्रसिद्ध अशी चार महावाक्ये पुढीलप्रमाणे आहेत – १. प्रज्ञानं ब्रह्म | २. अयमात्मा ब्रह्म | ३. तत्त्वमसि | ४. अहं ब्रह्मास्मि | या चार महावाक्यांमध्ये मुख्यतः ‘तत्त्वमसि |’ या उपदेशपर महावाक्याचा विचार पुढील प्रमाणे करावा. १. तत् पद विचार, २. त्वं पद विचार, ३. असि पद विचार. साधकाने मुख्यतः दोन पदांचाच विचार करावा. १. ‘मी’ म्हणजे हा जीव, २. ‘मी’ ला निर्माण करणारा व विश्व निर्माण करणारा – विश्वाचा कर्ता – परमेश्वर.\n‘त्वम्’ पदाने जीव कोण आहे जीवाचे स्वरूप काय आहे जीवाचे स्वरूप काय आहे जीवाला कोणत्या कारणास्तव संसार प्राप्त झा���ा जीवाला कोणत्या कारणास्तव संसार प्राप्त झाला त्याला सुख-दुःख, जन्म-मृत्यु या कल्पना व अनुभव कोठून व कसे निर्माण झाले त्याला सुख-दुःख, जन्म-मृत्यु या कल्पना व अनुभव कोठून व कसे निर्माण झाले ‘मी’ च्या उपाधीचा विचार टाकून देऊन त्याच्याही पलीकडे असणारा शुद्ध, निर्भेळ ‘मी’ कोण आहे ‘मी’ च्या उपाधीचा विचार टाकून देऊन त्याच्याही पलीकडे असणारा शुद्ध, निर्भेळ ‘मी’ कोण आहे या प्रश्नांचा साधकाने साकल्याने विचार करावा.\nतसेच ‘तत्’ पदवाचक जगत्उत्पत्तिस्थितिलयकर्ता, सर्वशक्तिमान, सर्वज्ञ परमेश्वराचा विचार केल्यावर, ईश्वर हा स्वस्वरूपाने कोण आहे याचा विचार करावा. ईश्वराच्या सर्व उपाधींच्या व गुणधर्मांच्या पलीकडे असणारी त्याची शुद्ध, निरुपाधिक सत्ता विचारात घ्यावी.\n‘तत्’ आणि ‘त्वम्’ या दोघांचे स्वरूप एकच आहे. या सच्चिदानंद स्वरूपाच्या किंवा स्वस्वरूपाच्या दृष्टीने ‘असि’ पदाचा विचार करून हे ऐक्य जाणावे. ही एकत्वाची, अखंडत्वाची संशयविपर्ययरहित दृष्टि किंवा हे ज्ञान ‘असि’ पदाने, श्रुतींच्या साहाय्याने गुरुमुखातून श्रवणाने प्राप्त करावे.\n- \"साधना पञ्चकम्\" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५\n- हरी ॐ –\nशिष्य असो, पुत्र असो किंवा बंधू किंवा पत्नी असो, ब्रह्मविद्येसाठी गुरूंच्यापुढे नतमस्तक झाल्याशिवाय गुरु ज्ञान प्रदान करत नाहीत. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाचे जीवश्च कंठश्च मित्र रात्रंदिवस दोघे एकमेकांच्या सहवासात होते. अर्जुनाने काहीही व कोणत्याही क्षणी मागावे व भगवंताने त्याची इच्छापूर्ती करावी. अर्जुनाने बोलविता क्षणीच श्रीकृष्ण हजर होत असत. इतका घनिष्ट सहवास असूनही भगवंतांनी जीवनाचे सर्वश्रेष्ठ रहस्य कधीही आपणहून अर्जुनाला उलगडून सांगितले नाही.\nयाचे मुख्य कारण म्हणजे, अर्जुनाला स्वतःला ब्रह्मविद्येबद्दल जिज्ञासाच नव्हती आणि मी क्षत्रिय, मी अजिंक्य, महापराक्रमी, वीर, योद्धा हा त्याचा अभिमान त्याला सोडत नव्हता. दुसऱ्यापुढे वाकणे, नम्र होणे हे त्याच्या क्षत्रियाच्या ताठर वृत्तीत कधीच बसत नव्हते. परंतु युद्धाच्या वेळेस तो अगतिकतेने भगवंताला समर्पण झाला. ‘सखा’ असलेल्या श्रीकृष्णाला त्याने ‘गुरूं’च्या पूज्य भावनेने स्वीकारले व शिष्यत्व पत्करले. त्याचवेळी गीतेचा उपदेश भगवंतांनी त्याला केला.\nप्राणापलीकडे विलक्षण बंधुप्रेम असणाऱ्या लक्ष्मणाने रामाची वनवासात बारा वर्षे सेवा करूनही लक्ष्मणाचा अहंकार गेला नाही म्हणून श्रीरामानेही त्याला गूढ तत्त्वज्ञान प्रकट केले नाही.\nया परम पवित्र ज्ञानासाठी शिष्यही तितकाच शुद्ध, निर्मळ मनाचा असावा लागतो. नंतरच साधकाने एकाक्षर ब्रह्माची अत्यंत व्याकुळतेने गुरूंना प्रार्थना करावी, कारण आत्मज्ञानाशिवाय मोक्ष मिळत नाही. साधकाच्या सर्व साधनेचा परिपाक, शेवट ज्ञानात होतो. अशा सर्वगुणविशिष्ट असलेल्या ज्ञानासाठी मनोभावे गुरूंची प्रार्थना करावी.\n- \"साधना पञ्चकम्\" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५\n- हरी ॐ –\nसद्गुरू ईश्वरापेक्षा श्रेष्ठ | Sadguru Greater than the Almighty\nगुरु ईश्वरस्वरूपच असल्याने शिष्यासाठी गुरु हीच श्रद्धा, गुरु हीच उपासना व गुरु हीच सेवा आहे. त्याने अखंडपणे कायावाचामनसा गुरुभक्ति करावी, कारण गुरु आत्मोपदेश देऊन त्याचा आत्मोद्धार करतात. गुरु हेच सर्वश्रेष्ठ आहेत. गुरूंच्यापेक्षा ईश्वर सुद्धा श्रेष्ठ नाही. गुरु हेच जिज्ञासूच्या जीवनातील अंतिम व अत्युत्तम तपस आहे. आत्मज्ञान प्रदान करून जीवाचा उद्धार करणाऱ्या गुरुसेवेपेक्षा कोणतेही श्रेष्ठ तपस नाही.\nभक्ताच्या भक्तीने प्रसन्न झालेला ईश्वर भक्ताला गुरूंच्याकडेच पाठवितो. म्हणून गुरुचरणाचा आश्रय घ्यावा. याचसाठी स्वतः परिपूर्ण ईश्वर असणाऱ्या श्रीकृष्णाने सुद्धा सांदिपनी गुरूंना शरण जाऊन त्यांची सेवा व उपासना केली. परमश्रेष्ठ गुरुस्थानी असणाऱ्या महात्म्यांचा संग, सहवास अत्यंत दुर्लभ, अनाकलनीय व निश्चितपणे फलदायी असतो. यासाठी ईश्वर शोधण्यापेक्षा गुरु शोधावा.\nगुरु हेच स्थान इतके पूज्य, पवित्र व पावन करणारे आहे की, तेथे शिष्याने यत्किंचितही व्यावहारिक बुद्धि ठेऊ नये. व्यावहारिक बुद्धि ठेवल्याने गुरूंचे आशीर्वाद मिळत नाहीत, कारण व्यावहारिक बुद्धि सदैव रागद्वेष व अपेक्षायुक्त असते. शिष्याने संपूर्णपणे गुरुचरणी समर्पण होऊन एकनिष्ठपणे सेवा करावी. गुरुसेवा हीच ईश्वरसेवा होय. गुरूंची उपासना हीच ईश्वराची उपासना. गुरूंची पूजा हीच ईश्वराची पूजा \nईश्वरावरील पराभक्तीप्रमाणे खरोखरच शिष्याची गुरूंच्यावर अनन्य���ाधारण भक्ति असेल, नितान्त श्रद्धा, भक्ति, सेवा, निष्ठेने तो जगत असेल तर वेदान्तातील या मंत्रांचे गूढ रहस्य, मर्म त्याला सहज उलगडते, कळते. तत्त्वप्रतिपादन व तत्त्वानुभूति आपोआप होते.\n- \"साधना पञ्चकम्\" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५\n- हरी ॐ –\nस्वतःचा उद्धार होण्यासाठी श्रद्धा व भक्तीपूर्वक, मनोभावे गुरूंना शरण जाणे आवश्यक आहे. आचार्यांशिवाय हे सर्वश्रेष्ठ आत्मज्ञान प्राप्त होत नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे. गुरूंच्याशिवाय त्या ज्ञानाचे फळ म्हणजे शांति, तृप्ति मिळत नाही. गुरुचरणी समर्पण कसे व्हावे \nगुरुसेवा म्हणजे केवळ शारीरिक सेवा हा अर्थ नव्हे, कारण गुरुप्राप्ति होईपर्यंत साधकाने ईश्वराची पूजा, त्याची सेवा, भक्ति व उपासना करावी. सगुण, साकार इष्ट देवतेवर त्याची पूर्ण श्रद्धा व अढळ निष्ठा असते. त्याच्यासाठी ईश्वर हाच कर्तुम्-अकर्तुम्, सर्वश्रेष्ठ असतो. तो निःशंकपणे कायावाचामनासा एकनिष्ठेने ईश्वराची सेवा करतो. वाचेने परमेश्वराचे कल्याणगुण व त्याचा महिमा भजनपूजनात गातो आणि मनाने त्याचेच रूप आठवतो, परमेश्वराचे स्मरण करतो. शेवटी या ईश्वरसेवेचे फळ म्हणून त्याला गुरुप्राप्ति होते.\nशिष्याने रोज गुरुचरणांची सेवा करावी. शिष्याने सेवावृत्तीने रहावे. गुरुसेवेत “चरण” हा शब्द खास करून आला आहे. चरणसेवा म्हणजे गुरूंच्या ठिकाणी साधकाने अत्यंत नम्र व विनयशील रहाणे होय, कारण ईश्वररूप गुरुचरणाशी शिष्याने पूर्णपणे समर्पण व्हावे. चरणसेवा ही नम्रतेचे प्रतीक आहे.\nगुरूंना भक्तिभावाने साष्टांग नमस्कार करावा. येथे केवळ शारीरिक समर्पण अभिप्रेत नसून, गुरुचरणाशी अहंकाराचे समर्पण करावे व तेच खरे समर्पण होय. त्यामुळेच शिष्याच्या वृत्तीत नम्रता व विनयशीलता प्राप्त होते आणि ज्ञानप्राप्तीच्या साधनेतील सर्व प्रतिबंध, अहंकार समर्पणामुळे आपोआप नाहीसे होतात. गुरुसेवा हेच त्याचे ध्येय गुरु हेच त्याचे आश्रयस्थान गुरु हेच त्याचे आश्रयस्थान गुरुसेवा हेच त्याचे जीवन.\n- \"साधना पञ्चकम्\" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५\n- हरी ॐ –\n“ संसारोऽयमतीव विचित्रः | ” खरोखरीच हा संसार विलक्षण व विचित्र आहे. आपण मनुष्य प्राणी खरेतर या विश��वात आगांतुक आहोत याची सतत जाणीव ठेवली पाहिजे. विश्वाच्या रंगभूमीवरील आपण माणसे विविध भूमिका पार पाडण्यासाठी येतो. त्यामुळे आपण आपली भूमिका करावी, अगदी चोखपणे व बिनतक्रार नाटकातील पात्रे काही काळ विविध प्रसंग रंगवत खेळ खेळतात व खेळ मोडून काळाच्या पडद्याआड निघून जातात, तसेच हे मानवी जीवन आहे. हेच जीवनाचे रहस्य आहे.\nशांतपणे विवेकपूर्ण विचार केला तर स्पष्टपणे ध्यानात येते की आपण मनातील खुळ्या, वेड्या कल्पनेतून नाती निर्माण करतो व विविध प्रकारच्या आसक्तीच्याही कल्पना निर्माण करतो. अशा प्रकारे जीवनभर कल्पनांच्या न सुटणाऱ्या घट्ट जाळ्यात अडकून, जीव घुसमटून, गुदमरून मनुष्य स्वतःचा नाश आपणहून ओढवून घेतो. परंतु तीव्र आत्मेच्छा निर्माण झाली की माणसाचे मन आपोआपच या कल्पनांच्या जाळ्यातून बाहेर येते, आसक्तीतून अलिप्त होते.\nयासाठी यावज्जीव श्रुति म्हणते, ही आत्मेच्छेची अवस्था येईपर्यंत अविरत कर्म करत रहा, “ अहः अहः संध्यां उपासीत | ” त्याचप्रमाणे ती श्रुति वेदात दुसरीकडे असाही आदेश देते, “ यत् अहरेव विरजेत् तत् अहरेव प्रव्रजेत् | ” ज्या दिवशी व ज्या क्षणी मनात विरक्ति येईल, त्याच क्षणी विश्व, विषय, नाती यांचा पूर्ण त्याग करावा व आत्मेच्छा पूर्तीसाठी, “ संन्यस्य श्रवणं कुर्यात् | ” सर्व कर्मांचा संन्यास घेऊन शास्त्रश्रवण करावे, कारण “ आत्मकल्याणं एव कर्तव्यम् ” आत्मकल्याण हेच परमकर्तव्य आहे.\nत्यासाठी साधनेने मन अंतर्मुख करून ही आत्मेच्छा दृढ करावी. यासाठी विश्वाचे खरोखर वास्तविक स्वरूप काय आहे याचा “ मनसि विचिन्तय वारं वारम् | ” पुन्हापुन्हा विचार करावा. विश्वाची निष्फळता, व्यर्थता कळली, मनात पक्की रुजली की मन सहज आसक्तीचा त्याग करेल.\n- \"साधना पञ्चकम्\" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५\n- हरी ॐ –\nसद्गुरू ईश्वरापेक्षा श्रेष्ठ | Sadguru Gre...\nआत्मकल्याण हेच परमकर्तव्य | Self Upliftment...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/dhule/soldier-chandu-chavhan-punishment-of-three-months-by-marshal-court/articleshow/61251711.cms", "date_download": "2019-11-17T22:51:28Z", "digest": "sha1:KYDIUDBGVJHHCVPNH7PGSA6TTTG55FFT", "length": 14845, "nlines": 171, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "soldier chandu chavhan punishment of three monthsby marshal court: चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा - soldier chandu chavhan punishment of three months by marshal court | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nचंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा\nसर्जिकल हल्ल्यानंतर सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेले ३७, राष्ट्रीय रायफल्समधील भारतीय जवान चंदू चव्हाण यांना लष्करी न्यायालयाने दोषी ठरवले असून त्यांना गुरुवारी ८९ दिवसांची शिक्षा सुनावण्यात आली.\nचंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा\nवृत्तसंस्था, नवी दिल्ली / म. टा. वृत्तसेवा, धुळे\nसर्जिकल हल्ल्यानंतर सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेले ३७, राष्ट्रीय रायफल्समधील भारतीय जवान चंदू चव्हाण यांना लष्करी न्यायालयाने दोषी ठरवले असून त्यांना गुरुवारी ८९ दिवसांची शिक्षा सुनावण्यात आली. या शिक्षेसह त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही करण्यात आली असून चंदू यांच्या दोन वर्षांच्या निवृत्त वेतनात कपात करण्यात येणार आहे. मात्र, या शिक्षेवर शिक्कामोर्तब होणे अद्याप बाकी आहे. ते या शिक्षेविरुद्ध अपील करू शकतात. पाकिस्तानच्या ताब्यात चव्हाण सुमारे चार महिने राहिले होते.\nभारताने २८ सप्टेंबर २०१६ रोजी पाकिस्तानवर सर्जिकल हल्ला केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी २९ सप्टेंबरला चंदू चव्हाण पाकिस्तानच्या हद्दीत गेले. ही बातमी समजताच चंदू यांच्या आजीला हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व सैन्य दलातील अधिकाऱ्यांनी प्रयत्न करीत चंदू यांना ११४ दिवसांनंतर, २१ जानेवारी २०१७ रोजी मायदेशी आणण्यात यश मिळविले होते. त्यानंतर चव्हाण यांचे कोर्ट मार्शल करण्यात आले. त्यांच्याविरोधात चाललेल्या खटल्यात चव्हाण दोषी आढळले. त्यामुळे त्यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. चव्हाण हे मूळ धुळे जिल्ह्यातील बोरविहीर गावचे आहेत. जम्मू काश्मीरमध्ये कार्यरत असलेले बावीस वर्षीय चव्हाण २०१२मध्ये सैन्यात भरती झाले होते.\n‘चंदूवर अन्याय करू नये’\nधुळे : चंदू चव्हाण यांचे कोर्ट मार्शल होऊन त्यांना शिक्षा झाल्याचे वृत्त आजोबा चिंधा पाटील यांना समजताच त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. ‘चंदूला आधीच पाकिस्तानात त्रास सहन करावा लागला. त्याला मिळालेली ही शिक्षा अन्यायकारक आहे. चंदू नजरचुकीने सीमा ओलांडून गेला, ही बाब समजून निर्णय बदलावा आणि चंदूवर अन्याय करू नये,’ अशी विनंती चंदू यांच्या आजोबांनी केली आहे. ‘चंदूच्या सुटकेसाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी प्रयत्न केले होते. आता देशाचे रक्षण करणाऱ्या भूमिपुत्रासाठी त्यांनी पुन्हा प्रयत्न करावेत,’ अशी मागणी चंदू यांचे मामा आणि मामी यांनी केली आहे. सीमा ओलांडण्याच्या दोन महिने आधीच चंदू चव्हाण राष्ट्रीय रायफल्समध्ये भरती झाले होते. त्यांचा मोठा भाऊ भूषणदेखील लष्करात आहे. तो सध्या ९ मराठा रेजिमेंटमध्ये कार्यरत आहे.\nपाण्याचा हत्यार म्हणून केला उपयोग\nनुकसानीचे ६० टक्के पंचनामे पूर्ण\nधुळ्यातही काँग्रेसचे धरणे आंदोलन\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nबारा वर्षांनी मिळाला हक्कांचा लाभ\nशिष्यवृत्तीचे अर्ज कॉलेजमध्येच पडून\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nचंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा...\nदोन लाखांची लाच घेताना मुख्‍याधिकाऱ्यास अटक...\nशिरपुरचे चार पोलिस कर्मचारी निलंबित...\nशिक्षकांच्या हक्कांसाठी धरणे आंदोलन...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/five-people-killed-in-road-accident-at-nashik-road/articleshow/61106940.cms", "date_download": "2019-11-17T22:50:12Z", "digest": "sha1:DXSKDYVUAJVRODCKOC3LZXDPREHUBMUZ", "length": 14280, "nlines": 171, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nashik News: अपघातात उपनगरातील पाच ठार - five people killed in road accident at nashik road | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nअपघातात उपनगरातील पाच ठार\nनाशिक-पुणे महामार्गावरील अंधशाळा बस स्टॉपजवळ काल मध्यरात्री पावणेबाराच्या सुमारास वडाच्या झाडावर कार आदळून दोन तरुणींसह पाच जणांचा मृत्यू झाला. एक तरुण गंभीर जखमी आहे.\nम. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड\nनाशिक-पुणे महामार्गावरील अंधशाळा बस स्टॉपजवळ काल मध्यरात्री पावणेबाराच्या सुमारास वडाच्या झाडावर कार आदळून दोन तरुणींसह पाच जणांचा मृत्यू झाला. एक तरुण गंभीर जखमी आहे. मृतांमध्ये रिपब्लिकन पक्षाची युवती आघाडीच्या अध्यक्षा प्रीती भालेराव यांचा समावेश आहे. हे सर्व उपनगर परिसरातील रहिवासी आहेत. या अपघातामुळे नाशिक-पुणे महामार्ग रुंदीकरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.\nउपनगर पोलिस ठाण्यात जखमी आनंद शशिकांत मोजाड (वय २२, मातोश्रीनगर, उपनगर) यांनी तक्रार दिल्यावरून अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.\nरिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकारी प्रीती भालेराव, पूजा भोसले, सूरज रमेश गिरजे, चालक निशांत बागूल, आनंद मोजाड व रितेश विश्वकर्मा हे सहा जण लोगन कारने (एमएच ०१/एई २४३६) १५ ऑक्टोबरला रात्री पावणेबाराच्या सुमारास नाशिकरोडहून नाशिककडे निघाले होते. कार भरधाव असल्याने चालक निशांत बागूलचे नियंत्रण सुटले आणि कार शिखरेवाडीसमोरील अंधशाळा बस स्टॉपजवळील वडाच्या झाडावर आदळली. अपघात इतका भीषण होता, की कारचा चेंदामेंदा झाला. नागरिकांना मदत करणेही अवघड झाले होते. प्रीती भालेराव ऊर्फ प्रीती अविनाश सुतार (वय २३, शांती पार्क, मातोश्रीनगर, उपनगर), सूरज रमेश गिरजे (२५, लोखंडे मळा, जेलरोड), निशांत सुभाष बागूल (३०, श्रमनगर, पगारे मळा, उपनगर) व पूजा भोसले ऊर्फ मते (२२, उपनगर) या चार जणांचा जागीच मृत्यू झाला. रितेश विश्वकर्मा (समतानगर, टाकळी) गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. कारमधील सहावी व्यक्ती व फिर्यादी आनंद मोजाड जखमी आहे. अपघाताचे वृत्त कळताच उपनगर पोलिस आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.\nजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर नातेवाइकांच्या ताब्यात सोमवारी मृतदेह देण्यात आले. प्रीती भालेराव, निशांत बागूल व रोहित विश्वकर्मावर अमरधामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, पवन क्षीरसागर, नगरसेविका दीक्षा लोंढे, राहुल दिवे, तसेच विविध पक्षांचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. या घटनेने उपनगर परिसरावर शोककळा पसरली होती.\nगायिका गीता माळी यांचे अपघाती निधन\nबोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाला सुखरूप बाहेर काढले\nबुकिंग विमानाचे, प्रवास कारने; प्रवाशांना मनस्ताप\nनाशिक : तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी\nतीस रुपयांत किलोभर कांदे\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nबारा वर्षांनी मिळाला हक्कांचा लाभ\nशिष्यवृत्तीचे अर्ज कॉलेजमध्येच पडून\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nअपघातात उपनगरातील पाच ठार...\nमराठी, हिंदी गीतांनी रंगला बहारादार नमन...\nगौरी पटांगणावर दाम्पत्यास मारहाण...\nपतीसह सासरच्या सात जणांवर गुन्हा...\nसीए इन्स्टिट्यूटतर्फे ‘जीएसटी’बाबत मार्गदर्शन...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/remaining-loyal-to-medicine-in-hi-techs-time/", "date_download": "2019-11-17T22:21:30Z", "digest": "sha1:YXJHW3FYJP4PU53YGMHR722CTSC7ZR5C", "length": 11335, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“हायटेक’च्या जमान्यात निष्ठावंत औषधापुरतेच शिल्लक | Dainik Prabhat", "raw_content": "\n“हायटेक’च्या जमान्यात निष्ठावंत औषधापुरतेच शिल्लक\nनांदुर – विधानसभा ��िवडणुकीच्या प्रचारासाठी आता आवघे तीन दिवस राहिले असून सर्वच उमेदवारांनी प्रचाराची जोरदार राळ उडवली आहे. त्यामुळे निवडणूक म्हटली की “धुरळा’ हे वाक्‍य दौंड विधानसभा मतदारसंघात तंतोतंत खरे ठरले आहे. एक गेला की दुसरा दुसरा गेला की तिसऱ्या… उमेदवाराचा प्रचार कानी येत असल्याने दौंडमधील गावागावांत निवडणुकीशिवाय दुसरा विषय नसल्याचे सध्याचे चित्र आहे. दरम्यान, या ऍनरॉईडच्या जमान्यात नेते व कार्यकर्त्यांसह प्रचारही “हायटेक’ झाला आहे. तर निष्ठावंत कार्यकर्ते औषधापुरतेच शिल्लक राहिले आहेत.\nवीस वर्षांपूर्वी घराघरांत पक्ष व नेत्यांवरील निष्ठेचे बाळकडू मिळत होते. निवडणूक आली की स्वतःची भाकरी बांधून पदरमोड करून सायकलने, एस.टी.ने अथवा प्रसंगी पायपीट करत कार्यकर्ते प्रचारासाठी जात होते. निवडणूक काळात घरे अथवा सार्वजनिक इमारतींच्या भिंती चुन्याने रंगवल्या जात होत्या. त्यावर निळ्या रंगाने उमेदवाराचे नाव, पक्ष व चिन्ह रंगवलेले असायचे. भिंतीवर जागोजागी खळीने चिटकवलेली पोस्टर्स आणि घराघरांवर डौलाने फडकणारे पक्षीय झेंडे असे निवडणुकीचे चित्र होते. मध्येच एखादी गाडी धुरळा उडवत घोषणा देत जात होती.\nअनेकदा कार्यकर्ते सायकलला झेंडे लावून सायकल फेरी अथवा पदयात्रा काढत होते. कार्यकर्त्यांकडे अपार निष्ठा आणि चिकाटी होती. सध्याच्या निवडणुकीत पांढरी शुभ्र-खादीधारी पुढाऱ्यांऐवजी स्टार्चची अथवा रंगीबेरंगी कपडे व जीन्समधील पुढाऱ्यांची संख्या वाढली आहे. काळानुसार प्रचाराची संकल्पनाही बदलली आहे. सोशल मीडिया मोबाइल व्हॅनमधून प्रचाराची यंत्रणा राजमान्य व लोकमान्य झाली आहे. त्यामुळे खळ पोस्टर लावणारे कार्यकर्तेही कालबाह्य झाले आहेत. पूर्वी निष्ठेवरून संभाव्य मतदानाची आकडेमोड केली जात होती. मात्र, आता जनताच अंदाज देत नसल्याने आकडेमोड तज्ज्ञांची गरज राहिलेली नाही. बदलत्या युगाबरोबर बदलणाऱ्या निवडणुकीत नव्या पिढीच्या मानसिकतेचे प्रतिबिंबच दिसून येत आहे.\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nराजनाथ सिंग आणि डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथं द्विपक्षीय चर्चा\nइसिसशी लागेबांधे असणाऱ्या जर्मन महिलेला अटक\nकोल्हापूरातील ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली\nबिल गेट्‌स कडून बिहार सरकारचे कौतुक\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nदीपिका पादुकोणने कापल्या रणवीर सिंगच्या मिशा; व्हिडीओ व्हायरल\nशॉर्ट फिल्म कॉर्नर : आपकी चिठ्ठी आयी है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/gst/", "date_download": "2019-11-17T22:04:38Z", "digest": "sha1:NOLTRUYBGLIMAR37L26MNNAPN3AHPC7Y", "length": 15857, "nlines": 214, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "GST | Dainik Prabhat", "raw_content": "\n‘बजाज चेतक इलेक्‍ट्रिक भविष्यात इतिहास रचेल’\nहमारा बजाजची चेतक इलेक्‍ट्रिक रुपात; आकुर्डी येथे चेतक इलक्‍ट्रिक यात्रेचे स्वागत पिंपरी - वर्षानुवर्षे जनमानसाच्या मनावर गारुड घालणारी बजाज...\nइंधनाचा “जीएसटी’त समावेश करण्याची मागणी\nवाहतूक क्षेत्राला नियोजन करण्यात अडचणी पुणे - केंद्र सरकार आणि राज्य सरकार उद्योग करणे सुलभ व्हावे यासाठी प्रयत्न करीत...\nआता अपेक्षा “बीएस-6’मुळे ऑर्डर वाढण्याची\nमंदीतली दिवाळी : उद्योजकांनी साजरा करावा लागला \"ऋण काढून सण' पिंपरी - यंदा दिवाळीवर मंदीचे सावट स्पष्ट जाणवत होते....\nसोने वाहतुकीसाठी ई-वे बिलावर विचार\nकेरळ सरकारचा ई-वे बिलासाठी आग्रह पुणे - देशभरात जीएसटी प्रणाली लागू केल्यानंतर वस्तूंच्या वाहतुकीवेळी ई-वे बील प्रकार आता रुढ...\nजीएसटी संकलनात 695 कोटींची तूट\nपुणे विभाग : कर भरला नसलेल्यांना कर भरण्याचा विभागाचा आग्रह पुणे - राष्ट्रीय पातळीवर जीएसटी कर संकलनात घट होत...\n पारले जीच्या नफ्यात ‘इतक्या’ कोटींनी वाढ\nनवी दिल्ली - देशावर आर्थिक मंदीचे सावट आणि जीएसटीमुळे न���कसान होत असल्याचे कारण देत पारले जी कंपनीने आपल्या उत्पादनात...\nजीएसटी, ‘प्लॅस्टिक बंदी’ची उमेदवारांनाही झळ\nनिवडणूक आयोगाने निश्‍चित केलेल्या खर्च मर्यादेमुळे करावी लागत आहे कसरत पिंपरी - कोणत्याही निवडणुका जवळ आल्या की, निवडणुकात प्रचारासाठी लागणाऱ्या...\nवाहन क्षेत्रातील मंदी सुरूच\nसुटे भाग बनविणाऱ्या कंपन्यांकडूनही उत्पादन कपात पुणे - जीएसटी परिषदेने वाहनावरील जीएसटी कमी केला नसला तरी केंद्र सरकारने कंपनी...\nघरांच्या विक्रीतील घसरण सुरूच\nव्याजदर कपातीमुळे आगामी काळात विक्री वाढणार पुणे - एप्रिल महिन्यापासून अर्थमंत्रालय आणि जीएसटी परिषदेने रिअल इस्टेट क्षेत्राला बऱ्याच सवलती...\nउद्यापासून ‘या’ नियमांमध्ये होणार मोठा बदल\nनवी दिल्ली - दैनंदिन जीवनातील अनेक नियम १ ऑक्टोबर म्हणजेच मंगळवारपासून बदलणार आहेत. ड्रायव्हिंग लायन्सस, आरबीआय, पेट्रोल-डिझेल संबंधित अनेक...\nपुणे - टीव्हीसाठी लागणाऱ्या काही महत्त्वाच्या छोट्या भागांच्या आयातीवरील शुल्क सरकारने कमी केले आहे. त्यामुळे दिवाळीच्या काळात टीव्ही काही...\nलॉटरीवरील जीएसटीचे सुसूत्रीकरण करा\nपुणे - लॉटरीवरील जीएसटी गुंतागुंतीचा असल्यामुळे देशभर एकच कर प्रणाली लागू होत नाही. त्यासाठी लॉटरीवरील जीएसटीचे सुसूत्रीकरण करण्याची गरज...\n‘पारले’ची उत्पादनात ८ ते १० टक्के कपात\nमुंबई - सध्या देशात आर्थिक मंदीच सावट आहे. ऑटोमोबाईल क्षेत्राला ही मंदीची झळ चांगलीच बसली आहे. आता ही झळ...\nसरकार आयकर कायद्यात बदल करणार\nपुणे - अप्रत्यक्ष करांचे ज्याप्रमाणे जीएसटीत एकीकरण झाले, त्याप्रमाणे आयकर सुटसुटीत करून आयकर संहिता म्हणजे इन्कम टॅक्‍स कोड अंमलात...\nग्राहकांकडून फक्‍त चौकशी; खरेदी नाही\nवाहन विक्री करणाऱ्या वितरकांची खंत : ग्राहकांचे जीएसटी कपातीकडे लक्ष पुणे - आर्थिक मंदी, अपुरा कर्जपुरवठा आणि सरकारच्या संदीग्ध...\nनोटबंदी, जीएसटीने भारतीय अर्थव्यस्थेला मंदीच्या दरीत ढकलले\nमाजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची सरकारवर टीका नवी दिल्ली : देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती सध्या चिंताजनक असून सर्वच स्तरातून केंद्र सरकारवर...\nकरदाते देशाच्या विकासाचे भागीदार : निर्मला सीतारामन\nपुणे - प्राप्तिकर किंवा जीएसटी अधिकाऱ्यांना कर संकलनासाठी दिलेले लक्ष्य साध्य करण्यासाठी कालम��्यादा असते. ही मर्यादा अधिकाऱ्यांशी चर्चा करूनच...\nवीज, इंधन जीएसटीत आणावे\nउद्योजकांच्या संघटनांची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली - जीएसटी कर सुधारणेचा दुसरा टप्पा सुरू करण्याची गरज आहे, असे फिक्की या...\nजीएसटीमुळे गुजरातचे नुकसान – नितीन पटेल\nअहमदाबाद - गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी जीएसटी करामुळे गुजरातचे वर्षाला 4-5 हजार कोटींचे नुकसान होत असल्याचा दावा केला...\nजीएसटीचा वर्धापनदिन साजरा होणार\nनवी दिल्ली - वस्तू व सेवा कर म्हणजे जीएसटीची अंमलबजावणी सुरू होऊन एक जुलै रोजी दोन वर्षे होणार आहेत....\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nमग लालकृष्ण आडवाणी यांच्यावर गुन्हा का दाखल केला \nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/road-maintenance-due-to-contractors-and-officers/", "date_download": "2019-11-17T22:01:00Z", "digest": "sha1:DTLX66SVHU4HHVZLL2AVH7WLKQUNWVNP", "length": 10595, "nlines": 158, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ठेकेदार आणि अधिकाऱ्यांमुळे रस्त्यांची दुरवस्था | Dainik Prabhat", "raw_content": "\nठेकेदार आणि अधिकाऱ्यांमुळे रस्त्यांची दुरवस्था\n– संतोष वळसे पाटील\nतालुक्‍यातील रस्त्यांची दुरावस्था झाली असून, राजकीय पुढारीच ठेकेदार झाल्याने अधिकाऱ्यांना ते दाद देत नसल्याचे दिसत आहे. रस्ते दुरुस्ती किंवा नवीन होण्यासाठी लाखो रुपये खर्च होतात, तरीही रस्ता फार काळ टिकत नाही.\nतालुक्‍यात सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रस्त्यांची कामे होतात. रस्त्यांसाठी मोठा निधी येतो; परंतु रस्त्यांच्या दर्जाबाबत साशंकता व्यक्‍त केली जात आहे. विविध पक्षाच्या राजकीय पुढारी शासकीय कामे घेऊन ठेकेदार झाले आहेत. पक्षीय नेत्यांचे आशीर्वाद असल्याने पुढारी मात्र, अधिकाऱ्यांना दाद देत नाहीत. गेल्या काही वर्षांपासून कामे मिळविताना ऑनलाइन पद्धतीचा अवलंब केला असला तरी विविध पक्षांचे ठेकेदार पक्षीय जोडे बाजूला ठेऊन संगनमत करून एकत्रितपणे काम करतात. ठेका घेण्यासाठी ठरवून एकानेच काम घ्यावे यासाठी प्रयत्नशील असतात. त्यामुळे काम घेतले म्हणजे निम्म्या पैशातच झाले पाहिजे. उर्वरित पैसे खिशात गेले पाहिजे यासाठी प्रयत्नशील असतात.\nकाही शासकीय अधिकारी ठेकेदाराच्या टक्‍केवारीत निमताळे आहेत. रस्त्याच्या कामांचा दर्जा चांगला नसल्याने वर्षभरात लाखो रुपये पाण्यात जातात. रस्ता करताना दुतर्फा गटारे खोदली जात नाहीत. पावसाचे किंवा शेतातील पाणी वाहून जाण्यासाठी कोणतीही सोय नाही. रस्ता करताना त्याची पुरेशी खोदाई, खडी, मुरुमांचे अस्तरीकरण किंवा डांबराचा दर्जा याबाबत शंका आहे. रस्त्याच्या गॅरंटी पिरिअडनुसार अधिकाऱ्यांनी ठेकेदारांकडून काम करून घेतले पाहिजे; परंतु तसे काहीच होत नाही. रस्त्यासाठी येणारे पैसे म्हणजे ठेकेदारांची चंगळ असाच अर्थ ग्रामस्थ काढत आहेत.\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nराजनाथ सिंग आणि डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथं द्विपक्षीय चर्चा\nइसिसशी लागेबांधे असणाऱ्या जर्मन महिलेला अटक\nकोल्हापूरातील ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली\nबिल गेट्‌स कडून बिहार सरकारचे कौतुक\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nम���ापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\nदीपिका पादुकोणने कापल्या रणवीर सिंगच्या मिशा; व्हिडीओ व्हायरल\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/maharashtra/supriya-sule-criticized-bjp-government-in-maharashtra/61218", "date_download": "2019-11-17T23:36:08Z", "digest": "sha1:NIS5SALZH73B4QSTYTPFOEG67SRE2YEU", "length": 8249, "nlines": 82, "source_domain": "hwmarathi.in", "title": "सध्या महाराष्ट्राचे राजकारण तोडपाणीचे ! | HW Marathi", "raw_content": "\nसध्या महाराष्ट्राचे राजकारण तोडपाणीचे \nमुंबई | “राज्यातील सद्यस्थिती पाहता सध्या महाराष्ट्राचे राजकारण तोडपाणीचे झाल्याचे चित्र आहे”, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. “कोणाला आपला कारखाना वाचवायचा आहे, कोणाला घोटाळ्यातून बाहेर पडायचे आहे, तर कोणाला ईडी आणि सीबीआयच्या चौकशीपासून वाचायचे आहे. म्हणूनच सध्या अनेकजण भाजपमध्ये प्रवेश करत आहेत”, असा आरोपही सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा केला आहे. त्या परभणीत पत्रकारांशी बोलत होत्या.\n“काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते हे ४ ते ५ कारणांमुळेच पक्ष सोडून जात आहेत. ईडी, सीबीआय, कारखान्यांचे कर्ज अशा काही कारणांमुळे सध्या पक्षांतर सुरू आहे. ही दबावनीती आहे”, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी यापूर्वी देखील केला होता. अहमदनगरमध्ये संवाद यात्रेत आयोजित पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे हे म्हणाल्या होत्या. “भाजपकडे कोणती तरी वॉशिंग पावडर आहे की आमच्यात आरोपी असलेले त्यांच्याकडे गेले की तांदळासारखे धुतले जातात”, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला होता.\nराज्यातील विधानसभा निवडणूक आता अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी भाजप-शिवसेनेत प्रवेश केल्याने एकीकडे भाजप-शिवसेनेची ताकद वाढली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीला मात्र आता राज्यात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. दरम्यान, आता सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभेच्या तयारीला सुरुवात झाली आहे.\nभाजप-शिवसेनेमध्ये निवडणुकीसाठी जागांची होणार अदलाबदली | सूत्र\nChandrakant Patil On Election | ऐका हो,आचारसंहिता कोणत्याही क्षणी..१०-१५ ऑक्टोबरला निवडणुका..\nपर्रीकर यांच्या पार्थिवावर पंतप्रधान मोदींकडून पुष्पचक्र अर्पण\nसांगलीचे खासदार संजय पाटील यांना मिळणार कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा\nउद्यापासून पित्रोदा यांनी ‘सामना’ वाचायला सुरुवात करावी \nJayant Patil NCP | आम्ही भाजपसोबत जाण्याला अनेक मर्यादा \n#AyodhyVerdict | सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणार, ‘मुस्लीम लॉ बोर्डा’चा निर्णय\nShivsena VS Congress Purandar |आमचा शिवसेनेला नाही तर व्यक्ती आणि वृत्तीला विरोध \nराज्यात जनतेच्या मनातले सरकार आणण्याचा आमचा प्रयत्न \nShivsena-BJP | आता शिवसेनेला विरोधी बाकावर जागा, भाजपची माहिती\nJayant Patil NCP | आम्ही भाजपसोबत जाण्याला अनेक मर्यादा \n#AyodhyVerdict | सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणार, ‘मुस्लीम लॉ बोर्डा’चा निर्णय\nShivsena VS Congress Purandar |आमचा शिवसेनेला नाही तर व्यक्ती आणि वृत्तीला विरोध \nराज्यात जनतेच्या मनातले सरकार आणण्याचा आमचा प्रयत्न \nShivsena-BJP | आता शिवसेनेला विरोधी बाकावर जागा, भाजपची माहिती\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/mahagathbandhan", "date_download": "2019-11-17T23:03:52Z", "digest": "sha1:HZI7VQ4TXTZGGITDUTIHUR7AE75GAIJE", "length": 27432, "nlines": 302, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mahagathbandhan: Latest mahagathbandhan News & Updates,mahagathbandhan Photos & Images, mahagathbandhan Videos | Maharashtra Times", "raw_content": "\n'त्या' उमेदवाराला पुन्हा नगरसेवकपद कसे\nमुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंत...\n‘माझ्या मुलाच्या भविष्याचे काय\n१५० वादग्रस्त पोस्ट ब्लॉक\nगर्भपाताच्या गोळ्यांची सूचनांविना विक्री\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nनियंत्रण रेषेजवळ जवान हुतात्मा\n'सर्व मुद्द्यांवर चर्चा करू'\nपोप���ा कौटुंबिक जिव्हाळ्यावर भर\nगोटबाया राजपक्षे श्रीलंकेचे नवे अध्यक्ष\nश्रीलंकेत राजपक्षे विजयी, भारतावर काय परिण...\nभारतीय विमान संकटात; पाकने केली मदत\nश्रीलंकेत राजपक्षे यांचेपारडे जड\nएअर इंडिया विक्रीसाठीमार्च २०२०चे उद्दिष्ट\nदरमहा किमान पेन्शन७५०० करण्याची मागणी\nएअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत वि...\n'मुंबई इंडियन्स'मधून युवराजसह १२ खेळाडू करारमुक्त\nभावाचा फटकार नाकावर,खेळाडू रक्तबंबाळ\nमैदानात घुसलेल्या चाहत्याला विराटने वाचवलं...\nमयांक अग्रवाल, शमीची कसोटी क्रमवारीत झेप\nक्रिकेटपासून दूर असलेला धोनी 'या' खेळात व्...\nटी-२०: पृथ्वी शॉचे बंदीनंतर अर्धशतकी कमबॅक...\nआयुष्मानचा 'बाला' लवकरच १०० कोटी क्लबमध्ये\nविश्रांतीचा सल्ला असूनही १८ तास काम करतात ...\nतीन उकडलेल्या अंड्यांचं बिल झालं १ हजार ६७...\nगणितज्ञ वशिष्ठ यांचे निधन; हृतिक रोशननं व्...\nवर मराठी कलाकारांचे स्पष्टी...\n'सायना'च्या शूटिंगदरम्यान परिणीती चोप्रा ज...\nनव्या जोमानं करा सुरुवात\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nपोस्ट खात्यात ५ हजार जागांची भरती सुरू\nकरिअर, मातृत्व आणि मी\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nकरिअर, मातृत्व आणि मी\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी..\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान ..\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षका..\nकर्नाटकातील रायचूरमध्ये दिवसा उजे..\nमॉर्निंग वॉकसाठी गेला; कारने उडवले\nएक्झिट पोल: उत्तर प्रदेशात भाजपला झटका\nलोकसभा निवडणुकीपूर्वी जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये उत्तर प्रदेशचे अंदाज धक्कादायक आहेत. टाइम्स नाउ- वीएमआर सर्वेनुसार सर्वाधिक ८० जागा असणाऱ्या उत्तर प्रदेशात भाजप आघाडीला ५८ जागा मिळत आहेत. भाजपला एकट्याला ५६ जागां मिळण्याचा अंदाज आहे. परिणामी भाजपला येथे मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. मागील लोकसभा निवडणुकीत भाजप आघाडीला ८० पैकी ७१ जागा मिळाल्या होत्या.\nBihar Mahagathbandhan: राजद २०, काँग्रेस ९ जागा लढणार\nलोकसभा निवडणुकीसाठी बिहारमधील महाआघाडीचं जागावाटप आज जाहीर करण्यात आलं असून सर्वाधिक २० जागा लालूप्रसाद यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दल लढणार आहे. काँग्रेसला ९ जागा देण्यात आल्या आहेत.\nदोस्ती, कुस्ती आणि मस्ती\nनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले. आता लवकरच अर्ज भरायला सुरूवात होईल. म्हणता म्हणता प्रचार तापेल आणि मतदानाची 'मंगल घटिका' केव्हा येऊन ठेपेल, कळणारही नाही. लोकशाहीच्या उत्सवाची अशी ही लगीनघाई चालू झाली असली तरी भारतीय जनता पक्षाला सत्ताच्युत करण्यासाठी गेली पाच वर्षे ज्यांचे वीरबाहू फुरफुरत होत, ते विरोधक ऐन समरांगणात वेगवेगळेच शंख फुंकत आहेत.\nFact Check : ममतांच्या महाआघाडी रॅलीसाठी हिंदूंना बंदुकीचा धाक दाखवून नेले\nपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची शनिवारी कोलकाताच्या ब्रिगेड परेड ग्राउंडवर ऐतिहासिक महाआघाडीची रॅली पार पडली. या रॅलीत विरोधी गटांच्या २० पक्षांतील नेत्यांनी सहभाग घेतला होता. यासंबंधीचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\n'महाआघाडीतील ९ जण PMपदाचे उमेदवार'\n'विरोधकांची महाआघाडी नव्हे, तर ही लालचीपणाची महाआघाडी आहे. कोलकात्यात झालेल्या विरोधकांच्या सभेत सहभागी झालेल्या २३ नेत्यांपैकी नऊजण पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार आहेत. असे हे २०-२५ नेते एका व्यासपीठावर येऊन काहीही होणार नाही.\nपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पुढाकाराने कोलकाता येथे शनिवारी झालेला मेळावा म्हणजे भाजप विरोधकांच्या ऐक्याची वज्रमूठ नसली तरीही भारतीय जनता पक्षाच्या तंबूत घबराट निर्माण करणारे शक्तिप्रदर्शन नक्कीच होते. कर्नाटकात कुमारस्वामी यांच्या शपथविधी समारंभानंतर अशा प्रकारचे शक्तिप्रदर्शन दिसले.\n'भारताची लूट करण्यापासून ज्यांना थांबवले आहे, अशांनी आता महाआघाडी स्थापन केली आहे. ही आघाडी माझ्याविरोधात नाही, तर देशातील लोकांच्या विरोधात आहे,' अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केली.\npm modi criticizes opposition: कोलकात्यात महाआघाडी: मोदी म्हणाले, ' वाह, क्या सीन है\nकोलकात्यात विरोधी पक्षांच्या नेत्यांनी स्थापन केलेली महाआघाडी मोदीविरोधी नसून ती जनविरोधी असल्याची टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांची आपल्या शैलीत खिल्ली उडवली आहे. ज्या बंगालमध्ये राजकीय पक्षांवर कार्यक्रम करण्यावर बंदी घातली जाते, लोकशाहीचा गळा दाबला जातो, तिथे लोकशाही वाचवण्याबाबत उच्चार केला जातो. हे पाहून मात्र, 'वाह, क्या सीन है', असंच ओठातून बाहेर येतं अशा शब्दात मोदी यांनी विरोधकांना टोला हाणला. मोदी दमण आणि दीवमधील सिल्व्हासा येथील सभेला संबोधित करत होते.\nPM Modi on loksabha election: २०१९ची लढाई जनता विरुद्ध 'आघाडी' अशीच होईल: मोदी\nनवीन वर्षातील पहिल्याच मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर, सर्जिकल स्ट्राइक, नोटाबंदी, २०१९मधील लोकसभा निवडणुका आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. पुढील लोकसभा निवडणूक मोदी विरुद्ध 'आघाडी' नव्हे, तर जनता विरुद्ध 'आघाडी' अशीच होईल, असं म्हणत त्यांनी थेट महाआघाडीवर निशाणा साधला.\nमाजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी भाजप पासून फारकत घेण्यास सुरुवात केली असून आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करण्याचे ठरवले आहे. मात्र या कोकणात होऊ घातलेल्या राष्ट्रवादी व राणे यांच्या आघाडीला काँग्रेसने विरोध केला आहे.\nमहाआघाडीचा चेहरा प्रत्येकजण: ममता बॅनर्जी\nभाजप सरकारविरोधात देशात तयार होणाऱ्या महाआघाडीचा चेहरा प्रत्येकजण असेल, असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज स्पष्ट केलं. त्यामुळे विरोधकांच्या महाआघाडीचा चेहरा कोण असेल हा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यात असल्याचं बोललं जातं. तर येत्या २२ नोव्हेंबर रोजी होणारी विरोधकांची बैठक पुढे ढकलण्यात आल्याचंही जाहीर करण्यात आलं.\nतिसरी आघाडी अस्तित्वात येणं शक्य नाही: पवार\n२०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केलेल्या असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रयत्नांना खिळ बसणारं विधान केलं आहे. 'तिसरी आघाडी बनण्याची कोणतीही शक्यता नाही. ही आघाडी व्यवहारीक नाही, असं माझं स्वत:च मत आहे. त्यामुळेच ही आघाडी कार्यन्वित होणार नाही,' असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. पवार यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा तिसऱ्या आघाडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.\nआरजेडीचे तेजस्वी यादव राज्यपालांना भेटणार\nयेथील महापालिका महासभेत ट्रॅक्टर खरेदीवरून प्रशासनाला समाधानकारक उत्तर देता न आल्याने गठबंधन आघाडीचे गटनेते बुलंद इक्बाल यांच्यासह आघाडीच्या नगरसेवकांनी सभात्याग केला.\nनितीशकुमारांचा पक्ष अखेर एनडीएमध्ये\nधर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावरून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला आव्हान देणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार अवघ्या चार वर्षांतच मोदींच्या छत्रछायेखाली आले आहेत. नितीश यांच्या संयुक्त जनता दलानं भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.\n‘मिसरूडही नसताना भ्रष्टाचार कसा\nबिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून निष्कलंक असल्याचे सिद्ध करा, असा निर्वाणीचा संदेश आल्यानंतर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी बुधवारी बचावाचा प्रयत्न केला. ‘माझ्यावरील घोटाळ्याचे आरोप सन २००४ मधील आहेत, तेव्हा मला मिसरूडही फुटले नव्हते, अशा स्थितीत मी भ्रष्टाचार कसा करेन,’ असा प्रतिप्रश्न त्यांनी केला आहे.\nसपाची 'सायकल' अखिलेश यांच्याकडं\nसमाजवादी पार्टी आणि सायकल चिन्ह मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या दारात गेलेल्या मुलायमसिंह यादव यांना निवडणूक आयोगाने दणका दिला. समाजवादी पार्टी आणि सायकल चिन्ह या दोन्हींवर अखिलेश यादव यांचाच हक्क असल्याचे निवडणूक आयोगाने आज स्पष्ट केले.\nयुपीसाठी महाआघाडीचा काँग्रेसचा जेडीयूला प्रस्ताव\nउद्यापासून संसदेचं अधिवेशन; मंदीवरून केंद्राची घेरेबंदी\n'मुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम'\nअयोध्येचा निकाल: जस्टिस नजीर यांना झेड सुरक्षा\nनक्षलवाद्यांकडे ड्रोन; गोळ्या घालण्याचे आदेश\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nपाऊस देवेंद्रांनाही घेऊन गेला; NCPचा व्हिडिओ\nअयोध्या: मुस्लीम पक्षकारांची पुनर्विचार याचिका\nसेना 'एनडीए'बाहेर; भाजपकडून शिक्कामोर्तब\nभविष्य १५ नोव्हेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/chidambaram-is-now-in-the-custody-of-the-ed/", "date_download": "2019-11-17T22:42:00Z", "digest": "sha1:FN6RBTRRJDM6HOHRPUPFVSZS7GMCG3YC", "length": 8566, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चिदंबरम आता ईडीच्या ताब्यात | Dainik Prabhat", "raw_content": "\nचिदंबरम आता ईडीच्या ताब्यात\nतिहार मध्येच केली अटक\nनवी दिल्ली – आयएनएक्‍स मिडीया मनि लॉड्रिंग प्रकरणात सध्या सीबीआयच्या कोठडीत असलेले माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांना आता ईडीने अटक केली आहे. तिहार कारागृहात असलेले चिदंबरम यांच्यावर ईडीने तेथेच अटकेची कारवाई केली. त्यामुळे त्यांची कारागृहात चौकशी करण्याची अनुमती ईडीच्या अधिकाऱ्यांना मिळणार आहे.\nआज सकाळी स���्वा आठ वाजता ईडीचे अधिकारी तिहार मध्ये आले आणि त्यांनी चिदंबरम यांच्यावर तेथेच अटकेची कारवाई केली.हे पथक तिथे सुमारे दोन तास होते असे सांगण्यात येत आहे. सीबीआयने त्यांना 21 ऑगस्ट रोजी अटक केली होती. आता ईडीकडून त्यांच्या वाढीव कोठडीची मागणी केली जाणार आहे.\nआज सकाळी ही अटकेची कारवाई सुरू असताना त्यांचे चिरंजीव खासदार कार्ती आणि त्यांच्या पत्नी नलिनी याही तेथे उपस्थित होत्या.\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nराजनाथ सिंग आणि डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथं द्विपक्षीय चर्चा\nइसिसशी लागेबांधे असणाऱ्या जर्मन महिलेला अटक\nकोल्हापूरातील ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली\nबिल गेट्‌स कडून बिहार सरकारचे कौतुक\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nदीपिका पादुकोणने कापल्या रणवीर सिंगच्या मिशा; व्हिडीओ व्हायरल\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nपवार साहेब...आमच्याही बांधावर या; शेतकऱ्यांची आर्त हाक\nनवीन आर्थिक वर्षात अनेक नियम बदलणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/half-of-the-iranians-say-no-to-compulsary-islamic-veil-1627027/", "date_download": "2019-11-18T00:02:11Z", "digest": "sha1:HRQUAEH7HW5GTGPJAAHVU3523HVRXEAZ", "length": 14445, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Half of the Iranians say no to compulsary Islamic veil | इस्लामी बुरख्यावरून इराणमध्ये पुन्हा वाद-विवाद झडण्याची चिन्हे | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंत्री उचलण्यासाठी गेलेल्या चिमुरडीला चिरडले\nशेतकऱ्याची आत्महत्या, मृतदेह जिल्हा कचेरीवर\nदहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे ए�� ट्रिलियन डॉलरचे नुकसान - मोदी\nउधळपट्टी केल्यास तिप्पट पाणीपट्टी\nविद्यार्थ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ\nसक्तीच्या बुरख्यावरून इराणमध्ये पुन्हा वाद-विवाद झडण्याची चिन्हे\nसक्तीच्या बुरख्यावरून इराणमध्ये पुन्हा वाद-विवाद झडण्याची चिन्हे\n49.8 टक्के इराणी म्हणतात बुरखा सक्ती चुकीची\nसध्या इराणमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा वाद सुरू आहे, तो म्हणजे इराणच्या इस्लामिक गणतंत्रांची ओळख बुरखा आहे की नाही यावरून. तीन वर्ष जुना असलेल्या एका अहवालानं वर डोकं काढलेलं आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलांनी डोकं झाकून घ्यावं या जबरदस्तीविरोधात अर्ध्या नागरिकांनी मत नोंदवलं होतं. काही दिवसांपूर्वीच अनेक महिलांनी बुरख्याच्या सक्तीविरोधात निषेध नोंदवला होता. हा बुरखा आधीच्या राजवटीविरोधातील इराणच्या क्रांतीचं तसेच धार्मिक गरज यांचं प्रतीक म्हणून पुढे आला होता.\nया अहवालानुसार 49.8 टक्के इराणींनी बुरख्याच्या सक्ती विरोधात मत दिलं आहे. यामध्ये महिला व पुरूष असा दोघांचा समावेश आहे. बुरखा घालावा की नाही हा वैयक्तिक मामला असून यामध्ये सरकारचं मत येऊ नये असं मत नमूद करण्यात आलं आहे. यामुळे इराणच्या कट्टर न्याययंत्रणेविरोधात अध्यक्ष हसन रौहानी यांना उभं राहावं लागण्याची शक्यता आहे. इराणमधल्या कट्टर न्याययंत्रणेनं बुरख्याची सक्ती काढणं ही बालिश मागणी असल्याचं सांगतानाच बहुसंख्य इराणींना बुरखाविरोधी आंदोलन करणाऱ्यांना कठोर सासन करावं असं वाटक असल्याचं म्हटलं आहे.\nहा अभ्यास अहवाल 2014 मध्ये बनवण्यात आला होता. तो आत्ता समोर येण्याचं कारण म्हणजे कट्टरतावाद्यांना आव्हान देण्यासाठी ही योग्य वेळ असल्याचं रौहानी यांना वाटलं असावं, असं काहींचं म्हणणं आहे. आधुनिक सुधारणांना वाव मिळावा, त्यासाठी लोकांचा पाठिंबा मिळावा यासाठी बुरखा सक्ती नसावी असा पवित्रा घेत कट्टरता वाद्यांना नमवावं अशी राजकीय खेळी रौहानी खेळत असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.\nविशेष म्हणजे रौहानी हे तुलनेने सौम्य मानले जातात, परंतु काही दशकांपूर्वी त्यांनी इस्लामिक बुरखा सक्तीचा करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. परंतु 2013 मध्ये निवडून आल्यानंतर इराणी जनतेला जास्त स्वातंत्र्य असावं अशा मताचे ते झाले असल्याचं सांगण्यात येत आहे. इस्लामिक कपडे अनेक मह��लांना आवडत नसल्यामुळे लोकप्रिय होण्यासाठी रौहानी आपली भूमिका बदलत असल्याचं मत एका राजकीय तज्ज्ञानं व्यक्त केलं आहे. महिलांना आकर्षित केलं की लोकप्रियता अबाधित राहील असं हे गणित आहे.\nइराणमधल्या महिलांना संपूर्ण स्वातंत्र्य हवं असल्याचं मत एका महिलेनं व्यक्त केलंय जिनं या निदर्शनांमध्ये सहभाग घेतला होता. अनेक लोकांनीबुरख्यास विरोध केल्याचे त्या अहवालात समोर आल्याचंही तिनं म्हटलं आहे. आता, बुरखा पुन्हा एकदा इराणमध्ये केंद्रस्थानी येत असून महिलांना खरोखर स्वातंत्र्य मिळतं का अध्यक्षांची ही केवळ राजकीय खेळी आहे, ते लवकरच कळेल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n…तर भारत अमेरिकेला दुखावणारा मोठा निर्णय घेणार \nFIFA World Cup 2018 : अपमान सहन न झाल्याने २३व्या वर्षीच इराणच्या फुटबॉलपटूची निवृत्तीची घोषणा\nइराणमध्ये लष्करी परेडवर हल्ला, आठ सैनिक ठार\nAsian Games 2018 Kabaddi : कर्णधाराचा अतिआत्मविश्वास आम्हाला नडला – प्रशिक्षक राम मेहर सिंह\nAsian Games 2018 : कबड्डीत भारताचं हक्काचं सुवर्णपदक हुकलं, उपांत्य सामन्यात इराणची भारतावर मात\nVideo: 'मिर्झापूर २'च्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता\n'पानिपत'मधील 'मर्द मराठा' गाण्याची गायिका आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर\nसलमानसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीवर आली धुणी-भांडी करण्याची वेळ\n'हुड हुड दबंग'ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मीम्स व्हायरल\nVideo : मलायकाचा नेहा धुपियाला चप्पल मारण्याचा प्रयत्न, कारण...\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nमर्यादित षटकांसाठी आक्रमक मयंकचा पर्याय\nतीन दिवसांनंतर राज्यात गारव्यात वाढ\n‘बीकेसी कनेक्टर’मुळे नवी कोंडी\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nचंद्रपूर आणि मुंबई विभाग सर्वाधिक प्रदूषित\nसोनिया गांधी-शरद पवार भेटीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार\nअयोध्या निकालाविरोधात फेरविचार याचिका\n‘मॅरेथॉन’मध्ये सहभागी स्पर्धकांच्या वाहनांची तोडफोड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/salutation-to-shivaji-maharaj-in-parbhani-378153/", "date_download": "2019-11-18T00:00:18Z", "digest": "sha1:LUYXUIEQSUGJJMAXRPZ2G4BNVGC22J52", "length": 18680, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मराठवाडय़ात शिवरायांना अभि��ादन | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंत्री उचलण्यासाठी गेलेल्या चिमुरडीला चिरडले\nशेतकऱ्याची आत्महत्या, मृतदेह जिल्हा कचेरीवर\nदहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान - मोदी\nउधळपट्टी केल्यास तिप्पट पाणीपट्टी\nविद्यार्थ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ\nपरभणी शहरासह जिल्हाभरात छत्रपती शिवाजीमहाराज यांची जयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. परभणी शहरात अखिल भारतीय वारकरी मंडळाने आयोजित केलेल्या\nपरभणी शहरासह जिल्हाभरात छत्रपती शिवाजीमहाराज यांची जयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. परभणी शहरात अखिल भारतीय वारकरी मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाने लक्ष वेधून घेतले.\nशहरातील अश्वारुढ शिवपुतळ्यास अभिवादनासाठी सकाळपासूनच अलोट गर्दी झाली होती. महापौर प्रताप देशमुख, जिल्हाधिकारी एस. पी. सिंह, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे, संजीवनी मित्रमंडळाचे अध्यक्ष आनंद भरोसे, निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष स्वराज परिहार, संबोधी अकादमीचे भीमराव हत्तीअंबीरे, भगवान वाघमारे, मराठा सेवा संघाचे प्रा. दिलीप मोरे, वारकरी मंडळाचे अध्यक्ष बालासाहेब मोहिते, संभाजी सेनेचे विठ्ठल तळेकर, विष्णू नवले आदींनी अभिवादन केले.\nजिल्हा काँग्रेस कार्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख, नगरसेवक शिवाजी भरोसे यांच्यासह गफार मास्टर, राजेश देशमुख, बाळासाहेब देशमुख, इरफानुर खान, सूर्यकांत हाके आदी उपस्थित होते. पी. डी. जैन महाविद्यालयात प्राचार्य डॉ. संदीप नरवाडकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सिंह यांनी छत्रपतींच्या प्रतिमेला अभिवादन केले.\nवारकरी मंडळाच्या सोहळ्यात दिवसभर कार्यक्रम झाले. सकाळी संगीत भजन, गवळण व भारुड हे कार्यक्रम पार पडले. मंडळाच्या पुरस्कारांचे वितरण या वेळी करण्यात आले. राधाकिशन होके यांना वारकरी भूषण, आर. डी. मगर यांना मराठा समाजभूषण, सोपानकाका बोबडे यांना वारकरी भजनरत्न, बालाजी काळे यांना मृदंग सेवा, माधवराव देशमुख यांना वारकरी भजनरत्न, गयाबाई लक्ष���मणराव खटींग यांना आदर्शमाता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दुपारी टाळमृदंगाच्या गजरात व हरिनामाच्या जयघोषात शिवपुतळ्यापासून वसमत रस्त्याने खानापूर फाटय़ापर्यंत मिरवणूक निघाली. मिरवणुकीत भगव्या पताका, टाळ, मृंदग झांजपथक, गोंधळ, भारुड, अभंगवाणी आदींचा सहभाग होता. वारकरी शिक्षण संस्थेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. मंडळाचे विभागीय अध्यक्ष बालासाहेब मोहिते यांनी महोत्सवाचे आयोजन केले.\nशिवजयंती मराठवाडय़ात सर्वत्र मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजीमहाराजांचा जयघोष करीत दुचाकीवरून युवकांचे जत्थेच्या जत्थे बुधवारी दिवसभर शहरातील क्रांती चौकात येत होते. शहरातील प्रमुख राजकीय नेतेमंडळींच्या उपस्थितीत शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात आला. दिवसभर अभिवादनासाठी रीघ लागलेली होती. मोठय़ा उत्साहात शिवजयंतीनिमित्त शहरात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कोठे व्याख्यानाचे कार्यक्रम होते, तर कोठे रक्तदान शिबिर.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान झाले. राज्यकारभारात अनेक वेळा संकटे आली. पण महाराज कधीच जप-जाप, पूजा-अर्चा करीत बसले नाहीत. मावळ्यांच्या साथीने मोठय़ा हिमतीने त्यांनी स्वराज्य स्थापन केले. एकविसाव्या शतकात राशीभविष्य आणि भोंदू महाराजांच्या मागे हजारो सुशिक्षित लोक आहेत, हे देशाचे दुर्दैव. शिवरायांच्या चरित्रातून बुद्धिप्रामाण्यवादाचा विचार शिकायला हवा, असे मत कोकाटे यांनी व्यक्त केले. अध्यक्षस्थानी डॉ. विजय पांढरीपांडे होते. विविध महाविद्यालयांमध्ये रक्तदान शिबिरे घेण्यात आली. एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.\nशिवजन्मोत्सवानिमित्त शहरातील सर्वत्र शिवप्रतिमांचे पूजन करून मंगलमय वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली.\nशिवजयंतीदिनी शिवरायांच्या प्रतिमेला धक्का लागेल, अशी गाणी गायली जाऊ नयेत, बीभत्स नृत्य करू नये, या बाबत शिवप्रेमी संघटनांनी आठवडाभरापासून आवाहन केले होते. त्याचा योग्य परिणाम शिवजयंतीदिनी दिसून आला. मूकबधिर विद्यालय एमआयडीसी येथे शिवजयंतीनिमित्त व्याख्यान झाले. बीएसएनएल कार्यालयात अॅड. वर्षांताई भिसे या��चे व्याख्यान झाले. शिवाजी चौकातील छत्रपती शिवरायांच्या मूर्तीसमोर शिवभक्तांनी अभिवादन केले. रेणापूर येथे छत्रपती िहदवी सेनेतर्फे मेळावा झाला. असाच मेळावा औसा येथेही घेण्यात आला.\nशहरातील राजीव गांधी चौकातून शिवप्रेमींनी भव्य दुचाकी रॅली काढली. शारदानगर, रेणापूर नाका, एमआयडीसी चौक, मोतीनगर, श्यामनगर, इंडियानगर, गूळमार्केट परिसर, कव्हानाका, विवेकानंद चौक, नंदी स्टॉप आदी ठिकाणी शिवप्रतिमांचे पूजन करण्यात आले. या वर्षी प्रथमच संघटनेच्या नावापेक्षा उपक्रमावर शिवप्रेमींनी भर दिला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nशिवसेनेच्या शिवजयंतीला खासदार जाधव यांची दांडी\nपरभणी-जालन्याचे सिंचन वाढणार, मराठवाडय़ाचे अन्य जिल्हे कोरडेच\nवारसा : पिंगळीचा प्राचीन वारसा\nआगीत १५ घरे भस्मसात; ३ जनावरे भाजून जखमी\nपरभणी जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी\nVideo: 'मिर्झापूर २'च्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता\n'पानिपत'मधील 'मर्द मराठा' गाण्याची गायिका आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर\nसलमानसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीवर आली धुणी-भांडी करण्याची वेळ\n'हुड हुड दबंग'ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मीम्स व्हायरल\nVideo : मलायकाचा नेहा धुपियाला चप्पल मारण्याचा प्रयत्न, कारण...\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nमर्यादित षटकांसाठी आक्रमक मयंकचा पर्याय\nतीन दिवसांनंतर राज्यात गारव्यात वाढ\n‘बीकेसी कनेक्टर’मुळे नवी कोंडी\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nचंद्रपूर आणि मुंबई विभाग सर्वाधिक प्रदूषित\nसोनिया गांधी-शरद पवार भेटीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार\nअयोध्या निकालाविरोधात फेरविचार याचिका\n‘मॅरेथॉन’मध्ये सहभागी स्पर्धकांच्या वाहनांची तोडफोड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Uddhav-Thackeray-will-answer-Devendra-Fadnavis-speech/", "date_download": "2019-11-17T22:22:55Z", "digest": "sha1:RG67ZVQES4LWPUEWJQDISOOIH73GOM64", "length": 6052, "nlines": 29, "source_domain": "pudhari.news", "title": " सत्तास्थापनेसाठी काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा, तरी मुख्यमंत्री शिवसेनेचाच : राऊत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › सत्तास्थापनेसाठी काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा, तरी मुख्���मंत्री शिवसेनेचाच : राऊत\nसत्तास्थापनेसाठी काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा, तरी मुख्यमंत्री शिवसेनेचाच : राऊत\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यापालांची भेट घेऊन पदाचा राजीनामा दिला आणि पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर टीका केली. या टीकेला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या येणारे नवे सरकार हे भाजपच्या नेतृत्वाखालील असेल या दाव्यावरुन चिमटा काढला. त्यांनी सत्ता स्थापनेसाठी शुभेच्छा ही दिल्या, शिवसेनेने मनात आणले तर आता सरकार स्थापन करु आणि मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असे वक्तव्य केले.\nदेवेंद्र फडणवीस यांनी सत्तास्थापनेबाबतच्या चर्चा भाजपने नाही तर शिवसेनेने थांबवली आहे असा आरोप मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. त्यानंतर संजय राऊत यांनी लगेचच शरद पवार यांच्या बंगल्याबाहेर येत पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी 'फडणवीस यांच्या बोलण्याला उत्तर उद्धव ठाकरेच देतील तसेच अडीच वर्षांच्या मुद्दावर चर्चा झाली होती. परंतु ते आता मान्य करायला तयार नाहीत. मी आणि शरद पवार दोघांनी देवेंद्र फडणवीस यांचा शब्दनी शब्द ऐकला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जर भाजप सरकार स्थापन करणार असतील तर त्यांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत. शिवसेनेने ठरवलं तर मुख्यंमत्री शिनसेनेचाच होणार.' असे वक्तव्य केले.\nदरम्यान, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आज सायंकाळी 6 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. भाजपकडून जरी युती तुटल्याची औपचारिक घोषणा केली नसली तरी त्यांनी चर्चेसाठी त्यांना आता निर्वाणीचा इशारा दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेत काय बोलतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच औपचारिक पत्रकार परिषद घेत आहेत. यापूर्वी शिवसेनेकडून संजय राऊतच बोलत होते. अधून मधून एकनाथ शिंदे आमि रामदास कदम यांनीही पत्रकारांना प्रतिक्रिया दिली होती.\nरस्ते अपघातांच्या बळींमध्ये महाराष्ट्र दुसरा\nफडणवीस यांचा मुक्काम ‘वर्षा’वरच\nतारासिंह पुत्र रजनीतच्या घराची झडती\nसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनी शिवतीर्थावरही सत्तासंघर्ष\n‘रालोआ’तील मतभेद मिटवण्यासाठी समिती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/state-government/8", "date_download": "2019-11-17T23:10:52Z", "digest": "sha1:NCZRLKJUYIDMNERLTB7C73LIE7GEN7YB", "length": 25258, "nlines": 305, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "state government: Latest state government News & Updates,state government Photos & Images, state government Videos | Maharashtra Times - Page 8", "raw_content": "\n'त्या' उमेदवाराला पुन्हा नगरसेवकपद कसे\nमुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंत...\n‘माझ्या मुलाच्या भविष्याचे काय\n१५० वादग्रस्त पोस्ट ब्लॉक\nगर्भपाताच्या गोळ्यांची सूचनांविना विक्री\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nनियंत्रण रेषेजवळ जवान हुतात्मा\n'सर्व मुद्द्यांवर चर्चा करू'\nपोपचा कौटुंबिक जिव्हाळ्यावर भर\nगोटबाया राजपक्षे श्रीलंकेचे नवे अध्यक्ष\nश्रीलंकेत राजपक्षे विजयी, भारतावर काय परिण...\nभारतीय विमान संकटात; पाकने केली मदत\nश्रीलंकेत राजपक्षे यांचेपारडे जड\nएअर इंडिया विक्रीसाठीमार्च २०२०चे उद्दिष्ट\nदरमहा किमान पेन्शन७५०० करण्याची मागणी\nएअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत वि...\n'मुंबई इंडियन्स'मधून युवराजसह १२ खेळाडू करारमुक्त\nभावाचा फटकार नाकावर,खेळाडू रक्तबंबाळ\nमैदानात घुसलेल्या चाहत्याला विराटने वाचवलं...\nमयांक अग्रवाल, शमीची कसोटी क्रमवारीत झेप\nक्रिकेटपासून दूर असलेला धोनी 'या' खेळात व्...\nटी-२०: पृथ्वी शॉचे बंदीनंतर अर्धशतकी कमबॅक...\nआयुष्मानचा 'बाला' लवकरच १०० कोटी क्लबमध्ये\nविश्रांतीचा सल्ला असूनही १८ तास काम करतात ...\nतीन उकडलेल्या अंड्यांचं बिल झालं १ हजार ६७...\nगणितज्ञ वशिष्ठ यांचे निधन; हृतिक रोशननं व्...\nवर मराठी कलाकारांचे स्पष्टी...\n'सायना'च्या शूटिंगदरम्यान परिणीती चोप्रा ज...\nनव्या जोमानं करा सुरुवात\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nपोस्ट खात्यात ५ हजार जागांची भरती सुरू\nकरिअर, मातृत्व आणि मी\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nकरिअर, मातृत्व आणि मी\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी..\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान ..\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षका..\nकर्नाटकातील रायचूरमध्ये दिवसा उजे..\nमॉर्निंग वॉकसाठी गेला; कारने उडवले\nअंगणवाडी सेविकांवरील 'मेस्मा'ला स्थगिती\nअंगणवाडी सेविकांचा संप हाणून पाडण्यासाठी त्यांना मेस्मा कायदा ��ागू करण्याचा राज्यसरकारचा डाव उधळून लावण्यास विरोधकांना अखेर यश आलं आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी विधानसभा दणाणून सोडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर अंगणवाडी सेविकांवरील मेस्माला स्थगिती दिली आहे. तशी घोषणाच त्यांनी आज विधानसभेत केली.\nकृषिपंपांच्या वीजबिल वसुलीला स्थगिती\nशेतकऱ्यांच्या भव्य लाँग मार्चनंतर त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्यास राज्यसरकारने सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील कृषिपंपांच्या वीजबिल वसुलीला स्थगिती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केला. त्यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.\nप्लास्टिक बंदीमुळे व्यापारी मेटाकुटीला\nराज्य सरकारने प्लास्टिकबंदी जाहीर केल्यानंतर पुणे महापालिकेसह अन्य शहरांनी तत्काळ अंमलबजावणी सुरू केल्याने राज्यातील प्लास्टिक उत्पादकांसह विक्रेत्यांमध्ये असंतोष पसरला आहे.\nराज्य सरकारने घेतलेल्या प्लास्टिकबंदीच्या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्याचे धोरण पालिकेने स्वीकारले आहे. सोमवारी सकाळपासूनच प्रशासनाने शहरातील विविध भागात जाऊन प्लास्टिक पिशव्यांची कारवाई करण्यास सुरुवात केली.\nलोणी (ता. राहाता) गावात प्लास्टिक बंदीचा निर्णय पूर्वीच घेतलेला आहे. याच भंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही झालेली आहे.\nशिक्षण वाचवण्यासाठी पालकांसह विद्यार्थी रस्त्यावर\nराज्य सरकारने शाळांचे खासगी कंपनीकरण करू नये व वाड्यावस्त्यावरच्या शाळा बंद करू नयेत, या मागणीसाठी शिक्षण वाचवा नागरी कृती समितीतर्फे सुरू असलेल्या आंदोलनातंर्गत मंगळवारी शहरातील सर्व शाळांमधील विद्यार्थी व पालकांनी रस्त्यावर येत राष्ट्रगीत गायले.\n‘एकबोटेंना पोलिस कोठडी द्या’\nपुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा येथे १ जानेवारी रोजी शौर्यस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जमलेल्या आंबेडकरी अनुयायांवर हल्ला करण्यास जमावाला चिथावणी दिल्याचा आरोप असलेले मुख्य आरोपी मिलिंद एकबोटे हे पोलिसांना तपासात सहकार्य करत नसून चौकशीदरम्यान जाणीवपूर्वक चुकीची व अर्धवट माहिती देत आहेत.\nतामिळनाडू वणवा: गिर्यारोहकांची सरकारवर टीका\nमुद्रांक शुल्कातून जीएसटी अनुदान\nवस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) अनुदानातून पुण्यासह इतर काही महापालिकांना वगळण्यात आल्यानंतर आता मुद्रांक शुल्क अधिभारातून जीएसटीचे अनुदान वळते करण्याचा अजब निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.\nअनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर मोक्का\nकल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम सुरू आहेत.\nउपकरण खरेदीतील अटींमुळे भारतीय कंपन्या आउट\nराज्य सरकारच्या रुग्णालयांच्या अतिदक्षता विभागासाठी वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यात येणार आहेत.\nजलयुक्तची नऊ हजार कामे\nराज्य सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेत जिल्ह्यात होणाऱ्या कामांचा अंतिम आराखडा कृषि विभागाने तयार केला आहे. यावर्षी जिल्ह्यातील २४१ गावांत एकूण ८ हजार ९०९ कामे केली जाणार असून या कामांवर १८५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.\nबोंडअळी नुकसान भरपाई :रास्ता रोको आंदोलन\nबोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी राज्यशासनाने घालून दिलेल्या निकषाचा निषेध करण्यासाठी कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शनिवारी स्थानिक झाशी राणी चौकात शिवसेनेतर्फे (बायपास) रास्ता रोको आंदोलन केले.\nएसटी महिला कर्मचाऱ्यांसाठी वरदान\nएसटीच्या महिला कर्मचाऱ्यांच्या व्यथा, त्यांना करावा लागणारा समस्यांचा सामना, त्यांच्यावर होणारा परिणाम, त्यांच्या प्रबंधात मांडला. त्यांच्या या अभ्यासाची दखल माध्यमांनी घेतली.\nसरकारी जमिनींचे वितरण थांबवू\nमहाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाला राज्य सरकार स्वत:च्याच निर्णयाप्रमाणे आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतरही जमीन देण्याबाबत पुरेसे गांभीर्य दाखवत नसल्याचे पाहून मुंबई उच्च न्यायालयाने आता मुंबईतील सर्व सरकारी जमिनींचे वितरण व्यवहारच गोठवण्याचा गर्भित इशारा दिला आहे.\nशाळा बंद करू नका\nराज्य सरकारने कमी पटसंख्येच्या राज्यातील १३०० शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील ४१ शाळांचा समावेश आहे. या शाळा बंद केल्यास विद्यार्थ्यांना जवळपास जिल्हा परिषदेची दुसरी शाळा नाही.\nनिधी असूनही अपंग विद्यार्थ्यांची परवड\nराज्य सरकारने निधी मंजूर करूनही केवळ अन्नधान्य पुरवठा करण्यासाठी कंत्राटदार नेमण्यास जिल्हा परिषद प्रशासनाने सात महिन्यांपासून टाळाटाळ केली आहे.\nप्रकल्पांच्या कामाला गती द्या\nनागपूर महानगरपालिकेच्या प्रस्तावित कामांना तसेच केंद्र सरकार व राज्य शासनाअंतर्गत बीओटी व पीपीपी तत्त्वार होऊ घातलेल्या प्रकल्पांना गती द्या, असे निर्देश माजी महापौर प्रवीण दटके यांनी दिले.\nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला\nकेंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रातील सुमारे १९ लाख राज्य सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांना १ जुलै २०१७ पासून तीन टक्के वाढीव महागाई भत्ता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.\nस्पर्धा परीक्षार्थींचा मुंबईत आक्रोश\nस्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तर विविध विभागातील रिक्त पदे भरण्याकडे राज्यशासन दुर्लक्ष करते आहे. त्यामुळे संतापलेले विद्यार्थी आता १३ मार्च रोजी मुंबईत सरकारविरोधात रस्त्यावर उतरणार आहेत.\nउद्यापासून संसदेचं अधिवेशन; मंदीवरून केंद्राची घेरेबंदी\n'मुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम'\nअयोध्येचा निकाल: जस्टिस नजीर यांना झेड सुरक्षा\nनक्षलवाद्यांकडे ड्रोन; गोळ्या घालण्याचे आदेश\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nपाऊस देवेंद्रांनाही घेऊन गेला; NCPचा व्हिडिओ\nअयोध्या: मुस्लीम पक्षकारांची पुनर्विचार याचिका\nसेना 'एनडीए'बाहेर; भाजपकडून शिक्कामोर्तब\nभविष्य १५ नोव्हेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/10/21/%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%AE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2019-11-17T22:14:39Z", "digest": "sha1:QUXLXQ2LDCQIKKDWA7WEQEITTEKENKFP", "length": 7982, "nlines": 51, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "अतिदुर्गम भागातील महत्वाच्या रिनचीन पुलाचे उद्घाटन - Majha Paper", "raw_content": "\nइजिप्तची राणी, सौंदर्यवती क्लीयोपात्रा\nया गोष्टींवर शास्त्रज्ञांचा देखील होता विश्वास \nहृदय विकार ची पूर्वसूचना कशी मिळेल\nतुम्ही पाहिले आहे पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी गायलेले भारतीय राष्ट्रगीत\nभारतात केवळ ५ टक्के विवाह आंतरजातीय\nअसे होते ओसामा बिन लादेनचे बालपण\nजपानच्या हिराता यांना ९५ वर्षी मिळविली पदवी\nजगातील काही क्रूर तानाशाह\nघरामध्ये ह्या वस्तू ठेवल्यास होईल धनलाभ\nभावी वारसाच्या जन्मतारखेवर ३ लाख पौंडांचा सट्टा\nबारकोड चाळीस वर्षांचा झाला\nअतिदुर्गम भागातील महत्वाच्या रिनचीन पुलाचे उद्घाटन\nOctober 21, 2019 , 10:44 am by शामला देशपांडे Filed Under: देश, मुख्य Tagged With: कर्नल चेवंग रिनचीन, दुर्बुक व दौलतबेग ओल्डी, रिनचीन पूल, लडाख\nसोमवारी पूर्व लडाखच्या अति दुर्गम दुर्बुक व दौलतबेग ओल्डी यांना जोडणाऱ्या १४०० फुट लांबीच्या आणि १३ हजार फुट उंचीवर बांधल्या गेलेल्या पुलाचे संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते उद्घाटन केले जात आहे. चीन सीमेजवळ प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून ४० किमी अंतरावर हा पूल बांधला गेला असून त्याचे नामकरण लायन ऑफ लडाख म्हणून परिचित असलेले कर्नल चेवांग रिनचीन यांच्या नावावरून रिनचीन ब्रीज असे केले गेले आहे. या कार्यक्रमात कर्नल रिनचीन यांची मुलगी सामील होणार आहे. श्योक नदीवर बांधला गेलेला हा पूल २५५ किमी लांबीच्या दुर्बुक आणि दौलतबेग ओल्डी या जगातील सर्वाधिक उंचीवर असलेल्या अॅडव्हान्स लँडिंग ग्राउंड (एअरबेस) ला जोडणार आहे. हा एअरबेस १६ हजार फुट उंचीवर आहे.\nहा पूल काराकोरम जवळ असून तेथून सीमा फक्त ८ किमीवर आहे. हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यावर १४ तासांचा प्रवास ६ तासात पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे चीन सीमेवर सैनिक मदत कमी वेळात पोहोचू शकेल. जम्मू काश्मीर चीन सीमेची लांबी १५९७ किमी असून ही सीमा एलएसी म्हणून ओळखली जाते.\nकर्नल चेवांग रिनचीन यांनी भारतासाठी तीन युद्धे लढली असून त्यांना दोनवेळा अति सन्मानाच्या महावीर चक्र पुरस्काराने गौरविले गेले होते. पाकिस्तान विरुद्ध १९४८ आणि १९७१ तसेच चीनविरुद्ध १९६२ च्या युद्धात कर्नल सहभागी होते आणि आपल्या अदम्य साहसाचा आणि नेतृत्वाचा परिचय त्यांनी या काळात करून दिला होता.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्�� आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%87/", "date_download": "2019-11-17T23:34:44Z", "digest": "sha1:JVVIXFWXPFT54MAYQLNMEW76LS56ZNSM", "length": 3153, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "प्रीतम मुंडे-खाडे Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\n#ShutdownPatanjali ने पतंजलीचे रामदेव बाबा नेटकंऱ्याच्या निशाण्यावर\nशेतकऱ्यांना मदत वाढवून मिळण्यासाठी राज्यपालांना भेटणार : अजित पवार\nशरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल – नवाब मलिक\nफडणवीसांच्या नेतृत्वात बदल नाही – रावसाहेब दानवे\nतुटपुंजी मदतीमुळे खर्चही निघणार नाही – आमदार धनंजय मुंडे\n‘हा’ कायदा तयार झाला की, मी स्वतः राजकारणातून निवृत्त होईन : गिरिराज सिंह\nTag - प्रीतम मुंडे-खाडे\nस्वाभिमानी लोकनेत्याच्या कर्तृत्ववान लेकी \nराजकारण रामायण- महाभारत कालीन असो वा एकविसाव्या शतकातील, युगानुयुगे राजकारणाला षडयंत्र, छळ, कपट आणि चिखलफेकीचा शाप आहे, राजकारण कितीही गलीच्छ असले तरी या...\n#ShutdownPatanjali ने पतंजलीचे रामदेव बाबा नेटकंऱ्याच्या निशाण्यावर\nशेतकऱ्यांना मदत वाढवून मिळण्यासाठी राज्यपालांना भेटणार : अजित पवार\nशरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल – नवाब मलिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/this-year-silver-ornaments-attract-devotees-for-ganpati-bappa/articleshowprint/70808961.cms", "date_download": "2019-11-17T23:38:43Z", "digest": "sha1:AIJBQNYXK6GNRDYTH2MX6NRV3B7NYV5X", "length": 5551, "nlines": 6, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "चांदीचे पूजासाहित्य वाढविणार बाप्पाचा थाट", "raw_content": "\nगणपतींचे विविध प्रकारच्या चांदीच्या वस्तू - बातमी प्रविण फोटो - सतीश काळे\nम. टा. खास प्रतिनिधी, नाशिकः भक्तांचा पाहुणचार स्वीकारण्यासाठी लाडक्या गणरायाचे आठवडाभरात आगमन होणार असून त्याच्या स्वागतासाठी अबालवृद्ध आतुरले आहेत. गणरायाच्या आदरातिथ्यात कमी राहू नये, यासाठी चांदीचे पूजेचे साहित्य खरेदी करण्यास भाविक पसंती देत आहेत. चांदीचे वाढलेले भाव, बाजारपेठेतील मंदी, महिनाअखेर या पार्श्वभूमीवर तूर्तास या वस्तूंना मागणी कमी असली तरी पुढील आठवड्यात ग्राहकांचा ओघ वाढेल, असा विश्वास व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जातो आहे.\nसुखकर्ता, विघ्नहर्ता गणरायाचा उत्सव दोन सप्टेंबरपासून सुरू होतो आहे. या गणेशोत्सवाची भाविक वर्षभर वाट पहात असतात. गणपती बाप्पाच्या सेवेत मनोभावे लीन होतात. गणपतीची मूर्ती घरी आणण्यापासून ते अगदी विसर्जनापर्यंत गणेशोत्सवाची धामधूम असते. अशा या लाडक्या बाप्पाच्या पूजेसाठी चांदीच्या वस्तू खरेदीला पसंती दिली जाते. यंदाही विविध प्रकारच्या वस्तू बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. लहान, मोठ्या आकाराची चांदीची गणेश मूर्ती खरेदी करण्याकडे गेल्या काही वर्षांपासून भाविकांचा ओघ वाढू लागला आहे. त्याचबरोबर चांदीच्या वस्तुंमध्ये दुर्वा, दुर्वांचा हार, जास्वंदीचे फुल, जास्वंदीच्या फुलांचा हार, विडा सुपारी, मोदक, मोदकांची रास, तुळस, तुळशी वृंदावन, केवड्याचे पान, निरांजणी, दिवा, पंचपाळे, बाजूबंद, गणेशाचे वाहन उंदिरमामा यासह पाट, ताम्हण, गडवा, पेला, तक्क्या, पळी यांसारख्या वस्तू विविध आकार आणि डिझाईन्समध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या वस्तु खरेदीसाठी तूर्तास ग्राहकांचा प्रतिसाद कमी असला तरी गणेशोत्सव जवळ येईल तसा तो वाढेल, असा विश्वास चांदीच्या दागिन्यांचे व्यापारी मंगेश घोडके यांनी व्यक्त केला.\nकाही दिवसांपूर्वी ३२ हजार रुपये तोळे असलेले सोने आता ३९ हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे. चांदीचे दरही प्रतिकिलो ३८ हजार रुपयांवरून ४३ हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे. काही प्रमाणात या दरवाढीचा फटका पूजेचे चांदीचे साहीत्य खरेदीला बसल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे. गणेशोत्सवापूर्वी काही दिवस ग्राहकाची चांदीचे पूजा साहित्य खरेदीसाठी त्यामध्ये चांदीची भर घालण्यासाठी गर्दी होते. यंदाही सोमवारपासून गर्दीचा ओघ वाढेल, असा विश्वास व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जातो आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/air-pollution", "date_download": "2019-11-17T22:24:11Z", "digest": "sha1:IHLGHHPQ67NYTU27EHZN5CPHMITRWRRN", "length": 29175, "nlines": 306, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "air pollution: Latest air pollution News & Updates,air pollution Photos & Images, air pollution Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nमुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम: शिंद...\n'मी पुन्हा येईन'; शिवसैनिकांच्या फडणवीस या...\nसत्तापेच कायम; शिवसेनेसोबत जाण्यास सोनिया ...\nकुणी आम्हाला शहाणपणा शिकवू नये; राऊत यांचा...\nशिवरायांचे 'स्वामित्व' कुणा एका पक्षाकडे न...\nफडणवीसांनी सेनेला करून दिली हिंदुत्वाची आठ...\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nसंसदेत बेरोजगारीवरही चर्चा व्हावी: मोदी\nनक्षलवाद्यांकडून ड्रोनचा वापर; गोळ्या घालण...\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\nअयोध्या: जस्टिस नजीर यांना झेड सुरक्षा\nश्रीलंकेत राजपक्षे विजयी, भारतावर काय परिणाम\nभारतीय विमान संकटात; पाकने केली मदत\nश्रीलंकेत राजपक्षे यांचेपारडे जड\nअनिल अंबानी यांचा राजीनामा\nएअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत विकणार: अर...\nPMC बँक घोटाळा: भाजपचे माजी आमदार तारासिंग...\nRcom तोट्यात, अनिल अंबानींचा राजीनामा\nश्रीमंतांच्या यादीत बिल गेट्स पुन्हा नंबर ...\nभारतीय खरेदीदारांना खुणावतेय लंडन\nग्राहक व्यय सर्वेक्षण लांबणीवर\n'मुंबई इंडियन्स'मधून युवराजसह १२ खेळाडू करारमुक्त\nभावाचा फटकार नाकावर,खेळाडू रक्तबंबाळ\nमैदानात घुसलेल्या चाहत्याला विराटने वाचवलं...\nमयांक अग्रवाल, शमीची कसोटी क्रमवारीत झेप\nक्रिकेटपासून दूर असलेला धोनी 'या' खेळात व्...\nटी-२०: पृथ्वी शॉचे बंदीनंतर अर्धशतकी कमबॅक...\nआयुष्मानचा 'बाला' लवकरच १०० कोटी क्लबमध्ये\nविश्रांतीचा सल्ला असूनही १८ तास काम करतात ...\nतीन उकडलेल्या अंड्यांचं बिल झालं १ हजार ६७...\nगणितज्ञ वशिष्ठ यांचे निधन; हृतिक रोशननं व्...\nवर मराठी कलाकारांचे स्पष्टी...\n'सायना'च्या शूटिंगदरम्यान परिणीती चोप्रा ज...\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nपोस्ट खात्यात ५ हजार जागांची भरती सुरू\nपरदेशात शिक्षणाच्या काय संधी\nआर्थिक नियोजनाचं करिअर- सुचित्रा सुर्वे ले...\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nवेळ शत्रू की मित्र\nसहज मी सतत, सम मी स्वतंत्र\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nवेळ शत्रू की मित्र\nसहज मी सतत, सम मी स्वतंत्र\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी..\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान ..\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षका..\nकर्नाटकातील रायचूरमध्ये दिवसा उजे..\nमॉर्निंग वॉकसाठी गेला; कारने उडवले\nजगभरातील १५३ देशांमधील ११ हजारांहून अधिक शास्त्रज्ञांनी 'हवामानविषयक आणीबाणी' जाहीर करून पर्यावरणाचा ढासळलेला समतोल साधण्यासाठी कृतिशील पावले ...\nदिल्लीची हवा अतिगंभीर; प्रदूषणपातळीचा उच्चांक\nदिल्लीतील वायू प्रदूषणाची पातळी रविवारी गेल्या तीन वर्षांतील उच्चांकी नोंदवण्यात आली. केंद्रीय प्रदू��ण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) माहितीनुसार राजधानी दिल्लीत २४ तासांतील हवेचा सरासरी गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) रविवारी दुपारी चार वाजता ४९४ इतका म्हणजेच अतिगंभीर (सीव्हिअर प्लस) होता. या पूर्वी ६ नोव्हेंबर, २०१६ रोजी हा निर्देशांक ४९७ होता.\nप्रदूषण हवेचे आणि अहंकाराचे\nसार्वजनिक आरोग्याबाबत धोकादायक पातळी ओलांडणाऱ्या राजधानी दिल्लीचा आसमंत पुन्हा प्राणघातक अशा हवेच्या प्रदूषणाने व्यापला आहे. हवेच्या प्रदूषणात जगातील कुप्रसिद्ध शहरांत सतत अव्वल राहून आणीबाणीची स्थितीत पोहोचलेल्या दिल्लीचे 'गॅस चेंबर' होणे हा आता नवलाचा विषय राहिलेला नाही.\nप्रदूषित हवेत क्रिकेटसाठी सज्ज होतेय दिल्ली\nदिल्लीची हवा प्रदूषित होत असताना नेमकं त्याच वेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना दिल्लीला खेळण्याची आवश्यकता का असा प्रश्न विचारला जात आहे. दिल्लीत हवेच्या गुणवत्तेचा स्तर कमालीचा घसरला आहे. संपूर्ण शहरात आणीबाणीसारखी स्थिती आहे. याच वातावरणात रविवारी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानामध्ये भारत वि. बांगलादेश दरम्यान टी २० आंतरराष्ट्रीय सामना होत आहे. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने काही उपाययोजना केल्या आहेत.\nदिल्लीत विषारी हवेमुळं आरोग्य आणीबाणी; ५ नोव्हेंबरपर्यंत शाळांना सुट्टी\nदिल्ली-एनसीआरमधील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. याची गंभीर दखल घेत सुप्रीम कोर्टानं नेमलेल्या समितीनं दिल्लीत सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. पर्यावरण प्रदूषण नियंत्रण प्राधिकरणानं (ईपीसीए) प्रदूषण नियंत्रणासाठी पाच नोव्हेंबरपर्यंत दिल्ली-एनसीआरमधील बांधकामांवर पूर्णपणे बंदी घातली आहे.\nदिल्लीतील सामना रद्द करा, गंभीर-गांगुली आमनेसामने\nभारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिली लढत ३ नोव्हेंबर रोजी अरुण जेटली स्टेडिअमवर होणार आहे. बांगलादेशचा खेळाडू लिटन दासने गुरुवारी प्रदूषणामुळे मास्क घालून सराव केला. आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि माजी क्रिकेटपटू, विद्यमान भाजप खासदार गौतम गंभीर आमनेसामने आले आहेत. अखेरच्या क्षणाला सामना रद्द करता येणार नसल्याचं गांगुली यांनी म्हटलंय, तर सामना रद्द करावा, अशी मागणी गंभीरने केली आहे.\nवायू प्रदूषणात भर ���डत असलेल्या देशभरातील शहरांमध्ये विदर्भातील चंद्रपूर आणि नागपूर या शहरांचा समावेश झाला आहे. मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक समजल्या जाणाऱ्या सल्फर डायऑक्साइड या घटकाचे प्रमाण या शहरांत वाढले आहे.\nहवा प्रदूषणात चंद्रपूर राज्यात ‘टॉप’\nहवा प्रदूषणात चंद्रपूर हे राज्यात पहिल्या तर देशात आठव्या क्रमांकावर आले आहे. प्रदूषण श्रेणीतून अत्यंत प्रदूषित श्रेणीत शहर गेल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, तारापूर हे देशात सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे.\nपर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईकरांसाठी समाधानाची बातमी आहे. मुंबईतील वायुप्रदूषणावर नियंत्रण आल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रणाच्या सन २०१८-१९चा हवेच्या गुणवत्तेसंदर्भात मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार राज्यातील सात शहरांमध्ये पीएम २.५ आणि पीएम १०चे प्रमाण काहीसे कमी झाले आहे.\nहा विषय ऐरणीवर येईल\nवाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सवाल विचारला आहे. देशभर निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने न्यायालयाबाहेर हा विषय कदाचित फारसा चर्चिला जाणार नाही; परंतु नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असलेला हा विषय खरेतर प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यात यायला हवा.\nवायूप्रदूषणामुळे अकाली मृत्यू दुप्पट\nवायूप्रदूषणामुळे दरवर्षी जगभरात ८८ लाख लोकांचा अकाली मृत्यू होत असल्याचे युरोपमध्ये करण्यात आलेल्या ताज्या अभ्यासावरून समोर आले आहे. केवळ युरोपमध्ये दरवर्षी वायूप्रदूषणामुळे सात लाख ९० हजार अकाली मृत्यू होत असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.\n‘वाहने सोडून फटाक्यांमागे का\n'फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणापेक्षा वाहनांमुळे होणारे प्रदूषण अधिक असल्याचे दिसते, तरीही लोक फटाके उद्योगांच्या मागे हात धुवून का लागलेत', असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी उपस्थित केला.\nXiaomiने भारतात लाँच केला AirPOP PM2.5 प्रदूषण विरोधी मास्क\nXiaomi ने भारतात Mi AirPOP PM2.5 प्रदूषण विरोधी मास्क अधिकृतपणे लाँच केला आहे. Xiaomi ची सुधारित एअर फिल्टर तंत्रज्ञानावर आधारित मास्कची किंमत भारतात फक्त २४९ रुपये ठेवण्यात आली आहे, ज्यात दोन मास्क मिळणार आहेत.\nबोरिवली, मालाड, अंधेरी, बीकेसीत ���तिवाईट हवा\nमुंबईतील हवेचा दर्जा मंगळवारी वाईट असला तरी बोरिवली, मालाड, अंधेरी, वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) मात्र ती अतिवाईट होती. यातही अंधेरी आणि बीकेसी येथे पीएम २.५चा दर्जा ३५० हून अधिक होता. बोरिवली आणि मालाड येथील हवाही पीएम २.५ या प्रदूषकामुळेच बाधित झाली आहे.\n२०१७-१८चा वार्षिक हवा प्रदूषण निर्देशांक ८९च्या घरात १०९ वरून ८९ पर्यंत मात्र घट; गतवर्षीच्या तुलनेत सुधारणाम टा...\nतंबाखूप्रमाणे हवा प्रदूषणही घातक\nदेशात तंबाखूप्रमाणे हवा प्रदूषणही घातक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दूषित हवेमुळे देशात प्रत्येक आठजणांपैकी एकाचा मृत्यू होत असून बाहेरचीच नव्हे तर घरातील हवाही प्रदूषित असल्याचं एका अभ्यासातून आढळून आलं आहे.\nआज मालाडची हवा धोकादायक\nमुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा सोमवारचा निर्देशांक शहराची एकंदर हवा वाईट दर्जाची दाखवत होता तरी बोरिवली, मालाड, अंधेरी, वांद्रे-कुर्ला संकुल आणि माझगाव या पाच ठिकाणी हवेची गुणवत्ता सफर या प्रणालीतर्फे अति वाईट नोंदली गेली. स्थानिक घटकांचा परिणाम म्हणून या ठिकाणी हवेच्या गुणवत्तेचा दर्जा घसरल्याची शक्यता आहे.\nही हवा काय सांगतेय..\nगेल्या आठवड्यात माझगावची हवा धोकादायक असल्याचे 'सफर' या हवामान प्रणालीवर दिसल्यानंतर मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा घणघणू लागली. माझगावमधील काही नागरिकांना यामुळे त्रासही झाला. दुसरीकडे, मुळातच मुंबईच्या प्रदूषित हवेमध्ये श्वासोच्छ्वास करण्याची सवय झाल्याने आपल्याला हवेतील गुणवत्तेमध्ये फरक जाणवत नाही का, अशीही शंका उपस्थित झाली. सफर आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या हवेच्या गुणवत्ता निर्देशांकातील तफावत, नेमका कोणत्या आकड्यांवर विश्वास ठेवायचा, दम्याच्या रुग्णांनी घराबाहेर पडायचे की नाही, लहान मुलांना त्रास होणार नाही ना, असेही अनेक प्रश्न यापाठोपाठ निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर, प्रदूषणाचे मापन नेमके कसे केले जाते, यावर टाकलेला प्रकाश...\nउद्यापासून संसदेचं अधिवेशन; मंदीवरून केंद्राची घेरेबंदी\n'मुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम'\nअयोध्येचा निकाल: जस्टिस नजीर यांना झेड सुरक्षा\nनक्षलवाद्यांकडे ड्रोन; गोळ्या घालण्याचे आदेश\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान ��हीद\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nपाऊस देवेंद्रांनाही घेऊन गेला; NCPचा व्हिडिओ\nअयोध्या: मुस्लीम पक्षकारांची पुनर्विचार याचिका\nसेना 'एनडीए'बाहेर; भाजपकडून शिक्कामोर्तब\nभविष्य १५ नोव्हेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vidcastapp.com/mr/", "date_download": "2019-11-17T22:15:36Z", "digest": "sha1:Y4Z2LSWYNKRWCGJIKY2BPNC77AZ5B7NJ", "length": 3067, "nlines": 55, "source_domain": "vidcastapp.com", "title": "Rozbuzz | तुमच्यासाठी news list with latest news in hindi", "raw_content": "तुमच्यासाठी मनोरंजन जरा हटके मजा नातीसंबंध\nज्योतिष आरोग्य महाराष्ट्र खेळ फॅशन भारत तंत्रज्ञान\nया दोन अक्षराच्या मुली होतात प्रत्येक मुलावर आकर्षित.\nभारतीय अभिनेत्री केशा खंभाटी यांच्याबद्दलची माहिती\nस्रियांच्या शरीराचा कोणता भाग सगळ्यात पवित्र मानला जातो, जाणून आश्चर्य वाटेल.\nप्रवास करतांना उलटी का येते माहिती आहे का चला जाणून घेऊया ...\nफक्त ही एक सवय बदला आयुष्यात सर्दी होणार नाही.\nपैसे कमवायचे असतील तर आजपासून या दोन गोष्टी करने थांबवा.\nया चित्रांमध्ये यामी गौतम आश्चर्यकारक दिसत आहे\nस्वातंत्र्य दिन सार्वजनिक सुट्टी आहे का \nबॉलिवूडच्या या पाच जोड्यांची अधुरी प्रेम कहाणी\nकरा हा उपाय खोकला, सर्दी, कसलीही ऍलर्जी होणार कायमची गायब...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/author/ishita/page/3/", "date_download": "2019-11-18T00:10:16Z", "digest": "sha1:6H4GUUUPTVR64RANZTAB7AMKOBMI2B3M", "length": 28096, "nlines": 296, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ishita | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंत्री उचलण्यासाठी गेलेल्या चिमुरडीला चिरडले\nशेतकऱ्याची आत्महत्या, मृतदेह जिल्हा कचेरीवर\nदहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान - मोदी\nउधळपट्टी केल्यास तिप्पट पाणीपट्टी\nविद्यार्थ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ\nकोणी कितीही प्रयत्न केले तरी उमेदवारी मलाच- खा. गांधी\nनगर दक्षिण मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारीसाठी आपण पुन्हा इच्छुक आहोत, कोणी कितीही प्रयत्न केले तरी तिकीट मलाच मिळेल, असा विश्वास व्यक्त करतानाच पक्षाचे खासदार दिलीप गांधी यांनी कोणी कितीही अफवा उठवल्या तरी आपला जन्म आणि अंतही भाजपमध्येच आहे, असे ठोस प्रतिपादन पत्रकारांशी बोलताना केले.\nउपोषणाचा ७ वा दिवस, २७ आंदोलक रुग्णालयात\nशेवगावला नगरपालिका स्थापन करावे या मागणीसाठी उपोषण सुरू केलेल्या आंदोलकांची तब्येत खालावल्याने १९ महिलांसह २७ जणांना पोलिसांनी आज जबरदस्तीने उपचारासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले.\nखा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा आज काँग्रेस प्रवेश\nखासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या काँग्रेस प्रवेशाचा सोहळा उद्या सोमवार दि. २४ रोजी इच्छामणी मंगल कार्यालयात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे सरचिटणीस मोहन प्रकाश, चिटणीस शौर्यराज वाल्मीकी आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत होणार आहे.\nआशयघन कवितांतून उलगडला मराठीतील कसदारपणा\nरसिक श्रोत्यांकडून कधी हशा आणि टाळ्या वसूल करत तर कधी त्यांना अंतर्मुख करत महाराष्ट्राच्या विविध भागांतील श्रेष्ठ कवींनी मराठी भाषेतील कसदार व बळकटपणा दाखवून देत, इंग्रजीचे कितीही आक्रमण झाले तरी, मराठी भाषा कधीही लोप पावू शकणार नाही, याची जाणीव करून दिली.\nशिक्षकांच्या मानधनातील कपातीने नाराजी\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा दहावी व बारावी परीक्षेत पर्यवेक्षणाचे काम करणाऱ्या शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी असतानाच, यंदापासून मंडळाने कपात केल्याने शिक्षकांत नाराजी निर्माण झाली आहे.\nपारनेरमध्ये चित्रकला स्पर्धेत दहा हजार विद्यार्थी सहभागी\nआ. विजय औटी यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात रविवारी आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.\nमंडलिक रविवारी भूमिका जाहीर करणार\nकाँग्रेस पक्षाच्या ताब्यात असलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मंडलिक यांनी शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी केल्याचे सांगितले जात असले तरी खासदार सदाशिवराव मंडलिक हे रविवारी होणाऱ्या मेळाव्यात कार्यकर्त्यांची भूमिका ऐकून घेऊन आपला निर्णय जाहीर करणार आहेत. त्यामुळे मंडलिक हे कोणती भूमिका जाहीर करणार याकडे जिल्हय़ाचे लक्ष वेधले आहे.\nमहापौरांच्या घराच्या अवैध बांधकामावर आयुक्तांचा हातोडा पडण्यास विलंब\nमहापौर अलका राठोड यांच्या खासगी निवासस्थानाच्या बेकायदा बांधकामाची प्राथमिक चौकशी झाल्यानंतर पुन्हा अंतिम चौकशीसाठी महापालिकेतील तीन जब��बदार अधिका-यांची समिती गठीत झाली खरी, परंतु या समितीने मुदत संपली तरी अद्याप चौकशीचा अहवाल पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना सादर केला नाही.\nशिवाजीराव राऊत यांची जीवितास धोका असल्याची तक्रार\nपुणे येथील महसूल आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या जमीन खरेदी व्यवहारासंदर्भातील माहिती गोळा करणारे माहिती अधिकाराचे अभ्यासक शिवाजीराव राऊत यांनी आपल्या जीवितास धोका असल्याची तक्रार मुख्यमंत्री, गृहमंत्री, जिल्हाधिकारी सातारा, पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. दोन जणांनी आपल्याला, तुम्ही या प्रकरणात थांबला नाही तर सर्व मार्गाचा अवलंब करावा लागेल, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.\nजोधपूर-बेंगलोर एक्स्प्रेसमध्ये ५ लाखांचा ऐवज लंपास\nपहाटे झोपेत असताना जोधपूर-बेंगलोर एक्स्प्रेसमध्ये आरक्षित बोगीत ४० ते ५० प्रवाशांच्या बॅगांची चोरी झाली असून, सुमारे ५ लाख रुपयांचा माल चालत्या रेल्वेतून लंपास करण्याची घटना शुक्रवारी घडली. साखळी ओढून रेल्वे थांबविण्याचा प्रयत्न असफल ठरल्याने मिरज स्थानकावर संतप्त प्रवाशांनी एक तास रेल्वे रोखून ठेवली.\nजयललिता व नीतेश राणे यांच्या पुतळ्यांचे सोलापुरात दहन\nदिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेक-यांना फाशीची शिक्षा रद्द होऊन जन्मठेपेची शिक्षा सर्वोच्च न्यायालयात सुनावली गेल्यानंतर तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी तिघा मारेक-यांना जन्मठेपेच्या शिक्षेतून मुक्त करण्याचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ सोलापुरात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जयललिता यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.\nमंगळवारपासून अंगणवाडय़ा बंद ठेवणार\nराज्य विधिमंडळाचे अधिवेशन २४ फेब्रुवारीपासून सुरू होत असून त्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच राज्यातील अंगणवाडी सेविका मानधनात वाढ व्हावी या मागणीसाठी बंद ठेवणार आहेत.\nसोलापूर पालिका स्थायी व परिवहन समितीवर सदस्यांच्या निवडी\nसोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीत ८ तर परिवहन समितीच्या ६ नव्या सदस्यांची पालिका सर्वसाधारण सभेत निवड झाली. पालिकेची आर्थिक नाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थायी समितीवर निवडले गेलेले निम्मे सदस्य जुनेच असल्याचे स्पष्ट झाले.\nजवाहरलाल नेहरू योजनेतील दोनशे बसेसची आज मुह���र्तमेढ\nकेंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू मध्यम शहर विकासपुनरूत्थान महाभियानांतर्गत सोलापूर महापालिकेच्या परिवहन उपक्रमासाठी मंजूर झालेल्या दोनशे बसेस लवकरच शहरात धावणार असून याच योजनेतून आलेल्या व्हॉल्वो मॉडेल बसचा शुभारंभ व राजेंद्र चौकातील बस आगारातील सुधारणा कामांचा भूमिपूजन सोहळा उद्या शनिवारी दुपारी चार वाजता केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याहस्ते संपन्न होणार आहे.\nमुस्लिम बोर्डिगच्या गैरकारभाराच्या चौकशीसाठी बेमुदत उपोषण\nमुस्लिम बोर्डिगमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला असून, एका गटाने मुस्लिम बोर्डिगच्या गैरकारभाराच्या चौकशीसाठी सोमवारपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.\nबांधिलकी जपणारा लोकप्रतिनिधी हवा- मुरकुटे\nआगामी काळ हा निवडणुकांचा असल्याने आपल्या विचारांचा, जनतेशी बांधिलकी जपणारा लोकप्रतिनिधी निवडून देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले.\nजिल्हय़ात ८० प्रजातींचे २३ हजार पक्षी\nजिल्हय़ातील पक्षी महागणनेचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. ६७ ठिकाणी करण्यात आलेल्या गणनेत ८० प्रजातींचे २२ हजार ९१४ पक्षांची त्यात गणना झाली आहे.\nजगण्याच्याच शिक्षणाची समाजाला गरज- डॉ. अवचट\nचुकीच्या शिक्षण पद्धतीमुळे सध्याचा समाज भरकटत चालला आहे. उपेक्षितांबद्दलच्या संवेदनाच समाज हरवून बसला आहे. आता जगावे कसे याचेच शिक्षण देण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉ. अनिल अवचट यांनी केले.\nग्रामीण भागात टेक्स्टाईल पार्कद्वारे रोजगार\nदिवसेंदिवस रोजगारांच्या संधी कमी होत असल्याने भविष्यात तरुणांना रोजगार देण्यासाठी तालुक्यातील जिरायती भागात टेक्स्टाईल पार्क उभारण्याची घोषणा कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली.\nशिंदे, आझाद व डॉ. निगवेकर यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’\nलोणी येथील प्रवरा अभिमत विद्यापीठाचा आठवा पदवीदान समारंभ येत्या सोमवारी (दि. २४) सकाळी आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय आरोग्यमंत्री गुलामनबी आझाद, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणा-या या कार्यक्रमात या तिघांना विद्यापीठाच्या वतीने ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.\nशेवगावला नगरपालिका स्थापन करावी या मागणीसाठी नगरमध्ये उपोषण सुरू असतानाच पाठोपाठ कर्जत व नेवासे येथेही पालिका स्थापन करावी, या मागणीसाठी उपोषण सुरू करण्यात आले आहे.\nविशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त्या पुन्हा लांबणार\nसत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये विलक्षण उत्सुकतेचा विषय असलेल्या, तरीही प्रचंड विलंब झाल्याने वादग्रस्त ठरलेल्या ‘विशेष कार्यकारी अधिकारी’ पदावरील नियुक्तीस आता निवडणूक आचारसंहितेचे ग्रहण लागण्याची शक्यता आहे.\nकेएमटीच्या पायाभूत सुविधांच्या प्रस्तावाला मंजुरी\nमहापालिकेच्या परिवहन विभागाने केंद्रीय नगरविकास विभागाकडे सादर केलेल्या नवीन १०४ बस आणि पायाभूत सुविधांच्या प्रस्तावाला गुरूवारी मंजुरी मिळाली. यामुळे सध्या १३२ बस असलेल्या केएमटीच्या ताफ्यात नव्या करकरीत १०४ बसचा समावेश होणार आहे. तर पायाभूत सुविधांसाठी ७ कोटी ८० लाख रूपयांची विकासकामे होणार आहेत.\nमहायुतीचा तिढा सुटण्याआधीच माढय़ात खोत यांचा प्रचार सुरू\nमाढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीअंतर्गत तिढा अद्यापि कायम असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी आपल्या भूमिकेत बदल करीत माढय़ाच्या उमेदवारीवरील दावा कायम ठेवत प्रत्यक्ष प्रचारालाही प्रारंभ केल्याचे दिसून येते.\nVideo: 'मिर्झापूर २'च्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता\n'पानिपत'मधील 'मर्द मराठा' गाण्याची गायिका आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर\nसलमानसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीवर आली धुणी-भांडी करण्याची वेळ\n'हुड हुड दबंग'ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मीम्स व्हायरल\nVideo : मलायकाचा नेहा धुपियाला चप्पल मारण्याचा प्रयत्न, कारण...\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nमर्यादित षटकांसाठी आक्रमक मयंकचा पर्याय\nतीन दिवसांनंतर राज्यात गारव्यात वाढ\n‘बीकेसी कनेक्टर’मुळे नवी कोंडी\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nचंद्रपूर आणि मुंबई विभाग सर्वाधिक प्रदूषित\nसोनिया गांधी-शरद पवार भेटीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार\nअयोध्या निकालाविरोधात फेरविचार याचिका\n‘मॅरेथॉन’मध्ये सहभागी स्पर्धकांच्या वाहनांची तोडफोड\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nबाहेर ���डण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/27249.html", "date_download": "2019-11-17T23:59:21Z", "digest": "sha1:ISSJOXNXYAVGHYQJTV6AZBGE5LRTS4TW", "length": 40396, "nlines": 507, "source_domain": "www.sanatan.org", "title": "भावी भीषण आपत्काळाच्या दृष्टीकोनातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > सनातनचे अद्वितीयत्व > परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले > परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य > भावी भीषण आपत्काळाच्या दृष्टीकोनातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य\nभावी भीषण आपत्काळाच्या दृष्टीकोनातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य\n१. भावी भीषण आपत्काळाचा विचार काही वर्षे आधीच करून आपत्काळात जीवितरक्षणासाठी उपयुक्त असलेल्या विविध उपचारपद्धतीं-विषयीची माहिती संग्रहित करणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. आठवले\nसध्या जगभर नैसर्गिक आपत्ती येत आहेत आणि भावी काळात त्या आणखी वाढतील. आगामी तिसर्‍या महायुद्धात कोट्यवधी लोक अणूसंहारामुळे मृत्यू पावतील, असे काही संतांचे भाकीत आहे. शीव, मुंबई येथे रहात असल्यापासून परात्पर गुरु डॉक्टरांनी आयुर्वेद, योगासने, रेकी यांसारख्या विविध उपचारपद्धतींवरील पुष्कळ कात्रणे जमवून ठेवली होती. परात्पर गुरु डॉक्टरांच्या ग्रंथ-निर्मितीचा उद्देश समाजाला अध्यात्म आणि साधना शिकवणे, हा असतांना त्यांनी इतक्या आधीपासून उपचारपद्धतींसारख्या विषयांवरील कात्रणेही का जमवून ठेवली होती, याचा उलगडा मला वर्ष २०१३ मध्ये झाला. भावी तिसर्‍या महायुद्धकाळात डॉक्टर, वैद्य, औषधे आदी उपलब्ध होणार नसतांना प्रत्येकाला स्वतःच स्वतःवर उपचार करता येणे आवश्यक ठरते. या दृष्टीने परात्पर गुरु डॉक्टरांनी वर्ष २०१३ मध्ये मला विविध उपचारपद्धतींविषयीची भावी आपत्काळातील संजीवनी ही ग्रंथमालिका आरंभ करण्यास सांगितले. अनेक वर्षे आधीच जमवून ठेवलेल्या कात्रणांचा आता या ग्रंथमालिकेसाठी उपयोग होत आहे. भावी काळात अखिल मानवजातीचे जीवितरक्षण व्हावे, यासाठीआवश्यक असलेल्या गोष्टींचा इतका आधीपासून विचार करणारे परात्पर गुरु डॉक्टर हे बहुधा पृथ्वीवरील एकमेव द्रष्टे असतील , याचा उलगडा मला वर्ष २०१३ मध्ये झाला. भावी तिसर्‍या महायुद्धकाळात डॉक्टर, वैद्य, औषधे आदी उपलब्ध होणार नसतांना प्रत्येकाला स्वतःच स्वतःवर उपचार करता येणे आवश्यक ठरते. या दृष्टीने परात्पर गुरु डॉक्टरांनी वर्ष २०१३ मध्ये मला विविध उपचारपद्धतींविषयीची भावी आपत्काळातील संजीवनी ही ग्रंथमालिका आरंभ करण्यास सांगितले. अनेक वर्षे आधीच जमवून ठेवलेल्या कात्रणांचा आता या ग्रंथमालिकेसाठी उपयोग होत आहे. भावी काळात अखिल मानवजातीचे जीवितरक्षण व्हावे, यासाठीआवश्यक असलेल्या गोष्टींचा इतका आधीपासून विचार करणारे परात्पर गुरु डॉक्टर हे बहुधा पृथ्वीवरील एकमेव द्रष्टे असतील – पू. (श्री.) संदीप आळशी, सनातनच्या ग्रंथांचे संकलक(५.३.२०१७)\n(मार्च २०१७ पर्यंत या ग्रंथमालिकेतील १९ ग्रंथ सिद्ध झाले आहेत आणि उर्वरित ग्रंथांची निर्मिती चालू आहे. हे ग्रंथ नेहमीसाठीही उपयुक्त आहेत. या ग्रंथांच्या आधारे बनवलेले लेख सनातन प्रभात नियतकालिकांतून सिद्ध करण्यात येत असून ते sanatan.org आणि ssrf.org या संकेतस्थळांवरही ठेवले जातात.)\n२. प्रथमोपचार शिक्षण, आपत्कालीन साहाय्य\nशिक्षण आणि अग्नीशमन शिक्षण यांविषयी जनजागृती\nअपघातात जखमी होणे, गॅस सिलेंडरची गळती, शॉर्ट सर्कीट आदी संग दैनंदिन जीवनात केव्हाही घडू शकतात. आगामी भीषण काळात अशा संगांत त्वरित साहाय्य मिळणेही कठीण होईल. अशा संगांत त्वरित उपाययोजना केली नाही, तर जीवित आणि वित्त यांची हानी होते. यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली थमोपचार शिक्षण, आपत्कालीन साहाय्य शिक्षण आणि अग्नीशमन शिक्षण यांविषयी जनजागृती चालू आहे. या अंतर्गत ग्रंथांची निर्मिती, शिक्षणवर्गांचे आयोजन इत्यादी कार्य चालू आहे.\n३. भावी भीषण आपत्काळात जीवितरक्षण\nहोण्यासाठी आतापासूनच साधना करण्याला पर्याय\nनाही, हे समाजमनावर बिंबवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले \nआपण बिंदूदाबन, थमोपचार, नामजप-उपाय आदी उपचारपद्धती कितीही शिकून घेतल्या, तरी त्सुनामी, भूकंप अशा काही क्षणांत सहस्रो नागरिकांचा बळी घेणार्‍या महाभयंकर आपत्तींमध्ये जिवंत राहिलो, तरच या उपचारपद्धतींचा उपयोग करू शकतो अशा आपत्तींत आपल्याला कोण वाचवू शकतो, तर केवळ देवच अशा आपत्तींत आपल्याला कोण वाचवू शकतो, तर केवळ देवच भगवंताने आपल्याला वाचवावे, असे वाटत असेल, तर आपण साधना आणि भक्ती करायला हवी. यासाठी परात्पर गुरु डॉक्टर गेली अनेक वर्षेभावी भीषण आपत्काळात जीवितरक्षण होण्यासाठी आतापासूनच साधना करायला हवी, हे समाजमनावर बिंबवत आहेत.\nCategories परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य\tPost navigation\nचेन्नई येथील सनातनचे हितचिंतक अन् उद्योजक श्री. श्रीकांत साठे जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त\nप.पू. पांडे महाराज यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय’ आणि त्याची स्थापना करणारे साक्षात् विष्णुरूप परात्पर गुरु...\nप.पू. डॉक्टरांनी अथक परिश्रम घेऊन बसवलेली ध्वनीचित्रीकरण सेवेची घडी आणि सिद्ध झालेले प.पू. भक्तराज महाराज...\nउत्कट भाव असलेले बेंगळुरू येथील धर्माभिमानी उमेश शर्मा यांनी गाठली ६४ टक्के आध्यात्मिक पातळी\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ग्रंथकार्याची फलनिष्पत्ती\nपरात्पर गुरु डॉ.आठवले यांच्या कृपाशीर्वादाने देशविदेशात चालू असलेला हिंदु धर्मप्रसार \nCategories Select Category check (3) अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (122) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (17) अनुभूती (1) मृत्यू आणि मृत्यूनंतर (10) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (79) कर्मयोग (9) गुरुकृपायोग (62) अहं निर्मूलन (4) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (13) प्रीती (1) भावजागृती (11) सत्संग (1) सत्सेवा (1) स्वभावदोष निर्मूलन (20) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (3) अध्यात्म कृतीत आणा (376) अंधानुकरण टाळा (22) आचारधर्म (106) अलंकार (8) आहार (29) केशभूषा (18) दिनचर्या (30) निद्रा (2) वेशभूषा (17) धार्मिक कृती (45) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास���या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (2) साहाय्य करा (2) सनातनचे अद्वितीयत्व (390) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (42) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (6) चित्रकला (1) नृत्यकला (3) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) संगीत (11) सात्त्विक रांगोळी (10) सूक्ष्म चित्रकला (1) आध्यात्म��क संशोधन (107) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (84) अमृत महोत्सव (3) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (17) आध्यात्मिकदृष्ट्या (11) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (15) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (27) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (2) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (26) आश्रमांची वैशिष्ट्ये (19) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (9) सनातनचे संत (81) साधकांची वैशिष्ट्ये (45) ६० टक्के पातळीचे साधक (4) दैवी गुणांनी संपन्न (1) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (34) चित्र (33) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (4)\nझोप लागत नसल्यास पुढीलपैकी एखादा नामजप झोप येईपर्यंत करा \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tech/google-map-launch-new-updating-feature-for-delhi-traveling-15522.html", "date_download": "2019-11-17T23:41:58Z", "digest": "sha1:27G4JAIGBN5IHEYEG45T6VM3VARVR7ZB", "length": 12781, "nlines": 135, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "TV9 Marathi : आता गुगल मॅप सांगणार रिक्षा भाडे", "raw_content": "\nशासकीय योजनांच्या नावाखाली वयोवृद्ध महिलांची फसवणूक, महिलेला अटक\nशिवसेना आणि काँग्रेसच्या बैठकीची तारीख ठरली, महाआघाडीच्या फॉर्म्युलावर अंतिम चर्चा\nएनडीएतून बाहेर पडल्याची खंत नाही, उलट आनंद : विनायक राऊत\nआता गुगल मॅप सांगणार रिक्षा भाडे\nनवी दिल्ली : प्रसिद्ध अशा गुगल कंपनीने आपल्या गुगल मॅप अॅपमध्ये लवकरच एक नवीन फीचर लाँच करणार असल्याची घोषणा सोमवारी केली. ज्यामुळे दिल्लीतील प्रवाशांना आता गुगल मॅपवर ‘पब्लिक ट्रान्सपोर्ट मोड’ या पर्यायामध्ये आता ऑटो रिक्षाचा पर्यायही दिसेल. गुगलने सांगतले की, या नव्या फीचरमध्ये प्रवाशांना आता डेस्टिनेशनपर्यंत पोहचण्याचा उत्तम मार्ग तसेच ऑटो रिक्षाचे भाडेही पाहता येणार ��\nनवी दिल्ली : प्रसिद्ध अशा गुगल कंपनीने आपल्या गुगल मॅप अॅपमध्ये लवकरच एक नवीन फीचर लाँच करणार असल्याची घोषणा सोमवारी केली. ज्यामुळे दिल्लीतील प्रवाशांना आता गुगल मॅपवर ‘पब्लिक ट्रान्सपोर्ट मोड’ या पर्यायामध्ये आता ऑटो रिक्षाचा पर्यायही दिसेल. गुगलने सांगतले की, या नव्या फीचरमध्ये प्रवाशांना आता डेस्टिनेशनपर्यंत पोहचण्याचा उत्तम मार्ग तसेच ऑटो रिक्षाचे भाडेही पाहता येणार आहे.\nनवीन फीचर गुगल मॅप, पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि कॅब मोडवर दिसेल. विशेष म्हणजे या अॅपमधील रस्ते आणि भाडे दिल्ली ट्राफिक पोलीसांनी बनवलेल्या नियमांवर आधारीत आहे.\n“सध्या नवीन ठिकाणी जाताना प्रवाशांना बऱ्याचदा खूप भाडे द्यावे लागते आणि रस्ता माहित नसल्याने वेळही वाया जातो. कारण त्यांना डेस्टिनेशनच्या मार्गाचा अंदाज नसतो”. असं गुगल मॅप्सचे प्रोडक्ट मॅनेजर विशाल दत्त यांनी सांगितले.\nते पुढे म्हटले, “या फीचर्समुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही, तसेच त्यांना रिक्षाचे भाडे नव्या फीचर्सच्या माध्यमातून समजणार असल्याने अधिक पैसेही मोजावे लागणार नाही”.\nगुगलने चालू केलेल्या या फीचरचा नक्कीच फायदा प्रवाशांना होणार आहे. काही रिक्षांकडून प्रवाशांची लूटही केली जाते. मात्र गुगलच्या या नवीन अॅपमुळे प्रवाशांना सोयीचे जाईल असा विश्वास गुगलच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. हा अॅप दिल्लीशिवाय अजून कोणत्या शहरात उपलब्ध आहे का या बाबतची माहिती गुगलने अजून दिलेली नाही. मात्र हे फीचर वापरण्यासाठी तुम्हाला मॅप अपडेट करावा लागणार आहे.\nग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी Consumer App लाँच\nगुगल प्ले स्टोअरवरुन 'हे' सहा अॅप हटवले, तुम्हीही तातडीने डिलिट…\nViral Video : भरगच्च रिक्षा पोलिसांनी थांबवली, रिक्षातून उतरले तीन-चार…\nवाहन चोरी रोखणारे जीपीएस, किंमत फक्त...\nगुगलने हटवलेले 15 अॅप तुम्हीही तातडीने डिलीट करा\nगुगल मॅपमधूनही शिवरायांचं दर्शन, लातूरमधील अद्भुत नजारा\nमुंबईत जवळचं भाडं नाकारणाऱ्या 2600 रिक्षा चालकांचा परवाना जप्त\nओला-उबरला टक्कर, लवकरच मारुती-सुझीकीची अॅपवर आधारित कॅब\nएनडीएतून बाहेर पडल्याची खंत नाही, उलट आनंद : विनायक राऊत\nप्रेम प्रकरणातून खुनाच्या घटनेत 28 टक्क्यांनी वाढ, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर\nमहाराष्ट्रात भाजप-शिवसेनेचे सरकार, अमित शाहांनी सांगितल्���ाचा आठवलेंचा दावा\nमुख्यमंत्रिपदासाठी सट्टेबाजी, कोणावर किती रुपयांचा सट्टा\nनाशिकचे नगरसेवक अज्ञातस्थळी, फोडाफोडी टाळण्यासाठी भाजपची खेळी\n'मिर्झापूर 2'चा टीझर प्रदर्शित, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला\nकेईएम रुग्णालयात 28 वर्षीय डॉक्टराची आत्महत्या\nतीन अंड्यांचं बिल तब्बल 1672 रुपये, आणखी एका बॉलिवूडकराला फाईव्ह…\nशासकीय योजनांच्या नावाखाली वयोवृद्ध महिलांची फसवणूक, महिलेला अटक\nशिवसेना आणि काँग्रेसच्या बैठकीची तारीख ठरली, महाआघाडीच्या फॉर्म्युलावर अंतिम चर्चा\nएनडीएतून बाहेर पडल्याची खंत नाही, उलट आनंद : विनायक राऊत\nप्रेम प्रकरणातून खुनाच्या घटनेत 28 टक्क्यांनी वाढ, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर\nपुण्यातील बैठकीनंतर शरद पवार आणि सोनिया गांधीच्या भेटीची तारीख ठरली\nशासकीय योजनांच्या नावाखाली वयोवृद्ध महिलांची फसवणूक, महिलेला अटक\nशिवसेना आणि काँग्रेसच्या बैठकीची तारीख ठरली, महाआघाडीच्या फॉर्म्युलावर अंतिम चर्चा\nएनडीएतून बाहेर पडल्याची खंत नाही, उलट आनंद : विनायक राऊत\nप्रेम प्रकरणातून खुनाच्या घटनेत 28 टक्क्यांनी वाढ, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर\nआमचं उद्दिष्ट सरकार आणणं किंवा कुठल्या व्यक्तीला मुख्यमंत्री करणं नाही : नितीन गडकरी\nपुण्याचा पुढील महापौर कोण\nराजसाहेब हाताला मुंग्या चावल्या का विद्यार्थिनीच्या प्रश्नावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया\nअयोध्येचा निकाल ऐकण्यासाठी आज बाळासाहेब हवे होते : राज ठाकरे\nशिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे एकत्रित फोटो, पुण्यात बॅनरबाजी\nकाँग्रेस आमदार विश्वजीत कदम पुण्यात कार अपघातातून थोडक्यात बचावले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/together-with-the-sculpture-of-society-for-dream-fulfillment/articleshow/70234958.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2019-11-17T23:10:39Z", "digest": "sha1:IGTVNK2EQVS7S6HDUPKLHNML22PBZMM6", "length": 21550, "nlines": 190, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "aurangabad News: स्वप्नपूर्तीसाठी हवी समाजाच्या दातृत्वाची साथ - together with the sculpture of society for dream fulfillment | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nस्वप्नपूर्तीसाठी हवी समाजाच्या दातृत्वाची साथ\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nप्रतिकूल परिस्थितीत न डगमगता मेहनतीच्या बळावर दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी शिक्षणासाठी समाजाच्या दातृत्वाची साथ हवी आहे. या विद्यार्थ्यांना दहावीच्या वर्गापर्यंत शिकवताना त्यांच्या आई, वडिलांनी कमालीचे परिश्रम घेतले आहेत. वेळप्रसंगी पोटाला चिमटा घेत त्यांनी आपल्या मुलांना यशाच्या शिखरावर पोचवले आहे. यशाच्या शिखरावर फडकणारा त्यांचा झेंडा कायम फडकत रहावा, याची जबाबदारी आता समाजातील तुम्हा-आम्हा सर्वांची आहे.\nसिडको एन आठ येथील वेणुताई चव्हाण शाळेत तन्वी देशमुखचे दहावीपर्यंत शिक्षण झाले. पहिल्या वर्गापासूनच तिची अभ्यासातली चुणूक शिक्षकांनी ओळखली. त्यांनी तिला प्रोत्साहन दिले. तिच्या आई, बाबांनी देखील हात आखडता घेतला नाही. काबाडकष्ट करून त्यांनी तन्वीला दहावीपर्यंत शिकवले. तिचे वडील खासगी सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहेत तर, आई शिवणकाम करून संसाराच्या गाड्याला हातभार लावते. दहावीच्या पुस्तकांच्या खरेदीसाठी तन्वीच्या बाबांकडे पैसे नव्हते, त्यामुळे चार टप्प्यांत तिच्यासाठी पुस्तकांची खरेदी करण्यात आली. शाळेचे शुल्क भरण्यासाठी त्यांना हातउसने पैसे घ्यावे लागले. अशा परिस्थितीत खचून न जाता तन्वीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९६.२० टक्के गुण मिळवले. तिला 'सीए' व्हायचे आहे.\nसाताऱ्यात (खंडोबा) डोंगराच्या पायथ्याशी भीमशक्तीनगरात दोन खोल्यांचे पत्र्याचे घर प्रेरणाचे आहे. सातारा गावातून रोज दहा-पंधरा किलोमीटरची पायपीट करून जिद्दीने शिक्षण घेत प्रेरणाने दहावीच्या परीक्षेत ९१.२० टक्के गुण मिळवले. सहकारनगरमधील ओम प्राथमिक व माध्यमिक शाळेची ती विद्यार्थिनी. तिची आई, कविता शिपाई आहे. वडील कामगार आहेत. रोज मातीकाम मिळेलच याची खात्री नाही, त्यांना आठवड्यातून चार दिवस काम मिळते. प्रेरणाची शाळा सकाळची. शाळा सुटल्यावर दुपारी ती ट्युशनला जात होती. ट्युशन संपल्यावर ज्योतीनगर भागात एका ब्युटी पार्लरमध्ये साफसफाईचे काम करते. हे करताना तिने शिक्षणाची जिद्द सोडली नाही. दहावीच्या परीक्षेत तिने मोठे यश मिळवले. आता तिला इंजिनीअर व्हायचे आहे.\nसिडको एन सात येथील महापालिकेच्या शाळेचा विद्यार्थी असलेल्या संतोष किसन शिंदेला सीए व्हायचे आहे. प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता त्याने चिकाटीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९०.२० टक्के गुण मिळवले. संतोषचे वडील रिसोड तालुक्यातील बिबेवाडीचे. संतोषच्या जन्मानंतर त्यांनी गाव सोडले आणि मुंबई गाठली. कामाच्या शोधात मुंबईत त्यांची काही वर्षे गेली, पण त्यांना म्हणावे तसे काम मिळाले नाही. पत्नी भारती यांचे आई, वडील औरंगाबादेत होते. त्यामुळे मुंबईसोडून त्यांनी औरंगाबाद गाठले. बांधकामाच्या साइटवर काम करीत त्यांनी आपल्या मुलांना शिकवण्याचा विडा उचलला. त्यांच्या परिश्रमला साथ देत संतोषने दहावीच्या परीक्षेत चांगले यश मिळवले. यश टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी त्याला दातृत्वाची साथ हवी आहे.\nरायझिंग स्टार शाळेचा विद्यार्थी असलेला विवेक गणेश जाधवने दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवले. त्याचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. आई संसाराचा गाडा समर्थपणे ओढते. विवेकचे वडील कन्नड तालुक्यातील कोळंबीचे. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर ते औरंगाबादेत आले. शिक्षणाबरोबरच नोकरीही करू लागले. हंगामी कामगार म्हणून त्यांना काम मिळत असे. त्यांच्यासाठी आर्थिक विवंचना कायमच होती. पदवीपर्यंत शिक्षण जाल्यावर त्यांनी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. भाड्याने रिक्षा चालवणे त्यांनी सुरू केले. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते संसाराचा गाडा हाकतात. वडिलांचे कष्ट डोळ्यात साठवणाऱ्या विवेकला इंजिनीअर होऊन आपल्या आई, वडिलांना समर्थ साथ द्यायची आहे.\nगणेश दामोदर गायकवाडला दहावीच्या परीक्षेत ९३ टक्के गुण मिळाले. राजर्षी शाहू विद्यालयाचा तो विद्यार्थी. त्याला कम्प्युरट इंजिनीअर व्हायचे आहे. त्याचे वडील परभणीत एका पेट्रोल पंपावर काम करतात. त्यांना महिन्याकाठी सात-आठ हजार रुपये पगार मिळतो. त्यावर घर चालणे शक्य नसल्यामुळे गणेशची आई देखील कंपनीत कामासाठी जाते. त्यांना रोज २५० रुपये मिळतात. साप्ताहिक सुट्ट्या आणि खाडे वजा जाता त्यांच्या पदरात महिन्याकाठी जेमतेम पाच-सहा हजार रुपये पडतात. कितीही कष्ट पडले तरी आपल्या मुलांना चांगले शिकवायचे आहे असा संकल्प त्यांनी सोडला आहे. विपरित परिस्थितीपुढे हात न टेकता त्याने दहावीच्या परीक्षेत मोठे यश मिळवले. त्याला पुढील शिक्षणासाठी दातृत्वाची साथ हवी आहे.\nबिकट परिस्थितीशी झुंजत दहावीच्या परीक्षेत लखलखीत यश मिळविणाऱ्या, परंतु आर्थिक प्रतिकूलतेमुळे पुढील शिक्षण घेण्यात ���डचण असणाऱ्या विद्यार्थांना वाचकांच्या दातृत्वाच्या जोरावर बळ देणारा 'महाराष्ट्र टाइम्स'चा उपक्रम म्हणजे 'मटा हेल्पलाइन'. प्रतिकूलतेवर मात करीत दहावीचे यशोशिखर गाठलेल्या काही गुणवंत मुला-मुलींची संघर्षगाथा आम्ही मांडत आहोत. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या हेल्पलाइन उपक्रमाद्वारे या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी तुम्ही मदत करू शकता. त्यासाठी या मुलांच्या नावाने चेक आमच्याकडे पाठवावा.\nविशेष सूचना : चेक विद्यार्थ्यांच्या नावे 'मटा'च्या कार्यालयात द्यावेत. चेक जमा करण्यासाठी 'मटा'ने अन्य कोणाचीही नेमणूक केलेली नाही.\nआमचा पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, साई स्क्वेअर, उस्मापुरा सर्कल, औरंगाबाद, ४३१००१\nतीन विमानांची ‘ईमरजेंसी लँडिंग’\nवीज बिल ऑनलाइन भरताना खबरदारी घ्या\n८० हजाराची लाच घेताना पोलीस निरीक्षक अटकेत\nहरणाबरोबर खेळत पत्ते; बसले होते दोन चित्ते\nकृत्रिमच्या विमानाचे 'टेकऑफ', रडारही काढणार\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nबारा वर्षांनी मिळाला हक्कांचा लाभ\nशिष्यवृत्तीचे अर्ज कॉलेजमध्येच पडून\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nस्वप्नपूर्तीसाठी हवी समाजाच्या दातृत्वाची साथ...\nडॉ. प्रमोद येवले यांची मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्...\nहिंदू संकल्पनेचे आकलन कमी, गैरसमज अधिक...\nमराठवाड्यात मका, सोयाबीनची पेरणी सर्वाधिक...\nमशिदीचे द्वार सर्वांसाठी खुले...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/others/like-share-readers-own-page/home-chef/recipe-puri/articleshowprint/70172212.cms", "date_download": "2019-11-17T23:05:04Z", "digest": "sha1:HVQNAEU5EUO4ZV7WVOQAAOICJXDAHLKD", "length": 2121, "nlines": 3, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "पौष्टिक रंगीत पुऱ्या", "raw_content": "\nसाहित्य- एक मोठं बीट, अर्धा कप पुदिन्याची पानं, दोन वाट्या कणीक, मीठ, हळद, जिरे पावडर, पाणी, तळण्यासाठी तेल.\nकृती- प्रथम बीट उकडवून घ्या. ते थंड झाल्यावर सालं काढून मिक्सरवर पेस्ट करून घ्या. आता पुदिन्याच्या पानांचीही पेस्ट करून घ्या. गव्हाच्या पिठात थोडं मीठ आणि जिरे पावडर घाला. या पिठाचे समान तीन भाग करा. एकात हळद, दुसऱ्यात बीटची पेस्ट आणि तिसऱ्यात पुदिना पेस्ट घाला. आता हे तीनही भाग वेगवेगळे मळून घ्या. प्रत्येक रंगाचे एक-एक गोळे घेऊन पुरी एवढ्या आकाराचे लाटून घ्या. आता तीन रंगाच्या पुऱ्या तयार होतील. त्या तीनही पुऱ्या एकावर एक ठेवा. आधी हिरवी मग पिवळी आणि सर्वात वर लाल. आता या जाड पुरीचा घट्ट रोल करा आणि सुरीने छोटे-छोटे तुकडे करुन त्याचे लहान गोळे करा. या गोळीच्या पुऱ्या लाटून गरम तेलात तळून घ्या. अशा प्रकारे पौष्टिक रंगीत पुऱ्या सॉससोबत सर्व्ह करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A1", "date_download": "2019-11-17T23:25:03Z", "digest": "sha1:WWLJDHY644BHX5DN5QCPTQZBFX2WXISQ", "length": 4798, "nlines": 76, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कापडला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख कापड या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसोलापूर ‎ (← दुवे | संपादन)\nसोलापूर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nधेमाजी ‎ (← दुवे | संपादन)\nसापेक्ष आर्द्रता ‎ (← दुवे | संपादन)\nसाल्हेर ‎ (← दुवे | संपादन)\nभारताचा ध्वज ‎ (← दुवे | संपादन)\nभरतकाम ‎ (← दुवे | संपादन)\nरिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ‎ (← दुवे | संपादन)\nऔद्योगिक क्रांती ‎ (← दुवे | संपादन)\nचिंधी ‎ (← दुवे | संपादन)\nरीळ ‎ (← दुवे | संपादन)\nग्रीक संस्कृती ‎ (← दुवे | संपादन)\nजलरंगचित्रण ‎ (← दुवे | संपादन)\nथॉमस पेन ‎ (← दुवे | संपादन)\nतुरटी ‎ (← दुवे | संपादन)\nछत्री ‎ (← दुवे | संपादन)\nहडप्पा संस्कृती ‎ (← दुवे | संपादन)\nआंब ‎ (← दुवे | संपादन)\nत्रिमितीय प्रिंटींग ‎ (← दुवे | संपादन)\nरूबे ‎ (← दुवे | संपादन)\nगोधडी ‎ (← दुवे | संपादन)\nरुमाल ‎ (← दुवे | संपादन)\nविजार ‎ (← दुवे | संपादन)\nशिवण यंत्र ‎ (← दुवे | संपादन)\nफॅशन ‎ (← दुवे | संपादन)\nनैसर्गिक रंग ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-vidhansabha-election2019-news/vidhan-sabha-election-voting-low-percentage-akp-94-1999084/", "date_download": "2019-11-18T00:02:38Z", "digest": "sha1:THFERTYVJ2RFEPQVIGOFDPQ4K7RXV6Q4", "length": 20333, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Vidhan Sabha Election Voting Low Percentage akp 94 | शहरे उदासीन; गावांत जोर! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंत्री उचलण्यासाठी गेलेल्या चिमुरडीला चिरडले\nशेतकऱ्याची आत्महत्या, मृतदेह जिल्हा कचेरीवर\nदहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान - मोदी\nउधळपट्टी केल्यास तिप्पट पाणीपट्टी\nविद्यार्थ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ\nशहरे उदासीन; गावांत जोर\nशहरे उदासीन; गावांत जोर\nमुरबाड विधानसभा मतदारसंघातील बदलापूर पूर्व भागात असलेल्या श्रीजी कॉम्प्लेक्स येथील मतदान केंद्र दुसऱ्या मजल्यावर ठेवण्यात आले होते.\nठाणे जिल्ह्य़ातील मतदानाच्या टक्केवारीत घसरण; ग्रामीण भागांमध्ये मतदारांचा उत्साह\nसहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदान टक्केवारीत जेमतेम पन्नाशीही न गाठू शकलेल्या ठाणे जिल्ह्याने यंदा मतदानाचा नवा नीचांक नोंदवला. निवडणूक विभागाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जिल्ह्यात ४५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. मतदान घटण्याचे प्रमुख कारण कल्याण, डोंबिवली यांसारख्या शहरी पट्टय़ांतील नागरिकांचा निरुत्साह प्रमुख कारण असल्याचे दिसून आले. जिल्ह्य़ात सर्वात कमी मतदान उल्हासनगर (३१ टक्के) येथे झाले असून भिवंडी ग्रामीण मतदारसंघात सर्वाधिक ५८ टक्के इतक्या मतदानाची नों�� झाली.\nठाणे जिल्ह्य़ात रविवारपासून ढगाळ वातावरण असून रिमझिम पाऊस पडत होता. पावसाच्या सावटामुळे मतदान कमी होण्याची भीती व्यक्त केली जात होती. सोमवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली, त्या वेळेसही जिल्ह्य़ात रिमझिम पाऊस सुरू होता. यामुळे मतदान केंद्राबाहेर एक ते दोन मतदार दिसून येत होते. मात्र, सकाळी नऊ वाजेनंतर पाऊस पूर्णपणे थांबल्यानंतर मतदान केंद्रांवर तरुणांपासून ते वृद्ध मतदारांच्या रांगा वाढू लागल्या. सायंकाळपर्यंत मतदान केंद्रांवर रांगा कायम होत्या. काही ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्याने मतदान थांबले आणि त्यामुळे मतदान केंद्रांबाहेर रांगा वाढल्या. मात्र, त्यानंतर मतदान केंद्रांवर फारशी गजबज दिसली नाही.\nठाणे शहरातील नौपाडा तसेच आसपासच्या भागांत झालेल्या मतदानामुळे भाजपच्या गोटात समाधान होते. मात्र कल्याण ग्रामीण, कल्याण पश्चिम आणि कल्याण पूर्व या तिन्ही मतदारसंघांमध्ये मतदारांमध्ये उत्साह दिसला नाही. सुशिक्षितांची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीतील मतदारांनी पाठ फिरविल्याने या ठिकाणी ४५ टक्के मतदान झाले आहे. भिवंडी पूर्व मतदारसंघात ४३ टक्के तर भिवंडी पश्चिमेत ४८ टक्के मतदान झाले आहे. शहरी भागातील या दोन्ही मतदारसंघात कमी मतदान झाले असले तरी भिवंडी ग्रामीण मतदारसंघात मात्र ५८ टक्के इतके मतदान झाले आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघात दुपारनंतर मतदारांचा उत्साह पाहायला मिळाला. या मतदारसंघात ५४ टक्के इतके मतदान झाले आहे. असे असले तरी गेल्या निवडणुकीत या मतदारसंघात ६३ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे या ठिकाणी मतदानाची टक्केवारी घटल्याचे चित्र आहे. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघामध्ये ४१ टक्के तर उल्हासनगर मतदारसंघात ३१ टक्के इतके मतदान झाले आहे. या दोन्ही ठिकाणी सर्वात कमी मतदान झाले आहे. शहापूर मतदारसंघामध्ये मात्र ५८ टक्के इतके मतदान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्य़ाच्या मतदानाची टक्केवारी यंदा घसरल्याचे चित्र आहे.\nमुरबाड विधानसभा मतदारसंघातील बदलापूर पूर्व भागात असलेल्या श्रीजी कॉम्प्लेक्स येथील मतदान केंद्र दुसऱ्या मजल्यावर ठेवण्यात आले होते. त्यात दुसऱ्या मजल्यावर जाणारी उद्वाहन यंत्रणा बंद असल्याने मतदारांना दोन मजले चढून मतदान केंद्र गाठावे लागत होते. लिफ्ट बंद असल्याने अनेक ज्येष्ठ ���ागरिक मतदान न करता माघारी परतले. आमची इच्छा असूनही योग्य सुविधा नसल्यामुळे मतदान करू शकत नसल्याची खंत अनेक ज्येष्ठ नागरिक महिलांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर असावीत असे आदेश निवडणूक आयुक्तांसह सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते. या आदेशानंतर अनेक मतदान केंद्र स्थलांतरित करण्यात आली होती. मात्र तरीही हे केंद्र दुसऱ्या मजल्यावर ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते.\nकल्याण पश्चिमेत वीजपुरवठा बंद पडल्याने एका केंद्रावरील मतदान यंत्र बंद पडले होते. याच भागात एका महिलेला मतदारांना पैसेवाटप करताना पोलिसांना ताब्यात घेतले.\nकल्याण, डोंबिवलीत बोगस मतदानाचे प्रकार घडले. बोगस मतदानानंतर खरा मतदार मतदान केंद्रावर गेल्यावर त्यानेही मतदान करण्याची इच्छा व्यक्त केली. केंद्रावरील विभागीय, निर्णय अधिकारी यांनी या मतदाराला मतदान करण्याची संधी दिली. काही केंद्रांवर अशा प्रकारचे मतदान अधिकाऱ्यांनी करू दिले नाही. साऊथ इंडियन शाळेत मदन शर्मा यांनाही असाच अनुभव आला. त्यांनी मतदान करू देण्याची मागणी अधिकाऱ्यांकडे केली. त्यांना तेथून हुसकावून लावण्यात आले. मढवी शाळेतही असाच बोगस मतदानाचा प्रकार घडला.\nमतदारांची मतदानासाठी दुपारनंतर धावपळ सुरू असताना अनेक मतदार बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मुक्तपणे फिरत होते.\nबल्याणी येथे एकाच केंद्रावर २१०० मतदार होते. या ठिकाणी गर्दी उसळण्याची शक्यता असल्याने या ठिकाणी दोन केंद्रे करण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या मागणीवरून घेतला.\nठाणे शहरातील राबोडी परिसर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, या मतदारसंघात राष्ट्रवादीने माघार घेऊन मनसेला साथ दिली आहे. याबाबत मात्र राष्ट्रवादीचे मतदार अनभिज्ञ असल्याने मतदान केंद्रावर घडय़ाळ तसेच हाताचा पंजा निशाणी नसल्यामुळे मतदार गोंधळल्याचे चित्र होते. अखेर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी धाव घेऊन पक्षाच्या पारंपरिक मतदारांना मनसेला साथ देण्याच्या सूचना दिल्या. तर मुंब्य्रातील मुंब्रा देवी परिसर, अमृतनगर तसेच अन्य काही ठिकाणी शिवसेनेचे बूथच दिसले नाहीत.\nकळवा- मुंब्रा ४७.४८ ४४.०१\nकल्याण (प.) ४४.९२ ४५\nकल्याण (ग्रा) ४७.९४ ४६.३२\nकल्याण (पू) ४५.१९ ३६.४०\nभिवंडी (ग्रा) ६६.२४ ५८.१९\nभिवंडी (पू) ���४.३० ४३.८४\nभिवंडी (प) ४९.५८ ४८.५०\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nभारतीय अर्थव्यवस्थेबाबत बिल गेट्स यांनी केले मोठे विधान; पहा काय म्हणाले...\nविरोधी बाकावरून सेना संसदेत आक्रमक\nVideo: 'मिर्झापूर २'च्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता\n'पानिपत'मधील 'मर्द मराठा' गाण्याची गायिका आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर\nसलमानसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीवर आली धुणी-भांडी करण्याची वेळ\n'हुड हुड दबंग'ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मीम्स व्हायरल\nVideo : मलायकाचा नेहा धुपियाला चप्पल मारण्याचा प्रयत्न, कारण...\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nमर्यादित षटकांसाठी आक्रमक मयंकचा पर्याय\nतीन दिवसांनंतर राज्यात गारव्यात वाढ\n‘बीकेसी कनेक्टर’मुळे नवी कोंडी\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nचंद्रपूर आणि मुंबई विभाग सर्वाधिक प्रदूषित\nसोनिया गांधी-शरद पवार भेटीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार\nअयोध्या निकालाविरोधात फेरविचार याचिका\n‘मॅरेथॉन’मध्ये सहभागी स्पर्धकांच्या वाहनांची तोडफोड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/vidhan-sabha-2019-latur-district-nine-constituencies-analysis-224778", "date_download": "2019-11-18T00:25:49Z", "digest": "sha1:U75MAOLW5MZ2VARD2FDYBJJKHRBCHMOA", "length": 19898, "nlines": 245, "source_domain": "www.esakal.com", "title": "Vidhan Sabha 2019 : असे असेल लातूर जिल्ह्यातील 06 मतदारसंघाचे राजकीय चित्र ! | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, नोव्हेंबर 18, 2019\nVidhan Sabha 2019 : असे असेल लातूर जिल्ह्यातील 06 मतदारसंघाचे राजकीय चित्र \nमंगळवार, 15 ऑक्टोबर 2019\nलातूर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आता भाजपचा गड झाला आहे. खासदारकीपासून बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थेवर भाजपचा झेंडा आहे.\nलातूर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आता भाजपचा गड झाला आहे. खासदारकीपासून बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थेवर भाजपचा झेंडा आहे.\nत्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत या पक्षाकडून इच्छुकांची भाऊगर्दी होती.\nयातूनच औसा तसेच अहमदपूर मतदारसंघात बंडखोरी झाली. जिल्ह्यातील सहा\nमतदारसंघात ७९ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात दुरंगी, तिरंगी एका\nठिकाणी चौरंगी लढत होत आहे.\nलातूर शहर विधानसभा मतदारसंघ\nलातूर शहर मतदारसंघात सर्वाधिक १९ उमेदव��र आहेत. काँग्रेसचे अमित देशमुख यांचे विजयाची हॅटट्रीक करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तर भाजपने गेल्या निवडणुकीतील उमेदवार शैलेश लाहोटी यांना मैदानात उतरवले आहे. या मतदारसंघात काँग्रेसची मदार ही मागासवर्गीय व मुस्लिम मतावर आहे. पण वंचित बहुजन आघाडीकडून गेली वीस वर्ष नगरसेवक असलेले राजा मणियार यांना रिंगणात उतरवले आहे. ते किती मते घेतात यावर विजयाचे गणित ठरणार आहे.\nअसे असेल साताऱ्यातील 08 विधानसभा मतदारसंघातील राजकीय चित्र \nलातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ\nलातूर ग्रामीण मतदारसंघात १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. खरे तर हा भाजपचा मतदारसंघ. पण ऐनवेळी शिवसेनेला सोडण्यात आला. त्यामुळे भाजपचे नेते रमेश कराड यांची मेहनत वाया गेली. कोणाचीही ओळख नसलेले सचिन देशमुख यांना शिवसेनेने मैदानात उतरवले आहे. तर काँग्रेसकडून जिल्हा परिषद सदस्य धीरज देशमुख आहेत. येथे एकतर्फीच लढत होत असल्याचे बोलले जात आहे.\nजाणून घ्या औरंगाबादमधील 9 मतदारसंघांची राजकीय गणितं \nऔसा मतदारसंघात १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांच्यामुळे हा मतदारसंघ राज्यात चर्चेत आहे. या मतदारसंघावर शिवसेनेचाही दावा होता. माजी आमदार दिनकर माने यांचे बंड शमवण्यात भाजपला यश आले. पण भाजपचेच जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बजरंग जाधव यांनी पवार यांच्या विरोधात दंड थोपटून उमेदवारी ठेवली. येथे काँग्रेसच्या वतीने प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील मुरुमकर हे विजयाची हटट्रीकसाठी प्रयत्न करीत आहेत. येथे दुरुंगी लढत होत असली तरी जाधव यांच्या मतावरही विजयाचे गणित\nपुणे शहरातील 8 विधानसभा मतदारसंघातील अशी असतील राजकीय गणितं\nनिलंगा मतदारसंघात दहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. येथे काँग्रेसचे अशोक पाटील निलंगेकर व भाजपचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर या काका पुतण्यातच लढत होत आहे. आपल्या मुलाला आमदार झाल्याचे पाहण्यासाठी माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे प्रयत्न करीत आहेत. तर जिल्हा भाजपमय झाल्याने संभाजी पाटील निलंगेकर यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी निलंगेकर यांना पुन्हा मंत्री करणार असल्याचे जाहिर सांगितल्याने त्यांचे बळ वाढले आहे. येथ��� दुरुंगी लढत होत आहे.\nअशी असतील बीड जिल्ह्यातील 06 मतदारसंघाची राजकीय गणितं \nअहमदपूर मतदारसंघात ९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. येथे भाजपमध्येच बंडाळी आहे. विद्यमान आमदार विनायक पाटील हे पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांच्याच विरोधात बाजार समितीचे माजी सभापती दिलीप देशमुख हे अपक्ष तर पंचायत समितीच्या सभापती आयोध्या केंद्रे यांनी वंचित बहुजन आघा़डीच्या उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील पुन्हा एकदा नशीब अजामवत आहेत. येथे चौरंगी लढत होत आहे.\nउदगीर राखीव मतदारसंघात १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. येथे भाजपने विद्यमान आमदार सुधाकर भालेराव यांचा पत्ता कट केला. त्यांच्या जागी डॉ. अनिल कांबळे या नवख्या उमेदवाराला संधी दिली. उदगीर तालुक्यातील संस्थावर भाजपचे राज्य आहे. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, माजी आमदार गोविंद केंद्रे हे त्यांच्यासाठी परिश्रम घेत आहेत. या ठिकाणी राष्ट्रवाादी काँग्रेसचे संजय बनसोडे रिंगणात आहेत. गेल्या पाच वर्षापासून ते मतदारांच्या संपर्कात आहेत. येथे दुरुंगी लढत होत आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलातूरकरांच्या फुफ्फुसात प्रत्येक श्वासातून धूळ\nलातूर : शहरातील वातावरणात गेल्या काही महिन्यांत धुलिकणांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. लातूरकर प्रत्येक श्वासातून धूळ फुफ्फूसात घेत आहेत; पण धुळीचे...\nखेळाडूंनाे जिद्दीने खेळा, विजय तुमचाच : श्वेता सिंघल\nसातारा ः राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेमधून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धक तयार होत असून, राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेतील...\nलातूर : धूलिकण वाढल्याने हवेची गुणवत्ता ढासळली\nलातूर : शहरातील वातावरणात गेल्या काही महिन्यांत धुलिकणांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. लातूरकर प्रत्येक श्वासातून धूळ फुफ्फूसात घेत आहेत; पण धुळीचे...\nएसटी, तुझा आरोग्यावर भरोसा नाही का\nलातूर : दिव्यांगांना आरोग्य विभागाकडून स्वावलंबन कार्डसाठी विविध कागदपत्रे घेतली जातात. पुन्ही हीच कागदपत्रे घेऊन एसटी महामंडळाकडून दिव्यांगांना...\nलातुरात भरणार नळाच्या मीटरचे अनोखे प्रदर्शन\nलातूर : लातूरच्या पाण्याचे बिघडलेले गणित सोडवण्यासाठी तसेच नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची सवय लावण्यासाठी नळांना मीटर बसवण्याशिवाय...\nशरीराचे तुकडे तुकडे करून कूपनलिकेत कोंबले, मुंडके मात्र...\nलातूर: लातूर तालुक्यातील मुरूड येथील आंबेडकर चौकातील एका ऑटोमोबाईल्स दुकानात मेकॅनिक असलेल्या युवकाचा दुकानमालक, त्याचा भाऊ व तीन मित्रांनी मिळून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/picture-gallery-section/todays-photo-3/page/24/", "date_download": "2019-11-18T00:11:02Z", "digest": "sha1:NCXT3CGVJJ7QCY4U7VVNQUO22KD5ORGJ", "length": 8392, "nlines": 231, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Photos, News Photos, Sports, Lifestyle, Gallery on Bollywood, Marathi Cinema, Marathi Actor & Actress | Page 24Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंत्री उचलण्यासाठी गेलेल्या चिमुरडीला चिरडले\nशेतकऱ्याची आत्महत्या, मृतदेह जिल्हा कचेरीवर\nदहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान - मोदी\nउधळपट्टी केल्यास तिप्पट पाणीपट्टी\nविद्यार्थ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ\nVideo: 'मिर्झापूर २'च्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता\n'पानिपत'मधील 'मर्द मराठा' गाण्याची गायिका आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर\nसलमानसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीवर आली धुणी-भांडी करण्याची वेळ\n'हुड हुड दबंग'ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मीम्स व्हायरल\nVideo : मलायकाचा नेहा धुपियाला चप्पल मारण्याचा प्रयत्न, कारण...\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nमर्यादित षटकांसाठी आक्रमक मयंकचा पर्याय\nतीन दिवसांनंतर राज्यात गारव्यात वाढ\n‘बीकेसी कनेक्टर’मुळे नवी कोंडी\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nचंद्रपूर आणि मुंबई विभाग सर्वाधिक प्रदूषित\nसोनिया गांधी-शरद पवार भेटीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार\nअयोध्या निकालाविरोधात फेरविचार याचिका\n‘मॅरेथॉन’मध्ये सहभागी स्पर्धकांच्या वाहनांची तोडफोड\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठी�� होतं- कंगना रणौत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/how-the-oppositions-wealth-has-changed/", "date_download": "2019-11-17T22:05:10Z", "digest": "sha1:LIUJUJI6BLCHE6NHTWGCQ5B2CQTEDOUE", "length": 12198, "nlines": 158, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विरोधकांची संपत्ती कशी बदलत गेली | Dainik Prabhat", "raw_content": "\nविरोधकांची संपत्ती कशी बदलत गेली\nअशोक खांडेभराड : आमदार गोरेंच्या प्रचारार्थ पाईट येथे सभा\nपाईट- खेड-आळंदी विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची संपत्ती कशी बदलत गेली, याचाही अवश्‍य विचार करा. पैसा मिळवणे वाईट नाही; मात्र तो कोणत्या मार्गाने मिळवला हा मुद्दा महत्त्वाचा आहे. कसल्याही लक्षणीय उद्योग-व्यवसायाशिवाय किंवा शेती न करत विरोधी उमेदवारांची कित्येक पटींनी संपत्ती वाढली कशी याचा मतदारांनीच विचार करावा, असे आवाहन अशोक खांडेभराड यांनी केला.\nखेड-आळंदी मतदारसंघातील महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार आमदार सुरेश गोरे यांचा पाईट परिसरात गुरुवारी (दि. 17) प्रचार झाला. या दौऱ्यात पाईट येथे झालेल्या सभेत अशोक खांडेभराड बोलत होते. यावेळी जिल्हा परिसद सदस्य रुपाली कड, पंचायत समिती सभापती सुभद्रा शिंदे, उपसभापती भगवान पोखरकर, सदस्य अमर कांबळे, छोटा पुढारी घनश्‍याम दराडे, जिल्हा संघटक विजया शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य किरण मांजरे, पी. टी. शिंदे, सखाराम खेंगले, राजुशेठ जवळेकर, रामहरी आवटे, महादेव लिंभोरे, दत्ताशेठ रौंधळ, रामदास खेंगले, सचिन वाघमारे, किरण चोरगे, अंकुश दरेकर, मुरलीधर गुरव, कैलास सोनवणे यांच्यासह शिवसेनेचे त्याभागातील पदाधिकारी पाईट परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते.\nअशोक खांडेभराड म्हणाले की, मागील काळात सत्तेत असलेल्या विरोधी उमेदवारांनी आपल्या नातेवाईक आणि मित्रांच्या नावावर करोडोंची माया गोळा केल्याचे सर्वश्रुत आहे. यंदाच्या निवडणुकीत उतरलेल्या जमीन व्यवहारातील ताबेबाज उमेदवारांनी प्रतिज्ञापत्रात स्थावर व जंगम मालमत्ता दर्शविताना अक्षरशः सातबारा उताऱ्यांची पोती प्रशासनाकडे दाखल केली आहेत, असे त्यांनी नमूद केले.\nखेड तालुक्‍यात सुमारे 800 कोटींची विकासकामे मार्गी लावली असून त्यापैकी पाईट परिसरामध्ये 8.5 कोटींची विकास कामे केली आहेत. भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांची कामे मार्गी लावली. त्यामुळ���च माझी महाराष्ट्रात ओळख निर्माण झाली. काही उमेदवार माझी ही शेवटची निवडणूक आहे. असे म्हणून धूर्तपणा करत आहेत. सत्तेत असताना कामे न करता आपले अज्ञान झाकण्यासाठी जाणूनबुजून जनतेला त्रास दिला व सत्ता असताना काहीही दिवा न लावता फक्‍त मलई खाली अशा लोकांना जनता आता जनता कायमस्वरूपी घरचा रस्ता दाखवणार आहेत.\n– सुरेश गोरे, आमदार\nखेड तालुका महाराष्ट्रनिर्माण सेनेने शिवसेनेचे आमदार सुरेश गोरे यांना जाहीर पाठींबा दिला. यावेळी तालुका उपप्रमुख नितीन ताठे व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nराजनाथ सिंग आणि डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथं द्विपक्षीय चर्चा\nइसिसशी लागेबांधे असणाऱ्या जर्मन महिलेला अटक\nकोल्हापूरातील ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली\nबिल गेट्‌स कडून बिहार सरकारचे कौतुक\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nमग लालकृष्ण आडवाणी यांच्यावर गुन्हा का दाखल केला \nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/review-of-law-and-order-by-the-election-commission/", "date_download": "2019-11-18T00:01:58Z", "digest": "sha1:IDNXYMDKHINP3BRPUD2E7ZQLYMUDZZXT", "length": 11693, "nlines": 164, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "निवडणूक आयोगाकडून कायदा व सुव्यवस्थेचा आढावा | Dainik Prabhat", "raw_content": "\nनिवडणूक आयोगाकडून कायदा व सुव्यवस्थेचा आढावा\nवरिष्ठ निवडणूक उपायुक्‍त उमेश सिन्हा यांनी केल्या अधिकाऱ्यांना सूचना\nपुणे – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुणे विभागातील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांकडून पूर्वतयारी व कायदा व सुव्यवस्थेचा आढावा बैठक घेण्यात आली.\nयावेळी यशदा येथे निवडणूक आयोगाचे वरिष्ठ निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा यांनी पुण्यासह सोलापूर, सातारा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेतला. यावेळी निवडणूक उपायुक्त चंद्रभूषण कुमार, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर, पुणे शहर पोलीस आयुक्‍त के. व्यंकटेशम, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍त संदीप बिष्णोई उपस्थित होते.\nसिन्हा म्हणाले, मतदारांना मतदान करणे सोयीचे व्हावे यासाठी मतदान केंद्रांवर खात्रीशीर किमान सुविधा उपलब्ध करून द्यावे. दिव्यांग मतदार, ज्येष्ठ नागरिक, महिला यांचीही विशेष काळजी घेऊन, आवश्‍यक सोयी-सुविधा असाव्यात. मतदारांना आपले मतदान केंद्र कुठे आहे, मतदारयादीतील क्रमांक याची माहिती वेळेपूर्वी मिळेल याची दक्षता घ्यावी. तसेच मतदारांना मतदार चिठ्ठया वेळेपूर्वी उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.\nयावेळी पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सोलापूर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, सातारा जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, कोल्हापूर जिल्हाधिकारी दौलत देसाई, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nमतदानाबाबत व्यापक जनजागृती करा\nनिवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या सर्वांना मतदान करता यावे, यासाठी आवश्‍यक ती खबरदारी घेऊन, आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याबरोबरच स्थिर संनिरीक्षण पथके, भरारी पथके यांचा सक्षमपणे वापर करण्यात यावा. मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पुणे विभागात येणाऱ्या सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानाचा टक्‍का वाढविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी अधिकारी वर्गाला केले.\nएनडीए मायनस शिवसेना (अग्रलेख)\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या ���रद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nराजनाथ सिंग आणि डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथं द्विपक्षीय चर्चा\nइसिसशी लागेबांधे असणाऱ्या जर्मन महिलेला अटक\nकोल्हापूरातील ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nदीपिका पादुकोणने कापल्या रणवीर सिंगच्या मिशा; व्हिडीओ व्हायरल\nफडणवीस यांचा \"वर्षा'तील मुक्‍काम कायम\nएनडीए मायनस शिवसेना (अग्रलेख)\nहरवलेले मूल सोशल मीडियामुळे पाच तासांत आईच्या कुशीत\nआज जे काश्मीरमध्ये झाले ते उद्या विदर्भ आणि मुंबईमध्ये होणार- राज ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/special-trains-diwali-226358", "date_download": "2019-11-18T00:34:13Z", "digest": "sha1:NOXCELT6HRIQ4ZK4CTTC67N55QX5Z4PL", "length": 14215, "nlines": 224, "source_domain": "www.esakal.com", "title": "दिवाळीनिमित्त रेल्वेच्या विशेष गाड्या | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, नोव्हेंबर 18, 2019\nदिवाळीनिमित्त रेल्वेच्या विशेष गाड्या\nसोमवार, 21 ऑक्टोबर 2019\nदिवाळीनिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या प्रशासनाने जादा विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.\nपुणे - दिवाळीनिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या प्रशासनाने जादा विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे स्थानकातून हजरत निजामुद्दीन, जयपूरसह लोकमान्य टिळक टर्मिनस ते वाराणसी, नागपूर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर, शालिमार या मार्गांवर सुपरफास्ट विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत.\nदिवाळीच्या सणासाठी महाराष्ट्रातून उत्तर भारतासह अन्य राज्यांत जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्या पार्श्‍वभूमीवर रेल्वे प्रशासनाने या गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये पुणे-हजरत निजामुद्दीन-पुणे सुपरफास्ट विशेष रेल्वे २२ ऑक्‍टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत पुणे स्थानकातून दर मंगळवारी रात्री १२ वाजून २५ मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी रात्री एक वाजता हजरत निजामुद्दीन येथे पोचणार आहे. तर २३ ऑक्‍टोबर ते ६ नोव्हेंबर दरम्यान ही गाडी हजरत निजामुद्दीन येथून दर बुधवारी पहाटे चार वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून २५ मिनिटांनी पुणे स्थानकात पोचेल. लोणावळा, कल्याण, सुरत, बडोदा, कोटा, मथुरा जंक्‍शन आदी स्थानकांवर या गाडीला थांबा देण्यात आला आहे.\nपुणे-जयपूर सुपरफास्ट विशेष रेल्वे पुणे स्थानकातून २२ आणि २९ ऑक्‍टोबर, तसेच ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी सुटणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी जयपूर येथे पोचेल. तर परतीसाठी २३ आणि ३० ऑक्‍टोबर तसेच ६ नोव्हेंबरला रात्री ९ वाजून ५५ मिनिटांनी जयपूर स्थानकातून सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ९ वाजून २५ मिनिटांनी पुणे स्थानकात दाखल होणार आहे. या विशेष गाड्या लोणावळा, कल्याण, सुरत, अजमेर, फुलेरा जंक्‍शन आदी स्थानकांवर थांबणार आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून देशाला जलस्वंयपूर्ण करणार : शेखावत\nपुणे : देशातील पाण्याच्या स्त्रोतांचे मोजमाप करण्याचे काम सुरू केले आहे. लवकरच जलस्त्रोतांच्या मोजमापाचे हे काम पूर्ण होणार असून, जलशक्ती...\nमुंबई : खंडणी उकळण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांची माहिती कुख्यात गुन्हेगार सुरेश पुजारी याला पुरवणाऱ्या रवींद्र पुजारी (४०) याला पोलिसांनी अटक केली आहे...\nजांबूतला आणखी एक बिबट्या जेरबंद\nटाकळी हाजी (पुणे) : शिरूर तालुक्‍यातील जांबूत जोरीलवन वस्तीवर वन विभागाने दुसरा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद केला आहे. याअगोदर या भागात एक मादी जातीचा...\nबाजरीची माती अन्‌ खायचे वांधे\nनजीक बाभूळगाव (जि. नगर) - ‘आमच्या भागात बाजरीचे पारंपरिक पीक. अनेक पिढ्यांपासून बाजरी होते. यंदा मात्र पावसाने बाजरीला मातीमोल केलंय. बाजरी...\n...त्याच्या खोडकरपणानेच वाचला धाकटया भावाचा जीव\nविराणे : अंगणात खेळत असलेला लहानगा पाण्याने भरलेल्या पाच फूट खोल खड्‌ड्‌यात पडल्याचे लक्षात येताच आरडाओरडा करूनही कुणीही प्रतिसाद देत नसल्याचे...\nराज्यात कुठे सुरू होतोहेत पणनच�� कापूस खरेदी केंद्रे, वाचा\nनागपूर ः सीसीआयची खरेदी सुरू असली तरी कापूस पणन महासंघातर्फे येत्या बुधवारपासून (ता.27) खरेदी करण्याच्या निर्णयावर शिक्‍कामोर्तब झाले आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://vvcmc.in/vvmc/?p=4176", "date_download": "2019-11-17T23:08:15Z", "digest": "sha1:2F56LLGV25AUXGDVZQLZSHFXLXHZEZBZ", "length": 9502, "nlines": 137, "source_domain": "vvcmc.in", "title": "स्वच्छ सर्वेक्षण २०२० | वसई विरार शहर महानगरपालिका", "raw_content": "\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१६-१७\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१७-१८\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१० – ११\nजमा खर्च अहवाल वर्ष २०११ – १२\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१२ – १३\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१३ – १४\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१४ – १५\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१५ – १६\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१६ – १७\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१७-१८\nYou are here: Home योजना आणि प्रकल्प स्वच्छ सर्वेक्षण २०२०\nपोटनिवडणूक २०१८-वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता धारकांना जाहीर सूचना\nनिविदा व दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\nवसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत गोविंदा अपघाती विमा योजना २०१९\nसेवानिवृत्त शासकीय व निमशासकीय अभियंतांंकरिता भरती\nवैद्यकीय आरोग्य विभागाअंतर्गत घेण्यात आलेल्या मुलाखतींचा निकाल\nराष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान थेट मुलाखती\nसमारंभ तपासणी पथकाची यादी\nमहानगरपालिकेमध्ये सेवानिवृत्त राज्यशासकीय क्रीडा अधिकारी भरती\nखड्डे संदर्भात तक्रारीबाबतची जाहीर सुचना\nदवाखाना/पॅथॉलॉजी लॅब/रुग्णालये यांची नोंदणी नुतनीकरण शुल्क\nबाह्य यंत्रणे मार्फत रुग्णवाहिका, शववाहीनी व रुग्णवाहिका चालक यांच्या करिता अभिव्यक्ती स्वारस्य मागविणेबाबत\nवसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अधिनस्त असलेल्या नऊ प्रभाग निहाय मालमत्तेच्या देय��� रकमेचे शंका निरसनाबाबत\nअनधिकृत इमारती बाबत -जाहिर सूचना\nवृक्ष कापण्याबाबत सुचना व हरकत बाबतची जाहीर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ मधे रिक्त पदाची पोटनिवडणूक मतदार यादी-जाहीर सुचना\nमुळ प्रारूप मतदार यादी -वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका-आपत्कालीन स्थितीत मदद कार्य करणाऱ्या शासकीय यंत्रणांचे संपर्क क्रमांकांची यादी\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ रिक्त पद (एक जागा) पोटनिवडणूक-जाहिर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिका,प्रभाग क्र.९७-साईनगर व मानव मंदिर परिसर या रिक्त पदाच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम\nमहाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले नियम व आदेश\nवसई-विरार शहर महानगरपालिका-शांतता क्षेत्र घोषित केलेले ठिकाण\nटोल फ्री क्रमांक : १८००२३३४३५३\nपोलीस स्थानक : १००\nअग्निशमन विभाग : १०१(फक्त BSNLवापरकर्ता साठी) / ०२५०-२४६४८११\nवैद्कीय मदत : १०८\nठाणे जिल्हा संपर्क क्रमांक : १०७७\nमाहिती तंत्रज्ञान विभाग दुरध्वनी क्र.- 7447404164\nई निविदा / दर पत्रक\nइथे क्लिक करा:- ई- निविदा\nवसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनामध्ये पारदर्शकता, ई-प्रशासन आणि संपूर्ण स्वछतेसाठी तसेच नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nCopyright © 2015-2016 वसई विरार शहर महानगरपालिका.\nएकूण संकेतस्थळी भेट देणारे :-\nई निविदा / दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/Article-15", "date_download": "2019-11-17T22:45:09Z", "digest": "sha1:QP2ZM2NE54ZQYICOQ7V2EFTC6L5ZEG2C", "length": 13260, "nlines": 251, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Article 15: Latest Article 15 News & Updates,Article 15 Photos & Images, Article 15 Videos | Maharashtra Times", "raw_content": "\n'त्या' उमेदवाराला पुन्हा नगरसेवकपद कसे\nमुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंत...\n‘माझ्या मुलाच्या भविष्याचे काय\n१५० वादग्रस्त पोस्ट ब्लॉक\nगर्भपाताच्या गोळ्यांची सूचनांविना विक्री\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nसंसदेत बेरोजगारीवरही चर्चा व्हावी: मोदी\nनक्षलवाद्यांकडून ड्रोनचा वापर; गोळ्या घालण...\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\nअयोध्या: जस्टिस नजीर यांना झेड सुरक्षा\nपोपचा कौटुंबिक जिव्हाळ्यावर भर\nगोटबाया राजपक्षे श्रीलंकेचे नवे अध्��क्ष\nश्रीलंकेत राजपक्षे विजयी, भारतावर काय परिण...\nभारतीय विमान संकटात; पाकने केली मदत\nश्रीलंकेत राजपक्षे यांचेपारडे जड\nएअर इंडिया विक्रीसाठीमार्च २०२०चे उद्दिष्ट\nदरमहा किमान पेन्शन७५०० करण्याची मागणी\nएअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत वि...\n'मुंबई इंडियन्स'मधून युवराजसह १२ खेळाडू करारमुक्त\nभावाचा फटकार नाकावर,खेळाडू रक्तबंबाळ\nमैदानात घुसलेल्या चाहत्याला विराटने वाचवलं...\nमयांक अग्रवाल, शमीची कसोटी क्रमवारीत झेप\nक्रिकेटपासून दूर असलेला धोनी 'या' खेळात व्...\nटी-२०: पृथ्वी शॉचे बंदीनंतर अर्धशतकी कमबॅक...\nआयुष्मानचा 'बाला' लवकरच १०० कोटी क्लबमध्ये\nविश्रांतीचा सल्ला असूनही १८ तास काम करतात ...\nतीन उकडलेल्या अंड्यांचं बिल झालं १ हजार ६७...\nगणितज्ञ वशिष्ठ यांचे निधन; हृतिक रोशननं व्...\nवर मराठी कलाकारांचे स्पष्टी...\n'सायना'च्या शूटिंगदरम्यान परिणीती चोप्रा ज...\nनव्या जोमानं करा सुरुवात\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nपोस्ट खात्यात ५ हजार जागांची भरती सुरू\nकरिअर, मातृत्व आणि मी\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nकरिअर, मातृत्व आणि मी\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी..\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान ..\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षका..\nकर्नाटकातील रायचूरमध्ये दिवसा उजे..\nमॉर्निंग वॉकसाठी गेला; कारने उडवले\nगोष्ट छोटी, ‘७० एमएम’ एवढी\n​सध्याच्या हिंदी चित्रपटांत वास्तववादी विषयांची चलती असल्याचे दिसून येते. आत्ताआत्तापर्यंत 'आर्ट फिल्म'साठी म्हणून विचारात घेतले जाणारे विषय व्यावसायिक गणितांत यशस्वी ठरत आहेत.\nपाहाः प्रेक्षकांना कसा वाटला आर्टिकल १५\nउद्यापासून संसदेचं अधिवेशन; मंदीवरून केंद्राची घेरेबंदी\n'मुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम'\nअयोध्येचा निकाल: जस्टिस नजीर यांना झेड सुरक्षा\nनक्षलवाद्यांकडे ड्रोन; गोळ्या घालण्याचे आदेश\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nपाऊस देवेंद्रांनाही घेऊन गेला; NCPचा व्हिडिओ\nअयोध्या: मुस्लीम पक्षकारांची पुनर्विचार याचिका\nसेना 'एनडीए'बाहेर; भाजपकडून शिक्कामोर��तब\nभविष्य १५ नोव्हेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://pune.wedding.net/mr/album/3564853/27573245/", "date_download": "2019-11-17T22:06:14Z", "digest": "sha1:G4TTE7FQABFZ7RZFYZTINWLCA46U4JLR", "length": 1744, "nlines": 37, "source_domain": "pune.wedding.net", "title": "DJ Sunny & DJ Harneet \"पोर्टफोलिओ\" अल्बम मधील फोटो #6", "raw_content": "\nव्हिडिओग्राफर्स एम्सीज लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट मेंदी अॅकसेसरीज भाड्याने तंबू फोटो बूथ डीजे केटरिंग केक्स इतर\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nआढावा फोटो आणि व्हिडिओ 6\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,61,600 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/3423", "date_download": "2019-11-18T00:11:44Z", "digest": "sha1:24KEDF5SDMT2ZGVODH7KXWIQ4AK6QTF3", "length": 8922, "nlines": 76, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "नागा राजांचा माणिकगड (Manikgad) | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nनागा राजांचा माणिकगड (Manikgad)\nमाणिकगड किल्ला चंद्रपूर जिल्ह्याच्या ‘जिवती’ तालुक्यातील घनदाट जंगल आणि उंच डोंगररांगा आणि त्यातील एका डोंगरावर दाट वनराजीमध्ये भग्न अवस्थेत आहे. तो शहराच्या दक्षिणेला साठ किलोमीटरवर, गडचांदूरपासून जवळ आहे. ‘माना’ जमातीचा नागवंशीय राजा नवव्या शतकात ‘वैरागड’ येथे विराजमान झाला. पहिला राजा होता ‘कुरुम प्रल्हाद’; त्यानंतर ‘गहिलू’ या राजाने माणिकगड किल्ल्याची पायाभरणी नवव्या शतकात केली. नागवंशीय राजांचे साम्राज्य माणिकगडपर्यंत इसवी सनाच्या नवव्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंत पसरले होते. त्यानंतर गोंड राज्याचा उदय झाला. ‘माणिकगड’ हे नाव माना राजांची कुलदेवता ‘माणिक्यादेवी’ हिच्या नावाचा अपभ्रंश होऊन पडले असावे. किल्ला विविध मोठमोठ्या वृक्षराजींनी नटलेला आहे. किल्ल्यात नव्याने वनीकरणही मोठ्या प्रमाणावर चालू आहे.\nकिल्ल्याच्या प्रवेशद्वारावर वरील भागात नागाचे चित्र कोरलेले आहे. प्रवेशद्वाराच्या आत किल्ल्यामध्ये प्रवेश करताच पन्नासेक मीटर चिंचोळा, नंतर उंचसखल, खोल खोल खाई असा मार्ग विखुरलेला आहे. आत बेल, हिवर, बाहवा, कडुनिंब अशी उंच उंच झाडे आणि लांबच लांब हिरवेगार चिंचबन आहे, मोठमोठ्या आकाराची ‘आग्या मोहळे’ फांदोफांदी लगडलेली मनाला मोहून टाकतात. किल्ल्यात खोल ‘पाताळ विहीर’ पाहण्��ास मिळते. तिचा वरचा काही भाग गोलाकार आणि आणखी खोलीत चौरसाकार आहे.\nकिल्ल्यात ‘राणी तलाव’, ‘न्हाणीघर’, ‘टेहळणी बुरुज’ अशी प्रेक्षणीय स्थळे आहेत. तुटलेल्या अवस्थेतील तोफापण आहेत. विविध पक्षी आणि खास लालतोंडी छोटी छोटी माकडे झाडांवर सरसर चढताना पाहण्यास मिळतात. त्या परिसरात काळतोंडी मोठी माकडे का दिसत नाही हा प्रश्नच आहे.\nकिल्ल्याच्या बाहेर, पायथ्याशी विष्णू मंदिर आहे. ते पंचवीस कोरीव खांबांवर उभे आहे, परंतु त्यास कळस नाही. मंदिराला दोन गाभारे असून एका गाभाऱ्यात शेषशायी विष्णूची मूर्ती तर दुसऱ्या गाभाऱ्यात शिवलिंग प्रस्थापित आहे. मंदिर अप्रतिम अशा चित्रशैलींनी नटलेले आहे. मंदिराला लागूनच खोल ‘अमरकुंड’ आहे. पुरातत्त्व विभागाने गडाच्या डागडुजीचे काम हाती घेतले आहे.\nमाणिकगडच्या आजुबाजूला विलोभनीय डोंगर पाहताना मन हरपून जाते. ते डोंगर विविध वनस्पती, घनदाट जंगले यांनी वेढलेले आहेत. जंगली डोंगरांमध्ये सिमेंटसाठी लागणारा दगड मुबलक प्रमाणात सापडतो. त्यामुळे डोंगरांचे उत्खनन प्रचंड प्रमाणात चालू आहे.\n- राजेंद्र घोटकर 9527507576\nराजेंद्र घोटकर हे शिक्षक आहेत. त्यांचे बीएड आणि डीएडचे शिक्षण झाले आहे. त्यांचा 'वंचितांच्या वेदना' हा कवितासंग्रह प्रसिद्ध आहे. विविध मासिक आणि त्रैमासिकांमध्ये त्यांचे लेख व कविता प्रकाशित झालेल्या आहेत.\nनागा राजांचा माणिकगड (Manikgad)\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/the-word-champa-is-coined-by-bjp-leaders/", "date_download": "2019-11-17T22:28:17Z", "digest": "sha1:GP7T3LDSUVHL7DF7BX2M4VCFX4WKY6W7", "length": 9422, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘चंपा’ हा शब्द भाजपच्याच नेत्यांची निर्मीती | Dainik Prabhat", "raw_content": "\n‘चंपा’ हा शब्द भाजपच्याच नेत्यांची निर्मीती\nराष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवारांचा गौप्यस्फोट\nमुंबई : आपण एकदा भाजपच्या एका कॅबिनेट मंत्र्यांना भेटायला गेलो होतो, त्यावेळी त्यांनीच चंद्रकांत पाटील यांच्या नावावरून ‘चंपा’ असा शब्द उच्चारला होता. या मंत्र्यांचे नाव मी निवडणुकीनंतर सांगेन, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले. शनिवारी पत्रकार परिषदेत त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.\nमी एका कामासाठी भाजपच्या कॅबिनेट मंत्र्यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी आम्ही बोलत असताना त्या मंत्र्यांकडून चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख करताना चंपा असे म्हणण्यात आले असल्याचे अजित पवार यांनी म्हटले. मी निवडणुकीनंतर हे मंत्री कोण होते, त्यांचे नाव सांगेन. पण हा शब्द मी तयार केलेला नाही. चंद्रकांत पाटील यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनीच तयार केला असल्याचे त्यांनी सांगितले.\nचंद्रकांत पाटील हे कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्याविरुद्ध प्रचार करताना अजित पवार यांनी त्यांचा उल्लेख चंपा असा केला होता. त्यानंतर त्यांनी हा खुलासा केला.\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nराजनाथ सिंग आणि डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथं द्विपक्षीय चर्चा\nइसिसशी लागेबांधे असणाऱ्या जर्मन महिलेला अटक\nकोल्हापूरातील ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली\nबिल गेट्‌स कडून बिहार सरकारचे कौतुक\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nदीपिका पादुकोणने कापल्या रणवीर सिंगच्या मिशा; व्हिडीओ व्हायरल\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nनगरमध्ये तापमानाचा नीचांक; राज्यभरात थंडीचे आगमन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090503/vdv08.htm", "date_download": "2019-11-18T00:01:22Z", "digest": "sha1:Q2BNLU4R5FXSOWF6LGJBKHDTKNEFSEXV", "length": 3280, "nlines": 23, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nरविवार , ३ मे २००९\nमुंबई वृत्तान्त | नागपुर वृत्तान्त | विदर्भ वृत्तान्त\nखिचडी शिजवण्याचे अनुदान शाळांना मिळालेच नाही\nवरूड, २ मे / वार्ताहर\nकेंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने मध्यान्ह खिचडी भोजन योजनेचे ४\nमहिन्यांचे अनुदान जिल्ह्य़ातील पंचायत समित्यांना आले आहे. मात्र, ही रक्कम अद्यापही शाळांना मिळाली नाही.\nडिसेंबर २००८ ते मार्च २००९ या ४ महिन्यांचे खिचडी शिजवण्याचे मानधन शाळांना मिळाले नव्हते. वृत्तपत्रांमध्ये या आशयाचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर या ४ महिन्यांचे वर्ग १ ते ५ आणि वर्ग ६ ते ७ चे खिचडी शिजवण्याचे मानधन प्राप्त झाले आहे. गेल्या ५ महिन्यांपासून अनुदान रखडल्याने खिचडी कशी शिजवावी हा प्रश्न शाळांना पडला होता. दुकानदारही उधारीसाठी तगादा लावून होते. अखेर अनुदान तालुका पातळीवर आले, ते शाळांना त्वरित देण्याची मागणी होऊ लागली आहे.\nहातुर्णा येथील अरविंद सोहम आश्रमतर्फे ५ ते १४ मे दरम्यान व्यक्तिमत्त्व व सुसंस्कार शिबीर आयोजित करण्यात आले आहे.सहभागासाठी तानसेन निकम (९३२६९६०८८८), उमेश निंभोरकर (९४२२८५८११४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/kohinoor-college-of-paramedical-science-convocation-ceremony/", "date_download": "2019-11-17T22:18:33Z", "digest": "sha1:S43QM3YAVLTL3TGRDPJKSVC5DTQLW4MW", "length": 15540, "nlines": 147, "source_domain": "www.saamana.com", "title": "कोहिनूर कॉलेज ऑफ पॅरामेडिकल सायन्सचा पदवीदान सोहळा उत्सहात पार पडला | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nगोव्यातील हरमलमध्ये रशियन पर्यटक बुडाला\nगुरुदत्त’ उच्चांकी ऊसदराची परंपरा कायम ठेवणार, अध्यक्षांचा विश्वास\nशिरुरच्या जांबुतमधील नरभक्षक बिबट्या जेरबंद\nशरद पवार सोनिया गांधी यांची भेट घेतील – नवाब मलिक\nकश्मीरमधील 34 नजरकैदेतील नेत्यांना आमदार निवासात हलवले\n2022 पर्यंत राम मंदिर होऊ शकतं पूर्ण, सुत्रांची माहिती\nआगामी दशकात हिंदुस्थान आर्थिक झेप घेणार – बिल गेटस्\nबेरोजगारीवर चर्चा झाली पाहिजे, सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींचे मत\nअयोध्या प्रकरणी निकाल देणाऱ्या घटनापीठातील न्यायाधीश नजीर यांना झेड दर्जाची सुरक्षा\nश्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे विजयी\nआता तुमचा चहा राहणार गरमच.. बाजारात आलाय ‘हा’ खास कप\nसांताक्ल़ॉजकडून 10 वर्षीय मुलीला हवे ‘एवढे’ गिफ्ट, यादी ऐकून चक्रावाल\nप्रसुतीच्या दहा मिनिटे आधी कळाले गर्भवती असल्याचे, महिलेला बसला जबरदस्त धक्का\nगुगल आता उच्चारही करायला शिकवणार, वाचा नव्याकोऱ्या फिचरबद्दलची सविस्तर बातमी\nमहेंद्रसिंग धोनी आता गोल्फच्या मैदानात\nविराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या ‘वेगा’ची धार वाढली, वाचा खास आकडेवारी\nICC Ranking – शमी कारकीर्दीतील सर्वोच्च स्थानावर पोहोचला\nभर मैदानात दिली शिवी, वेगवान गोलंदाज पहिल्या कसोटीला मुकणार\n#INDvBAN इंदूरमध्ये विराटसेनेने रचला विक्रमांचा डोंगर, वाचा सविस्तर…\nरोखठोक – ‘स्वामीं’ना हवे तेच घडेल\nसामना अग्रलेख – 105 किंकाळ्या… आणि वेड्यांचा घोडेबाजार\nलेख – खलिस्तानवादाला पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न\nवेब न्यूज – भूस्खलनाच्या मागावरती तंत्रज्ञान\nअभिषेकने ‘महानायका’ला लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल\nआधी उद्धट वागणूक आणि आता मेकअप.. रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल\nबस मर्जी हमारी होगी, मिर्झापूर – 2 चा दमदार टीजर प्रदर्शित\nअभिषेकने ‘महानायका’ला लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल\nजागतिक व्हेसॅक्टोमी दिवस- नसबंदीबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या\nPhoto – थंडीतला ‘स्टायलिश लुक’\n‘बीएसडी’ आजाराने ग्रस्त झालेल्यांच्या संख्येत प्रचंड वाढ, वाचा सविस्तर बातमी\nरोखठोक – ‘स्वामीं’ना हवे तेच घडेल\nक्वांटम संगणकाची अद्भुत दुनिया\nकोहिनूर कॉलेज ऑफ पॅरामेडिकल सायन्सचा पदवीदान सोहळा उत्सहात पार पडला\nकोहिनूर कॉलेज ऑफ पॅरामेडिकल सायन्स (केसीपीएस) चा तिसरा पदवीदान सोहळा कुर्ला येथे पार पडला. या पदवीदान सोहळ्यात 2017 ते 2019 मध्ये उत्तीर्ण झालेल्या तब्बल 138 विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. हल्ली मुली सगळ्याच क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहेत ह्या सोहळ्यात देखील 17 विद्यार्थ्यांना विविध पदके देण्यात आली आणि त्यापैकी 13 पदके मुलींनी पटकावली आहेत. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून कोहिनूर रुग्णालयाचे उपसंचालक अतुल मोडक उपस्थित होते तर कोहिनूर रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. स्नेहल कंसारिया, केटीआय चे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद वागासकर, केसीपीएस���्या व्यवसाय उत्कृष्टता मुख्य छाया खेडकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.\nवैद्यकशास्त्राची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचे असल्यास फक्त डॉक्टरच झाले पाहिजे असे नाही तर उपवैद्यकीय अर्थात पॅरामेडिकल क्षेत्रातही अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. देशात तसेच परदेशांतही पॅरामेडिकलमधील तज्ज्ञांना मागणी आहे. पॅरामेडिकल स्टाफ हा प्रामुख्याने रुग्णांच्या शुश्रूषेचे काम करतो. त्यामुळे आरोग्य क्षेत्राचा हा कणाच म्हणायला हवा असे मत डॉ. स्नेहल कंसारिया यांनी व्यक्त केले.\nसध्या रोगनिदान करण्यासाठी अनेक उपकरणे वैद्यकीय क्षेत्रात वापरली जातात. या उपकरणांना हाताळण्यासाठी तसंच अन्य विविध कामांसाठी पॅरामेडिकल क्षेत्रातील प्रशिक्षित व्यक्तींची गरज असते. तसेच केसीपीएसच्या विद्यर्थ्यांना कोहिनूर रुग्णालयामार्फत Observership (निरीक्षण करण्याची संधी) देखील मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांना उपकरणे हाताळण्याचा अनुभव सहजरित्या घेता येतो अशी माहिती छाया खेडकर यांनी दिली. तसेच इतर मान्यवरांनी देखील विद्यार्थ्यंना मार्गदर्शन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या\nश्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे विजयी\nगोव्यातील हरमलमध्ये रशियन पर्यटक बुडाला\nकश्मीरमधील 34 नजरकैदेतील नेत्यांना आमदार निवासात हलवले\n2022 पर्यंत राम मंदिर होऊ शकतं पूर्ण, सुत्रांची माहिती\nगुरुदत्त’ उच्चांकी ऊसदराची परंपरा कायम ठेवणार, अध्यक्षांचा विश्वास\nआगामी दशकात हिंदुस्थान आर्थिक झेप घेणार – बिल गेटस्\nबेरोजगारीवर चर्चा झाली पाहिजे, सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींचे मत\nअयोध्या प्रकरणी निकाल देणाऱ्या घटनापीठातील न्यायाधीश नजीर यांना झेड दर्जाची सुरक्षा\nदेशातील 281 पुलांची अवस्था वाईट, गुजरातचा क्रमांक पहिला\nशिरुरच्या जांबुतमधील नरभक्षक बिबट्या जेरबंद\nशरद पवार सोनिया गांधी यांची भेट घेतील – नवाब मलिक\nअमिताभ बच्चन आणि नागराज मंजूळे यांना कॉपीराईट उल्लंघन प्रकरणी नोटीस\nजम्मू कश्मीरच्या अखनूरमध्ये स्फोट; एक जवान शहीद, दोन जखमी\nकोकण रेल्वेत सापडले 33 हजार 840 फुकटे प्रवासी\nनागपूर- अमरावती राष्ट्रीय महामार्गावर रसायनयुक्त टँकरला आग\nया बातम्या अवश्य वाचा\nश्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे विजयी\nगोव्यातील हरमलमध्ये रशियन पर्यटक बुडाला\nकश्मीरमधील 34 नजरकैदेतील नेत्यांना आमदार निवासात हलवले\n2022 पर्यंत राम मंदिर होऊ शकतं पूर्ण, सुत्रांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.udyojakghadwuya.com/2017/01/blog-post_25.html", "date_download": "2019-11-17T23:12:45Z", "digest": "sha1:5F6QZK5EVHSTSBD7K4QEOGJ3DLOBACSE", "length": 19845, "nlines": 206, "source_domain": "www.udyojakghadwuya.com", "title": "महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांपेक्षा मुंबई मध्ये मराठी पाठोपाठ गुजराती लोकसंख्या जास्त का आहे? - चला उद्योजक घडवूया", "raw_content": "\nचला उद्योजक घडवूया आर्थिक विकास लेख महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांपेक्षा मुंबई मध्ये मराठी पाठोपाठ गुजराती लोकसंख्या जास्त का आहे\nमहाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांपेक्षा मुंबई मध्ये मराठी पाठोपाठ गुजराती लोकसंख्या जास्त का आहे\nचला उद्योजक घडवूया ८:३० म.उ. आर्थिक विकास लेख\nकारण ते कोळी समाजापाठोपाठ गुजराती आणि पारसी हे समाज वसले गेले होते. गुजराती समाज हा धाडसी आणि उद्योग, व्यवसाय करणारा समाज म्हणून शतकानुशतके ओळखला जात आहे. जेव्हा इस्ट इंडिया कंपनीने आपले मुख्यालय हे सुरत वरून मुंबई ला हलवल्यावर अनेक गुजराती आणि पारसी उद्योजक आणि व्यवसायिक हे संधीच्या शोधात मुंबई ला स्थलांतरीत झाले.\nजुने नाम बॉम्बे आणि आताचे मुंबई हे त्या काळापासून ते आतापर्यंत आर्थिक उलाढालीचे, उद्योग, व्यवसायिक शहर म्हणून ओळखले जाते. आणि गुजराती हे जिथे संधी आणि आर्थिक नफा हा जास्त असतो तिथे स्थलांतरीत होत असतात, भारताच्या विभाजनाअगोदर ते कराचीला सुद्धा स्थायिक झाले होते. गुजरात्यांची मोठी लोकसंख्या हि मुंबई मध्ये उच्चभ्रू वस्तीत राहते.\nएनडीटीव्ही ह्या वृत्त वाहिनीच्या वेबसाईटवर २०१५ साली लिहिलेला लेख सापडला, त्यामध्ये मराठी लेखक मधु मंगेश कर्णिक हे म्हणतात कि “मराठी माणसांची लोकसंख्या हि मुंबई मध्ये झपाट्याने कमी होत चालली आहे. १९६० साली मराठी समाजाची लोकसंख्या हि ५२ टक्के होती ती आता २२ टक्क्यांपर्यंत कमी होत आली आहे. मराठी माध्यमांच्या शाळादेखील बंद होत चालल्या आहेत, जर असेच सुरु राहिल्यास येत्या २० वर्षात फक्त ५ टक्के मराठी बोलणारी लोक उरतील मुंबई मध्ये.”\nइतिहास आणि आजची परिस्थिती ह्यावर मी प्रकाश टाकायचा प्रयत्न करत आहे. इतर समाजाला नावे ठेवून काही फायदा नाही, चुकत कुठे अस�� तर फक्त आणि फक्त आपणच. खरच आपण जिथे संधी आहे तिथे स्थायिक होतो का आपल्या समाजाला आर्थिक विकासाचा इतिहास आहे का आपल्या समाजाला आर्थिक विकासाचा इतिहास आहे का आपल्या पिढ्या ह्या काय करत होत्या\nह्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मुक्त मनाने शोधायची आहेत. जिथे पिढ्या ह्या उद्योग व्यवसायात असतात तिथे थोडे तरी कमी पडले जाणार आहोत, पण जर प्रयत्न केला तर नक्कीच तिसऱ्या पिढीनंतर समाजाचे चित्र हे बदलले दिसेल. त्यावेळेस मराठी हा एकमेकांना मदत करताना दिसेल.\nम्हणून मी प्रत्येक लेख किंवा माझ्या विचारात सतत मानसिकता आणि संस्कार हे शब्द वापरत असतो त्याचे उत्तर हे तुम्हाला आता भेटले असेल. नोकरी करणार्यांच्या मानसिकतेमुळे दृष्टीकोन हाही तसाच होवून जातो, मग सगळीकडे त्याला फक्त आणि फक्त नोकर्याच दिसू लागतात, पण जर उद्योग, व्यवसाय किंवा आर्थिक विकासाची मानसिकता ठेवली कि फक्त आणि फक्त श्रीमंती आणि समृद्धीच दिसून येते.\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\n\" भडकवणारे \" आणि \" भडकणारे \"\nमहाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांपेक्षा मुंबई मध्ये मर...\nउद्योजक, व्यवसायिक आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धां...\nमहाभारतातील अभिमन्यू, गर्भ संस्कार, अनुवांशिकता आण...\nमुख्य मुंबई, पश्चिम मुंबई उपनगर आणि नवी मुंबई मधून...\nप्रोस्ताहन देणारे व्यक्तिमत्व ओपरा विनफ्रे\nपाचवी पास आजोबा सगळ्यात श्रीमंत भारतीय CEO\nसंपूर्ण जगामध्ये तुम्हाला ९ प्रकारच्या मानसिकतेची ...\nमनुष्याची परिस्थिती इतिहास, वर्तमान आणि भविष्य\nउद्योग, व्यवसाय, गुंतवणूक, पैसा आणि आयुष्य समज गैर...\nप्रोस्ताहन देणारे मराठी व्यक्तिमत्व फिटनेस गुरू, स...\nमायकल जॉर्डन जगप्रसिद्ध बास्केट बॉल खेळाडू\nसकाळी उठल्या उठल्या करायचे विचार\nनव उद्योजक, व्यवसायिक, अपयश, तणाव आणि आत्महत्या\nघर हि मनुष्य प्राण्याची मुलभूत गरज आहे ना कि बँकां...\nभारतातील २०० मोठ्या कंपन्यांमधील ७२ % सीइओ (मुख्य ...\nएकाने उत्तम प्रश्न विचारला \"भावना म्हणजे काय\nभावना म्हणजे आपले शरीर अवयव ज्या संपर्कासाठी भाषा वापरतात त्याला भावना असे म्हणतात. माणसाच्या मुलभूत गरजांपैकी भू क, संकट आणि सेक्स हे ...\nमराठी तरून तरुणींना \"कुठला व्यवसाय करू\" \"कुठली नोकरी करू\" \"कुठली नोकरी करू\" भेडसावणारा प्रश्न आणि त्याचे मानसिकतेत, संस्कारात, मराठी समाजात लपलेले उत्तर\nमराठी तरून तरुणी कुठचा उद्योग व्यवसाय आणि नोकरी करू हा विचार करत बसतात, इतरांना विचारत बसतात तर दुसरीकडे परप्रांतीय येवून जिथे संधी भेटे...\nकेफे कोफी डे चे मालक, संस्थापक आणि अध्यक्ष, ८००० करोड संपत्ती चे मालक व्ही. जी. सिद्धार्था ह्यांनी कर्जबाजरी झाल्यामुळे आत्महत्येचे पाउल उचलत नदीत उडी टाकून आपले आयुष्य संपवले.\nकेफे कोफी डे चे मालक, संस्थापक आणि अध्यक्ष, ८००० करोड संपत्ती चे मालक व्ही. जी. सिद्धार्था ह्यांनी कर्जबाजरी झाल्यामुळे आत्महत्येचे पाउ...\nनकारात्मक आई वडील आणि नकारात्मक वातावरणात वाढणाऱ्या मुलांना कश्या प्रकारे त्रास सहन करावा लागतो\nआपल्या भारतात आई वडिलांना देवाची उपमा दिलेली आहे आहे देवाचा दर्जा देखील पण लोक हे विसरतात कि ते देखील मनुष्यच आहे. जी मुलं लहानपणापास...\nभविष्यात यशस्वी होणाऱ्या व्यक्तींची वर्तमान काळातील लक्षणे\nतुम्ही देखील कुठची व्यक्ती यशस्वी होईल हे भविष्य वर्तवू शकतात. खूप सोपे आहे. काही रहस्य वैगैरे नाही. तुम्ही स्वतःला देखील तपासू शकता. ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/rti-act", "date_download": "2019-11-17T23:21:45Z", "digest": "sha1:MGTRBOUC7FUGLXKB23DWLZRYHXAHS6AH", "length": 18214, "nlines": 268, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "rti act: Latest rti act News & Updates,rti act Photos & Images, rti act Videos | Maharashtra Times", "raw_content": "\n'त्या' उमेदवाराला पुन्हा नगरसेवकपद कसे\nमुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंत...\n‘माझ्या मुलाच्या भविष्याचे काय\n१५० वादग्रस्त पोस्ट ब्लॉक\nन्यायमूर्ती शरद बोबडे यांचा शपथविधी आज\nआजपासून हिवाळी अधिवेशन; नागरिकत्व विधेयक प...\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nपोपचा कौटुंबिक जिव्हाळ्यावर भर\nगोटबाया राजपक्षे श्रीलंकेचे नवे अध्यक्ष\nश्रीलंकेत राजपक्षे विजयी, भारतावर काय परिण...\nभारतीय विमान संकटात; पाकने केली मदत\nश्रीलंकेत राजपक्षे यांचेपारडे जड\nएअर इंडिया विक्रीसाठीमार्च २०२०चे उद्दिष्ट\nदरमहा किमान पेन्शन७५०० करण्याची मागणी\nएअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत वि...\n'मुंबई इंडियन्स'मधून युवराजसह १२ खेळाडू करारमुक्त\nभावाचा फटकार नाकावर,खेळाडू रक्तबंबाळ\nमैदानात घुसलेल्या चाहत्याला विराटने वाचवलं...\nमयांक अग्रवाल, शमीची कसोटी क्रमवारीत झेप\nक्रिकेटपासून दूर असलेला धोनी 'या' खेळात व��...\nटी-२०: पृथ्वी शॉचे बंदीनंतर अर्धशतकी कमबॅक...\nआयुष्मानचा 'बाला' लवकरच १०० कोटी क्लबमध्ये\nविश्रांतीचा सल्ला असूनही १८ तास काम करतात ...\nतीन उकडलेल्या अंड्यांचं बिल झालं १ हजार ६७...\nगणितज्ञ वशिष्ठ यांचे निधन; हृतिक रोशननं व्...\nवर मराठी कलाकारांचे स्पष्टी...\n'सायना'च्या शूटिंगदरम्यान परिणीती चोप्रा ज...\nनव्या जोमानं करा सुरुवात\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nपोस्ट खात्यात ५ हजार जागांची भरती सुरू\nकरिअर, मातृत्व आणि मी\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nकरिअर, मातृत्व आणि मी\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी..\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान ..\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षका..\nकर्नाटकातील रायचूरमध्ये दिवसा उजे..\nमॉर्निंग वॉकसाठी गेला; कारने उडवले\nसुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; सरन्यायाधीशांचं कार्यालय आरटीआय कक्षेत\nसर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचे कार्यालय आता माहिती अधिकार कायद्याच्या (आरटीआय अॅक्ट) कक्षेत आले आहे. सर्वोच्च न्यायालयानं आज, बुधवारी हा ऐतिहासिक निर्णय दिला. सरन्यायाधीशांचे कार्यालय हे सार्वजनिक प्राधिकरण आहे, अशी टिप्पणीही न्यायालयानं केली. याशिवाय सर्व न्यायाधीश देखील माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत येणार आहेत. माहिती अधिकार कायद्याला आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीनं सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय महत्वाचा आणि मोठा मानला जात आहे.\nमाहिती आयोगाच्या स्वातंत्र्याचं संरक्षण कसं होणार\n‘आरटीआय’मध्ये दुरूस्ती हा विश्वासघात: अण्णा\n'माहितीचा अधिकार कायद्यात दुरूस्ती करून तो दुबळा करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा जनतेचा विश्वासघात आहे,' अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली. यासंबंधी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून बदल न करण्याची विनंती केली आहे. या विरोधात जनतेनेच आवाज उठविला पाहिजे, असे आंदोलन झाले तर त्याला आपण पाठिंबा देऊ, असेही हजारे म्हणाले.\nसमाजसेवक अण्णा हजारे यांनी देशव्यापी आंदोलन केल्यानंतर देशात माहितीच्या अधिकाराचा कायदा आला. त्याआधी काही राज्यांनी स्वत:चे कायदे केले होते. या राज्यांमध्ये महाराष्ट्रही होता. मात्र, अण्णांच्या आंदोलनामुळे राष्ट्रीय कायद्याचा मार्ग मोकळा झाला.\n‘माहिती अधिकार’ दुरुस्ती मंजूर\nकाँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, बसप आणि सप यांच्या तीव्र विरोधानंतर लोकसभेत मोदी सरकारने माहितीचा अधिकार दुरुस्ती विधेयक २२४ विरुद्ध ९ मतांनी सोमवारी मंजूर केले. केंद्रीय; तसेच राज्यांच्या माहिती आयुक्तांचे वेतन, कार्यकाळ आणि सेवाशर्ती निश्चित करण्याचे अधिकार या दुरुस्ती विधेयकामुळे सरकारला मिळणार आहेत.\n'BCCI माहिती अधिकाराच्या कक्षेत राहणार'\nभारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय माहिती अधिकार कायद्याच्या कार्यकक्षेत असेल. तसंच माहिती अधिकार कायद्या (RTI) नुसार बीसीसीआय जनतेला उत्तरदायी असेल, असे निर्देश केंद्रीय माहिती आयोगाने दिलेत. सुप्रीम कोर्टाचे आदेश, कायदा आयोगाचा अहवाल....\nBCCI ला RTI कायद्याखाली आणा: लॉ कमिशनची मागणी\nRTIच्या कक्षेत BCCI; लॉ कमिशनची शिफारस\nबीसीसीआयचा कारभार अधिक पारदर्शक करण्यासाठी तसेच भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी 'बीसीसीआय'ला माहिती अधिकाराच्या कक्षेत आणण्याची महत्त्वाची शिफारस विधी आयोगाने केली आहे.\nउद्यापासून संसदेचं अधिवेशन; मंदीवरून केंद्राची घेरेबंदी\n'मुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम'\nअयोध्येचा निकाल: जस्टिस नजीर यांना झेड सुरक्षा\nनक्षलवाद्यांकडे ड्रोन; गोळ्या घालण्याचे आदेश\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nपाऊस देवेंद्रांनाही घेऊन गेला; NCPचा व्हिडिओ\nअयोध्या: मुस्लीम पक्षकारांची पुनर्विचार याचिका\nसेना 'एनडीए'बाहेर; भाजपकडून शिक्कामोर्तब\nभविष्य १५ नोव्हेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/41120", "date_download": "2019-11-17T23:08:10Z", "digest": "sha1:YHUEN6XLVKRGKQ6Q7U2NHLAVGBGVS4WF", "length": 11928, "nlines": 227, "source_domain": "www.maayboli.com", "title": "माझी मिक्स मेडिया ज्वेलरी. | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /नीधप यांचे रंगीबेरंगी पान /माझी मिक्स मेडिया ज्वेलरी.\nमाझी मिक्स मेडिया ज्वेलरी.\nकापड आणि तांब्याची तार या दोन वस्तूंमधून संपूर्णपणे हॅण्डमेड असा ज्वेलरी पीस.\nडिझाइन अ‍ॅण्ड मेड बाय अर्थातच नी\nनीधप यांचे रंगीबेरंगी पान\nवॉव.. एकदम हटके अन म��्त\nवॉव.. एकदम हटके अन मस्त\nवा अगदी सुबक झालय ... मस्त...\nवा अगदी सुबक झालय ... मस्त...\nछान आहे, एवढे प्युअर कॉपर\nछान आहे, एवढे प्युअर कॉपर मिळते का\nसुपर्ब्......मस्त लूक येईल घातल्यावर....\nनी..... सुप्प्प्पर्...खूप्पच क्रिएटिव्ह आहेस ना.. नेवर एंडिंग आयडियाज येत असतील तुझ्या डोक्यात..\nनेक्स्ट टैम पूर्ण कलेक्शन देखनेको मँगता है.. होप सेल के लिये है ना\nएवढे प्युअर कॉपर मिळते का\nएवढे प्युअर कॉपर मिळते का\nहो मिळते की. भुलेश्वरमधे.\nकॉपर, ब्रास, ब्रॉन्झ, अ‍ॅल्युमिनियम सगळे मिळते.\nसुरेख झालंय. तुझ्या ज्वेलरी\nसुरेख झालंय. तुझ्या ज्वेलरी लाइनसाठी शुभेच्छा.\nए पण तु ते कित्ती इतकं सुबक\nए पण तु ते कित्ती इतकं सुबक वळलंयस हाताने.\nबनवायला किती वेळ लागला\nवर्षूताई, हा पीस सेलसाठी\nवर्षूताई, हा पीस सेलसाठी नव्हता.\nपण हो सेलसाठी म्हणून लवकरच सुरू करणार आहे.\nकॉपर आणि ब्ल्यू काँबो एकदम\nकॉपर आणि ब्ल्यू काँबो एकदम क्लास दिसतंय आणि हा प्रकार अगदी इनोव्हेटिव्ह आहे. मस्त\n माझी ऑर्डर ऑनलाईन घेशील नं नाहीतती एरिका आहेच टाऊन मधे\nअरे वा, मस्त आहे\nअरे वा, मस्त आहे\nदक्षे, पहिलाच पीस असल्याने\nदक्षे, पहिलाच पीस असल्याने पेपरवर डिझाइन/ स्केचिंग करून मग फॅब्रिक बीडस तयार करणे आणि वायरवर्क या सगळ्यासाठी मला पूर्ण तीन दिवस लागले (७२ तास नव्हे. ३ दिवसातला वर्क टाइम )\nवर्षूताई, विपु बघ. एरिकाला\nएरिकाला करेनच कॉन्टॅक्ट एकदा हे व्यवस्थित सुरू करायचं ठरलं की.\nअगदी कल्पक डिझाईन. छान\nअगदी कल्पक डिझाईन. छान दिसतोय.\n (कॉपरची अशी लाल चकाकी\n(कॉपरची अशी लाल चकाकी कायम राहते का\nलले, ती टिकवण्यासाठी काही\nलले, ती टिकवण्यासाठी काही टेक्निक्स आहेत.\nज्युलरी लाईनसाठी जोरदार शुभेच्छा.\nनी, मस्त झालीये सुरवात. आता\nनी, मस्त झालीये सुरवात. आता पुढचेही येऊ देत लवकरच.\nमस्तच झालाय हा पीस \nमस्तच झालाय हा पीस \nमस्तच झालाय हा पीस. ती तार\nमस्तच झालाय हा पीस. ती तार किती सुंदर वळवली आहे... फारच कौशल्याचं काम आहे\nएकदम मस्त, कल्पक डिझाईन, भारी\nएकदम मस्त, कल्पक डिझाईन, भारी आयड्या\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%A8/", "date_download": "2019-11-17T23:12:15Z", "digest": "sha1:GXRR2NKU4ZLTIVBXOI7SJCS3NFLOHZF2", "length": 19762, "nlines": 85, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "वॉशिंग्टन Archives - Majha Paper", "raw_content": "\nसेल्फी पोस्ट करणारे असतात अयशस्वी, अभ्यासकांचा दावा\nAugust 29, 2019 , 3:28 pm by आकाश उभे Filed Under: जरा हटके, सर्वात लोकप्रिय Tagged With: वॉशिंग्टन, संशोधन, सेल्फी, सोशल मीडिया\nवॉशिंग्टन स्टेट युनिवर्सिटीच्या अभ्यासात दावा करण्यात आला आहे की, दुसऱ्यांनी काढलेले फोटो अपलोड करणारे लोक अधिक आत्मविश्वासी असतात. तर सोशल मीडियावर वारंवार सेल्फी अपलोड करणारे लोक नवीन गोष्टी आणि नवीन अनुभवांना सामारे जाण्यासाठी तयार नसतात. मुख्य संशोधक क्रिस बैरीने सांगितले की, अभ्यासात समोर आले की सहभागी झालेल्या लोकांना सामान्य फोटो पोस्ट करणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत सेल्फी […]\nचोरी करण्यासाठी गेलेल्या चोरट्याचीच गाडी गेली चोरीला\nAugust 27, 2019 , 9:00 pm by आकाश उभे Filed Under: व्हिडिओ, सर्वात लोकप्रिय, सोशल मीडिया Tagged With: चोरी, पोलिस, वॉशिंग्टन\nआपल्याकडे ‘जशी करणी तशी भरणी’ ही म्हण प्रसिध्द आहे. या म्हणीचाच अनुभव वॉशिंग्टन येथील एका व्यक्तीला आला आहे. हा व्यक्ती रस्त्याच्याकडेला असलेल्या एका दुकानात चोरी करण्यासाठी गेला होता, त्यावेळी कोणीतरी त्याचाच ट्रक चोरून नेला. केनेविक पोलिस डिपार्टमेंटने फेसबूकवर पोस्ट करत या घटनेची माहिती दिली. पोलिस घटनास्थळी पोहचल्यावर गाडीचा मालक विलियम केलेने सांगितले की, तो चावी […]\nफोटोसाठी ऑक्टोपस तोंडात धरणे पडले महागात, थेट हॉस्पिटलमध्ये झाली रवानगी\nAugust 8, 2019 , 8:00 pm by आकाश उभे Filed Under: जरा हटके, सर्वात लोकप्रिय Tagged With: ऑक्टोपस, जेमी बिसेज्लिया, वॉशिंग्टन\nऑक्टोपस तोंडात पकडून फोटो काढणे एका महिलेला चांगलेच महागत पडले आहे. ऑक्टोपस तोंडात धरून फोटो चांगला येईल हा विचार करणाऱ्या महिलेला थेट हॉस्पिटलमध्येच भरती करावे लागले आहे. 45 वर्षीय जेमी बिसेज्लिया वॉशिंग्टनजवळील डेर्बी येथील एका मासेमारी स्पर्धेत भाग घेतला होता. तेथेच असणाऱ्या काही मच्छीमारांनी ऑक्टोपस पकडला होता. डेर्बी येथे होणाऱ्या फोटो स्पर्धेसाठी तिने ऑक्टोपस तोंडात […]\nपायलटने भर रस्त्यात विमान उतरवल्याने घाबरून पळाली लोक\nAugust 5, 2019 , 7:30 pm by आकाश उभे Filed Under: जरा हटके, व्हिडिओ, सर्वात लोकप्रिय Tagged With: लँडिंग, विमान, वॉशिंग्टन\nअमेरिकेची राजधाना वॉशिंग्टनमध्ये असे काही घडले की, त्याने सर्वच जण आश्चर्यचकित झाले आहेत. एका पायलटने आपल्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग थेट हायवेवरच केली. एअरक्राफ्टला हायवेवर उतरताना बघून लोक देखील आश्चर्यचकित झाली आणि रोडवरून पळून गेली. सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. गुरूवारी सकाळी 8 वाजून 15 मिनिटांनी एक छोटेसे विमान रस्त्यावर उतरले. अधिकाऱ्यांनी […]\nस्त्रियांची बुद्धी पुरुषांपेक्षा तल्लख \nवॉशिंग्टनः स्त्रियांची बुद्धी समवयस्क पुरुषांच्या तुलनेत तीन वर्ष अधिक तरुण आणि तल्लख असते. म्हणुन स्त्रियांचा ची बुद्धी दीर्घकाळ जलदगतीने चालते. असा दावा संशोधकांनी आपल्या संशोधनात केला आहे. भारतीय शास्त्रज्ञ याबाबत माहिती मनु गोयल म्हणाले की, आम्ही समजून घेण्यास सुरुवात केली आहे की विभिन्न लिंगामुळे बुद्धी कमी होण्यावर कसा परिणाम होते. त्यांनी सांगितले की, मेंदूतील चयापचया […]\nपास्ता खाल्याने तरुणाचा झाला मृत्यू\nवॉशिंग्टन – पास्ता खाल्यामुळे एका 20 वर्षांचा विद्यार्थी एजेचा मृत्यु झाला आहे. ‘यूएस जर्नल ऑफ क्लिनिकल माइक्रोबायोलॉजी’ मध्ये ही घटना प्रसिध्द झाली होते. एजेने 5 दिवस शिळा पास्ता खाल्ल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. ही घटना 2008 चे आहे. एजेने पास्ता बनवला होता. त्याने थोडा खाऊन किचनमध्ये ठेवून दिला. जवळपास दोन दिवस पास्ता किचनमध्येच राहिला. दोन दिवसांनंतर […]\nजहाजाच्या 11 व्या मजल्यावरुन तरुणाने मारली उडी, आजीवन घालण्यात आली बंदी\nJanuary 21, 2019 , 3:10 pm by माझा पेपर Filed Under: आंतरराष्ट्रीय, सर्वात लोकप्रिय Tagged With: आजीवन बंदी, जहाज, वॉशिंग्टन\nआजकालच्या युगात प्रत्येकाला शॉर्टकट पध्दतीने आपले नाव कमवायचे असते, मग त्यासाठी काहीही करावे लागले तरी बिनधास्त पणे केले जाते. सोशल मीडियावर सहज पणे व्हिडिओ व्हायरल होतात त्यामुळे अनेक लोक याचा वापर करतात. ट्विटरवर 60 सेकंदांमध्ये प्रसिद्धी मिळवीण्यासाठी वॉशिंग्टनच्या एका माणसाने अशाच प्रकारचे काम केले आहे. त्यामुळे आता त्याच्यावर अनेक निर्बंध घालण्यात आले आहे. View […]\nवॉशिंग्टनमध्ये पुन्हा भेटणार ट्रम्प आणि पुतीन\nJuly 21, 2018 , 11:46 am by शामला देशपांडे Filed Under: महाराष्ट्र Tagged With: डोनाल्ड ट्रम्प, पुतीन, भेट, वॉशिंग्टन\nफिनलंडचा हेलसिंकी येथे जगातील दोन महासत्तांचे प्रमुख डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे पुतीन यांच्या भेटीवरून अम��रिकेत उठलेले वादळ अद्यापि शमले नसतानाच ट्रम्प यांनी पुतीन यांना वॉशिंग्टनला येण्याचे आमंत्रण दिले असल्याचे व हे दोन नेते लवकरच पुन्हा भेटणार असल्याचे व्हाईट हाउसच्या प्रवक्त्या सारा सँडर्स यांनी सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार ट्रम्प आणि पुतीन यांच्या दुसऱ्या भेटीसंदर्भात चर्चा सुरु […]\nJune 7, 2017 , 10:21 am by शामला देशपांडे Filed Under: आंतरराष्ट्रीय, मुख्य Tagged With: घरखरेदी, बराक ओबामा, वॉशिंग्टन\nअमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी वॉशिग्टनमध्ये कुटुंबासाठी नवीन घराची खरेदी केली आहे. ओबामांचे प्रवक्ते केविन लुईस यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार अध्यक्षपदावरून निवृत्त झाल्यानंतर ओबामा ज्या घरात भाडेकरारावर रहात होते, तेच घर त्यांनी खरेदी केले आहे. या घरासाठी ओबामांना ८१ लाख डॉलर्स म्हणजे ५२ कोटी रूपये मोजावे लागले आहेत. आणखी किमान […]\nरेकॉर्ड ब्रेक हस्ताक्षर पाकिस्तान दहशतवादी राष्ट्राच्या याचिकेवर\nOctober 4, 2016 , 2:36 pm by माझा पेपर Filed Under: आंतरराष्ट्रीय, मुख्य Tagged With: दहशतवादी राष्ट्र, पाकिस्तान, वॉशिंग्टन\nवाशिंगटन : जबरदस्त प्रतिसाद पाकिस्‍तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्याच्या मागणीला मिळाला असून पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यासाठीच्या ऑनलाइन याचिकेवर आतापर्यंत ५ लाख लोकांनी हस्ताक्षर केले आहे. काही दिवसात ही संख्या १० लाखांवर जाण्याची शक्यता आहे. ५ लाख लोकांनी व्हाईट हाऊसच्या या ऑनलाईन याचिकेवर पाठिंबा दर्शवला आहे. ओबामा सरकारला हा निर्णय घेण्यासाठी जेवढे समर्थन हवे होते. […]\nचक्क अर्ध्या सेकंदात जमीनदोस्त केला 55 वर्षे जुना उड्डाणपूल\nवॉशिंग्टन : चक्क अर्ध्या सेकंदाच्या आत अमेरिकेतील आहोया येथील 55 वर्षे जुना उड्डाणपूल विस्फोटक सामग्री लावून जमीनदोस्त करण्यात आला आहे. १९५९ साली क्लेवलँडमधील याच्या उभारणीसाठी १० मीलियन पौंड स्टील वापरण्यात आले असून हा पूल १२८ फूट उंच, ५०७८ लांबीचा आणि ११६ फूट रूंदीचा होता. हा पूल जमीनदोस्त करण्यासाठी १८२ पौंड विस्फोटक सामग्री वापरण्यात आली. स्थानिक […]\nदातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी...\nहरविल्या आणि सापडल्या मात्र नाहीत...\nजाणून घ्या जगातील 5 चित्रविचित्र धब...\nचक्क 9 वर्षांचा मुलगा घेणार इंजिनिअ...\nया मेकअपमुळे ट्रोल झाल्या रानू मंडल...\nगुगलचे हे खास फि���र सुधारणार तुमचे उ...\nया अभिनेत्री अशी घेतात आपल्या त्वचे...\nडॉ.प्रकाश आमटे यांचा जीवनपट रुपेरी...\nई-कॉमर्स की व्यापारी – सरकारपुढे नव...\nविज्ञान क्षेत्रात २०१५ मध्ये लागलेल...\nसोशल मीडियावर सुरू #ओवैसी_भारत_छोड़...\nलवकरच बाजारात दाखल होणार ह्युंडाईची...\nमहाराष्ट्रात गड-किल्ले स्वच्छता अभि...\nमतदान ओळखपत्रात चूक झाली असेल तर घर...\n'चुपके चुपके'च्या रिमेकमध्ये हा अभि...\nआपल्याला दिवसभर सचेत राहण्यास मदत क...\nमार्चपर्यंत एअर इंडिया, भारत पेट्रो...\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/social-activities-of-sanatan", "date_download": "2019-11-18T00:25:44Z", "digest": "sha1:PUF7WM7NJAZNNLHLBSSTJ4GQ45LVGNVQ", "length": 37990, "nlines": 567, "source_domain": "www.sanatan.org", "title": "सनातन संस्थेचे समाजकल्याणकारी कार्य - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅल��ी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे समाजकल्याणकारी कार्य\nगरजूंना कपडे वाटप करणे\nआपत्कालीन परिस्थिती आल्यास घाबरुन न जाता प्रथमोपचार कसे करावे यासंदर्भात प्रशिक्षण\nविद्यार्थ्यांचे मोफत रक्तगट तपासणी शिबीर\nगरिबांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि आरोग्य-विषयक सल्ले\nसमाजासाठी संगणकाचे व्यावसायिक प्रशिक्षण शिबीर आयोजित करणे\nचैतन्याचे स्त्रोत असलेली मंदीरे स्वच्छ करुन समाजाला मंदिरांचे महत्त्व लक्षात आणून देणे\nस्त्री भ्रूण-हत्या रोखण्यासाठी समाजाला मार्गदर्शन करणे\nचैतन्याचे स्त्रोत असलेली मंदीरे स्वच्छ करुन समाजाला मंदिरांचे महत्त्व लक्षात आणून देणे\nटि. व्ही. च्या मागे धावणाऱ्या तरुण पिढीला वाचवण्यासाठी क्रांतिकारकांची शौर्य गाथा सांगणारे प्रदर्शन\nचैतन्याचे स्त्रोत असलेली मंदीरे स्वच्छ करुन समाजाला मंदिरांचे महत्त्व लक्षात आणून देणे\nमहिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर\nमहिलांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि शंकानिरसन\nमहिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि आरोग्य-विषयक सल्ले\nमहिलांचे आरोग्य तपासणी शिबीर आणि आरोग्य-विषयक मार्गदर्शन\nगरिब महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि आरोग्य-विषयक सल्ले\nमहिलांना आरोग्य चांगले रहावे यासाठी मार्गदर्शन\nशालेय विद्यार्थ्यांना समतोल आहार आणि निरोगी आयुष्य यांवर मार्गदर्शन करणे आणि फळ वाटप करणे\nसमाजातील गरीब मुलांविषयी जागरुक राहून त्यांना खाऊ वाटप करणे\nसमाजातील गरीबांची समस्या लक्षात घेऊन त्यांना अन्न वाटप करणे\nसमाजातील गरजू महिलांची समस्या लक्षात घेऊन त्यांना कपडे वाटप करणे\nसमाजातील गरीब मुले, भावी पिढी सुदृढ व्हावी यासाठी त्यांना अन्न वाटप करणे\nसमाजातील गरीबांविषयी जागरुक राहून त्यांना अन्न वाटप करणे\nसमाजातील गरजू महिलांना साड्या वाटप करणे\nचैतन्याचे स्त्रोत असलेल्या मंदीरांचे पावित्र्य टिकून रहाण्यासाठी मंदिरांची स्वच्छता करणे\nस्त्री भ्रूण-हत्या रोखण्यासाठी समाजाला मार्गदर्शन करणे\nटि. व्ही. च्या मागे धावणाऱ्या तरुण पिढीला वाचवण्यासाठी क्रांतिकारकांची शौर्य गाथा सांगणारे प्रदर्शन\nमहिलांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी योग शिबीर\nसुसंस्कारित पिढी घडवण्यासाठी पालकांची भुमिका कशी असावी याविषयी मार्गदर्शन\nगरीब महिलांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीर\nभावी पिढी सुदृढ आणि सशक्त होण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यायामाचे महत्त्व सांगणे\nगरीब महिलांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीर\n‘सनातन संस्था’ ही ऋषीमुनी आणि संत-महंत यांनी धर्मशास्त्र हा आधारस्तंभ मानून समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उन्नतीचा जो मार्ग दाखवला, त्यानुसार कार्य करणारी अग्रणी संस्था आहे. ‘सनातन संस्थे’चा दृष्टीकोन केवळ व्यक्तीची पारमार्थिक उन्नती होण्यापुरता मर्यादित नाही. सनातनने व्यक्तीसह समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्कर्षाला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी अध्यात्मप्रसार करण्यासह समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांविषयी ‘सनातन संस्था’ विविध उपक्रम राबवते.\nसध्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, न्यायालयीन अशा सर्वच क्षेत्रांत आढळून येणारा अन्याय आणि गैरप्रकार यांनी सर्वसामान्य माणूस हतबल झाला आहे. ही स्थिति बदलण्यासाठी सनातन संस्था कटिबद्ध आहे.\nविद्यार्थ्यांना नैतिक मूल्यांवर प्रवचन\nसर्वसामान्यांसाठी प्रथमोपचार प्रशिक्षण शिबीर\nयांसारखे सामाजिक कार्य जाणून घ्या \nभावी पिढीला दिशादर्शन करण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने युवा साधना...\nतीन दिवसांच्या कालावधीत शिबिरार्थींना विविध तात्त्विक, प्रायोगिक भागांसमवेत विषय मांडणे, गटचर्चा, स्वभावदोष-अहं निर्मूलन यांसह विविध...\nआनंदप्राप्तीसाठी साधना करणे आवश्यक – सद्गुरु नंदकुमार जाधव,...\nआनंद केवळ अध्यात्मशास्त्रच देऊ शकते. त्यासाठी सर्वांनी साधना करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातनचे सद्गुरु...\nपूरग्रस्तांना साहाय्य करण्यात विविध सामाजिक संस्थांसमवेत सनातन संस्थेचा सहभाग\nमुंबई, पुणे, कुरुंदवाड येथील विविध सामाजिक संस्थांकडून कुरुंदवाड, नांदणी, शिरढोण येथील ३०० गरजू पूरग्रस्तांना धान्य,...\nसनातन संस्थेच्या वतीने बेळगाव येथे पूरग्रस्तांसाठी मोफत औषधोपचार शिबिर\nबेळगाव येथे सनातन संस्थेच्या वतीने पूरग्रस्तांना डेंगू, चिकनगुनिया यांना प्रतिबंध करणारे मोफत होमिओपॅथी औषध देण्यात...\nसाधना केल्याने जीवनात कठीण प्रसंगाला धैर्याने सामोरे जाता येते...\nखर्ची येथील श्री मारुति मंदिर येथे सनातन संस्थेच्या वतीने आयोजित ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावरील...\nसनातन संस्थेच्या वतीने बेळगांव येथे पूरग्रस्तांसाठी विनामूल्य ���रोग्य तपासणी\nबेळगाव येथील जुना पी.बी. रस्त्यावरील श्री रेणुका मंदिर येथे सनातन संस्थेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी...\nसनातन संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिरात बेळगाव येथील नागरिकांना रोगप्रतिबंधक...\nबेळगाव येथील दैवज्ञ सुवर्णकार व्यवसायिक संघ यांच्या वतीने १५ ऑगस्ट या दिवशी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात...\nसनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाराष्ट्र आणि...\nसनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भडगाव येथील महादेव मंदिर येथे ६२ पूरग्रस्तांची आरोग्य...\nसनातन संस्था आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्याकडून महाराष्ट्र अन्...\nकर्नाटक राज्याचे सनातन संस्थेचे धर्मप्रसारक पू. रमानंद गौडा यांच्या शुभहस्ते पूरग्रस्तांना वस्तूंचे वाटप करण्यात आले.\nसनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून कोल्हापूर, तसेच...\nसनातन संस्थेतर्फे २०० हून अधिक रुग्णांची सर्दी, खोकला, अंगदुखी आणि पावसामुळे होणारे त्वचेचे आजार याविषयी...\nसनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांनी केले पूरग्रस्तांना...\n११ ऑगस्ट या दिवशी हातकणंगले तालुक्यातील चावरे या ठिकाणी पूरग्रस्तांना अन्नदान करण्याची सेवा सनातन संस्थेच्या...\nसनातन संस्था आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्याकडून कोल्हापूर, सांगली...\nपुरात अडकून पडलेल्या लोकांना साहाय्य करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांसह समाजातून अनेक सामाजिक, तसेच राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी...\nसनातन संस्थेचा कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना साहाय्य करण्यात सक्रीय सहभाग\nसनातनच्या साधिका सौ. सुरेखा काकडे यांच्याकडे दोन धर्मप्रेमी महिलांनी त्यांचे घर पावसामुळे घर गळत असल्याने...\nधर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदु मुली लव्ह जिहादला बळी पडत आहेत...\nधर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदु मुली ‘लव्ह जिहाद’ला बळी पडत आहेत, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या...\nभुसावळ (जळगाव) येथे ‘आनंद प्राप्तीसाठी साधना’ या विषयावर प्रवचन\nजळगाव येथील विठ्ठल मंदिरात २२ जुलै या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता ‘आनंद प्राप्तीसाठी साधना’ या...\nभारतभूषण प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी गुरुंचे महत्त्व या विषयावर सनातन...\nगुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मिरज येथील भारतभूषण प्राथम���क विद्यालय येथे सनातन संस्थेच्या साधिका सौ. तनुजा पडियार यांचे...\nपिंप्री येथे सनातन संस्थेचे युवा शौर्य जागरण शिबिर\nपिंप्री (जळगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘युवा शौर्यजागरण शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी...\nब्रह्मपूर (मध्यप्रदेश) येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती...\nबहुचरामाता मंदिर, राजपुरा येथे सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी परात्पर गुरु...\nकोपरगाव येथील सप्तर्षि मळा परिसरातील हनुमान मंदिरातील प्रवचनाला उत्स्फूर्त...\nकोपरगाव (जिल्हा नगर) येथील सप्तर्षि मळा परिसरातील हनुमान मंदिरात सनातन संस्थेच्या साधिका सौ. वनिता आव्हाड...\nविद्यार्थ्यांनी अभ्यासासमवेत साधना केल्यास आनंदी रहाणे शक्य \nहरिपूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात कृषी विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात...\nसनातन संस्थेचा सहभाग असलेल्या ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’ची यशस्वी...\nधूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी राबवण्यात येणार्‍या ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’ची २५ मार्च या दिवशी...\nपुणे येथील खडकवासला धरणाचे प्रदूषण रोखण्यासाठीच्या मानवी साखळीत सनातन...\nगेली १६ वर्षे राष्ट्रीय संपत्तीचे संवर्धन आणि पर्यावरणाचे रक्षण यांसाठीचा हा उपक्रम हिंदु जनजागृती समिती...\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/paishacha-jhad/articlelist/17858912.cms?curpg=2", "date_download": "2019-11-17T23:15:26Z", "digest": "sha1:CBN6BX2YPO4K5REVCNUEDARJMEZHREQP", "length": 9112, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 2- Business News in Marathi: Money Manager, Money Management News in Marathi | Maharashtra News", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nGold: सोनेखरेदीसाठी यंदा सोन्याचे दिवस\nभारतात लवकरच होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजार��त मोठ्या प्रमाणावर चढउतार होण्याची शक्यता आहे. नव्या सरकारची स्थापना होईपर्यंत देशी तसेच, विदेशी गुंतवणूकदार शेअर बाजाराबाबत सावध पवित्रा बाळगतात. या स्थितीत सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे.\nएक एप्रिलपासूनची बदलती आर्थिक गणिते\nFD: निवृत्त आयुष्याला मुदत ठेवींचा आधार\nम्युच्युअल फंडात प्रवेश करताय\nजादा भांडवली नफ्यावर १० टक्के प्राप्तिकर\nMutual Fund: निवृत्त जीवनासाठी म्युच्युअल फंड\nकायदेशीर वारसावर विवरणपत्राची जबाबदारी\nनिवृत्तीनंतर तीन वर्षांत पीएफ खाते निष्क्रिय होते...\nवास्तव्य काळानुसार करआकारणीची निश्चिती\nम्युच्युअल फंडच सर्वाधिक फायदेशीर\nवयानुरूप गुंतवणूक कशी करावी\n१५ जी, १५ एच अर्ज दरवर्षी देणे आवश्यक\nकरदात्यांना सुधारित विवरणपत्राचा पर्याय\nसप्ताहाच्या अखेर निर्देशांक वधारले\nस्वत:चे उत्पन्न नसल्यास विवरणपत्र भरू नये\nक्रेडिट रिस्क फंडाची मागणी का वाढलीय\nभारताने 'ऑनलाइन' बिझनेसला तारले\nप्राप्तिकर भरताना या चुका टाळा\nजगातील ५ सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि त्यांची संपत्ती\nक्रेडिट कार्डवर रोख रक्कम काढू नका\nसोन्यात गुंतवणूक करणे फायद्याचे\nपैशाचं झाड या सुपरहिट\nआर्थिक उद्दिष्टांसाठी आत्मसंतुष्टता मारक\nग्राहकांना खेचण्यासाठी आधुनिक सापळे\nपीपीएफची मुदतवाढ अधिक फायदेशीर\nईपीएफओचे पेन्शन वजावटीस पात्र\nएअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत विकणार: अर्थमंत्री\nPMC बँक घोटाळा: भाजपचे माजी आमदार तारासिंग यांचा मुलगा अटकेत\nश्रीमंतांच्या यादीत बिल गेट्स पुन्हा नंबर वन; बेजॉस यांना टाकलं मागे\nRcom तोट्यात, अनिल अंबानींचा राजीनामा\nभारतीय खरेदीदारांना खुणावतेय लंडन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/apple/2", "date_download": "2019-11-17T22:52:32Z", "digest": "sha1:YKVK3XK2JUFMKMYFCDYNEZTLELFAML7N", "length": 26914, "nlines": 305, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "apple: Latest apple News & Updates,apple Photos & Images, apple Videos | Maharashtra Times - Page 2", "raw_content": "\n'त्या' उमेदवाराला पुन्हा नगरसेवकपद कसे\nमुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंत...\n‘माझ्या मुलाच्या भविष्याचे काय\n१५० वादग्रस्त पोस���ट ब्लॉक\nगर्भपाताच्या गोळ्यांची सूचनांविना विक्री\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nसंसदेत बेरोजगारीवरही चर्चा व्हावी: मोदी\nनक्षलवाद्यांकडून ड्रोनचा वापर; गोळ्या घालण...\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\nअयोध्या: जस्टिस नजीर यांना झेड सुरक्षा\nपोपचा कौटुंबिक जिव्हाळ्यावर भर\nगोटबाया राजपक्षे श्रीलंकेचे नवे अध्यक्ष\nश्रीलंकेत राजपक्षे विजयी, भारतावर काय परिण...\nभारतीय विमान संकटात; पाकने केली मदत\nश्रीलंकेत राजपक्षे यांचेपारडे जड\nएअर इंडिया विक्रीसाठीमार्च २०२०चे उद्दिष्ट\nदरमहा किमान पेन्शन७५०० करण्याची मागणी\nएअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत वि...\n'मुंबई इंडियन्स'मधून युवराजसह १२ खेळाडू करारमुक्त\nभावाचा फटकार नाकावर,खेळाडू रक्तबंबाळ\nमैदानात घुसलेल्या चाहत्याला विराटने वाचवलं...\nमयांक अग्रवाल, शमीची कसोटी क्रमवारीत झेप\nक्रिकेटपासून दूर असलेला धोनी 'या' खेळात व्...\nटी-२०: पृथ्वी शॉचे बंदीनंतर अर्धशतकी कमबॅक...\nआयुष्मानचा 'बाला' लवकरच १०० कोटी क्लबमध्ये\nविश्रांतीचा सल्ला असूनही १८ तास काम करतात ...\nतीन उकडलेल्या अंड्यांचं बिल झालं १ हजार ६७...\nगणितज्ञ वशिष्ठ यांचे निधन; हृतिक रोशननं व्...\nवर मराठी कलाकारांचे स्पष्टी...\n'सायना'च्या शूटिंगदरम्यान परिणीती चोप्रा ज...\nनव्या जोमानं करा सुरुवात\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nपोस्ट खात्यात ५ हजार जागांची भरती सुरू\nकरिअर, मातृत्व आणि मी\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nकरिअर, मातृत्व आणि मी\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी..\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान ..\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षका..\nकर्नाटकातील रायचूरमध्ये दिवसा उजे..\nमॉर्निंग वॉकसाठी गेला; कारने उडवले\nआता बड्या डिजिटल कंपन्यांवर लागणार कर\nगुगल, अॅमेझॉन, अॅपल, फेसबुक यांसारख्या बलाढ्य डिजिटल कंपन्यांना प्रत्येक देशात करत असलेल्या व्यवसायावर कर द्यावा लागणार आहे. याविषयी जी-२० गटातील देश नवे धोरण आखत असल्याचे वृत्त निक्केई बिझनेस डेली या नियतकालिकाने गुरुवारी दिले.\nअॅपल २०२० पर्यंत '५ जी' आधारित आयफोन आणणार\nस्मार्टफोन क्षेत्रात आयफोनने आपले वेगळे स्थान निर्माण केले आह���. अॅपलच्या आयफोन चाहत्यांची संख्याही जगभरात लक्षणीय आहे. मात्र, ५ जी तंत्रज्ञान असलेले आयफोन बाजारात येण्यासाठी किमान वर्षभराची वाट पाहावी लागणार आहे.\nअॅपल उघडणार मुंबईत दालन\nभारतामध्ये आयफोनचे उत्पादन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारतात पहिले रिटेल स्टोअर सुरू करण्याचा प्रस्ताव अॅपलच्या विचाराधीन आहे. या पहिल्यावहिल्या भारतीय स्टोअरसाठी मुंबईची निवड करण्यात आल्याची माहिती या कंपनीच्या सूत्रांनी दिली.\nApple TV Plus : नेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी अॅपलचा टीव्ही अॅप\nअॅपलने सोमवारी आपली स्टार पॅक ओरिजनल व्हिडिओ सर्व्हिस लाँच केली आहे. यासोबतच कंपनीने मॅगझीन आणि न्यूजपेपर्सचे सब्सक्रिप्शन प्लानही बाजारात उतरवला आहे. अॅपलचा नवीन अॅपल टीव्ही प्लस सर्विस (Apple TV+) लाँच करण्यात आल्यानंतर याची टक्कर नेटफ्लिक्स, गुगल आणि अॅमेझॉनसोबत होणार आहे.\niphone 6 : भारतात तीन आयफोनची विक्री बंद होणार\nअॅपल कंपनीच्या आयफोन्सची भारतात विक्री कमी झाली आहे. भारतात आयफोनला कमी प्रतिसाद मिळत असल्याने अॅपल कंपनी आयफोन ६, आयफोन ६ एस, आणि आयफोन ६ प्लस या फोन्सची विक्री बंद करण्याची शक्यता आहे.\n‘आयफोन सिक्स’ची विक्री लवकरच बंद\n‘आयफोन’ची निर्मिती करणाऱ्या अॅपल कंपनीने भारतात आयफोन सिक्स आणि आयफोन सिक्स प्लसची विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, एका महिन्यांत ३५ हून अधिक आयफोनची विक्री करू न शकणारी छोटी दुकानेही ‘अॅपल’तर्फे बंद करण्यात येणार आहेत.\nAmazon Apple Fest: अॅमेझॉन 'अॅपल फेस्ट'वर जबरदस्त सूट\nअॅमेझॉन इंडियाने आपल्या वेबसाइटवर अॅपल फेस्टचा सेल सुरू केला आहे. हा सेल २१ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये अॅपलच्या सर्व उत्पादनांवर ऑफर्स दिल्या आहेत. अॅपलच्या ग्राहकांसाठी डिस्काउंट आणि नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय सुद्धा देण्यात आला आहे.\nAmazon Apple Fest: अॅमेझॉनवर 'अॅपल फेस्ट'चा सेल सुरू\nअॅमेझॉन इंडियाने आपल्या वेबसाइटवर अॅपल फेस्टचा सेल सुरू केला आहे. हा सेल २१ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये अॅपलच्या सर्व उत्पादनांवर ऑफर्स दिल्या आहेत. अॅपलच्या ग्राहकांसाठी डिस्काउंट आणि नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय सुद्धा देण्यात आला आहे.\napple: सफरचंद सालांसकट खाण्याचे फायदे\niPhone XR : आयफोन एक्सआर ६ हजार ४०० रुपयांनी स्वस्त\nआयफोनचा एक्सआर (iPhone XR) फोन खरे���ी करण्याची एक चांगली संधी आहे. कंपनीने या फोनच्या किंमतीत ६ हजार ४०० रुपयांची कपात केली आहे. ७६ हजार ९०० रुपये किंमतीचा हा फोन आता ७० हजार ५०० रुपयांना मिळत आहे.\nApple : अॅपलच्या अधिकाऱ्यांचा दररोज अमेरिका-चीन विमान प्रवास\nअॅपल कंपनीचे एका झटक्यात ५ लाख २५ हजार ८०० कोटी रुपये पाण्यात गेले. अॅपलच्या नव्या आयफोनची विक्री होत नाही, अशा बातम्या येत असल्या तरी कंपनीने अधिकाऱ्यांवर होणाऱ्या खर्चात कोणतीही कपात केलेली नाही. अॅपल कंपनीतील ५० अधिकारी रोज अमेरिका ते चीन असा विमान प्रवास करतात.\nAmazon Great Indian Sale : ३० हजार उत्पादने, ८० टक्क्यांपर्यंत सूट\nअॅमेझॉन ग्रेट इंडियन सेलची (Amazon Great Indian Sale) घोषणा करण्यात आली आहे. हा सेल २० ते २३ जानेवारी दरम्यान होणार आहे. एचडीएफसीच्या डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि ईएमआयवर १० टक्के तात्काळ डिस्काउंट ऑफर मिळणार आहे. भारतात अॅमेझॉनचे प्राइम वार्षिक सभासद होण्यासाठी ९९९ रुपये मोजावे लागणार आहेत.\nया वर्षी अॅपलचे ३ नवे iPhone येणार\nवॉल स्ट्रिट जर्नलच्या माहितीनुसार, आयफोन एक्सआरची कमी प्रमाणात विक्री झाल्याने अॅपल या वर्षी एक नवीन एलसीडी आयफोन आणि २ नवे प्रिमियम मॉडेल्स आणणर आहे.\niPhone x1: आयफोन x1 चा पहिला फोटो लीक\nअॅपल कंपनी नवीन वर्षात नवीन आयफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. हा फोन लाँच करण्याला अद्याप सावकाश असला तरी या फोनचा पहिला फोटो लीक झाला आहे. अॅपल कंपनी आपला आय़फोन साधारणपणे सप्टेंबर महिन्यात लाँच करतेय, परंतु, त्याआधीच या फोनचा फोटो लीक झाला असून तो आता व्हायरल झाला आहे.\n; २५ हजार रोजगाराच्या संधी\nअॅपलकडून तयार होणारे आयफोन आता 'मेक इन इंडिया'अंतर्गत भारतातच तयार होणार आहेत. २०१९ च्या सुरुवातीला तायवानच्या फॉक्सकॉन या कंपनीकडून आयफोनचं असेंबलिंग तामिळनाडू येथील प्रकल्पात केलं जाणार आहे. यामुळे देशात सुमारे २५ हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.\nअॅपल वॉच सिरिज४ के ईसीजी फंक्शनने वाचवले युजर्सचे प्राण\nअॅपलने नुकतीच आपल्या वॉच सिरिज ४ची लेटेस्ट अपडेट दिली आहे. या अपडेटमुळे स्मार्टवॉचमध्ये ईसीजी काढण्याचे फीचर अपडेट केले आहे. या फीचरने लाँचसोबतच आपले काम सुरू केले आहे. एका ब्लॉग पोस्टच्या आधारे या माध्यमातून एका युजर्सचे प्राण वाचले आहेत.\nअॅमेझॉनवर सुरू असलेल्या अॅपल फेस्टवर आकर्षक ऑफर्स देण्या��� येत आहे. ८ डिसेंबरपासून सुरू झालेला हा फेस्टीव्ह सीजन १४ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या फेस्टीव्हमध्ये अॅपलच्या उत्पादनावर घसघशीत ऑफर्श देण्यात येत आहेत. iPhone, Macbook, iPad आणि Apple Watch या उत्पादनासह अन्य उत्पादनांवरही वेगवेगळ्या ऑफर देण्यात येत आहे.\nसिस्टिम अपडेट करताना आयफोनX फुटला\nअमेरिकेत एका युजरचा iPhone X फुटल्याची घटना घडली आहे. हा युजर या मोबाइलमध्ये iOS १२.१ अपडेट करत असताना हा प्रकार घडला. हा मोबाइल त्याने दहा महिन्यांपूर्वी घेतला होता.\nफुकटात बदला 'आयफोन एक्स'चा डिस्प्ले\nगेल्या काही दिवसांपासून 'आयफोन एक्स'च्या डिस्प्लेमध्ये तांत्रिक अडचणी असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. अॅपलने आपल्या अधिकृ पेजवर याला दुजोरा देत अडचणी येत असल्याचे म्हटले होते. 'आयफोन एक्स'च्या काही फोनमध्ये टच स्क्रिनमध्ये समस्या असल्याचे अॅपलने अधिकृत पेजवर सांगितले आहे.\nअॅपलचा सर्वांत स्लीम आयपॅड प्रो लाँच\nअॅपल कंपनीने आतापर्यंतचा सर्वात स्लीम आयपॅड प्रो आज लाँच केला. न्यूयॉर्कमधील ब्रुकलीनमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात अॅपलने हा आयपॅड प्रो लाँच केला. सिल्व्हर आणि ग्रे रंगात हा आयपॅड प्रो उपलब्ध होणार आहे....\nउद्यापासून संसदेचं अधिवेशन; मंदीवरून केंद्राची घेरेबंदी\n'मुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम'\nअयोध्येचा निकाल: जस्टिस नजीर यांना झेड सुरक्षा\nनक्षलवाद्यांकडे ड्रोन; गोळ्या घालण्याचे आदेश\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nपाऊस देवेंद्रांनाही घेऊन गेला; NCPचा व्हिडिओ\nअयोध्या: मुस्लीम पक्षकारांची पुनर्विचार याचिका\nसेना 'एनडीए'बाहेर; भाजपकडून शिक्कामोर्तब\nभविष्य १५ नोव्हेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/maza-adhyatma/uma-dixit/articleshow/71673904.cms", "date_download": "2019-11-17T23:38:20Z", "digest": "sha1:KZZSUAP5VYNWMMMQEQI2K4XIUNXLFMRN", "length": 19670, "nlines": 263, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "उमा दीक्षित: आपणच बिघडवलेला दुरुस्त्या - uma dixit | Maharashtra Times", "raw_content": "\nप्रा. डॉ. सुजय पाटील\nप्रा. आर. एस. जैन\nडॉ. वीरा राठोड सारेच पाय मातीचे..\nडॉ. न. म. जोशी\nडॉ. सु. भि. वराडे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. रमेश जाधव\nडॉ. पी. जी. कुलकर्णी\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहा��मोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nखूप पूर्वी शिरीष पै यांचा दुरुस्त्या नावाचा एक लेख वाचल्याचं आठवतंय. आपल्या शरीरात एक दुरुस्त्या असतो, तो शरीरात झालेले बिघाड दुरुस्त करत रहातो, असं त्यात शिरीषताईंनी म्हटलं होतं.\nखूप पूर्वी शिरीष पै यांचा दुरुस्त्या नावाचा एक लेख वाचल्याचं आठवतंय. आपल्या शरीरात एक दुरुस्त्या असतो, तो शरीरात झालेले बिघाड दुरुस्त करत रहातो, असं त्यात शिरीषताईंनी म्हटलं होतं. शरीरातले साधे साधे बिघाड जसं सर्दी खोकला, जराशी कणकण, कुठेतरी भाजलंय, जखम झालीये... हे थोडासा वेळ घेऊन आपोआप बरं होत असतं.\nहा दुरुस्त्या कामाला लागलेला असतो. वैद्यकशास्त्र सांगतं मेंदू आणि ह्रदय वगळता शरीराच्या प्रत्येक भागात हा दुरुस्त्या काम करत असतो. यकृत, पॅनक्रिया, आतडं, रक्तवाहिन्या ही सगळी मंडळी आपलं काम चोख करत असतातच. आणि दुरुस्त्या असतोच. महागातलं महाग वॉशिंग मशीन, फ्रिज, लॅपटॉप हे सर्वसाधारणपणे वीस वर्षे.... अगदी गेला बाजार पंचवीस वर्षं चालतात. मग त्यांच्या तब्येतीच्या कुरबुरी सुरू होतात. यात मोबाईल तर अल्पजीवीच. शिवाय या वस्तू भरमसाठ पैसा मोजून कित्येकदा तर कर्ज काढून घेतलेल्या असतात. यात अंतर्गत दुरुस्त्या नावाची यंत्रणा नसते. आणि शरीर तर फुकट मिळालेलं. फ्री फ्री फ्री शिवाय एकावर एक फ्री या पद्धतीने एका हातावर दुसरा हात, पाय, डोळे हेही फ्री. पैसे न मोजता एकावर एक फ्री हे फक्त माणसाच्या शरीराच्या बाबतीतच घडत असावं. आणि म्हणूनच फुकट मिळालेल्याची आपल्याला कदर नसते. जाम गृहीत धरतो आपण स्वत:च्या आरोग्याला.\nमग कधीतरी काहीतरी बिघाड होतो. मग धावपळ, औषधांचा मारा इ. इ. खरं तर डॉक्टर नेहमी सांगतात की आपलं शरीर आपल्याला बारीक बारीक सिग्नल देत असतं. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. त्यात आताच्या पिढीत जगून घ्या हा फंडा उगवलाय. 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या चित्रपटात नायकाला वयाच्या चाळीशीपर्यंत भरपूर पैसे कमावून घ्यायचे असतात. पण नायिका त्याला \"तुम्हे कैसे मालूम तुम चालीस साल तक जिंदा रहोगे\" असं म्हणून त्याच्या विचारातली हवाच काढून टाकते. (तिने अर्थातच शिरीषताईंचा दुरुस्त्या हा लेख वाचलेला नसतो. त्यामुळे त्याची पॉवर काय माहित) जर जगणारच नाहीये जास्त तर कशाला उद्याची बात\" असं म्हणून त्याच्या विचारातली हवाच काढून टाकते. (तिने अर्थातच शिरीषताईंचा दुरुस्त्या हा लेख वाचलेला नसतो. त्यामुळे त्याची पॉवर काय माहित) जर जगणारच नाहीये जास्त तर कशाला उद्याची बात मग जे आहे ते आज आत्ता. Shortest cut to happiness. मजा करून घ्या, खाऊन पिऊन घ्या. मग काय पिझ्झा, पास्ता खात सुटाल, वजन वाढवाल, व्यायाम करणार नाही, तर मरालच ना चाळीशीच्या आत.\nनुकताच अदनान सामीचा एक कार्यक्रम पाहिला. त्यात त्याने त्याच्या वजनाचा किस्सा सांगितला. त्याच्या वडिलांना कॅन्सर होता. ते मृत्यूला आणि कॅन्सरला फाट्यावर मारत वीस वर्ष जगले. मात्र एका डॉक्टर मित्राने अदनानच्या वजनाचा एकमेव परिणाम म्हणजे मृत्यू असं थेट सांगितलं. अदनानचे वडील त्याला म्हणाले, आयुष्यात माझ्यासाठी एकच गोष्ट कर... तुझा जनाजा मला उचलायला लावू नकोस\". अदनानने हे बोलणं मनावर घेतलं. दोनशेतीस वरून स्वत:चं वजन नव्वदवर आणलं. आहार आणि व्यायाम. बस्स. तो म्हणतो मी फक्त इतकंच केलं. कोणतीही शस्त्रक्रिया नाही. मग म्हणाला please spread the word. आणि अदनानलाही नसेल माहीत पण दुरूस्त्या असतोच... तो करतो ना मदत... आपण फक्त त्याला बिघडू द्यायचं नाही, की झालं. So spread the word ..\nआणि आता तर दिवाळी येतेय...\nउमा दीक्षित:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:शिरीष पै|रक्तवाहिन्या|माझं अध्यात्म|उमा दीक्षित|Uma Dixit\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १८ नोव्हेंबर २०१९\nआजचे मराठी पंचांग: सोमवार, १८ नोव्हेंबर २०१९\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य- दि. १७ ते २३ नोव्हेंबर २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १७ नोव्हेंबर २०१९\nआ���चे मराठी पंचांग: रविवार, १७ नोव्हेंबर २०१९\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nपडक्या दातांचं निर्मळ हसू......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/news-about-evm/", "date_download": "2019-11-17T22:01:16Z", "digest": "sha1:YXE6HFUX62STCZQV5ZIMJL5QAKBGEQGN", "length": 12002, "nlines": 154, "source_domain": "policenama.com", "title": "काँग्रेसला 'इव्हीएम' च्या सुरक्षेबाबत शंका, 'या' नेत्याचे आयोगाला पत्र - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n करणीच्या संशयातून पुतण्यानं काकाचं ‘शिर’ केलं…\n होय, राष्ट्रवादीच्या बैठकीत ‘मी पुन्हा येईन’,…\nसोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या भेटीनंतरच सत्ता स्थापनेचा निर्णय, ‘या’…\nकाँग्रेसला ‘इव्हीएम’ च्या सुरक्षेबाबत शंका, ‘या’ नेत्याचे आयोगाला पत्र\nकाँग्रेसला ‘इव्हीएम’ च्या सुरक्षेबाबत शंका, ‘या’ नेत्याचे आयोगाला पत्र\nमुंबई : पोलिसनामा ऑनलाईन- लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती येण्यास काही वेळ राहिला असतानाच काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी इव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांनी इव्हीएमच्या सुरक्षेच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.\nदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा आणि शिवसेनेचे अरविंद सावंत यांच्यात लढत आहे. दरम्यान, गुरुवारी होणाऱ्या मतमोजणीपूर्वी मिलिंद देवरा यांनी इव्हीएमच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत देवरा यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहिले आहे.\nइव्हीएममध्ये फेरफार करता येऊ नयेत यासाठी स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात यावी, अशी विनंती मिलिंद देवरा यांनी या पत्राद्वारे केली आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यामध्ये 29 एप्रिल रोजी मतदान झाले होते. दरम्यान, 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे.\nविवेक ओबेरॉयचा ‘बदला’ घेण्यासाठी निघाले ‘हे’ तीन अभिनेते…\nअमली पदार्थांची विक्री करणाऱ्याला बिबवेवाडी पोलीसांकडून अटक\nशिवसेनेला गंभीर ‘परिणाम’ भोगावे लागतील, भाजपच्या केंद्र��य मंत्र्याचा…\n महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेचं ‘सरकार’ येणार, HM अमित शहा यांनी…\n उद्या दिल्लीत सोनिया गांधी – शरद पवारांची भेट\nशिवसेनेने राष्ट्रवादीची साथ सोडावी हीच बाळासाहेबांना खरी आदरांजली : रामदास आठवले\nडॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्यानंतरही ‘बिग…\n गाण्यानंतर आता ‘रॅम्प’ वॉक आणि…\n‘वॉर’च्या यशानंतर वाणी कपूर म्हणाली –…\n‘HOT’ अ‍ॅक्ट्रेस ‘शमा सिकंदर’नं शेअर…\n चा ‘धुरळा’, मराठी कलाकारांनी…\nशिवसेनेला गंभीर ‘परिणाम’ भोगावे लागतील, भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा…\nवाराणसी : वृत्तसंस्था - महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेतून भाजप आणि शिवसेनेतील वाद विकोपाला गेले आहेत. केंद्रीय आरोग्य…\n महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेचं ‘सरकार’ येणार, HM…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटला नसल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट…\n करणीच्या संशयातून पुतण्यानं काकाचं ‘शिर’ केलं…\nठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - काकाने करणी केल्यामुळे वडिलांचा मृत्यू झाल्याच्या संशयातून पुतण्याने मित्रांच्या मदतीने…\nशिवसेनेची ‘चिंता’ आणखी वाढली, काँग्रेसच्या…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटता सुटत नसल्याने शिवसेनेची धाकधूक वाढत चालली आहे.…\n उद्या दिल्लीत सोनिया गांधी – शरद पवारांची…\nपुणे : पोलीनामा ऑनलाइन - राज्यातील सत्ताकोंडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nशिवसेनेला गंभीर ‘परिणाम’ भोगावे लागतील, भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा…\nगेली 5 वर्षे मावळचे खासदार असूनही पवना जलवाहिनीचा प्रश्‍न का सोडविला…\nनिवडणुक शाखेचा लिपिक अँटी करप्शनच्या ‘जाळ्यात’\n‘बजाज चेतक’बाबत मोठी बातमी \n‘आयइनस्टाईन’ पेक्षाही ‘जास्त’ चालतं…\nPMC बँक घोटाळा : भाजपच्या माजी आमदारच्या मुलाला अटक\n‘ताडोबा’ व्याघ्र प्रकल्पातील ‘गजराज’च्या प्राणघातक हल्ल्यात ‘माहुता’चा मृत्यू\nराष्ट्रवादी-शिवसेना ‘आघाडी’बाबत बाळासाहेबांनी 20 वर्षापूर्वी दिलं होतं ‘हे’ उत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/a-number-of-bjp-governments-in-advertising/", "date_download": "2019-11-17T22:01:19Z", "digest": "sha1:5MMOFNGHQZDNLK5LQSGN3WTEBXSTATO3", "length": 9991, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जाहिरातबाजीत भाजप सरकार एक नंबर | Dainik Prabhat", "raw_content": "\nजाहिरातबाजीत भाजप सरकार एक नंबर\nकराड – महाराष्ट्र एक नंबरवर असल्याची जाहिरात भाजपच्या माध्यमातून प्रत्येक महामार्गावर लावलेली दिसून येत आहे. पण नेमका महाराष्ट्राचा खालून की वरुन पहिला क्रमांक आहे. याची उकल सर्वसामान्य जनतेला झालेली नाही. त्यामुळे भाजप सरकार केवळ जाहिरातबाजीत एक नंबर असल्याची प्रखर टीका कॉंग्रेसचे प्रवक्ते आ. अनंत गाडगीळ यांनी केली.\nकराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मनोहर शिंदे उपस्थित होते. आ. गाडगीळ म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांचे नेतृत्व देशाला दिशा देणारे असेच आहे. त्यांनी मुख्यमंत्री असताना सर्वांगीण विकासाची कामे केली आहेत. भाजप हे भ्रष्टाचारांचे सर्वाधिक आरोप असलेले सरकार आहे.\nत्यांच्यातील अनेकांवर भ्रष्टाचारांचे आरोप झाले असतानाही मुख्यमंत्री फडणवीस एक तरी भ्रष्टाचार दाखवा अशी चुकीची वक्तव्ये करीत आहेत. मेक इन इंडिया च्या नावाखाली सरकारने बाहेरील देशातील उत्पादनाचा वापर केला आहे. एक राष्ट्र एक कर ऐवजी एक राष्ट्र आठ करांची अमंलबजावणी या सरकारने केली आहे.\nचांद्रयान 2 साठीची परवानगी ही पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली होती. मात्र त्यांच्या अपयशानंतर शास्त्रज्ञांवर नरेंद्र मोदी नाराज होवून बाहेर पडले होते. परंतु बाहेर लोकांच्यात चुकीचा संदेश जावू नये, यासाठी नंतर स्वतःच्या प्रसिध्दीसाठी शास्त्रज्ञ यांना धीर देतानाचे फोटो काढले आहेत. असेही प्रवक्ते गाडगीळ यांनी यावेळी सांगितले.\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nराजनाथ सिंग आणि डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथं द्विपक्षीय चर्चा\nइसिसशी लागेबांधे असणाऱ्या जर्मन महिलेला अटक\nकोल्हापूरातील ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली\nबिल गेट्‌स कडून बिहार सरकारचे कौतुक\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nदीपिका पादुकोणने कापल्या रणवीर सिंगच्या मिशा; व्हिडीओ व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/worlds-oldest-pearl-found-near-abu-dhabi-226850", "date_download": "2019-11-18T00:37:25Z", "digest": "sha1:7VMSYYNQFO673T6MJQE52CDJQTNL7NWS", "length": 12833, "nlines": 223, "source_domain": "www.esakal.com", "title": "कुठे सापडलाय जगातला सर्वात जुना मोती ? | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शनिवार, नोव्हेंबर 16, 2019\nकुठे सापडलाय जगातला सर्वात जुना मोती \nमंगळवार, 22 ऑक्टोबर 2019\nया मोत्याची किंमत किती आहे याचा अजूनही खुलासा केलेला नाही. अबुधाबीमध्ये होणाऱ्या एका प्रदर्शनात ठेवला जाणार आहे.\nहिरे, मोती, माणिक, पाचू याबद्दल आपल्याला कायम प्रचंड आकर्षण असतं. अशातच तुमच्या हाती कळत-नकळत एखादा हिरा किंवा मोती हाती लागला तर कसलं भारी ना अशीच एक भन्नाट घटना संयुक्त अरब अमीरातीच्या अबुधाबीमध्ये घडलीये.\nत्याचं झालं असं, संयुक्त अरब अमीरातीच्या अबुधाबीमध्ये पुरातत्त्व खात्याकडून खोदकाम सुरु होतं. हेच खोदकाम करताना पुरातत्व विभागातील अधिकाऱ्यांना तब्बल 8000 वर्ष जुना मोती सापडल्याची माहिती आहे. असं म्हणतात, हा मोती जगातील सर्वात जुना मोती आहे.\nखरतर असं म्हणतात सध्याच्या संयुक्त अरब अमीराती म्हणजेच UAE मध्ये प्राचीन काळात इथल्या समुद्र किनाऱ्यांवर मोती सापडायचे. याबद्दलचा उल्लेख त्या काळातील अनेकांनी केलाय. काही जाणकारांच्या माहितीनुसार प्राचीन इराकमध्ये हे मोती विकले जायचे. एकेकाळी अरब अमीरातची अर्थव्यवस्था ही मोत्यांच्या व्यवसायावर टिकून होती असं सांगितलं जातंय.\nअशातच आता मारवाह या बेटावर आता खोदकाम करताना हा तब्बल 8000 वर्ष जुना मोती सापडलाय. या मोत्याची किंम�� किती आहे याचा अजूनही खुलासा केलेला नाही. अबुधाबीमध्ये होणाऱ्या एका प्रदर्शनात ठेवला जाणार आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसहा नवीन विमानतळ ‘एमएडीसी’ करणार विकसित\nमुंबई : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड (एमएडीसी) कडून येत्या पाच वर्षांत राज्यात सहा नवीन विमानतळ विकसित केले जाणार असल्याची माहिती कंपनीचे...\nलातुरात भरणार नळाच्या मीटरचे अनोखे प्रदर्शन\nलातूर : लातूरच्या पाण्याचे बिघडलेले गणित सोडवण्यासाठी तसेच नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची सवय लावण्यासाठी नळांना मीटर बसवण्याशिवाय...\nतुझं असं वेगळं काही शोध\nबालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक मान्यवर मंडळीचं त्यांच्या मुलांशी असणारं पालकत्वाचं नातं आपण जाणून घेत आहोत. त्या नात्यातून मुलं...\nपोलादपुरातील संग्रहालयाच्‍या पूर्णत्‍वासाठी एकजूट\nपोलादपूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे महत्त्वाचे पान पोलादपूरनगरीत आहे. काव्यमय चरित्र समकालीन लेखक कवी कवींद्र परमानंद नेवासकर यांनी...\nआयसरमध्ये शनिवारी विज्ञान प्रदर्शन\nपुणे - सकाळ माध्यम समूहाच्या सकाळ एनआयई (न्यूजपेपर इन एज्युकेशन) व श्रीमती इंद्राणी बालन सायन्स ॲक्‍टिव्हिटी सेंटर आयसर, पुणे यांच्या वतीने खास...\nड्राय मसालेपान आहे तरी काय \nकोल्हापूर - जेवणानंतर अनेक जण हौसेने पान खातात. असे मसालेपान पानठेल्यावर जाऊन खाणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. पानठेल्यावर असे पान तत्काळ तयार केले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-vidhansabha-election2019-news/what-is-an-exit-poll-and-how-do-exit-polls-work-scsg-91-1998908/", "date_download": "2019-11-18T00:08:39Z", "digest": "sha1:VHMTR5G2IGM27PXSRCRSGSZZRXK2WH3U", "length": 14222, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "What Is An Exit Poll And How Do Exit Polls Work | Exit Poll: एक्झिट पोल म्हणजे काय?; कसा व्यक्त केला जातो अंदाज | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंत्री उचलण्यासाठी गेलेल्या चिमुरडीला चिरडले\nशेतकऱ्याची आत्महत्या, मृतदेह जिल्हा कचेरीवर\nदहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान - मोदी\nउधळपट्टी केल्यास तिप्पट पाणीपट्टी\nविद्यार्थ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ\nExit Poll: एक्झिट पोल म्हणजे काय; कसा व्यक्त केला जातो अंदाज\nExit Poll: एक्झिट पोल म्हणजे काय; कसा व्यक्त केला जातो अंदाज\nनिवडणूक निकालाचे अंदाज व्यक्त करण्याची सर्वात विश्वासार्ह माध्यम म्हणून एक्झिट पोलकडे पाहिलं जातं.\nWhat is an Exit Poll: सध्या राज्यभरात चर्चा सुरु आहे ती म्हणजे विधानसभा निवडणुकीची. महाराष्ट्र आणि हरियाणामधील विधानसभा निवडणुकीचं मतदान आज पडलं असून २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार असून त्यानंतर राज्यात कोणाचं सरकार स्थापन होणार हे स्पष्ट होईल. २४ ऑक्टोबर रोजी अंतिम निकाल हाती येणार असला तरी त्याआधी अंदाज वर्तवले जात आहेत. यामधील एक प्रक्रिया म्हणजे एक्झिट पोल. एक्झिट पोलच्या माध्यमातून कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज वर्तवण्यात येत असतो. हा एक्झिट पोल म्हणजे नेमकं काय आहे कशा पद्धतीने तो घेतला जातो कशा पद्धतीने तो घेतला जातो अशा अनेक गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत.\nनिवडणूक निकालाचे अंदाज व्यक्त करण्याची अनेक माध्यमं असून त्यातील सर्वात विश्वासार्ह माध्यम म्हणून एक्झिट पोलकडे पाहिलं जातं. कारण एक्झिट पोल तंतोतंत नसला तरी निकालाच्या जवळपास जाणारा असतो.\nएक्झिट पोल कधी जाहीर केला जातो\nएक्झिट पोल हा नेहमी निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर घेतला जातो. भारतात एक्झिट पोल मतदान झाल्यानंतरच दाखवण्यास परवानगी आहे. मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर त्यादिवशी संध्याकाळी एक्झिट पोल जाहीर केला जातो.\nकशा पद्धतीने घेतला जातो एक्झिट पोल\nएक्झिट पोल हा ज्यादिवशी मतदान होते म्हणजे मतदानाच्या दिवशीच घेतला जातो. मतदानाच्या दिवशीच मतदारांकडून माहिती गोळा केली जाते. मतदान करुन आल्यानंतर मतदाराला कुणाला मत दिलं आहे यासंबंधी विचारलं जातं. यावेळी त्या मतदान केंद्रावर किती मतदार आहेत याची माहिती आधीच घेतली गेलेली असते. त्याच्या आधारेच मतदान केंद्रांची निवड करण्यात आलेली असते. मतदान करुन येणार पंधरावा, विस��वा माणूस सॅम्पल म्हणून निवडला जातो. यावेळी मतदारांनी दिलेल्या उत्तराच्या आधारे सर्व्हे केला जातो आणि संबंधित मतदारसंघातील निकालाचा अंदाज व्यक्त केला जातो.\nएक्झिट पोल आणि ओपिनियन पोलमध्ये काय फरक\nओपिनियन पोल म्हणजे जनमत चाचणी. ओपिनियन पोल मतदानापुर्वी सादर केला जातो. मतदान होण्यापुर्वी विविध मतदारसंघांमध्ये जाऊन मतदारांचा कल जाणून घेतला जातो आणि त्यानुसार ओपिनियन पोल तयार केला जातो.\nओपनियन पोलवर कितपत अवलंबून राहू शकतो\nएक्झिट पोल आणि ओपनियन पोलमधील मुख्य फरक म्हणजे एक मतदानाआधी आणि एक मतदानानंतर घेतला गेलेला असतो. ओपनियन पोल मतदानाच्या आधी घेतला गेला असल्याने तो बदलण्याची शक्यता असते. त्याचे अंदाज बदलू शकतात. पण एक्झिट पोल हा मतदान घेतल्यानंतरचा असल्याने त्याच्यावर निर्भर राहू शकतो.\nएक्झिट पोलची सुरुवात कधी झाली\nएक्झिट पोलची सुरुवात कधी झाली यामध्ये मतांतर आहेत. नेदरलँडमधील समाजशास्त्र आणि माजी राजकीय नेते मार्सेल वॉन डॅम यांनी एक्झिट पोलची सुरुवात केली असं म्हटलं जातं. १५ फेब्रुवारी १९६७ रोजी पहिला एक्झिट पोल आला होता.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nभारतीय अर्थव्यवस्थेबाबत बिल गेट्स यांनी केले मोठे विधान; पहा काय म्हणाले...\nविरोधी बाकावरून सेना संसदेत आक्रमक\nVideo: 'मिर्झापूर २'च्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता\n'पानिपत'मधील 'मर्द मराठा' गाण्याची गायिका आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर\nसलमानसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीवर आली धुणी-भांडी करण्याची वेळ\n'हुड हुड दबंग'ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मीम्स व्हायरल\nVideo : मलायकाचा नेहा धुपियाला चप्पल मारण्याचा प्रयत्न, कारण...\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nमर्यादित षटकांसाठी आक्रमक मयंकचा पर्याय\nतीन दिवसांनंतर राज्यात गारव्यात वाढ\n‘बीकेसी कनेक्टर’मुळे नवी कोंडी\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nचंद्रपूर आणि मुंबई विभाग सर्वाधिक प्रदूषित\nसोनिया गांधी-शरद पवार भेटीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार\nअयोध्या निकालाविरोधात फेरविचार याचिका\n‘मॅरेथॉन’मध्ये सहभागी स्पर्धकांच्या वाहनांची तोडफोड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.justforhearts.org/drink-water-while-eating/", "date_download": "2019-11-17T22:15:09Z", "digest": "sha1:UNT3JR57CYEIBJZB2BC6BUEXTY265INA", "length": 8276, "nlines": 101, "source_domain": "www.justforhearts.org", "title": "जेवताना पाणी पिणे हे सर्वथा योग्य आहे. - Just for Hearts", "raw_content": "\nजेवताना पाणी पिणे हे सर्वथा योग्य आहे.\nजेणाच्या सुरवातीला पाणी पिऊ नये. कृशता येते.\nजेवणानंतर लगेचच पिऊ नये. स्थूलत्व वाढते.\nजेवताना पाणी पिणे हे सर्वथा योग्य आहे. त्याने प्रकृती साम्यावस्थेत राहाते. सातही धातुंचे पोषण उत्तम रितीने होते.\n आम्ही तर आजपर्यंत ऐकले आहे, जेवताना पाणी पिऊ नये, भूक मरते म्हणे. सगळंच चुकीचं चाललेलं आहे. पाश्चात्य संस्कृतीची झापडं लावल्यामुळे विचारांची किती भेसळ झाली आहे पाहा.\nनारळ वाटण्यापूर्वी पाणी घातले तरी रस येत नाही. आणि नंतर पाणी घातले तरी रस नीट निघत नाही. नारळ वाटता वाटता जर त्यात पाणी घातले तरच रस चांगला निघतो ना हे वाटप पाट्या वरवंट्यावर असू देत किंवा मिक्सरमधे \nअसेच व्यवहारात देखील दिसते.\nजेवता जेवता अन्नामधे लाळ चांगली मिसळली तर पचनही चांगले होते. तोंडात लाळ नीट निर्माण होण्यासाठी घोटभर पाणी घोळवले की उत्तम काम होते.\nपण नियम पाळायचे तर नीट ओळखून पाळावेत. जेवताना पाणी प्यायचे ते सुद्धा गरजेनुसार थोडे थोडे लागेल तसे प्यावे. उगाच नियम करून अमुकच लीटर पाणी हवे, असं अजिबात नको.\nमग आमची जेवतानाची पाणी पिण्याची परंपरा मोडली कधी आणि कोणी कशी \nहे शोधून काढणे जरा कठीण आहे. पण जे बदल झालेत, ते याच डोळ्यादेखत झालेत, हे नक्की आहे.\nजेवताना पाणी पिण्याचा आणखी एक फायदा म्हणजे चवीचवीनं जेवता येतं. तिखट खाऊन झालं की नंतर गोड पदार्थ खायचा असेल तर दोन्ही चवींच्यामधे, चव नसलेलं पाणी घेतलं की दोन्ही चवीतला फरक नीट कळतो. नाहीतर प्रत्येक चव नीट कळत नाही. एक गोड पदार्थ खाल्ल्यानंतर लगेचच दुसरं गोड खाल्लं तर, दुसऱ्या गोड पदार्थाची चव कमी गोड लागते, हे पण व्यवहारात आपण बघतोच. मधे पाणी प्यायले तर नंतरच्या पदार्थाची चव आणि लज्जत आणखीनच वाढते.\nजे काही पाणी प्यायचे आहे ते जेवतानाच प्यावे. पाणी पिताना सावकाश प्यावे. लाळ मिसळून प्यावे. तहान लागली तर जरूर प्यावे. पण मुद्दाम जेवणापूर्वी , जेवणानंतर लगेच पिणे, नियम करून पिणे चुक आहे, हे लक्षात ठेवावे.\nपाणी पिण्याचा किंवा माझ्या उत्तम प्रकृतीसाठी कोणताही बदल मी आजपासून करेन, असा संकल्प केला तर तो उत्साह दोन तीन दिवस टिकतो, नंतर पहिला विरोध होतो, तो आपल्याच घरातून स्वयंपाकघरातून फक्त एक सूचना येते, आणि आपले प्रामाणिक संकल्प कुठल्याकुठे उडून जातात. बदल आपल्यात हवा असेल आपल्यालाच बदलायला हवे ना \nतीळगुळ घ्या आणि ‘तुम्ही’ गोडगोड बोला, असा उपदेश आज सगळेच करतील. जे बदलायचे ते तुम्ही. ‘मी’ बदलणार नाही, असंच ठरवून तीळगुळ दिला की नंतर आपण शब्दात अडकायला आणि दुसऱ्याने शब्दात पकडायला नको.\nजर मनापासून बदलायचं असेल तर असं म्हणा,\n“तीळगुळ घ्या, ‘मी’ गोड बोलेन.” असं वचन देतोय मी कारण बदल मला माझ्यात करायला हवाय.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/tag/mi/page/3/", "date_download": "2019-11-18T00:11:30Z", "digest": "sha1:3GE67K6JORY2RE4YOWCAFGRZKZOV2WDN", "length": 9156, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "mi Latest marathi news, Online Photos Breaking marathi news about mi", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंत्री उचलण्यासाठी गेलेल्या चिमुरडीला चिरडले\nशेतकऱ्याची आत्महत्या, मृतदेह जिल्हा कचेरीवर\nदहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान - मोदी\nउधळपट्टी केल्यास तिप्पट पाणीपट्टी\nविद्यार्थ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ\nIPL 2018 – हे ५ खेळाडू मुंबईला अजुनही विजेतेपदापर्यंत...\nIPL 2018: फलंदाजीसाठी वेगळा सराव करत नाही – हार्दिक...\nरंगतदार सामन्यात पांड्या बंधू चमकले, मुंबईची कोलकात्यावर १३ धावांनी...\nIPL 2018 – सचिनचा उल्लेख करताना चेन्नई सुपरकिंग्जची घोडचूक,...\nदुष्काळात तेरावा महिना, लसिथ मलिंगा मध्यावरच मुंबई इंडियन्सची साथ...\nIPL 2018 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा मुंबईवर ‘रॉयल’ विजय...\nIPL 2018- हार्दिक पांड्याला शैलीत बदल करण्याची गरज –...\nसचिनच्या वाढदिवशी मुंबईचा लाजिरवाणा पराभव ; अवघ्या ८७ धावांत...\nIPL 2018: मुंबई इंडियन्स अजुनही स्पर्धेत पुनरागमन करु शकते...\nIPL 2018 RR vs MI : गौथमच्या फटकेबाजीने राजस्थान...\nमुंबई इंडियन्सची पराभवाची हॅटट्रीक, दिल्लीच्या जेसन रॉयची आक्रमक खेळी...\nहैदराबादच्या मैदानात डासांचा प्रादुर्भाव, मुंबई-हैदराबाद सामन्यादरम्यान खेळाडूही हैराण...\nIPL 2018 – मुंबई इंडियन्सच्या अडचणींमध्ये वाढ, महत्वाचा गोलंदाज...\nया ५ कारणांमुळे पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्स पराभूत...\nVideo: 'मिर्झापूर २'च्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता\n'पानिपत'मधील 'मर्द मराठा' गाण्याची गायिका आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर\nसलमानसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीवर आली धुणी-भांडी करण्याची वेळ\n'हुड हुड दबंग'ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मीम्स व्हायरल\nVideo : मलायकाचा नेहा धुपियाला चप्पल मारण्याचा प्रयत्न, कारण...\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nमर्यादित षटकांसाठी आक्रमक मयंकचा पर्याय\nतीन दिवसांनंतर राज्यात गारव्यात वाढ\n‘बीकेसी कनेक्टर’मुळे नवी कोंडी\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nचंद्रपूर आणि मुंबई विभाग सर्वाधिक प्रदूषित\nसोनिया गांधी-शरद पवार भेटीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार\nअयोध्या निकालाविरोधात फेरविचार याचिका\n‘मॅरेथॉन’मध्ये सहभागी स्पर्धकांच्या वाहनांची तोडफोड\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/70230", "date_download": "2019-11-17T23:11:50Z", "digest": "sha1:TYXVGDGMFG4SBZIJCWPG4TZDGJDKLZ2N", "length": 20297, "nlines": 207, "source_domain": "www.maayboli.com", "title": "भगर (वरईचे तांदूळ) + आमटी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /भगर (वरईचे तांदूळ) + आमटी\nभगर (वरईचे तांदूळ) + आमटी\nअर्धी वाटी शेंगदाण्याचा जरा जाड कूट (आवडत असेल तर जरा जास्तही चालेल)\n२ मध्यम बटाटे सालासकट जाड किसून\n२/४ हिरव्या मिरच्या मोठे तुकडे करून\nमीठ, लाल तिखट आणि साखर चवीनुसार\nसाजूक तूप किंवा शेंगदाण्याचं तेल\nअर्धी वाटी दाण्याचा कूट\nलाल तिखट, मीठ, साखर चवीनुसार\nफोडाणीकरता तूप, जिरे आणि आवडत असेल तर बोटभर आल्याचा तुकडा किसून\nभगर एकदा निसून घ्यावी\nएका पॅनमध्ये तेलाची फोडणी करून त्यात जिरं घालावं ते फुललं की हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालावेत आणि वर भगर घालून मंद आचेवर परतायला घ्यावं. यातच आता कोकमं आणि बटाट्याचा कीस घालून पुढे परतत राहावं.\nचांगली परतली गेलेली भगर दाणेदार आणि शुभ्र दिसते.\nया स्टेजला आता मीठ, साखर, लाल तिखट (थोडसंच) घालून वर ३ वाट्या पाणी घालावं. दोन वाफांत भगर चांगली फुलते.\nआता यात दाण्याचा कूट आणि जरा मऊ व्हावी म्हणून अजून अर्धी वाटी पाणी घालून दोन सणसणीत वाफा येऊ द्याव्यात.\nवाफाळती, कोकमाचा जरासा गुलाबी रंग असलेली टेष्टी भगर आमटीबरोबर गरमगरमच खावी.\nमिक्सरच्या भांड्��ात कोकमं, दाण्याचा कूट, लाल तिखट, मीठ आणि साखर हे गंधासारखं वाटावं. तुपाची जिरे फुलवून फोडणी करून (घेतलं असेल तर आलं फोडणीतच घालावं) त्यात हे वाटण ओतावं. आता यात जसं दाट पातळ हवं त्यानुसार पाणी घालून दणदणीत उकळी येऊ द्यावी आणि एक ५/७ मिनिटं तरी उकळू द्यावं. आमटी तयार आहे. याला कोकमाचा सुरेख रंग येतो.\n२ लोकांना पोटभरीचं पुरतं\nभगर घेतांना जपून. मुळात ती भरपूर फुलते + त्यात कूट आणि बटाटा पडणार आहे. पेशंस ठेवून एक १० मिनिटं तरी परतणं काम करायचंय.\nघरातले काही लोक्स (सांगायलाच हवंय का आं) दही घालून करतात पण मला तो प्रकार अजिब्बात नाही आवडत. विचित्र वास असतो भगरीला दह्याचा असं वाटतं मला. काही केल्या तो जात नाही (समज).\nआमटी भगर गरम गरम करावी आणि मटकावून मोकळं व्हावं गार भगर चांगली लागत नाही\nही लोखंडी कढईत करू नका. कोकमामुळे अक्षरशः काळी भगर होते\nयात लाड करायचे नाहीत; उपासाचे प्रकार ना हे\nलाडाचा हा एक प्रकार - चारदोन मिरे, बारका दालचिनीचा तुकडा + बटाट्याच्या आणि लाल भोपळ्याच्या फोडी + जरा काजू घालून मोकळी शिजवली तर भगरीचा उपासाचा पुलाव म्हणता येऊ शकेल.\nभगर करताना मी कोकमां ऐवजी ताक\nभगर करताना मी कोकमां ऐवजी ताक घालते.खरंतर कधी लक्षात आले नव्हते की कोकम घालावे म्हणून.फोडणीत कढीलिंब घालते,त्याचा वास नी स्वाद चांगला येतो .\nबाकी दाण्याच्या आमटीच्या रेसिपीकरिता धन्यवाद\nआमटी भगर गरम गरम करावी आणि\nआमटी भगर गरम गरम करावी आणि मटकावून मोकळं व्हावं गार भगर चांगली लागत नाही>> अगदी अगदी माझ्या चविला मी जरा आसटच आणी थोडी तिखटसरच करते भगर, आमच्याकडे सासरी बरोबर दह्यातली आमटी करतात.\nआमच्याकडे भगरीत बटाटा घालत\nआमच्याकडे भगरीत बटाटा घालत नाहीत पण साईडला बटाट्याची उपासाची भाजी मस्तच लागते.\nह्याला आम्ही फोडणीचे वरीचे तांदूळ किंवा वरीची उपासाची खिचडी म्हणतो आणि सोबत ही दाण्याची आमटी . वरीच्या खिचडीत बटाटा नाही घालत त्याऐवजी आम्ही दाण्याच्या आमटीत घालतो, उकडलेला बटाटा.\nउपवासाची आमटी ताकाची करतात\nउपवासाची आमटी ताकाची करतात\nमी प्युअर व्हाइट भगर पक्षी व\nमी प्युअर व्हाइट भगर पक्षी व र्‍याचे तांदूळ. दाण्याची आमटी, चिंच घालून . पुणेरी असल्याने कोकम थिंग इज नॉट देअर इन माय किचन.\nसोबत उपासाची बटाट्याची भाजी. बरोबर गुड क्वालिटी दही किंवा काकडी ची दह्यातली कोशिंब���र. मी उपासतापास नाही करत. एकाद्या दिवशी\nमूड आला तर असेच करते.\nछान आहे पाकृ.. अशी कठीण\nछान आहे पाकृ.. अशी करून बघायला हवी आता कोकम घालून\nप्रत्येक एकादशी ला करते, थोडी वेगळी पद्धत आहे माझी.. तुपाची फोडणी करते, त्यात जिरं, हिरव्या मिरच्या, काकडीचा कीस किंवा बटाट्याचा कीस परतून घेऊन मग भगर टाकते.. आणि हो दही आणि दाकू हवंच मला\nत्याशिवाय रेस्पी नापास असते भावा.\nआमच्याकडे सुद्धा अमा ची\nआमच्याकडे सुद्धा अमा ची रेसिपी असते भगरीची. लिंबाच्या गोड लोणच्यासह. कधीतरी बटाटा पापड भरीस.\nमला यात गुळ घालून बनवलेला भात\nमला यात गुळ घालून बनवलेला भात खूप आवडतो. उपवासाला मी हाच पदार्थ खातो. आमच्यात तिखट व गोड प्रकाराला भगरीचा भात असे म्हणतात. भगरीच्या भाकरी/थालिपीठं ही खूप टेस्टी लागतात, त्या आमच्याकडे बटाट्याची कांदा लसूण न घातलेल्या सुक्या भाजीबरोबर खातात.\nमी प्युअर व्हाइट भगर पक्षी व र्‍याचे तांदूळ. >> म्हणजे\nवरी भाताला भगर म्हणतात ,\nवरी भाताला भगर म्हणतात , बहुतेक ठिकाणी नुसतेच शिजवतात व उपवासी आमटी बरोबर खातात\nआमच्याकडेही भगर-आमटी असेल तर\nआमच्याकडेही भगर-आमटी असेल तर भगर नुसतीच थोडे मीठ घालून शिजवतात. आमटी चिंच-गूळ / ताक अशी अदलून बदलून होते. चिंच गुळाची जास्त छान लागते. अजिबात आंबट काहीही न घालता सुद्धा होते. ती सुद्धा चांगलीच लागते.\nसासरी फोडणीची भगर असते..त्यात जिरे, बटाटा, दाण्याचे कूट असते. माहेरी उपासाला जिरे चालत नाहीत. उपासाला फारसे खाण्याचे लाड न करण्याची माहेरची पद्धत. त्यामुळे नुसत्या कुटाची भगर करतात. ती तशीही चांगली लागते. गरम असेल, तर वरून तूप घेऊन, हवं असल्यास दह्यासोबत खातात. अशी कुटाची थंड भगर वरून दही +दूध किंवा ताक घालून खायला मला स्वतः ला खूप आवडते\nफोडणीची भगर असते..त्यात जिरे,\nफोडणीची भगर असते..त्यात जिरे, बटाटा, दाण्याचे कूट असते. > >>>ही कशी करतात साधारण साबुदाणा खिचडीसारखी वरीच्या तांदुळाची खिचडी खाल्लीय. पण वरीचे तांदुळ कधी स्वतः वापरले /बनवले नाहीत. साबुदाण्यासारखे भिजवतात की भातासारखी दुप्पट पाणी घालुन शिजवायचे\nभातासारखी दुप्पट पाणी घालुन\nभातासारखी दुप्पट पाणी घालुन शिजवायचे... हो.बटाटा असेल तर अजून जरासे पाणी/ ताक.\nऑल टाईम फेव्हरीट. लाल\nऑल टाईम फेव्हरीट. लाल तिखटाऐवजी आम्ही हिरवी मिरची घालतो. आमटी बरोबर खायची असल्याने भगरीचे लाड नाहीत. जर आमटी करायची नसेल तर रुचिरात सांगितल्याप्रमाणे तुपाच्या फोडणीत दालचिनी, लवंग पावडर घालून बटाटा, दाण्याचे कूट, थोडासा गूळ, कोकम घालून भगर खिचडी करायची.\nआमच्याकडेही भगर फक्त मिठ\nआमच्याकडेही भगर फक्त मिठ टाकून शिजवतात. मी बरेचदा भिजवलेली भगर वाफऊन करतो खुसखुस (Couscous) सारखी. यापध्दतीने करुन पहायलाच हवी.\nफोडणीची भगर असते..त्यात जिरे,\nफोडणीची भगर असते..त्यात जिरे, बटाटा, दाण्याचे कूट असते. > >>>ही कशी करतात\nवर दिलेली रेसीपी फोडणीच्या भगरीचीच आहे ना\nभगर म्हणजे वरी हे धान्य\nभगर म्हणजे वरी हे धान्य गिरणीत भरडून बनवली जाते. भारतात फक्त घोटी इथे भगर मिल आहेत. साळीपासून तांदूळ बनवतो तसं वरई पासून भगर बनते. आदिवासी भागात मी न कांडलेली वरई मिठ घालून शिजवून खाताना पाहिली आहे व खाल्ली सुध्दा आहे. आजकाल मिलेट म्हणजे तृणधान्ये विषयी बरीच जागृती होत आहे. वरई बरोबर सावा, भादला, कोद्रा असे बरेच जंगली धान्य आहे. नागली वरई शेती सारखीच असते.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/category/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%80-motivational/", "date_download": "2019-11-17T23:16:45Z", "digest": "sha1:L6PDVQK3FJCVJP2VZMN4WX5MU56VQPDS", "length": 12002, "nlines": 113, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "प्रेरणादायी /Motivational Archives | मनाचेTalks", "raw_content": "\nटीकाकारांचा सामना करण्याचे पाच प्रभावी मार्ग\nटीकेला सामोरं कसं जायचं हि कला शिकली तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ती तुम्हाला कामाला येईल. म्हणूनच हे पाच मुद्धे समजून घेऊन ते आपल्या वागण्यात आणले तर फेकला गेलेला दगड फुलासारखा कसा झेलायचा याचं कसब तुम्हाला जमलंच समजा.\nनकारात्मक विचारांपासून दूर राहण्याची सात सूत्रं\nबरेचदा आपण वाचतो, ऐकतो की नकारात्मक विचारांचा आपल्या रोजच्या आयुष्यावर परिणाम होतो आणि त्याच नकारात्मक घटना आयुष्यात घडत जातात. बरेच जणांना तर अक्षरशः सवय जडलेली असते, नकारात्मक विचार करण्याची. वडीलधारी मंडळी असंही सांगतात, ‘घरात बसून वाईट साईट विचार करू नका, बोलू नका कारण वस्तू नेहमी तथास्तु म्हणते\nआपल्या बुद्धीचा परिपूर्ण वापर करून ठरवलेले उद्दिष्��� कसे पूर्ण करावे\nआपलं डोकं हे एक प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मशीन आहे. पण दुर्दैवाने बऱ्याच लोकांना याच्या अफाट शक्तीची कल्पनाच नाही. आपल्याकडे भूतकाळात डोकावून विचार करायची शक्ती आहे ज्याने आपण अनुभवातून शहाणं होऊन येणाऱ्या अडचणींना टाळू शकू. शिवाय आपल्याकडे भविष्याचा विचार करण्याची कुवत आहे म्हणजे आपण येऊ शकणाऱ्या अडचणींना हेरून त्या अडचणी येऊ नये म्हणून काही तजवीज करू शकू.\nअपयशी होण्याची, ठरवलेले टार्गेट पूर्ण न होण्याची भीती कशी घालवाल\nजर तुमच्याकडे पण येणाऱ्या काळात यशस्वी होण्याचं एखादं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नाला सत्यात उपरवण्याच्या योजना आहेत तर विश्वास ठेवा तुम्ही या जगातल्या ९५% लोकांपेक्षा कित्येक पटींनी पुढे आहात. पण स्वप्ने संघर्षाशिवाय आणि योजना रिस्क आणि फेल्युअर म्हणजे अपयशाशिवाय पूर्ण होत नाहीत.\nप्रेरणादायी /Motivational / व्यक्तिमत्व\nतुमचा आवाज जगाला बदलू शकतो – बराक हुसेन ओबामा\nआजपासून साधारण १० वर्षांपूर्वी जगाच्या इतिहासाला मोठी कलाटणी मिळाली. विकासाच्या, नेतृत्वाच्या अन्‌ कर्तृत्वाच्या क्षेत्रात जगावर अधिराज्य गाजविण्याची इच्छा बाळगून असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदी बराक हुसेन ओबामा नावाचा अवघ्या ४७ वर्षांचा तरूण विराजमान झाला. केनिया या वडिलांच्या मूळ देशाला त्यादिवशी राष्ट्रीय शासकीय सुटी जाहीर करण्यात आली.\nप्रेरणादायी /Motivational / मानसशास्त्र\nन आवडणाऱ्या व्यक्तीशी ऍड्जस्ट कसं व्हायचं\nमाणूस आवडणं किंवा न आवडणं, पटणं किंवा न पटणं हे त्याच्या व्यक्तिमत्वावर पूर्णपणे अवलंबून आहे. एखाद्याला एखाद्या माणसाचं बाह्य व्यक्तिमत्त्व आवडत नाही तर एखाद्याला त्याचा स्वभाव आवडत नाही किंवा त्याचे अंतर्गत व्यक्तिमत्त्व आवडत नाही.\nप्रेरणादायी /Motivational / व्यक्तिमत्व\nप्रेरणादायी कहाणी: तुमचा विनर्स ऍटीट्युड तुमचं आयुष्य बदलून टाकेल\nमित्रांनो, तुमचं ऍटीट्युड कसंही असो पण आपल्या स्वतःमध्ये जाणीवपूर्वक काही बदल केले तर तुमचं ऍटीट्युड ‘विनिंग ऍटीट्युड’ मध्ये बदलणे हे फक्त तुमच्या आणि तुमच्याच हातात आहे.\nपालकत्व / प्रेरणादायी /Motivational / विशेष\n५-६ वर्षांच्या मुलांपासून ते ७० वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत सर्वांसाठी संगणक प्रशिक्षण\nसंगणक प्रशिक्षण हो, ५-६ वर्षांच्या मुलांपासून ते ७० वर्षांच्या आजी आजोब���ंपर्यंत आपल्या आवडीनुसार संगणक शिक्षण घेणे शक्य आहे बरेचदा पालकांसमोर प्रश्न असतो कि त्यांचे मूल अभ्यासात हवी तशी प्रगती करू शकत नाही. आणि मग त्यामुळे मुलांच्या भविष्याची काळजी असते. अशा वेळेस सुद्धा हे कोर्स नक्कीच उपयोगी पडू शकतील.\nप्रेरणादायी /Motivational / मानसशास्त्र\nचिंता, काळजी, भीती, तणाव आपल्यापासून दूर ठेवण्याचे तीन उपाय\nपरिस्थिती कुठलीही असो तिचा नीट अभ्यास केला तर त्या परिस्थितीला तोंड देण्याचे बळ येऊन चिंता, भीती, स्ट्रेस यांचे नियोजन करणे सोपे जाते. या काही सोप्या पद्धतींचा अवलम्ब केला तर चिंतांना १००% दूर ठेवणे हे आपल्याच हातात आहे. बरोबर ना\nप्रेरणादायी /Motivational / व्यवसाय मार्गदर्शन\nगरिबीत वाढलेल्या एका छोट्या मुलाने ऑनलाईन सेलिंगची मुहूर्तमेढ रोवली\nमित्रांनो इंगवारची गोष्ट ऐकून पटलं असेल ना की कोणतंही काम तडीस न्यायचंच असं ठरवलं तर मार्ग हा दिसतोच दिसतो. इंगवारची ही बिजनेस स्टोरी आहे तशीच खूप जणांची /जणींची असते. अडचणींना तोंड देत, पुढे जात जात कुठेतरी यशाचा मार्ग दिसायला लागतो. आणि एका टप्प्यावर आयुष्याची गाडी सुसाट धावायला लागते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/king-fourteenth-plane-becomes-roanoke-225722", "date_download": "2019-11-18T00:27:43Z", "digest": "sha1:25MSY4N3WOU4YSL35VYJLS4E44VNJZK4", "length": 19103, "nlines": 232, "source_domain": "www.esakal.com", "title": "रौनक ठरला चौसष्ट पटावरील राजा... | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, नोव्हेंबर 18, 2019\nरौनक ठरला चौसष्ट पटावरील राजा...\nशुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019\nनागपूर : नागपूरचा आंतरराष्ट्रीय मास्टर रौनक साधवानीने अवघ्या तेराव्या वर्षी बुद्धिबळातील प्रतिष्ठेचा ग्रॅण्डमास्टर किताब पटकावून उपराजधानीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. असा बहुमान मिळविणारा तो नागपूरचा पहिला व विदर्भाचा दुसरा बुद्धिबळपटू ठरला आहे. सर्वांत कमी वयात ग्रॅण्डमास्टर किताब मिळविणारा तो जगातील पहिला बुद्धिबळपटू ठरला आहे. एसले ऑफ मॅन (इंग्लंड) येथे सुरू असलेल्या फिडे ग्रॅण्ड स्वीस चेस डॉट कॉम बुद्धिबळ स्पर्धेत त्याने तिसरा व शेवटचा \"नॉर्म' मिळवून ग्रॅण्डमास्टर किताबावर शिक्‍कामोर्तब केले.\nनागपूर : नागपूरचा आंतरराष्ट्रीय मास्टर रौनक साधवानीने अवघ्या तेराव्या वर्षी बुद्धिबळातील प्रतिष्ठेचा ग्रॅण्डमास्टर किताब पटकावून उपराजधानीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. असा बहुमान मिळविणारा तो नागपूरचा पहिला व विदर्भाचा दुसरा बुद्धिबळपटू ठरला आहे. सर्वांत कमी वयात ग्रॅण्डमास्टर किताब मिळविणारा तो जगातील पहिला बुद्धिबळपटू ठरला आहे. एसले ऑफ मॅन (इंग्लंड) येथे सुरू असलेल्या फिडे ग्रॅण्ड स्वीस चेस डॉट कॉम बुद्धिबळ स्पर्धेत त्याने तिसरा व शेवटचा \"नॉर्म' मिळवून ग्रॅण्डमास्टर किताबावर शिक्‍कामोर्तब केले.\n13 वर्षीय रौनकला ग्रॅण्डमास्टर किताबासाठी केवळ 21 येलो रेटिंग गुणांची आवश्‍यकता होती. रौनकने सातव्या फेरीतच आवश्‍यक गुणांची कमाई करून ग्रॅण्डमास्टर किताबाला गसवणी घातली. जगभरातील नावाजलेल्या ग्रॅण्डमास्टर्सचा समावेश असलेल्या या स्पर्धेत रौनकने एक विजय आणि सहा सामने बरोबरीत सोडवून सातपैकी चार गुणांची कमाई केली. सात फेऱ्यांमधून मिळविलेल्या 23.2 येलो रेटिंग गुणांमुळे रौनकचे ग्रॅण्डमास्टर किताबासाठी आवश्‍यक 2500 येलो रेटिंग गुण पूर्ण झाले. स्पर्धेच्या आणखी चार फेऱ्या शिल्लक असून, त्यात पराभूत झाला तरीदेखील, रौनकच्या कामगिरीवर परिणाम होणार नाही. रौनकने पहिल्या फेरीत रशियाचा ग्रॅण्डमास्टर सुगिरोव्ह साननवर धमाकेदार विजय मिळविल्यानंतर त्याने दुसऱ्या फेरीत ग्रॅण्डमास्टर कर्जाकिन सर्जेई, भारतीय ग्रॅण्डमास्टर सूर्यशेखर गांगुली, ग्रॅण्डमास्टर सारिक इव्हान, ग्रॅण्डमास्टर इलिजानोव्ह पावेल, ग्रॅण्डमास्टर पीटर लेको, ग्रॅण्डमास्टर गॅब्रिएल सार्गिसियानला बरोबरीत रोखले. फिडे ग्रॅण्ड स्वीस चेस डॉट कॉम बुद्धिबळ स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणे अतिशय कठीण असते. मात्र, भारतातील सर्वोत्कृष्ट ज्युनियर खेळाडू म्हणून आयोजकांनी त्याला वाइल्ड कार्ड प्रवेश दिला होता.\nयापूर्वी रौनकचे प्रशिक्षक अमरावतीच्या स्वप्नील धोपाडेने चार वर्षांपूर्वी ग्रॅण्डमास्टर किताब मिळविला होता. तो विदर्भाचा पहिला ग्रॅण्डमास्टर ठरला होता. ग्रॅण्डमास्टर किताब मिळविणारा रौनक विदर्भाचा दुसरा, तर देशातील एकूण 65 वा बुद्धिबळपटू होय. सेंटर पॉइंट काटोल रोडचा विद्यार्थी असलेल्या रौनकने पहिला ग्रॅण्डमास्टर \"नॉर्म' याच वर्षी मॉस्को येथे झालेल्या एरोफ्लोत ओपनमध्ये व दुसरा \"नॉर्म' फ्रान्समधील पोर्टिसिओ ओपन बुद्धिबळ स्पर्धेत मिळविला होता. रौनकधील टॅलेंट लक्षात घेता पाचवेळचा जगज्जेता विश्‍वनाथन आनंदने त्याचे भविष्य उज्ज्वल असल्याचे भाकीत वर्तविले होते. रौनकने 13 व्या वर्षी ग्रॅण्डमास्टर किताब मिळवून आनंदचा विश्‍वास सार्थ ठरविला.\n\"ग्रॅण्डमास्टर किताब माझे अंतिम स्वप्न होते. ते पूर्ण केल्याचा मला मनापासून खूप आनंद झाला. स्पर्धा अजून संपलेली नाही. आता उरलेल्या चार फेऱ्यांवर संपूर्ण लक्ष केंद्रित करून, त्यात चांगली कामगिरी करायची आहे. त्यानंतरच ग्रॅण्डमास्टरचा आनंद \"सेलिब्रेट' करेल. माझ्या यशात आईवडील आणि गुरूचाही तितकाच वाटा आहे.'\n\"रौनक ग्रॅण्डमास्टर बनल्याचा आनंद व अभिमान आहे. रौनकमधील प्रतिभा, मेहनत व सातत्यपूर्ण कामगिरी लक्षात घेता एकदिवस तो आपले स्वप्न पूर्ण करेल, अशी मला अपेक्षा होती. तो दिवस आज उजाडला. हे त्याच्या कठोर मेहनतीचे फळ आहे. भविष्यात तो आणखी यशाचे उच्च शिखर गाठेल, याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.'\n-स्वप्नील धोपाडे, विदर्भाचा पहिला ग्रॅण्डमास्टर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nएकाच दिवशी परीक्षेमुळे उमेदवार धास्तावले\nपुणे - मुंबई महापालिका आणि जलसंपदा विभागाची कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा २५ नोव्हेंबर या एकाच दिवशी आल्याने हजारो अभियंत्यांचा जीव टांगणीला...\nनागपूर ः मिहान प्रकल्पातील आयटी कॅम्पसजवळ वाघाच्या पावलांचे ठसे दिसल्याच्या चर्चेने परिसरात खळबळ उडाली आहे. वाघ की बिबट, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही...\nशाळांचे बाह्य मूल्यांकन होईना\nनागपूर : शिक्षणाची गुणवत्ता वाढवत, त्यांचे अंतर्गत मूल्यांकन करून आवश्‍यक त्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने तीन वर्षांपूर्वी शाळासिद्धी अभियानास...\nस्वच्छ, सुंदर वानाडोंगरीला डेंगीचे ग्रहण\nवानाडोंगरी(जि.नागपूर) ः दररोज सकाळी कचरा उचलणाऱ्या गाडीतून नागरिकांना स्वच्छ व सुंदर वानाडोंगरी बनविण्याचे आवाहन केले जाते. तरीही वानाडोंगरी नगर...\nआयुष्याचे सोडा राजेहो, मेल्यानंतरही सुटका नाही \nनागपूर ः आयुष्यात मनाला बोचणाऱ्या असंख्य शल्यांनी होरपळून सोडले असताना मृत्यूनंतरही मृत शरीराची गैरसोय होणेही संपत नाही, ही शोकांतिका आहे....\nधक्‍कादायक... 30 लाख लोकसंख्या; प्रसूतीसाठी अवघ्या 10 खाटा (व्हिडिओ )\nनागपूर : एखाद्या सिनेमातील दृश्‍याला अधिक प्रभावी करण्यासाठी कोणत्याही साधन सुविधांशिवाय शक्कल लढवू�� झालेली प्रसूती हे चित्रपटापुरतं ठीक आहे. मात्र,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/07/blog-post_83.html", "date_download": "2019-11-17T23:22:38Z", "digest": "sha1:BBOOO2PQG4XIYVNUC3YHPKAO5ZLU5YNH", "length": 7701, "nlines": 51, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "कर्नाटकात काँग्रेसला आणखी एक धक्का - Lokmanthan", "raw_content": "\nHome / Latest News / देश / कर्नाटकात काँग्रेसला आणखी एक धक्का\nकर्नाटकात काँग्रेसला आणखी एक धक्का\nआमदाराचा राजीनामा; सरकार संकटात\nलोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस धर्मनिरपेक्ष जनता दलात उलथापालथ सुरूच आहे. याच दरम्यान काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. काँग्रेसचे विजयनगर येथील आमदार आनंद सिंह यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आपण आमदारकीचा राजीनामा दिला असल्याचे त्यांनी स्वतः स्पष्ट केले आहे. त्यामुळे काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल आघाडी सरकार पुन्हा संकटात येण्याची शक्यता आहे.\nभाजपने ज्या वेळी ऑपरेशन कमळ राबविले होते, त्या वेळी काँग्रेसने आपल्या आमदारांना कर्नाटकातील इगलटन रिसॉर्टमध्ये ठेवले होते. तेथे काँग्रेस आमदार आनंद सिंह यांच्या डोक्यात काँग्रेसचे कंपली (जि. बळ्ळारी) येथील आमदार जे. एन. गणेश यांनी बाटली फोडून मारहाण केली होती. आता आनंद सिंह यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. सध्या कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी अमेरिकेत आहेत. त्यांच्या माघारी राज्यात राजकीय हालचाली वेगाने सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर कुमारस्वामी यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप पुन्हा एकदा आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.\nविधानसभा निवडणुकीमध्ये 228 सदस्यसंख्या असलेल्या सभागृहात 105 जागा जिंकून पहिल्या स्थानी आलेल्या भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसनेधर्ण निरपेक्ष जनता दलाशी आघाडी करून सर��ार स्थापन केले; पण पहिल्या दिवसापासूनच आघाडीमध्ये कुरबुरी आणि मतभेदांचे सुरू आहे. दरम्यान, आतापर्यंत काँग्रेसच्या दोन आमदारांनी राजीनामे दिले आहेत. याआधी उमेश जाधव यांनी राजीनामा दिला होता. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता तीन महिन्यांच्या आत आमदार आनंद सिंह यांनीही राजीनामा दिला आहे. ते ही भाजपत प्रवेश करण्याची शक्यता आहे.\nसरकार निर्माण होणारच, शरद पवारांनी आमदारांसमोर व्यक्त केला विश्‍वास\nराष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी चिंता काही करायची नाही मुंबई निवडणूकपूर्व युती असलेल्या भाजप-शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळूनही शिव...\nहा तर सेनेविरुद्ध भाजपचा दुर्योधनी कावा: शिवसेना\nमुंबई सध्याच्या राजकारणात सब घोडे बारा टके. या न्यायाने साधनशूचितेच्या गप्पा मारणारेच सगळ्यात जास्त गोंधळ आणि भेसळ करत आहेत, अशा शब्दा...\nशिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपचा गेम ऑफ पेशन्स\nमुंबई राज्यातील सत्ता स्थापनेसाठी भाजप अनुकूल नसला, तरी भाजप शिवसेनेला कोंडित पकडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भाजपने सत्ता स्थापनेतून माघ...\nमुंबई महापालिकेत काँग्रेसला उपमहापौरपद मिळणार\nमुंबई मुंबई महापालिकेतही नवी राजकीय समीकरण जुळविण्याची तयारी सुरु आहे. मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रव...\nराज्यात लवकरच स्थिर सरकार देऊ : संजय राऊत\nमुंबई राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थान व्हावे, यासाठी मुख्य भूमिका निभावत असलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/mt-fact-check/video-viral-of-rahul-gandhi-where-saying-he-will-leave-india-and-settled-in-london/articleshow/71609337.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2019-11-17T23:47:32Z", "digest": "sha1:ROKHZDR7BYJP623P23KSFFO5X6UE2ZOK", "length": 15737, "nlines": 172, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "rahul gandhi will staying london: मटा fact check: राहुल गांधी देश सोडून जाणार? जाणून घ्या सत्य - video viral of rahul gandhi where saying he will leave india and settled in london | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nमटा fact check: राहुल गांधी देश सोडून जाणार\nकाँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भाषणातील काही वक्तव्ये सध्या व्हायरल होेत आहेत. फेसबुक युजर Sanjay Swaroop Srivastava ने राहुल गांधी यांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओत राहुल गांधी भाषण करतान��� दिसत आहेत. त्यात ते म्हणतात की, काही होणार नाही, मी लंडनला निघून जाईन. माझी मुलं अमेरिकेला जाऊन शिक्षण घेतील. माझं आणि भारताचे काही देणं-घेणं नाही.\nमटा fact check: राहुल गांधी देश सोडून जाणार\nकाँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भाषणातील काही वक्तव्ये सध्या व्हायरल होेत आहेत. फेसबुक युजर Sanjay Swaroop Srivastava ने राहुल गांधी यांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओत राहुल गांधी भाषण करताना दिसत आहेत. त्यात ते म्हणतात की, काही होणार नाही, मी लंडनला निघून जाईन. माझी मुलं अमेरिकेला जाऊन शिक्षण घेतील. माझं आणि भारताचे काही देणं-घेणं नाही. माझ्याजवळ हजारो कोट्यवधी रुपये आहेत. मी कधी तरी बाहेर जाणार, असे वक्तव्य राहुल गांधींच्या या भाषणात आहे.\nअवघ्या ११ सेकंदाचा हा व्हिडिओे आहे. व्हिडिओ शेअर करताना राहुल गांधी मुलांसह लंडनला कायमस्वरूपी जाणार आहे, असे लिहिण्यात आले आहे.\nही पोस्ट इतरही काहीजणांनी शेअर केली आहे.\nभाजप महिला मोर्चाच्या सोशल मीडिया प्रभारी प्रीती गांधी यांनीदेखील राहुल गांधी यांचा हा व्हिडिओ ट्विट केला आहे.\nराहुल गांधी यांचा व्हिडिओ चुकीचा, लोकांची दिशाभूल करणारा आहे. व्हायरल होणारा हा व्हिडिओ लातूरमधील सभेतील भाषणाचा एक हिस्सा आहे. या भाषणाचा पूर्ण व्हिडिओ ऐकल्यानंतर स्पष्ट होते की, राहुल गांधी पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्याबाबत बोलत आहेत.\nव्हिडिओ रविवारी शेअर करण्यात आला होता. त्या दिवशी राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचार सभांना संबोधित केले होते. आम्ही गुगलवर Rahul Gandhi Maharashtra Rally या कीवर्ड्सने सर्च केले. त्यावेळी आम्हाला राहुल गांधी यांच्या लातूरमधील जाहीर सभेचा व्हिडिओ आढळला. हा व्हिडिओ Indian National Congress च्या अधिकृत युट्युब चॅनेलवर अपलोड करण्यात आला होता.\nव्हिडिओत १४.५७ सेकंदावर राहुल गांधी म्हणतात, ''शेतकरी घाबरतो. कर्जाच्या चिंतेमुळे रात्रभर तो जागा असतो. नीरव मोदी, मेहुल चोक्सी मात्र चांगली झोप घेतात. त्यांना कोणतीही भीती नसते. काही होणार नाही...माझी मुलं अमेरिकेत जाऊन शिक्षण घेतील. माझं आणि भारताशी काही देणंघेणं नाही. माझ्याजवळ हजारो कोट्यवधी रुपये आहेत. मी कधीही (देश सोडून) जाईल.''असे राहुल गांधी भाषणात म्हणतात.\nराहुल गांधी यांचे पूर्ण भाषण ऐकल्यानंतर हे स्पष्ट होतं की ते स्वत: बद्द�� बोलत नाही तर नीरव मोदी, मेहूल चोक्सीबद्दल बोलत आहेत.\nराहुल गांधी यांच्या भाषणातील वक्तव्ये दिशाभूल होईल अशा पद्धतीने सादर करून व्हायरल करण्यात आली आहेत. वास्तविक पाहता ते नीरव मोदी, मेहुल चोक्सीबद्दल बोलत असल्याचे टाइम्स फॅक्ट चेकमध्ये आढळले.\nमटा Fact Check:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nFACT CHECK: खोट्या दाव्यासह नेहरूंचा नयनतारा यांच्यासोबतचा फोटो व्हायरल\nFact Check : शिख खरंच १४ कोटी आहेत का सिद्धूंचा दावा खोटा ठरला\nFact Check: अयोध्या निकालानंतर कॉल रेकॉर्डिंग\nFake Alert: अदानींच्या पत्नीपुढे झुकले पंतप्रधान मोदी\nFact Check: परळीत हरल्यानंतर पंकजा मुंडे ढसाढसा रडल्या\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nगुगल शिकविणार अचूक उच्चार\nमराठी शुद्धलेखन आणि ॲप\nBSNL या प्लानमध्ये देतेय दररोज २ जीबी डेटा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमटा fact check: राहुल गांधी देश सोडून जाणार\nFact Check ख्रिस्ती दाम्पत्याला RSS च्या लोकांनी जाळलं\nFact Check: २ हजारांची नोट बंद होणार; व्हायरल मेसेजचे सत्य काय; व्हायरल मेसेजचे सत्य काय\nFact Check: शेहला रशीदने पाकिस्तानी झेंड्याची साडी नेसली\nFACT CHECK: हे फोटो श्रीकृष्ण नगरी द्वारकाची नाहीत...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/college-club/updates-in-technology/articleshow/56733318.cms", "date_download": "2019-11-17T23:33:32Z", "digest": "sha1:D6D2ZV3WEU2YE2DV6KP563XTIGG55HXR", "length": 17854, "nlines": 177, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "college club News: हायटेक - updates in technology | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nतंत्रज्ञानामध्ये झपाट्याने बदल होत असल्याने टेक कंपन्या दरवर्षी काही ना काही नवीन गोष्टी बाजारात आणतात. नुकत्याच पार पडलेल्या यंदाच्या सीइएसमध्येही अशीच काही कल्पक आणि हट के उत्पादनं पाहायला मिळाली. त्याविषयी…\nहितेश वैद्य, कॉलेज क्लब रिपोर्टर\nतंत्रज्ञानामध्ये झपाट्याने बदल होत असल्याने टेक कंपन्या दरवर्षी काही ना काही नवीन गोष्टी बाजारात आणतात. नुकत्याच पार पडलेल्या यंदाच्या सीइएसमध्येही अशीच काही कल्पक आणि हट के उत्पादनं पाहायला मिळाली. त्याविषयी…\nतंत्रज्ञानामध्ये झपाट्याने बदल होत असल्याने टेक कंपन्या दरवर्षी काही ना काही नवीन गोष्टी बाजारात आणतात. ‘कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक शो’ (सीइएस) या मेळ्यामध्ये ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवणाऱ्या जगभरातल्या सगळ्या कंपन्या त्यांची नवीन उत्पादनं लाँच करतात. नुकत्याच पार पडलेल्या यंदाच्या सीइएसमध्येही अशीच काही कल्पक आणि हट के उत्पादनं पाहायला मिळाली. त्याविषयी…\n० तीन स्क्रीनचा लॅपटॉप\nगेमर्स किंवा भरपूर काम करणाऱ्या लोकांना कम्प्युटरवर तीन स्क्रीन्स लागतात. पण लॅपटॉपचं काय तर लॅपटॉप बनवणाऱ्या रेझर ब्लेड या कंपनीने यंदा सीइएसमध्ये तीन स्क्रीन्स असणारा लॅपटॉप सादर केला. या १७ इंची लॅपटॉपचं नाव आहे प्रोजेक्ट वॅलेरी. कंपनीच्या म्हणण्यानुसार, याच्या पुढच्या व्हर्जनमध्ये मुख्य स्क्रीनमधून आपोआप दोन स्क्रीन्स बाहेर येतील आणि थोड्या तिरक्या होतील. या लॅपटॉपची इतकी हवा झाली की चक्क याचे दोन्ही डिस्प्ले डिव्हाईसेस सीइएसमधून चोरीला गेले.\nअनेक गोष्टी स्मार्ट होत असताना आता चक्क स्मार्ट अंतर्वस्त्रंही आली आहेत. ही दिसायला साधारण अंतर्वस्त्रांसारखीच आहे. हल्ली सगळीकडेच मोबाइल फोन, ब्ल्यूटूथ डिव्हाईस, रिमोट, वायफाय राउटर या गॅजेट्सचा वापर वाढला आहे. या गॅजेट्समधून वेगवेगळ्या लहरी (रेडिएशन्स) निघत असतात. स्पार्टन कंपनीने अशी एक अंडरवेअर बनवली आहे, जी या लहरींपासून तुमचं संरक्षण करते. अर्थात ही बाजारात दाखल व्हायला अजून अवकाश आहे.\n० होंडा रायडींग असिस्ट\nतरुणांसाठी बाइक्स म्हणजे वीक पॉइंट. पण जर कधी तोल जाऊन बाइकवरुन पडल��त तर सगळाच प्रॉब्लेम. म्हणूनच होंडाने ‘रायडिंग असिस्ट’ नावाचं नवीन फिचर सीइएसमध्ये सादर केलं. या फीचरनुसार गाडीला आधार देणारी चाकं न लावताच गाडी आपोआप बॅलन्स होते. शिवाय, जर कधी आपल्या जोडीदारासह एका मस्त रोमँटिक वॉकवर जायचं असेल, तर बाइकची चिंता करायची गरज नाही. कारण बाइकसुद्धा तुमच्या मागोमाग आपोआप चालत येईल. पण हे फिचर यावर्षी तरी कोणत्याही बाइकसोबत बाजारात दाखल होणार नाही.\n० घोरणं थांबवणारा स्मार्ट बेड\nतुमच्या शेजारी झोपलेली व्यक्ती घोरु लागली की तुमच्या झोपेचं खोबरं होतं. स्लीप नंबर या कंपनीने असा बेड सादर केला आहे जो, माणूस घोरत असल्यास स्वतःहून डोक्याच्या बाजूने आपोआप थोडा वर येतो, जेणेकरून त्याचं घोरणं थांबेल. या बेडचे दोन भाग असल्याने एका माणसामुळे दुसऱ्याचं बेड सेटिंग बदलत नाही. या बेडमध्ये पायाच्या बाजूने गादी खाली वॉर्मर्स आहेत. तुमची झोप किती चांगली झाली याचा स्कोअर सुद्धा हा बेड एका मोबाइल अॅपद्वारे तुम्हाला कळवतो. बेडमध्ये गादीखाली असलेल्या हवा आणि सेन्सर्समुळे हा बेड तुमच्या झोपण्याच्या स्थितीनुसार स्वतःला जुळवून घेतो.\nयावर्षी सीइएसमध्ये व्हॉइस असिस्टंटची खूप चलती होती. व्हॉइस असिस्टंट म्हणजे तुम्ही स्वतःहून कोणतीही गोष्ट हाताने करण्याऐवजी फक्त बोलायचं आणि मशीनमधला व्हॉइस असिस्टंट ते आपोआप ओळखून ती कृती करेल. उदाहरणार्थ, स्वयंपाक करताना जर तुम्हाला एखाद्या पदार्थाची पाककृती हवी असेल तर फ्रिजजवळ जाऊन तसं बोलायचं आणि फ्रिजच्या दारावर असलेल्या स्क्रीनमध्ये ती रेसिपी दिसून येईल. हे व्हॉइस असिस्टंट मोबाइल्स, कार्सपासून ते घरच्या वस्तूंसाठी काम करू शकतं. गुगल, अॅमेझॉन, अॅपल, विंडोज, एनव्हिडीया या बड्या टेक कंपन्यांनी आपले व्हॉइस असिस्टंट बाजारात आणले आहेत.\n- या वर्षीपासून एलजीच्या सर्व होम अप्लायन्सेसमध्ये वायफाय कनेक्टिव्हिटी असेल.\n- ब्लॅकबेरी आणि नोकिया या कंपन्यांचे अँड्रॉइड फोन्स यावर्षी बाजारात दाखल होणार.\n- नाईकी कंपनीने ऑटो-लेसिंग शूज बाजारात आणले आहेत. यात टाचांच्या दबावामुळे आपोआप बुटांच्या लेस बांधल्या जातात.\n- फॅरडे फ्युचर ठरली जगातली सर्वात वेगवान कार. फॅरडे फ्युचर आणि ल्युसिड मोटर्स या इलेक्ट्रिक कार्स बनवणाऱ्या कंपन्यांची जोरदार सुरुवात.\nकॉलेज क्लब:सर्वाधिक वाचलेल्��ा बातम्या\nअनुभवा विदेशी कलेचा मूड\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nनिरोगी हृदयासाठी ठेवा संतुलित आहार\nकरिअर, मातृत्व आणि मी\nआरोग्य मंत्र : निरोगी हृदयासाठी ठेवा संतुलित आहार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nथोडा ब्लॅक, थोडा व्हाइट...\nजोश अन् जल्लोषाचा ‘मोक्ष’...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/dream-fulfillment-from-shravanquin/articleshowprint/70512802.cms", "date_download": "2019-11-17T23:25:50Z", "digest": "sha1:7J3LSNESE3773OIKBGW3CZPC77N4EZTY", "length": 6612, "nlines": 18, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "‘श्रावणक्वीन’मधून करा स्वप्नपूर्ती", "raw_content": "\nप्राथमिक फेरीच्या नोंदणीला मिळतोय भरघोस प्रतिसाद\nम. टा. प्रतिनिधी, नाशिक\nआपल्यातील कलाकाराला, दिलखुलास स्वभावाला, लावण्याला आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वाला व्यासपीठ देणाऱ्या महाराष्ट्र टाइम्सच्या 'श्रावणक्वीन' या स्पर्धेत नोंदणीसाठी अखेरचे काही दिवस उरले आहेत. ग्लॅमरस दुनियेची कवाडे खुली करून देणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होण्याची, तसेच झळाळत्या मुकुटाचे मानकरी होण्याची संधी नाशिककर तरुणींना यंदाही मिळाली आहे. तुमच्यातील कलाकराची झलक दाखवण्यासाठी आजच प्राथमिक फेरीसाठी नावनोंदणी करा.\nमहाराष्ट्र टाइम्स'च्या वतीने दरवर्षी 'श्रावणक्वीन' या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेत सौंदर्य, कलागुण आणि बुध्दीमत्तेचा कस लागतो. प्राथमिक फेरीसाठी नामवंत परीक्षक तुमच्यातील कलागुण आणि चातुर्य ओळखून तुमची निवड करतात. स्पर्धा इतकीच नसते, तर प्राथमिक फेरीतून निवड झालेल्यांना महाअंतिम फेरीची पायरी चढण्यासाठी संधी मिळते, अर्थात प्रसिद्ध ग्रुमिंग एक्सपर्टच्या मार्गदर्शनाखाली. यामुळे तुमच्यात कलागुण असतील आणि तुम्ही चंदेरी दुनियेत प्रवेश करण्याची इच्छा बाळगून असाल, तर 'महाराष्ट्र टाइम्स श्रावणक्वीन' स्पर्धा तुम्हाला ही संधी नक्कीच देईल. अभिनय आणि फॅशन रॅम्पवरही झळकण्यासाठी ही स्पर्धा आदर्श प्रवेशद्वार ठरत असल्याचे सिद्ध होते आहे. फक्त यासाठी तुमच्यामध्ये हवी योग्य प्रतिभा. चंदेरी दुनियेत प्रवेश करण्यासाठी फक्त मॉडेलिंग फायदेशीर नाही. तर, या मॉडेलिंगला अभिनय, चातुर्य आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे अंग असल्यास यश अधिक मिळते. फक्त मॉडेलिंग नव्हे, तर सिनेमा, नाटक, मालिका, वेबसीरिज, जाहिरात या माध्यमांतही या स्पर्धेतून तुम्हाला प्रवेश करता येईल. या स्पर्धेतून चंदेरी दुनियेत मोठे नाव कमावलेल्या लावण्यवतींची अनेक नावे आहेत. तुम्हालाही चंदेरी दुनियेच्या करिअरच्या दिशेने पावले टाकायची असतील, तर आजच प्राथमिक फेरीसाठी नावनोंदणी करा. अधिक माहितीसाठी वाचत राहा, रोजचा 'महाराष्ट्र टाइम्स.'\nया स्पर्धेच्या नावनोंदणीसाठी mtshravanqueen.com या वेबसाइटवर लॉगिन करा. नावनोंदणीसाठी २९९ रुपयांचे प्रवेश शुल्क असून, त्यासोबत 'महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब'चे सदस्यत्व मोफत मिळणार आहे. 'कल्चर क्लब' अंतर्गत आयोजित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची पर्वणी देखील तुम्हाला साधता येणार आहे.\n- १८ ते २५ वयोगटांतील अविवाहीत तरुणींनाच नोंदणी करता येईल.\n- नावनोंदणी करण्यापूर्वी वेबसाइटवरील नियम व अटी काळजीपूर्वक वाचा.\n- नोंदणी केलेल्यांपैकी निवडक स्पर्धकांना प्राथमिक फेरीसाठी बोलाविले जाईल. ही निवड आमचे ज्युरी सदस्य करणार आहेत.\n- नोंदणी करताना मेकअप नसलेला किमान एक फोटो अपलोड करणे अपेक्षित आहे.\n- नावनोंदणी शुल्क २९९ रुपये, सोबत 'कल्चर क्लब'चे वार्षिक सदस्यत्व मोफत.\n- अधिक माहितीसाठी संपर्क : ९४२२५१३५६९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/category/uniqueness-of-sanatan/paratpar-guru-dr-jayant-athavale/introduction", "date_download": "2019-11-18T00:17:44Z", "digest": "sha1:GHRYZ3FGRQEHJIPRZD6E2UV4NZADTQXU", "length": 40766, "nlines": 526, "source_domain": "www.sanatan.org", "title": "परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख Archives - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > सनातनचे अद्वितीयत्व > परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले > परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख\nईश्‍वराचे अंशात्मक गुण असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांचे कार्य \nईश्‍वराचे अंशात्मक गुण असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांचे कार्य \nप.पू. डॉ. जयंत आठवले यांचे अल्प चरित्र\nकर्मयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग अशा सर्वच साधनामार्गांचे सार असलेला ‘गुरुकृपायोग’ आचरण्यास सांगून साधकांना अल्पावधीत संतपदी पोहोचवण्यासाठी प्रयत्नरत असलेले प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले \nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्म आणि त्यांचे आध्यात्मिक प्रवृत्तीचे कुटुंब\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आनंदमय जीवन जगणारे तसेच सर्वांसाठी आदर्शवत् असणारे कुटुंबीय आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे शिक्षण आणि त्यांनी विद्यार्थीदशेत केलेले कार्य यांविषयी थोडक्यात पाहूया \nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रक्तातून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा वातावरणावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी पिप तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेली वैज्ञानिक चाचणी \nसंतांचे जीवन अद्भुत असते. संत जसजसे ईश्‍वराच्या समीप जातात, तसतसे त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक गुणवैशिष्ट्यांत पालट होत जातात. संतांच्या चैतन्याचा परिणाम त्यांच्या वापरातील वस्तूंवरही होतो. अशा दैवी पालटांचा अभ्यास केल्यास अध्यात्मातील अनेक नवीन गोष्टी उलग��तील आणि मिळालेल्या ज्ञानाचा मानवाच्या कल्याणासाठी उपयोग होईल. या उद्देशाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतःचा देह, वस्तू आणि वास्तू यांमधील पालटांचा अभ्यास केला आहे.\nविविध योगमार्ग आणि गुरुकृपायोग यांनुसार जिवांकडून कलियुगात साधना करवून घेणारी गुरुमाऊली \n‘श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनी अवतारी कार्य केले. तसेच कार्य या कलियुगात प.पू. डॉक्टर स्वतः नामानिराळे राहून लीलया करत आहेत. प.पू. डॉक्टरांनी हिंदु राष्ट्राच्या (सनातन धर्म राज्याच्या) स्थापनेसाठी निवडक जिवांना आपल्यासमवेत आणलेच आहे.\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहातून बालपणीही प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याची अनुभूती\nबाळाचे पाय पाळण्यात दिसतात, या उक्तीप्रमाणे अवतारी देहातूनही बालपणीपासूनच चैतन्याचे प्रक्षेपण होत असते. अध्यात्मातील अधिकारी व्यक्तींना, तसेच सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असणार्‍यांना ते चैतन्य जाणवते.\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वत:तील शिवतत्त्वाची घेतलेली साक्ष म्हणजे त्यांना ऐकू आलेला नाद \nपरात्पर गुरूंविषयी सांगायचे झाले, तर ‘सगुण-निर्गुण भेदाभेद कर्म हेच खरे वर्म’ असे वर्णन करू शकतो. आजच्या या आपत्काळात सगुण स्तरावर साधकांना आवश्यक मार्गदर्शन करणारे आणि निर्गुण स्तरावर सर्व करवून घेणारे दुसरे, अशी दोन वेगवेगळी तत्त्वे नसून ते एकच परात्पर गुरु डॉ. आठवलेच आहेत.\nप.पू. डॉक्टरांना झालेले त्रास आणि सनातन आश्रमाच्या परिसरातील वनस्पती, प्राणी अन् पक्षी यांच्या संदर्भात लक्षात आलेली सूत्रे\nआपण रहात असलेल्या वास्तूच्या परिसरात असणारी तुळशीची रोपे किंवा देवतांना जी फुले वाहाण्यात येतात त्यांची सात्त्विक झाडे आणि घरातील पाळीव प्राणी यांच्यावरही होतो, असे म्हटले जाते…\nपूर्वीच्या काळी समाजात सात्त्विकता निर्माण करणार्‍या ऋषिमुनींप्रमाणे कलियुगात राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे कार्य करणारे प.पू. डॉक्टर \nसप्तर्षींनी सर्वांसाठी ॐ निसर्गदेवो भव ॐ वेदं प्रमाणं हरि ॐ जयमे जयम् जय गुरुदेव , हा मंत्र दिला आहे. त्याद्वारे आपल्यावर निसर्गाची कृपा होणार आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले हे आपल्याला गुरु म्हणून प्राप्त झाले आहेत. ते आपल्याला नेहमी चैतन्याची महती सांगतात.\nविविध संतांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्यक्ष कृती करून अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करणारे प.पू. डॉक्टर \nप.पू. (डॉ.) आठवले त्या वेळी अध्यात्माचा प्रायोगिक तत्त्वाने अभ्यास करत होते. प.पू. डॉक्टरांना त्यांच्या एका मित्राने प.पू. अण्णा करंदीकर यांच्याविषयीची माहिती सांगितली. प.पू. अण्णांना भेटल्यावर त्यांच्याकडून अपेक्षित असे मार्गदर्शन मिळेल, अशी खात्री प.पू. (डॉ.) आठवले यांना झाली….\nCategories परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख\nCategories Select Category check (3) अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (122) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (17) अनुभूती (1) मृत्यू आणि मृत्यूनंतर (10) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (79) कर्मयोग (9) गुरुकृपायोग (62) अहं निर्मूलन (4) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (13) प्रीती (1) भावजागृती (11) सत्संग (1) सत्सेवा (1) स्वभावदोष निर्मूलन (20) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (3) अध्यात्म कृतीत आणा (376) अंधानुकरण टाळा (22) आचारधर्म (106) अलंकार (8) आहार (29) केशभूषा (18) दिनचर्या (30) निद्रा (2) वेशभूषा (17) धार्मिक कृती (45) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाष�� (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) ���ुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (2) साहाय्य करा (2) सनातनचे अद्वितीयत्व (390) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (42) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (6) चित्रकला (1) नृत्यकला (3) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) संगीत (11) सात्त्विक रांगोळी (10) सूक्ष्म चित्रकला (1) आध्यात्मिक संशोधन (107) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (84) अमृत महोत्सव (3) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (17) आध्यात्मिकदृष्ट्या (11) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (15) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (27) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (2) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (26) आश्रमांची वैशिष्ट्ये (19) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (9) सनातनचे संत (81) साधकांची वैशिष्ट्ये (45) ६० टक्के पातळीचे साधक (4) दैवी गुणांनी संपन्न (1) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (34) चित्र (33) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (4)\nझोप लागत नसल्यास पुढीलपैकी एखादा नामजप झोप येईपर्यंत करा \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.qjfiberglass.com/mr/products/", "date_download": "2019-11-17T22:14:36Z", "digest": "sha1:US7MROTGTRTKNGN4SLXEJJBKDDEDUYEL", "length": 7397, "nlines": 199, "source_domain": "www.qjfiberglass.com", "title": "उत्पादने कारखाने | चीन उत्पादने उत्पादक आणि पुरवठादार", "raw_content": "\nफायबर ग्लास सूत आणि roving\nसी-ग्लास फायबर सूत व roving\nसी-ग्लास फायबर उच्च पिळणे सूत\nसी-ग्लास फायबर पिळणे सूत\nए फायबर ग्लास सूत व roving\nए फायबर ग्लास roving\nए फायबर ग्लास पिळणे सूत\nअल्कली प्रतिरोधक फायबर ग्लास मेष (ZrO2 सह)\nअल्कली प्रतिरोधक फायबर ग्लास मेष (ZrO2 न)\nकारण मोशेच्या फायबर ग्लास मेष\nस्वत: चिकटवता फायबर ग्लास मेष * टेप\nस्वत: ची निष्ठा फायबर ग्लास मेष टेप\nस्वत: ची निष्ठा फायबर ग्लास मेष / फायबर ग्लास GRC मार्फत आणि प्रति शेअर मॉडेल जाळी\nफायबर ग्लास drywall संयुक्त मेष टेप\nDrywall संयुक्त पेपर टेप\nलवचिक धातू कॉर्नर टेप\nफायबर ग्लास सूत व roving\nसी-ग्लास फायबर सूत व roving\nसी-ग्लास फायबर उच्च पिळणे सूत\nसी-ग्लास फायबर पिळणे सूत\nए फायबर ग्लास सूत व roving\nए फायबर ग्लास roving\nए फायबर ग्लास पिळणे सूत\nअल्कली प्रतिरोधक फायबर ग्लास मेष (ZrO2 सह)\nअल्कली प्रतिरोधक फायबर ग्लास मेष (ZrO2 न)\nकारण मोशेच्या फायबर ग्लास मेष\nस्वत: चिकटवता फायबर ग्लास मेष * टेप\nस्वत: ची निष्ठा फायबर ग्लास मेष टेप\nस्वत: ची निष्ठा फायबर ग्लास मेष / फायबर ग्लास GRC मार्फत आणि प्रति शेअर मॉडेल जाळी\nफायबर ग्लास drywall संयुक्त मेष टेप\nDrywall संयुक्त पेपर टेप\nलवचिक धातू कॉर्नर टेप\nस्वत: ची निष्ठा फायबर ग्लास मेष / फायबर ग्लास जाळी ...\nस्वत: ची निष्ठा फायबर ग्लास मेष टेप\nफायबर ग्लास drywall संयुक्त मेष टेप\nपेपर drywall संयुक्त टेप\nकारण मोशेच्या फायबर ग्लास मेष\nअल्कली प्रतिरोधक फायबर ग्लास मेष (ZrO2 सह)\nअल्कली प्रतिरोधक फायबर ग्लास मेष (ZrO2 न)\nए फायबर ग्लास roving\nए फायबर ग्लास पिळणे सूत\nसी-ग्लास फायबर उच्च पिळणे सूत\nसी-ग्लास फायबर पिळणे सूत\nपेपर drywall संयुक्त टेप\nफायबर ग्लास drywall संयुक्त मेष टेप\nस्वत: ची निष्ठा फायबर ग्लास मेष टेप\nस्वत: ची निष्ठा फायबर ग्लास मेष / फायबर ग्लास जाळी ...\nकारण मोशेच्या फायबर ग्लास मेष\nअल्कली प्रतिरोधक फायबर ग्लास मेष (ZrO2 सह)\nए फायबर ग्लास पिळणे सूत\n12पुढील> >> पृष्ठ 1/2\nआमच्याशी संपर्क मोकळ्या मनाने. आम्ही नेहमी आपल्याला मदत करण���यास तयार आहेत.\nझू जिया या उद्योग क्षेत्र, XinAnJiang टाउन, JianDe सिटी, Zhejiang प्रांत, चीन\nआता आम्हाला कॉल करा: + 86-18126537057\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n* आव्हान: कृपया निवडा स्टार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/maratha-front-reaction/articleshow/69979096.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2019-11-17T23:42:25Z", "digest": "sha1:DFB3CQ72XTG4NUXJQII6QZFLTBWVSDCU", "length": 12245, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "entertainment news News: मराठा मोर्चा प्रतिक्रिया - maratha front reaction | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nसमाधान देणारा निर्णय, मात्र पाठपुरावा कायमम टा...\nमराठा आरक्षणाचा निर्णय वैध ठरविण्यात आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या बाहेर झ...\nसमाधान देणारा निर्णय, मात्र पाठपुरावा कायम\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nचाळीसहून अधिक वर्षांची मराठा समाजाची आरक्षणाची मागणी, या मागणीसाठी राज्यभरात निघालेले ५८ मोर्चे, त्यातील ४४ हून अधिक समाजबांधवांचे झालेले बलिदान आणि विविध संघटनांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयाने वैध ठरवले आहे. या निर्णयाबद्दल समाधान असले तरीही उर्वरित तीन टक्के आरक्षणासाठीही न्यायालयीन पाठपुरावा करण्याची भूमिका मराठा क्रांती मोर्चाने 'मटा'शी बोलताना व्यक्त केली.\nमराठा समाजाचे आरक्षण न्यायालयाने वैध ठरवल्यानंतर या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी दादरच्या शिवाजी मंदिर येथे मराठा समाजबांधवांची एकच गर्दी झाली. या निर्णयाचे स्वागत फटाके फोडून, मिठाई वाटून आणि भगवा झेंडा फडकावून करण्यात आले. एक मराठा लाख मराठा या घोषणांनी हा परिसर दुमदुमून गेला होता.\nनिर्णयाबद्दल समाधान व्यक्त करत असताना उर्वरित तीन टक्के आरक्षणासाठी संघर्ष सुरु राहील, असे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी सांगितले. शिवस्मारकचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. जलपूजन झाल्यानंतरही या प्रकल्पास निश्चित स्वरुप आलेले नाही. यासंदर्भातील एक महत्त्वाचा प्रस्ताव लवकरच मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सरकारला देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nराज्यात आणि राज्याबाहेर तब्बल ५८ मोर्चे निघाल��� होते. या त्यामुळे सरकारवर मोठ्या प्रमाणात दबाव निर्माण झाला होता. त्याची परिणीती या निर्णयामध्ये झाल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले.\nगायिका गीता माळी यांची शेवटची फेसबुक पोस्ट व्हायरल\nलग्नाच्या वाढदिवशी सोनाली बेंद्रे भावुक; पतीचे मानले आभार\nराष्ट्रपती राजवटीवर रितेश देशमुखचे मत, म्हणाला...\n'राम'नामाचा टॉप; वाणी कपूरवर भडकले फॅन्स\nतीन उकडलेल्या अंड्यांचं बिल झालं १ हजार ६७२\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nपुन्हा एकत्रकाही वर्षांपूर्वी आलेला 'थ्री\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nटाइम्स म्युझिकचा नवा हिप-हॉप ट्रॅक 'लेवल'...\nआजोबांच्या भूमिकेतील या अभिनेत्रीला ओळखलंत का\nविकी कौशल साकारणार फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची भूमिका...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/savitribai-phule-university-of-pune-university/", "date_download": "2019-11-17T22:02:49Z", "digest": "sha1:CLJXOVBCALYSSNNUZ3V7IWOFMBXVI75E", "length": 9439, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम | Dainik Prabhat", "raw_content": "\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nपुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दीपावलीच्या निमित्ताने “मनोगत कुलगुरूंचे” या आगळ्या वेगळ्या ऑडीओ – व्हिडिओ मालिकेची सुरुवात करण्यात येत आहे. यामध्ये कुलगुरू डॉ. नितीन करमळकर हे दर महिन्याला विद्यार्थ्यांना संबोधित करतील आणि विद्यापीठाशी संबंधित वेगवेगळ्या विषयाची सखोल माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवतील. अशी माहिती विदयापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.\nया मालिकेतील पहिल्या भागाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून, त्याचे प्रसारण दीपावलीच्या पूर्वसंध्येला विद्यापीठाचे संकेतस्थळ, ईएमएमआरसी (EMMRC) चे संकेतस्थळ तसेच ईएमएमआरसीच्या फेसबुक पेजद्वारे केले जाणार आहे.\nया कार्यक्रम मालिकेतून उच्च शिक्षणासाठी आखण्यात आलेल्या विविध योजना, सुविधा, अभ्यासक्रम, भविष्यातील संधी आणि आव्हाने, विद्यापीठातील घडामोडी इत्यादी बाबींचा आढावा घेण्यात येणार आहे.\nया कार्यक्रम मालिकेची निर्मिती विद्यापीठाचाच ईएमएमआरसी विभाग करणार असून, निर्मितीची जबाबदारी वरिष्ठ निर्माता विवेक नाबर पार पडतील, अशी माहिती ईएमएमआरसीचे प्रभारी संचालक प्रा. अरविंद शाळिग्राम यांनी दिली आहे.\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nराजनाथ सिंग आणि डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथं द्विपक्षीय चर्चा\nइसिसशी लागेबांधे असणाऱ्या जर्मन महिलेला अटक\nकोल्हापूरातील ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली\nबिल गेट्‌स कडून बिहार सरकारचे कौतुक\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\nशॉर्ट फिल्म कॉर्नर : आपकी चिठ्ठी आयी है\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/cm-devendra-fadnavis-and-all-the-ministers-of-maharashtra-cabinet-decides-to-donate-one-month%E2%80%99s-salary-towards-cm-relief-fund-for-maharashtra-floods/", "date_download": "2019-11-17T22:05:20Z", "digest": "sha1:TMCUGTNKZTPAXO6EHT5FATK5SZJN5LFI", "length": 4309, "nlines": 30, "source_domain": "www.pudhari.news", "title": " #MaharashtraFloods; मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांना! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › #MaharashtraFloods; मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांना\n#MaharashtraFloods; मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांना\nविधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी १ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुर्पूद केला.\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nसांगली, कोल्हापूर, साताऱ्यासह इतर जिल्ह्यात आलेल्या पूरामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांचे संसार उद्वस्त झाले आहेत. आता पूरग्रस्तांना राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कॅबिनेटमधील सर्व मंत्री आपला एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांना देणार आहेत. हा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला देऊन ते पूरग्रस्तांना मदत करणार आहेत. याबाबतची माहिती स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विट करून दिली आहे.\nऔरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २५ लाख रुपये दिले आहेत. विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनीही १ लाख रुपयांची मदत दिली आहे. या रकमेचा धनादेश त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुर्पूद केला.\nराज्य सरकारने पूरग्रस्त भागांसाठी केंद्र सरकारकडे ६ हजार कोटींच्या मदतीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवून निधी देण्याची विनंती केली आहे. याबाबतचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.\nरस्ते अपघातांच्या बळींमध्ये महाराष्ट्र दुसरा\nफडणवीस यांचा मुक्काम ‘वर्षा’वरच\nतारासिंह पुत्र रजनीतच्या घराची झडती\nसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनी शिवतीर्थावरही सत्तासंघर्ष\n‘रालोआ’तील मतभेद मिटवण्यासाठी समिती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/marathifilm/", "date_download": "2019-11-17T22:04:58Z", "digest": "sha1:2SGOGXAWJIBLSTJ3M5BV7T5ZDKGLPDBU", "length": 16929, "nlines": 214, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#marathifilm | Dainik Prabhat", "raw_content": "\n‘#पुन्हानिवडणूक’ मागचं रहस्य अखेर उलगडलं\nमुंबई - काही दिवसांपूर्वी मराठी कलाकारांकडून सोशल मीडियावर \"#पुन्हानिवडणूक\" असं ट्विट करण्यात आलं होतं. निवडणुकी नंतर राज्यात कोणताही पक्ष...\n‘स्पृहा जोशी’चा ग्लॅमरस अंदाज पाहून तुम्ही व्हाल घायाळ\nमुंबई - मराठी चित्रपटश्रुष्टीत आपली वेगळी छाप पाडणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशी नेहमीच आपल्या कलागुणांमुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत...\nबॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीसोबत वैभव तत्ववादी झळकणार रुपेरी पडद्यावर\nमुंबई - मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण करणारा अभिनेता 'वैभव तत्ववादी' लवकरच...\nमुंबई - सध्या राज्यात राजकीय वातावरण चांगले तापले असताना, सोशल मीडियावर #पुन्हानिवडणूक असं ट्विट करण्यात येतंय. निवडणुकी नंतर राज्यात...\nलवकरच करणार ‘अमोल पालेकर’ रंगभूमीवर कमबॅक\nमुंबई - जेष्ठ अभिनेते 'अमोल पालेकर' लवकरच रंगभूमीर पुनरागम करणार आहे. गोलमाल, छोटीसी बात आणि चित्तचोर सारख्या चित्रपटातील अभिनयाने...\n‘खारी बिस्कीट’ चित्रपटाच्या शिरपेचात मानाचा तुरा\nमुंबई- सध्या मराठी चित्रपटसृष्टीत एकाहून एक हिट चित्रपट रिलीज होत असल्याचे दिसून येत आहे. अश्यातच आता चिमुरड्यांची एक सुंदर...\n‘फत्तेशिकस्त’ चित्रपटातील ‘हे’ गाणं एकदा नक्की पाहाच\nमुंबई - \"फर्जंद\" चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर दिग्दर्शक दिगपाल लांजेकर आता इतिहासातलं एक सोनेरी पान उलगडू पाहत आहेत. युवा पिढीला...\nस्वप्निलच्या ‘बळी-दि विक्टम’ चित्रपटाचं पोस्टर आउट\nमुंबई - मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्ह्णून ओळखला जाणार अभिनेता 'स्वप्नील जोशी' आपल्या चाहत्यांसाठी एक नवीन प्रयोग घेऊन येत आहे....\n‘आक्रंदन’ चित्रपटात साकारणार उपेंद्र लिमये ‘ही’ दमदार भूमिका\nमुंबई - ‘जोगवा’, ‘यलो’, ‘मुळशी पॅटर्न’ अशा विविध चित्रपटांमधून आपल्या दमदार अभिनयाने प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय देणारा अभिनेता 'उपेंद्र...\nलाल रंगाच्या साडीतलं पूजाचं सौंदर्य पाहून तुम्ही व्हाल घायाळ\nमुंबई - दगडी चाळ, नीळकंठ मास्तर, सतरंगी रे, झकास अशा अनेक मराठी चित्रपटांत वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारी मराठी अभिनेत्री 'पूजा...\nमहाराष्ट्रात ‘हिरकणी’ चित्रपटाने मारली बाजी\n‘खिलाडी’ अक्षयवर ‘हिरकणी’ पडली भारी मुंबई – दिवाळीच्या मुहूर्तावर (२४ ऑक्टोबर) ‘हिरकणी’ हा मराठी चित्रपट प्रेक्षक���ंच्या भेटीला आला आहे. आणि...\n‘महाराष्ट्रातच मराठी चित्रपटाला आपल्या हक्कासाठी लढावं लागत’\nमुंबई – दिवाळीच्या मुहूर्तावर ‘हिरकणी’ आणि ‘ट्रिपल सीट’ हे दोन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आणि याच आठवड्यात...\nमराठी चित्रपटांना थिएटर द्या नाहीतर खळखट्याक, मनसेचा इशारा\nमुंबई - उद्या दिवाळीच्या मुहूर्तावर २४ ऑक्टोबरला ‘हिरकणी’ तर २५ ऑक्टोबरला ‘ट्रिपल सीट’ हे दोन मराठी चित्रपट प्रदर्शित होत...\n#video: सरकारनं मतदानाची सक्ती करायला हवी- नाना पाटेकर\nमुंबई- संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील 3,237 उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार...\n#फोटो गॅलरी: दिग्ज सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क\nमुंबई- संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील 3,237 उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार...\n‘शंतनू मोघे’ साकारतोय रामदास स्वामींची भूमिका\nमुंबई- मराठी टेलिव्हिजन वरील लोकप्रिय स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून रसिकांच्या मनात घर करणारा अभिनेता 'शंतनू मोघे' आता...\nमराठमोळा ‘बाबा’ चित्रपट झळकला परदेशात\nमुंबई- संजूबाबा आणि त्याची पत्नी मान्यता दत्त यांची पहिली मराठी निर्मिती असलेल्या ‘बाबा’ चित्रपटाची निवड ‘गोल्डन ग्लोब्ज-लॉस एंजलीस’च्या ‘हॉलीवूड...\n‘सिनियर सिटीझन’मध्ये ‘हा’ अभिनेता असणार मुख्य भूमिकेत\nमुंबई - सध्या मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नवीन प्रयोग होत आहे. ‘पुष्पक विमान’, ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘देऊळ बंद’ लागोपाठ वैविध्यपूर्ण...\n‘या’ दिवसही होणार ‘हिरकरणी’ चित्रपट प्रदर्शित\nमुंबई – हिरकणी हे नाव जरी उच्चारलं तरी अनेकांच्या डोळ्यांसमोर धाडसी आईचं चित्र उभं राहतं. गडाचे दरवाजे बंद झाल्यामुळे...\nअभिनेत्री, कवयित्री स्पृहा जोशीचा आज वाढदिवस\nमुंबई - मराठी चित्रपटश्रुष्टीत आपली वेगळी छाप पाडणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशीचा आज वाढदिवस आहे. मराठी नाटक, मालिका आणि...\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nमग लालकृष्ण आडवाणी यांच्यावर गुन्हा का दाखल केला \nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/22334.html", "date_download": "2019-11-18T00:12:42Z", "digest": "sha1:I4NTIC6UTDGHXNLNLHS3KQBTFOH4K36T", "length": 60750, "nlines": 535, "source_domain": "www.sanatan.org", "title": "परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी असे घडवले ! - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > सनातनचे अद्वितीयत्व > परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले > परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये > परात्पर गुरु डॉ. आठवले ���ांनी असे घडवले \nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांनी असे घडवले \n१. असे घडवले प.पू. डॉक्टरांनी अभ्यासवर्गाच्या माध्यमातून…\n‘वर्ष १९८७ ते १९९० या कालावधीत प.पू. डॉक्टरांचे ३ – ४ अभ्यासवर्ग गोव्यात वेगवेगळ्या ठिकाणी झाले. त्या वेळी मी (श्री. प्रकाश जोशी) आणि श्री. गुरुनाथ बोरकर यांनी त्याचे आयोजन केले. त्यामुळे थोड्या लोकांना अभ्यासवर्गांचे स्वरूप आणि महत्त्व कळले. त्यानंतर काही साधकांच्या तळमळीने आणि पुढाकाराने वर्ष १९९१ पासून प.पू. डॉक्टरांचे अभ्यासवर्ग एक ते दीड मासाच्या (महिन्याच्या) अंतराने नियमितपणे चालूू झाले. ते वर्ष १९९४ पर्यंत चालू होते. त्याचा कालावधी पूर्ण दिवसाचा असायचा. एक ते दीड मासाच्या (महिन्याच्या) अंतराने हे वर्ग असायचे. यामध्ये आम्ही (श्री. प्रकाश जोशी आणि श्री. विवेक पेंडसे), श्री. गुरुनाथ बोरकर, श्री. अरविंद ठक्कर, आधुनिक वैद्या (सौ.) आशा ठक्कर, आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे, श्री. सदानंद जोशी इत्यादी सर्व जण या अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यासाठी पुढाकार घेत असू. त्या वेळी प.पू. डॉक्टर मुंबईला सोमवार ते शुक्रवार आपले संमोहन उपचाराचे चिकित्सालय चालवत असत. रविवारी आमचा अभ्यासवर्ग घेण्यासाठी ते शनिवारी सकाळी मुंबईहून स्वतःची गाडी घेऊन येत असत. अभ्यासवर्ग झाल्यावर परत रविवारी रात्री निघून सोमवारी मुंबईला परतत असत किंवा आवश्यकतेनुसार रहात असत. मुंबईहून ते गोव्यात आल्यावर साधकांना भेटणे, त्यांच्या समस्या सोडवणे, पुढील अभ्यासवर्गाविषयी नियोजन करणे, यासाठीच पूर्णवेळ देत असत.\n१ अ. अभ्यासवर्ग म्हणजे आनंदाची पर्वणी \nप.पू. डॉक्टरांचे अभ्यासवर्ग ही म्हणजे आम्हा साधकांसाठी एक आनंदाची पर्वणी असायची; कारण प.पू. डॉक्टरांच्या प्रत्येक अभ्यासवर्गात काहीतरी नवनवीन शिकायला मिळायचे. या अभ्यासवर्गांत प.पू. डॉक्टर अध्यात्माबद्दल तात्त्विक माहिती सांगायचे आणि प्रात्यक्षिक भाग म्हणून सूक्ष्मातील प्रयोग करून घ्यायचे. साधकांना आलेले अनुभव आणि अनुभूती यांविषयी अभ्यासवर्गात चर्चा व्हायची. त्यातून साधनेच्या दृष्टीकोनातून ‘योग्य काय आणि अयोग्य काय ’, हे आम्हाला कळत होते.\n१ आ. स्वतःच्या चुका आणि शिकायला मिळालेली सूत्रे सांगणे\nअभ्यासवर्ग चालू व्हायचा, तेव्हा पहिल्यांदा ते स्वतःच्या चुका सांगायचे. त्यानंतर एक ते दीड मासाच्या (महिन���याच्या) कालावधीत ‘प.पू. भक्तराज महाराज यांच्याकडे गेल्यावर किंवा एखाद्या संतांकडे गेल्यावर काय शिकायला मिळाले ’, ते सांगायचे. त्याचा भावार्थ किंवा ‘संत असे का वागतात ’, ते सांगायचे. त्याचा भावार्थ किंवा ‘संत असे का वागतात त्यांच्याकडे गेल्यावर नम्रपणा कसा असायला हवा त्यांच्याकडे गेल्यावर नम्रपणा कसा असायला हवा भाव कसा असायला हवा भाव कसा असायला हवा \n१ इ. नाम, सेवा, त्याग आणि प्रेम इत्यादींचे महत्त्व सांगणे\nवरील प्रसंगांत नाम, सेवा, त्याग आणि प्रेम यांची सूत्रे आली, तर त्या वेळी ‘त्यातील चूक काय अन् योग्य काय ’, हे सांगायचे. त्यानंतर नाम, सेवा आणि त्याग यांचे महत्त्व सांगायचे. ‘कुणी सेवा चांगली केली ’, हे सांगायचे. त्यानंतर नाम, सेवा आणि त्याग यांचे महत्त्व सांगायचे. ‘कुणी सेवा चांगली केली त्याग कुणाला करायला जमला त्याग कुणाला करायला जमला ’, त्या साधकांची नावे घेऊन सांगायचे. त्यामुळे त्या साधकांना प्रोत्साहन मिळायचे आणि इतरांना ‘सेवा, त्याग कसा करायला पाहिजे ’, त्या साधकांची नावे घेऊन सांगायचे. त्यामुळे त्या साधकांना प्रोत्साहन मिळायचे आणि इतरांना ‘सेवा, त्याग कसा करायला पाहिजे ’, हे शिकायला मिळायचे.\n१ ई. साधकांमध्ये सेवाभाव रुजवणे\n‘आपण सेवा म्हणून काय करू शकतो ’, याविषयी ते सांगायचे, उदा. ‘अभ्यासवर्गासाठी सभागृहात आसंद्या लावणे, ध्वनीक्षेपकाची व्यवस्था करणे, फलक लावणे, मध्यंतरामध्ये सर्वांना चहा देणे, चहा देऊन झाल्यावर चहाचे कप धुणे इत्यादी गोष्टी आपण सेवा म्हणून करू शकतो’, असे ते सांगायचे. त्यामुळे येणार्‍या साधकांमध्ये त्यांनी हळूहळू सेवाभाव रुजवला. त्यानंतर स्वतःहून काही जण सेवाभावाने अभ्यासवर्गाची सिद्धता करायचे.\n१ उ. प्रयोग करवून घेणे\n१ उ १. प्रत्यक्ष वस्तू बघणे : अध्यात्म हे कृतीचे शास्त्र आहे, हे ते आवर्जून प्रत्येक वर्गात सांगायचे. ते काही प्रयोग करवून घ्यायचे, उदा. डाव्या सोंडेचा गणपति, उजव्या सोंडेचा गणपति, ‘दोन साधकांना उभे करून काय जाणवते ’, दोन वस्तू दाखवून ‘काय जाणवते ’, दोन वस्तू दाखवून ‘काय जाणवते ’, ते विचारायचे आणि नंतर त्याचे विश्‍लेषण करायचे.\n१ उ २. वस्तू कागदात गुंडाळून ‘तिच्याकडे पाहून काय जाणवते ’, हे विचारणे : ‘दोन वस्तू कागदात गुंडाळून काय जाणवते ’, हे विचारणे : ‘दोन वस्तू कागदात गुंडाळून का��� जाणवते ’, ते विचारायचे आणि त्यानंतर त्या उघडून दाखवत असत. ‘अध्यात्म हे मन आणि बुद्धी यांच्या पलीकडचे शास्त्र आहे’, हे सूत्र सांगून वरील प्रयोग करवून घ्यायचे. यातून ते मन आणि बुद्धी यांचा वापर न करता ‘सूक्ष्म कसे ओळखायचे ’, ते विचारायचे आणि त्यानंतर त्या उघडून दाखवत असत. ‘अध्यात्म हे मन आणि बुद्धी यांच्या पलीकडचे शास्त्र आहे’, हे सूत्र सांगून वरील प्रयोग करवून घ्यायचे. यातून ते मन आणि बुद्धी यांचा वापर न करता ‘सूक्ष्म कसे ओळखायचे ’, हे शिकवत होते. त्यामागचे शास्त्रही सांगत होते.\n१ ऊ. प्रत्येकाच्या समस्येनुसार त्याला उपाय सुचवणे\n१. एखाद्या साधकाचा प्रश्‍न असायचा, ‘‘माझा नामजप होत नाही.’’ त्यावर त्या साधकाला बोलावून ‘काय जाणवते ’, ते इतरांना विचारायचे आणि मग विश्‍लेषण करून सांगायचे. सात्त्विकता अल्प असल्याने नामजप होत नाही. त्यासाठी सेवा करणे, देवळात जाणे, ग्रंथ वाचणे इत्यादी उपाय करायला हवेत, असे सांगायचे.\n२. एखाद्याला सेवा करावीशी वाटत नव्हती. तेव्हा ते सांगायचे, ‘सेवा, त्याग आणि प्रेम हे पुढचे टप्पे आहेत. जसजशी सात्त्विकता वाढते तसे ते जमते; पण नाम घेणे, जमेल तशी सेवा, जमेल तसा त्याग, प्रेम व्यापक करणे इत्यादी गोष्टी करत रहायच्या, म्हणजे लवकर प्रगती होते. केवळ नाम घेत राहिलो, तर प्रगती व्हायला पुष्कळ वर्षेे लागतील. याच जन्मात प्रगती करायची असेल, तर सेवा, त्याग, प्रेम आणि आज्ञापालन या गोष्टी आचरणात आणणे पुष्कळ महत्त्वाचे आहे.’ असे सांगून ते त्याप्रमाणे त्याच्याकडून करवून घ्यायचे.\n३. एखाद्या साधकाला पुष्कळ त्रास असतील, तर त्याला वर्गात उभे करून प्रयोग करून घ्यायचे. साधकांना ‘कसला त्रास आहे ’, ते सांगायला सांगायचे आणि साधकांची सूक्ष्मातील जाणण्याची सिद्धता करून घ्यायचे. त्रास कसला आहे, उदा. चांगल्या शक्तीचा, वाईट शक्तीचा. त्यामध्ये मग अजून खोल जाऊन नेमका कोणता, उदा. कुलदेवी, ग्रामदेवी, पूर्वज, करणी, ग्रह इत्यादी\n४. ‘एखाद्याच्या घरी पुष्कळ देव आहेत’, असे सांगितल्यावर ‘अनेकातून एकात जाणे’ हे तत्त्व सांगून ‘देवघरात कोणते देव असावेत ’, याविषयी ते सांगायचे. हे सर्व करत असतांना ‘ऐकणार्‍याला न दुखवता कसे सांगायचे ’, याविषयी ते सांगायचे. हे सर्व करत असतांना ‘ऐकणार्‍याला न दुखवता कसे सांगायचे ’, हे त्यांनी शिकवले.\n१ ए. साधकांना पाहिजे ते न देता आवश्यक आहे, ते देणे\nवरील सर्व गोष्टी शिकवून होईपर्यंत वेळ संपत यायची. अभ्यासवर्ग सकाळी १० वाजता चालू व्हायचा. तो संध्याकाळी ५ वाजता संपायचा. एवढा वेळ असूनही वेळ पुरायचा नाही. शेवटी एक घंट्यामध्ये ते नामसंकीर्तनयोग, भक्तीमार्ग, कर्मयोग, कुंडलिनीयोग, त्राटक, वेगवेगळे देह (प्राणदेह, मनोदेह, कारणदेह इत्यादी) यांविषयी शिकवायचे. पहिल्यांदा बर्‍याच जणांना मुख्य विषय सोडून वरील सर्व गोष्टींचा कंटाळा यायचा. सगळ्यांना विषय जाणून घ्यायचा असायचा; पण प.पू. डॉक्टर साधकांना पाहिजे ते न देता आवश्यक आहे, ते देत राहिले. पहिल्यांदा काही वर्ग विषय शिकवला आणि त्यानंतर प्रायोगिक भागावरच भर दिला. ज्यामुळे साधकांची प्रगती होऊ लागली आणि साधकांना तशा अनुभूती येऊ लागल्या.\n१ ऐ. अनुभूतींचे विश्‍लेषण\n‘अध्यात्म हे अनुभूतींचे शास्त्र आहे’, हे सांगून ते साधकांच्या अनुभूतींचे विश्‍लेषण करायचे. ‘अनुभूती मानसिक, आध्यात्मिक आहे कि वाईट शक्तींमुळे आली आहे ’, यातून ‘अनुभूती कशाला म्हणतात ’, यातून ‘अनुभूती कशाला म्हणतात ’, हे वर्गाला येणार्‍यांना कळायला लागले. त्यामुळे अनुभूतींतून साधकांना प्रोत्साहन मिळणे, आनंद मिळणे इत्यादी गोष्टी व्हायला लागल्या.\nअभ्यासवर्ग झाल्यावर पुढील आठ दिवस आम्ही त्याच आनंदात असायचो. आम्ही एक अभ्यासवर्ग संपल्यावर दुसर्‍या अभ्यासवर्गाची चातकाप्रमाणे वाट पहायचो.\n१ ओ. पुढील अभ्यासवर्गांचे नियोजन करणे\nगोव्यात अभ्यासवर्ग झाल्यावर ‘पुढील अभ्यासवर्ग कधी घेणार ’, याविषयी ते आधीच नियोजन करत असत. अभ्यासवर्ग संपल्यानंतर आम्ही १० ते १२ जण पणजीला प.पू. डॉक्टर रहात असलेल्या ठिकाणी श्री. गुरुनाथ बोरकर यांच्या घरी जमत होतो. त्यानंतर पुढच्या अभ्यासवर्गाचे नियोजन होत असे. ‘या अभ्यासवर्गांना जोडून कुठे एखादे व्याख्यान ठेवता येईल का ’, याविषयी ते आधीच नियोजन करत असत. अभ्यासवर्ग संपल्यानंतर आम्ही १० ते १२ जण पणजीला प.पू. डॉक्टर रहात असलेल्या ठिकाणी श्री. गुरुनाथ बोरकर यांच्या घरी जमत होतो. त्यानंतर पुढच्या अभ्यासवर्गाचे नियोजन होत असे. ‘या अभ्यासवर्गांना जोडून कुठे एखादे व्याख्यान ठेवता येईल का ’, याविषयी श्री गुरूंचे नियोजन असायचे.\n१ औ. अभ्यासवर्गात येणार्‍या प्रत्येकाला प्रकृतीनुसार योग्य असे मार्गदर्शन करणे\nअभ्यासव��्गात अनेक जण आपले अनुभव सांगत असत किंवा प.पू. डॉक्टरांना काही प्रश्‍न विचारत असत. त्या प्रश्‍नांची उत्तरे देणे किंवा त्याचे अनुभव ऐकल्यानंतर त्याविषयी चर्चा करणे, हे करतांना त्यांच्या मनात प्रत्येक साधकाबद्दल प्रेमभाव असायचा. साधकाची प्रकृती ओळखून त्याला समजेल अशा भाषेत ते नेमकेपणाने सांगायचे. काही वेळा त्याची कृती अयोग्य असेल, तर ‘आध्यात्मिक स्तरावर ते अयोग्य कसे आहे ’, हे ते सांगायचे. त्यामुळे चूक सांगितल्यावरही साधकांना वाईट न वाटता त्यांच्याबद्दल प्रेमच वाटायचे. काही लोक मात्र केवळ चिकित्सक म्हणून अभ्यासवर्गाला यायचे आणि उगीच काहीतरी तात्त्विक प्रश्‍न विचारायचे. अशांना मात्र ते तेव्हाच थांबवून ‘तुम्ही साधना करा, म्हणजे तुम्हाला त्याचा अनुभव येईल’, असे सांगायचे.\n१ अं. साधकांचा वेळ वाया जाऊ नये, याची काळजी घेणे\nअभ्यासवर्ग झाल्यावर आम्ही काही साधक प.पू. डॉक्टरांसमवेत पणजीला श्री. गुरुनाथ बोरकर यांच्याकडे जमत होतो. त्या वेळी प.पू. डॉक्टरांना भेटायला काही जण यायचे. साधकांना वैयक्तिक स्तरावर त्यांच्याशी बोलायचे असायचे. असे असतांना आम्हा बाहेर बसलेल्या साधकांना ते काहीतरी विषय द्यायचे आणि ‘त्यासंबंधी चर्चा करा’, असे सांगायचे. नंतर मध्ये येऊन ‘काय चर्चा झाली ’, याविषयी विचारायचे. तिथे जाणार्‍या कुणाचा वेळ उगीच फुकट जाऊ नये, असा त्यामागचा उद्देश असायचा.\n१ क. आजारी साधकाला भेटणे आणि साधकांच्या विवाहाला आवर्जून उपस्थित रहाणे\nअभ्यासवर्गाला येणार्‍या साधकांपैकी ‘कुणी आजारी आहे’, असे कळले, तर ते अभ्यासवर्ग घेण्यास गोव्यात आल्यावर त्या साधकाला भेटायला आवर्जून जायचे, उदा. एकदा श्री. सदानंद जोशी यांच्या पत्नी सौ. स्वाती जोशी या आजारी होत्या. तेव्हा प.पू. डॉक्टर त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले. कुणा साधकाचा विवाह ठरलेला असेल आणि त्या वेळी ते अभ्यासवर्गाच्या निमित्ताने गोव्यात आलेले असतील, तर आवर्जून त्या साधकाच्या विवाहाला जायचे.\n१ ख. संतांची भेट घेण्यासाठी साधकांना समवेत नेणे आणि ‘संतांशी कसे वागावे \nअभ्यासवर्ग चालू असलेल्या भागात जवळपास कुणी संत असतील, तर प.पू. डॉक्टर त्यांची भेट घेण्यासाठी साधकांना समवेत नेत असत. त्या वेळी ‘समाजात अजूनही संत आहेत’, हे आम्हाला ठाऊकच नव्हते. त्या संतांची ओळख प.पू. डॉक्टरा���नी आम्हा साधकांना करून दिली. ‘संतांशी कसे वागायचे त्यांच्याकडून काय घ्यायचे ’ इत्यादी भाग ते आम्हाला सांगत असत. त्या संतांनाही ‘तुमच्याकडे आता साधकांना पाठवतो’, असे सांगत असत. संतांना भेट देऊन आल्यावर त्या संतांची वैशिष्ट्ये ते आम्हाला सांगायचे, उदा. त्या संतांची साधना कोणत्या मार्गानुसार आहे त्यांची पातळी किती आहे त्यांची पातळी किती आहे त्यांच्यामध्ये शांती, आनंद याचे प्रमाण किती आहे त्यांच्यामध्ये शांती, आनंद याचे प्रमाण किती आहे \n‘संतांच्या भेटीसाठी जातांना नारळ आणि काहीतरी अर्पण घेऊन जावे. ‘जिज्ञासूच ज्ञानाचा अधिकारी असतो’, या न्यायाने संतांकडे जातांना व्यावहारिक प्रश्‍न न विचारता शिकण्याच्या दृष्टीकोनातून जावे’, हे ते आम्हाला सांगायचे. ‘संतांच्या प्रकृतीनुसार त्यांना आवडेल असे कसे वागावे ’, हे ते आम्हाला सांगायचे. ‘संत म्हणजे देह नसून ईश्‍वरी तत्त्व असते. संतांकडे जातांना अहंभाव नको नम्रपणा, लीनता हवी’, असे ते सांगायचे. ते आम्हाला काही संतांकडे जायला सांगायचे आणि नंतर ‘तिथे काय शिकायला मिळाले ’, हे ते आम्हाला सांगायचे. ‘संत म्हणजे देह नसून ईश्‍वरी तत्त्व असते. संतांकडे जातांना अहंभाव नको नम्रपणा, लीनता हवी’, असे ते सांगायचे. ते आम्हाला काही संतांकडे जायला सांगायचे आणि नंतर ‘तिथे काय शिकायला मिळाले ’, ते विचारायचे किंवा अभ्यासवर्गात सांगायला लावून सर्वांना त्यांच्याविषयी माहिती द्यायचे, उदा. गोव्यातील अभ्यासवर्गानंतर त्यांनी सावंतवाडीला अभ्यासवर्ग चालू केले होते. तेव्हा ते आम्हाला तेथील संत प.पू. भाऊ मसुरकर यांच्याकडे जायला सांगायचे. भाऊ मसुरकर यांचा संख्याशास्त्राचा पुष्कळ अभ्यास होता. त्यामुळे आम्ही गेल्यावर ते आम्हाला संख्याशास्त्राबद्दल सांगायचे. ते सांगत असतांना आम्हाला हळूहळू झोप यायची आणि ती अनावर व्हायची. आम्ही जेव्हा हे श्री गुरूंना सांगितले, तेव्हा ‘भाऊ मसुरकर यांच्यामध्ये शक्तीचे प्रमाण पुष्कळ असल्याने तुम्हाला झोप येते’, असे त्यांनी आम्हाला सांगितले. प.पू. काणे महाराज यांच्याबद्दल त्यांनी साधना कशी केली, त्यांना सरस्वती प्रसन्न आहे इत्यादी त्यांनी आम्हाला सांगितले. आमच्यापैकी काही साधक काणे महाराजांसमवेत त्यांच्या सेवेसाठी जायचो. ‘त्यांच्याकडे काय अनुभव आले ’, ते विचार���यचे किंवा अभ्यासवर्गात सांगायला लावून सर्वांना त्यांच्याविषयी माहिती द्यायचे, उदा. गोव्यातील अभ्यासवर्गानंतर त्यांनी सावंतवाडीला अभ्यासवर्ग चालू केले होते. तेव्हा ते आम्हाला तेथील संत प.पू. भाऊ मसुरकर यांच्याकडे जायला सांगायचे. भाऊ मसुरकर यांचा संख्याशास्त्राचा पुष्कळ अभ्यास होता. त्यामुळे आम्ही गेल्यावर ते आम्हाला संख्याशास्त्राबद्दल सांगायचे. ते सांगत असतांना आम्हाला हळूहळू झोप यायची आणि ती अनावर व्हायची. आम्ही जेव्हा हे श्री गुरूंना सांगितले, तेव्हा ‘भाऊ मसुरकर यांच्यामध्ये शक्तीचे प्रमाण पुष्कळ असल्याने तुम्हाला झोप येते’, असे त्यांनी आम्हाला सांगितले. प.पू. काणे महाराज यांच्याबद्दल त्यांनी साधना कशी केली, त्यांना सरस्वती प्रसन्न आहे इत्यादी त्यांनी आम्हाला सांगितले. आमच्यापैकी काही साधक काणे महाराजांसमवेत त्यांच्या सेवेसाठी जायचो. ‘त्यांच्याकडे काय अनुभव आले ’, त्याविषयी साधक श्री गुरूंना सांगायचे आणि मग त्याविषयी प.पू. डॉक्टर विश्‍लेषण करायचे.\n– श्री. विवेक पेंडसे आणि श्री. प्रकाश जोशी, फोंडा, गोवा. (१९.४.२०१६)\nसंदर्भ : दैनिक सनातन प्रभात\nCategories परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये\tPost navigation\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहातील निर्गुण तत्त्वामुळे त्यांच्या उशीच्या अभ्य्रावर ‘ॐ’ उमटणे म्हणजे ‘ॐ’काराच्या...\nपरात्पर गुरु डॉ.जयंत आठवले यांच्या डोक्यावरील केसांच्या आकारात पालट होण्यामागील आध्यात्मिक कारणमीमांसा \nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांची खोली आणि परिसरातील वृक्ष यांच्यावर झालेली वाईट शक्तींची आक्रमणे\nकेवळ साधकच नव्हे, तर प्राणी, पशू आणि पक्षी यांच्यावरही प्रीतीचा वर्षाव करून त्यांना आपलेसे करणारी...\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काढलेली टक्केवारी आणि उपकरणांद्वारे केलेले परीक्षण यांत साम्य असणे, ही...\nप.पू. डॉ. आठवले यांची खोली आणि त्यांच्याशी संबंधित वस्तू यांत झालेले बुद्धीअगम्य पालट \nCategories Select Category check (3) अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (122) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (17) अनुभूती (1) मृत्यू आणि मृत्यूनंतर (10) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (79) कर्मयोग (9) गुरुकृपायोग (62) अहं निर्मूलन (4) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (13) प्रीती (1) भावजागृती (11) सत्संग (1) सत्सेवा (1) स्वभावदोष निर���मूलन (20) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (3) अध्यात्म कृतीत आणा (376) अंधानुकरण टाळा (22) आचारधर्म (106) अलंकार (8) आहार (29) केशभूषा (18) दिनचर्या (30) निद्रा (2) वेशभूषा (17) धार्मिक कृती (45) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्��िका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्���सिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (2) साहाय्य करा (2) सनातनचे अद्वितीयत्व (390) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (42) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (6) चित्रकला (1) नृत्यकला (3) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) संगीत (11) सात्त्विक रांगोळी (10) सूक्ष्म चित्रकला (1) आध्यात्मिक संशोधन (107) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (84) अमृत महोत्सव (3) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (17) आध्यात्मिकदृष्ट्या (11) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (15) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (27) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (2) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (26) आश्रमांची वैशिष्ट्ये (19) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (9) सनातनचे संत (81) साधकांची वैशिष्ट्ये (45) ६० टक्के पातळीचे साधक (4) दैवी गुणांनी संपन्न (1) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (34) चित्र (33) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (4)\nझोप लागत नसल्यास पुढीलपैकी एखादा नामजप झोप येईपर्यंत करा \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/15-years-after-market-committee-polls-election/", "date_download": "2019-11-17T23:54:32Z", "digest": "sha1:JJ6T43JGJ5OQAWEPWVP47XQPQSTBITLS", "length": 12484, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बिगुल वाजला : 15 वर्षांनंतर बाजार समिती निवडणुकीचा “धुरळा’? | Dainik Prabhat", "raw_content": "\nबिगुल वाजला : 15 वर्षांनंतर बाजार समिती निवडणुकीचा “धुरळा’\nनिवडणूक कार्यक्रम कोर्टापुढे, पण हालचाली कागदावरच राहण्याची चिन्हे\nपुणे – मागील पंधरा वर्षांपासून फक्त चर्चेत असणाऱ्या पुणे बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगुल पुन्हा एकदा वाजले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय, निवडणूक प्राधिकरण आणि बाजार समितीने प्रशासनाने 31 मार्च 2020 पर्यंत निवडणूक घेण्याबाबत प्रयोगात्मक (टेन्टेटिव्ह) निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. शासनाने तो कार्यक्रम उच्च न्यायालयात सादर केला आहे. दरम्यान, मागील 15 वर्षांपासून पुणे बाजार समितीच्या निवडणुकीची चर्चा आहे. त्यातच शासनाचे राष्ट्रीय बाजाराचे धोरण आहे. त्यामुळे पुणे बाजार समितीच्या निवडणुकीच्या हालचाली फक्त कागदोपत्री ठरणार असल्याची चिन्हे आहेत.\nबाजार समितीमध्ये 15 वर्षांपासून प्रशासकीय कारभार सुरू आहे. बाजार समितीची यापूर्वी निवडणूक 1999 साली झाली होती. ते संचालक मंडळ 2002 -03 मध्ये बरखास्त करण्यात आले. त्यानंतर आजतागायत निवडणूक झालेली नाही. न्यायालयीन विवादात निवडणूक घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले, तेव्हा या बाजार समितीच्या कायद्यात बदल करून पुणे प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समिती असा दर्जा दिला. त्यामुळे नवीन संस्था स्थापन झाल्याने पुन्हा दोन ते तीन वर्षे प्रशासकीय राजवट सुरू राहिली. पुन्हा न्यायालयीन मुद्दा आला, की संस्थेचे फेरफार केले. त्यानंतर पुन्हा कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे बनविली आहे. प्रशासक आणि अशासकीय मंडळानेच आजवर कारभार हाकला आहे. आता पुन्हा निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यातच केंद्र सरकारचे धोरण राष्ट्रीय बाजार करण्याचे आहे. निवडणुकीनंतर त्याबाबतचे पुन्हा विधेयक सादर होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे ही प्रक्रिया कागदोपत्री ठरण्याचे चित्र आहे.\nकोणाला करता येणार मतदान\nया निवडणुकीसाठी पुणे, मुळशी, पुणे, पिंपरी चिंचवड आणि हवेली तालुक्‍यातील 10 गुंठे शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना मतदार करता येणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांसह एकत्रित कार्यक्रम तयार केला आहे. 30 ऑक्‍टोबरपर्यंत शेतकऱ्यांच्या मतदार याद्या डिसेंबर अखेरपर्यंत करण्यात येणार आहेत. त्यानंतर जानेवारीमध्ये त्या जाहीर केल्या जातील. त्यातून हरकती सूचना मागविल्या जातील.\nयाचिकेदरम्यान निवडणुका कधी घेणार, अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली होती. त्यावर महाधिवक्ता यांच्याशी पणनमंत्री राम शिंदे, आणि आपण स्वतः चर्चा केली. त्यांच्या सल्ल्यानुसार\nनिवडणुका घेण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे.\n– बी. जे. देशमुख, प्रशासक, बाजार समिती.\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार ब��टे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nराजनाथ सिंग आणि डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथं द्विपक्षीय चर्चा\nइसिसशी लागेबांधे असणाऱ्या जर्मन महिलेला अटक\nकोल्हापूरातील ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली\nबिल गेट्‌स कडून बिहार सरकारचे कौतुक\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nफडणवीस यांचा \"वर्षा'तील मुक्‍काम कायम\nदीपिका पादुकोणने कापल्या रणवीर सिंगच्या मिशा; व्हिडीओ व्हायरल\nहरवलेले मूल सोशल मीडियामुळे पाच तासांत आईच्या कुशीत\nभाजपमध्ये गेलेले आमदार आमच्या संपर्कात- जयंत पाटील\n\"मुलांचे हक्क व सुरक्षा'वर उपक्रम राबवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/saptarang-sundeep-waslekar-write-india-pakistan-article-226131", "date_download": "2019-11-18T00:35:58Z", "digest": "sha1:WAFPYELRP5ZGXGPHEKSZHZ2A46ZHKA4V", "length": 26623, "nlines": 252, "source_domain": "www.esakal.com", "title": "उत्तरांच्या प्रतीक्षेतले ‘यक्षप्रश्‍न’ (संदीप वासलेकर) | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, नोव्हेंबर 18, 2019\nउत्तरांच्या प्रतीक्षेतले ‘यक्षप्रश्‍न’ (संदीप वासलेकर)\nरविवार, 20 ऑक्टोबर 2019\nभारतात पाकिस्तान हा विषय महत्त्वाचा मानला जातो, तसे इंग्लंडमध्ये ब्रेक्झि‍ट, पूर्व युरोपात निर्वासित आणि अमेरिकेत कोरिया हे विषय महत्त्वाचे समजले जातात आणि जे यक्षप्रश्‍न आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. परिणामी खरे प्रश्‍न दिवसेंदिवस मोठे होत राहतात आणि आपल्याला त्यावर उत्तर सापडणं कठीण होतं. आपले खरे प्रश्‍न कोणते यावर गंभीर विचार करण्याची वेळ आली आहे.\nभारतात पाकिस्तान हा विषय महत्त्वाचा मानला जातो, तसे इंग्लंडमध्ये ब्रेक्झि‍ट, पूर्व युरोपात निर्वासित आणि अमेरिकेत कोरिया हे विषय महत्त्वाचे समजले जातात ��णि जे यक्षप्रश्‍न आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. परिणामी खरे प्रश्‍न दिवसेंदिवस मोठे होत राहतात आणि आपल्याला त्यावर उत्तर सापडणं कठीण होतं. आपले खरे प्रश्‍न कोणते यावर गंभीर विचार करण्याची वेळ आली आहे.\nगेल्या काही महिन्यांपासून भारताच्या आर्थिक स्थितीबद्दल काही उद्योगपती आणि अर्थतज्ज्ञांनी काळजी व्यक्त केली आहे. विकासाचा दर खाली आला. काही क्षेत्रांत मंदी आली आहे. बेरोजगारी भेडसावत आहे. सरकारी प्रवक्ते म्हणतात : ‘सर्व काही आलबेल आहे’; परंतु आकडे दुसरंच काही सांगत आहेत.\nआर्थिक विषमता, गरिबी, बेरोजगारी हे प्रश्‍न भारतापुरते सीमित नाहीत. जगातले बहुसंख्य देश आर्थिक संकटाला सामोरे जात आहेत. सध्या ढोबळमानानं जगात सुमारे तीन अब्ज लोक आर्थिक परिघाच्या बाहेर आहेत. जगाची लोकसंख्या आठ अब्जच्या जवळ पोचत आहे. या तीन अब्ज लोकांपैकी २५ टक्के म्हणजे सुमारे ७५-८० कोटी लोक भारतीय आहेत.\nसध्याचे आर्थिक प्रश्‍न या वर्षापुरते नाहीत. ते दीर्घकालीन आवाहन आहे. याचं एक कारण म्हणजे सध्या ज्या तंत्रज्ञानामुळे आर्थिक वृद्धी होते, त्यामुळे फारसा रोजगार निर्माण होत नाही. परिणामी ज्यांना तंत्रज्ञान अवगत आहे, त्यांना खूप उत्पन्न मिळवण्यास वाव आहे. मात्र, ज्यांच्यात ती क्षमता नाही, त्यांना साधी नोकरी मिळणंही कठीण आहे. पूर्वी शेती आणि औद्योगिक उत्पादनातून आर्थिक वृद्धी होत असे आणि रोजगारही निर्माण होत असे. सध्या संगणक क्षेत्राशी संबंधित सर्व क्षेत्रं, दळणवळण, जैविक तंत्रज्ञान आणि इतर काही ठराविक उद्योगांना वाव आहे. यातून बाहेर पडून रोजगारनिर्मिती आणि पर्यायानं गरिबी निर्मूलन कसं करायचं याची अर्थतज्ज्ञांना आणि राजकीय नेत्यांना कल्पना नाही. त्यामुळे एकाच वेळेस काही जणांची श्रीमंती, तर अनेक जणांची गरिबी वाढत आहे.\nभारतातला आणि जगातला सर्वांत मोठा यक्ष प्रश्‍न आर्थिक आहे. लोकांचं राहणीमान सुधारण्यासाठी जमिनीशी निगडित क्षेत्रातून उत्पन्न कसं निर्माण करण्यात येईल, यावर विचार करायला हवा. नद्यांचं आणि इतर जलस्रोतांचं पुनरुज्जीवन करणं, जलशुद्धीकरण, अक्षय ऊर्जानिर्मिती, जैविक संशोधन, आधुनिक शेती, पर्यटन, आरोग्यसेवा, वित्तक्षेत्र अशा अनेक नवीन व्यवसायांत गुंतवणूक वाढवून रोजगारनिर्मिती करण्यासाठी योजना आखण्याची गरज आहे. जगातले सर्व देश शाश्‍वत विकासाचं ध्येय साध्य करण्यासाठी बांधील आहेत. यासाठी प्रत्येक देशानं जास्तीत जास्त प्रमाणात विकासाकडे लक्ष देणं आवश्यक आहे.\nविकासाकडे लक्ष दिलं, तर ग्लोबल वॉर्मिंगची समस्याही सोडवणं तातडीचं आवश्यक आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळे पीक पद्धतींपासून समुद्राच्या तापमानापर्यंत अनेक बाबींवर फरक पडतो. त्यामुळे नवीन प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावं लागतं. सध्या भारतात वादळं पूर्व किनाऱ्यावर येतात, असा अनुभव आहे. काही तज्ज्ञांच्या मते, भविष्यात समुद्राच्या तपमानात फरक पडून पश्‍चिम किनाऱ्यावरही वादळं येण्याची शक्‍यता आहे. पश्‍चिम किनाऱ्यावर खूप मोठ्या प्रमाणात वस्ती असल्यानं तिथं चक्रीवादळांना सुरवात झाली, तर प्रचंड नुकसान होईल. उत्तर भारतात पिकांच्या पट्ट्यांमध्ये फरक पडण्यास सुरवात झाली आहे. बांगलादेशच्या किनारपट्टीलगतच्या प्रदेशात समुद्रपातळी वाढल्यानं लोकांना घर सोडून निघावं लागलं, तर भारतात येणाऱ्या निर्वासितांची संख्या वाढेल. आफ्रिकेतल्या काही देशांत ग्लोबल वॉर्मिंगमुळे सुपीक जमिनीचं वाळवंट होत आहे.\nवातावरणातल्या बदलामुळे पाण्याचा प्रश्‍न वाढत जाईल. सध्या जगातल्या सुमारे आठ अब्ज लोकसंख्येपैकी एक अब्ज लोकांना स्वच्छ आणि सहज पिण्याचं पाणी मिळत नाही. सुमारे दोन अब्ज लोकांना पाण्याअभावी स्वच्छता मिळत नाही. शिवाय ऐंशी टक्के पाणी शेतीसाठी वापरलं जातं. पाण्याचं प्रमाण कमी झालं, तर केवळ पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न वाढणार नाही, तर स्वच्छता, पर्यायानं आरोग्य आणि शेती यांवरही परिणाम होईल.\nभारतापुढचा आणि जगापुढचा एक मोठा प्रश्‍न म्हणजे आरोग्य. डास हा जगातला सर्वांत मोठा दहशतवादी आहे. दरवर्षी सुमारे दहा लाख लोक डासांच्या चाव्यानं विविध रोग होऊन मृत्युमुखी पडतात. मलेरिया आणि डेंगीनं लक्षावधी लोकांना सतावलं आहे. सुमारे चाळीस कोटी लोकांना डेंगी होतो. त्यात भारत आणि बांगलादेश इथल्या रहिवाशांचं प्रमाण जास्त आहे.\nयाशिवाय हवा आणि पाण्याचं प्रदूषण झाल्यानं अनेक रोग पसरत आहेत. हवेतल्या प्रदूषणानं ७०- ७५ लाख लोक कॅन्सर, फुफ्फुसांचे रोग आणि हृदयविकाराच्या रोगांचे शिकार होतात. कॅन्सर आणि हृदयविकाराच्या झटक्‍यानं मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये ३० ते ७५ वयोगटांतल्या लोकांचं प्रमाण व��ढत आहे.\nहे सर्व प्रश्‍न एकमेकात गुंतले आहेत. हवामानबदल आणि प्रदूषणामुळे रोग होतात. आरोग्य बिघडतं. त्यामुळे उत्पादकता कमी होते. अर्थार्जनावर परिणाम होतो. शिक्षण आणि आरोग्यावर हवा तसा खर्च करता येत नाही. हेच चक्र उलट्या दिशेनंही चालतं. गरिबीमुळे आयुष्यातल्या सर्वच आकांक्षांवर मर्यादा येतात. सरकारनं गरिबी कमी करण्यासाठी उद्योगधंदे वाढवले, तर प्रदूषण होतं. पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी दगड, वृक्ष, नद्या यांचं नुकसान करावं लागतं. टेकड्या तोडाव्या लागतात. डोंगर पोखरावे लागतात. यामुळे पर्यावरणावर परिणाम होतो. जंगलं कमी केल्यानं पर्जन्यचक्रावर परिणाम होतो. परिणामी पिकांवर आणि शेतकऱ्यांच्या मिळकतीवर परिणाम होतो. अशा तऱ्हेनं यक्षप्रश्‍नांच्या अनेक साखळ्या एकमेकांत गुंफल्या जातात.\nविकासाचा हा प्रश्‍न समोर असताना आपण त्यावर उत्तरं शोधण्यासाठी किती प्रयत्न करतो सरकार या दृष्टीनं काय करत आहे त्यावर किती चर्चा करतो सरकार या दृष्टीनं काय करत आहे त्यावर किती चर्चा करतो या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष केलं, तर आपल्यापैकी प्रत्येकाचं नुकसान होतं; पण आपल्याला त्याची किती पर्वा आहे या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष केलं, तर आपल्यापैकी प्रत्येकाचं नुकसान होतं; पण आपल्याला त्याची किती पर्वा आहे विकास, आपलं राहणीमान, आरोग्य, शिक्षण, वातावरण बदल, पाण्याची उपलब्ता, शेतीचं भवितव्य, तंत्रज्ञानातून मिळणाऱ्या संधी आणि येणाऱ्या अडचणी हे विषय एका पारड्यात ठेवले आणि पाकिस्तान, काश्‍मीर आणि हिंदू- मुस्लिम संबंध यांसारखे भावनात्मक विषय दुसऱ्या पारड्यात ठेवले, तर कोणतं पारडं आपल्याला जड झालेलं दिसतं\nहा प्रश्‍न भारतापुरता मर्यादित नाही. भारतात जसा पाकिस्तान हा विषय महत्त्वाचा मानला जातो, तसे इंग्लंडमध्ये ब्रेक्झि‍ट, पूर्व युरोपात निर्वासित आणि अमेरिकेत कोरिया हे विषय महत्त्वाचे समजले जातात आणि जे यक्षप्रश्‍न आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. परिणामी खरे प्रश्‍न दिवसेंदिवस मोठे होत राहतात आणि आपल्याला त्यावर उत्तर सापडणं कठीण होतं. आपले खरे प्रश्‍न कोणते यावर गंभीर विचार करण्याची वेळ आली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआता प्रतीक्षा मंदिरउभारणीची (मंगेश कोळपकर)\nरामजन्मभूमीच्या खटल्याचा निकाल लागल्यामुळं अयोध्येत एक नवं पर्व सुरू होणार आहे. नियोजित राममंदिर उभारण्यासाठीच्या हालचालींना अयोध्येतल्या महंत...\nशरद पवार लिहितात , 'राजकीय सत्ता दोघांच्या आणि संपत्ती मूठभरांच्या हातात'\nभारतातील स्थिती जागतिक मंदीमुळं ओढवल्याचा युक्तिवाद मला अजिबात मान्य नाही. राजकीय सत्ता दोघांच्या हातात आणि संपत्ती देशातल्या मूठभरांच्या हातात...\nराजकारण्यांनो महाराष्ट्र 'हे' विसरणार नाही (श्रीराम पवार)\nमहाराष्ट्रात सध्या जे काही घडत आहे ते केवळ सत्तेसाठी आहे. या खेळात भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या चारही पक्षांचं...\nखडकीतली घरफोडी (एस. एस. विर्क)\nएकूण परिस्थिती पाहिल्यावर चोरटे हे शर्मा पती-पत्नीच्या पाळतीवर असले पाहिजेत असं मला वाटलं. चोरी करताना घरात कुणीही नसणार हे त्यांना माहीत असणार असं...\nमहाभयंकर पर्वाचा आरंभ (संदीप वासलेकर)\nतलवारीपासून बंदुकीकडे, बंदुकीपासून बाँबकडे, नंतर अण्वस्त्रांकडे व आता कृत्रिम प्रज्ञेकडे असा आपल्या संहारक तंत्रज्ञानाचा प्रवास होत गेला. काही...\nचित्रकार, नाट्य-चित्रपट दिग्दर्शक आणि संवेदनशील कलावंत अशी बहुआयामी ओळख असणारे अमोल पालेकर २५ वर्षांनंतर अभिनेता म्हणून रंगमंचावर दिसणार आहेत... ‘...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/8762/sangli-kolhapur-naisargik-aapatti/", "date_download": "2019-11-17T23:14:17Z", "digest": "sha1:RUSDLRWLG66HCSKAK4SG7DYSWAYZS3VN", "length": 19939, "nlines": 91, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "असंवेदनशीलतेचा 'महा' पूर! | मनाचेTalks", "raw_content": "\nनैसर्गिक आपत्ती, मृत्यू, अपघात अशा संकटकाळी कोणाताही भेद मनात न ठेवता निव्वळ माणुसकीच्या भूमिकेतून सर्वतोपरी मदत तत्परतेने करणे हे सत्ताधाऱ्यांचे नव्हे तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असते. सांगली, कोल्हापुरातील पूर आपत्तीनंतर राज्यातील सुजाण ��ागरिकांकडून या कर्तव्यनिष्ठतेचे दर्शन अनेक थरांतून बघायला मिळतेय. मात्र, सरकार नावाची यंत्रणा आपल्या कर्तव्यपालनात जागोजागी कमी पडत असल्याचे चित्र आहे.\nनुसत्या कर्तव्यपूर्तीतचं नाही तर पुरग्रस्तांपैकी साधी संवेदनशीलता दाखविण्यातही सरकारमधील मंत्री अपयशी ठरले आहेत. महापुरात अडकलेल्या सांगली, कोल्हापुरातील भीषण परिस्थिती पाहून अवघ्या महाराष्ट्राची झोप उडाली आहे.. स्वतःचा जीव जात असतानाही कडेवरच्या लेकराला घट्ट पकडून राहिलेल्या मृत महिलेचे आणि बाळाचे छायाचित्र काळीज पिळवटून काढत आहे..\nपलुस दुर्घटनेतील एका-एका मृतदेहाचे चित्र आठवले तरी मनाला चटका लागुन डोळ्यात चटकन पाणी येते.. आणि, अशावेळी पूर परिस्थतीची पाहणी करण्यासाठी आलेले राज्याचे जलसंपदा मंत्री हसत हसत सेल्फीसाठी ‘पोज’ देतात, या असंवेदनशीलतेला काय म्हणावे निसर्गाच्या एका फटक्यात सांगली, कोल्हापुरात होत्याचे नव्हते झाले.. हजारो संसार उघड्यावर आले, कुणाचा बाप गेला, कुणाची लेक गेली, कोणाची माय गेली, तर कुणाचं सर्वस्व कृष्णेच्या पुरात वाहून गेलं..\nपुराचं पाणी जस जसं ओसरू लागलंय तस तसा वेदनेने डोळ्यातील महापूर वाहू लागला आहे. मात्र सरकार जनतेचं मरणही गांभीर्याने घ्यायला तयार नाही. राज्याचे एक मंत्री चेहऱ्यावर बेदरकार हसू घेऊन ‘पूर पर्यंटन’ करतात, तर पूरग्रस्तांना मदतीसाठी शासकीय नियमांची अट लावली जाते.. या हाताने केलेली मदत त्या हातालाही कळू देऊ नये, ही आपली संस्कृती. मात्र याठिकाणी चार चार किलो धान्याची मदत करताना त्यावर राजकीय नेत्यांचे फोटो लावून मदतीची जाहिरातबाजी केल्या जातेय..\nयालाच सरकारची कर्तव्यपूर्ती म्हणायचे का सांगली, कोल्हापूरमधील संकटाची मोठी व्याप्ती पाहता आपत्ती व्यवस्थापनातील थोड्याबहुत त्रुटी एकवेळ समजूनही घेता येतील. मात्र, मदतीच्या नावाखाली जी असंवेदनशीलता प्रकट होतेय, त्याला हा महाराष्ट्र विसरणार नाही..\nव्यथा आणि वेदनांचे वर्णन करण्यासाठी शब्दही अपुरे पडावेत, अशी भीषण परिस्थिती सध्या सांगली कोल्हापूरमध्ये निर्माण झाली आहे. सहा- सात दिवस पाण्याखाली राहिल्यावर आता पुराचे पाणी हळू हळू ओसरू लागले असून जगण्याचा एक नवा संघर्ष सांगली-कोल्हापूरकरांसमोर उभा राहिलाय. मानवी जीवनाबरोबरच हजारो कोटी रुपयांची मालमत्ता स्वाहा झाली. पुरामध्ये घर, दार वाहून गेल्यामुळे हजारो लोकांचे संसार उघडयावर आले आहेत. जे बचावले आहेत त्यांच्यासाठी पुढचा प्रवास सोपा नाही. आयुष्य नव्यानं उभं करण्याच आव्हान त्यांच्यासमोर आहे.\nया पुराच्या दररोज समोर येणाऱ्या नवनवीन फोटोंमुळे पुढचा मार्ग किती खडतर असेल त्याची कल्पना येते. या कठिण प्रसंगात पूरग्रस्तांना तात्काळ आणि तातडीच्या मदतीची अपेक्षा होती. मात्र, ही मदत उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासन जागोजागी कमी पडत आहेत. त्याचबरोबर मदत देतांना नियम आणि निकषाचा दंडुका उगारला जातोय. घरात दोन दिवस पाणी असेल तरच मदत देण्याचा अजब निर्णय सरकारने घेतला आहे. वास्तविक, संकटात धाऊन जाणे, मदत करणे हा मानवता धर्म आहे. जगाच्या पाठीवर कोठेही नैसर्गिक आपत्ती आली, तरी मदतीचे हात पुढे येतात. अशा वेळी या मदतीला अडचणीचा निकष लावणे कितपत योग्य आहे, याचा विचार सरकारी यंत्रणेने करायला हवा. दुसरीकडे जे अन्न-धान्य जनतेला दिल्या जातेय त्यावर मुख्यमंत्र्यासह इतर नेत्यांचे फोटो लावून जाहिरातबाजी केल्या जात असल्याचा आरोप करण्यात येत असून त्यातूनही सरकारची असंवेदनशीलताच दिसून येते.\nसांगली कोल्हापूर मध्ये पूरस्थिती उदभवल्यापासून सरकार आणि त्यांच्या प्रतिनिधींची कार्यतत्परता, कार्यक्षमता, आणि वर्तवणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी एखाद्या पर्यटनासारखा पूर परिस्थितीचा पाहणी दौरा करुन पूरग्रस्त जनतेच्या जखमेवर मीठ चोळले. पुराच्या पाण्यात माणसं मरत असतांना महाजन आणि त्यांच्यासोबतच्या अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर खुललेलं हास्य सरकारची मानसिकता प्रदर्शित करणारं आहे. सरकार आणि त्यांचे प्रतिनिधी राज्यावर आलेल्या आपत्तीबाबत किती गंभीर आहेत, हे यातून प्रदर्शित होते. मानसिकतेबाबतच नाही तर सरकारच्या कार्यपद्धतीवर देखील अनेक प्रश्न उठू लागले आहेत.\nसांगली-कोल्हापुरात महापुराने धुमाकूळ घातला असतांना बचाव कार्य सुरु करण्यात आलं. मात्र, बचाव पथके आली ती महापुराच्या तीन दिवसांनी आणि तीही अपुरी. एनडीआरएफची केवळ दोन पथके आणि सुमारे सत्तर किलोमीटर लांबीच्या परिसराला चोहोबाजूंनी पडलेला महापुराचा वेढा यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली. लष्कराच्या तिन्ही दलाची तीन पथके नंतर आली मात्र, प्रत्यक्ष म��तकार्यास दुसरा दिवस उजाडला. ग्रामस्थांनी अनेकदा कळवूनही शासकीय यंत्रणेने त्याची कोणती दखल घेतली नाही मदत पथकांकडे लाइफ जॅकेट नव्हती. अत्यंत धोकादायक स्थितीत पूरग्रस्तांना हलविले जात होते. महापुराची फूग ज्या अलमट्टी धरणामुळे वाढते त्यातून विसर्ग वाढवण्यास विलंब का झाला आपत्ती निवारण प्रतिसाद पथकांची आणखी कुमक वेळीच का मागवली नाही आपत्ती निवारण प्रतिसाद पथकांची आणखी कुमक वेळीच का मागवली नाही अवघ्या ६० बोटी आणि ४२५ जवानांवर सारी जबाबदारी का टाकण्यात आली अवघ्या ६० बोटी आणि ४२५ जवानांवर सारी जबाबदारी का टाकण्यात आली नौदलाची हेलिकॉप्टर मदतीसाठी का घेण्यात आली नाहीत, असे अनेक प्रश्न आहेत. त्याचीही उत्तरे सरकारला द्यावी लागतील.\nपुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या संसाराच्या विचाराने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर विदारक आणि आगतिक भाव आहेत. होतं नव्हतं सगळं पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने आता नुसतं डोळ्यात पाणी उरलंय.. आणि उरलीय पोटातली भूक त्यामुळे पूरग्रस्तांचं पुनर्निर्माण आणि पुनर्वसन करण्याची जबाबदारी पार पडताना तरी सरकारने संवेदनशीलता दाखवावी, ही अपेक्षा आहे. अगोदरच आपत्तीने मने उन्मळून पडलेल्या जनतेच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी सरकारी यंत्रणेला यापुढे घ्यावी लागेल. सांगली, कोल्हापूरकारांचे अश्रू पाहून संबंध महाराष्ट्र विचलित झाला आहे. ठिकठिकाणाहून मदतीचा ओघ वाहतोय, या मदतीच्या हाताला सरकारी मदतीचा हात जोडून सांगली कोल्हापूर मधील पूरग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी सरकारने संवेदनशील पाऊले उचलावीत, इतकीच अपेक्षा..\nया आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.\nNext story दगडाचे वेल्डिंग होऊ शकते का पण विद्याशंकरा मंदिराचं बांधकाम पहा\nPrevious story जागतिक अवकाश क्षेत्रात इसरोचे नाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/category/maharashtra/4pune/page/173/", "date_download": "2019-11-17T22:19:22Z", "digest": "sha1:3GTF4R6L4ZO3PD66CJ2F2YSY3FEKGO5H", "length": 16933, "nlines": 152, "source_domain": "www.saamana.com", "title": "पुणे | Saamana (सामना) | पृष्ठ 173", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द पर��� मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nगोव्यातील हरमलमध्ये रशियन पर्यटक बुडाला\nगुरुदत्त’ उच्चांकी ऊसदराची परंपरा कायम ठेवणार, अध्यक्षांचा विश्वास\nशिरुरच्या जांबुतमधील नरभक्षक बिबट्या जेरबंद\nशरद पवार सोनिया गांधी यांची भेट घेतील – नवाब मलिक\nकश्मीरमधील 34 नजरकैदेतील नेत्यांना आमदार निवासात हलवले\n2022 पर्यंत राम मंदिर होऊ शकतं पूर्ण, सुत्रांची माहिती\nआगामी दशकात हिंदुस्थान आर्थिक झेप घेणार – बिल गेटस्\nबेरोजगारीवर चर्चा झाली पाहिजे, सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींचे मत\nअयोध्या प्रकरणी निकाल देणाऱ्या घटनापीठातील न्यायाधीश नजीर यांना झेड दर्जाची सुरक्षा\nश्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे विजयी\nआता तुमचा चहा राहणार गरमच.. बाजारात आलाय ‘हा’ खास कप\nसांताक्ल़ॉजकडून 10 वर्षीय मुलीला हवे ‘एवढे’ गिफ्ट, यादी ऐकून चक्रावाल\nप्रसुतीच्या दहा मिनिटे आधी कळाले गर्भवती असल्याचे, महिलेला बसला जबरदस्त धक्का\nगुगल आता उच्चारही करायला शिकवणार, वाचा नव्याकोऱ्या फिचरबद्दलची सविस्तर बातमी\nमहेंद्रसिंग धोनी आता गोल्फच्या मैदानात\nविराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या ‘वेगा’ची धार वाढली, वाचा खास आकडेवारी\nICC Ranking – शमी कारकीर्दीतील सर्वोच्च स्थानावर पोहोचला\nभर मैदानात दिली शिवी, वेगवान गोलंदाज पहिल्या कसोटीला मुकणार\n#INDvBAN इंदूरमध्ये विराटसेनेने रचला विक्रमांचा डोंगर, वाचा सविस्तर…\nरोखठोक – ‘स्वामीं’ना हवे तेच घडेल\nसामना अग्रलेख – 105 किंकाळ्या… आणि वेड्यांचा घोडेबाजार\nलेख – खलिस्तानवादाला पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न\nवेब न्यूज – भूस्खलनाच्या मागावरती तंत्रज्ञान\nअभिषेकने ‘महानायका’ला लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल\nआधी उद्धट वागणूक आणि आता मेकअप.. रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल\nबस मर्जी हमारी होगी, मिर्झापूर – 2 चा दमदार टीजर प्रदर्शित\nअभिषेकने ‘महानायका’ला लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल\nजागतिक व्हेसॅक्टोमी दिवस- नसबंदीबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या\nPhoto – थंडीतला ‘स्टायलिश लुक’\n‘बीएसडी’ आजाराने ग्रस्त झालेल्यांच्या संख्येत प्रचंड वाढ, वाचा सविस्तर बातमी\nरोखठोक – ‘स्वामीं’ना हवे तेच घडेल\nक्वांटम संगणकाची अद्भुत दुनिया\nआम आदमी पार्टी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात उमेदवार देणार\n नगर आम आदमी पार्टी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवार देणार आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत आम आदमी पक्षाकडून अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी निवडणूक...\nबोंडअळी रक्कमेत अफरातफर करणाऱ्या ग्रामसेवकाला निलंबित करा, शेतकऱ्यांचा तक्रार अर्ज\nसामना प्रतिनिधी, कोपरगाव तालुक्यातील खिर्डी गणेश ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुमित गोसावी यांनी शासनाकडुन बोंडअळी नुकसानीबद्दल शेतकऱ्यांसाठी आलेल्या 51 हजार रूपये भरपाई अनुदानात अफरातफर केली. तेव्हा त्यांची...\nविखे – थोरात गटात अडकला उत्तरेमधील उमेदवार\n नगर नगरच्या राष्ट्रवादी जागेच्या उमेदवारीवरुन तिढा कायम असताना शिर्डी लोकसभा मतदारसंघा करता काँग्रेसची उमदेवारी कोणाला द्यायची यावरुन काँग्रेसमध्य मते मतांतर वाढू लागले आहे....\nआता विचारांची लढाई जिंकायची – रोहित पवार\n जामखेड चार राज्यांमध्ये सत्ता परिवर्तन झाले आहे. हेच युतीचे सरकार यामध्ये अपयशी ठरले असून मागील निवडणुकीत हे सरकार खोटे बोलून सत्तेत आले असल्यामुळे...\nखासदार विजयसिंह मोहिते पाटील सुपुत्रासह भाजपात…\n पंढरपूर राष्ट्रवादीचे जेंष्ठ नेते विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील हे बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते. त्यांच्या सोबत त्यांचे चिरंजिव माजी खासदार रणजितसिंह...\nकाय अवस्था झाली आहे माझी… पोराला मत द्या म्हणण्याची पाळी आलीय\n पिंपरी भरसभेत खडसावणाऱ्या, चुका करणाऱ्याकार्यकर्त्यांची तेथेच कानउघाडणी करणाऱ्या अजित दादांचा पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये दबदबा आहे, मात्र मुलाच्या प्रचारार्थ आयोजित सभेत नेहमी...\nकुठे गेले, कधी गेले सिग्नलवरचे दिवे अचानक गायब झाले\n संगमनेर चार वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून बस स्थानक परिसरात बसविण्यात आलेले सिग्नलवरचे दिवे ‘गायब’ झाले आहेत; परंतु नवीन बस स्थानकाच्या बांधकामाच्या धामधुमीत...\nअवधुत पवार यांच्यावर हल्ला करणार्‍यांना त्वरीत अटक करा, संभाजी ब्रिगेडची मागणी\n नगर संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष अवधुत पवार उर्फ चंद्रकांत पवार यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या गाव गुंडाना त्वरीत अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी...\nLok sabha 2018 मराठा महासंघाची बैठक संपन्न, लवकरच मोठा निर्णय घेणार\n नगर लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर विचार विनिमय करण्यासाठी तसेच जिल्ह्यातील विविध विषयावर चर्चेसंदर्भात नगर जिल्हा मराठा महासंघाची जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली. या...\nगडाखांच्या घराची झाडाझडती, निषेधासाठी एकवटले नगरकर\n नगर माजी खासदार तथा ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या घराची झाडाझडती घेताना प्रशासनाने त्यांच्याशी केलेल्या अशोभनिय वर्तन केल्याचा आरोप करत निषेधासाठी नगरकर...\nश्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे विजयी\nगोव्यातील हरमलमध्ये रशियन पर्यटक बुडाला\nकश्मीरमधील 34 नजरकैदेतील नेत्यांना आमदार निवासात हलवले\n2022 पर्यंत राम मंदिर होऊ शकतं पूर्ण, सुत्रांची माहिती\nगुरुदत्त’ उच्चांकी ऊसदराची परंपरा कायम ठेवणार, अध्यक्षांचा विश्वास\nआगामी दशकात हिंदुस्थान आर्थिक झेप घेणार – बिल गेटस्\nबेरोजगारीवर चर्चा झाली पाहिजे, सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींचे मत\nअयोध्या प्रकरणी निकाल देणाऱ्या घटनापीठातील न्यायाधीश नजीर यांना झेड दर्जाची सुरक्षा\nदेशातील 281 पुलांची अवस्था वाईट, गुजरातचा क्रमांक पहिला\nशिरुरच्या जांबुतमधील नरभक्षक बिबट्या जेरबंद\nशरद पवार सोनिया गांधी यांची भेट घेतील – नवाब मलिक\nअमिताभ बच्चन आणि नागराज मंजूळे यांना कॉपीराईट उल्लंघन प्रकरणी नोटीस\nजम्मू कश्मीरच्या अखनूरमध्ये स्फोट; एक जवान शहीद, दोन जखमी\nकोकण रेल्वेत सापडले 33 हजार 840 फुकटे प्रवासी\nनागपूर- अमरावती राष्ट्रीय महामार्गावर रसायनयुक्त टँकरला आग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://dubsscdapoli.in/2019/09/%E0%A4%85%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%AE%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7/", "date_download": "2019-11-17T23:39:45Z", "digest": "sha1:BPJ5CWWFNQMLW365UZMMVKUHENVXEGUU", "length": 5534, "nlines": 123, "source_domain": "dubsscdapoli.in", "title": "अग्निशमन आणि संरक्षण क्षेत्रात करियरचे व्याख्यान संपन्न… – Dapoli Urban Bank Senior Science College", "raw_content": "\nअग्निशमन आणि संरक्षण क्षेत्रात करियरचे व्याख्यान संपन्न…\nअग्निशमन आणि संरक्षण क्षेत्रात करियरचे व्याख्यान संपन्न…\nDapoli urban bank senior science college मध्ये २५ सप्टेंबर २०१९ रोजी अग्निशमन आणि संरक्षण\nक्षेत्रातील करियरची संधी याविषयी व्याख्यान झाले. सदर व्याख्यानाचे आयोजन प्लेसमेंट सेल आणि\nइन्टरनॅशनल कॉलेज ऑफ सेफ्टी मॅनेजमेंट, खेड यांनी संयुक्तरित्या केले होते. या कार्यक्रमाप्रसंग��� नॅशनल\nफायर ॲन्ड सेफटी काउनसीलचे प्रमुख संचालक ललित यादव तसेच विजय मुलानी ,आकाश राय हे\nसहाय्यक प्रशिक्षक , अभिजित पवार , कुंदन सातपुते इ. संचालकांची प्रमुख उपस्थिती होती.\nखेड येथील इंडियन कॉलेज ऑफ फायर ॲन्ड सेफटी मॅनेजमेंट हे महाविद्यालय विद्यार्थ्यांना ' फायर\nॲन्ड सेफ्टी याविषयी प्रशिक्षित करुन करिअरची नवीन संधी उपलब्ध करुन देणार आहे.\nकोर्सेस पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना अग्निशमन दल , कंस्ट्रकशन , औद्योगिक कारखाने , डॉकयार्ड इ.\nठिकाणी व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील.\nया व्याख्यानाचे प्रमुख वक्ते (प्रशिक्षक) विजय मुलानी हे असुन त्यांनी विद्यार्थ्यांशी उद्योगांमध्ये होणारी\nवृद्धी आणि तेथे काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाच्या जिवीताचे संरक्षण याविषयी सखोल संवाद साधला.\nसंरक्षण क्षेत्रातील विविध पदे व त्यांच्या महत्त्वपुर्ण कार्यांची ही त्यांनी माहिती दिली.\nप्लेसमेन्ट सेल अंतर्गत ' संरक्षण अधिकारी ' या पदाचा देखील पदवीधर विद्यार्थ्यांनी आपले करिअर\nनिवडताना गांभीर्याने विचार करावा हा या व्याख्यानाचा मुख्य हेतु सफळ झाला. या व्याख्यानाचे\nसुत्रसंचालन प्रा. सदानंद डोंगरे व अभिजीत पवार यांनी केले.\nआंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/editotial-page-article-on-wall-collapse/", "date_download": "2019-11-17T22:01:32Z", "digest": "sha1:L6QZMPVKVKAKUMYSWTVGWXTCAD736JHV", "length": 13597, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अबाऊट टर्न : भिंत | Dainik Prabhat", "raw_content": "\nअबाऊट टर्न : भिंत\n फार तर दोन-चार संख्या मेलेल्यांची संख्या आणि जिवंत राहिलेल्यांची संख्या. तिसरी संख्या जखमींची. त्यात दोन गट. गंभीर आणि किरकोळ जखमी. गंभीरमध्ये पुन्हा दोन गट. अत्यवस्थ आणि कायमचं अपंगत्व आलेले. अत्यवस्थांचा फॉलो-अप घेतलात तर मरणाऱ्यांच्या वाढत्या संख्येचे अपडेट मिळत राहतील दोन-पाच दिवस. आईशपथ सांगतो साहेब, याव्यतिरिक्‍त दुसरं काही मिळणार नाही तुम्हाला इथं… या ढिगाऱ्यात मेलेल्यांची संख्या आणि जिवंत राहिलेल्यांची संख्या. तिसरी संख्या जखमींची. त्यात दोन गट. गंभीर आणि किरकोळ जखमी. गंभीरमध्ये पुन्हा दोन गट. अत्यवस्थ आणि कायमचं अपंगत्व आलेले. अत्यवस्थांचा फॉलो-अप घेतलात तर मरणाऱ्यांच्या वाढत्या संख्येचे अपडेट मिळत राहतील दोन-पाच दिवस. आई��पथ सांगतो साहेब, याव्यतिरिक्‍त दुसरं काही मिळणार नाही तुम्हाला इथं… या ढिगाऱ्यात ढिगारे उपसायला आलेली माणसं आम्ही… ढिगाऱ्याखालीच मरणार हे चिरंतन सत्य.\nजग बदललं म्हणून सत्य नाही बदलत साहेब तुमच्या शहराच्या सुंदर चेहऱ्यावर आलेलं कोड म्हणजे आमची गलिच्छ वस्ती… पत्र्यांची तुमच्या शहराच्या सुंदर चेहऱ्यावर आलेलं कोड म्हणजे आमची गलिच्छ वस्ती… पत्र्यांची चकचकीत मोटारींच्या टायरलासुद्धा या वस्तीच्या धुळीची ऍलर्जी. आमच्याकडे बघून डोळे तर मिटतातच लोकांचे आपोआप… तरतरीत नाकंही लपून जातात रुमालाच्या घडीमागं. “कुठून आली ही घाण…’ हे वाक्‍य बोलण्यासाठीही कुणी तोंड उघडत नाही. अहो, तोंड उघडले आणि संसर्गाचे जंतू शरीरात शिरले तर चकचकीत मोटारींच्या टायरलासुद्धा या वस्तीच्या धुळीची ऍलर्जी. आमच्याकडे बघून डोळे तर मिटतातच लोकांचे आपोआप… तरतरीत नाकंही लपून जातात रुमालाच्या घडीमागं. “कुठून आली ही घाण…’ हे वाक्‍य बोलण्यासाठीही कुणी तोंड उघडत नाही. अहो, तोंड उघडले आणि संसर्गाचे जंतू शरीरात शिरले तर मग हे वाक्‍य लिहून दाखवलं जातं कपाळावरच्या आठ्यांमधून मग हे वाक्‍य लिहून दाखवलं जातं कपाळावरच्या आठ्यांमधून जा इथून साहेब, जिवंतपणीच अंगात किडे पडलेल्यांच्या मृतदेहांची दुर्गंधी अत्यंत वाईट. भूक मरेल तुमची. तसं झालं तर शहर कोण चालवणार जा इथून साहेब, जिवंतपणीच अंगात किडे पडलेल्यांच्या मृतदेहांची दुर्गंधी अत्यंत वाईट. भूक मरेल तुमची. तसं झालं तर शहर कोण चालवणार भूक आहे म्हणून शहर आहे. आमची भूक जरा कमी; पण आहेच. भुकेच्या बेरजेचाच हा ढिगारा\nते बघा साहेब, भिजलेल्या दगडविटा फेकून तो पत्रा उचकटला अग्निशमनदलाच्या जवानांनी. चेपलेलं जर्मनचं पातेलं उघडं पडलं, काल रात्रीची भूक दिसेल तुम्हाला त्यात. तळाशी करपलेली, भातासारखं दिसणार काहीतरी शिजवलं होतं त्या बाईनं रात्री. भरपावसात घामानं भिजलेल्या, थकलेल्या, शिव्या खाऊन आलेल्या तिच्या नवऱ्यानं बोटं चाटून-चाटून फस्त केलं. तळातली खरवड बाईनं खाल्ली. मग उरलेलं तिखटजाळ कालवण पिऊन दोन आगींची भांडणं लावली पोटात. पत्र्यावर कोसळणाऱ्या पावसाचा आवाज भीतीदायक खरा; पण दमून-भागून आलेल्या, कोरडी जमीन शोधून घोरत पडलेल्या कळकट देहाच्या माणसांनी तेच पार्श्‍वसंगीत समजून स्वप्नं बघायला सुरुवात केली… अगदी छोटी-छोटी स्वप्नं\nघराचे ठेपे वाढवण्याची किंवा गळती काढून घरातली कोरडी जमीन वाढवण्याची गावाकडची कोरडी जमीन इकडे घेऊन आली आणि शहरात ओली जमीन मिळाली ती अशी गावाकडची कोरडी जमीन इकडे घेऊन आली आणि शहरात ओली जमीन मिळाली ती अशी ही ओल झिरपत-झिरपत तुमच्या कुंपणभिंतीत कशी शिरली, कळलंच नाही हो ही ओल झिरपत-झिरपत तुमच्या कुंपणभिंतीत कशी शिरली, कळलंच नाही हो अल्याड आम्ही; पल्याड तुम्ही. तुम्हाला आम्ही दिसू नये म्हणून बांधलेली ही भिंत पडली तीही रात्रीच्या अंधारात अल्याड आम्ही; पल्याड तुम्ही. तुम्हाला आम्ही दिसू नये म्हणून बांधलेली ही भिंत पडली तीही रात्रीच्या अंधारात वास्तवाचं दर्शन भगभगीत उजेडात अचानक घडू नये, याची काळजी घेऊन. भिंतच ती… किमान डोळे बचावतील एवढी मजबूत असायलाच हवी. आता थेट ढिगाराच\nजा साहेब, त्या बाईचा पदर दिसायला लागलाय. ती संपूर्ण दिसू लागायच्या आधी निघून जा मृतदेहांचं काय… मोजेलच कुणीतरी. संख्या वाढू लागली तर डझनावर मोजू आपण. त्याची फिकीर नका करू. तुम्ही चौकशी करा, भिंत पडलीच कशी मृतदेहांचं काय… मोजेलच कुणीतरी. संख्या वाढू लागली तर डझनावर मोजू आपण. त्याची फिकीर नका करू. तुम्ही चौकशी करा, भिंत पडलीच कशी तुमच्या-आमच्यात फाळणी करणाऱ्या या उंच भिंतीचा पाया एवढा तकलादू कसा राहिला तुमच्या-आमच्यात फाळणी करणाऱ्या या उंच भिंतीचा पाया एवढा तकलादू कसा राहिला भिंतींचे ढिगारे होतात तेव्हा त्यातून नको त्या विषवल्ली उगवतात, हे बांधणाऱ्याला ठाऊक नव्हतं का भिंतींचे ढिगारे होतात तेव्हा त्यातून नको त्या विषवल्ली उगवतात, हे बांधणाऱ्याला ठाऊक नव्हतं का\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nराजनाथ सिंग आणि डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथं द्विपक्षीय चर्चा\nइसिसशी लागेबांधे असणाऱ्या जर्मन महिलेला अटक\nकोल्हापूरातील ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली\nबिल गेट्‌स कडून बिहार सरकारचे कौतुक\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकड��न व्हायरल\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nदीपिका पादुकोणने कापल्या रणवीर सिंगच्या मिशा; व्हिडीओ व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/bhama-askhed/", "date_download": "2019-11-17T23:39:22Z", "digest": "sha1:ZLH7XG7H2IFPTJEBWKAIXG2AKTTBKT3C", "length": 16811, "nlines": 214, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "bhama askhed | Dainik Prabhat", "raw_content": "\nभामा-आसखेडचे पाणी वर्षभर लांबणीवर\nपुण्याला पाण्यासाठी मे 2020 उजाडणार पुणे - शहराच्या पूर्व भागाची पाणीसमस्या सोडविण्यासाठी महापालिकेकडून भामा-आसखेड धरणातून अडीच टीएमसी पाणी उचलण्यात...\nरोख नुकसानभरपाई देण्यातही भ्रष्टाचार; शेतकऱ्यांची तक्रार\nपुणे - भामा आसखेड प्रकल्पातील शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या रोख नुकसान भरपाईमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली...\n400 प्रकल्पग्रस्तांचा धरणावरच ठिय्या\nशासनाच्या भूमिकेवर संताप : भामा आसखेड जॅकवेलचे काम बंद पाडले शिंदे वासुली - पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलचे काम...\n‘भामा आसखेड’मधून विसर्ग बंद\nगेल्यावर्षी 732, तर यंदा आतापर्यंत 1649 मिमी विक्रमी पावसाची नोंद शिंदे वासुली - खेड तालुक्‍यातील भामा आसखेड धरण 100 टक्‍के...\n‘त्या’ इतिवृत्तावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी\nभामा-आसखेड करार, मदतीचा मार्ग मोकळा पुणे - भामा-आसखेड योजनेसाठी महापालिकेस सुमारे 191 कोटी रुपयांचा सिंचन पुनर्स्थापना खर्च माफ केल्याच्या इतिवृत्तावर...\nभामा-आसखेडचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करा\nराज्य शासनाचा पालिकेला अल्टीमेटम पुणे - केंद्र शासनाच्या \"जेएनएनयुआरएम' योजनेंतर्गत महापालिकेकडून भामा-आसखेड प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. या योजनेचे...\nभामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांसाठी आणखी 10 कोटी रु. द्या\nपुणे - भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणाऱ्या पुनर्व���नाच्या भरपाईची पालिकेने दिलेली 25 कोटींची रक्कम संपल्याने, उर्वरित प्रकल्पग्रस्तांना तातडीने मदत देण्यासाठी...\nचंद्रावरून जमीन कधी आणणार\n'भामा आसखेड'ग्रस्तांचा शासनाला सवाल 193 प्रकल्पग्रस्तांना जमिनी वाटप 466 अद्यापही प्रतीक्षेत - रोहन मुजूमदार पुणे - दोन ते अडीच वर्षांपूर्वी तत्कालीन पालकमंत्री...\nशासनाची दडपशाही सहन करणार नाही\nमहाळुंगे इंगळे - शेतकऱ्यांच्या जमिनीवर असलेले शिक्‍के काढण्याबाबत बाधित शेतकऱ्यांनी एकजूट दाखविणे आवश्‍यक असून, यासाठी स्थापन करण्यात आलेली समिती...\n‘त्या’ निर्णयाचे इतिवृत्तच नाही\nमहापालिकेनेच केले इतिवृत्त; शासनाकडे पाठविणार पुणे - पुणे महापालिकेच्या भामा आसखेड योजनेसाठी या धरणाचा सिंचन पुनर्स्थापना खर्च माफ करून त्या...\nभामा आसखेडग्रस्त : पुणे महापालिकेने लुडबूड करू नये\nत्या 1 किमीचे काम अचानक सुरू केल्याने पाडले बंद शिंदे वासुली - प्रशासन व प्रकल्पग्रस्तांच्या संमतीने भामा आसखेड जलवाहिनेचे...\nभामा-आसखेड प्रकल्प : ऑक्‍टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण करा\nपुणे - भामा-आसखेड धरणाच्या जॅकवेलचे काम ऑक्‍टोबर अखेर पूर्ण करून तो कार्यान्वित करण्याचे आदेश महापालिका आयुक्‍त सौरभ राव यांनी...\nचाकणसाठी सोडलेले पाणी केले बंद\n'भामा आसखेड'मध्ये केवळ 8.45 टक्‍के साठा शिंदे वासुली - भामा आसखेड धरणात केवळ 8.45 टक्‍के पाणीसाठा शिल्लक असताना ही...\nचासकमान धरणाची ‘सुप्रमा’ काढणार\nकृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष बानुगडे : राजगुरूनगरला धरणग्रस्तांची तक्रार निवारण परिषद राजगुरूनगर - कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील...\nभामा-आसखेड : पालिका सुरू करणार जलवाहिनीचे काम\nपुणे - महापालिकेकडून भामा-आसखेड योजनेच्या जॅकवेलचे काम सुरू करण्यात आल्यानंतर आता उर्वरित 1 किलोमीटरच्या जलवाहिनीचे काम लवकरच सुरू केले...\nजमिनीच्या बदल्यात जमीनच द्या; ‘भामा आसखेड’ग्रस्तांची मागणी\nशिंदे वासुली - पोलीस बंदोबस्तात पुणे महानगरपालिकेच्या जॅकवेलचे काम सुरू होऊन महिना झाला असून जॅकवलेचे 80 ते 85 टक्‍के...\nजलसंपदा विभाग वठणीवर; भामा आसखेडचा पाणी करार करण्यास तयार\nपुणे - राज्य शासनाने भामा आसखेड धरणासाठी महापालिकेला माफ केलेल्या सिंचन फेरस्थापना खर्चाच्या निर्णयाचे इतिवृत्त मागत पाणी करार करण्यास...\n‘भामा आसखेड’ पु���र्वसनासाठी पालिका देणार सव्वाचार कोटी\nजिल्हाधिकाऱ्यांकडे निधी करणार वर्ग : स्थायी समिती घेणार निर्णय पिंपरी - भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत पाटबंधारे विभागाकडे सिंचन...\nमुख्यमंत्र्यांच्या निर्णयावरच जलसंपदा विभागाचा आक्षेप\nभामा आसखेडचा पाणी करार करण्यास टाळाटाळ महापालिकेची राज्य शासनाकडे तक्रार पुणे - महापालिकेच्या भामा आसखेड योजनेसाठी या धरणाचा सिंचन पुनर्स्थापना...\nपुणे – भामा-आसखेडचे काम तीन शिफ्टमध्ये\nपुणे - गेल्या महिनाभरापासून पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आलेले भामा-आसखेड योजनेचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली...\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nहरवलेले मूल सोशल मीडियामुळे पाच तासांत आईच्या कुशीत\nदीपिका पादुकोणने कापल्या रणवीर सिंगच्या मिशा; व्हिडीओ व्हायरल\nनगरमध्ये पवार विरूद्ध विखेच लढत\nभाजपमध्ये गेलेले आमदार आमच्या संपर्कात- जयंत पाटील\n\"मुलांचे हक्क व सुरक्षा'वर उपक्रम राबवा\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/882.html", "date_download": "2019-11-17T23:56:58Z", "digest": "sha1:556TYF3LNDVBE3VAH4LGTWRPOQOPR7QM", "length": 40933, "nlines": 533, "source_domain": "www.sanatan.org", "title": "भस्म - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म > हिंदु देवता > देव > शिव > भस्म\nईश्वराचे स्मरण होते, ते भस्म \n‘भ’ म्हणजे ‘भर्त्सनम्’ (नाश होणे) आणि ‘स्म’ म्हणजे ‘स्मरणम्’ (स्मरण करणे) थोडक्यात ज्यामुळे आमची पापे नाश पावतात आणि आम्हाला ईश्वराचे स्मरण होते, ते भस्म भस्मातील ‘भ’ म्हणजे सगळ्या पापांची निंदा करण्याचे द्योतक आहे, तर ‘स्म’ यातून शिवाच्या स्मरणाची आठवण होते.\nकुठलीही वस्तू जाळल्यावर जी राख उरते, तिला ‘भस्म’ म्हणत नाहीत, तर देवाची पूजा म्हणून यज्ञात आहुती दिलेले तूप, समिधा, इतर वनस्पती इत्यादी सर्व जाळल्यावर जे अवशेष रहातात, त्यालाच ‘भस्म’ म्हणतात.\nभस्म लावणे, याचा सांकेतिक अर्थ म्हणजे ‘दुष्कृत्यांचा नाश होणे’ आणि ‘ईश्वराची आळवणी करणे’ होय.\nभस्म आपल्याला ‘हे शरीर नश्वर आहे आणि एक दिवस त्याचीही राख होणार आहे; म्हणून आपण देहाची आसक्ती बाळगता कामा नये’, याची आठवण करून देते.\n४ अ. भस्माचा टिळा शिवभक्तीचे प्रतीक असणे\nभस्म हे विशेषकरून शिवाशी संबंधित आहे; कारण भगवान शिव सर्वांगाला भस्म लावतो. शिवभक्त आपल्या भालप्रदेशावर भस्माने त्रिपुंड्राकृती काढतात. कधी कधी लाल रंगाचा टिळाही या त्रिपुंड्राच्या मध्यभागी काढतात. तो टिळा शिवभक्तीचे प्रतीक मानला जातो. जीव-शिव यांच्या मीलनाने हे दृश्य आणि अदृश्य जगत निर्माण होते, हे दर्शवणारे चिन्ह होय.\n४ आ. पुरुषांनी कपाळावर भस्माचे तीन पट्टे लावल्यावर होणारे सूक्ष्मातील लाभ\n५. भस्म लावण्याचा उद्देश\nआम्हाला आमचे देहतादात्म्य सोडून या जन्ममरणाच्या फेर्‍यांतून मुक्त व्हायचे आहे, याची आठवण म्हणून.\nअ. भस्म हे सर्वसाधारणपणे कपाळावर लावतात. काही जण दंड आणि छाती इत्यादी भागांवरही लावतात. काही तपस्वी सर्वांगाला भस्म लावतात.\nअ १. भस्म कपाळाला लावतांना पाळावयाचा दंडक : उपनिषदे एक दंडक पाळायला सांगतात, ‘भस्म कपाळाला लावतांना ‘महामृत्यूंजय मंत्रा’चा जप करावा.\nॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् \n – ऋग्वेद, मण्डल ७, सूक्त ५९, ऋचा १२\nअर्थ : कीर्तीमान आणि महाशक्तीशाली त्र्यंबकाचे (रुद्राचे) आम्ही यजन करतो. हे रुद्रा, काकडी देठापासून खुडावी, त्याप्रमाणे आम्हाला मृत्यूपासून मुक्त कर; पण अमरत्वापासून दूर ठेवू नको.\nआ. बरेच जण प्रत्येक वेळी चिमूटभर भस्मच वापरतात.\nइ. पूजा म्हणून देवाला राखेने अभिषेक घालतात. त्या भगवत् स्पर्शाने पवित्र झालेली राख भस्म म्हणून वाटतात.\n७. भस्माचे इतर प्रचलित शब्द\nविभूती म्हणजे गौरव. विभूती लावणार्‍यांना ती गौरव प्रदान करते.\nरक्षा म्हणजे सुरक्षेचा स्त्रोत. रक्षा लावणार्‍यांना तो निर्मल बनवतो आणि अनारोग्य अन् विपत्ती यांपासून त्यांचे रक्षण करतो.\n८. भस्मातील औषधी गुण\nभस्मात काही औषधी गुण असल्याने ते आयुर्वेदिक उपचार पद्धतीत वापरतात. शरिरातील बाष्पता शोधून घेण्याच्या क्षमतेमुळे डोकेदुखी, सर्दी या व्याधींसाठी त्याचा औषधात उपयोग होतो.\n९. ब्रह्माप्रमाणेच राखही शाश्वत असणे\nलाकडे जळल्यावर त्यांची केवळ राख शेष रहाते. त्या राखेचा आणखी नाश होत नाही. त्याचप्रमाणे ब्रह्म हे अविनाशी सत्य आहे. असंख्य नाम रूपात्मक असणारी ही दृश्ये आणि अदृश्य सृष्टी नष्ट झाली, तरी हे ‘सत्य’ विद्यमान रहाते. – स्वामिनी विमलानंद (मासिक ‘शक्तिब्रह्माश्रम समाचार’, ऑगस्ट २०११)\n१. मनुष्याने आपली आहुती देऊन भस्म होणे, म्हणजे आपल्या इच्छा-आकांक्षा, दोष, अज्ञान अन् अहं यांचा त्याग करणे आणि मनाची शुद्धता प्राप्त करणे\n२. मानवी देह हा नश्वर असल्याने मरणानंतर त्या देहाची जळून राखोटी होणार आहे. त्यामुळे कोणीही देहासक्ती बाळगू नये. मृत्यू कोणत्याही क्षणी येऊ शकतो, याची जाणीव ठेवून मोठ्या महत्प्रयासाने मिळालेला मनुष्यजन्म सार्थकी लावण्यासाठी आणि आपला प्रत्येक क्षण पवित्र अन् आनंददायी करण्यासाठी प्रयत्नरत राहिले पाहिजे, असे भस्म सूचित करते. अर��थात् यांतून साधनेचे महत्त्व पुन: एकदा अधोरेखितहोते.\nसंदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘शिव – भाग १’\nमनुष्याला २३ पवित्र तीर्थक्षेत्रांचे दर्शन केल्याचे पुण्य देणारी अमरनाथ यात्रा \nमहर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने भगवान शिवाच्या उपासनेत रुद्राध्याय पठण करण्याचे महत्त्व दर्शवणारी केलेली वैज्ञानिक चाचणी \nमहादेवासमोर नंदी नसलेले त्रैलोक्यातील एकमेव श्री कपालेश्‍वर मंदिर\nकोकणची काशी : श्री देव कुणकेश्‍वर\nधायरी, पुणे येथील स्वयंभू देवस्थान श्री धारेश्वर \nCategories Select Category check (3) अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (122) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (17) अनुभूती (1) मृत्यू आणि मृत्यूनंतर (10) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (79) कर्मयोग (9) गुरुकृपायोग (62) अहं निर्मूलन (4) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (13) प्रीती (1) भावजागृती (11) सत्संग (1) सत्सेवा (1) स्वभावदोष निर्मूलन (20) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (3) अध्यात्म कृतीत आणा (376) अंधानुकरण टाळा (22) आचारधर्म (106) अलंकार (8) आहार (29) केशभूषा (18) दिनचर्या (30) निद्रा (2) वेशभूषा (17) धार्मिक कृती (45) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (2) साहाय्य करा (2) सनातनचे अद्वितीयत्व (390) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (42) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (6) चित्रकला (1) नृत्यकला (3) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) संगीत (11) सात्त्विक रांगोळी (10) सूक्ष्म चित्रकला (1) आध्यात्मिक संशोधन (107) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (84) अमृत महोत्सव (3) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (17) आध्यात्मिकदृष्ट्या (11) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (15) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (27) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (2) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (26) आश्रमांची वैशिष्ट्ये (19) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (9) सनातनचे संत (81) साधकांची वैशिष्ट्ये (45) ६० टक्के पातळीचे साधक (4) दैवी गुणांनी संपन्न (1) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (34) चित्र (33) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (4)\nझोप लागत नसल्यास पुढीलपैकी एखादा नामजप झोप येईपर्यंत करा \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Kolhapur/Section-144-applies-for-11-days-in-Kolhapur/", "date_download": "2019-11-17T22:23:44Z", "digest": "sha1:U3ZW3EHSI4FPHX6WCDBJZKGWIEH5HSPB", "length": 6600, "nlines": 30, "source_domain": "pudhari.news", "title": " कोल्हापुरात ११दिवस कलम १४४ लागू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कोल्हापुरात ११दिवस कलम १४४ लागू\nकोल्हापुरात ११दिवस कलम १४४ लागू\nअयोध्या खटल्याचा निकाल शनिवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. हा निकाल जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता कलम 144 लागू करण्यात आले आहे. शुक्रवार दि. 8 पासून दि. 18 नोव्हेंबरपर्यंत हे कलम लागू राहील, असे जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्पष्ट केले आहे.\nया आदेशानुसार सोशल मीडियावर कोणत्याही जाती अथवा धर्मांच्या भावना दुखावतील किंवा समाजात जातीय तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे संदेश, मजकूर, फोटो किंवा वक्तव्य प्रसारित करण्यास अथवा त्यावर प्रतिक्रिया देणे किंवा त्या बाबतची पोस्ट तयार करून ती पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित करण्यास मनाई करण्यात आली आहे. कोणत्याही जातीय दंगलीच्या अनुषंगाने जुने ऑडिओ किंवा व्हिडीओ क्लिप, मजकूर, पोस्ट अथवा फोटो सोशल मीडियावर व इतरत्र प्रसारित करता येणार नाही.\nजातीय तेढ निर्माण होईल अशा कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरविणे व त्याबाबतच्या पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित करणे, पूर्वपरवानगीशिवाय मिरवणूक काढणे, मोटारसायकलच्या पुंगळ्या काढून रस्त्यावरून फिरवणे, गुलाल उधळणे अथवा वापर करणे, सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडणे तसेच विनापरवाना ध्वनिक्षेपकाचा वापर करणे, पूर्वपरवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी सभा, बैठका, मेळावा घेणे, पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचे डिजिटल बोर्ड, फ्लेक्स अथवा बॅनर छपाई करणे व लावणे, पूर्व परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी एकत्रित येऊन घोषणाबाजी करणे, झेंडे फडकविणे व धार्मिक भावना दुखावतील अशी वक्तव्ये करणे या सर्व प्रकारांना मनाई करण्यात आली आहे.\nशस्त्र अधिनियम 1959 व शस्त्र नियम 2016 चे तरतुदीखाली शस्त्र परवानाधारकाने संबंधित पोलिस निरीक्���क यांच्या पूर्वपरवानगीशिवाय परवाना असलेली हत्यारे व दारूगोळा अशा परवानाधारकाचे सर्वसाधारण वास्तव्य ज्या तालुक्यात आहे, त्या तालुक्याच्या कार्यक्षेत्राबाहेर इतर ठिकाणी वाहतूक करण्यासही या आदेशान्वये मनाई करण्यात आली आहे. मात्र, राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी तत्त्वावरील बँका, महत्त्वाची धार्मिक स्थळे, रायफल क्लब व त्यांचे अधिकृत मेंबर, औद्योगिक युनिट, पब्लिक एंटरप्रायजेस यांना अशी हत्यारे व दारूगोळा वाहतूक करता येणार आहे. तसेच हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावत असलेल्या शासकीय कर्मचार्‍यांना लागू राहणार नाही, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.\nरस्ते अपघातांच्या बळींमध्ये महाराष्ट्र दुसरा\nफडणवीस यांचा मुक्काम ‘वर्षा’वरच\nतारासिंह पुत्र रजनीतच्या घराची झडती\nसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनी शिवतीर्थावरही सत्तासंघर्ष\n‘रालोआ’तील मतभेद मिटवण्यासाठी समिती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://gaathastory.com/marathi-ganapati-special-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%BF-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B2-%E0%A4%9A/", "date_download": "2019-11-17T23:41:54Z", "digest": "sha1:AZT7S7EECMWNU3FLAACQMXQKEVJ4ZU2Q", "length": 6302, "nlines": 64, "source_domain": "gaathastory.com", "title": "Ganapati Special गणपति बद्दल च्या गोष्टि : बालगाथा - Welcome to gaatha story", "raw_content": "\nGanapati Special गणपति बद्दल च्या गोष्टि : बालगाथा\nGanapati and his mouse गणपति आणि त्यांचे वाहन, उंदिर\nगणपतीचा सण साजरा करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी गणपती बाप्पांविषयी खास गोष्टि घेऊन आलो आहोत. आशा आहे की तुम्हाला या कथा आवडतील यापैकी काही कदाचित काही गोष्टि महिति असतील, आणि इतर कदाचित ठाऊक नसतील. परंतु एका गोष्टीची आपल्याला खात्री आहेः या गोष्टि तुम्हाला ज़रूर अवड़तील\nया विशेष मालिकेच्या पहिल्या कथेत आपण ऐकु या की उंदिर ही गणपतीचे वाहन कसे बनले . आपल्याला माहित आहे काय की हा उंदीर प्रत्यक्षात एक राक्षस होता गणपतीने ज्याला लढाईत हरावले होते गणपतीने ज्याला लढाईत हरावले होते अधिक महिति साठि ही कथा ऐका.\nगणपति आणि विष्णु भगवान चा शंख Ganapati and Vishnu’s Shankha\nया गोष्टि मधे आपण ऐकु या की गणपति बप्पा कसा विष्णु भगवान यंचा शंख लपवतात\nएके दिवशी विष्णु भगवान आपले आभूषण चढ़वत असतात तेवहा त्यंच्या लक्षात येत की त्यांचा शंख ग़ायब जला आहे पुढ़े काय होते ते समजायला ही गोष्ट ऐका बालगाथा मराठी पोड कास्ट वर\nया छोट्या शा गोष्टि मधे आपण ऐकु या, की कावेरी नदी चा आणि गणपति बप्पा चा काय नात आहे. थोडक्यात सांगायच म्हणजे हज़ारो वर्षान पूर्वी अगस्त्य ऋषि यांनी दक्षिण भारतात पाणि चा प्रश्न सोडवायला कठोर तपस्चर्या केली होती. त्यांचया वर ब्रह्मा देव आणि शंकर भगवान प्रसन्न झाले. पुढ़े काय झाले, ही समजायला ही कथा ऐका.\nआपण ऍपल पॉडकास्ट, Google पॉडकास्ट,ट्यूनइन, रेडिओ पब्लिक, स्पॉटिफ़ाई , स्टिचर आणि कास्टबॉक्सवर बालगथा-मराठी पॉडकास्ट ऐकु शकता. अधिक जाणून घेण्यासाठी gaathastory.com/baalgatha-marathi ला भेट द्या.\nही कथा आही गणपति आणि खीरिची. चला आपण ऐकु या की एक म्हतारि अजी गणपति बप्पा साठि कशी खीर बनवते.\nआपण ऍपल पॉडकास्ट, Google पॉडकास्ट,ट्यूनइन, रेडिओ पब्लिक, स्पॉटिफ़ाई , स्टिचर आणि कास्टबॉक्सवर बालगथा-मराठी पॉडकास्ट ऐकु शकता. अधिक जाणून घेण्यासाठी gaathastory.com/baalgatha-marathi ला भेट द्या.\nGanapati Special गणपति बद्दल च्या गोष्टि : बालगाथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://hi.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%AF_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%A4%E0%A5%87", "date_download": "2019-11-18T00:16:13Z", "digest": "sha1:FKB6AHXFYHLWVMEXFUS55JY5T5XX3NHI", "length": 4363, "nlines": 40, "source_domain": "hi.m.wikipedia.org", "title": "जय भारत जननीय तनुजते - विकिपीडिया", "raw_content": "\nविकिपीडिया के बारे में\nजय भारत जननीय तनुजते\nकिसी अन्य भाषा में पढ़ें\nजय भारत जननीय तनुजते (कन्नड़: ಜಯ ಭಾರತ ಜನನಿಯ ತನುಜಾತೆ) एक कन्नड़ कविता है, जिसका संपादन भारतीय कन्नड़ कवि कुवेम्पु ने किया था यह कविता ६ जनवरी २००४ को कर्नाटक राज्य काई आधिकारिक गान घोषित हुई थी यह कविता ६ जनवरी २००४ को कर्नाटक राज्य काई आधिकारिक गान घोषित हुई थी\n2 इन्हें भी देखें\nइन्हें भी देखेंसंपादित करें\nगुड यूज़र मेक वीडियो ऑफ सॉन्ग\nयू ट्यूब पर अन्य वीडियो\n↑ पोयम डिक्लेयर्ड स्टेट सॉन्ग, द हिन्दू - ११ जनवरी २००६\ntitle=जय_भारत_जननीय_तनुजते&oldid=4221602\" से लिया गया\nअंतिम बार 15 जून 2019 को 02:17 बजे संपादित किया गया\nसामग्री CC BY-SA 3.0 के अधीन है जब तक अलग से उल्लेख ना किया गया हो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F", "date_download": "2019-11-17T22:53:43Z", "digest": "sha1:6746DRSP4UWWLT653MEFHWKHD4XXSTQ2", "length": 6999, "nlines": 100, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बुखारेस्टला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा ��दस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख बुखारेस्ट या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nयुरोप ‎ (← दुवे | संपादन)\nअथेन्स ‎ (← दुवे | संपादन)\nमाद्रिद ‎ (← दुवे | संपादन)\nलिस्बन ‎ (← दुवे | संपादन)\nवर्झावा ‎ (← दुवे | संपादन)\nरोम ‎ (← दुवे | संपादन)\nव्हियेना ‎ (← दुवे | संपादन)\nबुडापेस्ट ‎ (← दुवे | संपादन)\nरोमेनिया ‎ (← दुवे | संपादन)\nलंडन ‎ (← दुवे | संपादन)\nपॅरिस ‎ (← दुवे | संपादन)\nबर्लिन ‎ (← दुवे | संपादन)\nडब्लिन ‎ (← दुवे | संपादन)\nस्टॉकहोम ‎ (← दुवे | संपादन)\nहेलसिंकी ‎ (← दुवे | संपादन)\nब्रसेल्स ‎ (← दुवे | संपादन)\nदुसरे महायुद्ध ‎ (← दुवे | संपादन)\nरिगा ‎ (← दुवे | संपादन)\nमॉस्को ‎ (← दुवे | संपादन)\nआर्मांड कॅलिनेस्कु ‎ (← दुवे | संपादन)\nव्हिल्नियस ‎ (← दुवे | संपादन)\nॲम्स्टरडॅम ‎ (← दुवे | संपादन)\nकोपनहेगन ‎ (← दुवे | संपादन)\nइली नास्तासे ‎ (← दुवे | संपादन)\nप्राग ‎ (← दुवे | संपादन)\nआसनक्षमतेनुसार फुटबॉल मैदानांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nअटलांटा ‎ (← दुवे | संपादन)\nरोमेनिया फुटबॉल संघ ‎ (← दुवे | संपादन)\nडानियेल निकुलाए ‎ (← दुवे | संपादन)\nमेरियस नीकुलाए ‎ (← दुवे | संपादन)\nचार्ल्स दि गॉल विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nव्हिक्टर हानेस्कु ‎ (← दुवे | संपादन)\nसोराना किर्स्तेआ ‎ (← दुवे | संपादन)\nलंडन हीथ्रो विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nसोफिया ‎ (← दुवे | संपादन)\nब्रातिस्लाव्हा ‎ (← दुवे | संपादन)\nनिकोसिया ‎ (← दुवे | संपादन)\nमोनिका निकुलेस्कु ‎ (← दुवे | संपादन)\nआयोआना रालुका ओलारु ‎ (← दुवे | संपादन)\nजगातील देशांच्या राजधानींची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nलियुब्लियाना ‎ (← दुवे | संपादन)\nत्बिलिसी ‎ (← दुवे | संपादन)\nतालिन ‎ (← दुवे | संपादन)\nव्हॅलेटा ‎ (← दुवे | संपादन)\nभारताच्या दूतावासांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nलक्झेंबर्ग (शहर) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:युरोपियन संघाच्या राजधानीची शहरे ‎ (← दुवे | संपादन)\nमाँत्रियाल ‎ (← दुवे | संपादन)\nक्लुज-नापोका ‎ (← दुवे | संपादन)\nमाँटेनिग्रो फुटबॉल संघ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (���ुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Gayatrikoli1997", "date_download": "2019-11-17T23:06:08Z", "digest": "sha1:IGIDNOY3NIKJA3WA2PO7IPYQWO4VHJL3", "length": 3602, "nlines": 58, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य:Gayatrikoli1997 - विकिपीडिया", "raw_content": "\nमी गायत्री कोळी आहे. मी बीए ३ मध्ये शिकत आहे. माझ्या महाविद्यालयाचे नाव विल्लीन्ग्डन महाविद्यालय सांगली आहे. मला मराठी विषय खूप आवडतो. माझा खास विषय मराठी आहे. मी सांगली मध्ये राहते. सांगलीत ऐतिहासिक स्थळे आहेत. सांगलीचा गणपती मंदिर खूप प्रसिद्धः आहे. सांगली ही नाट्यपंढरी म्हणून ओळखली जाते. सांगलीला कृष्णा नदी आहे. ह्या नदीचे पात्र मोठे आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ जानेवारी २०१९ रोजी ११:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/no-one-gets-success-easily-sonam-kapoor/", "date_download": "2019-11-18T00:01:48Z", "digest": "sha1:PGWB7HKDSTYSZBDV4LFF2C5HFE6RUSIG", "length": 10550, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कोणालाही यश सहजपणे मिळत नाही – सोनम कपूर | Dainik Prabhat", "raw_content": "\nकोणालाही यश सहजपणे मिळत नाही – सोनम कपूर\n“रांजणा’ आणि “नीरजा’ यासारख्या गाजलेल्या सिनेमांमधून बॉलीवूडमध्ये आपली ओळख प्रस्थापित करणारी सोनम कपूर स्ट्रगल करण्याला सर्वाधिक महत्त्व देते आहे. कोणालाही स्ट्रगल केल्याशिवाय यश सहजासहजी मिळत नाही, असे तिने संगितले. यश मिळण्यासाठी गेल्या पंधरा वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असलेली सोनम अजूनही आपला स्ट्रगल संपला नाही असेच मानते. या पंधरा वर्षांचा प्रवास सहजसोपा नव्हता. काही गोष्टी सहजपणे मिळत नाहीत, हे लक्षात घेण्यासाठी स्ट्रगल करावा लागला असून ते खूप कठीण होते. जर सहजासहजी यश मिळते तर सहजासहजी निघूनही जाते. त्यामुळे कष्टाने मिळवलेले यश दीर्घकाळ टिकते आणि त्यावरच आपला विश्‍वास असल्याचे सोनमने सांगितले.\nसोनमने आतापर्यंतचे जेवढे रोल केले आहेत, त्यासाठी तिला खूप कष्ट घ्यायला लागले. खूप अभ्यासही करायला लागला. त्याला कोणताही पर्याय नव्हता. हे कष्टच आपल्याला चांगले यश मिळवून देतील, याचा तिला विश्‍वास आहे.\nआपल्याला जीवनभर फिल्म इंडस्ट्रीमध्ये टिकाव धरून राहायचे आहे याची तिला चांगली कल्पना आहे. अखेरच्या श्‍वासापर्यंत आपल्याला काम करायचे आहे. हे तिने स्वतःला बजावले आहे. त्यामुळे स्वस्तातली प्रसिद्धी मिळवण्याचा कोणताही फंडा तिने कधीच अवलंबलेला नाही.\nमहिलांच्या दृष्टिकोनातील चित्रपटांमध्ये काम करायला जास्त आनंद वाटतो, असेही तिला सांगितले. अलीकडच्या काळात फिल्म इंडस्ट्रीमध्ये होणारा बदल खूपच सावकाश होतो आहे. कोणताही बदल हा नेहमीच स्वागत करण्यास योग्य असतो. त्यामुळे सर्व बदलांना सामोरं जायची तिची तयारी आहे. “जोया फॅक्‍टर’ हा अलीकडेच रिलीज झालेला तिचा सिनेमा आहे. त्यात दुलकर सलमान तिच्याबरोबर आहे.\nएनडीए मायनस शिवसेना (अग्रलेख)\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nराजनाथ सिंग आणि डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथं द्विपक्षीय चर्चा\nइसिसशी लागेबांधे असणाऱ्या जर्मन महिलेला अटक\nकोल्हापूरातील ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nदीपिका पादुकोणने कापल्या रणवीर सिंगच्या मिशा; व्हिडीओ व्हायरल\nफडणवीस यांचा \"वर्षा'तील मुक्‍काम कायम\nएनडीए मायनस शिवसेना (अग्रलेख)\nहरवलेले मूल सोशल मीडियामुळे पाच तासांत आईच्या कुशीत\nआज जे काश्मीरमध्ये झाले ते उद्या विदर्भ आणि मुंबईमध्ये होणार- राज ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/injury-picked-up-during-world-cup-claimed-to-be-reason-behind-dhonis-unavailability-psd-91-1980837/", "date_download": "2019-11-18T00:14:37Z", "digest": "sha1:NMCH6P5Y26YXWXUTQBXJBTTGUXLGJV33", "length": 13190, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Injury picked up during World Cup claimed to be reason behind Dhonis unavailability | …..म्हणून महेंद्रसिंह धोनी भारतीय संघात नाही, जाणून घ्या कारण ! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंत्री उचलण्यासाठी गेलेल्या चिमुरडीला चिरडले\nशेतकऱ्याची आत्महत्या, मृतदेह जिल्हा कचेरीवर\nदहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान - मोदी\nउधळपट्टी केल्यास तिप्पट पाणीपट्टी\nविद्यार्थ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ\n…..म्हणून महेंद्रसिंह धोनी भारतीय संघात नाही, जाणून घ्या कारण \n…..म्हणून महेंद्रसिंह धोनी भारतीय संघात नाही, जाणून घ्या कारण \nदुखापतग्रस्त असतानाही धोनी विश्वचषकात खेळला\n२०१९ विश्वचषकानंतर यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीवर निवृत्तीसाठी दबाव वाढत होता. मात्र धोनीने आपला निवृत्तीचा निर्णय पुढे ढकलत, क्रिकेटमधून दोन महिने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात निवड समितीने ऋषभ पंतला तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये संधी देण्याचं ठरवलं. मात्र विंडीज दौऱ्यात आणि आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेत ऋषभ फलंदाजीत अपयशी ठरला. एकीकडे सोशल मीडियावर धोनीला पुन्हा संघात संधी द्या अशी मागणी होत असतानाच, धोनीने आपण नोव्हेंबर महिन्यापर्यंत सुट्टीवरच राहणार असल्याचं जाहीर केलं. मात्र बीसीसीआयमधली सुत्रांनी इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, पाठीला झालेल्या दुखापतीमुळे धोनीला भारतीय संघात स्थान मिळत नाहीये.\nअवश्य वाचा – Ind vs SA : पहिल्या कसोटीमधून ऋषभ पंतचा पत्ता कट\nसुत्रांनी दिलेल्या बातमीनुसार, धोनी इंग्लंडमध्ये पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत आपली पाठीची दुखापत घेऊन खेळला होता. या स्पर्धेदरम्यान धोनीची ही दुखापत आणखीन बळावली होती. यासोबतच स्पर्धेदरम्यान धोनीचं मनगटही दुखावलं होतं. त्यामुळे धोनी सध्या उपचार घेत असून नोव्हेंबर महिन्यापर्यंत तो फिट होईल असं समजतं आहे. विंडीज दौऱ्यानंतर आफ्रिकेविरुद्ध मालिकेसाठीही धोनीचा भारतीय संघात विचार झालेला नव्हता.\nअवश्य वाचा – विराटवरचा भार कमी करण्यासाठी रोहितला टी-२० चं कर्णधारपद देता येईल \nआयपीएलच्या हंगामात धोनीला पाठदुखीचा त्रास सुरु झाला होत��. मोहीलीच्या मैदानावर पंजाबविरुद्धच्या सामन्यात धोनीने नाबाद ७९ धावांची खेळी केली होती. या सामन्यानंतर धोनीने पहिल्यांदा आपल्या दुखापतीबद्दल माहिती दिली होती. याच कारणासाठी भारतीय संघ व्यवस्थापनाने धोनीवर निवृत्तीसाठी दबाव वाढत असताना त्याला पाठींबा देत निवृत्ती न घेण्याची विनंती केली होती. त्यामुळे धोनी आता भारतीय संघात कधी पुनरागमन करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.\nअवश्य वाचा – टीम इंडियात चौथ्या क्रमांकाच्या जागेसाठी सुरेश रैनाही शर्यतीमध्ये\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nधोनीच्या निवृत्तीबद्दल सौरव गांगुलीचं मोठं विधान, म्हणाला…\nमलाही इतरांप्रमाणे राग येतो, पण मी स्वतःवर नियंत्रण ठेवतो – धोनी\nIND vs BAN : इंदूर कसोटीत भारताचा डावाने विजय कर्णधार विराटचा धोनीला धोबीपछाड\nVideo : सुट्टीवर गेलेल्या धोनीचं पुनरागमन, मैदानात कसून सराव\nधोनीला निवृत्तीचा सामना मिळायलाच हवा – हर्षा भोगले\nVideo: 'मिर्झापूर २'च्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता\n'पानिपत'मधील 'मर्द मराठा' गाण्याची गायिका आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर\nसलमानसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीवर आली धुणी-भांडी करण्याची वेळ\n'हुड हुड दबंग'ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मीम्स व्हायरल\nVideo : मलायकाचा नेहा धुपियाला चप्पल मारण्याचा प्रयत्न, कारण...\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nमर्यादित षटकांसाठी आक्रमक मयंकचा पर्याय\nतीन दिवसांनंतर राज्यात गारव्यात वाढ\n‘बीकेसी कनेक्टर’मुळे नवी कोंडी\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nचंद्रपूर आणि मुंबई विभाग सर्वाधिक प्रदूषित\nसोनिया गांधी-शरद पवार भेटीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार\nअयोध्या निकालाविरोधात फेरविचार याचिका\n‘मॅरेथॉन’मध्ये सहभागी स्पर्धकांच्या वाहनांची तोडफोड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/1167.html", "date_download": "2019-11-17T23:57:31Z", "digest": "sha1:X2PD6VV2E6XIEWF3YWQQENVEBH2E4XGZ", "length": 52392, "nlines": 549, "source_domain": "www.sanatan.org", "title": "सुख आणि आनंद - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखु���ा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र > अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ > सुख आणि आनंद\n१. सुख आणि आनंद यांचे तात्त्विक विवेचन\n२. विषयसुखाची तृप्ती देण्याची मर्यादा आणि आत्मसुखाची तृप्ती देण्याची अमर्यादा\n३. औपाधिक सुख आनंदच असणे\n४. विशाल गोष्ट सुख देते\n५. वासनेचा अभाव म्हणजे सुख\n६. मनाची एकाग्रता म्हणजे सुख\n७. निर्विचार स्थिती म्हणजे आनंद\n८. स्थिरता म्हणजे सुख\n९. देहभावाचे विस्मरण म्हणजे सुख\n१०. आपोआप होणारा कुंभक सुखदायक\nआपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक कृती यामगील मूळ कारण हे सुखप्राप्ती हेच असते. या वैशिष्ट्यपूर्ण लेखात सुख आणि आनंद यांविषयी तात्त्विक विवेचन करण्यात आले असून, सुख आणि आनंदातील नेमका फरक आणि आनंदाचे श्रेष्ठत्व; तसेच तो प्राप्त होण्यासाठी काय करायला हवे, याविषयी माहिती दिली आहे.\n१. सुख आणि आनंद यांचे तात्त्विक विवेचन\nमाणसाला विषयसुखाची नाही, तर सुखाची, म्हणजे आनंदाची अपेक्षा असते. एखाद्याला सांगितले की, तुला परदेशात आमच्या पैशाने पाठवतो, तेथे सर्व भोग भोगता येतील एवढे पैसे देतो; पण तेथे तू दुःखी होशील, तर तो म्हणेल, ‘तेथील सुख नको आणि दुःखही नको.’\n२. विषयसुखाची तृप्ती देण्याची मर्यादा आणि आत्मसुखाची तृप्ती देण्याची अमर्यादा\nज्या इंदि्रयावाटे आपण विषयसुख भोगतो, ते इंद्रीय तेवढ्या वेळापुरते सुखी होते; परंतु इतर इंदि्रये सुखाच्या नावाने रिकामीच रहातात, उदा. चांगले गाणे ऐकले, तर कान तृप्त होतात; परंतु इतर इंदि्रये उपाशीच रहातात. बासुंदी खाण्याचे सुख मिळाले, तर जीभ तृप्त होते; पण इतर इंदि्रये उपाशी रहातात.\nअशा रीतीने विषयसुख हे एका वेळेला एकाच इंदि्रयाला सुख देऊ शकते आणि तेसुद्धा अल्पकाळ. ते सर्व इंदि्रयांना तृप्त करू शकत नाही. याउलट आत्मसुख हे आतून स्फुरते आणि त्या सुखाने सर्व इंदि्रये एकाच वेळी तृप्त होतात.\nपावसाच्या पाण्याने साठलेले विहिरीतील पाणी सूर्याच्या उष्णतेने आटते; परंतु विहिरीतच पाण्याचा जिवंत झरा लागला, तर ती पाण्याने भरते आणि तिच्यातील पाणी आटत नाही. त्याचप्रमाणे विषयांच्या द्वारे देहात आणि जीवनात साठवलेले सुखाचे पाणी संसारतापाने आटण्यास वेळ लागत नाही; परंतु नामस्मरणाद्वारे भगवंतकृपा होऊन आनंदझरा देहाच्या विहिरीत एकदा का प्रकट झाला की, देहाची विहीर त्या आनंदाने आतून भरते. सर्व इंदि्रये त्या आनंदाने तुडुंब भरतात आणि तो आनंद अखंड असतो. तो आनंद सर्व इंदि्रयांना सर्वकाळ तृप्त करतो.\n३. औपाधिक सुख आनंदच असणे\n‘ऐहिक सुखाची परमावधी’, म्हणजे मैथून; म्हणूनच त्याला सुश्रुतसंहितेत ‘आनंदस्थान’ म्हटले आहे. मैथून याचा अर्थ येथे बिंदुपतनाचा क्षण घ्यावयाचा. तो क्षण पूर्ण कुंडलिनीजागृतीचा आहे. अज्ञानी माणसाला विषयानंदाचा अनुभव असतो. विषयानंदाचा कार्यकारणभाव असा आहे – ‘विषयात सुख आहे’, अशा निश्चयाच्या कल्पनेने क्षणभर का होईना प्राणापान समान होतात. व्यक्तीला आपल्या देहभावाचे पूर्ण विस्मरण होते आणि तिचा आत्मानंद व्यक्त होतो. हे तिला अज्ञानामुळे न कळल्याने ‘आपला आनंद विषयावर, उपाधीवर, म्हणजे येथे मैथुनावर अवलंबून आहे’, असे ती समजते आणि विषयामध्ये जास्त अडकत जाते. जन्म-मरणाच्या परंपरेत सापडून ती दुःखी होते.\nजेवतांना पोट भरल्यावरही प्राणापान समान होतात. व्यक्तीला स्वतःच्या देहभावाचे पूर्ण विस्मरण होते आणि तिचा आत्मानंद व्यक्त होतो. ‘उपाधीमुळे, म्हणजेच जेवणामुळे आनंद झाला’, असे ती समजते.’ – प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.\n‘पती, पत्नी आणि मुले ही स्वतःच्या आनंदासाठी आहेत. त्यांच्या अंगाने आपण आपला आनंद भोगतो. तो आनंद आत्मानंदच असतो; पण आपण त्याला औपाधिक सुख, म्हणजे पती, पत्नी आणि मुले यांमुळे मिळालेले सुख मानतो. थोडक्यात, खरे सुख अंतर्यामीच असते. (त्यालाच अंतरीचा सुखसागर म्हणतात.)’\n४. विशाल गोष्ट सुख देते\nअ. विशाल सागर पाहिला किंवा उघड्यावरून मोठे आकाश पाहिले की, सुख वाटते. सागर किंवा आकाश यांचा थोडासा भाग खिडकीतून दिसला, तर सुख होत ��ाही.\nयो वै भूमा तत्सुखम् नाल्पे सुखम् अस्ति \n भूमानं भगवो विजिज्ञास इति – छान्दोग्योपनिषद्, अध्याय ७, खण्ड २३, वाक्य १\nअर्थ : जे अनंत असते, तेच खरे सुख होय. अल्पामध्ये (म्हणजे संकुचितपणात) सुख नाही. निरतिशयत्व हेच खरे सुख; म्हणून अनंतपणाचे ज्ञान करून घेतले पाहिजे असे छांदोग्य उपनिषदात म्हटले आहे़.\nआ. आपण मनाने व्यापक झालो, तर आपला आनंदही असीम होईल.\nइ. जो मनुष्य समाज, राष्ट्र, मानवजात किंवा प्राणीमात्र यांसाठी विशिष्ट ध्येयाने प्रेरित होतो, त्याला अधिकाधिक सुख मिळते आणि त्याला सांसारिक सुखदुःखे सारखीच असतात, उदा. तानाजी मालुसरे म्हणाले, ‘‘आधी लगीन कोंढाण्याचे, मग रायबाचे (मुलाचे).’’ (आधी शत्रूशी लढाई करून कोंढाणा जिंकीन आणि मगच मुलाचे लग्न करीन.) तसेच आत्मदर्शनाच्या ध्येयाने प्रेरित झालेल्याला संसारातील सुखदुःखाचेच काय, पण प्राणीमात्रांच्या सुखदुःखाचेही काही वाटत नाही. याउलट जो केवळ कुटुंबाचा किंवा स्वतःचाच विचार करतो, तो अधिकाधिक दुःखी होतो.\n५. वासनेचा अभाव म्हणजे सुख\nविषयभोगातसुद्धा जे सुख होते, ते विषय भोगल्यामुळे होत नाही, तर तृप्ती होऊन भोगाने जेव्हा विषयांचा वीट येतो, तेव्हा विषय नकोसा झाल्यामुळे होते. पहिला लाडू खातांना बरा वाटतो. नंंतर त्याची गोडी रहात नाही आणि पुढे तो नकोसा वाटतो. म्हणजे लाडूत विषयसुख नाही. सुख विषयात नाही, तर निर्विषय स्थितीत आहे.\n‘वासना उत्पन्न झाली की, मनुष्य सुखाच्या अवस्थेतून च्युत होतो. वासनेचा अभाव तिची पूर्ती झाल्यामुळे असो, तिचा त्याग केल्यामुळे असो, ती उत्पन्न न झाल्यामुळे असो किंवा चित्ताच्या एकाग्रतेमुळे तिचा लोप झाल्यामुळे असो (पुढे दिलेली टीप पहा.), कोणत्याही स्थितीत ‘वासनाराहित्य म्हणजे सुख होय’, असे ठरते. म्हणजेच सुख विषयांच्या ठिकाणी नसून ते चित्तातच असते.’\nटीप – वासनेचा अभाव मनुष्याला नेहमीच शक्य नसतो. तहानभुकेने व्याकुळ झाले असता किंवा पराकोटीच्या शारीरिक वेदना होत असलेल्या मनुष्याचे चित्त वासनारहित होणे अशक्य आहे. चित्तनिरोधाने काही शारीरिक दुःखांचे निरसन करणे शक्य असले, तरी सर्वच दुःखांच्या संबंधी हे होत नाही.\nनात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः \nन चातिस्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ६, श्लोक १६\nअर्थ : (पण) हे अर्जुना, अती खाणारा (��थवा) अगदीच न खाणारा (किंवा) अती झोप घेणारा (अथवा) मुळीच झोप न घेणारा असा (जो असेल), त्याला योग प्राप्त होणार नाही.\nयुक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ६, श्लोक १७\nअर्थ : ज्याचे खाणे आणि हिंडणे परिमित आहे, जो सर्व कर्मे मापून करतो, ज्याची निद्रा आणि जागरण परिमित आहेत, त्याला हा योग (संसाररूपी) दुःखाचा नाश करणारा होतो.\n६. मनाची एकाग्रता म्हणजे सुख\nविषयात सुख आहे, या कल्पनेमुळे तो विषय मिळाल्यावर ते सुख पूर्णपणे उपभोगण्यासाठी मनाची एकाग्रता होऊन (प्राणापान समान होऊन) क्षणभर का होईना, कुंभक साधतो, म्हणजे श्वासोच्छ्वास बंद होतो आणि त्या क्षणात आत्मानंद व्यक्त होतो.\nमन एकाग्र झाले, म्हणजे सुखप्राप्ती होते. विषयभोगातसुद्धा जे सुख होते, ते विषय भोगतांना होत नाही, तर तृप्ती होऊन मन एकाग्र झाल्यावर होते. वीर्यपतनकाली आणि भोजनांती मन एकाग्र होते; म्हणूनच सुख होते.\n‘सुख हे आत्म्यातच आहे, अशी जी बुद्धी, तिला आत्मबुद्धी म्हणतात. या बुद्धीच्या बळावर कुठेही चित्त एकाग्र केले, तरी ते सुखालाच कारण होते. अशा सुखाला आत्मसुख, सात्त्विक सुख, नित्य सुख इत्यादी नावे देतात. विषयेंद्रीयसंयोगाने जेव्हा क्षणभर चित्त एकाग्र आणि अत्यंत अल्पाहंकार होते, तेव्हा अशा सुखाला राजस सुख, वैषयिक सुख इत्यादी नावे देतात. आत्मसुखात विषयेंद्रीयसंयोगच नसल्यामुळे केव्हाही चित्त वासनारहित केले की, सुख ठेवलेलेच असते; म्हणून विषयसुखापेक्षा आत्मसुख उच्चतर आहे.’\n७. निर्विचार स्थिती म्हणजे आनंद\nध्यानात निर्विचार स्थिती झाल्यावर आनंदाची अनुभूती येते. मद्य घेतल्यावर विचार मंदावतात. तेव्हा दोन विचारांच्या मधल्या निर्विचार काळात आनंद उपभोगता येतो. मद्य पिणार्‍याला ‘आनंद मद्यामुळे मिळाला’, असे वाटते.\n८. स्थिरता म्हणजे सुख\nलहान मुलाची दृष्टी स्थिर नसते, सारखी हालते. ती किंचित स्थिर झाली की, आनंद होऊन ते हसते. बघणार्‍याला वाटते की, आपल्याकडे पाहून ते हसले.\n९. देहभावाचे विस्मरण म्हणजे सुख\nमनाची एकाग्रता झाली की, देहभावाचे विस्मरण होऊन आनंदाची अनुभूती येते; म्हणूनच साधनेने देहभावाचे विस्मरण झाले की, मनाची एकाग्रता होऊन आनंदाची अनुभूती येते.\n१०. आपोआप होणारा कुंभक सुखदायक\nब्रह्म म्हणजेच आनंद. ब्रह्म हे स्थिर आहे; म्हणून जेव्हा आनंद होतो, तेव्हा आपोआप कुंभक होतो, म्हणजे श्वासोच्छ्वास स्थिर होतो, थांबतो. (म्हणजेच आपोआप कुंभक होणे, हे आनंदाचे एक लक्षण आहे.) याउलट जेव्हा आपोआप कुंभक होतो, तेव्हा आनंद होतो. वीर्यपतनाच्या, म्हणजे बिंदुपतनाच्या वेळी, पोट भरल्यावर तृप्तीने ढेकर देतांना आणि अष्टसात्त्विकभाव जागृत होतात तेव्हा श्वासोच्छ्वास आपोआप बंद झालेला असतो; म्हणून साधनेने श्वासोच्छ्वास हळूहळू अल्प होत जाऊन थांबणे, याने खरा आनंद मिळतो. प्रयत्नपूर्वक कुंभकात आनंद नाही.\nसंदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘अध्यात्म – शाश्वत आनंदप्राप्तीचे, म्हणजे ईश्वरप्राप्तीचे शास्त्र’\nCategories अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\tPost navigation\nसाधना करून गुरुकृपेने अल्प कालावधीमध्ये समाधानी आणि आनंदी होणारे साधक \nशैक्षणिक क्षेत्रातील परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेले गुणवंत आणि अध्यात्मशास्त्रात प्रगती झालेले उन्नत यांच्यातील भेद\nशिक्षणात अध्यात्मशास्त्र शिकवण्याला पर्याय नाही \nविज्ञान आणि अध्यात्म यांतील मूलभूत भेद\nसुखदुःखाचे प्रकार (भाग १)\nसुखदुःखाचे प्रकार (भाग २)\nCategories Select Category check (3) अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (122) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (17) अनुभूती (1) मृत्यू आणि मृत्यूनंतर (10) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (79) कर्मयोग (9) गुरुकृपायोग (62) अहं निर्मूलन (4) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (13) प्रीती (1) भावजागृती (11) सत्संग (1) सत्सेवा (1) स्वभावदोष निर्मूलन (20) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (3) अध्यात्म कृतीत आणा (376) अंधानुकरण टाळा (22) आचारधर्म (106) अलंकार (8) आहार (29) केशभूषा (18) दिनचर्या (30) निद्रा (2) वेशभूषा (17) धार्मिक कृती (45) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्म��तीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्��्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (2) साहाय्य करा (2) सनातनचे अद्वितीयत्व (390) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (42) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (6) चित्रकला (1) नृत्यकला (3) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) संगीत (11) सात्त्विक रांगोळी (10) सूक्ष्म चित्रकला (1) आध्यात्मिक संशोधन (107) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (84) अमृत महोत्सव (3) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (17) आध्यात्मिकदृष्ट्या (11) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (15) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (27) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (2) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सन���तनचे आश्रम (26) आश्रमांची वैशिष्ट्ये (19) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (9) सनातनचे संत (81) साधकांची वैशिष्ट्ये (45) ६० टक्के पातळीचे साधक (4) दैवी गुणांनी संपन्न (1) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (34) चित्र (33) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (4)\nझोप लागत नसल्यास पुढीलपैकी एखादा नामजप झोप येईपर्यंत करा \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mnsmirabhayandar.org/Gallery.aspx", "date_download": "2019-11-17T22:58:10Z", "digest": "sha1:D5HWVZ3JJMDARBR3JLVFCNH4WHSWB3J7", "length": 2679, "nlines": 36, "source_domain": "mnsmirabhayandar.org", "title": "|| मनसे || मिरा - भाईंदर", "raw_content": "\nमराठी सिनेमा साठी आंदोलन\nरस्ते वरील खड्डे आंदोलन\nराजसाहेब अधिकृत फेसबुक पेज\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरा - भाईंदर\nमिरा-भाईंदर मनसे संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे.हे संकेतस्थळ जनतेसमोर सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. या संकेतस्थळासाठी कार्यकर्त्यांची व नागरिकांची खूप दिवसा पासूनची अपेक्षा पूर्ण होत आहे आणि त्यांच्याच आग्रहाने हे संकेतस्थळ निर्माण झाले त्या सर्वांचा मी श्री प्रसाद सुर्वे अध्यक्ष मिरा-भाईंदर मनसे या नात्याने ऋणी आहे.\nशॉप नं. ५, ओम साई पिंकी सोसायटी,\nमेघा पार्टी हालच्या खाली,\nजुना पेट्रोल पंप जवळ,\nमिरा भाईंदर रोड, मिरा रोड (पूर्व).\nजिल्हा - ठाणे - ४ ० १ १ ० ७\nAll Rights Reserved By | महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरा - भाईंदर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2019-11-17T22:53:26Z", "digest": "sha1:4RAFEQCRJDTMVNRD6E6DHI3NXN6IJTAL", "length": 25513, "nlines": 307, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "आयडिया: Latest आयडिया News & Updates,आयडिया Photos & Images, आयडिया Videos | Maharashtra Times", "raw_content": "\n'त्या' उमेदवाराला पुन्हा नगरसेवकपद कसे\nमुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंत...\n‘माझ्या मुलाच्या भविष्याचे काय\n१५० वादग्रस्त पोस्ट ब्लॉक\nगर्भपाताच्या गोळ्यांची सूचनांविना विक्री\nमंदीवर बिल गेट्स -'पु���चं दशक भारताचंच'\nसंसदेत बेरोजगारीवरही चर्चा व्हावी: मोदी\nनक्षलवाद्यांकडून ड्रोनचा वापर; गोळ्या घालण...\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\nअयोध्या: जस्टिस नजीर यांना झेड सुरक्षा\nपोपचा कौटुंबिक जिव्हाळ्यावर भर\nगोटबाया राजपक्षे श्रीलंकेचे नवे अध्यक्ष\nश्रीलंकेत राजपक्षे विजयी, भारतावर काय परिण...\nभारतीय विमान संकटात; पाकने केली मदत\nश्रीलंकेत राजपक्षे यांचेपारडे जड\nएअर इंडिया विक्रीसाठीमार्च २०२०चे उद्दिष्ट\nदरमहा किमान पेन्शन७५०० करण्याची मागणी\nएअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत वि...\n'मुंबई इंडियन्स'मधून युवराजसह १२ खेळाडू करारमुक्त\nभावाचा फटकार नाकावर,खेळाडू रक्तबंबाळ\nमैदानात घुसलेल्या चाहत्याला विराटने वाचवलं...\nमयांक अग्रवाल, शमीची कसोटी क्रमवारीत झेप\nक्रिकेटपासून दूर असलेला धोनी 'या' खेळात व्...\nटी-२०: पृथ्वी शॉचे बंदीनंतर अर्धशतकी कमबॅक...\nआयुष्मानचा 'बाला' लवकरच १०० कोटी क्लबमध्ये\nविश्रांतीचा सल्ला असूनही १८ तास काम करतात ...\nतीन उकडलेल्या अंड्यांचं बिल झालं १ हजार ६७...\nगणितज्ञ वशिष्ठ यांचे निधन; हृतिक रोशननं व्...\nवर मराठी कलाकारांचे स्पष्टी...\n'सायना'च्या शूटिंगदरम्यान परिणीती चोप्रा ज...\nनव्या जोमानं करा सुरुवात\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nपोस्ट खात्यात ५ हजार जागांची भरती सुरू\nकरिअर, मातृत्व आणि मी\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nकरिअर, मातृत्व आणि मी\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी..\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान ..\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षका..\nकर्नाटकातील रायचूरमध्ये दिवसा उजे..\nमॉर्निंग वॉकसाठी गेला; कारने उडवले\nमटा गाइड सर्वोच्च न्यायालयाने २४ ऑक्टोबरला दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयामुळे व्होडाफोन-आयडिया कंपनी प्रचंड अडचणीत आली आहे...\nव्होडाफोन आयडियाला ५१ हजार कोटींचा तोटा\nव्होडाफोन आयडियाने गुरुवारी ५० हजार ९२१ कोटी रुपये तोटा जाहीर केला. ३० सप्टेंबर रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीअखेर भारतीय कंपनीने जाहीर केलेला हा आतापर्यंतचा सर्वाधिक तोटा आहे.\nभारतीय अर्थव्यवस्थेतील मरगळ, उणे घसरलेला औद्योगिक निर्देशांक आणि मूडीज या संस्थेने घटविलेल्य�� पतमानांकनाचा खल होत असतानाच व्होडाफोन या दूरसंचार ...\nव्होडाफोन या आघाडीच्या दूरसंचार कंपनीचे सीईओ निक रीड यांनी या कंपनीच्या भारतातील व्यवसायाबाबत नापसंती व्यक्त केली आहे. भारत सरकारकडून दूरसंचार कंपन्यांवर भरमसाट कर व शुल्क आकारले जात असून यामुळे आमच्या कंपनीचा भारतातील व्यवसाय भविष्यात धोकादायक वळणावर पोहोचू शकेल, असे ते म्हणाले.\nपुणेकर झाले नॉट रिचेबल\nशेअर बाजार घसरला, सेन्सेक्स १०० अंशांनी आपटला\nआठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज शेअर बाजारात घसरण दिसून आली. सकाळी सव्वा नऊच्या सुमारास मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १०७ अशांनी घसरला. यामुळे निर्देशांक ४०, २१५ वर उघडला. निफ्टीमध्ये २५ अशांची घसरण होत निर्देशांक ११, ८८३ पर्यंत खाली आला. शेअर बाजार सुरुवातीला घसरला असला तरी नंतर सावरला.\nरोज १.५ जीबी डेटा देणारे ₹२००पर्यंतचे बेस्ट प्लान\nदूरसंचार उद्योगात स्पर्धा लक्षणीय वाढली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टॅलिकॉम कंपन्यांनी कंबर कसली आहे. रिलायन्स जिओ, एअरटेल, वोडाफोन सर्वच कंपन्या ग्राहकांसाठी नवनवीन प्रीपेड प्लॅन लाँच करत असतात. ग्राहकही २०० रुपयांपेक्षा कमी प्रीपेड प्लॅन घेणं पसंत करतात.\nव्होडाफोनचे पॅकअप; भारतातील सेवा बंद करणार\nभारतातील आघाडीच्या खासगी दूरसंचार कंपन्यांपैकी एक असलेल्या व्होडाफोनने भारतातून गाशा गुंडाळण्याची तयारी सुरू केल्याचे वृत्त आहे. व्होडाफोन कंपनीला भारतात मोठा तोटा सहन करावा लागत असून त्यामुळेच ही कंपनी भारतातील सेवा बंद करण्याची शक्यता असल्याचे वृत्त आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिले आहे.\nश्वाननिर्बिजीकरण सुरू होण्याची शक्यता\nतिसऱ्या फेरनिविदेनंतर कंत्राटदार नेमण्यास महापालिकेला यशम टा...\nटेलिकॉमनी भरले स्पेक्ट्रम शुल्क\nरिलायन्स जिओ, व्होडाफोन आयडिया व भारती एअरटेल या खासगी टेलिकॉम कंपन्यांनी स्पेक्ट्रमचे साडेचार हजार कोटी रुपयांचे वार्षिक शुल्क सरकारकडे जमा केले ...\n रांची कसोटीत नाणेफेक करायला तीन कर्णधार\nभारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानची तिसरा कसोटी सामना आजपासून रांचीत सुरू झाला. या सामन्याच्या नाणेफेकीच्या वेळी मात्र वेगळेच चित्र दिसले. नाणेफेक करण्यासाठी दोन नव्हे तर तीन खेळाडू उपस्थित होते.\n...तर ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद होणार 'हे' ७ कोटी मोबाईल क्रमांक\nजर तुम्ही एअरसेल (Aircel) आणि डिशनेट वायरलेस ( Dishnet Wireless) युजर असाल तर तुमचा नंबर ३१ ऑक्टोबरनंतर बंद होणार आहे. आपल्या नंबरवर सेवा सुरू ठेवण्यासाठी आपला नंबर ३१ ऑक्टोबरपूर्वी दुसर्‍या नेटवर्कवर पोर्ट करणे आवश्यक आहे. ट्रायच्या अहवालानुसार सध्या एअरसेलचे सुमारे ७० दशलक्ष (७ कोटी) वापरकर्ते आहेत. जर त्यांनी या तारखेच्या तारखेपूर्वी हा नंबर पोर्ट न केला तर त्यांचा नंबर अचानक बंद होईल.\nचाकूचा धाक दाखवित तरुणीच्या मोबाइलची चोरी\nजिओच्या ग्राहकांना लवकरच दिलासा\nजिओच्या ज्या ग्राहकांचे डेटा प्लॅन सध्या सुरू आहेत त्यांना कॉलिंगसाठी तूर्तास कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही, असे या कंपनीने स्पष्ट केले आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या प्लॅनची मुदत संपल्यानंतर नवीन प्लॅन घेताना सशुल्क कॉलसाठीचा अतिरिक्त प्लॅन ग्राहकांना विकत घ्यावा लागेल, असे जिओने म्हटले आहे.\nएकाधिकारशाहीकडे वाटचालसार्वजनिक क्षेत्रातील प्रचंड मोठी कंपनी असलेल्या बीएसएनएल आणि एमटीएनएल या कंपन्यांना कुलूप लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे ...\nफ्री कॉलिंगचे दिवस गेले; JIO सुद्धा आता 'पैसे भर के'\nआउटगोइंग कॉल मोफत देऊन देशातील दूरसंचार उद्योगातील समीकरणे बदलणाऱ्या ‘रिलायन्स जिओ’ने आता त्यासाठी शुल्क आकारणी करण्याचा निर्णय घेऊन ग्राहकांना धक्का दिला आहे. कॉल टर्मिनेशन शुल्काशी संबंधित नियमांमधील अनिश्चिततेमुळे ‘रिलायन्स जिओ’ आउटगोइंग कॉलसाठी आता ग्राहकांकडून प्रति मिनिट सहा पैसे दराने शुल्कआकारणी करणार आहे.\nदहा रुपयांत थाळी; उद्धव ठाकरेंची 'डरकाळी'\nमहाराष्ट्रात सर्वत्र दहा रुपयांत चांगल्या जेवणाची थाळी देणार, ३०० युनिटपर्यंतचा विजेचा दर ३० टक्क्यांनी कमी करणार आणि सदृढ महाराष्ट्र घडवण्यासाठी गावोगावी आरोग्य चाचणी केंद्रे उभी करून एक रुपयात हृदयरोग आणि मधुमेह चाचणी केली जाणार, अशा लोकप्रिय घोषणांचा पाऊस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवतीर्थावरील शिवसेनेच्या ऐतिहासिक दसऱ्या मेळाव्यातून पाडला.\nकुठे दीपाली, कुठे सोफिया; शिवसेनेच्या महिला उमेदवाराची 'आयडिया'\n' असं आपण अनेकदा सहज विचारतो. पण निवडणूक आणि मतदानाचा जिथं प्रश्न येतो, तिथं असल्या म्हणी निरर्थक ठरतात. तिथं नावच महत्त्वाचं ठरतं. मग ते पक्षाचं असो की उमेदवाराचं. ठाण्यात��ल कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात सध्या याचीच प्रचिती येत आहे. या मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार अभिनेत्री दीपाली सय्यद या आवश्यकतेनुसार दोन-दोन नावांचा वापर करून प्रचार करत असल्याची चर्चा आहे.\nउद्यापासून संसदेचं अधिवेशन; मंदीवरून केंद्राची घेरेबंदी\n'मुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम'\nअयोध्येचा निकाल: जस्टिस नजीर यांना झेड सुरक्षा\nनक्षलवाद्यांकडे ड्रोन; गोळ्या घालण्याचे आदेश\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nपाऊस देवेंद्रांनाही घेऊन गेला; NCPचा व्हिडिओ\nअयोध्या: मुस्लीम पक्षकारांची पुनर्विचार याचिका\nसेना 'एनडीए'बाहेर; भाजपकडून शिक्कामोर्तब\nभविष्य १५ नोव्हेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/india-vs-south-africa-test-series", "date_download": "2019-11-17T23:06:11Z", "digest": "sha1:HJXMQ5UTWBLTOAEMQKSSVKGZV2TYVUEQ", "length": 14326, "nlines": 253, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "india vs south africa test series: Latest india vs south africa test series News & Updates,india vs south africa test series Photos & Images, india vs south africa test series Videos | Maharashtra Times", "raw_content": "\n'त्या' उमेदवाराला पुन्हा नगरसेवकपद कसे\nमुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंत...\n‘माझ्या मुलाच्या भविष्याचे काय\n१५० वादग्रस्त पोस्ट ब्लॉक\nगर्भपाताच्या गोळ्यांची सूचनांविना विक्री\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nनियंत्रण रेषेजवळ जवान हुतात्मा\n'सर्व मुद्द्यांवर चर्चा करू'\nपोपचा कौटुंबिक जिव्हाळ्यावर भर\nगोटबाया राजपक्षे श्रीलंकेचे नवे अध्यक्ष\nश्रीलंकेत राजपक्षे विजयी, भारतावर काय परिण...\nभारतीय विमान संकटात; पाकने केली मदत\nश्रीलंकेत राजपक्षे यांचेपारडे जड\nएअर इंडिया विक्रीसाठीमार्च २०२०चे उद्दिष्ट\nदरमहा किमान पेन्शन७५०० करण्याची मागणी\nएअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत वि...\n'मुंबई इंडियन्स'मधून युवराजसह १२ खेळाडू करारमुक्त\nभावाचा फटकार नाकावर,खेळाडू रक्तबंबाळ\nमैदानात घुसलेल्या चाहत्याला विराटने वाचवलं...\nमयांक अग्रवाल, शमीची कसोटी क्रमवारीत झेप\nक्रिकेटपासून दूर असलेला धोनी 'या' खेळात व्...\nटी-२०: पृथ्वी शॉचे बंदीनंतर अर्धशतकी कमबॅक...\nआयुष्मानचा 'बाला' लवकरच १०० कोटी क्लबमध्ये\nविश्रांतीचा सल्ला असूनही १८ तास काम करतात ...\nतीन उकडलेल्या अंड्यांचं बिल झाल��� १ हजार ६७...\nगणितज्ञ वशिष्ठ यांचे निधन; हृतिक रोशननं व्...\nवर मराठी कलाकारांचे स्पष्टी...\n'सायना'च्या शूटिंगदरम्यान परिणीती चोप्रा ज...\nनव्या जोमानं करा सुरुवात\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nपोस्ट खात्यात ५ हजार जागांची भरती सुरू\nकरिअर, मातृत्व आणि मी\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nकरिअर, मातृत्व आणि मी\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी..\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान ..\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षका..\nकर्नाटकातील रायचूरमध्ये दिवसा उजे..\nमॉर्निंग वॉकसाठी गेला; कारने उडवले\n'रोहितला सलामीला खेळण्याचा आनंद घेऊ द्या'\n'आता रोहितचा विषय फारच झाला. तो चांगली कामगिरी करतो आहे. सलामीला खेळण्याचा आनंद त्याला घेऊ द्यायला हवा. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो ज्या पद्धतीने आनंद घेऊन खेळतो, तसेच त्याला कसोटीतही खेळू द्या. रोहित काय करतो आहे, याकडे कृपया लक्ष देणे बंद करा. तो चांगल्या फॉर्मात आहे', असे मत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले.\nकसोटी संघः राहुलला डच्चू; शुभमनला संधी\nदक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये खराब कामगिरी करणाऱ्या केएल राहुल याला डच्चू देण्यात आला असून, रोहित शर्माला संघात स्थान देण्यात आले आहे.\nउद्यापासून संसदेचं अधिवेशन; मंदीवरून केंद्राची घेरेबंदी\n'मुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम'\nअयोध्येचा निकाल: जस्टिस नजीर यांना झेड सुरक्षा\nनक्षलवाद्यांकडे ड्रोन; गोळ्या घालण्याचे आदेश\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nपाऊस देवेंद्रांनाही घेऊन गेला; NCPचा व्हिडिओ\nअयोध्या: मुस्लीम पक्षकारांची पुनर्विचार याचिका\nसेना 'एनडीए'बाहेर; भाजपकडून शिक्कामोर्तब\nभविष्य १५ नोव्हेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%88", "date_download": "2019-11-17T23:09:00Z", "digest": "sha1:UDH5K2H3CG6VZ7B3XUS6VCIWNGZLJID6", "length": 9860, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जानसई - विकिपीडिया", "raw_content": "\nक्षेत्रफ�� .०५९७३ चौ. किमी\n• घनता २१७ (२०११)\nजानसई हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे.\nसफाळे रेल्वे स्थानकापासून पूर्वेस तांदुळवाडी मार्गाने गेल्यावर वरईफाट्यावर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डावीकडून जाऊन हालोळी गावाजवळ परत फिरुन त्याच राष्ट्रीय महामार्गावर उजवीकडून आल्यानंतर हे गाव लागते. सफाळेपासून हे गाव २९ किमी. अंतरावर आहे.\nपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.\nहे एक छोटे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ४५ कुटुंबे राहतात. एकूण २१७ लोकसंख्येपैकी १०३ पुरुष तर ११४ महिला आहेत. गावाची साक्षरता ४९.१६ टक्के आहे.पुरुष साक्षरता ५८.८२ आहे तर स्त्री साक्षरता ४०.४३ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ३८ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १७.५१ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन,बकरीपालन सुध्दा ते करतात. येथे भरपूर प्रमाणात रानभाज्या मिळतात. खरशिंग,करडू,बाफली,पेंढर, बांबूशिंद,कवळ, खुरासनीचा पाला, लोत, शेवळी, उडदाचा पाला, काकड, रानचिकू, आभईची शेंग, अळबी, आंबट बिबली, माड, चावा वेल,टेरा, कर्टुलं,लोथी, सतरा, हळंदा, शेवळे,कोरड, टाकळा, शेवगा, तेरे, कुडाची फुलं, घोळ, कोळू, रताळ्याचे कोंब, टेंभरण, मोहदोडे,नारळी, मोखा, चायवळ, वांगोटी, भोपा, बोंडारा, रानकेळी, भारंगा ह्या काही रानभाज्या आहेत. ह्या भाज्या मुख्यतः पावसाळ्यात होतात.ह्या भाज्या पोटाचे विकार, खोकला आणि इतर तत्सम आजारावर गुणकारी असतात. आदिवासी समाज बांधवांना त्याची चांगली समज असते. तारपा नृत्य आणि वारली रंगकला हे आदिवासी समाजाचे अविभाज्य भाग आहेत.\nगावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सफाळे रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. अॉटोरिक्शासुध्दा सफाळेवरुन उपलब्ध असत���त.\nगुंदावे, साळीवळी, वेहलोळी, सावरे, खैरे, ढेकाळे, वरई, नगावे तर्फे मनोर, गिराळे, गांजे, जायशेत ही जवळपासची गावे आहेत.खैरे गृप ग्रामपंचायतीमध्ये जानसई, वेहलोळी, खैरे, वरई गावे येतात.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ नोव्हेंबर २०१९ रोजी १७:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-high-court-orders-bjp-candidate-vidya-thakur-vacate-ground-goregaon-226027", "date_download": "2019-11-18T00:32:55Z", "digest": "sha1:LL4S472MKSZQIDKDXBFRIHDQJZP66KT7", "length": 14354, "nlines": 231, "source_domain": "www.esakal.com", "title": "Vidhan Sabha 2019 : विद्या ठाकूरांना उच्च न्यायालयाचा दणका! | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, नोव्हेंबर 18, 2019\nVidhan Sabha 2019 : विद्या ठाकूरांना उच्च न्यायालयाचा दणका\nशनिवार, 19 ऑक्टोबर 2019\nआठवड्यातून दोन दिवस सकाळी आणि संध्याकाळी भरमसाठ फी घेऊन क्रिकेट कोचिंग क्लास घेण्यास सुरुवात केली आणि त्या वेळात इतरांना मैदानावर प्रवेश बंद करण्यात आला होता.\nगोरेगाव : ‘क्रिकेट कोचिंग’च्या नावाखाली बळकावण्यात आलेलं गोरेगावातील सार्वजनिक मैदान ताबडतोब खुलं करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने भाजप नेत्या विद्या ठाकूर यांच्या ‘व्हिनस स्पोर्टस्‌ अकादमी’ला दिला आहे.\nन्यायालयाच्या या दणक्यामुळे प्रेमनगरमधील रस्तुमजी टॉवर्स शेजारचं हे मैदान आता ‘व्हिनस क्रिकेट ग्राउंड’ न राहता सगळ्या गोरेगावकरांसाठी खुलं होणार आहे. ‘व्हिनस’ विरोधात सचिन चव्हाण यांनी गोरेगावकरांच्या वतीने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.\n- Vidhan Sabha 2019 : पावसामुळे मतदानाचा टक्का घसरणार\nबृहन्मुंबई महानगरपालिकेने ‘व्हिनस कल्चरल असोसिएशन’ला हे खुलं मैदान दत्तक दिलं होतं. त्या करारानुसार ते मनोरंजनासाठी वापरायचं होतं. मात्र, ‘व्हिनस स्पोर्टस्‌ क्रिकेट अकादमी’तर्फे ते बळकावत मैदानातली क्रिकेटची खेळपट्टी वापरण्यास सुरुवात केली. आठवड्यातून दोन दिवस सकाळी आणि संध्याकाळी भरमसाठ फी घेऊन क्रिकेट कोचिंग क्लास घेण्यास सुरुवात केली आणि त्या वेळात इतरांना मैदानावर प्रवेश बंद करण्यात आला ह���ता. स्थानिक रहिवासी, लहान मुलांना तिथे खेळणे अवघड झाले होते.\n- Vidhan Sabha 2019 : 'रोहितच्या वयाचा असताना लढलो, आता यांचा 'राम'ही शिल्लक राहणार नाही\nया विरोधातल्या जनहित याचिकेवर निकाल देताना न्यायालयाने या मैदानावर विशिष्ट वेळ विशिष्ट अॅक्टिव्हिटीसाठी राखून ठेवता येणार नाही, कोणत्याही स्पोर्टस्‌ अकादमीला असं करता येणार नाही, असं ठणकावून सांगत हे मैदान ‘सार्वजनिक उद्यान’ म्हणूनच वापरलं गेलं पाहिजे, असा आदेश दिला आहे.\n- Vidhan Sabha 2019 : 'पाडा रे...' गाण्याची सोशल मीडियावर धूम\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nएकाच दिवशी परीक्षेमुळे उमेदवार धास्तावले\nपुणे - मुंबई महापालिका आणि जलसंपदा विभागाची कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा २५ नोव्हेंबर या एकाच दिवशी आल्याने हजारो अभियंत्यांचा जीव टांगणीला...\nअमृता फडणवीस पुन्हा झाल्या ट्रोल; लग्नाच्या वाढदिवसाची पोस्ट चर्चेत\nमुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या लग्नाचा 17 नोव्हेंबरला वाढदिवस होता. फडणवीस दाम्पत्यावर त्यांच्या मित्र...\nपीएमसी गैरव्यवहार : रणजित सिंगच्या घराची झाडाझडती\nमुंबई : भाजप माजी आमदार सरदार तारा सिंग यांचा सुपुत्र रणजीत सिंग याला \"पीएमसी' बॅंकेतील 4,355 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने (...\nविचित्र अपघातात बसच्या क्‍लीनरचा मृत्यू\nमुंबई : बसचा क्‍लीनर तोल जाऊन दरवाजातून बाहेर फेकला गेल्याने बसच्या मागील चाकाखाली चिरडला गेला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. मालवणी येथे हा...\nसिगारेटवरून वाद; डोक्यात फोडली बियरची बाटली\nमुंबई : सिगारेट टॅक्‍सीवर घासून विझवल्याबाबत जाब विचारल्याच्या रागातून दोघांनी खासगी टॅक्‍सीचालकाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार चेंबूर येथे घडला....\n'राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार सत्तेवर येईल'\nमुंबई : राज्यातील सरकार स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी मी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना लक्ष घालण्याची विनंती केली आहे. त्यावर अमित शहा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्य��� महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/videos/vishesh-vartankan/1965786/cctv-ganapati-pandal-members-beats-up-mother-and-son-for-not-giving-money/", "date_download": "2019-11-18T00:06:52Z", "digest": "sha1:L7BV235ZAF3W3FIWBSOUIT7MHSK4U2PZ", "length": 9811, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "CCTV : Ganapati Pandal members beats up mother and son for not giving money | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंत्री उचलण्यासाठी गेलेल्या चिमुरडीला चिरडले\nशेतकऱ्याची आत्महत्या, मृतदेह जिल्हा कचेरीवर\nदहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान - मोदी\nउधळपट्टी केल्यास तिप्पट पाणीपट्टी\nविद्यार्थ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ\nपुणे : गणपतीच्या वर्गणीवरून वाद, आई-मुलाला टोळक्यांनी केली बेदम मारहाण\nपुणे : गणपतीच्या वर्गणीवरून वाद, आई-मुलाला टोळक्यांनी केली बेदम मारहाण\nगणपतीची वर्गणी न दिल्याच्या रागातून दहा जणांच्या टोळक्याने लाकडी दांडके आणि लोखंडी पाईपने आई आणि मुलाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सागर घडसिंगसह दहा जनांविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश देवराम चौधरी (वय-३७) यांनी वाकड पोलिसात फिर्याद नोंदवली आहे.\nराष्ट्रवादीची चर्चा : पाऊस...\nतोपर्यंत गोड बातमी येणार...\n‘बिग बॉस’च्या घरात जाण्याविषयी...\nशपशविधीबाबत राजभवनातच चौकशी करा...\nखड्ड्यांविरोधात मनसेचे रस्त्यावर आंदोलन...\nपीएमसी बँकेच्या खातेदारांचे आंदोलन...\n८० रुपयात १६० किमी...\nबॉलिवूड सेलिब्रिटींचा हटके अंदाज...\nस्मृती इराणी यांची तलवारबाजी\n२०० फूट उंचावरुन बैलाची...\nरंगभूमीवरचा पहिला धडा भाईंनी...\nपडद्यामागेही सेलिब्रिटींचा भन्नाट लूक...\nमधुमेह म्हणजे नेमकं काय\nशिवसेनेचे मंत्रीही सांगत होते,...\nयशवंतराव चव्हाण ते फडणवीस;...\nमुख्यमंत्री पदावरुन उद्धव ठाकरे-अमित...\n‘फत्तेशिकस्त’च्या टीमने मांडली मराठी...\nराष्ट्रपती राजवटीवरुन राजकारण करुन...\nVideo: 'मिर्झापूर २'च्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता\n'पानिपत'मधील 'मर्द मराठा' गाण्याची गायिका आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर\nसलमानसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीवर आली धुणी-भांडी करण्याची वेळ\n'हुड हुड दबंग'ची नेटकऱ्यांनी उडवली खिल��ली, मीम्स व्हायरल\nVideo : मलायकाचा नेहा धुपियाला चप्पल मारण्याचा प्रयत्न, कारण...\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nमर्यादित षटकांसाठी आक्रमक मयंकचा पर्याय\nतीन दिवसांनंतर राज्यात गारव्यात वाढ\n‘बीकेसी कनेक्टर’मुळे नवी कोंडी\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nचंद्रपूर आणि मुंबई विभाग सर्वाधिक प्रदूषित\nसोनिया गांधी-शरद पवार भेटीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार\nअयोध्या निकालाविरोधात फेरविचार याचिका\n‘मॅरेथॉन’मध्ये सहभागी स्पर्धकांच्या वाहनांची तोडफोड\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%81%E0%A4%A1/", "date_download": "2019-11-17T22:13:44Z", "digest": "sha1:RLAPP7QRLS4DZWAPQPRJZIUJYFHXURKL", "length": 29456, "nlines": 109, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "नेदरलँड Archives - Majha Paper", "raw_content": "\nचक्क 9 वर्षांचा मुलगा घेणार इंजिनिअरिंगची डिग्री\nNovember 17, 2019 , 12:26 pm by आकाश उभे Filed Under: जरा हटके, सर्वात लोकप्रिय Tagged With: इंजिअरिंग, नेदरलँड, पदवी, लॉरेंट सिमॉन्स\nएक सर्वासाधारण व्यक्ती कोणत्याही विषयाची डिग्री वयाच्या 21-22 व्या वर्षी घेत असतो. मात्र नेंदरलँडमधील एक मुलगा चक्क वयाच्या 9व्या वर्षी इंजिअरिंगची डिग्री घेणार आहे. 9 वर्षीय लॉरेंट सिमॉन्स हा इंजिनिअरिंगची पदवी घेणारा सर्वात तरूण व्यक्ती ठरणार आहे. हा छोटा बुद्धिमान मुलगा अर्धा बेल्झियम आणि अर्धा डच आहे. लॉरेंट पुढील महिन्यात आइंडहोवन युनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजीमधून (टीयूई) […]\nयुनिव्हर्सिटीची आयडियाची कल्पना; परीक्षेचा तणाव दुर करण्यासाठी 30 मिनिटे झोपा थडग्यात\nNovember 12, 2019 , 10:26 am by आकाश उभे Filed Under: जरा हटके, सर्वात लोकप्रिय Tagged With: थडगे, नेदरलँड, परिक्षा, युनिवर्सिटी\nविद्यार्थ्यांच्या तणाव दूर करण्यासाठी नेदरलँडच्या एका युनिवर्सिटीने विचित्र अशी आयडिया शोधली आहे. निज्मेगेन शहरातील रेडबाउड युनिवर्सिटीतील विद्यार्थ्यांना सांगण्यात आले आहे की, जमीनत एक खड्डा खोदून तेथे एक थडगे बनवावे आणि यात मेडिटेशन करण्यासाठी झोपावे. यामुळे विद्यार्थ्यांना परिक्षेचा ताण दूर करण्यासाठी मदत मिळेल. युनिवर्सिटीच्या या हटके कल्पनेची माहिती एका विद्यार्थ्यानेच ��्ट्रेस मॅनेजमेंटसाठी हा अनुभव सांगितल्यावर समजली. […]\nकेवळ 600 Sqft मध्ये बनलेल्या घराला मिळाला ‘बेस्ट इंटेरियर’चा पुरस्कार\nOctober 23, 2019 , 1:29 pm by आकाश उभे Filed Under: जरा हटके, सर्वात लोकप्रिय Tagged With: घर, नेदरलँड, बेस्ट इंटेरियर 2019\nवरील फोटो बघून कदाचित तुम्हाला हे छोटे गोडाऊन वाटले असेल. खूपच क्रिएटिव्ह असाल तर एखादे आर्ट स्ट्रक्चर वाटू शकते. मात्र तुम्हाला आश्चर्य वाटेल की, हे एक घर असून याला ‘बेस्ट इंटेरियर 2019’ हा पुरस्कार मिळाला आहे. हे नेदरलँडमधील एक घर असून, यात गरजेच्या प्रत्येक सुविधा आहेत. (Source) प्रत्येक वर्षी आर्किटेक्चर वेबसाइट ‘डीजीन’ जगभरातील सर्वोत्तम इमारतींना […]\nपोलिसांनी पक्ष्याला केली अटक, सोशल मीडियावर व्हायरल\nOctober 1, 2019 , 10:49 am by आकाश उभे Filed Under: जरा हटके, सर्वात लोकप्रिय Tagged With: अटक, चोरी, नेदरलँड, पोपट\nनेदरलँड पोलिसांनी जेलमध्ये बंद केलेल्या एका छोट्या पोपटाचा फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. सोशल मीडिया युजर्सने या पोपटाच्या फोटोवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. पोलिसांनी चोरीच्या प्रकरणात या पक्षाच्या मालकाला अटक केली त्यावेळी पक्षी त्या मालकाच्या खांद्यावर बसलेला होता. स्थानिक पोलिसांकडे पक्ष्याला ठेवण्यासाठी पिंजरा नव्हता, त्यामुळे पोलिसांनी पक्ष्याला देखील जेलमध्येच बंद करण्यात आले. त्याला […]\nया राज्यात होणार पहिल्या फ्लाईंग कारचे उत्पादन\nAugust 28, 2019 , 2:26 pm by आकाश उभे Filed Under: अर्थ, मुख्य Tagged With: गुजरात, नेदरलँड, पाल-वी कंपनी, प्लाईंग कार\nनेदरलँडची कंपनी पाल-वी आकाशात उडणाऱ्या कारचे उत्पादन गुजरातमध्ये सुरू करण्याची शक्यता आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी मागील आठवड्यातच कंपनीचे सीईओ रॉबर्ट डिंजेमेंस यांना राज्यामध्ये गुंतवणूक करण्यास आमंत्रित केले आहे. कंपनीला आशियामध्ये व्यवसाय वाढवण्यासाठी योग्य जागेची गरज आहे. या वर्षीच्या सुरूवातीला झालेल्या वायब्रेंट गुजरात समिटमध्ये नेदरलँडच्या प्रतिनिधी मंडळात रॉबर्ट डिंजेमेंस देखील उपस्थित होते. त्यांनी 2021 […]\nयेथे आहे जगातील सर्वात मोठे सायकल पार्किंग\nAugust 22, 2019 , 3:53 pm by आकाश उभे Filed Under: जरा हटके, सर्वात लोकप्रिय Tagged With: नेदरलँड, पार्किंग, सायकल\nनेदरलँडच्या उट्रेच शहरात मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या जगातील सर्वात मोठ्या सायकल पार्किंगचे काम पुर्ण झाले आहे. सोमवारी या पार्किंगला उघडण्यात आले. तीन मजल्यांच्या या पार्किंगमध्ये 12500 सायकल पार्क करता येतील. येथे ठेवण्यात येणाऱ्या स्टँडवर सायकली लावता येणार आहेत. हे पार्किंग मोफत असून, 24 तास सुरू राहणार आहे. हे पार्किंग रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा विचार […]\nएकही आरोपी नसल्यामुळे ओस पडले आहेत येथील कारागृह\nAugust 20, 2019 , 4:33 pm by माझा पेपर Filed Under: जरा हटके, सर्वात लोकप्रिय Tagged With: अपराधी, कारागृह, नेदरलँड\nया जगात कुठेही अपराध घडत नाही असा क्वचित एखादा देखील देश सापडू शकणार नाही असाच आपल्यापैकी अनेकांचा समज आहे. पण आम्ही जर आज तुम्हाला सांगितले की जगात असा देखील एक देश ज्याठिकाणी शुन्य अपराध आहेत. तर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. कारण युरोप खंडात एक असा देश आहेत जेथे एकही अपराध घडत नाही. त्यात विशेष […]\nअशी झाली होती आंतरराष्ट्रीय न्यायालयाची सुरूवात, हे आहे प्रमुख काम\nJuly 18, 2019 , 8:00 pm by आकाश उभे Filed Under: आंतरराष्ट्रीय, सर्वात लोकप्रिय Tagged With: आंतरराष्ट्रीय न्यायालय, आयसीजे, नेदरलँड, संयुक्त राष्ट्र\nआंतरराष्ट्रीय न्यायालय म्हणजेच आयसीजे संयुक्त राष्ट्राच्या प्रमुख संस्थांपैकी एक आहे. जून 1945 मध्ये याचे गठन करण्यात आले होते तर एप्रिल 1946 पासून कार्य सुरू आहे. आयसीजेचे मुख्य कार्यालय हे नेंदरलँडच्या हेग येथे आहे. संयुक्त राष्ट्राशी संबंधीत सहा संघटनांपैकी हे एक मात्र संघटन आहे ज्याचे कार्यालय अमेरिकेचे न्युयॉर्कमध्ये नाही. संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांमधील विवाद आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार […]\nयेथे आहे जगातील पहिले तरंगणारे डेअरी फार्म\nJuly 7, 2019 , 12:06 pm by आकाश उभे Filed Under: जरा हटके, सर्वात लोकप्रिय Tagged With: गाई, डेअरी फार्म, नेदरलँड\nनेदरलँडच्या रोटरडम येथे जगातील पहिलेवहिले तरंगणारे दोन मजली डेअरी फार्म सुरू करण्यात आले आहे. बंदरावर बांधण्यात आलेल्या या फार्मवर 40 गाई पाळल्या जाऊ शकतात. आता येथे 35 गाई पाळण्यात आल्या असून, या गाईंपासून दररोज 800 लीटर दुधाचे उत्पादन केले जाते. याशिवाय दुध काढण्यासाठी रोबोट ठेवण्यात आलेले आहेत. या फार्मला डच कंपनी बेलाडोन यांनी बनवले असून, […]\nया देशात मिळते एक दिवसाच्या लग्नाची परवानगी\nJune 10, 2019 , 3:01 pm by माझा पेपर Filed Under: पर्यटन, सर्वात लोकप्रिय Tagged With: अॅम्स्टर्डम, नेदरलँड, पर्यटक\nआपल्याकडे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग अशा आशयाची एक म्हण आहे. आता तुम्ही म्ह���ाल की याचा काय संबंध या बातमीशी आहे. पण आजपर्यंत अनेक इच्छुकांची लग्न झाली असतील तर काहीजण लग्नाच्या प्रतिक्षेत असतील. आज आम्ही तुम्हाला एका अशा देशाबद्दल सांगणार आहोत. जेथील लग्नाच्या ऑफरची माहिती कळताच तुम्ही त्या देशाला नक्कीच भेट द्याल. त्या देशाचे नाव नेदरलँड […]\nमहिलांची फसवणूक करुन ‘तो’ डॉक्टर झाला तब्बल 49 मुलांचा बाप \nApril 23, 2019 , 3:54 pm by माझा पेपर Filed Under: जरा हटके, सर्वात लोकप्रिय Tagged With: नेदरलँड, फसवणूक, स्पर्म डोनर\nआयुष्यमान खुराणाचा स्पर्म डोनेशनवर आधारित विकी डोनर हा चित्रपट तुम्ही नक्कीच पाहिला असेल. या चित्रपटामुळे स्पर्म डोनेशन काय असते हे आपल्या पैकी बऱ्याच जणांना कळाले असेल. पण याच प्रकारच्या डोनेशन संबंधित धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अपत्यप्राप्ती न होणाऱ्या दाम्प्त्यांना मदत करण्यासाठी एका डॉक्टरने त्याच्या स्पर्मचा वापर केला. पण यात धक्कादायक गोष्ट म्हणजे ती अशी […]\nया ठिकाणी लोक रस्त्यांवर नाहीतर पाण्यावर चालतात\nApril 14, 2019 , 4:04 pm by माझा पेपर Filed Under: पर्यटन, सर्वात लोकप्रिय Tagged With: नेदरलँड, पर्यटन स्थळ\nया शहराबद्दल जगातील काही व्यक्तींना कदाचित माहित असेल. या शहराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य असे आहे की येथील लोक रस्त्यांऐवजी पाण्यावर चालतात. असे म्हणतात की हे शहर १८ व्या शतकात जमिनीत गाडलेल्या अवस्थेत सापडले होते. याबाबत मिललेल्या माहितीनुसार, ‘व्हेनिस ऑफ द नेदरलँड्स’ नावाचे आणखी एक शहर या धर्तीवर उपस्थित असून या शहराला ‘गिएथूर्न’ असे म्हणतात. केवळ […]\nसायकलने ऑफिसला जा, जादा कमाई करा\nMarch 14, 2019 , 9:40 am by शामला देशपांडे Filed Under: आंतरराष्ट्रीय, सर्वात लोकप्रिय Tagged With: ऑफिस, नेदरलँड, पैसे, सायकल\nजगभरातील अनेक देश सायकल या दुचाकी वाहनाचा स्वीकार मोठ्या प्रमाणावर करू लागले असून त्यात युरोपीय देशांनी आघाडी घेतली आहे. अर्योग्यासाठी फायद्याची, वाहतूक समस्या कमी करणारी, प्रदूषण कमी करण्यास हातभार लावणारी आणि पेट्रोल डीझेलचा खर्च वाचविणारी अशी ही बहुउपयोगी सायकल काही देशात नोकरदार लोकांना जास्तीचे पैसे मिळविण्यास सहाय्यकारी ठरणार आहे. नेदरलंड सरकारने जे नोकरदार ऑफिसला जाताना […]\nअंतराळवीराने केला एक फोन आणि नासामध्ये उडाली धांदल\nJanuary 18, 2019 , 4:57 pm by माझा पेपर Filed Under: आंतरराष्ट्रीय, सर्वात लोकप्रिय Tagged With: अंतराळवीर, नासा, नेदरलँड\nअंतराळात असलेल��या एका डच अंतराळवीराने तेथून फोन केला आणि त्या एका फोनमुळे नासातील ह्यूस्टन बेसमध्ये सर्वांची धांदल उडाली. तिथे उपस्थित असलेल्या शास्त्रज्ञांची झोप उडाली. आता तुम्हाला वाटेल की त्या एका फोनमुळे असे झाले तरी काय… खरतर त्या फोनवरुन नाही तर फोनच्या क्रमांकमुळे सर्व घाबरुन गेले. कारण ज्या क्रमांकावरुन फोन आला होता तो आपत्कालीन क्रमांक होता. या क्रमांकवर […]\nटी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात लिहिला गेला इतिहास\nJune 19, 2018 , 9:57 am by शामला देशपांडे Filed Under: क्रिकेट, क्रीडा, मुख्य Tagged With: इतिहास, क्रिकेट, टी२०, नेदरलँड\nनेदरलंड मध्ये सुरु असलेल्या त्रिकोणीय टी२० मालिकेतील आयर्लंड विरुद्ध स्कॉटलंड याच्यात झालेल्या सामन्यात नवा इतिहास नोंदला गेला. हा सामना टाय झाला मात्र तरीही सुपरओव्हर किंवा बॉलआउटचा वापर विजेता ठरविण्यासाठी केला गेला नाही. अश्याप्रकारचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होता. सप्टेंबर २०१७ ला आयसीसीने घालून दिलेल्या नियमानुसार टी २० सामना टाय झाला तर सुपर ओव्हर अथवा बॉलआउटने […]\nस्वतःच रिपेअर होणारे रस्ते\nMay 20, 2017 , 11:23 am by शामला देशपांडे Filed Under: तंत्र - विज्ञान, सर्वात लोकप्रिय Tagged With: डाबर, दुरुस्ती, नेदरलँड, रस्ते\nभारतातील रस्ते आणि खड्डे यांचे समीकरण अजब आहे. देशात खड्ड्यातून वाहने चालविणे नागरिकांच्या अंगवळणी पडले आहे. असे रस्ते दुरूस्तीचे काम सर्वसाधारणपणे सरकार करत असते. नेदरलँडमध्ये मात्र स्वतःच रिपेअर होणारे रस्ते बनविले जात आहेत. न्यूझीलंडच्या डेल्फ्ट विद्यापीठातील डच शास्त्रज्ञ डॉ.एरिक लिेन्जन यांनी हा शोध लावला आहे. असे १२ रस्ते नेदरलँडमध्ये २०१० सालापासून वापरात आहेत व आजही […]\nनेदरलँडमधील गेथूर्न- सुंदर पाणवाटांचे गांव\nApril 20, 2017 , 10:14 am by शामला देशपांडे Filed Under: पर्यटन, सर्वात लोकप्रिय Tagged With: कालवे, गेथूर्न, नेदरलँड, पाणवाटा\nएखाद्या गावात रस्ते नाहीत तर कालव्यातूनच तेथील सर्व वाहतूक होते हे ऐकायला मजेशीर वाटत असले तरी अशी अनेक गांवे जगात आहेत. पैकी व्हेनिस हे त्यातील सर्वात प्रसिद्ध शहर. मात्र येथेही थोडेफार रस्ते आहेत. बॅकॉकचीही बरीच रहदारी पाणवाटांवरून होत असली तरी येथेही थोडे रस्ते आहेतच. मात्र नेदरलँडमधील गेथूर्न हे निसर्गाचे वरदान लाभलेले छोटेसे गांव मात्र पूर्णपणे […]\nनेदरलँडमध्ये रुट्टे यांच्या विजयाने युरोपीय नेत्य���ंना दिलासा\nनेदरलँडमध्ये जहाल नेते गीर्ट विल्डर्स यांना पराभूत करून मार्क रुट्टे यांनी प्रथम स्थान पटकावले आहे. त्यामुळे जहालवादी विचारसरणीने धास्तावलेल्या युरोपीय नेत्यांना दिलासा मिळाला आहे. नेदरलँडमध्ये संसदेच्या निवडणुकीत बुधवारी मतदान झाले. गीर्ट विल्डर्स यांचा पक्ष फ्रीडम पार्टी आणि पंतप्रधान मार्क रुटे यांच्या लिबरल पार्टी यांच्यात चुरशीची लढत होईल, असा निरीक्षकांचा अंदाज होता. या निवडणुकीचे निकाल गुरूवारी […]\nदातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी...\nहरविल्या आणि सापडल्या मात्र नाहीत...\nजाणून घ्या जगातील 5 चित्रविचित्र धब...\nचक्क 9 वर्षांचा मुलगा घेणार इंजिनिअ...\nया मेकअपमुळे ट्रोल झाल्या रानू मंडल...\nगुगलचे हे खास फिचर सुधारणार तुमचे उ...\nया अभिनेत्री अशी घेतात आपल्या त्वचे...\nडॉ.प्रकाश आमटे यांचा जीवनपट रुपेरी...\nई-कॉमर्स की व्यापारी – सरकारपुढे नव...\nविज्ञान क्षेत्रात २०१५ मध्ये लागलेल...\nसोशल मीडियावर सुरू #ओवैसी_भारत_छोड़...\nलवकरच बाजारात दाखल होणार ह्युंडाईची...\nमहाराष्ट्रात गड-किल्ले स्वच्छता अभि...\nमतदान ओळखपत्रात चूक झाली असेल तर घर...\n'चुपके चुपके'च्या रिमेकमध्ये हा अभि...\nआपल्याला दिवसभर सचेत राहण्यास मदत क...\nमार्चपर्यंत एअर इंडिया, भारत पेट्रो...\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/02/11/41-smartphone-brands-exit-from-indian-market-15-entered-in-2018-report/", "date_download": "2019-11-17T22:21:06Z", "digest": "sha1:5TRHTM7LOIOGUJAP5MY2UN5N2AVGG65G", "length": 7686, "nlines": 52, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "2018 मध्ये 'या' 41 मोबाईल कंपन्यांनी सोडली भारतीय बाजारपेठ - Majha Paper", "raw_content": "\nसंत मंत्री भय��यूजी महाराजांनी केले आहे मॉडेलिंग\nवयाच्या पंधराव्या वर्षीपासून एलिझाबेथ लिहितात खासगी रोजनिशी\nकोणाचेही पाऊल ठेवण्याचे धैर्य होणार नाही अशी काही ठिकाणे\nयामुळे या देवळातील देवी अर्पण केल्या जातात चप्पल आणि सँडल\nया देशात लाकडांपासून बनवली 24 मजली इमारत\nआता पाळीव कुत्रीही मधुमेह आणि रक्तदाबाची शिकार\nअमेरिकी लष्करात ट्रान्सजेंडरही देणार सेवा\nहलाल होण्यापूर्वी बकऱ्यांना स्पा ट्रीटमेन्ट\n३१ हजार रुपयांत बजाजची सीटी १०० बी बाईक\nहफ्त्यावर घेतलेली गाडी विकताना या गोष्टींकडे जरुर लक्ष द्या\n मग हे जरूर वाचा\n2018 मध्ये ‘या’ 41 मोबाईल कंपन्यांनी सोडली भारतीय बाजारपेठ\nFebruary 11, 2019 , 6:06 pm by माझा पेपर Filed Under: मोबाईल Tagged With: अर्थसंकल्प, भारतीय बाजारपेठ, मोबाईल, मोबाईल कंपनी\nया महिन्याच्या सुरवातील केंद्रीय अर्थमंत्री याच्या अनुपस्थित अर्थमंत्री पियुष गोयल यांनी अर्थसंकल्प सादर करताना म्हटले की, भारत सर्वात जास्त मोबाईल डेटा यूजर्स आहे, तसेच भारतात सर्वात स्वस्त इंटरनेट होत आहे. गोयल पुढे म्हणाले, ‘पुढील 5 वर्षांत भारतातील 10 लाख गावांना डिजिटल गाव बनविले जाईल. मेक इन इंडियाच्या अंतर्गत भारतात मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग प्लांटची संख्या 268 वर पोहचली आहे जी आधी फक्त दोनच होती.’\nदरम्यान सायबर मीडिया रिसर्चच्या अहवालानुसार दावा करण्यात आला आहे की, 2018 मध्ये 41 स्मार्टफोन कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेतून काढता पाय घेतला आहे. तर 15 नवीन मोबाईल कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला आहे.\nया अहवालानुसार, भारतीय बाजारपेठेतील मोठे प्रतिस्पर्धा असल्यामुळे एसर, डाटाविंड, कोमियो, एचटीसी कंपन्या बंद कराव्या लागल्या आहे. तर असे म्हटले जात आहे की, 2019 मध्ये अनेक नवीन मोबाईल कंपन्या भारतात दाखल होणार आहे.\nकाउंटर पॉईंटच्या अहवालानुसार, 2019 मध्ये नुबिया आणि रेजर सारख्या 15 कंपन्या पुन्हा भारतीय बाजारपेठेत प्रवेश करणार आहे. 2014-15 मध्ये सुमारे 300 मोबाईल कंपन्या भारतात कार्यरत होत्या, परंतु आता त्यांची संख्या 200 इतकी झाली आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर��ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/ravivar-mata/tree-cutting-in-summer-affect-on-life-of-treees/articleshowprint/58084936.cms", "date_download": "2019-11-17T22:52:13Z", "digest": "sha1:HOI55LPB6J2FWBZY3JSAB6J53ZUEIYBP", "length": 16231, "nlines": 11, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "अतिछाटणी झाडांच्या मुळावर", "raw_content": "\nएखाद दिवशी आपण नेहमीसारखे घरातून बाहेर पडतो, रस्त्यावर येतो आणि पाहतो तर रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या झाडांच्या सगळ्याच्या सगळ्या फांद्या तोडलेल्या असतात.झाडावर एकही पान शिल्लक नसते, नुसते खुंट उभे असतात. आपण चरफडतो कारण या सगळ्याचा पहिला झटका आपल्याला बसतो तो म्हणजे आपली सावली हरवते. त्यात हे सगळं पुन्हा पावसाळ्यापूर्वीच्या भर उन्हाळ्यात केलं जातं. आपण घाम पुसत पुढे निघून जातो. आपल्यापैकी कुणी जरा सामाजिक भान वगैरे असलेला असेल तर तो पालिकेत फोन करतो. पालिकेचे अधिकारी सांगतात, पुढे येणाऱ्या पावसात झाडं कोसळून पडू नयेत, म्हणून पालिकेने घेतलेली ती खबरदारी आहे आणि हे सगळं नियमांनुसार केलेलं आहे. आपण गप्प बसतो. पण वस्तुस्थिती काय असते\nपालिका हद्दीतील झाडे ज्या ‘महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे जतन आणि संरक्षण अधिनियम - १९७५’ नुसार संरक्षित केलेली असतात त्या अधिनियमात पालिकेला सरसकट छाटणी करण्याचे अधिकार नाहीत, झाड तोडण्याचेही अधिकार नाहीत. फक्त झाड जर मेलेले असेल आणि वाऱ्या-पावसामुळे पडून जीवित किंवा वित्तहानी होण्याची शक्यता असेल तरच तोडण्याची परवानगी देण्यात येते. मात्र या कलमाचा आधार घेऊन फांद्या धोकादायक ठरवून तोडण्याच्या सरसकट परवानग्या दिल्या जातात. परंतु सहसा महानगरपालिकांकडे फांद्या तोडण्याचे कोणतेही शास्त्रीय धोरण नसते. झाडांच्या वाढीसाठी अशी छाटणी गरजेचीच आहे, असा आपला बेमालूम समज करून दिला जातो. तसेच वृक्षछाटणीला परवानगीची गरज नाही, झाडाच्या वाढलेल्या पसाऱ्यामुळे झाड पावसात कोसळते, असेही समज कर��न दिले जातात आणि मग रस्त्यावरची झाडे बेछूट तोडून एका दिवसात त्यांचे रूपांतर स्टंपमध्ये केले जाते.\nहाऊसिंग सोसायट्या एक फांदी तोडण्याची परवानगी घेऊन आपल्या आवारातल्या सगळ्या झाडांवर एकदा हात फिरवून घेतात आणि वाटेल तशा फांद्या तोडून मोकळ्या होतात. त्यात झाडांचा नैसर्गिक तोल ढळतो आणि थोड्याशा वाऱ्यानेही झाड उन्मळून पडते.\nझाडाची छाटणी करताना त्याचा नैसर्गिक तोल सांभाळणे अत्यंत गरजेचे असते. असा तोल सांभाळण्यासाठी झाडाचे खोड आणि डेरा यांचे गुणोत्तर एकास तीन असावे, असे डलास येथील अरबोरीलॉजिकल सर्व्हिसेस म्हणते. म्हणजे पूर्ण वाढलेल्या झाडाच्या उंचीचे तीन भाग केले तर एक भाग खोड आणि दोन भाग डेरा असावा. हे गुणोत्तर बिघडल्यास, झाड उन्मळून पडू नये, म्हणून केलेली छाटणीच ते झाड पडण्यास कारणीभूत ठरते. या गुणोत्तराबरोबरच झाडाच्या डेऱ्याचा म्हणजे हिरवाईचा किती भाग छाटावा, हे सुद्धा महत्त्वाचे आहे. अमेरिकेतील इंटरनॅशनल सोसायटी ऑफ अरबोरीकल्चर म्हणते की एखाद्या झाडाच्या रोपाचा २५ टक्क्यांहूनही कमी डेरा छाटणी त्या रोपाच्या वाढीसाठी हितकारी ठरू शकते. मात्र एखाद्या पूर्ण वाढलेल्या झाडाचा त्याहूनही कमी डेरा छाटणं हे त्या झाडासाठी धोकादायक ठरू शकते.\nजर का अशा बेछूट छाटणीबद्दल कुणी फारच तक्रार वगैरे केली तर वृक्ष अधिकारी हे सांगून त्याची बोळवण करतात की, बघा थोडा पाऊस पडू दे पटापट अंकुर फुटून सगळं झाड हिरवं होऊन जाईल आणि तसं होतंही. पण तेच झाडासाठी धोकादायक ठरतं. जेव्हा मोठ्या प्रमाणावर झाडाच्या फांद्या तोडल्या जातात आणि एकही पान शिल्लक ठेवलं जात नाही, तेव्हा जगण्याची जी प्रचंड उर्मी इतर सर्व जीवमात्रांप्रमाणे झाडांमध्येही असते. त्या उर्मीतून झाडाच्या खोडावर वाटेल तशी पाने झाड फुटून देते. या पानातून बघता बघता नव्या फांद्या तयार होतात. मात्र जगण्याच्या धडपडीत, आणीबाणीच्या काळात या वाटेल तशा फुटलेल्या फांद्यांमुळे झाडाचा नैसर्गिक तोल ढळतो आणि झाड उन्मळून पडते. जी झाडे यातून सावरतात त्या झाडांचा नैसर्गिक आकार बदलतो. याला शास्त्रीय भाषेत ‘म्युटेशन’ म्हणतात. झाडाच्या डेऱ्याचा बदललेला आकार मग कधीही पूर्वव्रत होत नाही.\nअशा प्रकारच्या अती छाटणीचा झाडाच्या शारीरिक गुणधर्मावरसुद्धा विपरीत परिणाम होत असतो. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या डिसेंबर २०१४च्या ग्रीन बुलेटीनमध्ये इगोर लँकन म्हणतात की, ‘अती छाटणीचा झाडाच्या शारीरिक गुणधर्मावर तीन प्रकारे परिणाम होतो. एक म्हणजे अचानक झाडावरची हिरवळ निघून गेल्याने उर्जा शोषून घेण्याची क्षमता मोठ्या प्रमाणावर किंवा कधी कधी पूर्ण नष्ट होते. तसेच पानात साठवलेली उर्जाही अचानक नाहीशी झाल्याने त्याचा झाडाच्या पुढील वाढीवर परिणाम होतो. दुसरे म्हणजे मोठमोठ्या फांद्या तोडल्या गेल्याने त्या फांद्यातून स्टार्चच्या स्वरूपात साठवलेली उर्जाही अचानक नाहीशी होते. याचाही झाडाच्या आरोग्यावर परिणाम होतो. तिसरे म्हणजे जेव्हा अशा बेछूट पद्धतीने फांद्या तोडल्या जातात, तेव्हा जर काही थोडीथोडकी हिरवाई झाडावर शिल्लक राहिलीच तर ती जगवण्यासाठी मुळांना अधिक तीव्र गतीने पाणी आणि पोषक द्रव्ये त्या हिरवाईपर्यंत पोहोचवावी लागतात. याचा झाडाच्या नैसर्गिक आरोग्यावर तसेच मुळांच्या व्यवस्थेवरसुद्धा परिणाम होत असतो.\nअशा अशास्त्रीय पद्धतीच्या छाटणीचा झाडाच्या आरोग्यावर होणारा आणखी एक मुख्य परिणाम म्हणजे कीटक किंवा सूक्ष्म रोगजंतूंचा प्रभाव. जेव्हा छटणीच्या नावाखाली मोठमोठ्या फांद्या तोडल्या जातात, तेव्हा रोगजंतूपासून रक्षण करणारी, झाडाचे नैसर्गिक संरक्षक कवच असलेली झाडाची साल निघून जाते आणि खोडाचा गाभा उघडा पडतो. यातून रोगजंतूंचा प्रादूर्भाव होतो, मात्र त्याचवेळी या रोगजंतूशी लढण्यासाठी आवश्यक असलेली उर्जा आणि स्टार्चच्या रूपात साठावलेली पोषक द्रव्येही झाड हरवून बसलेले असते. असे सर्व दृष्टीने विकलांग झाड या रोगजंतूंना मग सहज बळी पडते. या अतिछाटणीचा आणखी एक परिणाम झाडाच्या आरोग्यावर असाही होत असतो, की जेव्हा झाड नैसर्गिक पद्धतीने वाढलेले असते तेव्हा झाडाच्या खोडावर आवश्यक तेवढेच उन पडण्याची एक नैसर्गिक व्यवस्था झालेली असते, मात्र जेव्हा या उन रोखून सावली धरणाऱ्या फांद्या आणि हिरवाई अचानक गायब होते तेव्हा ते सगळं उन झाडाच्या खोडाला सहन करावे लागते. काही झाडांची खोडे सूर्य प्रकाशाला संवेदनशील असतात. अशा खोडांना माणसाप्रमाणे ‘सनबर्न’ होते. खोडाची साल जळून गळून पडते आणि त्यातून रोगजंतूचा प्रादूर्भाव होतो.\nअशी ही छाटणी साधारणपणे वर्षभर सगळ्या ऋतुत सुरू असते. वृक्षछाटणी ही जशी झाडाच्या उत्तम आरोग्यासाठी शास्त्रीय पद्धतीने होणे गरजेचे आहे तशीच ती इतर पर्यावरणीय कारणासाठी ठराविक मोसमातच होणे गरजेचे आहे. ज्या मोसमात पक्षी झाडावर घरटी बांधतात त्या मोसमात झाडाला लागलेला छोटासा धक्कासुद्धा त्या पक्ष्यांच्या अंड्यांना किंवा नुकत्याच जन्माला आलेल्या पिल्लांसाठी धोकादायक ठरू शकतो. तसेच चिमणी, मैना, पोपटासारखे अनेक छोटे पक्षी बसण्यासाठी किंवा वटवाघळांसारखे जीव लटकण्यासाठी झाडांच्या छोट्या फांद्यांचाच आधार घेतात. मोठ्या फांद्यांवर वटवाघूळ लटकू शकत नाही पण जेव्हा सगळ्याच छोट्या फांद्या तोडल्या जातात तेव्हा वटवाघळं त्या भागातून नाहीशी होतात आणि ज्यांच्यावर ती जगत असतात अशा कृमी कीटकांची वाढ त्या भागात होते. त्यामुळे झाडांचे आरोग्य जोपासायचे असेल आणि पर्यावरणाचाही समतोल राखायचा असेल तर केवळ वृक्षसंवर्धन कायदा करून भागणार नाही तर आता वृक्षछाटणीचे शास्त्रीय धोरणही सरकारने ठरवायला हवे आणि त्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्वत:हून पुढाकार घ्यायला हवा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/category/ulat-sulat/page/2/", "date_download": "2019-11-17T22:00:48Z", "digest": "sha1:TYB2N6JB4T6IAFC2JBDBJVSCCIMIVJWA", "length": 17711, "nlines": 187, "source_domain": "policenama.com", "title": "उलट-सुलट Archives - Page 2 of 10 - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n करणीच्या संशयातून पुतण्यानं काकाचं ‘शिर’ केलं…\n होय, राष्ट्रवादीच्या बैठकीत ‘मी पुन्हा येईन’,…\nसोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या भेटीनंतरच सत्ता स्थापनेचा निर्णय, ‘या’…\n‘या’ विहिरीत पाण्याऐवजी मिळतंय ‘LED’ टीव्ही आणि ‘कॅमेरा’ लोकांची तर ‘लाईन’च लागली\n3 मुलांना घरात ‘लॉक’ करून नव्या…\nपार्टनरला ‘अश्लील’ मेसेज पाठवत होती शिक्षिका, मात्र पोहचला…\nकोचिंग क्लासला येणार्‍या प्रत्येक विद्यार्थीनीचं केलं…\nप्रेमसंबंधात ‘त्या’ फोटोमुळे ‘वितुष्ट’,…\nमद्यपान करून ‘ते’ 2 पायलट झाले ‘टूल’, ‘गोत्यात’ आल्याने खाणार 2…\nस्टॉकलँड : वृत्तसंस्था - एका आंतरराष्ट्रीय विमान फ्लाइट उडवण्यापूर्वीच दोन पायलटला नशेत पकडण्यात आले आहे. त्यानंतर त्यांची फ्लाईट रद्द करण्यात आली. तसंच दोन्ही पायलटला अटक करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना स्कॉटलँड येथील ग्लासगो एअरपोर्टवर…\n ‘या’ 5 महत्वाच्या कारणांमुळं पाकिस्तानी मुलींची भारतीय मुलांशी लग्‍न…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - प्रत्येक मुलीच्या स्वप्नातील एक राजकुमार असतो. तिचा साथीदार कसा असावा याविषयी तिच्या काही आवडी निवडी असतात. मात्र पाकिस्तानमधील मुली त्यांच्या देशातील मुलांऐवजी भारतातल्या मुलांशी लग्नासाठी उतावळ्या दिसून येत…\nज्या पुरुषांच्या छातीवर अधिक केस आहेत त्यांनी ‘हे’ नक्कीच वाचा \nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - आपण अनेक पुरुष असे पाहतो ज्यांच्या अंगावर खूप केस असतात. ज्या पुरुषांच्या छातीवर केस असतात त्यांच्याबाबत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. ज्याचा उल्लेख ज्योतिषात केला आहे. तुमच्या छातीवर देखील केस असतील तर तुम्ही हे…\nपत्नीसोबत बेडरूममध्ये असताना फुटबॉलपट्टूचं FB अचानकपणे Live ‘मोड’वर, प्रचंड खळबळीनंतर…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - कॅमरूनच्या नॅशलन फुटबॉलपटूचे नाव एका भलत्याच कारणात समोर आले आहे. हा फुटबॉलपटू आहे क्लिंटन. आपल्या पार्टनर बरोबर असताना तो चक्क सोशल मिडियावर लाइव झाला. या प्रकारमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. हा प्रकार चूूकुन…\n‘फिटनेस चॅलेंज’ दोन तरुणींना पडले महागात, ‘स्क्वाट्स’ मारण्याचा नादात…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - आज काल लोक आपल्या फिटनेस बाबत अत्यंत सजग झाले आहेत, त्यामुळे अनेक जण रोज जिममध्ये जातात. तुम्ही देखील जिममध्ये जात असाल आणि फिटनेस चॅलेंज लावत असाल. तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. चीनमध्ये दोन…\n ७ वर्षाच्या मुलाच्या तोंडातून काढले तब्बल ५२६ दात ; ‘हे’ असू शकते आजाराचे…\nचेन्नई : वृत्तसंस्था - तमिळनाडूची राजधानी चेन्नई मध्ये एक अविश्वसनीय घटना समोर आली आहे. येथील एका लहान मुलाच्या तोंडातून तब्बल ५२६ दात काढले आहेत. आश्चर्य म्हणजे हे दात जबड्याच्या हाडांमध्ये अशा प्रकारे उगवले होते की ते बाहेरून दिसूही शकत…\n मेंदूतील विचार ‘अ‍ॅटोमॅटिक’ टाईप होणार, ‘Facebook’चं नवीन टेक्नीक\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सोशल मीडिया कंपनी फेसबुकने ब्रेन रीडिंग कॉम्प्यूटर इंटरफेसच्या आपल्या योजनांबद्दल सांगितले आहे. हे कॉम्प्युटर सॅन फ्रान्सिस्को (युसीएसएफ) कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या सहकार्याने ही कंपनी विकसित…\n एकाच हॉस्पिटलमधील ३६ नर्स ‘प्रेग्नेंट’\nवॉशिंग्टन : वृत्तसंस्था - एका वर्षात, हॉस्पिटलमधील ३६ नर्स गर्भवती झाल्या आहेत. सोशल मीडियावर या नर्सची छायाचित्रेही व्हायरल झाली आहेत. ही घटना अमेरिकेतील मिसुरीच्या कॅन्सस सिटीमध्ये घडली आहे. चिल्ड्रेन मर्सी हॉस्पिटल असे या हॉस्पिटलचे नाव…\nअंत्ययात्रेसाठी आलेल्या इमामने मृत व्यक्तीला पाहिलं जिवंत ; हार्ट अ‍ॅटॅकने जागीच मृत्यू\nपोलीसनामा ऑनलाईन टीम - मानवाने सर्व काही शोध लावले पण मृत्यू कोणत्या क्षणी, कधी येईल काही सांगता येत नाही. या जगाला कोण, कधी निरोप देईल हे कुणी सांगू शकत नाही. सौदी अरेबियाच्या माराकेचमध्येही अशीच एक घटना घडली. एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर…\n साप चावल्यानंतर दारूड्याने सापालाच ‘चघळलं’, तुकडे घेवून पोहचला…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तरप्रदेशातील असरौली गावात एक धक्कादायक आणि सर्वांना चकित करणारी घटना घडली आहे. या गावातील एका दारू पिलेल्या व्यक्तीला साप चावल्यानंतर त्याने दारूच्या नशेत या सापाचा इतका कडकडून चावा घेतला कि, त्याचे तीन तुकडे…\nडॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्यानंतरही ‘बिग…\n गाण्यानंतर आता ‘रॅम्प’ वॉक आणि…\n‘वॉर’च्या यशानंतर वाणी कपूर म्हणाली –…\n‘HOT’ अ‍ॅक्ट्रेस ‘शमा सिकंदर’नं शेअर…\n चा ‘धुरळा’, मराठी कलाकारांनी…\nशिवसेनेला गंभीर ‘परिणाम’ भोगावे लागतील, भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा…\nवाराणसी : वृत्तसंस्था - महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेतून भाजप आणि शिवसेनेतील वाद विकोपाला गेले आहेत. केंद्रीय आरोग्य…\n महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेचं ‘सरकार’ येणार, HM…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटला नसल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट…\n करणीच्या संशयातून पुतण्यानं काकाचं ‘शिर’ केलं…\nठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - काकाने करणी केल्यामुळे वडिलांचा मृत्यू झाल्याच्या संशयातून पुतण्याने मित्रांच्या मदतीने…\nशिवसेनेची ‘चिंता’ आणखी वाढली, काँग्रेसच्या…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटता सुटत नसल्याने शिवसेनेची धाकधूक वाढत चालली आहे.…\n उद्या दिल्लीत सोनिया गांधी – शरद पवारांची…\nपुणे : पोलीनामा ऑनलाइन - राज्यातील सत्ताकोंडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nशिवसेनेला गंभीर ‘परिणाम’ भोगावे लागतील, भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा…\n‘न्यूझीलँड’हून भारतात लग्नासाठी आलेल्या महिलेचा हॉटेलमध्ये…\nपरिणीति चोप्राच्या मानेला ‘दुखापत’, म्हणाली –…\n‘बजाज चेतक’बाबत मोठी बातमी \nकारला दुसरं वाहन घासलं, त्यानं फाईट मारून चालकाच्या नाकाचं हाड…\nशिवसेनेची ‘चिंता’ आणखी वाढली, काँग्रेसच्या ‘या’ दिग्गज नेत्याने केलं ‘हे’ वक्तव्य\n होय, भाजप खासदार ‘बेपत्ता’ झाल्याची ‘पोस्टरबाजी’, ‘जिलेबी’ खाताना दिसले…\nमोदी सरकारकडून लघु उद्योजकांना मोठं ‘गिफ्ट’, आता घरगुती उद्योग सुरू करण्यास परवानगीची गरज नाही, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/wimbledon-tennis-tournament/", "date_download": "2019-11-17T23:55:59Z", "digest": "sha1:MTO4O6IKEL4HT5UACYFQS2IH3YCFVFWD", "length": 10210, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Wimbledon tennis tournament | Dainik Prabhat", "raw_content": "\nविम्बल्डन टेनिस स्पर्धा : स्ट्रायकोवा व हॅलेप उपांत्य फेरीत\nविम्बल्डन - बार्बरा स्ट्रायकोवा व सिमोना हॅलेप यांनी विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील उपांत्य फेरीकडे वाटचाल केली. गतविजेत्या सेरेना विल्यम्स हिने...\nविम्बल्डन टेनिस स्पर्धा : क्विटोवा व प्लिस्कोवा यांचे आव्हान संपुष्टात\nविम्बल्डन - आश्‍चर्यजनक विजय व विम्बल्डन टेनिस स्पर्धा याचे अतूट नाते आहे. तृतीय मानांकित कॅरोलिना प्लिस्कोवा व सहावी मानांकित...\nविम्बल्डन टेनिस स्पर्धा : गॉफ व जोकोविच यांचे अपराजित्व कायम\nविम्बल्डन - अमेरिकेची उदयोन्मुख खेळाडू कोको गॉफ व सर्बियाचा गतविजेता खेळाडू नोवाक जोकोविच यांनी विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत अपराजित्व...\nविम्बल्डन टेनिस स्पर्धा : सेरेना व नदालचा संघर्षपूर्ण विजय\nफेडररचा तिसऱ्या फेरीत प्रवेश विम्बल्डन - अव्वल यशाकरिता उत्सुक असलेल्या सेरेना विल्यम्स व रॅफेल नदाल यांना विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेतील...\nविम्बल्डन टेनिस स्पर्धा : पहिल्याच फेरीत गुणेश्‍वरनची हार\nविम्बल्डन : भारताच्या प्रग्येन गुणेश्‍वरन याला पहिल्या फेरीत पराभवास सामोरे जावे लागले. गुणेश्‍वरन याच्यापुढे मिलोस राओनिक याचे आव्हान होते....\nविम्बल्डन टेनिस स्पर्धा : कोरी गॉफकडून व्हीनस विल्यम्स पराभूत\nविम्बल्डन - कोरी गॉफ या पंधरा वर्षीय खेळा��ूने माजी विजेत्या व्हीनस विल्यम्सला पराभूत करीत विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील पहिल्याच फेरीत...\nविम्बल्डन टेनिस स्पर्धा : अँडरसन व वॉवरिंक यांचा शानदार विजय\nविम्बल्डन - अजिंक्‍यपदासाठी उत्सुक असलेल्या स्टानिस्लास वॉवरिंक व केविन अँडरसन यांनी आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंवर तीन सेट्‌समध्ये मात केली आणि...\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nफडणवीस यांचा \"वर्षा'तील मुक्‍काम कायम\nदीपिका पादुकोणने कापल्या रणवीर सिंगच्या मिशा; व्हिडीओ व्हायरल\nभाजपमध्ये गेलेले आमदार आमच्या संपर्कात- जयंत पाटील\n\"मुलांचे हक्क व सुरक्षा'वर उपक्रम राबवा\nहरवलेले मूल सोशल मीडियामुळे पाच तासांत आईच्या कुशीत\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/593.html", "date_download": "2019-11-18T00:17:11Z", "digest": "sha1:AAUVJ7E4DLEKZGBOWILW7IUEDJSCPK2X", "length": 51056, "nlines": 533, "source_domain": "www.sanatan.org", "title": "उद्‍घाटन - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > अध्यात्म कृतीत आणा > सामाजिक कृती > उद्‍घाटन > उद्‍घाटन\nहिंदु धर्मातील प्रत्येक कृती ही अध्यात्मशास्त्रावर आधारलेली आहे. ती करण्याकडेच जिवाचा कल असला, तरच त्याला खर्‍या दृष्टीने लाभ होण्यास साहाय्य होते. कोणताही समारंभ किंवा कार्य सिद्धीस जाण्यासाठी देवतेचा आशीर्वाद मिळणे आवश्यक असते. उद्‍घाटन केल्यामुळे देवतांच्या लहरींचे कार्यस्थळी आगमन होते आणि त्यामुळे कार्यस्थळी संरक्षक-कवच निर्माण होऊन तेथील त्रासदायक स्पंदनांच्या संचारावर बंधन येते. यासाठी उद्‍घाटन हे विधीवत, म्हणजेच अध्यात्मशास्त्रीय आधार असलेल्या विधींचे पालन करूनच केले पाहिजे.\n‘उद्’ म्हणजे प्रकट करणे. देवतेच्या लहरींना प्रकट किंवा आवाहन करून घटात (कार्यस्थळी) स्थानापन्न होण्यासाठी प्रार्थना करून कार्यारंभ करणे, म्हणजे उद्‍घाटन करणे.\nनारळ वाढवणे आणि दीपप्रज्वलन करणे, हे विधी वास्तूशुद्धीतील , म्हणजेच उद्‍घाटनातील महत्त्वाचे विधी आहेत. ‘नारळ वाढवणे, म्हणजे वाईट शक्‍तींच्या संचाराला बंधन घालणे आणि दीपप्रज्वलन करणे, म्हणजे ज्ञानपिठावरील (व्यासपिठावरील) कार्यरत दैवी लहरींचे स्वागत करून त्यांना प्रसन्न करून घेणे.\nनारळ वाढवण्यामागील शास्र काय \nव्यासपिठाची स्थापना करण्यापूर्वी (तसेच वास्तूउभारणी करण्यापूर्वी) भूमीपूजन करतांना नारळ वाढवला जातो. ज्या भूभागावर व्यासपिठाची उभारणी करावयाची असते, त्या भूभागाचे शुद्धीकरण नारळ वाढवून केले जाते आणि तेथील त्रासदायक स्पंदनांचे निराकरण केले जाते. जेथे व्यासपीठ आधीच बांधलेले असते, तेथे व्यासपिठाच्या समोर भूमीवर दगड ठेवून तेथील स्थानदेवतेला प्रार्थना करून नारळ वाढवावा.\nकार्यक्रमाच्या स्थानाची शुद्धी करण्याचे महत्त्व\nव्यासपिठावरील कोणत्याही समारंभाच्या सिद्धतेला आरंभ करण्यापूर्वी स्थानाची शुद्धी करणे आवश्यक असते, नाहीतर वाईट शक्‍तींच्या अडथळ्यांमुळे कार्यक्रम नियोजित वेळेत चालू न होणे, कार्यक्रमाच्या ठिकाणी अस्वस्थता वाटणे, कार्यक्रमाची सिद्धता करतांना थकवा जाणवणे, असे त्रास होऊ शकतात. प्रार्थना करून स्थानदेवतेला आवाहन केल्यामुळे तिच्या कृपेमुळे नारळातील पाण्यातून सर्व दिशांना स्थानदेवतेकडून प्रक्षेपित होणार्‍या लहरी पसरतात. त्यामुळे कार्यस्थळी येणार्‍या त्रासदायक स्पंदनांच्या वेगाला बंधन घालणे शक्य होते आणि त्या परिसराच्या भोवती स्थानदेवतेच्या सूक्ष्म-लहरींचे मंडल बनल्याने समारंभाची सांगता निर्विघ्नपणे होते.’\n– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २०.१.२००५)\nनारळ वाढवून उद्‍घाटन केल्यामुळे होणारे सूक्ष्मातील लाभ दर्शवणारे चित्र\nखालील चित्र मोठे करून पाहण्यासाठी चित्रावर क्लिक करा \nनारळ वाढवल्याने होणारे लाभ\n१. उद्‍घाटन करतांना नारळ दगडावर आपटून वाढवण्यात येतो. त्या वेळी नारळातील चैतन्य आणि शक्‍ती यांची स्पंदने वातावरणात वेगाने पसरतात आणि वातावरणाची शुद्धी होते. याच प्रक्रियेच्या वेळी नारळातील आकर्षण शक्‍तीमुळे वास्तूतील वाईट स्पंदने नारळात आकृष्टही होतात आणि नारळाच्या माध्यमातून त्यांचे विघटन होण्याचे कार्य होते.\n२. नारळ वाढवतांना त्यातून निर्माण होणार्‍या ‘फट्’ अशा ध्वनीतून वास्तूतील वाईट शक्‍ती दूर होतात.\n३. वास्तूभोवती संरक्षक-कवच निर्माण होऊन ईश्‍वरी तत्त्वे वास्तूमध्ये आकृष्ट होतात.\n४. नारळ वाढवणार्‍या व्यक्‍तीने भावपूर्ण कृती केल्यास तिला शक्‍तीची स्पंदने प्राप्त होतात.’\nव्यासपिठावरील कार्यक्रमांचे उद्‍घाटन कसे करावे \nकार्यक्रमाचे उद्‍घाटन दीपप्रज्वलनाने करतांना\nचर्चासत्रे, साहित्य संमेलने, संगीत महोत्सव इत्यादींचे उद्‍घाटन दीपप्रज्वलनाने करतात. व्यासपिठाच्या स्थापनेच्या पूर्वी नारळ वाढवावा आणि प्रत्यक्ष उद्‍घाटनाच्या समयी दीपप्रज्वलन करावे. नारळ वाढवण्यामागे कार्यस्थळाची शुद्धी व्हावी, हा मुख्य उद्देश आहे. व्यासपीठ हे ज्ञानदानाच्या कार्याशी संबंधित, म्हणजेच ज्ञानपीठ असल्याने तेथे दीपाला महत्त्व आहे.\nविक्रीकेंद्रे (दुकाने), आस्थापने इत्यादी घटकांचे उद्‍घाटन कसे करावे \nविक्रीकेंद्रे, आस्थापने इत्यादी घटक हे अधिकतर व्या���हारिक कर्मांशी संबंधित असल्याने त्यांचे उद्‍घाटन करतांना दीपप्रज्वलन करण्याची आवश्यकता नसते; केवळ नारळ वाढवावा.\nसंतांच्या हस्ते उद्‍घाटन करण्याचे महत्त्व\nसंतांच्या केवळ अस्तित्वामुळे ब्रह्मांडातील आवश्यक त्या देवतेच्या सूक्ष्मतर लहरी कार्यस्थळी आकृष्ट होऊन कार्यरत होण्यास साहाय्य होते. त्यामुळे वातावरण चैतन्यमय आणि शुद्ध बनून कार्यस्थळाच्या भोवती संरक्षक-कवच निर्माण होते; म्हणून संतांनी उद्‍घाटन केल्यास नारळ वाढवण्याचीही आवश्यकता नसते.\nसंतांच्या हस्ते उद्‍घाटन करण्याच्या संदर्भात आलेली अनुभूती \nडोंबिवली, महाराष्ट्र येथील संत प.पू. झुरळे महाराज यांनी\nचिकित्सालयाचे (दवाखान्याचे) उद्‍घाटन केल्यावर पूर्वीची त्रासदायक वास्तू चांगली वाटू लागणे\n‘आम्ही कराड येथे रहात असतांना एकदा आमच्या घरासमोरच्या वास्तूत एका कुटुंबाने विवाहनिमित्त भोजन समारंभ आयोजित केला होता. त्यानंतर त्या वास्तूतील त्रास फार वाढल्याचे आम्हाला जाणवले. त्या वास्तूत गेल्यावर थकवा येणे, निरुत्साह वाटणे, ‘तेथे थांबू नये’, असे वाटणे यांसारखे त्रास आम्हाला जाणवायचे. डॉ. कुलकर्णी यांनी नंतर ती वास्तू विकत घेतली आणि तेथे चिकित्सालय चालू केला. डॉ. आणि सौ. कुलकर्णी हे प.पू. झुरळे महाराजांचे भक्‍त असल्याने चिकित्सालयचे उद्‍घाटन करण्यासाठी प.पू. महाराज आले होते. प.पू. महाराज वास्तूत आल्यानंतर वास्तूतील काळोख दूर होऊन तेथे पिवळा चैतन्याचा प्रकाश पसरतांना दिसला. आम्हाला वास्तूत फार चांगली स्पंदने जाणवली. प्रत्येक खोलीत चैतन्य पसरले आणि उत्साहही जाणवू लागला. काही वेळा तेथे गेल्यानंतर चंदनाचा मंद सुगंधही येतो. दवाखाना चालू झाल्यापासून अनेक रुग्णांना चांगला गुणही येऊ लागला आहे. संतांनी एखाद्या वास्तूचे उद्‍घाटन केले, तर त्या वास्तूवर सूक्ष्मातून किती परिणाम होतो आणि त्याची स्थुलातूनही कशी प्रचीती येते, ते अनुभवता आले.’\n– डॉ. (सौ.) कस्तुरी भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.\n(वरील उदाहरणावरून उद्‍घाटनाला संतांना बोलावण्याचे महत्त्व लक्षात येईल. याउलट दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आजकाल राजकारणी, सिनेअभिनेता, क्रिकेटपटू इत्यादींना उद्‍घाटनासाठी आमंत्रित करतात \nपाश्‍चात्त्य पद्धतीप्रमाणे फीत कापून उद्‍घाटन का करू नये \nफीत कापून उद्‍घाटन करतांना\n‘कोणतीही गोष्ट कापणे, हे विध्वंसक वृत्तीचे द्योतक आहे. फीत कापणे, म्हणजेच फितीतील अखंडतेचा भंग करणे किंवा लय करणे. ज्या गोष्टीतून लय साधतो, अशी कृती तामसिकतेचे लक्षण आहे. फीत कापण्याच्या तामसिक कृतीच्या माध्यमातून उद्‍घाटन केल्याने वास्तूतील त्रासदायक स्पंदनांवर कोणताच परिणाम होत नाही. सर्वसाधारण व्यक्‍ती ही राजसिक आणि तामसिक असते. फीत कापून उद्‍घाटन करतांना तिच्यातील अहं जागृत होतो. तिच्या देहातून प्रक्षेपित होणार्‍या रज-तमात्मक लहरींमुळे तिच्याभोवती असलेले वायूमंडल, तसेच तिच्या हातातील कात्रीही रज-तम कणांनी भारित बनते. अशा कात्रीच्या स्पर्शाने फितीभोवती असलेल्या वायूमंडलातील रज-तम कणांना गती प्राप्त होते आणि कात्रीने फीत कापल्यामुळे तुटलेल्या फितीतून कारंजासारख्या रज-तमात्मक गतीमान लहरींचे संपूर्ण वातावरणात प्रक्षेपण होते. ज्या कृतीतून त्रासदायक लहरींची निर्मिती होते, अशी कृती हिंदु धर्माला त्याज्य आहे; म्हणून पाश्‍चात्त्य प्रथेप्रमाणे फीत कापून उद्‍घाटन करू नये.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १८.१.२००५, दुपारी ५.५२)\nफीत कापून उद्‍घाटन केल्यामुळे होणारे सूक्ष्मातील दुष्परिणाम दर्शवणारे चित्र\nखालील चित्र मोठे करून पाहण्यासाठी चित्रावर क्लिक करा \nफीत कापण्याने होणारे इतर दुष्परिणाम कोणते \n१. कापणे, चिरणे यांसारख्या कृतींतून निर्माण होणार्‍या नादामुळे वातावरणात तमोगुणी स्पंदनांचे प्रक्षेपण होते.\n२. एखाद्या शुभदिनी उद्‍घाटन करतांना अशा प्रकारे कात्रीने फीत कापून उद्‍घाटन केल्यामुळे निर्माण होणारी तमोगुणी नादाची स्पंदने त्या वास्तूमध्ये दीर्घकाळ कार्यरत रहातात. तसेच या तमोगुणी नादामुळे दशदिशांतून वायूमंडलातील वाईट शक्‍ती वास्तूवर आक्रमण करतात.\n३. फीत कापून उद्‍घाटन करणार्‍या व्यक्‍तीमध्ये अहंचे प्रमाण अधिक असते. फीत कापतांना निर्माण होणारी तमोगुणी स्पंदने वास्तूमध्ये पसरण्याप्रमाणेच फीत कापणार्‍या व्यक्‍तीच्या देहातसुद्धा पसरतात आणि त्यामुळे तिच्या अहंमध्ये वाढ होते. त्यामुळे ‘मी कोणीतरी मोठा’, असे कर्तेपणाचे विचार तिच्या मनात येऊ लागतात.\n४. तसे पाहिल्यास ‘फीत कापणे’, ही कृती मन आकर्षून घेणारी आहे. त्यामुळे त्यात मायावी स्पंदनेही आकृष्ट होतात. तसेच ��ापल्या गेलेल्या फितीच्या टोकांतून ती स्पंदने सातत्याने वातावरणात प्रक्षेपित होत रहातात.’\n– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था (आषाढ शु. १२, कलियुग वर्ष ५११२ ड२२.७.२०१०)\nसंदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘कौटुंबिक धार्मिक कृती आणि सामाजिक कृती यांमागील शास्त्र’\nCategories Select Category check (3) अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (122) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (17) अनुभूती (1) मृत्यू आणि मृत्यूनंतर (10) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (79) कर्मयोग (9) गुरुकृपायोग (62) अहं निर्मूलन (4) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (13) प्रीती (1) भावजागृती (11) सत्संग (1) सत्सेवा (1) स्वभावदोष निर्मूलन (20) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (3) अध्यात्म कृतीत आणा (376) अंधानुकरण टाळा (22) आचारधर्म (106) अलंकार (8) आहार (29) केशभूषा (18) दिनचर्या (30) निद्रा (2) वेशभूषा (17) धार्मिक कृती (45) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्र��मोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच ��्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) ह��ंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (2) साहाय्य करा (2) सनातनचे अद्वितीयत्व (390) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (42) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (6) चित्रकला (1) नृत्यकला (3) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) संगीत (11) सात्त्विक रांगोळी (10) सूक्ष्म चित्रकला (1) आध्यात्मिक संशोधन (107) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (84) अमृत महोत्सव (3) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (17) आध्यात्मिकदृष्ट्या (11) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (15) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (27) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (2) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (26) आश्रमांची वैशिष्ट्ये (19) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (9) सनातनचे संत (81) साधकांची वैशिष्ट्ये (45) ६० टक्के पातळीचे साधक (4) दैवी गुणांनी संपन्न (1) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (34) चित्र (33) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (4)\nझोप लागत नसल्यास पुढीलपैकी एखादा नामजप झोप येईपर्यंत करा \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/celebration-of-democracy/articleshow/71673918.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2019-11-17T22:59:43Z", "digest": "sha1:J6WC46ACFOQ5UJWL6NZ3JBTVXQGRFKUN", "length": 18758, "nlines": 154, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Editorial News: लोकशाहीचा उत्सव - celebration of democracy | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nमहाराष्ट्राच्या २८८ मतदारसंघातील आठ कोटी ९० लाखांपेक्षा अधिक मतदारांना २७ सप्टेंबरला अर्ज भरण्यास सुरूवात झाल्यापासून तीन हजार २३७ उमेदवारांनी साकडे घातले. रात्रंदिन प्रचार केला. आज या मोहिमांचा परिणाम मतदानयंत्रांमध्ये उतरत आहे. गुरुवारी २४ तारखेला मतमोजणी झाली की, नवी राजवट कोणाची, हे सायंकाळपर्यंत स्पष्ट होईल.\nमहाराष्ट्राच्या २८८ मतदारसंघातील आठ कोटी ९० लाखांपेक्षा अधिक मतदारांना २७ सप्टेंबरला अर्ज भरण्यास सुरूवात झाल्यापासून तीन हजार २३७ उमेदवारांनी साकडे घातले. रात्रंदिन प्रचार केला. आज या मोहिमांचा परिणाम मतदानयंत्रांमध्ये उतरत आहे. गुरुवारी २४ तारखेला मतमोजणी झाली की, नवी राजवट कोणाची, हे सायंकाळपर्यंत स्पष्ट होईल. २०१४मधील निवडणुकांमध्ये ६३.०८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तरीही, ती टक्केवारी २००९ पेक्षा चार टक्के जास्त होती. महाराष्ट्र हे आधुनिक, प्रगत आणि सुशिक्षित राज्य मानले जाते. हा लौकिक खरा करायचा असेल तर ही टक्केवारी बरीच वाढायला हवी. ती वाढवण्याची आज संधी आहे. ती साधायला हवी. विशेषत:, गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात तरुण मतदारांची नावनोंदणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. अशा सगळ्या नवमतदार तरुण-तरुणींनी आज मतदानाचा हक्क जरूर बजावायला हवा. काहीवेळा मतदारसंघात एकही उमेदवार पसंतीस पडणारा नसतो. पूर्वी त्यावर काही इलाज नव्हता. मात्र, 'नोटा' या खास विकल्पाची सोय आता आहे. सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर निकाल देताना यासाठीचे निर्देश दिले होते. 'नन ऑफ द अबोव्ह' हा पर्याय गेली दहा वर्षे वापरात आहे. काही संघटना या पर्यायाला विरोध करतात. त्यांचा युक्तिवाद असा की, हा पर्याय वापरल्याने 'सर्वांत कमी वाईट' उमेदवार निवडून येण्याऐवजी त्याची मते घटून 'अधिक वाईट' उमेदवार निवडून येण्याची शक्यता वाढते. जेथे 'नोटा'ची मते सर्वांधिक होतील, तेथे कायद्याने निवडणूक रद्दही होऊ शकते. तसे आजवर ���ालेले नाही. काही समाजचिंतक 'नोटा'ऐवजी सर्व राजकीय व्यवहारावरची नाराजी नोंदवायची म्हणून मतदानावरच पूर्ण बहिष्कार घालण्याचे आवाहन सध्या करीत आहेत. मात्र, 'नोटा' रद्द करणे किंवा मतदानावर बहिष्कार घालणे, हे पर्याय आपण जी संसदीय प्रणाली स्वीकारली आहे, तिच्याशी सुसंगत नाहीत. प्रत्येक नागरिकाने मतदान केलेच पाहिजे. मतदानाला उद्युक्त करण्यासाठी उमेदवार प्रचाराखेरीज काय काय मार्ग वापरतात, हे गेल्या काही दिवसांतील भरारी पथकांच्या कारवायांवरून दिसले आहे. आजही त्या कारवाया चालू असतील. मात्र, महाराष्ट्राला नक्षलग्रस्त भाग वगळता एकंदरीत शांततापूर्ण निवडणुकांचा अनुभव आहे. प्रचाराचे रण कितीही तापले तरी ती कटुता मतदानानंतर संपते. यंदा मात्र या अनुभवाच्या विपरीत प्रसंग घडत आहेत. प्रचाराच्या शेवटच्या काही तासांत घणाघाती आरोप-प्रत्यारोप झाले. व्यक्तिगत उणीदुणी निघाली. अगदी तालेवार व अनुभवी नेत्यांनीही 'हात-पाय काढून' देण्यासारखी हिंस्र भाषा वापरली. तरीही, हा निवडणुकांचा सव्यापसव्य शेवटी आपण नेमका कशासाठी करतो, याचा विवेक सगळ्यांनी मनोमन बाळगणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील मतदार म्हणजे तुम्ही-आम्ही आपण सारे या संपूर्ण प्रक्रियेतील मूर्धन्यस्थानी असणारे घटक आहोत. मतदार हे केवळ उमेदवार व राजकीय पक्षांच्या नव्हे तर उभ्या महाराष्ट्राच्या नियतीचे अंतिम नियंते व शिल्पकार आहेत. मतदारच सर्वाधिकारी आहेत. निवडून येणारे किंवा येऊ इच्छिणारे हे लोकसेवक आहेत. मतदारांचा व समाजाचा हा सर्वाधिकार केवळ मतदानाने संपत किंवा सिद्ध होत नाही. मतदान हे या सर्वाधिकाराचे भारतीय राज्यघटनेने दिलेले एक प्रसादचिन्ह आहे. मतदान केल्यावर उमेदवार व पक्षांनी दिलेली आश्वासने प्रत्यक्षात येतात का आणि ती तशी येत नसतील तर शक्य त्या सर्व मार्गांनी सनदशीर लढे उभारत राहणे, हे आपले नागरिक म्हणून कर्तव्य असते. लोकशाहीचे असे अंतर्बाह्य सशक्त भरणपोषण झाल्याशिवाय ना कुणावर अंकुश राहणार ना कुणी पंचवार्षिक मुहूर्ताशिवाय मतदारांना विचारणार. निवडणूक ही कुस्ती नाही. मॅरॅथॉनची स्पर्धाही नाही. ते कुण्या एक-दोघांच्या नेतृत्वावरचे शिक्कामोर्तब तर नाहीच नाही. यावेळी प्रचारमोहीम विकासावर न होता मुख्यत: भावनिक झाली. पण निवडणूक व निकाल म्हणजे राजकीय परिचर्चेचा विरा�� असे मानता कामा नये. हा डिस्कोर्स कायम चालू राहिला पाहिजे. विविध माध्यमांतून चालवला गेला पाहिजे. यासाठी निवडणुकांच्या पलीकडचे विशाल व व्यापक राजकारण नागरिकांच्या विविध समूहांनी सतत करत राहायला हवे. मग त्यांचा परिणाम अखेर निवडणुकीवर व मतदानावरही होतोच. महाराष्ट्राने हे यापूर्वी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि प्रखर शेतकरी आंदोलनांपासून अनेकदा अनुभवले आहे. महाराष्ट्राच्या हिताचा पैस अधिक विस्तृत करण्याचे एक साधन म्हणून नागरिकांनी निवडणुकांकडे पाहायला हवे. त्यासाठी मतदान करायला हवे. मतदान केल्यावर बोटावर लागणारी शाई म्हणजे पुढची पाच वर्षे नागरिक म्हणून सजग आणि सावध राहण्यासाठी केलेली प्रतिज्ञा असायला हवी. मग सत्ताधारी कुणीही असोत.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nजुना माल नवे शिक्के......\nअनेक प्रश्न; अपुरे खुलासे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/entertainment-drama/review-of-marathi-drama-ulat-sulat/articleshow/63536097.cms", "date_download": "2019-11-17T23:24:11Z", "digest": "sha1:RUQLUPXSHN47R3XI2JYTW55RL65NQV7D", "length": 25290, "nlines": 170, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ulat sulat: नाट्यरिव्ह्यू: उलट सुलट - review of marathi drama ulat sulat | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nव्यावसायिक नाटकांच्या विषयांच्य�� चौकटीबाहेर जाऊन एका सामाजिक वास्तवाला भिडण्याचा प्रयत्न हे 'उलट सुलट' या नाटकाचं वेगळेपण आहे, परंतु हा प्रयत्न सफल होण्यासाठी रूढ, चाकोरीबद्ध फॉर्मचा केलेला अवलंब आणि नाट्य निर्माण करण्याच्या गमावलेल्या संधी यामुळे हा सगळा प्रयास थिटा पडतो.\nव्यावसायिक नाटकांच्या विषयांच्या चौकटीबाहेर जाऊन एका सामाजिक वास्तवाला भिडण्याचा प्रयत्न हे 'उलट सुलट' या नाटकाचं वेगळेपण आहे, परंतु हा प्रयत्न सफल होण्यासाठी रूढ, चाकोरीबद्ध फॉर्मचा केलेला अवलंब आणि नाट्य निर्माण करण्याच्या गमावलेल्या संधी यामुळे हा सगळा प्रयास थिटा पडतो. वेगळा विषय, कुमार सोहोनीसारखा जाणता दिग्दर्शक आणि मकरंद अनासपुरे, किरण माने हे निष्णात अभिनेते असूनही या गोष्टी नाटकाची परिणामकारकता गाठण्यात का कमी पडतात, हे पाहिलं पाहिजे.\nकिरण माने यानेच हे नाटक लिहिलेलं आहे. या नटाकडे संहितेकडे बघण्याची दृष्टी आहे. तिचं वेगळेपण तो हेरतो. प्रस्तुत नाटक त्यानेच लिहिल्यामुळे नाट्यपूर्ण सिच्युएशन तो अचूक निर्माण करतो. पण घोळ होतो तो ह्या सिच्युएशन्सची वेगवेगळी परिमाणं (Dimentions) हेरण्यात. हे स्पष्ट होण्यासाठी नाटकाच्या विषयाकडेच जाऊ. अभय देशमुख नावाच्या कुटुंबवत्सल श्रीमंत वकिलावर एक दिवस अचानक आघात होतो. त्याची लाडकी बायको-मुलं प्रवासाला निघालेली असताना एका भीषण अपघातात ठार होतात. या अपघाताला कारणीभूत ठरला आहे तो सदानंद मानुरकर नावाचा टेम्पो चालक. अर्थात अपघात घडला आहे तो अभयच्या बायकोच्या चुकीमुळेच. त्यामुळे सदानंदवर आरोप ठेवता येणार नाहीत, हे अभयला कळतं. पण एक दिवस सदानंद स्वत:च अभयच्या बंगल्यावर येतो. अपराधगंडाने ग्रासलेला सदानंद अभयच्या घरीच राहून त्याची सेवाचाकरी करायचा मनोदय व्यक्त करतो. अभयने आपल्याला मारावं, शिव्या द्याव्यात, वाटेल तसं राबवून घ्यावं, आपल्या अपराधगंडातून सुटण्याचा, चुकीचं परिमार्जन करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. अशी त्याची ठाम धारणा झाली आहे. त्यामुळे हाकलून देऊनही तो पुन्हा येतो. अभय त्याला नाईलाजाने ठेवून घेतो. आता दोघंही समोरासमोर येणार, रोज भेटणार, त्यातून संघर्ष निर्माण होणार हे स्पष्ट आहे. यातली नाट्यमय गोष्ट अशी की सदानंद हा शेतकरी आहे. शेती पिकवूनही सतत तोट्यात जाणारा, व्यवस्थेकडून वारंवार फसवला गेलेला, शेतीने बरबाद केल्यावर शहरात येऊन टेम्पो चालवून उदरनिर्वाह करू बघणारा, आणि तिथेही गोत्यात आलेला असा सगळीकडून नाडला गेलेला असा तो सामान्य माणूस आहे. त्याच्या बायकोने मुलांसकट जीव दिलेला आहे. याच्या पुढचा भाग हा नाटकाचा अँटिक्लायमॅक्स आहे. सदानंदच्या बायको-मुलांनी ज्या कारणासाठी जीव दिला, ज्या तूरडाळीचे भाव पडल्यामुळे त्यांची सारी स्वप्नं उद्ध्वस्त झाली त्या तूरडाळीच्या आयात प्रकरणात अभय देशमुख सामील आहे. त्याच्या कंपनीने म्यानमारमधून तूरडाळ आयात केल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांच्या तुरीच्या पिकाचे भाव पडले आणि त्यांना कवडीमोलाने ती विकावी लागली. म्हणजे आता सदानंदच्या कुटुंबाच्या आत्महत्येला अभय कारणीभूत आहे.\nनाटकातल्या गोष्टीचा इथवरचा भाग इतक्या तपशिलात सांगितल्यावर इथेच थांबणं रास्त. कारण ह्या एवढ्या भागातूनही नाटकात किती मोठं नाट्य निर्माण होण्याची शक्यता आहे, याची कल्पना येऊ शकते. पण खेदाची गोष्ट अशी की ह्या नाट्यमय वळणांचा लाभ न उठवताच संहिता आणि पर्यायाने नाटक पुढे जात राहतं.\nसंहितेतली जमेची बाजू ही की नाटककाराला सदानंद मानुरकर उत्तम कळलेला आहे. नाटककार शेतकऱ्याचा पक्षधर आहे. कृषीसंस्कृती आणि शेतीनिष्ठ ग्रामीण जीवन यात त्याला कमालीची आस्था आहे. त्यामुळेच नाटकात सदानंदची बाजू भक्कम होते. पण त्याचबरोबर संहितेतली उणी बाजू ही आहे की नाटककाराला अभय देशमुख कळलेला नाही. त्याला कळून घेण्याचा प्रयत्नही दिसत नाही. त्याच्या जगण्याकडे तो पूर्णपणे नकारात्मक दृष्टीने बघतो. त्यामुळे नाटककाराने सुष्ट आणि दुष्ट अशी सोपी मांडणी करून ठेवली आहे. त्यामुळेच दोघांत खरा संघर्ष निर्माण होतच नाही. सामना एकतर्फी होतो. व्यवस्थेचे लाभार्थी विरुद्ध व्यवस्थेने चिरडून टाकलेला शेतकरी, शहरी संस्कृती विरुद्ध ग्रामीण संस्कृती, अहंकारी उन्मत्तपणा विरुद्ध करुणामय मानवता असा संघर्ष रचण्यासाठी पोषक भूमी निर्माण करूनही व्यक्तिचित्रणाचं बीज न रुजवलं गेल्यामुळे नाट्यपूर्ण अनुभवाचं पीक हाती लागत नाही. अभयने सदानंदला कोंडीत पकडलंय. दोघांत वाद-प्रतिवादाची चकमक रंगली आहे असं होत नाही. अभयकडे मांडण्यासारखे फारसे मुद्दे नाहीत. जे आहेत ते गुळमुळीतपणे मांडले जातात. अभय हा निष्णात वकील असल्याचं वारंवार सांगितलं जातं पण त्याचं वकिली चातुर्य कुठेही पणाला ल��गलेलं नाही. शेतकऱ्यांना कर्ज देणं हे त्यांचे लाड करण्यासारखं आहे, असं मानणारा एक वर्ग शहरी संस्कृतीत आहे. त्यांचे काही ठाम आग्रह आणि दावे आहेत. सध्याच्या सरकारनेही सत्तेवर येताच शेतकऱ्यांना कर्ज देणार नाही, अशी भूमिका जाहीर केली होती. याची चर्चा नाटक करत नाही. दोन्ही व्यक्तिरेखा हिरीरीने वाद घालत नाहीत. असा वाद घालण्यासाठी शहरी संस्कृतीच्या बाजूनेही खोलातले मुद्दे सांगणे लागतील. सरकार आणि शेतकरी, ग्राहक मध्यम वर्ग आणि शेतकरी अशा दोन्ही बाजूंचे प्रतिवाद आग्रहाने करावे लागतील, जे नाटकात केले गेलेले वा मांडलेले नाहीत. शेतकऱ्याचं दु:ख, त्याची शोकांतिका आपल्याला कळते. पण नाटकात जेव्हा हा मामला येतो तेव्हा तो दोन्ही बाजूंनी ताण निर्माण करूनच नाट्यपूर्ण रीतीने सांगावा लागतो. सदानंदचे काही संवाद जिव्हारी लागणारे आहेत. त्याची वेदना अस्सलतेने येते. पण नाटकासाठी एकच बाजू भक्कम असणं पुरेसं असत नाही. शिवाय सदानंद आणि अभय यांच्यात नातं प्रस्थापित होण्याचे टप्पेही नीट विकसित झालेले नाहीत. इशिता हे आगाऊ आणि बाष्कळ बोलणारं पात्र नाटकात का आहे एकटेपण आलेल्या अभयला विरंगुळा मिळावा म्हणून त्याच्या मित्राने आणलेली ही बाई. अभयचं आणि तिचं नेमकं कुठल्या प्रकारचं नातं आहे, हे स्पष्ट न करता इतक्या उथळ पात्राला वारंवार आणणं हे एक अडथळा ठरतं. असो.\nकुमार सोहोनी यांनी संहितेतल्या उणिवा लक्षात न घेता प्रयोग दिग्दर्शित केला आहे. अनेकदा पात्रांचं रंगमंचाच्या मध्यभागी येऊन बोलणं खटकतं. सोहोनी स्वत: कुशल प्रकाशयोजनाकार आहेत, पण नाटकात काही प्रसंगांत फूटलाइटचा झालेला ढोबळ वापर ते टाळू शकले नाहीत. सदानंदच्या गरिबीची, हतबलतेची दाहकता तीव्रपणे जाणवण्यात सदानंदच्या बंगल्याचं, त्यातल्या सजावटीचं नेपथ्य अडथळा ठरतं.\nमकरंद अनासपुरेचा सदानंद हा नाटकाचा हायलाइट आहे. मुळात ऑथरबॅक असलेल्या या व्यक्तिरेखेला मकरंदने आतला आवाज दिला आहे. त्याच्या मिष्किलपणाला, प्रांजळपणाला आणि वेदनांच्या मांडणीलाही एक आर्तता आहे. मकरंदला शेतकरी उमजलेला आहे. त्याची ही उमज त्याच्या डोळ्यांतून, स्वरांतून आणि शहरी संस्कृतीतल्या अवघडलेपणातून प्रभावीपणे व्यक्त होते. त्याच्यासमोर किरण माने हा तितकाच तगडा नट आहे. पण किरणला अभय संहितेतून जाणून घेता आलेला नाही आणि त्य��चं हेच गोंधळलेपण भूमिकेतून दिसतं. भूमिकेला सच्चेपणा प्राप्त करून देणारा नट ही किरणची मूळची ओळख इथे हरवते. समीर देशपांडे (मित्र विश्वजीत) आणि कृतिका तुळसकर (इशिता) यांच्या भूमिकांमध्ये कृत्रिमता आहे. तन्वी पंडितनी अभयच्या पत्नीची खूपशी रोमँटिक भूमिका नीट साकारली. संधी असूनही नाट्यमयतेचे उलट सुलट धागे नीट घातले न गेल्यामुळे नाटकाची वीण विसविशीत राहिली.\nनिर्मिती - ऐश्वर्या / सुयोग,\nलेखक - किरण माने\nदिग्दर्शक - कुमार सोहोनी\nनेपथ्य - प्रदीप मुळ्ये,\nप्रकाशयोजना - भूषण देसाई\nसंगीत - राहुल रानडे\nकलावंत - मकरंद अनासपुरे, किरण माने, तन्वी पंडित, समीर देशपांडे, कृतिका तुळसकर, भूषण गमरे, समीर सोनावणे.\nराष्ट्रपती राजवटीचं कारण देत नाटकाच्या प्रयोगास मनाई\nअमोल पालेकर २५ वर्षांनी रंगभूमीवर\nबालनाट्यांच्या प्रयोगांना 'हाऊसफुल्ल'ची पाटी\nमराठी रंगभूमी दिन : ‘रंग’भूमीरंगलो...दंगलो\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nपुन्हा एकत्रकाही वर्षांपूर्वी आलेला 'थ्री\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमहाराष्ट्र केला 'उलट सुलट'...\nअविस्मरणीय अनुभव'कुसुम मनोहर लेले' या विनय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/cricket/rahul-dravid-officially-included-into-icc-hall-of-fame/articleshow/66459468.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2019-11-17T23:34:33Z", "digest": "sha1:5I3WNVHIIHNUDSTLRMZMP4Y7OOANFGHH", "length": 11234, "nlines": 168, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "cricket News: आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये 'द वॉल' द्रविड - rahul dravid officially included into icc hall of fame | Maharashtra Times", "raw_content": "\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nआयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये 'द वॉल' द्रविड\nएकेकाळी भारतीय क्रिकेट संघाची 'भिंत' समजल्या जाणाऱ्या राहुल द्रविडचा अखेर आयसीसीच्या 'हॉल ऑफ फेम'मध्ये अधिकृतरित्या समावेश करण्यात आला. हा सन्मान मिळवणारा द्रविड हा पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे.\nआयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये 'द वॉल' द्रविड\nएकेकाळी भारतीय क्रिकेट संघाची 'भिंत' समजल्या जाणाऱ्या राहुल द्रविडचा अखेर आयसीसीच्या 'हॉल ऑफ फेम'मध्ये अधिकृतरित्या समावेश करण्यात आला. हा सन्मान मिळवणारा द्रविड हा पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे.\nबीसीसीआयनं या छोट्याखानी सोहळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यात माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी द्रविडला कॅप दिली. याआधी बिशनसिंग बेदी, सुनील गावसकर, कपिल देव आणि अनिल कुंबळे या भारतीय खेळाडूंना आयसीसीनं हा सन्मान दिला आहे. या दिग्गजांच्या पंक्तित आता द्रविडला स्थान मिळालं आहे.\nविराटच्या बाबतीत दोन वर्षांत पहिल्यांदाच 'असं' झालं\nविशेष: रोहितचा ४ धावांवर झेल सुटला; नंतर इतिहास रचला\nआता सगळं संपलं असं मलाही वाटलं होतं: विराट\nअश्विनच्या फिरकीची कमाल; कुंबळे, भज्जीच्या रांगेत मिळवलं स्थान\nहरभजन माझा कट्टर वैरी होता: गिलख्रिस्ट\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:हॉल ऑफ फेम|राहुल द्रविड|द्रविड|द वॉल द्रविड|Rahul Dravid|ICC Hall of Fame|ICC|Hall of Fame|bcci\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nक���श्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nशमी, मयंकची क्रमवारीत झेप\nहोणार १९९ कबड्डी लढती\nजय भारत, लालबाग स्पोर्ट्स, जय खापरेश्वरची आगेकूच\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nआयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये 'द वॉल' द्रविड...\nटीम इंडियाच्या मेन्यूत बीफ नाही; BCCIचा सेफ गेम\nभारत वि विंडीज वनडे मालिकेचा आज फैसला...\nरणजी मोसमाला आजपासून सुरुवात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%A6", "date_download": "2019-11-17T23:09:08Z", "digest": "sha1:DEO7W6H6UWN2UYVCEYOTFUJMSXVQOOIJ", "length": 24501, "nlines": 308, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "शिवा काशीद: Latest शिवा काशीद News & Updates,शिवा काशीद Photos & Images, शिवा काशीद Videos | Maharashtra Times", "raw_content": "\n'त्या' उमेदवाराला पुन्हा नगरसेवकपद कसे\nमुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंत...\n‘माझ्या मुलाच्या भविष्याचे काय\n१५० वादग्रस्त पोस्ट ब्लॉक\nगर्भपाताच्या गोळ्यांची सूचनांविना विक्री\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nनियंत्रण रेषेजवळ जवान हुतात्मा\n'सर्व मुद्द्यांवर चर्चा करू'\nपोपचा कौटुंबिक जिव्हाळ्यावर भर\nगोटबाया राजपक्षे श्रीलंकेचे नवे अध्यक्ष\nश्रीलंकेत राजपक्षे विजयी, भारतावर काय परिण...\nभारतीय विमान संकटात; पाकने केली मदत\nश्रीलंकेत राजपक्षे यांचेपारडे जड\nएअर इंडिया विक्रीसाठीमार्च २०२०चे उद्दिष्ट\nदरमहा किमान पेन्शन७५०० करण्याची मागणी\nएअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत वि...\n'मुंबई इंडियन्स'मधून युवराजसह १२ खेळाडू करारमुक्त\nभावाचा फटकार नाकावर,खेळाडू रक्तबंबाळ\nमैदानात घुसलेल्या चाहत्याला विराटने वाचवलं...\nमयांक अग्रवाल, शमीची कसोटी क्रमवारीत झेप\nक्रिकेटपासून दूर असलेला धोनी 'या' खेळात व्...\nटी-२०: पृथ्वी शॉचे बंदीनंतर अर्धशतकी कमबॅक...\nआयुष्मानचा 'बाला' लवकरच १०० कोटी क्लबमध्ये\nविश्रांतीचा सल्ला असूनही १८ तास काम करतात ...\nतीन उकडलेल्या अंड्यांचं बिल झालं १ हजार ६७...\nगणितज्ञ वशिष्ठ यांचे निधन; हृतिक रोशननं व्...\nवर मराठी कलाकारांचे स्पष्टी...\n'सायना'च्या शूटिंगदरम्यान परिणीती चोप्रा ज...\nनव्या जोमानं करा सुर��वात\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nपोस्ट खात्यात ५ हजार जागांची भरती सुरू\nकरिअर, मातृत्व आणि मी\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nकरिअर, मातृत्व आणि मी\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी..\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान ..\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षका..\nकर्नाटकातील रायचूरमध्ये दिवसा उजे..\nमॉर्निंग वॉकसाठी गेला; कारने उडवले\nपन्हाळा ते पावनखिंड ४८ किलोमीटरचा टप्पा आम्ही गाठला. हे यश मिळवलं तेव्हा शरीरावर रोमांच उभे राहिले आणि शिवरायांच्या वीरभूमीत जन्माला आल्याचं सार्थक वाटलं.\nराष्ट्र घडवण्यात संघाला रस\nसुरेश हिरेमठ यांचे प्रतिपादन; 'संघ सरिता', 'परिसवेध'चे प्रकाशनम टा...\n'शिवा काशीद समाधिस्थळाची स्वच्छता करणे माझी जबाबदारी'म टा...\nकोथरूडमध्ये जिवंत देखाव्यांचे आकर्षण\nकोल्हापूर हायकर्सतर्फे २१ जुलैला पदभ्रमंतीम टा...\nशिवराष्ट्र हायकर्सच्यावतीनेपावनखिंड पदभ्रमंती मोहीम\nहिल रायडर्सच्यावतीने तीन पदभ्रमंती मोहिमा\nपन्हाळगड रात्र मोहीम २८ जुलैला\nम टा प्रतिनिधी, कोल्हापूरमैत्रेय प्रतिष्ठानतर्फे २८ जुलै रोजी किल्ले पन्हाळगड ते पावनखिंड अशी एक दिवसीय साहसी रात्र मोहीम आयोजित केली आहे...\nअनुवादासाठी शब्दभांडार आवश्यकगुर्जर यांचे प्रतिपादन; भाषाप्रभुत्वाची मांडली गरजम टा...\nवर्तमानाशी संवाद साधणारी शाहिरी\nशाहीर कुंतिनाथ करके हे कोल्हापूरच्या मातीतले आजचे अग्रगण्य शाहीर. वयाची पंचाहत्तरी पार केलेल्या करके यांचा डफ कडाडू लागला आणि वाणी बरसू लागली की अंगावर रोमांच उभे राहतात.\nशिवचरित्रावर रंगली आडगावात व्याखानमाला\nतालुक्यातील आडगाव (खुर्द) येथे नुकतीच शिवचरित्र व्याख्यानमाला झाली. यावेळी आयोजित व्याख्याने ऐकण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी झाली होती. शिवचरित्रातल विविध प्रसंग व्याख्याते सुनील चिंचोलकर यांनी तन्मयतेने सांगितले.\nपन्हाळा-पावनखिंड मोहीम आठ जुलैला\nऐतिहासिक पन्हाळा-पावनखिंडीच्या मार्गावर दरवर्षी आयोजित करण्यात येणारी पदभ्रमंती मोहीम यंदा आठ व नऊ आणि २२ व २३ जुलैला आयोजित केल्याची माहिती हिल रायडर्सच ग्रुपचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी दिली.\nहिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या कार्याचे धगधगते महापर्व सांगणारा आणि अनिल नलावडे यांच्या लेखणी व संगीत दिग्दर्शनातून उलगडलेला ‘शिवरुद्राचे दिग्विजयी तांडव’ हा संगीतमय कार्यक्रम रसिकांच्या अंगावर रोमांच उभे करणारा ठरला. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त रुक्मिणी सभागृहात रविवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला.\n‘शिवरुद्राचे दिग्विजयी तांडव’ उद्या\nहिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या कार्याचे धगधगते महापर्व सांगणारा ‘शिवरुद्राचे दिग्विजयी तांडव’ हा संगीतमय रविवारी (११ डिसेंबर) आयोजित करण्यात आला आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त रुक्मिणी सभागृहात सायंकाळी सहा वाजता कार्यक्रम होईल. युद्धकलेचे प्रात्यक्षिक थेट रंगमंचावर दाखवणारा हा कार्यक्रम रसिकांसाठी खुला आहे.\n‘शिवरुद्राचे दिग्विजयी तांडव’ रविवारी\nहिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या कार्याचे धगधगते महापर्व सांगणारा ‘शिवरुद्राचे दिग्विजयी तांडव’ हा संगीतमय रविवारी (११ डिसेंबर) आयोजित करण्यात आला आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त रुक्मिणी सभागृहात सायंकाळी सहा वाजता कार्यक्रम होईल. युद्धकलेचे प्रात्यक्षिक थेट रंगमंचावर दाखवणारा हा कार्यक्रम रसिकांसाठी खुला आहे.\nरविवारी ‘शिवरूद्राचे दिग्विजयी तांडव’\n‘महाराष्ट्र टाइम्स’च्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचे धगधगते महापर्व नवगीतांमधून सांगणारा ‘शिवरूद्राचे दिग्विजयी तांडव’ हा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रुक्मिणी सभागृहात रविवारी (११ डिसेंबर) सायंकाळी सात वाजता कार्यक्रम होणार आहे. नवगीत व अभ्यासपूर्ण निवेदन यातून शिवशाहीचे एक-एक पान उलगडणार आहे.\nशहरातील सजीव, तांत्रिक, कलात्मक देखावे पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत नागरिकांची गर्दी रोडवर राहिली. राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, शिवाजी पेठ, मंगळवार पेठेतील रस्ते मंगळवारी रात्री गर्दीने फुलून गेले.\nमहाराजांच्या शिलेदारांपैकी तानाजी मालुसरे म्हटले की आठवते ती कोंढाण्याची घनघोर लढाई.\n.अन् रामजी पांगेराच्या शौर्याला मिळाला उजाळा\nतालुक्यातील मानूर येथील सह्याद्री प्रतिष्ठानने रामजी पांगेराचा मोठा इ���िहास असलेल्या कण्हेरगडाला भेट देऊन त्यांच्या शौर्यास पुन्हा उजाळा दिला. प्रतिष्ठानचे युवा कार्यकर्ते दिलीप पवार, तुषार बोरसे, शेखर पवार व जोगेंद्र पवार यांनी या मोहिमेत सहभागी होत १३०० मीटर उंच अशा अवघड कण्हेरगडाची निवड करून त्यावर भगवा झेंडा फडकावला. दुर्गसंवर्धनासाठी श्रमदान म्हणून रस्त्याची व किल्ले परिसराची साफसफाई केली.\n‘शिवाजी महाराजांनी राष्ट्रीय चारित्र्याची माणसे निर्माण केली. आपण मात्र काहीही बोलतो. कसेही वागतो. या व्यक्तींकडून आपण काहीही शिकत नाही. आपल्यासमोर अशा राष्ट्रीय चारित्र्याच्या व्यक्ती नाहीत,’ अशी कानउघाडणी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केली. ‘शिवरुद्राचे दिग्विजयी तांडव’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवरायांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कर्तृत्वाचा सांगीतिक वेध घेण्यात आला.\nउद्यापासून संसदेचं अधिवेशन; मंदीवरून केंद्राची घेरेबंदी\n'मुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम'\nअयोध्येचा निकाल: जस्टिस नजीर यांना झेड सुरक्षा\nनक्षलवाद्यांकडे ड्रोन; गोळ्या घालण्याचे आदेश\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nपाऊस देवेंद्रांनाही घेऊन गेला; NCPचा व्हिडिओ\nअयोध्या: मुस्लीम पक्षकारांची पुनर्विचार याचिका\nसेना 'एनडीए'बाहेर; भाजपकडून शिक्कामोर्तब\nभविष्य १५ नोव्हेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/mumbai/demand-of-action-against-bajarang-dal-and-bjp-mla-narendra-mehta-for-weapon-training-to-school-students-in-mumbai-68288.html", "date_download": "2019-11-17T23:15:15Z", "digest": "sha1:E6IHEMPVOPM6DIUF37A4FN7Z2XZHTLQY", "length": 15080, "nlines": 135, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "विद्यार्थांना शस्त्र प्रशिक्षण दिल्याप्रकरणी बजरंग दलावर गुन्हा दाखल करण्याची मागणी - TV9 Marathi", "raw_content": "\nशासकीय योजनांच्या नावाखाली वयोवृद्ध महिलांची फसवणूक, महिलेला अटक\nशिवसेना आणि काँग्रेसच्या बैठकीची तारीख ठरली, महाआघाडीच्या फॉर्म्युलावर अंतिम चर्चा\nएनडीएतून बाहेर पडल्याची खंत नाही, उलट आनंद : विनायक राऊत\nविद्यार्थांना शस्त्र प्रशिक्षण दिल्याप्रकरणी बजरंग दलावर गुन्हा दाखल करण्याची मागणी\nमुंबई : भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या शाळेत बजरंग दलाकडून शालेय विद्यार्थ्यांना शस्त्र प्रशिक्षण देण्यात आल्याचा आरोप डेमॉ��्रेटीक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणी डिवायएफआय संघटनेने दोषींवर कारवाईची मागणी करत नवघर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. मात्र, अद्याप यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. आंदोलन करणाऱ्या संघटनेने बजरंग दल आणि …\nटीव्ही 9 मराठी, डिजीटल टीम\nमुंबई : भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या शाळेत बजरंग दलाकडून शालेय विद्यार्थ्यांना शस्त्र प्रशिक्षण देण्यात आल्याचा आरोप डेमॉक्रेटीक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणी डिवायएफआय संघटनेने दोषींवर कारवाईची मागणी करत नवघर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. मात्र, अद्याप यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.\nआंदोलन करणाऱ्या संघटनेने बजरंग दल आणि भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचा मागणी केली. त्यासाठी संबंधित संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मीरा रोडच्या नयानगरमध्ये आंदोलनही केले. या आंदोलनात आम आदमी पक्ष (AAP) आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (CPIM) कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या शाळेत बजरंग दलाच्या मुलांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. ते बेकायदेशीर आणि गुन्हेगारी स्वरुपाचे आहे. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी संबंधित आंदोलनकारी संघटनांनी केली आहे.\nडीवायएफआय संघटनेने नवघर पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार, “मीरा रोडवरील सेवन इलेव्हन अकॅडमी या शाळेत बजरंग दलाकडून मुलांना बेकायदेशीर शस्त्र प्रशिक्षण देण्यात येत होते. प्रशिक्षण देण्यात आलेल्या मुलांमध्ये काही अल्पवयीन विद्यार्थीही होते. त्यांच्यासाठी ही शस्त्रे हाताळणे धोकादायक होते.” याबाबत बजरंग दलाशी संबंधित प्रशांत गुप्ता नावाच्या व्यक्तीने एक फेसबुक पोस्टही केली होती. त्यात शस्त्र प्रशिक्षणाचे अनेक फोटो देण्यात आले होते. तेही पोलिसांना सादर करण्यात आल्याचे डीवायएफआयने सांगितले आहे.\nबजरंग दलावर अनेक हिंसक घटनांमध्ये सहभागी झाल्याचे आरोप आहेत. याच संघटनेने 25 मे ते 1 जून दरम्यान संबंधित शस्त्र प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेतला. यावर आक्षेप घेत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी चौकशीचे आश्वासन दिले आहे. पोलिसांनी सांगितले, “या प्रकरणी चौकशी सुरु करण्यात आली आहे. शस्त्र प्रशिक्षण आयोजित करणाऱ्यांना विचारले असता त्यांनी या प्रशिक्षणासाठी परवानगी घेतल्याचा दावा केला आहे. त्यांच्याकडे संबंधित परवानगीची कागदपत्रे मागण्यात आली आहेत. ती तपासून त्यात चुकीचं आढळल्यास कारवाई केली जाईल.”\nएनडीएतून बाहेर पडल्याची खंत नाही, उलट आनंद : विनायक राऊत\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंच्या आयुष्यातील दुर्मिळ क्षणचित्रं...\nबायकोचे दागिने विकले, 79 वर्षीय मुंबईकराला स्पॅनिश मैत्रिणीने दीड कोटींना…\nLIVE : बाळासाहेब ठाकरेंचा 7 वा स्मृतीदिन, देवेंद्र फडणवीस बाळासाहेब…\nदिल्लीची हवाच नाही तर पाणीही दूषित, देशात मुंबईचं पाणी सर्वोत्तम\nमुंबई पोलिसांची धडक कारवाई, 19 महिन्यात 1081 कोटींचे अंमली पदार्थ…\nशिवसेना आमदारांचा 6 दिवस मुक्काम, 80 रुम बूक, हॉटेल रिट्रीटचं…\nनिवडणुकांना शिस्त लावणारे माजी निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचं…\n'एनडीए'तून शिवसेनेला बाहेरचा रस्ता, भाजपकडून विरोधी बाकांवर सोय\nदेवेंद्र फडणवीस बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर\nआजही तुमचा कट्टर शिवसैनिक, मनसे नेते नांदगावकरांची बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली\nLIVE : बाळासाहेब ठाकरेंचा 7 वा स्मृतीदिन, देवेंद्र फडणवीस बाळासाहेब…\nPhotos: निवृत्तीच्याआधी सरन्यायाधीश तिरुपती बालाजीच्या चरणी\nकधीकाळी राहुल गांधींशी जोडलेलं नाव, आता पंजाबची सून होणार आमदार…\n‘बुलबुल’ चक्रीवादळाचा कहर, 5 लाख घरं उद्ध्वस्त, 23,811 कोटींचं नुकसान\nमहात्मा गांधींचा मृत्यू अपघातात, सरकारी पत्रकाचा जावई शोध\nशासकीय योजनांच्या नावाखाली वयोवृद्ध महिलांची फसवणूक, महिलेला अटक\nशिवसेना आणि काँग्रेसच्या बैठकीची तारीख ठरली, महाआघाडीच्या फॉर्म्युलावर अंतिम चर्चा\nएनडीएतून बाहेर पडल्याची खंत नाही, उलट आनंद : विनायक राऊत\nप्रेम प्रकरणातून खुनाच्या घटनेत 28 टक्क्यांनी वाढ, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर\nपुण्यातील बैठकीनंतर शरद पवार आणि सोनिया गांधीच्या भेटीची तारीख ठरली\nशासकीय योजनांच्या नावाखाली वयोवृद्ध महिलांची फसवणूक, महिलेला अटक\nशिवसेना आणि काँग्रेसच्या बैठकीची तारीख ठरली, महाआघाडीच्या फॉर्म्युलावर अंतिम चर्चा\nएनडीएतून बाहेर पडल्याची खंत नाही, उलट आनंद : विनायक राऊत\nप्रेम प्रकरणातून खुनाच्या घटनेत 28 टक्क्यांनी वाढ, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर\nआमचं उद्दिष्ट सरकार आणणं किंवा कुठल्या व्यक्तीला मुख्यमंत्री करणं नाही : नितीन गडकरी\nपुण्याचा पुढील महापौर कोण\nराजसाहेब हाताला मुंग्या चावल्या का विद्यार्थिनीच्या प्रश्नावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया\nअयोध्येचा निकाल ऐकण्यासाठी आज बाळासाहेब हवे होते : राज ठाकरे\nशिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे एकत्रित फोटो, पुण्यात बॅनरबाजी\nकाँग्रेस आमदार विश्वजीत कदम पुण्यात कार अपघातातून थोडक्यात बचावले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/amarnath", "date_download": "2019-11-17T22:17:16Z", "digest": "sha1:MMQY2PN2FBSBHRYGJYXNJG34J2MKT32Y", "length": 6042, "nlines": 99, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Amarnath Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nशासकीय योजनांच्या नावाखाली वयोवृद्ध महिलांची फसवणूक, महिलेला अटक\nशिवसेना आणि काँग्रेसच्या बैठकीची तारीख ठरली, महाआघाडीच्या फॉर्म्युलावर अंतिम चर्चा\nएनडीएतून बाहेर पडल्याची खंत नाही, उलट आनंद : विनायक राऊत\nJammu Kashmir | ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्तींसह प्रमुख नेते स्थानबद्ध, श्रीनगरमध्ये जमावबंदी\nजम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती, पीपल्स कॉन्फरन्सचे प्रमुख सज्जाद लोन यांना मध्यरात्री स्थानबद्ध करण्यात आलं आहे. तसेच श्रीनगरसह काही जिल्ह्यांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे\nशासकीय योजनांच्या नावाखाली वयोवृद्ध महिलांची फसवणूक, महिलेला अटक\nशिवसेना आणि काँग्रेसच्या बैठकीची तारीख ठरली, महाआघाडीच्या फॉर्म्युलावर अंतिम चर्चा\nएनडीएतून बाहेर पडल्याची खंत नाही, उलट आनंद : विनायक राऊत\nप्रेम प्रकरणातून खुनाच्या घटनेत 28 टक्क्यांनी वाढ, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर\nपुण्यातील बैठकीनंतर शरद पवार आणि सोनिया गांधीच्या भेटीची तारीख ठरली\nशासकीय योजनांच्या नावाखाली वयोवृद्ध महिलांची फसवणूक, महिलेला अटक\nशिवसेना आणि काँग्रेसच्या बैठकीची तारीख ठरली, महाआघाडीच्या फॉर्म्युलावर अंतिम चर्चा\nएनडीएतून बाहेर पडल्याची खंत नाही, उलट आनंद : विनायक राऊत\nप्रेम प्रकरणातून खुनाच्या घटनेत 28 टक्क्यांनी वाढ, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर\nआमचं उद्दिष्ट सरकार आणणं किंवा कुठल्या व्यक्तीला मुख्यमंत्री करणं नाही : नितीन गडकरी\nपुण्याचा पुढील महापौर कोण\nराजसाहेब हाताला मुंग्या चावल्या का विद्यार्थिनीच्या प्रश्नावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया\nअयोध्येचा निकाल ऐकण्यासाठी आज बाळासाहेब हवे होते : राज ठाकरे\nशिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे एकत्रित फोटो, पुण्यात बॅनरबाजी\nकाँग्रेस आमदार विश्वजीत कदम पुण्यात कार अपघातातून थोडक्यात बचावले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/pmc-bank-crisis/articleshow/71296124.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2019-11-17T22:48:49Z", "digest": "sha1:IC7JVS5JBVDPLV7EM5TLBP3VM2TJUYMI", "length": 18500, "nlines": 156, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "PMC Bank Crisis: उत्तरे हवीत - pmc bank crisis | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nसहकारी बँकांच्या यादीत चौथ्या क्रमांकाची उलाढाल असलेल्या आणि उत्तम ग्राहकसेवेमुळे नावाजलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर (पीएमसी बँक) रिझर्व्ह बँकेने कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करण्यावर निर्बंध घातल्याने ग्राहकांना मोठा मानसिक धक्का बसणे साहजिक आहे.\nसहकारी बँकांच्या यादीत चौथ्या क्रमांकाची उलाढाल असलेल्या आणि उत्तम ग्राहकसेवेमुळे नावाजलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर (पीएमसी बँक) रिझर्व्ह बँकेने कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करण्यावर निर्बंध घातल्याने ग्राहकांना मोठा मानसिक धक्का बसणे साहजिक आहे. गेल्या चार दशकांत आपल्या उत्तम कामगिरी आणि ग्राहकसेवेमुळे ती अल्पावधीत मल्टीस्टेट बँक बनली आणि त्याचे जाळे अनेक राज्यांतून सव्वाशेहून अधिक शाखांतून विस्तारले. तथापि, अचानक रिझर्व्ह बँकेने सोमवार २३ सप्टेंबरपासून सहा महिन्यांसाठी हे आर्थिक निर्बंध लागू झाल्याचे मंगळवारी सकाळी जाहीर केले आणि रोजंदारी करणाऱ्यांपासून उद्योजकांपर्यंत सर्वांचे खाते असलेल्या या बँकेच्या शाखांपुढे ग्राहकांचा लोंढा उसळला. आरबीआयच्या आदेशानुसार पुढील सहा महिन्यांत खात्यातून केवळ एक हजार रुपयेच काढता येणार असून आवश्यकता भासल्यास हा कालावधी वाढविण्यात येणार आहे. हे कळल्यावर हजारो ग्राहकांतील असंतोष आणि उद्वेग उफाळणे साहजिक आहे.\nरिझर्व्ह बँकेने या आकस्मिक कारवाईची नेमकी कारणे स्पष्ट केली नसल्याने गोंधळात भरच पडली. सदर आर्थिक निर्बंधाविषयीची माहिती समाजमाध्यमांतून पोहोचेपर्यंत बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांचा सकाळीच सगळ्या खातेदारांच्या मोबाईलवर एसएमएस आला. तरी तो खोटा असावा असे वाटण्याजोगी बँकेची परिस्थिती होती. कारण, रिझर्व्ह बँकेनेच मान्य केलेल्या बँकेच्या २०१९च्या वार्षिक ताळेबंद अहवालात जवळपास शंभर कोटींचा नफा दाखवला आहे. बुडीत कर्जांचे प्रमाण अवघे दोन अडीच टक्के दिसते. काही वृत्तांनुसार बँकेने दिलेली काही कर्जे ही बुडीत असल्याचे रिझर्व्ह बँकेचे मत असून ही माहिती सदर पीएमसी बँकेने दवडली. तर इतर काही वृत्तांनुसार, सदर कर्जाला बुडीत म्हणावे की नाही याबाबत रिझर्व्ह बँक आणि पीएमसी बँक यांच्यात मतभेद होते. पीएमसी बँकेच्या मते, सदर कर्जाचा परतावा नियमित होत असल्याने ती बुडित होऊ शकत नाहीत. तर काही वृत्तानुसार, ही माहिती रिझर्व्ह बँकेला खुद्द पीएमसी बँकेच्या मंडळाने कळविली आणि त्यानंतर रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली. याचा अर्थ तोवर रिझर्व्ह बँक याबाबत अनभिज्ञ होती. मात्र, ही कारवाई करण्याआधी बँकेच्या संचालक मंडळाला बाजू मांडू देण्याची संधी देणे आवश्यक होते. ते झालेले दिसत नाही. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या सूचनापत्रात कारणांचा कोणताही तपशील न दिल्याने त्याबद्दल काहीही कळू शकत नाही. मात्र सध्या तरी आततायी वाटत असलेल्या या कारवाईचा भुर्दंड सर्वसामान्यांना पडला आहे. रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधामुळे येत्या सहा महिन्यांत हजार रुपयांच्यावर एकही रुपया जास्त मिळणार नसल्याने या बँकेच्या ग्राहकांनी आता कोणाच्या भरवशावर राहायचे या प्रश्नाचे उत्तर देणारे कोणी देत नाही.\nमुंबईत शीव येथील जीटीबीनगरमध्ये एका छोट्याशा खोलीत सुमारे चार दशकांपूर्वी या बँकेची सुरुवात झाली. उत्कृष्ट सेवा, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब आणि चाकोरीबाहेर जाऊन सेवा देण्याची प्रवृत्ती या गुणांवर ११ हजार कोटींच्या ठेवीपर्यंत मजल मारलेल्या या बँकेच्या हजारों खातेदारांत बँकेवर करण्यात आलेल्या कारवाईबद्दल प्रचंड गोंधळ आहे. तो रिझर्व्ह बँकेने दूर करायला हवा. राज्य सहकार खाते आणि रिझर्व्ह बँक यांच्या दुहेरी नियंत्रणात सहकारी बँकांच्या वाट्याला नेहमीच सावत्रभाव येत असतो. सहकारी बँकांत रस असतो तो राजकारण्यांना. कारण खास बुडवण्यासाठीची कर्जे त्यांनाच मिळतात. मात्र, ती अडचणीत आली की जी कारवाई होते ती सर्वसामान्य खातेदारांवर, ज्यांचा या कर्ज देण्याच्या किंवा बुडवण्याच्या कामात कोणताही सहभाग नसतो. या बँकेवर कारवाई करताना रिझर्व्ह बँकेने कारवाईच्या कारणांचा तपशील देणे आवश्यक होते. बँकेने संधी देऊनही मुदतीत दुरुस्ती केली नसल्यास तसे ग्राहकांना कळायला हवे होते. सर्वसामान्य नागरिकांनी सणासुदीचे दिवस जवळ येत असताना एक हजार रुपयांत कसे भागवायचे याचा विचार करायला हवा होता. अडीच हजार कोटींचे कर्ज अडचणीत असेल तर त्याच्या चौपट असलेल्या ठेवी अडवून सर्वसामान्यांना अडचणीत आणण्याआधी विचार करायला हवा होता. तसे झालेले नाही. त्यामुळे अनेक संशय आणि तर्कांना जागा मिळते. त्यातील सत्यता कालांतराने स्पष्ट होतेच, मात्र तोवर सर्वसामान्यांच्या कष्टाच्या पैशांवर डल्ला मारला जातो. ते या बँकेबाबत होऊ नये. सर्वप्रथम खातेदारांना त्यांच्या रकमेवर अधिक हक्क देत पैसे काढण्याचे प्रमाण वाढवायला हवे आणि त्रुटी दूर करण्याचे प्रयत्नांना वेग आणला पाहिजे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:रिझर्व्ह बँक|पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक|RBI|PMC Bank Crisis|PMC Bank\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/rheumatoid-arthritis-diagnosis-care-and-treatment/", "date_download": "2019-11-17T22:40:59Z", "digest": "sha1:3CINDLQAJ5IZIUV3XSMGTO3JBSXUXCUC", "length": 16713, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संधिवात की सा��धेदुखी : निदान, काळजी व उपचार | Dainik Prabhat", "raw_content": "\nसंधिवात की सांधेदुखी : निदान, काळजी व उपचार\nप्रतिवर्षी 12 ऑक्‍टोबर हा दिवस जागतिक संधिवात-सांधेदुखी दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. पूर्वीच्या काळी वयाच्या साठीला येणारी काठी, गुडघेदुखी, मान-पाठ-कंबरदुखी आज वयाच्या चाळीसीतच बघायला मिळत आहे.\nवयोमानाप्रमाणे येणारी ही हाडांची दुखणी आता असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव यामुळे लवकर सुरू झाली आहेत. दवाखान्यात येणाऱ्या अनेक पेशंटला शंका असते की, डॉक्‍टर माझे हे दुखणे संधिवातामुळे आहे की हा सांधेदुखीचा एक प्रकार आहे. चला तर मग थोडे या बाबत मार्गदर्शन घेऊ यात.\nवयोमानानुसार होणारी सांध्याची झीज, हाडांची झीज, स्नायू कमकुवत होणे व त्यायोगे हाडांवर येणारा ताण व सांध्याची झीज हा सांधेदुखीचा आजार आहे. पुर्वी ही सांधेदुखी वयाच्या साठीला बघायला मिळत होती, पण आज तरूण वयात हाडे ठिसूळ, अपघातात हाडांना दुखापत होणे, सांध्याच्या स्नायूंना इजा होणे, मधूमेह, थॉयरॉईड ग्रंथींच्या आजारामुळे, धुम्रपान, दारू याच्या अतिसेवनामुळे आज तरूण वयात हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाण वाढते आहे.\nपरिणामी हाडे, सांधे यांची झीज मोठ्या प्रमाणात होत आहे व सांधेदुखीचा त्रास होण्याची शक्‍यता वाढत चालली आहे. महिलांमध्ये हे सांधेदुखीचे प्रमाण खुप आहे. गरोदरपणामुळे, वजन वाढल्यामुळे, मासिक पाळीचे आजार, मासिक पाळी बंद झाल्यानंतर किंवा काही वैद्यकीय कारणांमुळे गर्भाशयाची पिशवी काढल्यामुळे, महिलांना हाडे ,सांधे ठिसूळ होण्याचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळेच सांधेदुखाचा आजार लवकर होण्याची शक्‍यता असते.\nसांधेदुखीमध्ये साधारणपणे एक अथवा दोन सांधे दुखतात.संधिवात म्हणजे काय. तर हा एक प्रकारचा आजार आहे जो लहान पाच वर्षे वयाच्या वयापासून ते 60-70 वयातील कोणत्याही माणसाला होऊ शकतो. जसे मधुमेह, उच्च रक्तदाब हे आजार आहेत तसा संधिवात हा एक प्रकारचा आजार आहे. ज्यामध्ये पेशंटला सांधेदुखीचा त्रास तर होतोच पण सांध्यांवर सुज येणे, सांधा गरम होणे, सांधा लालसर होणे, सतत सांधा दुखत राहणे अशी लक्षणे दिसू लागतात. शरिरातील दोन किंवा जास्त सांधे एकाच वेळी दुखत असतात. सांध्याच्या हालचालींमध्ये मर्यादा येतात.\nसांधे दुखण्याचे प्रमाण सकाळी, म्हणजे वातावरणात जेव्हा गारवा असतो, त्यावेळी जास्त प्रमाणात अस���े. वारंवार वेदनाशामक औषधे घेणे गरजेचे पडते. सांध्यांची झीज सांधेदुखीपेक्षा संधिवाताच्या आजारात जास्त प्रमाणात होते. सांध्यांची रचना बदलायला सुरुवात होते. गुडघ्याला बाक येणे, कंबरेची हालचाल मंदावते. भारतीय बैठकीचा संडास वापरताना व मांडी घालून बसताना त्रास होणे.\nसांधेदुखी व संधिवात यामध्ये निदान करताना प्रामुख्याने रुग्णांची लक्षणे बघितली जातात. रुग्णाच्या वयाचा, बाकी शारिरीक आजारांचा अभ्यास केला जातो. विविध प्रकारच्या रक्त तपासण्या करून व गरजेनुसार एक्‍स रे काढून त्याचे निदान करता येते.\nसांधेदुखीचा आजार असेल तर त्या प्रमाणे योग्य ती औषधे घेणे गरजेचे असते. वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणे, समतोल आहार, योग्य तो व्यायाम. जीवनशैलीमधे बदल करावा लागतो, जसे की गुडघेदुखी व कंबरदुखीचा आजार असेल तर मांडी घालून खाली जमिनीवर बसणे टाळले पाहिजे. जीना चढ-उतार कमीत कमी करणे. भारतीय बैठक संडासचा वापर टाळणे. रोज सपाट रस्त्यावर चालणे. हलके व्यायाम करणे गरजेचे आहे.\nसंधिवाताचा आजार विचारात घेताना मात्र सखोल माहीती घेणे गरजेचे आहे. या संधिवाताच्या आजारामध्ये योग्य तो आहार, व्यायाम तर आवश्‍यक आहेच पण त्यासह शरिरामधून हा आजार कमी होण्यासाठी औषधे घेणे गरजेचे आहे. औषधांसोबत डॉक्‍टरांसोबत नियमित सल्लामसलत करणे गरजेचे आहे. सांधारोपण शस्त्रक्रिया करण्याची वेळ काही वेळा संधिवात व काही प्रमाणात सांधेदुखीच्या रुग्णांवर येऊ शकते.\nसंधिवात हा आजार अनेक पेशंटमध्ये अनुवंशिकतेने येतो. त्यामुळे तो टाळणे जरी अवघड असले तरी ज्या पेशंटच्या घरामध्ये कोणाला संधिवाताचा त्रास असेल, तर त्या घरातील लोकांनी सुरुवातीपासूनच योग्य तो आहार, व्यायाम घ्यावा. डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार रक्‍त तपासण्या करून हा संधिवाताचा आजार होणार नाही, अथवा त्याचा त्रास जास्त प्रमाणात होणार नाही याचीसाठी नक्‍कीच फायदा होईल.\nसांधेदुखी तर आपण अनेक प्रमाणात टाळू शकतो ती अशी की व्यायाम, सकस आहार,वजनावर नियंत्रण, सांधे बळकट करण्यासाठी सांध्यांची हालचाल करणे. अतिआरामदायक जीवन शैलीचा वापर टाळणे. अति कष्टांची कामे टाळणे. सांधे दुखण्यास सुरुवात झाली की लगेच निदान करून घेऊन योग्य तो सल्ला घेऊन उपचार सुरू करणे महत्त्वाचे आहे.\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअ��दमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nराजनाथ सिंग आणि डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथं द्विपक्षीय चर्चा\nइसिसशी लागेबांधे असणाऱ्या जर्मन महिलेला अटक\nकोल्हापूरातील ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली\nबिल गेट्‌स कडून बिहार सरकारचे कौतुक\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nदीपिका पादुकोणने कापल्या रणवीर सिंगच्या मिशा; व्हिडीओ व्हायरल\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nपवार साहेब...आमच्याही बांधावर या; शेतकऱ्यांची आर्त हाक\nनवीन आर्थिक वर्षात अनेक नियम बदलणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/comment/180415", "date_download": "2019-11-17T22:34:06Z", "digest": "sha1:HKU76TX4HMAUS75HSPODAXEXXASUAW3W", "length": 11387, "nlines": 186, "source_domain": "aisiakshare.com", "title": " लघुकथा - प्रेमाची लांबी | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nलघुकथा - प्रेमाची लांबी\nनवरा बायको कशावरूनही भांडतात. पण त्याचं अन तिचं कशावरून बिनसलं हे कळलं, तर तुम्हाला गम्मतच\nतिला टीव्हीवरच्या मालिका बघून तसलेच दागिने घालावेसे वाटत .’ लाडकी बायको’ ही तिची सध्याची जाम आवडती मालिका होती .\nएके दिवशी- मालिका चालू असताना तो आला. त्या दिवशी लाडकीने लांब मंगळसूत्र घातलं होतं. डिझायनर \nती म्हणाली ,” अहो, मलाही असंच मंगळसूत्र हवं. नवऱ्याचं प्रेम जेवढं जास्त तेवढं मंगळसूत्र लांब असतं \nतो हसत म्हणाला, “अस्सं मग तर तुला गळ्याला घट्ट बसेल एवढंसच मंगळसूत्र करायला हवं मग तर तुला गळ्याला घट्ट बसेल एवढंसच मंगळसूत्र करायला हवं \nत्यावर ती अशी काही रुसली म्हणताय.\nशेवटी तो रुसवा काढायला त्याला ते लांब मंगळसूत्र करावंच लागलं . तेव्हा कुठे तिच्या प्रेमाची लांबी जागेवर आली.\nलांबी आणि फ्रीक्वेन्सी यांचे प्रमाण व्यस्त असते, असे कायसेसे पदार्थविज्ञानात घोकल्याचे आठवते. त्यात कितपत तथ्य असावे\nम्हणजे लघुकथेची लांबी वाढली असती (लांबी भरणे हा वाक्प्रचार पेंटींग च्या लायनीत येतो ) तर मला अस म्हणायच होत की लघुकथा रंगवुन जर तुम्ही लांबी वाढवली भरली असती तर माझ्यातला वाचक कथेतल्या बाई सारखा रुसला असता\nही एवढी परीपुर्ण काव्यात्म लघुकथा आहे की एक शब्द ही यात वाढवला असता\nतर तीचा प्रभाव संपुन ती रंगहीन झाली असती.\nम्हणजे इतपतच एक आवंढा गिळला गेला.\nरुसवा काढायचे मार्ग बऱ्याच\nरुसवा काढायचे मार्ग बऱ्याच लोकांना माहीत नसतात.\n'प्रेमाची लांबी' या शीर्षकाखाली मचाकही लिहिता येईल.\nमग इथे आम्ही नेमके काय सुचविले आहे असे वाटले तुम्हाला, गुरू\nचावट कथांचा उपगट का मराठी\nचावट कथांचा उपगट का मराठी साहित्यातला उपगट\nबाकी चावट गोष्टींचा(खीखीखी)*१ तोंडी संग्रह फार मोठा असेल. तो वाटसपमधून प्रसारित होत असणार. ऐसी किंवा इतर छापील सभ्य माध्यमात येणे कठीणच आहे.\n#१. मंगळागौरीच्या जागरण गाणी खेळात खीखीखीला भरपूर वाव असे. पण सध्या दुसऱ्या दिवशी सुटी नसल्याने संकोच होत आहे.\nअंक प्रकाशित झाला आहे.\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : दिग्दर्शक ली स्ट्रासबर्ग (१९०१), अभिनेता, दिग्दर्शक जेमिनी गणेशन (१९२०), लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी (१९३८), दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता मार्टिन स्कॉर्सेजी (१९४२)\nमृत्यूदिवस : समाजवादी सुधारक, कामगार नेते रॉबर्ट ओवेन (१८५९), 'पंजाब केसरी' लाला लजपतराय (१९२८), सिनेदिग्दर्शक देबकी बोस (१९७१), नोबेलविजेती लेखिका डोरिस लेसिंग (२०१३)\n१८०० : अमेरिकन सेनेटचे (संसद) पहिले अधिवेशन सुरू.\n१९६९ : सुएझ कालवा जलवाहतुकीसाठी खुला झाला.\n१८७६ : चायकोवस्कीचा 'स्लावोनिक मार्च' प्रथमच जाहीर कार्यक्रमात सादर.\n१९६३ : पुण्याचा वीजपुरवठा नगरपालिकेकडे देण्याची मागणी सरकारने फेटाळल्यामुळे पुण्यात कडकडीत बंद.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/sweet-expensive-chocolate-accolate-225922", "date_download": "2019-11-18T00:27:50Z", "digest": "sha1:HMX3C7TYACFNK7EZTLMESTLQFPKZ4FCE", "length": 15274, "nlines": 222, "source_domain": "www.esakal.com", "title": "मिठाई महागली, चॉकलेटला पसंती | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, नोव्हेंबर 18, 2019\nमिठाई महागली, चॉकलेटला पसंती\nशनिवार, 19 ऑक्टोबर 2019\nसफेद पेढा ४०० रुपये किलो, केसर पेढा, मलाई पेढा ५०० रुपये किलो, बर्फीचेही दर वाढले असून पिस्ता, मलाई बर्फी ६०० रुपये किलोपर्यंत आहे. काजू कतली ६५० रुपये किलो आहे. त्यामुळे मिठाई खरेदी करायची कशी असा प्रश्‍न सर्वसामन्यांना पडत आहे.\nनवी मुंबई : दिवाळीसाठी मिठाईच्या दुकानांत गोडधोड पदार्थाची रेलचेल सुरू असून, मिठाईचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे या पदार्थांची खरेदी करताना ग्राहकांचे तोंड कडू पडत आहे. बाजारात साधारण मिठाई ४०० ते १२०० रुपये किलो आहे. मागील वर्षाच्या तुलनेत १०० ते १५० रुपये किलोमागे मिठाईची भाववाढ झाली आहे. सफेद पेढा ४०० रुपये किलो, केसर पेढा, मलाई पेढा ५०० रुपये किलो, बर्फीचेही दर वाढले असून पिस्ता, मलाई बर्फी ६०० रुपये किलोपर्यंत आहे. काजू कतली ६५० रुपये किलो आहे. त्यामुळे मिठाई खरेदी करायची कशी असा प्रश्‍न सर्वसामन्यांना पडत आहे.\nचोकोबार रोल ५५० रुपये, तर ड्रॉयफुटच्या कलिंगड, स्ट्रॉबेरी, संत्री, मॅंगो, आकाराची मिठाई १००० रुपये किलोच्या दराने विकली जात आहे. मोतीचुर, चुरमा लाडू ४०० रुपये किलो असून, सोनपापडी बदामी सोनपाडी ३५० रुपये किलो आहे. खोबऱ्याचे लाडू ४२० रुपये किलो आहे; तर दिवाळीसाठी स्पेशल सुकामेवा मिक्‍स खास मिठाईची पाकिटे उपलब्ध असून ९०० रुपये किलोपर्यत उपलब्ध आहेत. तसेच बाजारात साखर नसलेली मिठाईदेखील असून, त्याचे दर ५०० रुपये किलोपर्यंत आहे.\nनवी मुंबईतील मॉलमध्ये फ्लेवर, विविधरंगी चॉकलेटचे आकर्षक गिफ्टपॅक खरेदीदारांना भुरळ पाडत आहे. विविध आकाराच्या खोक्‍यांमध्ये कागदी किंवा कापडी आवरणात हे चॉकलेट बांधून दिले जात आहेत. चॉकलेटची चलती लक्षात घेऊन दुकांनामध्येही त्यांचीच रेलचेल दिसून येत आहे. काही बेकरीवाले घरातच चॉकलेट बनवत असून, महिला बचत गटाच्या माध्यामातूनदेखील चॉकलेट बनवण्यात येत आहेत. रंगबेरंगी झगमगीत कागदात गुंडाळून ही चॉकलेट लहान-मोठ्या खोक्‍यांमध्ये भरली जात आहे. प्लेन चॉकलेट, ॲनिमल बटरफ्लाय, व्हलिव्ह, ट्रेन्गल, स्टार आदी प्रकारातील चॉकलेट फ्लेव्हरमध्ये उपलब्ध आहेत.\nदुधाच्या भावासह साखर, काजू, बदाम, पिस्ता यांच्या भावामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे कामगारांचादेखील रोज वाढत असल्याने मिठाई महाग झाली आहे. मिठाईचे भाव वाढल्यामुळे आकर्षक अशा बॉक्‍समध्ये मिठाई भरून देण्यात येते. यामुळे मिठाईचे वजन कमी व बॉक्‍सचे वजन जास्त वाटते.\n- नेहाल परदेशी, मिठाई विक्रेता\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपर्याय सर्वपक्षीय संयुक्त सरकारचा\nलोकांसाठी भाजप, शिवसेना, कॉंग्रेस आघाडीने एकत्र यावे मुंबई - महाराष्ट्रातील सत्ताकोंडी मुख्यमंत्री कोणाचा यावरून तयार झाली. शत्रू-मित्र...\nतुर्भेतील जनता मार्केटमध्ये भीषण आग\nनवी मुंबई : तुर्भे येथील जनता मार्केटमध्ये शनिवारी (ता.१७) भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये जनता मार्केटमधील चार गाळे आगीच्या भक्ष्यस्थानी...\nएकाच दिवशी परीक्षेमुळे उमेदवार धास्तावले\nपुणे - मुंबई महापालिका आणि जलसंपदा विभागाची कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा २५ नोव्हेंबर या एकाच दिवशी आल्याने हजारो अभियंत्यांचा जीव टांगणीला...\nअमृता फडणवीस पुन्हा झाल्या ट्रोल; लग्नाच्या वाढदिवसाची पोस्ट चर्चेत\nमुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या लग्नाचा 17 नोव्हेंबरला वाढदिवस होता. फडणवीस दाम्पत्यावर त्यांच्या मित्र...\nपीएमसी गैरव्यवहार : रणजित सिंगच्या घराची झाडाझडती\nमुंबई : भाजप माजी आमदार सरदार तारा सिंग यांचा सुपुत्र रणजीत सिंग याला \"पीएमसी' बॅंकेतील 4,355 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने (...\nविचित्र अपघातात बसच्या क्‍लीनरचा मृत्यू\nमुंबई : बसचा क्‍लीनर तोल जाऊन दरवाजातून बाहेर फेकला गेल्याने बसच्या मागील चाकाखाली चिरडला गेला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. मालवणी येथे हा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्ज��ध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/6226/how-does-google-make-money-marathi-information/", "date_download": "2019-11-17T23:17:13Z", "digest": "sha1:PI74WFW5ALR72LXFPO7LCWY5CQDYPTI4", "length": 16230, "nlines": 113, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "आपण गूगल, जीमेल वापरताना किंमत मोजत नाही तर गूगल पैसे कसं कमावतं? | मनाचेTalks", "raw_content": "\nआपण गूगल, जीमेल वापरताना किंमत मोजत नाही तर गूगल पैसे कसं कमावतं\nअमरनाथ यात्रेतील लंगरमधील मोफत अन्नाशिवाय या जगात कुठेही काहीही मोफत मिळत नाही. “देअर इज नो फ्री मील्स”, “देअर इज नो सच थिंग, अॅज फ्री लंच”, अश्या तर म्हणी आहे पाश्चिमात्य जगात. याचा अर्थ कोणाला मोफत किंवा छुप्या स्वार्थाशिवाय काहीही मिळत नाही. मग गूगल आपल्याला ‘फ्री’ मध्ये इतकं सारं कसं काय देतं\nगुगल आपल्याला ‘फ्री’ मध्ये इतकं सारं कसं काय देतं किंवा का देतं असे प्रश्न साहजिकच अनेकांना पडतात. अर्थात ते पडायलाच हवेत. आज ‘माय’ सोडल्यास कोणीही फ्रीमध्ये काहीही देत नाही. मग ही गूगलगाय मोफत गूगल दूध कशी देत असावी मग गूगल पैसा कसं कमावतं मग गूगल पैसा कसं कमावतं हे प्रश्न अनेकांच्या मनात असतात.\nगुगल ही पाश्चिमात्य कंपनी. त्यामुळे ‘फ्री मील्स’ देण्याचा संबंधच नाही. गूगल हवं तेव्हा हवं तितकं त्याच्या ‘सर्च इंजिन’द्वारे कुठे कुठे फिरवून आणतं, हवी ती माहिती देतं.\nगूगल च्या ‘जीमेल (Gmail)’ वरून वैयक्तिक तसेच व्यावहारिक मेल संवाद सुरू असतात. मग ही सर्व ‘सेवा’ गूगल कशी ‘फ्री’ मध्ये त्याच्या ‘ग्राहकांना’ देत असेल आणि का देत असेल\nकोणताही मोबाईल विकत घ्या त्यात गूगल क्रोम डाउनलोड केल्याशिवायही गूगल सर्च इंजिन त्यामध्ये (inbuilt) असतं. गूगल ऍप स्टोअर्समधून हवं ते ऍप डाउनलोड करता येतं. त्यातून ‘कनझ्यूमर’ हवी ती ‘सेवा’ घेऊ शकतो. ही सेवा ग्राहकाला खरंच ‘फ्री’ मिळते का\nजानेवरी २०१६ मध्ये ओरॅकल आणि गूगलच्या कायदेशीर वादात, खटल्यावेळी ओरॅकल च्या वकिलाने सांगितलं होतं की गूगलने २००८ मध्ये ३१ बिलिअन अमेरिकन डॉलर्स इतका महसूल त्याच्या इंटरनेट सेवांमधून कमावला. याशिवाय २२ बिलिअन डॉलर्स त्याने अँड्रॉउडमधून कमावले. मग इतकी सारी माया या गूगलमायने कशी कमावली गूगल म्हणजे ‘फ्री’ मध्ये सेवा देणारा ‘दयावान’ असताना त्याने इतकी माया कुठून कमावली गूगल म्हणजे ‘फ्री’ मध्ये सेवा देणारा ‘दयावान’ असताना त्याने इतकी ��ाया कुठून कमावली दया कुछ तो गडबड है\nगूगलने ओरॅकलवर हा दावा केला आहे की त्याने अँड्रॉइड संबंधित नियमांची पायमल्ली केली. या दाव्याविरुद्ध गूगलकडून मोबदला मिळावा म्हणून ओरॅकलने गूगलने कमावलेला फायदा, महसूल जाहीर केला. इथे लक्षात घेण्यासारखा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, गूगलने स्वतः हे आकडे जाहीर केलेले नाहीत. ओरॅकलने गूगलने जाहीर केलेल्या कागदपत्रांवरून या महसुलाचा अंदाज लावला आहे.\nइथे गुगल पेचात पडले कारण जर हा कमावलेला प्रचंड फायदा मान्य केला तर ओरॅकलची बाजू मजबूत होईल आणि अमान्य केलं तर इन्व्हेस्टटर्सना चुकीचा संदेश जाईल. इन्व्हेस्टटर्सना आपली गुंतवणूक बुडेल अशी भीती वाटून ते गुंतवणूक काढून घेतील, यामुळे गूगलने एका हुशार राजकारण्याप्रमाणे ‘सुरक्षित’ मार्ग अवलंबला; तो म्हणजे, “झाकली मूठ सव्वालाखाची.” काहीच उघड केलं नाही. पण “कोंबडा आरवला नाही तर सूर्य उगवायचा राहत नाही” अश्या गोष्टी लपत नाहीत.\nगूगल सर्च इंजिनद्वारे पैसे कसं कमावतं\nकाहीही सर्च करताना व्यक्तीला कायम ‘जाहिराती’ दिसत असतात. हे आहे त्या सोन्याच्या कोंबडीचं एक पीस जेव्हा कोणी त्या जाहिरातीला ‘क्लिक’ करतं, गूगलला त्या जाहिरातदाराकडून महसूल मिळतो.\nआपली जाहिरात लोकांना सतत दिसावी किंवा प्रथम दिसावी यासाठीही गुगल उत्पादकांमध्ये लिलाव करतं. जो जास्त पैसा देईल त्याची जाहिरात लोकांना दिसेल.\nगूगलवर जाहिरात दिसणं हा एक स्वतंत्र विषय आहे, यांत ‘की वर्ड्स (Keywords)’ महत्त्वाचे असतात. योग्य की वर्ड्सनुसार, योग्य ‘ग्राहकांना’ म्हणजे जी व्यक्ती गूगल सेवांना ‘फ्री’समजे, ती मुळात ग्राहक आहे आणि ग्राहकाला काहीही कधीही ‘फ्री’ मध्ये दिलं जात नाही.\nही आहे गूगलकडे असलेली सोन्याची कोंबडी गूगलच्या इंजिनने जगभर ‘सैर’ करणारे, सर्च करणारे लोक हे गूगलचे मुळात ग्राहक आहेत. शिवाय गूगलवर जाहिराती देणारे उत्पादनकार हे सुद्धा गूगलचे ग्राहक आहेत. या दोघांची एका माध्यमावर गूगल सांगड घालतं, त्यांची भेट करवून देतं आणि यातून स्वतः प्रचंड महसूल कमावतं. गूगलगाय अशी संपत्ती कमावतं म्हणून फ्रीमध्ये दूध देतं. पण दुभत्या गायीच्या लाथाही सहन कराव्या लागतात.\nफेसबुककडून नोकरीसाठी रिजेक्ट झालेल्या ब्रायनने बनवले व्हाट्स ऍप..\nया आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आ��चे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.\nहे लेखन www.arthasakshar.com च्या सौजन्याने वाचकांसाठी प्रकाशित केले आहे.\nया वर्षी बाजारात कोणते 5G स्मार्टफोन्स दाखल होणार आहेत आणि त्यांचे फीचर्स काय\n‘गुगल पे’ च्या या सुविधांबद्दल तुम्हाला माहिती आहे का\nगुगल चे ‘ऍड वर्ड्स’ आणि ‘ऍडसेन्स’ म्हणजे काय माहिती करून घ्या या लेखात.\nNext story मुलांना आपली कामं हाताने करायला लावण्याची योग्य वेळ कोणती\nPrevious story मुस्लिम, हिंदू आणि बौद्ध अशा तीन समाजासाठी वेगवेगळ्या पत्रिका छापल्या या कुटुंबाने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/13383.html", "date_download": "2019-11-18T00:23:05Z", "digest": "sha1:IVTAXAOGQDCJAUXYCD23KJXYD4X3RNNI", "length": 45496, "nlines": 526, "source_domain": "www.sanatan.org", "title": "तत्त्वनिष्ठता आणि प्रेमभाव यांचा सुरेख संगम असलेल्या पू. (कु.) रेखा काणकोणकर ! - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > सनातनचे अद्वितीयत्व > सनातनचे संत > तत्त्वनिष्ठता आणि प्रेमभाव यांचा सुरेख संगम असलेल्या पू. (कु.) रेखा काणकोणकर \nतत्त्वनिष्ठता आणि प्रेमभाव यांचा सुरेख संगम असलेल्या पू. (कु.) रेखा काणकोणकर \nतत्त्वनिष्ठता आणि प्रेमभाव यांचा\nसुरेख संगम असलेल्या अन् ईश्‍वरावरील दृढ श्रद्धेपोटी\nरामनाथी आश्रमातील स्वयंपाक विभागाचे मोठे दायित्वही\nसहजतेने निभावत संतपद प्राप्त करणार्‍या पू. (कु.) रेखा काणकोणकर \nपू. (कु.) रेखा काणकोणकर\nफेब्रु���ारी २००८ पासून मला रामनाथी आश्रमात रहाण्याची संधी मिळाली. तेव्हापासून पू. रेखाताईंचा या ना त्या निमित्ताने अनेकदा संपर्क आला. जून २०१५ पासून भगवंताच्या कृपेने ताईंच्या खोलीत त्यांच्या सहवासात रहाण्याचीही संधी मिळाली. या काळात त्यांच्याकडून अनेक सूत्रे शिकायला मिळाली.\n१. तत्त्वनिष्ठता आणि प्रेमभाव यांचा सुरेख संगम \nस्वयंपाकघरातील एखादी वस्तू अथवा पदार्थ हवा असला आणि त्याविषयी ताईंना विचारले, तर त्या कधीच नाही म्हणत नाहीत. नेहमीच साहाय्य करतात. त्यांच्या खोलीत रहाणार्‍या आणि त्यांच्याच विभागात सेवा करणार्‍या; परंतु वयाने लहान असणार्‍या साधिकांना त्या रात्री झोपण्यापूर्वी चुकांचे लिखाण झाले का सत्रे पूर्ण केली का सत्रे पूर्ण केली का , असे विचारतात, तसेच व्यष्टी साधना पूर्ण करण्याची आठवण करून देतात. साधिकांकडून एखादी चूक झाल्यास तत्त्वनिष्ठ राहून त्या संबंधित साधकाला चुकीची जाणीव करून देतात; मात्र दुसर्‍याच क्षणी पुन्हा प्रेमाने आणि इतक्या सहजतेने बोलतात की, थोड्या वेळापूर्वी बोलणार्‍या ताई याच का , असे विचारतात, तसेच व्यष्टी साधना पूर्ण करण्याची आठवण करून देतात. साधिकांकडून एखादी चूक झाल्यास तत्त्वनिष्ठ राहून त्या संबंधित साधकाला चुकीची जाणीव करून देतात; मात्र दुसर्‍याच क्षणी पुन्हा प्रेमाने आणि इतक्या सहजतेने बोलतात की, थोड्या वेळापूर्वी बोलणार्‍या ताई याच का असा प्रश्‍न पडावा. ताईंच्या सहवासातून हा भाग शिकायला मिळाला. त्यामुळे माझ्याकडूनही साधकांना प्रेम देण्याचे आणि त्यांच्याशी सहजतेने वागण्याचे प्रयत्न होऊ लागले आहेत.\n२. स्वतःच्या व्यष्टी साधनेत सातत्य\nठेवतांना इतरांच्या साधनेचीही काळजी घेणे\nपू. ताई इतरांना व्यष्टी साधना पूर्ण करण्याची आठवण करून देतात, तसेच त्या स्वतःही प्रतिदिन नियमितपणे लिखाण; स्वयंसूचना सत्रे; दैनिक वाचन, नामस्मरण, आत्मनिवेदन इत्यादी पूर्ण करणे; समष्टीसाठी करावयाचा नामजप आणि प्रार्थना करणे यांसाठी वेळ देतात. कितीही उशीर झाला, कितीही थकवा असला, तरी हे सर्व पूर्ण केल्याविना त्या झोपत नाहीत. पू. ताईंच्या या कृतीतून आणि त्यांच्यासोबत राहून व्यष्टी साधनेतील सातत्य टिकून रहाण्यास मला साहाय्य होत आहे.\n३. स्वयंपाकघरातील सेवांचा पुष्कळ मोठा व्याप\nसांभाळतांना वेळेचे तंत���तंत पालन करून वेळा कशा\nपाळायच्या, याचा आदर्श वस्तूपाठ घालून देणार्‍या पू. रेखाताई \nखरेतर रामनाथी आश्रमाच्या स्वयंपाकघराचा व्याप पुष्कळच मोठा आहे. जवळजवळ साडेचारशे साधकांच्या चारीठाव स्वयंपाकाचे आणि त्यांच्या पथ्य-पाण्याचे नियोजन करणे, आजारी साधक, विशेष अतिथी, पाहुणे, संत, तसेच अध्यात्माचा अभ्यास करायला येणारे विदेशी साधक, तसेच कार्यशाळा, शिबिरे, अधिवेशने इत्यादींसाठी येणारे साधक या सगळ्यांच्या वेगवेगळ्या स्वयंपाकाचे नियोजन, याशिवाय साधकांचे वाढदिवस, लग्नकार्य, सणवार यांच्या स्वयंपाकाचे नियोजन एवढा मोठा व्याप असतो. व्यष्टी साधनेची घडी विस्कटू न देता हा सगळा व्याप सांभाळतांना पू. ताईंना विभागात जाण्यास कधी उशीर होणे तर सोडाच; पण महाप्रसादाच्या (जेवणाच्या) वेळा कधी अर्ध्या मिनिटानेही चुकल्याचे किंवा मागेपुढे झाल्याचे एकदाही घडले नाही. यातून सर्व काही सांभाळून वेळा कशा पाळायच्या, याचा आदर्श वस्तूपाठच पू. रेखाताईंनी घालून दिला आहे.\n४. प्रत्येक क्षणी स्वीकारण्याच्या स्थितीत रहाणे\n४ अ. ईश्‍वरावरील दृढ श्रद्धेमुळे\nअडचणींच्या प्रसंगांतही शांत आणि स्थिर रहाणे :\nसर्व व्याप सांभाळतांना कधीकधी आयत्या वेळी अनेक गोष्टी कराव्या लागतात किंवा काही अडचणीही उद्भवतात; परंतु अशा प्रसंगी न डगमगता, शांत आणि स्थिर राहून त्या सर्व स्वीकारतात किंवा त्यांवर मात करत पू. ताईंची सेवा चालू असते. ईश्‍वराला त्याच्या साधकांची काळजी असून त्याचे कार्य तो करून घेणारच आहे, अशी त्यांची दृढ श्रद्धा असते आणि आहे. त्यामुळे पू. ताईंना अशा प्रसंगांचा कधी ताण आल्याचे पाहिले नाही. देवावर दृढ श्रद्धा असणे किती महत्त्वाचे आहे, याचे उदाहरणच भगवंताने पू. रेखाताईंच्या माध्यमातून समोर ठेवले आहे.\n४ आ. सतत स्वीकारण्याच्या स्थितीत आणि उत्साही असणे :\nविभागसेवा पूर्ण करून दुपारच्या वेळी खोलीत आल्यानंतर त्या कितीही दमलेल्या असल्या आणि कधी खोलीत केर काढायला हवा, असे वाटले, तर ताई कधी चालढकल करत नाहीत. तत्परतेने केरसुणी घेऊन त्या खोली स्वच्छ करतात आणि नंतरच विश्रांती घेतात. या संदर्भात त्यांची कधी चिडचिड झाली किंवा त्यांना प्रतिक्रिया आली, असे कधी घडत नाही. त्या नेहमी स्वीकारण्याच्या स्थितीत आणि उत्साही असतात. हे मी अनेकदा अनुभवले आहे. त्यांच्याप्रमाणे स्वीकारण्याची स्थिती आणि उत्साह माझ्यातही निर्माण होवो, अशी ईश्‍वरचरणी प्रार्थना आहे.\n५. वर्तमानात राहून प्रत्येक क्षणाला\nअन् स्थितीला आनंदाने सामोरे जाणे\nएखाद्या दिवशी काही कारणांमुळे स्वयंपाकघरात साधकसंख्या पुरेशी नसल्यास कसे होईल अशा विचारांमध्ये ताई कधी अडकून रहात नाहीत. आदल्या दिवशी शक्य तेवढे नियोजन करतात आणि त्या त्या क्षणाला अन् स्थितीला आनंदाने सामोरे जात त्या वर्तमानात रहातात. त्यामुळे नकळतच देवाचा धावा वाढण्यास साहाय्य होते, हे शिकायला मिळाले.\nत्यांच्यातील नीटनेटकेपणा आणि स्वच्छता खोलीत, तसेच संपूर्ण स्वयंपाक विभागातही दिसून येतो.\nपू. ताईंकडून शिकायला मिळालेली ही सूत्रे त्यांच्याप्रमाणे कृतीत आणण्याचा प्रयत्न करतांनाच अंतःकरणात ती रुजून अंगवळणी पडू देत, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे. अशा संतरत्नासमवेत रहाण्याची संधी दिल्याबद्दल परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी पुष्कळ पुष्कळ कृतज्ञता \n– श्रीमती वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.४.२०१६)\nसंदर्भ : दैनिक सनातन प्रभात\nप्रेमभाव, स्वतःला पालटण्याची तळमळ आणि परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असलेल्या पुणे येथील...\nसनातनच्या संतरत्न पू. (श्रीमती) सुमन नाईक यांचा साधनाप्रवास \nमुलीला आध्यात्मिक स्तरावर मार्गदर्शन करणार्‍या पू. (सौ.) संगीता जाधव \nहुब्बळ्ळी, कर्नाटक येथील श्रीमती सीता श्रीधर जोशीआजी (वय ९४ वर्षे) सनातनच्या १०० व्या व्यष्टी संतपदी...\nअत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगत संपूर्ण कुटुंबावर साधनेचे संस्कार करणार्‍या डोंबिवली येथील श्रीमती विजया लोटलीकरआजी...\nलहानपणापासूनच देवाच्या अनुसंधानात असणारे संभाजीनगर येथील पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी (वय ६० वर्षे) \nCategories Select Category check (3) अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (122) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (17) अनुभूती (1) मृत्यू आणि मृत्यूनंतर (10) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (79) कर्मयोग (9) गुरुकृपायोग (62) अहं निर्मूलन (4) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (13) प्रीती (1) भावजागृती (11) सत्संग (1) सत्सेवा (1) स्वभावदोष निर्मूलन (20) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (3) अध्यात्म कृतीत आणा (376) अंधानुकरण टाळा (22) आचारधर्म (106) अलंकार (8) आहार (29) के��भूषा (18) दिनचर्या (30) निद्रा (2) वेशभूषा (17) धार्मिक कृती (45) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषी��ंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (2) साहाय्य करा (2) सनातनचे अद्वितीयत्व (390) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (42) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (6) चित्रकला (1) नृत्यकला (3) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) संगीत (11) सात्त्विक रांगोळी (10) सूक्ष्म चित्रकला (1) आध्यात्मिक संशोधन (107) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (84) अमृत महोत्सव (3) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (17) आध्यात्मिकदृष्ट्या (11) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (15) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (27) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (2) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (26) आश्रमांची वैशिष्ट्ये (19) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (9) सनातनचे संत (81) साधकांची वैशिष्ट्ये (45) ६० टक्के पातळीचे साधक (4) दैवी गुणांनी संपन्न (1) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (34) चित्र (33) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (4)\nझोप लागत नसल्यास पुढीलपैकी एखादा नामजप झोप येईपर्यंत करा \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/siddhartha-shiroles-attempt-to-reach-the-last-voter/", "date_download": "2019-11-17T23:53:09Z", "digest": "sha1:MPNR6SP2WVVGPBY2TCXAFLJOUYTRRZSB", "length": 11472, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्याचा सिद्धार्थ शिरोळेंचा प्रयत्न | Dainik Prabhat", "raw_content": "\nशेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्याचा सिद्धार्थ शिरोळेंचा प्रयत्न\nखासदार काकडे यांच्या हस्ते संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन\nपुणे – भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी नगरसेवक आनंद छाजेड यांच्या बोपोडीतील निवडणूक कार्यालयाचे उद्‌घाटन खासदार संजय काकडे यांच्या हस्ते बुधवारी झाले.\nत्यानंतर बोपोडी भागात पदयात्रा झाली. यामध्ये शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्यासोबत काकडेही सहभागी झाले होते. यावेळी नगरसेवक भापकर, अभय सावंत, सुनीता वाडेकर, परशुराम वाडेकर, अर्चना मुसळे, बंडू ढोरे, मधुकर मुसळे, उत्तम बहिरट, ओंकार कदम, विजय शेवाळे, कैलास टोणपे, मनीष बासू, चंद्रकांत मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.\nशिवाजीनगर मतदार संघातील शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी सुरू असलेल्या प्रचारात काकडे यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. संपूर्ण मतदारसंघातील वेगवेगळे मेळावे, पदयात्रा, प्रचारफेऱ्यांचे आयोजन आणि प्रचाराची सगळी यंत्रणा चोख आहे ना याकडे काकडेंनी विशेष लक्ष दिले आहे.\nदरम्यान, मातंग समाजाचा भव्य मेळावा मॉडर्न कॉलेजच्या सभागृहात बुधवारी घेण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन नगरसेविका स्वाती लोखंडे यांनी केले होते. त्यावेळी शिरोळे यांनी मातंग समाजाच्या अपेक्षा जाणून घेतल्या. भाजप शहर उपाध्यक्ष दत्ता खाडे, राजश्री काळे, हरिभाऊ घोडके, तुषार मोहिते यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर किलबिल हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचे संस्थापक प्राचार्य रफीक सौदागर यांची शिरोळे यांनी भेट घेतली.\nपदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा\nसिद्धार्थ शिरोळे यांनी डेक्‍कन जिमखाना क्‍लब आणि टिळक स्विमिंग टॅंकवर गुरुवारी सकाळी भेट दिली. त्यावेळी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी क्‍लबच्या क्रीडा समिती सदस्य आणि ऍथलेटिक्‍सचे सचिव अतुल रुणवाल, नियामक मंडळ सदस्य प्रमोद बकरे, सरचिटणीस विश्‍वास लोकरे, जलतरण विभागाचे सचिव अमित गोळवलकर, टेनिस समतीचे सल्लागार किशोर परांजपे, सुशील पाटील, विजय गवारे, मिलिंद लुंकड, एस. बी. मंत्री, इंद्रसेन घोरपडे, शरद नाटेकर, अनिल गायकवाड उपस्थित होते.\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nराजनाथ सिंग आणि डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथं द्विपक्षीय चर्चा\nइसिसशी लागेबांधे असणाऱ्या जर्मन महिलेला अटक\nकोल्हापूरातील ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली\nबिल गेट्‌स कडून बिहार सरकारचे कौतुक\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nहरवलेले मूल सोशल मीडियामुळे पाच तासांत आईच्या कुशीत\nदीपिका पादुकोणने कापल्या रणवीर सिंगच्या मिशा; व्हिडीओ व्हायरल\nफडणवीस यांचा \"वर्षा'तील मुक्‍काम कायम\n\"मुलांचे हक्क व सुरक्षा'वर उपक्रम राबवा\nभाजपमध्ये गेलेले आमदार आमच्या संपर्कात- जयंत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/blogspot-searchingforlaugh-26372/", "date_download": "2019-11-18T00:09:44Z", "digest": "sha1:I2NR53MXVW5R73RX5YJB52MIMJS6OCA2", "length": 23196, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कुलकर्ण्यांचं लोणी.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंत्री उचलण्यासाठी गेलेल्या चिमुरडीला चिरडले\nशेतकऱ्याची आत्महत्या, मृतदेह जिल्हा कचेरीवर\nदहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान - मोदी\nउधळपट्टी केल्यास तिप्पट पाणीपट्टी\nविद्यार्थ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ\nलेखक कुणासमोर तरी काहीतरी ‘सादर’ केल्यासारखा लिहू लागला की, साहित्यगुणांचं नुकसान होतं. हे निरीक्षण लाडक्या, प्रभावशाली, नोबेल विजेत्या वगैरे लेखकांबद्दल खरं ठरतं; तिथं ब्लॉग लेखक/\nचार्ल्स मार्टिनचं, ६ फेब्रुवारी १९५४च्या न्यूयॉर्करमधलं हे व्यंगचित्र, अनिरुद्ध कुलकर्णीनी व्यंगचित्रकार-नेत्याच्या निधनानंतर ब्लॉगमध्ये आणलं\nलेखक कुणासमोर तरी काहीतरी ‘सादर’ केल्यासारखा लिहू लागला की, साहित्यगुणांचं नुकसान होतं. हे निरीक्षण लाडक्या, प्रभावशाली, नोबेल विजेत्या वगैरे लेखकांबद्दल खरं ठरतं; तिथं ब्लॉग लेखक/ लेखिकांची काय कथा\nअनेकांना याचा राग येऊ शकतो. पण समीक्षा कोणाकडून होते आहे हे खरंच इतकं महत्त्वाचं असतं का ती ‘असते’.. कोणी केली हे महत्त्वाचं नसतं.\nउदाहरणार्थ, ‘स्वत:मध्येच डुंबत राहण्याच्या सवयीमुळे व्ही. एस. नायपॉल हे स्वत:चंच अर्कचित्र झालेले आहेत.. नायपॉल यांना अभिप्रेत असो वा नसो, पण (भाजप केंद्रात सत्तेवर असताना) ते हिंदू अत्याभिमान्यांचा ‘पोस्टर बॉय’ झालेले होते’- अशी वाक्यं अनिरुद्ध गो. कुलकर्णी यांनी २८ सप्टेंबर २००७ रोजी एका इंग्रजी ब्ल��ग-नियतकालिकातल्या एका लेखावरल्या प्रतिक्रियेत लिहिलेली होती.\nअनिरुद्ध कुलकर्णी यांचं हे निरीक्षण इतकं खरं आणि समीक्षकी होतं (किंवा नीट विचार करणाऱ्या कुणालाही नायपॉल यांच्याबाबत हेच वाटणं स्वाभाविक होतं,) की, दोनच महिन्यांपूर्वी मुंबईत गिरीश कर्नाड यांनी नायपॉल यांच्यावर केलेल्या टीकेत हे दोन मुद्दे होते. ती टीका गाजली आणि महत्त्वाची ठरली.\nअर्थात, अनिरुद्ध कुलकर्णी यांची निरीक्षणं महत्त्वाची आहेत, हे काहीजणांना कळत होतंच. जाणकारांना तर नक्कीच कळत होतं. उदाहरणार्थ, आजच्या पिढीच्या फार लक्षात नसलेले पण आजच्या मराठी संस्कृतीवरला विश्वास कायम राहण्यासाठी फार उपयोगी पडणारे असे अशोक शहाणे, भाऊ पाध्ये, कमल देसाई, सदानंद रेगे आदी साहित्यिकांचे ब्लॉग तयार करणारे अवधूत डोंगरे यांनी कधीतरी सप्टेंबर २००७ मध्येच अनिरुद्ध कुलकर्णी यांच्या ‘सर्चिगफॉरलाफ’ या ब्लॉगला ‘महत्त्वाचा ब्लॉग’ म्हटलं होतं. अवधूत यांच्या त्या प्रतिक्रियेत मुद्दा वेगळा होता : अनिरुद्ध हे मराठी संस्कृतीतलं सत्त्व इंग्रजी ब्लॉगद्वारे जगासमोर आणत आहेत, असा. त्यावर ‘कुणीतरी हे करायलाच हवं होतं’ असं प्रत्युत्तर अनिरुद्ध यांनी दिलं. त्यातली विनम्रता जोखण्याचा नाद सोडल्यास, ‘जगासमोर’ म्हणजे कुणासमोर, याचा शोध घेता येतो. मग स्पिनोझा या तत्त्वज्ञाला स्मरून लिहिला जात असलेल्या ‘स्पिनोझा. ब्लॉगसे. एनएल’ या डच भाषेतील ब्लॉगचे कर्ते स्टान वर्डुल्ट यांनी विंदा करंदीकर गेले त्यानंतर ‘अनिरुद्ध कुलकर्णीच्या ब्लॉगमुळे मला हे कळलं’ असा उल्लेख केला आहे. ‘हे’ म्हणजे, स्पिनोझा आणि विंदा यांचा काय संबंध होता, ते. विंदांवर अनेक मराठी ब्लॉगरांनी लिहिलं आहेच, पण मराठीत- देवनागरी लिपीत- अवतरणं देऊन इंग्रजीत टिप्पणी करणारे अनिरुद्ध कुलकर्णी महत्त्वाचे ठरले. कारण त्यांनी खरोखरच जगाच्या दृष्टीनं मराठीतलं श्रेय शोधण्याचा प्रयत्न केला.\nहा झाला एक भाग. अनिरुद्ध कुलकर्णी यांचं कविताप्रेम, त्यातही आजच्या जगाकडे पाहताना मर्ढेकरांबद्दल आस्था वाटणं आवश्यकच आहे असा त्यांचा (आग्रह नव्हे) सहजभाव, जी. ए. कुलकर्णी यांच्याबद्दल त्यांना असलेली ओढ, त्या ओढीची वा सहजभावी आस्थेची कारणं वेळोवेळी स्पष्ट करताना अनिरुद्ध कुलकर्णी यांचा दिसत जाणारा व्यासंग, म. वा. धोंड यांच्यासार���्या समीक्षकांबद्दल त्यांना वाटणारा जिव्हाळापूर्वक आदर.. असा पीळ या ब्लॉगमधून दिसत जातो.\nआता आणखी सर्वात महत्त्वाचं वैशिष्टय़ : या ब्लॉगमध्ये सतत जाणवणारी, ब्लॉगलेखकाची विनोदबुद्धी\nब्लॉग जरा विनोदी ढंगानं लिहिला की दिसली विनोदबुद्धी, असं असतं का\nअनिरुद्ध कुलकर्णी यांचं लिखाण तर फक्त मुद्देच मांडणारं आहे. क्वचित त्यांच्या ब्लॉगवर व्यक्तिगत आठवणी निघतात त्या मुद्दा ‘स्वत:तून आलाय’ हे ठसवण्यापुरत्या. पण त्यांच्या ब्लॉगची लिंकच ‘सर्चिगफॉरलाफ’ अशी आहे आणि ब्लॉगच्या शीर्षकात ‘लूकिंग अ‍ॅट कार्टून्स, गेटिंग अलाँग’ असं म्हटलेलं आहे. ‘न्यूयॉर्कर’मधली जुनी व्यंगचित्रं, क्वचित आपल्या वसंत सरवटे यांची चित्रं, अशांच्या आधारे कार्टून्सकडे पाहण्याची संधी हा ब्लॉग वाचकाला देतो. राजकारण्यांवरली बूटफेक, पुण्यातला स्वाइन फ्लू, कुणीतरी कुठेतरी लिहिलेला लेख, कुणातरी महत्त्वाच्या साहित्यिकाचा जन्म/ मृत्यू दिन असं कोणतंही निमित्त या ब्लॉगच्या नोंदींना पुरतं. पण नोंदीची सुरुवात काहीही असली तरी बऱ्याचदा तिच्यातला मुद्दा माणूस आणि त्याचं आजचं जगणं समजून घ्यावं, या भूमिकेवर आधारलेला असल्याचं वाचकाला लक्षात येतं.\nमराठी आणि इंग्रजी यांचं उत्तम वाचन, आकलन आणि त्यातून पुढे निर्माण झालेली मतं, असं हे ‘लोणी’ आहे.. हा ब्लॉग वाचलाच पाहिजे अशासाठी की, ब्लॉगलेखन तंत्राच्या नव्या शक्यता त्यातून लक्षात येतात. ‘नुकतंच कुणीतरी हे केलं’, ‘इतिहासात हा असं म्हणालाय’, ‘आता असं पाहा की (पुढे स्वत:चं मत किंवा थेट एखादं जुनं व्यंगचित्र)’ अशा टप्प्यांतून, अगदी उडय़ा मारत वाचकाला हे लिखाण वाचावं लागतं. उडी नेमकी एखाद्या विचारावरच पडत असल्यानं बरं वाटतं कुसुमाग्रजांवरली नांेद ही अनिरुद्ध कुलकर्णी यांचे विचार किती मराठी आणि किती जागतिक आहेत, याचा एक उत्तम नमुना ठरेल.\nजगाबद्दलचं आकलन आणि स्वत:ची मूल्यं हेच ब्लॉगलेखकाचं भांडवल ठरतं, हे लक्षात घेतल्यास हा ब्लॉग का महत्त्वाचा, हेही पटेल.\nमुद्दा आकलनाचा आणि मूल्यांचा आहे.\nलोण्यात चांगलं कोलेस्टेरॉल किती आणि वाईट किती, हे मोजलं नाही तरी लोणी चामट आहे की विरघळतंय, हे जिभेला कळतं. अनिरुद्ध कुलकर्णी यांनी इतक्या वर्षांत अनुभवलेल्या सांस्कृतिक आणि वैचारिक घुसळणीतून आलेलं हे लोणी विरघळणारं आहे.. याचं कार��, त्यात ‘किस्सेबाजी’, ‘सादरीकरण’, ‘स्व आणि स्वकीय यांचा उदोउदो’ असे हेतू नसून जग समजून घेण्यासाठी जगापुढे जाताना आपलं सांस्कृतिक गठुडं वेळोवेळी चाचपून पाहणं, एवढाच आहे. या गठुडय़ात तुकाराम जसे आहेत, तशी न्यूयॉर्कर वा अन्य ठिकाणची आधुनिक नर्मविनोदी व्यंगचित्रंही आहेतच.\nसंस्कृती पुन्हा तपासून पाहणं, हा हेतू या ब्लॉगचा कसा काय, असा प्रश्न पडेल. इथं तर असलेली संस्कृतीच पुन्हा पुन्हा माथी मारण्याचा प्रयत्न केला जातोय, असं अल्ट्रा-बंडखोरांना वाटू शकेल. पण संस्कृतीनं धारण केलेल्या गोष्टींबद्दल प्रेम वा अनुभवजन्य ममत्व असणं आणि संस्कृती तपासून पाहण्याच्या हेतूनं आपल्या अनुभवांचाही निराळा अर्थ स्वीकारणं, असा मार्ग असू शकतो. उदाहरणार्थ, ‘अमर चित्रकथा’बद्दल अशाच एका निमित्तानं लिहिताना, ‘हे सत्यवती की शकुंतला की कुणाचंतरी चित्र पाहा’ म्हणून एक चित्र दाखवून पुढे हा लेखक म्हणतो : थँक्यू अमर चित्रकथा.. तुम्ही सस्त्या पोर्नपासून मला वाचवलंत\n कळलं नसेल तर अमर चित्रकथेतल्या वन-वासी शकुंतलेचं सदेह रूप आठवा किंवा पाहा..\nनसेल कळलं तर सोडून द्या. लोणीसुद्धा पचायला जडच असतं काहींना. तसं असल्यास, बघूच नका हा ब्लॉग.\nउल्लेख झालेल्या ब्लॉगचा पत्ता : searchingforlaugh.blogspot.in\nसूचना वा प्रतिक्रियांसाठी ईमेल :wachawe.netake@expressindia.com\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nविमा दस्तांचे ‘डिजिटल रूपडे’ समजून घ्या\nकाळ आला होता, पण..\nमामा आणि त्याचं गाव\nVideo: 'मिर्झापूर २'च्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता\n'पानिपत'मधील 'मर्द मराठा' गाण्याची गायिका आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर\nसलमानसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीवर आली धुणी-भांडी करण्याची वेळ\n'हुड हुड दबंग'ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मीम्स व्हायरल\nVideo : मलायकाचा नेहा धुपियाला चप्पल मारण्याचा प्रयत्न, कारण...\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nमर्यादित षटकांसाठी आक्रमक मयंकचा पर्याय\nतीन दिवसांनंतर राज्यात गारव्यात वाढ\n‘बीकेसी कनेक्टर’मुळे नवी कोंडी\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nचंद्रपूर आणि मुंबई विभाग सर्वाधिक प्रदूषित\nसोनिया गांधी-शरद पवार भेटीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार\nअयोध्या निकालाविरोधात फेरविचार याचिका\n‘मॅरेथॉन’मध्ये सहभागी स्पर्धकांच्या ���ाहनांची तोडफोड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/lawsuit", "date_download": "2019-11-17T23:51:02Z", "digest": "sha1:WMAINS57UZSONFLU3DYAQ2FV3S2LDIJW", "length": 16237, "nlines": 263, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "lawsuit: Latest lawsuit News & Updates,lawsuit Photos & Images, lawsuit Videos | Maharashtra Times", "raw_content": "\n'त्या' उमेदवाराला पुन्हा नगरसेवकपद कसे\nमुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंत...\n‘माझ्या मुलाच्या भविष्याचे काय\nन्यायमूर्ती शरद बोबडे यांचा शपथविधी आज\nआजपासून हिवाळी अधिवेशन; नागरिकत्व विधेयक प...\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nपोपचा कौटुंबिक जिव्हाळ्यावर भर\nगोटबाया राजपक्षे श्रीलंकेचे नवे अध्यक्ष\nश्रीलंकेत राजपक्षे विजयी, भारतावर काय परिण...\nभारतीय विमान संकटात; पाकने केली मदत\nश्रीलंकेत राजपक्षे यांचेपारडे जड\nएअर इंडिया विक्रीसाठीमार्च २०२०चे उद्दिष्ट\nदरमहा किमान पेन्शन७५०० करण्याची मागणी\nएअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत वि...\n'मुंबई इंडियन्स'मधून युवराजसह १२ खेळाडू करारमुक्त\nभावाचा फटकार नाकावर,खेळाडू रक्तबंबाळ\nमैदानात घुसलेल्या चाहत्याला विराटने वाचवलं...\nमयांक अग्रवाल, शमीची कसोटी क्रमवारीत झेप\nक्रिकेटपासून दूर असलेला धोनी 'या' खेळात व्...\nटी-२०: पृथ्वी शॉचे बंदीनंतर अर्धशतकी कमबॅक...\nआयुष्मानचा 'बाला' लवकरच १०० कोटी क्लबमध्ये\nविश्रांतीचा सल्ला असूनही १८ तास काम करतात ...\nतीन उकडलेल्या अंड्यांचं बिल झालं १ हजार ६७...\nगणितज्ञ वशिष्ठ यांचे निधन; हृतिक रोशननं व्...\nवर मराठी कलाकारांचे स्पष्टी...\n'सायना'च्या शूटिंगदरम्यान परिणीती चोप्रा ज...\nनव्या जोमानं करा सुरुवात\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nपोस्ट खात्यात ५ हजार जागांची भरती सुरू\nकरिअर, मातृत्व आणि मी\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nकरिअर, मातृत्व आणि मी\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी..\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान ..\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षका..\nकर्नाटकातील रायचूरमध्ये दिवसा उजे..\nमॉर्निंग वॉकसाठी गेला; कारने उडवले\nआयटी कंपनीकडून ट्रम्प सरकारवर खटला\nसिलिकॉन व्हॅलीस्थित एका माहिती तंत्रज्ञान कंपनीने अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाविरोधात भारतीय व्यावसायिकाला एच-वन बी व्हिसा नाकारल्याबद्दल खटला भरला आहे. या २८ वर्षीय व्यावसायिकाला मनमानी पद्धतीने व्हिसा नाकारण्यात आला असून, हा अधिकारांचा गैरवापर आहे, असा दावा कंपनीने केला आहे.\nvijay mallya: १० हजार कोटींचा खटला हरला\nभारतीय बँकांतून कोट्यावधींचं कर्ज घेऊन विदेशात पलायन केलेला उद्योगपती विजय मल्ल्याला मोठा झटका बसला आहे. ब्रिटनमध्ये भारतीय बँकांनी मल्ल्याविरोधात दाखल केलेला १० हजार कोटींचा खटला मल्ल्या हरला आहे. ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेने तशी माहिती दिली आहे.\nविवाहितेस मारहाण; सासरच्यांविरुद्ध गुन्हा\nपाळधी येथे राहण्यास नकार दिल्याच्या कारणावरून महिलेस पती, सासू व चुलत सासुने मारहाण करून तिच्याजवळील मोबाइल व पंधराशे रुपये बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना सोमवारी (दि. २९) रात्री ९ वाजता हरिविठ्ठलनगर येथे घडली.\nसंतोष पोळविरुद्ध हत्याचे सहा खटले चालणार\nक्रूरकर्मा, भोंदू डॉक्टर संतोष पोळने केलेल्या सहा हत्याचे साक्षीदार वेगवेगळे असून पुरावा नसलेल्या प्रकरणात न्यायालयाची दिशाभूल होण्याची शक्यता असल्याने तसेच संतोषने केलेल्या प्रत्येक हत्येचा हेतू वेगळा असल्याने त्याच्याविरुद्ध सहा हत्येचे सहा खटले चालवण्याचा आदेश आज कोर्टाने दिला.\nवाडियांनी टाटांविरोधात तीन हजार कोटींचा बदनामीचा दावा दाखल केला\nट्रम्पची धमकीचे गांभीर्य नाही: क्रूझ\nअमेरिकी कोर्टाकडून मोदींविरोधातील खटला रद्द\nएकता कपूरने संजय दत्तविरोधात ठोकला दीड कोटीचा दावा\nआजपासून हिवाळी अधिवेशन; नागरिकत्व विधेयक पुन्हा येणार\nन्यायमूर्ती शरद बोबडे यांचा शपथविधी आज\n मुंबईकर रेल्वेत विसरले कोटींच्या वस्तू\n मुंबईत शेकडो घरे उपलब्ध होणार\n'मुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम'\nअयोध्येचा निकाल: जस्टिस नजीर यांना झेड सुरक्षा\nनक्षलवाद्यांकडे ड्रोन; गोळ्या घालण्याचे आदेश\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\nभविष्य १५ नोव्हेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/ril-mcap-hits-rs-9-trillion-becomes-most-valued-indian-company-225623", "date_download": "2019-11-18T00:26:59Z", "digest": "sha1:ESRBZXMZBHY6FHO6D5GZEDOSULJWSNVX", "length": 14706, "nlines": 232, "source_domain": "www.esakal.com", "title": "मुकेश अंबानींच्या रिलायन्स इ��डस्ट्रीजचा आणखी एक विक्रम | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, नोव्हेंबर 18, 2019\nमुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा आणखी एक विक्रम\nशुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019\nमुंबई: मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने आज ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कंपनीने 9 लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलाला स्पर्श केला आहे. 9 लाख कोटी रुपयांच्या बाजारभांडवलाचा टप्पा गाठणारी रिलायन्स इंडस्ट्रीज भारतातील पहिली आणि एकमेव कंपनी आहे. आज सकाळच्या सत्रात रिलायन्सच्या शेअरमध्ये 2 टक्क्यांची वाढ होत 1,427.90 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली. त्यानंतर, कंपनीचे बाजार भांडवल 9 लाख कोटी रुपयांवर पोचले.\nमुंबई: मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने आज ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कंपनीने 9 लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलाला स्पर्श केला आहे. 9 लाख कोटी रुपयांच्या बाजारभांडवलाचा टप्पा गाठणारी रिलायन्स इंडस्ट्रीज भारतातील पहिली आणि एकमेव कंपनी आहे. आज सकाळच्या सत्रात रिलायन्सच्या शेअरमध्ये 2 टक्क्यांची वाढ होत 1,427.90 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली. त्यानंतर, कंपनीचे बाजार भांडवल 9 लाख कोटी रुपयांवर पोचले.\nआज रिलायन्स इंडस्ट्रीजचे तिमाही निकाल जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कंपनीचा शेअर तेजीमध्ये आहे. पेट्रोकेमिकल्सचा मुख्य व्यवसाय असलेल्या रिलायन्सला रिफायनींग मार्जिनमध्ये फायदा झाल्याने कंपनीच्या तिमाही निकालात त्याचे प्रतिबिंब दिसून येईल या शक्यतेने कंपनीच्या शेअरने उसळी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीचा शेअर तेजी करत आहे. विशेष म्हणजे जानेवारी महिन्यापासून कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल 26 टक्क्यांची वाढ झाली आहे.\nदेशातील तेल क्षेत्रातील सर्वात मोठी खासगी कंपनी असलेला रिलायन्स समूह ऊर्जा, पेट्रोकेमिकल्स, टेक्सटाइल, नैसर्गिक संसाधने, रिटेल आणि टेलिकम्युनिकेशन अशा विविध उद्योगात कार्यरत आहे. 'फॉर्च्युन ग्लोबल 500' वर्ष 2019 नुसार जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांच्या यादीत 106 व्या स्थानावर आहे.\nसध्या मुंबई शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 1423 रुपयांवर व्यवहार करतो आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे 898,891.04 कोटींचे बाजारभांडवल आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपर्याय सर्वपक्षीय संय���क्त सरकारचा\nलोकांसाठी भाजप, शिवसेना, कॉंग्रेस आघाडीने एकत्र यावे मुंबई - महाराष्ट्रातील सत्ताकोंडी मुख्यमंत्री कोणाचा यावरून तयार झाली. शत्रू-मित्र...\nतुर्भेतील जनता मार्केटमध्ये भीषण आग\nनवी मुंबई : तुर्भे येथील जनता मार्केटमध्ये शनिवारी (ता.१७) भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये जनता मार्केटमधील चार गाळे आगीच्या भक्ष्यस्थानी...\nएकाच दिवशी परीक्षेमुळे उमेदवार धास्तावले\nपुणे - मुंबई महापालिका आणि जलसंपदा विभागाची कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा २५ नोव्हेंबर या एकाच दिवशी आल्याने हजारो अभियंत्यांचा जीव टांगणीला...\nअमृता फडणवीस पुन्हा झाल्या ट्रोल; लग्नाच्या वाढदिवसाची पोस्ट चर्चेत\nमुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या लग्नाचा 17 नोव्हेंबरला वाढदिवस होता. फडणवीस दाम्पत्यावर त्यांच्या मित्र...\nपीएमसी गैरव्यवहार : रणजित सिंगच्या घराची झाडाझडती\nमुंबई : भाजप माजी आमदार सरदार तारा सिंग यांचा सुपुत्र रणजीत सिंग याला \"पीएमसी' बॅंकेतील 4,355 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने (...\nविचित्र अपघातात बसच्या क्‍लीनरचा मृत्यू\nमुंबई : बसचा क्‍लीनर तोल जाऊन दरवाजातून बाहेर फेकला गेल्याने बसच्या मागील चाकाखाली चिरडला गेला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. मालवणी येथे हा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/dont-send-this-parcel-to-mumbai-uddhav-criticized-to-bhujbal/", "date_download": "2019-11-17T22:25:22Z", "digest": "sha1:WV2OHWRVRUHZLPCSNIVLYQULQDRBWOFU", "length": 13219, "nlines": 195, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "\"हे पार्सल मुंबईत नको\" ; उद्धव ठाकरेंची भुजबळांवर टीका - Maharashtra Today", "raw_content": "\nनक्षलवाद्यांकडे ड्रोन आढळून आल्याने दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश\nअमित शाह म्हणाले, काळजी करू नका सरकार भाजपचेच येईल: रामदास आठवलेंचा…\nमराठा आरक्षणाची मंग��वारी सुनावणी\nभारत वेगाने आर्थिक विकास करण्याची क्षमता असलेला देश : बिल गेट्स\nHome Maharashtra News “हे पार्सल मुंबईत नको” ; उद्धव ठाकरेंची भुजबळांवर टीका\n“हे पार्सल मुंबईत नको” ; उद्धव ठाकरेंची भुजबळांवर टीका\nमुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षातील नेत्यांनी ठिकठिकाणी प्रचार सभांचा धडाकाच लावला आहे . शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येवला-लासलगाव मतदारसंघात प्रचार सभा झाली. यावेळी ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला . “येवल्याच्या विकासासाठी ‘वचननामा’ करावा लागला. मग सत्तेसाठी आमदार काय करत होते त्यामुळे आता वेळ आलेली आहे. इथला पाहुणा निवडून देऊ नका. हे पार्सल पाठवून द्या. कुठेही पाठवा पण मुंबईत पाठवू नका, अशा शब्दात उद्धव ठाकरेंना भुजबळांवर तोफ डागली .\nही बातमी पण वाचा:- बाळासाहेबांच्या अटकेवर भुजबळांचे स्पष्टीकरण\nयेवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संभाजी पवार यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची शनिवारी सभा झाली. यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना झालेल्या अटकेवरून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. युती आणि आघाडीतील पक्षांच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनीही प्रचाराची धुरा सांभाळली आहे .\nदरम्यान शिवसेनाप्रमुख बा‌ळासाहेब ठाकरे यांना अटक करणे, ही राष्ट्रवादी काँग्रेसची चूकच होती. फक्त काही वरिष्ठांच्या हट्टापायी ही कारवाई करण्यात आली, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.अजित पवारांच्या या वक्तव्यावरून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे .\nअजित पवारांमध्ये हिंमत असेल तर ती चूक छगन भुजबळांची होती, असे नाव घेवून सांगावे. विभागाचे प्रमुखांची ती चूक होती, असे ते सांगत असले तरी पक्षाचे प्रमुख शरद पवार हे त्यावेळी ती चूक करणार्‍यांचे बाप होते, हे विसरता येणार नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी पवारांवर टीकास्त्र सोडले.\nPrevious articleविधानसभेच्या आडाने संस्थांच्या निवडणुकांची तयारी\nNext articleशिवसेनेच्या मंत्र्यांनी केवळ राजीनाम्याची धमकीच दिली, राज ठाकरेंचा सेनेला टोला\nनक्षलवाद्यांकडे ड्रोन आढळून ���ल्याने दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश\nअमित शाह म्हणाले, काळजी करू नका सरकार भाजपचेच येईल: रामदास आठवलेंचा दावा\nमराठा आरक्षणाची मंगळवारी सुनावणी\n…तोपर्यंत गोड बातमी येणार नाही : अजित पवारांची माहिती\nबाळासाहेबांची दिवसातून एकदा तरी आठवण येते- छगन भुजबळ\nशिवसेना ‘एनडीएतून’बाहेर; भाजपकडून घोषणा\nपुण्यात राष्ट्रवादीची आज महत्त्वाची बैठक; शरद पवार घेणार मोठा निर्णय\nबाळासाहेबांच्या स्मृतिदिनी फडणवीसांनी शिवसेनेला करून दिली ‘या’ गोष्टीची आठवण\nआता २०२४ ची तयारी करा- दानवे\nसमृद्धी महामार्ग समुद्रात बुडवणार\nराज्यपालांकडून शेतकऱ्यांना आठ हजार रुपये प्रतिहेक्टरी मदत जाहीर\nकाळी टोपी घालून राजभवनात बसून राज्यपालांना शेतकऱ्यांचं दु:ख कळणार नाही –...\nतीन नेत्यांच्या हातात महाराष्ट्राच्या सत्तेच भवितव्य\n…तोपर्यंत गोड बातमी येणार नाही : अजित पवारांची माहिती\nबाळासाहेबांची दिवसातून एकदा तरी आठवण येते- छगन भुजबळ\nशिवसेना ‘एनडीएतून’बाहेर; भाजपकडून घोषणा\nउद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर; बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला केले अभिवादन\nसोनिया अजूनही म्हणतात, शिवसेनेची संगत नकोच \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/05/blog-post_403.html", "date_download": "2019-11-17T22:00:42Z", "digest": "sha1:E73AHUJCXJGPDUHEZFQ3HTQN4MFD2GRL", "length": 6918, "nlines": 49, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "बर्‍हाणपूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मनोहर हापसे - Lokmanthan", "raw_content": "\nHome / अहमदनगर / ब्रेकिंग / बर्‍हाणपूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मनोहर हापसे\nबर्‍हाणपूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मनोहर हापसे\nचांदे/प्रतिनिधी : नेवासे तालुक्यातील बर्‍हाणपूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर सत्ताधारी गटातील सदस्यांच्या सहमतीने विरोधी गटाचे मनोहर भाऊसाहेब हापसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.\nविद्यमान उपसरपंच सचिन चव्हाण यांनी राजिनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर नुतन निवडीसाठी आज सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंचपदाच्या निवडीसाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण नऊ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत सत्ताधारी गटाचे एकूण आठ सदस्य आहेत. आणि विरोधी गटाचा एक सदस्य हापसे हे होते. आजच्या सभेत सत्ताधारी गटातील सदस्यांनी सहमती देत सर्वानुमते मनोहर हापसे यांना उपसरपंच देण्य���स अनुमती दिल्याने हापसे यांचा एकमेव अर्ज आल्याने सभेच्या अध्यक्षा सरपंच मंगल अर्जुन चव्हाण यांनी हापसे यांची बिनविरोध निवड जाहिर केली.\nग्रामसेविका श्रीमती पाटोळे एस.बी. यांनी त्यांना सहकार्य केले. प्रा गणपतराव चव्हाण, छावाचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण, सचिन चव्हाण, शरद चव्हाण, घनश्याम चव्हाण, छाया अशोक चव्हाण, आशा भाऊसाहेब चव्हाण, ऊषा अविनाश विखे, नलिनी साहेबराव भारशकर, दिपक चव्हाण, आण्णासाहेब विखे, गोरख चव्हाण आदींनी प्रयत्न केले. यावेळी बाबासाहेब मरकड, सुभाष चव्हाण, नवनाथ विखे, कानिफ चव्हाण, रामकिसन तुपे, भाऊसाहेब भारशकर आदी उपस्थित होते.\nबर्‍हाणपूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मनोहर हापसे Reviewed by Dainik Lokmanthan on May 15, 2019 Rating: 5\nसरकार निर्माण होणारच, शरद पवारांनी आमदारांसमोर व्यक्त केला विश्‍वास\nराष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी चिंता काही करायची नाही मुंबई निवडणूकपूर्व युती असलेल्या भाजप-शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळूनही शिव...\nहा तर सेनेविरुद्ध भाजपचा दुर्योधनी कावा: शिवसेना\nमुंबई सध्याच्या राजकारणात सब घोडे बारा टके. या न्यायाने साधनशूचितेच्या गप्पा मारणारेच सगळ्यात जास्त गोंधळ आणि भेसळ करत आहेत, अशा शब्दा...\nशिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपचा गेम ऑफ पेशन्स\nमुंबई राज्यातील सत्ता स्थापनेसाठी भाजप अनुकूल नसला, तरी भाजप शिवसेनेला कोंडित पकडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भाजपने सत्ता स्थापनेतून माघ...\nमुंबई महापालिकेत काँग्रेसला उपमहापौरपद मिळणार\nमुंबई मुंबई महापालिकेतही नवी राजकीय समीकरण जुळविण्याची तयारी सुरु आहे. मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रव...\nराज्यात लवकरच स्थिर सरकार देऊ : संजय राऊत\nमुंबई राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थान व्हावे, यासाठी मुख्य भूमिका निभावत असलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/ncp-leader-sharad-pawar-on-ed-filed-fir-against-him-in-maharashtra-co-op-bank-scam/articleshow/71281394.cms", "date_download": "2019-11-17T23:46:35Z", "digest": "sha1:5P4KTR5KFD4YGHIMKEZAQKL76G3L2XQF", "length": 15841, "nlines": 168, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Sharad Pawar: माझ्याविरोधात गुन्हा दाखल झाला असेल तर स्वागत करतो: पवार - ncp leader sharad pawar on ed filed fir against him in maharashtra co-op bank scam | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nमाझ्याविरोधात गुन्हा दाखल झाला असेल तर स्वागत करतो: पवार\nमहाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने माझ्यावर गुन्हा दाखल केल्याची मला माहिती नाही. असा काही गुन्हा दाखल करण्यात आला असेल तर मी त्याचे स्वागतच करतो, अशी उपरोधिक टीका करतानाच मी कधीही कुठल्याही बँकेच्या संचालक पदावर नव्हतो. माझ्या दौऱ्यांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळेच ही कारवाई करण्याची वेळ आली असावी, असा टोला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्य सरकारला लगावला.\nमाझ्याविरोधात गुन्हा दाखल झाला असेल तर स्वागत करतो: पवार\nमुंबई: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने माझ्यावर गुन्हा दाखल केल्याची मला माहिती नाही. असा काही गुन्हा दाखल करण्यात आला असेल तर मी त्याचे स्वागतच करतो, अशी उपरोधिक टीका करतानाच मी कधीही कुठल्याही बँकेच्या संचालक पदावर नव्हतो. माझ्या दौऱ्यांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळेच ही कारवाई करण्याची वेळ आली असावी, असा टोला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्य सरकारला लगावला.\nमहाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात शरद पवार यांचं नाव आल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पवार यांनी त्यांच्या खास शैलीत राज्य सरकारचा समाचार घेतला. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर मी कधीच नव्हतो. या बँकेची निवडणूकही मी कधी लढवली नाही. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकच काय कोणत्याही बँकेचा मी कधीच सदस्य नव्हतो. या बँकेच्या निर्णय प्रक्रियेतही मी कधी नव्हतो, असं असताना त्यात मला गोवण्यात आलं आहे. माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलं असेल तर मी त्याचं स्वागत करतो, असा टोला पवारांनी लगावला. माझ्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तरुणांचाही माझ्या सभांना मोठा प्रतिसाद आहे. त्यामुळे माझ्यावर अशी कारवाई झाली नसती तर आश्चर्य वाटलं असतं. मात्र तरीही माझ्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल माझ्या सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो, असा टोला पवारांनी लगावला. माझा संबंध नसताना या घोटाळ्यात मला गोवण्यात आलं आहे. हे महाराष्ट्र पाहत आहे, त्याचा उचित परिणाम काय होईल हे दिसेलच, असा चिमटाही त्यांनी काढला.\nबँकेच्या संचालकांनी अनियमितपणे कर्जाचं वाटप केल्याची तक्रार अर्जदाराने केल�� होती. हे बँकेचे अधिकारी शरद पवार यांच्या जवळचे असल्याचं या तक्रारी अर्जदाराने म्हटलं होतं. अशा प्रकारे माझा उल्लेख आल्यामुळे जर माझ्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असेल तर मी धन्यवादच देतो, असं सांगतानाच सहकारी बँका अडचणीत आल्यानंतर त्यांना मदत करणं, अडचणीतून बाहेर काढणं हा काही गुन्हा होत नाही, असंही पवार म्हणाले.\nसहकारी बँक घोटाळा: शरद पवार, अजित पवारांवर ईडीकडून गुन्हा दाखल\nसहकारी बँक: दोन्ही काँग्रेसच्या कुरघोडीची बळी\nमहाराष्ट्र सत्तापेच Live: आघाडीच्या नेत्यांमध्ये किमान समान कार्यक्रमावर झाली चर्चा\nभाजपशिवाय राज्यात कुणाचेही सरकार येणार नाही: फडणवीस\nश्रीरामालाही राज्य सोडावं लागलं; इतकं मनाला लावून घेऊ नका; उद्धव यांचा फडणवीसांना टोला\nनव्या मैत्रीचा शिवसेनेला फायदा; पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळणार\nLive महाराष्ट्र सत्तासूत्र: भाजपशिवाय सत्ता स्थापन करणे अशक्यः चंद्रकांत पाटील\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nबारा वर्षांनी मिळाला हक्कांचा लाभ\nशिष्यवृत्तीचे अर्ज कॉलेजमध्येच पडून\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमाझ्याविरोधात गुन्हा दाखल झाला असेल तर स्वागत करतो: पवार...\nसेनेच्या चिन्हावर भाजपचे उमेदवार विधानसभेतही पालघर पॅटर्न\nमध्य रेल्वेच्या इंजिनावर अवतरले महात्मा गांधी \nविधानसभा निवडणूक काळात राज्यात ३ कोटीहून अधिक मुद्देमाल जप्त...\nराज्य सहकारी बँक: दोन्ही काँग्रेसची कुरघोडी आणि शिफारशींची बळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/category/blog/paishancha-paus-blog/page/2/", "date_download": "2019-11-17T23:22:55Z", "digest": "sha1:JTSPSQSKBNLTEZ6T5AO5KOY7IKQSSIIM", "length": 15844, "nlines": 154, "source_domain": "www.saamana.com", "title": "पैशांचा पाऊस | Saamana (सामना) | पृष्ठ 2", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nगोव्यातील हरमलमध्ये रशियन पर्यटक बुडाला\nगुरुदत्त’ उच्चांकी ऊसदराची परंपरा कायम ठेवणार, अध्यक्षांचा विश्वास\nशिरुरच्या जांबुतमधील नरभक्षक बिबट्या जेरबंद\nशरद पवार सोनिया गांधी यांची भेट घेतील – नवाब मलिक\nकश्मीरमधील 34 नजरकैदेतील नेत्यांना आमदार निवासात हलवले\n2022 पर्यंत राम मंदिर होऊ शकतं पूर्ण, सुत्रांची माहिती\nआगामी दशकात हिंदुस्थान आर्थिक झेप घेणार – बिल गेटस्\nबेरोजगारीवर चर्चा झाली पाहिजे, सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींचे मत\nअयोध्या प्रकरणी निकाल देणाऱ्या घटनापीठातील न्यायाधीश नजीर यांना झेड दर्जाची सुरक्षा\nश्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे विजयी\nआता तुमचा चहा राहणार गरमच.. बाजारात आलाय ‘हा’ खास कप\nसांताक्ल़ॉजकडून 10 वर्षीय मुलीला हवे ‘एवढे’ गिफ्ट, यादी ऐकून चक्रावाल\nप्रसुतीच्या दहा मिनिटे आधी कळाले गर्भवती असल्याचे, महिलेला बसला जबरदस्त धक्का\nगुगल आता उच्चारही करायला शिकवणार, वाचा नव्याकोऱ्या फिचरबद्दलची सविस्तर बातमी\nमहेंद्रसिंग धोनी आता गोल्फच्या मैदानात\nविराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या ‘वेगा’ची धार वाढली, वाचा खास आकडेवारी\nICC Ranking – शमी कारकीर्दीतील सर्वोच्च स्थानावर पोहोचला\nभर मैदानात दिली शिवी, वेगवान गोलंदाज पहिल्या कसोटीला मुकणार\n#INDvBAN इंदूरमध्ये विराटसेनेने रचला विक्रमांचा डोंगर, वाचा सविस्तर…\nरोखठोक – ‘स्वामीं’ना हवे तेच घडेल\nसामना अग्रलेख – 105 किंकाळ्या… आणि वेड्यांचा घोडेबाजार\nलेख – खलिस्तानवादाला पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न\nवेब न्यूज – भूस्खलनाच्या मागावरती तंत्रज्ञान\nअभिषेकने ‘महानायका’ला लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल\nआधी उद्धट वागणूक आणि आता मेकअप.. रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल\nबस मर्जी हमारी होगी, मिर्झापूर – 2 चा दमदार टीजर प्रदर्शि��\nअभिषेकने ‘महानायका’ला लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल\nजागतिक व्हेसॅक्टोमी दिवस- नसबंदीबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या\nPhoto – थंडीतला ‘स्टायलिश लुक’\n‘बीएसडी’ आजाराने ग्रस्त झालेल्यांच्या संख्येत प्रचंड वाढ, वाचा सविस्तर बातमी\nरोखठोक – ‘स्वामीं’ना हवे तेच घडेल\nक्वांटम संगणकाची अद्भुत दुनिया\nमुख्यपृष्ठ ब्लॉग पैशांचा पाऊस\nपैशांचा पाऊस भाग ३८- स्मार्ट मनी मॅनेजमेंट तुमच्या मुलांसाठी\n>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ) आपल्या आई- वडिलांना जे काही मिळाले नाही ते आपल्याला कसे मिळेल यासाठी त्यांनी आपले आयुष्य पणाला...\nपैशांचा पाऊस भाग ३७- माहिती आणि कागदपत्रांचे स्मार्ट व्यवस्थापन\n>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ) गेल्या दिवाळीच्या तोंडावर माझे एक ग्राहक श्री. शिंदे यांचा फोन आला. \"काही कागदपत्रांच्या बाबतीत उद्या भेटायला...\nपैशांचा पाऊस भाग ३६- आर्थिक ध्येयानुसार गुंतवणूक नियोजन\n>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ) जगप्रसिद्ध गुंतणूकदार आणि Rich Dad Poor Dad या त्यांच्या जगप्रसिद्ध गाजलेल्या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी म्हणतात,...\nपैशांचा पाऊस भाग ३५- कॅशफ्लो चौकोन\n>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ) स्मार्ट गुंतवणूकदार होण्यासाठी तुम्ही प्रत्येक जण उत्सुक आहात. आज आपण श्रीमंत लोक आणि सामान्य लोक यांच्या...\n>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ) आपण आतापर्यंत म्युचुअल फंडमध्ये गुंतवणुकीचे SIP आणि STP हे पर्याय पहिले. SIP आणि STP हे दोन्ही...\nपैशांचा पाऊस भाग ३३ – म्युचुअल फंड SIP (सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन)\n>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ) गेल्या 2 आठवड्यांपासून म्युचुअल फंड गुंतवणुकीबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी AMFI या म्युचुअल फंड असोसिशनने चांगलीच जाहिरातबाजी चालू...\nपैशांचा पाऊस भाग ३२- पैशाचे स्मार्ट व्यवस्थापन\n>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ) आर्थिक नियोजन करताना आपण आतापर्यंत निवृत्ती नियोजन आणि विमा नियोजन पाहिले, आज आपण पैशाचे स्मार्ट व्यवस्थापन...\nपैशांचा पाऊस भाग ३१- मालमत्तेचे व्यवस्थापन\n>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ) आतापर्यंत हिंदी किंवा मराठी सिनेमामधील मालमत्तेचे वाद आपण पहिलेच आहेतच. पण अशी कधी वेळ आपल्यावर आली...\nपैशांचा पाऊस भाग ३०- निवृत्ती नियोजन, एक पाऊल स्वतःसाठी\n>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ) काल आपण शेअर बाजारातील गुंतवणूक करताना आर्थिक नियोजन कसे महत्वाचे आहे ते पहिले. आज आपण आर्थिक...\nपैशांचा पाऊस भाग २९- आर्थिक ध्येयानुसार गुंतवणूक नियोजन\n>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ) जगप्रसिद्ध गुंतणूकदार आणि Rich Dad Poor Dad या त्यांच्या जगप्रसिद्ध गाजलेल्या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी म्हणतात...\nरोखठोक – ‘स्वामीं’ना हवे तेच घडेल\nसामना अग्रलेख – 105 किंकाळ्या… आणि वेड्यांचा घोडेबाजार\nलेख – खलिस्तानवादाला पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न\nवेब न्यूज – भूस्खलनाच्या मागावरती तंत्रज्ञान\nपरखड आणि व्यासंगी समीक्षक\nअभिषेकने ‘महानायका’ला लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल\nजागतिक व्हेसॅक्टोमी दिवस- नसबंदीबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या\nPhoto – थंडीतला ‘स्टायलिश लुक’\n‘बीएसडी’ आजाराने ग्रस्त झालेल्यांच्या संख्येत प्रचंड वाढ, वाचा सविस्तर बातमी\nपोटाची ढेरी कमी करायचीय… मग उभे रहा\nअभिषेकने ‘महानायका’ला लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल\nआधी उद्धट वागणूक आणि आता मेकअप.. रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल\nबस मर्जी हमारी होगी, मिर्झापूर – 2 चा दमदार टीजर प्रदर्शित\n2020 मध्ये अक्कीचे हे सुपर बजेट चित्रपट होणार प्रदर्शित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/900.html", "date_download": "2019-11-18T00:07:04Z", "digest": "sha1:LTXUBDPNJSTO7LCERJIFPSGBZ7JJCLEH", "length": 60893, "nlines": 679, "source_domain": "www.sanatan.org", "title": "पापकर्मे, त्याचे भोग आणि पापकरणार्‍याचा मृत्यूनंतरचा प्रवास (भाग १) - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र > विविध साधनामार्ग > कर्मयोग > पापकर्मे, त्याचे भोग आणि पाप\nकरणार्‍याचा मृत्यूनंतरचा प्रवास (भाग १)\nपापकर्मे, त्याचे भोग आणि पाप\nकरणार्‍याचा मृत्यूनंतरचा प्रवास (भाग १)\n१. तीव्र पाप केल्याने मिळणारे फळ\n२. स्वतःला अतीशहाणे समजणार्‍या तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी, सत्ताधारी, राजकारणी आणि अधिकारी यांना इशारा – निःस्वार्थ बुद्धीने आणि सज्जनतेने काम करा, अन्यथा सहस्रो वर्षांच्या नरकयातनेसारख्या शिक्षेचे अधिकारी व्हाल \n३. मृत्यूनंतर शिक्षा भोगून झाल्यावर पुढील प्रवास\n४. पापकर्माचा प्रकार, त्याचे फळ आणि उपाय\nमनुष्याचे जीवन कर्ममय आहे. कर्मफळ अटळ आहे. चांगल्या कर्माचे फळ पुण्य देते, तर वाईट कर्माचे फळ पाप देते. एका उच्च कोटीच्या योगीने त्याच्या अनुयायांकडून होणार्‍या चुकांचे म्हणजे पापांचे मृत्यूनंतरचे अतिशय वाईट भोग दाखवण्यासाठी त्यांना सोदाहरण मार्गदर्शन केले. ते मार्गदर्शन आणि अशा विविध पापांसाठीचे प्रायश्चित्त या लेखात आपण पाहूया.\n१. ‘पाप केल्याने मिळणारे फळ – पूर्वकालीन\nजुलमी सत्ताधारी इत्यादींचे लिंगदेह सहस्रो वर्षे यातना भोगत असणे\nएकदा त्या योगी व्यक्तीने गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ध्यान लावले होते. त्यांच्या गुरूंनी स्वतःच्या सूक्ष्म-देहासह त्यांच्या सूक्ष्म-देहालाही एका लोकात नेले. (योगी आणि अध्यात्मातील उन्नत यांना स्वतःच्या स्थूल देहातून बाहेर पडून सूक्ष्मदेहाने हव्या त्या ठिकाणी जाता येते.) त्या लोकात गडद अंधार होता. त्या लोकाच्या अधिपतीने त्यांना एक विशेष संरक्षककवच दिले. त्या कवचामुळे त्या लोकातील जिवांना ते दोघे दिसत नव्हते; पण ते मात्र ज्ञानचक्षूने सर्वकाही पाहू शकत होते. (तीव्र साधना किंवा गुरुकृपा यांनी उघडणार्‍या या ज्ञानचक्षूच्या साहाय्याने भूत-भविष्य-वर्तमान यांतील सर्वकाही पहाता येते.)\nमनुष्यजन्मात विविध प्रकारे पाप करणार्‍या अनेक व्यक्तींचे लिंगदेह त्या अंधार्‍या लोका��� सहस्रो वर्षांपासून यातना भोगत खितपत पडल्याचे त्यांना दिसले. त्यांतील काही आत्मे सहस्रो वर्षांपूर्वी काही भूभागांवर राज्य करत होते, काही राजघराण्यांतील सत्ताधारी होते, तर काही वाममार्गाने धनाढ्य बनलेले शेतधनी (जमीनदार), व्याजाने पैसे देऊन सर्वसामान्यांना लुबाडणारे सावकार आणि मजुरांना गुलाम बनवणारे अंमलदार आणि वतनदार होते. स्वार्थांध, लोभी, हत्यारा (खुनी), दहशतवादी कृत्ये करणारे इत्यादींचाही या शिक्षा भोगणार्‍यांत समावेश होता.\n२. स्वतःला अतीशहाणे समजणार्‍या तथाकथित\nबुद्धीप्रामाण्यवादी, सत्ताधारी, राजकारणी आणि अधिकारी यांना इशारा – निःस्वार्थ बुद्धीने\nआणि सज्जनतेने काम करा, अन्यथा सहस्रो वर्षांच्या नरकयातनेसारख्या शिक्षेचे अधिकारी व्हाल \nत्या योगी व्यक्तीला गुरुदेवांनी वरील ध्यानातील दृश्य दाखवल्यानंतर त्यांना स्वार्थी अधिकारी, स्वतःला अतीशहाणे समजणारे तथाकथित सुशिक्षित, सत्ताधारी आणि राजकारणी यांची अत्यंत कीव वाटली. ईश्वराने आपल्यावर सोपवलेले कार्य निःस्वार्थ बुद्धीने आणि सज्जनपणे करून ईश्वराच्या कृपेस पात्र होण्याऐवजी गोरगरिबांचे शोषण करून, त्यांचे शाप घेऊन अन् सज्जनांना लुटून आपल्या पोटाची खळगी भरल्यामुळेच अशा जिवांना ईश्वराने सहस्रो वर्षे नरकात खितपत पडण्याची शिक्षा दिली.\nकाही व्यक्तींना सतत दुसर्‍यावर सत्ता गाजवण्याची सवय असते. त्यांना इतरांच्या हातात सत्ता गेलेली मुळीच खपत नाही. येन-केन-प्रकारेण ते सत्ता आपल्या हातातच कशी येईल, यासाठी जिवाचा आटापिटा करतात. त्यासाठी दुसर्‍याचा बळी घ्यायलाही ते मागेपुढे पहात नाहीत. (घेण्याचे पाप करतात.) अशा प्रकारच्या मत्सरी आणि स्वार्थांध लोकांच्या हातात सत्ता असल्याचे सर्वत्र चित्र दिसते. असे पाप करणारे अधिकारी, पुढारी आणि सत्ताधारी यांना सुखात असल्याचे पाहून ‘त्यांना शिक्षा व्हावी’, असे सर्वसामान्य व्यक्तीला जरी वाटले, तरी ती काहीच करू शकत नाही. ‘ईश्वर अशांना शिक्षा का करत नाही ’, असे सर्वसामान्य व्यक्तीला वाटते. येथे हे लक्षात घ्यायला हवे की, अशा दुराचरणी लोकांना केवळ त्यांच्या पूर्वपुण्याईमुळे या जन्मात सुख आणि सत्ता प्राप्त झालेली आहे. त्यांची ही पुण्याई आहे, तोपर्र्यंत त्यांना ईश्वरही काही करू शकत नाही. पूर्वपुण्याई असली, तरी त्यांची ��्रवृत्ती विकारी असल्याने वाईट शक्ती त्यांचे मन आणि बुद्धी यांवर नियंत्रण मिळवतात. त्यांच्यातील विकारांना प्रबळ बनवतात. परिणामी त्यांच्या हातून अधिक पापे घडतात. त्यामुळे त्यांचे पुण्य लवकर नष्ट होते. पुण्य नष्ट झाले की, वाईट शक्ती चोहोबाजूंनी त्यांना घेरतात, त्यांना स्वतःच्या नियंत्रणात घेऊन अनेक प्रकारच्या यातना देतात. मृत्यूनंतरही एवढे पाप केल्याने असे जीव अनेक वर्षे नरकात यातना भोगतात.\n३. मृत्यूनंतर शिक्षा भोगून झाल्यावर पुढील प्रवास\n‘नरकात पापाचरणी लोकांच्या यातना भोगून संपल्यानंतर अशांचे भोग संपतात का ’, असा प्रश्न अनुयायांनी विचारल्यानंतर त्या योगी व्यक्तीने पुढील दोन प्रकारे अशा जिवांची वाटचाल होत असल्याचे सांगितले.\nअ. पाप अल्प असल्यास\n१. पापी जिवांची नरकातील शिक्षा भोगून संपल्यानंतर त्यांना रानात रहाणार्‍या आदिवासी कुटुंबात जन्म मिळतो. तेथे त्यांना आवश्यकता भागवण्याइतपतही अन्न आणि वस्त्र मिळत नाही. त्यामुळे त्यांना पुष्कळ हालअपेष्टा आणि यातना सहन कराव्या लागतात.\n२. अनेक वर्षे हालअपेष्टा आणि दारिद्र्य भोगल्यानंतर त्या पापी जिवांच्या वृत्तीत पालट होऊ लागतो. त्यांच्या मनात गरिबांविषयी दया निर्माण होते. त्यांच्या अंतःकरणात प्रेमाचा पाझर फुटतो. अनेक जन्मांनंतर त्यांच्यातील स्वार्थ नाहीसा होऊन परोपकारी वृत्ती निर्माण होते. त्यामुळे असे जीव खर्‍या अर्थाने सज्जनता आणि मानवता या गुणांच्या साहाय्याने उन्नत होऊ लागतात.\nआ. पाप जास्त असल्यास\nमनुष्यजन्माचा दुरुपयोग करणार्‍या अत्यंत पापी असलेल्या (अन् अधिक पाप केलेल्या) जिवांना काही सहस्र वर्षे पुन्हा मनुष्यजन्म मिळत नाही. नरकातील शिक्षा भोगल्यावर काही लिंगदेहांना पुढील जन्म मिळतात.\n१. वृक्ष आणि दगड यांमध्ये रहावे लागणे\n२. किड्यांचा जन्म मिळणे\n३. मासे, गिधाड, वटवाघूळ यांसारख्या योनीत जन्म मिळणे\n४. ओझी वहाणार्‍या जनावरांचा जन्म मिळणे (पाप केल्याचे प्रमाण पुष्कळ जास्त असल्यास ३० ते ४० वेळा अशा जनावरांचे जन्म घ्यावे लागणे आणि नंतर दरिद्री अन् काबाडकष्ट करणार्‍या व्यक्तींच्या कुटुंबात जन्म मिळणे)\n५. जन्मतःच कुरूप, अपंग किंवा रोगग्रस्त असणे\n६. जन्मल्यानंतर महारोगासारखे असाध्य आणि दुर्धर रोग होणे\nतात्पर्य : मनुष्यजन्मात अधर्माचरण आणि पापाचरण ��रून मनुष्यजन्माचा दुरुपयोग करणे म्हणजे ईश्वरी नियमांच्या विरुद्ध वागणे.\nईश्वर प्रत्येक जिवाला त्याच्या कर्मानुसार न्याय देत असतो; म्हणून मानवाकडून होणार्‍या अपराधानुसार त्याला दंड मिळतोच आणि तो त्याला भोगूनच संपवावा लागतो.\n४. पापकर्माचा प्रकार, त्याचे फळ आणि उपाय\nपुढील सारणीमधील काही संज्ञांचे अर्थ येथे दिले आहेत.\n१. मूत्रकृच्छ्र : लघवी करतांना जोर करावा लागणे आणि मूत्रमार्गात वेदना होणे, लघवी तुंबणे अन् लघवी थेंब थेंब होऊन गळणे.\n२. सन्निपात : वात, कफ आणि पित्त या तीनही दोषांचा अकस्मात प्रकोप होणे\n१. स्वभावदोषांशी संबंधित पापकर्मे\nअ. दुसर्‍याचे न्यून पहाणे अपस्मार (फेफरे) सवत्स कपिला गायीचे दान\nआ. दुसर्‍यांचा द्वेष करणे १. अपस्मार (फेफरे)\n२. १३ प्रकारचे सन्निपाताचे रोग\nसवत्स कपिला गायीचे दान\nइ. निंदा करणे नाडीव्रण ब्राह्मण पतीपत्नी (मेहूण) जेवू घालणे आणि गोदान करणे\nई. निरर्थक राग करणे १३ प्रकारचे सन्निपाताचे रोग (टीप १)\nउ. वाईट शब्द बोलणे १३ प्रकारचे सन्निपाताचे रोग (टीप १)\nऊ. अपराधाविना बंदीत ठेवणे १३ प्रकारचे सन्निपाताचे रोग (टीप १)\nए. दुसर्‍याची मानहानी करणे पंडुरोग किंवा कावीळ भूमीदान आणि साखरपाणीदान\nऐ. चूक नसतांना दंड करणे पंडुरोग किंवा कावीळ भूमीदान आणि साखरपाणीदान\nओ. विश्वासघात करणे १. १३ प्रकारचे सन्निपाताचे रोग\n२. उचकी, खोकला आणि श्वास लागणे\nऔ. दुसर्‍याला संकटात टाकणे उचकी, खोकला आणि श्वास लागणे (टीप २)\nअं. दुसर्‍याला पीडा देणे उचकी, खोकला आणि श्वास लागणे (टीप २)\nक. मोठे पातक करणे उचकी, खोकला आणि श्वास लागणे (टीप २)\nख. दुसर्‍यांस कठोर पीडा करणे सूज (शोफ) कुलदेवतेवर एक लक्ष जास्वंदीची फुले वाहणे\n२. विशिष्ट गोष्टींशी संबंधित पापकर्मे\n१. दुसर्‍याच्या स्त्रीची निंदा करणे\n२. परस्त्रीचे हरण करणे\nआ. कन्या आणि सून यांच्याशी संबंधित\n१. कन्येशी वाईट कर्म करणे\n२. सुनेशी वाईट कर्म करणे\n३. कुटुंबातील स्त्रियांचे हरण करणे\n४. स्वकुलातील कन्या भोगणे\nपंडुरोग किंवा कावीळ होणे\nशरिरात नाना प्रकारचे वायू उत्पन्न होणे\nइ. मालकिणीचे हरण करणे शूळ (वेदना) उत्पन्न होणे दशदाने देणे\nई. गुरुपत्नीचे हरण करणे मूत्रकृच्छ्र दशदाने देणे\nउ. इतर व्यक्तींशी संबंधित\n१. भोजनाच्या पंगतीस बसलेल्याने ‘फार खाल्ले’ म्हणून दुःख मानणे\n२. भोजन करत असतांन��� एखाद्याला उठवणे\n३. ‘तू चोर, तू जार’, असे दुसर्‍याला म्हणणे\nअरुची (तोंडाला चव नसणे) आणि अपचन\nअन्न आणि उदक यांची दाने\nदरिद्री लोकांना इच्छाभोजन घालणे\n३. प्राण्यांना उगाच मारणे\nशरिरात नाना प्रकारचे वायू उत्पन्न होणे\n२७ प्रकारचे शूळ उत्पन्न होणे\nए. कूप आणि जलाशय यांचा नाश करणे १३ प्रकारचे सन्निपाताचे रोग (टीप १)\n३. निषिद्ध कर्मे करणे\n१. परद्रव्य हरण करणे\n२. धनधान्य हरण करणे\n३. परमा (एक गुप्तरोग)\n१. परमा आणि मूत्रकृच्छ्र हे रोग होणे\nदरिद्री लोकांना इच्छाभोजन घालणे\n१. दुसर्‍याचे कान, हात आणि पाय कापणे\n२. दुसर्‍यास सुळावर चढवणे\n३. दुसर्‍याचा जीव घेणे\n२७ प्रकारचे शूळ उत्पन्न होणे\n२७ प्रकारचे शूळ उत्पन्न होणे\n१३ प्रकारचे सन्निपाताचे रोग\nब्राह्मण पतीपत्नी (मेहूण) जेवू घालणे आणि गोदान करणे\n१. जादू करून किंवा औषध देऊन गर्भ पाडणे\nगर्भपात होणे, मुले न वाचणे, संतती न होणे\nदेव आणि ब्राह्मण यांची नित्य पूजा करणे\n४. राजाशी संबंधित पापकर्मे\nअ. राजाला मारणे राजयक्ष्मा (क्षयरोग) होणे दशदाने देणे\n५. धार्मिक गोष्टींच्या संदर्भातील पापकर्मे\nअ. शास्त्राची निंदा करणे १३ प्रकारचे सन्निपाताचे रोग (टीप १)\n१. होमाची कुंडे आणि याग यांचा नाश करणे\n१३ प्रकारचे सन्निपाताचे रोग (टीप १)\nपरमा (एक गुप्तरोग) आणि मूत्रकृच्छ्र सुवर्णदान\n१. भक्ती करूनही क्रोधयुक्त असणे\nपोटात रोग उत्पन्न होणे\nदेवाचे चित्र असलेली सुवर्णाची प्रतिमा दान करणे\n१. ब्राह्मणाची भक्ती करूनही क्रोधयुक्त असणे\nपोटात रोग उत्पन्न होणे\n२. पुढील जन्मी क्षयरोग होणे\nदेवाचे चित्र असलेली सुवर्णाची प्रतिमा करून दान करणे दशदाने देणे\nअ. घरे मोडणे अतीसार दशदाने देणे\nआ. अरण्याचा नाश करणे १३ प्रकारचे सन्निपाताचे रोग (टीप १)\nइ. रसविक्रय करणे (दारूचा धंदा करणे) १३ प्रकारचे सन्निपाताचे रोग (टीप १)\nई. षड्रस (कडू, आम्ल, मधुर, लवण, तिखट आणि कषाय) विकणे शरिरात नाना प्रकारचे वायू उत्पन्न होणे गोप्रदान\nउ. हरिकथा श्रवण न करणे कर्णमूळ रोग पंचगव्य प्राशन करणे\nऊ. विवाह मोडणे १३ प्रकारचे सन्निपाताचे रोग (टीप १)\nए. विहित वृत्तीला छेद देणे मूळव्याध आणि अतीसार (टीप ३)\nटीप १ : सुवर्णतुला करणे, अश्वदान किंवा सार्वजनिक मंदिरे आणि विहिरी बांधणे अन् त्यांच्या सभोवती चिंच, बेल आणि आंबा यांचे वृक्ष लावणे\nटीप २ : अश्वत्थ वृक्षास प��रदक्षिणा, ग्रहशांती करणे, प्रायश्चित्त घेणे, देव आणि गाय यांची पूजा करणे\nटीप ३ : भूमीदान करणे, रस्त्याच्या कडेने बागा लावणे; देवळे, मठ आणि तळी बांधणे\nटीप ४ : नाना प्रकारची फळे आणि रस यांचे दान करणे, जलाशय बांधणे, होम आणि जप करणे, ब्राह्मणभोजन घालणे\nटीप ५ : मृत्युंजय अनुष्ठान, शिवपूजा, तुलादान (आपल्या ऐपतीप्रमाणे सुवर्ण, धान्य इत्यादींची तुला करून ते दान करणे), नित्य सुवर्णदान आणि शिवलीलामृताची ११ पारायणे (या आणि मागील जन्मीच्या ब्रह्महत्येच्या पातकावर उपाय)\nसंदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘पुण्य-पाप आणि पापाचे प्रायश्चित्त’\nया लेखाच्या दुसर्‍या भागात आपण मनुस्मृति आणि याज्ञवल्क्य स्मृति यांनुसार महापाप्याला मिळणारा जन्म, देवता अन् ब्राह्मण यांच्या धनाचा दुरुपयोग केल्याने मिळणारे फळ, तसेच श्रीगुरुचरित्रात दिल्याप्रमाणे पापामुळे पुढील जन्मात किंवा नरकात भोगावयास लागणारे फळ यांविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत. ती वाचण्यासाठी खालील लेखावर क्लिक करा –\nपापकर्मे, त्याचे भोग आणि पाप करणार्‍याचा मृत्यूनंतरचा प्रवास (भाग २)\nसाधनेसाठी आसन कसे असावे \nपूर्वपुण्याईने प्राप्त होणार्‍या गोष्टी कोणत्या \nपाप घडण्याची कारणे (भाग २)\nपाप घडण्याची कारणे (भाग १)\nसाधना करून पुण्य वाढवण्याचे महत्त्व\nCategories Select Category check (3) अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (122) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (17) अनुभूती (1) मृत्यू आणि मृत्यूनंतर (10) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (79) कर्मयोग (9) गुरुकृपायोग (62) अहं निर्मूलन (4) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (13) प्रीती (1) भावजागृती (11) सत्संग (1) सत्सेवा (1) स्वभावदोष निर्मूलन (20) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (3) अध्यात्म कृतीत आणा (376) अंधानुकरण टाळा (22) आचारधर्म (106) अलंकार (8) आहार (29) केशभूषा (18) दिनचर्या (30) निद्रा (2) वेशभूषा (17) धार्मिक कृती (45) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ��षीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) वि��ाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (2) साहाय्य करा (2) सनातनचे अद्वितीयत्व (390) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (42) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (6) चित्रकला (1) नृत्यकला (3) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) संगीत (11) सात्त्विक रांगोळी (10) सूक्ष्म चित्रकला (1) आध्यात्मिक संशोधन (107) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (84) अमृत महोत्सव (3) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (17) आध्यात्मिकदृष्ट्या (11) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले या���ची वैशिष्ट्ये (15) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (27) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (2) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (26) आश्रमांची वैशिष्ट्ये (19) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (9) सनातनचे संत (81) साधकांची वैशिष्ट्ये (45) ६० टक्के पातळीचे साधक (4) दैवी गुणांनी संपन्न (1) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (34) चित्र (33) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (4)\nझोप लागत नसल्यास पुढीलपैकी एखादा नामजप झोप येईपर्यंत करा \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://vvcmc.in/vvmc/?cat=48&paged=2", "date_download": "2019-11-17T23:05:51Z", "digest": "sha1:A3M3P2MO7KOOYVJN6RO3ZNUWYEV265CN", "length": 16031, "nlines": 173, "source_domain": "vvcmc.in", "title": "बातम्या आणि कार्यक्रम | वसई विरार शहर महानगरपालिका | Page 2", "raw_content": "\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१६-१७\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१७-१८\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१० – ११\nजमा खर्च अहवाल वर्ष २०११ – १२\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१२ – १३\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१३ – १४\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१४ – १५\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१५ – १६\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१६ – १७\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१७-१८\nवसई विरार शहर महानगरपालिका-*दिनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत मोफत रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण.*\nवसई-विरार शहर महानगरपालिका सर्व ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना*पोलिओचा डोस न चुकता दिनांक:५ ऑगस्ट २०१८ रोजी जाऊन प्रत्यक्ष डोस पाजुन घ्या.* वेळ:सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत.\n*जाहीर आवाहन* वसई-विरार शहर महानगरपालिका-वृक्ष लागवडीबाबत राष्ट्रीय वननीती नुसार राज्याचे 33% भौगोलिक क्षेत्र वनाच्छादित असणे गरजेचे आहे,यासाठी येणार्‍या 3 वर्षात एकूण 50 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्याचा शासनाचा मानस आहे.त्याकरिता http://greenarmy.mahaforest.gov.in/index.phpoption=register&lang=Mar ,सदर नमुद केलेल्या Link वर जाऊन स���स्य होण्यासाठी नोंदणी करा,जेणेकरून लोकसहभाग व सहयोग घेऊन आपले शहर हरित व सुंदर बनवणेकरिता महानगरपालिकेस सहकार्य करा.\n*“२४ मार्च जागतिक क्षयरोग दिवस”*\n*वसई-विरार होणार टी.बी. मुक्त: महापौर श्री रूपेश जाधव* *“२४ मार्च जागतिक क्षयरोग दिवस”* म्हणून संपुर्ण जगभर पाळला जातो. त्यानिमित्ताने विविध जन-जागृतीपर कार्यक्रम राबविण्यात आले. *दिनांक २८ मार्च* रोजी व.वि.श.म.च्या माता बाल संगोपन केंद्र, सर्वोदय वसाहत येथे गर्भवती महिलांसाठी क्षयरोग जनजागृति कार्यक्रम व प्रोटीन पाउडर चे मोफत वितरण करण्यात आले.वसई-विरार शहर महानगरपालिका क्षयरोग विभाग अंतर्गत गेल्या…\nवसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अधिनस्त असलेल्या नऊ प्रभाग निहाय मालमत्तेच्या देयक रकमेचे शंका निरसनाबाबत.\nस्वच्छ भारत अभियाना अंतर्गत स्वच्छता स्पर्धेत भाग घेतलेल्या विजेत्यांची यादी…\nrank_list वसई-विरार शहर महानगरपालिकेत,स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत स्वच्छता स्पर्धेत भाग घेतलेल्या विजेत्यांची यादी.\nचर्चासत्र व मार्गदर्शन कार्यक्रम…..\nदि.२७/१२/२०१७ रोजी जुचंद्र प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र तर्फे शारीरिक आणि मानसिक संरक्षण चर्चासत्र व मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात आला.\nएड्स दिन व एड्स जनजागृतीसाठी रॅली….\nजागतीक एड्स दिनानिमित्त आज दिनांक:-30 नोव्हेंबर रोजी ना.प्रा.आ.केंद्र निदान विरार प. याच्या अंतर्गत व उत्कर्ष विदयालय यांच्या सहकार्याने एड्स दिन व एड्स जनजागृती साठी रॅली आयोजन करण्यात आली.सदर प्रसंगी ना.प्रा.आ.केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.तृप्ती कोकाटे तसेच आरोग्य केंद्रातील स्टाफ व शाळेतील सहशिक्षक व विद्यार्थी यांचा समावेश होता.एड्स जनजागृती साठी रॅलीत विद्यार्थी मार्फत घोषणा व फलक दर्शवण्यात…\nपोटनिवडणूक २०१८-वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता धारकांना जाहीर सूचना\nनिविदा व दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\nवसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत गोविंदा अपघाती विमा योजना २०१९\nसेवानिवृत्त शासकीय व निमशासकीय अभियंतांंकरिता भरती\nवैद्यकीय आरोग्य विभागाअंतर्गत घेण्यात आलेल्या मुलाखतींचा निकाल\nराष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान थेट मुलाखती\nसमारंभ तपासणी पथकाची यादी\nमहानगरपालिकेमध्ये ��ेवानिवृत्त राज्यशासकीय क्रीडा अधिकारी भरती\nखड्डे संदर्भात तक्रारीबाबतची जाहीर सुचना\nदवाखाना/पॅथॉलॉजी लॅब/रुग्णालये यांची नोंदणी नुतनीकरण शुल्क\nबाह्य यंत्रणे मार्फत रुग्णवाहिका, शववाहीनी व रुग्णवाहिका चालक यांच्या करिता अभिव्यक्ती स्वारस्य मागविणेबाबत\nवसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अधिनस्त असलेल्या नऊ प्रभाग निहाय मालमत्तेच्या देयक रकमेचे शंका निरसनाबाबत\nअनधिकृत इमारती बाबत -जाहिर सूचना\nवृक्ष कापण्याबाबत सुचना व हरकत बाबतची जाहीर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ मधे रिक्त पदाची पोटनिवडणूक मतदार यादी-जाहीर सुचना\nमुळ प्रारूप मतदार यादी -वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका-आपत्कालीन स्थितीत मदद कार्य करणाऱ्या शासकीय यंत्रणांचे संपर्क क्रमांकांची यादी\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ रिक्त पद (एक जागा) पोटनिवडणूक-जाहिर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिका,प्रभाग क्र.९७-साईनगर व मानव मंदिर परिसर या रिक्त पदाच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम\nमहाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले नियम व आदेश\nवसई-विरार शहर महानगरपालिका-शांतता क्षेत्र घोषित केलेले ठिकाण\nटोल फ्री क्रमांक : १८००२३३४३५३\nपोलीस स्थानक : १००\nअग्निशमन विभाग : १०१(फक्त BSNLवापरकर्ता साठी) / ०२५०-२४६४८११\nवैद्कीय मदत : १०८\nठाणे जिल्हा संपर्क क्रमांक : १०७७\nमाहिती तंत्रज्ञान विभाग दुरध्वनी क्र.- 7447404164\nई निविदा / दर पत्रक\nइथे क्लिक करा:- ई- निविदा\nवसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनामध्ये पारदर्शकता, ई-प्रशासन आणि संपूर्ण स्वछतेसाठी तसेच नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nCopyright © 2015-2016 वसई विरार शहर महानगरपालिका.\nएकूण संकेतस्थळी भेट देणारे :-\nई निविदा / दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/30830.html", "date_download": "2019-11-17T23:58:34Z", "digest": "sha1:2NU6LCF7GEPXV33J2I32TVNDPWH4CXOQ", "length": 38326, "nlines": 505, "source_domain": "www.sanatan.org", "title": "विविध प्रसंगांतून प.पू. बाबांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना कारणमीमांसेच्या पलीकडे घेऊन जाणे - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > सनातनचे अद्वितीयत्व > परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले > परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण > विविध प्रसंगांतून प.पू. बाबांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना कारणमीमांसेच्या पलीकडे घेऊन जाणे\nविविध प्रसंगांतून प.पू. बाबांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना कारणमीमांसेच्या पलीकडे घेऊन जाणे\nनिर्गुणाची सेवा सोपी असते; कारण निर्गुण काही म्हणत नाही; पण सगुणाची सेवा कठीण असते. आपली चूक झाली की, सगुण, देहधारी गुरु रागावतात आणि चूक नसली तरी रागावतात दोन दिवस प.पू. बाबांकडे राहून आलेल्यांना कळत नाही की, संतसेवा किती कठीण आहे. आपण काही केले, तरी त्यांना ते पसंत पडत नाही, हे मी (परात्पर गुरु डॉ. आठवले) १९९५ मध्ये बाबांजवळ सेवेसाठी आठ मास राहिलो असतांना अनुभवले. त्याची काही उदाहरणे येथे दिली आहेत.\nप.पू. भक्तराज महाराज यांच्या भोजनाची सिद्धता करतांना प.पू. रामानंद महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले (१२.८.१९९३)\n१. एकदा बाबांच्या चहा घ्यायच्या नेहमीच्या वेळी मी विचारले, ‘‘बाबा, चहा घेणार ना ’’ त्यावर बाबा रागावून म्हणाले, ‘‘ही काय चहा घ्यायची वेळ आहे ’’ त्यावर बाबा रागावून म्हणाले, ‘‘ही काय चहा घ्यायची वेळ आहे ’’ एका घंट्याने ओरडून म्हणाले, ‘‘कोणाचे लक्षच नाही, मी चहा घेतला कि नाही ’’ एका घंट्याने ओरडून म्हणाले, ‘‘कोणाचे लक्षच नाही, मी चहा घेतला कि नाही \n२. औषधाची नेहमीची वेळ झाली म्हणून मी विचारले, ‘‘बाबा, औषध घेणार ना ’’ बाबा ओरडून म्हणाले, ‘‘मला विचारणारे तुम्ही कोण ’’ बाबा ओरडून म्हणाले, ‘‘मला विचारणारे तुम्ही कोण फेकून द्या औषधे. ��ला पाहिजे तर घेईन, नाहीतर नाही घेणार.’’\n३. मी बाबांच्या छातीवरच्या जखमेची मलमपट्टी करतांना प.पू. रामानंद महाराज विजेरीने प्रकाश पाडत होते. प्रकाश योग्य ठिकाणी पडत होता, तरी त्यांना शिव्या देत ओरडत बाबा म्हणाले, ‘‘उजेड भलतीकडे काय पाडता \n४. बाबांच्या जवळ बसून मी अध्यात्मशास्त्र ग्रंथाच्या खंडांचे लिखाण करायचो. एक दिवस ओरडून बाबा म्हणाले, ‘‘मी आजारी असतांना तुम्ही लिहीत काय बसलात फेकून द्या ते कागद.’’ मी लिखाण बंद केले आणि त्यांच्या अंगावर माशा बसू नयेत; म्हणून उभे राहून वारा घालायला प्रारंभ केला. दोन दिवसांनंतर एकदा असाच वारा घालत असतांना बाबा ओरडून म्हणाले, ‘‘तुम्ही हे काय फालतू काम करता फेकून द्या ते कागद.’’ मी लिखाण बंद केले आणि त्यांच्या अंगावर माशा बसू नयेत; म्हणून उभे राहून वारा घालायला प्रारंभ केला. दोन दिवसांनंतर एकदा असाच वारा घालत असतांना बाबा ओरडून म्हणाले, ‘‘तुम्ही हे काय फालतू काम करता \n५. बाबांना झोप लागत आहे, असे पाहून मी खोलीतील दिवा बंद करायला गेलो. तेवढ्यात त्यांनी डोळे उघडले. तेव्हा मी त्यांना सहज विचारले, ‘‘दिवा मालवू का ’’ त्यावर बाबा म्हणाले, ‘‘तुम्हाला हे नसते धंदे कोणी सांगितले ’’ त्यावर बाबा म्हणाले, ‘‘तुम्हाला हे नसते धंदे कोणी सांगितले विजेचे पैसे तर दुसर्‍यांना द्यायचे आहेत.’’ मी ‘बरं बाबा’ असे म्हणून खोलीतून बाहेर पडल्यावर त्यांनी लगेच मला बोलावणे पाठवले. मी त्यांच्याकडे गेल्यावर ते म्हणाले, ‘‘दिवा बंद करा.’’\nसंदर्भ : दैनिक सनातन प्रभात\nCategories परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण\tPost navigation\n‘न भूतो न भविष्यति’ असा प.पू. भक्तराज महाराज यांच्या अमृत महोत्सवाचा अपूर्व सोहळा आयोजित करून...\nसुखसागर सेवाकेंद्राच्या बांधकामाची सेवा करतांना श्री. भूषण मिठबांवकर यांनी अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची...\nसेवेतील बारकावे शिकवून भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करायला शिकवणारे प.पू. डॉक्टर \nअस्वच्छता आणि अव्यस्थितपणा असेल तेथे अनिष्ट शक्तींचा प्रादुर्भाव होणे आणि प.पू. डॉक्टरांनी आश्रमातील वाईट स्पंदने...\nसाधकांना कधी विनोदातून, तर कधी गंभीरपणे अध्यात्म शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले \nसमाजाच्या उत्थानासाठी साधना या विषयांवरील प्रवचनांच्या ध्वनीफितींच्या निर्मितीच्या माध्यमातून यज्ञ करणारे \nCategories Select Category check (3) अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (122) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (17) अनुभूती (1) मृत्यू आणि मृत्यूनंतर (10) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (79) कर्मयोग (9) गुरुकृपायोग (62) अहं निर्मूलन (4) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (13) प्रीती (1) भावजागृती (11) सत्संग (1) सत्सेवा (1) स्वभावदोष निर्मूलन (20) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (3) अध्यात्म कृतीत आणा (376) अंधानुकरण टाळा (22) आचारधर्म (106) अलंकार (8) आहार (29) केशभूषा (18) दिनचर्या (30) निद्रा (2) वेशभूषा (17) धार्मिक कृती (45) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) ���्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (2) साहाय्य करा (2) सनातनचे अद्वितीयत्व (390) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (42) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (6) चित्रकला (1) नृत्यकला (3) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) संगीत (11) सात्त्विक रांगोळी (10) सूक्ष्म चित्रकला (1) आध्यात्मिक संशोधन (107) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (84) अमृत महोत्सव (3) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (17) आध्यात्मिकदृष्ट्या (11) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (15) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (27) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (2) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (26) आश्रमांची वैशिष्ट्ये (19) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (9) सनातनचे संत (81) साधकांची वैशिष्ट्ये (45) ६० टक्के पातळीचे साधक (4) दैवी गुणांनी संपन्न (1) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (34) चित्र (33) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (4)\nझोप लागत नसल्यास पुढीलपैकी एखादा नामजप झोप येईपर्यंत करा \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mnsmirabhayandar.org/ElectionEntry.aspx", "date_download": "2019-11-17T22:59:09Z", "digest": "sha1:3PJPVITXNYU7Z34NHCNKNIPNHC2CZT5A", "length": 4886, "nlines": 37, "source_domain": "mnsmirabhayandar.org", "title": "|| मनसे || मिरा - भाईंदर", "raw_content": "\nमराठी सिनेमा साठी आंदोलन\nरस्ते वरील खड्डे आंदोलन\nराजसाहेब अधिकृत फेसबुक पेज\nराज्य निवड��ूक आयोगाकडून १३ सप्टेंबर २०१३ ते १७ ऑक्टोबर २०१३ या कालावधीत नवीन मतदार नोंदणी व मतदार यादी दुरुस्ती मोहीम राबविण्यात येत आहे . या साठी मिरा - भाईंदर मनसे शहर अध्यक्ष् श्री प्रसाद सुर्वे यांनी आपल्या पदाधिकार्यांना घेऊन या मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांची नावे नोंद करण्यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत . या मोहिमे मध्ये जास्तीत जास्त युवकांना सहभागी करून घेण्यात येत आहे . या उपक्रमा द्वारे मिरा - भाईंदर नागरिकांना नवीन मतदार नोंदणीसाठी फॉर्म ६ ,मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी फॉर्म ७ , मतदार यादीतील नाव दुरुस्त करण्यासाठी फॉर्म ७ व मतदार यादीतील नाव स्थलांतरित करण्यासाठी फॉर्म ८ अ असे सर्व प्रकारचे फॉर्म कसे भारावे यासाठी मतदारांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. या मोहिमे मुळे मतदार नोंदणी साठी कोणती कागद पत्रे लागतात नसतील तर पर्यायी कागद पत्रे कोणती अश्या अनेक सर्वसामान्याच्या समस्या आपोआप सुटण्यास मदत होत आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरा - भाईंदर\nमिरा-भाईंदर मनसे संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे.हे संकेतस्थळ जनतेसमोर सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. या संकेतस्थळासाठी कार्यकर्त्यांची व नागरिकांची खूप दिवसा पासूनची अपेक्षा पूर्ण होत आहे आणि त्यांच्याच आग्रहाने हे संकेतस्थळ निर्माण झाले त्या सर्वांचा मी श्री प्रसाद सुर्वे अध्यक्ष मिरा-भाईंदर मनसे या नात्याने ऋणी आहे.\nशॉप नं. ५, ओम साई पिंकी सोसायटी,\nमेघा पार्टी हालच्या खाली,\nजुना पेट्रोल पंप जवळ,\nमिरा भाईंदर रोड, मिरा रोड (पूर्व).\nजिल्हा - ठाणे - ४ ० १ १ ० ७\nAll Rights Reserved By | महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरा - भाईंदर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://vvcmc.in/vvmc/?cat=48&paged=3", "date_download": "2019-11-17T23:10:25Z", "digest": "sha1:MO5KM747BSA5AOGIVADZPSDGIKKVOHUF", "length": 17019, "nlines": 172, "source_domain": "vvcmc.in", "title": "बातम्या आणि कार्यक्रम | वसई विरार शहर महानगरपालिका | Page 3", "raw_content": "\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१६-१७\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१७-१८\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१० – ११\nजमा खर्च अहवाल वर्ष २०११ – १२\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१२ – १३\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१३ – १४\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१४ – १५\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१५ – १६\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१६ – १७\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१७-१८\nनागरी प्राथमिक आरोग्य के��द्र बिलालपाडा अंतर्गत गरीब व गरजु व्यक्तींकरिता मोफत बाह्यरुग्ण तपासणी शिबीर\nआज दिनांक २८नोव्हेंबर २०१७ रोजी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र बिलालपाडा अंतर्गत गरीब व गरजु व्यक्तींकरिता मोफत बाह्यरुग्ण तपासणी शिबीर गौराईपाडा नालासोपारा (पूर्व) येथे आयोजित करण्यात आले होते. सदर शिबीर सकाळी १० ते दुपारी २ वाजे पर्यंत घेण्यात आले. शिबिरा अंतर्गत:- *माता बाळ संगोपन नोंदणी *प्रसूतीपूर्व व प्रसुतीपश्चात आरोग्य तपासणी व समुपदेशन *किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी…\nदीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापित मदिना वस्तीस्तर संघ आयोजित स्वच्छ भारत अभियान\n*वसई विरार शहर महानगरपालिका दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापित मदिना वस्तीस्तर संघ आयोजित स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्लास्टिक निर्मूलन कार्यक्रम दिनांक:21/11/2017 रोजी बंदरपाडा, बोलींज, विरार पश्चिम येथे घेण्यात आला.सदरील कार्यक्रमात स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्लास्टिक निर्मूलन कार्यक्रमात प्लास्टिक पिशवी न वापरता कापडी पिशवी वापरण्याची शपथ घेतली व इतरांना शपथ देऊन स्वच्छ व सुंदर…\n*गरीब व गरजू घटकाकांसाठी,मोफत बाह्यरुग्ण तपासणी शिबीर*\n*वसई-विरार शहर महानगरपालिका* *वैद्यकीय आरोग्य विभाग* *नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र,मोरेंगाव अंतर्गत*,*गरीब व गरजू घटकाकांसाठी,मोफत बाह्यरुग्ण तपासणी शिबीर* *शनिवारी दिनांक २५नोव्हेंबर २०१७ रोजी,* *सकाळी १०.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत* *ठिकाण:-गजानन शाळा,प्रगतीनगर,मोरेंगाव,नालासोपारा(पूर्व).* *शिबिरात खालील आजारांवर तपासण्या केल्या जातील* *-माता बाळ संगोपन* *-प्रसूतीपूर्व प्रदूतीपश्चात आरोग्य तपासणी व समुपदेशन* *-किशोरवयीन मुलींचीआरोग्य तपासणी लसीकरण व समुपदेशन* *-साथरोग तपासणी व औषधोपचार*…\nवसई-विरार शहर महानगरपालिका आयोजित रक्तदान,बाल तपासणी,सकस आहार मार्गदर्शन व मुलामुलींकरिता व्यसनमुक्ती,तणावमुक्ती,नैराश्य निवारण समुपदेशन शिबिर.\n२५ क्षेत्रात शांतता क्षेत्र म्हणून फलक उभारून सदर फलकावर तक्रार करण्यासाठी व संपर्क करण्यासाठी जाहिर सूचना\n*दिनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान*\n*दिनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान* अंतर्गत वस���-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील बेघर नागरीकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात आलेल्या निवारा केंद्रात आज दिनांक-११/१०/२०१७ रोजी रात्री ठीक १०:०० वाजेपासून ते सकाळी ०२:१५ पर्यंत दिनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान कक्षातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन लहान मुले,महिला व पुरुष असे एकूण ४५ बेघर नागरिकांना *विराट-नगर येथे…\nपोटनिवडणूक २०१८-वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता धारकांना जाहीर सूचना\nनिविदा व दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\nवसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत गोविंदा अपघाती विमा योजना २०१९\nसेवानिवृत्त शासकीय व निमशासकीय अभियंतांंकरिता भरती\nवैद्यकीय आरोग्य विभागाअंतर्गत घेण्यात आलेल्या मुलाखतींचा निकाल\nराष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान थेट मुलाखती\nसमारंभ तपासणी पथकाची यादी\nमहानगरपालिकेमध्ये सेवानिवृत्त राज्यशासकीय क्रीडा अधिकारी भरती\nखड्डे संदर्भात तक्रारीबाबतची जाहीर सुचना\nदवाखाना/पॅथॉलॉजी लॅब/रुग्णालये यांची नोंदणी नुतनीकरण शुल्क\nबाह्य यंत्रणे मार्फत रुग्णवाहिका, शववाहीनी व रुग्णवाहिका चालक यांच्या करिता अभिव्यक्ती स्वारस्य मागविणेबाबत\nवसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अधिनस्त असलेल्या नऊ प्रभाग निहाय मालमत्तेच्या देयक रकमेचे शंका निरसनाबाबत\nअनधिकृत इमारती बाबत -जाहिर सूचना\nवृक्ष कापण्याबाबत सुचना व हरकत बाबतची जाहीर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ मधे रिक्त पदाची पोटनिवडणूक मतदार यादी-जाहीर सुचना\nमुळ प्रारूप मतदार यादी -वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका-आपत्कालीन स्थितीत मदद कार्य करणाऱ्या शासकीय यंत्रणांचे संपर्क क्रमांकांची यादी\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ रिक्त पद (एक जागा) पोटनिवडणूक-जाहिर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिका,प्रभाग क्र.९७-साईनगर व मानव मंदिर परिसर या रिक्त पदाच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम\nमहाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले नियम व आदेश\nवसई-विरार शहर महानगरपालिका-शांतता क्षेत्र घोषित केलेले ठिकाण\nटोल फ्री क्रमांक : १८००२३३४३५३\nपोलीस स्थानक : १००\nअग्निशमन विभाग : १०१(फक्त BSNLवापरकर्ता साठी) / ०२५०-२४६४८११\nवैद्कीय मदत : १०८\nठाणे जिल्हा संपर्क क्रमांक : १०७७\nमाहिती तंत्रज्ञान विभाग दुरध्वनी क्र.- 7447404164\nई निविदा / दर पत्रक\nइथे क्लिक करा:- ई- निविदा\nवसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनामध्ये पारदर्शकता, ई-प्रशासन आणि संपूर्ण स्वछतेसाठी तसेच नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nCopyright © 2015-2016 वसई विरार शहर महानगरपालिका.\nएकूण संकेतस्थळी भेट देणारे :-\nई निविदा / दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/relationships/what-is-the-religion-of-the-woman/articleshow/70374727.cms", "date_download": "2019-11-17T23:02:08Z", "digest": "sha1:NNKE2FWJY45EN7FTTXDK7H7RSNRVIW5M", "length": 18955, "nlines": 169, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Congress: बाईचा धर्म कुठला? - what is the religion of the woman? | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nजगात सर्वच ठिकाणी अधिक प्रमाणात स्त्रीला दुय्यम स्थान आहे. स्त्रीच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यापेक्षा धार्मिक प्रथा व धर्माला अधिक महत्त्व दिले जाते. धर्माच्या माध्यमातून सक्ती केली जाते. एखाद्या स्त्रीने जर वटपौर्णिमेला व्रत धरले नाही, तर ते बऱ्याच जणांना मान्य होत नाही.\nजगात सर्वच ठिकाणी अधिक प्रमाणात स्त्रीला दुय्यम स्थान आहे. स्त्रीच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यापेक्षा धार्मिक प्रथा व धर्माला अधिक महत्त्व दिले जाते. धर्माच्या माध्यमातून सक्ती केली जाते. एखाद्या स्त्रीने जर वटपौर्णिमेला व्रत धरले नाही, तर ते बऱ्याच जणांना मान्य होत नाही.\nया लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधून तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या खासदार नुसरत जहाँ यांनी निखील जैन नावाच्या उद्योगपतीशी विवाह केला. त्यानंतर साडी नेसून, मंगळसूत्र परिधान करून, अगदी सिंदूर व टिकलीसह संसदेत आल्या. शपथग्रहणाच्या वेळी त्यांचा हा पेहराव बघून काहींनी कौतुक केले, तर काहींनी त्यांना सुनावले. अगदी त्यांना धर्माचीही आठवण करून दिली. अर्थात, नुसरतने ‘मी धर्मनिरपेक्ष राज्याची नागरिक आहे,’ असे निक्षून सांगितले. तिच्या संदर्भाने प्रसिद्ध झालेल्या प्रत्येक बातमीच्या खालील प्रतिक्रियांमध्ये धार्मिक अभिनिवेश भरलेला होता. दुसरीकडे संस्कृती रक्षक व व��यक्ती स्वातंत्र्याचा आदर ठेवणारे, असे दोन गट पडले होते.\nनुसरत जहाँच्या आधी, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात पहिल्या आलेल्या टीना दाबी, हिने दुसऱ्या आलेल्या अथर अमीर खानशी विवाह केला, तेव्हादेखील तिच्याविषयी अशाच चर्चा झाल्या होत्या. तिच्या लग्नाला धार्मिक रंग देऊन राळ उठवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. धार्मिक चर्चा करून राजकारण करण्यात आले. मागील वर्षी केरळमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या हदिया नामक विद्यार्थिनीने एका मुस्लीम मुलाशी विवाह केला, म्हणून ते लग्न खोटे ठरविण्याचे प्रयत्न झाले. दीर्घ कालावधीच्या चौकशी व कायदेशीर लढाईनंतर तिच्या विवाहाला मान्यता मिळाली आणि अखेर पतीच्या धर्माचे आचरण करण्याची परवानगी मिळाली.\nया तीनही घटनांकडे बघितल्यानंतर सहज लक्षात येते, की पुरुष कोणाशी विवाह करतात हे महत्त्वाचे ठरत नाही; कारण पितृसत्ताक व्यवस्थेत पुरुषाद्वारे वारसा हस्तांतरित होतो, असे मानले जाते. एखाद्या स्त्रीला व्यक्ती म्हणून स्वातंत्र्य आहे. या देशाच्या संविधानाने तिला कलम २५ नुसार धार्मिक स्वातंत्र्य बहाल केले आहे. तिला नागरिक म्हणून कोणताही धर्म स्वीकारण्याचे आणि आचरण करण्याचे स्वातंत्र्य आहे, तरीही आपण तिला तिच्या धर्माच्या चौकटीत अडकवून ठेवतो. ती ज्या धर्मात किंवा जातीत जन्मली, त्या धर्मात किंवा जातीतच विवाह करणे तिच्यावर लादले जाते. मुळात एक महिला व नागरिक म्हणून हवा तो धर्म आचरणे, हे तिचे संवैधानिक स्वातंत्र्य आहे; पण धार्मिक मूल्यांच्या अट्टाहासापोटी आपण तिच्यावर धर्म लादतो.\nनुसरत यांना कधी हिंदू मंदिरात जावेसे वाटले व अगदी साडी-सिंदूर-टिकली लावून नटावेसे वाटले, तर त्यात गैर काहीच नाही. शिवाय एखादी महिला ज्या कुटुंबात अनेक वर्षे वाढली, त्या धार्मिक सामाजिकीकरणाला नाकारून जर कायमस्वरूपी पतीचा धर्म व त्याच्या प्रथा, परंपरा यांचे पालन करू इच्छित असेल तरीही किंवा ज्या कुटुंबात वाढली तेथील प्रथा परंपरा यांचे पालन करू इच्छित असेल आणि दोघांपैकी एकाही धर्माचे पालन करू इच्छित नसेल, तरीही हरकत नाही. धर्माच्या नावाखाली स्त्रीला कायमच बंधनात ठेवण्याची आपल्या समाजाची वृत्ती आहे. मग कधी धार्मिक परंपरांच्या नावाखाली पवित्र-अपवित्रतेच्या संकल्पनामध्ये तिला बंदिस्त करून ठेवायचे, तर कधी शारीरिक वैशिष्ट्यावरून दुय्यमत्व प्रदान करायचे. जगातील सर्वच धर्मात कमी अधिक प्रमाणात स्त्रीला दुय्यम स्थान आहे. स्त्रीच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यापेक्षा धार्मिक प्रथा व धर्माला अधिक महत्त्व दिले जाते. धर्माच्या माध्यमातून सक्ती केली जाते.\nरूढी परंपरांची गुलामी स्त्रियांवर लादली जाते. ही बंधने आणि सक्ती यापलीकडची भीती चारित्र्य या माध्यमातून रुजवली जाते. शिक्षित महिलादेखील या सामाजिक दडपणाला बळी पडतात. त्यामुळे एकीकडे ‘न स्त्री स्वातंत्र्यमर्हती’ असे म्हणत धर्माच्या नावाखाली तिच्या पायात बेडी अडकविली जाते, तर दुसरीकडे ती अमुक एका धर्मातच विवाह करावा म्हणजे संस्कृती टिकून राहील, अशी मांडणी करते. कुठल्या तरी कल्पित संस्कृतीच्या रक्षणासाठी तिच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा बळी देणे ही मानसिकता आहे.\nनुसरत, टीना किंवा हदिया ही अशा महिलांची उदाहरणे आहे, ज्यांनी या संकुचित मानसिकतेला आव्हान दिले. एरवी आपण सहजतेने ‘बाईची जात आहे’ असे म्हणतो; पण या बाईच्या जातीला धर्म स्वातंत्र्य नको का त्यामुळे धर्मनिरपेक्ष राज्याच्या नागरिक म्हणून आणि एक माणूस म्हणून त्यांच्या या स्वातंत्र्याचा आदर राखायला हवा.\nमित्र / मैत्रीण:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:लोकसभा|पश्चिम बंगाल|धर्म|काँग्रेस|West bengal|Religion|lok sabha|Congress\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nनिरोगी हृदयासाठी ठेवा संतुलित आहार\nकरिअर, मातृत्व आणि मी\nआरोग्य मंत्र : निरोगी हृदयासाठी ठेवा संतुलित आहार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/other-sports/sportswoman/articleshow/68432442.cms", "date_download": "2019-11-17T22:20:52Z", "digest": "sha1:VCDDJ2GGWH3TQDDFFVPKU6FQ5TRRS74O", "length": 11287, "nlines": 165, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "other sports News: क्रीडावृत्त - sportswoman | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nविनीत मडकईकरच्या अर्धशतकाच्या जोरावर एसीई-सेंटर फॉर एक्सलन्स संघाने एस बालन करंडक क्रिकेट स्पर्धेत वन८ संघावर सात विकेटनी मात केली...\nपुणे : विनीत मडकईकरच्या अर्धशतकाच्या जोरावर एसीई-सेंटर फॉर एक्सलन्स संघाने एस. बालन करंडक क्रिकेट स्पर्धेत वन८ संघावर सात विकेटनी मात केली. संक्षिप्त धावफलक : वन८ संघ - २० षटकांत ७ बाद १३२ (निकुंज विठलानी ५२, रणवीर जॉनी १७, प्रथमेश टक्के २-९, अमोल लिमये २-१४) पराभूत वि. एसीई-सेंटर फॉर एक्सलन्स - १४.५ षटकांत ३ बाद १३६ (विनीत मडकईकर ६२, अक्षय पाटील ३६, रमेश मोहिते १-३३).\nपुणे : पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या वतीने पीवायसी-एटीसी स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेचे १८ ते २८ मार्च या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. पीवायसी आणि डेक्कम जिमखाना क्लबमध्ये ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत ४० संघ कौशल्य पणाला लावणार आहेत. स्पर्धेत एकूण साडेचार लाखांची पारितोषिके दिली जाणार आहेत. स्पर्धेत यासीन मर्चंट, कमल चावला, ब्रिजेश दमाणी, शिवम अरोरा आदी नामांकित खेळाडू कौशल्य पणाला लावणार आहेत.\nपुणे : डायनामिक स्पोर्ट्स अॅकॅडमीच्या वतीने घेण्यात येत असलेल्या पहिल्या फ्रेंडशिप कप निमंत्रित हॉकी स्पर्धेला शनिवारपासून प्रारंभ होत असून, स्पर्धेत १२ संघ कौशल्य पणाला लावणार आहेत. मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये ही स्पर्धा होणार आहे.\nअन्य खेळ:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nहार्दिकचे झंझावाती शतक व्यर्थ\nशेफालीचा विक्रम; भारताचा विजय\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिव��घाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\n'मुंबई इंडियन्स'मधून युवराजसह १२ खेळाडू करारमुक्त\nभावाने मारलेला चेंडू थेट नाकावर, ऑस्ट्रेलियाचा खेळाडू रक्तबंबाळ\nमैदानात घुसलेल्या चाहत्याला विराटने वाचवलं\nमयांक अग्रवाल, शमीची कसोटी क्रमवारीत झेप\nमैदानात शिवीगाळ; गोलंदाजाला दिली 'ही' शिक्षा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nसुधीर नाईक क्रिकेट प्रशिक्षण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/ipl-governing-council-meet-1124535/", "date_download": "2019-11-18T00:25:53Z", "digest": "sha1:4CA7GCD6TVW7HXGNEK6INIWFFXGXIPAP", "length": 15025, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "आयपीएल संचालन समितीकडून कार्यगट स्थापन | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंत्री उचलण्यासाठी गेलेल्या चिमुरडीला चिरडले\nशेतकऱ्याची आत्महत्या, मृतदेह जिल्हा कचेरीवर\nदहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान - मोदी\nउधळपट्टी केल्यास तिप्पट पाणीपट्टी\nविद्यार्थ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ\nआयपीएल संचालन समितीकडून कार्यगट स्थापन\nआयपीएल संचालन समितीकडून कार्यगट स्थापन\nआयपीएल सुरळीत करून चाहत्यांची विश्वासार्हता मिळवण्यासाठी संचालन समितीच्या बैठकीमध्ये कार्यगट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nआयपीएल सुरळीत करून चाहत्यांची विश्वासार्हता मिळवण्यासाठी संचालन समितीच्या बैठकीमध्ये कार्यगट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गटाला शिफारस करण्यासाठी सहा आठवडय़ांचा कालावधी देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या लोढा समितीच्या निर्णयाने आयपीएलला जोरदार धक्का बसला होता. यामधून सावरण��यासाठी आयपीएलच्या संचालन समितीने पहिले पाऊल उचलले आहे.\nसंचालन समितीच्या बैठकीमध्ये लोढा समितीने चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यावर घातलेल्या बंदीवर चर्चा करण्यात आली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) समितीच्या निर्णयानुसारच कामकाज करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कार्यगटाच्या सदस्यांची नावे सोमवारी जाहीर करण्यात येणार आहे.\n‘‘बीसीसीआय लोढा समितीच्या निर्णयाचा आदर करते आणि त्यांच्या निर्णयाचे पालन करण्याचे ठरवले आहे. समितीच्या निर्णयाचा काय परिणाम होऊ शकतो, हे लवकर समजून घेण्याची गरज आहे. देशामध्ये क्रिकेटचे महत्त्व कायम ठेवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू,’’ असे बीसीसीआयने पत्रकात म्हटले आहे.\nबीसीसीआयच्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, ‘‘आयपीएल संचालन समितीचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी लोढा समितीच्या निर्णयावर अभ्यास करण्यासाठी कार्यगटाची स्थापना केली आहे. या कार्यगटाला लोढा समितीच्या निर्णयाचा अभ्यास करून शिफारस देण्यासाठी सहा आठवडय़ांचा कालावधी देण्यात आला आहे. हा कार्यगट आपली मते बीससीआय भागदारांचे हित जपण्यासाठी आम्ही सल्लागारांशी चर्चा केल्यावरच आम्ही योग्य तो निर्णय घेऊ.’’\nयाबाबत आयपीएल संचालन समितीचे अध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले की, ‘‘आम्ही लोढा समितीच्या अहवालावर अभ्यास करण्यासाठी कार्यगटाची स्थापना केली असून ते सहा आठवडय़ांमध्ये आम्हाला अहवाल सादर करतील. त्यांच्या अहवालातील शिफारशींवर आम्ही चर्चा करून योग्य तो निर्णय घेणार आहोत. यामध्ये आयपीएलचे आयोजन कसे करता येईल, स्पर्धेत किती संघ असावेत, संघामध्ये समभागधारक किती असावेत, त्याचबरोबर प्रायोजक, प्रसारणकर्ते, राज्य संघटना, कायदेतज्ज्ञ यांच्याबाबतही निरीक्षण नोंदवले जाणार आहे. या कार्यगटाचा अहवाल आयपीएलच्या संचाने समितीपुढे सादर केला जाईल आणि त्यानंतर बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीपुढे आम्ही हा अहवाल मांडणार आहोत.’’\nबीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या टीकेबाबत बोलणे शुक्ला यांनी सोयीस्कररीत्या टाळले. बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे बैठकीला हजर राहू शकले नाहीत; पण अजय शिर्के, रवी शास्त्री आणि ज्योतिरादित्य सिंदिया यांनी बैठकीमध्ये व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे सहभाग घेतला होता.\nफ्रँचायझी कधी रद्द करता येऊ शकते\nकलम ११.३ नुसार फ्रँचायझी किंवा फ्रँचायझीच्या समूहातील कंपनी किंवा फ्रँचायझीचे मालक यांच्यामुळे बीसीसीआय, आयपीएल, संघ किंवा क्रिकेटच्या प्रतिष्ठेला धोका पोहोचत असेल, तर फ्रँचायझी कधीही रद्द करता येऊ शकते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nIPL 2020 : चेन्नईच्या गोटात चिंतेचं वातावरण, संघ ५ खेळाडूंना करारमुक्त करणार\nIPL 2020 : अखेरीस ठरलं अजिंक्य रहाणे झाला दिल्लीकर, राजस्थानची साथ सोडली\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व स्टिव्ह स्मिथकडे\nIPL 2020 : सनराईजर्स हैदराबादचाही ५ खेळाडूंना घरचा रस्ता\nIPL 2020 : मुंबई इंडियन्सकडून युवराज सिंहला बाहेरचा रस्ता\nVideo: 'मिर्झापूर २'च्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता\n'पानिपत'मधील 'मर्द मराठा' गाण्याची गायिका आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर\nसलमानसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीवर आली धुणी-भांडी करण्याची वेळ\n'हुड हुड दबंग'ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मीम्स व्हायरल\nVideo : मलायकाचा नेहा धुपियाला चप्पल मारण्याचा प्रयत्न, कारण...\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nमर्यादित षटकांसाठी आक्रमक मयंकचा पर्याय\nतीन दिवसांनंतर राज्यात गारव्यात वाढ\n‘बीकेसी कनेक्टर’मुळे नवी कोंडी\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nचंद्रपूर आणि मुंबई विभाग सर्वाधिक प्रदूषित\nसोनिया गांधी-शरद पवार भेटीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार\nअयोध्या निकालाविरोधात फेरविचार याचिका\n‘मॅरेथॉन’मध्ये सहभागी स्पर्धकांच्या वाहनांची तोडफोड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/udayan-rajan-has-no-opposition-but-amol-kolhe/", "date_download": "2019-11-17T22:25:08Z", "digest": "sha1:C6XM7GC6OFQ7EC25BL7W2KOVGAZZFUSJ", "length": 12962, "nlines": 193, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "उदयनराजेंना आमचा विरोध नाहीच, पण....- अमोल कोल्हे - Maharashtra Today", "raw_content": "\nनक्षलवाद्यांकडे ड्रोन आढळून आल्याने दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश\nअमित शाह म्हणाले, काळजी करू नका सरकार भाजपचेच येईल: रामदास आठवलेंचा…\nमराठा आरक्षणाची मंगळवारी सुनावणी\nभारत वेगाने आर्थिक विकास करण्याची क्षमता असलेला देश : बिल गेट्स\nHome Maharashtra News उदयनराजेंना आमचा विरोध नाहीच, पण….- ���मोल कोल्हे\nउदयनराजेंना आमचा विरोध नाहीच, पण….- अमोल कोल्हे\nसातारा : उदयनराजे भोसले यांचा आम्ही कधीही विरोध करत नाही पण राजे ज्या पक्षात आहेत त्या पक्षाला आमचा विरोध आहे, असे परखड मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अमोल कोल्हे यांनी केले. अमोल कोल्हे आज साताऱ्याच्या प्रचारसभेत बोलत होते.\nते म्हणाले की, उदयनराजेंना आमचा कधीही विरोध नाही पण भाजपा सरकारच्या काळात अनेकांना रोजगार गमवावे लागले, शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या त्यामुळे भाजपाला विरोध आहे. तसेच मुख्यमंत्री म्हणतात अब की बार २२० पार मात्र अब की बार २२० पार नाही तर अब की बार तुम्ही सत्तेच्या बाहरं, असं म्हणत अमोल कोल्हेंनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. महाराष्ट्राची दिवाळी सुखाने साजरी करायची असेल तर भाजपा-शिवसेनेचं दिवाळं वाजल्याशिवाय महाराष्ट्राची दिवाळी साजरी होणार नाही. गेल्या ५ वर्षात महाराष्ट्राचे प्रश्न सोडविण्यात आलेलं अपयश लपविण्यासाठी कलम ३७० पुढे करताय. कलम ३७० हा जम्मू काश्मीर आणि लडाखमधील विषय आहे. महाराष्ट्राचे मुद्दे मांडा, कोल्हापुराच्या महापुरामध्ये सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडलं आज तु्म्ही त्यांना थारा देऊ नका, देशाचे विषय राज्यातील निवडणुकीत चालत नाही. बापाचं कतृत्व बघून पोरगी पोरगी देतात का अशा शब्दात डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडविली\nदरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्यात पोहचला आहे. त्यामुळे साताऱ्यात राजकीय वातावरण चांगलेचं तापले आहे. विशेष म्हणजे दोन्ही राजे भाजपच्या चिन्हावर निवडणुकीला सामोरे जात असल्याने भाजप नेत्यांनी मतदारसंघातील फेऱ्या चांगल्याचं वाढवल्या आहेत. उदयनराजे भोसले हे लोकसभेच्या पोटनिवडणुकीला सामोरे जात आहेत. तर शिवेंद्रसिंहराजे भोसले हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.\nPrevious articleमेलेल्या विरोधकांनी स्वतःच्या राजकीय व नपुंसकतेवर आधी बोलावे : शिवसेनेची टीका\nNext articleवडिलांच्या विजयासाठी पुत्रही प्रचारात\nनक्षलवाद्यांकडे ड्रोन आढळून आल्याने दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश\nअमित शाह म्हणाले, काळजी करू नका सरकार भाजपचेच येईल: रामदास आठवलेंचा दावा\nमराठा आरक्षणाची मंगळवारी सुनावणी\n…तोपर्यंत गोड बातमी येणार नाही : अजित पवारांची माहिती\nबाळासाहेबांची दिवसातून एकदा तरी आठवण येते- छगन भुजबळ\nशिवसेना ‘एनडीएतून’बाहेर; भाजपकडून घोषणा\nपुण्यात राष्ट्रवादीची आज महत्त्वाची बैठक; शरद पवार घेणार मोठा निर्णय\nबाळासाहेबांच्या स्मृतिदिनी फडणवीसांनी शिवसेनेला करून दिली ‘या’ गोष्टीची आठवण\nआता २०२४ ची तयारी करा- दानवे\nसमृद्धी महामार्ग समुद्रात बुडवणार\nराज्यपालांकडून शेतकऱ्यांना आठ हजार रुपये प्रतिहेक्टरी मदत जाहीर\nकाळी टोपी घालून राजभवनात बसून राज्यपालांना शेतकऱ्यांचं दु:ख कळणार नाही –...\nतीन नेत्यांच्या हातात महाराष्ट्राच्या सत्तेच भवितव्य\n…तोपर्यंत गोड बातमी येणार नाही : अजित पवारांची माहिती\nबाळासाहेबांची दिवसातून एकदा तरी आठवण येते- छगन भुजबळ\nशिवसेना ‘एनडीएतून’बाहेर; भाजपकडून घोषणा\nउद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर; बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला केले अभिवादन\nसोनिया अजूनही म्हणतात, शिवसेनेची संगत नकोच \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/mumbai/shivsena-suggested-a-new-name-for-malabar-hill-12392.html", "date_download": "2019-11-17T22:28:29Z", "digest": "sha1:HUL5LC5L37GXM6UXR5WROYZKP6LPFIGK", "length": 13408, "nlines": 135, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "TV9 Marathi: शिवसेनेने 'मलबार हिल'ला नवं नाव सूचवलं!", "raw_content": "\nशासकीय योजनांच्या नावाखाली वयोवृद्ध महिलांची फसवणूक, महिलेला अटक\nशिवसेना आणि काँग्रेसच्या बैठकीची तारीख ठरली, महाआघाडीच्या फॉर्म्युलावर अंतिम चर्चा\nएनडीएतून बाहेर पडल्याची खंत नाही, उलट आनंद : विनायक राऊत\nशिवसेनेने 'मलबार हिल'ला नवं नाव सूचवलं\nमुंबई: शिवसेनेचा आयोध्या दौऱ्याचे पडसाद आता मुंबईत दिसू लागले आहेत. कारण एल्फिन्स्टन रोड स्थानकाचे नामकरण प्रभादेवी केल्यानंतर आता लवकरच मलबार हिलचेही बारसे होण्याची शक्यता आहे. मुंबईतील मलबार हिल या उच्चभ्रू लोकवस्ती भागाचे नामकरण रामनगरी असे करण्याची मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे महापालिकेच्या महासभेपुढे करण्यात आली आहे. मनसेतून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सुधार समितीचे अध्यक्षपदही मिळवणारे दिलीप लांडे यांनी ही …\nमुंबई: शिवसेनेचा आयोध्या दौऱ्याचे पडसाद आता मुंबईत दिसू लागले आहेत. कारण एल्फिन्स्टन रोड स्थानकाचे नामकरण प्रभादेवी केल्यानंतर आता लवकरच मलबार हिलचेही बारसे होण्याची शक्यता आहे. मुंबईतील मलबार हिल या उच्चभ्रू लोकवस्ती भागाचे नामकरण रामनगरी असे करण्याची मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे महापालिकेच्या महासभेपुढे करण्यात आली आहे. मनसेतून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सुधार समितीचे अध्यक्षपदही मिळवणारे दिलीप लांडे यांनी ही मागणी केली आहे.\nमलबार हिल हे नाव ब्रिटिश काळापासून उच्चारले जाते. मात्र मलबार हिल भाग प्राचीन असून सीतामातेच्या शोधात निघालेले प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण यांनाही या भागाची भुरळ पडली. त्यांनीही या भागात काही काळ वास्तव्य केल्याचे बोलले जाते. त्यामुळे मलबार हिलचे नाव बदलून ‘रामनगरी’ करावे, अशी मागणी त्यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.\nअशा प्रकारची नामकरण करण्याची मागणी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. ब्रिटिश काळातील नावे बदलण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. त्यानंतर आता मलबार हिलच्या नामकरणाची मागणी प्रस्ताव स्वरूपात पुढे आली आहे. ही ठरावाची सूचना महापालिकेच्या महासभेत मंजूर करण्यात येईल. तो मंजूर झाल्यानंतर महापालिकेचे आयुक्त अजय मेहता यांच्याकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे आता मलबार हिलचं नाव बदलतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nदादर स्टेशनचं नाव बदलण्याची मागणी\nदरम्यान, नुकतंच मुंबईतील दादर स्टेशनचं नाव बदलण्याची मागणी भीम आर्मीने केली होती. दादर स्टेशनला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या अशी भीम आर्मीची मागणी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर भीम आर्मीने हा इशारा दिला होता.\n'मातोश्री'वरुन कुणी राज ठाकरेंना भेटायला जात नव्हतं, मात्र आता माणिकराव…\nमुंबईच्या महापौरपदासाठी शर्यतीत कोण कोण\nहारना और डरना मना है, संजय राऊतांचे ट्विट\nआमदारांसाठी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सोय, पोलिस मात्र रस्त्यावरच\nकोणी फोडायचा प्रयत्न केला, तर त्याचंच डोकं फोडू, शिवसेना आमदाराचा…\nराज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणे हा जनतेचा घोर अपमान :…\nशिवसेना एनडीएतून बाहेर पडणार\nभाजप अल्पमतातील सरकार स्थापन करणार नाही : सूत्र\nओल्या दुष्काळग्रस्तांसाठी सरकारी मदत जाहीर, राजू शेट्टी म्हणाले, काळी टोपी…\nमहासेनाआघाडीची राज्यपालांची भेट अचानक रद्द\nIndvsBan Live : टीम इंडियाने करुन दाखवलं, बांगलादेशवर एक डाव,…\nज्यांनी मोदींना साताऱ्याचा पेढेवाला म्हणून हिणवलं, त्यांना मोदी समजलेत का\n���कडे जयंत पाटील म्हणाले, भाजपचे काही आमदार आमच्या संपर्कात, तिकडे…\nआईच्या कुशीत बाळ, गायीच्या पोटावर मातेचे दर्शन\nशिवसेनेला संपवण्याचा भाजपचा डाव, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार : विजय वडेट्टीवार\nIndvsBan Live : भारताकडे महाआघाडी, बांगलादेशला आजच गुंडाळण्याचा निर्धार\nशासकीय योजनांच्या नावाखाली वयोवृद्ध महिलांची फसवणूक, महिलेला अटक\nशिवसेना आणि काँग्रेसच्या बैठकीची तारीख ठरली, महाआघाडीच्या फॉर्म्युलावर अंतिम चर्चा\nएनडीएतून बाहेर पडल्याची खंत नाही, उलट आनंद : विनायक राऊत\nप्रेम प्रकरणातून खुनाच्या घटनेत 28 टक्क्यांनी वाढ, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर\nपुण्यातील बैठकीनंतर शरद पवार आणि सोनिया गांधीच्या भेटीची तारीख ठरली\nशासकीय योजनांच्या नावाखाली वयोवृद्ध महिलांची फसवणूक, महिलेला अटक\nशिवसेना आणि काँग्रेसच्या बैठकीची तारीख ठरली, महाआघाडीच्या फॉर्म्युलावर अंतिम चर्चा\nएनडीएतून बाहेर पडल्याची खंत नाही, उलट आनंद : विनायक राऊत\nप्रेम प्रकरणातून खुनाच्या घटनेत 28 टक्क्यांनी वाढ, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर\nआमचं उद्दिष्ट सरकार आणणं किंवा कुठल्या व्यक्तीला मुख्यमंत्री करणं नाही : नितीन गडकरी\nपुण्याचा पुढील महापौर कोण\nराजसाहेब हाताला मुंग्या चावल्या का विद्यार्थिनीच्या प्रश्नावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया\nअयोध्येचा निकाल ऐकण्यासाठी आज बाळासाहेब हवे होते : राज ठाकरे\nशिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे एकत्रित फोटो, पुण्यात बॅनरबाजी\nकाँग्रेस आमदार विश्वजीत कदम पुण्यात कार अपघातातून थोडक्यात बचावले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/pakistan-cricket-fans-troll-indian-team-after-dramatic-collapse/", "date_download": "2019-11-17T23:03:37Z", "digest": "sha1:KUNGTN2AWEZHXQR5H7YVYHAKT3Z6DQZR", "length": 15874, "nlines": 187, "source_domain": "policenama.com", "title": "ICC World Cup 2019 : भारत हारल्याने पकिस्तानमध्ये 'आनंदोत्सव', इकडं 'विकेट' होत्या तिकडं 'मीम्स' व्हायरल होत होती - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n करणीच्या संशयातून पुतण्यानं काकाचं ‘शिर’ केलं…\n होय, राष्ट्रवादीच्या बैठकीत ‘मी पुन्हा येईन’,…\nसोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या भेटीनंतरच सत्ता स्थापनेचा निर्णय, ‘या’…\nICC World Cup 2019 : भारत हारल्याने पकिस्तानमध्ये ‘आनंदोत्सव’, इकडं ‘विकेट’ होत्या तिकडं ‘मीम्स’ व्हायरल होत होती\nICC World Cup 2019 : भारत हारल्याने पकिस्तानमध्ये ‘आनंदोत्सव’, इकडं ‘विकेट’ होत्या तिकडं ‘मीम्स’ व्हायरल होत होती\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत विरुद्ध न्युझीलंडच्या उपांत्य फेरी सामन्यात भारताला न्युझीलंडने दिलेले २४० धावांचे लक्ष गाठता आले नाही, भारताला या सामन्यात १८ धावाने हार मानावी लागली. जडेजाने झुंजार खेळी करत भारताचा डाव सावरला मात्र त्याला त्यात अपयश आले. तर सलामवीर रोहित शर्मा, के एल राहुल यांना संघ ५ धावावर असतानाच तंबूत परतावे लागले. कोहली देखील यात फेल ठरला. यामुळे जसे भारताने पाकिस्तानला हरवल्यानंतर पाकिस्तानी संघ ट्रोल झाला होता. तसाच भारतीय संघ देखील आता ट्रोल होत आहे. हे ट्रोलिंग सुुरु आहे पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांकडून. याबाबतच्या मीम्स सध्या सोशल मिडियावर फिरत आहे.\n१. एका क्रिकेट चाहत्यांने कोहली आणि रोहित शर्माचा धावफलक असलेला फोटा शेअर करत काय योगदान आहे, असे म्हणत फोटो शेअर केला आहे.\n२. त्यानंतर एका पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांने दिपिकाचा फोटो टाकत, इतना मजा क्यो आ रहा है, या गाण्यातील मीम्स बनवून शेअर केले.\n३. तर दुसऱ्या एका पकिस्तानी चाहत्याने अनुष्काचा टाळ्या वाजवतानाचा फोटो शेअर करत न्युझीलंड छान खेळल्याचे म्हणताना दाखवले आहे.\n४. एकाने व्हिडिओ शेअर करत पाकिस्तानात आनंदोत्सव साजरा करण्यात येत असल्याचे सांगितले.\n५. एका मीममध्ये तर न्युझीलंडच्या कॅप्टनलाच पाकिस्तानी खेळाडू म्हणून दाखवण्यात आले आहे.\n६. एका मीममध्ये विराटचा फोटो टाकून विराट कोहली नापास झाल्याचे म्हणत विराटची थट्टा करण्यात आली आहे.\n७. एक मीममध्ये तर थेट न्युझीलंडच्या कॅप्टनला पाकिस्तानचे पंतप्रधान इरमान खान करण्यात आले आहे.\nअसे मीम्स शेअर करुन आता पाकिस्तानचे चाहते भारतीय खेळाडूंची थट्टा करत आहे, भारत सामना हरल्यामुळे पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांना आनंदाच्या उकळ्या फूटल्या आहेत.\nदातांच्या समस्येवर करा ‘हे’ घरगुती उपाय\nवयाच्या पस्तिशीनंतर हाडे मजबूत राहण्यासाठी ‘हे’ उपाय करा\nदुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या\n‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक \nलग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा\n‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या\n‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा\n‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या\nस्पा सेंटरमध्ये चालणाऱ्या ‘हायप्रोफाईल’ सेक्स रॅकेटचा ‘पर्दाफाश’ \nअभिनेत्री नेहा पेंडसेच्या ‘रेड’ आणि ‘हॉट’ फोटोंमुळं चाहत्यांचं ‘काळीज’ धडधडतय \n टीमच्या इंडियाच्या ‘कोचिंग स्टाफ’मध्ये नोकरी करण्यासाठी 2000 अर्ज\nवर्ल्डकप फायनल मॅचच्या निकालाबाबत इंग्लंडचा कॅप्टन मॉर्गनचं ‘धक्‍कादायक’…\nज्या क्रिकेटरमुळं वर्ल्डकप हातातून ‘निसटला’ त्याचाच न्यूझीलंड…\nICC नं ‘या’ देशाला केलं निलंबीत, ६ महिन्यानंतर टीम इंडियासोबत होती मालिका\nडॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्यानंतरही ‘बिग…\n गाण्यानंतर आता ‘रॅम्प’ वॉक आणि…\n‘वॉर’च्या यशानंतर वाणी कपूर म्हणाली –…\n‘HOT’ अ‍ॅक्ट्रेस ‘शमा सिकंदर’नं शेअर…\n चा ‘धुरळा’, मराठी कलाकारांनी…\nशिवसेनेला गंभीर ‘परिणाम’ भोगावे लागतील, भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा…\nवाराणसी : वृत्तसंस्था - महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेतून भाजप आणि शिवसेनेतील वाद विकोपाला गेले आहेत. केंद्रीय आरोग्य…\n महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेचं ‘सरकार’ येणार, HM…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटला नसल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट…\n करणीच्या संशयातून पुतण्यानं काकाचं ‘शिर’ केलं…\nठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - काकाने करणी केल्यामुळे वडिलांचा मृत्यू झाल्याच्या संशयातून पुतण्याने मित्रांच्या मदतीने…\nशिवसेनेची ‘चिंता’ आणखी वाढली, काँग्रेसच्या…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटता सुटत नसल्याने शिवसेनेची धाकधूक वाढत चालली आहे.…\n उद्या दिल्लीत सोनिया गांधी – शरद पवारांची…\nपुणे : पोलीनामा ऑनलाइन - राज्यातील सत्ताकोंडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nशिवसेनेला गंभीर ‘परिणाम’ भोगावे लागतील, भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा…\n2 मुलांशी ‘संबंध’ ठेवल्यामुळं गेली होती शिक्षिकेची…\n‘आधार’कार्डशी मालमत्तेची ‘देवाण-घेवाण’ लिंक…\nपरिणीति चोप्राच्या मानेला ‘दुखापत’, म्हणाली –…\nदेवेंद्र फडणवीसांना ‘अहंकार’ नडला, ‘या’…\nअजित पवारांच्या ‘या’ वक्तव्याने शिवसेनेची ‘धाकधूक’ वाढली\nशिवसेनेची ‘चिंता’ आणखी वाढली, काँग्रेसच्या ‘या’ दिग्गज नेत्याने केलं ‘हे’ वक्तव्य\nडॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्यानंतरही ‘बिग बी’ अमिताभ करतात ‘एवढे’ तास काम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ropelight.china-led-lighting.com/PRODUCT/LANG-mr/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE/LED%20%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%A1%20%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%9F/155W%20%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%88%E0%A4%A1%E0%A5%80%20%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A4%20%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B6%E0%A4%B0.HTM", "date_download": "2019-11-17T22:56:55Z", "digest": "sha1:MBUE6XJW2O7C4WI3SWIKL2VYM6XPGA6P", "length": 17948, "nlines": 119, "source_domain": "ropelight.china-led-lighting.com", "title": "ग्वांगडाँगच्या कारखाना > LED फ्लड लाइट > 155W एलईडी भिंत वॉशर", "raw_content": "कान्नार कॅटलॉग >>>> ऑनलाइन पहा डाउनलोड .zip\nउत्पादन केंद्र | उत्पादन प्रमाणपत्र | आमच्या विषयी | आमच्याशी संपर्क साधा | पारिभाषिक शब्दावली\nग्वांगडाँगच्या कारखाना > LED फ्लड लाइट > 155W एलईडी भिंत वॉशर\nइतर मॉडेल पहा >>\n1. 250W 500W स्क्वायर वॉटरप्रूफ IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-10 एलईडी भिंत वॉशर\n2. 220W स्क्वायर वॉटरप्रूफ IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-9 एलईडी भिंत वॉशर\n3. 155W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-8 एलईडी भिंत वॉशर\n4. 108W 216W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर LWW-7 एलईडी भिंत वॉशर\n5. 25W 48W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -6 एलईडी भिंत वॉशर\n6. 26W 32W 48W रेषेचा जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -5 एलईडी भिंत वॉशर\n7. 40W 80W 90W रेषेचा वॉटरप्रूफ IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -4 एलईडी भिंत वॉशर\n8. 26W 48W लिनिअर आयपी 20 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -3 एलईडी वाइड वॉशर\n9. 96W 1 9 2 वॅ रेनियर वॉटरप्रूफ आईपी65 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -2 एलईडी वाइड वॉशर\n10. 15 डब्ल्यू 25W 48W रेषेचा वॉटरप्रूफ आयपी 65 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -1 एलईडी वॉल वॉशर\n155W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-8 एलईडी भिंत वॉशर. ( 155W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-8 एलईडी भिंत वॉशर )\n155W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-8 एलईडी भिंत वॉशर\nइतर मॉडेल पहा >>\n1. 250W 500W स्क्वायर वॉटरप्रूफ IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-10 एलईडी भिंत वॉशर\n2. 220W स्क्वायर वॉटरप्रूफ IP65 DMX RGB किंवा स्थि�� LWW-9 एलईडी भिंत वॉशर\n3. 155W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-8 एलईडी भिंत वॉशर\n4. 108W 216W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर LWW-7 एलईडी भिंत वॉशर\n5. 25W 48W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -6 एलईडी भिंत वॉशर\n6. 26W 32W 48W रेषेचा जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -5 एलईडी भिंत वॉशर\n7. 40W 80W 90W रेषेचा वॉटरप्रूफ IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -4 एलईडी भिंत वॉशर\n8. 26W 48W लिनिअर आयपी 20 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -3 एलईडी वाइड वॉशर\n9. 96W 1 9 2 वॅ रेनियर वॉटरप्रूफ आईपी65 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -2 एलईडी वाइड वॉशर\n10. 15 डब्ल्यू 25W 48W रेषेचा वॉटरप्रूफ आयपी 65 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -1 एलईडी वॉल वॉशर\nचीन LED फ्लड लाइट 155W एलईडी भिंत वॉशर निर्यातदार\nचीनच्या हिरव्या रंगाचे प्रकाशक, प्रकाशाच्या प्रकाशाचे नेतृत्व केले, प्रकाशाच्या प्रकाशाचे नेतृत्व केले, प्रकाशाच्या प्रकाशाचे नेतृत्व केले, पडदा प्रकाशाचे नेतृत्व केले, एलईडी लॉन लाईट, नियॉन ट्यूब, ईएल, ट्री लाईट, कॅक्टस, रबर केबल्स के नेतृत्व वाले, आकृतिबंध प्रकाश, कोकोनट पाम ट्री लाइट, नेतृत्व बल्ब, नेतृत्व दिवा, फायबर, कंट्रोलर, सजावटी प्रकाश नेतृत्व, चेन लाइट नेतृत्व, पेड़ प्रकाश\nसाठी स्रोत LED फ्लड लाइट 155W एलईडी भिंत वॉशर Guzhen टाउन, Zhongshan शहर, गुआंगडॉंग प्रांत, चीन येथे उत्पादक\nएक निर्माता LED फ्लड लाइट 155W एलईडी भिंत वॉशर गुझेन टाउन, झोंगशान शहर, ग्वांगडाँग प्रांतात, चीनमधून\nएक निर्माता LED फ्लड लाइट 155W एलईडी भिंत वॉशर येथे GuangDong चीन\nवैशिष्ट्यीकृत चीन गुआंग्डोंग LED फ्लड लाइट 155W एलईडी भिंत वॉशर उत्पादक आणि येथे सूचीबद्ध karnar प्रकाशीत द्वारे sourced आहेत\nया गटात समाविष्ट आहे: LED फ्लड लाइट 155W एलईडी भिंत वॉशर\nसाठी स्रोत LED फ्लड लाइट 155W एलईडी भिंत वॉशर\nसाठी उत्पादने LED फ्लड लाइट 155W एलईडी भिंत वॉशर\nचीन LED फ्लड लाइट 155W एलईडी भिंत वॉशर निर्यातदार\nचीन LED फ्लड लाइट 155W एलईडी भिंत वॉशर घाऊक विक्रेता\nझोंगशहान LED फ्लड लाइट 155W एलईडी भिंत वॉशर निर्यातदार\nझोंगशहान LED फ्लड लाइट 155W एलईडी भिंत वॉशर घाऊक विक्रेता\nझोंगशहान LED फ्लड लाइट 155W एलईडी भिंत वॉशर पुरवठादार आणि एलईडी दिवे, एलईडी बल्ब आणि नळी, डायोड, ऑटो प्रकाश व्यवस्था, एलईडी प्रकाशयोजना, एलईडी फ्लॅशलाइट, हॉलिडे प्रकाश, डाऊन लाईट्स, स्ट्रीट लाईट, कमाल मर्यादा, भिंतीवरील दिवे, उद्यान लाइट्स, फ्लॅशलाइट्स आणि जर्सी, छतावरील स्पॉटलाइट्स, LED वॉशिंग वॉटर , एलईडी फ्लड लाइट, एलईडी पॅननेल लाइट, एलईडी मऊ पट्टी लाइट, एलईडी लाइट, एलईडी कमाल मर्यादा, एलईडी लटकन प्रकाश, एलईडी नियॉन ट्यूब, एलईडी भूमिगत प्रकाश, एलईडी दिवा\nग्वांगडोंग LED फ्लड लाइट 155W एलईडी भिंत वॉशर पुरवठादार आणि एलईडी दिवे, एलईडी बल्ब आणि नळी, डायोड, ऑटो प्रकाश व्यवस्था, एलईडी प्रकाशयोजना, एलईडी फ्लॅशलाइट, हॉलिडे प्रकाश, डाऊन लाईट्स, स्ट्रीट लाईट, कमाल मर्यादा, भिंतीवरील दिवे, उद्यान लाइट्स, फ्लॅशलाइट्स आणि जर्सी, छतावरील स्पॉटलाइट्स, LED वॉशिंग वॉटर , एलईडी फ्लड लाइट, एलईडी पॅननेल लाइट, एलईडी मऊ पट्टी लाइट, एलईडी लाइट, एलईडी कमाल मर्यादा, एलईडी लटकन प्रकाश, एलईडी नियॉन ट्यूब, एलईडी भूमिगत प्रकाश, एलईडी दिवा\nगुझेग टाउन LED फ्लड लाइट 155W एलईडी भिंत वॉशर पुरवठादार आणि एलईडी दिवे, एलईडी बल्ब आणि नळी, डायोड, ऑटो प्रकाश व्यवस्था, एलईडी प्रकाशयोजना, एलईडी फ्लॅशलाइट, हॉलिडे प्रकाश, डाऊन लाईट्स, स्ट्रीट लाईट, कमाल मर्यादा, भिंतीवरील दिवे, उद्यान लाइट्स, फ्लॅशलाइट्स आणि जर्सी, छतावरील स्पॉटलाइट्स, LED वॉशिंग वॉटर , एलईडी फ्लड लाइट, एलईडी पॅननेल लाइट, एलईडी मऊ पट्टी लाइट, एलईडी लाइट, एलईडी कमाल मर्यादा, एलईडी लटकन प्रकाश, एलईडी नियॉन ट्यूब, एलईडी भूमिगत प्रकाश, एलईडी दिवा\nLED खाली प्रकाश, LED पट्टीचा प्रकाश, Guzhen टाउन, Zhongshan शहर, गुआंग्डोंग प्रांत, चीन पासून एलईडी परिस्थिती लाइट पुरवठादार आणि कारखाना\nएलईडी दीप, 3x1w, 3x3w, 3x5w, एलईडी लाइटिंग\nनेतृत्व par64, पार प्रकाश, स्टेज प्रकाश, प्रकाश नेतृत्व\nनेतृत्व रस्सी प्रकाशाचे नेतृत्व केले\nनेतृत्व दोरी प्रकाश, निबंधातील प्रकाशीत प्रकाश\nचीन एलईडी लाइटिंग, चीन उच्च पॉवर का नेतृत्व किया दीपक, नीचे एलईडी लाइट, नेतृत्व पट्टी रोशनी, Guzhen टाउन, Zhongshan सिटी, गुआंग्डोंग प्रांत, चीन से एलईडी प्रकाश का नेतृत्व किया\nGuzhen टाउन, Zhongshan शहर, गुआंग्डोंग प्रांत, चीन पासून LED खाली प्रकाश पुरवठादार आणि कारखाना\nएलईडी दिवा प्रकाश, एलईडी लाइट, LED पेन्डेंड लाईट, एलईडी सिलाईंग लाइट\nएलईडी दिवा प्रकाश, एलईडी लाइट, LED पेन्डेंड लाईट, एलईडी सिलाईंग लाइट\nनेतृत्व निऑन फ्लेक्स प्रकाश, प्रकाश नेतृत्व\nLED dmx प्रकाश, प्रकाश नेतृत्व, dmx प्रकाश\nडीएमएक्स नियंत���रक, डीएमएक्स 512 नियंत्रक\nनेतृत्व खेळ प्रकाश, नेतृत्व प्रकाश, नेतृत्व दिवा\nनेतृत्व प्रकाश, प्रकाश नेतृत्व\nनेतृत्व लॉन प्रकाश, नेतृत्व प्रकाश, उच्च शक्ती नेतृत्व\nनेतृत्व वृक्ष प्रकाश, नेतृत्व प्रकाश, नेतृत्व चेरी प्रकाश\nनेतृत्व रस्सी प्रकाश, नेतृत्व softlight, नेतृत्व प्रकाश\nनेतृत्व par64, नेतृत्व दिवा, नेतृत्व दिवा\nLED भिंत वॉशर प्रकाश\nLED ढलले टीप प्रकाश\nएलईडी रबर केबल लाइट\nएलईडी आभासी वास्तव प्रकाश\nLED नारळ पाम प्रकाश\nएलईडी नारळ खजुळाचे झाड\nआम्ही शिपमेंट खाली समर्थन\nआम्ही देयक खाली समर्थन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/611.html", "date_download": "2019-11-18T00:26:17Z", "digest": "sha1:XUBVB57U5XRXVSUMA57TEA34INCPK3KS", "length": 36039, "nlines": 503, "source_domain": "www.sanatan.org", "title": "श्री दुर्गादेवीचा नामजप - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) > नामजप > श्री दुर्गादेवी > श्री दुर्गादेवीचा नामजप\nदेवतेच्या प्राप्तीसाठी करावयाच्या युगपरत्वे वेगवेगळ्या उपासना होत्या. ‘कलियुगी नामची आधार’, असे संतांनी सांगितले आहे. याचा अर्थ कलियुगात नामजप हीच साधना आहे. नामाचा संस्कार मनावर रूजेपर्यंत तो मोठ्याने म्हणून करणे लाभकारी आहे. भगवंताच्या नामाबरोबरच त्याचे रूप, रस, गंध आणि त्याची शक्तीही असतेच. भगवंताच्या नामाचे उच्चारण करतांना तसेच ते नाम ऐकतांना हे लक्षात घ्यायला हवे.\n‘दुर्गा’ या शब्दाचा अर्थ\n’ या नामजपातील ‘दुर्गा’ या शब्दातील ‘द’कार हा दैत्यनाश असा अर्थ सूचित करतो. ‘दु��्गा’मधील ‘दुर्’ म्हणजे वाईट आणि ‘ग’ म्हणजे गमन करणारी, नाहीसे करणारी. वाईटाचा नाश करणारी ती दुर्गा. या नामजपात ‘स्री’ असा उच्चार करण्यात आला आहे, याचे कारण मराठीमध्ये ‘श्री’ चा उच्चार ‘स्री’ असा केला जातो तर, संस्कृतमध्ये तो ‘श्री’ असा केला जातो.\nजपामध्ये तारक भाव येण्यासाठी काय करावे \n’ हा नामजप करतांना जपामध्ये तारक भाव येण्यासाठी प्रत्येक शब्दाचा उच्चार दीर्घ करावा. कोणत्याही शब्दावर जोर देऊ नये. प्रत्येक शब्दाचा उच्चार कोमल असावा. यामुळे देवीतत्त्वाचा अधिक लाभ होतो.\nयेथे सांगितल्याप्रमाणे आपणही शास्त्रशुद्ध पद्धतीने श्री दुर्गादेवीचा नामजप करून बघा. आपल्यालाही या नामजपातून अनुभूती घेता येवो, अशी तिच्या चरणी प्रार्थना आहे.\nदेवतेच्या तारक किंवा मारक रूपाशी संबंधित नामजप म्हणजे तारक किंवा मारक नामजप. याविषयीचे सविस्तर विवेचन ‘नामसंकीर्तनयोग’ या लिंकवर उपलब्ध आहे.\nयेथे आवर्जून लक्षात ठेवण्यायोग्य सूत्र म्हणजे इतर दिवसांपेक्षा नवरात्रीच्या कालावधीत श्री देवीचे तत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटीने अधिक प्रमाणात कार्यरत असते; म्हणून त्या कालावधीत ‘श्री दुर्गादेव्यै नमः ’ हा नामजप अधिकाधिक करावा आणि देवीतत्त्वाचा लाभ करून घ्यावा.\nसंतांच्या मार्गदर्शनानुसार सिद्ध झालेला नामजप \nयेथे देण्यात आलेल्या नामजपाचे वैशिष्ट्य म्हणजे प.पू. डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार हा नामजप सनातनच्या साधिका सौ. अंजली मुकुल गाडगीळ यांनी शास्त्रीय प्रयोगांद्वारे सिद्ध केला आहे.\nCategories Select Category check (3) अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (122) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (17) अनुभूती (1) मृत्यू आणि मृत्यूनंतर (10) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (79) कर्मयोग (9) गुरुकृपायोग (62) अहं निर्मूलन (4) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (13) प्रीती (1) भावजागृती (11) सत्संग (1) सत्सेवा (1) स्वभावदोष निर्मूलन (20) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (3) अध्यात्म कृतीत आणा (376) अंधानुकरण टाळा (22) आचारधर्म (106) अलंकार (8) आहार (29) केशभूषा (18) दिनचर्या (30) निद्रा (2) वेशभूषा (17) धार्मिक कृती (45) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीव��धी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) साम���जिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (2) साहाय्य करा (2) सनातनचे अद्वितीयत्व (390) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (42) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (6) चित्रकला (1) नृत्यकला (3) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) संगीत (11) सात्त्विक रांगोळी (10) सूक्ष्म चित्रकला (1) आध्यात्मिक संशोधन (107) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. ज��ंत आठवले (84) अमृत महोत्सव (3) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (17) आध्यात्मिकदृष्ट्या (11) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (15) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (27) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (2) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (26) आश्रमांची वैशिष्ट्ये (19) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (9) सनातनचे संत (81) साधकांची वैशिष्ट्ये (45) ६० टक्के पातळीचे साधक (4) दैवी गुणांनी संपन्न (1) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (34) चित्र (33) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (4)\nझोप लागत नसल्यास पुढीलपैकी एखादा नामजप झोप येईपर्यंत करा \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=9046", "date_download": "2019-11-17T23:05:17Z", "digest": "sha1:VE6C4V5BFTNQWVLM7EIJMENWGLU6453O", "length": 13869, "nlines": 98, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nभाजपाची पहिली यादी जाहीर , गडचिरोली - चिमूर साठी अशोक नेते यांना उमेदवारी\nप्रतिनिधी / गडचिरोली : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी अखेर आज २१ मार्च रोजी जाहीर करण्यात आली आहे. गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रासाठी विद्यमान खासदार अशोक नेते यांना उमेदवारी देण्यात आली आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी तर अमित शहा गांधीनगर मधून लोकसभा निवडणूक लढविणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर मधून निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहेत. पुढील काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणूकीतील उमेदवारांची पहिली यादी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (भाजप) जाहिर केली. यात महाराष्ट्रातील १६ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.\nनंदूरबार - डॉ. हिना गावीत\nधुळे - डॉ. सुभाष भामरे\nरावेर - रक्षा खडसे\nनागपूर - नितीन गडकरी\nवर्धा - रामदास तडस\nगडचिरोली - अशोक नेते\nअकोला - संजय धोत्रे\nचंद्रपूर - हंसराज अहिर\nभिवंडी - कपिल पाटील\nजालना - रावसाहेब दानवे\nउत्तर मुंबई - गोपाळ शेट्टी\nउत्तर मध्य मुंबई - पूनम महाजन\nनगर - सुजय विखे पाटील\nबीड - प्रीतम मुंडे\nलातूर - सुधाकरराव श्रृंगारे\nसांगली - संजय पाटील\nVNX मराठी न्यूज चॅनल\nबिरसा मुंडा युवकांसाठी प्रेरणास्थान..\nराजुरा येथील इन्फंट जिजस सोसायटीच्या वसतिगृहातील आणखी चार मुलींची लैंगिक शोषणाची तक्रार\nअर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला गडचिरोली जिल्ह्यांच्या विविध प्रश्नांचा आढावा\nआता शिक्षकांचे वेतन होणार १ तारखेलाच\nविधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिस दलाने जप्त केला मोठा नक्षली साहित्याचा साठा\nएटापल्ली येथील जि.प. च्या माध्यमातून विज्ञान महाविद्यालय सुरू करा\nदेशात मोदी लाट कायम, काॅंग्रेसला काही राज्यात भोपळाच\nकाँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुखाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह ट्विट\n३० वर्षांच्या प्रयत्नानंतर मिळाली मलेरियावर लस , ‘मलेरिया दिन’ विशेष\nपालकमंत्री ना. आत्राम रमले बालगोपाल आणि गणेश भक्तांमध्ये\nगडचिरोली पोलीस दलाने २०१८ मध्ये केला तब्बल ५० नक्षल्यांचा खात्मा, २९ जहाल नक्षल्यांना अटक\nविजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा : - मा. अजयभाऊ कंकडालवार जिल्हा परिषद उपाध्यक्ष गडचिरोली\nगर्भवतीचा नाल्याच्या पाण्यातून खाटेवरून प्रवास, माता व बाळ सुखरूप\nजागरूक मतदार - लोकशाहीचा आधार : निवडणूक विभाग जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली\nचांद्रयान -२ मोहिमेची नवी तारीख जाहीर : मोहिमेकडे जगाचं लक्ष\nराजकारणी लोकांनी साहित्य क्षेत्रात हस्तक्षेप करू नये : ना. नितीन गडकरी\nवडील - मुलीच्या नाते अजून घट्ट विणण्यासाठी सोनी मराठीने घेतला खास पुढाकार\nसमस्त जनतेला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा : मा. अजयभाऊ कंकडालवार\nजिल्ह्यातील ओबीसी समाज व आरोग्याचे प्रश्न मार्गी लावा\nबांबू क्षेत्राचे सशक्तीकरण , बांबू प्रवर्तन प्रतिष्ठान महाराष्ट्र कंपनीची स्थापना\nकरोडो रुपयांनी गंडविणाऱ्या शिफा सह अन्य एका आरोपीस न्यायालयीन कोठडी\n१५ जुन रोजी चिचडोह बॅरेजचे ३८ दरवाजे उघडणार, सतर्कतेचा इशारा\nकोरेगाव - भीमा हिंसाचाराच्या कटाच्या आरोपांखाली वर्���भरापासून अटकेत असलेल्या तिघांच्या जामीन अर्जांवर आज निर्णय\nतेलगु देसम पार्टीच्या आजी - माजी आमदारांच्या हत्येनंतर समर्थकांनी पोलीस ठाण्याला लावली आग\nराज्यात तापमानात आणखी वाढ होणार, विदर्भात पावसाची शक्यता\nसज्जनगडावर मुलाला एका दगडाजवळ सोडून प्रेमी युगुलाची आत्महत्या\nसामूहिक शेततळे आणि सोलर पंपामुळे पिकावर नांगर फिरविणाऱ्या शेतात बहरली फळबाग\nजन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर माईन्ड प्रा. जी.एन. साईबाबा याच्या जामीन अर्जावरील कार्यवाहीची माहिती सादर करा\nजिल्ह्यातील तीन ठाणेदारांच्या बदल्या, गडचिरोलीच्या ठाणेदारपदी प्रदीप चौगावकर\nजनता तक्रार दरबारात खा. अशोक नेते यांनी जाणून घेतल्या शेतकरी, नागरिकांच्या समस्या\nकाँग्रेसची बैठक, पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राहुल गांधींचा राजीनामा\nअकोला, अमरावतीत सर्वाधिक तापमान\nआलापल्ली-सिरोंचा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार\nबाबा राम रहीम याला पंचकुला सीबीआयच्या विशेष कोर्टाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nमेहा बुज. येथील इसमाची गळफास घेवून आत्महत्या\nअखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाने मांडाव्या प्राध्यापकांच्या समस्या\nएटापल्ली अपघातातील मृतकांच्या नातेवाईकांना अधिकाधिक मदत मिळवून देणार : पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम\nउद्यापासून गडचिरोली विधानसभा क्षेत्रात विकास यात्रा : आ.डाॅ. देवराव होळी\nमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ठरतेय रूग्णांना संजीवनी, ७८८० रूग्णांना विविध शस्त्रक्रियांचा लाभ\nशासकीय रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बालकांना देणार बेबी केअर कीट\nस्मार्ट सिटी प्रकल्पात सामान्य माणसाला अत्युच्च्य दर्जाच्या सुविधा : देवेंद्र फडणवीस\nसिरोंचा येथील वसतिगृहात महिला आधिक्षका , कर्मचारी नसल्याने शंभराहून अधिक विद्यार्थिनींनी सोडली शाळा\nराफेल जेट विमाने खरेदी करण्याच्या करारात कोणताही गैरव्यवहार नाही : सर्वोच्च न्यायालय\nत्रिपक्षीय करारातून राज्यात फुलतेय वन , ९५ हेक्टर क्षेत्रावर होणार वृक्ष लागवड\nरामदास आठवले आणि संजय धोत्रे यांनी स्वीकारला पदभार\nकाळी - पिवळी वाहन पुलावरून नदीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात चार विद्यार्थिनींसह सहा जण ठार\nवेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ब्रायन लारा ची ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट\nतंबाखू विरोधी रॅलीला नगराध्यक्षा योगिताताई पिपरे यांनी दाखविली हिरवी झेंडी\nकोंडेखाल येथील हरविलेल्या मुलीला दिल्लीतुन शोधून आणण्यात सावली पोलिसांना यश\nश्रीलंकेतील बॉम्बस्फोटांतील मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३५९ वर , आतापर्यंत साठ जणांना अटक\nएकोना मायनिंगची अवजड वाहतूक मोहबाळा ग्रामस्थांनी रोखली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/mallika-sherawat-shocking-interview-dark-side-of-industry/", "date_download": "2019-11-17T22:21:06Z", "digest": "sha1:ILQ73NPWD7SLRSY4FZUS7AOS6ZUWOC3H", "length": 14336, "nlines": 151, "source_domain": "www.saamana.com", "title": "#MeToo ‘इंडस्ट्रीमध्ये माझ्याकडे लैंगिक सुखाची मागणी…’, मल्लिकाचा गौप्यस्फोट | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nगोव्यातील हरमलमध्ये रशियन पर्यटक बुडाला\nगुरुदत्त’ उच्चांकी ऊसदराची परंपरा कायम ठेवणार, अध्यक्षांचा विश्वास\nशिरुरच्या जांबुतमधील नरभक्षक बिबट्या जेरबंद\nशरद पवार सोनिया गांधी यांची भेट घेतील – नवाब मलिक\nकश्मीरमधील 34 नजरकैदेतील नेत्यांना आमदार निवासात हलवले\n2022 पर्यंत राम मंदिर होऊ शकतं पूर्ण, सुत्रांची माहिती\nआगामी दशकात हिंदुस्थान आर्थिक झेप घेणार – बिल गेटस्\nबेरोजगारीवर चर्चा झाली पाहिजे, सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींचे मत\nअयोध्या प्रकरणी निकाल देणाऱ्या घटनापीठातील न्यायाधीश नजीर यांना झेड दर्जाची सुरक्षा\nश्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे विजयी\nआता तुमचा चहा राहणार गरमच.. बाजारात आलाय ‘हा’ खास कप\nसांताक्ल़ॉजकडून 10 वर्षीय मुलीला हवे ‘एवढे’ गिफ्ट, यादी ऐकून चक्रावाल\nप्रसुतीच्या दहा मिनिटे आधी कळाले गर्भवती असल्याचे, महिलेला बसला जबरदस्त धक्का\nगुगल आता उच्चारही करायला शिकवणार, वाचा नव्याकोऱ्या फिचरबद्दलची सविस्तर बातमी\nमहेंद्रसिंग धोनी आता गोल्फच्या मैदानात\nविराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या ‘वेगा’ची धार वाढली, वाचा खास आकडेवारी\nICC Ranking – शमी कारकीर्दीतील सर्वोच्च स्थानावर पोहोचला\nभर मैदानात दिली शिवी, वेगवान गोलंदाज पहिल्या कसोटीला मुकणार\n#INDvBAN इंदूरमध्ये विराटसेनेने रचला विक्रमांचा डोंगर, वाचा सविस्तर…\nरोखठोक – ‘स्वामीं’ना हवे तेच घडेल\nसामना अग्रलेख – 105 किंकाळ्या… आणि वेड्यांचा घोडेबाजार\nलेख – खलिस्तानवादाला पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न\nवेब न्यूज – भूस्खलनाच्या मागावरती तंत्रज्ञान\nअभिषेकने ‘महानायका’ला लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल\nआधी उद्धट वागणूक आणि आता मेकअप.. रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल\nबस मर्जी हमारी होगी, मिर्झापूर – 2 चा दमदार टीजर प्रदर्शित\nअभिषेकने ‘महानायका’ला लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल\nजागतिक व्हेसॅक्टोमी दिवस- नसबंदीबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या\nPhoto – थंडीतला ‘स्टायलिश लुक’\n‘बीएसडी’ आजाराने ग्रस्त झालेल्यांच्या संख्येत प्रचंड वाढ, वाचा सविस्तर बातमी\nरोखठोक – ‘स्वामीं’ना हवे तेच घडेल\nक्वांटम संगणकाची अद्भुत दुनिया\n#MeToo ‘इंडस्ट्रीमध्ये माझ्याकडे लैंगिक सुखाची मागणी…’, मल्लिकाचा गौप्यस्फोट\nबॉलिवूडची बिनधास्त अभिनेत्री मल्लिका शेरावत आगामी चित्रपटामध्ये तुषार कपूर याच्यासोबत दिसणार आहे. एकता कपूर या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यावरून गायब असणाऱ्या मल्लिकाचे पुनरागमन दणक्यात झाले आहे. एका मुलाखतीदरम्यान तिने चित्रपटनगरीतील अनेक गुपितं उघड केली आहेत.\n‘स्पॉटबाय’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मल्लिकाने बॉलिवूडची काळी बाजू समोर आणली आहे. अभिनेत्यांसोबत डेट करत नसल्याने मी अनेक चित्रपट गमावले होते, असे मल्लिकाने मुलाखतीत सांगितले. इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेते आणि दिग्दर्शक, निर्मात्यांची आपल्या गर्लफ्रेंडसोबत चित्रपटात काम करण्याची इच्छा असते. परंतु मी असे करत नसल्याने अनेक चित्रपटातून मला काढून टाकण्यात आले होते, असा गौप्यस्फोट मल्लिकाने केली आहे.\nमीटू कॅम्पेनबाबत बोलताना मल्लिका म्हणाली की, इंडस्ट्रीमध्ये माझ्याकडे कधी लैंगिक सुखाची मागणी झाली नाही. मी एक बोल्ड अभिनेत्री असल्याने माझ्याकडे अशी मागणी करण्याची कोणाची हिंमत झाली नसेल. मीटू कॅम्पेन आश्वासक पाऊल आहे. यामुळे काम करताना अधिक सुरक्षित वाटू शकते. तसेच यामुळे प्रत्येकावर जबाबदारी वाढल्याचेही ती म्हणाली.\nश्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे विजयी\nगोव्यातील हरमलमध्ये रशियन पर्यटक बुडाला\nकश्मीरमधील 34 नजरकैदेतील नेत्यांना आमदार निवासात हलवले\n2022 पर्यंत राम मंदिर होऊ शकतं पूर्ण, सुत्रांची माहिती\nगुरुदत्त��� उच्चांकी ऊसदराची परंपरा कायम ठेवणार, अध्यक्षांचा विश्वास\nआगामी दशकात हिंदुस्थान आर्थिक झेप घेणार – बिल गेटस्\nबेरोजगारीवर चर्चा झाली पाहिजे, सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींचे मत\nअयोध्या प्रकरणी निकाल देणाऱ्या घटनापीठातील न्यायाधीश नजीर यांना झेड दर्जाची सुरक्षा\nदेशातील 281 पुलांची अवस्था वाईट, गुजरातचा क्रमांक पहिला\nशिरुरच्या जांबुतमधील नरभक्षक बिबट्या जेरबंद\nशरद पवार सोनिया गांधी यांची भेट घेतील – नवाब मलिक\nअमिताभ बच्चन आणि नागराज मंजूळे यांना कॉपीराईट उल्लंघन प्रकरणी नोटीस\nजम्मू कश्मीरच्या अखनूरमध्ये स्फोट; एक जवान शहीद, दोन जखमी\nकोकण रेल्वेत सापडले 33 हजार 840 फुकटे प्रवासी\nनागपूर- अमरावती राष्ट्रीय महामार्गावर रसायनयुक्त टँकरला आग\nया बातम्या अवश्य वाचा\nश्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे विजयी\nगोव्यातील हरमलमध्ये रशियन पर्यटक बुडाला\nकश्मीरमधील 34 नजरकैदेतील नेत्यांना आमदार निवासात हलवले\n2022 पर्यंत राम मंदिर होऊ शकतं पूर्ण, सुत्रांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://pune.wedding.net/mr/album/5278881/47857265/", "date_download": "2019-11-17T22:02:15Z", "digest": "sha1:VIY22KAMORHQ3DDRAZBQ4W64NREJZ5RW", "length": 1670, "nlines": 34, "source_domain": "pune.wedding.net", "title": "Ashish Raut \"पोर्टफोलिओ\" अल्बम मधील फोटो #10", "raw_content": "\nव्हिडिओग्राफर्स एम्सीज लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट मेंदी अॅकसेसरीज भाड्याने तंबू फोटो बूथ डीजे केटरिंग केक्स इतर\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nआढावा फोटो आणि व्हिडिओ 51\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,61,600 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=12595", "date_download": "2019-11-17T22:57:29Z", "digest": "sha1:OYVG74JD652KVONFCICTKIDE2SEIWGFJ", "length": 13488, "nlines": 82, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nअजयपूर येथे घरगुती वादातून मुलाकडून वडिलांचा खून\nप्रतिनिधी / चंद्रपूर : घरगुती वादातून मुलाने वडिलांचा खून केल्याची घटना जिल्ह्यातील अजयपूर येथे गुरुवारी सकाळी घडली . या घटनेनंतर पळून जाणाऱ्या मुलाला रामनगर पोलीस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बल्लारपुरातून अटक केली आहे. सुरेश वि���ोबा नवघडे (४०) असे मृताचे, तर राजकुमार सुरेश नवघडे (२६) असे आरोपीचे नाव आहे.\nअजयपूर येथे सुरेश नवघडे हे कुटुंबीयांसह राहत होते. मुलगा राजकुमार हा ट्रकचालक म्हणून काम करतो. गुरुवारी सकाळी या दोघांमध्ये घरासमोरच्या रिकाम्या जागेवरून वाद उफाळून आला. यावेळी रागाच्या भरात राजकुमारने वडीलाच्या छातीवर जोरदार ठोसे लगावले. यात वडील सुरेश नवघडे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर राजकुमार हा जुनोनामार्गे बल्लारपूरकडे पळाला.\nमात्र घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. आरोपी बल्लारपूरला पळून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांची शोध मोहिम सुरू केली. त्यावेळी राजकुमारला बल्लारपुरातून अटक करण्यात आली.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nबिरसा मुंडा युवकांसाठी प्रेरणास्थान..\nनोकरीच्या आमिषाने बेरोजगाराची केली ६ लाखाने फसवणूक : दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल\nधोत्रा चौरस्ता येथे बसने वृद्ध महीलेला उडवले, महिला जागीच ठार\nविधानसभा निवडणुकांच्या तोंडावर इतर मागासवर्गीयांच्या राजकीय आरक्षणात कपात\nगडचिरोली जिल्ह्यातील पूरस्थिती आटोक्यात, अनेक मार्ग सुरू\nगडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्रातून डॉ. एन.डी. किरसान यांनी घेतली माघार\nबलात्काराचा आरोप असलेला बसपाचा फरार उमेदवार झाला खासदार \nमैत्रेय फायनान्स कंपनीच्या गुंतवणुकदारांना ठेवी परत करण्यासाठी प्रयत्नशील - दीपक केसरकर\nदारूविक्रेत्यांच्या घरी गाव संघटनेचे धाडसत्र, चार जणांना अटक\nभरधाव कारने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या चार तरुणांना उडविले : दोघांचा मृत्यू\nराफेल डीलसंबंधी फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी केलेल्या नव्या गौप्यस्फोटामुळे मोदी सरकार कोंडीत\nराजुरा येथील इन्फंट जिजस सोसायटीच्या वसतिगृहातील आणखी चार मुलींची लैंगिक शोषणाची तक्रार\n११ ऑक्टोबर ला जर्मनीमध्ये ‘२१ व्या शतकासाठी गांधी’ विषयावर डॉ. अभय बंग यांचे भाषण\nमोहरम (ताजिया) निमित्त समस्त जनतेला हार्दिक शुभेच्छा - आमदार राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम\nदारूसह १४ लाखांचा मुद्देमाल जप्त : राजुरा पोलिसांची कारवाई\nनवेगाव (वेलगूर) येथील तलावात बुडून इसमाचा मृत्यू\nपर्लकोटावरील पुलाचा प्रश्न रेंगाळलेलाच, भामरागडवासीयांचा वनवास संपणार कधी\nकाँग्रेस नेत्यांनी केलेल्या वक्तव्याचा केला निषेध , अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी\nआज बारावीचा निकाल , दुपारी १ वाजता पासून इथे पाहता येणार निकाल\nउज्ज्वला योजनेंतर्गत महाराष्ट्रात ४० लाख गॅस जोडणी\nराज्य सामाईक प्रवेश परिक्षा कक्षाच्यावतीने एमएचटी-सीईटी परिक्षेचा निकाल उद्या\nजिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी अपघातातील मृतकांच्या कुटुंबियांना केली आर्थिक मदत\nदहशतवाद्यांवरील कठोर कारवाईबद्दल सैनिकांचे अभिनंदन : भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे\nनक्षल घटना घडल्यानंतर तत्काळ सर्व सीमा सील करणे आवश्यक\nभाजपाची एकहाती सत्ता असलेल्या गडचिरोली नगर परिषदेच्या आवारात डुकरांचे बस्तान\nमहावितरणचा ‘मनुष्यबळ पुनर्रचना आराखडा’ कर्मचारी व ग्राहकांच्या हितासाठी\nजारावंडी जंगल परिसरातील पोलीस - नक्षल चकमकीची दंडाधिकारीय चौकशी होणार\nपिकाच्या बचावासाठी गोगाव येथील संतप्त शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nदीना धरणाचे पाणी सोडल्याने रोवणीला आला वेग : चामोर्शी तालुक्यातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण\nशिक्षक उशिरा आल्याने दप्तरांचे ओझे घेवून विद्यार्थी शाळेबाहेर खोळंबले\nसोनसरी येथील धान खरेदी केंद्रावर विद्युत तारेच्या स्पर्शाने मजुराचा मृत्यू\n‘सी व्हिजिल’ अ‍ॅपवर राज्यभरातून ७१७ तक्रारी , २९४ तक्रारींमध्ये तथ्य आढळल्याची निवडणूक आयोगाची माहिती\nफलकांच्या माध्यमातून गिधाड संवर्धनासाठी वेधले जात आहे नागरिकांचे लक्ष\nविद्यमान आमदार ज्योती कलानी यांचा राष्ट्रवादीला रामराम\nपोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली पुरग्रस्त कोठी गावाला भेट\nतीन वाहनांच्या समोरा - समोर अपघातात एक जण जागीच ठार\nठाणेगाव शेतशिवारात पुरामुळे अडकलेल्या २५ युवकांची आरमोरी पोलिसांनी केली सुटका\nचांद्रयान -२ चा चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश\nजोगेंद्र कवाडे यांच्या मुलाचे स्मृती इराणी यांच्या चारित्र्यावर शिंतोडे, काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्याकडून पाठराखण\nसमस्त शिक्षक बंधू आणि भगिनींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा : मा. ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम\nगोंदिया जिल्ह्यात ग्रामीण भागातही हेल्मेटची सक्ती\nडॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी सीबीआयने मुंबईतून केली दोघांना अटक\nताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात छोटी तारा वाघिणीने तोडला छायाचित्रकाराचा कॅमेरा\nपत्नी आणि प्रेयसीचा खर्च भागविण्यासाठी नागपुरातील शरीरसौष्ठवपटूने टाकला दरोडा\nलोकसभा निवडणूकीदरम्यान पोलीस पाटलांची विविध बाबींवर राहणार नजर\nकोडीगाव येथे वीज पडून बैल ठार\nपोलिस विभाग आणि शासन शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी\nविद्यार्थ्यांना महाविद्यालयातच मिळणार शिकाऊ परवाने\nबुलडाणा जिल्ह्यात ट्रक - स्कार्पिओ चा अपघात , एकाच कुटुंबातील ५ ठार\n‘ब्रिटिश हेराल्ड’ या मासिकाच्या सर्वेक्षणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात शक्तीशाली व्यक्ती\nशिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग लागू होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/hindi-actor-ashutosh-rana/", "date_download": "2019-11-17T23:26:32Z", "digest": "sha1:K2ICNEIQJLXXGMZT7PZKYLU6V6SAGDE7", "length": 11485, "nlines": 161, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "हिंदी चित्रपट अभिनेते आशुतोष राणा – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ November 17, 2019 ] देहातील शक्ती\tकविता - गझल\n[ November 17, 2019 ] चेकलीस्ट्स,परमिट्स\tदर्यावर्तातून\n[ November 16, 2019 ] जीवन प्रभूमय\tकविता - गझल\n[ November 16, 2019 ] जे एस एम\tदर्यावर्तातून\n[ November 16, 2019 ] वडिलांचा आशिर्वाद\tकविता - गझल\nHomeव्यक्तीचित्रेहिंदी चित्रपट अभिनेते आशुतोष राणा\nहिंदी चित्रपट अभिनेते आशुतोष राणा\nApril 15, 2019 संजीव वेलणकर व्यक्तीचित्रे\nहिंदी चित्रपट अभिनेते आशुतोष राणा यांचे खरे नाव आशुतोष नीखरा आहे. त्यांचा जन्म १० नोव्हेंबर १९६४ रोजी गाजरवाडा येथे झाला. त्यांनी दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये अभिनयाचे धडे गिरवले.\n१९९४ मध्ये महेश भट्ट यांच्या ‘स्वाभिमान’ मालिकेतील ‘त्यागी’ या पहिल्याच भूमिकेतून सर्वांचे लक्ष वेधणारा अभिनेता आशुतोष राणा पुढे ‘दुश्मन’ आणि ‘संघर्ष’सारख्या चित्रपटांतून दज्रेदार आणि प्रभावी खलनायकाच्या भूमिकेत दमदारपणे उभा राहिला. दुश्मन सिनेमातील दमदार अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले.\nआशुतोष राणा यांचे लग्न अभिनेत्री रेणुका शहाणे यांच्याबरोबर झाले आहे.\nआशुतोष राणा हे मोठ्या पडद्याबरोबरच छोट्या पडद्यावरही झळकले. स्वाभिमान, फर्ज, कभी कभी, वारिस या मालिकांमध्ये त्यांचे दर्शन घडले. रिअँलिटी शोच्या सूत्रसंचालनाची ध��राही आशुतोष राणा यांनी सांभाळली होती. बॉलिवूडबरोबरच आशुतोषने दाक्षिणात्य सिनेमातही अभिनय केला आहे. उर्दू, इंग्रजी आणि तेलगु भाषेचे त्यांना ज्ञान आहे.\nयेडा या मराठी चित्रपटात आशुतोष राणा यांनी काम केले आहे.\n— संजीव वेलणकर पुणे.\nश्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nसंजीव वेलणकर यांच्या पाककृती\nअळूच्या पानांची पातळ भाजी फदफदं म्हणून हिणवली जात असली तरी लग्नाच्या जेवणाच्या पंगतीत मात्र भलताच ...\nआजचा विषय केळी भाग तीन\nफळं जास्त वेळ चांगल्या अवस्थेत राहण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवली जातात. त्या अवस्थेत ती ताजी राहतात. मात्र ...\nआजचा विषय केळी भाग दोन\nकेळीच्या संपूर्ण झाडाचा औषधी गुणधर्मासाठी उपयोग होतो. केळीचे रोप जेव्हा मोठे होते, तेव्हा या रोपाच्या ...\nआजचा विषय केळी भाग एक\nकेळ्याचा वापर पूर्वापार केला जात आहे. केळ्याला वंशवृद्धीचे प्रतीक मानले जाते. सर्वांत उत्तम जातीच्या केळ्यांचे ...\nकवठ हे फळ साधारण जानेवारी ते मार्च या महिन्यात मिळते. कठीण कवच वा आवरण असलेल्या ...\nसंजीव वेलणकर यांचे साहित्य\nबंगाली नाटककार दीनबंधू मित्र\nठुमरी, दादरा व गझल गायिका नैनादेवी\nभारताचे पहिले कसोटी कर्णधार सी. के. नायडू\nलेखक आणि दिग्दर्शक सय्यद अली रझा\nजेष्ठ गीतकार तन्वीर नकवी\nमराठी चित्रकार आणि नेपथ्यकार पुरुषोत्तम श्रीपत काळे\nज्येष्ठ लेखिका गिरिजा उमाकांत कीर\nबॉलिवूडमध्ये ८० चे दशक गाजवणारी अभिनेत्री पद्मीनी कोल्हापुरे\nसंगीतकार, संयोजक, वादक अरुण पौडवाल\nज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकर\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/8-thousand-rupees-per-kilogram-of-Date-palm-in-Belgaum/", "date_download": "2019-11-17T22:05:25Z", "digest": "sha1:7TFMLT7DRR2B2LSG2NJFBBCE6BSYRT6V", "length": 5122, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अबब! 8 हजार रुपये किलोचे खजूर बेळगावात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › अबब 8 हजार रुपये किलोचे खजूर बेळगावात\n 8 हजार रुपये किलोचे खजूर बेळगावात\nमुस्लिम धर्मियांत रमजान हा सण पवित्र मानला जातो. या सणादरम्यान रोजे सुरू असल्याने बाजारपेठेत खाद्यपदार्थांना मोठी मागणी आहे. त्यातही विशेष म्हणजे मुस्लिम बांधवांकडून खजूराला मोठी मागणी आहे. येथील बाजारपेठेत किमान 10 ते 12 देशातून विविध प्रकारातील खजूर उपलब्ध आहेत.\nरमजान सणाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी हमखास खरेदी करण्यात येणारे फळ म्हणजे खजूर. सध्या बाजारात खजूर 100 रुपयांपासून 8 हजार रुपये प्रति किलो उपलब्ध आहेत. रमजान या सणात दररोज काटेकोरपणे उपवास केला जातो. दिवसभर उपवास करून सायंकाळी पौष्टिक फळांसह आहार घेतला जातो. खजूरातून मिळणारी विविध जीवनसत्वे, खजिने, फायबर, लोह, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नीज, कॉपर यांचा शरिराला फायदा होतो. या महिन्यामध्ये मुस्लिम बांधव कडक उपवास करतात. धार्मिक प्रथेनुसार खजूर खाऊनच उपवास सोडण्याची हजारो वर्षांची परंपरा आहे. सायंकाळी सामूहिक नमाज पठण करून उपवास सोडला जातो. यानिमित्ताने बाजारपेठेत शिरखुर्म्यासाठी शेवया, सुखा मेवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.\nअजवा खजूर 8 हजार रुपये किलो\nयेथील बाजारपेठेत शंभर रुपयांपासून 8 हजार रुपये किलो असणारे खूजर उपलब्ध आहेत. देशविदेशातील खजूरांच्या दर्जावरून किंमत आकारली जात आहे. युनिक्यू जातीचा खजूर 820 रु. किलो, कलमी(सौदी) जातीचा खजूर 880 रु. किलो आहे. सर्वसामान्यांना परवडेल अशा 70 रुपये प्रतिकिलो दरापासून सर्वात महाग अजवा खजूराचा किलोचा दर तब्बल 8 हजार रुपये आहे.\nरस्ते अपघातांच्या बळींमध्ये महाराष्ट्र दुसरा\nफडणवीस यांचा मुक्काम ‘वर्षा’वरच\nतारासिंह पुत्र रजनीतच्या घराची झडती\nसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनी शिवतीर्थावरही सत्तासंघर्ष\n‘रालोआ’तील मतभेद मिटवण्यासाठी समिती\nरस्ते अपघातांच्या बळींमध्ये महाराष्ट्र दुसरा\nफडणवीस यांचा मुक्काम ‘वर्षा’वरच\nतारासिंह पुत्र रजनीतच्या घराची झडती\nसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनी शिवतीर्थावरही सत्तासंघर्ष", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/loans-by-state-bank-of-india-will-be-cheaper-from-tomorrow/articleshow/71502213.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2019-11-17T22:35:32Z", "digest": "sha1:UA44U2NNJI6EHW7QEEQYD34YAFELNQS5", "length": 15768, "nlines": 166, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "sbi interest rates: दिवाळीभेट; एसबीआयची कर्जे उद्यापासून स्वस्त - Loans By State Bank Of India Will Be Cheaper From Tomorrow | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nदिवाळीभेट; एसबीआयची कर्जे उद्यापासून स्वस्त\nभारतीय स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांसाठी दिवाळीची धमाकेदार भेट आणली असून कर्जावरील एमसीएलआर दर कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बँकेच्या या निर्णयानुसार, हे दर उद्यापासूनच लागू करण्यात येत आहेत. बँकेने केलेली चालू आर्थिक वर्षातील ही सहावी कपात आहे. बँकेने एमसीएलआरचे दर ०.१० टक्क्यांनी घटवले आहेत.\nदिवाळीभेट; एसबीआयची कर्जे उद्यापासून स्वस्त\nमुंबई: भारतीय स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांसाठी दिवाळीची धमाकेदार भेट आणली असून कर्जावरील एमसीएलआर दर कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बँकेच्या या निर्णयानुसार, हे दर उद्यापासूनच लागू करण्यात येत आहेत. बँकेने केलेली चालू आर्थिक वर्षातील ही सहावी कपात आहे. बँकेने एमसीएलआरचे दर ०.१० टक्क्यांनी घटवले आहेत.\nया महत्त्वपूर्ण निर्णयाबाबत भारतीय स्टेट बँकेने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. सणासुदीच्या काळात आपल्या ग्राहकांना फायदा मिळावा हा या मागचा बँकेचा उद्देश आहे. याचसाठी बँकेने सर्व कालावधीसाठी एमसीएलआर दरात ०.१० टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला. आता पुढील आर्थिक वर्षापर्यंत हे दर ८.१५ टक्क्यांवरून ८.०५ टक्क्यांवर येऊन स्थिरावले आहे. नवे दर उद्या १० ऑक्टोबरपासून अंमलात येत आहेत.\nमंदीच्या गर्तेत सापडलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या उद्देशाने भारतीय रिझर्व्ह बँकेने ४ ऑक्टोबर या दिवशी रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला. रिझर्व बँकेने रेपो दरात २५ आधार अंक घटवून ५.१५ टक्के केला होता. हे पाहता या आर्थिक वर्षातील कपातीचा आकडा १३५ पोहोचला आहे. विशेष म्हणजे ९ वर्षांत पहल्यांदाच इतका कमी रेपो दर कपातीचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे.\nआरबीआयने सुधारणांच्या अपेक्षेने घेतला निर्णय\nभारतीय रिझर्व्ह बँकेने ( आरबीआय) गेल्याच आठवड्यात अपेक्ष��प्रमाणे रेपो दरात कपात केली. या ताज्या दरकपातीला शेअर बाजार आणि डेट मार्केट (ऋण बाजार) या दोन्हीं ठळक ठिकाणाहून नकारात्मक प्रतिक्रिया आली. आरबीआयने सतत प्रत्येक सत्रात रेपोदरात कपात केली आहे. यंदा फेब्रुवारीपासून आढावा घेतल्यास, ही कपात १.३५ टक्के इतकी आहे.\nआरबीआयने चालू आर्थिक वर्षाचा विकासदर ऑगस्टमध्ये ६.९ टक्के इतका ठरवला, तो आता ६.१ टक्के इतका खाली आणला आहे. सध्याची जागतिक मंदी पाहता ६.१ टक्के वाढीचे उद्दिष्ट साधेल का, याबद्दलही बाजाराला शंका आहेत. त्या आघाडीवर अपेक्षाभंग होऊ शकतो, असे तज्ज्ञ मानतात. रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक धोरण समितीच्या सहा सदस्यांपैकी एकाने ०.४ टक्के दरकपातीचा आग्रह धरला होता. त्याबाबत समितीने अनुकूलता दर्शविली आहे. याचा अर्थ भविष्यात आणखी दरकपात होऊ शकेल. दरम्यान व्यापारी कर्ज आणि रेपो दर यातील वाढलेली दरी अजून कमी कशी करता येईल, याचे प्रयत्न होणे आवश्यक आहे. तसे झाले तरच या ताज्या दरकपातीचा फायदा कर्जाचे दर कमी होण्यात होईल आणि अर्थव्यवस्थेला अत्यावश्यक असलेला वेग प्राप्त करून देता येईल.\nएअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत विकणार: अर्थमंत्री\nRcom तोट्यात, अनिल अंबानींचा राजीनामा\nPMC बँक घोटाळा: भाजपचे माजी आमदार तारासिंग यांचा मुलगा अटकेत\nश्रीमंतांच्या यादीत बिल गेट्स पुन्हा नंबर वन; बेजॉस यांना टाकलं मागे\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:रेपो रेट|रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया|एसबीआयची कर्जे स्वस्त|sbi interest rates|SBI|loans by7 SBI become cheaper\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जा��ार\nएअर इंडिया विक्रीसाठीमार्च २०२०चे उद्दिष्ट\nदरमहा किमान पेन्शन७५०० करण्याची मागणी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nदिवाळीभेट; एसबीआयची कर्जे उद्यापासून स्वस्त...\n एका दिवसात २०० मर्सिडिज विकल्या...\nवाधवान कुटुंबीयांचे दुसरे विमान जप्त...\n‘फ्री लूक पीरियड ग्राहकांसाठी उपयुक्तच...\nरिझर्व्ह बँकेने दिले आर्थिक मंदीचे पुरावे...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/author/ishita/page/4/", "date_download": "2019-11-18T00:28:36Z", "digest": "sha1:5KMBVZWZYVPCHPDKMBBMZLDVN7SZTC6A", "length": 25602, "nlines": 297, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ishita | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंत्री उचलण्यासाठी गेलेल्या चिमुरडीला चिरडले\nशेतकऱ्याची आत्महत्या, मृतदेह जिल्हा कचेरीवर\nदहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान - मोदी\nउधळपट्टी केल्यास तिप्पट पाणीपट्टी\nविद्यार्थ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ\nसोलापुरात बारावी परीक्षेला कॉपीमुक्त वातावरणात प्रारंभ\nबारावीची परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी उचललेल्या कठोर पावलांमुळे सोलापूर जिल्हय़ात परीक्षेच्या पहिल्या दिवशी अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथील अपवाद वगळता कोठेही कॉपीचा प्रकार आढळून आला नाही.\nविद्वान आणि विद्यापीठांनी संशोधन कार्याला चालना द्यावी- श्रीनिवास पाटील\nभारतीय विद्वान व विद्यापीठांनी सर्वदूर आपल्या वैशिष्टय़पूर्ण कामगिरीचा ठसा उमटवला असून, नवे संशोधन प्रस्थापित केले आहे. विद्वान व विद्यापीठांनी संशोधनाच्या या कार्याला अधिक चालना द्यावी, असे आवाहन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले.\nमहापालिकेच्या २१ कोटींच्या वसुलीप्रश्नी प्रशासनाला धरले धारेवर\nमहापालिकेच्या घरफाळा विभागाचे उद्दिष्ट ४२ कोटी रुपये असताना सध्या केवळ २१ कोटी १७ लाख रुपये इतकीच वसुली झाली आहे. उर्वरित २१ कोटी रुपयांची वसुली कशी करणार, असा प्रश्न उपस्थित करीत नगरसेवकांनी गुरुवारच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाला धारेवर धरले.\nआयुर्वेद महाविद्यालय बंद पडण्याची भीती\nस्थापनेच्या शतकपूर्तीकडे वाटचाल करणारे वैभवशाली गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय आता मात्र कायमचे बंद पडण्याची भीती महाविद्यालयातील सहयोगी अध्यापक तथा विभागप्रमुख डॉ. श्रीधर दरेकर यांनीच व्यक्त केली आहे.\nजुगार खेळण्यावरून सोलापुरात दोन गटात हाणामारी, दगडफेक\nशहरात पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एकीकडे अवैध धंद्यांचे अक्षरश: पेव फुटले असताना याच अवैध धंद्यातून शास्त्रीनगरसारख्या संवेदनशील भागात दोन गटात हाणामारी होऊन दगडफेकीचा प्रकार घडला. यात एका पोलिसासह १५ जण जखमी झाले.\nवाकचौरे यांना सहन करावे लागेल- पिचड\nखासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पूर्वी विधानसभा व जिल्हा परिषदेसाठी आमच्या विरोधात काम केले असले तरी ते आता काँग्रेसचे उमेदवार आहेत. आघाडीचे धोरण म्हणून आम्हाला त्यांना ‘सहन’ करावेच लागेल. त्यांच्याबाबत राष्ट्रवादीत स्थानिक पातळीवर काही शंका, कुशंका असतील तर त्यांच्याबरोबर चर्चा करता येईल, अशी भूमिका राष्ट्रवादीचे पालकमंत्री मधुकर पिचड यांनी मांडली.\nपिचड यांनी अधिका-यांना खडसावले\nअन्नसुरक्षा व राजीव गांधी जीवनदायी आरोग्य या केंद्र व राज्य सरकारच्या दोन्ही महत्त्वाकांक्षी योजनांची जिल्हय़ातील सुरुवातच अडखळती झाली आहे. योजनांमध्ये कशी लबाडी सुरू आहे, याची उदाहरणे खुद्द पालकमंत्री मधुकर पिचड यांनीच बैठकीत सादर करत असे बेभरवशाचे काम आपल्याला मान्य नाही या शब्दांत अधिकाऱ्यांना खडसावले.\nनगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी सत्ताधारी काँग्रेसच्या जावेद जहागीरदार यांची गुरुवारी बहुमताने निवड झाली. त्यासाठी झालेल्या निवडणुकीत जहागीरदार यांना १८, तर भाजपच्या ज्ञानेश्वर कर्पे यांना ६ मते मिळाली.\nविमानतळ विस्तारवाढ बाधितांची गुंठय़ाला ७ लाख ९०हजारांची मागणी\nकराड विमानतळ विस्तारवाढीसाठी द्याव्या लागणाऱ्या जमिनीसाठी प्रतिगुंठा ७ लाख ९० हजार रूपये इतका दर प्रशासनाशी चर्चा करूनच निश्चित केला आहे.\nश्रीरामपूर, नेवासेत पोलिसांची मोठी कारवाई\nनेवासे व श्रीरामपूर ही दोन शहरे गुन्हेगारीची केंद्रे बनली आहेत, त्याची गंभीर दखल पोलीस अधीक्षक रावसाहेब िशदे यांनी घेऊन दोन्ही शहरांतील गुन्हेगारांचे वास्तव्य असलेल्या भागात कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले.\nअन्नातून ३९ विद्यार्थ्यांना विषबाधा\nतालुक्यातील कोकमठाण येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्��च्या ओम गुरुदेव माध्यमिक विद्यालयातील ३९ विद्यार्थ्यांना पावभाजी व शंकरपाळ्यातून विषबाधा झाली.\nमात्र शेवगावकरांचे उपोषण सुरूच\nपालकमंत्री मधुकर पिचड व आ. चंद्रशेखर घुले यांनी आश्वासन दिल्यानंतरही शेवगावला नगरपालिका स्थापन झाल्याची प्रत्यक्ष घोषणा होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार आम आदमी पार्टी व शेवगाव ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने केला.\nछत्रपती शिवाजीमहाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तालुक्यातील विश्रामगडावर लवकरच शिवसृष्टी अवतरणार आहे. आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी आज शिवजयंतीच्या कार्यक्रमात शिवसृष्टीची घोषणा केली.\nशिवजयंतीनिमित्त कोल्हापुरात प्रतिमापूजन, पालखी मिरवणूक\nशिवजयंतीनिमित्त शहरात प्रतिमापूजन, पालखी मिरवणूक, मिरवणुका यांचे भरगच्च आयोजन करण्यात आले होते. छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टच्या वतीने छत्रपती शाहूमहाराज यांचे नातू यशराज युवराज यांनी शिवजयंती उत्सव सोहळय़ात भाग घेतला. मुस्लिम बांधवांच्या वतीनेही शिवजयंती साजरी करण्यात आली.\nट्रकची धडक, तिघेजण जागीच ठार\nट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरून जाणारे तिघे बांधकाम कामगार जागीच ठार झाले. हा अपघात बुधवारी दुपारी बोरपाडळे (ता.पन्हाळा) येथे घडला.\nडॉ. डी. एस. एरम यांनी सेवाभावी वृत्तीने वैद्यकीय सेवा दिली\nसेवाभावी वृत्तीने वैद्यकीय सेवेचे व्रत तसेच, समाजहितार्थ समाजकारण आणि राजकारणात उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणून ठसा उमटवणाऱ्या (कै.) डॉ. द. शि. एरम यांनी शारदा क्लिनिक हे लावलेले रोपटे आज वटवृक्ष झाला आहे. हे रुग्णालय अत्याधुनिक मल्टी स्पेशालिटी असून, वैद्यकीय क्षेत्राला मार्गदर्शक ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.\nसाता-यात शिवजयंती उत्साहात साजरी\nसातारा येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवरायांची जयंती मोठय़ा उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. शिवरायांच्या जयघोषात आणि ढोलताशांच्या निनादानी साता-याचे वातावरण शिवमय झाले होते.\nराजकीय वादातून मारामारी, युवक ठार\nपाणी न सोडण्याच्या प्रश्नाचे राजकारण होऊन त्यातून झालेल्या मारहाणीत एक युवक ठार झाला. हा प्रकार शेळोली (ता. भुदरगड) येथे मंगळवारी रात्री घडला. सत्तारूढ राष्ट्रवादी व विरोधी काँग्���ेस यांच्या कार्यकर्त्यांत जोरदार हाणामारी होऊन त्यामध्ये अश्विन आनंदराव देसाई (वय ३०) हा ठार झाला.\nशिर्डीसाठी लोखंडे व कानडे यांची नावे\nशिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या कोलांटउडीमुळे शिवसेनेने लगेचच उमेदवाराचा शोध सुरू केला आहे. बुधवारी मुंबईत ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत: त्यादृष्टीने चाचपणी केली.\nखा. वाकचौरेंचा शिवसेनेकडून निषेध\nखासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित झाल्याचे वृत्त समजताच शिर्डी व राहाता येथे त्यांचे तीव्र पडसाद उमटले. संतप्त शिवसैनिकांनी त्यांच्या पुतळय़ाचे दहन करून या पक्षांतराचा निषेध केला.\nतारखेप्रमाणे आलेली छत्रपती शिवाजीमहाराज जयंती बुधवारी शहरासह जिल्ह्य़ात मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली होती. नगर शहरात सकाळी मोठी व दिमाखदार मिरवणूक काढण्यात आली.\n‘त्या’ महिला पोलीस अधिका-याचा अखेर माफीनामा\nनाशिकमधील एका खासगी रुग्णालयात गोंधळ घातलेल्या नगर जिल्ह्यातील वरिष्ठ महिला पोलीस अधिका-याने अखेर लेखी माफीनामा लिहून देत या विषयावर पडदा टाकला. या महिला अधिका-याने परिचारिकेसही मारहाण केली होती.\nकष्टक-यांच्या मागण्यांसाठी माकपचे उपोषण\nकष्टकरांच्या विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तालुक्यातील देवठाण येथे सोमवारपासून सहा कार्यकर्ते उपोषणास बसले आहेत.\nयेथील ‘द व्हर्सटाइल ग्रुप’च्या वतीने शुक्रवारी (दि. २२) ‘ओळख दुर्बिणीची’ कार्यक्रमाच्या माध्यमातून खगोलप्रेमींसाठी व्याख्यान व आकाशदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. जीएमआरटी, खोडद संस्थेचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ व लेखक सुधीर फाकटकर यांचे व्याख्यान होणार आहे.\nVideo: 'मिर्झापूर २'च्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता\n'पानिपत'मधील 'मर्द मराठा' गाण्याची गायिका आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर\nसलमानसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीवर आली धुणी-भांडी करण्याची वेळ\n'हुड हुड दबंग'ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मीम्स व्हायरल\nVideo : मलायकाचा नेहा धुपियाला चप्पल मारण्याचा प्रयत्न, कारण...\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nमर्यादित षटकांसाठी आक्रमक मयंकचा पर्याय\nतीन दिवसांनंतर राज्यात गारव्यात वाढ\n‘बीकेसी कनेक्टर’मुळे नव�� कोंडी\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nचंद्रपूर आणि मुंबई विभाग सर्वाधिक प्रदूषित\nसोनिया गांधी-शरद पवार भेटीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार\nअयोध्या निकालाविरोधात फेरविचार याचिका\n‘मॅरेथॉन’मध्ये सहभागी स्पर्धकांच्या वाहनांची तोडफोड\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-vidhansabha-election2019-news/vidhan-sabha-election-fraud-sarpanch-akp-94-1997372/", "date_download": "2019-11-18T00:24:31Z", "digest": "sha1:VFITG4FGD6OQO3TCASVKW2EKGQ4DBI5H", "length": 14111, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Vidhan Sabha Election Fraud Sarpanch akp 94 | सरपंचांना मानधन वाढीचा आनंद अल्पकालीन | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंत्री उचलण्यासाठी गेलेल्या चिमुरडीला चिरडले\nशेतकऱ्याची आत्महत्या, मृतदेह जिल्हा कचेरीवर\nदहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान - मोदी\nउधळपट्टी केल्यास तिप्पट पाणीपट्टी\nविद्यार्थ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ\nसरपंचांना मानधन वाढीचा आनंद अल्पकालीन\nसरपंचांना मानधन वाढीचा आनंद अल्पकालीन\nनिवडणुकीवर डोळा ठेवून ग्रामविकास खात्याने जुलै महिन्यात सरपंच मेळावा घेऊन त्यांच्या मानधनवाढीची घोषणा केली.\nकाहींना मिळाले काहींना नाही; सरकारवर फसवणुकीचा आरोप :– निवडणुकीवर डोळा ठेवून ग्रामविकास खात्याने जुलै महिन्यात सरपंच मेळावा घेऊन त्यांच्या मानधनवाढीची घोषणा केली. त्यानंतर लगेच रक्कमही त्यांच्या खात्यात जमा केली. मात्र त्यानंतर तब्बल तीन महिन्यांपासून अनेकांना मानधन मिळाले नाही. त्यामुळे सरकारवर फसवणुकीचा आरोप होत आहे.\nजुलै महिन्यात शिर्डी येथे राज्यस्तरीय सरपंच परिषद झाली. त्यात सुमारे पन्नास हजार सरपंच आणि उपसरपंच उपस्थित होते. यासाठी सरकारी पातळीवर जय्यत तयारी करण्यात आली होती. सरपंचांना जाण्या येण्याचा खर्च ग्रामपंचायत फंडातून करण्यास मुभा दिली होती. जिल्हा परिषदेची यंत्रणाही यासाठी राबवली. बँकेत खाते उघडण्यासाठी आवश्यक असणारे आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे घेण्यात आली. त्यांचे खाते उघडण्यात आले. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला होता व राज्याचे मुख्यमंत्री या मेळाव्याला उपस्थ��त होते.\nमुंडे यांनी मेळाव्यातून मुख्यमंत्र्यांसोबत मोठे शक्तिप्रदर्शन केले. यात मुख्यमंत्र्यांनी सरसकट पाच हजार रुपये सरपंचांना मानधन देण्याची घोषणा केली. जी.आर. काढून वाढीव रक्कमही सरपंचांच्या खात्यात जमा केली. मात्र त्यानंतरच्या महिन्यापासून मात्र ही रक्कम मोजक्याच सरपंचांना मिळाली अन् बहुतांश जणांना अद्यापही मिळाली नाही, असे नागपूर जिल्हा सरपंच संघटनेचे सचिव मनीष फुके यांनी सांगितले.\nपूर्वी सरपंचांना गावाच्या लोकसंख्येच्या आधारावर मानधन मिळायचे. गावे छोटी असल्याने ही रक्कम फारच कमी असायची. त्यामुळे त्यात वाढ करावी अशी मागणी फार पूर्वीपासून सरपंचांची होती. निवडणुकीच्या तोंडावर सरकारने ती मान्य केल्याची घोषणा करून त्यांची वाहवा मिळवली खरी, पण अमंलबजावणीच्या पातळीवर ती फोल ठरत असल्याने सरकारवरच टीका होऊ लागली आहे.\nसरसकट मानधन वाढ झाल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात त्याचा आधारही पूर्वीप्रमाणेच लोकसंख्या हाच आहे. आठ हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असेल पाच हजार, तीन हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असेल तर चार हजार आणि कमी असेल तर तीन हजार असे टप्पे वाढीव मानधनाचे निश्चित करण्यात आले. यातील २५ टक्के रक्कमेचा भार ग्रामपंचायतीनेच उचलायचा आहे. त्यामुळे ही मानधनवाढ फसवी असल्याची प्रतिक्रिया सरंपच व्यक्त करीत आहे. वाढीव मानधन नियमित जमा होत नसल्याने सरपंच संघटनेने शासनाकडे पत्रव्यवहार केला. मात्र त्यावर अद्याप विचार झाला नसल्याचे फुके म्हणाले.\nमेळाव्यानंतर वाढीव मानधन सरपंचांच्या खात्यात जमा झाले. त्यानंतर मोजक्याच सरपंचांना मिळाले. अनेकांना ते अद्यापही मिळाले नाही, सरकारकडे याबाबत पाठपुरावा सुरू आहे. – मनीष फुके, सरचिटणीस सरपंच, संघटना, नागपूर जिल्हा\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nभारतीय अर्थव्यवस्थेबाबत बिल गेट्स यांनी केले मोठे विधान; पहा काय म्हणाले...\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nVideo: 'मिर्झापूर २'च्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता\n'पानिपत'मधील 'मर्द मराठा' गाण्याची गायिका आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर\nसलमानसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीवर आली धुणी-भांडी करण्याची वेळ\n'हुड हुड दबंग'ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मीम्स व्हायरल\nVideo : मलायकाचा नेहा धुपिय��ला चप्पल मारण्याचा प्रयत्न, कारण...\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nमर्यादित षटकांसाठी आक्रमक मयंकचा पर्याय\nतीन दिवसांनंतर राज्यात गारव्यात वाढ\n‘बीकेसी कनेक्टर’मुळे नवी कोंडी\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nचंद्रपूर आणि मुंबई विभाग सर्वाधिक प्रदूषित\nसोनिया गांधी-शरद पवार भेटीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार\nअयोध्या निकालाविरोधात फेरविचार याचिका\n‘मॅरेथॉन’मध्ये सहभागी स्पर्धकांच्या वाहनांची तोडफोड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/mim-corporator", "date_download": "2019-11-17T22:17:22Z", "digest": "sha1:3LUOI7TBKRRO6DVR7CDJ2ZPHBT5OJGZJ", "length": 6611, "nlines": 104, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "MIM corporator Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nशासकीय योजनांच्या नावाखाली वयोवृद्ध महिलांची फसवणूक, महिलेला अटक\nशिवसेना आणि काँग्रेसच्या बैठकीची तारीख ठरली, महाआघाडीच्या फॉर्म्युलावर अंतिम चर्चा\nएनडीएतून बाहेर पडल्याची खंत नाही, उलट आनंद : विनायक राऊत\nएमआयएम नगरसेवकाकडून मारहाण, पालिका कर्मचाऱ्यांचं कामबंद\nजालन्यातील एमआयएम नगरसेवक अबुल हसन हाश्मी यांनी केलेल्या मारहाणीनंतर पालिका कर्मचाऱ्यांकडून कामबंद आंदोलन सुरु करण्यात आलं.\nकाँग्रेस नेत्याच्या हत्येप्रकरणी एमआयएम नगरसेवकला अटक\nसोलापूर : काही दिवसांपूर्वीच कर्नाटकातील विजयपूरच्या काँग्रेस नेत्या रेश्मा पडकेनूर यांच्या हत्येने एकच खळबळ उडाली होती. या हत्येतील संशयित आरोपी एमआयएम नगरसेवक आणि शहराध्यक्ष तौफिक\nSRA बाबत वादग्रस्त पोस्ट टाकल्याने मुंबईत हत्या, MIM नगरसेविकेच्या पतीवर आरोप\nशासकीय योजनांच्या नावाखाली वयोवृद्ध महिलांची फसवणूक, महिलेला अटक\nशिवसेना आणि काँग्रेसच्या बैठकीची तारीख ठरली, महाआघाडीच्या फॉर्म्युलावर अंतिम चर्चा\nएनडीएतून बाहेर पडल्याची खंत नाही, उलट आनंद : विनायक राऊत\nप्रेम प्रकरणातून खुनाच्या घटनेत 28 टक्क्यांनी वाढ, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर\nपुण्यातील बैठकीनंतर शरद पवार आणि सोनिया गांधीच्या भेटीची तारीख ठरली\nशासकीय योजनांच्या नावाखाली वयोवृद्ध महिलांची फसवणूक, महिलेला अटक\nशिवसेना आणि काँग्रेसच्या बैठकीची तारीख ठरली, महाआघाडीच्या फॉर्म्युलावर अंतिम चर्चा\n��नडीएतून बाहेर पडल्याची खंत नाही, उलट आनंद : विनायक राऊत\nप्रेम प्रकरणातून खुनाच्या घटनेत 28 टक्क्यांनी वाढ, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर\nआमचं उद्दिष्ट सरकार आणणं किंवा कुठल्या व्यक्तीला मुख्यमंत्री करणं नाही : नितीन गडकरी\nपुण्याचा पुढील महापौर कोण\nराजसाहेब हाताला मुंग्या चावल्या का विद्यार्थिनीच्या प्रश्नावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया\nअयोध्येचा निकाल ऐकण्यासाठी आज बाळासाहेब हवे होते : राज ठाकरे\nशिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे एकत्रित फोटो, पुण्यात बॅनरबाजी\nकाँग्रेस आमदार विश्वजीत कदम पुण्यात कार अपघातातून थोडक्यात बचावले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/aditya-thackerays-walk-in-chakan-today/", "date_download": "2019-11-17T23:32:57Z", "digest": "sha1:DKCWWINWFTXHEIOQUEDXCDTTRQG4CJGF", "length": 8248, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चाकण येथे आज आदित्य ठाकरेंची पदयात्रा | Dainik Prabhat", "raw_content": "\nचाकण येथे आज आदित्य ठाकरेंची पदयात्रा\nआमदार गोरेंचा करणार प्रचार : मार्केटयार्ड येथे सभा\nराजगुरूनगर- खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार आमदार सुरेश गोरे यांच्या प्रचारार्थ चाकण येथे शुक्रवारी (दि. 18) युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची पदयात्रा आणि जाहीर सभा होणार असल्याची माहिती शिवसेना उपजिल्हा प्रमुख शिवाजीराव वर्पे, तालुका प्रमुख रामदास धनवटे यांनी दिली.\nचाकण मार्केटयार्ड येथे सायंकाळी 5 वा या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, संपर्क प्रमुख रवींद्रजी मिर्लेकर, जिल्हा प्रमुख माऊली कटके यांच्यासह मित्र पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nराजनाथ सिंग आणि डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथं द्विपक्षीय चर्चा\nइसिसशी लागेबांधे असणाऱ्या जर्मन महिलेला अटक\nकोल्हापूरातील ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली\nबिल गेट्‌स कडून बिहार सरकारचे कौतुक\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहाप���लिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nनगरमध्ये पवार विरूद्ध विखेच लढत\nदीपिका पादुकोणने कापल्या रणवीर सिंगच्या मिशा; व्हिडीओ व्हायरल\n\"मुलांचे हक्क व सुरक्षा'वर उपक्रम राबवा\nभाजपमध्ये गेलेले आमदार आमच्या संपर्कात- जयंत पाटील\nफडणवीस यांचा \"वर्षा'तील मुक्‍काम कायम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://blogs.shrutisagarashram.org/2017/06/", "date_download": "2019-11-17T22:57:59Z", "digest": "sha1:2SCCCV4LN6KFPU2E3DYQWTWLTA5M34QW", "length": 23355, "nlines": 176, "source_domain": "blogs.shrutisagarashram.org", "title": "ब्लॉग: श्रुतिसागर आश्रम (Shrutisagar Ashram): June 2017", "raw_content": "ब्लॉग: श्रुतिसागर आश्रम (Shrutisagar Ashram)\nराज्यकर्त्यांना उपदेश | Learning for the Rulers\nराजा सर्व समाजाचे किंबहुना मानवजातीचे रक्षण करतो. लोककल्याणार्थ अविरत कार्य करतो. त्यावेळी समाजाचे खरे कल्याण कशामध्ये आहे, हे राजाला निश्चितपणे समजले पाहिजे. सामान्यतेने भौतिक समृद्धि, सांपत्तिक सुस्थिति आणि विषयांची भरभराट यामध्येच मानवजातीचे कल्याण आहे, असे म्हटले जाते.\nपरंतु हे करीत असताना मनुष्याची दृष्टि फक्त ऐहिक आणि विषयांची प्राप्ति हीच झाली तर तो मनुष्य अर्थ आणि कामनेने प्रेरित होवून कामांध होईल. तो विषयासक्त होवून विषयप्राप्ति व विषयभोग हाच त्याच्या जीवनाचा परमपुरुषार्थ होईल. यामुळे तो आपोआपच श्रेष्ठ नीतिमूल्ये, जीवनमूल्ये तसेच, सदाचार, संयमन, सद्गुणांची जोपासना, कर्तव्यपारायणता या सर्वांना झुगारून देवून स्वतःच्या कामनापूर्तीसाठी अनीति आणि अनाचाराचे अनुसरण करेल. तो अत्यंत स्वैर, उच्छ्रुंखल, पशुतुल्य होईल. त्यामुळे मनुष्यामधील माणुसकीचा ऱ्हास होईल.\nहे समाजाच्या आणि मानवजातीच्या दृष्टीने योग्य होणार नाही. म्हणून समाजपरिपालक असणाऱ्या राजे लोकांना किंबहुना सामाजिक कार्यकर्त्यांना जीवनाची खरी दृष्टि काय आहे, हे कळणे अत्यंत आवश्यक आहे. नीतिमूल्यांचा त्याग करून केवळ भौतिक समृद्धि केली तर तीच समृद्धि समाजाच्या नाशाचे कारण होईल आणि संसारामधून मुक्त ह���ण्यासाठी आत्मचिंतन हेच ध्येय आहे, असे जर सांगितले तर मनुष्य सर्व कर्तव्यकर्मांचा त्याग करून निष्क्रिय होईल. त्याची कर्म न करण्याकडे प्रवृत्ति वाढेल. यामुळेही समाजाचा उत्कर्ष आणि सुस्थिति होणार नाही.\nम्हणून या दोन्हीही मार्गांचा योग्य तो समन्वय होणे आवश्यक आहे. जीवनाचे खरे कल्याण लक्षात घेऊन आत्मोन्नति करून घेण्यासाठी कर्मयोगनिष्ठेची आवश्यकता आहे. तसेच, जीवनामध्ये संयमन, सदाचार, श्रेष्ठ नीतिमूल्यांची जोपासना आणि उदात्त, शुद्ध विचारांसाठी विवेकाची आवश्यकता आहे. ही दृष्टि आणि दिशा देण्यासाठी राज्यकर्त्यांना या ज्ञानाची अत्यंत आवश्यकता आहे.\n- \"श्रीमद् भगवद्गीता\" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२\n- हरी ॐ –\nया विश्वामध्ये तीन प्रकारचे लोक आहेत.\n१. अज्ञानी – अविवेकी लोक. ते स्वतःला कर्ता-भोक्ता समजतात. ते अनेक बाह्य, सुंदर, मोहक विषयांनी मोहीत होणारे असून ऐहिक आणि पारलौकिक विषयांची प्राप्ति व विषयोपभोगात स्वतःला कृतार्थ समजणारे असतात. त्यामुळे बाह्य विषयांच्या आकर्षणाला बळी पडून त्यांच्या प्राप्तीसाठी जन्मभर प्रयत्न करतात आणि काया-वाचा-मनसा विषयांच्यामध्येच रमतात. विषयांच्या प्राप्तीशिवाय अन्य काहीही त्यांच्या जीवनात नसते.\n२. ज्ञानी – आत्मानात्मविवेकाने विश्वाच्या आणि सर्व विषयांच्या मर्यादा, क्षणभंगुरत्व, अनित्यत्व, दुःखित्व, बद्धत्व आणि फोलपणा जाणून विश्वाच्या पलीकडे असलेले नित्य, शाश्वत, अविनाशी तत्त्व जाणतात आणि विषयांच्यामधून मन निवृत्त करून तत्त्वचिंतन करतात. यामुळे त्यांची व्यावहारिक, रागद्वेषात्मक संकुचित दृष्टि नाहीशी होऊन ते विश्वाकडे पाहाताना पारमार्थिक दृष्टीने पाहातात. त्यांना कोणत्याही प्रकारचे कर्तव्य शिल्लक राहात नाही. ते समुद्राप्रमाणे अचल, परिपूर्ण, निरतिशय शांति प्राप्त करतात. सर्व विषयांच्यामध्ये संसारामध्ये राहूनही विषय त्यांना आकर्षित करू शकत नाहीत, बद्ध करीत नाहीत. ते अलिप्त, असंग राहातात. त्यांची अंतरिक शांति कधीही ढळत नाही. ते नित्य संतुष्ट, तृप्त असतात.\n३. अज्ञानी विवेकी जिज्ञासु साधक – हा पूर्ण अज्ञानी नाही किंवा पूर्ण ज्ञानीही नाही. पूर्ण अज्ञानी असेल तर त्याला कोणताच प्रश्न नसतो किंवा पूर्ण ज्ञानी असेल तरी सुद्धा प्रश्न नसतो. परंतु जिज्ञासु साधक हा अज्ञानीही आहे आणि त्याचवेळी विवेकीही आहे. तो विवेकी असल्यामुळे विवेकाने, विचाराने विश्वाचे तसेच कर्म आणि कर्मफळाचे अनित्यत्व, दुःखित्व, बद्धत्व, मिथ्यात्व समजलेले असते. विषय आणि विश्व मला कधीही सुखी करणार नाहीत, तर ते दुःखालाच कारण आहेत हे त्याला स्पष्टपणे समजलेले असते. विषयोपभोगामध्ये त्याला रस वाटत नाही. शाश्वत सुखाचा व आनंदाचा तो शोध घेत असतो. परंतु निश्चित स्वरूपाचा शुद्ध आनंद किंवा अंतरिक सुख आणि शांतीही त्याला प्राप्त झालेली नसते.\n- \"श्रीमद् भगवद्गीता\" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२\n- हरी ॐ –\nपापी जीवांचा आचार्य कसा उद्धार करतात प्रथम कोणत्याही पुरुषाला आपल्या पापकर्मांचा मनोमन पश्चात्ताप झाला पाहिजे. त्याला स्वतःच्या पापकर्मांची जाणीव होऊन तो जे करतो ते सर्व व्यर्थ, निष्फळ आहे, हे समजले पाहिजे. यामधूनच अंतरिक तळमळ आणि व्याकुळता निर्माण होऊन, या पापकर्मामधून पार होण्यासाठी, जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी योग्य मार्गाचा तो शोध घेईल.\nत्याच्या जीवनामध्ये श्रेष्ठ साधु पुरुष येईल. त्यावेळी नितांत श्रद्धेने त्यांना समर्पण होऊन त्यांची मनोभावे काया-वाचा-मनासा दीर्घकाळ अखंडपणाने सेवा करावी. यामुळे हळूहळू त्याच्या जीवनामध्ये अंतर्बाह्य बदल होईल. अधर्माचरण, पापाचराणापासून निवृत्त होऊन सदाचार आणि सत्कर्मामध्ये प्रवृत्त होऊन तो धार्मिक होईल आणि यामुळे इंद्रियांच्यावर संयमन होऊन स्वैर, उच्छ्रुंखल, विषयोपभोगामध्ये रत असलेली इंद्रिये त्याच्या ताब्यात येतील. वाणीने परमेश्वराचे भजन केल्यामुळे वाकशुद्धि होईल.\nमनामध्ये श्रद्धा, भक्तीचा उदय झाल्यामुळे हळूहळू निष्काम वृत्ति निर्माण होऊन सेवा, त्याग, विनयशीलता वगैरेदि सद्गुणांचा उत्कर्ष होईल. परमेश्वराच्या व गुरूंच्या अखंड चिंतनामुळे मन सर्व बाह्य विषयांमधून निवृत्त होऊन अंतर्मुख, एकाग्र, गुरुमय होईल. विषयांचे आकर्षण, आसक्ति, भोगलालसा कमी होईल. या प्रदीर्घ साधनेमुळे त्याचे चित्त शुद्ध होऊन तो गुरूंचा उपदेश ग्रहण करण्यासाठी अधिकारी होईल.\nसत्सङगत्वे निःसङगत्वं निःसङगत्वे निर्मोहत्वम् |\nनिर्मोहत्वे निश्चलतत्त्वं निश्चलतत्त्वे जीवन्मुक्तिः || (भज गोविन्दम् )\nसत्संगामुळे विषयासक्ति कमी होऊन निर्मोहत्व प्राप्त होते. त्यामुळे अंतर्मुख झालेले मन तत्त्वचिंतन करून निश्चल, स्थिर, एकाग्र होते आणि स्वस्वरूपामध्ये सुस्थिति प्राप्त केल्यामुळे जीवनमुक्तावस्था प्राप्त करते.\n- \"श्रीमद् भगवद्गीता\" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२\n- हरी ॐ –\nज्ञान पापांच्यामधून मुक्त करते | Knowledge Liberates from Sins\nअपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः |\nसर्वं ज्ञानप्लवेनैव व्रुजिनं संतरिष्यसि || (श्रीमद् भगवद्गीता अ. ४-३६)\n जरी तू सर्व पापी लोकांच्यापेक्षा सुद्धा सर्वश्रेष्ठ पापी असशील तरीही ज्ञानरूपी नौकेने तू निःसंदेहपणे सर्व पापांच्यामधून तरून जाशील.\nयेथे ज्ञानाने मनुष्य सर्व पापांच्यामधून मुक्त होतो, असे सांगितले आहे. याचा अर्थ – तो लगेच मुक्त होईल, असे नाही. तर त्यासाठी मनुष्याला ज्ञाननौकेमध्ये बसण्यासाठी प्रथम नौकेच्या जवळ गेले पाहिजे. त्यासाठी नौकेचा शोध घेतला पाहिजे. तसेच, नौकेमध्ये बसण्यासाठी मनाची तयारी केली पाहिजे. आणि नौका चालविण्यासाठी कुशल नावाड्याची – गुरूंची जरुरी असून त्यांच्यावर नितांत श्रद्धा आणि विश्वास असला पाहिजे.\nश्रद्धा-भक्तीने, विश्वासाने आपल्या जीवनाची सूत्रे गुरूंच्या हातात दिली पाहिजेत, कारण ते स्वतःच संसाररूपी महासागराला पार करून परतीला पोहोचलेले अत्यंत अनुभवी, कुशल आहेत. स्वतः तरति परान् अपि तारयति | या न्यायाने अन्य संसारी जीवांना या महासागरामधून पार करून नेण्यासाठी तेच अत्यंत निपुण नावाडी आहेत. म्हणून प्रत्येक साधकाने या विश्वामध्ये संसार पार करण्यासाठी गुरूंना नितांत श्रद्धा आणि अनन्य भावाने शरण जावे. म्हणजे ते श्रेष्ठ आचार्य साधकाचा उद्धार करतील.\nसंतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात –\nचंद्रमे जे अलांछन | मार्तंड ते तापहीन |\nते सर्वाही सदा सज्जन | सोयरे हो तु || (पसायदान)\nजे लांछनरहित पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे अंतरंगामधून सर्व दोषरहित, शुद्ध, परिपूर्ण आत्मस्वरूप प्राप्त केलेले आहेत आणि तापरहित असलेल्या तेजस्वी, प्रकाशस्वरूप सूर्याप्रमाणे आहेत ते श्रेष्ठ, ज्ञानी पुरुष सर्व जीवांचे कल्याण करणारे असल्यामुळे साधकांनी त्यांच्याशी सोयरिक करावी. म्हणजेच त्यांना श्रद्धाभक्तियुक्त अंतःकरणाने शरण जावे.\n- \"श्रीमद् भगवद्गीता\" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२\n- हरी ॐ –\nराज्यकर्त्यांना उपदेश | Learning for the R...\nज्ञान पापांच्यामधून मुक्त करते | Knowledge L...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Balinga-Upasa-Center-started/", "date_download": "2019-11-17T22:28:20Z", "digest": "sha1:MECEOQE7HAERZEZLS77AYG4VTLKROZ7J", "length": 5464, "nlines": 30, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बालिंगा उपसा केंद्र सुरू काही भागाला पाणी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › बालिंगा उपसा केंद्र सुरू काही भागाला पाणी\nबालिंगा उपसा केंद्र सुरू काही भागाला पाणी\nमहापालिकेच्या अधिकारी-कर्मचार्‍यांनी स्मॅक व गोशिमाच्या सहकार्याने अखेर बालिंगा उपसा केंद्र सुरू केले. या उपसा केंद्रातून ए व बी वॉर्डातील काही भाग तसेच संपूर्ण सी व डी वॉर्डातील पाणी पुरवठा सुरू झाला. परंतु नागदेववाडी उपसा केंद्रालाही यातील काही भाग जोडला असल्याने हे केंद्र सुरू होईपर्यंत दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे.\nशनिवारपर्यंत नागदेववाडी व पुढील आठवड्यात शिंगणापूर उपसा केंद्र दुरुस्त करून कार्यान्वित होतील. परिणामी अधिकारी - कर्मचार्‍यांनी कोल्हापूर शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी आता मिशन नागदेववाडी व शिंगणापूर केले जाणार आहे.\nकोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणारे शिंगणापूर, बालिंगा व नागदेववाडी उपसा केंद्रे महापुराच्या पाण्याने वेढली होती. सुमारे पाच ते सहा फूट पाण्यात केंद्रातील मशिनरी होती. गेल्या दहा दिवसापासून कोल्हापूर शहरातील पाणी पुरवठा ठप्प आहे. आता पुराचे पाणी ओसरू लागले आहे. परिणामी पहिल्यांदा बालिंगा उपसा केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. दोन दिवसानंतर बुधवारी पहाटे उपसा केंद्र सुरू करण्यात यश आले. त्यामुळे येथून उपसा करून शहरातील काही भागाला पाणी पुरवठा सुरू करण्यात आला.\nबालिंगा उपसा केंद्र सुरु करण्यासाठी नगरसेवक शेखर कुसाळे यांच्या समन्वयाने सहाय्यक अभियंता (यांत्रिकी) रामदास गायकवाड, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सहाय्यक अभियंता जयेश जाधव, शिवाजी हरेर, अरविंद यादव, अशोक मेंगाणे, स्मॅकचे दिपक परांडेकर, राजेंद्र चौगुले, अभिषेक परांडेकर, प्रमोद पाटील, राहुल पवार, विजय पाटील, लक्ष्मी इलेक्ट्रीकलचे मोहन गुरव, साई ईलेक्ट्रीकचे मारुती लोहार, हिंदुस्थान ईलेक्ट्रीकचे मुस्ताक मोमीन या सर्वांनी गेले चार रात्र आणि दिवस काम करुन मशिनरीची दुरुस्ती केली.\nरस्ते अपघातांच्या बळींमध्ये महाराष्ट्र दुसरा\nफडणवीस यांचा मुक्काम ‘वर्षा’वरच\nतारासिंह पुत्र रजनीतच्या घराची झडती\nसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनी शिवतीर्थावरही सत्तासंघर्ष\n‘रालोआ’तील मतभेद मिटवण्यासाठी समिती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/ahmednagar-news/the-trader-struck-and-demanded-a-ransom/articleshow/71636679.cms", "date_download": "2019-11-17T23:11:19Z", "digest": "sha1:DCJDNEJSKOCIBTWGZKFI4XDUPHIRXIC2", "length": 11477, "nlines": 163, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ahmednagar news News: व्यापाऱ्यावर वार करून खंडणी मागितली - the trader struck and demanded a ransom | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nव्यापाऱ्यावर वार करून खंडणी मागितली\nव्यापाऱ्याला मारहाण करून वीस हजार रुपये हिसकावून पाच लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार गुरुवारी रात्री नगर शहरातील काटवण खंडोबा येथे घडला...\nनगर : व्यापाऱ्याला मारहाण करून वीस हजार रुपये हिसकावून पाच लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार गुरुवारी रात्री नगर शहरातील काटवण खंडोबा येथे घडला. यात व्यापारी रूपेश महेंद्र पोखरणा (वय ३२, रा. आगरकर मळा, नगर) हे जखमी झाले आहेत.\nदोघांनी पोखरणा यांच्या मानेवर चाकूने वार केला. पोखरणा यांच्या फिर्यादीवरून अनिल गायकवाड व पवन (पूर्ण नाव नाही) यांच्याविरुद्ध खंडणी मागणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, आर्म अॅक्टनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोखरणा हे गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास काटवन खंडोबा मार्गे आगरकर मळा येथील घराकडे दुचाकीने जात होते. गायकवाड व पवन या दोघांनी व्यापारी पोखरणा यांना रस्त्यात अडविले. पोखरणा यांच्या डोक्याला गावठी पिस्तूल लावून पाच लाखांची खंडणी मागितली. पोखरणा यांनी विरोध केल्यानंतर एकाने त्यांच्या मानेवर वार केला. त्यानंतर दोघांनी व्यापाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्याकडील वीस हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर दोघे जण फरारी झाले, असे फिर्यादीत म्हटले आहे.\nनगरः गावात हरिनाम सप्ताहासाठी 'मोर्चा'\n‘महावितरण’च्या प्रवेशद्वारावरच दशक्रिया विधी\nशिवसेना-भाजपचे जे ठरलं ते उघड व्हावे: एकनाथ खडसे\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nबारा वर्षांनी मिळाला हक्कांचा लाभ\nशिष्यवृत्तीचे अर्ज कॉलेजमध्येच पडून\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nव्यापाऱ्यावर वार करून खंडणी मागितली...\nपरळीत काही खरं नाही ही अफवाः पंकजा मुंडे...\nEVM चं काय सांगता; भाजपनं मुख्यमंत्र्यांना 'हॅक' केलंय: कन्हैया ...\nसावरकरांना 'भारतरत्न' म्हणजे भगतसिंगांच्या हौतात्म्याचा अपमान: क...\nगोत्यात आल्यानेच पिचडांनी पक्ष सोडला...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/05/blog-post_360.html", "date_download": "2019-11-17T22:34:34Z", "digest": "sha1:JDFECDRNE2JCSBQPDEFSA6D3E2EIBDK6", "length": 22350, "nlines": 52, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "दखल जेट, एअर इंडियाच्या वाटेवर इंडिगो! - Lokmanthan", "raw_content": "\nHome / Latest News / दखल / संपादकीय / दखल जेट, एअर इंडियाच्या वाटेवर इंडिगो\nदखल जेट, एअर इंडियाच्या वाटेवर इंडिगो\nदेशाचं हवाई क्षेत्र सध्या भलत्याच अडचणीतून जात आहे. विमान वाहतूक कंपन्यांच्या गळेकापू स्पर्धेमुळं प्रवाशांचा फायदा झाला असला आणि मध्यमवर्गीयांच्या खिशाला विमानानं प्रवास करणं सुसह्य झालं असलं, तरी प्रत्यक्षात त्यामुळं कंपन्यांचा तोटा वाढत चालला आहे. गैरव्यवस्थापन, नियोजनचा अभाव यामुळं जशा विमान वाहतूक कंपन्या अडचणीत आल्या, तशा उच्चपदस्थ भागीदारातील मतभेद हे ही एखाद्या कंपनीला अडचणीत आणू शकतात, याचं उत्तम उदाहरण म्हणजे इंडिगो\nभारतात गेल्या काही वर्षांपासून विमान वाहतूक ��ंपन्या अडचणीत येत आहेत. दमानिया एअरवेजसह काही कंपन्या फार पूर्वीच बुडाल्या. किंगफिशरसह ही अतिशय चांगली कंपनी आपआपसातील गळेकापू स्पर्धेमुळं लयाला गेली. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक क्षेत्रात सदासर्वकाळ नफा होतोच असं नाही. कधी कधी भांडवल ओतावं लागतं. पूर्वीचंच दिलेलं कर्ज फिटलं नसताना असं भांडवल द्यायला मग वित्तीय संस्था हात आखडता घेतात. त्यातून किंगफिशर बुडाली. किंगफिशरला दुसर्‍या एखाद्या कंपनीत विलीन करणं शक्य होतं. तिला जादा भांडवल पुरवून तात्कालिक अडचणीतून बाहेर काढणं शक्य होतं; परंतु तसे प्रयत्न झाले नाहीत. अतिरिक्त भांडवलाची जोखीम न घेतल्यानं मूळचं नऊ-दहा हजार कोटी रुपयांचं कर्ज आणि कंपनीही बुडाली. जेट एअरवेजच्या बाबतीत बँका सुरुवातीला अतिरिक्त भांडवल गुंतवायला तयार होत्या; परंतु नंतर त्यांनी हात आखडता घेतला. सौदी अरेबियाची कंपनी आता भांडवल गुंतवायला तयार झाली आहे. एखादी कंपनी बुडाली, तर वित्तीय संस्थांचं कर्ज बुडण्यापुरता परिणाम मर्यादित राहत नाही. हजारो कामगार देशोधडीला लागतात. भारत सरकारचं भाग-भांडवल असलेली एअर इंडिया पन्नास हजार कोटी रुपयांहून अधिक गाळात गेली आहे. या कंपनीत निर्गुंतवणूक करण्याचा कितीतरी वेळा प्रयत्न केला; परंतु त्यात यश आलं नाही. या पार्श्‍वभूमीवर अन्य कंपन्यांही बोध घ्यायला हवा होता. विमान कंपन्यांकडं प्रवाशी आकर्षित झाले असले आणि त्यांची संख्या वाढत असली, तरी केवळ ती कमीदराच्या स्पर्धेमुळं न वाढता सेवेतील स्पर्धांमुळं आणि वेळा पाळण्याच्या काटेकोर पद्धतीमुळं वाढायला हवी. जेट सध्या अडचणीतून जात आहे. तिच्याकडील विमानं भाड्यानं घेण्याचा प्रयत्न काही कंपन्यांनी चालविला आहे. देशांतर्गत आणि जागतिक विमान वाहतूक क्षेत्रातील इंडिगोचा वाटा मोठा आहे. अशा पार्श्‍वभूमीवर या कंपनीला आपला व्यापारहिस्सा वाढवण्याची संधी आहे. नेमक्या याच संधीवरून इंडिगोच्या उच्चपदस्थांमध्ये कमालीचे मतभेद निर्माण झाले आहेत. मोठ्या कंपन्या बाजारातील भांडवलावर चालत असतात. कंपनीबाबत कुठं काही खट्ट वाजलं, की त्याचा परिणाम भांडवली बाजारावर होत असतो. त्यामुळं उच्चपदस्थांतील कलह, मतभेद शक्यतो केबिनच्या बाहेर येता कामा नये. तसे झाले, तर त्याचा कंपनीच्या प्रतिमेवरही परिणाम होऊ शकतो. इंडिगो हे त्याचे उदाहरण.\nव्यवसाय ठप्प झालेल्या जेट एअरवेजच्या ताफ्यातील विमाने तसेच कर्मचारी आपल्याकडे अहमहमिकेने ओढून घेणार्‍या स्पर्धक इंडिगोमध्ये वर्चस्वाचा तिढा निर्माण झाला आहे. या खासगी नागरी विमान सेवेच्या दोन प्रवर्तकांमधील वाद चव्हाटयावर आल्याने गुरुवारी भांडवली बाजारात कंपनीचे समभागमूल्य दणक्यात आपटले.\nइंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोनोजॉय दत्ता यांनी या वादाच्या पार्श्‍वभूमीवर, एकूणच नागरी हवाई वाहतूक क्षेत्राची वाढ खुंटली असून काही कालावधीसाठी साचलेपण येणे अपरिहार्य असेल, असे स्पष्ट केले. कंपनीतील व्यवस्थापन वर्चस्ववादाची अप्रत्यक्ष कबुलीच दत्ता यांनी कर्मचार्‍यांना लिहिलेल्या पत्रात दिली आहे. इंडिगोची प्रवर्तक इंटरग्लोब एव्हिएशनचे दोन प्रवर्तक राहुल भाटिया व राकेश गंगवाल यांच्यातील कंपनीवरील वर्चस्वावरून निर्माण झालेल्या वादाने गंभीर रूप धारण केले आहे. कंपनीत सध्या भारताबाहेरील व्यवसायाची जबाबदारी असलेल्या गंगवाल यांनी इंडिगोच्या देशांतर्गत व्यवसायात वाढते लक्ष घातल्याने भाटिया यांची अस्वस्थतता वाढल्याचे सांगितले जाते. कंपनीच्या ताफ्यातील विमानांची संख्या तसेच क्षमता विस्ताराबाबत गंगवाल आग्रही असताना भाटिया यांनी त्यांच्या प्रस्तावाला विरोध केल्याने वाद झाला. गंगवाल-भाटिया वादाबाबत कंपनीकडून मात्र काहीही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मुंबई शेअर बाजारानेही इंडिगोची प्रवर्तक इंटरग्लोब एव्हिएशनकडून उत्तर मागितले आहे. देशांतर्गत नागरी हवाई वाहतूक क्षेत्रात जवळपास 50 टक्के हिस्सा असलेल्या इंटरग्लोब एव्हिएशनमध्ये गंगवाल यांचा 36.69 टक्के तर भाटिया यांचा वाटा 38.26 टक्के आहे. ‘इंडिगो’ ही हवाई वाहतूक नाममुद्रा असलेल्या इंटरग्लोब एव्हिएशनचा समभाग, व्यवस्थापनातील वर्चस्ववाद चव्हाटयावर आल्याने गुरुवारच्या व्यवहारात 9 टक्क्यांपर्यंत आपटला. मुंबई शेअर बाजारात गुरुवारअखेर 8.82 टक्क्यांपर्यंत घसरल्यानंतर त्याचे समभागमूल्य 1,466.60 रुपयांवर स्थिरावले. यामुळे कंपनीचे बाजारमूल्य एकाच व्यवहारात 5,455.89 कोटी रुपयांनी रोडावत 56,377.11 कोटी रुपयांवर स्थिरावले. इंडिगोमधील प्रवर्तकांच्या वादाबाबत जेएसए लॉ व खेतान अँड कंपनी या कंपनी विधि सल्लागार आस्थापनांकडूनही मत मागविले आहे. 2006 मध्ये स्थाप��त इंटरग्लोब एव्हिएशनची 2013 मध्ये भांडवली बाजारात नोंदणी झाली तेव्हा भाटिया व गंगवाल यांचा एकत्रित हिस्सा 99 टक्क्यांपर्यंत होता.\nभारतातील सर्वाधिक यशस्वी मानल्या जाणार्‍या इंडिगो एअर विमान कंपनीच्या प्रवर्तकांमधील मतभेदांमुळे संपूर्ण हवाई वाहतूक क्षेत्रालाच घरघर लागल्यासारखी परिस्थिती आहे. विमान कंपनी चालवण्यामध्ये नफा कमी आणि वलय अधिक अशीच परिस्थिती जगभर आढळून येते. यशस्वी विमान कंपनीचे कोणतेही सर्वमान्य असे सूत्र प्रस्थापित होऊ शकलेले नाही. या उद्योगासाठी भांडवल उभारणीच मुळात अतिशय खर्चिक असते. या क्षेत्रात कामगारवेतनही इतर अनेक उद्योगांच्या तुलनेत चढे असते. उत्पन्नाचे स्रोत अनिश्‍चित आणि बाह्यघटकांवर आधारित असतात. त्यात पुन्हा स्वस्तातल्या विमान सेवांनी परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची बनवली आहे.\nजगात सध्या आर्थिक मंदीसदृश परिस्थिती आहे दुसरीकडं खनिज तेलांचे दर मात्र दररोज वाढत आहे. वाढता खर्च आणि उत्पन्न मात्र कमी अशा दुष्टचक्रातून सध्या विमान कंपन्यांची वाटचाल चालू आहे. मंदीचा थेट परिणाम प्रवाशी संख्येवर होत असतो. मंदीत पर्यटन उद्योग अडचणीत येतो. त्यामुळं बाहेर पडणार्‍यांचं प्रमाण कमी होतं. विमानं चालविण्याचा खर्च पाहिला, तर प्रवाशांची संख्या कमी होऊन चालत नसतं. इंधन महागल्यामुळं विमानवार्‍या खर्चीकही बनतात. भारतात तर विमान कंपन्यांवर विविध प्रकारच्या करांचाही भार येतो. अशा वेळी योग्य नियोजन आणि काटकसर होत नसेल, तर कंपनी डबघाईला जाण्यास वेळ लागत नाही. दमानिया एअरवेज, जेट एअरवेज, किंग फिशर, एअर इंडियानं काळाची पावलं ओळखली नाहीत. त्यामुळं त्या अडचणीत आल्या. इंडिगो त्याला अपवाद होती. योग्य नियोजन, काटकसरीचा कारभार यात कंपनीनं इतरांवर मात केली होती. राहुल भाटिया आणि राकेश गंगवाल हे दोघे इंडिगोचे सहसंस्थापक आहेत. दोघांनाही विमान वाहतूक क्षेत्रातील व्यापक अनुभव आहे. इंडिगो कंपनी भारतात व्यवस्थित स्थिरावली असून, आता परदेशांतही विस्तारण्याची या कंपनीची महत्त्वाकांक्षा आहे. यासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ परदेशस्थ भारतीय आणि परदेशी नागरिकांतून भरती करण्यावरून दोघांमध्ये मतभेद आहेत. यांतील एकाला हा विस्तार वेगानं व्हावा असं वाटतं, तर दुसर्‍यानं अधिक सावध पवित्रा अंगीकारलेला आहे. दोघांची मतं प���स्परविरोधी आहेत. असं असलं, तरी मतभेद विकोपाला जाऊन त्यांचा कंपनीच्या परिचालनावर परिणाम होऊ नये, यासाठी दोघंही स्वतंत्र वकिलांचा सल्ला घेत आहेत. इंडिगो कंपनीचा सध्या स्थानिक बाजारपेठेत 47 टक्के हिस्सा आहे. 225 विमानं, दररोज 1400 उड्डाणं, देशांतर्गत 54 आणि परदेशात 17 गंतव्यस्थानं असा इंडिगोचा अवाढव्य कारभार. ए-320 निओचे सर्वात मोठे खरेदीदार असाही त्यांचा लौकिक आहे. जेट एअरवेजची सगळी आणि एअर इंडियाची काही विमानं जमिनीवर स्थिरावलेली असताना, या परिस्थितीचा फायदा इंडिगोनं उचलला पाहिजे, असा एक प्रवाह आहे. तसं करण्यासाठी कंपनीतील सर्वानी एकदिलानं आणि एकाच ध्येयानं काम करणं आवश्यक असतं. मतभेद सर्वत्रच असतात. तसे ते इंडिगोमध्येही असणं स्वाभावीक असलं, तरी या मतभेदाचा परिणाम कंपनीच्या परिचलनावर होता कामा नये. इंडिगोच्या बाबतीत त्याचा अभाव दिसतो.\nदखल जेट, एअर इंडियाच्या वाटेवर इंडिगो\nसरकार निर्माण होणारच, शरद पवारांनी आमदारांसमोर व्यक्त केला विश्‍वास\nराष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी चिंता काही करायची नाही मुंबई निवडणूकपूर्व युती असलेल्या भाजप-शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळूनही शिव...\nहा तर सेनेविरुद्ध भाजपचा दुर्योधनी कावा: शिवसेना\nमुंबई सध्याच्या राजकारणात सब घोडे बारा टके. या न्यायाने साधनशूचितेच्या गप्पा मारणारेच सगळ्यात जास्त गोंधळ आणि भेसळ करत आहेत, अशा शब्दा...\nशिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपचा गेम ऑफ पेशन्स\nमुंबई राज्यातील सत्ता स्थापनेसाठी भाजप अनुकूल नसला, तरी भाजप शिवसेनेला कोंडित पकडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भाजपने सत्ता स्थापनेतून माघ...\nमुंबई महापालिकेत काँग्रेसला उपमहापौरपद मिळणार\nमुंबई मुंबई महापालिकेतही नवी राजकीय समीकरण जुळविण्याची तयारी सुरु आहे. मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रव...\nराज्यात लवकरच स्थिर सरकार देऊ : संजय राऊत\nमुंबई राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थान व्हावे, यासाठी मुख्य भूमिका निभावत असलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/nobel-laureate-kailash-satyarthi-criticises-pragya-for-godse-comment-says-bjp-should-expel-her/", "date_download": "2019-11-17T23:38:24Z", "digest": "sha1:Q3OK4MVAYWGVEPL3FPQPRSZFTRCPU5H6", "length": 7770, "nlines": 81, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नोबल पुरस्��ार विजेते कैलाश सत्यार्थींनी भाजपला करून दिली 'राजधर्मा'ची आठवण", "raw_content": "\n#ShutdownPatanjali ने पतंजलीचे रामदेव बाबा नेटकंऱ्याच्या निशाण्यावर\nशेतकऱ्यांना मदत वाढवून मिळण्यासाठी राज्यपालांना भेटणार : अजित पवार\nशरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल – नवाब मलिक\nफडणवीसांच्या नेतृत्वात बदल नाही – रावसाहेब दानवे\nतुटपुंजी मदतीमुळे खर्चही निघणार नाही – आमदार धनंजय मुंडे\n‘हा’ कायदा तयार झाला की, मी स्वतः राजकारणातून निवृत्त होईन : गिरिराज सिंह\nनोबल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थींनी भाजपला करून दिली ‘राजधर्मा’ची आठवण\nटीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीचे शेवटचे दोन टप्पे खऱ्या अर्थाने गाजले असतील ते म्हणजे भाजपची भोपाळ लोकसभा मतदार संघातील उमेदवार आणि मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूरच्या वाचाळ वक्त्यव्याने प्रज्ञा ठाकूरने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथूराम गोडसेला देशभक्त म्हटले. यावर नोबल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच भाजपला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.\nभारतीय जनता पक्षाने छोटासा राजकीय फायदा न पाहता राजधर्म पाळावा असं आवाहन सत्यार्थी यांनी केले आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले की, नथुराम गोडसेने महात्मा गांधींच्या शरिराची हत्या केली होती. परंतु, प्रज्ञा ठाकूर यांच्यासारखे लोक गांधीजींच्या आत्म्यासह अहिंसा, शांती, सहिष्णुता आणि भारताच्या आत्म्याची हत्या करत आहेत. गांधीजी सत्ता आणि राजकारणाच्या पलिकडे आहेत. त्यामुळे भाजप नेतृत्वाने छोटासा फायदा सोडून प्रज्ञा ठाकूरची पक्षातून हकालपट्टी करत राजधर्माचे पालन करावे, असे सत्यार्थी यांनी म्हटले आहे.\nगोडसे ने गांधी के शरीर की हत्या की थी, परंतु प्रज्ञा जैसे लोग उनकी आत्मा की हत्या के साथ, अहिंसा,शांति, सहिष्णुता और भारत की आत्मा की हत्या कर रहे हैंगांधी हर सत्ता और राजनीति से ऊपर हैंगांधी हर सत्ता और राजनीति से ऊपर हैंभाजपा नेतृत्व छोटे से फ़ायदे का मोह छोड़ कर उन्हें तत्काल पार्टी से निकाल कर राजधर्म निभाए\n#ShutdownPatanjali ने पतंजलीचे रामदेव बाबा नेटकंऱ्याच्या निशाण्यावर\nशेतकऱ्यांना मदत वाढवून मिळण्यासाठी राज्यपालांना भेटणार : अजित पवार\nशरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल – नवाब मलिक\nफडणवीसांच्या नेतृत्वात बदल नाही – रावसाहेब दानवे\nतुटपुंजी मदतीमुळे खर्चही निघणार नाही – आमदार धनंजय मुंडे\n‘हा’ कायदा तयार झाला की, मी स्वतः राजकारणातून निवृत्त होईन : गिरिराज सिंह\nकेंद्रात भाजपच्या किती जागा येणार चंद्रकांतदादांनी सांगितलेला आकडा ऐकून तुम्हीही घालाल तोंडात बोट\nविखे कुटुंबाचा संघर्ष चव्हाट्यावर , अशोक विखेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट\n#ShutdownPatanjali ने पतंजलीचे रामदेव बाबा नेटकंऱ्याच्या निशाण्यावर\nशेतकऱ्यांना मदत वाढवून मिळण्यासाठी राज्यपालांना भेटणार : अजित पवार\nशरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल – नवाब मलिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/10/21/will-pakistan-improve-in-four-months/", "date_download": "2019-11-17T22:09:57Z", "digest": "sha1:5LLBWPUFFQCYWSTSFLKLT3KO7D3GG22E", "length": 15570, "nlines": 57, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "चार महिन्यांत सुधारेल पाकिस्तान? - Majha Paper", "raw_content": "\n‘बडे बाप का बेटा’, जग्वार घेऊन दिली नाही नदीत ढकलून दिली बीएमडब्ल्यू\nमानेचा मसाज जीवघेणा ठरू शकतो\nकार्यक्षमता वाढविण्यासाठी वापरा ही मोबाईल अॅप्स\nहा आहे आजच्या युगातील श्रावण बाळ\nसकाळी पाणी का प्यावे\nस्कोडाची सुपर्ब भारतात दाखल\nअसा होता मुमताज महलचा ताज महालापर्यंतचा अंतिम प्रवास.\nडी लॉरियन- जगातील एकुलती एक कार\nगुगलमध्ये काम करतात चक्क २०० बकऱ्या आणि पगारही घेतात\nजपानमध्ये सुरु आहेत आत्महत्येचे क्लासेस\nचार महिन्यांत सुधारेल पाकिस्तान\nOctober 21, 2019 , 2:10 pm by देविदास देशपांडे Filed Under: लेख, विशेष Tagged With: एफएटीएफ, दहशतवाद, पाकिस्तान\nजागतिक दहशतवादाला मदत करणाऱ्या देशांच्या यादीत जाण्यापासून पाकिस्तान बालंबाल बचावला आहे. पैशांच्या हवाला व्यवहारांवर लक्ष ठेवणाऱ्या संस्थेने पाकिस्तानला आपल्या “काळ्या यादी” न टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दहशतवादासाठी धनपुरवठा रोखण्याबाबत आपण पावले उचलत असल्याचे सिद्ध करण्यासाठी पाकिस्तानला चार महिन्यांचा वेळ मिळाला आहे. त्यामुळे पाकिस्तानने सुटकेचा निःश्वास टाकला असला, तरी हा दिलासा तात्पुरताच असणार आहे.\nदहशतवाद्यांना पैसे मिळू नयेत, यासाठीआपण कारवाई करत असल्याचे सिद्ध करण्यासाठी आता पाकिस्तानकडे फेब्रुवारीपर्यंतचा वेळ आहे. पॅरिसमधील फायनान्शियन ॲक्शन टास्क ���ोर्स (एफएटीएफ) या संस्थेने यासाठी आंतरराष्ट्रीय सहमतीने एक योजना तयार केली आहे. एफएटीएफ ही संस्था 1989 मध्ये अस्तित्वात आली होती आणि दहशतवादासाठी धन जमा करण्याचे प्रयत्न रोखणे व हवाला व्यवहारांवर लक्ष ठेवणे हे तिचे काम आहे. यामध्ये अनेक देशांचा समावेश आहे.\n“ही संपूर्ण कार्ययोजना पाकिस्तानने फेब्रुवारी 2020 पर्यंत लागू करावी, अशी एफएटीएफने पाकिस्तानकडे मागणी केली आहे. पुढच्या बैठकीपर्यंत या कार्ययोजनेत महत्त्वाची आणि शाश्वत प्रगती झाली नाहीतर एफएटीएफ कारवाई करेल,” असे एफएटीएफने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. काळ्या यादीत न जाण्यासाठी पाकिस्तानला कमीत कमी 27 उपाय करायचे होते मात्र त्याने केवळ पाच उपाय केले आहेत, असेही या निवेदनात म्हटले आहे. “पाकिस्तानने पुरेसे काम केलेले नाही” असे एफएटीएफचे प्रमुख जिंयांगमिन लुई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.\nतज्ञांच्या मते याचा अर्थ, एफएटीएफ पाकिस्तानच्या प्रत्येक आंतरराष्ट्रीय व्यवहारावर कडक पाळत ठेवेल. त्यामुळे पाकिस्तानात व्यापार करणे महाग आणि अत्यंत अवघड होईल. तरीही पाकिस्तान सरकारने एफएटीएफच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे, कारण हा निर्णय पंतप्रधान इम्रान खान यांच्यासाठी मोठा दिलासा ठरला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान देशाची अर्थव्यवस्था पुन्हा मार्गावर आणण्यासाठी अनेक देशांकडून कर्ज घेण्याचा प्रयत्न करत आहेत. काळ्या यादीत पाकिस्तान पडला असता तर त्यांना एक दमडीही मिळाला नसता. म्हणूनच एफएटीएफच्या निर्णयानंतर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, “अल्लाहची कृपा आहे, की आम्ही यशस्वी झालो आहोत.”\nएफएटीएफने गेल्या एक वर्षापासून पाकिस्तानला वठणीवर आणण्यासाठी अनेक निर्णय घेतले होते. पाकिस्तानने दहशतवाद्यांना मदत थांबवावी, यासाठी पाकिस्तानकडे सातत्याने आग्रह धरला होता. या संस्थेने पाकिस्तानला जून 2018 पासून “ग्रे लिस्ट”मध्ये टाकले आहे. त्याने आपल्या देशातील कट्टरवादी इस्लामी संघटनांच्या विरोधात कारवाई करावी आणि ऑक्टोबर 2019 पर्यंत त्यांच्या पैशांचा पुरवठा संपवावा, असे या संस्थेने सांगितले होते. तसेच या महिन्यात होणाऱ्या बैठकीत ही संस्ता पाकिस्तानला काळ्या यादीत टाकेल, अशीही शक्यता वर्तवण्यात आली होती. सध्या या यादीत उत्तर कोरिया व इराण हे देश आहेत. एफएटीएफच्या “ग्रे लिस्ट”मध्ये सध्या पाकिस्तानसोबत इथियोपिया, येमेन, इराक, सीरिया, सर्बिया, श्रीलंका, त्रिनिदाद व टोबॅगो, वनुआतु आणि ट्यूनिशिया हे देश आहेत.\nया महिन्याच्या सुरूवातीला इम्रान खान यांनी काश्मिरी आंदोलकांना विनंती केली होती, की त्यांनी सीमा ओलांडून भारताच्या ताब्यातील काश्मिरमध्ये जाऊ नये, कारण यामुळे पाकिस्तान काश्मिरी दहशतवाद्यांना पाठबळ देतो या भारताच्या दाव्याला बळ मिळेल. सामान्य परिस्थितीत इम्रान खान असा इशारा देत नाहीत, मात्र एफएटीएफकडून पाळत असल्यामुळेच त्यांनी हा इशारा दिला होता, असे विश्लेषकांचे मत आहे.\nतसेच दक्षिण आशियात शांततेला चालना देण्यासाठी पाकिस्तान शक्य ते पाऊल उचलेल, असे ऑगस्ट महिन्यात पाकिस्तानचे आर्थिक व्यवहार मंत्री हम्माद अझहर म्हणाले होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली प्रतिमा उजळवण्यासाठी इम्रान खान सरकारने काही पावले उचलली आहेत. यात नोव्हेंबर 2008च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याला ताब्यात घेण्याचा समावेश आहे. याशिवाय सईदची संघटना लष्कर ए तैयबाच्या चार मोठ्या अधिकाऱ्यांनाही दहशतवादासाठी पैसा जमवण्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे.\nअमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयातील दक्षिण व मध्य आशिया विभागाचे प्रमुख एलिस वेल्स यांनी या पावलाचे स्वागत केले आहे. मात्र भारताच्या दृष्टीने ही केवळ वरपांगी मलमपट्टी आहे. पाकिस्तान केवळ डोळ्यांत धूळफेक करत असून एफएटीएफने त्याला काळ्या यादीत टाकावे, अशी भारताची मागणी आहे. सध्या तरी ही मागणी काही पूर्ण झालेली नाही. मात्र गेल्या 70 वर्षांत न सुधारलेल्या पाकिस्तानला सुधारण्यासाठी आणखी चार महिने नक्कीच मिळाले आहेत.\nDisclaimer: या लेखात मांडली गेलेली मते आणि दृष्टीकोन लेखकाची वैयक्तिक मते आहेत. त्याच्याशी माझा पेपर व्यवस्थापन सहमत असेलच असे नाही. तसेच वरील लेखाची कोणत्याही प्रकारची जवाबदारी माझा पेपर घेत नाही\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpsckida.com/2018/06/sti-book-list.html", "date_download": "2019-11-17T23:27:01Z", "digest": "sha1:KTUAYXJ5LQBPZLCPW5Y7ZZHGCLIJJEPJ", "length": 6401, "nlines": 154, "source_domain": "www.mpsckida.com", "title": "STI book list", "raw_content": "जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता प्रवेशपत्र उपलब्ध\nHomeकोणती पुस्तके वापरावीतSTI book list\nविक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षा\nNCERT बुक्स ११ वी ,१२ वी (सर्व विषय) विज्ञान साठी ७ वी ते १२ वी.\nआधुनिक भारत- बिपीन चंद्र\nमहाराष्ट्राचा भूगोल- ए. बी. सवदी\nभारतीय अर्थव्यवस्था- रंजन कोळंबे\nभारतीय अर्थव्यवस्था- रत्नाई प्रकाशन\nविज्ञान आणि तंत्रज्ञान- रंजन कोळंबे\nसामान्य विज्ञान- चंद्रकांत गोरे\nगणित क्लुप्त्या आणि उत्तरे- पंढरीनाथ राणे\nबुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी\nचालू घडामोडी- लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, चाणक्य मंडल मासिक, योजना, लोकराज्य,इंटरनेट\nगाईड- एकनाथ पाटील / के सागर\nविक्रीकर निरीक्षक आणि सहायक मुख्य परीक्षा\nमराठी व्याकरण- मो. रा. वाळिंबे\nअनिवार्य मराठी – के सागर प्रकाशन\nय.च.मु. विद्यापीठाची भाषा विषयक पुस्तके\nइंग्रजी व्याकरण : पाल आणि सुरी\nअनिवार्य इंग्रजी- के सागर प्रकाशन\nआधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर आणि बेल्हेकर\nआधुनिक भारताचा इतिहास- जयसिंगराव पवार\nमेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी\nभारताचा भूगोल- विठ्ठल घारापुरे\nभारतीय राज्यपद्धत्ती- वि.मा. बाचल\nमहाराष्ट्र शासन आणि राजकारण- बी. बी. पाटील\nआपले संविधान- सुभाष कश्यप\nआपली संसद- सुभाष कश्यप\nवाणिज्य व अर्थव्यवस्था घटक- के सागर\nविज्ञान तंत्रज्ञान- के सागर\nगणित क्लुप्त्या आणि उत्तरे- पंढरीनाथ राणे\nबुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी\nमाहितीचा अधिकार- यशदा पुस्तिका\nसंगणक व माहिती तंत्रज्ञान- अरिहंत\nसंगणक व माहिती तंत्रज्ञान- के सागर\nअभ्यास कसा करावा 26\nकोणती पुस्तके वापरावीत 9\nमहाराष्ट्र पोलीस भरती 15\nमानवी हक्क व अधिकार 8\nमेगा भरती 2019 5\nशिक्षक भरती 2019 2\nसरळ सेवा भरती 7\nमूलद्रव्य नावे आ��ि माहिती Body names and information\nसमानार्थी शब्द | Synonyms\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/Category/spiritual-practice", "date_download": "2019-11-18T00:12:18Z", "digest": "sha1:COKDGRYNUOPSQ4FLMVFVWGUHHFKYPN3D", "length": 29324, "nlines": 523, "source_domain": "www.sanatan.org", "title": "साधना Archives - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > Quotes > संतांची शिकवण > साधना\n’, ते आपल्या हातात असते. ‘त्याचे फळ केव्हा द्यायचे ’, हे देवाच्या हातात असते.\nभासमान आणि शाश्वत यांची प्रमाणे\nअयं प्रपञ्चो मिथ्यैव सत्यं ब्रह्माहमद्वयम् अत्र प्रमाणं वेदान्ता गुरवोऽनुभवस्तथा ॥ – योगवासिष्ठ, प्रकरण ३, अध्याय २१, श्‍लोक ३५ अर्थ : अनुभवाला येणारा प्रपंच विस्तार, नानात्व (विविधता) हे केवळ भासमान होणारे आहे. केवळ एकमात्र ब्रह्मच सत्य, शाश्‍वत आहे आणि ते आपणच आहोत. याविषयी वेदादी सत्शास्त्रे, गुरु आणि शेवटी स्वतःचा अनुभव हीच प्रमाणे होत.\nदैनिक सनातन प्रभातमधील लिखाण वाचतांना ‘चैतन्यामुळे कार्य होत आहे’, असा भाव ठेवा \n‘दैनिक सनातन प्रभातमधील प्रत्येक शब्द परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्याने भारित झालेला आहे. त्यामुळे दैनिक सनातन प्रभात क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज युक्त चैतन्याने भारित झाले आहे. यातील प्रत्येक शब्दाच्या प्रभावाने वाचकावरील रज-तमाचे आवरण निघून जाईल आणि त्याची आत्मोन्नती होईल परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पामुळे आणि त्यांच्यातील चैतन्यामुळे साधकांना अनुभूती येतात. त्या दैनिक सनातन … Read more\nईश्वराने मनुष्याला बनवतांना रचलेली लीला \nईश्���वराने मनुष्याला बनवतांना स्वतःचा एक अंश घालून (ईश्‍वरी अंश = आत्मा) आणि लीला रचण्यासाठी त्या आत्म्याभोवती मायेचे (त्रिगुणाचे) आवरण घातलेे. मनुष्य म्हणजे र्ईश्‍वरी अंश + माया. त्याने मनुष्याला त्याच्या आत्म्याभोवती असलेले मायेचे आवरण दूर करून ईश्‍वरस्वरूप (आत्मस्वरूप) हो, असे ध्येय दिले. मनुष्य ईश्‍वरस्वरूप झाल्यावर त्या जिवाची लीला पूर्ण होतेे. सर्व मानव ईश्‍वरस्वरूप झाल्यावर जगत्लीला पूर्ण … Read more\nजागरण करून केलेल्या सेवेपेक्षा सकाळी लवकर उठून केलेली सेवा अधिक फलनिष्पत्तीदायी \n‘दिवसभर श्रम झाल्यामुळे निसर्गतःच रात्री शरीर थकते, तसेच मन आणि बुद्धी हेही थकतात. रात्री वातावरणातील वाईट शक्तींचा संचार अधिक असल्यामुळे मन आणि बुद्धी यांवर त्रासदायक आवरण येण्याची शक्यताही वाढते. त्यामुळे जागरण करून सेवा, विशेषतः बौद्धिक सेवा करतांना सेवेत सुचण्याचे प्रमाण आणि सेवेची गती अल्प होते अन् चुका होण्याची शक्यता वाढते. यामुळे सेवेची फलनिष्पत्ती घटते. जागरणाचे … Read more\nअध्यात्मात वेडे झाल्यानंतरच शहाणपण येते, म्हणजे देवाचा ध्यास घेऊन साधना केली की, आध्यात्मिक उन्नती होऊन संतपदाकडे वाटचाल होते.’\nआश्रमात राहिल्याने आवड-नावड संस्कार घटतो, दुसर्‍याचे ऐकण्याची सवय लागते आणि परेच्छेने वागावे लागते. त्यामुळे मनोलय होण्यास साहाय्य होते.\n‘आत्म्यामुळेच कार्य होत आहे’, याचे स्मरण ठेवून आत्मानुसंधानात राहिल्यास देवाला अपेक्षित असे कार्य होईल \n‘प्रतिदिन कोणतेही कर्म करतांना आपण स्वतःला, म्हणजेच अहंला महत्त्व देतो. प्रत्यक्षात अहंचे अस्तित्व चैतन्यदायी आत्म्यामुळेच आहे. त्यामुळे खरेतर आत्म्याला महत्त्व द्यायला हवे. आत्म्याला महत्त्व द्यायचे, म्हणजे ‘आत्म्यामुळेच कार्य होत आहे’, याचे स्मरण ठेवून प्रत्येक कृती करायची. अशा रितीने प्रत्येक कृती केल्यास ती कृती ईश्‍वरेच्छेने होईल. यासाठी ‘आत्म्याला आपला मित्र करावे’, म्हणजे त्याला सतत विचारून विचारून … Read more\nप्रार्थनेचा खरा लाभ म्हणजे अहंभाव न्यून होण्यास साहाय्य होणे \nआपल्या प्रारब्धात असेल, तेवढेच देव देतो. साधना न करता सकामातील नुसत्या प्रार्थना कितीही केल्या, तरी आपण मागतो, ते देव देत नाही. असे असतांना प्रार्थना करायची कशाला, तर प्रार्थनेमुळे अहंभाव न्यून होण्यास साहाय��य होते; म्हणून \nप्रश्‍न : भावाच्या पुढे कसे जायचे \nभावाच्या पुढे अव्यक्त भाव असतो. गुरूंचे रूप समोर असतांना त्यांच्याप्रती भाव ठेवून कार्य करणे, हा ‘व्यक्त भाव’. गुरूंचे रूप समोर नसतांनाही त्याची अनुभूती घेत कार्य करणे, म्हणजे ‘अव्यक्त भाव’. हाच भावाच्या पुढच्या टप्प्याला जाण्याचा मार्ग आहे.\nराष्ट्र आणि धर्म (216)\nसंतांची शिकवण – Authors\n(परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले (394)\n(परात्पर गुरु) परशराम पांडे (महाराज) (108)\nगुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (32)\n(पू.) श्री. संदीप आळशी (18)\nप.पू. भक्तराज महाराज (15)\n– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ (12)\nसद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे (2)\n– स्वामी विवेकानंद (2)\nअधिवक्ता रामदास केसरकर (1)\n(पू.) श्री. अशोक पात्रीकर (1)\nयोगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन (1)\nपंडित श्री. विशाल शर्मा (1)\n– कै. सद्गुरु (डॉ.) वसंत बाळाजी आठवले (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू) (1)\n(सद्गुरु) श्री. सत्यवान कदम (1)\n(पू.) डॉ. मुकुल गाडगीळ (1)\n(सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ (1)\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-goel-Ganga-Developers-India-Pvt-Ltd-Petition-issue/", "date_download": "2019-11-17T23:28:42Z", "digest": "sha1:AH52J7Y2HRBVN6LDRH6ZQMI4O7VUBIPR", "length": 8189, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बांधकामानंतर पर्यावरण परवानगी दिली जाते का | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › बांधकामानंतर पर्यावरण परवानगी दिली जाते का\nबांधकामानंतर पर्यावरण परवानगी दिली जाते का\nपुणे ; महेंद्र कांबळे\nबांधकाम केल्यानंतर पर्यावरण दाखला देण्याची कायद्यात तरतूद आहे का अशी विचारणा करत सर्वोच्च न्यायालयाने अतिरिक्‍त महाधिवक्‍ता यांना दोन आठवड्याच्या आत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत. बांधकाम प्रकल्पामध्ये पर्यावरण नियमांचे उल्‍लंघन करून वाढीव बांधकाम केल्याप्रकरणी गोयल गंगा डेव्हलपर्स इंडिया प्रा. लिमिटेड यांच्या विरोधात दाखल असलेल्या पुनर्विचार याचिकेवर निर्णय देताना पुणे राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाने 195 कोटींचा दंड ठोठावला होता. या आदेशा विरोधात गोयल गंगा डेव्हलपर्सने सर्वोच्च न्यायालय धाव घेतली आहे.\nराष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने 27 सप्टेंबर 2016 मध्ये पर्यावरणाची हानी केल्याप्रकरणी 105 कोटींचा दंड सुनावला होता. दरम्यान, 500 कोटींचा दंड करा, अशी मागणी करणारी पुनर्विचार याचिका 31 ऑक्टोबर 2016 रोजी न्यायाधिकरणात दाखल करण्यात आली होती. तानाजी बाळासाहेब गंभीरे (रा. 296, शुक्रवार पेठ) यांनी याप्रकरणी हरित न्यायाधिकरणात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. श्रीराम पिंगळे, अ‍ॅड. रश्मी पिंगळे यांच्यामार्फत बिल्डर गोयल गंगा डेव्हलपर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, भारत सरकारचे पर्यावरण मंत्रालय, महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण सचिव,\nस्टेट एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असिसमेंट अ‍ॅथॉरिटीचे (एसईआयएए) सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव व विभागीय अधिकारी, पुणे महापालिका, तसेच पालिकेचे शहर अभियंता, पुण्याचे जिल्हाधिकारी यांच्याविरोधात एनजीटीमध्ये धाव घेतली होती. वडगाव बुद्रुक येथील गोयल गंगाच्या बांधकाम प्रकल्पात पर्यावरण दाखल्यातील अटी आणि शर्तीचा भंग करत वाढीव बांधकाम केल्याने एनजीटीमध्ये याचिका दाखल झाली होती. यावर पुणे राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाने 195 कोटींचा दंड ठोठावला होता. याआदेशा विरोधात गोयल गंगा डेव्हलपर्सने पुन्हा सर्वोच्च न्यायालय धाव घेतली आहे.\nसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, गोयल गंगाला 2008 मध्ये 12 मजल्यांसाठी पर्यावरण परवानगी दिली होती. आता अठरा इमारती उभ्या राहिल्या आहेत. बांधकामानंतरही पर्यावरण दाखला दिल्याची बाब याचिकाकर्त्यांनी यापूर्वी एनजीटीसमोर उपस्थित केली होती.\nयाच मुद्यावर सर्वोच्च न्यायालयातही उहापोह झाला. त्यानंतर बांधकामानंतर पर्यावरण दाखला दिला जातो का याबाबत अतिरिक्‍त महाधिवक्‍ता यांना स्पष्टीकरण द्यावे असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याबरोबरच पुणे महानगर पालिका आयुक्‍तांनी बांधकाम कसे होऊ दिले याबाबत अतिरिक्‍त महाधिवक्‍ता यांना स्पष्टीकरण द्यावे असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याबरोबरच पुणे महानगर पालिका आयुक्‍तांनी बांधकाम कसे होऊ दिले पालिकेने कारवाई का केली नाही पालिकेने कारवाई का केली नाही याबाबत पालिका आयुक्‍तांना वैयक्‍तीक स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान गोयल गंगा डेव्हलपर्सने परिस्थिती ‘जैसे थे’ठेवावी असे आदेशात म्हटले आहे. याबाबत गोयल गंगा डेव्हलपर्सशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.\nरस्ते अपघातांच्या बळींमध्ये महाराष्ट्र दुसरा\nफडणवीस यांचा मुक्काम ‘वर्षा’वरच\nतारासिंह पुत्र रजनीतच्या घराची झडती\nसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनी शिवतीर्थावरही सत्तासंघर्ष\n‘रालोआ’तील मतभेद मिटवण्यासाठी समिती\nरस्ते अपघातांच्या बळींमध्ये महाराष्ट्र दुसरा\nफडणवीस यांचा मुक्काम ‘वर्षा’वरच\nतारासिंह पुत्र रजनीतच्या घराची झडती\nसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनी शिवतीर्थावरही सत्तासंघर्ष", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/junior-College-Teachers-Jailbharo-Andolan/", "date_download": "2019-11-17T23:53:53Z", "digest": "sha1:RRZRE4ZTV4LP3VXJNCB2V57LKXJ6ZYOF", "length": 5579, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे ‘जेलभरो’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे ‘जेलभरो’\nकनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे ‘जेलभरो’\nकनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी शुक्रवारी सामुहिक रजा काढून जिल्हा परिषदेसमोर जेलभरो आंदोलन केले. मागण्यांवर लेखी ठोस आश्‍वासनासाठी शासनाला दोन दिवसांचा अल्टीमेटम देत सोमवारपासून बारावीच्या प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेवर तसेच दि. 21 पासून लेखी परीक्षेवर बहिष्काराचा इशारा देण्यात आला आहे.\nसांगली जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. एन. डी. बिरनाळे, सचिव प्रा. सुरेश भिसे, उपाध्यक्ष प्रा. एस. एस. पाटील, प्रा. पी. व्ही. जाधव, प्रा. दिलीप जाधव व संघटना पदाधिकार्‍यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. पोलिसांनी आंदोलक शिक्षकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.\nदि. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी व नंतर टप्पा अनुदान, दि. 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांना नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, कायम विनाअनुदान तत्त्वावरील मुल्यांकनास पात्र कनिष्ठ महाविद्यालयांना व शिक्षकांना त्वरित अनुदान द्यावे, सन 2012-13 पासूनच्या सेवानिवृत्ती व अन्य कारणाने रिक्‍त झालेल्या पायाभूत पदावरील शिक्षकांना नियुक्‍ती दिनांकापासून ��ान्यता व वेतन देणे, सन 2003 ते 2010-11 पर्यंतच्या मंजूर वाढीव पदांवरील शिक्षकांना नियुक्‍ती मान्यता देणे, या कालावधीत शिक्षण उपसंचालक स्तरावर वगळलेल्या नवीन वाढीव पदांना व सन 2011-12 पासूनच्या नवीन वाढीव पदांना तात्काळ मंजुरी देणे, उपप्राचार्य व पर्यवेक्षकांच्या ग्रेड पे मध्ये वाढ करावी, घड्याळी तासिका तत्त्वावरील शिक्षकांचे मानधन वाढवावे यासह 32 मागण्यांसाठी जेलभरो आंदोलन करण्यात आले.\nरस्ते अपघातांच्या बळींमध्ये महाराष्ट्र दुसरा\nफडणवीस यांचा मुक्काम ‘वर्षा’वरच\nतारासिंह पुत्र रजनीतच्या घराची झडती\nसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनी शिवतीर्थावरही सत्तासंघर्ष\n‘रालोआ’तील मतभेद मिटवण्यासाठी समिती\nरस्ते अपघातांच्या बळींमध्ये महाराष्ट्र दुसरा\nफडणवीस यांचा मुक्काम ‘वर्षा’वरच\nतारासिंह पुत्र रजनीतच्या घराची झडती\nसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनी शिवतीर्थावरही सत्तासंघर्ष", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/exit-poll-2019-maharashtra-mns-effect/", "date_download": "2019-11-17T23:37:51Z", "digest": "sha1:5IWOHGDP3CNPVKHOCM6N65UMOUBMBRG4", "length": 7047, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'आघाडीच्या रुळावर धावणारं मनसेचं इंजिन एक्झिट पोलमध्ये फेल'", "raw_content": "\n#ShutdownPatanjali ने पतंजलीचे रामदेव बाबा नेटकंऱ्याच्या निशाण्यावर\nशेतकऱ्यांना मदत वाढवून मिळण्यासाठी राज्यपालांना भेटणार : अजित पवार\nशरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल – नवाब मलिक\nफडणवीसांच्या नेतृत्वात बदल नाही – रावसाहेब दानवे\nतुटपुंजी मदतीमुळे खर्चही निघणार नाही – आमदार धनंजय मुंडे\n‘हा’ कायदा तयार झाला की, मी स्वतः राजकारणातून निवृत्त होईन : गिरिराज सिंह\n‘आघाडीच्या रुळावर धावणारं मनसेचं इंजिन एक्झिट पोलमध्ये फेल’\nटीम महाराष्ट्र देशा : निवडणुकीत महायुती विरोधात सभा घेणाऱ्या राज ठाकरेंचा लोकसभा निवडणूक निकालाच्या एक्झिट पोल नुसार झिरो इफेक्ट झाल्याचे दिसून येत आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ६ तर एक्झिट पोल नुसार यंदाच्या निवडणुकीत १३ जागांवर आघाडी विजय मिळवणार असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे २०१४ पेक्षा आघाडीला केवळ ७ जागा जास्त मिळणार असल्याचे दिसत आहे.\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार निवडणूक लढला नाही. मात्�� तरीही राज ठाकरे यांनी महायुतीविरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी सभा घेतल्या. इतकेच नव्हे तर, लाव रे तो व्हीडोयो म्हणत त्यांनी भाजपची पोलखोल केली. राज ठाकरे यांच्या सभेचा कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडीला फायदा होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, माद्यामांच्या एक्झिट पोल नुसार राज ठाकरे यांच्या सभांचा झिरो इफेक्ट झाल्याचे दिसून येत आहे.\nमाध्यमांच्या एक्झिट पोल नुसार\nशिवसेना – १५ – १७\nभाजपा – १७ – २०\nकॉंग्रेस – ३ – ५\nराष्ट्रवादी – ७ – ९\nवंचित बहुजन आघाडी – ००\n#ShutdownPatanjali ने पतंजलीचे रामदेव बाबा नेटकंऱ्याच्या निशाण्यावर\nशेतकऱ्यांना मदत वाढवून मिळण्यासाठी राज्यपालांना भेटणार : अजित पवार\nशरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल – नवाब मलिक\nफडणवीसांच्या नेतृत्वात बदल नाही – रावसाहेब दानवे\nतुटपुंजी मदतीमुळे खर्चही निघणार नाही – आमदार धनंजय मुंडे\n‘हा’ कायदा तयार झाला की, मी स्वतः राजकारणातून निवृत्त होईन : गिरिराज सिंह\nएक्झिट पोल चुकीचे, अंतिम चित्र २३ मे ला स्पष्ट होईल : शशी थरूर\nएक्झिट पोल : शरद पवारांच्या नातवाचे काय होणार \n#ShutdownPatanjali ने पतंजलीचे रामदेव बाबा नेटकंऱ्याच्या निशाण्यावर\nशेतकऱ्यांना मदत वाढवून मिळण्यासाठी राज्यपालांना भेटणार : अजित पवार\nशरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल – नवाब मलिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/tag/jdu/", "date_download": "2019-11-18T00:00:34Z", "digest": "sha1:CBDOL64FQS4HLQT6PSDIIUUZW7JWCQQL", "length": 9145, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "jdu Latest marathi news, Online Photos Breaking marathi news about jdu", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंत्री उचलण्यासाठी गेलेल्या चिमुरडीला चिरडले\nशेतकऱ्याची आत्महत्या, मृतदेह जिल्हा कचेरीवर\nदहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान - मोदी\nउधळपट्टी केल्यास तिप्पट पाणीपट्टी\nविद्यार्थ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ\nबिहारमध्ये नितीश कुमारच ‘बिग बॉस’, नरेंद्र मोदींना JDS ने...\nशरद यादव यांची खासदारकी रद्द करा, जदयूची उपराष्ट्रपतींकडे मागणी...\nभाजपची ताकद वाढली, नितीशकुमारांची जदयू ‘एनडीए’त...\nनितीश कुमारांविरोधात शरद यादवांनी थोपटले दंड; दिल्लीत आज ‘मेगा...\n‘विभक्त’ जनता दल, २१ पदाधिकाऱ्यांची पक्षातून गच्छंती...\nशरद यादवांकडून अहमद प���ेलांचे कौतुक; काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेला पुन्हा...\nनवीन पक्ष स्थापनेचा विचार नाही: शरद यादव...\nबिहारमध्ये गोमांसची वाहतूक केल्याच्या संशयातून तिघांना मारहाण...\nनितीश कुमारांची भाजपशी हातमिळवणी दुर्दैवी, निर्णयाशी सहमत नाही- शरद यादव...\n…असं वाटतंय की मी एखादं स्वप्नं पाहतोय; नितीश यांना...\nबिहार विधानसभेचा नितीश यांच्यावर ‘विश्वास’; १३१ मतांसह ठराव जिंकला...\nनितीश कुमार हे खूप मोठे संधीसाधू; लालूंची घणाघाती टीका...\nलालू आणि नितीश यांच्यातली दरी वाढली, भाजपविरोधी रॅलीवर जदयूचा...\n‘काँग्रेसमुळे नितीशकुमारांची इमेज खराब झाली’...\nVideo: 'मिर्झापूर २'च्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता\n'पानिपत'मधील 'मर्द मराठा' गाण्याची गायिका आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर\nसलमानसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीवर आली धुणी-भांडी करण्याची वेळ\n'हुड हुड दबंग'ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मीम्स व्हायरल\nVideo : मलायकाचा नेहा धुपियाला चप्पल मारण्याचा प्रयत्न, कारण...\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nमर्यादित षटकांसाठी आक्रमक मयंकचा पर्याय\nतीन दिवसांनंतर राज्यात गारव्यात वाढ\n‘बीकेसी कनेक्टर’मुळे नवी कोंडी\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nचंद्रपूर आणि मुंबई विभाग सर्वाधिक प्रदूषित\nसोनिया गांधी-शरद पवार भेटीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार\nअयोध्या निकालाविरोधात फेरविचार याचिका\n‘मॅरेथॉन’मध्ये सहभागी स्पर्धकांच्या वाहनांची तोडफोड\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kutumbkatta-news/nano-car-maruti-akp-94-1991249/", "date_download": "2019-11-18T00:20:23Z", "digest": "sha1:R2GSDVP7DCFJJU5YHNFEEX45VVUNQ7JT", "length": 20960, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Nano Car Maruti akp 94 | ‘नॅनो’ एसयूव्ही! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंत्री उचलण्यासाठी गेलेल्या चिमुरडीला चिरडले\nशेतकऱ्याची आत्महत्या, मृतदेह जिल्हा कचेरीवर\nदहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान - मोदी\nउधळपट्टी केल्यास तिप्पट पाणीपट्टी\nविद्यार्थ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ\nवाहन उद्योगातील खरेदीदारांचा निरुत्साह पाहता देशातील आघाडीच्या मारुती सुझुकी कंपनीकडून खरेदीदारांचा उठाव मिळावा म्हाणून विविध प्रयत्न सुरू आहेत.\nमारुतीची एस-प्रेसो, रेनो क्विडची फेसलिफ्ट पाच लाखांत\nवाहन उद्योगात मंदी असली तरी नवीन कार बाजारात येण्याचे काही कमी झाले नाही. गेल्या आठवडाभरात दोन कार बाजारात आल्या आहेत. त्याची विशेष नोंद घ्यावीशी वाटते. एक मारुती सुझुकीची एस-प्रेसो आणि रेनो इंडियाच्या क्विडची सुधारित आवृत्ती फेसलिफ्ट. या दोन्ही कार पाच लाखांच्या आतील असून त्या खरेदीदारांचा बदलता पसंतीक्रम पाहून बनविल्या असल्याचे दिसते. या दोन्ही कारला येत्या काळात बाजारात खरेदीदारांची चांगली पसंती मिळेल असा कंपनीला विश्वास आहे.\nपाश्चिमात्य देशांमध्ये विशेष लोकप्रिय असलेला स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल किंवा एसयूव्ही हा वाहनप्रकार सध्या भारतात लोकप्रिय ठरत आहे. गेल्या वर्षभरात एसयूव्ही प्रकारातील वाहनांना खरेदीदारांनी पसंती दिली आहे. त्यातही अनेक कॉम्पॅक्ट एसयूव्ही रस्त्यांवर धावू लागल्या आहेत. म्हणजे १२०० सीसीपेक्षा कमी इंजिनक्षमता आणि चार मीटरपेक्षा कमी लांबीच्या एसयूव्ही. ही श्रेणी सध्या भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक लोकप्रिय आणि अटीतटीची स्पर्धा असलेली आहे. महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा, ह्य़ुंदाय आणि निसानसारख्या प्रमुख भारतीय कंपन्यांसह एमजी (मॉरिस गॅरेज) मोटर आणि किआ मोटर्ससारख्या परदेशी कंपन्यांनी या विविध आकारांतील व किमतीतील एसयूव्ही सादर केल्या आहेत.\nवाहन उद्योगातील खरेदीदारांचा निरुत्साह पाहता देशातील आघाडीच्या मारुती सुझुकी कंपनीकडून खरेदीदारांचा उठाव मिळावा म्हाणून विविध प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी दसरा दिवाळी सणांसाठी सवलती देत आपल्या वाहनांच्या किमतीही कमी केल्या आहेत. यावर न थांबता कंपनी नवीन कारही बाजारात आणत आहे. त्यांनी ३० स्पटेंबर रोजी बहुप्रतीक्षित एस-प्रेसा ही बाजारात दाखल केली. ही कार पहिली छोटी एसयूव्ही असल्याचा दावाही कंपनीने केला असून तिची किंमतही सर्वसामान्य ग्राहकांना परवडणारी अशी सुरुवातीची किंमत ३.६९ लाख इतकी असून एसयूव्ही वाहन प्रकारातील बहुतांश सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.\nही कार एसयूव्ही प्रकारातील नाही, मात्र तिला एसयूव्हीसारखी बनविण्याचा प्रयत्न केला आहे. कंपनीने एस-प्रेसोची कन्सेप्ट सन २०१८ च्या ऑटो एक्स्पोमध��ये मारुती फ्यूचर-ए नावाने सादर केली गेली होती. समोरून बोल्ड दिसते. फ्रंट आणि रियर बंपर मजबूत आणि भव्य आहे. कारचे ग्राउंड क्लीअरन्सदेखील अधिक आहे. याबरोबरच ही कार वजनाने हलकीदेखील असणार आहे. या कारला एसयूव्ही कारचा लुक देण्याचा पुरेपूर प्रयत्न कंपनीने केला असून पाहताक्षणी प्रेमात पडाल अशी कार बनविण्यात आली आहे. केबिन काळ्या रंगात आहे. टॉप व्हेरियंटमध्ये यात ऑरेंज हायलाइट्स मिळणार आहेत. डॅशबोर्डची डिझाइन फ्यूचर-एस कॉन्सेप्टसारखी आहे. डॅशबोर्डच्या मध्यभागी डिजिटल स्पीडोमीटर आणि टेकोमीटर देण्यात आला आहे. याच्याच खालच्या बाजूला मारुतीचे स्मार्टप्ले स्टुडिओ टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम देण्यात आलेली आहे. स्पीडोमीटर कंसोल आणि टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम एका सक्र्युलर आउटलाइनच्या आत आहे. त्याचा लुक मिनी कूपर कारसारखा आहे. सेंट्रल एसी वेंट्स सक्र्युलर हे आउटलाइनच्या दोन्ही बाजूंना देण्यात आले आहे. भारतात एसयूव्ही कारला मागणी पाहता ही छोटय़ा आकारातील एसयूव्हीसारखी दिसणारी व सर्वसामान्य खरेदीदारांना पराडणारी कार मारुतीने बाजारात आणली असून खरेदीदार तिला कसा प्रतिसाद देतात हे पाहावे लागेल.\nरेनो इंडियाने क्विडची सुधारित आवृत्ती फेसलिफ्ट नुकतीच बाजारात आणली असून तिला कंपनीने एसयूव्ही लुक देण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्या कारपेक्षा अधिक आकर्षक आणि दमदार बनविण्याचा प्रयत्न केला आहे. सुरुवातीची किंमत २.८३ लाखांपासून ४.८५ लाखांपर्यंत विविध पर्याय उपलब्ध आहेत. पाच प्रकारांत ही कार उपलब्ध असून अगोदरच्या गाडीत डिझाइन आणि सुविधांत अनेक बदल करण्यात आले आहेत. स्प्लिट हेडलॅँप, डे-टाइम रनिंग एलईडी लाइट दिल्या आहेत. ग्राउंड क्लीअरन्स ४ मीटरने वाढवत १८४ मिलीमीटर करण्यात आला आहे. ८.० इंचांचा टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम दिले असून ते एंड्रॉयड ऑटो आणि एपल कार प्लेला कनेक्ट करता येईल. चालकासाठी एअरबॅग ही सर्व प्रकारांत असून आरएक्सटी और क्लाइम्बर प्रकारात प्रवाशांसाठीही एअरबॅग दिल्या आहेत. इंजनमध्येही काही बदल करण्यात आले आहेत. ०.८ लिटर व १.० लिटर पेट्रोल इंजन असून बीएस ६ मध्ये अद्याप बदल केलेला नाही. ०.८ लिटर इंजिन ५४ एचपी इतकी शक्तिशाली असून ते ७२ एनएम टॉर्क जनरेट करणार आहे. तर १.० लिटर इंजिन ६८ एचपी इतकी शक्तिशाल�� असून ते ९१ एनएम टॉर्क जनरेट करणार आहे. कारमध्ये ५ स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स देण्यात आला आहे.\nस्टँडर्ड : ३.६९ लाख\nस्टॅँडर्ड ओटीपी : ३.७५ लाख\nएलएक्सआय : ४.०५ लाख\nएलएक्सआय ओटीपी : ४.११ लाख\nव्हीएक्सआय : ४.२४ लाख\nव्हीएक्सआय ओटीपी : ४.०३ लाख\nव्हीएक्सआय प्लस : ४.४८ लाख\nव्हीएक्सआय एटी : ४.६७ लाख\nव्हीएक्सआय प्लस एटी : ४.९४ लाख\nबूट स्पेस २७० लिटर\nकारची लांबी ३५६५ मि.मी, रुंदी १५२० मि.मी तर उंची १५४९-१५६४ मि.मी असून ती विविध प्रकारांत उपलब्ध आहे. ग्राउंड क्लीअरन्सदेखील १८० मि.मी असून बूट स्पेस २७० लिटरची दिली आहे.\nएबीएस, स्पीड वॉर्निग सिस्टम आणि रियर पार्किंग सेन्सर्ससारखे फीचर्स स्टँडर्ड म्हणजेच सर्व व्हेरियंट्समध्ये उपलब्ध आहेत. टॉप व्हेरियंट्समध्ये डय़ुअर फट्र एअरबॅग्स, तर बेसिक व्हेरियंट्समध्ये केवळ एक म्हणजेच ड्रायव्हरच्या बाजूकडे एअरबॅग मिळणार आहेत. १० पेक्षा अधिक सुरक्षा फीचर्स देण्यात आल्या आहेत.\nमारुती एस-प्रेसोमध्ये ९९८ सीसीचे १.० लिटरचे बीएस ६ पेट्रोल इंजिन असणार आहे. हे इंजिन ६८ एचपी इतकी शक्तिशाली असून ते ९० एनएम टॉर्क जनरेट करणार आहे. कारमध्ये ५ स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स देण्यात आला आहे. टॉप व्हेरियंटमध्ये ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्यायदेखील आहे. प्रतिलिटर २१ किलोमीटपर्यंत अ‍ॅव्हरेज देईल असा कंपनीने दावा केला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nभारतीय अर्थव्यवस्थेबाबत बिल गेट्स यांनी केले मोठे विधान; पहा काय म्हणाले...\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nVideo: 'मिर्झापूर २'च्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता\n'पानिपत'मधील 'मर्द मराठा' गाण्याची गायिका आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर\nसलमानसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीवर आली धुणी-भांडी करण्याची वेळ\n'हुड हुड दबंग'ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मीम्स व्हायरल\nVideo : मलायकाचा नेहा धुपियाला चप्पल मारण्याचा प्रयत्न, कारण...\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nमर्यादित षटकांसाठी आक्रमक मयंकचा पर्याय\nतीन दिवसांनंतर राज्यात गारव्यात वाढ\n‘बीकेसी कनेक्टर’मुळे नवी कोंडी\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nचंद्रपूर आणि मुंबई विभाग सर्वाधिक प्रदूषित\nसोनिया गांधी-शरद पवार भेटीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार\nअयोध��या निकालाविरोधात फेरविचार याचिका\n‘मॅरेथॉन’मध्ये सहभागी स्पर्धकांच्या वाहनांची तोडफोड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/44750", "date_download": "2019-11-17T23:07:26Z", "digest": "sha1:W3L2PUQ5D4JE2I5BBWCWXSSOVQU4CZRU", "length": 69006, "nlines": 316, "source_domain": "www.maayboli.com", "title": "दाभोळकरांची हत्या आणि आपण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /दाभोळकरांची हत्या आणि आपण\nदाभोळकरांची हत्या आणि आपण\nएकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर असताना, विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन हा धर्म,देव, जात-पात या सगळ्यांना मागे टाकेल, हळूहळू हे सगळं नष्ट होईल असा अंदाज होता, पण विज्ञानाचा वापर केवळ उपकरण वा माध्यम म्हणून जास्त केला गेला. देव, धर्म संपले तर नाहीत पण त्यातल्या अविवेकाचे, मुर्खपणाचे आधुनिकीकरण झाले. आपला सगळा समाज या स्प्लिट सोशल पर्सेनॅलिटीने ग्रासलाय. म्हणजे आपण बाहेर वेगळे असतो आणि घरात वेगळे. बाहेर आपण उच्चविद्याविभुषित पत्रकार, लेखक, डॉक्टर वगैरे असतो आणि घरात आपण केवळ एक डेली दोनदा पुजा करणारी, नवस उपास पाळणारी, पत्रिकावगरे बघणारी, सत्यनारायण, होम वगरे करणारी 'सर्वसामान्य श्रद्धाळू'माणसं असतो. आपल्या या दोन्ही भुमिका आपण इतक्या सहजतेने पार पाडतो की आपल्या स्वतःच्या या दोन परस्परविरोधी भुमिकांबाबत आपल्या मनात यतकिंचितही प्रश्न उभे रहात नाहीत. बाहेर वावरताना विचार करावा लागतो आणि काम करावे लागते, केवळ पुजा केल्याने आणि चार रंगबेरंगी अंगठ्या घातल्याने पैसे मिळत नाहीत इतकी अक्कल आपल्याला आहे. बाहेर मी फिजिक्सचा प्राध्यापक असतो पण घरात मला लग्नासाठी मंगळ असलेली मुलगी चालत नाही. बाहेर मी इंजिनिअर असतो पण घरात वास्तुशांत आणि सत्यनारायण घातल्याशिवाय मी तिथे रहात नाही. बाहेर मी डॉक्टर असतो पण नुसत्या विभुतीने रोग्याला खाडकन बरे करणार्‍या तत्सम बाबाच्या चरणी माझा माथा सदैव टेकलेला असतो. मी घरात शास्त्रीय प्रश्न उपस्थित करत नाही. कारण तसे प्रश्न उपस्थित करणार्‍या लोकांना इथे जागा नाही, त्यांना मुर्खांच्या आणि माथेफिरुंच्या झुंडीला सामोरे जावे लागते.\nमानवी मन हे जिथे जाईल, जे म्हणेल आणि जे करेल त्या सगळ्यामागे त्याचा कम्फर्��� असतोच. ही दुहेरी भुमिका अतिशय कम्फर्टेबल आहे. म्हणून कोणत्याही गोष्टीची चिकित्सा करण्यापेक्षा ती टाळणे सोप्पे होऊन जाते. नाहीतरी ही देवळं, धर्म आणि त्या अनुषंगाने घडत जाणारी संस्कृती ही एकतर काही अतिहुषार भडव्यांच्या सत्ताकारणाचे राजमार्ग आहेत नाहीतर अतिमुर्ख जनतेच्या भीतीचे डंपिंग ग्राऊंड्स. हा 'धर्म' एक कल्पनेतला मोठ्ठा दरवाजा आहे, तुम्ही काहीही करा कसेही वागा, केवळ शेवटी या दरवाज्याजवळ येऊन कन्फेशन्स द्या, शुद्धी करुन घ्या. मग इकडचे द्वारपाल ठरलेली रक्कम घेऊन तुम्हाला पलिकडे सोडतील आणि तुम्ही पुन्हा पवित्र होऊन बाहेर पडाल. मुळात हा असा दरवाजाच अस्तित्वात नाही याची जाणीव होणे आवश्यक आहे. अनेकांना ती असतेही परंतु माणसाच्या क्रुरपणाला,दडपशाहीला आणि भीतीला शरण गेलेली 'माणसाळलेली माणसं' निमुटपणे या दरवाज्यासमोर रांगा लावतात.\nह.जा.क., >> तुम्ही काहीही करा\n>> तुम्ही काहीही करा कसेही वागा, केवळ शेवटी या दरवाज्याजवळ येऊन कन्फेशन्स द्या, शुद्धी करुन घ्या.\n>> मग इकडचे द्वारपाल ठरलेली रक्कम घेऊन तुम्हाला पलिकडे सोडतील आणि तुम्ही पुन्हा पवित्र होऊन\nहे हिंदू धर्माचं नक्कीच वर्णन नाही. हिंदू धर्म कर्मसिद्धांताच्या पायावर आधारलेला आहे. त्यानुसार कुठल्याश्या दरवाज्यावर कबुली देऊन पापातून मुक्त होता येत नाही. हां मात्र काही विशिष्ट पंथ तुम्ही म्हणता तसा दावा करतात.\nहजाक फक्त हिंदू धर्मातच असे\nफक्त हिंदू धर्मातच असे प्रोब्लेम आहेत काय ...बकीच्या धर्मात असतील तर त्याच्यावरही आपली मते येवूद्यात मला धर्म ह्या संकल्पनेचा अभ्यास करायला आवडते मानव्य हाच जगातला एकमेव धर्म असायला हवा असे मला वाटते बाकी मला तसे पुस्तकी \"धर्म\" ह्या संकल्पनेबद्दल बाबतीत काही कळत नाही मला माहीतही नाही म्हणून विचारले बरका गैरसमज नसावा\nजाता जाता : विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन हा धर्म,देव, जात-पात या सगळ्यांना मागे टाकेल, हळूहळू हे सगळं नष्ट होईल असा अंदाज होता, पण विज्ञानाचा वापर केवळ उपकरण वा माध्यम म्हणून जास्त केला गेला.<<<<\nतद्दन पुस्तकी विधान आपण चार लोकांकडून कुठूनतरी ऐकून अंधपणे जसेच्या तसे मान्य केलेले\nमुळात हे वैज्ञानिक मार्गाने जावून व धर्म वगैरे बाबीना मागे टाकून नक्की जायचे कुठे असते तुम्हाला माहीत आहे काय\nहे हिंदू धर्माचं नक्कीच वर्णन\nहे हिंदू धर्माचं नक्कीच वर्णन नाही.\n@गामा_पैलवान मी धर्मावर बोलत\nमी धर्मावर बोलत नसून, आजच्या वास्तवातल्या तथाकथित धर्मावर बोलत आहे. चूक करुन ती सुधारण्यापेक्षा मग देवळातल्याल्या दानपेटीत पैसे टाकून त्यातून मुक्त झाल्याची भावना जोपासणं, गंगेत डुबक्या मारुन पापशुद्धीकरण करणं, नारायण बळी, नाग बळी, लोकांची लूटमार करुन त्या पैशातुन लालबागचा राजा नाहीतर शिर्डीच्या साईबाबांना भरघोस देणग्या, गाड्या, सोनं दान करणं, काळ्या मार्गाने करोंडो रुपये कमावून एखादी शाळा, इस्पितळ बांधणं अशा हजारों गोष्टी आजुबाजुला घडताना दिसतील. इथे हजारों पळवाटा आहेत, फक्त खर्च करायला पैसा पाहीजे. पैसा असेल तर रेडिमेड पुण्य पण विकत मिळेल.\nमी काही ठरवून हिंदुधर्माबद्दल लिहीत नाहीये आणि सगळ्याच धर्मांतलं कर्मकांड काढायचं ठरवलं तर मोठी लिस्ट बनेल, कर्मकांड आनि फसवेगिरी सगळ्याच धर्मांत रुजली आहे. त्यामूळे हिंदू धर्माबद्दल लइहिल्यावर त्याला बॅलेंस करण्यासाठी इतर धर्माबद्दल लिहा हा मुद्दा महत्वाचा नाहीये, हिंदुधर्माबद्दल लिहिल्याने दुसर्‍या धर्मातला अविवेकीपणा कमी होनार नाहीये आणि दुसर्‍या कोणत्याही धर्मातल्या त्रूटी दाखवल्याने हिंदु धर्मातल्या वाईट चालीरितीही बदलणार नाहीयेत. मूळ मुद्दा हा आपल्या समाजाच्या अविवेकवादाच्या दिशेने होणार्‍या प्रवासाला उद्देशून आहे. आपल्या कोणतीही चिकित्सा नाकारणार्‍या वा दुर्लक्षिणार्‍या मानसिकतेबद्दल आहे.\nआपल्याला जायचे असते अशा विश्वात जेथे प्रत्येक माणसाच्या सर्व आंतरिक आणि बाह्य प्रेरणांचा विकास घडवुन आणण्यासाठी वाव मिळेल, एका माणसासाठी दूसरा माणूस हा केवळ आणि केवळ माणूसच असेल्,तो दुसर्‍या धर्माचा, जातीचा, खालचा किंवा वरचा नसेल, कसल्याही कोणत्याही कारणापायी माणसाचा एक वस्तू म्ह्णून वापर होणार नाही. मला माहीतीये की हे सगळ खूप अतिआदर्शवादी आणि युटोपिअन आहे पण या दिशेने चालण्यास काय हरकत आहे\n>>>> नाहीतरी ही देवळं, धर्म\n>>>> नाहीतरी ही देवळं, धर्म आणि त्या अनुषंगाने घडत जाणारी संस्कृती ही एकतर काही अतिहुषार भडव्यांच्या सत्ताकारणाचे राजमार्ग आहेत नाहीतर अतिमुर्ख जनतेच्या भीतीचे डंपिंग ग्राऊंड्स. <<<<\nकेवळ धाडसीच विधान नव्हे तर वापरलेल्या शब्दयोजनेनुसार अंतिमतः रोख कुठे का कशासाठी आहे हे झाकले जात नाही.\nभ्याड लोकांनी केलेल्या एका नृशंस खूनाचे निमित्त वापरुन या लेखाद्वारे त्यातिल शब्दयोजनेद्वारे व हिन्दुधर्माचा काडीचाही अभ्यास न करता लेखात मान्डत असलेल्या हिन्दुधर्मविरोधी तत्वज्ञानाचा तसेच देवास भजणार्‍या (खुदासे डरनेवाले()) तमाम जनतेस अतिमूर्ख म्हणण्याचा मी निषेध करतो. हेच तत्वज्ञान वापरायचे, तर मागल्याच आषाढ महिन्यात पंढरीच्या पांडूरंगाची पूजा सपत्निक उपस्थित राहून करणारे माननीय मुख्यमंत्री देखील महामूर्ख आहेत असे लेखकास म्हणावयाचे आहे काय\nह.जा.क., >> फक्त खर्च करायला\n>> फक्त खर्च करायला पैसा पाहीजे. पैसा असेल तर रेडिमेड पुण्य पण विकत मिळेल.\nआपल्याला या प्रवृत्तीवर कोरडे ओढायचे असतील तर 'अतिहुषार भडव्यांच्या सत्ताकारणाचे राजमार्ग' हा उल्लेखाकडे जरा वेगळ्या संदर्भात पहावे लागेल.\nउदाहरण देऊन सांगतो. शिरडी, पंढरपूर व सिद्धिविनायक (मुंबई) येथली सुप्रसिद्ध देवस्थाने सरकारी समितीच्या ताब्यात आहेत. त्यावरील सरकारी प्रतिनिधी 'अतिहुशार भडवे' या वर्गवारीत मोडतात. असे निधर्मी, अभक्त, भ्रष्ट पण 'अतिहुशार भडवे' स्वत:च्या फायद्यासाठी देवळांचं सत्ताकारण करतात. त्यांच्यासाठी देवळे म्हणजे पैसाछपाई यंत्रे आहेत. अशा परिस्थितीत पैसे देऊन आयते (रेडीमेड) पुण्य पदरी पडायच्या सुविधा फोफावल्या नसतील तरच नवल\nयाउलट शेगावचं देवस्थान भक्त चालवीत आहेत. तिथे 'अतिहुशार भडवे' औषधालाही सापडत नाहीत.\nत्यामुळे देवळे, धर्म नको असं म्हणण्यापेक्षा देवळे भक्तांच्या हाती सोपवणे इष्ट. असा तुमच्या लेखनावरून मला बोध होतो.\nउत्तम लेख. अनेक मुद्द्यांशी\nअनेक मुद्द्यांशी सहमत आहे.\nबाहेर वावरताना विचार करावा लागतो आणि काम करावे लागते, केवळ पुजा केल्याने आणि चार रंगबेरंगी अंगठ्या घातल्याने पैसे मिळत नाहीत इतकी अक्कल आपल्याला आहे. बाहेर मी फिजिक्सचा प्राध्यापक असतो पण घरात मला लग्नासाठी मंगळ असलेली मुलगी चालत नाही. बाहेर मी इंजिनिअर असतो पण घरात वास्तुशांत आणि सत्यनारायण घातल्याशिवाय मी तिथे रहात नाही. बाहेर मी डॉक्टर असतो पण नुसत्या विभुतीने रोग्याला खाडकन बरे करणार्‍या तत्सम बाबाच्या चरणी माझा माथा सदैव टेकलेला असतो. मी घरात शास्त्रीय प्रश्न उपस्थित करत नाही.\nआपण विज्ञान शिकतो, पण वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासणी करायला शिकत नाही. आप���े वैज्ञानिकही बाबाबुवांच्या दरबारी माथे टेकतात. डॉक्टर, शास्त्रज्ञ, इंजिनीअर, नेते, अभिनेते, खेळाडू.. सगळे याच समाजाचे प्रॉडक्ट्स आहेत. 'मुळात' काहीतरी चुकत गेलेले आहे, हे नक्की. जी काही मुठभर बुद्धीप्रामाण्यवादी, देव-धर्म, कर्मकांड नाकारणारी अथवा तर्काधिष्ठित विचाराची कास धरणारी माणसे आहेत, त्यांना स्वतःला खूप प्रयत्नपूर्वक तसे घडवावे लागले आहे. आपल्याला समाजव्यवस्थेला अशी माणसे मान्य नाहीत. आणि व्यवस्थेशी सततच्या संघर्षाने त्यातली बहुसंख्य माणसे तर्ककर्कश- आणि पर्यायाने अप्रिय होत जातांना दिसतात. या पार्श्वभूमीवर दाभोळकरांसारख्या संयत आणि समन्वयवादी माणसांची खूप कमतरता जाणवणार आहे आपल्याला.\nहिंदू धर्म ही व्ययक्तीक गोष्ट\nहिंदू धर्म ही व्ययक्तीक गोष्ट नाही का कोणावर काही जबरदस्ती आहे का\nकोणी घरात सत्यनारायण घातला तर तुमचे काय जातय तुम्ही नका घालु सत्यनारायण. सक्ती नाहीये.\nकोणाला अंगठ्या घालायच्या तर घालू द्या, तुमच्या पैशानी तर नाही ना घालत\nसत्यनारायण घालणारा हिंदू माणुस ak-47 घेउन लोकांना धर्माच्या नावाखाली मारत सुटला तर बोला.\nआपण विज्ञान शिकतो, पण\nआपण विज्ञान शिकतो, पण वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासणी करायला शिकत नाही.>> अनुमोदन...\nएकदा खरगपूर आय आय टी मधे एका लॅबमधे काही कामानिमित्त गेले असताना एका महागड्या, प्रगत, आयात केलेल्या इक्विपमेन्टवर कुंकवाने स्वस्तिक काढून, फुलं वाहून पूजा केलेली पाहिली होती. मी आणि बरोबर आलेले माझे एक ज्येष्ठ शास्त्रज्ञ मित्र अवाक, थक्क, हताश वगैरे सगळं काही एकदम झालो होतो..\nती पूजा ही ते मशीन नीट चालावं, विजेने सारखं येऊन-जाऊन-फ्लक्चुएट होऊन आपले प्रताप दाखवू नयेत यासाठी करण्यात येत असावी अशी मी आपली मुकाट्याने समजूत करून घेतली\nआता त्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शास्त्रज्ञांची ही कथा तर बाकी काय बोलणार\nमुळात आपण जे वाचतो, शिकतो ते मनाच्या/बुद्धीच्या एका बंदिस्त कप्प्यात बहुसंख्य लोक ठेवून देतात. रोज ९ ते ६ काम करायच्या वेळेस फक्त तिथे उपयोगाला आणतात. एरवीच्या त्यांच्या मानसिकतेशी त्याचा काहीही संबंध ते येऊ देत नाहीत, आपण शिकलेल्या, वाचलेल्या गोष्टींनी त्यांच्या मानसिकतेत, दृष्टीकोनाबद्दल कधीही कसलेही प्रश्न उद्भवत नाहीत, त्यातला विरोधाभास लक्षात येऊन द्विधा मन:स्थिती वगैरे होत नाही... आपली पारंपरिक मानसिकता, संस्कार, शिकवण, वगैरे काळ्या दगडावरच्या खोदलेल्या आणि कधीही न बदलणार्‍या रेषा आहेत हे मुळी गृहितच धरलेलं अस्तं. आत्ता आपल्यापर्यंत पोचलेल्या परंपरा, धर्म हेही सतत बदलत आलेले आहेत हेच माहित नसतं, माहित करून घ्यायची इच्छा नसते. ते सगळं अनादि, अनंत कालापासून चालत आलं आहे, जुन्या धार्मिक साहित्यात सग्गळं आहे - तेच आम्ही पाळतो वगैरे म्हणलं की सगळ्यात सोयीचं\nआमची प्रयोगशाळा खंडेनवमीला काम करत नाही. मी नव्यानं तिथे काम करायला लागलो, तेव्हा अचानक त्या दिवशी सर्वत्र रांगोळ्या, तोरणं पाहून थक्क झालो. मग आम्हांला वाटलं आपणही आपल्या खोल्यांमध्ये तसंच करावं. सगळे गेलो सरांकडे. सरांनी विचारलं, काय करायचं आहे तुम्हांला आम्ही म्हटलं, लॅब स्वच्छ करायची, तोरणं लावायची, आणि मग काहीतरी खायला आणू.\n'लॅब आपण दर शनिवारी स्वच्छ करतो'.\n'पण आज सगळे करतायेत. आपणही करू'.\n'परवाच लॅब स्वच्छ केलेली असताना आज पुन्हा का आणि तोरणं लावल्यामुळे आपला बिघडलेला एलिप्सोमीटर काम करायला लागणार आहे का आणि तोरणं लावल्यामुळे आपला बिघडलेला एलिप्सोमीटर काम करायला लागणार आहे का एलबी ट्रफचं सेन्सर बिघडलं आहे, ते दुरुस्त होणार आहे का एलबी ट्रफचं सेन्सर बिघडलं आहे, ते दुरुस्त होणार आहे का\nमग परिहार स्वीटमधून समोसे, मिठासमधून रसमलई आणि जोश्यांकडून करंज्या आणल्या फक्त.\nनंतर मोठमोठ्या शास्त्रज्ञांच्या हातातल्या अंगठ्या दिसल्या, त्यांचं गोशाळाप्रेम दिसलं. चांद्रयान प्रकल्पावेळी फोडलेले नारळही दिसले.\nकाहीतरी गोंधळ होतो आहे माझा\nकाहीतरी गोंधळ होतो आहे माझा\nमाझ्या समजुतीप्रमाणे खंडेनवमीला यंत्रांची पूजा करतात ते अंधश्रद्धा असते म्हणून करत नसावेत. या यंत्रांमुळे (निर्जीव यंत्रांमुळे) आपल्याला रोजीरोटी मिळते म्हणून ते एक आभार प्रदर्शन असते. या अश्या पूजेमुळे माणसातील अहं कमी होण्यास सहाय्य होऊ शकते. एखादा कामगार रोज सकाळी यंत्राला लाथा मारत असेल, त्यावर थुंकत असेल, मोठ्या यंत्राखाली झोपा काढत असेल त्याने ती पूजा केलेली पाहिल्यावर त्याच्या मनात कृतज्ञतेचे भाव निर्माण होऊ शकतील की या यंत्रामुळे आपले कुटुंब चालते. हे बैलपोळ्यापेक्षा भिन्न नसावे.\nयंत्र अव्याहतपणे चालत राहावे म्हणून (खंडेनवमीला) पूजा केली जाते हे माझ्यासाठी नव���न आहे.\nनवीन यंत्र, वाहन आणल्यावर स्वस्तिक, फुले, कुंकू वगैरे सोपस्कार हे वैज्ञानिकदृष्ट्या अनावश्यक असले तरी माणसातील अहं कमी करण्यास सहाय्यभूत असतात. पदरचे भरपूर पैसे खर्च करून मी जे काही खरेदी केलेले आहे ते मला लाभावे यासाठी कोणत्यातरी अज्ञात शक्तीच्याप्रती आदरभाव व्यक्त करणे याला विज्ञानाचा विरोध कश्यासाठी असावा\nविज्ञान हे पूर्णतः मानवनिर्मीत आहे हा अहं या भूमिकेमागे आहे असे मला वाटते. खरे तर विज्ञान मानवाच्याही आधीपासून अस्तित्वात आहे, त्याचा अधिकाधिक शोध घेण्यात मानवाच्या हजारो पिढ्या संपत आहेत. केवळ विज्ञान थोडे अधिक ज्ञात झाले म्हणून श्रद्धा नेमक्या तितक्याच प्रमाणात कमी होत जावी ही अपेक्षा पटत नाही. कशामुळे तरी सर्व काही अस्तित्वात आहे इतकेही का पटू नये\nश्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील सीमारेषा क्रौर्य, अमानवी वर्तन यांनी स्पष्ट केलेली असते हे मान्य व्हावे / करायला हवे.\nमाझे भले व्हावे म्हणून एक बोकड कापणे ही अंधश्रद्धा आणि माझे भले व्हावे म्हणून देवासमोर वाकणे ही श्रद्धा\n हे श्री गणेशाला उद्देशून असलेले वचन यात सर्व विज्ञान हे तुझ्यातच सामावलेले आहे ही श्रद्धा आहे. यात विज्ञानाचा, विज्ञान जाणणार्‍यांचा, संशोधकांचा कोठेही अपमान नाही. पण संशोधक, विज्ञान जाणणारे हे लोक मात्र अनेकदा अश्या श्रद्धेची टर उडवतात असे दिसते.\nश्रद्धा नसावीच की काय\nयंत्रांबद्दलची कृतज्ञता त्यांची उत्तम निगा ठेवून, त्यांच्या सदुपयोग करून व्यक्त करता येते. हळदकुंकूफुलं वाहून कृतज्ञता व्यक्त होते, असं मला वाटत नाही.\nउत्तम निगा व सदुपयोग हे\nउत्तम निगा व सदुपयोग हे मेंटेनन्स शेड्यूलमध्ये समाविष्ट असतात व कर्तव्याचाच एक भाग ठरतात. ते वेळच्यावेळी केलेही जातात, केले जात आहेत की नाहीत हे तपासलेही जाते. हळूहळू त्यातील कृतज्ञतेचा घटक कमी होऊन ते एक कर्तव्य मानले जाते.\nयंत्राची पूजा ही एक प्रकारे यंत्रनिर्मीतीस कारणीभूत असलेल्या (अर्ग्यूमेन्टसाठी काल्पनिक म्हणू) अंतिम शक्तीची पूजा असते अशी मनातील श्रद्धा असते. ती श्रद्धाही यंत्राचा सदुपयोग व उत्तम निगा राखून व्यक्त करणे अपेक्षित असल्यास मेंटेनन्स शेड्यूल्स हा सामुहिक व व्यवस्थापकीय श्रद्धेचा भाग ठरू लागेल.\nही श्रद्धा कामाच्या दिवशी,\nही श्रद्धा कामाच्या दिवशी, पगार घेऊन, काम ब���द ठेवून व्यक्त केली जात असेल, तर माझ्या लेखी चूक आहे.\nचिनुक्स, प्रत्येकाच्या कृतज्ञता व्यक्त करण्याच्या पद्धती निराळ्या असु शकत नाहीत का जर त्यात कुणाला जीव-वित्त हानी होत नसेल अन चुकीचे समज पसरवले जात नसतील तर त्या मनुष्याच्या हात जोडण्यावर ऑब्जेक्शन आपण का घ्यावे\nनताशा, आमचा पगार सरकार देतं.\nआमचा पगार सरकार देतं. लोकांच्या पैशातून मी माझ्या वैयक्तिक श्रद्धा पूर्ण करणं मला चूक वाटतं. हे प्रकार शनिवारीरविवारी कोणी केले असते, तर एकवेळ मी मान्य केलं असतं. पण एक अख्खा दिवस एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रयोगशाळेत काम होत नाही, हा मला पैशाचा, वेळेचा अपव्यय वाटतो.\nमी देव या संज्ञेला मानत\nमी देव या संज्ञेला मानत नाही....\nअंधश्रध्दा आणि श्रध्दा यात तफावत आहे...\nमी देवळात जातो...देवापुढे नमस्कार करतो....माझे मागणे मागतो... आणि ती मिळण्याची अपेक्षा करतो... ही झाली श्रध्दा.....जगात काहीतरी शक्ती आहे ...जी मला अडीनडीला मदत करेल...\nअंधश्रध्दा .... माझे मागणे मिळवण्यासाठी मी देवासाठी काहीही करेन..मग ते अनैतिक असेल तरी मी करेन आणि त्यामुळे माझे मागणे हे देव मला देईलच... हे जे भ्रमक कल्पना आहे... ती झाली अंधश्रध्दा...\nतुम्ही तुमच्यावर नियंत्रणासाठी कोणत्याही शक्तीची पुजा करतात...तिला मानतात... तिच्या धाकात असतात.. चांगली गोष्ट आहे... त्यासाठी विरोध नाहीच कुणाचा.. नसणारच...\nपरंतु ... त्यासाठी काहीही करणे हे मात्र चुकीचे आहे....\nहा विषय व्यवस्थापनाचा आहे.\nहा विषय व्यवस्थापनाचा आहे. पगार देऊ नये, कामगार युनियन्सशी यावर हवा तितका वाद घालावा. कर्तव्यच्युती म्हणजे खोटी श्रद्धा (किंवा चुकीची श्रद्धा) हे समीकरण गैर ठरेल. एखादा माणूस कर्तव्यात मागे पडत असेल पण मनात श्रद्धा बाळगत असेल, हे सहज शक्य आहे.\nमाझा मुद्दा इतकाच - अगदी यंत्रावर फुले, कुंकू, स्वस्तिक पाहिले की लगेच 'विज्ञानवादी असूनही असे कसे काय हे लोक' असे मनात येऊ नये. किंबहुना, असे मनात येत असेल तर कित्येक सण (जसे राखी वगैरे) या लोकांनी पाळूच नयेत, देवळात जाऊ नये, इत्यादी इत्यादी\nजे यंत्र काय काम करतं माहित\nजे यंत्र काय काम करतं माहित आहे, त्याचा कार्यकारणभाव माहित आहे, त्याचा अ‍ॅनॅलिसिस आपण का करत आहोत, त्यातून काय उद्दिष्ट गाठायचं आहे हे माहित आहे. त्यामधे वैज्ञानिक आणि तांत्रिक सोडून इतर कुठल्याही 'शक्ती' नाहीत म��हित आहे. मग त्याच्याबद्दल कसली कृतज्ञता व्यक्त करायची आहे\nएक विशिष्ट, योग्य ते शिक्षण घेऊन त्या पदावर ती व्यक्ती आहे, समोरचं यंत्र, उपकरण विशिष्ट कामासाठी म्हणूनच तयार केलं गेलं आहे. त्यात रोजीरोटी देण्याबद्दल कशाची कृतज्ञता\nविशेषतः शास्त्रज्ञ जेव्हा नवनवीन संशोधन करत आहेत, विविध सृष्टी, भौतिक व्यापारांमागचे अज्ञात कार्यकारण संबंध शोधून काढत आहेत तेव्हा त्यांनीच/इतर शास्त्रज्ञांनी या कारणांसाठी तयार केलेल्या उपकरणांना हात जोडायचा\nअसे मनात येत असेल तर कित्येक\nअसे मनात येत असेल तर कित्येक सण (जसे राखी वगैरे) या लोकांनी पाळूच नयेत, देवळात जाऊ नये, इत्यादी इत्यादी>> हो, मी पाळत नाही, बेफिकीर. मी मंदिरात जाते ते अभ्यास म्हणून. वैयक्तिक आयुष्यात गेल्या २५ वर्षांत एकदाही देवासमोर नमस्कार केलेला नाही\nप्रयोगशाळा आणि त्यांचं व्यवस्थापन हा जरा वेगळा विषय आहे. कारखान्यांप्रमाणे त्या चालत नाहीत. त्यात बरेच घटक अंतर्भूत असतात. दुसरं म्हणजे, माझं स्वतःच्या मालकीचं शेत असेल, दुकान असेल, कारखाना असेल, तर मी काम न करणं मला मान्य आहे. माझ्या वैयक्तिक श्रद्धांसाठी माझ्या कामाच्या ठिकाणी, पगार घेऊन, काम न करणं, इतरांचं काम खोळंबून ठेवणं मला अमान्य आहे.\nमहत्त्वाचं म्हणजे, वरदानं लिहिल्याप्रमाणे हारफुलं वाहून माझी यंत्रं उत्तम काम करणार नाहीत, हे मला ठाऊक आहे. हा माझा अहंकार नसून माझं ज्ञान आणि माझा अनुभव आहे.\n<असे मनात येत असेल तर कित्येक सण (जसे राखी वगैरे) या लोकांनी पाळूच नयेत, देवळात जाऊ नये, इत्यादी इत्यादी\nराखी बांधून घेणं, दिवाळी साजरी करणं, मंदिरात जाणं यांसाठी मी लोकांचा पैसा वापरत नाही. माझा पैसा, माझा वेळ खर्च करतो. त्यामुळे इतरांनी या गोष्टी कराव्यात किंवा अक्रू नयेत, हा त्यांचा प्रश्न झाला.\nलोकांच्या पैशातून मी माझ्या\nलोकांच्या पैशातून मी माझ्या वैयक्तिक श्रद्धा पूर्ण करणं मला चूक वाटतं. हे प्रकार शनिवारीरविवारी कोणी केले असते, तर एकवेळ मी मान्य केलं असतं. पण एक अख्खा दिवस एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रयोगशाळेत काम होत नाही, हा मला पैशाचा, वेळेचा अपव्यय वाटतो.>> सहमत.\nमाझा मुद्दा एवढाच आहे की श्रद्धा अन अंधश्रद्धा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. श्रद्धा माणसाला बळ देते तर अंधश्रद्धा कमकुवत बनवते. त्यातला फरक जर विद्वान, विज्ञानवादी लोकांना कळत नाही (वरती प्रतिसादात उदा आहेत) तर अशिक्षीत्/भोळ्याबाबड्या लोकांना कळत नाही याचं आश्चर्य मला तरी वाटत नाही.\nउदा. न चुकता पुजा करणं, त्यातून समाधान मिळणं ही श्रद्धा झाली, पण अमुक वारी केस धुवायचे नाही, तमुक दिवशी बोकड कापावे वगैरे अंधश्रद्धा झाल्या. दोन्हीत फरक आहे ना\nनोट: मला कुठलेही रिच्युअल्स पटत नाहीत, मी करतही नाही.\n<माझा मुद्दा एवढाच आहे की\n<माझा मुद्दा एवढाच आहे की श्रद्धा अन अंधश्रद्धा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. श्रद्धा माणसाला बळ देते तर अंधश्रद्धा कमकुवत बनवते. त्यातला फरक जर विद्वान, विज्ञानवादी लोकांना कळत नाही (वरती प्रतिसादात उदा आहेत) तर अशिक्षीत्/भोळ्याबाबड्या लोकांना कळत नाही याचं आश्चर्य मला तरी वाटत नाही.>\nचांद्रयान प्रकल्पाच्या प्रत्येक पायरीआधी नारळ फोडणं, ही श्रद्धा की अंधश्रद्धा\nबेफिकीर यांच्याशी काही प्रमाणात सहमत आहे.\nयंत्र बंद पडू नये म्हणून कोणीही पूजा करत नाही. पूजा करणार्‍या सगळ्यांनाच ते माहित असते.\nइंजिनीरींग कॉलेजला असताना वर्कशॉपमधे किंवा लॅबमधे दसर्‍याला तिथला स्टाफ लेथमशिनसह सर्व यंत्रांची पूजा करायचा. तेव्हा मलाही काहीसा प्रश्न पडायचा की पूजा कशाला\nपण नंतर असे वाटले की आपल्याकडे दसर्‍याला आयुधांची पूजा करण्याची परंपरा आहे आणि कंप्युटर किंवा लेथ मशिन ही आधुनिक आयुधचं नाहीत का तर त्यामागे फक्त त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्याची भावना आहे. एखाद्या कृतीमागिल उद्देश किंवा कारणमिमांसा काय आहे हे समजावून घेणे वैज्ञानिक दृष्टीकोनात बसत नाही का\nमाधवी., <पण नंतर असे वाटले की\n<पण नंतर असे वाटले की आपल्याकडे दसर्‍याला आयुधांची पूजा करण्याची परंपरा आहे आणि कंप्युटर किंवा लेथ मशिन ही आधुनिक आयुधचं नाहीत का तर त्यामागे फक्त त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्याची भावना आहे. एखाद्या कृतीमागिल उद्देश किंवा कारणमिमांसा काय आहे हे समजावून घेणे वैज्ञानिक दृष्टीकोनात बसत नाही का तर त्यामागे फक्त त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्याची भावना आहे. एखाद्या कृतीमागिल उद्देश किंवा कारणमिमांसा काय आहे हे समजावून घेणे वैज्ञानिक दृष्टीकोनात बसत नाही का\n'खंडेनवमी' या शब्दात तुम्ही लिहिलेलं अंतर्भूत आहे. प्रश्न असा की दिवसाचा पगार घेऊन, तुमच्या श्रद्धांसाठी हा अपव्यय करावा की नाही\n��ुमच्या श्रद्धेमुळे आर्थिक नुकसान होणार असेल, तर ते कितपत योग्य\nही कृतज्ञता तुमची स्वतःची, वैयक्तिक आहे. त्यासाठी इतरांच्या करातून आलेला पैसा वापरावा का\nही कृतज्ञता कामाच्याच दिवशी का व्यक्त करावी एखाद्या सुट्टीच्यादिवशी येऊन, यंत्रांना तेलपाणी करून, फुलं वाहून व्यक्त करता येत नाही का\n'खंडेनवमी' या शब्दात तुम्ही\n'खंडेनवमी' या शब्दात तुम्ही लिहिलेलं अंतर्भूत आहे >> ओह्ह.. हे मला माहित नव्हते.\nतुमच्या श्रद्धेमुळे आर्थिक नुकसान होणार असेल, तर ते कितपत योग्य >> अर्थातच अयोग्य आहे.\nप्रयोगशाळेत पूर्ण दिवस ह्या कारणासाठी काम न होणे अर्थातच योग्य नाही आणि चांद्रयान प्रकल्पाच्या संदर्भात नारळ फोडणे ही नक्कीच अंधश्रद्धा आहे.\nजे यंत्र काय काम करतं माहित\nजे यंत्र काय काम करतं माहित आहे, त्याचा कार्यकारणभाव माहित आहे, त्याचा अ‍ॅनॅलिसिस आपण का करत आहोत, त्यातून काय उद्दिष्ट गाठायचं आहे हे माहित आहे. त्यामधे वैज्ञानिक आणि तांत्रिक सोडून इतर कुठल्याही 'शक्ती' नाहीत माहित आहे. मग त्याच्याबद्दल कसली कृतज्ञता व्यक्त करायची आहे\nएक विशिष्ट, योग्य ते शिक्षण घेऊन त्या पदावर ती व्यक्ती आहे, समोरचं यंत्र, उपकरण विशिष्ट कामासाठी म्हणूनच तयार केलं गेलं आहे. त्यात रोजीरोटी देण्याबद्दल कशाची कृतज्ञता\nविशेषतः शास्त्रज्ञ जेव्हा नवनवीन संशोधन करत आहेत, विविध सृष्टी, भौतिक व्यापारांमागचे अज्ञात कार्यकारण संबंध शोधून काढत आहेत तेव्हा त्यांनीच/इतर शास्त्रज्ञांनी या कारणांसाठी तयार केलेल्या उपकरणांना हात जोडायचा अ ओ, आता काय करायचं\nएक (पुन्हा - काल्पनिक म्हणू) अंतिम शक्ती, जिच्यामुळे सर्व शास्त्रज्ञांना हे शोध लावण्याची बुद्धी मिळाली, जिच्यामुळे समोरचा ऑब्जेक्ट प्रत्यक्षात अस्तित्वात येऊन कार्यान्वित झाला त्या शक्तीला उद्देशून श्रद्धा व्यक्त केली तर नेमके काय बिघडले ती कृतज्ञता माणसातील 'मैं हूं सबकुछ' हा अहं कमी करण्यास कारणीभूत ठरू शकत असेल तर गैर काय\nमाझ्या वैयक्तिक श्रद्धांसाठी माझ्या कामाच्या ठिकाणी, पगार घेऊन, काम न करणं, इतरांचं काम खोळंबून ठेवणं मला अमान्य आहे.<<<\nज्यांना अमान्य आहे त्यांनी ज्यांना मान्य आहे त्यांच्याशी या विषयावर वाद घालणे हा वाद श्रद्धा व विज्ञान यातील वाद ठरणार नाही. तो कर्तव्यतत्परता, कर्तव्यपराङ्मुखता यात���ल वाद ठरेल. श्रद्धा कुठे, कशी, केव्हा व्यक्त करावी यावर माझे काहीच म्हणणे नाही व तुमचे फक्त त्यावरच म्हणणे आहे असे दिसते. कर्तव्य न पाळूनही जे काही केले जाते (पूजा, कुंकू वाहणे) याला श्रद्धा म्हणूच नये का असा माझा सवाल आहे. ती श्रद्धा काम टाळून व्यक्त केली जात असेल हे मान्य आहे, पण म्हणून ती अंधश्रद्धा किंवा खोटी श्रद्धा ठरू नये / ठरत नाही, असे म्हणण्याचा माझा प्रयत्न आहे.\nराखी बांधून घेणं, दिवाळी साजरी करणं, मंदिरात जाणं यांसाठी मी लोकांचा पैसा वापरत नाही. माझा पैसा, माझा वेळ खर्च करतो. त्यामुळे इतरांनी या गोष्टी कराव्यात किंवा अक्रू नयेत, हा त्यांचा प्रश्न झाला.<<<\nयावरही तेच म्हणायचे आहे. श्रद्धा असणे म्हणजे कर्तव्य पाळू नये असे सुचवणे असे मला म्हणायचेच नाही आहे. मला असे म्हणायचे आहे की श्रद्धा म्हणून विज्ञानवादी ज्यावर टीका करतात त्यांनी मुळात स्वतःच्याही पैशांनी व स्वतःचाही वेळ घालवून असे काही करू नये.\nतुम्ही श्रद्धेमुळे कोणाच्यातरी होणार्‍या आर्थिक नुकसानाबद्दल बोलत आहात तर मी श्रद्धेकडे विज्ञानवाद्यांच्या बघण्याच्या शैलीबाबत बोलत आहे.\nवरदा, प्रत्येक गोष्ट घडण्या/\nप्रत्येक गोष्ट घडण्या/ न घडण्यामागे असंख्य व्हेरिएबल्स असतात. त्यातले जे आपल्याला ज्ञात आहेत, ते आपण कंट्रोल करतो. पण जे अज्ञात (म्हणजे गुढ वगैरे नाही, तर जे अगदी आपल्याला far-fetched, nearly impossible वाटतात ते) असतात, त्यांना एक कलेक्टिव्ह नाव देतो- भाग्य/ नशीब/ दैव/ लक.\nतर ते सगळे व्हेरिएबल्स आपल्या फेवरमध्ये दरवेळी असतीलच असं नाही. पण ते असावे अशी आपली इच्छा असते. पण ते आप्ल्या कंट्रोलमध्ये तर नाहीत. म्हणून मग ते आपल्याला अनुकुल असावे असं आपल्याला मनाशी घोकावं लागतं. ते प्रत्येक मनुश्य वेगवेगळ्या प्रकारे करतो- कुणी पुजाअर्चा करुन तर कुणी ते व्हेरिएबल्स नाहीच्चेत असं स्वतःला समजवून. प्रत्येकाचा मार्ग वेगळा. चुक बरोबर चा प्रश्नच नाही.\nउदा. माझा एक मित्र एमटेक ला अ‍ॅडमिशनसाठी लागणारी परिक्षा गेट द्यायला गेला. व्यवस्थित एक वर्ष अभ्यास करुन. सेंटरवर पोचायच्या वेळेआधी निघाला. ट्रॅफिक वगैरेची मार्जिन ठेवून. गाडीत पेट्रोल भरलेलं अन गाडी व्यवस्थित कंडिशन मध्ये. नीट खाऊन-पिऊन म्हणजे चक्कर येऊन पेपर लिहू शकणार नाही असंही नाही. पेन्-बिन घेतलेलं. अशी सगळी जय्यत तयारी असुनही तो पर��क्षा देऊ शकला नाही कारण जाताना त्याला एका म्हशीनी ठोकलं अन दवाखान्यात न्यावं लागलं. गेट देऊ शकला नाही, म्हणून खचून न जाता मग कॅट (CAT) दिली अन त्याला IIM-B मध्ये प्रवेश मिळाला.\nहे उदा. द्यायचं कारण म्हणजे त्याने सगळी नीट तयारी केली होती. पण आता ऐन दिवशी म्हैस ठोकेल या एका far fecthed शक्यतेसाठी तो तयार (prepared) नव्हता. पण त्यामुळे त्याच्या आयुष्याची दिशा बदलली. तर ही अशी फार्-फेच्ड शक्यता अन त्याचे होणारे परिणाम म्हणजे आपलं ते भाग्य्/दैव/नशीब.\nते माना अथवा मानू नका. बटरफ्लाय इफेक्ट असं नाव दिलं तर जास्त मान्य होण्यासारखं वाटतं का मग तसं माना. पण नाहीच्चे अन लोक उगाच्च करतात असं म्हणण्यात काय पॉइंट\nतर हे व्हेरिएबल्स आपल्या फेवरमध्ये ऑलरेडी आहेतच असं मानून चालणं म्हणजे पॉझिटिव्ह थिंकींग. पण प्रत्येक मनुष्य मानसिकरीत्या तितका पॉझिटीव्ह असेलच असं नाही. मग त्याला जर मन:शांतीसाठी असं वाटलं की बुवा अमुक देव माझं सगळं नीट करेल वगैरे तर त्यात काही चुकीचं नाही. ही झाली श्रद्धा.\nआता अंधश्रद्धा कुठे चालू होते जिथे फसवणुक, बाजार, भोंदुगिरी, जीव्-वित्त हानी सुरु होते तिथे. म्हणजे अमुक देवाला अमुक दिवशी इतके बोकड कापायचे किंवा अमुक किलो चांदीचा मुकुट वहायचा, लग्नात मंगळ वगैरे. तिथे विरोध करा. केलाच पाहिजे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 12 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/10/21/the-supreme-court-will-move-green-to-continue-the-construction-of-the-metro-carshed-in-aarey/", "date_download": "2019-11-17T22:09:37Z", "digest": "sha1:KOEIZTQNEXLIK6MR5HPBOZ6COSG2BFQI", "length": 11900, "nlines": 53, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सर्वोच्च न्यायालयाचा आरेमधील मेट्रो कारशेडचे बांधकाम सुरु ठेवण्यास हिरवा कंदील - Majha Paper", "raw_content": "\nतुम्हाला माहित आहेत का झूरळाच्या दुधाचे आश्चर्यचकित करणारे फायदे\nहे बंगले आलिशान.. पण उजाड.\nताडोबा, पेंचमध्ये व्याघ्र संरक्षणासाठी सज्ज वनरागिणी\nतुमचे केस तुमच्या भविष्याचा आरसा\nराणी एलिझाबेथला तिच्या विवाहानिमित्त मिळाल्या अश्याही भेटवस्तू\nघरच्या घरी बनी हैदराबादी चिकन दम बिर्याणी\nजवानांनी या युक्तीने साधला करवाचौथ दिवशी पत्नीशी संपर्क\nमहिलांना नाही आवडत असे पुरूष\n‘बाँड’पटातील व्हिलनच्या कारचा होणार लिलाव, किंमत कोटींच्या घरात\nजी जोडपी एकमेकांशी नेहमी भांडतात, ती तितकीच एकमेकांच्या जवळही असतात\nहे आहेत परफेक्ट ‘समर फूड्स’\nजाणून घ्या जॉन आणि जॅकलिन केनेडी यांच्या परिवाराबद्दल \nसर्वोच्च न्यायालयाचा आरेमधील मेट्रो कारशेडचे बांधकाम सुरु ठेवण्यास हिरवा कंदील\nOctober 21, 2019 , 5:34 pm by माझा पेपर Filed Under: देश, मुख्य Tagged With: मेट्रो, मेट्रो कारशेड, वृक्षतोड, सर्वोच्च न्यायालय\nनवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने आरेमधील मेट्रो कारशेडचे बांधकाम सुरु ठेवण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. सर्वोच्च न्यायालयाने यावेळी वृक्षतोडीवर मात्र स्थगिती आणली आहे. सर्वोच्च न्यायालयात आरेतील वृक्षतोडीसंदर्भात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर पर्यावरणविषयक खटल्यांचे कामकाज पाहणाऱ्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठाने दोन आठवडय़ांपूर्वी वृक्षतोडीला तात्पुरती स्थगिती दिली होती. ही सुनावणी न्यायमूर्ती अरुण मिश्रा आणि दीपक गुप्ता यांच्यासमोर झाली. न्यायालयाने यावेळी आरेमधील संपूर्ण घटनाक्रमाची माहिती घेतली त्याचबरोबर स्थिती अहवाल सादर करण्यास सांगितले. वृक्षारोपण, प्रत्यारोपण तसेच आरेमध्ये पाडण्यात आलेल्या झाडांचे फोटोही सोबत सादर करण्यास यामध्ये सांगितले आहे.\nआरेमध्ये सध्या कोणतीही झाडे तोडण्यात आली नसल्याची माहिती महापालिकेच्या वतीने न्यायालयात युक्तिवाद करणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी दिली. तसेच गेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालायने दिलेल्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.\nआदेशाची अंमलबजावणी केली जात असून, मागील आदेशानंतर कोणतेही झाड तोडण्यात आले नसल्याचे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनीदेखील सांगितले. कोणताही इमारतीचा प्रकल्प तिथे सुरु होत नाही आहे, हे सर्व खोटे आरोप आहेत. त्या जागी फक्त आरे कारशेडचा प्रकल्प सुरु आहे. मेट्रो कारशेड प्रकल्पाचे समर्थन करताना, मुकूल रोहतगी यांनी दिल्लीत मेट्रो सुरु झाल्यानतंर सात लाख वाहने रस्त्यावरुन कमी झाली असल्यामुळे हवा प्रदूषण कमी झाले आहे. युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट करत सांगितले की, कोणतीही स्थगिती मेट्रो प्रकल्पावर नाही. ही स्��गिती फक्त वृक्षतोडीविरोधात मर्यादित आहे. दरम्यान १५ नोव्हेंबरला याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.\nसरन्यायाधीश रंजन गोगोई यांना आरेमधील वृक्षतोडीविरोधात ग्रेटर नोएडामधील विधी शाखेचा विद्यार्थी रिषभ रंजन याने वृक्षतोडीस स्थगिती देण्याची विनंती करणारे पत्र लिहिले होते. त्याची गंभीर दखल घेऊन या पत्राचे जनहित याचिकेत रूपांतर करण्यात आले. सुट्टीकालीन विशेष खंडपीठ सर्वोच्च न्यायालयाने स्थापन करून त्यावर ७ ऑक्टोबर रोजी तातडीने सुनावणी घेतली. या सुनावणीत वृक्षतोडीला स्थगिती देऊन हे प्रकरण पर्यावरणविषयक खंडपीठाकडे सुपूर्द करण्यात आले होते.\nराज्य सरकारचे आरेची गणना जंगलात होत नसल्याचे म्हणणे मान्य करून उच्च न्यायालयाने ४ ऑक्टोबर रोजी आरेतील वृक्षतोडीला संमती दिली होती. या निकालानंतर त्याच रात्री वृक्षतोडीस सुरुवात करण्यात आली. तेथील २१३४ झाडांची कत्तल करण्यात आली आहे. आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेडसाठी जितकी झाडे कापणे गरजेचे होते तेवढी वृक्षतोड झालेली आहे. त्यासाठी आता आणखी झाडे कापली जाणार नाहीत, असे राज्य सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितले होते.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/queen-of-social-mediasunny-leone/articleshow/69939976.cms", "date_download": "2019-11-17T22:23:37Z", "digest": "sha1:4JIK5QXVZ7FLK5NDPXQWDQOYHO6YSRVC", "length": 9829, "nlines": 156, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "सोशल मीडिया क्वीन: सोशल मीडिया क्वीन - queen of social media:sunny leone | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोस���ठी दिली पोजWATCH LIVE TV\nसनी लिओनी ही सोशल मीडियावर सर्वाधिक काळ आणि सर्वाधिक ‘सर्च’ होणारी सेलिब्रेटी असल्याचं खुद्द गुगलनं जाहीर केलं. त्यानंतरही सनीचं स्थान ढळलेलं नाही. याच कारणास्तव तिला ‘सोशल मीडिया क्वीन’ असा किताब नेटिझन्सनं बहाल केला आहे. स्वतः सनीलाही त्याची जाणीव आहे.\nसनी लिओनी ही सोशल मीडियावर सर्वाधिक काळ आणि सर्वाधिक ‘सर्च’ होणारी सेलिब्रेटी असल्याचं खुद्द गुगलनं जाहीर केलं. त्यानंतरही सनीचं स्थान ढळलेलं नाही. याच कारणास्तव तिला ‘सोशल मीडिया क्वीन’ असा किताब नेटिझन्सनं बहाल केला आहे. स्वतः सनीलाही त्याची जाणीव आहे. या किताबासाठी तिनं नेटिझन्सचे आभारही मानले आहेत.\nगायिका गीता माळी यांची शेवटची फेसबुक पोस्ट व्हायरल\nलग्नाच्या वाढदिवशी सोनाली बेंद्रे भावुक; पतीचे मानले आभार\nराष्ट्रपती राजवटीवर रितेश देशमुखचे मत, म्हणाला...\n'राम'नामाचा टॉप; वाणी कपूरवर भडकले फॅन्स\n प्रवीण तरडेसाठी १२७ केक\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:सोशल मीडिया क्वीन|सनी लिओनी|नेटिझन्स|Sunny Leone|social media queen|Netizens\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nसैफ अली खानच्या लूकची चर्चा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://pune.wedding.net/mr/photobooth/1570743/", "date_download": "2019-11-17T22:38:01Z", "digest": "sha1:I5OSYSHN5YHPIRPIPFANPN66LPVGJQAJ", "length": 2441, "nlines": 73, "source_domain": "pune.wedding.net", "title": "पुणे ���धील Ashish Raut हे लग्नाचे फोटोबूथ", "raw_content": "\nव्हिडिओग्राफर्स एम्सीज लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट मेंदी अॅकसेसरीज भाड्याने तंबू फोटो बूथ डीजे केटरिंग केक्स इतर\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nआढावा फोटो आणि व्हिडिओ 51\nपुणे मधील Ashish Raut फोटोबूथ\nफोटो बूथ 1 तास भाड्याने\nफोटो प्रिंटिंग, प्रति 30 नग\nव्हिडिओ बूथ 1 तास भाड्याने\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 19)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,61,600 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/then-the-dawn-gets-a-red-light/", "date_download": "2019-11-17T22:15:30Z", "digest": "sha1:P64CGVXUDGBRFOGEJOIQZDCNS6EAA6YR", "length": 11573, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "… तर भोरला लाल दिवा मिळेल | Dainik Prabhat", "raw_content": "\n… तर भोरला लाल दिवा मिळेल\nविठ्ठल आवाळे : आमदार थोपटेंच्या प्रचारार्थ मतदारांशी साधला संवाद\nभोर- भोर विधानसमा मतदारसंघातून महाआघाडीचे कॉंग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे यांच्या विजयासाठी सर्वांनी एक दिलाने मतदान करून आमदार थोपटे यांना साथ द्या, भोरला लाल दिव्याची गाडी आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वास जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे यांनी व्यक्‍त केला.\nभाटघर धरण जलाशय भागातील माळेवाडी येथील आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रचारसभेत मतदारांशी संवाद साधताना आवाळे बोलत होते. यावेळी आमदार संग्राम थोपटे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, संतोष सोंडकर, प्रभाकर लोखंडे, सोमनाथ वचकल, अंकुश वीर, एकनाथ वीर, नामदेव गोळे, नारायण वीर आदी मान्यवरांसह मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nविठ्ठल आवाळे म्हणाले की, भोर विधानसभा मतदारसंघ हा अतिदुर्गम डोंगरी भागाने वेढलेला राज्यातील अत्यंत कठीण असा मतदारसंघ आहे. असे असतानाही भोर-वेल्हे-मुळशी या तीन तालुक्‍यांत 553 कोटी रुपये खर्चांची विकासकामे करणारा गतीमान आणि कर्तृत्ववान आमदार म्हणून संग्राम थोपटे यांनी नावलौकिक मिळवला आहे. राजगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक सोमनाथ वचकल व प्रभाकर लोखंडे यांनी माळेवाडीच नव्हे तर संपुर्ण भाटघर धरण भागातील सर्वच गावे कॉंग्रेसच्या पाठीशी असून 100 टक्‍के मतदान करणार असल्याचे जाहीर केले.आमदार संग्राम थोपटे यांनी यावेळी नऱ्हे, संगमनेर, तांभाड आदी गांवचा गावभेट प्रचार दौरा करुन मतदारांशी संवाद साधला.\nयुती सरकारने गेल्या पाच वर्षांत या भागात घमेलेभर खडी तरी टाकली का शेतकऱ्यांना कर्जमाफी तर सोडाच पण गरिबांच्या खिशावरच यांनी डल्ला मारला आहे. नोटा बंदीने सर्वसामान्य जनतेला यांनी छळले असून यांना दारातही उभे करु नका. तसेच कॉंग्रेसला मत म्हणजेच विकासाला मत हे लक्षात ठेवून सोमवारी (दि. 21) पंजा समोरील बटन दाबून आमदार संग्राम थोपटे यांना मतदान करण्याचे आवाहन विठ्ठल आवाळे यांनी केले.\nमी याच गावात लहानाचा मोठा झालो आहे. आज मी मते मागायला तर आलो आहेच; परंतु मला तुमचा आशीर्वाद महत्त्वाचा आहे. भाटघर धरण प्रकल्पग्रस्तांसाठी काम केल्याने यंदा पुन्हा मतदार संधी देतील असा विश्‍वास आहे.\n– संग्राम थोपटे, आमदार\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nराजनाथ सिंग आणि डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथं द्विपक्षीय चर्चा\nइसिसशी लागेबांधे असणाऱ्या जर्मन महिलेला अटक\nकोल्हापूरातील ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली\nबिल गेट्‌स कडून बिहार सरकारचे कौतुक\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nदीपिका पादुकोणने कापल्या रणवीर सिंगच्या मिशा; व्हिडीओ व्हायरल\nशॉर्ट फिल्म कॉर्नर : आपकी चिठ्ठी आयी है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/earthquake-in-assam-and-arunachal-pradesh-1048273/", "date_download": "2019-11-18T00:17:15Z", "digest": "sha1:DO3SMX3R5WZHCV26QMCUBR5S5UTA64UC", "length": 9851, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अरुणाचल प्रदेश, आसामला भूकंपाचे सौम्य धक्के | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंत्री उचलण्यासाठी गेलेल्या चिमुरडीला चिरडले\nशेतकऱ्याची आत्महत्या, मृतदेह जिल्हा कचेरीवर\nदहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान - मोदी\nउधळपट्टी केल्यास तिप्पट पाणीपट्टी\nविद्यार्थ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ\nअरुणाचल प्रदेश, आसामला भूकंपाचे सौम्य धक्के\nअरुणाचल प्रदेश, आसामला भूकंपाचे सौम्य धक्के\nआसाममधील सोनितपूर जिल्हा आणि अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्य़ास शुक्रवारी भूकंपाचे सौम्य धक्के बसले.\nआसाममधील सोनितपूर जिल्हा आणि अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्य़ास शुक्रवारी भूकंपाचे सौम्य धक्के बसले. सदर भूकंप रिक्टर स्केलवर ४.८ इतक्या क्षमतेचे होते, असे भूकंप सूचक विभागाकडून सांगण्यात आले.\nया भूकंपाचा केंद्रबिंदू पश्चिम कामेंग जिल्ह्य़ाच्या उत्तरेकडे २७.९ अक्षांशावर आणि पूर्वेकडे ९२.५ अंश रेखांशावर होता. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमाराला हे धक्के बसले. भूकंपामुळे लोक घाबरले होते.\nमात्र यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी अथवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त हाती आलेले नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nइंडोनेशियाला भूकंपाचा धक्का; ८ जखमी, इमारतींचे नुकसान\n‘अरुणाचल प्रदेश हा भारताचा अंतर्गत भाग’\nFIFA World Cup 2018: जर्मनी विरुद्ध ३५ व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे मेक्सिकोमध्ये झाला भूकंप\nभारतातल्या फोनवर येतो ‘Welcome to china’ चा संदेश आणि मोबाइलवर दिसते बीजिंगची वेळ, पण असं का \nबलात्कार प्रकरणातील आरोपींची पोलीस ठाण्यातून बाहेर काढून हत्या\nVideo: 'मिर्झापूर २'च्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता\n'पानिपत'मधील 'मर्द मराठा' गाण्याची गायिका आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर\nसलमानसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीवर आली धुणी-भांडी करण्याची वेळ\n'हुड हुड दबंग'ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मीम्स व्हायरल\nVideo : मलायकाचा नेहा धुपियाला चप्पल मारण्याचा प्रयत्न, कारण...\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nमर्यादित षटकांसाठी आक्रमक मयंकचा पर्याय\nतीन दिवसांनंतर राज्यात गारव्यात वाढ\n‘बीकेसी कनेक्टर’मुळे नवी कोंडी\n���पवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nचंद्रपूर आणि मुंबई विभाग सर्वाधिक प्रदूषित\nसोनिया गांधी-शरद पवार भेटीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार\nअयोध्या निकालाविरोधात फेरविचार याचिका\n‘मॅरेथॉन’मध्ये सहभागी स्पर्धकांच्या वाहनांची तोडफोड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/shalini-tamhankar-donate-showl/", "date_download": "2019-11-17T23:08:55Z", "digest": "sha1:2VGX7ZOQW43I4WIBJL3D3OTZSKDSPFYQ", "length": 27058, "nlines": 142, "source_domain": "www.saamana.com", "title": "आजीची उबदार शाल! | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nगोव्यातील हरमलमध्ये रशियन पर्यटक बुडाला\nगुरुदत्त’ उच्चांकी ऊसदराची परंपरा कायम ठेवणार, अध्यक्षांचा विश्वास\nशिरुरच्या जांबुतमधील नरभक्षक बिबट्या जेरबंद\nशरद पवार सोनिया गांधी यांची भेट घेतील – नवाब मलिक\nकश्मीरमधील 34 नजरकैदेतील नेत्यांना आमदार निवासात हलवले\n2022 पर्यंत राम मंदिर होऊ शकतं पूर्ण, सुत्रांची माहिती\nआगामी दशकात हिंदुस्थान आर्थिक झेप घेणार – बिल गेटस्\nबेरोजगारीवर चर्चा झाली पाहिजे, सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींचे मत\nअयोध्या प्रकरणी निकाल देणाऱ्या घटनापीठातील न्यायाधीश नजीर यांना झेड दर्जाची सुरक्षा\nश्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे विजयी\nआता तुमचा चहा राहणार गरमच.. बाजारात आलाय ‘हा’ खास कप\nसांताक्ल़ॉजकडून 10 वर्षीय मुलीला हवे ‘एवढे’ गिफ्ट, यादी ऐकून चक्रावाल\nप्रसुतीच्या दहा मिनिटे आधी कळाले गर्भवती असल्याचे, महिलेला बसला जबरदस्त धक्का\nगुगल आता उच्चारही करायला शिकवणार, वाचा नव्याकोऱ्या फिचरबद्दलची सविस्तर बातमी\nमहेंद्रसिंग धोनी आता गोल्फच्या मैदानात\nविराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या ‘वेगा’ची धार वाढली, वाचा खास आकडेवारी\nICC Ranking – शमी कारकीर्दीतील सर्वोच्च स्थानावर पोहोचला\nभर मैदानात दिली शिवी, वेगवान गोलंदाज पहिल्या कसोटीला मुकणार\n#INDvBAN इंदूरमध्ये विराटसेनेने रचला विक्रमांचा डोंगर, वाचा सविस्तर…\nरोखठोक – ‘स्वामीं’ना हवे तेच घडेल\nसामना अग्रलेख – 105 किंकाळ्या… आणि वेड्यांचा घोडेबाजार\nलेख – खलिस्तानवादाला पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न\nवेब न्यूज – भूस्खलना���्या मागावरती तंत्रज्ञान\nअभिषेकने ‘महानायका’ला लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल\nआधी उद्धट वागणूक आणि आता मेकअप.. रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल\nबस मर्जी हमारी होगी, मिर्झापूर – 2 चा दमदार टीजर प्रदर्शित\nअभिषेकने ‘महानायका’ला लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल\nजागतिक व्हेसॅक्टोमी दिवस- नसबंदीबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या\nPhoto – थंडीतला ‘स्टायलिश लुक’\n‘बीएसडी’ आजाराने ग्रस्त झालेल्यांच्या संख्येत प्रचंड वाढ, वाचा सविस्तर बातमी\nरोखठोक – ‘स्वामीं’ना हवे तेच घडेल\nक्वांटम संगणकाची अद्भुत दुनिया\nमुख्यपृष्ठ ब्लॉग जिंदगी के सफर में\nवर्षभर कोकीळेसारखे अज्ञातस्थळी दडी मारून बसलेल्या शाली, स्कार्फ, स्वेटर, कानटोपी, हातमोजे, पायमोजे थंडीत बाहेर येतात. आपल्याला ऊब देतात आणि ऋतू पालटला, की पुन्हा अंतर्धान पावतात. या उबेचे महत्त्व लक्षात घेऊन शालिनी ताम्हनकर या 82 वर्षांच्या आजी तीस वर्षांपासून हे उबदार कपडे विणून गरजवंतांना मोफत वाटप करत आहेत. वेळ जावा म्हणून नाही, तर वेळ सत्कारणी लागावा म्हणून\nलोकरीचे कपडे बनवणे हा काही ताम्हनकर आजींचा व्यवसाय नाही, तर ही त्यांनी जोपासलेली आवड आहे. याचे प्रशिक्षण त्यांना मिळाले `लोकल मुक्त विद्यापीठा’तून, अर्थात लोकल प्रवासातून तरुणपणी शिक्षिका म्हणून कल्याण ते ठाणे हा प्रवास करत असताना सहप्रवासी असलेल्या महिलांकडून आजींनी ही कला अवगत केली. शिवाय `इंदुमती रिंगे’ यांच्या विणकाम पुस्तकातूनही त्यांना मार्गदर्शन लाभले. लोकलप्रवासात घेतलेले शिक्षण त्यांना निवृत्तीनंतर कामी आले. `वेळ कसा घालवावा तरुणपणी शिक्षिका म्हणून कल्याण ते ठाणे हा प्रवास करत असताना सहप्रवासी असलेल्या महिलांकडून आजींनी ही कला अवगत केली. शिवाय `इंदुमती रिंगे’ यांच्या विणकाम पुस्तकातूनही त्यांना मार्गदर्शन लाभले. लोकलप्रवासात घेतलेले शिक्षण त्यांना निवृत्तीनंतर कामी आले. `वेळ कसा घालवावा’ हा प्रश्न त्यांच्यासमोर नव्हताच, तर `वेळ सत्कारणी कसा लावावा’ हा प्रश्न होता. तेव्हा, लोकरीचे कपडे विणण्याची उबदार कल्पना त्यांच्या मनात डोकावली आणि सुरुवात झाली एका नव्या प्रवासाला.\nनिवृत्तीनंतर आपल्या यजमानांसह नाशिकच्या घरी मुक्कामाला असताना आजींचा बराचसा वेळ बागकाम करण्यात जात असे. उर्वरित वेळात स्वेटर विणून जवळच्या शाळेतल्या मुलांना, गोरगरीबांना ते स्वेटर भेट म्हणून देत असत. यजमानांच्या निधनानंतर मुलाच्या आग्रहाखातर त्या ठाण्यात स्थलांतरीत झाल्या. मुंबईच्या फ्लॅटसंस्कृतीत बागकामाला वाव नसला, तरी विणकामाला पुरेपुर वेळ होता. त्या वेळेचा सदुपयोग करून घेत त्यांनी दरमहा 2000 रुपयांची लोकर विणायची ठरवली. आजींना लागणारी लोकर सून आणून देते, त्यापासून आजी कपडे विणतात आणि तयार कपडे योग्य हाती पोहोचवण्याचे काम आजींची सून आणि मैत्रिणी करतात. गेली अनेक वर्षे हा सिलसिला असाच सुरू आहे.\nनोकरीत असताना आजींचे ठाण्यात येणे जाणे असल्यामुळे, ठाण्यात त्यांच्या अनेक मैत्रिणी होत्या. आजही त्यांच्यात मैत्री टिकून आहे, हे विशेष आजींच्या कामाचे त्यांच्या मैत्रिणींना खूप कौतुक आहे. त्यांची मेहनत सार्थकी लागावी, म्हणून त्या सगळ्या वितरणाची जबाबदारी आनंदाने स्वीकारतात. साधारण 25 कपडे तयार झाले, की त्या मैत्रिणींना कळवतात. त्यांच्या मैत्रिणी सेवाभावी संस्था, अनाथाश्रम, बालिकाश्रम, वृद्धाश्रम येथे चौकशी करून तेथील लोकांची संख्या विचारतात आणि हातोहात जाऊन वाटप करतात.\nआजी या सेवेकडे त्या `वस्त्रदान’ म्हणून पाहतात. या अतिकष्टाच्या कामाचे शुन्य मूल्य आकारण्यामागे आजींची भूमिका विचारली असता, त्या सांगतात, `मला निवृत्ती वेतन मिळते, शिवाय विणकाम करणे हा माझा छंद आहे. या छंदाचा कोणाला उपयोग होत असेल, तर आनंदच आहे. उद्या मेल्यावर देवाने मला विचारले, `तुला शरीर सामथ्र्य दिले, पैसा दिला, बुद्धी दिली, त्याचा वापर तू काय केलास’ यावर मला निरुत्तर राहण्याची वेळ येणार नाही.’\nआजींच्या वागण्या-बोलण्यातून त्यांच्यात दडलेली प्रेमळ आणि शिस्तबद्ध शिक्षिका डोकावते. त्यांनी विणलेले लोकरीचे कोणतेही कपडे बघा, त्यात टापटीपपणा, नीटनेटकेपणा, स्वच्छता डोकावते. दुकानात मिळावेत, तसे नानाविध रंगाचे, आकाराचे स्वेटर, कानटोप्या, स्कार्फ आजींच्या हातून घडल्या आहेत, यावर विश्वासच बसणार नाही, इतके ते कपडे सुबक आणि सुंदर आहेत. लोकरीच्या कपड्यांचे सगळे प्रकार आपल्यासमोर मांडून त्या विचारतात, `तुला यातले काय हवे, काय उपयोगी पडणार आहे, ते घेऊन जा\nआजी वयाच्या 82 व्या वर्षी सात ते आठ तास विणकाम करत आहेत. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया होऊनही त्यांच्या कामात खंड पडलेला नाही. उलट आता जास्��� चांगले दिसत असल्याने, कामाला वेग आला, असे त्या गमतीने सांगतात. आपण हे विणकाम का करतोय, कोणासाठी करतोय, कोण वापरणार आहे, हे सगळे विचार त्यांच्या मनाला शिवतही नाहीत. त्या फक्त आपले काम चोख बजावतात. आजींची कल्पकता, क्षमता आणि आवड पाहून त्यांच्या एका मैत्रिणीने काही वर्षांपूर्वी त्यांना आणखी एक समाजोपयोगी प्रोजेक्ट मिळवून दिला होता.\nकाही वर्षांपूर्वी अमेरिकेतील कर्करोगतज्ज्ञ धामणकर दांपत्य ठाण्यात आले होते. एका कार्यक्रमात त्यांनी स्तनाचा कर्करोग झालेल्या महिलांसाठी लोकरीत विणलेल्या कापसाचा ब्रेस्ट बॉल कसा असतो, तो दाखवला होता. तसे ब्रेस्ट बॉल करून कोणी अमेरिकेत पाठवू शकेल का असा प्रश्नही विचारला होता. त्यावर आजींच्या मैत्रीणींनी परस्पर आजींचे नाव सुचवले आणि या सामाजिक कामात त्यांना सहभागी करून घेतले. आजींनी ब्रेस्ट बॉलची रचना जाणून घेतली आणि ठरलेल्या अवधीत थोडेथोडके नाही, तर 65 ब्रेस्ट बॉल मैत्रिणींच्या मदतीने अमेरिकेला रवाना केले. तेव्हापासून आजतागायत या कामात खंड पडलेला नाही.\nलोकरीच्या धाग्यांनी मला सावरले आहे, असे सांगताना आजी भावविवश होतात. त्यांचा 23 वर्षांचा मोठा मुलगा अपघातात गेला, हे दु:ख त्या सहन करू शकल्या नाहीत. शिक्षकी नोकरीचा त्यांनी राजीनामादेखील दिला होता. परंतु, त्यांच्या मुख्याध्यापकांनी तो स्वीकारला नाही. `तुमच्यासारखे जीव ओतून शिकवणारे शिक्षक शोधून सापडत नाहीत. विद्यार्थ्यांना तुमची गरज आहे. त्यांनाच आपले अपत्य समजून त्यांची शैक्षणिक गरज पूर्ण करा. घरी राहून स्वत:चे आणि मुलांचे नुकसान करू नका’ अशा शब्दांत मुख्याध्यापकांनी आजींना नोकरी सोडण्यापासून परावृत्त केले. त्यांच्या या वक्तव्यावरून आजी किती चांगल्या शिक्षिका होत्या, हे लक्षात येते.\nआजी मराठी विषयातून पदवीधर झाल्या. `भूगोल’ विषयातून त्यांनी शिक्षक पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. ठाणे येथील महाराष्ट्र विद्यालयात त्या रूजू झाल्या. पुढे नोकरी सांभाळून त्यांनी शिक्षक पदवी प्रशिक्षण पूर्ण केले आणि त्यांच्यावर भूगोलाबरोबरच इतिहास शिकवण्याचीही वेळ आली. वास्तविक पाहता, या दोन्ही विषयांसाठी स्वतंत्र शिक्षक असतात, परंतु आजी हे दोन्ही विषय नीट शिकवू शकतील अशी मुख्याध्यापकांना खात्री होती. तशी सूचना मिळाल्यावर आजींनी मे महिन्याच्य�� सुटीत विषयाची पूर्वतयारी केली आणि शाळा सुरू झाल्यावर नववी-दहावीच्या वर्गांना इतिहास-भूगोल शिकवायला सुरुवात केली. त्या अनुभवाबद्दल विचारले असता आजी सांगतात, `विद्यार्थ्याला कळेपर्यंत आवाजात राग डोकावू न देता मन लावून शिकवणे, यासाठी शिक्षकांकडे संयम असावा लागतो. तो माझ्याकडे होता. विद्यार्थी जीवाचा कान करून शिकायचे. भरघोस गुण मिळवायचे. विद्यार्थ्यांवर मी खूप प्रेम केले, तसेच त्यांनीही माझ्यावर केले. मी निवृत्त झाले, तेव्हा मागच्या बॅचचे विद्यार्थीसुद्धा उपस्थित होते. त्यांच्यापैकी आज अनेक जण उच्चपदावर काम करत आहेत, तरीही ते अजून माझी आठवण ठेवून आहेत. गेल्याच वर्षी त्यांचा एक समूह मी ठाण्यात स्थलांतरित झाले आहे, हे कळल्यावर मला भेटण्यासाठी आला होता. त्यांना पाहून कृतकृत्य वाटले.’\nआजींचे माहेर सधन होते, तर सासर गरीब. परंतु, यजमानांचे कर्तृत्व पाहून लग्न लावून दिले. आजोबा महाविद्यालयात प्रोपेâसर होते. त्यांनीच आजींना शिक्षक होण्यासाठी प्रोत्साहन दिले. आजी शिक्षिका झाल्या. मुलांना शिकवता शिकवता त्यांच्यातील लेखिका आणि कवयित्रीदेखील जागी झाली. त्यांचे साहित्य `खांदेश वैभव’, `माहेर’, `वाङमय शोभा’ इत्यादी साप्ताहिक, मासिकांतून प्रकाशित झाले. अजूनही त्यांचे लेखन, काव्य सुरू असते. सुचलेले, वाचलेले, ऐकलेले सुविचार, कथा, कविता त्या आपल्या डायरीत सुवाच्यक्षरात नोंदवून ठेवतात.\nआजींच्या घरात संघाचे वातावरण होते. त्यामुळे बालपणापासूनच त्यांनाही घरच्यांसारखी समाजकार्यात सहभागी होण्याची आवड आहे. त्या पाककलेतही निपुण आहेत. खाणे आणि खाऊ घालणे, याची त्यांना आवड आहे. या त्यांच्या आवडीला वेळोवेळी पोषक वातावरण मिळत गेले. आजही त्यांचा मुलगा, सून, नातवंडे आपापल्या परीने समाजकार्यात गुंतले आहेत. तसे करण्याची प्रेरणा त्यांना आजींकडून मिळाली असणार, हे निश्चित\nअशाप्रकारे ताम्हनकर आजींनी केवळ `लोकरीची’ नाही, तर `लोकांची’ही गुंफण केली. त्यांच्या कामाची आणि मायेची ऊब गरजवंतांना मिळत राहो आणि हे उबदार हात असेच निरोगी, दीर्घायुष्यी राहोत, ही सदिच्छा आजींप्रमाणे आपणही त्यांच्यासारखा समाजसेवेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला, तर समाजकार्यात खारीचा वाटा उचलल्याचे समाधान आपल्याला नक्कीच मिळू शकेल.\nया बातम्या अवश्य वाचा\nश्रीलंकेत राष्ट्र��तीपदाच्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे विजयी\nगोव्यातील हरमलमध्ये रशियन पर्यटक बुडाला\nकश्मीरमधील 34 नजरकैदेतील नेत्यांना आमदार निवासात हलवले\n2022 पर्यंत राम मंदिर होऊ शकतं पूर्ण, सुत्रांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/career/mcom-or-mfm/articleshow/71270315.cms", "date_download": "2019-11-17T23:19:25Z", "digest": "sha1:GRJPIHNITORG6CTJK2LFK3WDGVQMFOYW", "length": 18387, "nlines": 153, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Career: एमकॉम की एमएफएम? - mcom or mfm | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nमी नुकतंच बीकॉम पूर्ण केलं असून आता पुढे काय करायचं याबाबतीत माझा गोंधळ उडाला आहे. एमकॉम करावं की एमएफएम या दोन कोर्समध्ये माझा गोंधळ उडाला आहे. चांगल्या करिअरच्या संधींसाठी मी कोणता पर्याय निवडावा, याबद्दल तुम्ही मला योग्य ते मार्गदर्शन करा.\n० मी नुकतंच बीकॉम पूर्ण केलं असून आता पुढे काय करायचं याबाबतीत माझा गोंधळ उडाला आहे. एमकॉम करावं की एमएफएम या दोन कोर्समध्ये माझा गोंधळ उडाला आहे. चांगल्या करिअरच्या संधींसाठी मी कोणता पर्याय निवडावा, याबद्दल तुम्ही मला योग्य ते मार्गदर्शन करा.\nएमकॉम या दोन वर्षं कालावधीच्या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी कोणतीही प्रवेश परीक्षा द्यावी लागत नाही किंवा कोणताही कामाचा अनुभव आवश्यक नाही. तर एमएफएम हा तीन वर्षं कालावधीचा पार्ट-टाइम कोर्स असून या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी दोन वर्षं कामाचा अनुभव आवश्यक असतो. तसंच निवड प्रक्रियेलाही तोंड द्यावं लागतं. या सगळ्या बाबींचा विचार करून कोणत्या कोर्सला प्रवेश घ्यायचा, याचा निर्णय तुम्हाला घेता येईल. या दोन पर्यायांव्यतिरिक्त आणखी दुसऱ्या पर्यायांचासुद्धा तुम्हाला विचार करता येतील. उदा. एक वर्ष कालावधीचा फायनान्समधील पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा/ सर्टीफिकेशन प्रोग्रॅम किंवा बीएसई, एनएसई, आयआयबीफ यासारख्या संस्थांमधूनसुद्धा एखादा कोर्स करता येईल.\n० माझा मित्र खूप हुशार असून प्रत्येक परीक्षेत अव्वल असतो. त्याला दहावीमध्ये सीजीपीएमध्ये ९.२ मिळाले तरीही त्याने कॉमर्स शाखेला प्रवेश घेतला. तो आता बी.कॉमच्या दुसऱ्या वर्षाला आहे. खरं तर त्याला सायन्स शाखेत रस होता. आता त्याला केमिस्ट्री, बायोलॉजी, फिजिक्स विषयांचा अभ्यास करावासा वाटतोय. वैज्ञानिक संकल्पना समजून घेण्याची त्याची क्षमता उत्तम आहे. सायन्स शाखेचा अभ्यास करण्यासाठी काहीही करण्याची त्याची तयारी आहे. पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करण्यासाठी काय करता येईल सायन्स शाखेला प्रवेश घेण्यासाठी कोणती प्रवेश परीक्षा देता येईल\nजर तुमच्या मित्राची तयारी असेल आणि एसवायबीकॉमपर्यंतची चार वर्षं विसरायला तयार असेल, तर त्याला सायन्स शाखेला अकरावीला प्रवेश घेऊन पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करता येईल. आपल्या करिअरच्या बाबतीत योग्य तो निर्णय घेण्यासाठी तुमच्या मित्राने व्यावसायिक करिअर काऊन्सलरचा सल्ला घ्यायला हवा. त्याची शैक्षणिक गुणवत्ता, ध्येय आदी बाबतीत सल्लामसलात करून काऊन्सलर त्याला योग्य तो निर्णय घेण्यासाठी मदत करू शकतील.\n० माझा मुलगा मुंबईतील एका स्वायत्त कॉलेजमध्ये ट्रॅव्हल अँड टुरिझम या तीन वर्षांच्या डिग्री कोर्सच्या दुसऱ्या वर्षाला आहे. हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर त्याला उच्च शिक्षणाच्या आणि नोकरीच्या काय संधी आहेत शिवाय, तो जपानी भाषाही शिकत आहे. त्यात त्याने एन फाइव्ह लेव्हल पूर्ण केलेली आहे.\nतुमच्या मुलाला परदेशी भाषांमध्ये करिअर करायचं आहे की हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात. एकदा का त्याचा याबाबतचा निर्णय झाला की, मग त्यानुसार पुढच्या गोष्टींची आखणी करता येईल. जर त्याला भाषा आवडत असेल आणि सहजरित्या येत असेल तर त्याला जपानी भाषेचा पुढे अभ्यास करता येईल किंवा तो हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील मास्टर्स कोर्स करू शकतो. जर त्याला नोकरी करण्याची इच्छा असेल तर त्याला विविध ट्रॅव्हल अँड टुरिझम कंपनी किंवा हॉटेलमध्ये नोकरीसाठी अर्ज करता येईल. जर त्याने जपानी भाषेवर प्रभूत्व मिळवलं असेल तर तो जपानी कंपनी किंवा जपानला टूर नेणाऱ्या ट्रॅव्हल कंपनी किंवा भारतात शाखा असणाऱ्या एखाद्या जपानी फर्ममध्ये नोकरीसाठी अर्ज करू शकतो. याशिवाय, इतर पदवीधारक विद्यार्थ्यांप्रमाणे मीडिया, मॅनेजमेंट, लॉ आणि इतर कोर्सला प्रवेश घेऊ शकतो.\n० मी बॅचलर ऑफ फायनान्शिअल मार्केटिंग हा कोर्स केला असून आता मला एमबीए करायचं आहे. मात्र एमबीए मी कोणत्या विषयात स्पेशलायझेशन करू याबाबत माझा गोंधळ उडाला आहे. मी एमबीए करावं की नाही, याबद्दल तुम्ही कृपया मला मार्गदर्शन करा किंवा बीएफएमनंतर मी इतर कोणता कोर्स करावा, हे सांगा.\nजर तुम्ही मुंबई विद्यापी��ातून बीएफएम हा कोर्स केला असेल तर तो बॅचलर इन फायनान्स मॅनेजमेंट हा कोर्स केला असणार बॅचलर इन फायनान्शिअल मार्केटिंग नाही. जर फायनान्स मॅनेजमेंट हा कोर्स तुम्ही केला असेल, तर एमबीएसाठी तुम्ही फायनान्समध्ये स्पेशलायझेशन करणं अधिक फायद्याचं ठरेल. अन्यथा तुमच्या आवडीप्रमाणे तसंच तुमचं ध्येय आणि तुमची शैक्षणिक क्षमता लक्षात घेऊन इतर कोणत्याही विषयात तुम्ही स्पेशलायझेशन करू शकता. याशिवाय, एनएसई, बीएसई, आयसीएसआय, आयसीएआय, आयआयबीएफ, आयएसएसीए, सीआयएमए आदी संस्थांमार्फत घेण्यात येणारे फायनान्सविषयक कोर्सला प्रवेश घेण्याचा पर्याय तुमच्याकडे आहे. एक लक्षात घ्या की, कोणत्या कोर्सला प्रवेश घ्यायचा हा पूर्णपणे तुमचा वैयक्तिक निर्णय आहे.\nपोस्ट खात्यात ५ हजार जागांची भरती सुरू\nपरदेशात शिक्षणाच्या काय संधी - स्वाती साळुंखे लेख\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nनव्या जोमानं करा सुरुवात\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/jaipur-sanganer-woman-delivers-5-babies-at-zanana-hospital-one-was-still-birth/articleshow/71565667.cms", "date_download": "2019-11-17T22:34:18Z", "digest": "sha1:BAP7LYSN4COT74PFNJWS42G5OUW6BFAM", "length": 12951, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "जयपूरjaipur sanganer: जयपूर��ध्ये महिलेनं दिला पाच बालकांना जन्म - jaipur sanganer woman delivers 5 babies at zanana hospital one was still birth | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nजयपूरमध्ये महिलेनं दिला पाच बालकांना जन्म\nराजस्थानच्या जयपूरमधील एका महिलेनं एकाचवेळी पाच बालकांना जन्म दिला. एका नवजात बालकाचा जन्मताच मृत्यू झाला आहे. रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार, तीन नवजात बालकांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. तर एकाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.\nजयपूरमध्ये महिलेनं दिला पाच बालकांना जन्म\nजयपूर: राजस्थानच्या जयपूरमधील एका महिलेनं एकाचवेळी पाच बालकांना जन्म दिला. एका नवजात बालकाचा जन्मताच मृत्यू झाला आहे. रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार, तीन नवजात बालकांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. तर एकाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.\nजयपूरमधील सांगानेर येथील महिला रुखसाना हिनं जनाना रुग्णालयात शनिवारी सकाळी साडेआठ वाजता एकाचवेळी पाच मुलांना जन्म दिला. तिघांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. तर एका मुलाचा जन्मताच मृत्यू झाला होता. तर एका मुलाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. लता राजौरिया यांनी सांगितलं की, 'रुखसानाची प्रकृती स्थिर आहे. एका बालकाचा जन्मताच मृत्यू झाला आहे. चार नवजात बालकांना एनआयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यातील एकाचा व्हेंलिलेटरवर ठेवलं आहे.'\nमहिलेची वेळेआधीच प्रसूती झाल्यानं सर्व बालकांचं वजन कमी आहे. त्यामुळं सर्व नवजात बालकांना देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. त्यात दोन मुली आणि दोन मुलं आहेत. जन्मताच मृत्यू झालेला नवजात मुलगा होता. सर्व बालकांचे वजन एक ते १.४ किलो होते. वजन कमी असल्यानंच त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली एनआयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे.\nठाणे स्थानकात वनरुपी क्लिनिकमध्ये प्रसूती\nधावत्या लोकलमध्ये जन्मली मुलगी\nऑस्ट्रेलियात २२ पुरुषांनी दिला बाळांना जन्म\n...तर महाराष्ट्रात काँग्रेस संपेल; पक्षनेत्यांचा सोनियांना इशारा\nहरयाणात भाजप 'उदार'... १० आमदार असलेल्या मित्रपक्षाला दिली ११ खाती\nमहाशिवआघाडीचा बार ‘फुसका’; काँग्रेस-राष्ट्रवादीचा सावध पवित्रा\nशिवसेनेला NDAत स्थान नाही; राऊत उद्धव यांचे 'गोबेल्स'\nपोटन���वडणूक होणार, कर्नाटकात भाजपची धाकधूक पुन्हा वाढली\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:राजस्थान|प्रसूती|जयपूर|जनाना रुग्णालय जयपूर|Zanana Hospital|woman delivers 5 babies|jaipur sanganer\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nनागरिकत्व विधेयक पुन्हा मांडणार\nनियंत्रण रेषेजवळ जवान हुतात्मा\n'सर्व मुद्द्यांवर चर्चा करू'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nजयपूरमध्ये महिलेनं दिला पाच बालकांना जन्म...\nभारतात मुस्लीम सर्वात सुखी: मोहन भागवत...\nभारत-चीन संबंधांचे नवे युग...\nभाजपवासीयांना पुन्हा काँग्रेसप्रवेश नाही...\nआयुष्य बदलणाऱ्या संशोधनाचा गौरव...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/congress/19", "date_download": "2019-11-17T23:17:38Z", "digest": "sha1:7XWHHSTB22EWFPUQH5P7TGVTGILVQCOO", "length": 31804, "nlines": 307, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "congress: Latest congress News & Updates,congress Photos & Images, congress Videos | Maharashtra Times - Page 19", "raw_content": "\n'त्या' उमेदवाराला पुन्हा नगरसेवकपद कसे\nमुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंत...\n‘माझ्या मुलाच्या भविष्याचे काय\n१५० वादग्रस्त पोस्ट ब्लॉक\nगर्भपाताच्या गोळ्यांची सूचनांविना विक्री\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nनियंत्रण रेषेजवळ जवान हुतात्मा\n'सर्व मुद्द्यांवर चर्चा करू'\nपोपचा कौटुंबिक जिव्हाळ्यावर भर\nगोटबाया राजपक्षे श्रीलंकेचे नवे अध्यक्ष\nश्रीलंकेत राजपक्षे विजयी, भारतावर काय परिण...\nभारतीय विमान संकटा���; पाकने केली मदत\nश्रीलंकेत राजपक्षे यांचेपारडे जड\nएअर इंडिया विक्रीसाठीमार्च २०२०चे उद्दिष्ट\nदरमहा किमान पेन्शन७५०० करण्याची मागणी\nएअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत वि...\n'मुंबई इंडियन्स'मधून युवराजसह १२ खेळाडू करारमुक्त\nभावाचा फटकार नाकावर,खेळाडू रक्तबंबाळ\nमैदानात घुसलेल्या चाहत्याला विराटने वाचवलं...\nमयांक अग्रवाल, शमीची कसोटी क्रमवारीत झेप\nक्रिकेटपासून दूर असलेला धोनी 'या' खेळात व्...\nटी-२०: पृथ्वी शॉचे बंदीनंतर अर्धशतकी कमबॅक...\nआयुष्मानचा 'बाला' लवकरच १०० कोटी क्लबमध्ये\nविश्रांतीचा सल्ला असूनही १८ तास काम करतात ...\nतीन उकडलेल्या अंड्यांचं बिल झालं १ हजार ६७...\nगणितज्ञ वशिष्ठ यांचे निधन; हृतिक रोशननं व्...\nवर मराठी कलाकारांचे स्पष्टी...\n'सायना'च्या शूटिंगदरम्यान परिणीती चोप्रा ज...\nनव्या जोमानं करा सुरुवात\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nपोस्ट खात्यात ५ हजार जागांची भरती सुरू\nकरिअर, मातृत्व आणि मी\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nकरिअर, मातृत्व आणि मी\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी..\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान ..\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षका..\nकर्नाटकातील रायचूरमध्ये दिवसा उजे..\nमॉर्निंग वॉकसाठी गेला; कारने उडवले\nमटा ५० वर्षापूर्वी - ड्रायव्हर आता मालक\nराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम संपली असून काँग्रेस पक्षातील परस्परविरोधी गट रात्री आढावा घेत होते. एकंदर परिस्थितीचा वस्तुनिष्ठ विचार केला तर नीलम संजीव रेड्डी यांचे पारडे जड आहे. अपक्ष उमेदवार व्ही. व्ही. गिरी यांनी कितीही प्रयत्न केला तरी ते निवडून येणार नाहीत,\nनवी दिल्ली - काँग्रेस संसदीय पक्षाच्या कार्यकारिणीने आज पंतप्रधान गांधी यांची इच्छा डावलून नीलम संजीव रेड्डी यांनाच राष्ट्रपती म्हणून निवडून आणण्यासाठी मतदारांना आवाहन करण्याचा निर्णय घेतला.\nमलिकजी, काश्मीरमध्ये कधी येऊ\nकाश्मीर प्रश्नावरून सुरु झालेला वाद आता शमता शमत नाहीये. आता यातच काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यातील ट्विटरवरील भांडण विकोपाला पोहोचलं आहे. मी काश्मीरमध्ये येऊन सामान्यांना कधी भेटू असा प्रश्नच सत्यपाल मलिक यांना राहुल गांधींनी विचारला आहे.\nभयंकर तंग राजकीय परिस्थितीत आजचा दिवस उजाडला आणि तीत कसलीही सुधारणा न होता तो संपला. काँग्रेस संघटना फुटण्याच्या काल दृष्टिपथात आलेल्या चिन्हांना आज अधिक भव्य स्वरूप आले.\n३७० कलम हटविण्याचा निर्णय लोकशाही विरोधी: प्रियांका गांधी\nजम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटविण्याच्या निर्णयावर काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी पहिल्यांदाच भाष्य करताना केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. '३७० कलम लोकशाही मार्गाने हटविण्यात आलं नाही. हे कलम हटविण्याची सरकारची पद्धत असंवैधानिक आहे,' अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली आहे.\nमोदी आणि अमित शहांची पूजा करतो: शिवराज\nजम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय ऐतिहासिक आहे, असं मत मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केलं. या निर्णयानंतर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची पूजा करायला लागलो, असंही ते म्हणाले.\nकाश्मिरात हिंदू असते तर कलम ३७० हटवलं नसतं: चिदंबरम\nजम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याच्या केंद्रातील भाजप सरकारच्या निर्णयावर माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी सडकून टीका केली आहे. जम्मू-काश्मीर हिंदुबहुल राज्य असतं तर 'भगवा पार्टी'ने या राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवले नसते, असे ते म्हणाले.\n‘...तरीही काँग्रेसला हवे गांधी घराण्याचेच नेतृत्व’\n'लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी घराणेशाहीचे राजकारण नाकारले, मात्र काँग्रेसने त्यापासून कोणताही धडा घेतलेला नाही. काँग्रेसजनांना अद्यापही पक्षाचे नेतृत्व राहुल गांधी किंवा सोनिया गांधी यांनीच करावे असेच वाटते', अशी टीका भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष शिवराजसिंह चौहान यांनी रविवारी केली.\n'अत्यंत गंभीर दर्जाची आपत्ती घोषित करा'\nकोल्हापूर आणि सांगलीसह इतर भागाला महापुराचा जबर फटका बसलाय. ह्या पुराला अत्यंत गंभीर स्वरुपाची म्हणजे 'एल ३' दर्जाची आपत्ती घोषित करा, अशी मागणी काँग्रेसने केलीय. यांसदर्भात काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय.\nकाँग्रेस नेते 'मायलेकाचे गुलाम'; भाजपची टीका\nकाँग्रेस पक्षाने हंगामी अध���यक्षपदी पुन्हा सोनिया गांधी यांचीच निवड केल्याने भाजपने काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेसने शनिवारी रात्री गांधी यांच्या निवडीची घोषणा करताच भाजप नेते अमित मालवीय यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला. सात सेकंदांच्या या व्हिडिओत काँग्रेस कार्यकर्त्यांची मानसिकता गुलामगिरीची असल्याचं अप्रत्यक्षपणे म्हटलं आहे.\nसोनिया गांधी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा\nराष्ट्रीय कार्यकारिणीत दिवसभर काथ्याकुट करूनही काँग्रेसला नवा अध्यक्ष सापडू शकलेला नाही. अखेर अध्यक्षपदाची प्रक्रिया लांबवणीवर टाकत माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे काँग्रेसचं हंगामी अध्यक्षपद सोपवण्यात आलं आहे.\n'काश्मीरमधील स्थितीमुळे काँग्रेस अध्यक्ष निवड स्थगित'\nजम्मू-काश्मीरमधून ज्या बातम्या येत आहेत त्या लक्षात घेता तेथील परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. तेथे तणाव वाढला आहे. हिंसाचाराच्याही बातम्या येत आहेत. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वस्तूस्थिती देशाला सांगायला हवी, अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. जम्मू-काश्मीरमधील स्थिती लक्षात घेऊन काँग्रेस अध्यक्षपद निवडीची प्रक्रिया तूर्त स्थगित करण्यात आली आहे, असेही राहुल म्हणाले.\nकाँग्रेस अध्यक्ष निवड प्रक्रियेपासून सोनिया, राहुल दूरच\nसोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्हीही नेते कार्यकारिणीची बैठक सुरू असताना बाहेर निघून गेले. पक्षाध्यक्षाच्या निवड प्रक्रियेत आमचा सहभाग नसेल. त्यामुळेच आम्ही बैठक सोडून निघालो आहोत, असं सोनिया यांनी सांगितलं.\nकोण होणार काँंग्रेसचे नवे अध्यक्ष\n​​​राहुल गांधी यांच्या राजीनाम्यामुळे निर्माण झालेली तब्बल ७८ दिवसांची पोकळी संपुष्टात येऊन आज, शनिवारी काँग्रेस पक्षाला नवा अध्यक्ष लाभण्याची चिन्हे आहेत. आज होणाऱ्या बहुप्रतिक्षित काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत नव्या अध्यक्षाची निवड केली जाईल, अशी अपेक्षा असून दोन दशकांनंतर प्रथमच गांधी कुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला नेतृत्वाची संधी मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा नवा अध्यक्ष दलित असावा, यावर काँग्रेसश्रेष्ठींमध्ये व्यापक सहमती झाल्याची चर्चा असून काँग्रेसचे दीर्घकाळापासून राष्ट्रीय सरचिटणीस असलेले मुकुल वासनिक आणि बुजुर्ग नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची नावे चर्चेत आहेत. याशिवाय, अनपेक्षितपणे दलित महिला नेत्याचाही चेहरा पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nमुकुल वासनिक होणार काँग्रेसचे अध्यक्ष\nकाँग्रेस अध्यक्षपदाचा संभ्रम संपण्याची शक्यता असून महाराष्ट्रातील रामटेक मतदारसंघातील माजी खासदार मुकुल वासनिक यांच्याकडे काँग्रेस पक्षाचं नेतृत्व सोपवण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मुकुल वासनिक यांच्या रूपाने दलित नेत्याला काँग्रेसचं नेतृत्व करण्याची संधी देण्याच्या निर्णयावर उद्या (शनिवारी) होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार असल्याचे सूत्रांनी पुढे नमूद केले.\nपूरस्थितीवरून काँग्रेसने सरकारला फटकारले\nराज्यातील पूरग्रस्त भागातील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. प्रशासन व एनडीआरएफ हे बचावकार्य करण्यात अपुरे पडत आहेत. त्यामुळे सरकारने पूरग्रस्त भागात मदत व बचावकार्यासाठी लष्कराला पाचारण करावे व केंद्र सरकारने तातडीची मदत म्हणून महाराष्ट्राला चार हजार कोटी रूपये द्यावेत, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.\nआगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भाजपची महाजनादेश यात्रा आज (दि. ७) जळगाव जिल्ह्यात येत आहे. भाजपकडून सुरू असलेल्या मेगा भरतीचे बहुसंख्य प्रवेश याच यात्रेत होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोणते नेते भाजपवासी होतील, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. भाजपमध्ये जाण्यास इच्छुक असलेल्यांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील बड्या नेत्यांचा समावेश असल्याची चर्चा सुरू आहे.\nकलम ३७० हटविणे देशहिताचेच, ज्योतिरादित्यंचही समर्थन\nजम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचं उघड झालं आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांनी या निर्णयाला विरोध केलेला असतानाच काँग्रेसचे युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी मात्र केंद्र सरकारच्या या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.\nदेशनिर्मिती जनतेमुळे, जमिनीच्या तुकड्याने नव्हे: राहुल गांधी\nजम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याच्या मोदी सरकारच्या निर्ण���ाला काँग्रेस कडाडून विरोध करत असतानाच, पक्षाचे नेते राहुल गांधी यांनीही टीकास्त्र सोडलं आहे.\nसोशल मीडियावर अमित शहा हिट\nजम्मू आणि काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा असलेले कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर करीत नाही तोच सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडण्यास सुरुवात झाली. विशेष म्हणजे निर्णय जाहीर होण्याच्या काही मिनिटांतच मेसेजसचे आदान-प्रदान सुरू झाले. 'शाह डेव्हलपर्स लेकर आये हैं प्लॉट ही प्लॉट' असे व इतर अनेक गमतीदार मेसेजेस व्हायरल होणे सुरू झाले.\nउद्यापासून संसदेचं अधिवेशन; मंदीवरून केंद्राची घेरेबंदी\n'मुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम'\nअयोध्येचा निकाल: जस्टिस नजीर यांना झेड सुरक्षा\nनक्षलवाद्यांकडे ड्रोन; गोळ्या घालण्याचे आदेश\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nपाऊस देवेंद्रांनाही घेऊन गेला; NCPचा व्हिडिओ\nअयोध्या: मुस्लीम पक्षकारांची पुनर्विचार याचिका\nसेना 'एनडीए'बाहेर; भाजपकडून शिक्कामोर्तब\nभविष्य १५ नोव्हेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/five-years-jail-cricket-fixing-225803", "date_download": "2019-11-18T00:25:41Z", "digest": "sha1:YFGFWF4L7ZZ2PRE5N3WJRBCDYS6KHHUG", "length": 13250, "nlines": 224, "source_domain": "www.esakal.com", "title": "क्रिकेट भ्रष्टाचाराबद्दल पाच वर्षे कैद | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, नोव्हेंबर 18, 2019\nक्रिकेट भ्रष्टाचाराबद्दल पाच वर्षे कैद\nशुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019\nदक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज गुलाम बोडी याला क्रिकेटमधील भ्रष्टाचाराची कबुली दिल्याबद्दल पाच वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे. दोन एकदिवसीय आणि एक ट्‌वेंटी-20 खेळलेल्या बोडीने क्रिकेटमधील भ्रष्टाचाराचे आठ आरोप मान्य केले.\nजोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज गुलाम बोडी याला क्रिकेटमधील भ्रष्टाचाराची कबुली दिल्याबद्दल पाच वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे. दोन एकदिवसीय आणि एक ट्‌वेंटी-20 खेळलेल्या बोडीने क्रिकेटमधील भ्रष्टाचाराचे आठ आरोप मान्य केले.\nहॅन्सी क्रोनिए प्रकरणानंतर दक्षिण आफ्रिकेत भ्रष्टाचार रोखण्यासाठी कायदा करण्यात आला होता. त्यानुसार ही शिक्षा झाली आहे. त्यात खेळासंदर्भातील भ्रष्टाचाराचे कलम जोड���्यात आले होते. त्यात सर्वाधिक शिक्षा पंधरा वर्षांची आहे. बोडीला पाच वर्षांची शिक्षा करण्यात आली.\nदक्षिण आफ्रिकेतील स्थानिक स्पर्धेतील लढतींचे निकाल निश्‍चित करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल बोडीवर यापूर्वीच क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने वीस वर्षांची बंदी घातली आहे. हे प्रकरण चार वर्षांपूर्वीचे आहे. तो गतवर्षीच्या जुलैत पोलिसांना शरण आला आणि त्याने नोव्हेंबरमध्ये आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणात अन्य खेळाडूंवर दोन ते बारा वर्षांची बंदी घातली होती. त्यातील अल्वीरो पीटरसन हा आंतरराष्ट्रीय समालोचकही झाला आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविदर्भ मुलांचे पाऊल पडते पुढे\nनागपूर : विदर्भाच्या मुलांनी विजयी धडाका कायम ठेवत म्हैसूर येथे सुरू असलेल्या 23 वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील सहाव्या साखळी सामन्यात मध्य...\nजामठा स्टेडियमवरील बंदोबस्तातील सहायक फौजदाराचा मृत्यू\nनागपूर : जामठा येथे भारत आणि बांगलादेशदरम्यान झालेल्या क्रिकेट सामन्याच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या सहायक पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याचा...\nINDvWI Women : तिने 15 व्या वर्षीच मोडला 'मास्टर ब्लास्टर'चा विक्रम\nभारतीय क्रिकेट महिला संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. एकदिवसीय क्रिकेट मालिका जिंकल्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेची...\nभारत-बांगलादेश सामन्याच्या बंदोबस्तासाठी आलेल्या फौजदाराचा मृत्यू\nनागपूर : जामठा येथे भारत आणि बांगलादेश दरम्यान होणाऱ्या क्रिकेट सामन्याच्या बंदोबस्तासाठी आलेल्या एका सहायक फौजदाराचा मृत्यू झाला. मदार शेख...\nINDvsBAN : शतकी सलामीचा विक्रमी 'चौकार', रोहित-धवननने गाठले 'शिखर'\nराजकोट : ट्वेन्टी-20 म्हणजे 120 चेंडूंचा खेळ. सरासरी धावा होतात 150 ते 160 त्यात शंभर धावांची सलामी म्हणजे फारच झाली. यातून सलामीच्या...\nस्मृती मानधनाच्या सुसाट 2000 धावा; टाकले कोहलीलाही मागे\nअँटिगा : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार सलामीची फलंदाज स्मृती मानधना हिने गुरुवारी वेस्ट इंडिजविरुद्ध अर्धशतकी खेळी करताना एकदिवसीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pudhari.news/news/Goa/no-road-tax-for-purchase-new-vehicle-in-goa/", "date_download": "2019-11-17T22:05:14Z", "digest": "sha1:YT4VGAEVFGDDBZEGKXPEQSHPVWNJSDGV", "length": 7607, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नव्या वाहन खरेदीवर 50 टक्के पथकर माफ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › नव्या वाहन खरेदीवर 50 टक्के पथकर माफ\nनव्या वाहन खरेदीवर 50 टक्के पथकर माफ\nराज्यात येत्या 31 डिसेंबरपर्यंत खरेदी करण्यात येणार्‍या वाहनांवर 50 टक्के पथकर माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी झालेल्या बैठकीत घेतला असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. पर्वरी येथील मंत्रालयात मुख्यमंत्री सावंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री सावंत पत्रकारांशी बोलत होते.\nमुख्यमंत्री म्हणाले, की पुढील अडीच महिन्यात डिसेंबरपर्यंत ज्या वाहनांची खरेदी आणि नोंदणी होणार आहे, त्या वाहनांना 50 टक्के पथकर भरावा लागणार नाही. देशभरात वाहन क्षेत्रात आर्थिक मंदी आलेली असल्याने वाहनांची खरेदीचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने रस्ता करात सवलत दिल्याचे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. त्यावर विरोधी काँग्रेस पक्षाने तीव्र आक्षेप घेतला होता. वाहतूक खात्याच्या सदर करमाफी प्रस्तावाला वित्त खात्यानेही मंजुरी दिली नव्हती. मात्र, बुधवारच्या बैठकीत मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मान्यता दिली असून सदर अधिसूचना गुरुवारी निघण्याची शक्यता आहे. सदर 50 टक्के पथकर पूर्वलक्षी प्रभावाने 1 ऑक्टोबरपासून लागू होणार की अधिसूचनेच्या दिवसापासून , याबाबत स्पष्टता नाही. सावंत म्हणाले, की मंत्र्यांना कार्यालयात नेमण्यासाठी शिपायासाठी दहावी उत्तीर्णची अर्हता ठरविली होती. ती शिथील करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. वास्को येथील कला आणि सांस्कृतिक खात्याकडील जमिन पालिका संचालनालयाला देण्यासही मंजुरी देण्यात आली.\nराज्यात अनेक ठ���काणी डेंग्यूचे रुग्ण सापडत असल्याने घबराट पसरली आहे. यासाठी उपाययोजना म्हणून आरोग्य, पंचायत आणि पालिकांच्या तीन खात्यांमध्ये अधिक समन्वयाची गरज असल्याची चर्चा मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाल्याचे सूत्रांनी सांगितले.\nगोमेकॅात सुमारे 1300 जागा भरण्याबद्दलचा वाद मिटला असून आपण मुख्यमंत्री सावंत यांचा जो काही निर्णय होईल तो आपणास मान्य आहे. आपण आज मुख्यमंत्र्यांसोबत असून भविष्यातही राहणार असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. मात्र, आरोग्य खात्याच्या जाहिरातीतील जागांबद्दल लवकरच अंतिम निर्णय घेतला जाणार असून अत्यंत गरजेच्या आणि तांत्रिक जागा तत्काळ भरण्यास मान्यता दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले.\nपरिचारिकांना वर्षाच्या सेवेची अट\nगोवा नर्सिंग संस्थेमधून पदवी घेऊन बाहेर पडणार्‍या परिचारिकांना यापुढे एक वर्ष राज्य सरकारच्या सरकारी इस्पितळात सेवा देणे बंधनकारक करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. एक वर्ष सेवा बजावण्यासाठी अशा परिचारिकांकडून लेखी हमी घेतली जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.\nरस्ते अपघातांच्या बळींमध्ये महाराष्ट्र दुसरा\nफडणवीस यांचा मुक्काम ‘वर्षा’वरच\nतारासिंह पुत्र रजनीतच्या घराची झडती\nसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनी शिवतीर्थावरही सत्तासंघर्ष\n‘रालोआ’तील मतभेद मिटवण्यासाठी समिती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/five-days-a-week-to-banks/articleshow/71709400.cms", "date_download": "2019-11-17T23:25:44Z", "digest": "sha1:VHIO5XSY6DNS4EH6ESJBE6DJD2SKE7SN", "length": 13292, "nlines": 164, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "business news News: बँकांना पाच दिवसांचा आठवडा - five days a week to banks | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nबँकांना पाच दिवसांचा आठवडा\nईटी वृत्त, नवी दिल्लीसरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत...\nईटी वृत्त, नवी दिल्ली\nसरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. या मागण्या पूर्ण झाल्यास बँक कर्मचाऱ्यांच्या कामाचा आठवडा पाच दिवसांचा होईल. या बँकांना रविवारव्यतिरिक्त सध्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुटी मिळते. मात्र या बदलानंतर बँक कर्मचाऱ्यांना दर शनिवारी सुटी मिळेल. इंडियन बँक्स असोसिएशन (आयबीए) व बँक कर्मचारी संघटनांमध्ये नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात एक महत्त्वाची बैठक होत असून त्यानंतर सरकारतर्फे निर्णयाची घोषणा होणे अपेक्षित आहे.\nबँक कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या २०१७पासून प्रलंबित आहेत. केवळ पाच दिवसांचा आठवडा नव्हे तर, १५ टक्के पगारवाढ व फॅमिली पेन्शनमध्ये वाढ या मागण्या इंडियन बँक्स असोसिएशनने सरकारकडे केल्या आहेत. यावर उभय पक्षांमध्ये अनेकदा चर्चाही झाली आहे. मात्र त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही.\nगेल्या काही दिवसांत मात्र या प्रकरणी वेगवान घडामोडी घडत असून आयबीएच्या बहुतांश मागण्या सरकारने मान्य केल्याची माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिली. १८ ऑक्टोबरला झालेल्या बैठकीत बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सरकारने सकारात्मक प्रतिक्रिया दिली. मात्र काही तांत्रिक बाबतीत सरकारला आणखी स्पष्टीकरण हवे असल्याने आयबीए व विविध कर्मचारी संघटनांदरम्यान नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत या मागण्यांवर मतैक्य साधण्याचा प्रयत्न केला जाईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले. आयबीएने या प्रकरणी कर्मचारी संघटनांमध्ये मतैक्य घडवून आणावे, असे निर्देश सरकारने दिले आहेत.\nपाच दिवसांच्या आठवड्याच्या मागणीशिवाय बँक कर्मचारी संघटनांनी २५ टक्के पगारवाढीची मागणी केली आहे. मात्र ही मागणी व्यवहार्य नसल्याची जाणीव झाल्याने या संघटनाही दोन पावले मागे आल्याचे दिसत आहे. सरकार व संघटनांमध्ये १५ टक्के पगारवाढीवर एकमत होण्याचे संकेत मिळाले आहेत.\nएअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत विकणार: अर्थमंत्री\nRcom तोट्यात, अनिल अंबानींचा राजीनामा\nPMC बँक घोटाळा: भाजपचे माजी आमदार तारासिंग यांचा मुलगा अटकेत\nश्रीमंतांच्या यादीत बिल गेट्स पुन्हा नंबर वन; बेजॉस यांना टाकलं मागे\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; ���ल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nएअर इंडिया विक्रीसाठीमार्च २०२०चे उद्दिष्ट\nदरमहा किमान पेन्शन७५०० करण्याची मागणी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nबँकांना पाच दिवसांचा आठवडा...\nपीएमसीच्या खातेदारांचा पैसा सुरक्षित, आरबीआयचा निर्वाळा...\nइन्फोसिसचे शेअर कोसळले; ४४ हजार कोटींचा फटका...\nबँकांमध्ये लवकरच पाच दिवसांचा आठवडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/maharashtra-assembly-elections-2019-raj-thackeray-criticises-bjp-in-bhiwandi-rally/articleshow/71557127.cms", "date_download": "2019-11-17T22:28:15Z", "digest": "sha1:BZBMKXELXQXL427WMCDWNOTLFCG75TZP", "length": 19675, "nlines": 194, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "raj thackeray: भाजपने कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र; राज यांनी विचारला जाब - maharashtra assembly elections 2019 raj thackeray criticises bjp in bhiwandi rally | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nभाजपने कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र; राज यांनी विचारला जाब\n​एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या दलबदलू उमेदवारांना यंदाच्या निवडणुकीत​ घरी बसवा. आपल्या हतबलतेबद्दल मनात जरादेखील चीड असेल तर ती मतपेटीतून व्यक्त करा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून निवडून द्या. रस्त्यावरचा विरोधी पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकांना दाखवला आहे. आता विधानसभेतला विरोधी पक्ष मी तुम्हाला दाखवून देईन, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं. राज ठाकरे यांची आज भिवंडी येथे प्रचारसभा झाली.\nभाजपने कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र; राज यांनी विचारला जाब\nनोकऱ्या नाहीत, लोकांना कामावरून काढून टाकताहेत, राज्यातले, देशातले उद्योग बंद होताहेत. सरकारी नोकरही नोकऱ्या गमावत आहेत, भाजपची घोषणा होती २०१४ ला कुठे नेऊन ठेवला महाराष्ट���र, आज आम्ही विचारतोय कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भिवंडी येथील प्रचारसभेत केला.\n'एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या दलबदलू उमेदवारांना यंदाच्या निवडणुकीत घरी बसवा. आपल्या हतबलतेबद्दल मनात जरादेखील चीड असेल तर ती मतपेटीतून व्यक्त करा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून निवडून द्या. रस्त्यावरचा विरोधी पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकांना दाखवला आहे. आता विधानसभेतला विरोधी पक्ष मी तुम्हाला दाखवून देईन,' असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं.\nआणखी काय म्हणाले राज ठाकरे\n- मनसेची भूमिका मी सातत्याने मांडत आहे. ती तुम्हाला समजली असेलच. महाराष्ट्राची परिस्थिती पाहता राज्यात आज या क्षणाला चांगला सक्षम प्रबळ विरोधी पक्ष नसेल तर सरकार बेफाम होतं. वाट्टेल ते निर्णय घेतं आणि तुमच्या भावना चिरडून टाकतात.\n- सरकारने झोडलं आणि पावसाने झोडलं तर तक्रार कुणाकडे करायचे.\n- मी लहान असताना १९८२ साली पहिल्यांदा भिवंडीत आलो होतो. १२ वर्ष भिवंडीत शिवजयंती साजरी करायला बंदी होती. १२ वर्षांनी पहिल्यांदा शिवजयंती साजरी झाली तेव्हा बाळासाहेबांबरोबर भिवंडीत आलो होतो.\n- कसे रस्ते आहेत, तुम्हाला चीड येते की नाही. हतबल होऊन बसला आहात तुम्ही. तुम्हाला या गोष्टींचा राग कसा येत नाही\n- मेक्सिकोत एका मंत्र्याला रस्ते चांगले नाहीत, म्हणून लोकांनी फरफटत नेले. तुम्हाला इतकी वर्षं झाली तरी तुमच्यावरील अन्यायाचा राग का येत नाही\n- गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. १४ हजार घरांमधला कर्ता पुरुष गेला. पण आम्हाला काही देणंघेणं नाही.\n- निवडणुका आल्या की प्रचार करायचा. निवडणुका झाल्या की ढुंकूनही पाहायचे नाही.\n- भिवंडीतला यंत्रमागाचा उद्योग हळूहळू बंद होताहेत. राज्यातले, देशातले उद्योग बंद होताहेत.\n- पीएनबी बँकेचे लोक आज मला भेटायला आहे. लोकांची दैना होत आहे. स्वत:चे घामाचे पैसे लोकांना काढता येत नाही. कुणाचं लग्न आहे, कुणाचं कोणी रुग्णालयात आहे. लोकांनी काय करायचं\n- नोकऱ्या नाहीत, लोकांना कामावरून काढून टाकताहेत, उद्योग बंद होताहेत. आम्हाला काही सोयरसुतक नाही.\n- एकीकडे शहरातले, दुसरीकडे ग्रामीण महाराष्ट्रातले नागरिक रडताहेत. पू��� येताहेत. पीकं नष्ट होताहेत. पण सरकारकडे योजना नाहीत. केवळ जाहीरनाम्यात पोकळ आश्वासने आहेत.\nभिवंडी मधील विजेचा प्रश्न, टोरेंट नावाची कंपनी गुजरात मधून आली, आणि तिने लुटायला सुरुवात केली आहे. भिवंडीकरांनी भाष… https://t.co/k45B9DnIv7\n- भिवंडीत वीजेचा प्रश्न मोठा आहे. लोकांना अव्वाच्या सव्वा वीजबिलं येत आहेत. पण आम्ही तरीही शांत.\n- नाशिकमधले रस्ते अजूनही व्यवस्थित आहेत. ज्यावेळी कंत्राटं दिली तेव्हाच कंत्राटदारांना सांगितलं होतं, जर रस्त्यावर खड्डे पडले तर त्याच खड्ड्यात तुम्हाला उभं करून मारणार. अजूनही तेथे खड्डे पडलेले नाहीत. काम करायचं ठरवलं तर सर्व गोष्टी नीट होऊ शकतात. खड्डे पडले नाहीत तर टक्के कसे मिळतील\n- राज्य सरकार ३० टक्के सरकारी कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा घाट घालत आहे.\nराज्य सरकार ३० % सरकारी कर्मचाऱ्यांची कपात करणार, उद्योगधंदे बंद होत आहेत आणि सरकारी नोकर पण नरक्या गमावत आहेत, भाज… https://t.co/rFCTFmaKRy\n- आपण नीट सत्ता चालवली नाही, तर लोक आपल्याला घरी बसवणार ही भीतीच राजकारण्यांना राहिलेली नाही.\nजर तीच तीच माणसं सत्तेत निवडून आली तर त्यांना भीती कधी वाटणार की आपण काम नाही केलं तर लोकं आपल्याला निवडून नाही दे… https://t.co/nRjTNzxNjT\n- दलबदलू लोकांना घरी बसवणार नाहीत, तोपर्यंत ते वठणीवर येणार नाहीत.\nडोंबिवलीतील तरुणीची घरातच हत्या\nपालघर: रुग्णालयात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरची रॅगिंग\nमोखाड्यातील माय, लेकराचा नाशिकमध्ये मृत्यू\nरेल्वे पोलिसांचे आठ तासांचे काम अडचणीचे\nराहत्या घरात शरीरविक्रयाचा व्यवसाय\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शह��द\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nमुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम: शिंदे\nLive updates बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन: उद्धव ठाकरे शिवतिर्थावर; बाळासाहेबांच्या..\nपाऊस गेला, देवेंद्रांनाही घेऊन गेला; राष्ट्रवादीचा व्हिडिओ व्हायरल\nशरद पवार उद्या सोनिया गांधींना भेटणार; राज्यातील सत्ताकोंडी फुटणार\nजीएसटी चोरीचे रॅकेट उघड; एकाला अटक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nभाजपने कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र; राज यांनी विचारला जाब...\nमेट्रो उल्हासनगरपर्यंत; स्टेशनचं नाव सिंधूनगर\nअंबरनाथमध्ये काँग्रेसला रिपाइंचे समर्थन...\nवीजवाहिनीत अडकलेल्या कबुतराची १६ तास मृत्यूशी झुंज...\nग्रामीण भागात प्रतिबंधात्मक कारवाई ...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95/2", "date_download": "2019-11-17T22:28:56Z", "digest": "sha1:R462O7VXCM5HCZBQBQ7A2DUHBDN3Q7NJ", "length": 24727, "nlines": 307, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "फेसबुक: Latest फेसबुक News & Updates,फेसबुक Photos & Images, फेसबुक Videos | Maharashtra Times - Page 2", "raw_content": "\nमुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम: शिंद...\n'मी पुन्हा येईन'; शिवसैनिकांच्या फडणवीस या...\nसत्तापेच कायम; शिवसेनेसोबत जाण्यास सोनिया ...\nकुणी आम्हाला शहाणपणा शिकवू नये; राऊत यांचा...\nशिवरायांचे 'स्वामित्व' कुणा एका पक्षाकडे न...\nफडणवीसांनी सेनेला करून दिली हिंदुत्वाची आठ...\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nसंसदेत बेरोजगारीवरही चर्चा व्हावी: मोदी\nनक्षलवाद्यांकडून ड्रोनचा वापर; गोळ्या घालण...\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\nअयोध्या: जस्टिस नजीर यांना झेड सुरक्षा\nश्रीलंकेत राजपक्षे विजयी, भारतावर काय परिणाम\nभारतीय विमान संकटात; पाकने केली मदत\nश्रीलंकेत राजपक्षे यांचेपारडे जड\nअनिल अंबानी यांचा राजीनामा\nएअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत विकणार: अर...\nPMC बँक घोटाळा: भाजपचे माजी आमदार तारासिंग...\nRcom तोट्यात, अनिल अंबानींचा राजीनामा\nश्रीमंतांच्या यादीत बिल गेट्स पुन्हा नंबर ...\nभारतीय खरेदीदारांना खुणावतेय लंडन\nग्राहक व्यय सर्वेक्षण लांबणीवर\n'मुंबई इंडियन्स'मधून युवराजसह १२ खेळाडू कर��रमुक्त\nभावाचा फटकार नाकावर,खेळाडू रक्तबंबाळ\nमैदानात घुसलेल्या चाहत्याला विराटने वाचवलं...\nमयांक अग्रवाल, शमीची कसोटी क्रमवारीत झेप\nक्रिकेटपासून दूर असलेला धोनी 'या' खेळात व्...\nटी-२०: पृथ्वी शॉचे बंदीनंतर अर्धशतकी कमबॅक...\nआयुष्मानचा 'बाला' लवकरच १०० कोटी क्लबमध्ये\nविश्रांतीचा सल्ला असूनही १८ तास काम करतात ...\nतीन उकडलेल्या अंड्यांचं बिल झालं १ हजार ६७...\nगणितज्ञ वशिष्ठ यांचे निधन; हृतिक रोशननं व्...\nवर मराठी कलाकारांचे स्पष्टी...\n'सायना'च्या शूटिंगदरम्यान परिणीती चोप्रा ज...\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nपोस्ट खात्यात ५ हजार जागांची भरती सुरू\nपरदेशात शिक्षणाच्या काय संधी\nआर्थिक नियोजनाचं करिअर- सुचित्रा सुर्वे ले...\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nवेळ शत्रू की मित्र\nसहज मी सतत, सम मी स्वतंत्र\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nवेळ शत्रू की मित्र\nसहज मी सतत, सम मी स्वतंत्र\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी..\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान ..\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षका..\nकर्नाटकातील रायचूरमध्ये दिवसा उजे..\nमॉर्निंग वॉकसाठी गेला; कारने उडवले\nFact Check: अयोध्या निकालानंतर कॉल रेकॉर्डिंग\n'अयोध्या निकालासंदर्भात नवीन नियम लागू होणार आहेत. या नियमांतर्गत सर्व कॉल रेकॉर्ड करण्यात येणार असून नागरिकांचे फोन मंत्रालयातील यंत्रणेशी जोडण्यात येणार आहेत.' अशी एक व्हायरल पोस्ट अयोध्या निकालाच्या सुनावणीच्या आधी अनेकांच्या फेसबुक व व्हॉट्सअॅपवर येऊन धडकली.\nदक्षता बाळगण्याच्या सूचना; पाच वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद म टा...\n‘व्हिजिटिंग कार्ड’वाल्या गीतामावशी सापडल्या\nकामाची गरज आहे; म्हणून व्हिजिटिंग कार्ड काढलेल्या गीतामावशींना सोशल मीडियाने जगभरात पोहोचविले आहे...\nहुश्श...व्हायरल व्हिजिटिंग कार्डवाल्या बावधनच्या गीतामावशी सापडल्या\nकामाची गरज आहे म्हणून व्हिजिटींग कार्डचा पर्याय निवडलेल्या गीतामावशी काळे रातोरात फेमस झाल्या.. त्यांना कामासाठी एवढे फोन येत आहेत की गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी फोन बंद ठेवलाय.. बावधनमध्ये काम हवयं म्हणून केलेली ही उठाठेव... आज त्यांना मुंबई, पुणे नव्हे तर दिल्ली, हरियाणासह विविध राज्यांमधूनही फोन आले आहेत. गीता काळे यांच्या व्हिजिटिंग कार्डच्या सूत्रधार आहेत धनश्री शिंदे...\nमोबाइल फोन ही काळाची गरज बनलेली असतानाच, अनेक ज्येष्ठ नागरिक, गृहिणी नवनव्या स्मार्टफोनचा वापर करताना गोंधळतात. म्हणूनच मोबाइलचा वापर कसा करावा याचं प्रशिक्षण देणारी एक दिवसाची स्मार्टफोन प्रशिक्षण कार्यशाळा मुलुंडमध्ये आयोजित करण्यात आली आहे.\nसोशल मीडियावरील मतस्वातंत्र्याबाबत देशाचे भावी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी परखड मत मांडल्यानंतर आता त्याच सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या मतांना वेसण घालण्याच्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने घटनादत्त मतस्वातंत्र्याचे काय होईल, असा परखड सवाल केला.\nकणकवली-कुडाळ बसमध्ये दोघे जण गजाली करत होते. पहिला - ह्या व्हॉटसअॅप, फेसबुक, ट्विटर माणसांक खूप पुढे घेऊन जातला बग...\nदिल्लीच्या विद्यार्थ्याला फेसबुकची १.४५ कोटींच्या नोकरीची ऑफर\nइंद्रप्रस्थ इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधील एका मुलाची लॉटरीच लागली. त्याला फेसबुकने १.४५ कोटींहून अधिक पगाराच्या नोकरीची ऑफर दिली आहे. हे वार्षिक पॅकेज कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्याला दिले आहे.\nबंदोबस्तात वाढ; बैठकांद्वारे आढावा म टा...\nनिकालानंतर नागरिकांनी सलोखा राखावा\nप्रतिनिधी, कात्रज 'काही दिवसांतच अयोध्या राम मंदिर, बाबरी मशीद याविषयी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणार आहे...\n\\Bम टा प्रतिनिधी, औरंगाबाद\\Bशहरातील नाट्यगृहे महापालिकेच्या दुर्लक्षामुळे बंद पडल्याच्या विरोधात रंगकर्मींनी रंगमंचीय सादरीकरणातून निषेध नोंदवला...\nअयोध्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज\nम टा प्रतिनिधी, बीड अयोध्या येथील राम मंदिर व बाबरी मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पुढील काही दिवसात येणे अपेक्षित आहे...\nपिंपरी: महिलेचे अर्धनग्न फोटो फेसबुकवर केले शेअर\nएका २१ वर्षीय महिलेचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो फेसबुकवर अपलोड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महिलेनं चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सुनील बांबू असं तरुणाचं नाव असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nस्नुपिंगप्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी करावीः जयंत पाटील\nस्नुपिंग प्रकरणी सरकारने एसआयटी स्थापन करावी आणि सर्व प्रकरणाची श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आज येथील पत्रकार परिषदेत केली. प्रसारमाध्यमांमध्ये स्नुपिंगचा प्रकार सुरू आहे. इस्रायलमधील कंपनीमार्फत देशातील काही लोकांची माहिती काढली गेली आहे. त्याच्या बातम्या जागतिक स्तरावर आल्या आहेत. हा प्रकार भारतात घडतोय ही चिंतेची बाब आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.\nप्रीमिअम फीचर स्मार्ट TV, किंमत २० हजारांपेक्षाही कमी\nगेल्या काही वर्षात टीव्हीचा अंदाज बदलला आहे. याचं सर्वात मोठं श्रेय स्मार्ट टीव्हीला जातं. स्मार्ट टीव्हीमुळे युझर्स आता इंटरनेट आणि मोबाईल कंटेंटही टीव्हीवर पाहू शकतात. स्मार्ट टीव्हीची वाढती क्रेझ पाहता बाजारातील स्पर्धाही वाढली आहे. सध्या बाजारात एकापेक्षा एक सरस अशा स्मार्ट टीव्ही उपलब्ध आहेत. २० हजार रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या टीव्हीमुळे बाजारात स्पर्धा आणखी वाढली आहे.\n‘विच्छा माझी..’चा हातखंडा फार्स\nभाजपसोबत निकराचा सत्तासंघर्ष पेटला असताना उद्धव ठाकरे यांच्या कचखाऊ वृत्तीचे पुन्हा प्रदर्शन घडणार का, हे आता दिसेलच. त्यामुळे, 'विच्छा माझी पुरी करा'चा फार्स काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विंगेत बसून पाहिलेलाच बरा\nगोदातीर्थ डिजिटल दिवाळी अंक प्रकाशित\nगोदातीर्थ डिजिटल दिवाळी अंक प्रकाशितमटा...\nलोगो - 'महाराष्ट्र टाइम्स' मीडिया पार्टनर म टा...\nउद्यापासून संसदेचं अधिवेशन; मंदीवरून केंद्राची घेरेबंदी\n'मुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम'\nअयोध्येचा निकाल: जस्टिस नजीर यांना झेड सुरक्षा\nनक्षलवाद्यांकडे ड्रोन; गोळ्या घालण्याचे आदेश\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nपाऊस देवेंद्रांनाही घेऊन गेला; NCPचा व्हिडिओ\nअयोध्या: मुस्लीम पक्षकारांची पुनर्विचार याचिका\nसेना 'एनडीए'बाहेर; भाजपकडून शिक्कामोर्तब\nभविष्य १५ नोव्हेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-11-17T22:29:26Z", "digest": "sha1:63FQO7BZYW5PVNFDVJRQZVYKEA7XOTEG", "length": 7114, "nlines": 100, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कटिहारला जोडलेली पाने - वि���िपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख कटिहार या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nबिहार ‎ (← दुवे | संपादन)\nबिहारमधील जिल्हे ‎ (← दुवे | संपादन)\nअरारिया जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nऔरंगाबाद जिल्हा, बिहार ‎ (← दुवे | संपादन)\nबांका जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nबेगुसराई जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nभागलपूर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nबक्सर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nदरभंगा जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nगया जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nगोपालगंज जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nजमुई जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nजहानाबाद जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nखगरिया जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nकिशनगंज जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nकटिहार जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nलखीसराई जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nमधुबनी जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nमुंगेर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nमाधेपुरा जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nमुझफ्फरपूर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nनवदा जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nपटना जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nपूर्णिया जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nसहर्सा जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nसमस्तीपूर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nशिवहर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nशेखपुरा जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nसीतामढी जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nसुपौल जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nसिवान जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nपश्चिम चम्पारण जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nवैशाली जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nसरन जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nरोहतास जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nनालंदा जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nकैमूर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nपूर्व चम्पारण जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nभोजपूर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:बिहार - जिल्हे ‎ (← दुवे | संपादन)\nअरारिया ‎ (← दुवे | संपादन)\nबेगुसराई ‎ (← दुवे | संपादन)\nगया ‎ (← दुवे | संपादन)\nमुंगेर ‎ (← दुवे | संपादन)\nमुझफ्फरपूर ‎ (← दुवे | संपादन)\nसमस्तीपूर ‎ (← दुवे | संपादन)\nसीताराम केसरी ‎ (← दुवे | संपादन)\nपाटणा ‎ (← दुवे | सं���ादन)\nभारतीय रेल्वे ‎ (← दुवे | संपादन)\nभारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8/", "date_download": "2019-11-17T23:05:47Z", "digest": "sha1:FFEZ4CTYDBHXIDHYBM6MHLC45IFCETXV", "length": 16415, "nlines": 173, "source_domain": "policenama.com", "title": "महाराष्ट्र पोलीस Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n करणीच्या संशयातून पुतण्यानं काकाचं ‘शिर’ केलं…\n होय, राष्ट्रवादीच्या बैठकीत ‘मी पुन्हा येईन’,…\nसोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या भेटीनंतरच सत्ता स्थापनेचा निर्णय, ‘या’…\nपोलिसांना महासंचालकांकडून मोठा ‘दिलासा’\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोणाचे सरकार येणार याबाबत अजूनही अनिश्चितता असली तरी आज पोलीस महासंचालकांनी राज्यातील पोलिसांना मोठा दिलासा दिला आहे. ईद ए मिलाद व आयोध्या प्रकरणामुळे पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करणारा जो आदेश देण्यात आला…\nसहाय्यक पोलिस निरीक्षकाच्या आत्महत्येने प्रचंड खळबळ\nपनवेल : पोलीसनामा ऑनलाइन - रायगड जिल्हयातील मुरूड पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यानं आत्महत्यानं पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद तांबोळी असे आत्महत्या केेलेल्या पोलिस अधिकार्‍याचे नाव आहे. शनिवारी दुपारी…\n‘या’ कारणामुळं पोलीस हवालदार शैलेश जगताप, परवेश जमादार पोलिस दलातून ‘बडतर्फ’\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - जमीन खरेदी विक्री व्यवहारामध्ये सहभागी होऊन बेकादेशीरपणे अधिक आर्थिक मोबदला मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे विभागीय चौकशीत आढळून आल्याने त्यामुळे पोलीस हवालदार शैलेश जगताप आणि पोलीस नाईक परवेज जमादार यांना पोलीस…\n 10 लाखाच्या लाच प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी पोलिस आयुक्‍तालयातील गुन्हे शाखेतील युनिट-2 चे पोलिस निरीक्षक आणि म्हाळूंगे पोलिस चौकीचे प्रभारी अधिकार्‍यावर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने धडक कारवाई केली आहे.भानुदास जाधव असे पोलिस निरीक्षकाचे नाव आहे.…\nअवैध संपत्‍ती गोळा केल्यानं पोलिसासह पत्नी ‘गोत्यात’, एसीबीकडून FIR\nमुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - अवैध संपत्ती गोळा केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यासह त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस दलात नोकरीला असताना त्यांनी हि अवैध संपत्ती गोळा केली होती. 22 लाख, 32 हजार…\n‘पोलिसनामा’ इफेक्ट : ‘तो’ पोलीस निरीक्षक तडकाफडकी निलंबित\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - वाळूची बेकायदा वाहतूक करणारे वाहन पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी तडजोड करून सोडून दिले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात यावी, असा लेखी तक्रार अर्ज सचिन दशरथ गोरे (रा.…\nपुण्यातील 6 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पोलिस आयुक्तालयातील 6 पोलिस निरीक्षकांच्या गुरुवारी रात्री बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस निरीक्षकांची नावे आणि त्या पुढील कंसात कोठून कोठे बदली करण्यात आली आहे ते पुढील प्रमाणे.1. दुर्योधन विठ्ठल पवार…\n6 पोलिस अधीक्षक, उपायुक्‍त, उप अधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्या\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्य गृह विभागाने आज (गुरूवार) पोलिस दलातील 6 वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. अधिकार्‍यांच्या बदलीबाबतचे आदेश आज काढण्यात आले आहेत. बदली झालेल्या पोलिस अधिकार्‍याचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठुन…\nपोलीस कर्मचाऱ्याची पत्नीच्या साडीने गळफास घेऊन आत्महत्या, परिसरात दलात खळबळ\nमाढा : पोलीसनामा ऑनलाइन - माढा पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलने राहत्या घरात पत्नीच्या साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुरेंद्र अजंता कटकधोंड (वय-30) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे.…\nपुणे : पोलिस उपनिरिक्षकांच्या (PSI) बदल्या\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पोलीस आस्थापना मंडळाच्या मान्यतेने पोलीस आयुक्त , पुणे शहर आस्थापनेवर कार्यरत असलेले खाली नमुद पोलीस उप निरीक्षक यांची त्यांचे नावासमोर दर्शविल्याप्रमाणे आयुक्तालयांतर्गत बदली करण्यात येत आहे. पोलीस उप निरीक्षक…\nडॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्यानंतरही ‘बिग…\n गाण्यानंतर आता ‘रॅम्प’ वॉक आणि…\n‘वॉर’च्या यशानंतर वाणी कपूर म्हणाली –…\n‘HOT’ अ‍ॅक्ट्रेस ‘शमा सिकंदर’नं शेअर…\n चा ‘धुरळा’, मराठी कलाकारांनी…\nशिवसेनेला गंभीर ‘परिणाम’ भोगावे लागतील, भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा…\nवाराणसी : वृत्तसंस्था - महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेतून भाजप आणि शिवसेनेतील वाद विकोपाला गेले आहेत. केंद्रीय आरोग्य…\n महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेचं ‘सरकार’ येणार, HM…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटला नसल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट…\n करणीच्या संशयातून पुतण्यानं काकाचं ‘शिर’ केलं…\nठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - काकाने करणी केल्यामुळे वडिलांचा मृत्यू झाल्याच्या संशयातून पुतण्याने मित्रांच्या मदतीने…\nशिवसेनेची ‘चिंता’ आणखी वाढली, काँग्रेसच्या…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटता सुटत नसल्याने शिवसेनेची धाकधूक वाढत चालली आहे.…\n उद्या दिल्लीत सोनिया गांधी – शरद पवारांची…\nपुणे : पोलीनामा ऑनलाइन - राज्यातील सत्ताकोंडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nशिवसेनेला गंभीर ‘परिणाम’ भोगावे लागतील, भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा…\n‘या’ कारणामुळं शिवसेनेच्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यात…\nअयोध्यामध्ये मशिदीसाठी ‘या’ हिंदू व्यक्तीनं दिली 5 एकर…\n‘रिसेप्शनिस्ट’ला त्यानं WhatsApp वर ‘अश्लील’…\nगोव्याचे पोलीस महासंचालक प्रणव नंदा यांचे निधन\nशिवसेनेला कुणीही ‘शहाणपणा’ शिकवण्याची गरज नाही, संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर ‘निशाणा’\n उद्या दिल्लीत सोनिया गांधी – शरद पवारांची भेट\nड्युटीवर असताना भरधाव ट्रकच्या धडकेत पोलिसाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/ncps-mp-dramol-kolhe-crtitisized-on-bjp-in-lonawala/", "date_download": "2019-11-17T23:09:31Z", "digest": "sha1:RLEC3VY5PAQSNFFHDQXY3CVD2RCARXY7", "length": 14507, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महायुतीचे दिवाळं निघाल्याशिवाय राज्यात दिवाळी साजरी होणार नाही | Dainik Prabhat", "raw_content": "\nमहायुतीचे दिवाळं निघाल्याशिवाय राज्यात दिवाळी साजरी होणार नाही\nलोणावळ्यात गर्दीचा उच्चांक: खासदार कोल्हे यांची भाजपवर टीका\nलोणावळा – महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या, तरुणांचा रोजगार, माता-भगिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न असेल, या सगळ्या समस्यांबाबतीत भाजप सरकार नापास झाले आहे. निवडणुकीसाठी भाजप सरकारकडे आता कोणतेच मुद्दे शिल्लक नाहीत. निवडणूक मावळची, मुद्दा काश्‍मीरचा, मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचा. ही अशी निवडणूक असती होय तसेच या निवडणुकीत महायुतीचे दिवाळं निघाल्याशिवाय राज्यात दिवाळी साजरी होणार नाही, असा घणाघात शिरूरचे खासदार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्टार प्रचारक डॉ. अमोल कोल्हे यांनी मंगळवारी लोणावळ्यात केला.\nमावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस (आय), स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आणि मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, माजी आमदार कृष्णराव भेगडे, माजी मंत्री मदन बाफना, राष्ट्रवादी कॉंग्रेस पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, ज्येष्ठ नेते माउली दाभाडे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे व कॉंग्रेस तालुका अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, चंद्रकांत सातकर, मावळ तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे, अध्यक्ष एसआरपी रमेश साळवे, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, बाळासाहेब गायकवाड, नगरसेविका पूजा गायकवाड, नगरसेवक किशोर भेगडे, नंदू हुलवळे, गणेश काजळे, मनीषा राउत, बाबासाहेब गायकवाड, विठ्ठल शिंदे, सूरज गराडे, माधुरी कालेकर, सुनील काजळे, संजय शेडगे, कल्पेश मराठे, नगरसेविका खंडेलवाल, माजी नगराध्यक्ष नारायण पाळेकर, उमेदवार सुनील शेळके यांचे वडील शंकर शेळके, नगरसेविका आरोही तळेगावकर, पूजा गायकवाड,\nकाळुराम मालपोटे, रवी पोटफाडे, लोणावळा शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष विलास बडेकर, नारायण पाळेकर, एस. आर. पी. पक्षाचे अशोक ओव्हाळ, अनिल गवळी, मनसेचे मावळ तालुक्‍याचे पदाधिकारी आदींसह विविध मित्र पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना सभास्थळी येण्यास उशीर झाल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्‍त करताना तिरकस टीका केली. रस्त्यावर 400 कोटी खर्च झाले असते तर मी अर्धा तास लवकर आलो असतो, असे ते म्हणाले.\nराष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके म्हणाले की, जनतेच्या ताकदीवरती विश्‍वास ठेऊनच मला राष्ट्रवादीने उ���ेदवारी दिली. विरोधक आणि मी एकाच तालमीतले आहोत. भाजपचे राजकारण खालच्या थराचे आहे. गरिबांना नाडले जाते. मी आठ वर्षांपासून तळेगाव नगरपरिषदेत काम करतोय, किती पैसे आले, किती दाखवले गेले, किती पैशांचे काम झाले, हे सगळे माहितेय. जनतेची किती दिशाभूल करायची महिलांची 2 लाखांच्या पॉलिसी काढण्याच्या नावाखाली फसवणूक केली. 1400 कोटी रुपयांची कामे केली असतील तर ते कुठे गेले महिलांची 2 लाखांच्या पॉलिसी काढण्याच्या नावाखाली फसवणूक केली. 1400 कोटी रुपयांची कामे केली असतील तर ते कुठे गेले मावळवासियांनो, फक्त एक संधी द्या, असे भावनिक आवाहन शेळके यांनी केले.\nभाजप सरकारवर सडकून टिका –\nशिरूरचे खासदार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्टार प्रचारक डॉ. अमोल कोल्हे यांनी भाजप सरकारवर कडाडून टीका केली. मावळातून तसेच शेजारच्या पिंपरी-चिंचवडमधून कमळाची पाकळी ठेवायची नाही, असा निश्‍चय आपण सर्वांनी करूया. मतदानानंतर लगेच दिवाळी सुरु होणार आहे. देशातील तसेच राज्यातील समस्या संपवण्यात अपयशी ठरलेल्या भाजप-शिवसेना सरकारचं दिवाळं काढल्याशिवाय यंदाची दिवाळी साजरी करायची नाही, असे आवाहन डॉ. कोल्हे यांनी मावळवासियांना केले.\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nराजनाथ सिंग आणि डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथं द्विपक्षीय चर्चा\nइसिसशी लागेबांधे असणाऱ्या जर्मन महिलेला अटक\nकोल्हापूरातील ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली\nबिल गेट्‌स कडून बिहार सरकारचे कौतुक\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nभाजपमध्ये गेलेले आमदार आमच्या संपर्कात- जयंत पाटील\nनगरमध्ये पवार विरूद्ध विखेच लढत\n\"मुलांचे हक्क व सुरक्षा'वर उपक्रम राबवा\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\nपवार साहेब...आमच्याही बांधावर या; शेतकऱ्यांची आर्त हाक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/maharashtraelection/", "date_download": "2019-11-17T23:27:15Z", "digest": "sha1:4CGQKESHJPPRG5576U5XFURSNRCEHIEG", "length": 16484, "nlines": 214, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "maharashtraelection | Dainik Prabhat", "raw_content": "\nभाजपाला 16, शिवसेना 14, कॉंग्रेस 4 तर राष्ट्रवादी, सपाला प्रत्येकी 1 जागा मुंबई : शिवसेना-भाजपाची पिछेहाट झाली असली तरी...\nअकोले रंगणार चौरंगी लढत\nअकोले - माघारीच्या अंतिम दिवशी आज अकोले विधानसभा मतदारसंघातून दोन पक्षांनी उमेदवारी अर्ज मागे आहेत. त्यामुळे लढतीचे चित्र स्पष्ट...\nशिर्डी मतदारसंघात पाच उमेदवार रिंगणात\nराहाता - शिर्डी विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात पाच उमेदवार राहिले आहेत. अर्ज माघारीच्या दिवशी तीन उमेदवारांनी आपले अर्ज...\nगडाखांच्या विजयासाठी घुलेंची राष्ट्रवादी सरसावली\nगणेश घाडगे नेवासा तालुक्‍यात माजी आ. शंकरराव गडाख यांची ताकद वाढली ः घुले गावोगावी घेणार मेळावे नेवासा - नेवासा तालुक्‍यात...\nबारा मतदारसंघांत 116 उमेदवार\nजिल्ह्यातील 189 उमेदवारांपैकी 66 जणांची माघार नगर - जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवड़णुकीसाठी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी 189 उमेदवारांपैकी...\nन्यू आर्टस महाविद्यालयात दोघांना फायटरने मारहाण\nनगर - न्यू आर्टस महाविद्यालयाच्या ग्रंथालयासमोर दोघांना फायटरने बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीत दोघे जब्बर जखमी झाले आहेत. याप्रकरणी...\nमला डाक्‍टर सायबासनी शंभर रुपये द्यायचेत\nअकोले - मला डॉक्‍टर सायबासनी शंभर रुपये द्यायचेत... असे म्हणत एका फाटक्‍या तुटक्‍या कपड्यात असणाऱ्या इसमाने आपली घड्या घातलेली...\nकोपरगावात काळे-कोल्हेंसमोर बंडखोरीचे ग्रहण\nशंकर दुपारगुडे परजणे, वहाडणे, साळुंखे निवडणुकीच्या रिंगणात कोपरगाव - कोपरगाव विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी आठ अपक्ष...\nराहुरीत मुख्य लढत कर्डिले-तनपुरेंतच\nअनिल देशपांडे राहुरी - राहुरी-नगर मतदारसंघाचे निवडणूक चित्र आज स्पष्ट झाले. पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. भाजप मित्र पक्षाचे विद्यमान...\nविरोधात असताना त्यांनी पवारांना शिव्या शाप दिला : पिचड\nअकोले - आज आघाडीकडून प्रचारक व उमेदवार असलेले, आम्ही जेंव्हा राष्ट्रवादी पक्षात होतो, तेंव्हा शरद पवार यांना शिव्या शाप...\nनातवासाठी आजोबांची मतदारसंघात साखरपेरणी\nराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे कर्जत-जामखेडकडे विशेष लक्ष; शिंदेंच्या होमपीचवर करणार शक्तिप्रदर्शन जामखेड - विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू असून, तापमानाच्या...\nना. राम शिंदेंचा मतदारांशी थेट संवाद\nजामखेड - भाजपचे उमेदवार पालकमंत्री राम शिंदे यांनी प्रचाराचा संपूर्ण भर मतदारांशी थेट संवाद साधण्यावर ठेवला आहे. प्रचार रॅलीतून...\nडझनभर राजकीय विचारधारा कोळून पिणारा तालुका…\nअर्शद आ. शेख श्रीगोंदा - श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाची राजकीय विचारधारा कोणती या प्रश्‍नाचे उत्तर डझनभर राजकीय विचारधारा कोळून पिणारा...\nवरिष्ठांचे प्रयत्न निष्फळ; निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू\nकराड - विधानसभा निवडणुकीतील बंडखोरांनी दाखल केलेले अर्ज काढून घेण्यासाठी शेवटच्या दिवशी आज बंडखोरांनी अर्ज मागे न घेतल्याने वरिष्ठांचे...\nपदयात्रांच्या धडाक्‍यांमुळे साताऱ्यात भाजपमय वातावरण\nसातारा - सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजप व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार शिवेंद्रसिंहराजे...\nदहा ठिकाणी दुरंगी, कोपरगावात चौरंगी, नगरात तिरंगी लढत कार्ले, झावरे, चेडे, नागवडे, काकडेंच्या तलवारी म्यान नगर - जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघाच्या...\nवाई विधानसभा मतदारसंघात तीन उमेदवारांची माघार\nआ. मकरंद पाटील, मदन भोसलेंसह दहा उमेदवार निवडणूक रिंगणात वाई - विधानसभा निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी पुरुषोत्तम बाजीराव...\nपरळीच्या व्होट बॅंकेवर शिवेंद्रराजेंची भिस्त\nसातारा - परळी गटातील बहुतांशी भाग हा दुर्गम असून अनेक गावांमध्ये विकासकामे करून नागरिकांना सोयी सुविधा पुरविल्या आहेत. त्याचबरोबर...\nतीन ठिकाणी तिरंगी चार ठिकाणी पारंपरिक लढती\nकराड उत्तरमध्ये पृथ्वीराज चव्हाण, डॉ. अतुल भोसले व उदयसिंह पाटील उंडाळकर तर कराड उत्तरमध्ये बाळासाहेब पाटील, धैर्यशील कदम व...\n-35 बंडोबांची आखाड्यातून माघार -आठ मतदारसंघात -73 उमेदवार रिंगणात सातारा - विधानसभा निवडणुकीचे जिल्ह्यातील आ�� मतदारसंघाचे अंतिम चित्र आज स्पष्ट...\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nदीपिका पादुकोणने कापल्या रणवीर सिंगच्या मिशा; व्हिडीओ व्हायरल\n\"मुलांचे हक्क व सुरक्षा'वर उपक्रम राबवा\nनगरमध्ये पवार विरूद्ध विखेच लढत\nभाजपमध्ये गेलेले आमदार आमच्या संपर्कात- जयंत पाटील\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/768.html", "date_download": "2019-11-17T23:58:09Z", "digest": "sha1:WGGA3QO3IQ5HNAWLS6DMI4JGAQS6HYFX", "length": 56790, "nlines": 574, "source_domain": "www.sanatan.org", "title": "विनाशकारी फटाक्यांवर बंदी आणा ! - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > अध्यात्म कृतीत आणा > सण, उत्सव आणि व्रते > सण > दिवाळी > विनाशकारी फटाक्यांवर बंदी आणा \nविनाशकारी फटाक्यांवर बंदी आणा \nप्रतिवर्षी देशभरात केवळ फटाक्यांवर अब्जावधी रुपयांचा व्यय होत असतो. देशाला दिवाळखोरीचे चटके बसत असतांना आणि फटाक्यांमुळे कोणत्याही प्रकारचा लाभ न होता केवळ हानीच होत असतांना फटाके वाजवणे, म्हणजे देशद्रोहच होय. फटाक्यांमुळे होणार्‍या दुष्परिणामांची पुढील लेखातून माहिती करून घेऊया.\nविनाशकारी फटाक्यांवर बंदी आणा\nकानाचे पडदे फाडणारे, हृदयरोग्यांचे मरण जवळ आणणारे, बालकांचा थरकाप उडवणारे आणि आवाजाबरोबर प्रचंड प्रदूषण वाढवणारे फटाके, हा श्री गणेश चतुर्थी, दिवाळी, क्रिकेटच्या सामन्यातील विजय आणि धार्मिक वा राजकीय मिरवणुका यांचा अविभाज्य भाग झाला आहे. फटाक्यांमुळे होणारा विनाश स्वतःहून ओढवून घेण्याचा अट्टाहास आपण कशासाठी करतो \nहिंदूंच्या सणांत शिरलेल्या विकृती \n१. हिंदूंच्या सणांतून वाढत असलेले उपद्रवमूल्य \nएकेकाळी समाजाचा अभिमानास्पद सांस्कृतिक वारसा समजल्या जाणार्‍या सार्वजनिक गणेशोत्सवाचे लाजिरवाणे अवमूल्यन झाले आहे. न्यायालयांचे निकाल आणि दंडविधान (कायदे) धाब्यावर बसवून रात्री उशिरापर्यंत टिपर्‍या बडवणार्‍यांनी दसर्‍याच्या आधीच्या नवरात्री नकोशा केल्या आहेत. कर्णकटू आवाजाच्या फटाक्यांची गल्लोगल्ली आतषबाजी करणार्‍यांनी दिवाळीच्या काळात भयनिर्मिती केली आहे.\n२. सणाला उपद्रवकारक स्वरूप येणे,\nही धनदांडग्यांच्या काळ्या पैशांमुळे निर्माण झालेली विकृती \nआपण म्हणजे समाज’, असे मानणार्‍या धनदांडग्यांच्या काळ्या पैशांच्या संस्कृतीसमोर मध्यमवर्गाने शरणागती पत्करल्याने अलीकडे ‘अधिकाधिक लोकांना उपद्रव देऊन सण साजरे करणे’, ही रीतच बनली आहे. अवैध संपत्तीची उणीव नसलेल्यांनी श्री गणेश चतुर्थी आणि दिवाळी हे सण अधिकाधिक लोकांच्या डोळ्यांत भरतील, अशा प्रकारे साजरे करण्याची स्पर्धा आरंभली. साहजिकच या सणांच्या आनंदाचे आविष्कार अधिक उपद्रवकारक स्वरूप घेऊ लागले.\n१. फटाक्यांमुळे होणारे अपघात\nअ. ख्रिस्ताब्द १९९७ मध्ये दिल्लीत केलेल्या एका पाहणीत ���टाक्यांमुळे केवळ त्या शहरात ३८३ जणांचे मृत्यू, तसेच ४४२ जणांना दुखापतग्रस्त झाल्याचे आढळून आले होते.\nआ. ख्रिस्ताब्द १९९९ मध्ये हरियाणातील सोनपथ येथे फटाक्यांमुळे लागलेल्या आगीत ४४ जणांचे बळी गेले.\nइ. ख्रिस्ताब्द १९९९ मध्ये महाराष्ट्रातील जळगाव शहरात फटाक्यांमुळे आग लागून बाजारपेठच भस्मसात झाली आणि लक्षावधी रुपयांची हानी झाली.\nई. ५ सप्टेंबर २०१२ या दिवशी फटाक्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या तामिळनाडूतील शिवकाशी येथे फटाके बनवण्याच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ५२ जणांचा मृत्यू, तसेच ७० हून अधिक कामगार दुखापतग्रस्त झाले.\nउ. फटाक्यांमुळे दुसर्‍यांच्या घरात जळका बाण जाऊन अपघात होतो.\nवरील उदाहरणे केवळ प्रातिनिधीक आहेत. देशातील अनेक भागांत असे अपघात होतात आणि त्याची वृत्तेही प्रतिवर्षी प्रसिद्ध होतात.\nफटाक्यांमुळे आग लागून अपघात तर होतातच; पण याच कानठळ्या बसवणार्‍या फटाक्यांचे याहूनही आणखी दुष्परिणाम आहेत. ‘कानठळ्या बसवणार्‍या फटाक्यांमुळे जुन्या इमारतींना तडे जाण्याची शक्यता असते. घराचे ‘प्लास्टरिंग’ सैल होते. विजेचे बल्ब जळतात वा पडतात.\nफटाक्यांमुळे होणार्‍या रुग्णाइतांत ६० टक्के प्रमाण १२ वर्षांखालील बालकांचे असते.\n४. ध्वनीप्रदूषणामुळे होणारी आरोग्याची हानी\nअ. रुग्णालयातील नवजात बालके, तसेच रुग्ण यांना फटाक्यांच्या आवाजाचा विलक्षण उपसर्ग होतो.\nआ. कानठळ्या बसवणार्‍या फटाक्यांमुळे सदाचा बहिरेपणा येण्याचीही शक्यता असते. फटाक्यांमुळे कान बधीर होतात. श्रवणयंत्रणातील पेशी एकदा मृत झाल्या की, पुन्हा निर्माण होत नाहीत.\nइ. फटाक्यांच्या ध्वनीप्रदूषणामुळे डोकेदुखी, रक्तदाब, हृदयविकार यांसारखे विकार वाढतात.\nई. फटाक्यांच्या आवाजामुळे श्वसनमार्गाचे आणि फुफ्फुसाचे विकार बळावतात.\nउ. गर्भवती महिलांना फटाक्यांच्या ध्वनीप्रदूषणाचा अपाय होतो.\n५. वायूप्रदूषणामुळे होणारी आरोग्याची हानी\nअ. फटाके फोडले जातात, तेव्हा त्यातून मोठ्या प्रमाणात विषारी धूरही होत असतो. त्यामुळे दिवाळीच्या दिवसांत दम्याच्या रुग्णांत वाढ होते.\nआ. फटाक्यांमुळे वातावरणात पसरणारा विषारी वायू सर्वच नागरिकांच्या आरोग्याला हानीकारक असतो.\n६. पर्यावरणदृष्ट्या होणारी हानी\nअ. फटाक्यांमुळे केवळ पैशांचा अपव्यय होतो, असे नाही, तर पुष्कळ प्रमाणात कचरा, धूळ आणि धूर या अनिष्टकारक गोष्टी विनाकारण निर्माण होतात.\n(गणेशमूर्ती विसर्जनामुळे जलप्रदूषण होते असा कांगावा करून त्या विरोधात मोहीम राबवणारी बौद्धिक दिवाळखोरी दाखवणारी अंधश्रद्धा निर्मूलन समिती फटाक्यांविरुद्ध आवाज उठवत नाही किंवा फटाक्यांवर बंदी आणण्यासाठी कायदा करत नाही. यातून तिचे समाजप्रबोधनाचे ढोंग दिसून येते. – संपादक)\n७. आर्थिकदृष्ट्या होणारी हानी\nअ. भारताची भयानक सद्यस्थिती\n२० प्रतिशत जनतेला दोन वेळ पुरेसे अन्न मिळत नाही, प्यायला पाणी नाही, शेतीसाठी पाणी नाही, तीव्र वीज टंचाई आहे, कुपोषण, २४ – ३० टक्के जनता निरक्षर आहे आणि औषधोपचाराची सोय नाही, अशी स्थिती आहे.\nआ. कोट्यवधी रुपयांच्या फटाक्यांचा धूर हवेत सोडणे अयोग्य\nएकट्या महाराष्ट्रात दिवाळीत १२ कोटींचे फटाके वाजवले जातात, हा आकडा ख्रिस्ताब्द १९९९ चा आहे. आजची फटाक्यांची उलाढाल सहजच १०० कोटी रुपयांहून अधिक आणि भारतभरातील सहस्रो कोटी रुपये असेल सणांचा आनंद साजरा करण्यासाठी कोट्यवधींच्या रुपयांच्या फटाक्यांचा धूर हवेत सोडणे, हे उचित आहे का \nइ. फटाके उडवणे म्हणजे आर्थिक दिवाळे काढणे\nखरी दिवाळी फटाके विकणार्‍यांची असते; कारण पाच रुपयांचा फटाका विक्रेता वीस रुपयांना विकत असतो. तरीही पाच-पाच, दहा-दहा सहस्र रुपयांचे फटाके उडवणारे लोक आपल्याकडे अल्प नसतात.\n८. मानसिकदृष्ट्या होणारी हानी\nअ. फटाक्यांमुळे लहान मुलांमध्ये निर्माण होणारी विकृती\nदारात भिकार्‍याच्या झोळीत एखादी करंजी टाकण्यापेक्षा त्याच्या पायाजवळ ‘अ‍ॅटमबाँब’ फोडून त्याला पळवून लावण्यात हल्लीची लहान मुले धन्यता मानतात. फटाक्यांनी निर्माण केलेली ही विकृती आहे.\nआ. मानसिक स्वास्थ्य बिघडणे\nदेहातील तमोगुणी स्पंदनांच्या संवर्धनामुळे मनःपटलावर विपरित परिणाम होऊन अनावश्यक, तसेच विकल्पयुक्त विचारांची निर्मिती झाल्याने मानसिक स्वास्थ्य बिघडते.\nभजन, आरती किंवा सात्त्विक नाद यांनी चांगल्या शक्ती आणि देवता येतात; मात्र सध्या तामसिक आधुनिक संगीत आणि फटाके यांचेच ध्वनी अधिक प्रमाणात होत असल्यामुळे वातावरणात आसुरी शक्ती आकर्षिल्या जातात. त्यांच्यातील तमोगुणाचा परिणाम मानवावर होतो आणि त्याची वृत्तीही तामसिक होते.\n१. देह आणि मन यांचे संतुलन बिघडल्याने आध्य��त्मिक स्तरावर मानवाची कधीही भरून न निघणारी हानी होते. तमोगुणाच्या देहातील संकरामुळे नैतिक मूल्यांचा र्‍हास होतो.\n२. फटाक्यांत भरलेल्या दारूगोळ्यातून निघणारा धूर वायूमंडलात घनीभूत होऊन तेथे वाईट शक्तीशी संबंधित स्थाने निर्माण करतो.\n३. या स्थानांच्या आश्रयाने अनेक दुर्जन शक्ती पोसल्या जाऊन वायूमंडलातील आध्यात्मिक क्षमतारूपी चैतन्याचा र्‍हास करतात.\n४. अनेक धार्मिक विधींच्या वेळी वाजवले जाणारे फटाके वायूप्रदूषण करून देवतांच्या भूतलावर होणार्‍या आगमनात अडथळा निर्माण करतात. यामुळे फटाके वाजवणार्‍या मनुष्याला तिसर्‍या नरकाची शिक्षा मिळते.\nहे सर्व दुष्परिणाम पाहिले, तर फटाके न उडवणेच श्रेयस्कर \nफटाके वाजवतांना होणारे सूक्ष्मातील दुष्परिणाम\nफटाक्यांविषयीचे परराष्ट्रांचे स्तुत्य धोरण \nअमेरिकेसारख्या सुधारलेल्या विकसित देशात आवाज करणार्‍या धोकादायक फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. तेथे केवळ शोभेचे, उदा. आवाज न करता केवळ प्रकाश देणारे फटाके उडवण्यास अनुमती आहे. त्यासाठी परवाना घ्यावा लागतो. प्रसंगोपात्र आवाज करणारे फटाके वाजवायचे असल्यास विशेष अनुमती घ्यावी लागते. अशी अनुमती देतांना कुणासही धोका होणार नाही, अशा ठिकाणी वस्तीपासून दूर हे फटाके उडवण्याची अनुमती दिली जाते. शिवाय ही अनुमती देतांनाच ‘तिथे अग्नीशामक दलाची व्यवस्था आहे कि नाही, हे आधी पाहिले पाहिजे. आपणाकडे असे किती दक्षतेचे उपाय योजले जातात \nन्यूझीलंड, इटली, फ्रान्स, बेल्जियम या देशांत केवळ प्रौढ व्यक्तींनाच फटाके विकत घेण्यास अनुमती आहे. या धर्तीवर भारतातही असे दंडविधान होणे आवश्यक आहे.\nफटाक्यांचे दुष्परिणाम रोखण्यासाठी उपाय \nफटाक्यांमुळे होणारी एवढी हानी आपणास थांबवता येणार नाहीत का फटाक्यांचा मोह टाळला, तर हे सहज शक्य आहे. यासाठी हे करा –\n१. मुलांनो, फटाके वाजवणार नाही, अशी शपथ शाळाशाळांमधून घ्या \nमुंबईतील काही शाळांमधून दिवाळीची सुट्टी पडण्याआधी तेथील मुलांनी ‘दिवाळीत आम्ही फटाके उडवणार नाही’, अशी शपथ घेतली होती.\n२. पालकांनो, फटाक्यांच्या निर्मितीसाठी बालकामगार\nवापरले जात असल्याने ते न वाजवण्याविषयी पाल्यांचे प्रबोधन करा \nभारतातील फटाक्यांच्या नगरीत म्हणजेच तामिळनाडूतील शिवकाशीत हे फटाके निर्मिण्यासाठी मुख्यत्वेकरून बालकामगारांचा उपयोग केला जातो. या फटाक्यांच्या कारखान्यातील अविरत कष्ट, तसेच तेथील विषारी वायूंचे प्रदूषण यांमुळे या बालकांचे जीवन अकाली उखडलेल्या कळीप्रमाणे कोमेजून जाते. ही सर्व वस्तूस्थिती लक्षात घेऊन आपल्या मुलांना दिवाळीत फटाक्यांवर बहिष्कार घालण्यासाठी पालकांनी प्रबोधन केले पाहिजे.\n३. लोकहो, फटाके उडवतांना ही दक्षता घ्या \nख्रिस्ताब्द २००५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने गोंगाटबंदीच्या संदर्भात दिलेल्या निकालासंदर्भात रात्री १० ते सकाळी ६ या काळात फटाके वाजवणे, हा अपराध ठरवला गेला आहे. तसेच शासकीय, निमशासकीय, खाजगी, धर्मदाय विश्वस्त संस्थांची रुग्णालये आणि नागरिक यांना त्रास होईल, अशा ठिकाणी फटाके वाजवण्यास बंदी घातली आहे.\n४. फटाक्यांचे पैसा राष्ट्रकारणी लावा \nतोफा आणि खरे बाँब यांच्या धडधडाटीची देशाच्या सीमारेषांवर नितांत आवश्यकता आहे. इथे फुकटचे बार काढण्यापेक्षा, ते पैसे संरक्षण खात्याकडे वळवल्यास सत्कारणी लागतील.\nफटाके वाजवल्यामुळे स्थुलातून वायू आणि ध्वनी यांचे प्रदूषण होते अन् सर्वत्र कचरा होतो. त्यामुळे फटाके वाजवलेल्या ठिकाणी त्रासदायक स्पंदने जाणवतात. फटाक्यांतून वातावरणात तमोगुणाचे प्रक्षेपण होऊन या तमप्रधान वातावरणाकडे पाताळातील त्रासदायक शक्ती आकृष्ट होते. त्यामुळे वातावरणात जडपणा वाढून दाब जाणवू लागतो. तसेच फटाके वाजवणार्‍या व्यक्तीतील तमोगुण वाढून त्याचा अहंकार वाढतो आणि त्याच्या भोवती त्रासदायक शक्तीचे आवरण निर्माण हाऊ शकते. फटाके वाजवल्यामुळे निर्माण होणार्‍या त्रासदायक नादाकडे पाताळातील आक्रमक वाईट शक्ती चटकन आकृष्ट होऊन स्थुलातून अपघात होणे किंवा भाजणे यांसारख्या दुर्घटना घडू शकतात. फटाके वाजवल्यामुळे इतरांना त्रास होत असतांना फटाके वाजवणार्‍या व्यक्तीला मात्र सुख वाटत असते. हे सुख आसुरी सुख असल्यामुळे फटाके वाजवणार्‍या व्यक्तीतील दुष्प्रवृत्ती प्रबळ होऊ शकते आणि वाईट शक्तींना त्याचे नियंत्रण घेणे सोपे जाऊ शकते. यासाठी दिवाळीत फटाके वाजवू नयेत.’\n·कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.१०.२०१७ रात्री ११)\nसंदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’\nदेशविदेशांत निरनिराळ्या पद्धतीने साजरा होणारा हिंदूंचा सण दिवाळी \nयमदीपदान करतांना १३ दिवे ���र्पण का करावे \nCategories Select Category check (3) अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (122) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (17) अनुभूती (1) मृत्यू आणि मृत्यूनंतर (10) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (79) कर्मयोग (9) गुरुकृपायोग (62) अहं निर्मूलन (4) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (13) प्रीती (1) भावजागृती (11) सत्संग (1) सत्सेवा (1) स्वभावदोष निर्मूलन (20) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (3) अध्यात्म कृतीत आणा (376) अंधानुकरण टाळा (22) आचारधर्म (106) अलंकार (8) आहार (29) केशभूषा (18) दिनचर्या (30) निद्रा (2) वेशभूषा (17) धार्मिक कृती (45) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्���ात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानं�� (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (2) साहाय्य करा (2) सनातनचे अद्वितीयत्व (390) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (42) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (6) चित्रकला (1) नृत्यकला (3) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) संगीत (11) सात्त्विक रांगोळी (10) सूक्ष्म चित्रकला (1) आध्यात्मिक संशोधन (107) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (84) अमृत महोत्सव (3) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (17) आध्यात्मिकदृष्ट्या (11) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (15) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (27) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (2) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (26) आश्रमांची वैशिष्ट्ये (19) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (9) सनातनचे संत (81) साधकांची वैशिष्ट्ये (45) ६० टक्के पातळीचे साधक (4) दैवी गुणांनी संपन्न (1) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (34) चित्र (33) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (4)\nझोप लागत नसल्यास पुढीलपैकी एखादा नामजप झोप येईपर्यंत करा \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ournagpur.com/ipl-mumbai-beat-bengaluru-by-5-wickets/", "date_download": "2019-11-17T22:29:35Z", "digest": "sha1:SG3ADD5FSNBY6FRXDZ5DWFKWMBAHFLZU", "length": 6342, "nlines": 158, "source_domain": "ournagpur.com", "title": "आयपीएलः मुंबईचा बेंगळुरूवर ५ गडी राखून विजय", "raw_content": "\nHome Entertainment आयपीएलः मुंबईचा बेंगळुरूवर ५ गड��� राखून विजय\nआयपीएलः मुंबईचा बेंगळुरूवर ५ गडी राखून विजय\nमुंबई : मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये रंगलेल्या अटी-तटीच्या सामन्यात मुंबईनं बेंगळुरूवर पाच गडी राखून विजय मिळवला. सलग सहा सामन्यांनंतर एक विजय मिळवलेल्या बंगळुरला पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबईनं या विजयासह गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे.\nकर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून बेंगळुरूला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. बेंगळुरूला प्रथम फलंदाजी देण्याचा मुंबईचा हा निर्णय योग्य ठरला. बेंगळुरूनं एबी डीव्हिलियर्स (७५) आणि मोईन अली (५०) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर ७ बाद १७१ धावा करून मुंबईला १७२ धावांचे आव्हान दिले होते.\nबेंगळुरूनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईला अखेरच्या षटकापर्यंत झुंज द्यावी लागली. कर्णधार रोहित शर्मा आणि डी.कॉक बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्यांच्या झंझावाती खेळीनं मुंबईचा डाव सावरला. हार्दिकनं १६ चेंडूंमध्ये नाबाद ३७ धावा करत संघाला विजय प्राप्त करून दिला.\nअधिक वाचा : प्रेमाला धर्माचं बंधन नसावं: आलिया भट्ट\nPrevious articleप्रेमाला धर्माचं बंधन नसावं: आलिया भट्ट\nNext articleसुरुचि मसाला कंपनी में लगी आग, मसाले के 40 हजार बोरे जलकर खाक\nमुख्यमंत्री करायचं तरी कोणाला\nसरकारने शेतकऱ्यांचा ‘सन्मान’ परत घेतला\nशरद पवार म्हणाले, मी पुन्हा येईन\nनागपूर / राज्यात मध्यावधी नव्हे तर स्थिर सरकार देऊ; नागपुरात बोलताना शरद पवारांची ग्वाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/the-common-man-public-is-with-me/", "date_download": "2019-11-17T22:14:04Z", "digest": "sha1:CKEWFWAQPFIAQOUL6BMQ5OH6BGW52F7E", "length": 12824, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सर्वसामान्य जनता माझ्याच सोबत | Dainik Prabhat", "raw_content": "\nसर्वसामान्य जनता माझ्याच सोबत\nलोणीकंद येथील प्रचारसभेत माजी आमदार अशोक पवार यांचा विश्‍वास\nकोरेगाव भीमा – माझ्यासोबत शिरुर – हवेली विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनता आहे. तर सर्व गुंड आणि दोन नंबरवाले विरोधकांच्या बाजूने एकवटले आहेत, अशी टीका शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्रपक्षांचे उमेदवार, माजी आमदार ऍड. अशोक पवार यांनी केली. लोणीकंद (ता. हवेली) येथील श्री म्हसोबा मंदिराच्या परिसरात झालेल्या प्रचारसभेत पवार बोलत होते.\nपवार म्हणाले की, गेल्या 59 ��हिन्यांत आमदार पाचर्णे यांनी फक्‍त गुंडांना व 2 नंबरचे धंदे करणाऱ्या व्यक्तींनाच अभय दिले. त्यामुळेच ते लोक पाचर्णे यांच्यासोबत आहेत. आमदार पाचर्णे यांच्यावर निष्क्रियतेचा लागलेला कलंक पुसण्यासाठी ते शेवटच्या महिन्यात मतदारसंघात फिरताना दिसत आहेत. मात्र, सर्वसामान्य जनता आमदारांचे सर्व धंदे ओळखून आहे. असा टोला यावेळी अशोक पवार यांनी आमदार पाचर्णे यांना लगावला.\nजिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्याबाबत बोलताना राष्ट्रवादी युवकचे सरचिटणीस प्रदीप वसंत कंद म्हणाले की, ज्या शरद पवारांनी राजकारणातली सर्व पदे दिली. त्यांना सोडून जाण्याचा निर्णय हवेली तालुक्‍यातील 39 गावांतील जनतेला आवडलेला नाही. सर्व जनता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासोबत आहे. शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी हवेलीमधील जनता एकवटली आहे. त्यामुळे पक्षांतर केलेल्यांना जनता त्यांची जागा दाखवून देईल. असे कंद म्हणाले.\nयावेळी हवेली पंचायत समितीच्या सभापती हेमलता काळोखे, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरकाका भूमकर, डॉ. चंद्रकांत कोलते, हवेली तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, माजी सरपंच श्रीमंत झुरुंगे, अनिल होले, हवेली तालुका राष्ट्रवादीचे सरचिटणीस सोमनाथ कंद, राष्ट्रवादी युवतीच्या मोनिका झुरुंगे, हभप. हरिभाऊ झुरुंगे यांची भाषणे झाली. याप्रसंगी हवेली तालुका महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षा लोचन शिवले, घोडगंगा कारखान्याचे संचालक दिलीप मोकाशी, राहुल चोरघडे, सरपंच सागर गायकवाड, ओबीसी सेलचे सुभाष टिळेकर, संदीप गोते, रुपेश कंद, अर्जुन कांचन अनिल सोनवणे, पुष्पा कंद, रुपाली भूमकर, प्रतिभा कंद, रवींद्र कंद, मृणालिनी शिंदे, प्रीती शिंदे, सुनीता खलसे, शालन शिंदे, चंद्रकांत शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.\nशरद पवार यांच्यामुळे मोठी पदे मिळाली- सोमनाथ कंद\nराष्ट्रवादीचे तालुका सरचिटणीस सोमनाथ कंद यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराला लोणीकंद गावातून सर्वाधिक मताधिक्‍य देऊ, असे सांगितले. तसेच लोणीकंद गावाचा आजपर्यंत झालेला विकास केवळ शरद पवार यांच्यामुळे झाला आहे. त्यांनीच गावात मोठ- मोठी पदे दिली, असे त्यांनी सांगितले.\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्���ानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nराजनाथ सिंग आणि डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथं द्विपक्षीय चर्चा\nइसिसशी लागेबांधे असणाऱ्या जर्मन महिलेला अटक\nकोल्हापूरातील ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली\nबिल गेट्‌स कडून बिहार सरकारचे कौतुक\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nदीपिका पादुकोणने कापल्या रणवीर सिंगच्या मिशा; व्हिडीओ व्हायरल\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\nशॉर्ट फिल्म कॉर्नर : आपकी चिठ्ठी आयी है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A5%80&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A5%80&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4", "date_download": "2019-11-18T00:26:36Z", "digest": "sha1:34MRQKJGCHIJBXNBXJONT4E5VIZRYLAC", "length": 25382, "nlines": 307, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, नोव्हेंबर 18, 2019\nसर्व बातम्या (17) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (4) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसप्तरंग (7) Apply सप्तरंग filter\nसंपादकिय (2) Apply संपादकिय filter\nउत्तर महाराष्ट्र (1) Apply उत्तर महाराष्ट्र filter\nपश्चिम महाराष्ट्र (1) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\nविदर्भ (1) Apply विदर्भ filter\nसिटिझन जर्नालिझम (1) Apply सिटिझन जर्नालिझम filter\n(-) Remove जीवनशैली filter जीवनशैली\nआरोग्य (5) Apply आरोग्य filter\nशिक्षण (4) Apply शिक्षण filter\nसप्तरंग (3) Apply सप्तरंग filter\nस्वप्न (3) Apply स्वप्न filter\nकल्याण (2) Apply कल्याण filter\nचित्रपट (2) Apply चित्रपट filter\nदिल्ली (2) Apply दिल्ली filter\nनिसर्ग (2) Apply निसर्ग filter\nपर्यावरण (2) Apply पर्यावरण filter\nप्रदर्शन (2) Apply प्रदर्शन filter\nप्रदूषण (2) Apply प्रदूषण filter\nरिलेशनशिप (2) Apply रिलेशनशिप filter\nलिव्ह इन रिलेशनशिप (2) Apply लिव्ह इन रिलेशनशिप filter\nस्पर्धा (2) Apply स्पर्धा filter\nअभयारण्य (1) Apply अभयारण्य filter\nआंध्र प्रदेश (1) Apply आंध्र प्रदेश filter\nआत्महत्या (1) Apply आत्महत्या filter\nआयुर्वेद (1) Apply आयुर्वेद filter\nइंग्लंड (1) Apply इंग्लंड filter\nएके काळी आनंदाच्या वर्षावात न्हाऊन निघणारी मुलगी आई झाली, की काय होतं तिचा आनंद वाढतो, की कमी होतो तिचा आनंद वाढतो, की कमी होतो आईचा ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ म्हणजे ‘आनंद निर्देशांक’ वाढतो की कमी होतो आईचा ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ म्हणजे ‘आनंद निर्देशांक’ वाढतो की कमी होतो की त्याची सगळी परिमाणंच बदलून जातात. ‘मॉम्‍सप्रेसो’ नावाच्या संस्थेनं ‘मॉम्स हॅप्पीनेस इंडेक्स’ नावाचं एक सर्वेक्षण केलं. त्यातून...\nसध्या आपण राहतो ते तंत्रज्ञानाचे सुवर्णयुग आहे. तंत्रज्ञानाने जगाचे रूपांतर एका छोट्याशा खेड्यात केलेले आहे. तंत्रज्ञानामुळेच हजारो मैल दूर बसलेल्या आपल्या प्रियजनांशी आपल्या घरात आरामात बसून संवाद साधणे कधी नव्हे इतके सोपे झाले आहे आणि हा संवाद म्हणजे केवळ बोलणे नव्हे, तर व्हिडिओ कॉल्सच्या...\nकिर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरवात\nनाशिक ः देशात घनकचरा व्यवस्थापनासाठी ओला आणि सुका कचरा वेगळा करून जमा करावा यासाठी कायदा करत दंडात्मक कारवाई सुरु करावी लागली. तसेच घनकचऱ्याची समस्या ही मानवाच्या मानसिक अराजकातून निर्माण झालेली समस्या असून घनकचरा व्यवस्थापन जीवनशैलीचा भाग व्हावा. त्यातून खतनिर्मिती व पुनर्वापरातून घनकचरा भविष्यात...\n\"योगशास्त्रामुळं आयुष्य बदललं' (अमृता खानविलकर)\nमाझं आयुष्य योगाशास्त्रामुळंच बदललं. मेडिटेशनमुळं मला स्वत:च्या आतमध्ये बघायची सवय लागली. आपण आपल्या आतमध्ये पाहिलं, तर स्वत:ला किती विकसित करू शकतो, हे मला मेडिटेशनमधूनच समजलं. \"वेलनेस' हा फक्त शरीरापुरता मर्यादित नसून, भावनिक व मानसिक आरोग्यही तेवढंच महत्त्वाचं आहे. खरंतर \"वेलनेस' हा फक्त...\nअष्टांग योगाची आठ अंगे आणि त्यांचे महत्व\nयोग म्हणजे मन, शरीर आणि आत्म्याचे एकत्रीकरण. योगाचे अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी तसेच यात संपूर्ण प्राण्य मिळवण्यासाठी त्याचा पाया समजून घेणे अत्यावश्यक आहे. योगाभ्यासाचे वर्गीकरण ८ भागांमध्ये करण्यात आले आहे. अष्टांग योगाची आठ अंगे जीवनशैलीत कशी सुधारणा घडवून आणतात, ते बघू: “योगाची आठ अंगे” यम, नियम...\nपवनेच्या तीरी... निसर्ग आला दारी...\nपिंपरी - वाढत्या शहरीकरणाबरोबर वृक्षतोड वाढली आहे. पक्ष्यांचा किलबिलाट कुठेतरी हरवला आहे. निसर्गाला जवळून अनुभवण्यासाठी डोंगरदऱ्यांमध्ये किंवा रानोमाळ भटकण्यासाठी बदलत्या जीवनशैलीत वेळ उरलेला नाही. अशा परिस्थितीत महापालिकेने चिंचवडगाव येथे पवना नदीकिनारी उभारलेल्या जिजाऊ पर्यटन केंद्रात मात्र \"...\nकितीही नकोसा वाटला, तरी हा एकांत फायदेशीर असतो. तो काही प्रमाणात आवश्‍यकही असतो. एकांतात आपली कल्पनाशक्ती भराऱ्या मारते, तिला बहर येतो. एकटं असताना आपला आपल्याशी एक छान संवाद चालू असतो. एकाकीपणा मात्र वेगळा. त्याचे परिणाम भयंकर होतात. काही जण त्यात तसेच खोलखोल जात राहून नैराश्‍याला बळी पडतात, किंवा...\nरोगप्रतिकार शक्ती वाढविण्याची गरज- डॉ. कल्याण गंगवाल\nवालचंदनगर - आजच्या जीवनशैलीमध्ये ‘रोगापेक्षा उपचार अधिक अशी परिस्थिती निर्माण झाली असुन, यावरती मात करण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याची गरज असल्याचे मत आंतरराष्ट्रीय शाकाहार व अहिंसा प्रसारक डॉ.कल्याण गंगवाल यांनी केले. वालचंदनगर (ता.इंदापूर) येथे सन्मती मंडळाच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त...\nशहर शेती आपल्याला संस्कृतीशी जोडणारी आहे - रविंद्र धारीया\nऔंध (पुणे) : \"शहरातील शेतीकाम हे ताणतणाव घालवणारे आणि उत्साह वाढविणारे आहे. त्याचबरोबर शहर शेतीमुळे माती-पाण्यासह कृषी परिसंस्था आणि संस्कृतीसोबत पुन्हा एकदा आपली नाळ जोडली जाणार आहे. शहर शेती ही संकल्पना श्रमसंस्कार, स्वावलंबन, निसर्गस्नेही जीवनशैलीचे धडे देणारी तसेच सुरक्षित विषमुक्त अन्न आणि...\nकार्बनमुक्तीसाठी उचलूया खारीचा वाटा\nआपला खनिज इंधनांचा वापर हे जागतिक हवामानबदलाचे कारण आहे. खनिज इंधनांच्या ज्वलनामुळे आपल्या वातावरणात कार्बन डायॉक्‍साइडचे प्रमाण वाढत चालले आहे. नैसर्गिक कर्बचक्रात हवेत असलेला कार्बन डायॉक्‍साइड वनस्पती प्रकाशसंश्‍लेषणाने पृथ्वीतलावर आणतात. वनस्पती आणि प्राणिसृष्टीतून फिरून हा कार्बन डायॉक्‍साइड...\n‘हजरत लाल शाहबाज कलंदर’ या सूफी दर्ग्यातल्या ‘धमाल’वर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी इसिसनं स्वीकारली आहे. पाकिस्तानातल्या सिंध प्रांतातल्या सेहवान या ठिकाणी गेल्या आठवड्यात झालेल्या या द��शतवादी हल्ल्यानं ८८ जणांचे बळी घेतले. सूफी परंपरेत संगीताच्या नादात गोल गोल फिरत ईश्‍वराशी तादात्म्य पावण्याची...\nऍक्‍सीलेटर आहे, तसा ब्रेकही आहे ना\nवेडा वेग आहे हा... जीवघेणा... घातक... हा जगण्याचा नव्हे, मरणाचा वेग आहे. सध्याचं युग स्पर्धेचं आणि त्यामुळे वेगाचं. ही स्पर्धा आणि वेग साऱ्याच क्षेत्रांत. जो-तो वेड्यासारखा धावत सुटलाय. प्रत्येकाच्या बॉडीला जणू ऍक्‍सीलेटर लागलंय. ब्रेक लावायचे राहून गेले असावेत. त्यावर दाब देऊन सारेच सुर्रऽऽऽ...\nआर यू इन्ट्रेस्टेड फॉर 'लिव्ह इन'\n'लिव्ह इन रिलेशनशिप' या विषया बाबत आजही आपल्याकडे काही पालक भुवया उंच करून प्रतिक्रिया देताना दिसतात. तिकडे, पलीकडे असले प्रकार चालत असतील. इथल्या संस्कृती, चाली-रीती, नियम वेगळेत.पण काय होतं, किती वेगानं बदलतंय सगळं, कोण रोखणार, काय होणार असे असंख्य प्रश्‍न आहेत. ही पध्दत म्हणजे गाजराच्या...\nसुवासिक क्षेत्रातील 'सुगंधित' संधी\nआपल्या दैनंदिन जीवनाचा भाग असलेले सौंदर्य प्रसाधनांच्या निर्मिती क्षेत्रात करिअर करण्यासाठी अनेक संधी आहेत. वेगवेगळे परफ्युम्स, अत्तरे यांची आवड असल्यास \"परफ्युम टेस्टर‘ या क्रिएटिव्ह क्षेत्रात तुम्ही नक्की एन्ट्री करू शकता. भारतीय जीवनशैलीत या क्षेत्राची प्रदीर्घ परंपरा आहे. नैसर्गिक पदार्थांपासून...\nआर यू इन्ट्रेस्टेड फॉर 'लिव्ह इन'\n'लिव्ह इन रिलेशनशिप' या विषया बाबत आजही आपल्याकडे काही पालक भुवया उंच करून प्रतिक्रिया देताना दिसतात. तिकडे, पलीकडे असले प्रकार चालत असतील. इथल्या संस्कृती, चाली-रीती, नियम वेगळेत.पण काय होतं, किती वेगानं बदलतंय सगळं, कोण रोखणार, काय होणार असे असंख्य प्रश्‍न आहेत. ही पध्दत म्हणजे गाजराच्या...\nशहाणपण दे गा देवा\nगणेश मठात जायचा, तेथील गंध लावल्यामुळे पीडा दूर होते, असे ज्येष्ठ साधकांकडून ऐकल्याने ऍलर्जी असूनदेखील, तो गंध कपाळी लावायचा. त्यामुळे त्याला त्वचारोगाला सामोरे जावे लागायचे. त्यावर वेळोवेळी औषधोपचार करून घेणारा गणेश डॉक्‍टरांनी सांगूनदेखील गंध लावणे सोडायला तयार नव्हता. आश्रमात गुरुमंत्राची दीक्षा...\nनागपूर - मधुमेह हा छुपा शत्रू असतो. दुसऱ्याच आजाराची तपासणी करताना मधुमेहाचे निदान होते. याला बदललेली जीवनशैली कारणीभूत आहे. व्यायामाचा अभाव, आहारावर नियंत्रण नाही, उघड्यावरील पदार्थ, का��ाचा वाढता ताण व नकारात्मक विचारांतून मधुमेह शरीरात येतो. यावर मात करण्यासाठी मधुमेहासोबत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/heavy-rains/", "date_download": "2019-11-17T22:41:47Z", "digest": "sha1:WENJDDEHYGT3AWL7VQZYOJGY7J45OHOP", "length": 11034, "nlines": 169, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "heavy rains | Dainik Prabhat", "raw_content": "\nदेशात पावसाचा कहर ; चार दिवसात अनेक राज्यांमध्ये 128 जणांचा मृत्यू\nआणखी काही दिवस पाऊस सक्रिय राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज नवी दिल्ली : गेल्या चार दिवसांपासून देशात विविध राज्यांमध्ये पावसाने कहर...\nकारसह तिघे बुडाले; गावकऱ्यांनी सांगूनही सूचनेकडे केले दुर्लक्ष\nपुणे - जोरदार पावसामुळे जांभुळवाडी दरी पुलाजवळील केळेवाडीतील नाल्यावरून पाण्याचा जोरदार प्रवाह होत होता. खबरदारी म्हणून गावकऱ्यांनी दुचाकी वाहने...\nआभाळच फाटलंय … अन ठिगळ विरलंय\nआंबील ओढा आझादनगर आपत्तीग्रस्तांना अश्रू अनावर पुणे : साडेनऊ-दहा वाजले असतील.. कोणाच्या घरात जेवणाची तर कोणाच्या घरात झोपण्याची तयारी सुरू...\nकाऱ्हाटी परिसर पाच वर्षांनंतर चिंब\nकाऱ्हाटी - नाझरे धरणासह काऱ्हाटी परिसरात मंगळवारी (दि. 24) सायंकाळनंतर रात्रभर पाऊस कोसळल्याने नाझरे धरण \"ओव्हरफ्लो' झाल्याने धरणातून 24...\nमहाराष्ट्रात पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस\nमुंबई - मध्य प्रदेशच्या उत्तरेकडील भागात हवेमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मध्य प्रदेशसह तेलंगणा आणि महाराष्ट्रात पुढील तीन...\nगडचिरोली जिल्ह्यातही पुराची परिस्थिती: भामरागडला आले बेटाचे स्वरुप\nगडचिरोली : राज्यात सर्वच ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यातच आता गडचिरोली जिल्ह्यातही मागच्या 48 तासांपासून पावसाचा जोर...\nपश्‍चिम बंगालमध्ये पावसाची दमदार हजेरी\nपश्चिम बंगाल – गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पश्चिम ���ंगालमध्ये पूरस्थिती गंभीर बनली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे...\nपिंपरी-चिंचवड शहरात पावसाची जोरदार हजेरी\nपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर आणि उपनगरांत शनिवारी दिवसभर पावसाच्या जोरदार पाऊस झाला. काल पहाटेपासून भोसरी, आकुर्डी, निगडी, सांगवी, पिंपळे...\nपावसामुळे मुंबई, उपनगर व ठाणे जिल्ह्यात सुटी जाहीर\nमुंबई : सोमवार सकाळपासूनच सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुंबईमध्ये सगळीकडे पाणीच पाणी साचून राहिले आहे. यामुळे महानगरीतील वाहतुक व्यवस्था...\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nदीपिका पादुकोणने कापल्या रणवीर सिंगच्या मिशा; व्हिडीओ व्हायरल\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nपवार साहेब...आमच्याही बांधावर या; शेतकऱ्यांची आर्त हाक\nनवीन आर्थिक वर्षात अनेक नियम बदलणार\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/National/ayodhya-disputed-land-historical-verdict-mosque-not-built-of-empty-space-says-supreme-court/", "date_download": "2019-11-17T23:26:51Z", "digest": "sha1:W3B6S4BEQSVNPTEV57P3NAWXG266FM2P", "length": 4407, "nlines": 29, "source_domain": "pudhari.news", "title": " मशिद ही रिकाम्या जागी बांधली नव्हती : SC | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › National › मशिद ही रिकाम्या जागी बांधली नव्हती : SC\nमशिद ही रिकाम्या जागी बांधली नव्हती : SC\nनवी दिल्ली : पुढारी ऑनालाईन\nअयोध्या वादग्रस्त जमीन विवाद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ज्या जागेवर मशिद बांधण्यात आली होती ती रिकाम्या जागेत बांधण्यात आली होती हा दावा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला. सर्वोच्च न्यायालयाने पुरातत्व विभागाच्या अहवालाचा हवाला देत हा निर्णय दिला.\nसर्वोच्च न्यायालयाने आज ९ नोव्हेंबर या ऐतिहासिक दिवशी जवळपास २ ते ३ दशके सुरु असलेल्या अयोध्या जमीन वाद प्रकरणी निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या ५ सदस्यांच्या घटनापीठीने वादग्रस्त जमीन ही रामलल्लाचीच असल्याचे मान्य केले आहे. त्याचबरोबर न्यायालयाने सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येतच मशिदीसाठी ५ एकर पर्यायी जमीन देण्याचेही आदेश दिले आहेत. हा निकाल देताना सर्वोच्च न्यालायनाने मशिद ही रिकाम्या जागी बांधली नव्हती. त्या जागेवर हिंदू मंदिर सदृष्य दगडी बांधकाम असलेली संरचना होती हा पुरातत्व खात्याचा अहवाल ग्राह्य धरला. याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने प्रत्यक्ष रामलल्ला यांनाच पक्षकार म्हणून मान्यता दिली.\nहे दोन सर्वोच्च न्यायालयाचे निकाल महत्वपूर्ण होते. त्याचबरोबर अलाहाबाद उच्च न्यायालयाने या वादग्रस्त जमीन तीन भागात विभागून देण्याचा निर्णयही चुकीचा असल्याचे सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय देताना पुरातन दस्तऐवज आणि पुरातत्व खात्याचा अहवालाला महत्व दिले.\nरस्ते अपघातांच्या बळींमध्ये महाराष्ट्र दुसरा\nफडणवीस यांचा मुक्काम ‘वर्षा’वरच\nतारासिंह पुत्र रजनीतच्या घराची झडती\nसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनी शिवतीर्थावरही सत्तासंघर्ष\n‘रालोआ’तील मतभेद मिटवण्यासाठी समिती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://srtmun.ac.in/mr/schools/school-of-chemical-sciences/10923-school-advisory-committee.html", "date_download": "2019-11-17T22:52:27Z", "digest": "sha1:HI4KQFJRGPT5CRH3RPU2BT7KWNLHYPND", "length": 11045, "nlines": 259, "source_domain": "srtmun.ac.in", "title": "School Advisory Committee", "raw_content": "\nस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ\nनांदेड - ४३१६०६, महाराष्ट्र राज्य, भारत\n१७ सप्टेंबर १९९४ रोजी स्थापना, विद्यापीठ अनुदान आयोग कायदा कलम २ (एफ) व १२ (बी) अंतर्गत मान्यता, नॅक पुर्नमुल्यांकन \"अ\" दर्जा\nविद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता\nशैक्षणिक सहयोग - सामंजस्य करार\nवाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्रे संकुल\nललित आणि प्रयोगजीवी कला संकुल\nभाषा, वाङ् मय आणि संस्कृती अभ्यास संकुल\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र\nउपकेंद्र - सुविधा केंद्र\nशिष्यवृती / विद्यार्थी सुविधा\nसभा व निवडणूक कक्ष\nनवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य\nशैक्षणिक विभाग (मान्यता ) -परिपत्रके\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग-परिपत्रके\nमहाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ - परिपत्रके\nवित्त व लेखा विभाग\nन्यू मॉडेल कॉलेज, हिंगोली\nनॅक / आयक्युएसी सेल\nसभा व निवडणूक कक्ष\nशैक्षणिक नियोजन व विकास\nवाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्रे संकुल\nललित आणि प्रयोगजीवी कला संकुल\nभाषा, वाङ् मय आणि संस्कृती अभ्यास संकुल\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र\nकॉपीराइट © 2016 srtmun.ac.in. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-government-forms-cabinet-sub-committee-for-statutory-action-on-maratha-reservation/articleshow/66754343.cms", "date_download": "2019-11-17T22:34:43Z", "digest": "sha1:CM7P52QGB57YM2MMEY6A46PLFRNCGOO7", "length": 16071, "nlines": 169, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "cabinet sub-committee: maratha reservation: मराठा आरक्षणसाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन - maharashtra government forms cabinet sub-committee for statutory action on maratha reservation | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nmaratha reservation: मराठा आरक्षणसाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन\nमराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाने केलेल्या शिफारशींवर वैधानिक कार्यवाही करण्याकरिता मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली असून त्याचे परिपत्रक आज सायंकाळी जारी करण्यात आले आहे. मात्र या उपसमितीवर विरोधकांनी सडकून टीका केली असून समिती स्थापन केल्याने राज्यसरकार पाच दिवसांत मराठा समाजाला आरक्षण कसे देणार असा सवाल विरोधकांनी केला आहे.\nmaratha reservation: मराठा आरक्षणसाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन\nमराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाने केलेल्या शिफारशींवर वैधानिक कार्यवाही करण्याकरिता मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली असून त्याचे परिपत्रक आज सायंकाळी जारी करण्यात आले आहे. मात्र या उपसमितीवर विरोधकांनी सडकून टीका केली असून समिती स्थापन केल्याने राज्यसरकार पाच दिवसांत मराठा समाजाला आरक्षण कसे देणार असा सवाल विरोधकांनी केला आहे.\nचंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या उपसमितीत शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, सार्वजनिक उपक्रम बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, सहकार मंत्री सुभाष देशमुख, जलसंधारण मंत्री राम शिंदे, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा आदी मंत्री असणार आहेत. तसेच सामान्य प्रशासन विभागाचे सचिव या समितीचे सह सदस्य असणार आहेत. मागासवर्ग आयोगाने गेल्या आठवड्यात त्यांचा अहवाल राज्य सरकारकडे सादर केला होता. त्यानंतर आज राज्य सरकारने ही उपसमिती स्थापन केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विरोधकांनीही शासनाच्या या निर्णयावर सडकून टीका केली आहे.\nपाच दिवसांत मराठा आरक्षण कसे देणार\nमराठा आरक्षणाबाबत मंत्रीमंडळाची उपसमिती स्थापन करण्याचा शासन आदेश आज सायंकाळी शासनाने काढला. उद्या पासून ३ दिवस शासकीय सुट्ट्या आहेत आणि अधिवेशनाचे आता केवळ ५ दिवस शिल्लक आहेत. या ५ दिवसांत ही समिती तज्ज्ञांना, विधिज्ञांना केव्हा आमंत्रित करणार अभ्यास करून सर्व वैधानिक कार्यवाही कधी पूर्ण करणार अभ्यास करून सर्व वैधानिक कार्यवाही कधी पूर्ण करणार आणि कायदा करून १ डिसेंबरच्या आत आरक्षणाचा निर्णय कसा घेणार आणि कायदा करून १ डिसेंबरच्या आत आरक्षणाचा निर्णय कसा घेणार असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.\nमराठा समाजाने १ डिसेंबर रोजी जल्लोष करावा, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यामुळे १ तारखेला आरक्षण नाही मिळाले तर ही मराठा समाजाची फसवणूक ठरणार नाही काय असा सवालही त्यांनी केला आहे. मराठा समाजाला आरक्षण न देण्यासाठीच सरकारची चालढकल सुरू असून यातून सरकारची अनास्था दिसत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.\nमहाराष्ट्र सत्तापेच Live: आघाडीच्या नेत्यांमध्ये किमान समान कार्यक्रमावर झाली चर्चा\nभाजपशिवाय राज्यात कुणाचेही सरकार येणार नाही: फडणवीस\nश्रीरामालाही राज्य सोडावं लागलं; इतकं मनाला लावून घेऊ नका; उद्धव यांचा फडणवीसांना टोला\nनव्या मैत्रीचा शिवसेनेला फायदा; पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळणार\nLive मह���राष्ट्र सत्तासूत्र: भाजपशिवाय सत्ता स्थापन करणे अशक्यः चंद्रकांत पाटील\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nबारा वर्षांनी मिळाला हक्कांचा लाभ\nशिष्यवृत्तीचे अर्ज कॉलेजमध्येच पडून\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nmaratha reservation: मराठा आरक्षणसाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्था...\nfarmers agitation: आदिवासी शेतकऱ्यांचं आंदोलन मागे...\nMumbai Hawkers Protest: मुंबईतील फेरीवाल्यांची महापालिका मुख्याल...\nraj thackeray: बाळासाहेबांच्या स्मारकाला भूखंड नाही हे दुर्दैव: ...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2019-11-17T23:18:22Z", "digest": "sha1:ID55DGHM45DDOU6K4Y3LDBMZTYQ4ZS4Y", "length": 15548, "nlines": 256, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "अभिनेत्री कीर्ती कुल्हारी: Latest अभिनेत्री कीर्ती कुल्हारी News & Updates,अभिनेत्री कीर्ती कुल्हारी Photos & Images, अभिनेत्री कीर्ती कुल्हारी Videos | Maharashtra Times", "raw_content": "\n'त्या' उमेदवाराला पुन्हा नगरसेवकपद कसे\nमुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंत...\n‘माझ्या मुलाच्या भविष्याचे काय\n१५० वादग्रस्त पोस्ट ब्लॉक\nगर्भपाताच्या गोळ्यांची सूचनांविना विक्री\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nनियंत्रण रेषेजवळ जवान हुतात्मा\n'सर्व मुद्द्यांवर चर्चा करू'\nपोपचा कौटुंबिक जिव्हाळ्यावर भर\nगोटबाया राजपक्षे श्रीलंकेचे नवे अध्यक्ष\nश्रीलंकेत राजपक्षे विजयी, भारतावर काय परिण...\nभारतीय विमान संकटात; पाकने केली मदत\nश्रीलंकेत राजपक्षे यांचेपारडे जड\nएअर इंडिया विक्रीसाठीमार्च २०२०चे उद्दिष्ट\nदरमहा किमान पेन्शन७५०० करण्याची मागणी\nएअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत वि...\n'मुंबई इंडियन्स'मधून युवराजसह १२ खेळाडू करारमुक्त\nभावाचा फटकार नाकावर,खेळाडू रक्तबंबाळ\nमैदानात घुसलेल्या चाहत्याला विराटने वाचवलं...\nमयांक अग्रवाल, शमीची कसोटी क्रमवारीत झेप\nक्रिकेटपासून दूर असलेला धोनी 'या' खेळात व्...\nटी-२०: पृथ्वी शॉचे बंदीनंतर अर्धशतकी कमबॅक...\nआयुष्मानचा 'बाला' लवकरच १०० कोटी क्लबमध्ये\nविश्रांतीचा सल्ला असूनही १८ तास काम करतात ...\nतीन उकडलेल्या अंड्यांचं बिल झालं १ हजार ६७...\nगणितज्ञ वशिष्ठ यांचे निधन; हृतिक रोशननं व्...\nवर मराठी कलाकारांचे स्पष्टी...\n'सायना'च्या शूटिंगदरम्यान परिणीती चोप्रा ज...\nनव्या जोमानं करा सुरुवात\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nपोस्ट खात्यात ५ हजार जागांची भरती सुरू\nकरिअर, मातृत्व आणि मी\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nकरिअर, मातृत्व आणि मी\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी..\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान ..\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षका..\nकर्नाटकातील रायचूरमध्ये दिवसा उजे..\nमॉर्निंग वॉकसाठी गेला; कारने उडवले\nकाही कलाकार अगदी छोट्या भूमिकांमधूनही आपली छाप पाडतात. अभिनेत्री कीर्ती कुल्हारी अशाच कलाकारांपैकी एक. तिच्या काही सिनेमांमधल्या भूमिका अशाच प्रभावी ठरल्या.\nकाँग्रेस घाबरतेय तरी का : मधुर भांडारकर\n‘इंदू सरकार’ हा चित्रपट ७० टक्के फिक्शन अर्थात काल्पनिक आणि ३० टक्के सत्यपरिस्थिती दर्शवणाऱ्या साहित्यावर आधारित आहे. आणीबाणीच्या काळातील ती परिस्थिती चित्रपटाच्या निमित्ताने जगापुढे येणार असेल तर काँग्रेस का घाबरत आहे’, असा सवाल दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला.\nआगामी ‘इंदू सरकार’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नागपुरात आलेल्या मधुर भांडारकरांचीच रविवारी काँग्रेसच्या आक्रमकतेसमोर ‘आणीबाणी’ झाली. काँग्रेसने लावलेल्या राजकीय सेन्स��रशिपसमोर भांडारकरांना एक पत्रपरिषद रद्द करावी लागली आणि हॉटेलदेखील सोडावे लागले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणीवर बेतलेल्या ‘इंदू सरकार’ला काँग्रेसकडून जागोजागी विरोध होत आहे. याच पार्श्वभूमीवर मधुर भांडारकर नागपुरात आले असता येथेही त्यांना अशाच विरोधाचा सामना करावा लागला.\nउद्यापासून संसदेचं अधिवेशन; मंदीवरून केंद्राची घेरेबंदी\n'मुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम'\nअयोध्येचा निकाल: जस्टिस नजीर यांना झेड सुरक्षा\nनक्षलवाद्यांकडे ड्रोन; गोळ्या घालण्याचे आदेश\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nपाऊस देवेंद्रांनाही घेऊन गेला; NCPचा व्हिडिओ\nअयोध्या: मुस्लीम पक्षकारांची पुनर्विचार याचिका\nसेना 'एनडीए'बाहेर; भाजपकडून शिक्कामोर्तब\nभविष्य १५ नोव्हेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://blogs.shrutisagarashram.org/2016/09/", "date_download": "2019-11-17T23:36:13Z", "digest": "sha1:WUTLKTJ64ESKOCS67IINK3EASXJ4BZIA", "length": 11759, "nlines": 142, "source_domain": "blogs.shrutisagarashram.org", "title": "ब्लॉग: श्रुतिसागर आश्रम (Shrutisagar Ashram): September 2016", "raw_content": "ब्लॉग: श्रुतिसागर आश्रम (Shrutisagar Ashram)\nन बाणो वेगे अक्षीणे स्वयं पतति, क्षीणे च वेगे स्वयमेव पतति | तथा प्रारब्धं कर्मापि | ज्याप्रमाणे गतिमान असणाऱ्या बाणावर कोणीही नियमन करू शकत नाही. जोपर्यंत गति आहे तोपर्यंत तो त्याला गति दिलेल्या दिशेनच तसाच ‘सूं सूं’ करीत जातो आणि गति संपल्यानंतर आपोआपच खाली पडतो. त्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज नसते.\nत्याप्रमाणे शरीराला प्रारब्धाने गति आणि दिशा दिलेली आहे. त्यात कोणताही बदल करता येणार नाही. तो मनुष्याचा पुरुषार्थ नाही. पुरुषार्थ जर असेल तर, तो म्हणजे शरीररूपी गाडीचे इंजिन बंद करणे अज्ञानी मनुष्य या इंजिनमध्ये सतत स्वतःच्या कर्तृत्वाने अनेक विषयरूपी वासनांचे पेट्रोल भरत असतो आणि त्यामुळे तो सतत अव्याहतपणे जन्मामागून जन्म घेत राहातो.\nयाउलट विवेकी पुरुष अखंड निष्काम सेवेने चित्तशुद्धि करून घेतो. गुरूंच्या कृपेने आत्मस्वरूपाचा बोध प्राप्त करून सर्व वासनांचे कारण असणाऱ्या अज्ञानाचा ध्वंस करतो. संसारगाडीचे इंजिनच बंद करतो. परंतु इंजिन बंद केले तरीही बंद करण्यापूर्वी दिलेल्या गतीमुळे गाडी काही काळ पुढे जात राहाते, व गति संपल्यावर आपोआपच थांबते.\nत्याप्रमाणे ब्रह्मज्ञानाने जरी संसाराचे कारण अज्ञान ध्वंस झाले, तरी प्रारब्धाने गति दिल्यामुळे ज्ञानानंतरही शरीर तसेच राहाते आणि प्रारब्धाचा क्षय झाल्यानंतर देहपातानंतर तो निरुपाधिक ब्रह्मस्वरूप होतो. श्रुति म्हणते – ब्रह्मवेद ब्रह्मैव भवति | त्याला विदेहकैवल्य प्राप्त होते.\n- \"मनीषा पञ्चकम्\" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति, २०१२\n- हरी ॐ –\nवासनांचा क्षय कसा करायचा\n मागचा पुढचा सारासार विचार न करता सहज स्वाभाविक उत्स्फूर्त निर्माण होणाऱ्या दंभदर्पादि वृत्तींचे जे कारण ते म्हणजे चित्तामध्ये असलेले संस्कार होत. या संस्कारांनाच ‘वासना’ म्हणतात.\nज्यावेळी बुद्धि सावधान, दक्ष असते त्यावेळी सारासार विवेक जाणीवपूर्वक केला जातो. त्यामुळे चित्तामध्ये सुप्त असलेल्या कामक्रोधादि वृत्ति व्यक्त होत नाहीत. सावधानता आणि विवेकयुक्त बुद्धि कामक्रोधादि वृत्तींना व्यक्त होऊ देत नाही. परंतु बुद्धीतील विवेक, अंतरिक जाणीव आणि सावधानता कमी होते, त्यावेळी पूर्वाभ्यासाने संस्काररूपाने चित्तामध्ये संग्रहित केलेल्या सुप्त वासना उफाळून वर येतात आणि कामक्रोधादि, दंभदर्पादि वृत्तींच्या रूपाने व्यक्त होतात. यामुळे चित्तामध्ये विक्षेप, क्षोभ, संताप निर्माण होऊन निदिध्यासनेमध्ये प्रतिबंध निर्माण करतात. म्हणून साधकाने या आसुरी वासनांचा क्षय करण्याचा सतत अभ्यास केला पाहिजे. म्हणजेच ‘मनोनाश’ केला पाहिजे.\nम्हणून साधकाने चित्ताची उपशमा करण्यासाठी प्रथम दंभदर्पादि वृत्तींचे कारण म्हणजेच आसुरी वासनांचा क्षय केला पाहिजे. आसुरी वासनांचा क्षय म्हणजेच दैवीगुणसंपत्तीचा उत्कर्ष केला पाहिजे. विवेकाच्या साहाय्याने अमानित्वादि दैवी गुणांचा उत्कर्ष होऊन ते आत्मसात होतात त्यावेळी बाह्य विषयांच्या सान्निध्याने अंतःकरणामध्ये कामक्रोधादि, दंभदर्पादि वृत्तींचा विकार निर्माण होत नाही. म्हणजेच मन रागद्वेषरहित, कामक्रोधादिवृत्तिरहित होते.\nजसे अग्नीमध्ये टाकलेले इंधन भस्मसात झाल्यानंतर अग्नीची उष्णता, दाह कमी होऊन तो शांत होतो व अग्नीची उपशमा होते, तसे अनेक जन्मामध्ये केलेल्या अमानित्वादि दैवी गुणांच्या अभ्यासाच्या संस्काराने च���त्तामध्ये असलेल्या दंभदर्पादि सुप्त आसुरी वासनांचा क्षय होऊन चित्त शांत होते. चित्ताची उपशमा होते. असे मन निदिध्यासानेसाठी योग्य आणि अनुकूल होते.\n- \"मनीषा पञ्चकम्\" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति, २०१२\n- हरी ॐ –\nवासनांचा क्षय कसा करायचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/if-crisis-come-it-means-dont-loose-your-hopes/", "date_download": "2019-11-17T23:36:20Z", "digest": "sha1:YLVFTGBXP2XJN42FMXXOOTHZDZUPGIRV", "length": 7106, "nlines": 80, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "if Crisis come, it means don't loose your hopes", "raw_content": "\n#ShutdownPatanjali ने पतंजलीचे रामदेव बाबा नेटकंऱ्याच्या निशाण्यावर\nशेतकऱ्यांना मदत वाढवून मिळण्यासाठी राज्यपालांना भेटणार : अजित पवार\nशरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल – नवाब मलिक\nफडणवीसांच्या नेतृत्वात बदल नाही – रावसाहेब दानवे\nतुटपुंजी मदतीमुळे खर्चही निघणार नाही – आमदार धनंजय मुंडे\n‘हा’ कायदा तयार झाला की, मी स्वतः राजकारणातून निवृत्त होईन : गिरिराज सिंह\nसंकट आलं म्हणजे काय नाउमेद व्हायचं नसतं – शरद पवार\nटीम महाराष्ट्र देशा : संकट आलं म्हणजे काय नाउमेद व्हायचं नसतं, संकटाने खचून जायचं नसतं, आज सबंध महाराष्ट्रात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. आज काळ कठिण आहे मात्र आपण हरायचं नाही. दुष्काळासंबंधी राज्य सरकारकडून मदत घेऊ आणि आपण सर्व मिळून पुन्हा अशी परिस्थिती येऊ नये म्हणून प्रयत्न करू. असं वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केल आहे. ते सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातल्या चिलेवाडी व नागेवाडी या गावात दुष्काळ पाहणी दौऱ्यात बोलत होते.\nपाऊस उशिरा येईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे, नंतर पाऊस चांगला पडेल असं म्हटले जात आहे. पाऊस चांगला पडो पण आपण त्यासाठी तयार रहायला हवं. पावसाचा थेंब न थेंब वाचवून पाण्याचे योग्य ते नियोजन करायला हवे. पाणी फाऊंडेशन सध्या राज्यभरात चांगले काम करत आहे त्यांना गावकरी मदत करतात हे पाहून समाधान वाटत आहे. हे सुरूच ठेवलं पाहिजे किंबाहुना आपण हे वाढवलं पाहिजे. असं देखील पवार म्हणाले आहेत.\nआज अनेकांमध्ये टँकरची मागणी आहे. रेशन कार्डवर धान्य मिळत नाही अशी तक्रार देखील केली जात आहे. चारा छावणीऐवजी गावातच चारा डेपोची व्यवस्था व्हावी अशा विविध मागण्या जनता करत आहे. आम��ही या सर्व गोष्टी सरकारपर्यंत पोहोचवू असे आश्वासन सुद्धा शरद पवारांनी दिले आहे.\n#ShutdownPatanjali ने पतंजलीचे रामदेव बाबा नेटकंऱ्याच्या निशाण्यावर\nशेतकऱ्यांना मदत वाढवून मिळण्यासाठी राज्यपालांना भेटणार : अजित पवार\nशरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल – नवाब मलिक\nफडणवीसांच्या नेतृत्वात बदल नाही – रावसाहेब दानवे\nतुटपुंजी मदतीमुळे खर्चही निघणार नाही – आमदार धनंजय मुंडे\n‘हा’ कायदा तयार झाला की, मी स्वतः राजकारणातून निवृत्त होईन : गिरिराज सिंह\nपराभवाचे साईड इफेक्ट : राहुल गांधींच्या बचावासाठी कॉंग्रेस नेत्यांची धावाधाव\nनारायण राणे स्वतःचा पक्ष सोडणार का \n#ShutdownPatanjali ने पतंजलीचे रामदेव बाबा नेटकंऱ्याच्या निशाण्यावर\nशेतकऱ्यांना मदत वाढवून मिळण्यासाठी राज्यपालांना भेटणार : अजित पवार\nशरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल – नवाब मलिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/1903", "date_download": "2019-11-18T00:08:29Z", "digest": "sha1:LES6KHCSKKRZ3IZ4Q6IGSA2X5VVCBCNV", "length": 17459, "nlines": 109, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "छोटेखानी मानगड | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nशिवाजीराजांची राजधानी असलेल्या रायगडाच्या प्रभावळीमध्ये सोनगड, चांभारगड, पन्हाळगड, दौलतगड अशा अनेक लहान किल्ल्यांची वर्णी लागलेली आहे. रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यातील निजामपूर गावाजवळ अतिशय लहानसा किल्ला सह्याद्रीच्या अजस्र डोंगररांगांच्या भाऊगर्दीत त्याचे स्थान अढळपणे टिकवून उभा आहे. ज्या किल्ल्यामुळे त्या तालुक्याला माणगाव हे नाव प्राप्त झाले तो अतिशय सुंदर दुर्ग म्हणजे किल्ले मानगड.\nमानगडाला भेट देण्यासाठी पुण्याकडच्या ट्रेकर्सनी ताम्हिणी घाटातून माणगावच्या रस्त्यावर असणारे निजामपूर गाव गाठावे (रायगडाच्या पायथ्याला असलेले छत्री निजामपूर आणि हे निजामपूर ही दोन वेगळी गावे आहेत). मुंबईकडच्या दुर्गप्रेमींनी मुंबई-गोवे महामार्गावरच्या माणगाव मार्गे दहा किलोमीटरवर असलेल्या निजामपूरमध्ये दाखल व्हावे. निजामपूर गावातून रायगड पायथ्याच्या पाचाड गावात रस्ता गेला आहे. त्या रस्त्याने पुढे गेल्‍यास वाटेत बोरवाडी हे छोटे गाव लागते. त्याच्या पुढे असलेल्‍या मशिदवाडीतून गडावर प्रशस्त पायवाट गेली आहे. निजामपूर ते मशिदवाडी या रस्त्यावर मानगडाचा रस्ता दाखवणारे मार्गदर्शक फलक बसवण्यात आले आहेत. निजामपूर गावातून मानगडावर जाण्यासाठी प्रशस्त पायवाट असून, त्या वाटेने सुमारे पंधरा-वीस मिनिटे सोपी चढण पार केली, की गडाच्या अर्यासूवर असणारे विझाईदेवीचे कौलारू मंदिर आहे. विझाई मंदिराच्या जवळच दगडात कोरलेल्या दोन मूर्ती आहेत. शेजारी छोटी दगडी दीपमाळ आहे. विझाई मंदिरापासून गडाकडे नजर टाकली, की दोन भक्कम बुरुजांच्या मध्ये बंदिस्त झालेला, पण कमान हरवलेला गडाचा दरवाजा दिसतो.\nमंदिरापासून खोदीव पायऱ्यांच्या मार्गाने पाच मिनिटांत गडाच्या दरवाज्यात येऊन पोचता येते. मानगडाच्या मुख्य दरवाज्यापासून डावीकडे आणि उजवीकडे अशा दोन वाटा फुटल्या आहेत. मुंबईच्या ‘दुर्गवीर’ संस्थेने गडाच्या संवर्धनाचे काम हाती घेतले असून, गडाच्या मूळ वैभवाला धक्का न लावता त्यांनी गडाला नवीन रूप प्राप्त करून दिले आहे. संस्थेने संपूर्ण गडावर अवशेषांची दिशा दाखवणारे फलक बसवले आहेत.\nमानगडाच्या मुख्य प्रवेशद्वाराची कमान जवळ असून त्याच्यावर मासा आणि कमळ यांचे शिल्प कोरलेले आहे. मुख्य प्रवेशद्वारातून डावीकडे गेल्यास समोर धान्यकोठारसदृश खोली आहे. कोठाराच्या बाहेर एक व समोरच्या बाजूला एक अशी पाण्याची दोन टाक्‍या आहेत. तेथून सरळ गेले, की गडमाथ्याचा मार्ग दाखवणारी पाटी असून तेथून काही खोदीव पायऱ्यांच्या अतिशय सोप्या मार्गाने केवळ दोन ते तीन मिनिटांत थेट गडमाथ्यावर दाखल होता येते. मुख्य दरवाज्यातून उजवीकडे जाणारी पायवाटही गडमाथ्यावरच घेऊन जाते, पण उतरताना त्या बाजूने उतरल्यास चहुबाजूंनी किल्ला बघता येऊ शकतो. गडमाथ्यावर ध्वजस्तंभ असून त्याच्याजवळच पाण्याच्‍या दोन टाक्‍या आहेत. पायथ्याच्या मशिदवाडी गावाचे; तसेच, मानगडाशेजारच्या कुंभ्या घाटाजवळच्या धन्वी शिखरांचे विहंगम दृश्य ध्वजस्तंभापासून दिसते.\nगाव ध्वजस्तंभापासून डावीकडे ठेवून पुढे जाणे झाले, की मानगडावरच्या काही जोत्यांचे अवशेष आहेत. ते अवशेष पाहून पुढे गेल्यास डावीकडे पिराचे स्थान असून त्याच्यासमोर विस्तीर्ण पटांगण आहे. तेथे जवळच काही भग्न जोती बघायला मिळतात. मानगडाचा माथा लहान असून, साधारणपणे अर्ध्या-पाऊण तासात गडमाथा व्यवस्थित पाहून होतो. गडावर चढणे झाले, त्याच्या विरुद्ध बाजूने उतरायला सुरुवात केली, तर पुन्हा मुख्य दरवाज्याच्या जवळ येणे होते. मानगडाचे मुख्य आकर्षण असलेला चोर दरवाजा तेथूनच पुढे गेल्यावर आहे. गडमाथा थोडासा उतरून पुन्हा निजामपूरच्या दिशेने जाऊ लागलो, की उजवीकडे पाण्याच्या खोदीव टाक्यांची मालिका आहे. त्या वाटेने सरळ पुढे गेल्यास अखेरीस नजरेस पडतो तो गडाचा छोटा, पण अतिशय देखणा चोर दरवाजा ‘दुर्गवीर’च्या सदस्यांना गडाच्या या बाजूला काम करत असताना काही पायऱ्या आढळून आल्या. त्यांनी उत्सुकतेने त्या भागातील माती दूर केल्यानंतर त्यांना जमिनीत पूर्णपणे गाडला गेलेला दरवाजा सापडला आणि मानगडाचे आणखी एक वास्तुवैभव प्रकाशात आले. मानगडाच्या चोरदरवाज्याला व्यवस्थित पायऱ्या असून स्थानिकांच्या मते तेथून खाली उतरणारी वाट चाच या गावी जाऊन पोचते.\nमानगड हा किल्ला म्हणजे वर्षभरात कोणत्याही ऋतूत आणि कोणत्याही समयी भेट देण्याचा उत्कृष्ट पर्याय असून वर्षांकाळी हिरवाईने बहरलेल्या आणि ढगांच्या पुंजक्यात हरवलेल्या सह्याद्रीला आडवाटेवरून बघायचे असेल तर मानगडाला पर्याय नाही. कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त दृष्टिसुख देणाऱ्या मानगड या सुंदर किल्ल्याला तर भेट द्यावीच, पण माघारी येताना डावीकडे वाटेवर लागणारे पुरातन भग्न शिवमंदिरही नजरेखालून घालावे. मंदिराच्या सुमारे तीन फुटांच्या चौथऱ्यावर भव्य आकाराचा नंदी असून जवळच शिवलिंग आहे. मंदिराच्या शेजारच्या जागेत अनेक विरगळ उघड्यावर ठेवलेल्या आहेत. रायगडाच्या दर्शनाला जाताना त्याचा हा छोटेखानी संरक्षक आडवाटेला आपलेसे केल्याचे परिपूर्ण समाधान प्रत्येक गिर्यारोहकाला मिळवून देतो हे मात्र नक्की\n(लोकसत्ता, ३ एप्रिल २०१३)\n(सर्व छायाचित्रे - ओंकार ओक)\nओंकार ओक हे पुण्‍याचे. त्‍यांनी कॉमर्समधून M.Com ही पदवी मिळवली आहे. गिर्यारोहण हा त्‍यांचा मुख्‍य छंद. बाईक सोबत घेऊन गडकिल्‍ल्यांवरील भटकंती करणे आणि जाेडीला छायाचित्रण करणे त्‍यांना आवडते. त्‍यांनी दोनशेहून अधिक किल्‍ले सर केले आहेत. ओंकार यांनी ट्रेकिंगसोबत लोकसत्‍ता, महाराष्‍ट्र टाईम्स, सकाळ अशा विविध नियतकालिकांमध्‍ये साठपेक्षा जास्‍त लेख लिहिले आहेत. त्‍यांचे पुणे आकाशवाणी केंद्रावर यांसबंधात अकरा कार्यक्रम झाले आहेत. ते फावल्‍या वेळात अॅस्‍ट्रॉलॉजीचा अभ्‍यास करतात.\nसंदर्भ: मानगड किल्‍ला, पर्यटन स्��थळे\nसंदर्भ: गुहा, पर्यटन स्‍थळे\n‘समर्थ दर्शन’ थीम पार्क\nसंदर्भ: महाराष्ट्रातील संत, महाराष्‍ट्रातील मंदिरे, पुतळा, पर्यटन स्‍थळे, थीम पार्क\nमहाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर – कळसुबाई\nसंदर्भ: शिखर, सह्याद्री, अकोले, दंतकथा-आख्‍यायिका, पर्यटन स्‍थळे, अकोले तालुका\nसंदर्भ: पर्यटन स्‍थळे, गावगाथा\nसाल्हेर - महाराष्‍ट्रातील सर्वात उंच किल्ला\nसंदर्भ: शिवाजी महाराज, पर्यटन स्‍थळे\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/nagpur-local-news/citizens-suffer-due-to-road-potholes/articleshow/71285534.cms", "date_download": "2019-11-17T23:00:23Z", "digest": "sha1:GHIRQI62SPG5B2AW74ZMZRY6ZFVAKMWB", "length": 9590, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "nagpur local news News: रस्त्यावरील खड्ड्यामुळे नागरिक त्रस्त - citizens suffer due to road potholes | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nरस्त्यावरील खड्ड्यामुळे नागरिक त्रस्त\nरस्त्यावरील खड्ड्यामुळे नागरिक त्रस्त\nप्रतापनगरातील नवनिर्माण सोसायटी भागातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे या भागातील वाहतूक विस्कळीत होत आहे. रात्रीच्या वेळी या भागात पथदिवे नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र बांधकाम विभागाचे या समस्येकडे दुर्लक्ष आहे. त्याचा फटका नागरिकांना बसत आहे.- कृष्णकुमार दाभोळकर\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nपिचकाऱ्यांनी रंगल्या कार्यालयाच्या भिंती\nपाऊस नसला तरी पाण्याचे डबके\nकचऱ्याच्या ढीगाने नागरिकांना त्रास\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, ���ितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nसिटीझन रिपोर्टर पासून आणखी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nरस्त्यावरील खड्ड्यामुळे नागरिक त्रस्त...\nबस स्थानक परिसरात अस्वच्छता...\nमहामार्गावरही मोकाट जनावरांचा ठिय्या...\nआठवडी बाजारात स्वच्छतेचा अभाव...\nरस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघाताचा धोका...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/ahmednagar-news/the-loss-of-society-by-the-inaction-of-the-gentlemen/articleshow/70998845.cms", "date_download": "2019-11-17T23:31:37Z", "digest": "sha1:DJDRBYJBN7JMDDIR7MPDXRI3PCDK4AW7", "length": 13872, "nlines": 166, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ahmednagar news News: नगरः 'सज्जनांच्या निष्क्रियतेने समाजाचे नुकसान' - the loss of society by the inaction of the gentlemen | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nनगरः 'सज्जनांच्या निष्क्रियतेने समाजाचे नुकसान'\n'समाजाचे नुकसान वाईट प्रवृत्तींनी केले नाही तर सज्जनांच्या निष्क्रियेतेमुळे झाले आहे. मला काय त्याचे, अशी भावना समाजात वाढत आहे', अशी खंत युवा व्याख्याते गणेश शिंदे यांनी येथे व्यक्त केली. 'तुम्ही कुठल्या वादात आहात, कुठल्या गटाचे समर्थक आहात, पुरोगामी आहात की प्रतिगामी आहात, हे सगळे सोडून व शेवटच्या माणसाचे अश्रू पुसण्याचे आणि तळागाळातील माणसाला उपयोगी पडेल, असे काम प्रत्येकाने करावे', असे आवाहनही त्यांनी केले.\nनगरः 'सज्जनांच्या निष्क्रियतेने समाजाचे नुकसान'\nम. टा. प्रतिनिधी, नगर: 'समाजाचे नुकसान वाईट प्रवृत्तींनी केले नाही तर सज्जनांच्या निष्क्रियेतेमुळे झाले आहे. मला काय त्याचे, अशी भावना समाजात वाढत आहे', अशी खंत युवा व्याख्याते गणेश शिंदे यांनी येथे व्यक्त केली. 'तुम्ही कुठल्या वादात आहात, कुठल्या गटाचे समर्थक आहात, पुरोगामी आहात की प्रतिगामी आहात, हे सगळे सोडून व शेवटच्या माणसाचे अश्रू पुसण्या���े आणि तळागाळातील माणसाला उपयोगी पडेल, असे काम प्रत्येकाने करावे', असे आवाहनही त्यांनी केले.\nपंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या वतीने माउली सभागृहात आयोजित दीनदयाळ व्याख्यानमालेत शिंदे यांनी 'हे जीवन सुंदर आहे' या विषयावर विचार मांडले. मुळा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष प्रशांत गडाख, अभिनेते मोहिनीराज गटणे, पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत लोढा, उपाध्यक्ष गौतम दीक्षित, मानद सचिव विकास पाथरकर, व्याख्यानमाला समितीप्रमुख धनंजय तागडे, कार्याध्यक्ष सुहास मुळे, पतसंस्थेचे संचालक सुधीर पगारिया, नकुल चंदे, डॉ. ललिता देशपांडे, शैला चंगेडे, सुभाष फणसे, अनिल मोहिते, आर. डी. मंत्री, नरेंद्र श्रोत्री, नीलेश लोढा, अनिल सबलोक तसेच संयोजन समितीचे कैलास दळवी, उमेश बोरा, बापू ठाणगे, अमर कळमकर, अशोक कानडे, मुकुल गंधे, अशोक बकोरे आदी या वेळी उपस्थित होते.\n'आजकाल पुरोगामी वा प्रतिगामी होणे सहज गोष्ट झाली आहे. विचारांना महत्त्व राहिले नाही. आदर्श बोलण्यातून नव्हे तर वागण्यातून, कर्तृत्वातून निर्माण होत असतो. पण आपण साक्षर झालो आहोत; मात्र, सुशिक्षित, सुसंस्कृत, सृजनशील झालेलो नाही. त्यामुळे समाज अभियंते व समाजाची नाडी ओळखणारे वैद्य तयार झाले नाहीत', अशी खंतही शिंदे यांनी व्यक्त केली. गडाख यांचेही या वेळी भाषण झाले.\nनगरः गावात हरिनाम सप्ताहासाठी 'मोर्चा'\n‘महावितरण’च्या प्रवेशद्वारावरच दशक्रिया विधी\nशिवसेना-भाजपचे जे ठरलं ते उघड व्हावे: एकनाथ खडसे\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nबारा वर्षांनी मि���ाला हक्कांचा लाभ\nशिष्यवृत्तीचे अर्ज कॉलेजमध्येच पडून\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nनगरः 'सज्जनांच्या निष्क्रियतेने समाजाचे नुकसान'...\nनगरः 'इच्छुकांना वैतागून नगरला येणे टाळतो'...\nनगरः सरपंचांसह भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीत...\nदुर्मिळ गणेश मूर्ती पाहण्यासाठी गर्दी...\nउत्सवकाळात फुलांच्या दरात वाढ...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95/7", "date_download": "2019-11-17T22:59:51Z", "digest": "sha1:VKCH5PSUFYPLNJ4K27U6L5F37BTKN2HN", "length": 21048, "nlines": 307, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "फेसबुक: Latest फेसबुक News & Updates,फेसबुक Photos & Images, फेसबुक Videos | Maharashtra Times - Page 7", "raw_content": "\n'त्या' उमेदवाराला पुन्हा नगरसेवकपद कसे\nमुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंत...\n‘माझ्या मुलाच्या भविष्याचे काय\n१५० वादग्रस्त पोस्ट ब्लॉक\nगर्भपाताच्या गोळ्यांची सूचनांविना विक्री\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nनियंत्रण रेषेजवळ जवान हुतात्मा\n'सर्व मुद्द्यांवर चर्चा करू'\nपोपचा कौटुंबिक जिव्हाळ्यावर भर\nगोटबाया राजपक्षे श्रीलंकेचे नवे अध्यक्ष\nश्रीलंकेत राजपक्षे विजयी, भारतावर काय परिण...\nभारतीय विमान संकटात; पाकने केली मदत\nश्रीलंकेत राजपक्षे यांचेपारडे जड\nएअर इंडिया विक्रीसाठीमार्च २०२०चे उद्दिष्ट\nदरमहा किमान पेन्शन७५०० करण्याची मागणी\nएअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत वि...\n'मुंबई इंडियन्स'मधून युवराजसह १२ खेळाडू करारमुक्त\nभावाचा फटकार नाकावर,खेळाडू रक्तबंबाळ\nमैदानात घुसलेल्या चाहत्याला विराटने वाचवलं...\nमयांक अग्रवाल, शमीची कसोटी क्रमवारीत झेप\nक्रिकेटपासून दूर असलेला धोनी 'या' खेळात व्...\nटी-२०: पृथ्वी शॉचे बंदीनंतर अर्धशतकी कमबॅक...\nआयुष्मानचा 'बाला' लवकरच १०० कोटी क्लबमध्ये\nविश्रांतीचा सल्ला असूनही १८ तास काम करतात ...\nतीन उकडलेल्या अंड्यांचं बिल झालं १ हजार ६७...\nगणितज्ञ वशिष्ठ यांचे निधन; हृतिक रोशननं व्...\nवर मराठी कलाकारांचे स्पष्टी...\n'सायना'च्या शूटिंगदरम्यान परिणीती चोप्रा ज...\nनव्या जोमानं करा सुरुवात\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nपोस्ट खात्यात ५ हजार जागांची भरत�� सुरू\nकरिअर, मातृत्व आणि मी\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nकरिअर, मातृत्व आणि मी\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी..\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान ..\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षका..\nकर्नाटकातील रायचूरमध्ये दिवसा उजे..\nमॉर्निंग वॉकसाठी गेला; कारने उडवले\n‘टॅगलाइन’च्या माध्यमातून प्रचारात रंगत\nम टा खास प्रतिनिधी, मुंबईचौकसभा, पत्रके, वैयक्तिक भेटीगाठी, प्रमुख नेत्यांच्या सभा, रॅली, सोशल मीडिया...\nनिवडणूक आयोगाचा बडगा; 'अॅक्टिव्ह' सल्लागार झाले ऑफलाइनम टा...\nअन्न, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ केल्याप्रकरणी मध्य प्रदेशात गेल्या दोन महिन्यांत ३१ जणांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (एनएसए) ...\nकार्यकर्त्यांच्या हाती ‘ सोशल’ प्रचार\nनियमांना चकवा देण्यासाठी उमेदवारांची शक्कलम टा...\nम टा वृत्तसेवा, मालेगावमालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ...\nसोशल मीडियावर निवडणूक आयोगाचे लक्ष\nम टा प्रतिनिधी, पिंपरीसोशल मीडियाचा सर्वच क्षेत्रात अत्यंत प्रभावीपणे वापर केला जात आहे...\nपरदेशी नोकरीचा मोह महागात\nम टा खास प्रतिनिधी, मुंबई परदेशातील नोकरीचा मोह एका बँक अधिकाऱ्याला महागात पडला...\nहायजिन फराळ होणार बक्षीस विजेता\nनगरमध्ये आगळीवेगळी स्पर्धा; 'हायजिन फर्स्ट'चा पुढाकारम टा...\nसेल्फीचं वाढतं वेढ, आभासी जगातला वावर, ट्रोलिंगमुळे येणारं नैराश्यहे आणि असे अनेक मनोविकार सध्या वाढताहेत...\nसोशल मीडियावरील जाहिरातींवर करडी नजर\nनिवडणूक काळात पारंपरिक प्रचाराखेरीज समाजमाध्यम अर्थात सोशल मीडियावरून प्रसिद्ध होणाऱ्या उमेदवारांच्या जाहिराती निवडणूक आयोगाच्या रडारवर आहेत. अशाप्रकारच्या जाहिरातींवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना केंद्रीय निरीक्षकांनी मुंबई शहर जिल्हा निवडणूक प्रशासनाला केल्या आहेत.\nFact Check: २ हजारांची नोट बंद होणार; व्हायरल मेसेजचे सत्य काय\nसोशल मीडिया साइट्स आणि व्हॉट्सअॅप वर एक मेसेज सध्या खूप व्हायरल होत आहे. भारतीय रिझर्व्ह बँक १ जानेवारी २०२० पासून नवीन १ हजारांची नोट जारी करणार असून २ हजारांची नोट बंद करणार आहे, असे या मेसेजमधून सांगण्यात येत आहे.\nFact Check: शेहला रशीदने पाकिस्ता��ी झेंड्याची साडी नेसली\nसोशल मीडिया साइट्स फेसबुक आणि ट्विटरवर जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) तील विद्यार्थी संघटनेची माजी उपाध्यक्ष राहिलेल्या शेहला रशीद हिचा एक फोटो सध्या खूप व्हायरल होत आहे. शेहला रशीद हिने पाकिस्तानचा ध्वज असलेली साडी परिधान केल्याचे या फोटोत दिसत आहे.\nभेटीगाठी, संपर्क, जाहीरसभा अन् पदयात्रा\n-प्रचाराला केवळ नऊ दिवस उरले असताना उमेदवारांची दमछाकटीम मटाउमेदवारी अर्ज मागे घेताच विधानसभा निवडणुकील लढती स्पष्ट होऊन उमेदवारांच्या प्रचाराला ...\nनिवडणूक प्रचारासाठी समाज माध्यमांचा वाढता वापर पाहता ही माध्यमे योग्य प्रकारे हाताळली जाण्यासाठी निवडणूक आयोगाने नियम व यंत्रणा केल्या आहेत, त्याविषयी...\nतीन मिनिटांचे अडीच हजार\nविधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात रॅली, प्रचारसभेसह व्हिडीओवर सर्वच उमेदवारांनी विशेष भर दिला असून, त्यासाठी मतदारांच्या मानसिकतेचाही अभ्यास करण्यात आला आहे. त्यानुसार अवघ्या तीन मिनिटांचे अडीच हजार रुपये, तर फेसबुकवर शेकडो व्ह्यूजकरिता ७८ रुपये मोजले जात आहेत.\nसेल्फीचं वाढतं वेढ, आभासी जगातला वावर, ट्रोलिंगमुळे येणारं नैराश्यहे आणि असे अनेक मनोविकार सध्या वाढताहेत...\nआधुनिक शस्त्रांच्या पूजेसह नांदी\nलॅपटॉप, सोशल माध्यमांचे दसऱ्याला पूजनम टा...\nनव माध्यमांमध्ये भाषेचा जबाबदारींने वापर हवा\nकोल्हापूर टाइम्स टीम'तंत्रज्ञानामध्ये माध्यम क्रांती घडत असताना स्मार्टफोनमुळे व्हॉट्सअॅप, फेसबुक, इंस्ट्राग्राम ही दैनंदिनी बनली आहे...\nतनवाणीच्या माघारीमुळे कार्यकर्ते नाराज\nउद्यापासून संसदेचं अधिवेशन; मंदीवरून केंद्राची घेरेबंदी\n'मुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम'\nअयोध्येचा निकाल: जस्टिस नजीर यांना झेड सुरक्षा\nनक्षलवाद्यांकडे ड्रोन; गोळ्या घालण्याचे आदेश\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nपाऊस देवेंद्रांनाही घेऊन गेला; NCPचा व्हिडिओ\nअयोध्या: मुस्लीम पक्षकारांची पुनर्विचार याचिका\nसेना 'एनडीए'बाहेर; भाजपकडून शिक्कामोर्तब\nभविष्य १५ नोव्हेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/myanmar", "date_download": "2019-11-17T22:15:51Z", "digest": "sha1:UEPMSKEFRUR7WZNXCJTLTIEHYJYP5VNO", "length": 21440, "nlines": 284, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "myanmar: Latest myanmar News & Updates,myanmar Photos & Images, myanmar Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nमुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम: शिंद...\n'मी पुन्हा येईन'; शिवसैनिकांच्या फडणवीस या...\nसत्तापेच कायम; शिवसेनेसोबत जाण्यास सोनिया ...\nकुणी आम्हाला शहाणपणा शिकवू नये; राऊत यांचा...\nशिवरायांचे 'स्वामित्व' कुणा एका पक्षाकडे न...\nफडणवीसांनी सेनेला करून दिली हिंदुत्वाची आठ...\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nसंसदेत बेरोजगारीवरही चर्चा व्हावी: मोदी\nनक्षलवाद्यांकडून ड्रोनचा वापर; गोळ्या घालण...\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\nअयोध्या: जस्टिस नजीर यांना झेड सुरक्षा\nश्रीलंकेत राजपक्षे विजयी, भारतावर काय परिणाम\nभारतीय विमान संकटात; पाकने केली मदत\nश्रीलंकेत राजपक्षे यांचेपारडे जड\nअनिल अंबानी यांचा राजीनामा\nएअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत विकणार: अर...\nPMC बँक घोटाळा: भाजपचे माजी आमदार तारासिंग...\nRcom तोट्यात, अनिल अंबानींचा राजीनामा\nश्रीमंतांच्या यादीत बिल गेट्स पुन्हा नंबर ...\nभारतीय खरेदीदारांना खुणावतेय लंडन\nग्राहक व्यय सर्वेक्षण लांबणीवर\n'मुंबई इंडियन्स'मधून युवराजसह १२ खेळाडू करारमुक्त\nभावाचा फटकार नाकावर,खेळाडू रक्तबंबाळ\nमैदानात घुसलेल्या चाहत्याला विराटने वाचवलं...\nमयांक अग्रवाल, शमीची कसोटी क्रमवारीत झेप\nक्रिकेटपासून दूर असलेला धोनी 'या' खेळात व्...\nटी-२०: पृथ्वी शॉचे बंदीनंतर अर्धशतकी कमबॅक...\nआयुष्मानचा 'बाला' लवकरच १०० कोटी क्लबमध्ये\nविश्रांतीचा सल्ला असूनही १८ तास काम करतात ...\nतीन उकडलेल्या अंड्यांचं बिल झालं १ हजार ६७...\nगणितज्ञ वशिष्ठ यांचे निधन; हृतिक रोशननं व्...\nवर मराठी कलाकारांचे स्पष्टी...\n'सायना'च्या शूटिंगदरम्यान परिणीती चोप्रा ज...\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nपोस्ट खात्यात ५ हजार जागांची भरती सुरू\nपरदेशात शिक्षणाच्या काय संधी\nआर्थिक नियोजनाचं करिअर- सुचित्रा सुर्वे ले...\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nवेळ शत्रू की मित्र\nसहज मी सतत, सम मी स्वतंत्र\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nवेळ शत्रू की मित्र\nसहज मी सतत, सम मी स्वतंत्र\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी..\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान ..\n��� एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षका..\nकर्नाटकातील रायचूरमध्ये दिवसा उजे..\nमॉर्निंग वॉकसाठी गेला; कारने उडवले\nम्यानमारमध्येही गणपती बाप्पा 'मोरया'\nगणेश चतु​र्थीचा उत्साह केवळ भारतातच नाही तर जगभरातही पाहायला मिळतो. ब्रम्हदेशातही बाप्पाचे आगमन मराठमोळ्या पद्धतीनं करण्यात आलं आहे.\n२० धावा, १० विकेट आणि ११ षटकांत संपला 'हा' सामना\nएरवी टी-२० सामन्यांमध्ये २०० धावा काढल्या जातात पण एक टी-२० सामना असाही झाला ज्यात फक्त २०च धावा काढल्या गेल्या. आईसीसी वर्ल्ड टी-20 एशिया रीजन्स क्वॉलिफायर्स स्पर्धेत मलेशिया आणि म्यानमारमध्ये मंगळवारी हा सामना खेळला गेला. .\nरोहिंग्यांची घर वापसी होणार; याचिका फेटाळली\nम्यानमारमधून स्थलांतरित झालेल्या सात रोहिंग्या मुसलमानांना त्यांच्या देशात पाठवण्यापासून रोखण्याची विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे या रोहिंग्यांना म्यानमारच्या बॉर्डवर आणण्यात आले असून त्यांना त्यांच्या मायदेशी पाठवलं जाणार आहे.\n'त्या पत्रकारांना झालेली शिक्षा योग्यच'\nम्यानमारमधील दोन पत्रकारांना झालेली शिक्षा योग्यच असल्याचं म्यानमारच्या नेत्या आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेता आंग सान सू ची यांनी म्हटलं आहे. रखाइन प्रांतात झालेल्या एका नरसंहाराच्या चौकशीप्रकरणी रॉयटरच्या दोन पत्रकारांना शिक्षा झाली आहे. 'ते पत्रकार होते म्हणून नव्हे तर त्यांनी कायदा मोडला म्हणून त्यांना शिक्षा झाली आहे,' असं त्या म्हणाल्या.\nरोहिंग्यांनी म्यानमारमध्ये केली होती ५३ हिंदूची कत्तल\nमान्यमारमध्ये २०१७ झालेल्या वांशिक संघर्षादरम्यान रोहिंग्या दहशतवाद्यांनी राखिने प्रांतातील तब्बल ५३ कत्तल केल्याचं समोर आलं आहे. 'अॅम्नेस्टी इंटरनॅशनल'नं आपल्या अहवालात याबाबतची माहिती दिली आहे.\nआशियाई बिलियर्ड्स: पंकजने पटकावले जेतेपद\nभारताच्या पंकज अडवाणीने आशियाई बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद राखले. शनिवारी पार पडलेल्या अंतिम लढतीत पंकजने आपला सरावातील जोडीदार बी. भास्करचा ६-१ असा पराभव केला. या जेतेपदासह भारताच्या या सर्वांत यशस्वी बिलियर्ड्स अन् स्नूकरपटूने २०१७-१८ मोसमातील बिलियर्ड्समधील भारतीय, आशियाई आणि जागतिक जेतेपदे राखण्याची कामगिरीदेखील फत्ते केली.\nबांगलादेश रोहिंग्याना ���ाठवत नाही: स्यू की\nम्यानमारमध्ये रोहिंग्या महिलेवर सुरक्षा रक्षकांनी केला बलात्कार\nआता बांगलादेशात रोहिंग्यांची नसबंदी\nम्यानमारमधून स्थलांतरित झालेल्या रोहिंग्या मुसलमानांची वाढती लोकसंख्या रोखण्यासाठी बांगलादेशातील स्थानिक प्रशासनानं नवनव्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. रोहिंग्यांच्या शिबिरांमध्ये कंडोम वाटूनही उपयोग न झाल्यामुळं अखेर रोहिंग्यांची नसबंदी करण्याचा विचार पुढं आला आहे. त्यामुळं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.\nरोहिंग्या मुस्लिमांसंदर्भात अमेरिकेची कठोर भूमिका\nरोहिंग्या म्यानमारला परतल्यावरच शांतता पसरेलः स्वराज\nटेरर लिंकः बांगलादेशमध्ये २२ रोहिंग्यांना अटक\nपाकिस्तान दहशतवादासाठी रोहिंग्यांचा वापर करू शकतो- जम्मू-काश्मीरचे उपमुख्यंंत्र्यांचे वक्तव्य\n१०० हिंदूचं अपहरण, ९२ जणांची हत्या\nनिर्वासित नव्हे, बेकायदा स्थलांतरित\nरोहिंग्यांना देशात आश्रय देण्याच्या मुद्द्यावर चर्चा होत असतानाच, ‘रोहिंग्या हे निर्वासित नाहीत. त्यांनी भारतात आश्रय मिळावा म्हणून अर्ज केलेला नाही. ते बेकायदा स्थलांतरित असून त्यांना परत पाठवले जाईल,’ अशी ठाम भूमिका केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी गुरुवारी मांडली.\nमुस्लिम समाजाची निदर्शने, रोहिंग्यांना भारतात आश्रय देण्याची केली मागणी\nआंग साम सू की यांनी भाषणात रोहिंग्याचा उल्लेख टाळला\nमानवतावादी समस्या शतकांपासूनच होती: आंग सान सू की\nरोहिंग्या प्रकरणी जेटलींनी मांडली सरकारची बाजू\nउद्यापासून संसदेचं अधिवेशन; मंदीवरून केंद्राची घेरेबंदी\n'मुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम'\nअयोध्येचा निकाल: जस्टिस नजीर यांना झेड सुरक्षा\nनक्षलवाद्यांकडे ड्रोन; गोळ्या घालण्याचे आदेश\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nपाऊस देवेंद्रांनाही घेऊन गेला; NCPचा व्हिडिओ\nअयोध्या: मुस्लीम पक्षकारांची पुनर्विचार याचिका\nसेना 'एनडीए'बाहेर; भाजपकडून शिक्कामोर्तब\nभविष्य १५ नोव्हेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/baharhal-article-girish-pandurang-kulkarni-abn-97-2-1997879/", "date_download": "2019-11-18T00:24:38Z", "digest": "sha1:ERDG4OOXOGABUKYCVBS7ITHI55W6HJJS", "length": 34176, "nlines": 233, "source_domain": "www.loksatta.com", "title": "baharhal article girish pandurang kulkarni abn 97 | बहरहाल : मघई जर्देदार | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंत्री उचलण्यासाठी गेलेल्या चिमुरडीला चिरडले\nशेतकऱ्याची आत्महत्या, मृतदेह जिल्हा कचेरीवर\nदहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान - मोदी\nउधळपट्टी केल्यास तिप्पट पाणीपट्टी\nविद्यार्थ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ\nबहरहाल : मघई जर्देदार\nबहरहाल : मघई जर्देदार\nअन्यानं शांतपणे लवंग जाळीत धूर काढला. मी चकित होऊन ती मूर्तिमंत स्थितप्रज्ञता पाहत राहिलो\nपरवा बरं का, सहज अन्याकडे पान खायला गेलो असता म्हणालो की, ‘‘कळलं का तुम्हाला अभिजीत बॅनर्जी नावाच्या भारतीय माणसाला नोबेल पारितोषिक मिळालं.’’\n‘‘नाही, ते मिळू दे. पण आपलं पेमेंट दिवाळीच्या तोंडावर करा. मार्केटमध्ये फुल मंदीए. मला दिवाळीला होतील पशे.’’\nअन्यानं शांतपणे लवंग जाळीत धूर काढला. मी चकित होऊन ती मूर्तिमंत स्थितप्रज्ञता पाहत राहिलो. मला शुभ्रवस्त्रांकित अन्यामागे प्रभावळ फिरत असल्याचा भास झाला. खुद्द समर्थानी आपण स्थितप्रज्ञतेविषयी जो काय कल्पनाविलास केला तो तंतोतंत जन्माला आलेला पाहून मन:शांतीसाठी एखादं नवरतन १२०-३००, गिली सुपारी, हरी पत्ती दाढेखाली दाबलं असतं. झाल्या दृष्टांताने आणि पानातल्या किवामनं आलेली चक्कर सांभाळत कुबडीवर रेलून दोन घटका कर्वे रोडवरच्या अन्याच्या दुकानाबाहेरच्या कट्टय़ावर विसावले असते. ते दासबोधवाले जरी नाही समजा, तरी इतर अनेक समर्थ अन्याच्या कट्टय़ावर रोज विसावतात. राजकीय पुढारी, बांधकाम उद्योजक, डॉक्टर्स, पत्रकार, नट अन् बोल्ट सारेच जमतात नेमाने आणि आस्थेने. या सर्व समर्थाच्या मांदियाळीत अन्या उजव्या तर्जनीने पानावर घोटवीत असलेल्या कातासवे आपली स्थितप्रज्ञताही रंगवीत राहतो. मला अनेकदा अन्याबद्दल लिहावंसं वाटलं आहे. पण पुलंनी लिहिलेल्या पानवाल्याच्या विडय़ाची रंगत अनेक पिढय़ा पोशीत असता आपण भिंतीवर बोटाचा चुना पुसल्यागत उगा डाग लावायचा धीर होत नव्हता. अर्थात अन्या अनेकार्थाने पानवाला नाही. म्हणजे फक्त पानवाला नाही. त्याच्या व्यक्तित्वाच्या पासंगास करंडीभर पानेही पुरणार नाहीत. तेव्हा उगाच हात दाखवून अवलक्षण नको म्हणूनही आजवर मी त्याच्याबद्दल लिहिले नाही. मात्र परवा त्याने माझी बोटे पानाविना तोंडात घातली.\n बॅनर्जीसाहे���ांचं पण हेच म्हणणं आहे.’’ मी सावरत म्हटलं.\n‘‘हेच, की भारतीय अर्थव्यवस्थेत मंदी आली आहे.’’\n‘‘मग ते सांगायला बक्षीस कशाला पाहिजे मी सांगतोय की. कांबळेला विचारा, तो पण सांगेल. सिगारेट नाहीए.’’\nअन्यानं विडय़ाची सफाईदार घडी करत सिगारेट मागणाऱ्या एका नव्या पोरगेल्या गिऱ्हाईकावर बुबुळं फिरवली.\n‘‘अहो, ते काय, आहे की सिगारेट.’’ पोरानं चाचरत म्हटलं.\n‘‘दुकान माझंय का तुमचं\nते पोरगं हताश होत निघून गेलं तसे आम्ही उभे असलेले एक-दोघे हसायला लागलो. कुणीतरी म्हटलं, ‘‘नवा होता म्हणून नाही दिली का रे\n‘‘हे पाहा, गिऱ्हाईकानं आपल्याला निवडायचं नाही, आपण गिऱ्हाईक निवडायचं.’’ सांप्रतकाळी ग्राहक ‘राजा’ आहे, असं सारं जग कोकलत असता हा पुणेरी पेशकार स्वत:चं तत्त्वज्ञान ऐकवीत बोलला.\n‘‘कसंय, कुणीही दुकानावं यायचं आनि काहीही मागायचं हे बरोबर नाहीए. कुठली कुठली पोरं समोर कॉलेजला येतात. आत काय कळलं नाही की भाएर लगेच सिग्रेट. आई-बापानं काय शिग्रेटी फुकायला पाठवलंय का मिसरूड फुटली नाई तर शिग्रेट सुचती लगीच. हा हितं फुकनार आन् धूर बापाचा निगनार मिसरूड फुटली नाई तर शिग्रेट सुचती लगीच. हा हितं फुकनार आन् धूर बापाचा निगनार\nअन्या बोलू लागला की थांबत नाही. त्याच्या अखंड चालणाऱ्या हाताला जीभ सोबत करते. पाठीशी ठेवलेल्या जुन्या रेडिओचा आवाज कमी करत अन्या बोलायला सुरुवात करतो तेव्हा खरं पान जमून येतं. पुण्यातल्या गरवारे कॉलेजच्या समोर दुकान असूनही विद्यार्थ्यांची वर्दळ येथे नसते. अन्या दुकान उघडतो तोच मुळी दुपारी तीन वाजता. पंधरा मिनिटात साफसफाई आणि पाणी भरणं, पानं करडीतून काढणं, कात तयार करणं, इत्यादी कामे पार पडतात आणि मग रेडिओ आणि अन्या या दोघांचे कार्यक्रम त्या दुकानावर सुरू होतात. दहाएक वर्षांपूर्वी कधीतरी एका दुपारी मी प्रथम तिथे गेलो होतो. एखाद्या अपरिचित जागी प्रथम जाताच आपले जुने ऋणानुबंध असल्याची जाणीव होते तसं काहीसं झालेलं मला आठवतं. शुभ्र पांढरी अर्ध्या हातांची बंडी आणि पांढरा पायजमा असा पोशाख. पांढरी हनुवट झाकणारी दाढी, डोईवर पांढरे केस आणि मुखात गायछापची गोळी असा अनवट अन्या आयुष्यात आला आणि माझा पुण्याच्या सांस्कृतिक विश्वातच जणू चंचुप्रवेश झाला. पुण्याच्या सांगीतिक वारशापासून ते नाटय़मर्दुमकीपर्यंतची सारी दालनं अन्यानं पाहिलेली असल्��ानं त्यानं आपल्या ज्ञानाचा ऐतिहासिक सारांश देत मला मघईनं जोडून घेतलं. मी पान कसं हवं आहे ते सांगायच्या आत मला थांबवत म्हणाला,\n‘‘मी देतो ते खा.’’\nप्रथम परिचयाची एकतर्फी भीड ठेवीत मी अन्यानं दिलेला विडा मुखात घोळवला आणि त्याचा पाईक झालो.\nगिऱ्हाईकाला पानातलं काहीही कळत नाही. ते काहीबाही ऐकून आलेलं असतं. आपण त्याची प्रकृती ओळखून योग्य ते पान लावून द्यायचं असतं, हा अन्याचा आणिक एक आवडता सिद्धांत. आपल्या व्यवसायावरची त्याची कालजयी बैठक सिद्ध करणारा. एखाद्या निष्णात वैद्यानं केवळ दृष्टीपरीक्षेनं निदान करावं तद्वत अन्या गिऱ्हाईकाच्या तोंडओळखीतल्या पहिल्या गप्पांतून त्याचं हुन्नर तपासतो. मग अस्सल वैद्यकीय जबाबदारीनं पान सिद्ध करतो आणि गिऱ्हाईकाशी तार जोडतो. अर्थात हे- जर गिऱ्हाईक पसंतीस उतरलं तर अन्यथा (तोंडात) भरल्या पानावरची वासनाच उडवून गिऱ्हायकाला सन्मार्गाला लावतो. या त्याच्या अवखळ सवयीमुळे त्याच्या गिऱ्हाईकांना मात्र एक निराळीच पत प्राप्त होते. एकदा कधीतरी माझ्याकडून अनेकवार ऐकल्याने उत्सुकता म्हणून माझा मित्र अन्याकडे गेला. त्याचे काय चुकले कोणास ठाऊक, अन्याने दिलेले पान खाऊन त्याचा माझ्यावरचा विश्वास उडायची पाळी आली. मग मी सोबत गेलो आणि रीतसर ओळख करून दिली तर अन्या म्हणाला, ‘‘गिरीशचे मित्र म्हणून सांगायचं ना राव अन्यथा (तोंडात) भरल्या पानावरची वासनाच उडवून गिऱ्हायकाला सन्मार्गाला लावतो. या त्याच्या अवखळ सवयीमुळे त्याच्या गिऱ्हाईकांना मात्र एक निराळीच पत प्राप्त होते. एकदा कधीतरी माझ्याकडून अनेकवार ऐकल्याने उत्सुकता म्हणून माझा मित्र अन्याकडे गेला. त्याचे काय चुकले कोणास ठाऊक, अन्याने दिलेले पान खाऊन त्याचा माझ्यावरचा विश्वास उडायची पाळी आली. मग मी सोबत गेलो आणि रीतसर ओळख करून दिली तर अन्या म्हणाला, ‘‘गिरीशचे मित्र म्हणून सांगायचं ना राव काय हरकत नाई. आता पान खाऊन बघा.’’\nआणि मग त्यानं दिलेल्या पानाचा मुखरस मित्राच्या रंध्रातच पाझरला. अन्या पानं, तत्त्वज्ञानं देतो तसे नवे मित्रही देतो. जोडून घेतलेल्या प्रत्येक गिऱ्हायकाबद्दल अपार अभिमान आणि जिव्हाळा बाळगणारा अन्या इतरांपाशी तुमचं कौतुक करताना जे काही सांगतो त्यानं त्याची गिऱ्हाईकं वय, मानमरातब, मालमत्ता याचा कुठलाही किंतु न ठेवता एकमेकांशी जो���ली जातात. तसं पाहता पुण्यात एकंदरीनं माणसं जोडायची सवय विरळाच. अन्याकडं मात्र एखादं मंतरलेलं चुंबक असावं अशी खेच लागून माणसं येतात. त्या माणसांचे मग अन्या अन्य अन्य दरबार भरवतो. पत्रकारांचा वेगळा, नाटकवाल्यांचा निराळा, व्यावसायिकांचा आगळा.. प्रत्येक दरबारातली त्याची पेशकश वेगवेगळी असते. कुणा समन्वयकांशी सलगीनं चावट विनोद करेल, तर माझ्यासारख्याला खास ‘तेजाब’मधल्या अन्नू कपूरसारखं स्त्री-पुरुषांचे आवाज आलटून-पालटून काढत डय़ुएट गाऊन दाखवेल. लताही अन्या आणि रफीही अन्याच. पाठीआड दडलेल्या रेडिओवर आवडतं युगुलगीत लागावं अन् समोर अन्याचं आवडतं गिऱ्हाईक यावं, की एक अपूर्व संगीत जलसा सुरू होतो. अचूक सूर पकडत आणि बदलत अन्या रसनिष्पत्ती करतो. गिऱ्हाईकानं मुखरस सांभाळीत ‘वॉ वॉ’ हे उद्गार काढले की त्याला स्वत:कडच्या शमशाद बेगमच्या गाण्यांच्या संग्रहाबद्दल सांगतो. वयाच्या पंधराव्या वर्षांपासून कमावलेल्या माणसांबद्दल सांगतो अन् ठेवणीतल्या अनुभवांचे किस्से ऐकवतो.\n‘‘आप्पांचा वाढदिवस होता. तर आप्पा मला म्हनले, अन्या तू यायचंय. मी म्हनलं, अहो, मी कशाला तर आप्पा म्हनले, तू यायचंय. मग काय तर आप्पा म्हनले, तू यायचंय. मग काय आदल्या रात्री दुकान बंद करून घरी गेलो. जेवलो. बायकोला म्हनलं, ‘तू झोप.’ मग माझ्याकडं एक रुपायाच्या कोऱ्या नोटा होत्या. त्या काडल्या. रिबिनीला चिटकवून मस्त हार केला अन् दिला पानाच्या टोपलीत ठय़ून. मग गप झोपलो.\nदुसऱ्या दिवशी आप्पांच्या कार्यक्रमाला गेलो. तर तितं ही गर्दी. मोटमोठी लोकं आल्याली. मी आपला कोपऱ्यात उभा होतो. तेवढय़ात आप्पांचं लक्ष गेलं. मला म्हनले, ‘ए अन्याऽऽऽ इकडं ये.’ गेलो. म्हनलं, ‘आप्पा, मला तुमचं फक्त एक मिनिट पायजे.’ तर त्ये म्हनले, ‘बरं.’ मग मी टोपलीतनं हार काडला आणि घातला. तर आप्पा खूश झाले. मला म्हनले, ‘जेवल्याशिवाय जाऊ नको.’ तरी मी आपला उभा राह्य़लो मागं. हे पाहा गिरीश, मान्सानी आपली पायरी ओळखून राहावं.\nतर तेवढय़ात आप्पांनी आवाज दिला, ‘ए अन्या बस हितं जेवायला.’ मी आपला गपचिप खुर्चीवर बसून खाली मान घालून जेवत होतो. सहज डाव्या हाताला पाहिलं तर शेजारी कोन बस हितं जेवायला.’ मी आपला गपचिप खुर्चीवर बसून खाली मान घालून जेवत होतो. सहज डाव्या हाताला पाहिलं तर शेजारी कोन\n भीमसेन जोशी हो.’’ मिश्कील हसत अन्या.\n‘‘पुढं ऐ��ा. मग उजवीकडं पालं वर.. तर कोन\n’’ मी बाहेर पडणारे डोळे दाबीत.\nमी पानातल्या आसमंताऱ्यासवे ताऱ्यात\nमी म्हटलं, ‘‘अन्या, गपचीप जेवायचं आन् सुटायचं. नस्ती लफडी नाय पायजेल.’’\nप्रसिद्ध हार्मोनियमवादक कै. आप्पा जळगावकरांच्या शष्टय़ब्दीला अन्यानं भीमसेन अन् कुमार या कुणासही जिवंतपणी स्वर्गात घेऊन जाणाऱ्या अवलियांशेजारी बसून शांत जेवण केलं आणि कुठलीही लफडी न करता तो निमूट निघून आला. याहून मोठा स्थितप्रज्ञतेचा दाखला तुम्हास ठाऊक असेल तर आपल्यातर्फे मघई जोडी.\nअसंच एकदा दुकानावर गेलो असता अन्याचा सदैव प्रसन्न, उल्हसित चेहरा कधी नव्हे ते पडलेला दिसला. मला चुकचुकल्यासारखं झालं. म्हटलं ,‘‘का हो काय झालं\n‘‘सरकारनं पोटावरच पाय द्यायचं ठरवलंय म्हटल्यावर आता काय बोलनार आता येत्या १ तार्खेपासून शेंटेड तंबाकु बंद. मंग आता काय विकायचं आमी आता येत्या १ तार्खेपासून शेंटेड तंबाकु बंद. मंग आता काय विकायचं आमी १२०-३०० नाय तर धंदाच संपला की हो.’’\nअन्यानं सविस्तर कैफियत मांडली. वास्तविक अन्यानं कधीही गुटखा, पान मसाला इत्यादी माल दुकानात आणला नाही. अठरा वर्षच काय, पण वीस-बावीसच्या पोरांनाही कधी तंबाखू, सिगारेटी विकल्या नाहीत. सिगारेटी नेहमीच्या गिऱ्हाईकापुरत्या, ठरावीक ब्रँडच्या. बरं, त्याच्याकडची तंबाखू, कात, चुना, सुपारी सगळं अस्सल. भरीत भर म्हणून हा पानात ज्येष्ठमध घालणार. जेणेकरून गिऱ्हाईकाच्या घशाला काताचा त्रास न व्हावा. बरं, पानातलं सगळ्या जिनसांचं प्रमाण अचूक. तोलूनमापून घातलेलं. त्यानं कधी कोणाला त्रास झाल्याचे ऐकिवात नाही. असा पूर्ण सचोटीने पंचेचाळीस-पन्नास वर्ष धंदा करून आता सरकार अन्याय करत असेल तर काय बोलणार\nमला कळेना त्याची समजूत कशी काढू\nमी उसन्या अवसानानं म्हटलं, ‘‘अशी बरी बंदी घालतील मी उपोषण करेन. हॉं मी उपोषण करेन. हॉं मग..’’ तेवढय़ापुरता विषय टळला. अन् काही दिवसांनी अचानक अन्यानं आवाज बारीक करत गुपित सांगावं तसं सांगितलं, ‘‘मी उपोषणाला बस्तोय.’’\n’’ मी रिकाम्या तोंडी आ वासला.\n‘‘लाक्षणिके. एक दिवस.’’ त्यानंच दिलासा दिला.\n‘‘तर माझी एक विनंतीए, की तुमी लिंबुपानी द्यावं. तुमच्या हातानी उपोषण सोडावं.’’\nमला तंबाखू लागल्यागत झालं. आता आली का पंचाईत पण म्हटलं, आपला मित्र आहे. जायला हवं.\nगेलो. काहीही बोलणार नाही अशी पूर्वअट घातलेली असूनही सगळ्या पानवाल्यांनी गळ घातली. मग काहीतरी बोलून मी माझे दोन शब्द संपवले. कलेक्टर ऑफिससमोरच्या त्या मांडवात मग दोन ग्लासातून मोसंबीचा रस आला. मी एक ग्लास अन्याच्या ओठी लावला अन् दुसरा त्यानं माझ्या. अन्याच्या पाठराखणीला उभ्या असलेल्या नंदू पोळांनी भांबावलेल्या मला हलकेच डोळा मारला अन् मग मी घटाघटा ज्यूस प्यायलो.\nतेव्हा माईकवरून पुण्यातले पानवाले माझा जयजयकार करीत होते, तर शेजारच्या मांडवात आसारामबापूला झालेल्या अटकेचा निषेध करायला जमलेल्या बाया कृष्णभजन थांबवून टकामका बघत होत्या. अन्याबद्दल मी खरंच खूप लिहू शकतो. वयाची पासष्ठी गाठलेल्या या ज्येष्ठास पुण्यातले त्याचे सारे सानथोर चाहते प्रेमानं ‘अन्या’च म्हणतात. त्यालाही ते आवडत असावं. मी एकटाच कदाचित त्याला ‘अनिलराव’ म्हणतो. साक्षात लता मंगेशकर ते राजन-साजन मिश्रा, बाळासाहेब मंगेशकर, जब्बार पटेल, नाना पाटेकर, आरती अंकलीकर, डॉ. मोहन आगाशे, आनंद\nमोडक, सुधीर गाडगीळ अशा आपल्या बावनकशी गिऱ्हाईकांना आणिक रसदार करणारा हा अन्या कुणा अवलियाहून कमी नाही. अन् त्याच्या कसबाची गोडी लागलेला मी किशोरी आमोणकरांचं गाणं प्रत्यक्ष ऐकलेल्या कुणा ऐपतदार रसिकाहून कमी नाही. अनिलरावांचं पान हा वायफळ बडबड\nकरीत पिंका उडवण्याचा उथळ विरंगुळा नाही, तर मुखी धारण केलेला मौन समजुतीचा वानवळा आहे. मला समृद्ध करणाऱ्या या पासष्टीच्या बुजुर्गास खास लखनवी अदबीनं म्हणावंसं वाटतं.. ‘‘आप को हमारी उमर लग जाए\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nभारतीय अर्थव्यवस्थेबाबत बिल गेट्स यांनी केले मोठे विधान; पहा काय म्हणाले...\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nVideo: 'मिर्झापूर २'च्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता\n'पानिपत'मधील 'मर्द मराठा' गाण्याची गायिका आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर\nसलमानसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीवर आली धुणी-भांडी करण्याची वेळ\n'हुड हुड दबंग'ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मीम्स व्हायरल\nVideo : मलायकाचा नेहा धुपियाला चप्पल मारण्याचा प्रयत्न, कारण...\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nमर्यादित षटकांसाठी आक्रमक मयंकचा पर्याय\nतीन दिवसांनंतर राज्यात गारव्यात वाढ\n‘बीकेसी कनेक्टर’मुळे नवी कोंडी\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अव��ड झालंय\nचंद्रपूर आणि मुंबई विभाग सर्वाधिक प्रदूषित\nसोनिया गांधी-शरद पवार भेटीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार\nअयोध्या निकालाविरोधात फेरविचार याचिका\n‘मॅरेथॉन’मध्ये सहभागी स्पर्धकांच्या वाहनांची तोडफोड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/vidhan-sabha-2019-pm-narendra-modi-speech-mumbai-rally-shivaji-maharaj-smarak-225777", "date_download": "2019-11-18T00:33:37Z", "digest": "sha1:L7EHK3GXR6IJRYPAGBACBGA275OV6SQY", "length": 18023, "nlines": 246, "source_domain": "www.esakal.com", "title": "Vidhan Sabha 2019 : मुंबईतील प्रचारसभेत पंतप्रधान मोदी शिवस्मारकाविषयी काय म्हणाले? | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, नोव्हेंबर 18, 2019\nVidhan Sabha 2019 : मुंबईतील प्रचारसभेत पंतप्रधान मोदी शिवस्मारकाविषयी काय म्हणाले\nशुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019\nमुंबई : न्यायालयाकडून हिरवा कंदिल मिळताच, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करू, असे अश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, मुंबईतील जाहीर सभेतून दिले. शिवस्मारकासंदर्भात कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले. मुंबईत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे महायुतीची प्रचार सभा झाली. यावेळी पंतप्रधान मोदींसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे मंत्री पियूष गोयल, रिपाईंचे रामदास आठवले आदी महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित होते.\nमुंबई : न्यायालयाकडून हिरवा कंदिल मिळताच, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करू, असे अश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, मुंबईतील जाहीर सभेतून दिले. शिवस्मारकासंदर्भात कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले. मुंबईत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे महायुतीची प्रचार सभा झाली. यावेळी पंतप्रधान मोदींसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे मंत्री पियूष गोयल, रिपाईंचे रामदास आठवले आदी महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित होते.\nराज ठाकरेंची 'ती' व्हिडिओ क्लीप तुम्ही ऐकली का\nभाजपचा जन्मच मुंबईत : मोदी\nपंतप्रधान मोदी म्हणाले, 'मुंबईला स्वप्नंचे शहर म्हटलं जातं. मध्यमवर्गासाठी स्वतःचं घर हेच मोठं स्वप्न असतं. आधी अनेकांसाठी मुंबईतलं घरं हे खूप म���ठं स्वप्न असायचं. रिअल इस्टेटमध्ये ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण नव्हते. आता मध्यमवर्गाला घराचं स्वप्न साकार करण्यासाठी आता अनुदान देण्यात आले. भाजपचा जन्मच मुंबईत झाला. त्यामुळं मुंबईशी आमची नाळ जोडलेली आहे. काँग्रेसच्या काळात मुंबईवर हल्ले झाले. आता दहशतवाद्यांचे धाडस होत नाही.'\nशेंडाही नाही बुडकाही नाही, अशी काँग्रेसची अवस्था : उद्धव ठाकरे\nआम्ही गरिबांसाठी सेवाभावी वृत्तीने काम करतो : मोदी\nनरेंद मोदी म्हणाले, 'अनेक दशकांनंतर महाराष्ट्राला 5 वर्षे कार्यकाळ पूर्ण करणारा मुख्यमंत्री मिळाला. त्यांनी विश्वासू सरकार दिले. गेल्या पाच वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग लागला नाही. शेतकऱ्यांपासून कार्पोरेटपर्यंत प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण केले जात आहे. महाराष्ट्रातील मागील सरकार अनिश्चिततेच्या गर्तेत होते. कधी कोणाची हकालपट्टी होईल. कधी कोणता मंत्री बदलेले, हे सांगता येत नव्हते. आम्ही गरिबांसाठी सेवाभावी वृत्तीने काम करतो. त्यांना गरिबीसाठी लढण्याचे बळ देतो. आम्ही गरिबांना स्वच्छ पाणी, गॅस अशा अनेक गोष्टी देतो. आजारी पडल्यात पाच लाखापर्यंत विमा देतो. स्वतःसाठी आणि इतरांसाठी रोजगार निर्माण करणाऱ्यांचा आम्ही सन्मान करतो. गुंतवणुकीचे स्वागत करण्याचे सरकारचे धोरण.'\nटॅक्स प्रणालीत सुधारणा करण्याचा सरकारचा प्रयत्न\nमुद्रा योजनेतून आम्ही, तरुणांच्या हाताला काम दिले\nदहा वर्षे त्यांनी देशाची अर्थव्यवस्था आणि बँकिंग व्यवस्था बिघडवली\nआज कोणी तिहार जेलमध्ये तर कोणी मुंबईच्या कारागृहात\nइमानदारांच्या कमाईवर कोणतेही गंडांतर येऊ देणार नाही\nमहायुतीच्या सरकारने नवी मुंबई विमानतळाचा प्रश्न मार्गी लावला\nकाँग्रेसच्या काळात मेट्रोचे काम कासवाच्या गतीने झाले\nसोळा वर्षांत केवळ 11 किलोमीटरचं काम झालं\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nएकाच दिवशी परीक्षेमुळे उमेदवार धास्तावले\nपुणे - मुंबई महापालिका आणि जलसंपदा विभागाची कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा २५ नोव्हेंबर या एकाच दिवशी आल्याने हजारो अभियंत्यांचा जीव टांगणीला...\nअमृता फडणवीस पुन्हा झाल्या ट्रोल; लग्नाच्या वाढदिवसाची पोस्ट चर्चेत\nमुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृ���ा फडणवीस यांच्या लग्नाचा 17 नोव्हेंबरला वाढदिवस होता. फडणवीस दाम्पत्यावर त्यांच्या मित्र...\nपीएमसी गैरव्यवहार : रणजित सिंगच्या घराची झाडाझडती\nमुंबई : भाजप माजी आमदार सरदार तारा सिंग यांचा सुपुत्र रणजीत सिंग याला \"पीएमसी' बॅंकेतील 4,355 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने (...\nविचित्र अपघातात बसच्या क्‍लीनरचा मृत्यू\nमुंबई : बसचा क्‍लीनर तोल जाऊन दरवाजातून बाहेर फेकला गेल्याने बसच्या मागील चाकाखाली चिरडला गेला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. मालवणी येथे हा...\nसिगारेटवरून वाद; डोक्यात फोडली बियरची बाटली\nमुंबई : सिगारेट टॅक्‍सीवर घासून विझवल्याबाबत जाब विचारल्याच्या रागातून दोघांनी खासगी टॅक्‍सीचालकाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार चेंबूर येथे घडला....\n'राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार सत्तेवर येईल'\nमुंबई : राज्यातील सरकार स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी मी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना लक्ष घालण्याची विनंती केली आहे. त्यावर अमित शहा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/blogbencher/health/1447915/the-judiciary-in-democracy/", "date_download": "2019-11-18T00:21:10Z", "digest": "sha1:UJWK5DOFIF4BYXQC3WR4IQA3W6VRNQQV", "length": 20560, "nlines": 65, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कायद्याच्या चाली..", "raw_content": "\nविसंगतींनी भरलेले अनेक निर्णय विचारीजनांना अस्वस्थ करणारे आहेत..\nकायद्याच्या, व्यवस्थेच्या पायमल्लीची प्रक्रिया इंदिरा गांधी यांच्या काळात सुरू झाली असली तरी विद्यमान सरकारही त्यास हातभारच लावत आहे..\nराज्यातील अनधिकृत बांधकामे वाचवण्यासाठी आणलेले विधेयक मंजूर होते, एका प्रदेशात मातेसमान असणारा गाय हा चतुष्पाद प्राणी दुसऱ्या प्रदेशात मारून खाण्याच्या लायकीचा होतो, मद्यविक्रीतून मिळणारा महसूल बुडू नये म्हणून महामार्गाना दर्जाहीन केले जाते.. विसंगतींनी भरलेले अस��� अनेक निर्णय विचारीजनांना अस्वस्थ करणारे आहेत..\nअयोध्याप्रश्नी देशाचे सरन्यायाधीश म्हणतात मी मध्यस्थी करतो.. पण न्यायालयाच्या बाहेर, मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना वार्ताहरांच्या वेशसंहितेची चिंता, कोलकाता उच्च न्यायालयाचा एक न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचा आदेश खुंटीवर टांगतो आणि अटक करावयास आलेल्या पोलिसांना परत पाठवतो, महामार्गापासून ५०० मीटपर्यंत मद्यविक्री नको असे सर्वोच्च न्यायालय सांगते आणि राज्य सरकारे महामार्गाचा ‘महा’ दर्जा काढून न्यायालयाच्या आदेशाला वाकुल्या दाखवतात, भाजपला उत्तर प्रदेशात गोमांस विक्री अब्रह्मण्यम वाटते पण ईशान्य भारतातील मणिपूर, नागालँड, मेघालय आदी राज्यांतील गोमाता मात्र भक्षणपात्र ठरतात, ज्याचा अर्थविषयांशी काहीही संबंध नाही असे मुद्दे वित्त विधेयक म्हणून सरकार मांडते आणि मंजूर करवून घेते, महाराष्ट्रातील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याच्या प्रश्नी उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर राज्य सरकार उलट आणखी अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचा निर्णय घेते.. हे असे अनेक दाखले देता येतील. ही आपली आजची देशाची स्थिती. हे दाखले आहेत विविध राज्यांचे, केंद्राच्या विविध खात्यांचे आणि न्यायालयांचेदेखील. हे सर्व प्रसंग, त्यातील व्यक्ती वा संदर्भ वेगवेगळे असले तरी या सगळ्यांतून निघणारा अर्थ एकच आहे आणि तो विचार इंद्रिये शाबूत असणाऱ्यांना अस्वस्थ करणारा आहे.\nहा अर्थ आहे कायद्याची, वैधानिक परंपरांची आणि लोकशाहीतील सुजाण संकेतांची विटंबना दाखवून देणारा. कायद्याच्या, व्यवस्थेच्या पायमल्लीची प्रक्रिया माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात सुरू झाली असली तरी ती आजही किती विनासायास सुरू आहे आणि विद्यमान सरकार त्यास कसा हातभारच लावत आहे, हेदेखील यातून दिसून येते. या मालिकेतील ताजे उदाहरण म्हणजे महाराष्ट्र सरकारचा ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतची सर्व अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचा निर्णय. राज्यात १९९५ ते १९९९ या काळात पहिल्यांदा सेना-भाजपचे सरकार असताना या प्रश्नास तोंड फुटले. त्या वेळी त्या सरकारचे अध्वर्यू सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईतील सर्व झोपडीधारकांना मोफत घरांचे आश्वासन दिले आणि या महानगरांत परराज्यांतून लोंढेच्या लोंढे दाखल होऊ लागले. तेव्हा आपल्या निर्णयाचे समर्थन करण्यासाठी त्या सरकारने १९८५ सालापर्यंतच्या सर्व झोपडय़ा कायदेशीर करण्याचा निर्णय घेतला. त्याही वेळी न्यायालयाने त्यास अव्हेरले. त्यानंतर सातत्याने ही वैध-अवैधाची सीमारेषा पुढे ढकलण्याचाच प्रयत्न प्रत्येक राज्य सरकारने केला. म्हणजे काँग्रेसचे अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे आणि त्यातही कृपाशंकर सिंह यांनी जे इमानेइतबारे केले तेच भाजपचे देवेंद्र फडणवीस सध्या करीत आहेत. ही कायदेशीर बेकायदेशीरतेची मर्यादा आता ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत आणून ठेवावी असे फडणवीस सरकारला वाटते. पुढे ती ३१ डिसेंबर २०१७ वा २०१८ किंवा २०१९ पर्यंत वाढणारच नाही असे नाही. वास्तविक मुंबई उच्च न्यायालयाने याच संदर्भात विद्यमान सरकारला दोन वेळा फटकारले आहे. परंतु अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचा प्रश्न हा न्यायालयीन प्रतिक्रियांच्याही वर उठून राहतो. याचे कारण राजकीय व्यक्ती वा पक्ष यांच्यासाठीचे दोन अत्यंत जिव्हाळ्याचे आणि पोटापाण्याशी संबंधित असलेले मुद्दे या प्रश्नांत दडलेले असतात. यातील जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे मतपेटय़ा आणि पोटापाण्याचा प्रश्न म्हणजे बिल्डर. यातील एकाही घटकास दुखावणे कोणत्याच राज्यकर्त्यांला परवडणारे नसते. मग तो राजकारणी काँग्रेसचा असो वा भाजपचा. हे चिरंतन सत्य असल्याने मध्यमवर्गीय नैतिकतेच्या धुवट कल्पनांना राजकारणात स्थान नाही. अनधिकृत झोपडय़ा, इमारती आदींना मुळात अधिकृत करायचेच का, असा प्रश्न या मध्यमवर्गीय नैतिकतेतून रास्त असला तरी राजकीय नैतिकतेच्या परिप्रेक्ष्यात तो अगदीच भाबडा.. म्हणजेच मूर्खपणाचा.. ठरतो. तेव्हा या प्रश्नाचे उत्तर देताना असा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवणे नैसर्गिक आणि रास्तदेखील ठरते. परंतु ते प्रश्नाचे सुलभीकरण झाले.\nयाचे कारण न्यायालये. म्हणजे फडणवीस सरकारने असा निर्णय घेतला नसता आणि सरसकट सर्वच अनधिकृत बांधकामे पाडावयाचे ठरवले असते तर त्यास न्यायालयाने रोखले नसतेच असे मानता येण्यासारखी परिस्थिती नाही. या संदर्भात मुंबईतीलच गाजलेल्या कॅम्पा कोला या इमारत समूहाचे उदाहरण विचारात घ्यावे. सर्व स्थानिक, राज्यस्तरीय यंत्रणांपासून ते उच्च न्यायालय ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्व पातळ्यांवर ही इमारत अनधिकृत आहे हे सिद्ध झाल्यानंतर ती आजही दिमाखात उभी आहे. या इमारतीसंदर्भात एका न्यायालयाने ती पाडा असा आदेश दिल्यानंतर वरच्या न्यायालयाने त्याचा पुनर्विचार करावयाची गरज व्यक्त केली आणि पुढे तर ती पाडण्याचा प्रयत्नच सोडून द्यावा लागेल अशी कायदेशीर परिस्थिती राज्य सरकारसमोर उभी राहिली. हे एकाच इमारतीबाबत झाले. तेव्हा अशा हजारो इमारतींचा निर्णय घेताना प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा होणार हे उघड आहे. शिवाय यास गरीब आणि श्रीमंत असा एक पदर आहे. मुंब्रा आदी परिसरांतील गरिबांच्या अनधिकृत घरांवर सर्रास आणि रास्त हातोडे चालवले जात असताना उत्तमोत्तम वकिलांची फौज देऊ शकणाऱ्या कॅम्पा कोला रहिवाशांना मात्र त्याच कायद्यापासून संरक्षण मिळू शकते. हे आपले वास्तव.\nतेच आजमितीला देशातील प्रत्येक यंत्रणेच्या कृतीतून दिसते. उत्तर प्रदेशात २००२ पासून एकाही खाटकास कत्तलीचा परवाना देण्यात आलेला नाही. तरीही अनेक खाटीकखाने उभे राहिले. त्यावर इतके दिवस कोणीही कारवाई केली नाही. आणि आता अचानक या खाटीकखान्यांचे अनधिकृतपण पुढे केले जाते. यावर योगी आदित्यनाथ यांचे मुख्यमंत्रिपदी आरूढ होणे, हे स्पष्टीकरण असू शकत नाही. कारण सरकार ही चिरंतन व्यवस्था आहे. व्यक्ती बदलली म्हणून व्यवस्थेतील धोरणबदल हा सरंजामशाही दाखवून देतो. नियमाधारे चालणारी व्यवस्था ही अशी नसते. आणि समजा हा बदल वादासाठी मान्य जरी केला तरी तो घडवून आणणाऱ्या भाजपचे काय ज्या काही निर्बुद्धांना गाय हा साधा पशू मातेसमान मानावयाचा असेल त्यांनी तो जरूर मानावा. पण एका प्रदेशात मातेसमान असणारा हा चतुष्पाद प्राणी दुसऱ्या प्रदेशात मारून खाण्याच्या लायकीचा कसा काय ठरतो ज्या काही निर्बुद्धांना गाय हा साधा पशू मातेसमान मानावयाचा असेल त्यांनी तो जरूर मानावा. पण एका प्रदेशात मातेसमान असणारा हा चतुष्पाद प्राणी दुसऱ्या प्रदेशात मारून खाण्याच्या लायकीचा कसा काय ठरतो यंदाच्या वर्षी नागालँड, मेघालय आदी ईशान्येकडील राज्यांत निवडणुका आहेत. मणिपुरात त्या नुकत्याच झाल्या. या सर्व राज्यांत गोमांस विक्रीस बंदी घातली जाणार नाही, असे भाजपने जाहीरपणे स्पष्ट केले आहे. येथील गाई या मातेसमान नाहीत काय यंदाच्या वर्षी नागालँड, मेघालय आदी ईशान्येकडील राज्यांत निवडणुका आहेत. मणिपुरात त्या नुकत्याच झा��्या. या सर्व राज्यांत गोमांस विक्रीस बंदी घातली जाणार नाही, असे भाजपने जाहीरपणे स्पष्ट केले आहे. येथील गाई या मातेसमान नाहीत काय तसेच झारखंड, छत्तीसगड आदी राज्यांचे काय तसेच झारखंड, छत्तीसगड आदी राज्यांचे काय तेथील मुख्यमंत्र्यांनाही आपापल्या प्रांतातील गाईंचे मातृत्व अचानक कसे लक्षात आले तेथील मुख्यमंत्र्यांनाही आपापल्या प्रांतातील गाईंचे मातृत्व अचानक कसे लक्षात आले हे मुख्यमंत्री इतके दिवस ते न कळण्याइतके बैलोबा आहेत काय\nया सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचे सौजन्य आज कोणाकडेच नाही. बहुमत आहे म्हणजे कोणी प्रश्नच विचारावयाचे नाहीत, अशी सरकारी मानसिकता असल्याने प्रस्थापित व्यवस्थेत प्रश्न विचारणे हेच देशद्रोहाचे ठरते. तरीही ते विचारणे आमचे कर्तव्य आहे. कारण प्रश्न या वा त्या पक्षाच्या सरकारचा नाही. तो या देशातील लोकशाहीचा आहे. ही लोकशाही वरकरणी तरी कायद्याने चालणारी असली तरी तूर्त ती ज्याच्या त्याच्या कायद्याच्या चालींनी चालताना दिसते. हे असेच सुरू राहिले तर आपण अराजकापासून फार दूर नाही, याचे भान असलेले बरे.\nBLOG : माधुरी दीक्षित, करीना कपूर, इशा कोप्पीकर आणि राजकारण\nराजा-रामनाथन जोडी दुहेरीत अजिंक्य\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nनेदरलँड्स, जर्मनी आणि क्रोएशिया पात्र\nलोकसत्ता 'ब्लॉग बेंचर्स'वरील ब्लॉगवर तुमची प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत तुमची प्रतिक्रिया शेअर करून त्यांना ती वाचायला आणि लाईक करायला जरूर सांगा. 'लोकसत्ता'च्या परीक्षक मंडळाच्या निर्णयाव्यतिरिक्त तुमच्या प्रतिक्रियेला मिळालेल्या लाईक्सचाही स्पर्धेचा विजेता/विजेती निवडताना विचार केला जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/videos/vishesh-vartankan/1940471/pune-20-mobile-phone-stolen-by-breaking-shutter/", "date_download": "2019-11-18T00:21:30Z", "digest": "sha1:7APROKAM6U6Z2CHDQ5NPRT3RVVVMIRLC", "length": 8880, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Pune: 20 Mobile phone Stolen by Breaking Shutter | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंत्री उचलण्यासाठी गेलेल्या चिमुरडीला चिरडले\nशेतकऱ्याची आत्महत्या, मृतदेह जिल्हा कचेरीवर\nदहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान - मोदी\nउधळपट्टी केल्यास तिप्पट पाणीपट्टी\nविद्यार्थ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ\nपिंपर���-चिंचवडमध्ये शटर उचकटून २० मोबाईल लंपास\nपिंपरी-चिंचवडमध्ये शटर उचकटून २० मोबाईल लंपास\nराष्ट्रवादीची चर्चा : पाऊस...\nतोपर्यंत गोड बातमी येणार...\n‘बिग बॉस’च्या घरात जाण्याविषयी...\nशपशविधीबाबत राजभवनातच चौकशी करा...\nखड्ड्यांविरोधात मनसेचे रस्त्यावर आंदोलन...\nपीएमसी बँकेच्या खातेदारांचे आंदोलन...\n८० रुपयात १६० किमी...\nबॉलिवूड सेलिब्रिटींचा हटके अंदाज...\nस्मृती इराणी यांची तलवारबाजी\n२०० फूट उंचावरुन बैलाची...\nरंगभूमीवरचा पहिला धडा भाईंनी...\nपडद्यामागेही सेलिब्रिटींचा भन्नाट लूक...\nमधुमेह म्हणजे नेमकं काय\nशिवसेनेचे मंत्रीही सांगत होते,...\nयशवंतराव चव्हाण ते फडणवीस;...\nमुख्यमंत्री पदावरुन उद्धव ठाकरे-अमित...\n‘फत्तेशिकस्त’च्या टीमने मांडली मराठी...\nराष्ट्रपती राजवटीवरुन राजकारण करुन...\nVideo: 'मिर्झापूर २'च्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता\n'पानिपत'मधील 'मर्द मराठा' गाण्याची गायिका आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर\nसलमानसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीवर आली धुणी-भांडी करण्याची वेळ\n'हुड हुड दबंग'ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मीम्स व्हायरल\nVideo : मलायकाचा नेहा धुपियाला चप्पल मारण्याचा प्रयत्न, कारण...\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nमर्यादित षटकांसाठी आक्रमक मयंकचा पर्याय\nतीन दिवसांनंतर राज्यात गारव्यात वाढ\n‘बीकेसी कनेक्टर’मुळे नवी कोंडी\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nचंद्रपूर आणि मुंबई विभाग सर्वाधिक प्रदूषित\nसोनिया गांधी-शरद पवार भेटीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार\nअयोध्या निकालाविरोधात फेरविचार याचिका\n‘मॅरेथॉन’मध्ये सहभागी स्पर्धकांच्या वाहनांची तोडफोड\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2019-11-17T23:16:28Z", "digest": "sha1:SBPJKQLOQVT6FXTVXKIE22V3ODCNEGET", "length": 11484, "nlines": 113, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "राजकारण Archives | मनाचेTalks", "raw_content": "\nघरात घुसून मारू; राज ठाकरे नि मोदींचे ब्रीदवाक्य\nदेशभरात 2019 ची लोकसभा निवडणूक खूप गाजली. ओम ने रोमचा पराभव केला अशी भावना लोकांमध्ये आहे. लोकशाही विरुद्ध राजेशाही अशीही ही निवडणूक होती �� यामध्ये लोकशाहीचा विजय झाला. हा विजय अनेक लोकांच्या पचनी पडलेला नाही.\nकाँग्रेस आतातरी बोध घेणार का\nसतराव्या लोकसभेचे निकाल लागलेले आहेत. “प्रचंड’ या एकाच शब्दाने ज्याचे वर्णन करावे लागेल असा विजय मिळवून नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले आहे. तर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पुन्हा साफ अपयशी ठरली आहे. २०१४ प्रमाणेच या वेळी ही काँग्रेस नुसती हरली नाही तर तिचे पानिपत झाले.\nचित्रपटसृष्टीमधे सध्या चरित्रपटाची लाट आली आहे. हिंदी असो, मराठी असो कि दाक्षिणात्य फिल्म इंडिस्ट्री असो सगळीकडे ‘बायोपिक’ची धूम सुरु आहे. एकदा प्रयोग रसिकांच्या पसंतीला उतरला आणि व्यावसायिकदृष्ट्या त्याचे फलित समोर आले तर त्या प्रकारचे सिनेमे बनविण्याचा एक ट्रेंडच दिसायला लागतो.\nआता आश्वासनांच्या घोडदौडीत जुमलेबाज राजकारण्यांपासून सावध राहायला हवं\nभारतीय जनता पार्टीने भारतीय राजकारणात ‘जुमला’ या नव्या शब्दाची यानिमित्ताने भर घातली आहे. या पायंड्यानंतर आता तर कुठलीही भीडभाड न ठेवता राजकीय पक्षाचे नेते जनतेला भूलथापा देताना दिसत आहेत. कारण निवडणुका झाल्यांतनर तो एक जुमला होता असे म्हणायलाही ते आता मोकळे आहेत.\nश्री. उर्जित पटेल यांच्या राजीनाम्याचे विश्लेषण\nश्री. उर्जित पटेल यांनी रिझर्व्ह बॅकेच्या गव्हर्नरपदाचा राजिनामा दिला. आणि माध्यमांत ‘हडकंप’ (वृत्तवाहिन्यांचा आवडता शब्द) झाला.. बाजारांत तो आज होईल अशी ‘आशंका’ होती. या पार्श्वभुमीवर एक सामान्य गुंतवणुकदार म्हणुन माझे आकलन मला सांगावयाचे आहे.\nया भूमिकेतून शेतकरी वर्ग उलगुलान अर्थात विद्रोहाचा मार्ग स्वीकारू लागला आहे. मात्र तरीही सरकारची संवेदना जागृत होत नाहीये. सात महिन्यापूर्वी हजारो शेतकरी-कष्टकरी शेकडो मैलाचा पायी प्रवास करून राजधानीत आले. संविधानिक आणि शांततेच्या मार्गाने त्यांनी आपल्या मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.\nमराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही संपूर्ण राज्याची इच्छा आहे. म्हणूनच या मागणीला कोणीही विरोध केला नाही. त्यामुळे सरकार मराठा आरक्षण घोषित करत असेल तर राज्य सरकरचे अभिनंदन करत संपूर्ण राज्य याचा आनंद साजरा करेल. फक्त हा निर्धोक असावा. लोकसभा निवडणूका जेमतेम सहा महिन्यावर आल्या असताना मराठा आरक्षणावर निर्णय घेतल्या जातोय, त्यामु��े फक्त निवडणुकांच्या अनुषंगाने निर्णय घेतला जाऊ नये.\nलोकाभिमुख प्रशासन, पारदर्शी कारभार, पायाभूत सुविधा, अच्छे दिन, महागाई कमी, भारनियमन बंद, रोजगार, आरोग्य, शेती सुधारणा आशा कितीतरी आश्वासनांची साखरपेरणी करीत सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना युती सरकारला पाहता पाहता चार वर्षे पूर्ण झाली.\n‘विकासा’च्या दिव्याखाली नियोजनाचा ‘अंधार’\nप्रकाशाचा सण असलेल्या दिवाळी सणाच्या प्राश्वभूमीवर लोडशेडिंगमुक्त झालेल्या महाराष्ट्रातून ‘प्रकाश’ बेपत्ता करण्याचे षडयंत्र कुणाचे याचे उत्तर मुख्यमंत्री देणार आहेत का याचे उत्तर मुख्यमंत्री देणार आहेत का एकीकडे स्मार्ट सिटी, बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग, अजून कितितरी भारदास्त नावाचे प्रकल्प राबविण्याच्या घोषणा सरकार करत आहे, महाराष्ट्राला देशातील सर्वात प्रगत राज्य बनविण्याच्या वलग्ना सरकारकडून करण्यात येत असताना राज्याला पुन्हा लोडशेडिंगच्या अंधारात जावे लागत असेल तर, हेच अच्छे दिन आहेत का\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गोष्ट आहे, छत्रपतींना पैश्याची गरज होती. राजांनी विचार केला काय करावे शेवटी सावकारकडे गेले आणि कर्जाची मागणी केली. सावकाराने छत्रपतींना काही तरी तारण ठेवण्याची मागणी केली. त्यावर राजे उद्गारले ‘अरे मी काय तारण ठेवणार, माझ्या मालकीचे काय आहे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/priyanka-gandhi-to-face-these-challenges-in-uttar-pradesh-before-loksabha-elections/", "date_download": "2019-11-17T23:11:39Z", "digest": "sha1:OCX3VGU6P6C5RVXWC5JQHUOL2EXSB34M", "length": 19050, "nlines": 156, "source_domain": "www.saamana.com", "title": "प्रियंकांची एन्ट्री दमदार, पण ‘या’ 5 आव्हानांचा कसा करणार सामना? | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nगोव्यातील हरमलमध्ये रशियन पर्यटक बुडाला\nगुरुदत्त’ उच्चांकी ऊसदराची परंपरा कायम ठेवणार, अध्यक्षांचा विश्वास\nशिरुरच्या जांबुतमधील नरभक्षक बिबट्या जेरबंद\nशरद पवार सोनिया गांधी यांची भेट घेतील – नवाब मलिक\nकश्मीरमधील 34 नजरकैदेतील नेत्यांना आमदार निवासात हलवले\n2022 पर्यंत राम मंदिर होऊ शकतं पूर्ण, सुत्रांची माहिती\nआगामी दशकात हिंदुस्थान आर्थिक झेप घेणार – बिल गेटस्\nबेरोजगारीवर चर्चा झाली पाहिजे, सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींचे मत\nअयोध्या प्रकरणी निकाल देणाऱ्या घटनापीठातील न्यायाधीश नजीर यांना झेड दर्जाची सुरक्षा\nश्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे विजयी\nआता तुमचा चहा राहणार गरमच.. बाजारात आलाय ‘हा’ खास कप\nसांताक्ल़ॉजकडून 10 वर्षीय मुलीला हवे ‘एवढे’ गिफ्ट, यादी ऐकून चक्रावाल\nप्रसुतीच्या दहा मिनिटे आधी कळाले गर्भवती असल्याचे, महिलेला बसला जबरदस्त धक्का\nगुगल आता उच्चारही करायला शिकवणार, वाचा नव्याकोऱ्या फिचरबद्दलची सविस्तर बातमी\nमहेंद्रसिंग धोनी आता गोल्फच्या मैदानात\nविराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या ‘वेगा’ची धार वाढली, वाचा खास आकडेवारी\nICC Ranking – शमी कारकीर्दीतील सर्वोच्च स्थानावर पोहोचला\nभर मैदानात दिली शिवी, वेगवान गोलंदाज पहिल्या कसोटीला मुकणार\n#INDvBAN इंदूरमध्ये विराटसेनेने रचला विक्रमांचा डोंगर, वाचा सविस्तर…\nरोखठोक – ‘स्वामीं’ना हवे तेच घडेल\nसामना अग्रलेख – 105 किंकाळ्या… आणि वेड्यांचा घोडेबाजार\nलेख – खलिस्तानवादाला पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न\nवेब न्यूज – भूस्खलनाच्या मागावरती तंत्रज्ञान\nअभिषेकने ‘महानायका’ला लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल\nआधी उद्धट वागणूक आणि आता मेकअप.. रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल\nबस मर्जी हमारी होगी, मिर्झापूर – 2 चा दमदार टीजर प्रदर्शित\nअभिषेकने ‘महानायका’ला लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल\nजागतिक व्हेसॅक्टोमी दिवस- नसबंदीबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या\nPhoto – थंडीतला ‘स्टायलिश लुक’\n‘बीएसडी’ आजाराने ग्रस्त झालेल्यांच्या संख्येत प्रचंड वाढ, वाचा सविस्तर बातमी\nरोखठोक – ‘स्वामीं’ना हवे तेच घडेल\nक्वांटम संगणकाची अद्भुत दुनिया\nप्रियंकांची एन्ट्री दमदार, पण ‘या’ 5 आव्हानांचा कसा करणार सामना\nसरचिटणीसपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच प्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या लखनौ दौऱ्यावर असून येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले आहे. प्रियंका गांधी यांच्या आगमनामुळे नवसंजीवनी मिळालेले काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते मरगळ झटकून जोमाने कामाला लागले आहेत. लखनौमध्ये प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांची रॅली तब्बल 15 किलोमीटरपर्यंत दिसून आल्याने गर्दीचा अंदाज येऊ शकतो. परंतु प्रियंकांची राजकीय एन्ट्री दमदार झाली असली तर यूपीमध्ये त्यांच्यासमोर मोठी आव्हानं आहेत. ही आव्हानं नेमकी कोणती आहेत पाहूया …\nउत्तर प्रदेशमध्ये काँग्रेससमोर कमकुवत संघटनेचे मोठे आव्हान आहे. 1989 मध्ये सत्ता हातातून गेल्यानंतर स्थानिक पक्षांनी जोर पकडला आणि काँग्रेस कमकुवत होत गेली. अनेक कार्यकर्ते पक्षापासून दूर गेले. काही ठिकाणी जिल्हा काँग्रेस समिती फक्त कागदावर असून अनेकवेळा सरकारविरोधात आंदोलनातही काँग्रेसचा अभाव दिसून आल्याने येथील लोकांच्या डोक्यातून पंजाचे निशाण धुरकट झाले आहे.\nउत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठ्या नेत्यांची कमी भासत आहे. बदलत्या परिस्थितीशी न जुळवून घेतल्याने येथे भाजपने बालेकिल्ला स्थापन केला. येथे बऱ्याच काळापासून राजकीय खेळी खेळलेले जगदंबिका पाल आणि रिटा बहुगुणा जोशी यासरख्या नेत्यांनी भाजपचा हात पकडला आहे. तसेच सोनिया गांधीचे राजकीय क्षेत्र राजबरेलीमध्येही काँग्रेसची परिस्थिती बिकट असून गेल्या तीन वर्षात आमदार राकेश प्रताप सिंह यांच्यासह जिल्हा पंचायत अध्यक्ष देखील काँग्रेसला रामराम करून गेले. सध्या काँग्रेसकडे माजी गृह राज्यमंत्री आरपीएन सिंह यांच्याव्यतिरिक्त मोठा चेहरा नाही. तर अखिलेश प्रताप हे फक्त टीव्हीवरील चर्चेत दिसतात. त्यामुळे येथे प्रियंकांना मोठा गोतावळा जमवून सत्तेसाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतील.\nप्रियंका गांधी यांच्याकडे ज्या पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे, तो आजही भाजपचा बालेकिल्ला आहे. या भागातील काशी आणि गोरखपूर या दोन मोठ्या शहरांमध्ये भाजपच्या सत्तेला सुरुंग लावण्याचे काम कठीण असणार आहे. पंतप्रधान मोदी काशी तर यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाख गोरखपूरमध्ये पाय रोवून उभे आहेत. येथील लोकसभा जागांसाठी मोठी टक्कर देण्यासाठी काँग्रेसकडे तेवढा वेळही नाही. तसेच अमेठी आणि राजबरेलीमध्येही प्रियंकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.\nयूपीमध्ये प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसचा मतदान टक्का कमी होत गेला. कधी दलितांचे तर कधी मुसलमानांच्या हक्कांचे राजकारण करणारी काँग्रेस आपला मतदार गमावून बसली आहे. येथील दलितांनी काँग्रेसला खो देऊन बसपाचा हात पकडला आहे, तर मुसलमानांचा पाठिंबा सपाकडे झुकला आहे. लोकसभेपूर्वी सपा आणि बसपाची आघाडी झाल्याने काँग्रेसला मोठे आव्हान मिळाले आहे. तसेच येथे सवर्णांची मते भाजपच्या पोतडीत असल्याने काँग्रेस कोणाच्या जिवावर यूपी जिंकण्याचे स्वप्न पाहात आहे, हे देखील प्रियंकांना स्पष्ट करावे लागेल.\nकाँग्रेसमध्ये मजबूत इच्छाशक्ती आणि जिंकवून देणाऱ्या उमेदवारांच्या कमतरतेशी झुंजावे लागत आहे. येथे उमेदवार निवडताना प्रियंकांना मोठी डोकेफोड करावी लागणार आहे. दलबदलू नेता आणि जुने कार्यकर्ते यांच्यात एकसंघपणा साधून प्रियंकांना मिशन यूपीची सुरुवात करावी लागणार आहे.\nश्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे विजयी\nगोव्यातील हरमलमध्ये रशियन पर्यटक बुडाला\nकश्मीरमधील 34 नजरकैदेतील नेत्यांना आमदार निवासात हलवले\n2022 पर्यंत राम मंदिर होऊ शकतं पूर्ण, सुत्रांची माहिती\nगुरुदत्त’ उच्चांकी ऊसदराची परंपरा कायम ठेवणार, अध्यक्षांचा विश्वास\nआगामी दशकात हिंदुस्थान आर्थिक झेप घेणार – बिल गेटस्\nबेरोजगारीवर चर्चा झाली पाहिजे, सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींचे मत\nअयोध्या प्रकरणी निकाल देणाऱ्या घटनापीठातील न्यायाधीश नजीर यांना झेड दर्जाची सुरक्षा\nदेशातील 281 पुलांची अवस्था वाईट, गुजरातचा क्रमांक पहिला\nशिरुरच्या जांबुतमधील नरभक्षक बिबट्या जेरबंद\nशरद पवार सोनिया गांधी यांची भेट घेतील – नवाब मलिक\nअमिताभ बच्चन आणि नागराज मंजूळे यांना कॉपीराईट उल्लंघन प्रकरणी नोटीस\nजम्मू कश्मीरच्या अखनूरमध्ये स्फोट; एक जवान शहीद, दोन जखमी\nकोकण रेल्वेत सापडले 33 हजार 840 फुकटे प्रवासी\nनागपूर- अमरावती राष्ट्रीय महामार्गावर रसायनयुक्त टँकरला आग\nया बातम्या अवश्य वाचा\nश्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे विजयी\nगोव्यातील हरमलमध्ये रशियन पर्यटक बुडाला\nकश्मीरमधील 34 नजरकैदेतील नेत्यांना आमदार निवासात हलवले\n2022 पर्यंत राम मंदिर होऊ शकतं पूर्ण, सुत्रांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/mla-father-son-blames-kiran-kale-out-of-ncp/", "date_download": "2019-11-17T23:26:18Z", "digest": "sha1:VEFF7AXWGK2LZD4PLBNGPI3DR6AA2PT4", "length": 13031, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आमदार पिता-पुत्रांवर तोफ डागत किरण काळे राष्ट्रवादीतून बाहेर | Dainik Prabhat", "raw_content": "\nआमदार पिता-पुत्रांवर तोफ डागत किरण काळे राष्ट्रवादीतून बाहेर\nनगर – विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये खिंडार पडायला सुरुवात झालेली असतानाच स्थानिक पातळीवर अंतर्गत वाद राष्ट्रवादी मध्ये उफाळलं आला. प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष किरण काळे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्त केला असल्याची माहिती किरण काळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.\nयावेळी बोलताना किरण काळे म्हणाले की, मी गेल्या नऊ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत होतो. पक्षातील स्थानिक नेतृत्व नगर शहराच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने योग्य नाही, मला आणि सामान्य नगरकरांनी प्रतीक्षा असणाऱ्या नगर विकासाच्या दृष्टीने मी लवकरच महत्त्वपूर्ण निर्णय घेणार आहे, याच कारणामुळे मी माझ्या पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाकडे आज दिला असेही काळे यांनी यावेळी स्पष्ट केले.\nसमाजातील नेतृत्व करण्यासाठी शहरात व्हीजन असलेल्यांना नेतृत्व दिले जावे यासाठी देखील पक्षात कायम आग्रह धरत होतो परंतु यामध्ये दुर्देवाने मागील अप्रिय निर्णयाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगून देखील स्थानिक नेतृत्वाने पक्षविरोधी निर्णय घेतला. कायम पक्षाला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. आत्ता देखील सर्व पक्षांचे उंबरठे झिजवून झाल्यानंतर स्वतःच्या प्रसिद्ध कार्य कौशल्यामुळे आपल्याला कोणीही कोणत्या पक्षात प्रवेश घ्यायला तयार नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांना पुन्हा राष्ट्रवादीची आठवण झाली असा टोला त्यांनी आमदार अरुण जगताप व संग्राम जगताप यांचे नाव न घेता यावेळी लगावला आहे.\nपक्षनिष्ठा कायम वेशीवर टांगणाऱ्यांकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा काय असू शकते असा सवालही काळे यांनी यावेळी उपस्थित केला.\nशहराच्या पातळीवर अनेक वर्ष ज्यांच्या बरोबर मला काम करण्याची अपरिहार्यता होती त्यातूनच माझी कायम घुसमट झाली. कधीही शहर विकासामध्ये सदर नेतृत्वाने गांभीर्य दाखवले नाही, स्थानिक नेतृत्वाला विकासापेक्षा इतर प्रकारच्या राजकारणात अधिक असल्यामुळे ते आमचे कधीच होऊ शकले नाही.\nपक्षाचे नेते अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी देखील जातीने लक्ष घालून आम्हाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. परंतु स्थानिक नेतृत्व आणि माझ्याकडे असलेल्या टोकाच्या वै���ारिक तफावतीमुळे त्यांच्या विचारांचा स्वीकार करणे मला कधीच जमले नाही, त्यामुळे शहर विकासासाठी मी माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला असून आज मी माझ्या पदाचा तसेच सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. पुढील राजकीय वाटचालीची सुद्धा लवकरच घोषणा करणार असल्याचे किरण काळे यांनी यावेळी स्पष्ट केले.\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nराजनाथ सिंग आणि डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथं द्विपक्षीय चर्चा\nइसिसशी लागेबांधे असणाऱ्या जर्मन महिलेला अटक\nकोल्हापूरातील ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली\nबिल गेट्‌स कडून बिहार सरकारचे कौतुक\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nभाजपमध्ये गेलेले आमदार आमच्या संपर्कात- जयंत पाटील\nनगरमध्ये पवार विरूद्ध विखेच लढत\n\"मुलांचे हक्क व सुरक्षा'वर उपक्रम राबवा\nदीपिका पादुकोणने कापल्या रणवीर सिंगच्या मिशा; व्हिडीओ व्हायरल\nफडणवीस यांचा \"वर्षा'तील मुक्‍काम कायम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/ajit-pawar-criticizes-cm-devendra-fadnavis-and-bjp-policy-225294", "date_download": "2019-11-18T00:38:12Z", "digest": "sha1:GAFUYVVO3RVQQSSMTEOPXMY3HQEKC3HD", "length": 14258, "nlines": 223, "source_domain": "www.esakal.com", "title": "Vidhan Sabha 2019 : कलम 370 अणि महाराष्ट्राच्या निवडणुकांचा काय संबंध : अजित पवार | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, नोव्हेंबर 18, 2019\nVidhan Sabha 2019 : कलम 370 अणि महाराष्ट्राच्या निवडणुकांचा काय संबंध : अजित पवार\nगुरुवार, 17 ऑक्टोबर 2019\nविराेधकांचे सर्वच मंत्री हे 370 हटविले या जम्मू काश्मीरच्या मुद्द्याचा प्रचार करत आहेत. या मुद्द्याचा महाराष्ट्राच्या विधानसभेशी संबंध काय असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.\nमंगळवेढा : येथाल शेतकरी अडचणीत आहे. शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. बेरोजगारी देखील वाढत आहे. अशा मुद्द्यांवर बाेलण्यापेक्षा विराेधकांचे सर्वत मंत्री हे 370 हटविले या जम्मू काश्मीरच्या मुद्द्याचा प्रचार करत आहेत. या मुद्द्याचा महाराष्ट्राच्या विधानसभेशी संबंध काय असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार भालके यांच्या प्रचारासाठी आठवडा बाजारात आयोजित केलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.\nयावेळी बळीराम साठे, उमेश पाटील, राजूबापू पाटील, दिलीप धोत्रे, चंद्रकांत घुले, तानाजी काकडे, राहुल सावंजी, दादा टाकणे, संकेत खटके, सचिन शिंदे, चंकी खवतोडे, रामचंद्र वाकडे, अनिता नागणे, सुरेश कोळेकर, लतीफ तांबोळी, पांडूरंग चौगुले, पी. बी. पाटील, भारत बेदरे, प्रज्वल शिंद आदी उपस्थित होते.\nयावेळी बोलताना माजी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, युती सरकारच्या 5 वर्षाच्या काळात शेतकरी उध्वस्त झाला आहे. या सरकारमधील कृषीमंत्री कोण हे काेणालाही माहित नाही. यांच्या काळात शेतकऱ्याला संपावर जाण्याची वेळ येत आहे.\nनियम लावून कर्जमाफी करण्यापेक्षा सरसकट कर्जमाफी कशी करायची हे पवार साहेबांना विचारा असेही अजित पवार म्हणाले. शेतकरी हितासाठी पवार साहेब 79 वर्षी महाराष्ट्र फिरत असून युवकांचा प्रतिसाद जोरदार मिळत आहे. नव्या दमाच्या तरुणांच्या जोरावर व पवार साहेबांच्या राष्ट्रवादीची वाटचाल सुरू असून, जे राष्ट्रवादी संपवू म्हणणारे आहेत तेच थाेड्याच दिवसात संपतील पण पक्ष संपणार नाही. यावेळी आमदार भालके यांचेही भाषण झाले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअग्रलेख : शेतकरी उभा राहावा...\nराष्ट्रपती राजवटीचा अंमल सुरू असल्याने देशातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या राज्याचा, महाराष्ट्राचा कारभार पाहणारे राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी...\nएकाच दिवशी परीक्षेमुळे उमेदवार धास्तावले\nपुणे - मुंबई महापालिका आणि जलसंपदा विभागाची कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा २५ नोव्हेंबर या एकाच दिवशी आल्याने हजारो अभियंत्यांचा जीव टांगणीला...\nशाळांचे बाह्य मूल्यांकन होईना\nनागपूर : शिक्षणाची गुणवत्ता वाढवत, त्यांचे अंतर्गत मूल्यांकन करून आवश्‍यक त्या उपाय��ोजना करण्याच्या दृष्टीने तीन वर्षांपूर्वी शाळासिद्धी अभियानास...\nजलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून देशाला जलस्वंयपूर्ण करणार : शेखावत\nपुणे : देशातील पाण्याच्या स्त्रोतांचे मोजमाप करण्याचे काम सुरू केले आहे. लवकरच जलस्त्रोतांच्या मोजमापाचे हे काम पूर्ण होणार असून, जलशक्ती...\nदिवसाला 80 टायरचे होते नूतनीकरण\nअमरावती : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्यात नऊ रिट्रीड प्लांट (टायर नूतनीकरण संयत्र) कार्यरत आहेत. यापैकी एक रिट्रीड प्लांट अमरावती...\nविद्यापीठांच्या उदासीनतेमुळे प्राध्यापक भरतीला खिळ\nपुणे : राज्य सरकारकडून उच्च शिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून भरण्यात येत असलेल्या 659 प्राध्यपकांच्या भरतीच्या रोस्टरचे काम विद्यापीठांनी पूर्ण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/loksabha-voting", "date_download": "2019-11-17T22:18:39Z", "digest": "sha1:E32JL2PXJGN57DISPW6HNKK2LZE6WFEJ", "length": 5834, "nlines": 99, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Loksabha voting Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nशासकीय योजनांच्या नावाखाली वयोवृद्ध महिलांची फसवणूक, महिलेला अटक\nशिवसेना आणि काँग्रेसच्या बैठकीची तारीख ठरली, महाआघाडीच्या फॉर्म्युलावर अंतिम चर्चा\nएनडीएतून बाहेर पडल्याची खंत नाही, उलट आनंद : विनायक राऊत\nLIVE : लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा, राज्यात 10 जागांवर मतदान\nमुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी 11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर, आज अर्थात 18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील पार पडत आहे. महाराष्ट्रातील 10 लोकसभा\nशासकीय योजनांच्या नावाखाली वयोवृद्ध महिलांची फसवणूक, महिलेला अटक\nशिवसेना आणि काँग्रेसच्या बैठकीची तारीख ठरली, महाआघाडीच्या फॉर्म्युलावर अंतिम चर्चा\nएनडीएतून बाहेर पडल्याची खंत नाही, उलट आनंद : विनायक राऊत\nप्रेम प्रकरणातून खुनाच्या घटनेत 28 टक्क्यांनी वाढ, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर\nपुण्यातील बैठकीनंतर शरद पवार आणि सोनिया गांधीच्या भेटीची तारीख ठरली\nशासकीय योजनांच्या नावाखाली वयोवृद्ध महिलांची फसवणूक, महिलेला अटक\nशिवसेना आणि काँग्रेसच्या बैठकीची तारीख ठरली, महाआघाडीच्या फॉर्म्युलावर अंतिम चर्चा\nएनडीएतून बाहेर पडल्याची खंत नाही, उलट आनंद : विनायक राऊत\nप्रेम प्रकरणातून खुनाच्या घटनेत 28 टक्क्यांनी वाढ, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर\nआमचं उद्दिष्ट सरकार आणणं किंवा कुठल्या व्यक्तीला मुख्यमंत्री करणं नाही : नितीन गडकरी\nपुण्याचा पुढील महापौर कोण\nराजसाहेब हाताला मुंग्या चावल्या का विद्यार्थिनीच्या प्रश्नावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया\nअयोध्येचा निकाल ऐकण्यासाठी आज बाळासाहेब हवे होते : राज ठाकरे\nशिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे एकत्रित फोटो, पुण्यात बॅनरबाजी\nकाँग्रेस आमदार विश्वजीत कदम पुण्यात कार अपघातातून थोडक्यात बचावले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/05/blog-post_185.html", "date_download": "2019-11-17T22:00:29Z", "digest": "sha1:ZKYA2H47CZ4ILSVUIU4WZ2LZSHCEXF5D", "length": 8485, "nlines": 49, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या परिपत्रकाची होळी - Lokmanthan", "raw_content": "\nHome / अहमदनगर / ब्रेकिंग / अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या परिपत्रकाची होळी\nअंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या परिपत्रकाची होळी\nअहमदनगर/प्रतिनिधी : शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेबाबतचे दि.10 मे रोजी निर्गमीत केलेले परिपत्रक रद्द करण्याची मागणी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली. तर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग कार्यालयासमोर या परिपत्रकाची होळी करुन निषेध नोंदवित राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.\nयावेळी सुनील पंडित, अप्पासाहेब शिंदे, भाऊसाहेब कचरे, महेंद्र हिंगे, चंद्रकांत चौगुले, कल्याण ठोंबरे, बाळासाहेब वाकचौरे, भाऊसाहेब रोहोकले, बद्रीनाथ शिंदे, सुनील काकडे, सुनील दानवे, हरी भोंदे, सोपान काळे, रमाकांत दरेकर, तुषार शिंदे, सुनील भोर, संजय इंगे आदी उपस्थित होते.\nशालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दि.10 मे रोजी राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील 100 टक्��े अनुदानित पदावरील कर्मचार्‍यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना दि.1 नोव्हेंबर 2005 पासून लागू केली आहे. शासनाच्या या नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेमध्ये दि.1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेले परंतु या तारखे नंतर 100 टक्के अनुदानावर आलेल्या कर्मचार्‍यांचा गांभीर्याने विचार करण्यात आलेला नसून, त्यांच्यावर अन्याय झाला असल्याचे समितीचे म्हणणे आहे. दि.1 नोव्हेंबर 2005 पूर्वीचे सर्व कर्मचारी हे नियमित वेतन श्रेणीमध्ये काम करत असताना त्यांना दि. 31 ऑक्टोबर 2005 शासननिर्णय कसा लागू होऊ शकतो याबाबत प्रश्‍न समितीच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे. या निर्णया विरोधात समितीच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. दि.10 मे 2018 च्या परिपत्रकानुसार भविष्य निर्वाह निधीच्या कपात बंद करण्याची घाई न करता सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्यासाठी अवधी मिळावा, तूर्तास भविष्य निर्वाह निधी कपात बंदी करण्याची नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना सुरू करण्याची घाई न करण्याची मागणी समितीच्या वतीने शासनाकडे करण्यात आली आहे.\nअंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या परिपत्रकाची होळी Reviewed by Dainik Lokmanthan on May 17, 2019 Rating: 5\nसरकार निर्माण होणारच, शरद पवारांनी आमदारांसमोर व्यक्त केला विश्‍वास\nराष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी चिंता काही करायची नाही मुंबई निवडणूकपूर्व युती असलेल्या भाजप-शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळूनही शिव...\nहा तर सेनेविरुद्ध भाजपचा दुर्योधनी कावा: शिवसेना\nमुंबई सध्याच्या राजकारणात सब घोडे बारा टके. या न्यायाने साधनशूचितेच्या गप्पा मारणारेच सगळ्यात जास्त गोंधळ आणि भेसळ करत आहेत, अशा शब्दा...\nशिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपचा गेम ऑफ पेशन्स\nमुंबई राज्यातील सत्ता स्थापनेसाठी भाजप अनुकूल नसला, तरी भाजप शिवसेनेला कोंडित पकडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भाजपने सत्ता स्थापनेतून माघ...\nमुंबई महापालिकेत काँग्रेसला उपमहापौरपद मिळणार\nमुंबई मुंबई महापालिकेतही नवी राजकीय समीकरण जुळविण्याची तयारी सुरु आहे. मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रव...\nराज्यात लवकरच स्थिर सरकार देऊ : संजय राऊत\nमुंबई राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थान व्हावे, यासाठी मुख्य भूमिका निभावत असलेले ��िवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/kolhapur/shopping-for-dasara-festival/articleshow/71516050.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2019-11-17T23:44:50Z", "digest": "sha1:XGOEUGO36NBILEVLUKUDUMZAQSXV4QWK", "length": 19150, "nlines": 181, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "दसरा: खरेदीचे सीमोल्लंघन - shopping for dasara festival | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nहा महिने सुरू असलेल्या आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर दसऱ्याच्या शुभ मुहूर्ताने बाजारात खरेदीचे सीमोल्लंघन झाले. वाहन, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू यासह सराफ बाजार आणि बांधकाम क्षेत्रातही जोरदार खरेदी-विक्री झाली. मुहूर्तावरील खरेदीमुळे जिल्ह्यात सुमारे ५०० कोटींची उलाढाल झाली.\nगेली सहा महिने सुरू असलेल्या आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर दसऱ्याच्या शुभ मुहूर्ताने बाजारात खरेदीचे सीमोल्लंघन झाले. वाहन, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू यासह सराफ बाजार आणि बांधकाम क्षेत्रातही जोरदार खरेदी-विक्री झाली. मुहूर्तावरील खरेदीमुळे जिल्ह्यात सुमारे ५०० कोटींची उलाढाल झाली. या उलाढालीमुळे बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे.\nआर्थिक मंदीमुळे वाहन उद्योगास मोठा फटका बसला होता. गेल्या सहा महिन्यात जिल्ह्यात दहा हजार वाहनांची विक्री घटली होती. याचा परिणाम जिल्ह्यातील उद्योगांवरही सुरू होता. या पार्श्वभूमीवर दसऱ्याच्या मुहूर्तावरील खरेदीने विक्रेते आणि उद्योजकांना काहीअंशी दिलासा मिळाला. विशेषत: वाहनांची मागणी वाढल्याने या क्षेत्रातील उत्साह वाढला. दुचाकी, चारचाकी, रिक्षा यासह शेतीच्या कामांसाठी लागणारे ट्रॅक्टर, ट्रॅली आणि शेती अवजारांची खरेदी वाढली. दसऱ्याला नवीन वाहन दारात यावे, यासाठी गेल्या १५ दिवसांपासून बुकिंगला गर्दी होती. दसऱ्याच्या मुहूर्तावरही मोठ्या प्रमाणात बुकिंग झाले. यामुळे सर्वच वाहनांच्या शोरुम्समध्ये गर्दी होती. दिवाळीपर्यंत ही उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढेल, अशी अपेक्षा या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.\nफर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीचा उत्साह\nसणासुदीच्या दिवसात घरात नवीन फर्निचर घेण्यास अधिक पसंती दिली जाते. यामुळे फर्निचर खरेदीसाठी मोठी गर्दी होती. लाक��ी, लोखंडी कपाटे, शोकेस, सोफासेट, डायनिंग टेबल, आराम खुर्ची, झोपाळे यासह टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन, घरगुती वापराच्या वस्तू, आकर्षक झुंबर, विद्युत दिवे खरेदी करण्यास ग्राहकांनी प्राधान्य दिले. फर्निचर खरेदीसाठी शहरासह गांधीनगरमध्ये मोठी गर्दी होती. अनेक विक्रेत्यांनी खरेदीवर बंपर ऑफर्स जाहीर केल्या होत्या. मूळ किमतीवर ३० ते ४० टक्के सवलत मिळाल्याने ग्राहकांनी खरेदीचा योग साधला. सहज कर्जाची उपलब्धता, हप्त्यांवर सवलत यामुळे फर्निचर खरेदीच्या उत्साहाला उधान आले होते.\nसोने आणि चांदीच्या वाढत्या किमतींमुळे गेल्या तीन महिन्यांपासून सराफ बाजार अस्थिर होता. उलाढाल घटल्याने सराफ व्यावसायिक चिंतेत होते. दसऱ्याच्या निमित्ताने मात्र सराफ बाजारात मोठी उलाढाल झाली. किरकोळ खरेदीसह गुंतवणूकदारांनीही सोने खरेदीस प्राधान्य दिले. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेत्यांनी ऑफर्सही जाहीर केल्या होत्या. घडणावळीवर सवलत, विशिष्ठ किमतीचे सोने खरेदी केल्यास चांदीचे नाणे मोफत अशा ऑफर्समुळे सराफ बाजारातील उलाढाल वाढली. येणाऱ्या काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने ग्राहकांनी जोरदार खरेदी केली. हुपरीच्या चांदी बाजारातही तेजीचा परिणाम दिसला. दसऱ्याला सराफ बाजारात सुमारे १०० कोटींची उलाढाल झाली.\nबांधकाम क्षेत्रातही तेजीची नांदी\nदसऱ्याच्या मुहूर्तावर बांधकाम क्षेत्रातही मोठी उलाढाल झाली. शहरात अनेक ठिकाणी रहिवासी आणि व्यावसायिक इमारतींचे बांधकाम सुरू आहे. दसऱ्याच्या निमित्ताने बांधकाम व्यावसायिकांनी खरेदी-विक्रीचा मुहूर्त साधला. गेली पंधरा दिवस अनेक बांधकाम व्यावसायिकांकडून जाहिराती सुरू होत्या. ग्राहकांनी बांधकामांचे प्रत्यक्ष ठिकाण पाहून बुकिंग करण्यास प्राधान्य दिले. ११ लाखांच्या फ्लॅटपासून सुमारे एक कोटींचे अलिशान फ्लॅट, बंगलो, व्यावसायिक गाळे यांचे बुकिंग आणि विक्रीही झाली. गेल्या वर्षभरात या क्षेत्रात काही प्रमाणात मंदी होती. दसऱ्याच्या निमित्ताने ग्राहकांनी खरेदीला प्रतिसाद दिल्याने बांधकाम क्षेत्रात चैतन्य निर्माण झाले आहे.\nसणासुदीच्या निमित्ताने बाजारात खरेदीचा उत्साह वाढत आहे. आर्थिक मंदीतून बाहेर पडण्यासाठी याची काही प्रमाणात मदत होईल. मात्र, ऑनलाइन खरेदीमु‌ळे स्थानिक व���क्रीवर गंभीर परिणाम होत आहे. सरकारने ऑनलाइन विक्रीचे धोरण तातडीने बदलावे.\n- संजय शेटे, अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज\nफर्निचर खरेदीला ग्राहकांनी विशेष प्राधान्य दिले. सोफासेट यासह कपाटांचीही मागणी वाढली. मोठ्या प्रमाणात खरेदी वाढल्याने दसऱ्याचा दिवस विक्रेत्यांसाठी आनंदाचा ठरला. दिवाळीपर्यंत खरेदीतील तेजी कायम राहील, अशी अपेक्षा आहे.\n- प्रशांत कुचेकर, व्यावसायिक\nकर्जमुक्तीचा शब्द पाळणार; उद्धव ठाकरे यांचा शेतकऱ्यांना दिलासा\nपोलिसासह दोन होमगार्डना जमावाची बेदम मारहाण\nगोकुळमध्ये नोकर भरतीची तयारी\nखड्ड्यांत पणत्या लावून ‘त्रिपुरारी’\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:सराफ बाजार|दसरा|इलेक्ट्रॉनिक वस्तू|Shopping|Dasara Festival\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nबारा वर्षांनी मिळाला हक्कांचा लाभ\nशिष्यवृत्तीचे अर्ज कॉलेजमध्येच पडून\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nवंदूरला जुगार अड्डयावर छापा, ११ जणांना अटक...\nकोल्हापूरशिवाजी विद्यापीठाच्या अवकाश ...\nशिवाजी विद्यापीठात आज चंद्र महोत्सव...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/answer-the-question-of-reservation-in-court/articleshow/64846001.cms", "date_download": "2019-11-17T23:15:53Z", "digest": "sha1:DHLKMTSGOMNZDJ5F3Y2RQ5TA32XRFUSS", "length": 16906, "nlines": 169, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: राज्यातील न्यायालयांमध्ये आरक्षण का नाही? मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल - answer the question of reservation in court | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nराज्यातील न्यायालयांमध्ये आरक्षण का नाही मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल\nमहाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालयासह राज्यातील सर्व न्यायालयांमध्ये जातीनिहाय आरक्षणाचा लाभ देण्यात येत नसल्याच्या रिट याचिकेची दखल घेत, याविषयी उच्च न्यायालय प्रशासनाला तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्रावर उत्तर देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले.\nराज्यातील न्यायालयांमध्ये आरक्षण का नाही मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल\nमहाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालयासह राज्यातील सर्व न्यायालयांमध्ये जातीनिहाय आरक्षणाचा लाभ देण्यात येत नसल्याच्या रिट याचिकेची दखल घेत, याविषयी उच्च न्यायालय प्रशासनाला तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्रावर उत्तर देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले.\n'राज्यात सरकारी नोकऱ्यांमध्ये मागील दीड दशकांपासून दुर्बल घटकांना जातीनिहाय आरक्षण दिले जात असताना, मुंबई उच्च न्यायालयासह राज्यातील सर्व न्यायालयांतील नोकरभरतीत मात्र आरक्षण ठेवले जात नाही. विशेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाच्या यासंदर्भातील निवाड्यांच्या अनुषंगाने मणिपूर, मेघालय, मद्रास, केरळ, कर्नाटक, झारखंड, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, गुजरात अशा अशा विविध उच्च न्यायालयांतील प्रशासनांनी आरक्षणाचा निर्णय यापूर्वी घेतलेला असताना, मुंबई उच्च न्यायालय प्रशासनाने मात्र अद्याप घेतलेला नाही. सध्या राज्यभरातील कनिष्ठ न्यायालयांत स्टेनोग्राफर, कनिष्ठ लिपिक, शिपाई, हमाल इत्यादी प्रकारांतील आठ हजार ९२१ पदे भरण्यासाठी सुरू असलेल्या निवडप्रक्रियेतही आरक्षण लागू करण्यात आलेले नाही', असे निदर्शनास आणणारी रिट याचिका अर्जदारांपैकी एक असलेल्या प्रज्ञा भुईटे आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ. शांताराम कारंडे यांनी अॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत केली आहे.\nयाविषयी न्या. नरेश पाटील व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे प्राथमिक सुनावणी झाली. अन्य राज्यांमधील उच्च न्यायालयांच्या प्रशासनांनी आरक्षणाचे धोरण ठरवले असताना, मुंबई उच्च न्यायालय प्रशासनाने अद्याप योग्य तो निर��णय घेतला नसल्याचा मुद्दा अॅड. प्रज्ञा तळेकर यांनी त्यावेळी मांडला. तेव्हा, खंडपीठाने त्याविषयी आश्चर्य व्यक्त केले. मात्र, त्याचवेळी सध्याच्या नोकरभरतीची प्रक्रिया सुरू होऊन बराच काळ उलटला असून ही याचिका विलंबाने करण्यात आली आहे, असे निरीक्षण नोंदवून तूर्तास नोकरभरती प्रक्रियेला अंतरिम स्थगिती देणार नसल्याचेही खंडपीठाने स्पष्ट केले.\nप्रशासनाला तीन आठवड्यांची मुदत\nही जनहित याचिका नसल्याने कारंडे यांना हा प्रश्न मांडता येणार नाही, असा आक्षेप उच्च न्यायालय प्रशासनाच्या वकिलांनी सुनावणीत नोंदवला. तर राज्य सरकारचा २००१चा आरक्षण कायदा हा २००४मध्ये लागू झालेला असताना इतक्या विलंबाने ही याचिका का केली, असा प्रश्न खंडपीठाने उपस्थित केला. तेव्हा, 'खरे तर उच्च न्यायालय प्रशासनाने स्वत:हूनच आरक्षणाविषयी धोरणात्मक निर्णय घ्यायला हवा होता', असा मुद्दा अॅड. प्रज्ञा यांनी मांडला. त्याविषयी खंडपीठानेही सहमती दर्शवली. अखेरीस उच्च न्यायालय प्रशासनाच्या वकिलांनी याप्रश्नी प्रतिज्ञापत्रावर उत्तर मांडण्यासाठी मुदत देण्याची विनंती केली. त्यामुळे खंडपीठाने प्रशासनाला तीन आठवड्यांची मुदत देऊन पुढील सुनावणी २४ जुलैला ठेवली.\nमहाराष्ट्र सत्तापेच Live: आघाडीच्या नेत्यांमध्ये किमान समान कार्यक्रमावर झाली चर्चा\nभाजपशिवाय राज्यात कुणाचेही सरकार येणार नाही: फडणवीस\nश्रीरामालाही राज्य सोडावं लागलं; इतकं मनाला लावून घेऊ नका; उद्धव यांचा फडणवीसांना टोला\nनव्या मैत्रीचा शिवसेनेला फायदा; पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळणार\nLive महाराष्ट्र सत्तासूत्र: भाजपशिवाय सत्ता स्थापन करणे अशक्यः चंद्रकांत पाटील\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nबारा वर्षांनी मिळाला हक्कांचा लाभ\nशिष्यवृत्तीचे अर्ज कॉलेजमध्येच पडून\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nराज्यातील न्यायालयांमध्ये आरक्षण का नाही\nमुंबईकरांच्या जीवाशी खेळणं थांबवा: अशोक चव्हाण...\nअंधेरीहून १२ तासांनी चर्चगेटच्या दिशेने लोकल रवाना...\nमुंबई: 'त्या' मोटरमनला ५ लाखांचं बक्षीस...\nAndheri Bridge Collapse: अंधेरी पूल दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/entertainment-gossips/even-a-little-romance/articleshow/71577672.cms", "date_download": "2019-11-17T23:08:00Z", "digest": "sha1:SOB44KK2X4S33EDCL5AX2ZPH54TIGFQU", "length": 11776, "nlines": 160, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "vidyut jamwal: अभिनेता विद्युत जामवालचा थोडा रोमान्सही - even a little romance | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nअभिनेता विद्युत जामवालचा थोडा रोमान्सही\nकाही कलाकार विशिष्ट प्रकारचे सिनेमेच जास्त करतात. अॅक्शन सिनेमे ही विद्युत जामवालची ओळख. 'जंगली' चित्रपट केल्यानंतर अभिनेता विद्युत जामवालनं 'कमांडो ३'चं चित्रीकरण पूर्ण केलं.\nअभिनेता विद्युत जामवालचा थोडा रोमान्सही\nकाही कलाकार विशिष्ट प्रकारचे सिनेमेच जास्त करतात. अॅक्शन सिनेमे ही विद्युत जामवालची ओळख. 'जंगली' चित्रपट केल्यानंतर अभिनेता विद्युत जामवालनं 'कमांडो ३'चं चित्रीकरण पूर्ण केलं. आता तो पुढच्या चित्रपटाच्या तयारीला लागलाय. 'खुदा हाफिज' असं या चित्रपटाचं नाव आहे. हा सिनेमा अॅक्शन-रोमँटिक असून, आजवर नेहमी मारधाड सिनेमेच करणारा विद्युत पहिल्यांदाच प्रेमकथेत रोमान्स करताना दिसणार आहे.\n'खुदा हाफिज' हा चित्रपट २०२०मध्ये प्रदर्शित होणार असून विद्युत पहिल्यांदाच रोमँटिक हिरो म्हणून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. काही महिन्यांपूर्वी आलेल्या 'जंगली'मध्ये विद्युत याची प्रमुख भूमिका होती. पशुचिकित्सक असलेला राज (विद्युत जामवाल) आपल्या वडिलांनी प्रेमानं जपलेल्या हत्तींच्या अभयारण्यात येतो. तिथं 'भोला' नावाच्या हत्तीशी त्याची मैत्री होते. त्यांच्या नात्याची ही कथा होती.. पुढं या दोघांचा सामना हस्तीदंतांच्या तस्करीसाठी हत्तींची शिकार करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटशी होतो. नाट्यमय घडामोडी, अॅक्शनपॅक्ड असलेला हा एक कौटुंबिक सिनेमा होता.\n प्रवीण तरडेसाठी १२७ केक\nअभिनेता फरहान अख्तर सेन्सॉरवर नाराज\nमाधुरी दीक्षित पुन्हा 'एक, दो, तीन...'वर थिरकणार\nअभिनेत्री स्मिता तांबेची चौथ्यांदा वर्णी\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nपुन्हा एकत्रकाही वर्षांपूर्वी आलेला 'थ्री\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nअभिनेता विद्युत जामवालचा थोडा रोमान्सही...\n सोनम कपूरचा बॉलिवूडकरांना सल्ला...\nशाहरुख खान म्हणतो, मी स्वत:च बॉलिवूड आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87", "date_download": "2019-11-17T22:57:01Z", "digest": "sha1:IYGGGHING2Q4CPUV4QY7YNR3N5OSW6PG", "length": 26001, "nlines": 308, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "एकनाथ शिंदे: Latest एकनाथ शिंदे News & Updates,एकनाथ शिंदे Photos & Images, एकनाथ शिंदे Videos | Maharashtra Times", "raw_content": "\n'त्या' उमेदवाराला पुन्हा नगरसेवकपद कसे\nमुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंत...\n‘माझ्या मुलाच्या भविष्याचे काय\n१५० वादग्रस्त पोस्ट ब्लॉक\nगर्भपाताच्या गोळ्यांची सूचनांविना विक्री\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nनियंत्रण रेषेजवळ जवान हुतात्मा\n'सर्व मुद्द्यांवर चर्चा करू'\nपोपचा कौटुंबिक जिव्हाळ्यावर भर\nगोटबाया राजपक्षे श्रीलंकेचे नवे अध्यक्ष\nश्रीलंकेत राजपक्षे विजयी, भारतावर काय परिण...\nभारतीय विमान संकटात; पाकने केली मदत\nश्रीलंकेत राजपक्षे यांचेपारडे जड\nएअर इंडिया विक्रीसाठीमार्च २०२०चे उद्दिष्ट\nदरमहा किमान पेन्शन७५०० करण्याची मागणी\nएअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत वि...\n'मुंबई इंडियन्स'मधून युवराजसह १२ खेळाडू करारमुक्त\nभावाचा फटकार नाकावर,खेळाडू रक्तबंबाळ\nमैदानात घुसलेल्या चाहत्याला विराटने वाचवलं...\nमयांक अग्रवाल, शमीची कसोटी क्रमवारीत झेप\nक्रिकेटपासून दूर असलेला धोनी 'या' खेळात व्...\nटी-२०: पृथ्वी शॉचे बंदीनंतर अर्धशतकी कमबॅक...\nआयुष्मानचा 'बाला' लवकरच १०० कोटी क्लबमध्ये\nविश्रांतीचा सल्ला असूनही १८ तास काम करतात ...\nतीन उकडलेल्या अंड्यांचं बिल झालं १ हजार ६७...\nगणितज्ञ वशिष्ठ यांचे निधन; हृतिक रोशननं व्...\nवर मराठी कलाकारांचे स्पष्टी...\n'सायना'च्या शूटिंगदरम्यान परिणीती चोप्रा ज...\nनव्या जोमानं करा सुरुवात\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nपोस्ट खात्यात ५ हजार जागांची भरती सुरू\nकरिअर, मातृत्व आणि मी\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nकरिअर, मातृत्व आणि मी\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी..\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान ..\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षका..\nकर्नाटकातील रायचूरमध्ये दिवसा उजे..\nमॉर्निंग वॉकसाठी गेला; कारने उडवले\nशिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळी नेते, कार्यकर्त्यांची रीघम टा...\nमुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम: शिंदे\nराज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार आहे. मात्र मुख्यमंत्री कोण होणार याबाबतचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेतील. त्यांचाच निर्णय याबाबत अंतिम असेल, असं शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी आज स्पष्ट केलं.\nराज्यपालांची भेट पुढे ढकलली\nशिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते शेती नुकसानीच्या पाहणी दौऱ्यावर असल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची शनिवारी दुपारी होणारी भेट पुढे ढकलण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना विधिमंडळ गटनेते आमदार एकनाथ शिंदे यांनी दिली. ही भेट उद्या, सोमवारी अथवा मंगळवारी होण्याची शक्यता असल्याची माहिती काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूत्रांकडून मिळाली.\nएकनाथ शिंदे यांच्या विनंतीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून माघार महापौरपदी शिवसेनेचे नरेश म्हस्के तर उपमहापौरपदी पल्लवी कदमकेवळ घोषणांची औपचारिकता ...\n'राज्यपालांची मदत अत्यंत तुटपुंजी''राज्यपालांनी शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत अतिशय तुटपुंजी असून, त्यात मशागतीचा खर्चसुद्धा त्यातून निघणार नाही...\n‘राज्यपालांची मदत अत्यंत तुटपुंजी’\nम टा प्रतिनिधी, मुंबईराज्यपालांनी शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत अतिशय तुटपुंजी असून, त्यात मशागतीचा खर्चसुद्धा त्यातून निघणार नाही...\n'राज्यपालांची मदत अत्यंत तुटपुंजी'\nम टा प्रतिनिधी, मुंबईराज्यपालांनी शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत अतिशय तुटपुंजी असून, त्यात मशागतीचा खर्चसुद्धा निघणार नाही...\nदादोजी कोंडदेव स्टेडियममधील 'सिंथेटिक ट्रॅक' खुलाम टा...\nशिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची राज्यपाल भेट लांबणीवर\nसंभाव्य महाशिवआघाडीच्या नेत्यांनी आजची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट तुर्तास पुढे ढकलली आहे. आज सायंकाळी साडेचार वाजता राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या नेत्यांचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार होतं.\nउद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्री व्हावे; काँग्रेस-राष्ट्रवादीचा आग्रह\nकाँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना या नव्या महाआघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्रिपद शिवसेनेला मिळणार हे निश्चित झाल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण, यावर खल सुरू झाला आहे. नव्या सरकारचे मुख्यमंत्रिपद शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच भूषवावे, अशी काँग्रेस-राष्ट्रवादीची आग्रही मागणी आहे, असं खात्रीलायक सूत्रांकडून समजतं.\n‘सिंथेटिक ट्रॅक’चे आज लोकार्पण\nदादोजी कोंडदेव क्रीडासंकुलातील अॅथलिटिक्स खेळाडूंना दिलासाम टा...\n‘टीव्हीवर बातम्या लागत होत्या; आम्ही मजा घेत होतो’\n'रिट्रीट' मध्ये आम्ही सुमारे ४० आमदार होतो त्यात २८ आमदार नवीन होते...\nम टा प्रतिनिधी, मुंबई'मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून भाजपपासून शिवसेना वेगळी झाली आहे...\nमहाराष्ट्र सत्तापेच Live: आघा��ीच्या नेत्यांमध्ये किमान समान कार्यक्रमावर झाली चर्चा\nतब्बल २१ दिवसांच्या नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर अखेर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राष्ट्रपती राजवट लागली असली तरी युती व आघाडीतील पक्षांना सत्तास्थापनेची संधी असल्यानं जुळवाजुळव सुरूच आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना या तीन पक्षांमध्ये प्रामुख्यानं 'जोरबैठका' सुरू आहेत. तर, सत्तास्थापनेच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेलेला भाजप या सर्व घडामोडींवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे.\nसरकार स्थापनेच्या दिशेने पावले; तिन्ही पक्षांमध्ये समन्वय\nराज्यातील लवकरच सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज संयुक्त बैठक पार पडली. त्यानंतर या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषदेला संबोधित केलं. किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार केला असून तिन्ही पक्षांच्या पक्षश्रेष्ठींनी या मसुद्याला मंजुरी दिल्यावर राज्यात लवकरच सत्ता स्थापन करण्यात येणार असल्याचं तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केलं.\nआघाडीचा मसुदा तयार; सोनियांच्या मंजुरीनंतर राज्यात नवं सरकार\nकाँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांनी किमान समान कार्यक्रमाचा अंतिम मसुदा तयार केला आहे. हा मसुदा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवण्यात येणार असून त्यांनी मसुद्याला मंजुरी देताच राज्यात महाआघाडीचं सरकार स्थापन होईल, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे येत्या काही दिवसातच राज्यातील सत्तेची कोंडी फुटणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.\n; शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची मुंबईत संयुक्त बैठक\nमहाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे ठोस पावले टाकायला सुरुवात केली असून या तिन्ही पक्षांची पहिली संयुक्त बैठक आज मुंबईत सुरू झाली आहे. या बैठकीत किमान समान कार्यक्रमावर चर्चा करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.\nउद्धव यांच्या हाती सूत्रे आल्याने समाधान\nकाँग्रेस,राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या रोज नुसत्या भेटीगाठी घेण्यापेक्षा तसेच रोज नवनवी विधाने करण्यापेक्षा शिवसेना नेत्यांनी आघाडीच्या नेत्यांशी सत्ता स्थापण्याब��बत मागील दोन आठवड्यांमध्ये गंभीर चर्चा केली असती तर सोमवारी राजभवनमधून नुसते हात हलवत परत येण्याची नामुष्की शिवसेनवर ओढवली नसती अशी नाराजीची प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि आमदारांकडून व्यक्त होत आहे.\nउद्धव यांनी सूत्रे घेतल्याने शिवसेनेत उत्साह\nसंजय राऊत यांच्यावर शिवसेना आमदारांची अप्रत्यक्ष नाराजीम टा...\nउद्यापासून संसदेचं अधिवेशन; मंदीवरून केंद्राची घेरेबंदी\n'मुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम'\nअयोध्येचा निकाल: जस्टिस नजीर यांना झेड सुरक्षा\nनक्षलवाद्यांकडे ड्रोन; गोळ्या घालण्याचे आदेश\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nपाऊस देवेंद्रांनाही घेऊन गेला; NCPचा व्हिडिओ\nअयोध्या: मुस्लीम पक्षकारांची पुनर्विचार याचिका\nसेना 'एनडीए'बाहेर; भाजपकडून शिक्कामोर्तब\nभविष्य १५ नोव्हेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%80&search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%80&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80&f%5B1%5D=changed%3Apast_hour", "date_download": "2019-11-18T00:23:48Z", "digest": "sha1:53I3MCT2GYBJDBXPUMNALJBBGIXV35E6", "length": 29106, "nlines": 324, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, नोव्हेंबर 18, 2019\n(-) Remove सर्व बातम्या filter सर्व बातम्या\nपश्चिम महाराष्ट्र (9) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\nविदर्भ (2) Apply विदर्भ filter\nसंपादकिय (2) Apply संपादकिय filter\nउत्तर महाराष्ट्र (1) Apply उत्तर महाराष्ट्र filter\nक्रीडा (1) Apply क्रीडा filter\nमराठवाडा (1) Apply मराठवाडा filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\n(-) Remove मुख्यमंत्री filter मुख्यमंत्री\nदेवेंद्र फडणवीस (12) Apply देवेंद्र फडणवीस filter\nसोशल मीडिया (6) Apply सोशल मीडिया filter\nकोल्हापूर (5) Apply कोल्हापूर filter\nमहाराष्ट्र (5) Apply महाराष्ट्र filter\nअमृता फडणवीस (4) Apply अमृता फडणवीस filter\nनितीन गडकरी (4) Apply नितीन गडकरी filter\nअक्षयकुमार (3) Apply अक्षयकुमार filter\nखासदार (3) Apply खासदार filter\nनिवडणूक (3) Apply निवडणूक filter\nपृथ्वीराज चव्हाण (3) Apply पृथ्वीराज चव्हाण filter\nबलात्कार (3) Apply बलात्कार filter\nराजकारण (3) Apply राजकारण filter\nशरद पवार (3) Apply शरद पवार filter\nसेल्फी (3) Apply सेल्फी filter\nअभिनेता (2) Apply अभिनेता filter\nआरोग्य (2) Apply आरोग्य filter\nउद्यान (2) Apply उद्यान filter\nकाँग्रेस (2) Apply काँग्रेस filter\nगिरीश महाजन (2) Apply गिरीश महाजन filter\nचंद्रकांत पाटील (2) Apply चंद्रकांत पाटील filter\nजयंत पाटील (2) Apply जयंत पाटील filter\nधनंजय मुंडे (2) Apply धनंजय मुंडे filter\nनागपूर (2) Apply नागपूर filter\nनारायण राणे (2) Apply नारायण राणे filter\nपत्रकार (2) Apply पत्रकार filter\nपर्यटन (2) Apply पर्यटन filter\nvidhan sabha 2019 : सिंधुदुर्गात सरासरी 63.55 टक्के मतदान\nकणकवली - विधानसभेच्या सिंधुदुर्गातील तीन जागांसाठी आज सरासरी 63.55 टक्के मतदान आज झाले. यात पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक आणि आमदार नीतेश राणे या दिग्गजासह त्यांच्या स्पर्धकांचे भविष्य इव्हीएममध्ये बंद झाले आहे. जिल्ह्याच्या तीन मतदारसंघात 3 लाख 33 हजार 740 पुरूष मतदार आणि 3 लाख 36 हजार...\nश्रीनगर - जम्मू-काश्‍मीरला वेगळ्या राज्याचा दर्जा देणारे ३७० वे कलम रद्द केल्यानंतर चोवीस तास पहाऱ्यात अडकलेल्या नंदनवनामध्ये आज पहिली राजकीय घडामोड घडली. ‘नॅशनल कॉन्फरन्स’च्या पंधरासदस्यीय शिष्टमंडळाने तब्बल दोन महिन्यांनी पक्षाचे नेते फारुख अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला यांची भेट घेतली. ‘पीडीपी’...\nयुथ कनेक्‍टिव्हिटीसाठी नेत्यांची महाविद्यालयीन मोहीम\nसातारा : विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची धूम सुरू झाली आहे. पण, यावेळेस सर्वच इच्छुकांनी तरुण मतदारांना \"टार्गेट' करत त्यांच्याशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. यामध्ये विविध कॉलेजांत जाऊन इच्छुक नवमतदार असलेल्या युवकांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेत आहेत. यानिमित्ताने युवक-युवती नेत्यांसोबत \"...\nमहाजनादेश यात्रेच्या बाईक रॅलीत वाहतूक नियमांची एैसी-तैसी\nना हेल्मेट, ट्रिपलसीट, धावत्या दुचाकीवरून सेल्फी-फेसबुक लाईव्ह करीत नियम पायदळी नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आज शहरातून निघालेल्या महाजनादेश यात्रेच्या बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या दुचाकीस्वारांनी वाहतूकीचे नियम अक्षरश: पायदळी तुडविले. तेही गृहमंत्री ही...\nविसर्जनात नेत्यांनी सांधला गटबांधणीचा धागा\nकऱ्हाड ः कृष्णा नदीत केवळ शहरातीलच नव्हे, तर आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सार्वजनिक गणेश मंडळे त्यांच्या मूर्ती विसर्जित करतात. त्यामुळे तो सोहळा अखंड 18 तासांपेक्षाही जास्त काळ चालतो. त्या सोहळ्यात सहभागी होऊन अनेक नेत्यांनी त्यांच्या गटाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न केल्याचे काल दिवसभरातील घ��नांनी...\nfloods : भीषण काळोखात उडालेला हाहाकार \nबघता-बघता कराडही ओलांडलं. पुढे वाठारनजीक पोलिसांनी बॅरिकेट्सने रस्ता अडवल्याचं लक्षात आलं. स्थानिक पोलिसांशी चर्चा केल्यावर समजलं, की १०० मीटरपर्यंत दीड-दोन फूट पाणी आहे. आमची कार यातून जाणार नाही, असं पोलिस सांगू लागले. आम्ही मात्र जाण्याच्या निर्णयावर ठाम होतो. कसंबसं पोलिसांना मनवण्यात आम्हाला...\nनागपूर ः महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकींना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याने या पदासाठी इच्छुकांना धक्का बसला आहे. विशेष म्हणजे राज्यातील पूरपरिस्थितीमुळे विधानसभा निवडणूक लांबण्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणूक लांबल्यास महापौरपदासाठी इच्छुकांना...\nगिरीशराव, पूराची पाहणी करताय का हौस भागवताय\nकोल्हापूर : पूरग्रस्त जिल्ह्याच्या पाहणी दौऱ्यावर असताना जलंसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी चक्क सेल्फीसाठी पोझ देत, हातवारे करत पूर पर्यटनाचा आनंद लुटल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठविली जात आहे. यासंबंधीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल होत असून अनेक नेटकऱ्यांनी महाजन यांच्यावर निशाणा साधला...\nभाष्य : व्यवस्थापन आपत्तींशी झुंजण्याचे\nमहाराष्ट्राची प्रगतिपथावर चाललेली वाटचाल आणि त्याबरोबरच दिवसेंदिवस होणाऱ्या आपत्तीच्या घटना व त्यातून होणारी जीवितहानी ही एक गंभीर बाब आहे. आज समाजात आपत्ती व्यवस्थापनाविषयी जागरूकता आली आहे आणि आपत्ती व्यवस्थापनातील कार्यप्रणालीही समाधानकारक असली, तरीही त्यात अधिक परिणामकारकता यायला हवी. वारंवार...\nमुख्यमंत्र्यांचा संयम ढळला; व्हिडिओ व्हायरल\nकर्नालः हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱया युवकाला झिडकारले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. कर्नाल येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कर्नाल हे अनेकांच्या स्वागताचे स्वीकार करत होते. यावेळी अचानक एक युवक...\nloksabha 2019 : शरद पवारांना 'बेटी बचाव'ची गोष्ट मान्य : मुख्यमंत्री\nपुणे : शरद पवारांनी नरेंद्र मोदींची बेटी बचाव ही गोष्ट मान्य केलेली दिसतेय. कारण बारामतीमध्ये त्यांना कांचन कुल यांनी एवढे आव्हान उभे केले की बेटी बचाव करण्यात त्यांना व्यग्र राहावे लागत आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्ला चढवला. वडगाव बुद्रूक येथे भाजप शिवसेना महायुतीच्या...\nआमदार नीतेश राणेंनी भुमीपूजन केले की ते काम होतेच\nवैभववाडी - काम मंजुर असो किंवा नसो आमदार नीतेश राणेंनी भुमीपूजन केले की ते काम होतेच हे तालुक्‍यातील जनतेला माहीत आहे; मात्र वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यासाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके हे आमदारांवर टिका करीत आहे. त्यांनी आमदारांवर टिका करण्याचे धाडस करू नये, असा इशारा स्वाभिमानचे जिल्हा...\nअमृता फडणवीसांची पाऊले थिरकली स्टेजवर (व्हिडिओ)\nमुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा नृत्य सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अमृता फडणवीस यांनी एका घरगुती लग्न समारंभात बाजीराव-मस्तानी चित्रपटातील 'मै दिवानी-मै मस्तानी' हो गयी, या गाण्यावर नृत्य केले आहे. सध्या अमृता फडणवीस यांच्या या नृत्याची सोशल...\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर : अमृता फडणवीस (व्हिडीओ)\nमुंबई : लक्झरी क्रुझच्या उद्घाटनावेळी क्रुझच्या काठावर जाऊन सेल्फी काढल्याने ट्रोल झालेल्या अमृता फडणवीस यांनी अखेर स्पष्टीकरण दिले आहे. शुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेल्याचे त्यांनी म्हटले आहे. अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे, की जवळपास दहा मिनिटे मी तेथे बसले होते. ज्याठिकाणी...\nअमृता फडणवीस यांचा 'तो' सेल्फी व्हायरल\nमुंबई : मुंबई-गोवा या देशातील पहिल्या लक्‍झरी क्रूझ सेवेचे शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. मात्र, यावेळी अमृता फडणवीस यांनी जहाजाच्या एकदम पुढे उभे राहून काढलेला सेल्फी चर्चेचा विषय ठरला. आंग्रीया असे या...\nहॉकी विश्‍वकरंडकाचे उत्साहात अनावरण\nभुवनेश्‍वर - याच वर्षी भारतात होणाऱ्या हॉकी विश्‍वकरंडक स्पर्धेच्या करंडकाचे बुधवारी येथे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या हस्ते थाटात अनावरण करण्यात आले. त्याचबरोबर या करंडकाच्या राज्यातील विविध ठिकाणांच्या प्रवासाला सुरवात झाली. ओडिशातील बहुतेक जिल्ह्यांत हा करंडक फिरविण्याचा मनोदय असून,...\nकोल्हापूरचा ‘वाघ’ पोहोचला जगभरात \nकोल्हापूर - आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना काहीतरी भेटवस्तू देण्याची परंपरा आहे; प���ंतु या संकल्पनेला फाटा देत वाघांची घटती संख्या आणि एकूणच वाघांच्या संवर्धनासाठी येथील तरुणांनी केलेला प्रयत्न कौतुकास्पद ठरतो आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून स्मृतिचिन्ह म्हणून वाघाचे...\nदोन गृह राज्यमंत्री गायबच, चित्रा वाघ यांची टीका\nलातूर : राज्यात मुली व महिलावर अत्याचाराच्या प्रमाणात तीस टक्क्याने वाढ झाली आहे. महिलासाठीचे ३५ कायदे असून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणीच होताना दिसत नाही. मुख्यमंत्र्यांकडे गृह खाते आहे. या खात्याला दोन राज्यमंत्रीही आहेत ते तर गायबच झाल्यासारखे आहेत. मुली व महिलांवर अत्याचार होत असताना हे सरकार...\nपुणे - भूपाळी, हरिपाठ, संतांचे अभंग गात विठ्ठल नामात तल्लीन झालेले पुणेकर रविवारी वारकऱ्यांच्या सेवेत रममाण झाले. हजारो भाविकांसह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्‍तींनी संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. ‘साधू-संत येती घरा तोचि दिवाळी दसरा...’ या भावनेने अनेकांनी...\nभाजप शांत असतानाच मुख्यमंत्र्यांच्या पत्नी कडाडल्या\nउल्हासनगर : ज्यांच वय धर्म जाणून घेण्याबाबत अनभिज्ञ आहे अशा अल्पवयीन मुलींवर बलात्कारांच सत्र वाढले आहे आणि यावर भाजपा मूग गिळून गप्प बसली असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कडाडल्या आहेत. त्यांनी बलात्काऱ्यांना फाशीचीच शिक्षा द्यावी. त्यांना फासावरच लटकावले पाहिजे. अशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/8718/samadhanache-kshan-vechun-aanandi-rahane-prernadayi-vichar/", "date_download": "2019-11-17T23:13:47Z", "digest": "sha1:RBXPSZ463JAI4SH57HK5T6VJQDGVFTBY", "length": 25560, "nlines": 116, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "समाधानाचे क्षण वेचून आनंदी राहणे खरंच शक्य आहे!! कसे ते वाचा.. | मनाचेTalks", "raw_content": "\nआयुष्य हे / प्रेरणादायी /Motivational / मानसशास्त्र\nसमाधानाचे क्षण वेचून आनंदी राहणे खरंच शक्य आहे\nकित्येकदा मनात असंख्य विचार असतात. काय करावं, सुचत नाही. नेमकं काय वाटतंय स्वतःलाही उलगडत नाही. जे घडायला नको आहे असे वाटते, तेच आपल्याबाबतीत घडते, त्याचे वाईट वाटत असते, राग आलेला असतो. एकूणच नकोसेपण मन व्यापून टाकते. आपण नेमके काय करायला हवे, समजत नाही.\nपरिस्थितीवर आपला काहीही कंट्रोल नाही, हे कधीतरी लक्षात येते. अगतिक, अस्वस्थ, अस्थीर वाटत असते. कोणाशी काहीही बोलावेसे वाटत नाही. एकटे रहावेसे वाटते आणि एकटेपणा मिळाला की तो असह्यही होतो. अनुभवतो ना असे काहीतरी आपणही\nमनात खोलवर जाणवणारी भावना नेमकी काय आहे, हे आपल्या लक्षात येईलच असे नाही. अशा वेळी मनात येणाऱ्या विचारांची फक्त दखल घ्या. ते विचार मनात येण्यासाठी काही कारण घडलेय का, आठवा. बरं प्रत्येकवेळी काही घडलेलेच असते, असे काही नाही, कधी ‘काही वाईट घडेल का’ या मनातल्या आशंकेमुळेसुद्धा मन अस्वस्थ झालेले असू शकते.\nयावेळी एका गोष्टीची नक्की मदत होऊ शकते, ती म्हणजे एकांतात मनातले सगळे विचार एका कागदावर लिहून काढण्याची. जे काही आणि ज्या स्वरूपात मनात येते आहे, ते सगळे सरळ लिहून काढा. हे आपण इतर कोणासाठीही नाही फक्त स्वतःसाठीच लिहितो आहोत, म्हणून भाषा, अक्षर, शैली, कोणी बघेल का, वाचेल का, यापैकी कशाचाच विचार न करता फक्त लिहायला सुरवात करा.\nकोणताही आडपडदा नाही, कोणाची रोकठोक नाही. लक्षात घ्या, हे स्वतःच स्वत:शी मोकळेपणानं बोलणं आहे. असे केल्याने आपले विचार नेमके काय आहेत याची आपल्यालाच कल्पना येते. मनाला कशाचं वाईट वाटलंय, त्रास होतोय, काय नकोय, काय हवंय यापाठीमागे नेमकी कोणती भावना जाणवते आहे, याचा उलगडा होण्याची शक्यता जास्त असते.\nअनेकवेळा स्वतःला वाटणाऱ्या खऱ्या भावना वेगळ्याच असतात आणि त्या लपवून ठेऊन आपण वरवर दुसरंच काहीतरी ओढूनताणून वागत असतो. आपले खरे वाटणे इतर कोणाला समजले, तर ते आपल्याला काय म्हणतील याची भीती वाटत असते. म्हणून अनेकवेळा आपण प्रत्यक्ष जसे आहोत तसे न वागता खोटं खोटं वागत असतो आणि सगळं काही कसं चांगलं चाललं आहे, असं इतरांना, स्वतःलाही भासवत असतो. यातली ओढाताण, ताण अस्वस्थता निर्माण करतो.\nमनातले विचार लिहिण्याची मदत आपल्याला अनेक प्रकारे होऊ शकते. ज्या कोणत्या प्रसंगांबद्दल, त्यातल्या व्यक्ती आणि समस्यांबद्दल, स्वतःच्या भावनांबद्दल आपण विचार करत असतो, लिहिण्याने ती परिस्थिती अधिक नेमकेपणाने समजण्याची शक्यता असते.\nनैराश्य आणि भीतीच्या आजाराने ग्रासलेल्या रुग्णांच्या केलेल्या मानसशात्रीय अभ्यासानुसार त्यांनी त्यांच्या विचार आणि भावना लिहून व्यक्त करणे हे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरते. लिहिण्यामुळे अव्यक्त नकारात्मक भावनांना व्यक्त करण्याची संधी मिळते. मनातली खळबळ कागदावर लिहून झाल्यावर तो कागद फाडून, अगदी बारीक बारीक तुकडे करून टाकून द्या, असे रुग्णांना सुचवले जाते. यातून त्यांच्या मनातली नकारात्मकता कमी होते, असा अनुभव आहे.\nमनात येणारे विचार आणि त्यापाठीमागे जाणवणारी भावना समजल्यानंतर आपल्यासमोर असलेली परिस्थिती, प्रश्न सोडवण्यासाठी, त्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांचा काही उपयोग होणार आहे की त्यामुळे त्रास आणखी वाढतो आहे, हे समजते. स्वतःच्या विचारांची, मतांची अधिक स्पष्टता येते. आपले किंवा आपल्याबाबतीत इतरांचे काही गैरसमज झालेले असतील तर लिहिण्याने ते लक्षात येऊ शकतात. त्यामागचे आपले, इतरांचे दृष्टीकोन काय आहेत, हे समजते.\nआपल्याप्रमाणे इतरांनादेखील काय वाटत असेल, त्यांचे काय म्हणणे आहे, याचा अंदाज येऊ शकतो आणि आपण शांतपणे प्रसंगाचा विचार करण्याची शक्यता वाढते. आपले विचार तपासून बघू शकतो, त्यातल्या भावनेचा स्वीकार करून ती व्यक्त करण्याचा दुसरा काही पर्याय असू शकतो का याचाही विचार करू शकतो.\nलिहितांना नकारात्मक विचारांचा, भावनांचा पहिला प्रवाह जोरात व्यक्त होऊन गेला की मनावरचा ताण कमी होतो आणि आपण ‘वाटण्यापासून’ सावरतो. मग बुद्धीतला विवेक, समज जागा होऊन मेंदूला अधिक तर्कसंगत, नवीन आणि वेगवेगळे पर्याय सुचण्याची शक्यता असते. कारण लिहितांना आपले मन, बुद्धी आणि शरीर लिहिण्याच्या कृतीतून एकमेकांशी जोडले जाते.\nमनाला, शरीराला जाणवणाऱ्या भावनांची दखल आपली बुद्धी घेऊ शकते. हेच आहे स्वतःला समजून घेणे, स्वतःशी जोडले जाणे. आपल्या विचारांशी आणि भावनांशी असे जोडले जाणे म्हणजेच आलेल्या प्रसंगामाधल्या अनुभवांमधून स्वतःची मानसिक, भावनिक आणि वैचारिक वाढ करत माणूस म्हणून समृद्ध होत जाण्याचा प्रवास आहे.\nलिहिण्यातून आपली स्वप्नं, आकांक्षा, अपेक्षा आणि महत्वाकांक्षा नेमक्या काय आहेत, हे लक्षात येते. त्यासाठी बाह्य प��िस्थितीत काही अडथळे, आव्हाने आहेत का असतील तर ते काय आहेत, याची स्पष्टता येते. त्यावर मात करण्यासाठी माझ्याकडे काय आहे असतील तर ते काय आहेत, याची स्पष्टता येते. त्यावर मात करण्यासाठी माझ्याकडे काय आहे याचा शोध घेण्यासाठी मन तयार होते. माझ्या क्षमता आणि माझ्यात असलेल्या कमतरता, उणिवा काय आहेत, हेही लक्षात येते. आपल्या आपल्याला त्या अगदी नीट माहीत असतात.\nयोग्य प्रयत्नांनी आणि इच्छाशक्तीने आपण त्या बदलवूसुद्धा शकतो. पण हे मान्य करण्याऐवजी त्या टाळण्याकडे, नाकारण्याकडे, बहुतेकांची शक्ती खर्च होते. स्वतःला आपण आहोत तसे स्वीकारणे, भल्याभल्यांनादेखील जमत नाही. मग आपल्यात जे नाही ते दाखवण्याकडे, उगीचच आव आणण्याकडे आणि ज्ञानाचे, परिस्थितीचे, शहाणपणाचे ढोंग इतरांना दाखवण्यात आयुष्यातला वेळ निघून जातो. काहींच्या मनात असुरक्षितता, भीती असते म्हणून आत्मविश्वास कमी पडतो. त्या भीतीवर मात करण्याचे पर्याय आपल्याजवळ असतात. आपल्याकडे जे कमी असेल ते मिळवण्याचे मार्ग शोधले तर सापडतात. हाच असतो आपण स्वतःचा आपण जसे असू, तसा केलेला स्वीकार. (स्वतःचा आहे तसा स्वीकार करायचा, म्हणजे नेमके काय करायचे\nतो एकदा जमला की स्वतःकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी मिळते. स्वप्नांकडे जातांना काय टाळायचे आणि कशाकडे लक्ष केंद्रित करायचे हेही समजते. आपली उर्जा योग्य दिशेने वळवता येते. आत्मविश्वास हळूहळू वाढतो. नातेसंबंध, परिस्थिती यांच्याकडे स्वीकाराच्या जाणत्या कोनातून बघता येते.\nस्वतःसाठी लिहिण्यातून भूतकाळातील अनुभावांकडून आपण काय शिकलो, काय शिकायला हवे होते, हे समजते. वारंवार त्याच त्या चुका मग शक्यतो होत नाहीत. वर्तमानात येणाऱ्या अनुभवांकडे आपली दृष्टी शहाणी, समंजस होते. मानसिक, शारीरिक अभिव्यक्ती मोकळी, व्यापक आणि आरोग्यपूर्ण होऊ शकते.\nत्रासदायक अनुभवांबद्दल लिहावे, हे जितके खरे तितकेच आपल्या आनंददायक अनुभवांबद्दलसुद्धा आपण लिहायला हवे. असे केल्याने सकारात्मक भावनांचासुद्धा योग्य आदर आणि स्वीकार आपल्या पूर्ण क्षमतेनुसार आपण करू शकतो.\nअनुभव असा आहे की आपल्याला आयुष्यात येणाऱ्या त्रासदायक, दु:खदायक अनुभवांचा आपल्यावर होणारा मानसिक, भावनिक परिणाम हा जास्त तीव्र असतो. कोणाचे जिव्हारी लागलेले शब्द, केलेला अपमान, त्यातून झालेला मनस्ताप किती���ी वर्षांपूर्वी आयुष्यात या गोष्टी घडलेल्या असतील तरी त्या अगदी काल घडल्या आहेत असे आपल्याला वाटावे, इतक्या ताज्या असतात मनात.\nकारण असे प्रसंग एकदाच घडले तरी त्यानंतर ते आठवणींमधून सतत चघळत राहून आपणच ते वारंवार जगतो आणि त्यांची तीव्रता आणखी वाढवतो. आयुष्यातले आनंदाचे, सुखाचे, सकारात्मक भावनेचा अनुभव देणारे क्षण कितीतरी असतात पण ते मात्र आपण गृहीत धरतो आणि किती सहजपणे विसरून जातो. खरंतर त्या सुंदर आठवणींना वारंवार उजाळा द्यायला काय हरकत आहे आपल्या प्रत्येकाकडे अशा जपून ठेवलेल्या सुखद अनमोल आठवणींचा खजिना नक्कीच आहे, तो जाणीवपूर्वक उघडला की आजही आपले मन प्रसन्नतेने न्हाऊन निघते. डोळ्यात वेगळीच चमक येते. मनात, शरीरात असलेली आनंदाची उर्जा आपल्याला जगण्याचे बळ देते. आयुष्य सुंदर आहे, असे नक्की वाटते.\nकोणी दुसरा आपल्यासाठी काही चांगले करेल, याची वाट आपण का बघायची आपल्याचकडे असलेल्या या सुंदर क्षणांकडे दुर्लक्ष करायचे आणि वेदनांचे, पराभवाचे, अपमानाचे, नकोश्या क्षणाचे दु:ख मात्र वारंवार ‘इंधन’ पुरवून मनात जागते ठेवायचे आपल्याचकडे असलेल्या या सुंदर क्षणांकडे दुर्लक्ष करायचे आणि वेदनांचे, पराभवाचे, अपमानाचे, नकोश्या क्षणाचे दु:ख मात्र वारंवार ‘इंधन’ पुरवून मनात जागते ठेवायचे आणखी दु:खी होत राहायचे आणखी दु:खी होत राहायचे असे स्वतःच स्वतःचे शत्रू होऊन का जगतो आपण असे स्वतःच स्वतःचे शत्रू होऊन का जगतो आपण लक्षात येतंय का तुमच्या लक्षात येतंय का तुमच्या कोणी दुसरा काय वाईट करेल आपले कोणी दुसरा काय वाईट करेल आपले आपणच आपले वाईट करण्याचा चॉइस वेळोवेळी निवडतोय, त्याचे काय\nइथूनपुढे अशी शेखचिल्ली मानसिकता नकोच आपल्याला. आपण चांगल्या आठवणीना उजाळा देऊ, सुखाचे, समाधानाचे क्षण वेचू, आयुष्याबद्दल कृतज्ञ असू तर जगण्यातली अशी संजीवक शक्ती आपल्याला नक्की आनंदी, समाधानी बनवेल.\nमनाचेTalks च्या वाचकांचे अभिप्राय:\nया आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.\nप्रेरणादायी कहाणी: तुमचा विनर्स ऍटीट्युड तुमचं आयुष्य बदलून टाकेल\nलढण्याची तयारी ठेवा, यश ���ुमचंच आहे..\n‘वॉलमार्ट चा मालक सॅम वॉल्टन’ वाचा नक्कीच तुम्हाला समृद्धीचा मार्ग सापडेल\nNext story नोकरदार स्त्रीच्या व्यथा या सारख्याच फक्त अनुभव वेगळे असतात.\nPrevious story पन्नास वर्षांपूर्वी मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले तेव्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/universal-scanner", "date_download": "2019-11-17T23:55:55Z", "digest": "sha1:HKS7HZZN6JTF34OQ43REHXZUE27OSGKA", "length": 29475, "nlines": 495, "source_domain": "www.sanatan.org", "title": "यु.ए.एस्. - UAS (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर) या उपकरणाद्वारे प्रभावळ मोजण्यासंदर्भात माहिती - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nपिप – PIP (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) या उपकरणाची माहिती वाचण्यासाठी PIP यावर Click करा.\n१. यु.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर) उपकरणाद्वारे प्रभावळ मोजणे\n१ अ. चाचणीतील घटकांची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये वैज्ञानिक उपकरण किंवा तंत्रज्ञान याद्वारे अभ्यासण्याचा हेतू\nएखाद्या घटकात (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांत) किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत तो घटक सात्त्विक आहे कि नाही किंवा तो घटक आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे कि नाही तो घटक सात्त्विक आहे कि नाही किंवा तो घटक आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे कि नाही , हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील कळणे आवश्यक असते. उच्च पातळीचे संत सूक्ष्मातील जाणू शकत असल्याने ते प्रत्येक घटकातील स्पंदनांचे अचूक निदान करू शकतात. भाविक आणि साधक, संतांनी सांगितलेले शब्द प्रमाण मानून त्यावर श्रद्धा ठेवतात; परंत��� बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मात्र शब्दप्रमाण नाही, तर प्रत्यक्ष प्रमाण हवे असते. त्यांना प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक उपकरण किंवा तंत्रज्ञान याद्वारेे सिद्ध करून दाखवली असेल, तरच ती खरी वाटते.\n१ आ. यु.ए.एस् उपकरणाची ओळख\nया उपकरणाला ऑरा स्कॅनर असेही म्हणतात. या उपकरणाद्वारे घटकाची (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांची) ऊर्जा आणि त्याची प्रभावळ मोजता येते. हे उपकरण भाग्यनगर, तेलंगणा येथील भूतपूर्व परमाणू वैज्ञानिक डॉ. मन्नम मूर्ती यांनी वर्ष २००५ मध्ये विकसित केले. वास्तू, वैद्यकशास्त्र, पशूवैद्यक शास्त्र, तसेच वैदिक शास्त्र यांमध्ये येणार्‍या अडचणींचे निदान करण्यासाठी या उपकरणाचा वापर करता येतोे, असे ते सांगतात.\n१ इ. उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण\n१ इ १. नकारात्मक ऊर्जा : ही ऊर्जा हानीकारक असते. याअंतर्गत पुढील २ प्रकार येतात.\nअ. अवरक्त ऊर्जा (इन्फ्रारेड) : यात घटकापासून प्रक्षेपित होणारी इन्फ्रारेड ऊर्जा मोजतात. त्यासाठी -IR हा नमुना ठेवतात.\nआ. जंबुपार ऊर्जा (अल्ट्राव्हायोलेट) : यात घटकापासून प्रक्षेपित होणारी अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा मोजतात. त्यासाठी -UV हा नमुना ठेवतात.\n१ इ २. सकारात्मक ऊर्जा : ही ऊर्जा लाभदायी असून ती मोजण्यासाठी स्कॅनरमध्ये सकारात्मक ऊर्जा दर्शवणारा +Ve हा नमुना ठेवतात.\n१ इ ३. यु.ए.एस् उपकरणाद्वारे घटकाची प्रभावळ मोजणे : प्रभावळ मोजण्यासाठी त्या घटकाची सर्वाधिक स्पंदने असणारा नमुना (सॅम्पल) वापरतात, उदा. व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ किंवा तिचे छायाचित्र, वस्तूच्या संदर्भात त्याचे छायाचित्र, वनस्पतीच्या संदर्भात तिचे पान, प्राण्याच्या संदर्भात त्याचे केस, वास्तूच्या संदर्भात तेथील माती किंवा धूळ आणि देवतेच्या मूर्तीच्या संदर्भात मूर्तीला लावलेले चंदन, शेंदूर आदी.\n१ ई. यु.ए.एस् उपकरणाद्वारे करायच्या परीक्षणाची पद्धत\nचाचणीत वस्तूतील अनुक्रमे इन्फ्रारेड ऊर्जा, अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा मोजतात. त्या मोजण्यासाठी लागणारे नमुने (सॅम्पल्स) यु.ए.एस् या स्कॅनरसमवेत दिलेले असतात. वरील तीन परीक्षणांनंतर शेवटी वस्तूची प्रभावळ मोजतात आणि त्यासाठी सूत्र १ इ ३ मध्ये दिल्याप्रमाणे नमुने वापरतात.\nवस्तूतील किंवा वास्तूतील इन्फ्रारेड ऊर्जा मोजण्यासाठी यु.ए.एस् या स्क���नरमध्ये प्रथम इन्फ्रारेड ऊर्जा मोजण्यासाठी लागणारा नमुना ठेवतात. त्यानंतर परीक्षण करणारी व्यक्ती स्कॅनर विशिष्ट पद्धतीने हातात घेऊन ज्या वस्तूचे परीक्षण करायचे आहे, त्या वस्तूच्या समोर साधारण एक फुटावर उभी रहाते. त्या वेळी स्कॅनरच्या दोन भुजांमध्ये होणारा कोन त्या वस्तूतील इन्फ्रारेड ऊर्जेचे प्रमाण दर्शवतो, उदा. स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्यास त्या वस्तूत इन्फ्रारेड ऊर्जा पूर्णपणे आहे आणि स्कॅनरच्या भुजा मुळीच न उघडल्यास (म्हणजेच ० अंशाचा कोन) त्या वस्तूत इन्फ्रारेड ऊर्जा मुळीच नाही, हे कळते. स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्यास भुजांनी केलेला हा कोन त्या वस्तूपासून किती दूरपर्यंत टिकून रहातो , हे मोजतात. मोजलेले हे अंतर, म्हणजेच त्या वस्तूतील इन्फ्रारेड ऊर्जेची प्रभावळ होय. स्कॅनरच्या भुजा १८० अंशापेक्षा अल्प अंशाच्या कोनात उघडल्यास त्याचा अर्थ त्या वस्तूभोवती इन्फ्रारेड ऊर्जेची प्रभावळ नाही, असा होतो. अशाच प्रकारे अनुक्रमे अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा आणि त्या वस्तूतील विशिष्ट स्पंदनांची प्रभावळ मोजतात.\n२. चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता\nअ. उपकरण हाताळणारी व्यक्ती आध्यात्मिक त्रास (नकारात्मक स्पंदने) नसलेली होती.\nआ. उपकरण हाताळणार्‍या व्यक्तीने परिधान केलेल्या वस्त्रांच्या रंगाचा परिणाम चाचणीवर होऊ नये, यासाठी त्या व्यक्तीने पांढरी वस्त्रे परिधान केली होती.\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.sahityasanskruti.com/node/351", "date_download": "2019-11-17T22:15:19Z", "digest": "sha1:VKKCWGG4HTKPMDZSIOB2HQNOMYXD722E", "length": 16008, "nlines": 87, "source_domain": "www.sahityasanskruti.com", "title": " विनापाश, सिंगल, अरेरे की मजा आहे ! | साहित्य संस्कृती", "raw_content": "\nवेळ कमी- वाचनाची हमी\nविनापाश, सिंगल, अरेरे की मजा आहे \nलहानपणापासून आपण अनेक माणसांना भेटतो. त्यात खूप माणसे लग्न झालेली असतात असं आ��ल्या आठवणीत असतं. प्रेम आणि प्रेमात चिंब भिजलेल्या कथा आणि सिनेमा हा आपल्या वाढण्याचा एक अविभाज्य घटक असतो. थोडक्यात परीकथा वाचत आणि बघत मुले मोठी होतात. आपण ज्या समाजात राहतो त्यात स्वप्नाळू वयापासून प्रेम, साथ, जोडीदार, लग्न म्हणजे आयुष्याचे सोने झाले असे नकळत मनावर ठसलेले असते. तसे वाटले तर ते चुकीचे नाही. पण यशस्वी होण्यासाठी माणसाला जोडीदार असलाच पाहिजे, त्याचे विवाहित असणे वा रिलेशनशिपमध्ये असणे ही सर्वात महत्त्वाची बाब तर नक्कीच असू शकत नाही. अशी भावना ज्यांना जोडीदार मिळत नाही त्यांचीच असते असे कुणी म्हणेल. पण जोडीदार मिळवायला आणि नाते टिकवायला ज्यांना कष्ट घ्यावे लागले अशा कुणाचेही हेच मत असेल.\nजगातल्या कोणत्याही प्रांतात, समाजरचनेनुसार यशस्वी होण्याची एक व्याख्या सुद्धा जोडीदार मिळवणे ही आहेच. हा जोडीदार कसा मिळवायचा, ही साथ कशी असावी त्याबद्दल मते वेगळी आहेत. पण अशा साथीशिवाय आयुष्य़ अपूर्ण आहे असे आपल्या मनावर नकळत बिंबवलेले असते. एखाद्या व्यक्तीची ओळख त्याचे/ तिचे लग्न झाले आहे नाही/ जोडीदार आहे वा नाही किंवा मुले आहेत की नाहीत याशिवाय अपूर्ण असते असे दिसते. या सर्वाचा मनावर परिणाम होत असतोच. किंबहुना यश, आनंद वा कोणतेही सुख प्रेमाच्या माणसांशिवाय अपूर्णच आहे ही भावना मनात घर करू लागलेले असते यात शंका नाही. या प्रेमाच्या माणसांत आपला/ आपली जीवनसाथी ही व्यक्ती गृहीत धरलेली आहे.\nजी माणसे एकटी आहेत, ज्यांना जोडीदार नाही, जोडीदाराचे निधन झाले आहे अशा सर्वांना एकटे राहायचा निर्णय घेणे याकडे समाज कसे पाहतो ते नेमके माहिती आहे. घटस्फोट वा प्रेमभंग झाला आहे म्हणून मिळणारे उपदेशाचे डोस, दुकटे होण्याचे सल्ले यावर काही न बोललेलेच बरे. कोणताही सण, लग्न समारंभ वा आता येणारा व्हेलेंटाईन्स डे असो अशा एकटया माणसांना जगणे नकोसे होते असेही अनुभव त्यांना येतात. माणसांना दुकटे करण्याची ही घाई, त्यांना चार चौघांसारखी वाट घ्यायला लावण्याचे एवढे दडपण आणायचे कारण काय असावे असा विचार नेहमी मनात येतो.\nनाते जोडले गेले म्हणजे आयुष्य सफल झाले अशी भावना आली की मग वयात आलेल्या मुलामुलींना एकमेकांकडे मोकळ्या निकोप दृष्टीने पाहता येत नाही. मैत्रीचा उद्देशही शेवटी जोडीदार मिळवणे हा एक असतो. एकटे राहणे नको म्हणून कोणतेही नाते स्व��कारणे हा पर्याय अनेकदा मुलेमुली घेतात. शिकलेले, उत्तम नोकरीधंदा करणारे असे तरूण तरूणी का बरे चुकीच्या नात्यांना संमती देतात निवड चुकणं वेगळ. फसवणूक होणं निराळं. पण लग्न लावण्याची व लग्न करण्याची घाई आणि दडपण यामुळे माणसे अनेकदा चुकीच्या नात्यात बांधली जातात. त्यांच्या आयुष्यात आनंद तर येत नाहीच पण त्यातले असमाधान वाढत जाते. एका बरोबर दोन आयुष्य़ाची नासाडी होते हे वेगळे. मुले असतील तर ती त्यांना होणारा त्रास वेगळाच.\nजी माणसे घाई करत नाहीत ती एकटी आहेत असे दिसते. म्हणजे ही घाई केली नाही तर हवा तसा/ तशी जोडीदार मिळाला नाही म्हणून येणारी निराशा असते ती टाळता येत नाही. योग्य जोडीदार नाही म्हणून तुटणारे नाते आणि त्यातून उभे राहणारे प्रश्न वेगळेच. त्यापेक्षा एकटेपणाचा तात्पुरता वा कायमस्वरूपी स्वीकार करायला मन तयार करता येईल का हे मन फक्त मुलामुलींचेच नाही तर त्यांच्या पालकांचेही तयार व्हायला हवे. ( भारतीय कुटुंबपद्धतीत २१ वर्षाहून मोठी मुले आईवडीलांना त्यांची जबाबदारी वाटतात. मुलांचे लग्न हा त्यांचा यशस्वीतेचा टप्पा असतो. हे तर चुकीचे आहे यात शंका नाही)\nआत्मविश्वास कायम राहावा, निराशा येऊ नये , आयुष्य अपूर्ण आहे अशी भावनाही मनात राहू नये असे वाटत असेल तर तिशी जवळ आली की दोनाचे चार हात करणे, लिव्ह इन, वन नाईट स्टॅंड इत्यादी गोष्टी जमल्या वा जमल्या नाहीत तरी आनंदी राहता येईल का हा विचार मुलामुलींना करणे गरजेचे आहे.\nजोडीदाराशिवाय तुम्ही एकटे आहात असे वाटते कानात्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टीकोन महत्त्वाचा आहे.\nपूर्ण आणि संपूर्ण नात व जीवन, भीती वा प्रेम याकरता नात्याचा स्वीकार, नाईलाज वा पूर्ण विचार करून नात्याला दिलेली स्वीकृती महत्त्वाची आहे. नकारात्मदृष्ट्या नात्याकडे पाहणे की सकारात्मकदृष्ट्या नाते बघणे याने सुद्धा नाती बदलू शकतात. या नात्याशिवाय काय मिळणार नाही, ते नसेल तर तुम्ही समाधानी आहात का हे सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत. प्रथम दर्शनी प्रेम वा प्रेमासाठी सबकुछ कुर्बान इत्यादी टोकाचे विचार दूरच असलेले बरे. नात्यामध्ये तडजोड करण्याची तुमची तयारी आहे का हा मुद्दाही महत्त्वाचा आहे. हा सर्व विचार करून तुम्ही निर्णय घ्याल का हे सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत. प्रथम दर्शनी प्रेम वा प्रेमासाठी सबकुछ कुर्बान इत्याद�� टोकाचे विचार दूरच असलेले बरे. नात्यामध्ये तडजोड करण्याची तुमची तयारी आहे का हा मुद्दाही महत्त्वाचा आहे. हा सर्व विचार करून तुम्ही निर्णय घ्याल का तसा निर्णय घेणे हे जास्त हिताचे.\nते निर्णय घेण्यासाठी आधी स्वत:वर प्रेम करता आले पाहिजे. स्वत:विषयी कोणतीही नकारात्मक भावना मनात नसावी. आपल्यात जी कमी आहे ती कमी माणसे नाते जोडूण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात असे दिसते. जोडीदार त्याला अपवाद कसा असेल स्वत:चे दोष कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसे झाले की आपल्यावर प्रेम करता येते.त्यानंतर गुणदोषासह स्वीकार केला पाहिजे. ते सुद्धा महत्त्वाचे आहे. समाधानी होण्यासाठी नाते जोडण्यापेक्षा समाधानी असतांना नाते जोडणे अधिक योग्य. मला माझी उंची कमी आहे असे वाटते. ६ फूट उंचीचा नवरा मिळाला की माझ्या मनातले शल्य कमी होईल अशी भूमिका मुळातच चूक आहे. त्यामुळे अनेक नको असलेल्या सवयी वा दोष असलेला पण ६ फुटाचा मुलगा मी पसंत करेन याची शक्यता वाढते. स्वत:विषयी समाधान आणि स्वीकाराची भावना असेल तर अशी निवड करण्यात चुका होण्याची शकयता कमी होईल.\nपूर्णत्वाची भावना म्हणजे काय स्वत:विषयी असलेल्या भ्रामक कल्पना दूर करून वास्तवाचा स्वीकार. ही पूर्णत्वाची भावना एकटे असतांना आली तर दुसरी व्यक्ती येईल तिच्यामुळे माझे दोष दूर होतील वा जे चांगले आहे ते अधिक चांगले होईल ही अपेक्षा राहणार नाही. असे अवलंनबून असणे टाळता येईल.स्वत:विषयी पूर्णत्वाची भावना मनात ठेऊन मग जोडीदार का हवा, कसा हवा याचा विचार करा. एकटे असणे ही काही व्याधी नाही की ज्यावर इलाज करायलाच हवा स्वत:विषयी असलेल्या भ्रामक कल्पना दूर करून वास्तवाचा स्वीकार. ही पूर्णत्वाची भावना एकटे असतांना आली तर दुसरी व्यक्ती येईल तिच्यामुळे माझे दोष दूर होतील वा जे चांगले आहे ते अधिक चांगले होईल ही अपेक्षा राहणार नाही. असे अवलंनबून असणे टाळता येईल.स्वत:विषयी पूर्णत्वाची भावना मनात ठेऊन मग जोडीदार का हवा, कसा हवा याचा विचार करा. एकटे असणे ही काही व्याधी नाही की ज्यावर इलाज करायलाच हवा एकटे असणे ही एक स्थिती आहे, ती एक निवड आहे. तिच्याकडे निकोप नजरेने बघायला शिकू या\nनवी सुरुवात कशी कराल\nफुले आंबेडकरांमुळेच मी इथवरः नागराज मंजुळे\nदेशातील जातीय सलोखा : महत्त्व, गरज आणि आवश्यकता\nभूमी, अधिग्रहण व कायदा\nअसा सा��रा करा -वसुंधरा दिवस\nतू आहेस तरी कोण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/drdo-starts-work-on-hypersonic-weapon-dmp-82-1998838/", "date_download": "2019-11-18T00:01:35Z", "digest": "sha1:ERXNP3HJKD7EQXIKXDERNFN2ACMWZILM", "length": 12881, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "DRDO starts work on hypersonic weapon dmp 82| आता शत्रूवर घातक वार, DRDO बनवणार ‘हायपरसॉनिक’ मिसाइल | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंत्री उचलण्यासाठी गेलेल्या चिमुरडीला चिरडले\nशेतकऱ्याची आत्महत्या, मृतदेह जिल्हा कचेरीवर\nदहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान - मोदी\nउधळपट्टी केल्यास तिप्पट पाणीपट्टी\nविद्यार्थ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ\nआता शत्रूवर घातक वार, DRDO बनवणार ‘हायपरसॉनिक’ मिसाइल\nआता शत्रूवर घातक वार, DRDO बनवणार ‘हायपरसॉनिक’ मिसाइल\nभारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डीआरडीओने नव्या हायपरसॉनिक मिसाइलच्या निर्मितीवर काम सुरु केले आहे.\nभारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डीआरडीओने नव्या हायपरसॉनिक मिसाइलच्या निर्मितीवर काम सुरु केले आहे. या मिसाइलचा वेग ध्वनिच्या वेगापेक्षा पाचपट अधिक असेल. या मिसाइलच्या चाचणीसाठी विंड टनेल आणि टेक्नोलॉजीवर लवकरच काम सुरु होईल. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याहस्ते लवकरच या सुविधा केंद्राचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे.\nआम्ही हायपरसॉनिक शस्त्रास्त्रांची प्रणाली विकसित करण्यावर अत्यंत गांभीर्याने काम करत आहोत असे एका अधिकाऱ्याने सांगितले. हायपरसॉनिक शस्त्रास्त्र प्रणाली ही पुढच्या पिढीची वेपन सिस्टिम असून या टेक्नोलॉजीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी अनेक देश प्रयत्न करत आहेत. चीन, रशिया आणि अमेरिका हे शस्त्रास्त्रांमध्ये प्रगत देश आहेत. आपली संरक्षण सज्जता वाढवण्यासाठी या देशांच्या हायपरसॉनिक शस्त्रांच्या वेगवेगळया प्रकारच्या चाचण्या सुरु आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या आंतरखंडीय बॅलेस्टिक मिसाइलचा सुपरफास्ट स्पीड असला तरी हायपरसॉनिक मिसाइलची टेक्नोलॉजी एक पाऊल पुढे आहे. या मिसाइलचा माग काढणे किंवा मार्ग रोखणे अशक्य आहे.\nअत्याधुनिक बॅलेस्टिक मिसाइल डिफेन्स सिस्टिम विरोधात तग धरुन राहण्यासाठी हायपरसॉनिक शस्त्रास्त��रांची निर्मिती करण्यात येत आहे. आपण कल्पनाही करु शकणार नाही इतक्या वेगवान गतीने पारंपारिक आणि अण्वस्त्र वाहून नेण्यास हायपरसॉनिक मिसाइल सक्षम असेल. भारतात संरक्षण उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी डीआरडीओ आपले १५०० पेटंटसही देण्यास तयार आहे. यामध्ये कठीण अशा मिसाइल, नौदल टेक्नोलॉजीचा समावेश आहे.\nनवीन स्टार्ट अप कंपन्या, मध्यम आणि छोटया कंपन्या मोफतमध्ये हे पेटंट मिळवू शकतात. “भविष्यात हायपरसॉनिक शस्त्रे महत्वपूर्ण ठरणार आहेत. चीनने त्यांच्याकडे अशा प्रकारचे तंत्रज्ञान असल्याचे दाखवून दिले आहे. अमेरिका आणि रशियाकडे अशा प्रकारचे तंत्रज्ञान आधीपासून उपलब्ध आहे. आता भारतानेही त्या दिशेने काम सुरु केले आहे” असे निवृत्त लेफ्टनंट जनरल विनोद भाटीया यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nभारतीय अर्थव्यवस्थेबाबत बिल गेट्स यांनी केले मोठे विधान; पहा काय म्हणाले...\nविरोधी बाकावरून सेना संसदेत आक्रमक\nVideo: 'मिर्झापूर २'च्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता\n'पानिपत'मधील 'मर्द मराठा' गाण्याची गायिका आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर\nसलमानसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीवर आली धुणी-भांडी करण्याची वेळ\n'हुड हुड दबंग'ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मीम्स व्हायरल\nVideo : मलायकाचा नेहा धुपियाला चप्पल मारण्याचा प्रयत्न, कारण...\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nमर्यादित षटकांसाठी आक्रमक मयंकचा पर्याय\nतीन दिवसांनंतर राज्यात गारव्यात वाढ\n‘बीकेसी कनेक्टर’मुळे नवी कोंडी\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nचंद्रपूर आणि मुंबई विभाग सर्वाधिक प्रदूषित\nसोनिया गांधी-शरद पवार भेटीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार\nअयोध्या निकालाविरोधात फेरविचार याचिका\n‘मॅरेथॉन’मध्ये सहभागी स्पर्धकांच्या वाहनांची तोडफोड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/tag/chagan-bhujbal/", "date_download": "2019-11-18T00:21:40Z", "digest": "sha1:5FNEBMKNUC7QX347SD3VRQUYXCO4IYO7", "length": 8886, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "chagan-bhujbal Latest marathi news, Online Photos Breaking marathi news about chagan-bhujbal", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंत्री उचलण्यासाठी गेलेल्या चिमुरडीला चिरडले\nशेतकऱ्याची आत्महत्या, मृतदेह जिल्हा कचेरीवर\nदहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान - मोदी\nउधळपट्टी केल्यास तिप्पट पाणीपट्टी\nविद्यार्थ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ\n‘अल झाब्रिया’ खरेदीसाठी भुजबळांचे साहाय्य\nकारागृहातून भुजबळांचे मुख्यमंत्र्यांना पाणीप्रश्नी पत्र...\nभुजबळांसाठी आमचा पक्ष कायदेशीर लढा देईल- शरद पवार...\nभुजबळांविरोधात पनवेल न्यायालयात आरोपपत्र...\nभुजबळांच्या कार्यालयांवरील छाप्यात ‘घबाड’...\nराजकीय हेतूने कारवाई; भाजपवर आरोप...\nमहावितरणची प्रलंबित कामे पूर्ण करण्याची छगन भुजबळ यांची सूचना...\nमंत्र्यांच्या संमतीनंतरच छगन भुजबळ ‘निर्दोष’\n‘कृष्णकुंज’वर राज- भुजबळ यांची अडीच तास चर्चा...\nगैरव्यवहारांची चौकशी सुरू असलेले बडे नेते मला भेटायला येतात-...\nसिंहस्थाकडे लक्ष देण्याविषयी भुजबळांचे मुख्यमंत्र्यांना साकडे...\nकोणाला वंदावे, कोणाला निंदावे\nअजित पवार, तटकरेंना वाचवण्यासाठी भुजबळांचा बळी नको- राज ठाकरे...\nराज्य माहिती आयुक्त दीपक देशपांडेंच्या घरावर एसीबीचा छापा...\nVideo: 'मिर्झापूर २'च्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता\n'पानिपत'मधील 'मर्द मराठा' गाण्याची गायिका आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर\nसलमानसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीवर आली धुणी-भांडी करण्याची वेळ\n'हुड हुड दबंग'ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मीम्स व्हायरल\nVideo : मलायकाचा नेहा धुपियाला चप्पल मारण्याचा प्रयत्न, कारण...\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nमर्यादित षटकांसाठी आक्रमक मयंकचा पर्याय\nतीन दिवसांनंतर राज्यात गारव्यात वाढ\n‘बीकेसी कनेक्टर’मुळे नवी कोंडी\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nचंद्रपूर आणि मुंबई विभाग सर्वाधिक प्रदूषित\nसोनिया गांधी-शरद पवार भेटीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार\nअयोध्या निकालाविरोधात फेरविचार याचिका\n‘मॅरेथॉन’मध्ये सहभागी स्पर्धकांच्या वाहनांची तोडफोड\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.sahityasanskruti.com/node/352", "date_download": "2019-11-17T23:04:14Z", "digest": "sha1:SQDTWABBLKV4TZBCXD6EZCSPBHFOKMXN", "length": 9514, "nlines": 87, "source_domain": "www.sahityasanskruti.com", "title": " प्रतिकूल परिस्थितीत सकारात्मक कसे वागाल? | साहित्य संस्कृती", "raw_content": "\nवेळ कमी- वाचनाची हमी\nप्रतिकूल परिस्थितीत सकारात्मक कसे वागाल\nसंकट एकटी येत नाहीत असे म्हणतात. परीक्षेत नापास होणे, ब्रेक अप होणे, नोकरी जाणे, जवळच्या माणसाचे निधन अशा बिकट परिस्थितीला एकामागून एक असे सामोरे जावे लागणे\nहे सोपे नाहीच. त्यामुळे माणसे जीवनातली सकारात्मकता गमावण्याची शक्यता असते. एक अपयश आले की त्यानंतर सगळे बिनसणार, अंदाज चुकणार, अपेक्षाभंग होणार असे मनात धरून वागणारे अनेक्कण मी पाहिले आहेत. प्रकाश असूनही अंधारलेले आहे असे अनेकांना वाटते असे त्या स्थितीचे वर्णन करता येईल.अशा वाईट परिस्थितीत मनाची ताकद कशी कायम ठेवाल\n१. मनावर ताबा ठेवा\nसकरात्मक वागण्याची सुरुवात मनात येणा-या विचारांपासून करायची आहे हे पक्के करा. मनात येणारे वाईट विचार प्रत्यक्षात येतील अशी भीती बाळगू नका. मनात कितीही वाईट विचार आले, हिंस्रक भावना आल्या तरी त्या नाकारा. एक दीर्घ श्वास घ्या, मनावरचा ताण कमी होईल.\nजगातल्या विविध प्रकारच्या संगीतात मनाची शक्ती वाढवण्याची ताकद आहे. मनावरचा ताण कमी करण्याची शक्ती आहे. ज्या संगीताने मनाला प्रसन्न वाटते, प्रेरणादायी वाटते ते संगीत ऐका.\n३. मनाली उभारी देणारे वाचन करा\nआपण जे वाचतो वा पाहतो त्याचा नकळत मनावर परिणाम होत असतो. मनावर ताण असेल, अतिशय नकारात्मक विचार असतील तर भीतीदायी वा त्रासदायक काही बघू वा वाचू नका. तेव्हा प्रेरणा देणारे वाचन करा. मनाला उभारी देणारे लेखन वाचा. जगात यशस्वी आणि प्रसिद्ध अशी जवळ जवळ प्रत्येक व्यक्ती एका टप्प्यावर अयशस्वी होत होती हे लक्षात घ्या. कोणतेही नवे काम करतांना चुका होतात. त्या समजून घ्या. त्या कमी करा. यशस्वी लोकांच्या चरित्रापासून अधिक व सातत्याने प्रयत्न करण्याची शक्ती घ्या.\n४.इतरांच्या यशाने खच्ची होऊ नका\nतुलना करू नका.माणूस त्याचे यश वा अपयश अनेकदा तुलनेने मोजत असतो. इतरांना यश मिळाले म्हणजे तुम्ही अयशस्वी झाला असा विचार मनात निर्माण होणे अशावेळी टाळणे अवघड असते. त्याचा परिणाम आपण अधिकच अपयशी झालो आहोत असे वाटण्यात होतो. इतरांवरून स्वत:चे अपयश वा यश ठरवू नका. त्याने खच्ची होऊ नका.स्वत:चे काय चुकले ते पहा, ते सुधारा, अधिक प्रयत्न करा.\n५. लक्ष केंद्रित करा, मेडिटेशन करा.\nशरीर व मन एकत्र काम करतात हे ध्य���नात ठेवा. एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल तर त्यावर योग्य उपचार करा. वैद्यकीय उपचार घेण्यात कमीपणा मानू नका. यात शरीर व मन दोन्ही आले. मन ताब्यात राहणे, दु:ख कमी वाटणे या सर्वांकरता एकाच गोष्टीवर ध्यान द्या. लक्ष केंद्रित करण्याची सवय करा. जो मेडिटेशनचा मार्ग योग्य वाटतो तो स्वीकारा. त्याने ताण कमी होईल. त्यामुळे शांत वाटेल व अनेक प्रश्नांवर तोडगा सुचण्याची शक्यता निर्माण होईल.\n६. अनेक गोष्टी नियंत्रणाबाहेर असू शकतात\nप्रयत्नांनी बरेच काही शक्य होते असे आपण म्हणतो. तसे घडतेही. पण काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. चौकात उभे असतांना तुमचे वाहन तुम्ही नियंत्रित करू शकता. शेजारचे वाहन तुमच्या अंगावर येणार नाही हे तुम्हाला नियंत्रित करता येत नाही. अशाप्रकारे एखादी व्यक्ती, तिचे वागणे, एखादी घटना तुमच्या नियंत्रणाबाहेर असते. ते स्वीकारा. त्याने मनाची उभारी घालवू नका.\nगोष्ट शक्य होईल अशा भूमिकेतून प्रयत्न करा व अपयश आले तर ते स्वीकारा. मनाला अशी शिकवण दिली की सकारात्मकता वाढत जाते.\nफुले आंबेडकरांमुळेच मी इथवरः नागराज मंजुळे\nदेशातील जातीय सलोखा : महत्त्व, गरज आणि आवश्यकता\nभूमी, अधिग्रहण व कायदा\nअसा साजरा करा -वसुंधरा दिवस\nतू आहेस तरी कोण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/ekmukhi-datta-nashik/", "date_download": "2019-11-17T23:48:49Z", "digest": "sha1:7M4QCB34I5FIBLZ5OTW5ZP3JS4EIT5O5", "length": 13328, "nlines": 147, "source_domain": "www.saamana.com", "title": "नाशिकचा ‘एकमुखी दत्त’ | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nगोव्यातील हरमलमध्ये रशियन पर्यटक बुडाला\nगुरुदत्त’ उच्चांकी ऊसदराची परंपरा कायम ठेवणार, अध्यक्षांचा विश्वास\nशिरुरच्या जांबुतमधील नरभक्षक बिबट्या जेरबंद\nशरद पवार सोनिया गांधी यांची भेट घेतील – नवाब मलिक\nकश्मीरमधील 34 नजरकैदेतील नेत्यांना आमदार निवासात हलवले\n2022 पर्यंत राम मंदिर होऊ शकतं पूर्ण, सुत्रांची माहिती\nआगामी दशकात हिंदुस्थान आर्थिक झेप घेणार – बिल गेटस्\nबेरोजगारीवर चर्चा झाली पाहिजे, सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींचे मत\nअयोध्या प्रकरणी निकाल देणाऱ्या घटनापीठातील न्यायाधीश नजीर यांना झेड दर्जाची सुरक्षा\nश्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे विजयी\nआता तुमचा चहा राहणार गरमच.. बाजारात आलाय ‘हा’ खास कप\nसांताक्ल़ॉजकडून 10 वर्षीय मुलीला हवे ‘एवढे’ गिफ्ट, यादी ऐकून चक्रावाल\nप्रसुतीच्या दहा मिनिटे आधी कळाले गर्भवती असल्याचे, महिलेला बसला जबरदस्त धक्का\nगुगल आता उच्चारही करायला शिकवणार, वाचा नव्याकोऱ्या फिचरबद्दलची सविस्तर बातमी\nमहेंद्रसिंग धोनी आता गोल्फच्या मैदानात\nविराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या ‘वेगा’ची धार वाढली, वाचा खास आकडेवारी\nICC Ranking – शमी कारकीर्दीतील सर्वोच्च स्थानावर पोहोचला\nभर मैदानात दिली शिवी, वेगवान गोलंदाज पहिल्या कसोटीला मुकणार\n#INDvBAN इंदूरमध्ये विराटसेनेने रचला विक्रमांचा डोंगर, वाचा सविस्तर…\nदिल्ली डायरी -‘मंदीबाई’ची ‘संधी’ तरी विरोधक साधणार काय\nसामना अग्रलेख – शेतकऱ्यास नक्की काय मिळाले\nरोखठोक – ‘स्वामीं’ना हवे तेच घडेल\nसामना अग्रलेख – 105 किंकाळ्या… आणि वेड्यांचा घोडेबाजार\nअभिषेकने ‘महानायका’ला लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल\nआधी उद्धट वागणूक आणि आता मेकअप.. रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल\nबस मर्जी हमारी होगी, मिर्झापूर – 2 चा दमदार टीजर प्रदर्शित\nअभिषेकने ‘महानायका’ला लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल\nजागतिक व्हेसॅक्टोमी दिवस- नसबंदीबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या\nPhoto – थंडीतला ‘स्टायलिश लुक’\n‘बीएसडी’ आजाराने ग्रस्त झालेल्यांच्या संख्येत प्रचंड वाढ, वाचा सविस्तर बातमी\nरोखठोक – ‘स्वामीं’ना हवे तेच घडेल\nक्वांटम संगणकाची अद्भुत दुनिया\nमहाराष्ट्रात पंढरपूर, मिरज, श्रीनिरंजन रघुनाथांचे जन्मग्राम अंकुल व नाशिक या क्षेत्रस्थानी एकमुखी दत्तात्रेयांची मंदिरे आहेत. त्यापैकी नाशिक येथील एकमुखी दत्तत्रेयांचे मंदिर गोदावरी नदीच्या पश्चिम काठावर आहे. हे स्थान प्रतिगाणगापूर म्हणून ओळखले जाते.\nनाशिक येथील एक नागरिक श्री. वामन सखाराम बर्वे यांना स्वप्नात असा दृष्टान्त झाला की, गोदावरी नदीच्या व्हिक्टोरिया पुलाखाली असलेल्या पवित्र कुंडात एक दत्तमूर्ती आहे. ती कुंडातून बाहेर काढून तिची प्रतिष्ठापना करावी. त्या दृष्टांतानुसार श्री. बर्वे यांनी त्या कुंडातील मूर्ती महप्रयासाने बाहेर काढली व तिची गोदावरीच्या पश्चिम काठावर असलेल्या एका मठात प्रतिष्ठापना केली. त्याच मठाला पुढे मंदिराचा आकार देण्यात आला.मंदिरातील दत्तमूर्ती स्��यंभू असून वाळूची आहे. तिला एक मुख व सहा हात आहेत. सहा हातांत शंख, चक्र, गदा, पद्म, त्रिशूळ व रुद्राक्ष माळ अशी आयुधे आहेत.\nदिल्ली डायरी -‘मंदीबाई’ची ‘संधी’ तरी विरोधक साधणार काय\nसामना अग्रलेख – शेतकऱ्यास नक्की काय मिळाले\nश्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे विजयी\nगोव्यातील हरमलमध्ये रशियन पर्यटक बुडाला\nकश्मीरमधील 34 नजरकैदेतील नेत्यांना आमदार निवासात हलवले\n2022 पर्यंत राम मंदिर होऊ शकतं पूर्ण, सुत्रांची माहिती\nगुरुदत्त’ उच्चांकी ऊसदराची परंपरा कायम ठेवणार, अध्यक्षांचा विश्वास\nआगामी दशकात हिंदुस्थान आर्थिक झेप घेणार – बिल गेटस्\nबेरोजगारीवर चर्चा झाली पाहिजे, सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींचे मत\nअयोध्या प्रकरणी निकाल देणाऱ्या घटनापीठातील न्यायाधीश नजीर यांना झेड दर्जाची सुरक्षा\nदेशातील 281 पुलांची अवस्था वाईट, गुजरातचा क्रमांक पहिला\nशिरुरच्या जांबुतमधील नरभक्षक बिबट्या जेरबंद\nशरद पवार सोनिया गांधी यांची भेट घेतील – नवाब मलिक\nअमिताभ बच्चन आणि नागराज मंजूळे यांना कॉपीराईट उल्लंघन प्रकरणी नोटीस\nजम्मू कश्मीरच्या अखनूरमध्ये स्फोट; एक जवान शहीद, दोन जखमी\nया बातम्या अवश्य वाचा\nदिल्ली डायरी -‘मंदीबाई’ची ‘संधी’ तरी विरोधक साधणार काय\nसामना अग्रलेख – शेतकऱ्यास नक्की काय मिळाले\nश्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे विजयी\nगोव्यातील हरमलमध्ये रशियन पर्यटक बुडाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/category/spirituality/types-of-spiritual-practice", "date_download": "2019-11-18T00:23:23Z", "digest": "sha1:WVMT7T5SBBKQ3LND7OT7WHWLZOWJ2NJF", "length": 38151, "nlines": 527, "source_domain": "www.sanatan.org", "title": "विविध साधनामार्ग Archives - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र > विविध साधनामार्ग\nआध्यात्मिक प्रगती होण्यासाठी भगवंताने घेतलेली परीक्षा\nकोणतीही वाईट परिस्थिती आली किंवा घटना घडली, तरी न घाबरता, सतत भगवंताच्या अनुसंधानात राहून तिचा स्वीकार केल्यास आत्मबळ मिळून त्या परिस्थितीला सहज सामोरे जाता येते.\n८४ लक्ष योनींतून प्रवास केल्यानंतर मनुष्यजन्म मिळतो आणि याच जन्मात आपल्याला ईश्वरप्राप्ती करता येते’, असेही धर्म सांगतो. या अनुषंगाने मृत्यूनंतर काय होते याविषयी सर्वांनाच उत्सुकता असते.\nस्वभावदोष खूप तीव्र असले, तरी साधनेत प्रगती करता येण्याचे पहिले उदाहरण \nसाधकात अनेक तीव्र स्वभावदोष असूनही त्याच्यात भाव, प्रीती, ईश्वरप्राप्तीची तळमळ इत्यादी आध्यात्मिक गुण असले, तर त्याची साधनेत प्रगती होते.\nस्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिका आणि जीवन आनंदी बनवा \nस्वभावदोष आणि अहं हे ईश्वरप्राप्तीसाठीच्या साधनेतील दोन मोठे अडथळे आहेत. स्वभावदोष आणि अहं असला, तर वैयक्तिक जीवनही दुःखी होते आणि व्यक्तीमत्त्वाचा विकासही खुंटतो.\nआत्मनिवेदनाला साधनेत विशेष महत्त्व आहे; कारण याच माध्यमातून आपण अद्वैताचीही अनुभूती घेऊ शकतो.\n‘भाव म्हणजे अध्यात्मातील ‘अ’. तो निर्माण होईपर्यंत साधकाची साधना मानसिक स्तरावरची असते आणि निर्माण झाल्यावर आध्यात्मिक स्तरावर चालू होते.’\nमुलांनो, आतापासूनच स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया राबवून ‘व्यक्तीमत्त्व विकास’ साधा आणि गुणसंपन्न होऊन आनंदी जीवनाचीही प्रचीती घ्या \nस्वभावदोष-निर्र्मूलन प्रक्रियेमुळे दोषांवर नियंत्रण येऊन स्वतःमध्ये गुणांचा विकास होतो; म्हणून जीवन सुखी अन् आदर्श बनते.\n‘अपेक्षा करणे’ या अहंच्या पैलूची व्याप्ती, अपेक्षांचे प्रमाण अधिक असल्यास त्यामुळे होणारी हानी आणि अपेक्षा न्यून करण्यासाठी उपाय \n‘अपेक्षा करणे’, हा अहंचा एक पैलू आहे. अपेक्षा करतांना स्वतःला अधिक महत्त्व दिले जाते. अपेक्षा इतरांकडून आणि स्वतःकडूनही केल्या जातात.\nगुरुदेवांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’ मुळे ह���णारी मनोलय आणि बुद्धीलय यांची प्रक्रिया \n‘मन एव मनुष्याणाम् कारणम् बंध मोक्षयोः ’ या सुवचनानुसार मनच आपले बंधन आणि मोक्ष यांना कारण आहे. या मनाचा निग्रह करून अंतर्मनावरील संस्कार नष्ट केल्यास आपल्याला चैतन्याची, म्हणजेच निजस्वरूपाची जाणीव होते.\nCategories अहं निर्मूलन, गुरुकृपायोग\nस्वयंसूचनेच्या संदर्भात टाळावयाच्या चुका\nस्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेत स्वयंसूचना तयार करणे व स्वयंसूचनेची अभ्याससत्रे करणे, हे दोन महत्त्वाचे टप्पे आहेत. यांपैकी एका टप्प्यात जरी चूक झाली, तरी प्रक्रियेचा अपेक्षित परिणाम दिसत नाही. त्यामुळे प्रक्रिया अमलात आणूनही माझ्यातील स्वभावदोष का दूर होत नाहीत, असे वाटून नैराश्य येऊ शकते. असे होऊ नये, यासाठी स्वयंसूचनेच्या संदर्भात पुढील चुका टाळाव्यात. १. स्वयंसूचना देणे टाळून वृत्तीच्या स्तराऐवजी केवळ … Read more\nCategories Select Category check (3) अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (122) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (17) अनुभूती (1) मृत्यू आणि मृत्यूनंतर (10) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (79) कर्मयोग (9) गुरुकृपायोग (62) अहं निर्मूलन (4) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (13) प्रीती (1) भावजागृती (11) सत्संग (1) सत्सेवा (1) स्वभावदोष निर्मूलन (20) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (3) अध्यात्म कृतीत आणा (376) अंधानुकरण टाळा (22) आचारधर्म (106) अलंकार (8) आहार (29) केशभूषा (18) दिनचर्या (30) निद्रा (2) वेशभूषा (17) धार्मिक कृती (45) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी ���ंजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीरा��� (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (2) साहाय्य करा (2) सनातनचे अद्वितीयत्व (390) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (42) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (6) चित्रकला (1) नृत्यकला (3) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) संगीत (11) सात्त्विक रांगोळी (10) सूक्ष्म चित्रकला (1) आध्यात्मिक संशोधन (107) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (84) अमृत महोत्सव (3) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (17) आध्यात्मिकदृष्ट्या (11) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (15) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (27) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (2) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (26) आश्रमांची वैशिष्ट्ये (19) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (9) सनातनचे संत (81) साधकांची वैशिष्ट्ये (45) ६० टक्के पातळीचे साधक (4) दैवी गुणांनी संपन्न (1) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (34) चित्र (33) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (4)\nझोप लागत नसल्यास पुढीलपैकी एखादा नामजप झोप येईपर्यंत करा \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/comment/180426", "date_download": "2019-11-17T23:41:17Z", "digest": "sha1:JZIBOS4WK74KULMW3CWTRM6XEYSUOUSA", "length": 14047, "nlines": 233, "source_domain": "aisiakshare.com", "title": " दोन नको देऊ.. | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nलहानपणी ऐकलेली गोष्ट आहे ही. सदुबा नावाचा माणूस असतो. कलाबाई त्याची बायको. दोघं मस्त जगत असतात. एक दिवस सदुबा मित्राला जेवायला बोलवायचं ठरवतात.\nसदुबाचा मित्र गणपा खूप सज्जन माणूस होता. वेळप्रसंगी सदुबा आणि कलाबाईला कामा पडायचा.\nएक दिवस सदुबानं दोन मासे आणून कलाबाईकडं दिले व मस्त आमटी, भाकरी, भात बनवायला सांगितले. जेवायला गणपा येणार आहे हेही सांगितले.\nकलाबाईनं मस्त जेवण रांधलं. माशाचं कालवण म्हटल्यावर तिला मन आवरेना. थोडं वाढून घेतलं आणि भाकरी सोबत खाल्लं. अजून थोडे घेतलं, अजून थोडे.. असे करता करता सगळं कालवण संपवलं. नंतर\nनवऱ्याला काय सांगावे याची\nसदुबा घरी आला, कलाबाईला सैपाक झाला की नाही हे विचारले. ती म्हणाली सुरीला धारच नाही. मासे कसे कापणार सदुबाकडे सुरी दिली. सदुबा सुरी घेऊन मागील दारी धार लावायला गेला. तेवढ्यात गणपा पुढच्या दारी आला. कलाबाई त्याला म्हणाली, भाऊजी जेवण बिवण काही नाही. हे ना तुमचे कान कापून घेणार आहेत. त्यांनी नवस केला होता देवाला माणसाचे कान वाहीन म्हणून. ते पहा चाकूला धार लावत आहे. गणपानं पाहिलं तर खरंच सदुबा चाकूला धार लावत होता.\nते पाहून गणपा घाबरून पळाला. इकडे कलाबाई नवऱ्याला म्हणाली. अहो, अहो तुमचा मित्र मासे घेऊन पळाला . धावा, पकडा. सदुबा तसाच चाकू हातात घेऊन गणपाच्या मागं लागला. धावता धावता अरे दोन नको देऊ एक तरी दे असा आवाज देऊ लागला. इकडं गणपाला वाटलं दोन नको एक तरी कान दे असं म्हणतोय सदुबा. गणपा अजून जोराने धावत सुटला.\n( कृपया गंमत म्हणून वाचावी.)\nस्मार्ट कालवण आपलं बायकु.\nस्मार्ट कालवण आपलं बायकु.\nश्रीराम जयराम जय जय राम\nश्रीराम जयराम जय जय राम\nही तुमची स्वत:ची आहे का\nतैलाद्रक्षेत जलाद्रक्षेत रक्षेत्‌च्छिथिल बन्धनात |\nमूर्खहस्ते न दातव्यं एवम् वदती पुस्तकम ||\n माझ्या आईकडून ऐकली आहे लहानपणी.\nश्रीराम जयराम जय जय राम\nलहानपणी अशा गोष्टी सांगून\nलहानपणी अशा गोष्टी सांगून त्यांना हळूहळू तयार केले जायचे.\nकुणाला, कशासाठी तयार केले\nकुणाला, कशासाठी तयार केले जायचे. आबाबा\nश्रीराम जयराम जय जय राम\nजगरीत,टक्केटोणपे,लबाडी वगैरे. सगळं कसं गोग्गोड असतं हा समज मुलांचा दूर करायचा.\nधन्यवाद आबाबा. तुम्ही सज्जन\nधन्यवाद आबाबा. तुम्ही सज्जन असूनही हे नाव का घेतले आहे मला तुम्हाला आचरटबाबा म्हणायला आवडत नाही.\nश्रीराम जयराम जय जय राम\nलहानपणापासून अजूनही वागण्या बोलण्यात आचरटपणाच भरलेला आहे.\nसमाजात जसे वागतात तसे न करता प्रयोग करून बघू म्हणजे आचरटपणा.\nटाकाऊ वस्तूंचा उपयोग करायला जाणे हासुद्धा आचरटपणाच मानला जातो.\nश्रीराम जयराम जय जय राम\nअंक प्रकाशित झाला आहे.\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : दिग्दर्शक ली स्ट्रासबर्ग (१९०१), अभिनेता, दिग्दर्शक जेमिनी गणेशन (१९२०), लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी (१९३८), दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता मार्टिन स्कॉर्सेजी (१९४२)\nमृत्यूदिवस : समाजवादी सुधारक, कामगार नेते रॉबर्ट ओवेन (१८५९), 'पंजाब केसरी' लाला लजपतराय (१९२८), सिनेदिग्दर्शक देबकी बोस (१९७१), नोबेलविजेती लेखिका डोरिस लेसिंग (२०१३)\n१८०० : अमेरिकन सेनेटचे (संसद) पहिले अधिवेशन सुरू.\n१९६९ : सुएझ कालवा जलवाहतुकीसाठी खुला झाला.\n१८७६ : चायकोवस्कीचा 'स्लावोनिक मार्च' प्रथमच जाहीर कार्यक्रमात सादर.\n१९६३ : पुण्याचा वीजपुरवठा नगरपालिकेकडे देण्याची मागणी सरकारने फेटाळल्यामुळे पुण्यात कडकडीत बंद.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/sena-ncp-workers-clash-pimpri-226563", "date_download": "2019-11-18T00:28:02Z", "digest": "sha1:4BBZTQTMGOLZF6A67NKK3X3WTHBQ65YA", "length": 12164, "nlines": 218, "source_domain": "www.esakal.com", "title": "Vidhansabha 2019 पिंपरीत शिवसेना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर रविवार, नोव्हेंबर 17, 2019\nVidhansabha 2019 पिंपरीत शिवसेना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nसोमवार, 21 ऑक्टोबर 2019\nपिंपरी कॅम्प येथे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये काही जण जखमी झाले आहेत. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.\nपिंपरी (पुणे): पिंपरी कॅम्प येथे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये काही जण जखमी झाले आहेत. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.\nमाजी उपमहापौर डब्बू आसवांणी यांच्या घरासमोर ही घटना घडली. सोमवारी (ता. 21) सकाळी आसवांणी यांच्या घरासमोर त्यांचे कार्यकर्ते जमले होते. त्याठिकाणी शिवसेनेचेही कार्यकर्ते असल्याने त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर हाणामारीही झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घट्नास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची पिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार घेतली जात असून कॅम्प परिसरातील परिस्थिती नियत्रणात असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिली.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपिंपरी : दिवसा वेटर अन् रात्री दुचाकींवर डल्ला\nपिंपरी : दिवसा हॉटेलमध्ये वेटरचे काम करून रात्रीच्या वेळी दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोरट्याला निगडी पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने जेरबंद केले....\nपिंपळे सौदागर, रहाटणीसह पिंपरी, सांगवी पाण्याविना\nपिंपरी - पिंपरी गावातील नवीन उंच टाकीला जलवाहिन्या जोडण्याचे (इनलेट कनेक्‍शन) गुरुवारी (ता. १४) सकाळपासून सुरू केलेले काम शुक्रवारी (ता. १५) दुपारी...\nजवानाचा पत्नीकडून प्रियकराच्या मदतीने खून\nखेड शिवापूर (पुणे) : येथे पाच दिवसांपूर्वी आढळलेल्या संजय भोसले यांच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात राजगड पोलिसांना यश आले आहे. भोसले यांच्या...\nरिक्षाला धडक देऊन शिकविली जातेय शिस्त\nपिंपरी - एखादे वाहन रहदारीस अडथळा ठरत आहे, असे वाटल्यास त्या वाहनाला जीपने धडक देऊन वाहतूक नियंत्रण करण्याची अनोखी पद्धत पिंपरीच्या वाहतूक नियंत्रण...\nभावी महापौरच म्हणताहेत, बीसीसी म्हणजे काय रे भाऊ\nऔरंगाबाद - महापौर तर व्हायचयं, निवडणुकीची तयारीही जोरात सुरू आहे, आता फक्‍त आरक्षणाचा घोळ लक्षात येईना झालायं, अरं ते बीसीसी म्हणजे काय रं \nपिंपरी - वृत्तपत्र म्हणजे काय... ते कसे छापले जाते... ते कसे छापले जाते... बातम्या कुठून मिळतात... बातम्या कुठून मिळतात... मीडियाविषयी उत्सुकता... त्याच्या कार्यपद्धतीविषयी जाणून घेण्याची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6/", "date_download": "2019-11-17T23:37:44Z", "digest": "sha1:L6H5HD322WWVNX35AZVJ6ENPJRZ6K2FM", "length": 3891, "nlines": 59, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\n#ShutdownPatanjali ने पतंजलीचे रामदेव बाबा नेटकंऱ्याच्या निशाण्यावर\nशेतकऱ्यांना मदत वाढवून मिळण्यासाठी राज्यपालांना भेटणार : अजित पवार\nशरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल – नवाब मलिक\nफडणवीसांच्या नेतृत्वात बदल नाही – रावसाहेब दानवे\nतुटपुंजी मदतीमुळे खर्चही निघणार नाही – आमदार धनंजय मुंडे\n‘हा’ कायदा तयार झाला की, मी स्वतः राजकारणातून निवृत्त होईन : गिरिराज सिंह\nTag - गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता\nधनगर समाजाला मिळणार स्वतंत्र 10 हजार घरे – देवेंद्र फडणवीस\nमुंबई: राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आदिवासीच्या योजना लागू करण्याचा निर्णय शनिवारी (दि. 2) घेतला. आदिवासी समाजाच्या...\nराज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला, ‘या’ मंत्र्यांना मिळू शकतो डच्चू\nटीम महाराष्ट्र देशा- राज्य मंत्रिमंडळाच्या चर्चा आता पुन्हा एकदा सुरु झाल्या असून मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला आहे. 12 किंवा 13 ऑक्टोबरला मंत्रिमंडळाचा...\n#ShutdownPatanjali ने पतंजलीचे रामदेव बाबा नेटकंऱ्याच्या निशाण्यावर\nशेतकऱ्यांना मदत वाढवून मिळण्यासाठी राज्यपालांना भेटणार : अ��ित पवार\nशरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल – नवाब मलिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/blogbencher/blog-post/1195219/who-killed-rohith-vemula/", "date_download": "2019-11-18T00:27:01Z", "digest": "sha1:ASKXHIJONEL6IPHWBDF2K6TGTCLQ3IY3", "length": 24180, "nlines": 63, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘हुतात्मा’ मारुती कांबळे", "raw_content": "\nदलित, मागास आदींच्या नावे काँग्रेस तोंडदेखली शब्दसेवा तरी करते.\nभाजपकडे तितकाही शहाणपणा नाही. हल्ली सर्वत्र परिस्थितीचे गांभीर्य नसलेल्या आणि सत्ताचरणी लोटांगणास सदैव तत्पर असलेल्यांच्याच हाती सत्तासूत्रे देण्याची प्रथा असल्याने कोणीही काहीही केले नाही. यामुळेच निराश होत अखेर रोहित याने आत्महत्येचा आततायी मार्ग पत्करला आणि तो हकनाक आपला जीव गमावून बसला.\nरोहित वेमुला या तरुणाने आत्महत्या केल्याने सध्या भारतीय समाजकारण आणि राजकारण ढवळून निघालेले आहे. रोहित हा नुसताच तरुण नव्हता. तो दलित तरुण होता. हा फरक अशासाठी नमूद करावयाचा की नवश्रीमंत आणि उच्चभ्रू अशा नव्या साडेतीन टक्क्यांतले तरुण सोडले तर अन्य तरुण आणि दलित तरुण यांना भेडसावणाऱ्या समस्या सारख्याच असतात. पण तरीही दलित तरुणांसाठी त्या अधिक दाहक असतात. अन्यांना त्यांच्या ओळखीसाठी झटावे लागत नाही. त्यांचा संघर्ष त्यातल्या त्यात बऱ्या अवस्थेतून सुखवस्तूपणाकडे कसे जाता येईल, यासाठी असतो. परंतु दलित तरुणांची लढाई ही मुळात अस्तित्व ओळखीसाठी असते. आपल्यासारख्या समाजात तीच मान्य केली जात नसल्यामुळे पुढील संघर्ष अर्थहीनच असतो. कारण एखाद्याचे अस्तित्वच अमान्य केले की त्याला त्याचे न्याय्य स्थान देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. रोहित विचार करणारा असल्यामुळे त्याला ही स्थिती छळत होती आणि तीमधून बाहेर कसे पडता येईल यासाठी त्याचा संघर्ष सुरू होता. या संघर्षांतील पहिली पायरी वास्तविक त्याने जिंकली होती. ती होती त्याची बौद्धिक क्षमता प्रस्थापित व्यवस्थेने मान्य करण्याची. ते झाले होते आणि रोहित यास शिक्षणासाठी शिष्यवृत्तीदेखील मिळालेली होती. त्याच्या संघर्षांचा आता पुढील टप्पा सुरू झाला होता. तो होता त्याच्या व्यवस्थेविरोधातील भूमिकेचा आदर व्यवस्थेने करावा यासाठी.\nत्यात अनेक अडथळे होते. सर्वप्रथम रोहित याचे विद्यापीठ. आंध्र प्रदेश आणि त्याच्या पोटातून तयार झालेल��� तेलंगण हे प्रांत सरंजामी वृत्तीसाठी ओळखले जातात. ही वृत्ती सर्वक्षेत्री आणि सर्वपक्षीय आहे. आंध्रच्या राजकारणावर एक दृष्टिक्षेप टाकल्यास याची अनेक उदाहरणे सापडतील. परिणामी या सरंजामी वृत्तीच्या विरोधात सजग तरुण विद्यार्थी वयात भावना भडकावण्याचे काम त्या राज्यात तितक्याच समर्थपणे सुरू आहे. ब्राह्मण आणि नाझी या एकाच नाण्याच्या दोन बाजू कशा आहेत असा ‘सिद्धान्त’() मांडून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत अमाप लोकप्रिय असलेले प्रा. कांचा इलय्या हे हैदराबादचेच हा काही योगायोग नाही. गांधी आणि आंबेडकर यांच्यातील मतभेदांस कमालीच्या जातीय रंगात रंगवणारे, ब्राह्मण हे परोपजीवी असतात आणि हिंदूंचे नामोनिशाण पुसून टाकण्यासाठी दलितांना शस्त्रे हाती घेण्याखेरीज पर्याय नाही, अशी भडक भाषा करणारे प्रा. इलय्या दलित विद्यार्थ्यांत कमालीचे लोकप्रिय आहेत. तेव्हा अशा वातावरणात जातीय वणवे भडकणे टाळण्यासाठी कमालीची संवेदनशीलता असावयास हवी. विद्यार्थ्यांकडून आणि त्यातही आपण बळी आहोत ही भावना अंगी बाळगणाऱ्या दलित विद्यार्थ्यांकडून अशा संवेदनशीलतेची अपेक्षा करता येणार नाही. ती विद्यापीठातील अधिकाऱ्यांकडेच असावयास हवी. ती नव्हती. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या तालावर नाचण्यास उतावीळ असणाऱ्या विद्यापीठ पदाधिकाऱ्यांनी भाजपचा लिंबूटिंबू संघ असलेल्या अभाविपच्या तालावर नाचणे पसंत केले. महाविद्यालयीन पातळीवर वावरणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांच्या संघटनांत एक प्रकारचा वावदूकपणा असतो. मग ती डाव्यांची एसएफआय असो वा काँग्रेसची एनएसयूआय वा भाजपची अभाविप. आपल्या नेत्यांच्या राजकारणाचे आंधळे अनुकरण करणे हेच या विद्यार्थी संघटनांचे काम. त्यामुळे रोहित आणि त्याच्या सहकाऱ्यांनी याकूब मेमन याच्या फाशीविरोधात घेतलेली भूमिका भाजपच्या या वासरांना पटली नाही. वास्तविक अशी भूमिका घेणारे रोहित आणि सहकारी काही एकटेच नव्हते. प्रस्तुत वर्तमानपत्रासह अनेक विचारी जनांनी याकूब मेमन यास फासावर लटकावण्यामागील भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. अशा प्रश्नांना भिडण्यासाठी लागणारे वैचारिक स्थर्य आपल्या समाजात अभावानेच असल्याने याकूब मेमन याच्या फाशीस विरोध म्हणजे राष्ट्रविरोध अशी सरसकट निर्बुद्ध भूमिका अनेकांनी घेतली. तरुण वय हे अशा निर्बुद्धतेस अधिक आक्रमक बनवते. हैदराबाद विद्यापीठात हेच दिसले आणि रोहित आणि त्याचे सहकारी विरुद्ध अभाविप असा संघर्ष झाला. अशा संघर्षांसाठी अभाविपस सध्या अधिक जोम आहे. कारण त्यांच्या ज्येष्ठांचे सरकार सत्तेवर आहे. त्यामुळे अभाविपने रोहित आणि साथीदारांविरोधात विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार केली आणि कोणीही सत्ताधीश असो त्याची तळी उचलण्यात धन्यता मानणाऱ्या विद्यापीठ प्रशासनाने तिची दखल घेत रोहित आणि पाच जणांना विद्यापीठ प्रवेशबंदी केली. त्यामुळे रोहित आणि साथीदारांची शब्दश: उपासमार होऊ लागली. त्यांनी विद्यापीठाबाहेर ऐन थंडीत ठाण मांडले. परंतु कोणालाही त्यांची कणव आली नाही. वास्तविक दोन्ही बाजूंनी अशा टोकाच्या भूमिका घेतल्या जात असताना विद्यापीठ प्रशासनाने पोक्तपणा दाखवीत प्रश्न चिघळणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक होते. परंतु हल्ली सर्वत्र परिस्थितीचे गांभीर्य नसलेल्या आणि सत्ताचरणी लोटांगणास सदैव तत्पर असलेल्यांच्याच हाती सत्तासूत्रे देण्याची प्रथा असल्याने कोणीही काहीही केले नाही. यामुळेच निराश होत अखेर रोहित याने आत्महत्येचा आततायी मार्ग पत्करला आणि तो हकनाक आपला जीव गमावून बसला.\nया आत्महत्येस हकनाक अशासाठी म्हणायचे कारण अशा प्रकारच्या कडेलोटी कृत्यातून काहीही साध्य होत नाही. उलट अशा कृत्यांमुळे तात्पुरती एक चघळगोळी तेवढी मिळते. रोहितच्या मरणाचे तेच झाले आहे. त्याच्या आत्महत्येच्या वृत्तानंतर सीताराम येचुरी ते ममता बॅनर्जी ते रामदास आठवले व्हाया अनेक काँग्रेसजनांनी अशा गतीने हैदराबादेस धाव घेतली की हे सर्व जणू अशा काही घटनेच्या प्रतीक्षेतच होते. असे प्रसंग म्हणजे डावीकडील अतिडावे, समाजवादी, काँग्रेसी अशा सर्वाना आपले पुरोगामित्व मिरवण्याची सुवर्णसंधी. येथेही तेच झाले. परंतु याबाबत पुरोगाम्यांची अडचण अशी की खुद्द रोहित यानेच डाव्यांना जातीयवादी ठरवत एसएफआय संघटनेचा त्याग केला होता. रोहित मूळचा कम्युनिस्ट. परंतु मार्क्‍सचा वारसा सांगणारे या पक्षातील ढुढ्ढाचार्य एकजात ब्राह्मण. त्या पक्षाच्या सर्वोच्च निर्णय व्यवस्थेत.. म्हणजे पॉलिटब्युरोत.. एकही दलित नाही. याची जाणीव झाल्यावर डाव्यांचा पुरोगामीपणा रोहित यास दांभिक वाटला आणि ही संघटना सोडून तो आंबेडकरवादी विद्यार्थी संघटनेत दाखल ��ाला. हा भ्रमनिरास त्याच्यातील नवथरपणा दाखवतो. रोहित महाराष्ट्रात असता तर पुरोगामित्वाचे डिंडिम जोरजोरात बडवणाऱ्या समाजवाद्यांच्या साधना साप्ताहिकाचे बहुतेक सर्व संपादक ब्राह्मण कसे आणि या संपादकपदास लायक एकही दलित का नाही, असा प्रश्न त्यास पडला असता. रोहितच्या मरणाने काँग्रेसमधील पुरोगाम्यांनीही उचल खाल्ली नसती तरच आश्चर्य. कोणताही कार्यक्रम नसलेल्या, सरभर नेतृत्वाच्या काँग्रेसला या निमित्ताने नरेंद्र मोदी सरकारविरोधात आणखी एक मुद्दा मिळाल्याचा आनंद झाल्यास नवल नाही. परंतु वास्तव हे की काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांत अधिक दलितविरोधी कोण हे सांगता येणार नाही, इतके हे दोन पक्ष समांतर आहेत. जातीय वर्चस्ववादास कंटाळून आत्महत्या करणारा रोहित हा पहिला नव्हे. याआधी अनेकांनी असे आततायी कृत्य केले आहे. बंगलोरच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स या संस्थेत असेच आयुष्य संपवणारा अजेय चंद्रन, रोहितच्याच हैदराबाद विद्यापीठात अशीच आत्महत्या करणारे सेंथील कुमार आणि मदरल वेंकटेश, दिल्लीतल्या ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेसमध्ये आत्महत्या करणारा बालमुकुंद सारथी, आयआयटी रुरकीत आत्महत्या करणारा मनीषकुमार गुड्डोलन आदी अनेक उदाहरणे देता येतील. त्या वेळी डावे वा पुरोगामी यांनी मिठाची गुळणी घेणे पसंत केले. कारण सरकार या पुरोगामित्वाच्या नावे कुंकू लावणाऱ्या काँग्रेसचे होते. आता भगवे टिळे लावणारा भाजप सत्तेवर आहे. या दोन्ही पक्षांतील फरक इतकाच की दलित, मागास आदींच्या नावे काँग्रेस तोंडदेखली शब्दसेवा तरी करते. भाजपकडे तितकाही शहाणपणा नाही. तो असता तर या प्रश्नावर भाष्य करण्यासाठी इयत्ता बारावी उत्तीर्ण विदुषी स्मृती इराणी यांना तो पुढे करता ना. हे न करता या प्रश्नावर भाजपने किमान चौकशीचे आदेश देण्याइतकी जरी संवेदनशीलता दाखवली असती तरी हा वाद चिघळला नसता आणि विदुषी स्मृतीबाईंच्या वक्तव्याने लागलेली आग विझवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला अश्रू गाळावा लागला नसता.\nयावरून लक्षात येईल की ज्या कारणांसाठी रोहित याने हे टोकाचे पाऊल उचलले त्या कारणात कोणालाही रस नाही. खुद्द रोहित ज्यांच्या विचारसरणीवर विश्वास ठेवून वाहवत गेला ते प्रा. इलय्या यांना हे प्रश्न सोडवण्यापेक्षा भारताचे मार्टिन ल्युथर किंग होणे अधिक महत्त्वाचे वाटते. तेव्हा आपापल्या राजकीय पोळ्या भाजून झाल्या की रोहित याची आत्महत्या सोयीस्करणे विसरली जाईल. फार झाल्यास त्याच्या नावे एखादा पुरस्कार वगरे दिला जाईल वा हुतात्मा दिन पाळला जाईल. परंतु लक्षात ठेवावी अशी बाब म्हणजे अशा प्रकारच्या मुद्दय़ांवर हुतात्मा होण्यात काहीही शौर्य नसते. आसपासची व्यवस्था इतकी चतुर आहे की ती असे अनेक हुतात्मा पचवून ढेकरदेखील देईल. शहाणपण हे की या व्यवस्थेत राहून ती बदलायला हवी. हे ज्यांना कळले नाही त्यांचा एके काळी ‘मारुती कांबळे’ केला गेला. आता ‘मारुती कांबळे’ स्वत:च हुतात्मा होतील आणि तरीही व्यवस्था आहे तशीच राहील.\nBLOG : माधुरी दीक्षित, करीना कपूर, इशा कोप्पीकर आणि राजकारण\nराजा-रामनाथन जोडी दुहेरीत अजिंक्य\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nनेदरलँड्स, जर्मनी आणि क्रोएशिया पात्र\nलोकसत्ता 'ब्लॉग बेंचर्स'वरील ब्लॉगवर तुमची प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत तुमची प्रतिक्रिया शेअर करून त्यांना ती वाचायला आणि लाईक करायला जरूर सांगा. 'लोकसत्ता'च्या परीक्षक मंडळाच्या निर्णयाव्यतिरिक्त तुमच्या प्रतिक्रियेला मिळालेल्या लाईक्सचाही स्पर्धेचा विजेता/विजेती निवडताना विचार केला जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpsckida.com/2017/03/mpsc-rajyaseva-book-list.html", "date_download": "2019-11-17T22:36:50Z", "digest": "sha1:H454H6FEBUCG5O6BUD52VZ2PBX2JD4VO", "length": 8426, "nlines": 128, "source_domain": "www.mpsckida.com", "title": "MPSC Rajyaseva Book List", "raw_content": "जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता प्रवेशपत्र उपलब्ध\nHomeकोणती पुस्तके वापरावीतMPSC Rajyaseva Book List\nराज्यसेवा पूर्व परीक्षा :\nNCERT बुक्स ११वी ,१२वी(सर्व विषय) विज्ञान साठी ७वी ते १२वी.आधुनिक भारत- बिपीन चंद्रमहाराष्ट्राचा इतिहास- जयसिंगराव पवार समाजसुधारक- के सागरमेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदीभारताची राज्यघटना आणि शासन- लक्ष्मीकांतपंचायतराज- के सागरभारतीय अर्थव्यवस्था- रंजन कोळंबेभारतीय अर्थव्यवस्था- प्रतियोगिता दर्पणविज्ञान आणि तंत्रज्ञान- रंजन कोळंबेसामान्य विज्ञान- चंद्रकांत गोरेगणित क्लुप्त्या आणि उत्तरे- पंढरीनाथ राणेबुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगीचालू घडामोडी- लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, चाणक्य मंडल मासिक, योजना, लोकराज्यराज्यसेवा C-SAT गाईड- अरिहंत प्रकाशनराज्यसेवा C-SAT गाईड- चाणक्य मंडल.\nराज्यसेवा मुख्य परीक्षा :\nमराठी व्याकरण- मो. रा. वाळिंबेअनिवार्य मराठी- के सागर प्रकाशनय.च.मु. विद्यापीठाची भाषा विषयक पुस्तके.\nइंग्रजी व्याकरण : पाल आणि सुरीWren and Martin English Grammarअनिवार्य इंग्रजी- के सागर प्रकाशन\nसामान्य अध्ययन एक – इतिहास व भूगोल :\nआधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर आणि बेल्हेकरआधुनिक भारताचा इतिहास- जयसिंगराव पवारभूगोल(मुख्य परीक्षा)- एच. के. डोईफोडे(Study Circle Prakashan)मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदीकृषी व भूगोल- ए. बी. सवदीभारताचा भूगोल- विठ्ठल घारापुरे\nसामान्य अध्ययन दोन – भारतीय संविधान व भारतीय राजकारण (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) व कायदा\nभारताची राज्यघटना आणि शासन- लक्ष्मीकांतभारतीय राज्यपद्धत्ती- वि.मा. बाचलमहाराष्ट्र शासन आणि राजकारण- बी. बी. पाटीलपंचायतराज- अर्जुन दर्शनकरपंचायतराज- के. सागरआपले संविधान- सुभाष कश्यपआपली संसद- सुभाष कश्यप\nसामान्य अध्ययन तीन – मानव संसाधन व मानवी हक्क\nमावाधिकार- NBT प्रकाशमानवी हक्क तत्व आणि दिशाभूल- उद्धव कांबळेमानवी हक्क- प्रशांत दीक्षितमानवी हक्क प्रश्न आणि उत्तरे- लिआ लेव्हिनभारतीय सामाजिक समस्या व मुद्दे- रामचंद्र गुहामानवाधिकार आणि मनुष्यबळ- रंजन कोळंबेWizard-Social Issue\nसामान्य अध्ययन चार – अर्थव्यवस्था व नियोजन,विकासविषयक अर्थशास्त्र आणि कृषी,विज्ञान व तंत्रज्ञान विकास\nमहाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवालभारत आर्थिक पाहणी अहवालआर्थिक संकल्पना- विनायक गोविलकरअर्थशास्त्र- देसाई भालेराववाणिज्य व अर्थव्यवस्था घटक- के सागरविज्ञान घटक- स्पेक्ट्रमविज्ञान तंत्रज्ञान- के सागरविज्ञान तंत्रज्ञान- सेठ प्रकाशनस्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र १ – किरण जी. देसले (दीपस्तंभ प्रकाशन) IMP BookIndian Economy- Datt Sundaram\nअभ्यास कसा करावा 26\nकोणती पुस्तके वापरावीत 9\nमहाराष्ट्र पोलीस भरती 15\nमानवी हक्क व अधिकार 8\nमेगा भरती 2019 5\nशिक्षक भरती 2019 2\nसरळ सेवा भरती 7\nमूलद्रव्य नावे आणि माहिती Body names and information\nसमानार्थी शब्द | Synonyms\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.sahityasanskruti.com/node/355", "date_download": "2019-11-17T23:07:38Z", "digest": "sha1:AL72FJYKCFL3XLBEBRGCP7V6JVM5ASWN", "length": 2590, "nlines": 82, "source_domain": "www.sahityasanskruti.com", "title": " रहे ना रहे हम -भाग १६-२० | साहित्य संस्कृती", "raw_content": "\nवेळ कमी- वाचनाची हमी\nरहे ना रहे हम -भाग १६-२०\nरहे ना रहे हम -भाग १६-२०\nरहे ना रह��� हम-उत्तरार्ध\nरहे ना रहे हम-भाग ३६-४०\nरहे ना रहे हम- भाग ३१-३५\nफुले आंबेडकरांमुळेच मी इथवरः नागराज मंजुळे\nदेशातील जातीय सलोखा : महत्त्व, गरज आणि आवश्यकता\nभूमी, अधिग्रहण व कायदा\nअसा साजरा करा -वसुंधरा दिवस\nतू आहेस तरी कोण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%A4_%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE,_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%A1_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2019-11-17T22:28:31Z", "digest": "sha1:IGOGFMLQGLGFMM3GUPAFBR6NV5R4MDQR", "length": 8384, "nlines": 250, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कर्जत तालुका, रायगड जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "कर्जत तालुका, रायगड जिल्हा\nहेही बघा: कर्जत तालुका, अहमदनगर जिल्हा\nकर्जत तालुका, रायगड जिल्हा\nतहसील कर्जत तालुका, रायगड जिल्हा\nपंचायत समिती कर्जत तालुका, रायगड जिल्हा\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nकर्जत तालुका, रायगड जिल्हा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्याचा एक तालुका आहे.\nपनवेल | पेण | कर्जत | खालापूर | उरण | अलिबाग | सुधागड | माणगाव | रोहा | मुरूड | श्रीवर्धन | म्हसळा | महाड | पोलादपूर | तळा\n--1.187.32.224 २१:००, २१ फेब्रुवारी २०१४ (IST)ठळक मजकूर\nमहाराष्ट्र राज्यातील जागा ज्यांना गुणकाची गरज आहे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ मार्च २०१८ रोजी २०:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/follow-the-words-given-in-public-life-ashwini-kadam/", "date_download": "2019-11-17T23:45:20Z", "digest": "sha1:5CPWMZ2EDCYPDI6YAW7UGHZ2VEQ5IMEN", "length": 10567, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सार्वजनिक जीवनात दिलेले शब्द पाळावेत-अश्‍विनी कदम | Dainik Prabhat", "raw_content": "\nसार्वजनिक जीवनात दिलेले शब्द पाळावेत-अश्‍विनी कदम\nपुणे – राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेससह मित्रपक्षांनी जनतेला जे आश्‍वासन दिले, ते सातत्याने आजवर पूर्ण केले आहेत; परंतु आता फसवे आश्‍वासन देणारे सरकार सत्तेवर आले असून देशासह महारा���्ट्राचे फार मोठे नुकसान होत आहे. आता हीच योग्य वेळ असून भावनेवर मतदान न करता पुढच्या पिढीच्या भविष्याचा विचार करून मतदान करा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस मित्रपक्ष महाआघाडीच्या पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार अश्‍विनी कदम यांनी केले. कदम यांच्या प्राचारार्थ प्रभाग क्र. 30 जनता वसाहत-दत्तवाडी याठिकाणी कोपरा सभा झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या.\nकदम म्हणाल्या, भाजप शासन सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. पर्वती मतदारसंघाचा आजवरच्या शाश्‍वत विकासामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसचा महत्त्वाचा सहभाग असून आघाडी शासनाच्या काळातच पर्वतीमध्ये अनेक रचनात्मक कामे झाली आहेत. गेल्या दहा वर्षांत एकही ठोस काम झाले नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली. आता मात्र विचार करण्याची वेळ आली असून आपले मत बदलले, तरच परिपूर्ण आणि नियोजनबद्ध विकास होणार असल्याचेही त्या म्हणाल्या.\nयावेळी आशा हॉटेल परिसर, फुले उद्यान परिसर, अर्चना सोसायटी परिसर, रक्षालेखा सोसायटी परिसर, सत अभिरुची मित्र मंडळ परिसर, भूमी सोसायटी परिसर, मोरेश्‍वर मित्र मंडळ परिसर, म्हसोबा चौक परिसर, माजी नगरसेवक विनायक हनमघर यांचे जनसंपर्क कार्यालय परिसर, सुदर्शन मित्र मंडळ परिसर, श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर, लडकतवाडी परिसर, भंडारी हॉटेल परिसरात पदयात्रा काढण्यात आली. यावेळी आघाडीचे सर्व पदाधिकारी नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nराजनाथ सिंग आणि डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथं द्विपक्षीय चर्चा\nइसिसशी लागेबांधे असणाऱ्या जर्मन महिलेला अटक\nकोल्हापूरातील ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली\nबिल गेट्‌स कडून बिहार सरकारचे कौतुक\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल य��जर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nफडणवीस यांचा \"वर्षा'तील मुक्‍काम कायम\nभाजपमध्ये गेलेले आमदार आमच्या संपर्कात- जयंत पाटील\nहरवलेले मूल सोशल मीडियामुळे पाच तासांत आईच्या कुशीत\nदीपिका पादुकोणने कापल्या रणवीर सिंगच्या मिशा; व्हिडीओ व्हायरल\n\"मुलांचे हक्क व सुरक्षा'वर उपक्रम राबवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/ind-vs-wi-5-windies-players-are-dangerous-for-india-1781858/", "date_download": "2019-11-18T00:19:27Z", "digest": "sha1:CV2IFY5EBBH3P3YRVTU44W7JIMCXTF5X", "length": 17367, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "IND vs WI 5 Windies Players are dangerous for India | IND vs WI : विंडिजचे हे ५ खेळाडू भारतासाठी धोकादायक | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंत्री उचलण्यासाठी गेलेल्या चिमुरडीला चिरडले\nशेतकऱ्याची आत्महत्या, मृतदेह जिल्हा कचेरीवर\nदहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान - मोदी\nउधळपट्टी केल्यास तिप्पट पाणीपट्टी\nविद्यार्थ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ\nIND vs WI : विंडिजचे हे ५ खेळाडू भारतासाठी धोकादायक\nIND vs WI : विंडिजचे हे ५ खेळाडू भारतासाठी धोकादायक\nहे पाच खेळाडू विंडीजला सामना जिंकवून देत मालिका २-२ अशी बरोबरीत रोखू शकतात.\nIND vs WI : विंडिजचे हे ५ खेळाडू भारतासाठी धोकादायक\nभारत विरुद्ध विंडीज वन डे मालिकेतील अंतिम सामना त्रिवेंद्रम येथे गुरुवारी होणार आहे. सोमवारी झालेला चौथा सामना जिंकून भारताने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे अंतिम सामना जिंकून मालिका ३-१ ने खिशात घालण्याचा भारताचा मानस असणार आहे. पण हा विजय सहजासहजी मिळू शकणार नाही. २-०ने कसोटी मालिका गमावल्यानंतर विंडीजला कमी लेखण्याची चूक भारताने वन डे मालिकेच्या सुरुवातीला केली होती. परिणामी, पहिला सामना जिंकल्यानंतर दुसरा सामन्यात बरोबरीत रोखण्यात तर तिसरा सामना जिंकण्यात विंडीजच्या संघाला यश आले होते. भारताने चौथा सामना जिंकून पुन्हा लयीत आल्याचे दाखवले, पण विंडीजचे असे पाच खेळाडू आहेत जे भारताला भारी पडू शकतात. भारत जरी ३-१ ने मालिका जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरला तरी हे पाच खेळाडू विंडीजला सामना जिंकवून देत मालिकेत २-२ अशी बरोबरी राखू शकतात.\n१. शाई होप – भारताच्या विजयात स���्वात मोठा अडथळा ठरू शकतो तो म्हणजे विंडीजच्या वरच्या फळीतील फलंदाज शाई होप. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात होपने शेवट्पर्यंत लढत दिली. शेवटच्या चेंडूवर चौकार लगावत होपने भारताच्या बरोबरीची धावसंख्या केली व सामना अनिर्णित राखली. त्यानंतर तिसऱ्या सामन्यातही त्याने शतकी खेळी केली. याच खेळीच्या जोरावर विंडीजने भारतावर विजय मिळवला. एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही होप २५० धावांसह संयुक्त तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्यापुढे भारतीय कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा आहे. शेवटच्या सामन्यात होपची बॅट तळपली तर भारतासाठी विजय मिळवणे दुरापास्त होऊ शकते.\n२. शिमरॉन हेटमायर – हेटमायर हा विंडीजसाठी मधल्या फळीतील स्फोटक फलंदाज म्हणून या मालिकेत उदयास आला आहे. मालिकेत २५० धावा करून होपबरोबर तो संयुक्त तिसऱ्या क्रमांकावर आहे. या मालिकेत हेटमायरच्या बॅटमधून ४ सामन्यात एकूण १६ षटकार निघाले आहेत तर त्याच्या एकूण धावांपैकी सुमारे ६१ टक्के धावा या चौकार आणि षटकारांच्या माध्यमातून आल्या आहेत. हेटमायरने भारतीय गोलंदाजीची अशीच कत्तल शेवटच्या सामन्यात केली, तर भारताच्या गोलंदाजांना हतबल होण्यावाचून पर्याय राहणार नाही.\n३. जेसन होल्डर – विंडीजचा कर्णधार जेसन होल्डर हा भारताच्या विजयात मोठा अडथळा ठरू शकतो. याचे महत्वाचे कारण म्हणजे त्याची अष्टपैलू कामगिरी. जेसन होल्डर हा कर्णधारपदाला साजेशी कामगिरी करताना दिसत आहे. कसोटी मालिकेतही त्याने दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात भारताला स्वस्तात गुंडाळले होते. तोच फॉर्म सुरु ठेवत वन डे मालिकेतही तो उत्तम कामगिरी करत आहे. होल्डरने या मालिकेत १३६ धावा केल्या असून यात १ अर्धशतक (५४*) समाविष्ट आहे. गोलंदाजीत मात्र त्याला केवळ २ गडीच टिपता आले आहेत. पण इतर संघ ढेपाळल्यावर होल्डरने केलेली नाबाद अर्धशतकी खेळी त्याची उपयुक्तता सांगून गेली आहे.\n४. अॅश्ले नर्स – या मालिकेत विंडीजने जिंकलेल्या एकमेव सामन्यासाठी नर्स हा सामनावीर ठरला होता. विंडीजसाठी कुलदीप यादव हा कर्दनकाळ ठरत आहे. त्याचप्रकारची गोलंदाजी नर्स भारताविरुद्ध करताना दिसत आहे. नर्सने ४ सामन्यात ५बळी टिपले असून तो सार्वधिक बळी टिपणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत संयुक्त दुसऱ्या स्थानी आहे. सर्वाधिक ध��वा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही तो टॉप १० मध्ये असून त्याने १२५ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे.\n५. मार्लन सॅम्युअल्स – सॅम्युअल्स हा विंडीजचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. मोठ्या किंवा निर्णायक सामन्यात मोठी खेळी करण्यात सॅम्युअल्स पटाईत आहे. श्रीलंकेविरुद्ध टी२० विश्वचषक सामन्यात त्याने केलेली ७८ धावांची खेळी हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. या मालिकेत त्याच्याकडून फारशी चांगली कामगिरी झालेली नाही. पण विंडीजने जिंकलेल्या सामन्यात मोक्याच्या क्षणी गोलंदाजी करत सॅम्युअल्सने विराट कोहलीचा अडसर दूर केला होता. त्यामुळे हा विंडीजसाठी एकप्रकारे पत्त्याच्या खेळातील ‘जोकर’ ठरू शकतो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nInd vs WI : विंडीजसमोर विजयासाठी खडतर आव्हान\nInd vs WI : जसप्रीत बुमराहची हॅटट्रीक, हरभजन-इरफानच्या कामगिरीशी केली बरोबरी\nविंडीज दौऱ्यात ऋषभ पंतचा पराक्रम, धोनीलाही टाकलं मागे\n….म्हणून दुसऱ्या कसोटीतला विजय विराटसाठी आहे खास, जाणून घ्या कारण\nकसोटी क्रिकेटमधली जसप्रीत बुमराहची ही कामगिरी पाहून तुम्हीही थक्क व्हाल \nVideo: 'मिर्झापूर २'च्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता\n'पानिपत'मधील 'मर्द मराठा' गाण्याची गायिका आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर\nसलमानसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीवर आली धुणी-भांडी करण्याची वेळ\n'हुड हुड दबंग'ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मीम्स व्हायरल\nVideo : मलायकाचा नेहा धुपियाला चप्पल मारण्याचा प्रयत्न, कारण...\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nमर्यादित षटकांसाठी आक्रमक मयंकचा पर्याय\nतीन दिवसांनंतर राज्यात गारव्यात वाढ\n‘बीकेसी कनेक्टर’मुळे नवी कोंडी\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nचंद्रपूर आणि मुंबई विभाग सर्वाधिक प्रदूषित\nसोनिया गांधी-शरद पवार भेटीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार\nअयोध्या निकालाविरोधात फेरविचार याचिका\n‘मॅरेथॉन’मध्ये सहभागी स्पर्धकांच्या वाहनांची तोडफोड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/big-b-amitabh-bacchan-admitted-in-hospital-liver-problem-media-reports-jud-87-1996586/", "date_download": "2019-11-18T00:18:58Z", "digest": "sha1:3OUOHP2RAYR2OHVQRYFHBR57ZKPRCUAY", "length": 11312, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "big b amitabh bacchan admitted in hospital liver problem media reports | अमिताभ बच्चन रूग्णालयात दाखल | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंत्री उचलण्यासाठी गेलेल्या चिमुरडीला चिरडले\nशेतकऱ्याची आत्महत्या, मृतदेह जिल्हा कचेरीवर\nदहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान - मोदी\nउधळपट्टी केल्यास तिप्पट पाणीपट्टी\nविद्यार्थ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ\nअमिताभ बच्चन रूग्णालयात दाखल\nअमिताभ बच्चन रूग्णालयात दाखल\nतीन दिवसांपासून ते रूग्णालायात दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.\nबॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेल्या तीन दिवसांपासून रूग्णालयात दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. यकृताच्या त्रासामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. आपलं यकृत केवळ २५ टक्केच कार्यरत असल्याचं अमिताभ बच्चन यांनी यापूर्वी सांगितलं होतं.\nमीडिया रिपोर्ट्सनुसार अमिताभ बच्चन यांना जास्त त्रास होऊ लागल्यामुळे मंगळवारी रात्री २ वाजता त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांना रूग्णालयात दाखल करून ३ दिवस झाले असल्याचं म्हटलं जात आहे. रिपोर्ट्सनुलार प्रसिद्ध गेस्ट्रोन्ट्रोलॉजिस्ट डॉ. बारवे त्यांच्यावर उपचार करत आहेत. १९८२ साली ‘कुली’ चित्रपटादरम्यान अमिताभ बच्चन यांच्या यकृताला दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांच यकृत केवळ २५ टक्केच कार्यरत आहे. त्यांना जेव्हा दुखापत झाली होती त्यावेळी ‘हेपेटाइटिस बी’ने ग्रस्त असलेल्या रूग्णाचं रक्त त्यांना देण्यात आलं होतं, असं म्हटलं जातं.\nदरम्यान, रिपोर्ट्सनुसार अमिताभ बच्चन यांना रूग्णालयातील एका विशेष खोलीमध्ये ठेवण्यात आलं आहे. परंतु अद्याप कोणतीही बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या भेटीसाठी रूग्णालयात पोहोचली नाही. ११ ऑक्टोबर रोजी ‘बिग बीं’नी ७७ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. तसंच गेल्या महिन्यात त्यांना मानाचा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. सात हिंदुस्तानी या चित्रपटातून अमिताभ बच्चन यांनी आपल्या करिअरची सुरूवात केली होती.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nभारतीय अर्थव्यवस्थेबाबत बिल गेट्स यांनी केले मोठे विधान; पहा काय म्हणाले...\nउपवर ���ुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nVideo: 'मिर्झापूर २'च्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता\n'पानिपत'मधील 'मर्द मराठा' गाण्याची गायिका आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर\nसलमानसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीवर आली धुणी-भांडी करण्याची वेळ\n'हुड हुड दबंग'ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मीम्स व्हायरल\nVideo : मलायकाचा नेहा धुपियाला चप्पल मारण्याचा प्रयत्न, कारण...\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nमर्यादित षटकांसाठी आक्रमक मयंकचा पर्याय\nतीन दिवसांनंतर राज्यात गारव्यात वाढ\n‘बीकेसी कनेक्टर’मुळे नवी कोंडी\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nचंद्रपूर आणि मुंबई विभाग सर्वाधिक प्रदूषित\nसोनिया गांधी-शरद पवार भेटीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार\nअयोध्या निकालाविरोधात फेरविचार याचिका\n‘मॅरेथॉन’मध्ये सहभागी स्पर्धकांच्या वाहनांची तोडफोड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/maza-adhyatma/dr-mohini-varde/who-is-god/articleshow/34650090.cms", "date_download": "2019-11-17T22:41:31Z", "digest": "sha1:DF4I7PPAPL3JH3N4EPNDDXRFV5LMZHNK", "length": 19979, "nlines": 264, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Dr, Mohini Varde News: सत्व-रज-तम यापलीकडे तो ईश्वर! - who is god? | Maharashtra Times", "raw_content": "\nप्रा. डॉ. सुजय पाटील\nप्रा. आर. एस. जैन\nडॉ. वीरा राठोड सारेच पाय मातीचे..\nडॉ. न. म. जोशी\nडॉ. सु. भि. वराडे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. रमेश जाधव\nडॉ. पी. जी. कुलकर्णी\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nसत्व-रज-तम यापलीकडे तो ईश्वर\nसगुण म्हणजे गुणांसहित शरीरधारणा. ते गुण म्हणजे सत्व, रज, तम. ‘सत्वगुण’ म्हणजे शुद्ध वर्तन, प्रामाणिकता, औदार्य, त्याग, प्रेम, दया. ‘तमोगुण’ म्हणजे दृष्टपणा, कपट, स्वार्थ, आळस, राग, खादाडपणा, त्याच त्याच चुका करणे.\n>> डॉ. मोहिनी वर्दे\nसगुण म्हणजे गुणांसहित शरीरधारणा. ते गुण म्हणजे सत्व, रज, तम. ‘सत्वगुण’ म्हणजे शुद्ध वर्तन, प्रामाणिकता, औदार्य, त्याग, प्रेम, दया. ‘तमोगुण’ म्हणजे दृष्टपणा, कपट, स्वार्थ, आळस, राग, खादाडपणा, त्याच त्याच चुका करणे. ‘रजोगुण’ महत्त्वाचं आहे. गीतेमध्ये रजोगुणाला ‘रागात्मकम्’, ‘तृष्णासंग’, ‘कर्मसंग’ ही विशेषणं लावली आहेत.\nआजच्या संदर्भात अर्थ समजून घेऊया. रागात्मक- passionate, इच्छापूर्तीची प्रचंड तळमळ, अस्वस्थता, बेचैनी. तृष्णासंग- एखाद्या गोष्टींची तहान. भागली तरी वाढत जाणारी तहान. कर्मसंग- अविरत काम करणं, (action). हे न जमलं तर ते, नाही तर दुसरं काहीतरी पण स्वस्थ न बसणं, हवं ते मिळवण्यासाठी अविरत जीवनाशी झटापट चालू असणं.\nप्रत्येक मनुष्य हे तीनही गुण घेऊनच जन्माला येतो. प्रमाण कमी अधिक असू शकतं. हवेतल्या तपमानाप्रमाणे गुण कधी कधी जास्त प्रमाणात. एखाद्या क्षणी सत्व गुण प्रभावी तर दुसऱ्या क्षणी तमोगुण प्रभावी. आपण कधी गरीब भिकाऱ्याला पैसे देतो, तर कधी त्याच भिकाऱ्याला पाहून किळस वाटते. एखादा दिवस कंटाळवाणा, तर एखाद्या दिवशी उत्साह. कधी सगळ्या जगाचा राग येतो. कडाडून भांडावंसं वाटतं, कधी शांssत. मुलाबाळांविषयी प्रेम, जोडीदाराबरोबर सिनेमाला जावंसं वाटतं. हे खेळ आपल्यातल्या सत्व-रज-तम गुणांचे आहेत.\nआपण आपल्या जीवनाचा एकूण आलेख पहावा. आपल्या मनावर कोणत्या गुणाचा वरचष्मा आहे, ते समजून घ्यावं. स्वतःशी विचार करावा. आपल्यातल्या गुणांचा लघुत्तम साधारण विभाजक काढला तर आपण कोणत्या गुणाच्या कब्जामध्ये चटकन जाऊ शकतो ते लक्षात येतं. राजोगुणाविषयी थोडं अधिक. सतत कामात गर्क असणं याला वर्कोहोलिक म्हणतात. सात्विकेच्या बैठकीवर राजोगुणाचा विकास साधणे म्हणजे इतरांसाठी, समाजासाठी धडपडणारी सेवाभावी माणसं; तर पैशाकरिता, अधिकाराकरिता सतत व्यग्र असणारा सत्तापिपासू 'कर्मसंगी' म्हणजे तामसी बैठक असणारा रजोगुणी असा व्यापारी, पुढारी आपण पाहातो. दोघेही उपभोग घेतात. सेवाभावी सेवेपोटी आनंद मिळवतो. तर व्यापारी बँकबॅलन्स वाढल्याने सुखी होतो. दोघेही भरपूर काम करतात. म्हणून रजोगुण सत्व आणि तमच्यामध्ये आहे.\nयापुढची पायरी अशी की, सात्विकतेपासून प्रेरणा घेऊन सतत कार्यमग्न राहाणाऱ्याला आपोआप चांगले काय, कल्याणकारी काय हे समजायला लागते. अशी व्यक्ती हळू हळू सात्विकतेकडे झुकते. राजस भाव कमी होत जातो. उपभोगाचे महत्त्व कमी होते. दुसऱ्याचा आनंद आणि याचा आनंद वेगळा असत नाही. तेथे केवळ आनंद असतो. त्या वेळेपुरती असली, तरी ही एक भावना आतबाहेर अनुभवता येते. याउलट तामसी गुणापासून स्फूर्ती घेणारा हावरटपणा, लोभ, लालसा यापोटी गोंधळात पडतो. एकटा पडतो. त्याला सोबती उरत नाहीत. अखेरीला अशा व्यक्तीमध्ये ना सुरुवातीची तप्त धग ना विझलेली रा��� राहात, नुसते धुमसत राहाणे नशिबी येते. या गुणांच्या पलीकडे आहे तो निर्गुण निराकार परमेश्वर.\nडॉ. मोहिनी वर्दे:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nगायिका गीता माळी यांचे अपघाती निधन\nLive updates महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच कायम: महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू\nमहाराष्ट्र सत्तापेच Live: आघाडीच्या नेत्यांमध्ये किमान समान कार्यक्रमावर झाली चर्चा\nपवारांच्या 'त्या' वक्तव्यामुळं शिवसैनिकांमध्ये नाराजी\nगायिका गीता माळी यांची शेवटची फेसबुक पोस्ट व्हायरल\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १८ नोव्हेंबर २०१९\nआजचे मराठी पंचांग: सोमवार, १८ नोव्हेंबर २०१९\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य- दि. १७ ते २३ नोव्हेंबर २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १७ नोव्हेंबर २०१९\nआजचे मराठी पंचांग: रविवार, १७ नोव्हेंबर २०१९\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nसत्व-रज-तम यापलीकडे तो ईश्वर\nबातों में बीत गयो\nअहंकाराला टाचणी लावणारा मुल्ला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/a-seven-year-old-girl-dies-after-drowning-in-the-resorts-swimming-pool-scj-81/", "date_download": "2019-11-17T22:34:37Z", "digest": "sha1:THPYSN56ZOYKYYR47AXFTE44PGRIMCJM", "length": 12859, "nlines": 155, "source_domain": "policenama.com", "title": "'त्या' रिसॉर्टच्या जलतरणतलावात बुडून ७ वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि न���र्भीड\n करणीच्या संशयातून पुतण्यानं काकाचं ‘शिर’ केलं…\n होय, राष्ट्रवादीच्या बैठकीत ‘मी पुन्हा येईन’,…\nसोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या भेटीनंतरच सत्ता स्थापनेचा निर्णय, ‘या’…\n‘त्या’ रिसॉर्टच्या जलतरणतलावात बुडून ७ वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू\n‘त्या’ रिसॉर्टच्या जलतरणतलावात बुडून ७ वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रिसॉर्टमधील जलतरणतलावात बुडून एका सात वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. ही घटना विरारच्या अर्नाळा येथील सागर रिसॉर्टमध्ये घडली आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून या ठिकाणी जीवरक्षक नसल्याने पर्यटककांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आफिया शेख असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव असून पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, मालवणी परिसरात राहणारा २१ जणांचा एक ग्रुप आज सकाळी सागर रिसॉर्टमध्ये आला होता. सकाळी नाश्ता करून काहीजण रिसॉर्टमधल्या जलतरणतलावात पोहण्यासाठी उतरले होते. यामध्ये अब्दुल शेख हे त्यांच्या पत्नीसह आणि सात वर्षाची आफिया ही पाण्यात उतरले. काहीवेळाने अब्दुल शेख पाणी पिण्यासाठी बाहेर आले.\nत्यांच्यामागे त्यांची पत्नीही पाण्याबाहेर आली. मात्र, आफिया पाण्यात होती. आफिया पाण्यात बुडत असताना इतर पर्य़टकांनी पाहिले. काही पर्यटकांनी पाण्यात उडीमारुन आफियाला पाण्याबाहेर काढले. तिला तात्काळ खासगी रुग्णालायत उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले.\nदरम्यान, सागर रिसॉर्टमध्ये असलेल्या जलतरणतलावाच्या ठिकाणी जीवरक्षक तैनात करण्यात आले नव्हते. जीवरक्षक असते तर आफियाचा जीव वाचला असता अशी चर्चा घटनास्थळी होती. तपासानंतर पोलिसांनी रिसॉर्ट चालकावर गुन्हा दाखल केला जाईल असे अर्नाळा सागरी पोलीसांकडून सांगण्यात आले आहे.\nभांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसाला बेदम मारहाण\nपुण्यात कोब्राचे विष घेऊन आलेल्या चौघांना अटक, २ कोटीचे विष जप्त\n करणीच्या संशयातून पुतण्यानं काकाचं ‘शिर’ केलं…\n KEM रुग्णालयात डॉक्टरची ‘आत्महत्या’\n‘न्यूझीलँड’हून भारतात लग्नासाठी आलेल्या महिलेचा हॉटेलमध्ये मृतदेह…\nट्रक -रिक्षा अपघातात पितापुत्राचा मृत्यु\nडॉक्टरा���नी विश्रांतीचा सल्ला दिल्यानंतरही ‘बिग…\n गाण्यानंतर आता ‘रॅम्प’ वॉक आणि…\n‘वॉर’च्या यशानंतर वाणी कपूर म्हणाली –…\n‘HOT’ अ‍ॅक्ट्रेस ‘शमा सिकंदर’नं शेअर…\n चा ‘धुरळा’, मराठी कलाकारांनी…\nशिवसेनेला गंभीर ‘परिणाम’ भोगावे लागतील, भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा…\nवाराणसी : वृत्तसंस्था - महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेतून भाजप आणि शिवसेनेतील वाद विकोपाला गेले आहेत. केंद्रीय आरोग्य…\n महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेचं ‘सरकार’ येणार, HM…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटला नसल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट…\n करणीच्या संशयातून पुतण्यानं काकाचं ‘शिर’ केलं…\nठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - काकाने करणी केल्यामुळे वडिलांचा मृत्यू झाल्याच्या संशयातून पुतण्याने मित्रांच्या मदतीने…\nशिवसेनेची ‘चिंता’ आणखी वाढली, काँग्रेसच्या…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटता सुटत नसल्याने शिवसेनेची धाकधूक वाढत चालली आहे.…\n उद्या दिल्लीत सोनिया गांधी – शरद पवारांची…\nपुणे : पोलीनामा ऑनलाइन - राज्यातील सत्ताकोंडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nशिवसेनेला गंभीर ‘परिणाम’ भोगावे लागतील, भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा…\nओवेसींनी परत मागितली ‘मशिद’, कोयना मित्रा म्हणाली –…\nहातात ‘तलवारी’ घेवुन ‘डान्स’ करताना दिसल्या…\n शिवसेनेच्या खासदारांबाबत ‘ही’ चर्चा\nशिवसेनेला कुणीही ‘शहाणपणा’ शिकवण्याची गरज नाही, संजय…\n गाण्यानंतर आता ‘रॅम्प’ वॉक आणि ‘मेकअप’मुळं रानू मंडल पुन्हा ‘चर्चे’त\nPMC बँक घोटाळा : भाजपच्या माजी आमदारच्या मुलाला अटक\n‘मी पुन्हा येईन’, शिवतीर्थावर शिवसैनिकांच्या फडणवीस यांच्या विरोधात घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/cricket/cricket-news/former-captain-kapil-dev-resignation-from-bcci-cac-chief-after-conflict-of-interest-charges/articleshow/71407055.cms", "date_download": "2019-11-17T23:43:17Z", "digest": "sha1:AOBNJB4WJM3XZMDSZGUD6UOU44ST2KJJ", "length": 16742, "nlines": 173, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Kapil Dev: कपिल देव यांचा BCCIच्या सल्लागार समितीचा राजीनामा - former captain kapil dev resignation from bcci cac chief after conflict of interest charges | Maharashtra Times", "raw_content": "\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nकपिल देव यांचा BCCIच्या सल्लागार समितीचा राजीनामा\nभारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) च्या क्रिकेट सल्लागार समितीचा (सीएसी) राजीनामा दिला आहे. कपिल देव या समितीचे प्रमुख होते. कपिल देव यांनी ईमेलद्वारे आपल्या राजीनाम्याचा निर्णय बोर्डाला कळवला.\nकपिल देव यांचा BCCIच्या सल्लागार समितीचा राजीनामा\nभारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) च्या क्रिकेट सल्लागार समितीचा (सीएसी) राजीनामा दिला आहे. कपिल देव या समितीचे प्रमुख होते. कपिल देव यांनी ईमेलद्वारे आपल्या राजीनाम्याचा निर्णय बोर्डाला कळवला. दुहेरी हितसंबंधाच्या तक्रारीवरून बीसीसीआयचे लोकपाल डी. के. जैन यांनी त्यांना नोटीस पाठवली होती.\nभारतीय पुरुष आणि महिला संघाचे प्रशिक्षक निवडण्याची जबाबदारी क्रिकेट सल्लागार समितीवर होती. कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रशिक्षक पदासाठी उमेदवारांच्या मुलाखतीही घेतल्या होत्या. त्यानुसार या समितीने रवी शास्त्री यांची प्रशिक्षकपदी फेरनिवड केली होती. या समितीत अंशुमन गायकवाड आणि रंगास्वामी यांचा समावेश होता.\nरंगास्वामी यांनी देखील दिला राजीनामा\nया आधी सल्लागार समितीच्या सदस्य आणि भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार शांता रंगास्वामी यांनी रविवारी सकाळी राजीनामा दिला. त्यांनी राजीनामापत्र प्रशासकीय समिती आणि बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्याकडे ई-मेलद्वारे पाठवले.\nभारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिलदेव हे क्रिकेट सल्लागार समितीच्या अध्यक्षपदासह समालोचक, एका फ्लडलाइट्स कंपनीचे मालक, इंडियन क्रिकेटर्स असोसिएशनचे सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. त्यामुळे बीसीसीआयचे लोकपाल डी. के. जैन यांनी देव यांना दुहेरी हितसंबंधाच्या तक्रारीवरून नोटीस पाठवली होती. या नोटीशीला त्यांना १० ऑक्टोबरपर्यंत आपले उत्तर देण्यास सांगितले आहे. कपिल यांच्यासह याच मुद्द्यावरून गायकवाड आणि रं���ास्वामी यांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे.\nदरम्यान, कपिल देव यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली क्रिकेट सल्लागार समिती (सीएसी) ही तात्पुरती असून भारतीय पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक निवडण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली होती. त्यामुळे, या समितीवर नियुक्त असलेल्या सदस्यांच्या दुहेरी हितसंबंधांचा मुद्दा निर्माण होत नाही, असा निर्वाळा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासक समितीचे (सीओए) अध्यक्ष विनोद राय यांनी रविवारी केला.\nकपिल देव यांची समिती तात्पुरती\nसूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार, कपिल यांनी सीएसी प्रमुखपदाचा आपला राजीनामा पाठवला आहे. ही समिती समाप्त झाल्याची घोषणा प्रशासक समितीने (सीओए) करायला हवी होती. कारण या समितीच्या स्थापना केवळ मुख्य प्रशिक्षकपदाच्या निवडीसाठीच केली गेली होती. त्यामुळे दिग्गज खेळाडूंवर असे हितसंबंधांचे आरोप लागत आहेत, ते लागले नसते.\nभारताला आपल्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत १९८३ मध्ये कपिल देव यांनी विश्वचषक जिंकून दिला. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये १३१ कसोटी सामने खेळले. त्यात त्यांनी ५,२४८ धावा केल्या तर ४३४ विकेट्स घेतले. ते जगातल्या सर्वश्रेष्ठ जलदगती गोलंदाजांपैकी एक आहेत. त्यांच्या नावे २२५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमद्ये ३,७८३ धावांची आणि २५३ विकेट्सची नोंद आहे.\nविराटच्या बाबतीत दोन वर्षांत पहिल्यांदाच 'असं' झालं\nविशेष: रोहितचा ४ धावांवर झेल सुटला; नंतर इतिहास रचला\nआता सगळं संपलं असं मलाही वाटलं होतं: विराट\nअश्विनच्या फिरकीची कमाल; कुंबळे, भज्जीच्या रांगेत मिळवलं स्थान\nहरभजन माझा कट्टर वैरी होता: गिलख्रिस्ट\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलि��ांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nशमी, मयंकची क्रमवारीत झेप\nहोणार १९९ कबड्डी लढती\nजय भारत, लालबाग स्पोर्ट्स, जय खापरेश्वरची आगेकूच\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nकपिल देव यांचा BCCIच्या सल्लागार समितीचा राजीनामा...\nसलामीच्या शतकामुळं रोहित शर्मा 'या' खास यादीत...\nहिटमॅन रोहित 'कसोटी'त उत्तीर्ण; शतकी सलामी...\nकसोटीत रोहित शर्माची अर्धशतकी सलामी...\nशरीरावर १५ टॅटू; विराट झाला आश्चर्यचकित...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://tmnnews.com/category/desh-videsh/", "date_download": "2019-11-17T23:34:55Z", "digest": "sha1:UNUBSZOPVCOI3224PUCZMRFSJUD5N33W", "length": 4500, "nlines": 97, "source_domain": "tmnnews.com", "title": "Desh Videsh", "raw_content": "\n‘एसी’च्या कुलिंगला सरकार लावणार लगाम \nऑपरेशन ऑलआऊट २; हिटलिस्टवर २१ दहशतवादी\n250 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत\nसचिन ज्या मैदानात क्रिकेट शिकला, त्या मैदानाच्या पॅव्हेलियनला सचिनचं नाव\nसातारा लोकसभा : पैजेच्या विड्यासाठी आकडेमोड ; कोण मारणार बाजी याबाबत...\nमतदान केल्यानंतर पंतप्रधानपदाच्या ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणतात…\nLoksabha Election 2019 : मुंबईतील महत्त्वाच्या लढती, सहा मतदारसंघांचा आढावा\nरात्री दूध पिण्याचे जाणून घ्या फायदे\nकोल्हापूर परिक्षेत्रीय युथ पार्लमेंट चॅम्पियनशिप अंतिम स्पर्धेसाठी अक्षय कुमार उपस्थित राहणार...\nखासदार उदयनराजेंचा भव्यदिव्य वाढदिवस होऊ नये यासाठीच विरोधकांचा कुटील डाव :...\nसचिन ज्या मैदानात क्रिकेट शिकला, त्या मैदानाच्या पॅव्हेलियनला सचिनचं नाव\nसातारा लोकसभा : पैजेच्या विड्यासाठी आकडेमोड ; कोण मारणार बाजी याबाबत...\nमतदान केल्यानंतर पंतप्रधानपदाच्या ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणतात…\nसचिन ज्या मैदानात क्रिकेट शिकला, त्या मैदानाच्या पॅव्हेलियनला सचिनचं नाव\nअगली फिल्म ‘ड्रीम गर्ल’ में सीता, द्रौपदी और राधा का किरदार...\nमिस्टर रामराजेंच्या बालहट्टामुळे उदयनराजे नाही, तर राष्ट्रवादी ‘बॅकफूटवर’ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/05/blog-post_279.html", "date_download": "2019-11-17T23:04:20Z", "digest": "sha1:NJGNNPSME2G4VCM4JUOHZJDTY3IHG3Y3", "length": 7004, "nlines": 48, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "भिंगारच्या मारुती मंदिरात वारकरी वैष्णव मेळावा - Lokmanthan", "raw_content": "\nHome / अहमदनगर / ब्रेकिंग / भिंगारच्या मारुती मंदिरात वारकरी वैष्णव मेळावा\nभिंगारच्या मारुती मंदिरात वारकरी वैष्णव मेळावा\nभिंगार/प्रतिनिधी : येथील वडारवाडी परिसरातील दक्षिणमुखी मारुती मंदिरामध्ये काल आणि आज दिनांक 15 ते 16 या दिवशी वारकरी वैष्णव मेळावा झाला. श्रीपाद बाबा चव्हाण (घोटी) व रामदास बाबा बुधवारे, अमृतबाबा यांच्या कृपाशीर्वादाने, रामदास महाराज शेंडे, रामदास महाराज गाडलकर, ह.भ.प.उबाळे बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसीय वारकरी वैष्णव मेळावा आयोजित करण्यात आला होता,\nया कार्यक्रमाचे उदघाटन आमदार शिवाजीराव कर्डिले, मार्केट कमिटी संचालक हरिभाऊ कर्डिले, माजी सरपंच सुरेश तागडकर, माजी सरपंच मच्छिंद्र तागडकर, माजी सरपंच हनुमंता आळकुटे, वडारवाडी ग्रामपंचायत विद्यमान सरपंच संजय धोत्रे, उपसरपंच राजकुमार इटेवार, ग्रामसेवक मनोज बनकर, नागरदेवळे गावचे सरपंच राम पानमाळकर, बाळू तागडकर, युगलशरणजी महाराज (गोविंद धाम ), अरुण महाराज धाडगे, अमोल सपकाळ, संतोष छत्रेकर, मोहन शेलार, सखाराम आळकुटे, गोविंद तागडकर आदींच्या उपस्थितीत उदघाटन, दीपप्रज्वलन, वीणा पूजन, कलशपूजन, ग्रंथपूजन, प्रतीमापूजन, प्रवचन,कीर्तन आदी कार्यक्रम झाले. दिनांक 16 गुरुवारी सकाळी 9 ते 11 या वेळेत दत्तात्रय महाराज तोडमल (भिंगार) यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर महाप्रसाद भोजन वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन अनिता हनुमंत आळकुटे, हनुमंत शंकर आळकुटे, पूजा आळकुटे (श्रीमद् भागवत कथाकार व कीर्तनकार), शिवाजी शंकर आळकुटे यांनी केले.\nभिंगारच्या मारुती मंदिरात वारकरी वैष्णव मेळावा Reviewed by Dainik Lokmanthan on May 17, 2019 Rating: 5\nसरकार निर्माण होणारच, शरद पवारांनी आमदारांसमोर व्यक्त केला विश्‍वास\nराष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी चिंता काही करायची नाही मुंबई निवडणूकपूर्व युती असलेल्या भाजप-शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळूनही शिव...\nहा तर सेनेविरुद्ध भाजपचा दुर्योधनी कावा: शिवसेना\nमुंबई सध्याच्या राजकारणात सब घोडे बारा टके. या न्यायाने साधनशूचितेच्या गप्पा मारणारेच सगळ्यात जास्त गोंधळ आणि भेसळ करत आहेत, अशा शब्दा...\nशिवसेनेला कोंडीत पकडण्���ासाठी भाजपचा गेम ऑफ पेशन्स\nमुंबई राज्यातील सत्ता स्थापनेसाठी भाजप अनुकूल नसला, तरी भाजप शिवसेनेला कोंडित पकडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भाजपने सत्ता स्थापनेतून माघ...\nमुंबई महापालिकेत काँग्रेसला उपमहापौरपद मिळणार\nमुंबई मुंबई महापालिकेतही नवी राजकीय समीकरण जुळविण्याची तयारी सुरु आहे. मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रव...\nराज्यात लवकरच स्थिर सरकार देऊ : संजय राऊत\nमुंबई राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थान व्हावे, यासाठी मुख्य भूमिका निभावत असलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/cricket-world-cup-2019/articleshow/69612074.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2019-11-17T22:21:15Z", "digest": "sha1:ZCTDUYM33GUZZBNIW2HIQNBLVXMKYVS3", "length": 32024, "nlines": 173, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "samwad News: क्रिकेटमय - cricket world cup 2019 | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nइंग्लंडमधील वनडे क्रिकेट वर्ल्डकपला प्रारंभ झाला आहे. ३० मे ते १४ जुलै या दीड महिन्याच्या कालावधीत संपूर्ण जग हे क्रिकेटमय झालेले असेल. स्पर्धेचा नवा ढाचा, इंग्लंडमधील आव्हानात्मक वातावरण, यामुळे वर्ल्डकपमधील रंगत नक्कीच वाढली आहे.\nइंग्लंडमधील वनडे क्रिकेट वर्ल्डकपला प्रारंभ झाला आहे. ३० मे ते १४ जुलै या दीड महिन्याच्या कालावधीत संपूर्ण जग हे क्रिकेटमय झालेले असेल. स्पर्धेचा नवा ढाचा, इंग्लंडमधील आव्हानात्मक वातावरण, यामुळे वर्ल्डकपमधील रंगत नक्कीच वाढली आहे.\nइंग्लंडमध्ये होत असलेल्या १२व्या वनडे वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेचा पडदा आता उघडला आहे. अवघ्या क्रिकेटविश्वात आता वर्ल्डकपचा अफाट उत्साह भरून राहिला आहे. पुढील दीड महिन्याच्या कालावधीत हे चैतन्य ओसंडून वाहणार आहे. मोबाइल, टीव्ही, सोशल मीडिया प्रत्येक माध्यम हे क्रिकेटने ओतप्रोत भरलेले असेल. आबालवृद्धांमध्ये चर्चा असेल ती त्यांचा धर्म म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रिकेटची. ठिकठिकाणी लावलेले स्क्रीन, पब्ज, रेस्तराँ क्रिकेटवीरांच्या गर्दीने ओथंबून वाहू लागतील. केवळ १० देशांची असली तरी ही स्पर्धा अब्जावधी चाहत्यांमुळे विश्वव्यापी बनून जाईल. वर्ल्डकप विजेत्याचे अंदाज वर्तविले जातील, त्यासाठी पैजा लागतील. प्रसारमाध्यमांचे रकाने भरतील. टीव्ही वाहिन्यांवर चर्चांचे फड रंगतील. १४ जुलैपर्यंत हा सोहळा असाच निरंतर सुरू राहील.\nयंदाची वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धा ही वैशिष्ट्यपूर्ण अशीच आहे. गेली काही वर्षे गटसाखळीने सुरू होणाऱ्या वर्ल्डकपने यंदा कात टाकली आहे. १९९२मध्ये वर्ल्डकप क्रिकेटचा जो आराखडा तयार करण्यात आला होता, त्याची पुनरावृत्ती आता झाली आहे. पुन्हा एकदा स्पर्धेत खेळणारे सर्व संघ एकमेकांशी झुंजतील. प्रत्येक संघाला ९ सामने खेळावे लागतील. त्यामुळे यावेळी होत असलेला वर्ल्डकप, हे प्रत्येक संघासाठी एक वेगळे आव्हान असेल. गटसाखळीत सरस ठरुन आपला मार्ग सोपा करण्याची संधी आता नाही. आपण सर्वश्रेष्ठ आहोत हे सिद्ध करावे लागेल. एखादा पराभव झाला तरी दुसरी संधी मिळेल; पण सोबत तेवढेच आव्हानांचे ओझेही खांद्यावर वागवावे लागेल. त्यात वर्ल्डकप होतो आहे इंग्लंडमध्ये. स्विंग गोलंदाजी, उसळणाऱ्या चेंडूंसाठी ओळखल्या जाणाऱ्या खेळपट्ट्या. सतत बदलणारे वातावरण. कधी पाऊस तर कधी ऊन. सामन्यात बदलणाऱ्या परिस्थितीप्रमाणे इथे होणारा हा वातावरणबदल. मोठमोठ्या धावसंख्या आणि त्यासाठी होणारा पाठलाग हे चित्र यंदाच्या वर्ल्डकपचे खास वैशिष्ट्य ठरेल.\nस्पर्धेत सहभागी झालेल्या १० देशांतील इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, भारत हे संघ विजेतेपदाचे प्रमुख दावेदार. त्यातील ऑस्ट्रेलिया हा पाचवेळा विश्वविजेता आणि त्यात सलग तीनवेळा वर्ल्डकप जिंकण्याची करामत या संघाच्या नावावर. भारत दोनवेळा वर्ल्डकपवर मोहोर उमटविण्यात यशस्वी ठरलेला देश. तर इंग्लंड चारवेळा स्पर्धेचे आयोजन, तीनवेळा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारुनही विश्वविजेतेपदापासून नेहमीच वंचित. इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये असंख्य सर्वोत्तम खेळाडू देणारा इंग्लंड फुटबॉल वर्ल्डकपमध्ये विजेतेपदासाठी भुकेलेला. क्रिकेटमध्येही त्यांची अगदी तशीच गत. यावेळी मात्र घरच्या मैदानावर कोणत्याही परिस्थितीत जिंकायचे. हाती आलेली विजयाची संधी दवडू द्यायची नाही, या ईर्ष्येने पेटलेला हाच तो इंग्लंडचा संघ. जागतिक क्रमवारीत अव्वल आहोतच, पण वर्ल्डकपमध्येही आपलीच हुकुमत आहे, हे दाखविण्यासाठी आसुसलेला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वर्ल्डकपमधील सलामीच्या सामन्यात इंग्लंडने १०४ धावांनी मोठा विजय संपादन करून विजयाचे रणशिंग फुंकले आहे. पण आव्हान सोपे नाही. भारत, ऑस्ट्रेलिया यांसारखे मातब्बर देश समोर आहेत. कचखाऊ म्हणून नेहमीच हिणवला गेलेला, पण कामगिरीच्या बाबतीत उजवा दक्षिण आफ्रिका संघ आहे. पहिल्या सामन्यात पराभवाची चव चाखावी लागली असली, तरी त्वेषाने उसळून उठण्याची ताकद या संघात आहे. पहिले दोन वर्ल्डकप खिशात घालणारा, पण कालांतराने क्रिकेटची मक्तेदारी संपुष्टात आलेला वेस्ट इंडिज नव्या उभारीसह सज्ज आहे. १९९२मधील जो ढाचा यावेळी स्वीकारला गेला आहे, त्या स्पर्धेतील विजेत्या पाकिस्तानला दुर्लक्षून चालणार नाही. न्यूझीलंडलाही कमी लेखता येणार नाही. बांगलादेश वाघासारखा फिरून हल्ला करण्यास सज्ज. श्रीलंका, अफगाणिस्तान हे या घडीला तुलनेने दुबळे, पण आमच्याविरुद्ध धोका पत्करू नका, हा इशारा देणारे.\nगेल्या दोन वर्ल्डकपमध्ये यजमान देशांनीच बाजी मारलेली आहे. २०११चा वर्ल्डकप भारताने, तर २०१५चा ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्ल्डकपमध्ये इंग्लंडला सर्वांनीच झुकते माप दिले आहे. घरच्या मैदानावर होत असलेल्या लढती, प्रेक्षकांचा अमाप पाठिंबा, इथल्या वातावरणाशी जुळलेली नाळ सगळेच इंग्लंडच्या पथ्यावर पडणारे. त्यात वनडे क्रिकेटमध्ये जगात अव्वलस्थान असल्यामुळे उंचावलेला आत्मविश्वास इंग्लंडला सर्वाधिक धोकादायक संघ बनवतो आहे. इऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा हा संघ संतुलित आहे.\nऑस्ट्रेलियन संघाचा तर दबदबा किती म्हटले तरी कमी होत नाही. गेल्या काही वर्षांत पूर्वीचा ऑस्ट्रेलियन संघ कुठेतरी हरवल्यासारखा भासला. त्यातच स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर यांच्यावर चेंडू कुरतडल्याप्रकरणी बंदीची कारवाई झाली. ऑस्ट्रेलियन क्रिकेट घुसळून निघाले. अपयशाचा ससेमिरा मागे लागला. रया गेली. पण वर्ल्डकपमध्ये स्मिथ-वॉर्नर जोडगोळी परतली आणि नवा हुरूप संघाला प्राप्त झाला. या दोघांचे पुनरागमन अरन फिंचच्या रूपातील कर्णधार, गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण यात असलेली पकड ऑस्ट्रेलियाला थेट विजेतेपदाच्या शर्यतीत उतरवते.\n१९८३मध्ये पहिले आणि अनपेक्षित असे विश्वविजेतेपद पटकाविल्यानंतर जेव्हा कपिल देवने वर्ल्डकप उंचावला, तेव्हापासून भारतीय क्रिकेटचा आत्मविश्वासही गगनाला भिडला. तेव्हापासून ते आजतागायत भारत हा वर्ल्डकप क्रिकेटमधील विजेतेपदाचा दावेदार राहिलेला आहे. अर्थात, पुन्हा एकदा विश्वविजेतेपदाचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी १९८३नंतर २८ वर्षांची दीर्घ प्रतीक्षा या संघाला करावी लागली. महेंद्रसिंग धोनीने भारताचे वर्ल्डकपमधील रूपडे बदलले. यावेळीही तो भारतीय संघात श्रीकृष्णाची भूमिका वठवणार आहे. भारतीय रथात कर्णधाराच्या भूमिकेत विराट असला तरी सारथ्य करणार आहे तो हा धोनीच. २००७मध्ये टी-२० वर्ल्डकप आणि २०११मध्ये वनडे वर्ल्डकप ज्याने भारताला जिंकून दिला तो धोनी यावेळी विजेतेपदासाठी प्रतिस्पर्ध्यांसमोर नवनवे व्यूह रचणार आहे.\nभारतीय संघ सर्व बाबतीत संतुलित आहे. फलंदाजी ही नेहमीच भारताची उजवी बाजू ठरली आहे, मात्र गोलंदाजीतही यावेळी भारत कुणापेक्षा मागे नाही. फिरकी ही भारताची मक्तेदारी असली, तरी यावेळी वर्ल्डकपमध्ये जसप्रीत बूमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर अशा गोलंदाजांकडून भरपूर अपेक्षा आहेत. तेच प्रतिस्पर्ध्यांना लगाम घालणार आहेत. बूमराह तर जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानावर असलेला गोलंदाज. अखेरच्या षटकांत नामोहरम करणारी गोलंदाजी करण्यात वाकबगार. त्याचा धसका प्रतिस्पर्ध्यांना असेलच. भुवनेश्वरकुमार आणि शमीची गोलंदाजी प्रतिस्पर्ध्यांना पेचात पकडेल, यात शंका नाही. कुलदीप यादव, यजुर्वेंद्र चहल, रवींद्र जाडेजा यांच्या फिरकीने सातत्य दाखविले आहे. भारतीय संघातील पाच गोलंदाजांची सरासरी कामगिरी ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची कामगिरी मानली जाते. तर भारतीय गोलंदाजांची षटकामागे कमी धावा देण्याची गती ही जगात संयुक्तरीत्या अव्वलस्थानावर आहे. भारतीय गोलंदाजांमध्ये प्रत्येकी सरासरी ११५ बळी अशी विभागणी करता येईल तर षटकामागे ४.८ धावा अशी त्यांची कामगिरी आहे. अर्थातच, वर्ल्डकपमध्ये भारतीय गोलंदाजी सरस म्हणायला हवी. त्याखालोखाल अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचा क्रमांक लागतो. ही भारतासाठी नक्कीच जमेची बाजू आहे.\nफलंदाजीतही भारतीय फळी काही त्रुटी असतानाही सरसच म्हणायला हवी. रोहित शर्मासारखा अनुभवी खेळाडू सलामीवीर म्हणून महत्त्वाची कामगिरी बजावू शकतो. अर्थात, स्विंग गोलंदाजी खेळून काढताना त्याची थोडी तारांबळच उडते, पायांची हालचाल ही त्याच्या फलंदाजीतील उणीव आहे. पण फटक्यांच्या अचूक टायमिंगच्या जोरावर तो भल्याभल्या गोलंदाजांना उद्ध्वस्त करू शकतो. सलामीवीर शिखर धवनच्या फलंदाजीत मात्र सातत्य नाही. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली हा भारताचा आधारस्तंभ आहेच, पण प्रतिस्पर्ध्यांसाठीही मोठे आव्हान. वनडे क्रिकेटमधील त्याची ४१ शतके हीच त्याची प्रतिमा उंचावतात. चौथ्या क्रमांकाचा तिढा वर्ल्डकपमध्ये अजूनही सुटलेला नसला तरी त्याची चिंता भारतीय संघाला नाही. कारण मुळात ती जागा लवचूक आहे. परिस्थितीनुसार त्या स्थानासाठी खेळाडू निवडला जाईल, असे कर्णधार कोहलीचे म्हणणे आहे. तूर्तास के.एल. राहुल या जागेसाठी निश्चित मानला जात आहे. सराव सामन्यात त्याने केलेल्या शतकामुळे त्याच्यावरचा विश्वास आणखी दृढ झाला आहे, असे म्हणायला हरकत नाही. हार्दिक पंड्या, केदार जाधव, विजय शंकर ही मंडळी अष्टपैलू खेळाडू म्हणून भारतासाठी महत्त्वाची असतील. किरकोळ शरीरयष्टी असलेला हार्दिक तगडे फटके मारण्यात तरबेज आहे. आयपीएलमध्ये त्याची प्रचिती आली आहे. त्यामुळे सर्व संघांमधील अष्टपैलू खेळाडूत त्याचे स्थान वरचे आहे. धोनीबद्दल तर सांगायला नको. सामन्याची यशस्वी सांगता करावी ती धोनीनेच, असे म्हटले जाते. भारतीय फलंदाजांपैकी विराट, रोहित आणि धोनी हे जगातील अव्वल सहा फलंदाजांत स्थान मिळवून आहेत, ही भारतासाठी समाधानाची बाब.\nयेत्या ५ जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याने भारताच्या वर्ल्डकप मोहिमेला प्रारंभ होत आहे. १६ जूनला भारत, पाकिस्तानशी खेळणार आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील ताणलेल्या संबंधांमुळे या सामन्यात भारताने खेळू नये असा दबाव मध्यंतरी होता, त्याचे नेमके काय होते हे येणारा काळ ठरवेल. पण पाकिस्तानला आतापर्यंत एकदाही वर्ल्डकपमध्ये जिंकू दिलेले नाही, ही भारताच्या दृष्टीने नक्कीच वरचढ बाजू आहे.\n१९८३मध्ये या इंग्लंडमध्येच विजेतेपद पटकावल्यामुळे, भारतीय क्रिकेटमध्ये अभूतपूर्व अशी क्रांती घडली होती. त्याच इंग्लंडमध्ये 'विराट' विजयाची पुनरावृत्ती होते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे\nवर्ल्डकपमध्ये या खेळाडूंकडे असेल लक्ष\n# वनडे क्रिकेटमध्ये १०० बळी घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा वेगवान गोलंदाज होण्यासाठी कुलदीपला हवे आहेत १३ बळी.\n# आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० हजार धावांसाठी विराटला हव्यात २८१ धावा.\n# रोहित शर्माला १२ हजार धावा करण्यासाठी हव्यात ७४ धावा. ती कामगिरी कर��ारा तो नववा भारतीय फलंदाज ठरेल.\n# ऑस्ट्रेलियाच्या अरन फिंचला वनडे क्रिकेटमध्ये १०० षटकारांसाठी आणखी ६ षटकारांची गरज.\n# दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनला २०० वनडे बळी मिळविण्यासाठी हवेत ८ बळी.\n# विंडीजच्या ख्रिस गेलला वऩडे क्रिकेटमधील ब्रायन लाराचा विक्रम मोडण्यासाठी हव्यात २५३ धावा.\n# इंग्लिश कर्णधार इऑन मॉर्गनला २०० वनडे क्रिकेट खेळणारा इंग्लंडचा पहिला खेळाडू होण्यासाठी खेळायची आहे एक वनडे.\n# पाकिस्तानच्या मोहम्मद हाफिजला १२ हजार धावांसाठी ७९ धावांची आवश्यकता.\nमटा संवाद:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nशांतता... जंगलवाचन सुरू आहे\nपाणी आहे, नियोजन नाही...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87/11", "date_download": "2019-11-17T23:24:56Z", "digest": "sha1:NL5WBPEZVG2Y2WX6IJ7HMSZHNWDZLYOF", "length": 20808, "nlines": 307, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "बँक खाते: Latest बँक खाते News & Updates,बँक खाते Photos & Images, बँक खाते Videos | Maharashtra Times - Page 11", "raw_content": "\n'त्या' उमेदवाराला पुन्हा नगरसेवकपद कसे\nमुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंत...\n‘माझ्या मुलाच्या भविष्याचे काय\n१५० वादग्रस्त पोस्ट ब्लॉक\nन्यायमूर्ती शरद बोबडे यांचा शपथविधी आज\nआजपासून हिवाळी अधिवेशन; नागरिकत्व विधेयक प...\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nपोपचा कौटुंबिक जिव्हाळ्यावर भर\nगोटबाया राजपक्षे श्रीलंकेचे नवे अध्यक्ष\nश्रीलंकेत राजपक्षे विजयी, भारतावर काय परिण...\nभारतीय विमान संकटात; पाकने केली मदत\nश्रीलंकेत राजपक्षे यांचेपारडे जड\nएअर इंडिया विक्रीसाठीमार्च २०२०चे उद्दिष्ट\nदरमहा किमान पेन्शन७५०० करण्याची मागणी\nएअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत वि...\n'मुंबई इंडियन्स'मधून युवराजसह १२ खेळाडू करारमुक्त\nभावाचा फटकार नाकावर,खेळाडू रक्तबंबाळ\nमैदानात घुसलेल्या चाहत्याला विराटने वाचवलं...\nमयांक अग्रवाल, शमीची कसोटी क्रमवारीत झेप\nक्रिकेटपासून दूर असलेला धोनी 'या' खेळात व्...\nटी-२०: पृथ्वी शॉचे बंदीनंतर अर्धशतकी कमबॅक...\nआयुष्मानचा 'बाला' लवकरच १०० कोटी क्लबमध्ये\nविश्रांतीचा सल्ला असूनही १८ तास काम करतात ...\nतीन उकडलेल्या अंड्यांचं बिल झालं १ हजार ६७...\nगणितज्ञ वशिष्ठ यांचे निधन; हृतिक रोशननं व्...\nवर मराठी कलाकारांचे स्पष्टी...\n'सायना'च्या शूटिंगदरम्यान परिणीती चोप्रा ज...\nनव्या जोमानं करा सुरुवात\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nपोस्ट खात्यात ५ हजार जागांची भरती सुरू\nकरिअर, मातृत्व आणि मी\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nकरिअर, मातृत्व आणि मी\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी..\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान ..\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षका..\nकर्नाटकातील रायचूरमध्ये दिवसा उजे..\nमॉर्निंग वॉकसाठी गेला; कारने उडवले\nपरदेशी गुंतवणूकदारांसाठी एकच सामायिक अर्ज\nवृत्तसंस्था, नवी दिल्लीपरदेशी गुंतवणूकदारांना भारतीय शेअर बाजारांमध्ये सुलभतेने गुंतवणूक करता यावी यासाठी भांडवल बाजार नियंत्रक 'सेबी'कडून लवकरच ...\nपरदेशी गुंतवणूकदारांसाठी एकच सामायिक अर्ज\nपरदेशी गुंतवणूकदारांना भारतीय शेअर बाजारांमध्ये सुलभतेने गुंतवणूक करता यावी यासाठी भांडवल बाजार नियंत्रक 'सेबी'कडून लवकरच काही बदल करण्यात येणार आहेत.\nमेहनतीला लाभले पुरस्काराचे कोंदण\nमनरेगाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्राला चार पुरस्कार मिळाले. त्यातील दोन पुरस्कार एकट्या गडचिरोली जिल्ह्याने पटकावले. यापूर्वीही सर्वोत्कृष्ट कार्याचा पुरस्कार या जिल्ह्याने मिळविला आहे.\nEPF: ५०% खातेदारांची आधार जोडणी बाकी\nकर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) ५० टक्क्यांहून अधिक सदस्यांच्या यूनिव्हर्सल अकाउंट नंबरला (UAN) 'नो युवर कस्टमर' (KYC) जोडले गेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या कारणामुळे अशा खातेधारकांना ऑनलाइन सुविधांचा लाभ घेण्यात मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\nपैशाच्या भूलथापा देऊन तरुणाची फसवणूक\nप्लास्टिक मनीद्वारे २६ कोटींची फसवणूक\nडेबिट, क्रेडिट कार्डची माहिती चोरून त्याचे क्लोन करणे, कार्डची माहिती खातेदाराला विचारून पैसे काढून घेणे, अशा प्रकारांनी नागरिकांची फसवणूक ...\nपीएफ ऑनलाइन निकाली काढण्यास सुरुवात\nफसवणुकीनंतर १६ लाख पुन्हा खात्यात\nबदलापूर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुकम टा...\nचौफेरी टीकेनंतर केडीएमसीने पाठवल्या नोटिसाम टा...\nआता खाते नंबर व पासवर्ड विसरा\nआता खातेनंबर, पासवर्ड विसरा क्यूआर कोड कार्डद्वारे होणार व्यवहार; पोस्टाद्वारे जनजागृती सुरू म टा...\nआरोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवस मुदतवाढ\nआरोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसांची मुदतवाढएल्गार परिषद व माओवादी प्रकरणी कोर्टाचा निर्णयम टा...\nरमेश कदम याच्या पत्नीला अटक\nआमदार रमेश कदम यांच्या पत्नीला अटक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ गैरव्यवहारम टा...\nम टा प्रतिनिधी, कोल्हापूर मेडीकलसाठी प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक झाल्याच्या प्रकरणाची व्याप्ती देशभर वाढण्याची शक्यता आहे...\nआता पोस्टाची बँक आपल्या दारी\nजिल्ह्यात पोस्ट पेमेंट बँक आजपासून सुरू म टा प्रतिनिधी, नगर नागरिकांना ऑनलाइन बँकिंग सुविधा देण्यासाठी पोस्टाकडून प्रयत्न केले जात आहेत...\n‘टीबी’ पेशंटना दरमहा पाचशे रुपये\nतीन वर्षांत ‘सुकन्ये’चे सहा लाख लाभार्थी\nकेवळ सात महिन्यांत १८३ लाख खातीम टा प्रतिनिधी, नागपूर भारतात अजूनही काही ठिकाणी स्त्रीभ्रूण हत्या थांबलेल्या नाहीत...\nशेतकऱ्यांना हवे तुमचे पाठबळ\nदादा भुसे यांचे बँकांना आवाहनम टा वृत्तसेवा, मालेगावतालुक्यात कमी पावसामुळे दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे...\nपोस्ट देणार घरबसल्या बँकीग सुविधा\nलोगोजिल्ह्यात पाच ठिकाणी आयपीपीबीची स्थापना, एक तारखेला उद्घाटनम टा...\nशेतकरी अपघात विम्याला घरघर\nम टा प्रतिनिधी, औरंगाबादगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी सादर करण्यात प्रस्तावापैकी ५३ प्रकरणे निर्णयाअभावी प्रलंबित आहेत...\nप्रसिद्ध डान्सर अभिजीत शिंदे याची आत्महत्या\nबॉलिवूडचा प्रसिद्ध डान्सर अभिजीत शिंदे याने बुधवारी आत्महत्या केली. भांडुप येथील राहत्या घरी अभिजीतने पंख्याला गळफास घेतला. घटनास्थळावरून पोलिसांना चिठ्ठी सापडली....\nउद्यापासून संसदेचं अधिवेशन; मंदीवरून केंद्राची घेरेबंदी\n'मुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम'\nअयोध्येचा निकाल: जस्टिस नजीर यांना झेड सुरक्षा\nनक्षलवाद्यांकडे ड्रोन; गोळ्या घालण्याचे आदेश\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nपाऊस देवेंद्रांनाही घेऊन गेला; NCPचा व्हिडिओ\nअयोध्या: मुस्लीम पक्षकारांची पुनर्विचार याचिका\nसेना 'एनडीए'बाहेर; भाजपकडून शिक्कामोर्तब\nभविष्य १५ नोव्हेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/loss", "date_download": "2019-11-17T23:00:11Z", "digest": "sha1:EKUGM6HFYVLGGRRXU6POKQTNQYDDU5DH", "length": 30747, "nlines": 308, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "loss: Latest loss News & Updates,loss Photos & Images, loss Videos | Maharashtra Times", "raw_content": "\n'त्या' उमेदवाराला पुन्हा नगरसेवकपद कसे\nमुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंत...\n‘माझ्या मुलाच्या भविष्याचे काय\n१५० वादग्रस्त पोस्ट ब्लॉक\nगर्भपाताच्या गोळ्यांची सूचनांविना विक्री\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nनियंत्रण रेषेजवळ जवान हुतात्मा\n'सर्व मुद्द्यांवर चर्चा करू'\nपोपचा कौटुंबिक जिव्हाळ्यावर भर\nगोटबाया राजपक्षे श्रीलंकेचे नवे अध्यक्ष\nश्रीलंकेत राजपक्षे विजयी, भारतावर काय परिण...\nभारतीय विमान संकटात; पाकने केली मदत\nश्रीलंकेत राजपक्षे यांचेपारडे जड\nएअर इंडिया विक्रीसाठीमार्च २०२०चे उद्दिष्ट\nदरमहा किमान पेन्शन७५०० करण्याची मागणी\nएअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत वि...\n'मुंबई इंडियन्स'मधून युवराजसह १२ खेळाडू करारमुक्त\nभावाचा फटकार नाकावर,खेळाडू रक्तबंबाळ\nमैदानात घुसलेल्या चाहत्याला विराटने वाचवलं...\nमयांक अग्रवाल, शमीची कसोटी क्रमवारीत झेप\nक्रिकेटपासून दूर असलेला धोनी 'या' खेळात व्...\nटी-२०: पृथ्वी शॉचे बंदीनंतर अर्धशतकी कमबॅक...\nआयुष्मानचा 'बाला' लवकरच १०० कोट�� क्लबमध्ये\nविश्रांतीचा सल्ला असूनही १८ तास काम करतात ...\nतीन उकडलेल्या अंड्यांचं बिल झालं १ हजार ६७...\nगणितज्ञ वशिष्ठ यांचे निधन; हृतिक रोशननं व्...\nवर मराठी कलाकारांचे स्पष्टी...\n'सायना'च्या शूटिंगदरम्यान परिणीती चोप्रा ज...\nनव्या जोमानं करा सुरुवात\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nपोस्ट खात्यात ५ हजार जागांची भरती सुरू\nकरिअर, मातृत्व आणि मी\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nकरिअर, मातृत्व आणि मी\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी..\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान ..\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षका..\nकर्नाटकातील रायचूरमध्ये दिवसा उजे..\nमॉर्निंग वॉकसाठी गेला; कारने उडवले\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर\nअवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलेल्या पीडित शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेत आर्थिक मदत जाहीर केली आहे. खरीप पिकांसाठी ८००० रुपये प्रति हेक्टर आणि बारामाही पिकांसाठी १८ हजार रुपये मदत देण्यात येणार आहे.\nद. आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ दुसऱ्यांदा विवाहबंधनात\nदक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे. स्मिथने ०२ नोव्हेंबर रोजी गर्लफ्रेंड रोमी लानफ्रांचीसोबत लग्न केलं. त्याने ट्विटरवर एक फोटो शेअर करत याबाबतची माहिती दिली. स्मिथने २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं होतं. दक्षिण आफ्रिकेचा सर्वात युवा कर्णधार होण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.\nसुप्रिया सुळेंकडून नासलेल्या पिकांचा गुच्छ चंद्रकांत पाटलांना भेट\nपुरंदर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानाची पाहण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज आले होते. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेही योगायोगाने त्याच भागात आल्याने पाटील आणि सुळे समोरासमोर आले. नेमकी हीच संधी साधून सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांच्या शेतातील नासलेली पीकं आणि फळांचा गुच्छच पाटलांना देऊन त्यांच्यासमोर शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या.\nभातपीक भिजले, लोंबीला आले कोंभ\nयावर्षी पावसाने कोकणात प्रचंड थैमान घातले. सरासरीच्या एक ते दीड हजार मिलिमीटर पाऊस जास्त झाल्याचे आकडे आहेत. अतिवृष्टीने अनेक ठिकाणी भातपिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले.\nरेल्वेही आर्थिक मंदीच्या रुळावर; दुसऱ्या तिमाहीत १५५ कोटींचा तोटा\nआर्थिक मंदीचा फटका रेल्वेलाही बसला असून, चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत पहिल्या तिमाहीच्या तुलनेत रेल्वेचे प्रवासी भाड्यातून मिळणारे उत्पन्न १५५ कोटी रुपयांनी घटले आहे. याच कालावधीमध्ये मालवाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नातही ३,९०१ कोटी रुपयांनी घसरण झाली आहे. नैसर्गिक आपत्तींबरोबरच, पोलाद आणि सिमेंट उत्पादन कमी झाल्यामुळे, त्याचा परिणाम रेल्वेच्या महसुलावर झाला आहे.\nपुणेकरांच्या प्रकल्पाला ‘आयबीएम’ पुरस्कार\nवृत्तसंस्था, न्यूयॉर्कभारतीय उपखंडातील पुराच्या समस्येवर उपाय शोधणारा 'पूर्व-सूचक' या भारतीय सॉफ्टवेअर तज्ज्ञांच्या प्रकल्पाला 'आयबीएम'कडून पाच ...\nबेस्टचे चाक तोट्यातच रुतलेले\nबेस्टचे कमी झालेले तिकीट, बस देखभाल, दुरुस्ती आणि वाढत्या प्रशासकीय खर्चाची तोंडमिळवणी करताना उपक्रमाच्या परिवहन विभागाला यंदाच्या जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत ८२९.०२ कोटी रुपयांची तूट आली. मात्र वीज विभागाचा १२५.०६ कोटींचा नफा त्यामधून वजा केल्याने ही तूट ७०३.९६ कोटी रुपयांवर आली आहे. तर मुंबई महापालिकेने बेस्टला ६०० कोटींचे आर्थिक अनुदान दिल्याने ही तूट १०३.९६ कोटींवर येऊन स्थिरावली आहे.\nदेशात सव्वा तीन कोटी नोकऱ्या गेल्याने बेरोजगारीत वाढ\nदेशात सध्या ९४ लाख पदवीधर असून त्याहून अधिक शिक्षण घेतलेले तरुण आहेत. परंतु, हे सर्व जण बेरोजगार आहेत. शिक्षित तरुणांना रोजगार देण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे. दर चार व्यक्तीपाठीमागे एक जण बेरोजगार आहे. सरकार कोणतीही पूर्वसूचना न देता आपले निर्णय बदलत असल्याने गेल्या अडीच वर्षात देशातील सव्वा तीन कोटी लोकांना आपल्या नोकऱ्या गमवण्याची पाळी आली आहे, असा गंभीर आरोप आज काँग्रेसने पुण्यात पत्रकार परिषदेत केला.\nवजनाची चिंता वाढवतेय वजन\nआपलं वजन वाढतंय, लठ्ठपणा येऊ लागलाय असं तुम्हाला वाटतंय का मग ही बातमी वाचा. कारण वजनाची वाढती चिंता वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.\nपराभव जिव्हारी लागला, खेळाडूने प्रेक्षकांवर बूट फेकले\nशेकडो प्रेक्षकांसमोर पराभवाचा सामना करावा लागल्यावर अनेक खेळाडूंचं स्वत:वरचं नियंत्रण सुटतं आणि मग ते विचित्र वागू लागतात. ऑस्ट्रेलियाचा टेनिसपटू निक किर्गियोसच्या बाबतीतही असंच काही घडलं. सिनसिनाटी मास्टर्स ओपन स्पर्धेतील दुसऱ्या फेरीतच गारद व्हावं लागल्यानं हा पराभव निकच्या प्रचंड जिव्हारी लागला. त्यामुळे निकने मैदानातच हातातील दोन्ही रॉकेट तोडले आणि पायातील बूट काढून प्रेक्षकांच्या दिशेने फेकले. निकच्या या वर्तवणुकीमुळे प्रेक्षक काही काळ अवाक् झाले आणि स्टेडियममध्ये भयाण शांतता पसरली.\nऑटो सेक्टरमध्ये मंदी; १५ हजार नोकऱ्या गेल्या\nभारतातील ऑटो सेक्टरमध्ये गेल्या वर्षभरापासून मंदी आली आहे. १९ वर्षात पहिल्यांदाच अशी मंदी आली असून गेल्या दोन-तीन महिन्यात १५ हजार जणांना नोकऱ्या गमावण्याची पाळी आली आहे. ऑटो इंडस्ट्रीच्या 'एसआयएम'च्या एका अहवालातून ही माहिती उघड झाली आहे.\nमहापुरामुळे एसटीचे १०० कोटींचे नुकसान\nमहाराष्ट्रात सर्वदूरपर्यंत गेले १० दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे भयंकर पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूरपरिस्थितीचा मोठा फटका राज्याची लोकवाहिनी असलेल्या एसटीला देखील बसला आहे. मराठवाडा वगळता राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये एसटीची दैनंदिन वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे एसटीला दररोज ४ ते ५ कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे.\nप्रो कबड्डीच्या सातव्या हंगामात तेलुगू टायटन्सला सूर सापडण्याची चिन्हे नाहीत. पटना पायरेट्सविरुद्धच्या सामन्यात त्यांना २२-३४ अशी हार सहन करावी लागली. हा त्यांचा सलग चौथा पराभव आहे.\nखासदारांच्या ‘वायफाय’मुळे एमटीएनएल गाळात\nवृत्तसंस्था, नवी दिल्लीअस्तित्व राखण्यासाठी झगडत असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) आणि महानगर संचार निगम लिमिटेड (एमटीएनएल) या सरकारी ...\nसरकारच्या ५० दिवसांत शेअर बाजार तोट्यात\nमोदी सरकारच्या पहिल्या ५० दिवसांमध्ये शेअर बाजारांना मोठा फटका बसल्याचे उघड झाले आहे. केंद्र सरकारने घेतलेले काही निर्णय शेअर बाजारांतील गुंतवणूकदारांसाठी अप्रिय व नकारात्मक ठरले असून त्यामुळे नव्या सरकारच्या पहिल्या ५० दिवसांत बाजार भांडवलात तब्बल ११.७० लाख कोटी रुपयांची घट झाल�� आहे.\nएअर इंडियामध्ये ना पदोन्नती, ना नव्याने भरती\nपूर्णपणे निर्गुंतवणुकीच्या दिशेने निघालेल्या एअर इंडियाने अधिकाऱ्यांची पदभरती तसेच, विद्यमान अधिकाऱ्यांना पदोन्नती देणे थांबवले आहे...\n राम कपूरला ओळखणेही अवघड\nछोट्या पडद्यावर अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं नाव म्हणजे राम कपूर. गुबगुबीत आणि हसमुख चेहऱ्याचा राम कपूर 'बडे अच्छे लगते है' या मालिकेतून खऱ्या अर्थानं घराघरांत पोहोचला. मात्र, गेले काही दिवस तो टीव्हीच्या पडद्यावरून गायब होता. अलीकडंच त्यानं सोशल मीडियावर स्वत:चे काही फोटो अपलोड केले आहेत. हे फोटो त्याच्या चाहत्यांना चकीत करणारे आहेत. कारण, त्यात राम कपूरचा नवीन अवतार पाहायला मिळतोय.\nसलमान आणि भूमीने घटवले वजन\nभूमिकांसाठी कलाकारांना वजन वाढवावं किंवा कमी करावं लागतं. आगामी चित्रपटांसाठी अभिनेता सलमान खान आणि भूमी पेडणेकर या कलावंतांनी कमी वेळात ते साध्य केलं आहे. सलमाननं ‘दबंग ३’ या चित्रपटासाठी, तर भूमीनं ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटासाठी वजन घटवलं आहे.\nभगव्या जर्सीमुळेच टीम इंडियाचा पराभव, मेहबुबांचं तर्कट\nविश्वचषकातील स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदाच भगव्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरलेल्या टीम इंडियाचा पराभव झाला. त्यावरूनही आता राजकारण सुरू झालं आहे. भगवी जर्सी घालून मैदानात उतरल्यामुळेच टीम इंडियाचा पराभव झाल्याचं तर्कट जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी मांडलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.\n२००५ सालापर्यंत माझ्याकडे केसगळतीची तक्रार घेऊन येणाऱ्यांमध्ये बहुतांश पुरुष असायचे; पण आज येणाऱ्यांमध्ये ५० टक्के स्त्रिया असतात. याचे एक कारण म्हणजे स्त्रियांनाही टक्कल पडू शकते, ही काही अंशी स्वीकारलेली वस्तुस्थिती. त्यामुळे डॉक्टरकडे जाण्यातला कमी झालेला संकोच आणि एकूणातच केस गळण्याचे वाढलेले प्रमाण\nउद्यापासून संसदेचं अधिवेशन; मंदीवरून केंद्राची घेरेबंदी\n'मुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम'\nअयोध्येचा निकाल: जस्टिस नजीर यांना झेड सुरक्षा\nनक्षलवाद्यांकडे ड्रोन; गोळ्या घालण्याचे आदेश\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nपाऊस देवेंद्रां���ाही घेऊन गेला; NCPचा व्हिडिओ\nअयोध्या: मुस्लीम पक्षकारांची पुनर्विचार याचिका\nसेना 'एनडीए'बाहेर; भाजपकडून शिक्कामोर्तब\nभविष्य १५ नोव्हेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/424.html", "date_download": "2019-11-18T00:15:43Z", "digest": "sha1:PKXLZC3CT6EXADAYLFF5BCCDTSQ5U3OD", "length": 43074, "nlines": 538, "source_domain": "www.sanatan.org", "title": "महाशिवरात्र - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > अध्यात्म कृतीत आणा > सण, उत्सव आणि व्रते > व्रते > महाशिवरात्र > महाशिवरात्र\n१. शिव आणि त्याची विविध नावे\n४. शिवाची विविध रूपे\n६. शिवाचा परिवार, शिवलोक आणि निवास\n७. शिवाचे सात्त्विक चित्र\n८. ज्योतिर्लिंगांची स्थाने आणि महत्त्व\n११. शृंगदर्शन (नंदीच्या शिंगांमधून शिवलिंग पहाणे)\n१३. शिवाला बेल वाहण्यामागील शास्त्र\nशिव ही सहज प्रसन्न होणारी देवता असल्यामुळे शिवाचे भक्त पृथ्वीतलावर मोठ्या प्रमाणात आहेत. महाशिवरात्र हे शिवाचे व्रत असून या व्रताचे महत्त्व, व्रत करण्याची पद्धत आणि महाशिवरात्र व्रताचा विधी यांविषयीची माहिती खालील लेखातून जाणून घेऊया.\nमहाशिवरात्र हे व्रत माघ वद्य चतुर्दशी या तिथीला करतात.\nमहाशिवरात्र हे शिवाचे व्रत आहे.\nमहाशिवरात्र या दिवशी शिवतत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. शिवतत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी महाशिवरात्रीला शिवाची भावपूर्णरित्या पूजाअर्चा करण्यासह ‘ॐ नमः शिवाय ’ हा नामजप जास्तीतजास्त करावा.\nमहाशिवरात्र याविषयीची माहिती देणारे विविध चलच्चित्रपट पहा \n५. महाशिवरात्र व्रत करण्याची पद्धत\nउपवास, पूजा आणि जागरण ही महाशिवरात्र व्रताची तीन अंगे आहेत.\n६. महाशिवरात्र व्रताचा विधी\nमाघ कृष्ण त्रयोदशीला एकभुक्त रहावे. चतुर्दशीच्या दिवशी सकाळी महाशिवरात्र व्रताचा संकल्प करावा. सायंकाळी नदीवर किंवा तळ्यावर जाऊन शास्त्रोक्त स्नान करावे. भस्म आणि रुद्राक्ष धारण करावे. प्रदोषकाळी शिवाच्या देवळात जावे. शिवाचे ध्यान करावे. मग षोडशोपचारे पूजा करावी. भवभवानीप्रीत्यर्थ तर्पण करावे. शिवाला एकशे आठ कमळे किंवा बेलाची पाने नाममंत्राने वाहावीत. मग पुष्पांजली अर्पण करून अर्घ्य द्यावे. पूजासमर्पण, स्तोत्रपाठ आणि मूलमंत्राचा जप झाल्यावर शिवाच्या मस्तकावरील एक फूल काढून ते स्वतःच्या मस्तकावर ठेवावे आणि क्षमायाचना करावी.\nशिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्यात, असे विधान आहे. त्यांना ‘यामपूजा’ असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालावे, अनुलेपन करावे, तसेच धोत्रा, आंबा आणि बेल यांची पत्री वाहावी. तांदुळाच्या पिठाचे २६ दिवे करून त्यांनी देवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी १०८ दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेतील मंत्र वेगवेगळे असतात, त्यांनी अर्घ्य द्यावे. नृत्य, गीत, कथाश्रवण इत्यादी गोष्टींनी जागरण करावे. पहाटे स्नान करून पुनश्च शिवपूजा करावी. पारण्याला ब्राह्मणभोजन घालावे. आशीर्वाद घेऊन व्रतसमाप्ती करावी. बारा, चौदा किंवा चोवीस वर्षे हे व्रत केल्यावर त्याचे उद्यापन करावे.’\nसंदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’\n८. शिवाने विश्रांती घेण्याची वेळ म्हणजे `महाशिवरात्र’\nभगवान शंकर रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. त्या प्रहराला, म्हणजे शंकराच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्र असे म्हणतात. पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. पृथ्वी जड (स्थूल) आहे. जडाची गती खूप कमी असते. म्हणजेच जडाला ब्रह्मांडात प्रवास करण्यास जास्त वेळ लागतो. देवता सूक्ष्म असल्याने त्यांची गती जास्त असते. त्यामुळे त्यांना ब्रह्मांडात प्रवास करण्यास कमी वेळ लागतो. यामुळेच पृथ्वी अन् देवता यांच्यामध्ये एक वर्षाचे अंतर आहे. – ब्रह्मतत्त्व (सौ. पाटील यांच्या माध्यमातून, १८.२.२००४, दुपारी ३.०५)\n९. महाशिवरात्रीला उपासना केल्यामुळे वाईट शक्तींचा दाब कमी होणे\nभगवान शंकर रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. त्या प्रहराला, म्हणजे शंकराच्या विश्रांती घेण्याच्या काळाला `महाशिवरात्र’ असे म्हणतात. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाची उपासना करण्यामागील शास्त्र याप्रमाणे आहे. `शिवाच्या विश्रांतीच्या वेळी शिवतत्त्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या वेळी शिव ध्यानावस्थेतून समाधी-अवस्थेमध्ये जातो. शिवाची समाधी-अवस्था म्हणजे शिवाने स्वत:साठी साधना करण्याचा काळ. त्यामुळे विश्वातील किंवा ब्रह्मांडातील तमोगुण किंवा हालाहल त्यावेळी शिवतत्त्व स्वीकारत नाही. त्यामुळे ब्रह्मांडामध्ये हालाहलाचे प्रमाण प्रचंड वाढते किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून जास्तीतजास्त शिवतत्त्व आकृष्ट करणारी बिल्वपत्रे, पांढरी फुले, रुद्राक्षांच्या माळा इत्यादी शिवपिंडीवर अर्पण करून वातावरणातील शिवतत्त्व आकृष्ट केले जाते. त्यामुळे वाईट शक्तींच्या वाढलेल्या दाबाचा परिणाम म्हणावा तितका जाणवत नाही.’ – ब्रह्मतत्त्व (सौ. पाटील यांच्या माध्यमातून, १८.२.२००४, दुपारी ३.०५)\nशिवाने स्वत: भक्तांना आशीर्वचन दिले आहे, ‘जे महाशिवरात्रीला माझे व्रत करतील, त्यांच्यावर माझी पुढीलप्रमाणे कृपादृष्टी होईल –\n१. पुरुषांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.\n२. कुमारिकांना मनासारखा वर मिळेल.\n३. विवाहित स्त्रियांचे सौभाग्य टिकेल.’\n११. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाने ज्ञान देणे\n`महाशिवरात्रीच्या दिवशी शिव सर्व जिवांना आवर्जून मार्गदर्शन करतो. त्यामुळे अनेक जीव त्याच्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी त्या दिवशी शिवलोकात उपस्थित असतात.’ – ईश्‍वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, ४.२.२००५, दुपारी १.२५ ते २.५७)\n१२. महाशिवरात्रीला ध्यानात झालेले शिवाचे दर्शन\nसंदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ `शिव’\nCategories Select Category check (3) अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (122) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (17) अनुभूती (1) मृत्यू आणि मृत्यूनंतर (10) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (79) कर्मयोग (9) गुरुकृपायोग (62) अहं निर्मूलन (4) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (13) प्रीती (1) भावजागृती (11) सत्संग (1) सत्सेवा (1) स्वभावदोष निर्मूलन (20) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (3) अध्यात्�� कृतीत आणा (376) अंधानुकरण टाळा (22) आचारधर्म (106) अलंकार (8) आहार (29) केशभूषा (18) दिनचर्या (30) निद्रा (2) वेशभूषा (17) धार्मिक कृती (45) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश ���तुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (2) साहाय्य करा (2) सनातनचे अद्वितीय���्व (390) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (42) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (6) चित्रकला (1) नृत्यकला (3) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) संगीत (11) सात्त्विक रांगोळी (10) सूक्ष्म चित्रकला (1) आध्यात्मिक संशोधन (107) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (84) अमृत महोत्सव (3) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (17) आध्यात्मिकदृष्ट्या (11) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (15) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (27) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (2) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (26) आश्रमांची वैशिष्ट्ये (19) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (9) सनातनचे संत (81) साधकांची वैशिष्ट्ये (45) ६० टक्के पातळीचे साधक (4) दैवी गुणांनी संपन्न (1) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (34) चित्र (33) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (4)\nझोप लागत नसल्यास पुढीलपैकी एखादा नामजप झोप येईपर्यंत करा \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/theft/", "date_download": "2019-11-17T23:12:01Z", "digest": "sha1:4SCPNVEG6W27SRHXVGHPTYWAD5PM5HVB", "length": 16129, "nlines": 173, "source_domain": "policenama.com", "title": "theft Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n करणीच्या संशयातून पुतण्यानं काकाचं ‘शिर’ केलं…\n होय, राष्ट्रवादीच्या बैठकीत ‘मी पुन्हा येईन’,…\nसोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या भेटीनंतरच सत्ता स्थापनेचा निर्णय, ‘या’…\n होय, 5 लाखाचं सामान सोडून चोर फक्त 167 रूपये घेवुन गेला\nगोरखपुर : वृत्तसंस्था - एका प्रोव्हिजन स्टोअरमधील पाच लाख रुपयांचे सामान सोडून एक चोर 167 रुपये चोरी करून गेला आहे. सदर घटना गोरखपुरच्या भगत चौकाजवळील सत्यम प्रोव्हिजन स्टोअरमध्ये घडली आहे. चोरट्याने चोरी केलेल्या रकमेपेक्षा स्टोअरमालक लॉक…\nधारदार शस्त्र हातात घेत दहशत माजवत सलग सातव्या दिवशी लाखोंचा ऐवज लंपास\nधुळे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत आहेत. आज शनिवार (9 नोव्हेंबर) पहाटेच्या वेळी चोरट्यांनी पांडव प्लाझा येथील बंद फ्लॅटमधील लाखो रुपयांचे दागिने लंपास केले. हा फ्लॅट महेश मालपाणी यांचा आहे. ते राजस्थानला गेले…\nधुळे : पोलिसाचे घर अन् ज्वेलर्सचं दुकान चोरट्यांनी फोडलं\nधुळे : पोलीसनामा ऑनलाइन - साक्रीरोड परिसरात अ‍ॅड. मेजर अरुण कुमार वैद्य नगरातील पोलीस कर्मचाऱ्याचे घर व विद्यावर्धीनी महाविद्यालय पाठिमागे असलेले श्री. सिध्दीविनायक ज्वेलर्स मधुन चोरट्यांनी हजारो रुपयांचा माल लंपास केला.सविस्तर माहिती…\nचोरीच्या सात मोटरसायकलींसह चोरटा अटकेत\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील नवनागापूर येथील सह्याद्री चौकात दुचाकी चोरणारा चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला. सुरज शिवाजी शिंदे ( रा.बुरुडगावरोड, आयटीआय काँलेजजवळ, अ.नगर) असे पकडण्यात आलेल्या आरोपीच्या नाव आहे.…\nदरोडेखोरांनी 60 लाख लुटले, धाडसानं घरात लिहीलं – ‘वहिनी खुप चांगल्या मात्र…\nपाटना : वृत्तसंस्था - बिहारची राजधानी पाटणा येथील दरोडेखोरांनी चोरी तर केलीच शिवाय घरातल्या लोकांसाठी काचेवर मॅसेजही लिहून ठेवला. सदर घटना पाटण्यातील हनुमान नगर येथे घडली.बिहारची राजधानी पाटणा येथील दरोडेखोरांनी पोलिसांना उघडपणे आव्हान…\nपोलिस स्टेशनमध्येच चोरी झाल्यानं ‘खळबळ’\nहिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन - नागरिकांच्या मौल्यवान वस्तू आणि त्यांच्या जिवाची सुरक्षा करण्याची जबाबदारी पोलिसांच्या खांद्यवर असते. मात्र, नागरिकांची सुरक्षा करण्याची अपेक्षा असणाऱ्या पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरट्यांनी चक्क पोलीस…\nधुळ्याच्या देवपुरातील साडी सेंटरमधून रोख रक्कम लंपास\nधुळे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात चोरट्यांचा धुमाकुळ सुरुच आहे. मध्यरात्री दुसऱ्यांदा सपना साडी सेंटर दुकानातून लाखो रुपयांच्या साड्या चोरुन चोरटे पसार झाले आहे.सविस्तर माहिती की, देवपुरातील प्रमोद नगरातील तुळशीराम नगर रस्त्यावरील स्टेट…\nसांगली, मिरजेत 4 अट्टल चोरट्यांना अटक\nसांगली : पोलीसनामा ऑनलाइन - कुपवाड, मिरज शहरात चोऱ्या करणाऱ्या 4 अट्टल चोरट्यांना अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण ���ाखेच्या पथकांनी ही कारवाई केली. त्यांच्याकडून सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत कुपवाड,…\nPM मोदींच्या पुतणीची पर्स का चोरली माहिती झाल्यावर डोक्यालाच हात लावाल \nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्ली पोलिसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुतणीची पर्स चोरणाऱ्या चोरटयांना अटक केली आहे. नोनु उर्फ गौरव याला 12 ऑक्टोबरच्या रात्री सोनिपत (हरियाणा) येथून अटक करण्यात आली आणि बादल उर्फ आकाश याला 13 ऑक्टोबरला…\n होय, चोरट्यांनी अख्खी ATM मशीनच नेली चोरुन\nकाटोल : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना सर्वत्र नाकाबंदीत वाहनांची तपासणी केली जात असताना काटोल शहरातील संचेती ले आऊटमधील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम सेंटरमधील अख्खी एटीएम मशीनच चोरट्यांनी पळवून नेली. चोरट्यांनी…\nडॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्यानंतरही ‘बिग…\n गाण्यानंतर आता ‘रॅम्प’ वॉक आणि…\n‘वॉर’च्या यशानंतर वाणी कपूर म्हणाली –…\n‘HOT’ अ‍ॅक्ट्रेस ‘शमा सिकंदर’नं शेअर…\n चा ‘धुरळा’, मराठी कलाकारांनी…\nशिवसेनेला गंभीर ‘परिणाम’ भोगावे लागतील, भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा…\nवाराणसी : वृत्तसंस्था - महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेतून भाजप आणि शिवसेनेतील वाद विकोपाला गेले आहेत. केंद्रीय आरोग्य…\n महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेचं ‘सरकार’ येणार, HM…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटला नसल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट…\n करणीच्या संशयातून पुतण्यानं काकाचं ‘शिर’ केलं…\nठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - काकाने करणी केल्यामुळे वडिलांचा मृत्यू झाल्याच्या संशयातून पुतण्याने मित्रांच्या मदतीने…\nशिवसेनेची ‘चिंता’ आणखी वाढली, काँग्रेसच्या…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटता सुटत नसल्याने शिवसेनेची धाकधूक वाढत चालली आहे.…\n उद्या दिल्लीत सोनिया गांधी – शरद पवारांची…\nपुणे : पोलीनामा ऑनलाइन - राज्यातील सत्ताकोंडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nशिवसेनेला गंभीर ‘परिणाम’ भोगावे लागतील, भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा…\n‘मी पुन्हा येईन’मुळेच ‘रंगत’ आली : काँग्रेस…\n चा ‘धुरळा’, मराठी कलाकारांनी दिलं…\nशेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी संचालक मंडळाचा प्रामाणीक प्रयत्न : दशरथ…\n‘या’ कारणामुळं ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांनी…\nराष्ट्रवादी-शिवसेना ‘आघाडी’बाबत बाळासाहेबांनी 20 वर्षापूर्वी दिलं होतं ‘हे’ उत्तर\n गाण्यानंतर आता ‘रॅम्प’ वॉक आणि ‘मेकअप’मुळं रानू मंडल पुन्हा ‘चर्चे’त\nनीरेत पांडुरंगाच्या पालखीचे स्वागत, वाल्हे मुक्कामी मार्गस्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-vidhansabha-election2019-news/aurangabad-47-25-percent-female-voters-abn-97-1998307/", "date_download": "2019-11-18T00:15:27Z", "digest": "sha1:JC3BVE2NDGPUA6IXB2YGNCXN2ZZ6QEWV", "length": 13475, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Aurangabad, 47.25 percent female voters abn 97 | औरंगाबादेत ४७.२५ टक्के महिला मतदार | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंत्री उचलण्यासाठी गेलेल्या चिमुरडीला चिरडले\nशेतकऱ्याची आत्महत्या, मृतदेह जिल्हा कचेरीवर\nदहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान - मोदी\nउधळपट्टी केल्यास तिप्पट पाणीपट्टी\nविद्यार्थ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ\nऔरंगाबादेत ४७.२५ टक्के महिला मतदार\nऔरंगाबादेत ४७.२५ टक्के महिला मतदार\nएकूण २८ लाख ४९ हजार ७५५ मतदार\nऔरंगाबाद जिल्हा प्रशासनाकडून निवडणुकीच्या प्रक्रियेची सर्व तयारी झालेली असून एकूण ३ हजार २४ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. जिल्ह्य़ात एकूण २८ लाख ४९ हजार ७५५ मतदार असून त्यात १५ लाख ३ हजार ६० पुरुष व १३ लाख ४६ हजार ६६९ महिला मतदारांचा समावेश आहे. २६ इतर मतदान आहे. महिलांच्या मतदानाची टक्केवारी ४७.२५ एवढी आहे. तर ५५.७४ टक्के पुरुष मतदारांचे प्रमाण आहे.\nऔरंगाबादमधील पश्चिम मतदार संघात सर्वाधिक ३ लाख ३५ हजार ५९ एवढे मतदान आहे. तर सर्वात कमी मतदान पैठण मतदार संघात आहे. पैठणमध्ये एकूण २ लाख ९३ हजार मतदार असून त्यात एक लाख ५५ हजार ९३८ पुरुष तर १ लाख ३७ हजार ६५९ महिला मतदार आहेत. औरंगाबाद पूर्व मतदार संघामध्ये एकूण ३ लाख १७ हजार ९५८ मतदार असून त्यात १ लाख ६६ हजार ९७४ पुरुष तर १ लाख ५० हजार ९८३ महिला मतदार आहेत. औरंगाबाद मध्य मतदार संघात ३ लाख २४ हजार ६६२ मतदार असून त्यात १ लाख ६७ हजार २२६ पुरुष तर १ लाख ५७ हजार ४३६ महिला���चे मतदान आहे. सिल्लोड मतदार संघात ३ लाख १६ हजार ९३८ एकूण मतदार असून १ लाख ६८ हजार ३६४ पुरुष तर १ लाख ४८ हजार ५७४ महिलांचे मतदान आहे. कन्नड मतदार संघात ३ लाख १४ हजार २२२ मतदार असून त्यात पुरुष १ लाख ६५ हजार ८९० पुरुष तर १ लाख ४८ हजार ३३२ महिलांचे मतदान आहे. गंगापूरमध्ये ३ लाख १२ हजार ४०६ एकूण मतदार असून त्यात १ लाख ६५ हजार १५८ पुरुष तर १ लाख ४७ हजार २४० महिलांचे मतदान आहे. वैजापूरमध्ये ३ लाख ९ हजार २० मतदार असून त्यात १ लाख ६२ हजार ३०७ पुरुष तर १ लाख ४७ हजार ११३ महिला मतदार आहेत.\nफुलंब्री मतदार संघात ३ लाख २५ हजार ४९१ मतदार असून त्यामध्ये पुरुष १ लाख ७२ हजार तर महिला १ लाख ५२ हजार ८६९ मतदार आहेत\nऔरंगाबादेत ९७८ मतदान केंद्र\nऔरंगाबाद शहरातील तीन मतदार संघांत मिळून ९७८ मतदान केंद्रांवर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यातील ८० हून अधिक मतदान केंद्रांवर पोलीस लक्ष ठेवून आहेत. बंदोबस्तासाठी केंद्रीय सशस्त्र पालीस दलाच्या चार कंपन्या, राज्य राखीव दलाची एक कंपनी व इतर ठिकाणाहून २०० गृहरक्षकदलाचे जवान शहरात दाखल झालेले आहेत. शिवाय १ पोलीस अधीक्षक, दोन पोलीस उपअधीक्षक आणि ३० पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी तैनात असतील. १०० वाहने गस्तीसाठी शहरभर फिरणार आहेत.\nऔरंगाबाद पश्चिम-३४२, औरंगाबाद पूर्व- ३१२, औरंगाबाद मध्य- ३२४, सिल्लोड-३६१, कन्नड- ३५१, फुलंब्री -३४८, पैठण – ३२५, गंगापूर – ३१५ व वैजापूर मतदारसंघात ३४६ केंद्र आहेत. तर ३ हजार २४ मतदान केंद्रांसाठी ४ हजार २४० व्हीव्हीपॅट यंत्र उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nभारतीय अर्थव्यवस्थेबाबत बिल गेट्स यांनी केले मोठे विधान; पहा काय म्हणाले...\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nVideo: 'मिर्झापूर २'च्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता\n'पानिपत'मधील 'मर्द मराठा' गाण्याची गायिका आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर\nसलमानसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीवर आली धुणी-भांडी करण्याची वेळ\n'हुड हुड दबंग'ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मीम्स व्हायरल\nVideo : मलायकाचा नेहा धुपियाला चप्पल मारण्याचा प्रयत्न, कारण...\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nमर्यादित षटकांसाठी आक्रमक मयंकचा पर्याय\nतीन दिवसांनं��र राज्यात गारव्यात वाढ\n‘बीकेसी कनेक्टर’मुळे नवी कोंडी\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nचंद्रपूर आणि मुंबई विभाग सर्वाधिक प्रदूषित\nसोनिया गांधी-शरद पवार भेटीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार\nअयोध्या निकालाविरोधात फेरविचार याचिका\n‘मॅरेथॉन’मध्ये सहभागी स्पर्धकांच्या वाहनांची तोडफोड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/comment/1415", "date_download": "2019-11-17T23:27:55Z", "digest": "sha1:UBQJ2Y5Y6TEGSMHT3ZFU2EZAPM2TURUW", "length": 135101, "nlines": 679, "source_domain": "aisiakshare.com", "title": " ऐसीअक्षरेवर श्रेणी देण्याची सुविधा सर्वांनाच असली पाहिजे का? | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nऐसीअक्षरेवर श्रेणी देण्याची सुविधा सर्वांनाच असली पाहिजे का\nअहो संस्थळ व्यवस्थापकांना जरा\nअहो संस्थळ व्यवस्थापकांना जरा वेळ तर द्या, आधी सदस्यांच्या ओळखी तर नीट होउ द्यात. कशाला उगाच आज लग्न तर उद्या मूल अशी गत करताय.\n१२० च्या स्पीडने पुलावरुन\n१२० च्या स्पीडने पुलावरुन गाड्या निघाल्या..अजुन किति वेळ हवा\nत्या पुलाची किमान मर्यादा ५००\nत्या पुलाची किमान मर्यादा ५०० ची आहे ना पण.\nआधी धागे मग उद्घाटन झालं म्हणता मग नेमका क्रम कसा आहे\nतुम्हाला वाटतंय नेमकं ह्याच क्रमाने हे घडतंय मला तर हे वाचून http://www.aisiakshare.com/node/40 इथे हा क्रम उलटा आहे की काय असं वाटलं होतं.\nचिल्लर, हा धागा जरा नीट वाचाल का त्यात हे वाक्य आहे \"८. अधिकाधिक सदस्यांना त्यांचे पुण्य पाहून सहसंपादक बनवण्यात येईल.\"\nअजून आम्हीच हे नीट शिकतो आहोत म्हणून थोडक्या लोकांना सहसंपादक बनवले आहे. हे सर्व नीट चालतं आहे, उपयुक्त आहे याची खात्री पटली की \"अधिकाधिक सदस्यांना त्यांचे पुण्य पाहून सहसंपादक बनवण्यात येईल\". फक्त दोन दिवस झाले नाहीत संस्थळाचं अधिकृत उद्घाटन करून; शिकायला वेळ लागतो. तेव्हा थांबा; धीर धरा.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\n त्याविशयी मी काही बोललोच नाही. वाटल्यास काही लोकांना पुढ पुढ करायची आवड असते त्यन्ना प्राधान्य द्या. पण प्रतिसादावर मत नोंदवण्याचा अधिकार सर्वाना सारखा असावा,.\nतुम्ही तो धागा वाचा हो एकदा.\nतुम्ही तो धागा वाचा हो एकदा. सहसंपादक वेगळे आणि कचरा उचलणारे वेगळे. सहसंपादक म्हणजे तेच ज्यांना श्रेणी देता येते.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\n>>>> कशाला उगाच आज लग्न तर उद्या मूल अशी गत करता <<<\nलईच उतावीळ बघा....अन येवढी कस्ली कम्पुची भिती बाळगता\nतुम्च एकदा बौद्धिकच घेतल पाहिजे चान्गल\nमाझ्या मते श्रेणी देण्याचा\nमाझ्या मते श्रेणी देण्याचा अधिकार सर्व सदस्यांना असावा. अन्यथा आमच्या लेखनाला श्रेणी देणारे हे कोण टिकोजीराव असा समज सदस्यांमधे निर्माण होऊ शकतो. मी होय ला मत दिले आहे.\nतुम्ही चिल्लर, ते टिकोजीराव. सिंपल.\nआणि तुम्ही कमीशनवर का\nआणि तुम्ही कमीशनवर का\nकौलातले पर्याय अपुरे वाटले. त्यात\n३. सर्वांनाच नको. त्यापेक्षा संस्थळावर नियमितपणे सकारात्मक व संस्थळाच्या अंतिम ध्येयाशी सुसंगत योगदान देणाऱ्यांना सुविधा हवी.\nहा पर्याय हवा होता. मला वाटतं तो असता तर त्यालाच बहुमत मिळालं असतं.\nम्हणजे ज्यांना हा अधिकार नाही ते सगळे उपद्रवी आहेत का\nमी सुद्धा 'सर्वांनाच नको'\nमी सुद्धा 'सर्वांनाच नको' ह्या मताचा आहे. श्रेणी, कर्म, पुण्य ह्या सगळ्या सध्यातरी गोंधळात टाकणार्‍या गोष्टी वाटताहेत. काही प्रश्न आहेत.\n१. जर एखाद्याला वरचे वर निगेटिव श्रेणी मिळत गेली तर त्या सदस्याचे खाते निलंबीत किंवा रद्द केले जाते/जाईल का\n२. जर एखाद्याने लेख न लिहिता फक्त प्रतिसाद दिलेत, आणि त्याला कोणीच श्रेणी दिली नाही तर त्याचं कर्म कसं वाढतं, किंवा कधी कमी होतं.\n३. जर एखाद्याने एकोळी धागे काढत राहीले तर त्याचा कर्म, आणि पुण्यावर कसा परिणाम होतो एकोळी धागे काढण्याबाबत काही धोरण आहे का\n४. कर्म आणि सध्याचे कर्ममूल्य यामधे फरक काय\n५. कर्म वाढलं की तुमची प्रतिसाद देतानाची डिफॉल्ट श्रेणी वाढते (म्हणे), त्याचा फायदा काय\n६. एखाद्याने खोडसाळपणे कुणाला निगेटिव श्रेणी दिली तर ती कशी मॉनीटर केली जाईल, आणि अफेक्टेड सद्स्याचे कर्म/पुण्य कसे पुर्ववत होईल\nएकंदरीत श्रेणी, कर्म, पुण्य ह्या तिन्ही गोष्टीं कश्या ऑपरेट होतात ह्याचा खुलासा झालेला नाही. मान्य की संस्थळ नवीन आहे, पण ह्या गोष्टींचा खुलासा लवकर झाला तर बरे.\n४. कर्म आणि सध्याचे कर्ममूल्य यामधे फरक काय\nकर्ममूल्य हे तुमच्या प्रतिसादांचे 'सरासरी गुणांकन' आणि 'कर्म' ('मौजमजा' सोडून काढलेले धागे) यावर ठरत असावे असा अंदाज आहे. नेमके काय सूत्र वापरून कर्ममूल्य ठरते याची कल्पना नाही.\nमाझं वाचन आणि अभ्यास पूर्ण झाला की हे नीट लिहून काढतेच.\nसांगोवा��गीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nखरंच लिहून काढ, म्हणजे माझ्या\nखरंच लिहून काढ, म्हणजे माझ्या सारख्या नवसदस्याला सहज कलेल. वेळ लागला तरी चालेल, पण हे कसं चालतं ते कळायला हवं.\nमधल्या काळात असलेल्या बर्‍याच\nमधल्या काळात असलेल्या बर्‍याच तांत्रिक त्रुटी आता दूर झाल्यामुळे मला आता मला वाचनासाठी थोडा वेळ मिळेल. सगळेच नव-वापरकर्ते असल्यामुळे श्रेणींचं गुणदान कसं होतं तेही नीट लिहून काढते. म्हणजे सर्वांनाच त्याचा फायदा होईल.\nइथे सगळेच नवसदस्य रे, तू काय आणि मी काय\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nअदितीतै, मला श्रेणी देण्याचा अधिकार आहे म्हणजे मी तुमच्या कंपुत आहे आणि तुम्हाला माझा अंदाजही बरोबर वाटतो. तुम्ही मला 'माहितीपूर्ण' ही श्रेणी न दिल्याबद्दल मी निषेध नोंदवत आहे.\nकर्म संपलं हो माझं, आता\nकर्म संपलं हो माझं, आता तुम्ही मला श्रेणी द्या. म्हणजे मग मी तुम्हाला श्रेणी देईन.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\n>>>> कर्म संपलं हो माझं, आता तुम्ही मला श्रेणी द्या. म्हणजे मग मी तुम्हाला श्रेणी देईन. जाम हसलो यावर, खदखदून हसलो पण ही सुविधा भारी आहे, थोडेफार पुढेमागे कमीजास्त होईल, पण तृटी काढल्या तर चान्गली चालेल.\n(हसण्याचे कारण असे की एक कवि कविता ऐकवताना दुसर्‍या कविला म्हणतो की तु मला वाहव्वा कर मी तुला वाहव्वा करतो, तसे काहीसे वाटले )\nबहुमत वाले, सध्यातरी ६४% मते\nबहुमत वाले, सध्यातरी ६४% मते 'हो' ला आहेत. ऐकणार का सदस्यांचे\nधाग्यांना श्रेणी द्यायची सोय असती तर या धाग्याला निरर्थक अशे श्रेणी दिली असती. :चकल्सः\nश्रेणी सुविधेबद्दल आधीच इतकं लिहलेलं असताना उगाच धागा काढल्यावर अजून काय करणार\nआणी हो, असे निरर्थक धागे नियमीत काढणार्‍यांना मात्र नक्कीच श्रेणी द्यायची सोय देऊ नये.\nसर्वांना प्रतिसादाची श्रेणी देण्यापेक्षा अशा निरर्थक धाग्यांना श्रेणी देऊन त्यांची बोळवण करायला हवी.\nमलातरी हा धागा निरर्थक वाटत\nमलातरी हा धागा निरर्थक वाटत नाही. हं त्यातल्या 'कंपू' शब्दावर आ़क्षेप आहे. श्रेणी सुविधेबद्दल आधी लिहलेलं पुरेसं नाही असं वाटतयं. म्हणजे कसं की श्रेणी द्यायला सहसंपादक व्हावं लागतं. सहसंपादक व्हायला पुण्य कमवायचं; कसं तर लेख आणि प्रतिसाद देऊन किती लेख आणि किती प्रतिसाद दिले म्हणजे कर्म/कर्ममुल्य संख्या बदलते किती ल��ख आणि किती प्रतिसाद दिले म्हणजे कर्म/कर्ममुल्य संख्या बदलते मी आतापर्यंत जे ४-६ प्रतिसाद तिलेत त्यावरुन तरी अजून माझ्या खात्यात बदल झालेला नाही. श्रेणी, कर्म, कर्ममुल्य, पुण्य ह्यावर पुरेसा खुलासा नसल्याने गोंधळात टाकणारं वाटतं.\nश्रेणी देण्याची सुविधा असु देत किंवा नसू देत, मला व्यक्तीशः काही फरक पडत नाही. पण म्हणून ज्यांना ती सुविधा आहे त्यांनी त्याचा गैरवापर केला तर त्याचं मॉनीटरींग कसं होणार (समुहाचा शहाणपणा टिकावा म्हणून संपादकांना सतत कार्यरत रहावे लागणार.)\nअजून एक - श्रेणी किती गोंधळात टाकणार्‍या आहेत. एखाद्याला रोचक वाटलेला प्रतिसाद दुसर्‍याला खोडसाळ वाटणार नाही कशावरून आणि लिहिणार्‍याचा तो लिहण्याचा उद्देश मार्मीक असेल तर आणि लिहिणार्‍याचा तो लिहण्याचा उद्देश मार्मीक असेल तर +१ आणि -१ सहज समजणार्‍या गोष्टी आहेत, पण त्या बरोबर खोडसाळ की भडकाऊ ही पुस्ती कशाला\nश्रेणींवर आणखी एक चर्चा सुरू आहे. तिथे आधीच असे प्रश्न लोकांनी मांडले आहेत. श्रेणीसुविधेविषयी प्रश्न किंवा अडचणी आहेत हे खरे पण हा कौल सर्वसाधारण नाही कारण योग्य हेतूने सुरू केलेल्या कौलात किमान\nअसे निरुपद्रवी पर्याय असते. चिल्लर यांचे प्रतिसादही खोडसाळ वाटल्याने हा धागा मला निरर्थक वाटतो.\n...चिल्लर यांचे प्रतिसादही खोडसाळ वाटल्याने हा धागा मला निरर्थक वाटतो.\nआता सहमत आहे असे म्हणतो.\nसर्वांना सुविधा द्यावी 'होय'\n'होय' हा पर्याय त्यासाठीच आहे.\nदुसरा पर्याय काय वेगळा आहे 'काहीजणांना'साठीच कंपू शब्द वापरला आहे.\nहा पर्याय निरर्थक आहे. कोणालाच द्यायची नसेल तर हवीच कशाला श्रेणींची भानगड\nश्रेणी देणारे संकेतस्थळचालकांचे बगलबच्चे आहेत. अन्यथा वरच्या प्रतिसादाला निरर्थक आणि खोडसाळ अशा दोन श्रेण्या मिळायला हव्या होत्या. असे असुनही माझ्या प्रतिसादांना निगेटीव्ह श्रेण्या दिल्या आहेत कारण मी अडचणीत आणणारे प्रश्न विचारत आहे.\n>>श्रेणी किती गोंधळात टाकणार्‍या आहेत. एखाद्याला रोचक वाटलेला प्रतिसाद दुसर्‍याला खोडसाळ वाटणार नाही कशावरून आणि लिहिणार्‍याचा तो लिहण्याचा उद्देश मार्मीक असेल तर आणि लिहिणार्‍याचा तो लिहण्याचा उद्देश मार्मीक असेल तर +१ आणि -१ सहज समजणार्‍या गोष्टी आहेत, पण त्या बरोबर खोडसाळ की भडकाऊ ही पुस्ती कशाला\nया विषयात तज्ज्ञ असण्याचा दावा नाही, तरीही माझ्या अल्पमतीनुसार याचं उत्तर देतो:\nश्रेणी अनेक असल्या तरीही त्यांचं मूल्य +१/-१ आहे. यानं काय होतं, तर एखाद्या प्रतिसादाला एकंदर जितक्या श्रेणी मिळाल्या त्यांतल्या किती +१ होत्या आणि किती -१ होत्या यावरून प्रतिसादाची गोळाबेरीज श्रेणी ठरते. एखाद्याला प्रतिसाद खोडसाळ वाटला आणि दुसर्‍याला भडकाऊ वाटला तरीही दोन्हींचं मूल्य -१ असल्यामुळे गोळाबेरीज श्रेणी ऋण राहते. असंच सातत्यानं निरनिराळ्या पण धन श्रेणी मिळालेल्या प्रतिसादांचं होतं. याउलट एखाद्याला रोचक वाटलेला प्रतिसाद दुसर्‍याला खोडसाळ वाटला तर गोळाबेरीज श्रेणी ० येते. थोडक्यात, प्रतिसादाचं मूल्य धन किंवा ऋण दिशेनं जाण्यासाठी अनेकांकडून आणि सातत्यानं त्या दिशेची कोणतीतरी श्रेणी मिळाबी लागते. ज्याला जे मूल्य वाटेल ते त्यानं द्यावं. मतभिन्नता ही एक चांगली गोष्ट असते असं मानून वेगवेगळ्या श्रेणीदात्यांना आपापल्या वेगवेगळ्या मतांनुसार श्रेणी द्यायची सोय उपलब्ध विविध श्रेणींतून मिळते. अशा सर्व श्रेणीदात्यांची गोळाबेरीज श्रेणी वाचकांना दिसते.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nधागा निरर्थकच नाही तर खोडसाळ आहे\nधाग्यातील आणि प्रतिसादातील भाषा पाहिली तर धाग्याचा उद्देश स्पष्ट आहे. धाग्यात श्रेणी विषयी अधिक माहिती करून घेण्याचा उद्देश नाही, हे सुद्धा स्पष्ट आहे. हे सगळं माहित असूनही मुद्दाम पहिला प्रतिसाद सौम्य दिला. (हाफिसात आहे ना\nमाझी काही निरिक्षणं मांडतो..\nजर एखाद्याने लेख न लिहिता फक्त प्रतिसाद दिलेत, आणि त्याला कोणीच श्रेणी दिली नाही तर त्याचं कर्म कसं वाढतं, किंवा कधी कमी होतं.\nकर्म आणि प्रतिसादाचं डिफॉल्ट कर्म दोन वेगळे आहेत. कर्म बहुतेक, ग्लोबल असावं. प्रतिसादाचं कर्म प्रतिसादांना मिळालेल्या श्रेणीने बदलतं. वेळेनुसारही बदलतं. (समजा दोन चार दिवस माझ्या एकाही प्रतिसादाला चांगली श्रेणी मिळाली नाही तर ते कमी होतं)\nजर एखाद्याने एकोळी धागे काढत राहीले तर त्याचा कर्म, आणि पुण्यावर कसा परिणाम होतो एकोळी धागे काढण्याबाबत काही धोरण आहे का\nहे मॉड्युल्स इतके कस्टमाईज अजूनतरी केलेले नसावेत. धोरणं कर्माच्या मॉड्युलमध्ये इन्क्लूड केलेली नसावीत.\nकर्म आणि सध्याचे कर्ममूल्य यामधे फरक काय\n२ चे उत���तर पहावे.\nकर्म वाढलं की तुमची प्रतिसाद देतानाची डिफॉल्ट श्रेणी वाढते (म्हणे), त्याचा फायदा काय\nकर्म नाही, सद्ध्याचे कर्ममूल्य वाढल्यास वाढते. सद्ध्याचे कर्ममूल्यच डिफॉल्ट प्रतिसादाची श्रेणी. म्हणजे जर माझ्या प्रतिसादाला सातत्याने २ श्रेणी मिळत असेल तर माझं डिफॉल्ट दोन होतं. उलट सात्यताने ० श्रेणी मिळत असेल तर माझं डिफॉल्ट ० होतं. अशाने कोणी श्रेणी नं देताही तुमच्या धाग्याच्या व्हू श्रेणीप्रमाणे तुम्ही प्रतिसाद पाहू शकाल.\nएखाद्याने खोडसाळपणे कुणाला निगेटिव श्रेणी दिली तर ती कशी मॉनीटर केली जाईल, आणि अफेक्टेड सद्स्याचे कर्म/पुण्य कसे पुर्ववत होईल\nप्रतिसादाला येणार्‍या एकूण श्रेणीप्रमाणे हे ठरेल. (देणार्‍याचं नाही, मिळणार्‍याचं) चिंजंनी म्हणल्याप्रमाणे.\nएखाद्याला रोचक वाटलेला प्रतिसाद दुसर्‍याला खोडसाळ वाटणार नाही कशावरून\nसो बी इट. श्रेणींमधील फरक (मॉड्युलच्या उद्देशाने काय आहे हे मलाही माहित नाही)\nथँक्स नाईल. बर्‍याच गोष्टी\nथँक्स नाईल. बर्‍याच गोष्टी समजल्यात.\nचिल्लर यांनी एका प्रतिसादात\nचिल्लर यांनी एका प्रतिसादात म्हटले आहे की \"मिपाशी भांडून वेगळे व्हायचे तर वेगळी चूल तरी नीट मांडा की.\" ...... ही असली अर्धवट ज्ञानावर बेतलेली मुक्ताफळे उधळणार्‍या लोकांच्या हाती श्रेणी जायची व्यवस्था येऊ नये. यांचा ट्रॅक पहाता, बरीचशी वक्तव्ये ही \"खोडसाळ\" च आहेत हे दिसते.\nसर्वांना ही सुविधा नसावी तसेच काही जणांना तर नसावीच नसावी असे मत मांडते. पैकी ज्यांचे कर्ममूल्य निगेटीव्ह आहे (निगेटीव्ह वावर) त्यांना अजीबात ही व्यवस्था मिळू नये.\nमाझी मुक्ताफळे चुकीची आहेत\nमाझी मुक्ताफळे चुकीची आहेत का ऐसीअक्षरे चालकांची मिपाशी भांडण नव्हते का झाले ऐसीअक्षरे चालकांची मिपाशी भांडण नव्हते का झाले कृपया जालिय अभ्यास वाढवा.\nकंपू वगैरे शब्द वाचून तुम्ही सर्व श्रेणी देण्याची सुविधा असणार्‍या सदस्यांकडे संशयाने पाहत आहात असे दिसते.श्रेणी देण्याची सुविधा सुरूवातीला प्रत्येकाला असायला हवी असे माझे मत आहे. याचा अर्थ प्रत्येकाला नेहमीच श्रेणी देता यावी असा मात्र नाही. आधी असलेल्या सुविधेचा प्रत्येकजण कसा वापर करतो यावर किती गुणांकन देता यावे हे ठरवले जावे. या संकेतस्थळावर हा नवा प्रयत्न आहे आणि मूख्य म्हणजे याविषयीचे धोरण पारदर्शक आह���. प्रतिसाद उणे गुण मिळूनही कायम असतो. उडवला जात नाही. कोणाला ऊणे गूण पटले नाही तर काही किंमत मोजून (स्वतःचे पुण्य कमी करून) न्याय मिळावा (गूण धन व्हावे) म्हणून काही कृती करता येते.\nसदस्यांमध्ये काही हायरार्की आहे हे सगळ्यांना दिसते म्हणून मला श्रेणी प्रकार व्यक्तिशः आवडत नसला तरी सामंजस्याने वापरल्यास 'श्रेणीव्यवस्था' कदाचित उपयुक्त ठरू शकेल, असे वाटते.\n.श्रेणी देण्याची सुविधा सुरूवातीला प्रत्येकाला असायला हवी असे माझे मत आहे.\nह्यावर काहीही मत न नोंदवता माझ्यावर वैयक्तिक टिका करण्यात कंपूला रस दिसतो.\nह्यावर काहीही मत न नोंदवता\nह्यावर काहीही मत न नोंदवता माझ्यावर वैयक्तिक टिका करण्यात कंपूला रस दिसतो.\nतुमच्यावर वैयक्तिक टिका केलेली मला दिसली नाही. तुमच्या मतांवर/लेखनावर टिका करणारे लोक कंपू करून वावरत नाहीत हे मला व्यवस्थित माहीत आहे. कृपया थोडासा धीर धरा, प्रवर्तकांना वेळ द्या, आधीच सर्वांना कंपु वगैरे दृष्टीकोनातून पाहू नका.\nकोणता प्रतिसाद किती महत्वाचा वा रिलेवंट आहे हे तुम्ही कसे ठरविणार भारतीय शास्त्रीय संगीतातलं मला कळत नाही. मी मारे भल्ता मोठ्ठा मॉडरेटर झालो साईटचा, काय उपयोग त्याचा\nमला तर या श्रेणींची गरज काय तेच समजत नाहीये.\nपण असो. या नव्या घराचे ते नियम अस्तील तर तसे. काय फरक पडतो त्याने\n-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-\nमग देऊ नका श्रेण्या.\nरतीय शास्त्रीय संगीतातलं मला कळत नाही. मी मारे भल्ता मोठ्ठा मॉडरेटर झालो साईटचा, काय उपयोग त्याचा\nअसे असल्यास तुम्ही त्यावरच्या प्रतिसादाला श्रेण्या देऊ नका. श्रेणी देण्याचा अधिकार मिळाला म्हणजे प्रत्येकाने प्रत्येक प्रतिसादाला श्रेणी दिलीच पाहिजे असे नाही.\nया नव्या घराचे ते नियम अस्तील तर तसे. काय फरक पडतो त्याने\nहा नियम कसा झाला\nपुर्वग्रहाने जड झालेल्या पापण्या थोड्या उघडून पाहिले तर कदाचित उपयोग होईल.\nहे रतीय शास्त्रीय संगीत काय आहे बरे रतीय क्रिडांबाबत अनेकांनी काही शास्त्रीय लिहून ठेवले असावे पण हे रतीय संगीतही असते हे माहीत नव्हते.\nरतीय शास्त्रावर पुस्तकं, सिनेमे निबंध सगळं सगळं आहे (लिंका दिल्या जाणार नाहीत. )\nकोणता प्रतिसाद किती महत्वाचा\nकोणता प्रतिसाद किती महत्वाचा वा रिलेवंट आहे हे तुम्ही कसे ठरविणार भारतीय शास्त्रीय संगीतातलं मला कळत नाही. मी ���ारे भल्ता मोठ्ठा मॉडरेटर झालो साईटचा, काय उपयोग त्याचा\nएखाद्या प्रतिसादामधून माहिती मिळते का नाही हे तर नक्कीच समजू शकतं. उदा: या धाग्यावरचा हा प्रतिसाद माहितीपूर्ण आहे एवढं संगीताची खूप माहिती नसली तरी समजतंच.\nमला तर या श्रेणींची गरज काय तेच समजत नाहीये.\nअनेक वाचकांना खूप वेळ नसतो; अवांतर, अवास्तव, खोडसाळ प्रतिसाद वाचण्याची इच्छा नसते. ज्या सहसंपादकांना तेव्हा वेळ आहे, त्यांनी अशा निरूपयोगी, भडकाऊ प्रतिसादांना तशा श्रेणी दिल्या की वाचकांची सोय होते. याशिवाय असे अनेक प्रतिसादही येतात ज्यांचं काही मूल्य नसतं, ना माहिती, ना विचार, ना विनोद, फक्त 'पोलिटीकली करेक्ट' आहेत म्हणून रहातात. अशा सर्व प्रतिसादकांना हाक देण्याचंही काम श्रेणींमुळे होऊ शकतं.\nयाउलट चांगल्या श्रेणींमुळे उत्तमोत्तम लिखाण आणि लेखकांना प्रोत्साहन देता येतं. अनेकदा आपण धाग्यावर प्रतिसाद देण्याआधीच कोणीतरी उत्तम प्रतिसाद दिलेले असतात. \"+१\" असा प्रतिसाद देण्यापेक्षा श्रेणी देऊन ते काम सोपं होतं.\nपण असो. या नव्या घराचे ते नियम अस्तील तर तसे. काय फरक पडतो त्याने\nया समजूतदारपणाबद्दल आभारी आहे.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nमाझा प्रतिसाद दखलपात्र ठरविल्याबद्दल धन्यवाद\nया श्रेणी पद्धतीमुळे किचकटपणाच वाढेल असे वाटते.\nमझ्या समजूतीप्रमाणे जो प्रतिसाद उणे श्रेणी घेऊन येईल तो काढून टाकला जाणार नाहीये. तो फक्त फिकट होईल व टिचकी मारून उघडावा लागेल. म्हणजेच सर्वर वरील लोड वाढणार अन वाचकास त्रासदायक होणार. दुसरा भाग म्हणजे कमी धागे अन कमी वाचक आहेत तोवर ठीक, नंतर प्रत्येक प्रतिसादा श्रेणी देत बसणे म्हणजे मॉडरेटर्स साठी किती किचकट काम होईल\nया व्यतिरिक्त, कित्येक सदस्य 'टाईमपास' या निखळ हेतूने वाचन करण्यास येतात. त्यांना 'अश्या' प्रतिसादांचे वाचन करण्यात व त्याबद्दल बोलण्यात जास्त रस असतो. (विदा नाही, पण निरिक्षण आहे. उदा. पिवळ्या पुस्तकांना संग्रहालयात धाडण्याचा धागा. टाईमपास आहे की नाही\nआपण प्रतिसादाची दखल घेतलीत म्हणून हे सुचवावेसे वाटले की कोणत्या प्रतिसादास किती महत्व द्यायचे हे वाचकास ठरवू देत. उगा काही गोष्टी लपवून ठेवण्यात काय अर्थ ज्यांना पहायचंय ते टिचकी मारून पाहणारच\nआकसाने श्रेणी देणे, किंव्या त्याचा व्यत्यास- म्हणजे टिनपॉट प्रतिसादास उत्तम श्रेणी, कंपुबाजी करणे व चांगले प्रतिसादही दाबून टाकणे इ. बाबी याच श्रेणी पद्धतीचे 'साईड इफेक्ट्स' म्हणून येतील. त्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही. शेवटी अगदी न्यायालयतही न्यायदान घटना व कायद्यानुसार असले तरी त्या खुर्चीत बसलेल्या व्यक्तीची व्यक्तिगत मते/पूर्वग्रह त्यात प्रतिबिंबित होतातच.\nज्या घरी आलो तिथले नियम पाळलेच गेलेच पाहिजेत, त्याबद्दल दुमत नाहीच. पण नियमाबद्दल चर्चा घडून येते आहे म्हणून बोललो. राग नसावा.\n-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-\nदुसरा भाग म्हणजे कमी धागे अन कमी वाचक आहेत तोवर ठीक, नंतर प्रत्येक प्रतिसादा श्रेणी देत बसणे म्हणजे मॉडरेटर्स साठी किती किचकट काम होईल\nसहसंपादक या नावाने तुम्ही गोंधळलात बहुतेक. हे नेमून दिलेले काम नसून सदस्यांना दिलेली एक सुविधा आहे. प्रत्येक प्रतिसाद वाचून श्रेणी त्यांनी द्यावी असे अपेक्षित नाही.\nकोणत्या प्रतिसादास किती महत्व द्यायचे हे वाचकास ठरवू देत\nश्रेणी सुविधा यापेक्षा वेगळी नाही. इथे वाचक ठरवतोच पण ते व्यक्तही करतो.\nज्या घरी आलो तिथले नियम पाळलेच गेलेच पाहिजेत\nपरत एकदा सांगतो. हा 'नियम' नाही. ही एक सुविधा आहे. सुविधेचा वापर करायचा का नाही हे प्रत्येकाने ठरवायचे आहे.\nनियमाबद्दल चर्चा घडून येते\nनियमाबद्दल चर्चा घडून येते आहे म्हणून बोललो. राग नसावा.\nअजिबात नाही. उलट असे विचार तुम्ही जसे योग्य पद्धतीने मांडत आहात तसे केल्यास सगळ्यांचाच फायदा होतो. जरूर लिहा.\nमझ्या समजूतीप्रमाणे जो प्रतिसाद उणे श्रेणी घेऊन येईल तो काढून टाकला जाणार नाहीये. तो फक्त फिकट होईल व टिचकी मारून उघडावा लागेल.\nहोय बरोबर आहे. सतत चुकांकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा किंवा शिक्षा करून सुधारण्यापेक्षा बोलून सुधारता येत असेल तर बोलून बघायचं हे बरं नाही का हे संकेतस्थळ सुरू करण्याचं मुख्य उद्दीष्टांपैकी एक म्हणजे चांगले वाचक आणि लेखक घडवणे. त्या दृष्टीकोनातून अधिकाधिक लोकांची मतं व्यक्त व्हावीत म्हणून अधिकाधिक लोकांना श्रेणी देता यावी याचा विचार सुरू आहे.\nत्यातून ज्यांना सर्व प्रतिसाद वाचायचे आहेत ते स्वतःचा थ्रेशोल्ड -१ असा सेट करून सगळे प्रतिसाद वाचू शकतात.\nप्रतिसादांची उघडझाप करून, माझ्या मते, सर्व्हरपेक्षा आपापल्या कंप्यूटरवर जास्त ताण येईल; पण तो अतिरिक्त ताण एवढा कमी असेल की त्याने फार फरक पडू नये.\nकाही प्रतिसाद मुडपलेले दिसतात; ते अजिबात लपवलेले नाहीत. आपल्याला किती वाचायचं आहे हे सदस्य-वाचक ठरवू शकतो. 'ऐसीअक्षरे'वर सदस्य होण्याचा हा फायदा की आपल्याला स्वतःपुरता हा थ्रेशोल्ड ठरवता येतो. आज कमी वेळ आहे, हे चार धागे आणि चर्चा वाचायच्या आहेत, थ्रेशोल्ड वर ठेवला. काल चिक्कार वेळ होता, थ्रेशोल्ड -१ ठेवून सगळे प्रतिसाद वाचले असं स्वतःलाही करता येईल.\nआणि ज्या सगळ्यांना टाईमपास करायचा आहे त्यांनी तो जरूर करावा. मौजमजेचे धागे काढावेत, पिवळ्या पुस्तकांच्या धाग्यावर मी सुद्धा बरेच प्रतिसाद दिले आहेत. मला वेळ होता, मजा करायची होती, चांगली कंपनी होती, केला दंगा. फक्त असा दंगा \"ग्रिव्हन्स डे\" किंवा स्वल्पविराम अशा धाग्यांवर होऊ नये अशी अपेक्षा आहे. दंगा करतानाही थोडं भान ठेवावं अशी अपेक्षा आहे. या अपेक्षा अवाजवी आहेत का फक्त सर्वांनाच याचं भान आहे असं वाटत/दिसत नाही, त्यासाठी श्रेणी.\nसर्व सदस्य अगदी व्यवस्थित भान राखणारे असतील तरीही प्रत्येकाच्या व्यवसाय, आवड, वाचन, कुवतीनुसार प्रतिसादांचं उपयुक्तता-मूल्य ठरतं. जेव्हा वेळ कमी असतो, किंवा एखाद्याला थोडंच वाचायचं असतं तेव्हा हा गाळ-साळ आधीच कोणीतरी काढलेला मिळतो.\nयाउलट या सहसंपादकांनी सर्व धागे वाचावेत, सर्व प्रतिसादांवर श्रेणी द्यावी अशी अपेक्षा आहे का अजिबात नाही. मी स्वतः चांगल्या प्रतिसादांना चांगली श्रेणी देते. अगदीच काही खोडसाळ, भडकाऊ दिसल्याशिवाय वाईट श्रेणी देत नाही. काही गोष्टी दुर्लक्षाने मारून टाकण्यासारख्या असतातच. याउलट दुसरा एखादा फक्त वाईट प्रतिसादांनाच वाईट श्रेणी देत राहील. आणखी कोणी सर्व प्रतिसादांना श्रेणी देईल. सगळ्यांना सगळं वाचणं शक्य नाही, वेळ कमी असतो या गोष्टी या सहसंपादकांच्याही बाबतीत खर्‍या आहेतच.\nआकसाने श्रेणी देणे, किंव्या त्याचा व्यत्यास- म्हणजे टिनपॉट प्रतिसादास उत्तम श्रेणी, कंपुबाजी करणे व चांगले प्रतिसादही दाबून टाकणे इ. बाबी याच श्रेणी पद्धतीचे 'साईड इफेक्ट्स' म्हणून येतील.\nअसं होऊ शकतं यात वाद नाही. काही व्यवस्थित प्रतिसादांना वाईट श्रेणी का मिळाली हे मलाही समजलं नाही. पण अशा ठिकाणी समूहाचं शहाणपण अधिकच कामी येतं.\nसहसंपादक निवडण्याची पद्धत अशी असावी की ज्यातून चांगलं लिखाण करणार्‍यांना श्रेणी देता य��वी. चांगलं लिखाण याचा अर्थ समज उत्तम आहे; मतभेद झाले तरी मुद्दाम आकसाने वाईट श्रेणी देणार नाहीत. किंवा विरोधी मत आहे म्हणून वाईट श्रेणी देणार नाहीत. मुद्दा कसा मांडला आहे याला जास्त महत्त्व असावं; माहिती आहे का, विचार आहे का, प्रतिसाद विनोदी आहे का यांवर चांगल्या श्रेणी द्याव्यात अशी अपेक्षा आहे. उदा: तुमचेच हे इथले प्रतिसाद आहेत, यांत माझ्या मतांच्या काही प्रमाणात विरोधात मतं आहेत. पण मला तुमचा प्रतिसाद रोचक वाटतो; कारण तुम्ही विचार करून, व्यवस्थित लिहीता आहात. मी तुमच्या या वरच्या दोन प्रतिसादांना श्रेणी दिली तर नि:संशय चांगल्या प्रतीची देईन. साधारण अशीच अपेक्षा सहसंपादकांकडून आहे.\nसध्या निवडक लोकांनाच श्रेणी देता येते आहे कारण सहसंपादक निवडण्याची प्रक्रिया ऑटोमेट करण्यासाठी लोकांचा अभ्यास करावा लागतो आहे. भले माझ्या मतांच्या विरोधी असतील पण विचार करू शकणारे लोकं किती दिवसांतून लॉगिन करतात, किती प्रतिसाद, लेख लिहीतात याचा विचार करून ही निवड ऑटोमेट करायची आहे. सहसंपादक असणं, इतरांच्या प्रतिसादावर श्रेणी देणं हे जबाबदारीचं काम आहे. ती जबाबदारी ज्या लोकांना समजते अशा ठराविक लोकांच्या लिखाण, लॉगिनची वारंवारिता याचा मी अभ्यास करते आहे; जेणेकरून नवनवीन सूज्ञ लोकांनाही सहसंपादन करता येईल.\nसध्या तरी ही पद्धत अशीच रहावी असं माझं मत आहे कारण त्याशिवाय या पद्धतीची उपयुक्तता समजणार नाही. अधिकाधिक लोकांना लिखाणावर एका शब्दात प्रतिक्रिया देण्याचीही सोय असावी. फक्त \"+१\" एवढाच प्रतिसाद देण्यापेक्षा त्या प्रतिसादातले विचार मार्मिक वाटले का रोचक, प्रतिसाद विनोदी वाटला का माहितीपूर्ण असं सांगणं जास्त 'माहितीपूर्ण' आणि प्रोत्साहनपर आहे, नाही का\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nफाऊंडर मेम्बर्सपैकी एक असल्याने अदिती यानी 'ऐसीअक्षरे' हे संस्थळ निकोप पद्धतीने (जरी वैयक्तिक सदस्य म्हणून त्याना मौजमजा विरंगुळ्यासाठी काही विशिष्ठ डीग्रीपर्यंत धाग्यावरील+प्रतिसादांतून प्रकटणारा वेलकमिंग हलकफुलका दंगा अपेक्षित असला तरी..) चालविण्यासाठी केलेल्या अभ्यासाची प्रचिती या दीर्घ प्रतिसादात उमटली आहे. यावरून त्यांना आणि त्यांच्या सहकारी संपादक सदस्यांना संस्थळाच्या यशस्वीततेसाठी इच्छित असलेले दालन सदैव गजबजलेले राहण��यासाठी नवनवीन कल्पनांचे वावडे नाही हे देखील स्पष्ट होत आहे. मला स्वतःला या \"श्रेणी\" पद्धतीमध्ये काही \"ऑब्जेक्शनेबल ऑर कॉन्फ्लिक्टिंग इलेमेन्ट्स\" आहेत असे वाटत नाही, कारण यातून काही चांगले निष्पण्ण होणार असेल तर प्रतिसादातील 'दंग्या'ला एका सीमारेषेनंतर चाप बसेल असेच वाटते.\nजालीय भाषेतील वर्तणुकीवर \"ईझीनेस\" चा फार मोठा परिणाम होत असतो आणि त्यातून एखादेवेळी एखादी अभ्यासू व्यक्ती प्रतिसादातून प्रकट होणार्‍या अपमानस्पद भाषेला प्रत्युत्तर देण्याऐवजी शांतपणे प्रांगणातून निघून जाणे पसंत करते असा इथला {इथला म्हणजे सर्वमान्य जालीय संस्थळ घडामोडी} अनुभव मॉडरेटींग टीमला येत असणारच. त्यामुळे देहाच्या आरोग्य नियमनासाठी आहार-निद्रा-चयापचन क्रिया जशा महत्वाच्या मानल्या जातात तद्वतच संस्थळाची 'प्रकृती' सुदृढ राहाण्यासाठीही भाषा-नियमन होणे क्रमप्राप्त असल्याने 'श्रेणी' ची सुई योग्य तो प्रभाव दाखवेल असा विश्वास वाटतो...मात्र मूळ प्रतिसादातील कौलाचा मुद्दा ~ श्रेणी देणे हक्क सर्वानाच की संपादक मंडळ स्थापित करीत असलेल्या समितीसदस्यांनाच याबाबतचा अंतिम निर्णय जो होईल तो होवो, पण तो सार्थ असेल की नाही हे येणारा काळच ठरवेल. त्यासंदर्भाची लवचिकता दाखविण्याचे सौजन्य मंडळाकडे असणारच याबाबत विश्वास दाखविला पाहिजे.\nजालीय भाषेतील वर्तणुकीवर \"ईझीनेस\" चा फार मोठा परिणाम होत असतो\nआपले बरेच लिखाण इतर संस्थळांवर वाचले. आपण विचारपूर्वक व उत्तम लिहीता असा अनुभव आहे. इथे तुमचे वाक्य अर्धवट उर्धृत करीत आहे, कृपया माफी असावी:\nईझीनेस च्या बद्दल. (कॉन्टेक्स्ट बदलून, व मला इतर स्थळांचा नामनिर्देश करण्याचे अलिखित शिष्टाचार नीट ठाऊक नाहीत, तो दोष पत्करूनः)\nमनोगत ही देखणी साईट. टेक्निकली छान. पण प्रत्येकच प्रतिसाद टिचकी मारून वाचावा लागतो. खरं सांगतो, हा इझीनेस नाही, मी ३-५ धागे वाचून सोडून दिली साईट. तुमचा अनुभव कसा ते ठाऊक नाही. मिपा वर सद्स्यत्व देणारी यंत्रणा फेल झालिये, तरीही तिथे सहभागी न होता तसेच वाचतो.\nत्या श्रेणी मुळे टिचकी चा किचकटपणा सुरू होईल अन लोक वाचन बंद करतील असे वाटते.\n-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-\nमीदेखील मराठी जालीय विश्वसागरात फार काळ जलतरण केलेली व्यक्ती नाही. पण कबूल करायला हरकत नाही की, मुलाने ज्यावेळी मला अशा 'मर��ठी' संस्थळाचेदेखील सदस्यत्व घेण्याची सूचना केली ती मला आवडली होतीच पण त्या अगोदर मी दीडेक महिना सर्वच संस्थळावर वाचनघिरट्या घालत होतो. तुम्ही उल्लेख केलेले 'मनोगत' मी पाहिलेले आहे पण तिथल्या तांत्रिक सुविधा (की असुविधा ) मला काहीशा किचकट वाटल्या सबब तिकडे जाणे थांबलेच. \"ईझीनेस\" चे साईड इफेक्ट मला जाणवले [वाचनमात्र काळातच] की कित्येक सदस्य मूळ लेख वा त्यावरील प्रतिक्रिया पूर्णपणे न वाचताच \"छान, मस्तच, आवडले, अजून येऊ द्या\" तत्सम 'येते गं, टिकली लावून जाते गं' थाटाची दळण घालणारे प्रतिसाद देऊन संबंधित धागाधारकाला \"व्वा, व्वा, आपल्या धाग्याचा टीआरपी वाढला बरं का ) मला काहीशा किचकट वाटल्या सबब तिकडे जाणे थांबलेच. \"ईझीनेस\" चे साईड इफेक्ट मला जाणवले [वाचनमात्र काळातच] की कित्येक सदस्य मूळ लेख वा त्यावरील प्रतिक्रिया पूर्णपणे न वाचताच \"छान, मस्तच, आवडले, अजून येऊ द्या\" तत्सम 'येते गं, टिकली लावून जाते गं' थाटाची दळण घालणारे प्रतिसाद देऊन संबंधित धागाधारकाला \"व्वा, व्वा, आपल्या धाग्याचा टीआरपी वाढला बरं का \" चे खोटे समाधान देत बसतात. यातून संस्थळ वृद्धीसाठी नेमके काय साध्य होते हे समजणे जिकिरीचे होते. पण जालीय लेखनस्वातंत्र्याचा कुठेही संकोच होत नसल्याने \"आहे हाती हरभर्‍याची टोपली, देत राहू दाणे देता येतील तितके पाखरा\" अशा ईझीनेसचे कॉन्ग्रेसी गवत फोफोट्याने वाढत चालले आहे. [\nआता 'ऐसीअक्षरे' ने पटलावर आणलेली \"श्रेणी\" पद्धती. यावर चर्चाचर्वितण चालू आहेच. याचेही काही 'प्रोज अ‍ॅन्ड कॉन्स\" असतील ज्यांचा साकल्याने या संस्थळाच्या मॉडरेटर्सनी विचार केला असणारच [ही मंडळी जालीयविश्वातील 'नवे मनू' च आहेत.] त्यामुळे त्यानाही काही वेळ देणे सर्वांसाठी लाभदायक सिद्ध होईल असा आशावाद बाळगणे गैर मानले जाणार नाही.\nजो जे वांछील तो ते लाहो\nत्या श्रेणी मुळे टिचकी चा किचकटपणा सुरू होईल अन लोक वाचन बंद करतील असे वाटते.\nआडकित्ता, एक मुख्य फरक असा आहे की वाचनमात्र सदस्यांनीही एकदा स्वतःचा 'थ्रेशोल्ड' सेट केला की त्यांना पुन्हा पुन्हा तसं करावं लागत नाही. तुम्हाला सर्व प्रतिसाद वाचायचे आहेत, तुम्ही तुमचा थ्रेशोल्ड -१ ठेवा, सगळे प्रतिसाद दिसतील, उघडझाप करावी लागणार नाही. पण म्हणून इतर सर्वांनी हेच आणि असंच करावं अशी सक्ती आपण का करावी ज्यांना कमी प्रतिसाद वाच���यचे आहेत त्यांना त्याचं स्वातंत्र्य आहे, ज्यांना प्रत्येक अक्षर वाचायचं आहे त्यांना त्याचं स्वातंत्र्य आहे. एकदा थ्रेशोल्ड सेट करावा लागतो हे काही फार त्रासदायक नाही, नाही का\nमी नवा आहे, मला कर्म कुठून मिळेल माझ्या धाग्यांना श्रेणी कशी मिळेल माझ्या धाग्यांना श्रेणी कशी मिळेल अन जे होईल त्यातून माझा हिरमोड होऊन संस्थळाच्या कामकाजात सहभागी होण्याची उर्मी कमी होऊन अंततः संस्थळ पुनः एकदा त्याच 'नेहेमीचे यशस्वी' कलाकारांनी सादर केलेला तोच नाट्यप्रयोग थोडं बदलून असा होणार नाही काय\nकर्म मिळण्यासाठी प्रतिसाद आणि धागे लिहावे लागतील. हे कर्म श्रेणी देण्यासाठी खर्च करता येतं. आपल्या प्रतिसादांच्या बाय-डीफॉल्ट श्रेणीशी याचा संबंध नाही. आपल्या प्रतिसादांना चांगल्या श्रेणी मिळाल्या की आपल्या प्रतिसादांचं गुणांकन आपोआप वर जातं.\nसध्या धाग्यांना श्रेणी देण्याची सोय नाही, पण ते करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. चांगलं जे काही ते बाजूला काढून ठेवावं आणि जुन्या-नव्या सर्व सदस्यांना वाचण्यासाठी हवं तेव्हा चटकन उपलब्ध असावं असा विचार चार महिन्यांपूर्वीच सुरू झाला आहे. फक्त त्या प्रयोगांत अजून यश आलेलं नाही.\n'नेहेमीचे यशस्वी कलाकार'च श्रेणी देतील असं नव्हे. आत्ता नाही एक आठवडा झाला, संस्थळाची माहिती इतर काही संस्थळांवर टाकून, आणि त्यातही आता साधारण ७५ श्रेणीदाते आहेत. हा आकडा आत्ता मर्यादित आहे कारण १. या लोकांना श्रेणी कशी द्यावी याबद्दल कल्पना आलेली आहे, समजेल याबद्दल खात्री आहे. २. या लोकांच्या लिखाण, वावराचा अभ्यास करून ऑटोमेशनकडे जावं असा विचार आहे.\nया पद्धतीत कोण किती वेळा लॉगिन करतं याकडे लक्ष नसून, कोणी किती उत्तम लिखाण करतं हे महत्त्वाचं आहे. लॉगिन करण्याचा फायदा हा आहे की तुमच्या मतांची नोंद होते, आणि तुमच्या चांगल्या वाईट प्रतिसादांचा रेकॉर्ड रहातो; त्याबदल्यात तुम्हीही चांगल्या-वाईटाबद्दल दोन क्लिकमधे मतप्रदर्शन करू शकता. चांगले मुद्दे मांडणं, नवनवीन माहिती देणं, उत्तम विनोद करता येणं हे सुज्ञ, बुद्धीमान असल्याचं लक्षण आहे आणि अशा अधिकाधिक बुद्धीमान लोकांनी संस्थळ चालवण्यास, मोठं करण्यास हातभार लावावा अशी आमची इच्छा आहे.\nमाझ्या प्रतिसादाला आपण लिहिलेला प्रतिसाद व प्रतिसादास प्रतिसाद या मर्यादित धागाविभागा���े व त्यातील प्रतिसादांच्या 'स्कोर' चे अवलोकन करावे. ज्या माझ्या मूळ प्रतिसादावरून हा 'सब लुप' बनला, त्या प्रतिसादाचे स्कोर मूल्य व प्रत्येक सद्स्याचे प्रतिसदाचा दर्जा व स्कोर मूल्य : हिशेब कसा काय झाला या सर्व उप प्रतिसादांच्या मूल्यांची बेरीज मिळून मुख्य प्रतिसादाचे मुल्य ठरावे.. व हेच धाग्याच्या मूल्या बाबत व्हावे. (माझ्या मते नैसर्गिक न्याय)\nहा नैसर्गिक न्याय कसा हे समजलं नाही.\nपण मला जे समजलं आहे त्यावरून, उदा: राजेश घासकडवी यांनी माझ्या एखाद्या \"प्लीज या कवितेचा अर्थ समजून सांगा\" अशा सुमार विनंतीवजा प्रतिसादाला दिलेल्या चांगल्या प्रतिप्रतिसादामुळे मला काही \"कूल पॉईंट्स\" मिळावेत का माझ्या मते अजिबात नाही. चांगली श्रेणी चांगल्या प्रतिसादांनाच मिळावी. मी एखादा सुमार, निरर्थक किंवा अवांतर प्रतिसाद दिला तर मला त्याची शिक्षा मिळावी आणि मी चांगला प्रतिसाद दिला तर मला त्याबद्दल चांगली श्रेणी मिळावी. उलटपक्षी, माझ्या चांगल्या प्रतिसादाला उत्तर म्हणून इतर कोणी अवांतर, खोडसाळ लेखन केलं तर मला त्याचा फटका बसू नये. हे मला दिसत राहिलं तर मी अधिकाधिक चांगलं लिखाण करण्यास सुरूवात करेन आणि उगाच \"+१\" प्रकाराचे ट्यार्पीवर्धक पण सुमार प्रतिसाद लेखन थांबवेन. संस्थळाचा उद्देशच हा आहे की चांगले लेखक आणि वाचक संस्थळामुळे तयार व्हावेत. जे आधीच चांगले लेखक आणि/किंवा वाचक आहेत त्यांना व्यासपीठ असावं, जिथे त्यांचा आपसांत संवादही असू शकतो.\n'३_१४ विक्षिप्त अदिती' या सदस्याने आत्तापर्यंत ठीकठाक लिखाण केलं आहे म्हणून अदितीने तिथेच थांबू नये, पुढे जात रहावं हा उद्देश आहे.\nनवीन आलेले सदस्य तुम्ही दिलेलं आहे त्याच ट्रॅकवरून जातात असंही नाही. आंजावरच असे काही लोकं आहेत की जे आले, थोडंबहुत वाचन केलं आणि अनेक ठिकाणी चांगले प्रतिसाद दिले; अशा लोकांचं स्वतंत्र लिखाण खूप कमी आहेत. उदा: नितिन थत्ते. 'ऐसीअक्षरे'वरील काही सभासदांना एकूणच असे फोरम्स म्हणजे काय हेच माहित नाही; पण ते उत्तम लेखक आणि वाचकही आहेत. नवीन लोकांनी लिखाण करावंच, आणि त्यात कर्म-श्रेणीव्यवस्था अजिबात आड येत नाही. उलट श्रेणीव्यवस्थेचं एकदा ऑटोमेशन केलं की मला (अदितीला) कोण माणूस हुशार वाटतो यापेक्षा कोण सदस्य हुशार, माहितगार इ.इ. आहे ते लगेच लक्षात येऊन त्यांनाही या व्यवस्थेत सामी��� होता येईल.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\n>>>त्या श्रेणी मुळे टिचकी चा\n>>>त्या श्रेणी मुळे टिचकी चा किचकटपणा सुरू होईल अन लोक वाचन बंद करतील असे वाटते. अनुमोदन\nमुद्दे योग्य आहेत. पण एक शंका:\nप्रतिसादांची श्रेणी ही 'कर्मा'शी बांधील आहे.\nकर्म हे तुमच्या लिखाणावर अवलंबून आहे.\nया सुरुवातीच्या काळात आपण ९९% आमंत्रित सदस्यांबद्दल व त्यांच्या वागणूकीबद्दल विचार करीत आहात असे जाणवले. मराठी संस्थळांवरील वावराचे माझे स्वतःचे जालीय वय सुमारे ४ महिने आहे. दरम्यान मी भरपूर वाचन केले. या वाचन्/निरिक्षणातून जाणवते, की : जुन्या / लोकप्रिय स्थळांवर आलेला नवा सदस्य बहुधा पुढील अवस्थांतून जातो, (हे आपल्यालाही मान्य असावे.)\n१. सद्स्यत्व न घेता वाचन (लर्किंग)\n२. सद्स्यत्व घेऊन मग थोडे प्रतिसादात्मक लिखाण, बहुधा 'सहमत' इ.\n३. चुकत माकत एकादा धागा. बहुधा शंकानिरसन प्रकारचा: माझ्या लॅपटॉपचा १/४ स्क्रीन ब्लँक झालाय, मदत करा. किंवा. चिंचवड मधे के.जी. कोणती चांगली इ. प्रकारचा.\n३ अ : थोडा बरा धागा : इतर ठिकाणी दिलेल्या प्रतिसादांवरून निघालेला.\n४. खरे अभ्यासू लेखन. हे दरम्यानच्या काळात ब्लॉग वगैरे चालवून व इतर वैयक्तिक अभ्यासातून येते\n५. इतर अभ्यासूंशी परिचय, व संस्थळाच्या पॉलिसिजची अध्यहृत समज. (म्हणजे विंडोज मधे जसे MS प्रॉडक्ट्स साठी हिडन प्रोग्रामींग हूक्स असतात तसे) व त्यातून बिन्धास्त धागे उघडणे.\nमी नवा आहे, मला कर्म कुठून मिळेल माझ्या धाग्यांना श्रेणी कशी मिळेल माझ्या धाग्यांना श्रेणी कशी मिळेल अन जे होईल त्यातून माझा हिरमोड होऊन संस्थळाच्या कामकाजात सहभागी होण्याची उर्मी कमी होऊन अंततः संस्थळ पुनः एकदा त्याच 'नेहेमीचे यशस्वी' कलाकारांनी सादर केलेला तोच नाट्यप्रयोग थोडं बदलून असा होणार नाही काय\nमाझ्या प्रतिसादाला आपण लिहिलेला प्रतिसाद व प्रतिसादास प्रतिसाद या मर्यादित धागाविभागाचे व त्यातील प्रतिसादांच्या 'स्कोर' चे अवलोकन करावे. ज्या माझ्या मूळ प्रतिसादावरून हा 'सब लुप' बनला, त्या प्रतिसादाचे स्कोर मूल्य व प्रत्येक सद्स्याचे प्रतिसदाचा दर्जा व स्कोर मूल्य : हिशेब कसा काय झाला या सर्व उप प्रतिसादांच्या मूल्यांची बेरीज मिळून मुख्य प्रतिसादाचे मुल्य ठरावे.. व हेच धाग्याच्या मूल्या बाबत व्हावे. (माझ्या मते नैसर्गिक न्याय) अन्यथा नवे सद���्य या प्रक्रियेत अन पर्यायाने संस्थळाच्या कामकाजात आत्मियतेने सहभागी होणार नाहीत. संस्थळ हे पुनः एकाच चाकोरीत बद्ध होऊन फक्त 'अनदर क्लोन' असे होऊन बसेल..\nहा प्रतिसाद थोडा विस्कळित झाला आहे. समजून घ्याल अशी आशा. पुन्हा एकदा: स्कोर ची गरज च काय\nता.क. : लॉगिन च्या वारंवारिते बद्दल. उदा. मी २४ तास ऑनलाईन असतो. अन कॉम्प्युटर व बहुधा ब्राऊझर ही सुरूच असतो. माझी लॉगीन जवळजवळ परपेच्युअल असते. याचा हिशेब कसा काय होणार सहाजिकच माझी येण्याची नोंद वारंवारिता अतिशय कमी भरेल\n-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-\nया नव्या घराचे ते नियम अस्तील तर तसे. काय फरक पडतो त्याने\nहेच, आणि एवढेच. त्यापुढं चर्चा म्हणून सहभागासाठीही काही लिहण्यानं \"सर्वर वरील लोड वाढणार अन वाचकास त्रासदायक होणार.\"\nअसा किंवा तसा त्रास झालाच तर वाचक येणार नाहीत. न आले तर संस्थळ टिकणार नाही. व्यवस्था स्वीकारून वाचक आले तर संस्थळ चालू राहील. वाचकांचा सहभाग वाढला तर संस्थळ मजबूत होईल. सिंपल.\nवाचक येणार नाहीत. न आले तर\nवाचक येणार नाहीत. न आले तर संस्थळ टिकणार नाही. व्यवस्था स्वीकारून वाचक आले तर संस्थळ चालू राहील. वाचकांचा सहभाग वाढला तर संस्थळ मजबूत होईल. सिंपल\nम्हणजेच \"आहे हे असं आहे पटलं तर राहा नाहीतर चपला घालून चालू पडा\" फारतर काय होइल नाय येणार कुणी आणि पडेल बंद तिच्यायला\nअगदी नेमके. त्याचे कारण स्वच्छ आहे. जुन्या भाषेतच सांगायचे तर, लोकांनी संस्थळ उभं करायचं. इतरांनी वाट्टेल तसं वागून संस्थळचालकालाच डोकेदुखी करायची, याला काहीही अर्थ नाही. इथं एक चौकट आहे, त्याच्या आत मारायच्या त्या उड्या मारा. ही चौकट आपल्या आकाराला पुरेशी वाटत नसेल तर वैयक्तिक स्तरावर चालकांशी संपर्क साधून ती व्यापक करण्याचा प्रयत्न करा. त्यांना ते पटलं तर ते व्याप्ती वाढवतील. नाही पटलं तर आहे तशी चौकट राहील. त्यात नाचणं जमत नसेल तर मोकळं व्हावं. पण काय आहे, इथं किंवा तिथंही अभिव्यक्ती आणि लोकशाही ही आदरणीय आधारभूत तत्वे आहेत, त्यामुळं हे असं होत असतंच. समजून घ्या.\nही माझी मतं आहेत. ती फाट्यावर मारता येतातच. संस्थळचालकांची मते यासंदर्भात वेगळी असू शकतात.\nअवांतर: आनंदयात्रींचा हा प्रतिसाद कुणी खोडसाळ ठरवला\nमला अजुनही श्रेणी देता येत\nमला अजुनही श्रेणी देता येत नैये लवकरात लवकर काय ते कळवावे हीच नम्र विनंती.\nतुम्हाला देताही येणार नाहीत.\nतुम्हाला देताही येणार नाहीत. तुमच्या आणि गुगळेंच्या प्रतिसादांना जाणुन बुजुन खालची श्रेणी दिली जात आहे हे तुमच्या लक्षात आले नाही का\nमला देता येते आहे. नीट कळ्ळं\nमला देता येते आहे. नीट कळ्ळं नाहीये अजून, पण चांगली सोय आहे.\nमला फक्त प्रतिसादांनाच श्रेणी देता येतेय,सहित्याला नाही.\nहा प्रकार बरोबर नाही.\nसाहित्यालाही श्रेणी देता आली पाहिजे.\nमाझ्याकडे कर्म-मूल्य २ आहे. प्ण श्रेणी कशी द्यायची हे समजत नाही. असतीतर आडकित्तांच्या प्रतिसादाला सगळ्यात वरची श्रेणी दिली असती.\nमला श्रेणी देता येईल\nमला श्रेणी देता येईल का\nकंपू या शब्दाचा अर्थ 'गट' असा घेऊन दुसर्‍या पर्यायाला मत दिले आहे.\nमाझ्या मते हा अधिकार सगळ्यांकडे नसावा, मात्र हा अधिकार मिळण्यासाठीचा 'क्रायटेरिया' जाहिर असावा. (म्हणजे ठराविक कर्म झाल्यावर हा अधिकार मिळेल वगैरे)\nम्हणजे अधिक गुणांकन मिळवून हा अधिकार घेणं हे मोटीवेशन ठरेल\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nएक तर मला ते कर्म वगैरे भानगड\nएक तर मला ते कर्म वगैरे भानगड अजिबात समजली नाही...बाकी जे वाटेल ते लिहित जायचे बाकी चिंता अजिबात करायचं कारण नाही असं आमचं आत्तापर्यंतचं धोरण चालु राहील.\nआपला विस्तृत प्रतिसाद वाचला.\nमाझ्या तरी शंका दूर झाल्या आहेत. तुमचा उत्तरे देण्याचा धीर (पेशन्स) वाखाणण्याजोगा आहे. (तो वाखाणण्यात येत आहे हे जाहीर करतो :दिवे:) मी तुमच्या जागी असतो, तर इथपर्यंत संतापून नक्कीच काही खडूस बोलून गेलो असतो.\nतुमचा पेशन्स थोडा अजून ताणत २ गोष्टी सुचवू इच्छितो, त्या अशा:\n१. या \"कर्मविपाक\" सिद्धांतावर आपण व इतरही मॉडरेटर्स नी सखोल उहापोह केलेला आहे असे दिसतेच आहे. फक्त, झीरो बजेट करून इतर जन्मींचे (पक्षी इतर मसं वरील अवतारांचे) बरेवाईट पूर्वसंचित इकडे बाय डीफॉल्ट ट्रान्स्फर न करता, नवी साईट नवे राज असे करावे असे वाटते.\nकर्म मिळण्यासाठी प्रतिसाद आणि धागे लिहावे लागतील. हे कर्म श्रेणी देण्यासाठी खर्च करता येतं. आपल्या प्रतिसादांच्या बाय-डीफॉल्ट श्रेणीशी याचा संबंध नाही. आपल्या प्रतिसादांना चांगल्या श्रेणी मिळाल्या की आपल्या प्रतिसादांचं गुणांकन आपोआप वर जातं.\nकर्म श्रेणी देण्यासाठी खर्च करण्याची कल्पना नीटशी समजली नाही, पण हा एक उत्तम कंन्ट्रोल ठरेल असे वाटते. म्हणजे कंपूशाही करून कुणी थ��ल्लर प्रतिसादांस चांगली श्रेणी दिली, तर त्याची श्रेणी देण्याची क्षमता आपोआप घटून ती त्याला इतरत्र वापरता येणार नाही, असे काहीसे करता येईल काय\n-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-\n>>कर्म श्रेणी देण्यासाठी खर्च करण्याची कल्पना नीटशी समजली नाही\nप्रतिसाद आणि धागे लिहून कर्म मिळतं. ही झाली जमेची बाजू. पुरेसं कर्म मिळालं की तुम्हाला प्रतिसादांना श्रेणी देता येतात. श्रेणी देताना हे कर्म खर्च होतं. ते पुरेसं खाली आलं की तुमची श्रेणीक्षमता नाहीशी होते. मग प्रतिसाद/धागे लिहून पुन्हा कर्म मिळवावं लागतं. अशी ही संकल्पना आहे.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nश्रेण्या देत बसून तुम्हाला काय येसेस्सीबोर्डाचे पेपरतपासनीस व्हायचे आहे का\nसगळ्यान्ना प्रतवारीचा हक्क हवा\nकाही गरज नाही प्रतवार्या करत बसायची\nचीयसाब तरक र्यावातप्र हीना जरग हीका\nपळा पळा, डोन्गराला आग लागली....\nश्रेण्या देत बसून तुम्हाला काय येसेस्सीबोर्डाचे पेपरतपासनीस व्हायचे आहे का\nसाध्या भाज्यादेखिल निवडून निवडून घेतो, इथल्या प्रतिसादान्ना निवडायल नको\nकाही गरज नाही प्रतवार्या करत बसायची\nपळा पळा, डोन्गराला आग लागली...\nनाऊ गॉट इट, हा अनुल्लेखाचा अभिनव प्रकार आहे\nकाल पर्यन्त माझे कर्ममुल्य की काय ते २ वगैरे दिसत होते, कुणीतरी माझ्या दोन प्रतिसादान्ना \"निरर्थक\" असा शेरा मारल्याने बहुतेक ते कर्ममूल्य घटून शून्यावर गेले. मायनस अर्थात वजा आकड्यात जायची सुविधा असेल तर माझे कर्ममूल्य मायनस मधेच कायम असण्याची शक्यता जास्त आहे. तर असो. आयडीया चान्गली आहे.\nअहो, जो शेरा मारतो तेव्हा\nअहो, जो शेरा मारतो तेव्हा त्याचेही कर्ममूल्य घटते तेव्हा तुमच्या चांगल्या प्रतिसादांना उगाच निरर्थक असा शेरा मारून कोण स्वतःचे कर्ममूल्य फुकट वाया घालवेल. सबब तुमच्या निरर्थक आणि टुकार प्रतिसादांनाच निरर्थक असा शेरा कुणीतरी मारलेला असणार.\nस्वगतः माझ्या ह्या माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल मला माहितीपूर्ण अशी श्रेणी कुणी देईल काय\nपालथ्या घड्यावर म्हणीप्रमाणे तुमच्या प्रतिसादाला निरर्थकच श्रेणी दिली पाहिजे. (माझं शिंचं कर्म संपलंय नाहीतर दिली असती. )\nकर्मण्ये वा धिकारस्ते मा\nकर्मण्ये वा धिकारस्ते मा फलेषु कदाचन.....\n>>>अहो, जो शेरा मारतो तेव��हा त्याचेही कर्ममूल्य घटते तेव्हा >>>\nतो मुद्दा आहे, पण प्रत्यक्ष कुबेरास वा त्याचे अनुयायांस कर्ममूल्य घटण्याची कस्ली आलिये भिती नै का\nमला मायनस आकड्यान्ची भिती नाही. मात्र \"श्रेणी\" प्रकारात कम्पुशाहीचा धोका कुणी कुणी व्यक्त केला होता, त्यात बरेच तथ्य असू शकते हे ध्यानात घ्यावे.\nमाझ्या मते, प्रतिसाद कुणी दिलाय हे दिसतच नाही, केवळ विषय्/श्रेणी/दिनांक-वेळ दिसते, तर विषया ऐवजी, आयडी दिसली, तर तुम्ही काहीका श्रेणी द्या, लोक ज्यान्चे वाचायचे तेच वाचायला जातिल. अन तिथेच नेमकी ग्यानबाची मेख मारुन ठेवलीये की ते टिचकी मारल्याशिवाय कोणी लिहीलय हे कळत नाही. ही आयडीया मात्र आवडली नाही.\nएका पोस्टला एक कर्म वाढताना\nएका पोस्टला एक कर्म वाढताना दिसतंय.\nपण एक श्रेणी दिल्याने साधारण किती कर्म घटतं म्हणजे एक पोस्ट लिहून मिळवलेलं कर्म एका श्रेणी देण्याने जात नाही ना\nएका पोस्टला(प्रतिसाद) नाही वाढत, एक नविन धागा सुरु केला तर वाढत, तपासुन बघायला हवय.\nशिवाय आता तर बाय डिफॉल्ट माझ्या पोस्ट्स्ना झिरो स्कोअर दिस्तोय, म्हण्जे माझ्या पोस्ट मला देखिल झाकलेल्या दिसुन टिचकी मारल्याशिवाय दिसत नाहीत, भन्नाटे एकुणातच कल्पना.... अनुल्लेख करायची येवढी सुन्दर तान्त्रिक सुविधा मी आजवर कुठल्याच साईट वर पाहिली नाहीये\nपण तुमचे प्रश्न बरोबर आहेत, कळीचे आहेत, हे कर्म अन त्याच्या मुल्याचे जमाखर्चाचे गणित कुठेतरी उलगडून दाखविलेले असायला हवे.\nअम्.. मला पोस्ट म्हणजे धागा\nअम्.. मला पोस्ट म्हणजे धागा असं म्हणायचं होतं.\nप्रतिसादांनीही वाढतं का कर्म.. मग मी नीट वाचलं नसेल. परत वाचतो माहिती..\nनेमकं कशाने किती वाढतं हे हळूहळू कळेलसं वाटतं..\nया सर्व यंत्रणेमागे अनुल्लेखाचा किंवा हेतुपुरस्सर प्रतिसाद झाकण्याचा भाग नसावा असे वाटते, कारण झाकणार्‍याचे कर्मही त्या प्रयत्नात कमी होतंयच की..\nयांमुळे नेमकं किती कर्म वाढतं अशी शंका विचारली होती.. उदा धाग्याने १ वाढतं. प्रतिसादाने ०.२५.. श्रेणी दिली की ०.२५ कमी.. कोणत्याही प्रकारची श्रेणी दिली तरी तितकीच घट की वेगवेगळी..\nआपल्याला निगेटिव्ह श्रेणी मिळाली की अमुक इतके पॉईंट गेले..\nया सर्व शंका तातडीने निरसन व्हाव्यात इतक्या महत्वाच्या नाहीत पण सर्वांना समजावं म्हणून इथे सार्वजनिकरित्या विचारल्या. हे नेमकं वाढ आणि घटीचं गणित कळलं की श्रेणी देताना उपयोगी पडेल. उगीच श्रेणी देण्याची पद्धत पडणार नाही.\n>>>या सर्व यंत्रणेमागे अनुल्लेखाचा किंवा हेतुपुरस्सर प्रतिसाद झाकण्याचा भाग नसावा असे वाटते, कारण झाकणार्‍याचे कर्मही त्या प्रयत्नात कमी होतंयच की.. नसेलही तसा हेतुपुरस्सर प्रकार, पण आता मी माझ्या पोस्ट दिसण्याकरता खालील पर्यायातुन -१ पर्याय निवडल्यावर बर्‍याच नवनविन पोस्ट्स बघायला मिळाल्या ज्या आधी दिसत नव्हत्या. काही जणान्ना ही सोय बरी वाटेल, पण माझ्यासारख्या चिकित्सकाला, कुणीतरी दुसर्‍याने मायनस वन श्रेणी दिलेल्या त्या टाकाऊ म्हणून वाचायला नकोतच असे वाटणार नाही, किम्बहुना, असे दुसर्‍याच्या मताने चालणे जमणार नाही. कोणत्या टाकाऊ, कोणत्या नाही ते माझे मीच ठरवणार ना अन बहुसन्ख्य सभासद, बाय डिफॉल्ट असलेली अधिक१ (+१) ची सुविधा बदलण्याचे (माहित नसल्याने वा मुद्दामहून) कष्टही घेणार नाहीत व विशिष्ट आयडीच्या पोस्ट ना मायनस ठरविल्यावर त्या आपोआप झाकलेल्या रहातील हे निश्चित, अन म्हणूनच मी म्हणले की अनुल्लेखाचा हा अभिनव प्रकार आहे.\nअसो, साईट नविन आहे, ट्रायल अ‍ॅण्ड एरर काही काल होतच रहाणार. कसलेही पूर्वमत बनविण्यापेक्षा वाट पहाणे हे उत्तम\nमला वाटतं की एकदा मी / आपण ती\nमला वाटतं की एकदा मी / आपण ती -१ ची लेव्हल सिलेक्ट करुन बदल साठवा किंवा तत्सम \"सेव्ह\" केलं की त्यापुढे आपल्याला नेहमीच सगळ्या प्रतिक्रिया दिसतील (कोणतीच प्रतिक्रिया मिटलेली नसेल) चुभूदेघे.. पण मला वाटतं असं करता येत असेल तर फेअर इनफ.. करुन पाहतो.\n>>>>मला वाटतं की एकदा मी / आपण ती -१ ची लेव्हल सिलेक्ट करुन बदल साठवा किंवा तत्सम \"सेव्ह\" केलं की त्यापुढे आपल्याला नेहमीच सगळ्या प्रतिक्रिया दिसतील (कोणतीच प्रतिक्रिया मिटलेली नसेल) चुभूदेघे.. पण मला वाटतं असं करता येत असेल तर फेअर इनफ द्याट इज नॉट फेअर इनफ हे मी माझ्यापुरत अस बघितल तर असेल फेअर इनफ, पण आधीच्या पोस्ट मधिल ठळक केलेल्या मजकुरातील, बाय डिफॉल्ट +१ आणि नविन नेटशी सराव नसलेले सभासद यान्ची सान्गड घालता -१ गुणान्कन असलेल्या पोस्टी असतील हे देखिल त्यान्च्या गावी ध्यानात येणार नाही. जर ही बाय डिफॉल्ट सुविधा -१ ला सुरु ठेऊन, युजरला त्यात हवा असेल तर बदल करुन घेईल, असे धोरण ठेवले तर आक्षेपाला जागा उरणार नाही. मात्र, बाय डिफॉल्ट +१ ठेऊन, नविन युजर्स ना, -१ बद्द��� अन्धारातच ठेवायचे असेल तर अवघड आहे. कारण, -१ गुणान्कन, काही निवडक लोकच करु शकतात्/सगळ्यान्ना सुविधा मिळाली गुणान्कनाची तरी कम्पुशाहीची भिती -१ करता रहातेच\nकाय मंद मनुष्य आहे हा\nजरा विचार करुन तरी प्रतिसाद लिहा शेळीच्या लेंड्यासारखे पन्नास निरर्थक प्रतिसाद द्यायचे आणी मग अवांतर, निरर्थक श्रेण्या मिळाल्या की रडत बसायचं\nओ निळेकाका, कृपया प्रतिसादावर\nओ निळेकाका, कृपया प्रतिसादावर आ़क्षेप असावे, प्रतिसादकावर नको. वैयक्तिक टिपणी कशाला करताय.\nउगाच टिप्पणी केलेली नाही.\nश्रेणी संबंधित कीती प्रतिसाद त्यांनी दिलेत ते पहा जरा. त्याला किती उत्तरं दिली गेली आहेत ते पहा. सारखं तेच उगाळायचं आणि मुद्दामुन 'अनुल्लेखाचं धोरण' आहे अन ढमकं अन तमकं आहे करण्याला काय अर्थ आहे का\nबाकी माझा प्रतिसाद प्रतिसादकाच्या अनुशंगानेच आहे. ज्याला चुक वाटेल त्याने तशी श्रेणी द्यावी. सुविधा त्याच करता आहे.\n>>>श्रेणी संबंधित कीती प्रतिसाद त्यांनी दिलेत ते पहा जरा. त्याला किती उत्तरं दिली गेली आहेत ते पहा. सारखं तेच उगाळाय>>> म्हणजे किती सन्ख्येने प्रतिसाद द्यावेत यावर देखिल काही मुल्यान्कन आहे की काय किती सन्ख्येने प्रतिसाद द्यावेत यावर देखिल काही मुल्यान्कन आहे की काय मला कसे माहित नाही मला कसे माहित नाही इथे कसे कुठे दिसत नाही इथे कसे कुठे दिसत नाही की त्या सन्ख्यात्मक मुल्यान्कनाला तुम्हाला नेमले आहे की त्या सन्ख्यात्मक मुल्यान्कनाला तुम्हाला नेमले आहे काही कळत नाही बोवा\nबाकी, माझे प्रतिसाद व येथिल वावर जर या संस्थळाच्या चालकान्ना आक्षेपार्ह वाटला तर त्यान्नी मला इथे जरुर जाहिररित्या सान्गावे/हवे तर अन्तर्गत निरोपाद्वारे सान्गावे, मी तत्काळ हे संस्थळ सोडून जाण्यास तयार आहे. तुम्हांस हवे तर तशी विनन्ती (म्हणजे मला जायला सान्गण्याबद्दल) तुम्हीही चालकांकडे करु शकता नै का पण उगाच नको तिथे शेळीच्या लेन्ड्या नि फिन्ड्या सारखे किळसवाण्या उपमा देत जाऊ नका बोवा.\nश्रेणी संबंधित कीती प्रतिसाद\nश्रेणी संबंधित कीती प्रतिसाद त्यांनी दिलेत ते पहा जरा. त्याला किती उत्तरं दिली गेली आहेत ते पहा.\nतुमच्या मुद्द्यांशी सहमत आहेच. माझा आ़क्षेप फक्त वैयक्तीक टिपणीविषयीच होता. विनाकारण वातावरण गढूळ करणे नकोसे वाटते इतकेच.\nबाकी आमचे कर्ममूल्य आम्हास राखून ठेव��यचे असल्याने श्रेणी अद्याप देत नाही.\nवातावरण गढूळ करणे याला म्हणतात: लिंबूटिंबूची वाक्यं खाली देत आहे.\n१. नविन युजर्स ना, -१ बद्दल अन्धारातच ठेवायचे असेल तर अवघड आहे.\n२. भन्नाटे एकुणातच कल्पना.... अनुल्लेख करायची येवढी सुन्दर तान्त्रिक सुविधा मी आजवर कुठल्याच साईट वर पाहिली नाहीये\n३. मात्र \"श्रेणी\" प्रकारात कम्पुशाहीचा धोका कुणी कुणी व्यक्त केला होता, त्यात बरेच तथ्य असू शकते हे ध्यानात घ्यावे.\n४, मला काय हे श्रेणी वगैरे द्यायचा \"अधिकार\" नको बोवा\n५. लपुन लपुन श्रेणी देणे म्हणजे मला कुणाच्या पाठीमागे लपुन बसुन त्याला खडा मारल्यागत वाट्टय,\nहे असे प्रतिसाद वारंवार देण्याचा उद्देश काय आहे हे वेगळे सांगायला नको. राहिला मुद्दा मंद वगैरे म्हणण्याचा तर, आय कान्ट हेल्प इट. जे वाटलं ते म्हणण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, इथं तर नाहीच नाही.\nत्यांना कर्ममूल्याची संकल्पनाच अजून नीट समजली नाही तर त्याला ते तरी काय करणार.\n>>>> राहिला मुद्दा मंद वगैरे म्हणण्याचा तर, आय कान्ट हेल्प इट. जे वाटलं ते म्हणण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, महाशय, माझी वेगवेगळ्या पोस्ट्मधिल निवडक वाक्यान्ची (मागिलपुढील पोस्ट्सचा सन्दर्भ टाळून) जन्त्री टाकण्याचे येवढे कष्ट घेण्या ऐवजी, आपलेच वरील वाक्य व त्यातिल ठळक केलेला मुद्दा.... केवळ स्वतः करता लावुन वापरण्याशिवाय, मज पामराकरता देखिल लावला असतात तर आभाळ कोसळल नस्तच, शिवाय जन्त्री करायचे कष्टही वाचले अस्ते\nतुम्ही दिलेल्या वाक्यान्ची जन्त्री मी नाकारत तर नाहीच, पण केवळ आयकाण्टहेल्पइट असे म्हणून झटकुनही टाकत नाही. ती ती वाक्ये, संस्थळाच्या धोरणाबद्दल सध्या दिसणार्‍या/जाणवणार्‍या बाह्य रुपामुळे कशाप्रकारची मते बनू शकतील याची निदर्शक म्हणूनच, अन मलाही काही एक वाटले म्हणूनच लिहीली आहेत. संस्थळचालक त्यातुन योग्य तोच बोध घेतील न की वैयक्तिक टीकाटिपण्णी करतील याची खात्री आहे.\nमुलांनो आणि मुलींनो, वादावादी\nमुलांनो आणि मुलींनो, वादावादी थांबवा. लवकरच याचं डॉक्यूमेंटेशन लिहून प्रसिद्ध करते आहे.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nइतकाच माझा मन्दपणा जाणवत असेल अन माझे प्रतिसाद शेळीच्या लेन्ड्यासारखे वाटत अस्तील तर सढळ हस्ते मायनस वा कसल्या त्या \"श्रेणी\" द्या ना कुणी अडवलय की कर्ममूल्य सम्पल तुम्च लिहून बोलु�� कुणाला कस्ली मर्दुमकि दाखवताय लिहून बोलुन कुणाला कस्ली मर्दुमकि दाखवताय\nजर ही बाय डिफॉल्ट सुविधा -१\nजर ही बाय डिफॉल्ट सुविधा -१ ला सुरु ठेऊन, युजरला त्यात हवा असेल तर बदल करुन घेईल, असे धोरण ठेवले तर आक्षेपाला जागा उरणार नाही.\nतरीही वापर करु लागल्यावर लवकरच वापरकर्त्याला हे सेटिंग कळेलच असंही वाटतं. तोपर्यंत निरर्थक प्रतिसादांपासून त्याचा \"बचाव\" () होईल.. म्हणून बाय डिफॉल्ट +१ ठेवला असावा.\nतरीही डिफॉल्ट -१ ठेवण्याविषयी प्रवर्तकांनी विचार करायला हरकत नाही.\n>>> तरीही डिफॉल्ट -१ ठेवण्याविषयी प्रवर्तकांनी विचार करायला हरकत नाही. अनुमोदन\n(मूलभूत प्रश्न आहे, स्पःष्ट शब्दात काहीएक आक्षेप घेणे/तृटी दाखविणे म्हणजे गुन्हा अस्तो का\nशेळीच्या लेंड्यासारखे पन्नास निरर्थक...\nशेळीच्या लेंड्या निरर्थक असतात हा जावाईशोध लावल्या बद्दल\nअखिल भारतीय बोकूड महासंघा तर्फे जाहीर निषेध\nहे बघा शेळीच्या लेंड्यांचे उपयोग अन त्यावर किती लोकांची उपजीविका चालते ते\nबोकूड (लिव्हर फ्राय) प्रेमी, आडकित्ता\n-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-\nअंक प्रकाशित झाला आहे.\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : दिग्दर्शक ली स्ट्रासबर्ग (१९०१), अभिनेता, दिग्दर्शक जेमिनी गणेशन (१९२०), लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी (१९३८), दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता मार्टिन स्कॉर्सेजी (१९४२)\nमृत्यूदिवस : समाजवादी सुधारक, कामगार नेते रॉबर्ट ओवेन (१८५९), 'पंजाब केसरी' लाला लजपतराय (१९२८), सिनेदिग्दर्शक देबकी बोस (१९७१), नोबेलविजेती लेखिका डोरिस लेसिंग (२०१३)\n१८०० : अमेरिकन सेनेटचे (संसद) पहिले अधिवेशन सुरू.\n१९६९ : सुएझ कालवा जलवाहतुकीसाठी खुला झाला.\n१८७६ : चायकोवस्कीचा 'स्लावोनिक मार्च' प्रथमच जाहीर कार्यक्रमात सादर.\n१९६३ : पुण्याचा वीजपुरवठा नगरपालिकेकडे देण्याची मागणी सरकारने फेटाळल्यामुळे पुण्यात कडकडीत बंद.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/after-anupam-khers-resignation-from-the-chairman-post-of-ftii-gulshan-grover-has-been-approached-for-the-same/articleshow/66947758.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2019-11-17T23:36:14Z", "digest": "sha1:ZRKP57NW4OJJKI3EROPVN2RZEHRO5XJD", "length": 13725, "nlines": 160, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "FTII chief: Gulshan Grover: गुलशन ग्रोवर एफटीआयआयचे नवे अध्यक्ष? - after-anupam-khers-resignation-from-the-chairman-post-of-ftii-gulshan-grover-has-been-approached-for-the-same/ | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nGulshan Grover: गुलशन ग्रोवर एफटीआयआयचे नवे अध्यक्ष\nज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटला (एफटीआयआय) लवकरच नवा अध्यक्ष मिळणार आहे. बॉलिवूडमधील 'बॅड मॅन' अभिनेते गुलशन ग्रोवर यांच्या नावाची या पदासाठी चर्चा आहे.\nGulshan Grover: गुलशन ग्रोवर एफटीआयआयचे नवे अध्यक्ष\nज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटला (एफटीआयआय) लवकरच नवा अध्यक्ष मिळणार आहे. बॉलिवूडमधील 'बॅड मॅन' अभिनेते गुलशन ग्रोवर यांच्या नावाची या पदासाठी चर्चा आहे.\nगुलशन ग्रोवर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक उत्तम अभिनेते आहेत. तब्बल ४००हून अधिक सिनेमांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. सिनेसृष्टीत येण्याआधी ते अध्यापनाच्या क्षेत्रात होते. संजय दत्त, विजया पंडित, सनी देवल, कुमार गौरव आणि टीना मुनीम यांना गुलशन ग्रोवर यांनी अभिनयाचं प्रशिक्षण दिलं आहे. 'राम लखन'मधील त्यांची भूमिका विशेष गाजली होती. दिल्लीच्या श्रीराम कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी मिळवल्यानंतर त्यांनी रोशन तनेजांकडे अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं होतं.\nएका कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठी न्यू अॅमस्टरडॅम इथं जावं लागल्यानं अनुपम खेर यांनी एफटीआयआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. आपल्या जबाबदारीकडं दुर्लक्ष होऊ नये म्हणून खेर यांनी हा निर्णय घेतला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर या पदासाठी योग्य व्यक्तीचा शोध सुरू होता. हा शोध गुलशन ग्रोवर यांच्यापाशी येऊन थांबल्याचं समजतं. मात्र, गुलशन ग्रोवर यांनी याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.\nFTII चे संचालक म्हणतात, माहीत नाही\nएफटीआयआयचे अध्यक्ष म्हणून अभिनेते गुलशन ग्रोवर यांच्या नावाची चर्चा सुरू असली तरी केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभागाकडून काही सूचना आलेली नाही, असे स्पष्टीकरण एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र क���थोला यांनी मटाशी बोलताना दिले. माहिती आणि प्रसारण विभागाकडून आम्हाला काही सूचना नाही. अध्यक्षपदी निवड होताच आम्हाला सांगितले जाईल. सध्यातरी संस्थेच्या पातळीवर याबाबत काही माहिती नाही, असे कँथोला यांनी स्पष्ट केले.\nगायिका गीता माळी यांची शेवटची फेसबुक पोस्ट व्हायरल\nलग्नाच्या वाढदिवशी सोनाली बेंद्रे भावुक; पतीचे मानले आभार\nराष्ट्रपती राजवटीवर रितेश देशमुखचे मत, म्हणाला...\n'राम'नामाचा टॉप; वाणी कपूरवर भडकले फॅन्स\nतीन उकडलेल्या अंड्यांचं बिल झालं १ हजार ६७२\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nपुन्हा एकत्रकाही वर्षांपूर्वी आलेला 'थ्री\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nGulshan Grover: गुलशन ग्रोवर एफटीआयआयचे नवे अध्यक्ष\nजान्हवी कपूरचा हॉट आणि स्टनिंग फोटोशूट...\nसासूने प्रियांकाला दिलं ५५ लाखांचं 'हे' गिफ्ट...\nसलमान-शाहरुखची डान्स फ्लोअरवर धम्माल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/11444.html", "date_download": "2019-11-18T00:10:32Z", "digest": "sha1:W63Z7XSZ7Q6CFHMRBAKJIHMTGDADDTC5", "length": 36425, "nlines": 513, "source_domain": "www.sanatan.org", "title": "चौलकर्म (चूडाकर्म, शेंडी ठेवणे) - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध��यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म > सोळा संस्कार > चौलकर्म (चूडाकर्म, शेंडी ठेवणे)\nचौलकर्म (चूडाकर्म, शेंडी ठेवणे)\n‘चूडा’ म्हणजे शेंडी. डोक्यावर शेंडीच्या चक्राच्या ठिकाणी सहस्रारचक्र असते. तिथे शेंडी ठेवून बाकीचे केस काढणे, याला ‘चौलकर्म’ किंवा ‘चूडाकर्म’ असे म्हणतात. उपनयन आणि प्रत्येक विधीमध्ये शेंडीला महत्त्व आहे.’\n– प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.\nअ. आयुष्य, बल आणि तेज यांची वृद्धी व्हावी; म्हणून चौलकर्म (शेंडी ठेवणे) हा संस्कार करतात. शेंडीमुळे विश्वातील सत्त्वलहरी ब्रह्मरंध्रातून आत येण्यास साहाय्य मिळते. दूरदर्शनचा अँटेना जसे कार्य करते, तसे शेंडी कार्य करते.\nआ. ‘शेंडीच्या ठिकाणी मेधा शक्ती जागृत झाली की, तिने तेथेच नित्य (कायम) रहावे (आमचा विवेक नेहमी जागृत रहावा) हा चौलकर्म करण्याचा उद्देश आहे. यावरूनच ‘खूण गाठ बांधणे’ आणि ‘शेंडीला गाठ मारणे’, असे म्हटले जाते.’\n– प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२१)\nहा संस्कार तिसर्‍या, चौथ्या किंवा पाचव्या वर्षी (पाठभेद : पहिल्या, दुसर्‍या, तिसर्‍या किंवा पाचव्या वर्षी) शुभघटिका पाहून करण्याची वहिवाट आहे. सध्या बहुधा मुंजीच्या वेळी हा विधी करतात.\n‘बीज आणि गर्भ यांपासून उत्पन्न झालेल्या या बालकाच्या पातकांचा नाश होऊन बल, आयुष्य आणि ओज वृद्धींगत व्हावे, एतदर्थ श्री परमेश्वराच्या प्रीतीसाठी चौल नावाचा (शेंडी ठेवण्याचा) संस्कार करतो. त्यापूर्वी त्याचे अंगभूत श्री गणपतिपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन आणि नांदीश्राद्ध करतो.’\n५. चौलकर्माशी संबंधित एक कृती\n– जावळ (जाऊळ, जायवळ, प्रथमकेशखंडन)\nशास्त्रानुसार मुलगा असल्यास ६, ८, १० इत्यादी सम मासात, तर मुलगी असल���यास १, ३, ५ इत्यादी विषम मासात जावळ काढावे. रूढीप्रमाणे बाळ एक वर्षाचे होते, त्या सुमारास त्याचे जावळ काढतात. त्या वेळी डोक्याच्या पुढच्या भागावर थोडेसे केस ठेवतात. थोडे केस ठेवण्याचे महत्त्व सूत्र ‘उद्देश’ यावरून लक्षात येईल. एक वर्षाच्या आत जावळ काढले पाहिजे, नाहीतर तीन वर्षे काढता येत नाही, अशी अनेकांची समजूत आहे; पण त्यास शास्त्राधार नाही. तीन वर्षांपर्यंत केव्हाही सममासात योग्य दिवस पाहून जावळ काढावे.\nजावळ काढणे म्हणजे चौलकर्म नाही. (जावळ काढतांना शेंडी ठेवत नाहीत.)\nसंदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सोळा संस्कार’\nनांदीश्राद्ध (अभ्युदयिक, आभ्युदयिक अर्थात वृद्धीश्राद्ध)\nCategories Select Category check (3) अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (122) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (17) अनुभूती (1) मृत्यू आणि मृत्यूनंतर (10) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (79) कर्मयोग (9) गुरुकृपायोग (62) अहं निर्मूलन (4) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (13) प्रीती (1) भावजागृती (11) सत्संग (1) सत्सेवा (1) स्वभावदोष निर्मूलन (20) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (3) अध्यात्म कृतीत आणा (376) अंधानुकरण टाळा (22) आचारधर्म (106) अलंकार (8) आहार (29) केशभूषा (18) दिनचर्या (30) निद्रा (2) वेशभूषा (17) धार्मिक कृती (45) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषय��� आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (2) साहाय्य करा (2) सनातनचे अद्वितीयत्व (390) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (42) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (6) चित्रकला (1) नृत्यकला (3) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) संगीत (11) सात्त्विक रांगोळी (10) सूक्ष्म चित्रकला (1) आध्यात्मिक संशोधन (107) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (84) अमृत महोत्सव (3) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (17) आध्यात्मिकदृष्ट्या (11) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (15) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (27) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (2) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (26) आश्रमांची वैशिष्ट्ये (19) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (9) सनातनचे संत (81) साधकांची वैशिष्ट्ये (45) ६० टक्के पातळीचे साधक (4) दैवी गुणांनी संपन्न (1) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (34) चित्र (33) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (4)\nझोप लागत नसल्यास पुढीलपैकी एखादा नामजप झोप येईपर्यंत करा \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञ���ंचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/women-latur-started-readers-forum-223904", "date_download": "2019-11-18T00:23:02Z", "digest": "sha1:RWJQOSZOX6WOSSVS5K37RJKUTOYWTWER", "length": 17586, "nlines": 228, "source_domain": "www.esakal.com", "title": "महिलांनी पुरूषांसाठी खुले केले ज्ञानमंदिर | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, नोव्हेंबर 18, 2019\nमहिलांनी पुरूषांसाठी खुले केले ज्ञानमंदिर\nसोमवार, 14 ऑक्टोबर 2019\nबहिणाबाई वाचक मंच; पंचवीस वर्षांपासून अविरतपणे सुरूय ज्ञानयज्ञ\nलातूर : गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या मंदिराची दारे महिलांसाठी खुली झाल्याचे आपण पाहिले अन्‌ ऐकले आहे; पण लातूरात असे एक ज्ञानमंदिर आहे, ज्याची दारे महिलांनी पुरूषांसाठी खुली केली आहेत. बहिणाबाई वाचक मंच, असे या ज्ञानमंदिराचे नाव असून यात महिलांबरोबरच आता पुरूषांनी सहभागी होता येणार आहे. वेगवेगळ्या लेखकांशी संवाद साधता येणार आहे. विविध विषयांवरील पुस्तकांवर चर्चा घडवून आणता येणार आहेत. समाजात वाचन चळवळ फुलवता येणार आहे.\nहल्ली वॉट्‌स ऍपच्या वापरावरून स्त्रीयांची खिल्ली उडवली जाते. बायका पुस्तकेच काय पण रोजचे दैनिकही वाचत नाहीत, अशी सरसकट टीका केली जाते. पण नोकरी-व्यवसाय, घरकाम, इतर सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळून दर महिन्याला नियमितपणे एखाद्या पुस्तकावर वाचन करणे, त्याचे अभ्यासपूर्ण विवेचन कार्यक्रमाच्या माध्यमातून करणे, संबंधीत पुस्तकाच्या लेखकाला बोलावून त्यांच्याशी संवाद साधणे, असा अविरत उपक्रम लातूरातील काही महिला चालवत आहेत. तेही गेल्या 25 वर्षांपासून. आता या उपक्रमात पुरूषांनाही सहभागी करून घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.\nभारतीय स्त्रीशक्ती शाखा द्वारा संचलित बहिणाबाई वाचक मंच डॉ. ज्योत्स्ना कुकडे आणि समविचारी कार्यकर्त्यांच्या प्रेरणेने सुरू झाला. सुरवातीला हा वाचकमंच पुस्तक भिशी स्वरूपात चालायचा. दर महिन्याला विशिष्ट रक्कम गोळा करून ज्याची भिशी लागेल, त्यांनी त्यातून पुस्तकं विकत घ्यायची आणि त्या पुस्त���ाचं मंचामध्ये वाचन होऊन गटचर्चा व्हायची.\nआत्मचरित्रापासून ते प्रवासवर्णनापर्यंत विविध विषयातली विविध पुस्तकं मंचात वाचली गेली. आजवर लेखिका मीना प्रभू, नॉर्वेमधील भारतीय लेखीका सरिता स्कगनेस, गणिततज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर, संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे, अनघा लवळेकर, स्नेहल पाठक, मृणालिनी चितळे अशा अनेक लेखिकांनी या मंचाला भेट देऊन महिलांशी संवाद साधला आहे.\nबहिणाबाई वाचक मंच समिती सदस्य वर्षाच्या सुरुवातीला संपूर्ण वर्षभराचं नियोजन करतात. विषयाची निवड करणे, संबंधित विषयाच्या पुस्तकांची सूची तयार करणे, ती सदस्यांपर्यंत पोहोचवणे, सादरीकरण करणाऱ्या सदस्यांना अभिवाचनासंदर्भात योग्य ते मार्गदर्शन करणे अशी कामे ही समिती करते. सादरीकरण करणारे सदस्य त्या पुस्तकाचे आधी वाचन करतात. त्यावर एक प्रबंध तयार करतात. त्याचे वाचन मंचात केले जाते. त्यानंतर खुली चर्चा होते. या चर्चेत सर्व उपस्थित सहभाग घेतात.\nयाशिवाय, काव्यवाचन, निबंध स्पर्धा, लेखकांच्या मुलाखती असेही कार्यक्रम घेतले जातात. त्यासाठी सतिश आणि सविता नरहरे या दाम्पत्याने सभागृह उपलब्ध करून दिले. समिती सदस्य म्हणून उमा व्यास, कल्पना भट्टड, अरुणा दिवेगावकर, डॉ. जयंती अंबेगावकर, डॉ. अंजली टेंभुर्णीकर, सुनिता कुलकर्णी-देशमुख, वर्षा कुलकर्णी या विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या महिला समर्थपणे काम पाहत आहेत.\nसोशल मीडियामुळे फक्त महिलांमध्येच नव्हे तर एकंदरीतच वाचनाचे प्रमाण कमी होत आहे. ही चिंतेची बाब आहे. पण या वाचकमंचामुळे महिलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण झाली आहे. ती वाढत आहे. एक स्त्री शिकली तर सारे कुटुंब शिकते. त्याप्रमाणे घराघरांतून वाचन चळवळ रुजवण्यासाठी बहिणाबाई वाचक मंचाचे खूप मोठे योगदान असेल.\n- डॉ. ज्योत्स्ना कुकडे, सामाजिक कार्यकर्त्या\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलातूरकरांच्या फुफ्फुसात प्रत्येक श्वासातून धूळ\nलातूर : शहरातील वातावरणात गेल्या काही महिन्यांत धुलिकणांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. लातूरकर प्रत्येक श्वासातून धूळ फुफ्फूसात घेत आहेत; पण धुळीचे...\nखेळाडूंनाे जिद्दीने खेळा, विजय तुमचाच : श्वेता सिंघल\nसातारा ः राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेमधून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स���पर्धक तयार होत असून, राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेतील...\nलातूर : धूलिकण वाढल्याने हवेची गुणवत्ता ढासळली\nलातूर : शहरातील वातावरणात गेल्या काही महिन्यांत धुलिकणांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. लातूरकर प्रत्येक श्वासातून धूळ फुफ्फूसात घेत आहेत; पण धुळीचे...\nएसटी, तुझा आरोग्यावर भरोसा नाही का\nलातूर : दिव्यांगांना आरोग्य विभागाकडून स्वावलंबन कार्डसाठी विविध कागदपत्रे घेतली जातात. पुन्ही हीच कागदपत्रे घेऊन एसटी महामंडळाकडून दिव्यांगांना...\nलातुरात भरणार नळाच्या मीटरचे अनोखे प्रदर्शन\nलातूर : लातूरच्या पाण्याचे बिघडलेले गणित सोडवण्यासाठी तसेच नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची सवय लावण्यासाठी नळांना मीटर बसवण्याशिवाय...\nशरीराचे तुकडे तुकडे करून कूपनलिकेत कोंबले, मुंडके मात्र...\nलातूर: लातूर तालुक्यातील मुरूड येथील आंबेडकर चौकातील एका ऑटोमोबाईल्स दुकानात मेकॅनिक असलेल्या युवकाचा दुकानमालक, त्याचा भाऊ व तीन मित्रांनी मिळून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/no-relief-for-salaried-class-in-budget-2018/", "date_download": "2019-11-17T22:43:41Z", "digest": "sha1:IDXFEYNK3FLWCCJIUKOIGAS6DULARMHS", "length": 12840, "nlines": 138, "source_domain": "www.saamana.com", "title": "दिलं काहीच नाही, होतं ते काढून घेतलं | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nगोव्यातील हरमलमध्ये रशियन पर्यटक बुडाला\nगुरुदत्त’ उच्चांकी ऊसदराची परंपरा कायम ठेवणार, अध्यक्षांचा विश्वास\nशिरुरच्या जांबुतमधील नरभक्षक बिबट्या जेरबंद\nशरद पवार सोनिया गांधी यांची भेट घेतील – नवाब मलिक\nकश्मीरमधील 34 नजरकैदेतील नेत्यांना आमदार निवासात हलवले\n2022 पर्यंत राम मंदिर होऊ शकतं पूर्ण, सुत्रांची माहिती\nआगामी दशकात हिंदुस्थान आर्थिक झेप घेणार – बिल गेटस्\nबेरोजगारीवर चर्चा झाली पाहिजे, सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींचे मत\nअयोध्या प्रकरणी निकाल देणाऱ्या घटनापीठातील न्यायाधीश नजीर यांना झेड दर्जाची सुरक्षा\nश्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे विजयी\nआता तुमचा चहा राहणार गरमच.. बाजारात आलाय ‘हा’ खास कप\nसांताक्ल़ॉजकडून 10 वर्षीय मुलीला हवे ‘एवढे’ गिफ्ट, यादी ऐकून चक्रावाल\nप्रसुतीच्या दहा मिनिटे आधी कळाले गर्भवती असल्याचे, महिलेला बसला जबरदस्त धक्का\nगुगल आता उच्चारही करायला शिकवणार, वाचा नव्याकोऱ्या फिचरबद्दलची सविस्तर बातमी\nमहेंद्रसिंग धोनी आता गोल्फच्या मैदानात\nविराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या ‘वेगा’ची धार वाढली, वाचा खास आकडेवारी\nICC Ranking – शमी कारकीर्दीतील सर्वोच्च स्थानावर पोहोचला\nभर मैदानात दिली शिवी, वेगवान गोलंदाज पहिल्या कसोटीला मुकणार\n#INDvBAN इंदूरमध्ये विराटसेनेने रचला विक्रमांचा डोंगर, वाचा सविस्तर…\nरोखठोक – ‘स्वामीं’ना हवे तेच घडेल\nसामना अग्रलेख – 105 किंकाळ्या… आणि वेड्यांचा घोडेबाजार\nलेख – खलिस्तानवादाला पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न\nवेब न्यूज – भूस्खलनाच्या मागावरती तंत्रज्ञान\nअभिषेकने ‘महानायका’ला लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल\nआधी उद्धट वागणूक आणि आता मेकअप.. रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल\nबस मर्जी हमारी होगी, मिर्झापूर – 2 चा दमदार टीजर प्रदर्शित\nअभिषेकने ‘महानायका’ला लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल\nजागतिक व्हेसॅक्टोमी दिवस- नसबंदीबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या\nPhoto – थंडीतला ‘स्टायलिश लुक’\n‘बीएसडी’ आजाराने ग्रस्त झालेल्यांच्या संख्येत प्रचंड वाढ, वाचा सविस्तर बातमी\nरोखठोक – ‘स्वामीं’ना हवे तेच घडेल\nक्वांटम संगणकाची अद्भुत दुनिया\nमुख्यपृष्ठ विशेष अर्थसंकल्प २०१८\nदिलं काहीच नाही, होतं ते काढून घेतलं\nकेंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी भाजप सरकारचा अखेरचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला. नोकरी पेशातील मध्यमवर्ग या अर्थसंकल्पाकडे मोठ्या अपेक्षा लावून बसला होता. आयकर मर्यादेबाबत मोठी घोषणा होईल आणि करदात्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा वर्तवण्यात येत होती. मात्र जेटली आणि मोदींनी पगारदार वर्गाची सपशेल निराशा केली आहे. टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये त्यामुळे सध्याच्या दरानेच पगारी वर्गाला कर भरणा करावा लागणार आहे. सामान्य माणसासाठी हा अर्थसंकल्प अत्यंत भयानक ठरणार असून यात मध्यमवर्गाचं कंबरडं मोडणाऱ्या आणखी कोणत्या गोष्टी आहेत ते पाहूयात\nशिक्षण आणि आरोग्य अधिभार ३ टक्क्यावरून ४ टक्के करण्यात आला आहे, त्यामुळे प्रत्येक बिलाची रक्कम वाढणार आहे\nबँकेतील ठेवींवरील व्याज दर बदलण्यात आलेले नाहीयेत, त्यामुळे त्यातून अधिक कमाईचं सामान्यांचं स्वप्नही धुळीस मिळालं आहे\nगुंवतणुकीतून उत्पन्न मिळवायच्या दोन प्रमुख मार्गावरही मोदी सरकारने कर लावण्याचा निर्णय घेतला आहे\nशेअर बाजारातील गुंतवणुकीतून मिळणाऱ्या १ लाखापर्यंतच्या कमाईवर १० टक्के कर लावण्यात येणार आहे\nबिटकॉईन्ससारखी क्रिप्टोकरन्सी देखील बेकायदेशीर असल्याचं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं आहे, त्यामुळे त्यातही गुंतवणूक करता येणार नाही.\nम्युच्युअल फंडातून मिळणाऱ्या परताव्यावर १० टक्के कर लावण्यात आला आहे.\nमोबाईल आणि टीव्हीच्या काही भागांवर सीमा शुक्ल वाढवण्यात आल्याने दोन्ही महागणार आहे\nपगारदारवर्गाला एक बारीकसा दिलासा देण्यात आला आहे, तो म्हणजे ४० हजार रूपये सोडून उर्वरित उत्पन्नावर कर लागणार आहे. म्हणजेच पगारातील ४० हजार रूपयांची स्टँडर्ड डिडक्शनमधून सवलत मिळणार आहे.\nया बातम्या अवश्य वाचा\nश्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे विजयी\nगोव्यातील हरमलमध्ये रशियन पर्यटक बुडाला\nकश्मीरमधील 34 नजरकैदेतील नेत्यांना आमदार निवासात हलवले\n2022 पर्यंत राम मंदिर होऊ शकतं पूर्ण, सुत्रांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://blogs.shrutisagarashram.org/2017/07/", "date_download": "2019-11-17T23:01:31Z", "digest": "sha1:VV4YO5GFRAUUTJZAF4IYH43ZTVXMEL3Z", "length": 22111, "nlines": 173, "source_domain": "blogs.shrutisagarashram.org", "title": "ब्लॉग: श्रुतिसागर आश्रम (Shrutisagar Ashram): July 2017", "raw_content": "ब्लॉग: श्रुतिसागर आश्रम (Shrutisagar Ashram)\nसाधकामध्ये भावनावशतेने औदासीन्याचा उद्रेक नसावा. औदासीन्य हा साधकाचा स्थायी भाव झाला पाहिजे. त्यासाठी त्याने सतत अभ्यास करावा. उदासीन वृत्ति म्हणजे समतोल वृत्ति होय उदासीनवृत्ति म्हणजे सुतकीपणा (Indifference) नव्हे. सुखदुःखाच्या अनुभवात Indifferent राहणे नव्हे, कारण सुखदुःखाचे आघात मृत्युपर्यंत होताच राहणार. मनुष्याला सुखदुःखामुळे अनुक्रमे हर्ष व विषाद सतत अनुभवाला येतात. दोन विरोधी वृत्तीत मन सतत हेलकावे खात रहाते. प्रसंग कधीच टाळता येत नाहीत, बदलता येत नाहीत किंवा थांबविताही येत नाहीत. माणसे व प्रसंग हे जीवनाचे अविभाज्य भाग आहेत.\nम्हणून साधकाचा पुरुषार्थ काय मनाच्या आंदोलनातून, खाली-वर होणाऱ्या हेलकाव्यातून त्याने मुक्त व्हावे यासाठी साधना आहे. साधकाने हर्ष व विषाद या विकारांच्या आहारी न जाता उदासीन राहण्याचा अभ्यास केला पाहिजे. त्यासाठी त्या प्रसंगांना खुबीने व चातुर्याने तोंड दिले पाहिजे. सतत तटस्थ राहण्याचा अभ्यास केला पाहिजे. सर्व प्रकारच्या प्रसंगात समत्वबुद्धि ठेवण्याचा अभ्यास केला पाहजे. मनाची समतोल वृत्ति हीच खरी परिपक्वता आहे.\nश्रवण, मनन साधनेतही चांगले व वाईट प्रसंग येणारच. परमेश्वर साधकांच्या श्रद्धेची परीक्षा घेतो. जे श्रद्धा, भक्ति, निष्ठेच्या जोरावर कोणत्याच प्रसंगाने विचलित होत नाहीत, तेच साधक पुढे जातात. एकापेक्षा एक जास्त बिकट प्रसंग हे साधकाला परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी लावलेले Filters आहेत. चोहोबाजूंनी संकटांनी घेरले जाऊनही जो साधक आत्मज्ञानप्राप्तीपासून जराही परावृत्त होत नाही तोच आत्मविद्येसाठी अधिकारी होतो, कारण संकटातही त्याची परमेश्वर व जीवन यावरील दृढ श्रद्धा टिकून रहाते.\nसाधकाने दुःख निवारणार्थ परमेश्वराला प्रार्थना करू नये. प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगता जबरदस्त आत्मबलाने व आनंदाने हसत जीवनात पुढे जाणे हीच साधकाला साधना करावयाची आहे. हे मनाचे सामर्थ्य हा त्याचा स्वभाव बनला पाहिजे. त्याने मनाची तटस्थ व अलिप्त वृत्ति आत्मसात केली पाहिजे.\n- \"साधना पञ्चकम्\" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५\n- हरी ॐ –\nप्रारब्ध आणि जिज्ञासु | Fate and The Seeker\nशास्त्रकार म्हणतात - तथा च अभाविनः यत्नेन अपि लाभ असम्भवात् भाविनः च यत्नेन निवारयितुं अशक्यत्वात् च यत्नः निष्फलः इति |\nएखादी गोष्ट जीवनात मिळणार नसेल, तर लाखो प्रयत्न करूनही ती मिळणारच नाही. तसेच कर्मवशात एखादी गोष्ट मिळणार असेल, मग ती चांगली असो वा वाईट असो, जीवाचा आटापिटा करूनही ती गोष्ट टाळता येणार नाही. हा स्वतःच्या कर्माचा दोष आहे. याबाबत कुणालाही दोष देता येणार नाही. याच दृष्टीने जीवनात मनुष्याचे प्रयत्न निष्फळ आहेत. प्रत्येकाला जेवढे, जेव्हा व जे मिळावयाचे आ���े तेवढेच मिळणार. ते कमी नाही, जास्तही नाही, आधीही नाही व नंतरही नाही.\nम्हणून जिज्ञासु साधकाने वेळ व शक्ति खर्च करून अन्न मिळवू नये. त्यासाठी व्यर्थ प्रयत्न करू नयेत, कारण साधक हा वेदाध्ययनासाठी येतो, तेव्हा आपला सगळा भार ईश्वरावर टाकतो. भगवन्ताने अशा साधकाला पूर्ण आश्वासन दिले आहे व निश्चिंत राहण्यास सांगितले आहे. म्हणून भगवान गीतेत म्हणतात, ‘योगक्षेमं वहाम्यहम् |’ मी तुझा चरितार्थ चालवितो. आवश्यक, योग्य ते सर्व पुरवितो, कारण मी परमेश्वर सर्वशक्तिमान, सर्व विश्वाचा पोषणकर्ता आहे.\nप्रत्यक्ष परमेश्वर मातापित्याप्रमाणे आपल्या संपूर्ण जीवनाची काळजी घेणारा असल्याने, साधकाने जीवनातील बहुमोल वेळ फक्त साधनेत घालवावा. परमेश्वराच्या कृपेने प्रारब्धवशात् सर्व काही व्यवस्थित होत रहाते. अशा प्रकारे साधकाने साधनेतील जास्तीत जास्त प्रतिबंध काढून टाकावेत आणि तमोगुण व रजोगुण कमी करून सत्त्वगुणाचे संवर्धन करावे. कालानुक्रमे मन अधिकाधिक शुद्ध करावे.\n- \"साधना पञ्चकम्\" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५\n- हरी ॐ –\nविधिवशात् प्राप्तेन संतुष्यताम् |\nविधिवशात् किंवा प्रारब्धवशात् प्राप्त होणाऱ्या अन्नात साधकाने संतोष मानावा. अन्नासाठी त्याने याचना व प्रयत्न करावयाचे नाहीत. अशा परिस्थितीत त्याने शरीराचे पोषण, वर्धन व रक्षण कसे करावे \nविधिवशात् म्हणजे कर्मवशात् होय. कोणताही जीव किंवा मनुष्य जन्माला येतो त्यावेळी निश्चितपणे त्याच्या जीवनाचे आवश्यक असणारे पूर्वनियोजन केलेले असते, कारण पूर्वजन्मात जीवाने केलेल्या कर्मानुसार त्याचा जन्म म्हणजे त्याबरोबर त्याचे शरीरही निश्चित केले जाते व त्याच्या शरीरनिर्वाहाचे नियोजनही आधीच केलेले असते. म्हणून ‘सत्कृतस्य दुष्कृतस्य कर्मवशात् |’ किंवा ‘जन्मान्तरकृतस्य कर्मणा’ असे सांगितले आहे. ज्या कर्मामुळे हे शरीर जन्माला येते ते कर्मच शरीराचे पोषण, रक्षण व वर्धन करते.\nप्रारब्धं पुष्यति वपुः |\nप्रारब्धकर्म म्हणजेच पापपुण्यात्मक कर्मच या शरीराला जन्म देऊन त्याचे पोषण करते. जीवन जगत असताना मनुष्य स्वतःच्या कर्माची फळे उपभोगत असतो. त्याला कर्मानुसार निश्चितपणे अन्न मिळते. म्हणून कर्मफलाच्या स्वरूपात, प्रयत्न न करता व याचना न करता साधकाजवळ येईल त्या अन्नात त्याने संतोष मानावा. आपण रोज अन्न ग्रहण करतो ते प्रारब्धामुळेच, हे जसे सत्य आहे तसेच एखाद्या दिवशी अन्न मिळत नाही ते ही प्रारब्धामुळेच.\nतसेच प्रारब्धात अन्न पोटात जावयाचे नसेल तर पुढे भरपूर अन्न असूनही मनुष्याला दुर्बुद्धि होऊन तो अन्न खाण्याचे नाकारेल. याउलट प्रारब्धात मनुष्याला अन्न मिळणार असेल तर त्याच्या जबरदस्त श्रद्धेने, निष्ठेने परमेश्वराची प्रार्थना केल्याने बसल्याजागी त्याला कोणीतरी अन्न आणून देईल. याच कारणास्तव साधकाने प्रारब्धानुसार जे मिळेल, त्या अन्नात संतोष मानावा.\n- \"साधना पञ्चकम्\" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५\n- हरी ॐ –\nइमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् |\nविवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेSब्रवीत् || (श्रीमद् भगवद्गीता अ. ४-०१)\nमी हा अविनाशी योग कल्पारंभी विवस्वानाला, विवस्वानाने आपला पुत्र मनूला आणि मनूने आपला पुत्र इक्ष्वाकूला सांगितला.\nश्रेष्ठ ज्ञानाने युक्त असलेले राजे उदात्त ध्येयाने प्रेरित होवून निस्पृह होतात आणि मानवजातीच्या कल्याणासाठी त्यागमय निःस्वार्थ जीवन जगतात. ते समाजाला प्रेरणा व स्फूर्ति देतात. राजे लोकांचे महत्त्वाचे कार्य म्हणजे धर्माचे रक्षण करणे. धर्माचे रक्षण म्हणजे केवळ मंदिरांचे रक्षण नाही, कारण धर्म हा बाह्य विषयांवर आश्रित नसून मनुष्यावर आश्रित आहे.\nत्यामुळे जे धर्माचे अनुसरण करून रक्षण करतात, त्या धर्मनिष्ठ लोकांचे रक्षण करणे हेच राजाचे प्रमुख कर्तव्य आहे, कारण धर्मनिष्ठ विद्वान लोक समाजामध्ये धर्मप्रचार आणि प्रसार, कर्तव्यपारायणता, श्रेष्ठ नीतिमूल्ये आणि सद्गुणांची जोपासना करतात. समाजाला उदात्त ध्येयाने प्रेरित करतात. त्यामुळे समाजामध्ये श्रेष्ठ नीतिमूल्यांचे जीवन निर्माण होवून सुसंगति, सुसूत्रता निर्माण होते. म्हणून समाजाचे आधारस्तंभ असलेल्या श्रेष्ठ विद्वान पुरुषांचे रक्षण करणे हेच कर्तव्य आहे.\nयाप्रकारे समाजामध्ये विवेकी, क्षत्रिय आणि विद्वान ब्राह्मण यांचा योग्य समन्वय झाला तर तो समाज ध्येयवादी, सुसंस्कृत होतो. म्हणून अशा प्रकारची दृष्टि असलेला, प्रजेचा हितकर्ता, प्रजेसाठी जगणारा प्रजाहितदक्ष राजा असेल तर समाजाची उन्नति होते. राजाला धर्माचे अधिष��ठान असेल व ब्राह्मणांना राजाचा आश्रय असेल तर सर्व समाज सुरळीत चालेल. म्हणून याठिकाणी भगवंतांनी ही दृष्टि लक्षात ठेवून क्षत्रिय परंपरा सांगितलेली आहे. इतकेच नव्हे तर, हे दिव्य ज्ञान भगवंतांनी रणभूमीवर सर्वश्रेष्ठ अजिंक्य धनुर्धर अर्जुनाला दिलेले आहे.\n- \"श्रीमद् भगवद्गीता\" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२\n- हरी ॐ –\nप्रारब्ध आणि जिज्ञासु | Fate and The Seek...\nज्ञानी राजा, उन्नत समाज | Wise Ruler, Prog...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://worldwideentity.blogspot.com/2019/06/blog-post.html", "date_download": "2019-11-17T22:21:04Z", "digest": "sha1:NGLAYWRTYMFPKW6RL5JIOEYNI2SLC276", "length": 3207, "nlines": 64, "source_domain": "worldwideentity.blogspot.com", "title": "World Wide Entity", "raw_content": "\nअलीकडेच जोश फाऊंडेशनने हिअरिंग एड मदत वितरण अभियानात, वंचित बालकांना सहा तांत्रिकदृष्ट्या उन्नत सुनावणी सहाय्य वितरीत केले. प्रख्यात ईएनटी तज्ज्ञ डॉ. जयंत गांधी आणि ऑडिओलॉजिस्ट-स्पीच थेरेपिस्ट देवांगी दलाल यांच्या पुढाकाराने, जोश फाऊंडेशनने गरजू मुलांसाठी १,००० हून अधिक हिअरिंग एड वितरित केले आहेत.\nदेवांगी दलाल म्हणतात की, \"कर्णबधिर लोकांमध्ये ऐकणे ही एक महामारी आहे जी आपली फाउंडेशन नष्ट करण्यास उत्सुक आहे. प्रत्येक डिजिटल सुनावणी यंत्र ६०,००० रुपयांस असते. मला आनंद आहे की आम्ही या मुलांना मदत करण्यास सक्षम आहोत. युवकांमधील कर्णबधिरता कमी करण्याच्या आमच्या प्रयत्नांत तुम्ही आम्हाला पाठिंबा देण्यास उद्युक्त करता. \"\nअरबाज़ खान, ललित पंडित, कायनात अरोड़ा व अन्य सितार...\nअलीकडेच जोश फाऊंडेशनने हिअरिंग एड मदत वितरण अभिया...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/1267.html", "date_download": "2019-11-18T00:00:16Z", "digest": "sha1:7ODH6GE2L4SLK5KZTE45BFHZI7A337VG", "length": 45659, "nlines": 556, "source_domain": "www.sanatan.org", "title": "केसांची वैशिष्ट्ये (संन्यासी, उन्नत आणि देवता यांच्या केसांसह) (भाग १) - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी ह��ऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > अध्यात्म कृतीत आणा > आचारधर्म > केशभूषा > केसांची वैशिष्ट्ये (संन्यासी, उन्नत आणि देवता यांच्या केसांसह) (भाग १)\nकेसांची वैशिष्ट्ये (संन्यासी, उन्नत आणि देवता यांच्या केसांसह) (भाग १)\nप्रस्तूत वैशिष्ट्यपूर्ण लेखात आपण संन्यासी, उन्नत आणि देवता यांच्या केसांची वैशिष्ट्ये आणि त्यांचा होणारा सूक्ष्म-परिणाम जाणून घेऊ. तसेच आध्याति्मक पातळी आणि केस यांचा असलेला संबंध याविषयीही पाहू.\n१. डोक्यावरील केसांमध्ये दाढीच्या केसांपेक्षाही जास्त जिवंतपणा असणे\n‘डोक्यावरील केसांमध्ये दाढीच्या केसांपेक्षाही जास्त जिवंतपणा असतो, म्हणजेच पृथ्वी आणि आप या तत्त्वांशी संबंधित सूक्ष्म-लहरींच्या संक्रमणाचे प्रमाण जास्त असते.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ८.२.२००६, दुपारी ३.३५)\n२. केसांतील रज अन् तम यांच्या प्रमाणाचा मनावर होणारा परिणाम\n१. ‘नेहमीचे ४०-३० मायेतील सामान्य मनुष्य\n२. नेहमीपेक्षा न्यून ३०-३० सेवेविषयी साधक\n३. नेहमीपेक्षा जास्त ३०-५० वाईट गुंड’\n– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ८.८.२००४, सायं. ८.५०)\nसंकलक : स्त्रियांनी केस आखुड ठेवल्यास केसांच्या मधल्या पोकळीचा आकार लांब केसांच्या टोकांच्या मधल्या पोकळीच्या आकाराच्या तुलनेत जास्त असल्याने वाईट शक्तींचा त्रास जास्त व्हायची शक्यता असते. असे असल्यास किती क्षमतेच्या वाईट शक्तींना आखुड केसांमुळे प्रवेश करणे सोपे जाते \nएक विद्वान : ‘४० ते ५० टक्के क्षमतेच्या वाईट शक्तींना आखुड केसांमुळे प्रवेश करणे सोपे जाते.’\n(सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ९.८.२००४, दुपारी ४.२७)\n३. आध्यात्मिक पातळी आणि केस\n३ अ. आध्यात्मिक पातळीचा केसांवर होणारा परिणाम\n‘जसजशी व्यक्तीची आध्यात्मिक पातळी वाढत जाते, तसतसे केस चमकणे, केसांचा जाडपणा उणावून ते मऊ होणे, असे परिणाम दिसू लागतात. संतांचे केस मऊ असतात. तसेच त्यांच्��ातील ओजाचे प्रमाण वाढल्यामुळे त्यांची कांतीही चमकते.’\n– ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, ३.५.२००७, दुपारी ३.४०)\n३ आ. आध्यात्मिक पातळीनुसार केसांत होणारे पालट (बदल) आणि त्यांची वैशिष्ट्ये\n‘१० केस राठ अन् रानटी प्राण्यांप्रमाणे असणे, केस गळणे केसांतून दुर्गंध येणे\n२० केस कुरळे आणि पांढरे होणे केसांच्या पोकळीत तमोगुणी विद्युतऊर्जा निर्माण होणे\n३० केस मधेच तुटक; परंतु मधेच लांब असणे, केसांत कोंडा होणे केसांच्या पोकळीत काळ्या शक्तीची स्थाने निर्माण होणे\n४० केस लांब असणे केसांतून वेगाने रजोगुणी ऊर्जेचा प्रवाह\nदेहात संक्रमित झाल्याने कार्यातील उत्साह वाढणे\n५० केस मऊ होणे केसांमध्ये चैतन्यनिर्मितीस प्रारंभ होणे\n६० केसांना चमक येणे केसांमध्ये देवत्व येऊन त्यातून प्रकाश\n७० केसांतून सुगंध येणे संपूर्ण देहालाच देवत्व येणे\n८० केस बाह्यतः निस्तेज दिसणे, म्हणजेच केसांनी त्यांचे\nरंगद्रव्यरूपी जडत्व त्यागणे देहबुद्धी न्यून झाल्याने सगुणातून निर्गुणात जातांना केसही ‘केस’ या संज्ञेच्या पलीकडे जाणे (केसांचा गुणधर्म लय पावणे)\n९० बाह्य लक्षणे न जाणवणे चैतन्यातच स्थिर झाल्याने देहावर फारसा पालट न जाणवणे\n१०० बाह्य लक्षणे न जाणवणे ब्रह्मस्थितीला गेल्याने केसातील निर्गुणदर्शक (सूक्ष्म) पोकळीयुक्त पालट स्थूलदृष्ट्या न जाणवणे’\n– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ३.११.२००७, रात्री ८.११)\n‘संपूर्ण त्याग (न्यास) करतो, तो ‘संन्यासी’, असाही ‘संन्यासी’ या शब्दाचा एक अर्थ आहे. संन्याशाच्या केसांमध्ये तेजतत्त्वाचे प्रमाण अधिक असते. त्याच्या केसांतून तेजतत्त्वाचे प्रक्षेपणही होत असते.\n४ अ. संन्याशाने डोक्यावरचे केस काढणे\n४ अ १. कलियुगातील स्थिती\n‘कलियुगात काही जीव प्रथमच केस कापून ‘आपण संन्यासी आहोत’, असे भासवतात आणि स्वतःचेच हसे करून घेतात. एखादा खरोखरीच वैराग्यभावात असेल, तरच त्याला केस पूर्णतः कापल्यावरही मानसिक त्रास होत नाही; परंतु असे क्वचितच असतात.\n४ अ २. वैराग्यभाव असल्यास संन्यासधर्माची दीक्षा दिली जाणे\nगुरु शिष्याला ज्या वेळी तो खरच वैराग्यभावात जातो, त्या वेळी केस कापायला सांगून सर्वस्वाचा त्याग करण्याचा अधिकार देतात, म्हणजेच संन्यासधर्माची दीक्षा देतात.\n४ अ ३. डोक्यावर केस नसणे, हे सर्वस��गपरित्यागी जीवन जगणार्‍या जिवाच्या संन्यस्त वृत्तीचे एक दर्शक असणे\nसंन्यस्त जीवन म्हणजेच सर्वसंगपरित्यागी जीवन. डोक्यावर केस नसणे, हे असे जीवन जगणार्‍या जिवाच्या संन्यस्त वृत्तीचे एक दर्शक आहे.\n४ अ ४. संन्यस्त जीवनाचे महत्त्व\nकेशरंध्रे ही पोकळ असल्याने त्यांच्यात निर्गुणजन्य ऊर्जाही सामावू, तसेच प्रक्षेपित होऊ शकत असल्याने संन्यस्त जिवाच्या अस्तित्वानेच अनेक जिवांचे जीवन उद्धरून जाते; म्हणून हिंदु धर्मात संन्यासत्व जीवनाला अधिक महत्त्व दिले आहे.\n४ अ ५. परिणाम\n४ अ ५ अ. संन्याशावर परिणाम न होणे : वैराग्यभावात साक्षीभाव निर्माण होत असल्याने संन्यासी जीव रज-तमयुक्त जडत्वदर्शक भानाच्या पलीकडे जातो. त्यामुळे हा जीव सतत आध्यात्मिक उन्नतीच्या रेषेतही स्थिर (ब्रह्मस्थितीला) राहू शकतो. त्यामुळे त्याचे केस कापून केशरंध्रे उघडी पडली, तरी काहीच परिणाम होत नाही.\n४ अ ५ आ. समष्टीवर होणारा परिणाम : समष्टीलाच त्यातून लाभ मिळतो; कारण संन्याशाच्या ब्रह्मरंध्रातून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यलहरींना कसल्याच प्रकारचे बंधन किंवा केशमुळांचाही अडथळा रहात नाही.\n४ अ ६. संन्याशाचे समाजातील स्थान\n१. पूर्वीच्या काळी अशा जिवांना अत्यंत मानाने वागवले जाऊन त्यांचा आदरसत्कार करून पुण्य मिळवले जाई.\n२. संन्याशाचा अपमान करणे, हे घोर पापकर्म केल्याचे दर्शक होते. संन्याशाच्या अपमानातून शापाच्या बंधनात अडकून यातनामय जीवन जगण्याची पाळी त्या त्या जिवावर येत असे.\n३. ‘प्रथम अतिथी’ म्हणून कित्येक राजे प्रथम संन्याशाचे पूजन करत असत. यामुळे त्यांच्या मनातील राज्यविषयक लोभही गळून पडण्यास साहाय्य होत असे आणि त्यांचीही उन्नती होत असे.’\n– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ७.९.२००७, दुपारी ३)\nसंदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘केसांची घ्यावयाची काळजी’\nया लेखाचा दुसरा भाग वाचण्यासाठी ‘केसांची वैशिष्ट्ये (संन्यासी, उन्नत आणि देवता यांच्या केसांसह) (भाग २)’ यावर ‘कि्लक’ करा \nहिंदु धर्माचा सर्वांत मोठा शोध ‘शिखा’ (शेंडी) आणि त्याचे लाभ \nकेस कापणे (भाग २)\nआध्यात्मिकदृष्ट्या चैतन्यमय असलेल्या गोमुत्राने केस धुणे\nकेसांची वैशिष्ट्ये (संन्यासी, उन्नत आणि देवता यांच्या केसांसह) (भाग २)\nकेसांशी संबंधित संस्कार आणि काही कृती (भाग १)\nCategories Select Category check (3) अध���यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (122) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (17) अनुभूती (1) मृत्यू आणि मृत्यूनंतर (10) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (79) कर्मयोग (9) गुरुकृपायोग (62) अहं निर्मूलन (4) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (13) प्रीती (1) भावजागृती (11) सत्संग (1) सत्सेवा (1) स्वभावदोष निर्मूलन (20) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (3) अध्यात्म कृतीत आणा (376) अंधानुकरण टाळा (22) आचारधर्म (106) अलंकार (8) आहार (29) केशभूषा (18) दिनचर्या (30) निद्रा (2) वेशभूषा (17) धार्मिक कृती (45) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्�� (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपत�� (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (2) साहाय्य करा (2) सनातनचे अद्वितीयत्व (390) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (42) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (6) चित्रकला (1) नृत्यकला (3) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) संगीत (11) सात्त्विक रांगोळी (10) सूक्ष्म चित्रकला (1) आध्यात्मिक संशोधन (107) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (84) अमृत महोत्सव (3) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (17) आध्यात्मिकदृष्ट्या (11) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (15) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (27) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (2) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (26) आश्रमांची वैशिष्ट्ये (19) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (9) सनातनचे संत (81) साधकांची वैशिष्ट्ये (45) ६० टक्के पातळीचे साधक (4) दैवी गुणांनी संपन्न (1) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (34) चित्र (33) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (4)\nझोप लागत नसल्यास पुढीलपैकी एखादा नामजप झोप येईपर्यंत करा \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/No-NEFT-charges-from-January/", "date_download": "2019-11-17T23:37:13Z", "digest": "sha1:7IPIX4OI3GSSSIIJYMHXAMREZSHXKN6K", "length": 3595, "nlines": 29, "source_domain": "pudhari.news", "title": " एनईएफटीवरील शुल्क जानेवारीपासून हटणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › एनईएफटीवरील शुल्क जानेवारीपासून हटणार\nएनईएफटीवरील शुल्क जानेवारीपासून हटणार\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्स्फर (एनईएफटी) सुविधेवर जानेवारी 2020 पासून शुल्क न आकारण्याची सूचना बँकांना केली आहे.\nबँकांकडून एनईएफटी व्यवहारांवर जीएसटीखेरीज शुल्क आकारले जाते. जानेवारीपासून ऑनलाईन अथवा ऑफलाईन एनईएफटी सेवेवर शुल्क न आकारण्याची सूचना बँकांना देण्यात आली आहे. आरबीआयने यासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे. रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट सिस्टीम अर्थात आरटीजीएसवरील व्यवहारांवरीलही शुल्क हटविण्याचा निर्णय आरबीआयने याआधी घेतला आहे.\nऑनलाईन व्यवहारांना चालना देण्यासाठी आरबीआयकडून हे निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या दोन्ही सेवांवरील शुल्क हटविल्यानंतर आरबीआय समिती नियुक्‍ती करणार आहे. ही समिती जलद प्रतिसादाची माहिती घेणार आहे. ऑनलाईन व्यवहारांत वाढ होत असल्याने ग्राहकांना लाभ देण्याचे निर्देश बँकांना देण्यात आल्याचे आरबीआयच्या परिपत्रकात म्हटले आहे.\nरस्ते अपघातांच्या बळींमध्ये महाराष्ट्र दुसरा\nफडणवीस यांचा मुक्काम ‘वर्षा’वरच\nतारासिंह पुत्र रजनीतच्या घराची झडती\nसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनी शिवतीर्थावरही सत्तासंघर्ष\n‘रालोआ’तील मतभेद मिटवण्यासाठी समिती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/category/maharashtra", "date_download": "2019-11-17T23:37:21Z", "digest": "sha1:55LAS5NESSPMTD4NEO4BX4H4NUSDQW44", "length": 14282, "nlines": 126, "source_domain": "hwmarathi.in", "title": "महाराष्ट्र | HW Marathi", "raw_content": "\nमहाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९\nFeatured काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना नेत्यांची राज्यपालांसोतबची भेट तुर्तास रद्द\nमुंबई | शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेत्यांच्या आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेटीसाठी जाणार होते. मात्र, या तिन्ही पक्षातील नेत्यांचे शिष्टमंडळ राज्यपालांसोबतची भेट तुर्तास रद्द...\nBhagat Singh KoshariCongressEknath ShindefeaturedMaharashtraNCPshiv senaएकनाथ शिंदेकाँग्रेसभगतसिंग कोश्यारीमहरााष्ट्रराष्ट्रवादी काँग्रेशिवसेना\nFeatured गोव्यात नौदलाचे लढाऊ विमान कोसळले, सुदैवाने पायलट बचावले\nपणजी | भारतीय नौदलांचे मिग २९ के हे लढाऊ विमान प्रशिक्षणादरम्यान कोसळल्याची घटना आज (१६ नोव्हेंबर) सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात विमानातील दोन्ही...\nम���ाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९\nFeatured सत्ता स्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी शरद पवार घेणार सोनिया गांधींची भेट\nमुंबई | राज्यातील सत्ता स्थापनेसंदर्भात चर्चा करण्यासाठी अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची उद्या (१७ नोव्हेंबर) सायंकाळी ४ वाजता भेट घेणार आहे....\nCongressfeaturedMaharashtraNationalist CongressSharad PawarSonia Gandhiकाँग्रेसमहाराष्ट्रराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारसोनिया गांधी\nमहाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९\nFeatured राज्यात १७ नोव्हेंबरला सरकार स्थापन होणे अवघड, शरद पवारांचे वक्तव्य\n राज्यात १७ नोव्हेंबरला सरकार स्थापन होणे अवघड असल्याचे विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. काँग्रेसचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांच्या...\nमहाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९\nFeatured “पुन्हा आमचेच सरकार”, किंकाळ्या मारणाऱ्याचे मानसिक संतुलन बिघडेल\n” हा आत्मविश्वास त्यातून जागा झाला असेलही, पण मैदानावर स्टम्प नावाची दांडकी आहेत. ती हातात घेऊन जनता तुमच्या टाळक्यात हाणल्याशिवाय राहणार...\nBJP maharashtraCongressfeaturedNCPSaamanashiv senaUddhav Thackerayउद्धव ठाकरेकाँग्रेसभाजप महाराष्ट्रराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेनासामना\nमहाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९\nFeatured येत्या आठ दिवसात शिवसेनाचाच मुख्यमंत्री होईल, शिवसेनेच्या आमदारांचा विश्वास\nबुलढाणा | येत्या आठ दिवसात शिवसेनाचाच मुख्यमंत्री होईल, असा ठाम विश्वास बुलढाणा विधानसभा मतदार संघातील आमदार शिवसेनेचे संजय गायकवाड यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना व्यक्त...\nBuldhanaChief MinisterCongressfeaturedMaharashtraNCPSanjay Gaikwadकाँग्रेसबुलढाणामहाराष्ट्रमुख्यमंत्रीराष्ट्रवादी काँग्रेससंजय गायकवाड\nमहाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९\nFeatured भाजपशिवाय सरकार स्थापन होऊच शकत नाही \nमुंबई | राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री होणार आणि ५ वर्षे टिकेल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. पाटील पुढे म्हणाले की, अपक्षांसह भाजपकडे ११९...\nBjpChandrakant PatilCongressfeaturedMaharashtraNationalist Congressshiv senaकाँग्रेसचंद्रकांत पाटीलभाजपमहाराष्ट्रराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेना\nमहाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९\nFeatured कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेचे सरकार येणार आणि ५ वर्ष चालणार\nनागपूर | कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सरकार येणार ���णि ५ वर्ष चालणार, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे. पवार पुढे...\nBjpCongressfeaturedMaharashtraNCPSharad Pawarshiv senaUddhav Thackerayउद्धव ठाकरेकाँग्रेसभाजपमहाराष्ट्रराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारशिवसेना\nमहाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९\nFeatured पाचच काय, तर पुढचे २५ वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल \nमुंबई | ‘मी पुन्हा येईन’ असे सारखे म्हणणार नाही. पण पुढचे पाचच काय, तर पुढचे २५ वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल, असा विश्वास शिवसेना खासदार संजय...\nAtal Bihari VajpayeeBjpCongressMaharashtraNationalist CongressSanjay Rautshiv senaUddhav Thackerayअटलबिहारी वाजपेयीउद्धव ठाकरेकाँग्रेसभाजपमहाराष्ट्रराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेनासंजय राऊत\nमहाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९\nFeatured मोदी, शहा यांना समजण्यासाठी राऊतांना अनेक जन्म घ्यावे लागतील \nमुंबई | ‘अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना समजण्यासाठी संजय राऊतांना बरेच जन्म घ्यावे लागतील,’ अशी टीका भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी त्यांच्यावर केली. शेलार...\nAmit ShahAshish ShelarBjpfeaturedMaharashtraNarendra ModiSanjay Rautshiv senaUddhav Thackerayअमित शहाआशिष शेलारउद्धव ठाकरेनरेंद्र मोदीभाजपमहाराष्ट्रशिवसेनासंजय राऊत\nJayant Patil NCP | आम्ही भाजपसोबत जाण्याला अनेक मर्यादा \n#AyodhyVerdict | सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणार, ‘मुस्लीम लॉ बोर्डा’चा निर्णय\nShivsena VS Congress Purandar |आमचा शिवसेनेला नाही तर व्यक्ती आणि वृत्तीला विरोध \nराज्यात जनतेच्या मनातले सरकार आणण्याचा आमचा प्रयत्न \nShivsena-BJP | आता शिवसेनेला विरोधी बाकावर जागा, भाजपची माहिती\nJayant Patil NCP | आम्ही भाजपसोबत जाण्याला अनेक मर्यादा \n#AyodhyVerdict | सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणार, ‘मुस्लीम लॉ बोर्डा’चा निर्णय\nShivsena VS Congress Purandar |आमचा शिवसेनेला नाही तर व्यक्ती आणि वृत्तीला विरोध \nराज्यात जनतेच्या मनातले सरकार आणण्याचा आमचा प्रयत्न \nShivsena-BJP | आता शिवसेनेला विरोधी बाकावर जागा, भाजपची माहिती\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/nashik-local-news/wastage-of-water/articleshow/71548908.cms", "date_download": "2019-11-17T22:17:35Z", "digest": "sha1:74JP6X6KQ6ENR4AD2373BGPPCXOOPLEO", "length": 8653, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "nashik local news News: पाण्याचा अपव्यय - wastage of water | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nपाणी वाचवा टाहो फोडून काय उपयोग आहे का सगळी कडे नुसते दोन तसेच चार चाकी,बंगले, भिंती पाण्याची नळी लावून नागरिक धुतात. सगळ्या रस्त्यावर पाण्याचे पाट वाहताना दिसतात. चार दिवस हे प्रकार चालणार आहेत. यांना कोण रोखणार सगळी कडे नुसते दोन तसेच चार चाकी,बंगले, भिंती पाण्याची नळी लावून नागरिक धुतात. सगळ्या रस्त्यावर पाण्याचे पाट वाहताना दिसतात. चार दिवस हे प्रकार चालणार आहेत. यांना कोण रोखणार\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nसिटीझन रिपोर्टर पासून आणखी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AA/", "date_download": "2019-11-17T22:13:29Z", "digest": "sha1:SFPILEEHJU56ND7URLZHZFDQN7ZO6ZYN", "length": 11958, "nlines": 152, "source_domain": "policenama.com", "title": "अभाविप Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n करणीच्या संशयातून पुतण्यानं काकाचं ‘शिर’ केलं…\n होय, राष्ट्रवादीच्या बैठकीत ‘मी पुन्हा येईन’,…\nसोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या भेटीनंतरच सत्ता स्थापनेचा निर्णय, ‘या’…\n‘अभाविप’ व ‘विकासार्थ विद्यार्थी कार्य’ यांच्या वतीने राबवण्यात आले…\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - अभाविप व विकासार्थ विद्यार्थी कार्य यांच्या वतीने गणेश मूर्ती व निर्माल्य संकलन अभियान गरवारे महाविद्यालया जवळील घाटावर करण्यात आले. अवघ्या भारतभर विशेषतः महाराष्ट्रात गणेशोत्सव उत्साहाने साजरा होणारा सण आहे. 10…\nसावरकरांच्या पुतळ्यावरुन दिल्ली विद्यापीठात’जुंपली’\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये कला शाखेच्या गेटजवळ विनापरवानगी वीर सावरकर, सुभाषचंद्र बोस आणि भगत सिंग यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने लावलेल्या या पुतळ्यावर कॉंग्रेसच्या नॅशनल…\nअभाविपचे ‘छात्रगर्जना’ संमेलन भावे विद्यालयात संपन्न, पुणे महानगरच्या…\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुणे महानगराच्या वतीने दरवर्षी एक महानगरस्तरीय संमेलन आयोजित करण्यात येते. यावर्षीचे छात्रगर्जना संमेलन भावे महाविद्यालय येथे करण्यात आले. यावेळी यामध्ये अभाविपच्या वर्षभराच्या कार्याचा…\n‘सुपर ३०’ चित्रपट महाराष्ट्रात ‘करमुक्त’ करण्याची ‘अभाविप’कडून…\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शिक्षणाचे बाजारीकरण, आयआयटी कोचिंग क्लासेस व त्यांचा मनमानी कारभार तसेच ती परिस्थिती बदलणाऱ्या आनंद कुमारची कथा मांडणारा चित्रपट 'सुपर ३०' ह्या चित्रपटाला महाराष्ट्रात कर मुक्त करण्याची मागणी अभाविपकडून करण्यात…\nविद्यापीठ उपकेंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात अभाविप-युवासेनेत ‘राडा’\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात अभाविप-युवासेनेत राडा झाला. यावेळी युवा सेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोरच हा राडा झाला. शिवसेने हा कार्यक्रम हायजॅक केल्याचा आरोप अभाविपने केला. दरम्यान,…\nडॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्यानंतरही ‘बिग…\n गाण्यानंतर आता ‘रॅम्प’ वॉक आणि…\n‘वॉर’च्या यशानंतर वाणी कपूर म्हणाली –…\n‘HOT’ अ‍ॅक्ट्रेस ‘शमा सिकंदर’नं शेअर…\n चा ‘धुरळा’, मराठी कलाकारांनी…\nशिवसेनेला गंभीर ‘परिणाम’ भोगावे लागतील, भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा…\nवाराणसी : वृत्तसंस्था - महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेतून भाजप आणि शिवसेनेतील वाद विकोपाला गेले आहेत. केंद्रीय आरोग्य…\n महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेचं ‘सरकार’ येणार, HM…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटला नसल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट…\n करणीच्या संशयातून पुतण्यानं काकाचं ‘शिर’ केलं…\nठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - काकाने करणी केल्यामुळे वडिलांचा मृत्यू झाल्याच्या संशयातून पुतण्याने मित्रांच्या मदतीने…\nशिवसेनेची ‘चिंता’ आणखी वाढली, काँग्रेसच्या…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटता सुटत नसल्याने शिवसेनेची धाकधूक वाढत चालली आहे.…\n उद्या दिल्लीत सोनिया गांधी – शरद पवारांची…\nपुणे : पोलीनामा ऑनलाइन - राज्यातील सत्ताकोंडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nशिवसेनेला गंभीर ‘परिणाम’ भोगावे लागतील, भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा…\nट्रक -रिक्षा अपघातात पितापुत्राचा मृत्यु\nअखेर भाजप अन् शिवसेनेत ‘फारकत’, BJP नं ‘हे’…\n‘कसोटी जिंदगी की’ फेम अभिनेत्रीनं केलं…\n16 वर्षाच्या मुलीवर दोघांकडून ‘बलात्कार’, मुलगा झाला तर…\n महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेचं ‘सरकार’ येणार, HM अमित शहा यांनी सांगितलं\n होय, राष्ट्रवादीच्या बैठकीत ‘मी पुन्हा येईन’, ‘TikTok’ व्हिडिओवर चर्चा (व्हिडिओ)\n‘दगडा’ पेक्षा ‘विट’ मऊ, भाजपला ‘पाठिंबा’ देणारे ‘अपक्ष’ आता आमच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-movie-prem-rang-struggling-sharad-gore-98605", "date_download": "2019-11-18T00:32:19Z", "digest": "sha1:RRMRDHNESD2UTG5RLJYSP6CCXC7YQBSA", "length": 19171, "nlines": 244, "source_domain": "www.esakal.com", "title": "खडतर परिस्थितीत 'प्रेम रंग'ची गोरेंकडून निर्मिती | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर रविवार, नोव्हेंबर 17, 2019\nखडतर परिस्थितीत 'प्रेम रंग'ची गोरेंकडून निर्मिती\nरविवार, 18 फेब्रुवारी 2018\nकवी नितीन देशमुख यांचेही एक गीत या चित्रपटात आहे. संगीतकार म्हणून शरद गोरे यांनी गीते संगीतबद्ध केली आहेत. सुप्रसिद्ध गायक राजेश दातार, राजेश्वरी पवार, राखी चौरे, अजित विसपूते यांनी पार्श्वगायन केले आहे.\nमांजरी : विशिष्ट स्वप्न आणि ध्येय उराशी बाळगून ग्रामीण भागातील अनेक तरूण शहरात येत राहतात. त्यामध्ये पैशापेक्षा मनासारखे काम आणि आवड जोपासण्याचे समाधान काही तरूणांना हवे असते. असेच समाधान शोधत सोलापूरच्या ग्रामीण भागातून आलेल्या शरद गोरे यांनी साहित्याबरोबरच कला क्षेत्रातही आपला ठसा उमटविण्याचा प्रयत्न केला आहे. दिग्दर्शनासह वेगवेगळ्या आठ जबाबदाऱ्या सांभाळत नुकतेच त्यांनी 'प्रेम रंग' या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण केले.\nसोलापूर जिल्ह्यातील उपळाई बुद्रुक येथून पुणे येथे आपल्या प्रतिभेला पैलू पाडण्यासाठी आलेल्या शरद गोरे यांनी प्रेमरंग या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन, संगीत, नृत्य दिग्दर्शन, दिग्दर्शक व निर्माता अशा तब्बल आठ भूमिका समर्थपणे बजावल्या आहेत.\n'रणांगण-एक संघर्ष' या चित्रपटाचे यापूर्वी गोरे यांनी लेखक व दिग्दर्शक म्हणून काम केले. 'पंखांतला आकाश', 'उत्तरपुजेची महापूजा', 'अन्नदान की पिंडदान' या लघू चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. रणांगण एक संघर्ष, उषःकाल, ढोलकीच्या तालावर या चित्रपटात, द शिवाजी मॅनेजमेंट गुरू या नाटकास, प्रेम, माझी सखी या अल्बमला गीतलेखन व संगीतकार म्हणून ही काम केले आहे. महिमा भुलेश्वराचा या अल्बमलाही संगीत दिले आहे.\nप्रेम या अल्बममधील 'मी तूट तूट तुटायचे, तू लूट लूट लुटायचे' हे गीत रसिकांच्या पसंतीस उतरले आहे. उषा मंगेशकर, रविंद्र साठे, उत्तरा केळकर, आनंद शिंदे, उर्मिला धनगर, ज्ञानेश्वर मेश्राम या दिग्गज गायकांनी गोरे यांच्या संगीतावर पार्श्वगायन केले आहे.\nसयाजी शिंदे, निशा परूळेकर, मोहन जोशी, पंढरीनाथ कांबळे, विजय कदम, सतीश तारे, दीपाली सय्यद अशा नामांकित कलाकारांनी गोरे यांनी दिग्दर्शक म्हणून केलेल्या चित्रपटात यापूर्वी अभिनय केलेला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद या संस्थेचे गोरे हे राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून गेल्या 25 वर्षांपासून काम करीत आहेत.\nप्रिय प्रिये, प्रेम हे त्यांचे गाजलेले काव्यसंग्रह आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेत लिहिलेला बुधभूषण हा अत्यंत दुर्मिळ व महत्त्वपूर्ण ग्रंथ गोरे यांनी मराठीत काव्य भाषांतरित केला आहे. जी.एस. एम. फिल्मनिर्मित प्रेमरंग या म��ाठी चित्रपटाचे चित्रिकरण भोर, महाड, वाई, महाबळेश्वर या परिसरात नुकतेच पूर्ण झाले आहे. प्रेमरंग या चित्रपटाची कथा व पटकथा शरद गोरे व रविंद्र जवादे यांची असून, सवांद व गीते शरद गोरे यांची आहेत.\nकवी नितीन देशमुख यांचेही एक गीत या चित्रपटात आहे. संगीतकार म्हणून शरद गोरे यांनी गीते संगीतबद्ध केली आहेत. सुप्रसिद्ध गायक राजेश दातार, राजेश्वरी पवार, राखी चौरे, अजित विसपूते यांनी पार्श्वगायन केले आहे. प्रशांत मांडरे या सुप्रसिद्ध छायाचित्रकार यांनी चित्रपटाचे छायाचित्रण केले आहे. कला दिग्दर्शन म्हणून राहुल व्यवहारे, सांऊड इंजिनिअरिंग म्हणून निलेश बुटे यांनी काम केले आहे. नागपुरचा बंटी मेडके हा उद्यनमुख तरुण चित्रपटात मुख्य नायकाच्या तर सोलापुरची तरूणी विनिता सोनवणे मुख्य नाईकेच्या भुमिकेत दिसणार आहे.\nरमाकांत सुतार हा खलनायकाच्या भुमिकेत आहेत.\nसहकलाकार म्हणुन प्रकाश धिंडिले, पंकज जुन्नोरे, विशाल बोरे, कोमल साळुंके, आशिष महाजन प्रविण देशमुख, निलोफर पठान, महेक शेख, संभाजी बारबुले असणार आहेत. हिंदी चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेत्री रहेना सिंग व आश्विनी शिरपूर हे पाहुणे कलाकारांच्या भुमिकेत दिसणार आहेत. प्रेमरंग या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता म्हणून प्रकाश धिंडिले यांनी काम पाहिले आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nछत्रपती शंभूराजे निघाले लढाईला...\nनगर : छत्रपती शंभूराजे हातात समशेर घेऊन मैदान मारायला निघाले. त्यांच्या डोळ्यांतून अंगार टपकतोय. समोर गनिमाला पाहून त्यांनी हा रुद्रावतार धारण...\nकराडकरांना शिवसेनेचे सहकार्य राहील : विनायक राऊत\nकराड :धर्मवीर चौकात छत्रपती संभाजी महाराज यांचा उभारण्यात येणाऱ्या पुतळ्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही शिवसेनेचे सचिव व उपनेते खासदार विनायक...\nVIDEO : \"सर सलामत तो पगडी पचास\" तीसहुन अधिक त-हेने फेटे बांधणाऱ्या अवलियाची कमाल\nनाशिक : महाराष्ट्रात २५० हुन लोककला असून, २७ ते २८ प्रचलित बोलीभाषा आहेत. आपल्याकडे एक मैलावर भाषा बदलते, तसा वेशभूषेतही बदल होत असतो. प्रत्येकाची...\nफेटा बांधण्याच्या कलेतून साधली कुटुंबाची प्रगती\nचांदोरी, \"सर सलामत तो पगडी पचास', असे म्हणतात. यातला गम���ीचा भाग सोडला, तर आजच्या जमान्यात किती जणांना फेटे बांधता येतात, हा प्रश्‍नच आहे. मात्र...\nअन प्रेक्षकांनी घेतले मैदान डाेक्यावर ; जय शिवाजी...जय कर्मवीरचा नारा\nसातारा : रयत शिक्षण संस्थेच्या शतक महोत्सवानिमित्त जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्स यांच्या संयुक्त...\nपुणेकर पुरग्रस्तांच्या गैरसोईवर राष्ट्रवादीच्या खासदार समाधानी\nपुणे : पुण्यातील पूरग्रस्तांना जेवणात कच्चे विशेषत: पुरेसा न शिजलेला भात, डाळ पुरविली जात असल्याचे उघड होऊनही पूरग्रस्तांना मात्र चांगले जेवण मिळत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/10/16/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%A8-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A5%89/", "date_download": "2019-11-17T22:20:21Z", "digest": "sha1:FE3OXVBFAD2JKQRRNGSOMGJRKFUIPOPO", "length": 8052, "nlines": 51, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "उद्योगपती रतन टाटांची टॉर्क मोटर्समध्ये गुंतवणूक - Majha Paper", "raw_content": "\nथायलंडमधील दुष्काळाने शुष्क झालेल्या धरणामध्ये अवतरले प्राचीन बुद्ध मंदिर\n- सहा लाख रुपये मोजा\nअसे ही आहेत कोल्ड ड्रिंक्सचे फायदे\nकोंबड्याच्या आरवण्यामुळे झोपमोड झाल्याने महिलेची पोलिसांत तक्रार \nचीनमध्ये गाढवांना प्रचंड मागणी\nएका अवलियाने चक्क दगडांपासून बनवली बीएमडब्ल्यू\nआपल्या जोडीदाराविषयी या गोष्टींबद्दल मित्रपरिवारात चर्चा करणे टाळा\n भारतात तयार होणारे पॅकेजिंग फूड सर्वात हलक्या दर्जाचे\nचांगली नोकरी सोडली म्हणून लोकांनी काढले वेड्यात; आज करतो आहे १०० कोटींची उलाढाल \nया व्यक्तीने तब्बल ३३ वर्षापासून कापल्या नाहीत मिशा\nउद्योगपती रतन टाटांची टॉर्क मोटर्समध्ये गुंतवणूक\nOctober 16, 2019 , 9:58 am by शामला देशपांडे Filed Under: अर्थ, मुख्य Tagged With: ई-बाईक, गुंतवणूक, टॉर्क मोटर्स, रतन टाटा, स्टार्टअप\nदेशातील प्रसिध्द उद्योगपती रतन टाटा स्टार्टअप मध्ये गुंतवणूक करण्यासाठी नेहमीच आघाडीवर राहिलेले आहेत. इतकेच नवे तर टाटा कोणत्या नव्या स्टार्टअप मध्ये पैसा गुंतवत आहेत यावर गुंतवणूक क्षेत्राचे बारीक लक्ष असते. रतन टाटा पुण्याच्या इलेक्ट्रिक दुचाकी स्टार्टअप टॉर्क मोटर्समध्ये गुंतवणूक करत असून येत्या काही महिन्यात या कंपनीची पहिली इलेक्ट्रिक बाईक टी ६ एक्स भारतीय बाजारात आणली जात आहे.\nरतन टाटा यांनी स्वतःच या गुंतवणुकीबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले, गेल्या काही वर्षात इलेक्ट्रिक वाहनांकडे पाहण्याच्या लोकांच्या दृष्टीकोनात खूप मोठा बदल झाला आहे. हा बदल अतिशय वेगाने होत असल्याचे दिसून येत आहे. रतन टाटा टॉर्क मोटर्सच्या कामगिरीने प्रभावित झाले आहेत त्यामुळे त्यांनी या कंपनीत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला.\nटॉर्क मोटर्सच्या पहिल्या वाहिल्या ई बाईक टी ६ एक्सला लिथियम आयन बॅटरी दिली गेली आहे. सिंगल चार्जवर ही बाईक १०० किमी अंतर कापेल आणि तिचा टॉप स्पीड ताशी १०० किमी आहे. एका तासात या बाईकची बॅटरी ८० टक्के चार्ज होते. देशातील ही पहिली ई बाईक कंपनी असून त्यांनी त्यांची बाईक देशात सर्वप्रथम लाँच करण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्या अगोदरच रीव्होल्टने त्यांची ई बाईक लाँच केल्याने ते शक्य झाले नाही.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/660.html", "date_download": "2019-11-18T00:22:40Z", "digest": "sha1:RPMK6AF6TZLGWU54SM3LJZ6PFQQKTYG5", "length": 53348, "nlines": 549, "source_domain": "www.sanatan.org", "title": "आषाढी एकादशी - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध��यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > अध्यात्म कृतीत आणा > सण, उत्सव आणि व्रते > व्रते > एकादशी > आषाढी एकादशी\nआषाढी एकादशी म्हटले की, डोळ्यांसमोर येते, ती पंढरपूरची वारी वर्षभरातील २४ एकादशांमध्ये या एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे. या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. आषाढी एकादशी या व्रतामागील इतिहास आणि तिचे महत्त्व खालील लेखातून जाणून घेऊया.\nआषाढ मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशीला ‘देवशयनी (देवांच्या निद्रेची)’ आणि वद्य पक्षातील एकादशीला ‘कामिका एकादशी’, असे म्हणतात.\n‘पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभ दैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवले. त्यामुळे तो ब्रह्मदेव, विष्णु, शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला. त्याच्या भयाने देव त्रिकुट पर्वतावर धात्री (आवळी) वृक्षातळी एका गुहेत दडून बसले. त्यांना त्या आषाढी एकादशीला उपवास करावा लागला. पर्जन्याच्या धारेत स्नान घडले. अकस्मात त्यांच्या सर्वांच्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदुमान्य दैत्याला ठार मारले. ही जी शक्तीदेवी, तीच एकादशी देवता आहे.\nअ. आषाढी एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते.\nआ. कामिका एकादशी ही मनोकामना पूर्ण करणारी एकादशी आहे. ही पुत्रदायी एकादशी आहे.\n४. व्रत करण्याची पद्धत\nआदल्या दिवशी दशमीला एकभुक्त रहायचे. एकादशीला प्रातःस्नान करायचे. तुलसी वाहून विष्णुपूजन करायचे. हा संपूर्ण दिवस उपवास करायचा, रात्री हरिभजन करत जागरण करायचे. आषाढ शुद्ध ���्वादशीला वामनाची पूजा करायची आणि पारणे सोडायचे. या दोन्ही दिवशी ‘श्रीधर’ या नावाने श्रीविष्णूची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात.\nअदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा एक भक्कम पुरावा म्हणजे पंढरपूर वैकुंठभुवनाच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आले. त्यामुळे पृथ्वीवरील सर्वांत पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो. त्यासंदर्भात एक ओवी आहे, आधी रचिली पंढरी, नंतर वैकुंठ नगरी वैकुंठभुवनाच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आले. त्यामुळे पृथ्वीवरील सर्वांत पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो. त्यासंदर्भात एक ओवी आहे, आधी रचिली पंढरी, नंतर वैकुंठ नगरी संत नामदेव महाराजही आपल्या अभंगात सांगतात, जेव्हा नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर संत नामदेव महाराजही आपल्या अभंगात सांगतात, जेव्हा नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर पृथ्वीवरील केवळ दोनच तीर्थक्षेत्रे नाश न पावणारी आहेत. एक म्हणजे काशी आणि दुसरे म्हणजे पंढरपूर, कारण या क्षेत्रांचा अविनाशी तत्त्व असा महिमा भगवान शंकर आणि विष्णु यांनी आपल्या अखंड वास्तव्याने कथन केला आहे. काशीमध्ये शंकराचे आणि पंढरपूरमध्ये विष्णूचे स्थूल रूपात अस्तित्व आहे; म्हणूनच प्रत्येक हिंदू इहलोकाची यात्रा संपवण्यापूर्वी एकदा तरी काशीस अथवा पंढरपूरला जावे, अशी इच्छा बाळगून असतो. सप्तपुर्‍यांपेक्षाही थोरवी प्राप्त झालेले हे पंढरपूर आहे.\nश्रीविष्णूचे कलियुगातील सगुण रूप म्हणजे साक्षात पंढरपूरची विठ्ठल मूर्ती \nहे व्रत आषाढ शुद्ध एकादशीपासून आरंभ करतात. वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक प्रमुख संप्रदाय आहे. या संप्रदायात वार्षिक, सहामाह याप्रमाणे जशी दीक्षा घेतली असेल, तशी वारी करतात. ही वारी पायी केल्याने शारीरिक तप घडते, असे समजले जाते.\nसंत ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरी या ग्रंथाची निर्मिती करून समाजात भागवत धर्माची स्थापना केली आणि समाजात भागवत धर्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी नामदिंडीची, अर्थात् पंढरीच्या वारीची प्रथा चालू केली.\nसंदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’\nपंढरपूरच्या वारीचे आध्यात्मिक महत्त्व \nविठुरायाच्या नामगजरात निघणार्‍या वारीला नामदिंडीचे स्वरूप प्राप्त होते. पंढरपूरच्या वारीत सहभागी झालेल्या व्यक्तींचे तन, मन आणि धन सर्वकाही देवाच्या चरणी अर्पण होत असते. भगवंताच्या भेटीच्या ओढीने जो प्रवास केला जातो, त्यात मनाची निर्मळता असते आणि स्थूलदेहही चंदनाप्रमाणे झिजतो. त्यामुळे पंढरीला जाणारे वारकरी वारीच्या रूपाने तीर्थयात्रेलाच निघालेले असतात. – कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.७.२०१६)\nभगवान श्रीविष्णूचे कलियुगातील सगुण रूपातील अस्तित्व म्हणजे पंढरीनाथाची दगडी काळी मूर्ती होय. ती केवळ साधी मूर्ती नाही, तर श्रीविष्णूचा सगुण देह आहे. पृथ्वीवरील सगुणातील भक्ती करणारे सर्व जीव या मूर्तीकडे आपोआपच आकर्षित होतात. कोणाचेही निमंत्रण नसतांना लक्षावधी भाविक येथे येतात आणि अत्यानंदाने न्हाऊन निघतात. थकून भागून येणारा जीव जेव्हा पंढरीत दाखल होतो, तेव्हा काही काळासाठी त्या जिवाची उन्मनी अवस्था झालेली असते. पंढरीच्या वारीचे हेच आध्यात्मिक रहस्य आहे. – श्री. श्रीकांत भट, अकोला.\nपाच वेळा काशीला आणि\nतीन वेळा द्वारकेला जाऊन जेवढे पुण्य\nमिळते, तेवढेच पुण्य एका पंढरपूरच्या वारीने मिळते \nपृथ्वीवरी तीर्थे असती अपार परी पंढरीची सर एकाही नाही ॥ असा दाखला संत नामदेव महाराज देतात, तर न करी आळस जाय पंढरीशी तेथे आहे ॥, असे संत चोखामेळा यांनी म्हटले आहे. काशीच्या पाच यात्रा, द्वारकेला तीन वेळा जाणे, या दोन्ही यात्रांनी जेवढे पुण्य मिळते, तेवढेच पुण्य एका पंढरपूरच्या वारीने मिळते. सर्व सुखाचे आगर आणि संत मंडळींचे माहेरघर असल्यानेच अवघी दुमदुमली पंढरी भगव्या पताका खांद्यावरी भाव भुकेल्यांची ही वारी , असे म्हटले जाते.\nवारकर्‍यांच्या तळमळीमुळे विठ्ठलाला पंढरपुरात यावेच लागते \nसंत ज्ञानेश्‍वरांनी इ.स. ५१६ मध्ये वारी या व्रताचा प्रारंभ केला. तेव्हापासून चालू असलेल्या वारीमुळे पंढरपुरातील श्री विठ्ठलाची मूर्ती जागृतावस्थेत आली आहे. वारकरी राम कृष्ण हरी असे नामसंकीर्तन सतत करत पंढरीस जातात. कलियुगात ईश्‍वराची कृपा संपादन करणार्‍या एका व्यक्तीपेक्षा सर्व मिळून जेव्हा कृपा संपादनाचा प्रयत्न करतात, तेव्हा ती समष्टी साधना होते. वारीमध्ये व्यष्टीसह समष्टी साधनाही होते आणि सर्व जिवांच्या उद्धारासाठी विठ्ठलाला पंढरपुरात भूतलावर यावेच लागते. या तीर्थाचा महिमाच असा आहे. येथील भक्तांच्या तळमळीमु��े विठ्ठलाला पंढरपुरात यावेेच लागते. पंढरपूरच्या वारीने आपल्या जीवनात भक्तीचा अखंड झरा पाझरू लागतो. भावभक्तीचे बीज प्रत्येकाच्या अंतर्मनात रुजवणारी ही वारी पृथ्वीच्या अंतापर्यंत अशीच चालू रहाणार आहे.\nदेव भावाचा भुकेला आहे, याची प्रचीती पंढरपूरला येते \nभक्तांच्या संकटसमयी धावून येण्यासाठी, आपल्या भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी विठ्ठल पंढरपुरात उभा आहे. देव भावाचा भुकेला आहे, याची प्रचीती घ्यायची असल्यास पंढरपूरला जावे.\nवारकर्‍यांनो, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील धार्मिक विधी, नियमितची पूजा, मंत्रपठण, मंदिरातील परंपरा यांवर घाला घालणार्‍या मंदिर समितीवरच आता वार करण्याची आणि विठ्ठल मंदिराचे संरक्षण करण्याची प्रतिज्ञा या आषाढी एकादशीला करून विठ्ठलाची कृपा संपादन करा \n– श्री. श्रीकांत भट, अकोला.\nपंढरपूरची वारी म्हणजे हिंदू कुटुंब\nआणि समाज यांच्यातील एकोपा वाढवणारे व्रत \nपंढरपूरचा विठोबा हे महाराष्ट्राचे दैवत आहे. प्रत्येक आषाढी एकादशीला पंढरपूरला वारकरी वारी घेऊन जातात. गेल्या आठशे वर्षांपेक्षाही अधिक काळापासून ही वारी चालू आहे, असे वारकरी संप्रदायाच्या जडण-घडणीविषयी संत सांगतात,\n‘संतकृपा झाली इमारत फळा आली \nनामा तयाचा हा किंकर \nतेणे केला हा विस्तार \nजनार्दन एकनाथ खांब दिला भागवत \nयेथे ‘ज्ञानदेवे रचिला पाया ’ याचा अर्थ संत ज्ञानेश्वरांनी या संप्रदायाला तत्त्वज्ञानाची बैठक दिली, असा आहे. पंढरपूरच्या वारीने हिंदू कुटुंब आणि समाज यांत एकोपा वाढण्यास हातभार लावला आहे. व्रतांचे हे सामाजिक महत्त्व झाले. प्राध्यापक न. र. फाटक म्हणतात, ‘महाराष्ट्रातील देव-धर्म संप्रदायांच्या रूपाने जी संघटना ज्ञानेश्वरांपासूनच्या काळात अस्तित्वात होती, तिचे शैथिल्य, कर्त्या पुरुषांच्या अभावी संघटनेला आलेले दैन्य एकनाथांच्या शिकवणीने नाहीसे झाले. लोकांमध्ये देव आणि धर्म यांच्या अभिमानाचा उल्हास संचारला अन् यालाच पुढे पन्नास वर्षांनी स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांचे फळ येऊन त्याचा परिपाक महाराष्ट्रातील जनतेला अनुभवायला मिळाला.’\nपूर्वीच्या काळी संत एकत्र आले की,\nएकमेकांच्या चरणांवर डोके ठेवून आदर व्यक्त करत\nपूर्वीच्या काळी संत एकत्र आले की, प्रत्येक जणच भगवत्‌स्वरूप झालेला असल्याने एकमेकांच्या चरणांवर डो��े ठेवून एकमेकांप्रती आदर व्यक्त करत. (पायांवर डोके ठेवण्याने अनेक लाभ होतात, उदा. दोहोंमधील चैतन्य एक होऊन दोहोंचेही तेज वाढण्यास साहाय्य होते. ‘मी’पणा, ताठा, अहंकार न्यून होतो. ‘सगळीकडे ईश्वर भरलेला आहे’, ही भावना बळावते.) आपले अनुभव सांगत, नवीन रचना (अभंग, भजने, ओव्या) म्हणून दाखवत. प्रसाराच्या नवीन कल्पना सांगत. इतरांना मार्गदर्शन करत. प्रत्येक जण या मेळाव्यात उपस्थित असल्याचे इतरांना समजावे, यासाठी पताका बाळगत असे. तोच प्रघात आजतागायत चालू आहे. थोडक्यात म्हणजे कार्तिकी एकादशीपासून आषाढी एकादशीपर्यंतच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेचा आढावा देण्याचा अन् पुढील मार्गदर्शन घेण्याचा हा दिवस असल्याने या एकादशीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले.’\nएकादशीचे व्रत कसे करावे \nपरात्पर गुरु पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन\nपरात्पर गुरु पांडे महाराज\n‘एकावर एक ११ म्हणजे एकादशी. याचा अर्थ एकत्व सोडू नये. या दिवशी लंघन करणे, उपवास करणे, याचा उद्देश आहे, लक्ष तिकडे न जाता भगवंताकडे रहावे. मात्र आता हा अर्थ गौण झाला आहे आणि उपवास प्रधान झाला आहे या दिवशीचे तत्त्व साधना करण्याला अनुकूल असते. एकादशी प्रतिदिनच केली पाहिजे; मात्र एक दिवस योग्य तर्‍हेने केल्यास त्याचा प्रभाव १५ दिवस टिकतो; म्हणून एका मासात २ एकादशी असतात.’\n– (परात्पर गुरु) परशराम पांडे (महाराज), सनातन आश्रम, देवद, पनवेल\nसंदर्भ : दैनिक सनातन प्रभात\nवारीची परंपरा अधिकाधिक वृद्धींगत करणारे संत\nश्रद्धा अन् भक्ती यांद्वारे आजही वारीच्या परंपरेचा वसा चालू ठेवणारे वारकरी \nभावभक्तीची अनुभूती देणारी पंढरपूरची वारी \nडोळे भरून पहावा, असा पंढरपुरातील परंपरागत श्री पांडुरंग रथोत्सव सोहळा \nपंढरपूरची वारी: भावभक्तीचा उत्कट सोहळा \nCategories Select Category check (3) अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (122) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (17) अनुभूती (1) मृत्यू आणि मृत्यूनंतर (10) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (79) कर्मयोग (9) गुरुकृपायोग (62) अहं निर्मूलन (4) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (13) प्रीती (1) भावजागृती (11) सत्संग (1) सत्सेवा (1) स्वभावदोष निर्मूलन (20) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (3) अध्यात्म कृतीत आणा (376) अंधानुकरण टाळा (22) आचारधर्म (106) अलंकार (8) आहार (29) केशभूषा (18) दिनचर्या (30) निद्रा (2) वेशभूषा (17) धार्मिक कृती (45) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) ���कादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (2) साहाय्य करा (2) सनातनचे अद्वितीयत्व (390) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (42) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (6) चित्रकला (1) नृत्यकला (3) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) संगीत (11) सात्त्विक रांगोळी (10) सूक्ष्म चित्रकला (1) आध्यात्मिक संशोधन (107) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (84) अमृत महोत्सव (3) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (17) आध्यात्मिकदृष्ट्या (11) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (15) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (27) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (2) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (26) आश्रमांची वैशिष्ट्ये (19) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (9) सनातनचे संत (81) साधकांची वैशिष्ट्ये (45) ६० टक्के पातळीचे साधक (4) दैवी गुणांनी संपन्न (1) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (34) चित्र (33) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (4)\nझोप लागत नसल्यास पुढीलपैकी एखादा नामजप झोप येईपर्यंत करा \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/modi-in-ahmednagar", "date_download": "2019-11-17T22:21:29Z", "digest": "sha1:DLGORCESZ753QW66OAFGMAYXGVDLWNKA", "length": 7229, "nlines": 105, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Modi in ahmednagar Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nशासकीय योजनांच्या नावाखाली वयोवृद्ध महिलांची फसवणूक, महिलेला अटक\nशिवसेना आणि काँग्रेसच्या बैठकीची तारीख ठरली, महाआघाडीच्या फॉर्म्युलावर अंतिम चर्चा\nएनडीएतून बाहेर पडल्याची खंत नाही, उलट आनंद : विनायक राऊत\nभर सभेत पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींकडून अजित पवारांचा उल्लेख\nअहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नगरमध्ये जाहीर सभा झाली. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या स्टाईलमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडलं. मोदींनी नेहमीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार\nना काळा शर्ट, ना रुमाल, हद्द म्हणजे मोदींच्या नगरमधील सभेत काळी बनियनही बॅन\nअहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज अहमदनगरमध्ये जाहीर सभा झाली. सुजय विखे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्यासाठी मोदींची सभा आयोजित करण्यात\n…मग पवार गप्प का\nअहमदनगर : तुम्हाला देशात दोन पंतप्रधान मान्य आहेत का जम्मू-काश्मीरचे दोन तुकडे होऊ द्याल का जम्मू-काश्मीरचे दोन तुकडे होऊ द्याल का असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद\nशासकीय योजनांच्या नावाखाली वयोवृद्ध महिलांची फसवणूक, महिलेला अटक\nशिवसेना आणि काँग्रेसच्या बैठकीची तारीख ठरली, महाआघाडीच्या फॉर्म्युलावर अंतिम चर्चा\nएनडीएतून बाहेर पडल्याची खंत नाही, उलट आनंद : विनायक राऊत\nप्रेम प्रकरणातून खुनाच्या घटनेत 28 टक्क्यांनी वाढ, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर\nपुण्यातील बैठकीनंतर शरद पवार आणि सोनिया गांधीच्या भेटीची तारीख ठरली\nशासकीय योजनांच्या नावाखाली वयोवृद्ध महिलांची फसवणूक, महिलेला अटक\nशिवसेना आणि काँग्रेसच्या बैठकीची तारीख ठरली, महाआघाडीच्या फॉर्म्युलावर अंतिम चर्चा\nएनडीएतून बाहेर पडल्याची खंत नाही, उलट आनंद : विनायक राऊत\nप्रेम प्रकरणातून खुनाच्या घटनेत 28 टक्क्यांनी वाढ, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर\nआमचं उद्दिष्ट सरकार आणणं किंवा कुठल्या व्यक्तीला मुख्यमंत्री करणं नाही : नितीन गडकरी\nपुण्याचा पुढील महापौर कोण\nराजसाहेब हाताला मुंग्या चावल्या का विद्यार्थिनीच्या प्रश्नावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया\nअयोध्येचा निकाल ऐकण्यासाठी आज बाळासाहेब हवे होते : राज ठाकरे\nशिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे एकत्रित फोटो, पुण्यात बॅनरबाजी\nकाँग्रेस आमदार विश्वजीत कदम पुण्यात कार अपघातातून थोडक्यात बचावले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/node/26367", "date_download": "2019-11-17T22:48:23Z", "digest": "sha1:RB4537RZML76SNQ3LY7T23REBHAPXBSR", "length": 4571, "nlines": 82, "source_domain": "www.manogat.com", "title": "भय्यू महाराज | मनोगत", "raw_content": "\nप्रेषक केदार पाटणकर (बुध., १३/०६/२०१८ - ०३:४६)\nभय्यू महाराजांबाबतची घटना सर्वानी वाचली असेल. त्याची विविध विश्लेषणे वृत्तपत्रातून आली, वाहिन्यांवर दिसली.\nसध्याच्या काळातील ते एक सामाजिक कार्यकर्ते संत होते. त्यांच्या आत्महत्येबद्दल मनोगतींना काय वाटते \nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nआश्चर्य वाटते प्रे. कुशाग्र (बुध., १३/०६/२०१८ - ११:३०).\nआश्चर्य प्रे. गंगाधरसुत (गुरु., २१/०६/२०१८ - १४:५७).\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ५ सदस्य आणि ३७ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/allied-with-bjp-for-power-says-uddhav-thackeray/articleshow/71548986.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2019-11-17T23:41:31Z", "digest": "sha1:RD44HUAMN34MKIR4Y3OA34CHZLBUMZ32", "length": 13109, "nlines": 165, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Uddhav Thackeray: सत्तेसाठी युती केली; उद्धव ठाकरे यांची कबुली - Allied With Bjp For Power; Says Uddhav Thackeray | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nसत्तेसाठी युती केली; उद्धव ठाकरे यांची कबुली\n‘मी ताकाला जाऊन भांडे लपवत नाही. आमच्या काही कुरबूरी होत्या. मात्र, आम्ही सत्तेसाठी युती केली आहे, सत्तेसाठी निवडणूक लढवत आहोत’, अशी कबुली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भर सभेत दिली. ‘आमचे वाद शेतकऱ्यांच्या, गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी झाले होते. आता शिवसेना आणि भाजप याच एका विचाराने एकत्र आले आहे. गोरगरीबांचे आणि महाराष्ट्राचे भले करण्यासाठी सत्ता हवी आहे’, असेही त्यांनी सांगितले.\nसत्तेसाठी युती केली; उद्धव ठाकरे यांची कबुली\nम. टा. प्रतिनिधी, पिंपरी: ‘मी ताकाला जाऊन भांडे लपवत नाही. आमच्या काही कुरबूरी होत्या. मात्र, आम्ही सत्तेसाठी युती केली आहे, सत्तेसाठी निवडणूक लढवत आहोत’, अशी कबुली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भर सभेत दिली. ‘आमचे वाद शेतकऱ्यांच्या, गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी झाले होते. आता शिवसेना आणि भाजप याच एका विचाराने एकत्र आले आहे. गोरगरीबांचे आणि महाराष्ट्राचे भले करण्यासाठी सत्ता हवी आहे’, असेही त्यांनी सांगितले.\nपिंपरी मतदार संघतील महायुतीचे उमेदवार अॅड. गौतम चाबुकस्वार यांच्या प्रचारार्थ पिंपरी येथे आयोजित सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. काँग्रेस - राष्ट्रवादी यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, आता सभांची आवश्यकता आहे असे वाटत नाही. समोर लढायला कोण आहे. टीका करायची झाली तर करायची कोणावर राष्ट्रवादीचे नेते शिवसेना भाजपात जाऊ नये म्हणून राष्ट्रवादी त्यांचा दरवाजा धरून बसली आहे. तर काँग्रेस आधीच भुईसपाट झाली आहे. दोन्ही पक्षांचा एकमेकांना ताळमेळ नाही. त्यांना उमेदवारदेखील मिळत नाही. अपक्ष उमेदवरांना पाठींबा देण्याची वेळ यांच्यावर आली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत कोल्हापूरकरांनी ‘आमचं ठरलंय’, असे सांगितले होते. आता संपूर्ण महाराष्ट्रानेच सांगितले आहे की शिवसेना - भाजपचं सरकार निवडून द्यायच आहे हे ‘आमचं ठरलंय’.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस पुण्यात मुक्कामी\nआपलं उद्दिष्ट सरकार आणणं; कुणाला मुख्यमंत्री करणं नाही: गडकरी\nहडपसरमध्ये अपघातात दोन ठार\nभाजपचे १५ आमदार संपर्कात; मेगा नव्हे मेरिट भरती होणार: पाटील\nऑटो सेक्टरमधील मंदी एवढी मोठी नाही\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nबारा वर्षांनी मिळाला हक्कांचा लाभ\nशिष्यवृत्तीचे अर्ज कॉलेजमध्येच पडून\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nसत्तेसाठी युती केली; उद्धव ठाकरे यांची कबुली...\nशरद पवार तर अनाहूत पाहुणे...\nमंत्र्यांना तिकिटे का नाकारली\n‘विमा कंपन्यांना शिवसेना नडणार’...\nशिवाजीराव कव्हेकर पुन्हा भाजपमध्ये...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/the-experience-of-ivf-increased-with-doctors-experience/", "date_download": "2019-11-17T22:04:25Z", "digest": "sha1:LCWJGRPSZ4QCE6SENYBURVGCP3O5SZEC", "length": 10982, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "डॉक्टरांच्या अनुभवामुळे आयव्हीएफ यशस्वी होण्याचे प्रमाण वाढलं | Dainik Prabhat", "raw_content": "\nडॉक्टरांच्या अनुभवामुळे आयव्हीएफ यशस्वी होण्याचे प्रमाण वाढलं\nकोल्हापूर/ प्रतिनिधी- संशोधनानुसार असे आढळले आहे की नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे तसेच डॉक्टरांच्या अनुभवामुळे आयव्हीएफ यशस्वी होण्याचे प्रमाण वाढले आहे. वंध्यत्वावर आधुनिक उपचार, रुग्णांची आपुलकीने सेवा करणे यामुळे अथर्व आयव्हीएफ रुग्णांसाठी आशेचा किरण ठरला आहे असे प्रतिपादन अथर्व आयव्हीएफ सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. यशवंत माने यांनी केलंय.\nडॉ. माने म्हणाले, बदलती जीवनशैली, कामाचा ताण-तणाव, अल्कोहोल, तंबाखूचे सेवन आणि लठ्ठपणा यामुळे देशभरातील वंध्यत्वामध्य दिवसेंदिवस वाढ होताना आपल्याला दिसून येते. त्याशिवाय पॉली-सिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम, एंडोमेट्रियल क्षयरोग आणि लैंगिक संक्रमणामुळे देखील वंध्यत्वाला सामोरे जावे लागते.\nपूर्वी वंध्यत्वावर फार कमी उपचार पद्धती अस्तित्वात होत्या त्यामुळे स्त्रियांमधील वंध्यत्व दूर होणे अतिशय कठीण बाब होती त्यामुळे अनेक स्त्रीयांना मातृत्वाच्या सुखापासून वंचित राहावे लागत असे. परंतु आता वंधत्व चिकित्सा व उपचार या क्षेत्रामध्ये खूपच क्रांतिकारकरित्या नवनवीन शोध लागले आहेत जेणेकरून अतिशय अवघड किंवा क्लिष्ठ कारणामुळे निर्माण झालेल्या वंधत्वावर मात करून अपत्यहीन जोडप्यांना आशेचा नवाकिरण दिसू लागला आहे.\nस्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पल्लवी माने म्हणाल्या की, “विविध कारणांमुळे वंध्यत्वाच्या समस्येसाठी आयव्हीएफ हा एक उपाय आहे. भारतात, वंध्यत्व समस्यासाठी कायमस्वरुपी उपाय म्हणून आयव्हीएफकडे पहिले जाते. आयव्हीएफ मुळे रुग्ण हळूहळू जागरूक होऊन या प्रक्रियेची निवड करत आहे. जोडप्यांना नैराश्याचा सामना करावा लागतो त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आणि त्यामुळेच वंध्यत्वासाराखी समस्या निर्माण होते. परंतु आयव्हीएफ उपचार हा अनेक जोडप्यांसाठी वरदान ठरलेला आहे.\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेट�� भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nराजनाथ सिंग आणि डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथं द्विपक्षीय चर्चा\nइसिसशी लागेबांधे असणाऱ्या जर्मन महिलेला अटक\nकोल्हापूरातील ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली\nबिल गेट्‌स कडून बिहार सरकारचे कौतुक\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nमग लालकृष्ण आडवाणी यांच्यावर गुन्हा का दाखल केला \nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://tmnnews.com/category/carrier/", "date_download": "2019-11-17T22:30:28Z", "digest": "sha1:FYNKZAPK7ERPLP6EP5JL5YR5EQA27T5O", "length": 3965, "nlines": 91, "source_domain": "tmnnews.com", "title": "Carrier", "raw_content": "\nसचिन ज्या मैदानात क्रिकेट शिकला, त्या मैदानाच्या पॅव्हेलियनला सचिनचं नाव\nसातारा लोकसभा : पैजेच्या विड्यासाठी आकडेमोड ; कोण मारणार बाजी याबाबत...\nमतदान केल्यानंतर पंतप्रधानपदाच्या ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणतात…\nLoksabha Election 2019 : मुंबईतील महत्त्वाच्या लढती, सहा मतदारसंघांचा आढावा\nदिनेश कार्तिकने तोडला धोनीचा विक्रम\nहोळी साजरी करा जपून महावितरणचे आवाहन\nकच्चा लिंबू ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट\nसचिन ज्या मैदानात क्रिकेट शिकला, त्या मैदानाच्या पॅव्हेलियनला सचिनचं नाव\nसातारा लोकसभा : पैजेच्या विड्यासाठी आकडेमोड ; कोण मारणार बाजी याबाबत...\nमतदान केल्यानंतर पंतप्रधानपदाच्या ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणतात…\nसचिन ज्या मैदानात क्रिकेट शिकला, त्या मैदानाच्या पॅव्हेलियनला सचिनचं नाव\nअगली फिल्म ‘ड्रीम गर्ल’ में सीता, द्रौपदी और राधा ���ा किरदार...\nमिस्टर रामराजेंच्या बालहट्टामुळे उदयनराजे नाही, तर राष्ट्रवादी ‘बॅकफूटवर’ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/taxonomy/term/65", "date_download": "2019-11-17T22:11:09Z", "digest": "sha1:GCUYZKVYZ7NK4AIKWOZB4B5LVZ65YT3Z", "length": 6255, "nlines": 99, "source_domain": "www.manogat.com", "title": "प्रकटन | मनोगत", "raw_content": "\nघोषणा, निवेदने असे काहीसे.\nगद्य लेखन आत्मपूजा उपनिषद : २ : कर्मशून्य चित्त हेच आवाहन \nगद्य लेखन आत्मपूजा उपनिषद : १ : स्वस्मरण हेच ध्यान \nगद्य लेखन अष्टावक्र संहिता : ७ : मला एकाग्रता साधावी लागत नाही ...\nगद्य लेखन अष्टावक्र संहिता : ६ : अष्टावक्राचे अतीप्रश्न \nगद्य लेखन अष्टावक्र संहिता : ५ : अष्टावक्राचे प्रतिप्रश्न \nगद्य लेखन अष्टावक्र संहिता : ४ : जनकाचा उदघोष - २\nगद्य लेखन अष्टावक्र संहिता : ३ : जनकाचा उदघोष\nगद्य लेखन अष्टावक्र संहिता : २ : घटना \nगद्य लेखन अष्टावक्र संहिता : १ : परिचय\nगद्य लेखन चिंता करी जो विश्वाची ... (३९)\nगद्य लेखन चिंता करी जो विश्वाची ... (३८)\nगद्य लेखन शक्तीकांत दास, मोदींचा नवा डाव \nगद्य लेखन समेयातां महोदधौ\nगद्य लेखन घोटाळे कसे जन्माला येतात\nगद्य लेखन चिंता करी जो विश्वाची ... (३७)\nगद्य लेखन चिंता करी जो विश्वाची ... (३६)\nगद्य लेखन आत्महत्या : कारणमीमांसा आणि सोडवणूक\nगद्य लेखन चिंता करी जो विश्वाची ... (३५)\nचर्चेचा प्रस्ताव कर्नाटकातला पेच आणि सदसद्विवेक\nगद्य लेखन चिंता करी जो विश्वाची ... (३४)\nगद्य लेखन चिंता करी जो विश्वाची ... (३३)\nगद्य लेखन चिंता करी जो विश्वाची ... (३२)\nगद्य लेखन चिंता करी जो विश्वाची ... (३१)\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ४ सदस्य आणि ३९ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://lj.maharashtra.gov.in/1238/Law-Officers", "date_download": "2019-11-17T23:39:54Z", "digest": "sha1:WZ2XXNAVZ7G736SR6VG636QLLZHKR3QE", "length": 3345, "nlines": 61, "source_domain": "lj.maharashtra.gov.in", "title": "विधि अधिकारी-महाराष्ट्र लोकसेवा आयोग विभाग", "raw_content": "\nविधि व न्याय विभाग\nप्रधान सचिव - सचिव नामावली\nप्रधान सचिव - सचिव व विधि पराशर्मी यांचा क���र्यकाल\nप्रधान सचिव-सचिव व वरिष्ठ विधि सल्लागार यांचा कार्यकाल\nप्रधान सचिव /सचिव (विधि विधान) यांचा कार्यकाल\nमहाराष्ट्र राज्य विवाद धोरण\nराज्य विधि आयोगाचे अहवाल\nतुम्ही आता येथे आहात :\nरुल्स फॉर द कडक्ट ऑफ लिगल अफेअर्स ऑफ गव्हर्नमेन्ट १९८४\nशासकीय अभियोक्त्यांचे शुल्काबाबतचे शासन निर्णय\n© विधि व न्याय विभाग यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/house-breaking/", "date_download": "2019-11-17T22:22:07Z", "digest": "sha1:VUNKUFKV3YSD6GJJPQLDZT5FA6SG3VKE", "length": 16033, "nlines": 173, "source_domain": "policenama.com", "title": "house breaking Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n करणीच्या संशयातून पुतण्यानं काकाचं ‘शिर’ केलं…\n होय, राष्ट्रवादीच्या बैठकीत ‘मी पुन्हा येईन’,…\nसोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या भेटीनंतरच सत्ता स्थापनेचा निर्णय, ‘या’…\nसराईत चोरट्याकडून ८० हजार रुपयांचा ऐवज जप्त\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी-चिंचवड परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने अटक करुन त्याच्याकडून ८० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.गणेश उर्फ अण्णा दगडू शिंदे (२६, रा. ओटास्कीम,…\nधुळे : राजीव गांधी नगरामध्ये घरफोडी, ऐवज लंपास\nधुळे : पोलीसनामा ऑनलाइन - शहर हद्दीत घरफोडीचे सत्र सुरुच आहे. साक्री रोड गुरुकुल हायस्कुल पाठिमागील घरातून अज्ञात चोरट्यांनी सोने, चांदीचे दागिने व तीस हजार रोख रक्कम लंपास केली.सविस्तर माहिती की, सध्या शहर पोलीस हद्दीत घरफोडीचे सत्र…\nदिवसा ‘बुलेट राजा’ अन् रात्री ‘चोर राजा’, अखेर पुणे पोलिसांच्या…\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दिवसा बुलेटवरून परिसरातील बंद घरांची रेकी करून रात्री घरफोडी करणाऱ्या बुलेट राज्याच्या गुन्हे शाखा युनिट -4 च्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. गजानन अर्जुन पाटील (वय-25 रा. गवळी वाडा, वडगाव शेरी, मूळ रा. जामनेर, जि.…\nथेऊर मध्ये पुन्हा घरफोडी, गावकरी वैतागले\nलोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाईन - थेऊर (ता.हवेली) येथे घरफोडीच्या घटनेत 58 हजार रुपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला असून याविषयी लोणी काळभोर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार थेऊर येथील सखाराम नगर…\nउच्चभ्रु सोसायटीत घरफोडी करणारा गुन्हे शाखेकडून जेरबंद\nपुणे (हिंजवडी) : पोलीसनामा ऑनलाइन - हिंजवडी येथील फेज-३ मधील मेगापॉलीस या उच्चभ्रु सोसायटीमध्ये हाऊस किपींग आणि गाड्या धुण्याचे काम करणाऱ्या चोरट्याकडून पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-४ च्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून पाच लाख रुपये…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून सोने, चांदीसह रोख रक्कम लंपास केली आहे. तर गुळूंचेतील आणखी एका घराचा दरवाजा चोरट्यांंनी उचकटून चोरीचा प्रयत्न केल्याने गुळूंचे…\nसराईत गुन्हेगारांकडून घरफोडीचे 27 गुन्हे उघड, 23 लाखांचा मुद्देमाल जप्त\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे शहरात घरफोडी करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना पुणे गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून २७ गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून तब्बल २३ लाख रुपये किंमतीचा ऐवज जप्त…\nघरफोडी, जबरी चोरीच्या गुन्ह्यातील ५ आरोपी गुन्हे शाखेकडून जेरबंद\nपुणे (पिंपरी) : पोलीसनामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड परिसरात घरफोडी आणि जबरी चोरी करणाऱ्या ५ आरोपींना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट ५ ने अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यातील १ लाख १८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.…\n१४ घरफोड्या करणारा आरोपी जेजुरी पोलीसांकडून जेरबंद\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - जेजुरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार सतीश बाळासाहेब चव्हाण (रा. गुळुंचे) हा निरा परिसरात येणार आहे अशी माहिती मिळताच, त्यास सापळा लावून ताब्यात घेण्यात आले. तो खालील पोलीस स्टेशन मधील गुन्ह्यांमध्ये…\nघरफोडी करणारा सराईत गुन्हे शाखेकडून जेरबंद\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पार्किंगमधून दुचाकी चोरून घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणे गुन्हे शाखा युनिट-४ च्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून ३ लाख २५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हि कारवाई विश्रांतवाडी…\nडॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्यानंतरही ‘बिग…\n गाण्यानंतर आता ‘रॅम्प’ वॉक आणि…\n‘वॉर’च्या यशानंतर वाणी कपूर म्हणाली –…\n‘HOT’ अ‍ॅक्ट्रेस ‘शमा सिकंदर’नं शेअर…\n चा ‘धुरळा’, मराठी कलाकारांनी…\nशिवसेनेला गंभीर ‘परिणाम’ भोगावे लागतील, भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा…\nवाराणसी : वृत्तसंस्था - महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेतून भाजप आणि शिवसेनेतील वाद विकोपाला गेले आहेत. केंद्रीय आरोग्य…\n महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेचं ‘सरकार’ येणार, HM…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटला नसल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट…\n करणीच्या संशयातून पुतण्यानं काकाचं ‘शिर’ केलं…\nठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - काकाने करणी केल्यामुळे वडिलांचा मृत्यू झाल्याच्या संशयातून पुतण्याने मित्रांच्या मदतीने…\nशिवसेनेची ‘चिंता’ आणखी वाढली, काँग्रेसच्या…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटता सुटत नसल्याने शिवसेनेची धाकधूक वाढत चालली आहे.…\n उद्या दिल्लीत सोनिया गांधी – शरद पवारांची…\nपुणे : पोलीनामा ऑनलाइन - राज्यातील सत्ताकोंडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nशिवसेनेला गंभीर ‘परिणाम’ भोगावे लागतील, भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा…\nअजित पवारांच्या ‘या’ वक्तव्याने शिवसेनेची…\nओवेसींनी परत मागितली ‘मशिद’, कोयना मित्रा म्हणाली –…\n गाण्यानंतर आता ‘रॅम्प’ वॉक आणि…\n2 मुलांशी ‘संबंध’ ठेवल्यामुळं गेली होती शिक्षिकेची…\n 7 लाख बुडवलेल्या ‘गर्लफ्रेन्ड’ला अंत्यसंस्काराला बोलावण्यास सांगून युवकाची…\n ‘बलून’ सिलिंडरच्या स्फोटात 12 वर्षाच्या मुलीचा मृत्यू\nभावनेच्या भरात ‘त्याने’ पाठवले पैसे, बसला 6 लाखांचा ‘फटका’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/bharat-ratna-savarkar-given-100-percent-possibility-says-nitin-gadkari-225926", "date_download": "2019-11-18T00:34:29Z", "digest": "sha1:QEJVE4ER24CH4HUABIV36XH4NVLZMKPK", "length": 15407, "nlines": 230, "source_domain": "www.esakal.com", "title": "सावरकरांचा सन्मान करण्याची हीच योग्य वेळ : नितीन गडकरी | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर रविवार, नोव्हेंबर 17, 2019\nसावरकरांचा सन्मान करण्याची हीच योग्य वेळ : नितीन गडकरी\nशनिवार, 19 ऑक्टोबर 2019\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका मुलाखतीत स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकार��� विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याविषयी भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी सांगितले, सावरकर यांना भारतरत्न 100 टक्के मिळणार आहे.\nमुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका मुलाखतीत स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याविषयी भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी सांगितले, सावरकर यांना भारतरत्न 100 टक्के मिळणार आहे. यावेळी बाेलताना ते म्हणाले, सावरकर यांना सन्मान मिळण्याची हीच योग्य वेळ असल्याचंही ते म्हणाले,\nदरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रमुख मुद्दा राहिलेल्या सावरकरांवर गडकरी म्हणाले, त्यांच्याबद्दल चुकीचा दाखला देऊन विरोधक टीका करत आहेत. आता हीच ती वेळ आहे की, त्यांचा योग्य सन्मान मिळेल. पुढे ते म्हणाले, सावरकर प्रकरणात न्यायालयानंही स्पष्ट निर्णय दिलेला आहे.\nमहात्मा गांधींच्या हत्येपासून काँग्रेसकडून लावण्यात आलेले आरोप निराधार आणि इतिहासाच्या विरोधातले आहेत. काँग्रेस नेहमीच लोकांची दिशाभूल करते. सावरकरांनी पूर्ण आयुष्य देशासाठी अर्पण केलं, ते आमच्यासाठी प्रेरणास्रोत आहेत. ज्यांनी सावरकरांचा इतिहास आणि साहित्य वाचलं नाही, तेच त्यांच्या विरोधात बोलतात, हे दुर्दैव आहे.\nसावरकरांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान देणं हा आमच्यासाठी निवडणुकीचा मुद्दा नाही. ही लोकांची अनेक काळापासून चालत आलेली मागणी आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना 100 टक्के भारतरत्न हा सन्मान मिळणार आहे.\nपीएमसी बँक आणि मंदीच्या मुद्द्यांवरही ते म्हणाले पीएमसी बँकेतील घोटाळ्याला अर्थ मंत्र्यांनी गांभीर्यानं घेतलं आहे. गुंतवणूकदारांच्या संरक्षणासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, लवकरच आरबीआय आणि महाराष्ट्र सरकार यासंदर्भात काम करणार आहे.\nदरम्यान, हरियाणा आणि महाराष्ट्रात भाजपानं गेल्या पाच वर्षांत चांगलं काम केलं आहे. त्या कामाच्या आधारेच आम्हाला जनता पुन्हा निवडून देईल ही आशा आहे. विरोधक कमकुवत होत असण्याला आम्ही जबाबदार नाही. तसेच आदित्य ठाकरेंच्या उपमुख्यमंत्रिपदासंदर्भात फडणवीस योग्य निर्णय घेतील, असंही ते म्हणाले आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nठेकेदाराला भरपाई पालिकेनेच द्यावी - नितीन ग���करी\nपुणे - ‘चांदणी चौकातील नियोजित उड्डाण पुलाच्या कामासाठी झाडे आणि सेवावाहिन्यांचे वेळेत स्थलांतर केले नाही आणि त्यामुळे ठेकेदाराने जर भरपाई मागितली,...\nनागपूर ः विदर्भातून प्रसिद्ध होत असलेल्या महाराष्ट्रीय पंचांगास यंदा 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे विदर्भातील राजंदेकर कुटुंबातील चार...\nपुणे : नवले पूल ते कात्रज सहापदरीकरण कामाचा गडकरींच्या हस्ते शुभारंभ\nपुणे : वडगाव (नवले पूल) ते कात्रज रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एन एच ५४८ डी डी वरील ३.८८ किलोमीटरच्या रस्त्याचे सहापदरीकरण व सेवा रस्त्यासह...\nबुलंद भारत की बुलंद तस्वीर; बजाजची इलेक्ट्रिक 'चेतक' लाँच; काय आहेत फिचर्स\nनवी दिल्ली : मानवी आकांक्षांना नवे पंख देणारी स्कूटर, अशा शब्दात बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी इलेक्‍ट्रिक \"चेतक' स्कूटरचा...\nठाणे शहरात खारफुटीतून लुटा पर्यटन आनंद\nठाणे : ठाणे शहराला विस्तीर्ण असा खाडीकिनारा लाभला आहे. ठाणे-वसई-कल्याण या जलवाहतुकीला चालना दिल्यानंतर ठाणे महापालिकेने शहरातील नागरिकांना पर्यटनाची...\nनागपूर शहराचा नवा महापौर कोण होणार\nनागपूर : महापौरांच्या आरक्षणाची सोडत जाहीर होताच नागपूरचे नवे महापौर म्हणून महापालिकेतील भापजपचे सत्तापक्षनेते संदीप जोशी, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.btcamo.com/mr/products/camouflage-fabric/", "date_download": "2019-11-17T22:49:35Z", "digest": "sha1:YHCQKTSGUGRZAKYC6FSTLPYDIZCLAW6T", "length": 10357, "nlines": 270, "source_domain": "www.btcamo.com", "title": "क्लृप्ती फॅब्रिक पुरवठादार आणि फॅक्टरी - चीन क्लृप्ती फॅब्रिक उत्पादक", "raw_content": "\nलष्कर झाडीचा प्रदेश क्लृप्ती फॅब्रिक\nलष्कर वाळवंट क्लृप्ती फॅब्रिक\nलष्कर राखाडी क्लृप्ती फॅब्रिक\nलष्कर बर्फ क्लृप्ती फॅब्रिक\nनेव्ही झाडीचा प्रदेश क्लृप्ती फॅब्रिक\nनेव्ही सागरी क्लृप्ती फॅब्रिक\nसशस्त्र दलाच्या क्लृप्ती फॅब्रिक\nसीमा गार्ड क्लृप्ती फॅब्रिक\nनवीन शैली क्लृप्ती फॅब्रिक\nगणवेश व कार्य करताना घालायचे कपडे फॅब्रिक\nअशा त-हेचे कापड विणणे / ड्रिल / चकचकीत सुती किंवा लोकरी कापड फॅब्रिक\nऑक्सफर्ड / Cordura फॅब्रिक\nपॉपलिनचे कापड / शर्ट फॅब्रिक\nसैन्य / पोलीस एकसमान\nMiltary एकसमान / जाकीट\nसैन्य / पोलीस शर्ट\nसैन्य / पोलीस अर्धी चड्डी\nपोलीस जाकीट / एकसमान\nडोक्यावरुन अंगात चढवायचा स्वेटर\nसैन्य कॅप्स आणि Berets\nलष्करी बूट / बूट\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nलष्कर झाडीचा प्रदेश क्लृप्ती फॅब्रिक\nलष्कर वाळवंट क्लृप्ती फॅब्रिक\nलष्कर राखाडी क्लृप्ती फॅब्रिक\nलष्कर बर्फ क्लृप्ती फॅब्रिक\nनेव्ही झाडीचा प्रदेश क्लृप्ती फॅब्रिक\nनेव्ही सागरी क्लृप्ती फॅब्रिक\nसशस्त्र दलाच्या क्लृप्ती फॅब्रिक\nसीमा गार्ड क्लृप्ती फॅब्रिक\nनवीन शैली क्लृप्ती फॅब्रिक\nगणवेश व कार्य करताना घालायचे कपडे फॅब्रिक\nअशा त-हेचे कापड विणणे / ड्रिल / चकचकीत सुती किंवा लोकरी कापड फॅब्रिक\nपॉपलिनचे कापड / शर्ट फॅब्रिक\nऑक्सफर्ड / Cordura फॅब्रिक\nसैन्य / पोलीस एकसमान\nMiltary एकसमान / जाकीट\nसैन्य / पोलीस शर्ट\nसैन्य / पोलीस अर्धी चड्डी\nपोलीस जाकीट / एकसमान\nडोक्यावरुन अंगात चढवायचा स्वेटर\nसैन्य कॅप्स आणि Berets\nलष्करी बूट / बूट\nलष्करी रणनीतिकखेळ कसा वाटला हॅट\nसैन्य काळा लेदर बूट\nझाडीचा प्रदेश ripstop Camo ACU सैन्य लढणे एकसमान\nओमान लष्करी गुलाबी ripstop क्लृप्ती फॅब्रिक\nनायलॉन कापूस multicam Camo ripstop फॅब्रिक\nफॅशन kryptek क्लृप्ती फॅब्रिक\nअमेरिकन सैन्य शैली झाडीचा प्रदेश क्लृप्ती फॅब्रिक\nजर्मनी वाळवंट Flecktarn क्लृप्ती फॅब्रिक\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nआमचे सोशल मिडिया वर\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/railway-police-arresting-thieves-in-mumbai/articleshow/71446762.cms", "date_download": "2019-11-17T23:30:31Z", "digest": "sha1:RVYEHCK6HZMRLFMC3DXOGR732YQ2I7LH", "length": 13382, "nlines": 167, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "railway police arresting thieves: ‘जादूगाराला’ बेड्या! - railway police arresting thieves in mumbai | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nरेल्वे स्थानकांतील पादचारी पूल किंवा सरकते जिना उतरत असताना प्रवाशांना धक्का देणे आणि अन्य साथीदाराच्या मदतीने बेसावध प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरणे, या पद्धतीने चोरी करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत.\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nरेल्वे स्थानकांतील पादचारी पूल किंवा सरकते जिना उतरत असताना प्रवाशांना धक्का देणे आणि अन्य साथीदाराच्या मदतीने बेसावध प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरणे, या पद्धतीने चोरी करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. अझीम शेख उर्फ डब्बू उर्फ जादूगार असे या आरोपीचे नाव आहे. या टोळीबाबत अंधेरी आणि चर्चगेट स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आले आहेत. टोळीतील उर्वरित साथीदार मोहित उर्फ मुन्ना, वसीम व अजगर या आरोपींचा शोध सुरू आहे. टोळीतील म्होरक्याला 'जादूगार' म्हणून ओळखले जात होते.\nविलेपार्ले येथे राहणारे ५३ वर्षीय विरेंद्र जैन हे स्थानकातील पादचारी पूल उतरत असताना आरोपीने मागून धक्का दिली. यावेळी विरेंद्र बेसावध होताच आरोपीने विरेंद्र त्यांच्या हातातील कापडी पिशवी हिसकावून घेत पळ काढला. कापडी पिशवीत सोन्याचे दागिने, मोबाईल असा एकूण २ लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज होता. या प्रकरणी विरेंद्र यांनी अंधेरी रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.\nस्थानकातील सीसीटीव्हीच्या मदतीने रेल्वे पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपीची ओळख पटवल्यानंतर संशयित आरोपी जोगेश्वरी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीच्या नालासोपारा येथील घराची झडती घेतली असता घरातून १ लाख ९८ हजारांची रोख रक्कम सापडली. उर्वरित रक्कम साथीदारांनी नेल्याचे अझीमने तपासात सांगितल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.\nमहाराष्ट्र सत्तापेच Live: आघाडीच्या नेत्यांमध्ये किमान समान कार्यक्रमावर झाली चर्चा\nभाजपशिवाय राज्यात कुणाचेही सरकार येणार नाही: फडणवीस\nश्रीरामालाही राज्य सोडावं लागलं; इतकं मनाला लावून घेऊ नका; उद्धव यांचा फडणवीसांना टोला\nनव्या मैत्रीचा शिवसेनेला फायदा; पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळणार\nLive महाराष्ट्र सत्तासूत्र: भाजपशिवाय सत्ता स्थापन करणे अशक्यः चंद्रकांत पाटील\n��ुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nबारा वर्षांनी मिळाला हक्कांचा लाभ\nशिष्यवृत्तीचे अर्ज कॉलेजमध्येच पडून\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमेट्रो कारशेडसाठी अंधारात कापली झाडे...\nLive: पुणे कँन्टोंन्मेंट विधानसभा मतदार संघात सर्वाधिक ८५ अर्ज द...\nमहायुतीला महाजनादेश मिळेल: मुख्यमंत्री...\nभीक मागण्यासाठी 'त्या' दोन वर्षाच्या बालिकेचे अपहरण...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/kadava-announces-glory-award/articleshow/70820702.cms", "date_download": "2019-11-17T22:32:39Z", "digest": "sha1:WCAFWAB6WPZHHYOLZD3FAABFGOQSJKEV", "length": 12006, "nlines": 173, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nashik News: कादवा गौरव पुरस्कार जाहीर - kadava announces glory award | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nकादवा गौरव पुरस्कार जाहीर\nम. टा. खास प्रतिनिधी, नाशिक\nपालखेड बंधारा येथील कादवा प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणारे २०१९ चे कादवा गौरव पुरस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयकुमार मिठे, दिनकरराव गायकवाड, विठ्ठलराव संधान यांनी जाहीर केले आहेत.\nअवयवदानाविषयी समाजप्रबोधन करणारे डॉ. भाऊसाहेब मोरे यांना सामाजिक कार्याबद्दलचा पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल ज्येष्ठ ग्रामीण साह��त्यिक पुंजाजी मालुंजकर, तर 'महाराष्ट्र टाइम्स'चे खास प्रतिनिधी प्रशांत भरवीरकर यांना पत्रकारितेमधील योगदानाबद्दल या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना कादवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पुरस्काराचे हे चौथे वर्ष आहे. पुरस्कार वितरण दि. १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार असल्याची माहिती विजयकुमार मिठे यांनी दिली.\nराजकीय क्षेत्रातील कार्याबद्दलचा पुरस्कार माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण जाधव यांना, तर त्यांच्या समवेतच सांस्कृतिक क्षेत्रात शरद उगले, प्रशासकीय सेवेत मनीषा सावंत, कृषी क्षेत्रात हिरामण शिंदे, सहकार क्षेत्रात गोरक्षनाथ गायकवाड, तर उद्योजकांमध्ये धर्मा कोटकर, शैक्षणिक क्षेत्रात दत्तात्रय अलगट यांना कादवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.\nगायिका गीता माळी यांचे अपघाती निधन\nबोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाला सुखरूप बाहेर काढले\nबुकिंग विमानाचे, प्रवास कारने; प्रवाशांना मनस्ताप\nनाशिक : तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी\nतीस रुपयांत किलोभर कांदे\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nबारा वर्षांनी मिळाला हक्कांचा लाभ\nशिष्यवृत्तीचे अर्ज कॉलेजमध्येच पडून\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू ��कता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nकादवा गौरव पुरस्कार जाहीर...\nधक्काबुक्कीप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल...\nजुन्या भांडणातून दोन गटात हाणामारी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokprabha/aagami/", "date_download": "2019-11-18T00:15:21Z", "digest": "sha1:WIZBLZZTEVSPRGIAEPALGZYVP44ZJYV6", "length": 17571, "nlines": 254, "source_domain": "www.loksatta.com", "title": "आगामी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंत्री उचलण्यासाठी गेलेल्या चिमुरडीला चिरडले\nशेतकऱ्याची आत्महत्या, मृतदेह जिल्हा कचेरीवर\nदहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान - मोदी\nउधळपट्टी केल्यास तिप्पट पाणीपट्टी\nविद्यार्थ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ\n‘राजा रविवर्मा’ आणि डॉ. घाणेकर\nघरात दोन कोपऱ्यांत एक एक तंबोरा होता. एकाची तार छेडली की दुसरा वाजत असे.\nयंदाचा फेब्रुवारी हा ‘फिल्मी रोमान्स’चा महिना आहे असे म्हणायला हरकत नाही\nएकंदरीत २०१६ चा तिसरा शुक्रवार बॉलीवूडला हवा असलेला सुपरडूपर हिट शुक्रवार ठरू शकेल.\nसनी देओलच्या ‘घायल’ चित्रपटाचा ‘घायल वन्स अगेन’ नावाचा सीक्वल १५ जानेवारी रोजी प्रदर्शित होतोय.\nभावनिक आणि नाटय़पूर्ण ‘वझीर’\nट्रेलरवरून तरी एटीएस अधिकारी असलेला फरहान अख्तर हा वझीरला संपविण्यासाठी सज्ज झालेला आहे.\nचित्रपट समीक्षक असलेले बिकास रंजन मिश्रा यांनी ‘डिअर सिनेमा’ या संकेतस्थळाची स्थापना केली.\nपुन्हा एकदा ‘दिलवाले’ची धूम\nअमिताभ बच्चन यांचे पडद्यावर बऱ्याचदा ‘विजय’ हे नाव लोकप्रिय ठरल्याचे सगळ्यांनाच ठाऊक आहे.\nआपल्या देशात राजकीय क्षेत्रात गाजलेल्या व्यक्तींवर चित्रपट करण्याची परंपरा पाहायला मिळते.\nरोमॅण्टिक कॉमेडी प्रकारचे हिंदी चित्रपट हाच सध्या बॉलीवूडमध्ये ट्रेण्ड बनला आहे असे म्हणता येईल.\nमराठी चित्रपटांमध्ये अनेक नवनवीन कलावंत, तंत्रज्ञ, निर्माते-दिग्दर्शक काम करण्याचे प्रमाण वाढले आहे.\nगेल्या ८० वर्षांतील बॉलीवूडमधील सर्वाधिक सुपरडुपरहिट दहा चित्रपटांच्या यादीत बडजात्यांचे चित्रपट आहेत.\nमराठी चित्रपटांच्या दिग्दर्शकांमध्ये सचिन कुंडलकर हे एव्हाना सुस्थापित झालेले नाव म्हणता येईल.\nनाटक-चित्रपट-मालिका, रिअ‍ॅलिटी शो अशा शक्य त्या सर्व माध्यमांत मराठी कलावंत दिसू लागलेत.\nमराठी चित्रपटांमध्ये गेल्या काही काळापासून प्रेमकथापटांची चांगलीच ���ेलचेल असल्याचे दिसून येते. परंतु अलीकडे झळकलेल्या मराठी प्रेमकथापटांतून निरनिराळ्या पद्धतींचा अवलंब करण्यात आल्याचे दिसते.\nउमेश कुलकर्णी आणि गिरीश कुलकर्णी या दिग्दर्शक आणि लेखक-अभिनेता जोडीचे चित्रपट म्हणजे चित्रपटप्रेमी प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरते हे एव्हाना प्रेक्षकांना चांगलेच ठाऊक झाले आहे.\nरिमेक आणि सीक्वेलच्या लाटेबरोबरच हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये ‘बायोपिक’ चित्रपटांचा स्वतंत्र प्रवाह तयार झाला आहे.\nबॉलीवूडला वर्षभरात बॉक्स ऑफिसवर हमखास यशस्वी ठरणाऱ्या निदान ८-१० चित्रपटांची गरज असते. यंदाच्या वर्षीच्या पहिल्या सहा महिन्यांच्या कालावधीत सुपरडुपर हिटचा फलक...\nऑगस्टमध्ये तीन मराठी सिनेमे…\nमराठी चित्रपट प्रदर्शित होण्याची संख्या वाढतेय. गेल्या शुक्रवारी ‘पन्हाळा’, ‘मनातल्या उन्हात’, ‘कॅरी ऑन मराठा’ असे तीन चित्रपट प्रदर्शित झाले. यात आणखी चौथा चित्रपट ‘हायवे’सुद्धा प्रदर्शित होणार होता.\nमधुर भांडारकर यांचे चित्रपट असं म्हटलं की, लगेचच प्रेक्षकांना चटकन आठवतात ते ‘चांदनी बार’, ‘पेज थ्री’, ‘फॅशन’ आणि ‘हिरॉईन’ हे त्यांचे चार चित्रपट. त्या तुलनेत ‘कॉपरेरेट’, ‘जेल’, ‘ट्रॅफिक सिग्नल’\nएकाच शुक्रवारी चार मराठी चित्रपट\nमे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ापासून जवळपास दर शुक्रवारी दोन-तीन किंवा चार मराठी चित्रपट प्रदर्शित होत असल्याचे आढळून येते. नेहमीची कौटुंबिक-विनोदी मसालापटांची चौकट सोडून अन्य विविध...\nमराठी चित्रपटांना विनोदाची मोठी परंपरा लाभली आहे. निरनिराळ्या धाटणीच्या विनोदाची हाताळणी मराठी चित्रपटांमध्ये मोठय़ा प्रमाणावर करण्यात आली आहे. किंबहुना मराठी चित्रपटांमध्ये विनोदाची लाट हीच...\nमराठी चित्रपटांची संख्या यंदाच्या वर्षी भरपूर वाढली आहे हे एव्हाना मराठी प्रेक्षकांना चांगलेच ठाऊक झाले आहे. संख्या वाढण्याबरोबरच आतापर्यंत निर्माते-दिग्दर्शकांनी स्पर्श न केलेले विषय नव्या पॅकेजिंगमध्ये...\n‘हिंदी सिनेमाला रिमेकचे आकर्षण भलतेच आहे हे यंदाच्या वर्षी अनेक रिमेक हिंदी सिनेमांनी सिद्ध केले. त्यातही खासकरून दाक्षिणात्य भाषांतील चित्रपटांचे हिंदी रिमेक सर्वाधिक असतात हे प्रेक्षकांनाही आता...\nदोन भागांतील भव्य चित्रपट ‘बाहुबली..’\n‘बाहुबली’ म्हणजेच ज्याचे बाहू सर्वाधिक बलवान आहेत. कर्नाटक राज्याच्या हसन जिल्ह्य़ात श्रवणबेळगोळ येथे सन ९८३ मध्ये गंगा राजवटीतील\nVideo: 'मिर्झापूर २'च्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता\n'पानिपत'मधील 'मर्द मराठा' गाण्याची गायिका आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर\nसलमानसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीवर आली धुणी-भांडी करण्याची वेळ\n'हुड हुड दबंग'ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मीम्स व्हायरल\nVideo : मलायकाचा नेहा धुपियाला चप्पल मारण्याचा प्रयत्न, कारण...\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nमर्यादित षटकांसाठी आक्रमक मयंकचा पर्याय\nतीन दिवसांनंतर राज्यात गारव्यात वाढ\n‘बीकेसी कनेक्टर’मुळे नवी कोंडी\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nचंद्रपूर आणि मुंबई विभाग सर्वाधिक प्रदूषित\nसोनिया गांधी-शरद पवार भेटीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार\nअयोध्या निकालाविरोधात फेरविचार याचिका\n‘मॅरेथॉन’मध्ये सहभागी स्पर्धकांच्या वाहनांची तोडफोड\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/three-killed-in-accident-on-pune-mumbai-expressway-zws-70-1999128/", "date_download": "2019-11-18T00:22:59Z", "digest": "sha1:AV63XOHJL7KRDQ65Z27E6ZTBQ2KVWCZN", "length": 13624, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Three killed in accident on Pune Mumbai expressway zws 70 | द्रुतगती मार्गावर भीषण अपघात | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंत्री उचलण्यासाठी गेलेल्या चिमुरडीला चिरडले\nशेतकऱ्याची आत्महत्या, मृतदेह जिल्हा कचेरीवर\nदहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान - मोदी\nउधळपट्टी केल्यास तिप्पट पाणीपट्टी\nविद्यार्थ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ\nद्रुतगती मार्गावर भीषण अपघात\nद्रुतगती मार्गावर भीषण अपघात\nपाटण तालुक्यातील वाझोळी गावचे रहिवासी असलेले प्रवासी मूळगावी मतदानासाठी गावी जात होते.\nट्रकवर बस आदळून तीन प्रवाशांचा मृत्यू, मतदानासाठी जाणारे सोळा जखमी\nलोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कामशेत बोगद्याजवळ नादुरुस्त ट्रकवर प्रवासी बस आदळून तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. अपघातात सोळाजण जखमी झाले आहेत. सातारा जिल्ह्य़ातील पाटण तालुक्यातील वाझोळी गावचे रहिवासी असलेले प्रवासी मूळगावी मतदानासाठी गावी जात होते.\nपो���िसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे सव्वाचारच्या सुमारास मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर मौजे बोर गावाजवळ मुंबई-पुणे मार्गिकेवर ट्रकचा टायर फुटल्याने ट्रक कडेला थांबविण्यात आला होता. त्यावेळी मुंबईहून कोल्हापूरकडे जय भवानी ट्रॅव्हल्स कंपनीची बस जात होती. अंधारात थांबलेल्या ट्रकवर बस आदळली. गंभीर जखमीप्रवाशांना सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तीन प्रवाशांचा मृत्यू झाला.\nसयाजी पांडुरंग पाटील (वय ६५), संभाजी शिवाजी पाटील (वय ४५, दोघेही रा. वझोळी, ता. पाटण, जि. सातारा), मोहनकुमार शेट्टी (वय ४२,रा. वांगणी, बदलापूर, जि. ठाणे) अशी मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांची नावे आहेत. अपघातात बाबासाहेब पांडुरंग पाटील, सुवर्णा बाबासाहेब पाटील, गणेश अरुण पाटील, सूरज आनंदराव पाटील, शैलेश हनुमंत पाटील, अनिल मधुकर पाटील, जयसिंग खाशाबा पाटील, विश्वनाथ तुकाराम पाटील, आकाश जयसिंग पाटील, भिवाजी चंदू पाटील, विशाल किसन पाटील, तुकाराम सावळाराम भिंगारदिवे, मंगल जयसिंग पाटील, शंकर थोरात, राणी मंगेश देसाई (सर्व रा. वाझोळी, ता. पाटण, जि. सातारा) तसेच बसचालक जखमी झाला.\nवाहन थांबविणे धोकादायक : गेल्या महिन्यात पुण्यातील डॉक्टर केतन खुर्जेकर, त्यांच्या बरोबर असलेले दोन सहकारी डॉक्टर मुंबईहून पुण्याकडे मोटारीतून जात होते. देहूरोडजवळ द्रुतगती मार्गावर डॉ. खुर्जेकर यांच्या मोटारीचे चाक पंक्चर झाले. मोटारीचा चालकाने मोटार द्रुतगती मार्गावर रस्त्याच्या कडेला थांबविली. त्यावेळी खासगी प्रवासी बसने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या डॉ. खुर्जेकर, मोटारचालक तसेच त्यांच्या बरोबर असलेल्या दोन सहकारी डॉक्टरांना धडक दिली. अपघातात डॉ. खुर्जेकर यांच्यासह मोटारचालकाचा मृत्यू झाला होता. द्रुतगती मार्गावर नादुरुस्त वाहने थांबविणे धोकादायक असून यापूर्वी गंभीर स्वरुपाचे अपघात द्रुतगती मार्गावर घडले आहेत.\nबहुतेक प्रवासी मुंबईत नोकरीनिमित्ताने वास्तव्यास आहेत. सातारा जिल्ह्य़ातील पाटण तालुक्यातील वाझोळी गावचे रहिवासी असलेले प्रवासी मूळगावी मतदानासाठी गावी जात होते. त्यावेळी द्रुतगती मार्गावर अंधारात थांबलेल्या नादुरूस्त ट्रकवर बस आदळली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nभारतीय अर्थव्यवस्थेबाबत बिल गेट्स यांन�� केले मोठे विधान; पहा काय म्हणाले...\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nVideo: 'मिर्झापूर २'च्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता\n'पानिपत'मधील 'मर्द मराठा' गाण्याची गायिका आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर\nसलमानसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीवर आली धुणी-भांडी करण्याची वेळ\n'हुड हुड दबंग'ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मीम्स व्हायरल\nVideo : मलायकाचा नेहा धुपियाला चप्पल मारण्याचा प्रयत्न, कारण...\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nमर्यादित षटकांसाठी आक्रमक मयंकचा पर्याय\nतीन दिवसांनंतर राज्यात गारव्यात वाढ\n‘बीकेसी कनेक्टर’मुळे नवी कोंडी\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nचंद्रपूर आणि मुंबई विभाग सर्वाधिक प्रदूषित\nसोनिया गांधी-शरद पवार भेटीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार\nअयोध्या निकालाविरोधात फेरविचार याचिका\n‘मॅरेथॉन’मध्ये सहभागी स्पर्धकांच्या वाहनांची तोडफोड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/wrong-information-in-i-t-returns-will-lead-to-prosecution-complaint-to-employers/articleshow/63819979.cms", "date_download": "2019-11-17T22:22:09Z", "digest": "sha1:HVM2DGIOFRYTC2WKPZRR3BGRKUJ2F3QL", "length": 13146, "nlines": 165, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "income tax return: सावधान! चुकीचा करपरतावा भरल्यास होईल शिक्षा - i-t dept warns salaried class on wrong itr info | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\n चुकीचा करपरतावा भरल्यास होईल शिक्षा\nआयकर परतावा (इनकम टॅक्स रिटर्न) भरताना तुम्ही एक जरी चूक केलीत, तरी तुम्हाला ती जड जाऊ शकते. शिवाय जर टॅक्स वाचवण्यासाठी तुम्ही चुकीचा आयकर परतावा भरण्याचा विचार करत आहात, तरीही सावध व्हा. पगारदार कर्मचाऱ्यांना चुकीचा आयकर परतावा फाइल न करण्याबाबत आयकर विभागाने सावध केलं आहे. अशा करदात्यांविरोधात कारवाई केली जाईल आणि त्यांच्या कंपनी मालकांनाही त्याबाबत कळवले जाणार आहे.\n चुकीचा करपरतावा भरल्यास होईल शिक्षा\nनवी दिल्ली: आयकर परतावा (इनकम टॅक्स रिटर्न) भरताना तुम्ही एक जरी चूक केलीत, तरी तुम्हाला ती जड जाऊ शकते. शिवाय जर टॅक्स वाचवण्यासाठी तुम्ही चुकीचा आयकर परतावा भरण्याचा विचार करत आहात, तरीही सावध व्हा. पगारदार कर्मचाऱ्यांना चुकीचा आयकर परतावा फ���इल न करण्याबाबत आयकर विभागाने सावध केलं आहे. अशा करदात्यांविरोधात कारवाई केली जाईल आणि त्यांच्या कंपनी मालकांनाही त्याबाबत कळवले जाणार आहे.\nआयकर विभागाने करदात्यांना आपल्या आयकर परताव्यात उत्पन्न कमी दाखवणे किंवा कपात वाढवून दाखवणे यासारख्या क्लृप्त्या करण्यापासून सावध केले आहे. आयकर विभागाच्या बेंगळुरू येथील मध्यवर्ती कार्यालयामार्फत करदात्यांना यासंदर्भात सूचनाही जारी करण्यात आली आहे. यात म्हटले आहे की गैरफायद्यासाठी बनावट करसल्लागारांच्या जाळ्यात अडकू नका. परताव्यात उत्पन्न कमी दाखवणे किंवा कपात वाढवून दाखवणे असे प्रकार नियमांनुसार दंडनीय आहेत आणि आयकर कायद्याच्या विविध कलमांनुसार कारवाई केली जाऊ शकते.\nजानेवारी महिन्यात आयकर विभागाच्या तपास यंत्रणेने बनावट आयकर परतावे भरून देणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला होता. याप्रकरणी सीबीआयने अलीकडेच गुन्हाही दाखल केला आहे.\nएअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत विकणार: अर्थमंत्री\nRcom तोट्यात, अनिल अंबानींचा राजीनामा\nPMC बँक घोटाळा: भाजपचे माजी आमदार तारासिंग यांचा मुलगा अटकेत\nश्रीमंतांच्या यादीत बिल गेट्स पुन्हा नंबर वन; बेजॉस यांना टाकलं मागे\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nएअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत विकणार: अर्थमंत्री\nPMC बँक घोटाळा: भाजपचे माजी आमदार तारासिंग यांचा मुलगा अटकेत\nRcom तोट्यात, अनिल अंबानींचा राजीनामा\nश्रीमंतांच्या यादीत बिल गेट्स पुन्हा नंबर वन; बेजॉस यांना ���ाकलं मागे\nभारतीय खरेदीदारांना खुणावतेय लंडन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n चुकीचा करपरतावा भरल्यास होईल शिक्षा...\nCash Crunch: दोन हजाराच्या नोटा होताहेत गायब...\nअर्थमंत्र: बोनस मिळाला तर 'हे' करा\nअपना बँकेचे योगदान महत्त्वाचे: प्रभू...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/pok-belongs-to-india-will-have-jurisdiction-over-that-area-one-day-foreign-minister-s-jaishankar/articleshow/71169841.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2019-11-17T22:33:45Z", "digest": "sha1:B37M4ZWMPTUMZ6XKOALRKYD7344YLN4J", "length": 13414, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "India-Pakistan: PoK भारताचेच, त्यावर ताबा मिळवू: परराष्ट्र मंत्री - pok belongs to india, will have jurisdiction over that area one day: foreign minister s jaishankar | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nPoK भारताचेच, त्यावर ताबा मिळवू: परराष्ट्र मंत्री\nपाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे आणि निश्चितपणे एक दिवस हा भाग भारताचा भौगौलिक हिस्सा असेल, असा ठाम विश्वास आज परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केला. शेजारी देश जोपर्यंत दहशतवादाला खतपाणी घालणे बंद करत नाही, तोपर्यंत कोणत्याही प्रकारची चर्चा होऊ शकत नाही, असेही जयशंकर यांनी पाकिस्तानला ठणकावले.\nत्या महिला निवडणूक अधिकारी...\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या र...\nनवी दिल्ली: पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे आणि निश्चितपणे एक दिवस हा भाग भारताचा भौगौलिक हिस्सा असेल, असा ठाम विश्वास आज परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केला. शेजारी देश जोपर्यंत दहशतवादाला खतपाणी घालणे बंद करत नाही, तोपर्यंत कोणत्याही प्रकारची चर्चा होऊ शकत नाही, असेही जयशंकर यांनी पाकिस्तानला ठणकावले.\nमोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वाला १०० दिवस पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने जयशंकर यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या १०० दिवसांतील कारभाराचा लेखाजोखा मांडला. पाकिस्तान हे एक 'यूनिक चॅलेंज' असल्याचे नमूद करत पाकिस्तानने सामान्य शेजाऱ्याप्रमाणे वागायला हवे व सीमेवरील दहशतवाद पूर्णपणे थांबवायला हवा तरच पाकसोबतचे संबध पुन्हा सुधारू शकतील, असे जयशंकर यांनी बजावले. पाकिस्तान दहशतवाद पोसत आहे. शेजारी देशांमध्ये दहशतव���दी कारवायांसाठी रसद पुरवत आहे. अशा स्थितीत कोणतीही चर्चा शक्य नाही, असेही जयशंकर म्हणाले.\nपाकिस्तानमध्ये कैद असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्याबाबत विचारले असता, जाधव यांना न्याय मिळावा व एका निर्दोष भारतीयाची पाकच्या तावडीतून मुक्तता व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत, असे जयशंकर म्हणाले. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय ही भारताची अंतर्गत बाब असल्याचे एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले.\nIn Videos: PoK भारताचेच, त्यावर ताबा मिळवू: परराष्ट्र मंत्री\n...तर महाराष्ट्रात काँग्रेस संपेल; पक्षनेत्यांचा सोनियांना इशारा\nहरयाणात भाजप 'उदार'... १० आमदार असलेल्या मित्रपक्षाला दिली ११ खाती\nमहाशिवआघाडीचा बार ‘फुसका’; काँग्रेस-राष्ट्रवादीचा सावध पवित्रा\nशिवसेनेला NDAत स्थान नाही; राऊत उद्धव यांचे 'गोबेल्स'\nपोटनिवडणूक होणार, कर्नाटकात भाजपची धाकधूक पुन्हा वाढली\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nनागरिकत्व विधेयक पुन्हा मांडणार\nनियंत्रण रेषेजवळ जवान हुतात्मा\n'सर्व मुद्द्यांवर चर्चा करू'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nPoK भारताचेच, त्यावर ताबा मिळवू: परराष्ट्र मंत्री...\nमोदी @६९; देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव...\nऑनर किलिंग: २० वर्षाच्या दलित तरुणाला जिवंत जाळले...\nकाश्मीर पूर्वपदावर आणा; सुप्रीम कोर्टाचे आदेश...\n'शहा, सुलतान, सम्राटाची बाधा नको'...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/this-is-a-question-about-my-business-ethics/articleshow/71668481.cms", "date_download": "2019-11-17T22:25:05Z", "digest": "sha1:L2MN7OFWPBIGGRKL54MXICUODNTR5TSQ", "length": 12239, "nlines": 154, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "india news News: ‘हे माझ्या व्यावसायिक नीतीमत्तेवर प्रश्नचिन्ह’ - 'this is a question about my business ethics' | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\n‘हे माझ्या व्यावसायिक नीतीमत्तेवर प्रश्नचिन्ह’\nकेंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी केलेला आरोप हा माझ्या व्यावसायिक नीतीमत्तेवर प्रश्नचिन्ह उमटवणारा आहे, अशी भावना नोबेल पारितोषिक विजेते ...\nनवी दिल्ली : केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी केलेला आरोप हा माझ्या व्यावसायिक नीतीमत्तेवर प्रश्नचिन्ह उमटवणारा आहे, अशी भावना नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी शनिवारी एका मुलाखतीत व्यक्त केली.\nपीयूष गोयल यांनी 'अभिजित बॅनर्जी हे पूर्णपणे डाव्या बाजूला झुकलेले आहेत,' असे एका पत्रकार परिषदेत नुकतेच म्हटले होते. त्यावर बॅनर्जी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 'काँग्रेस पक्षाप्रमाणे भारतीय जनता पक्षाने मला विशिष्ट प्राप्ती असलेल्या गटातील नागरिकांची संख्या विचारली असती, तर मी त्यांनाही अचूक संख्या सांगितली असती. मी व्यावसायिक आहे आणि मी सगळ्यांशीच समानतेच्या सूत्रावर व्यावसायिकतेने वागेन. आर्थिक विषयावर असलेल्या माझ्या विचारांमध्ये भेद नाही,' असे बॅनर्जी म्हणाले. आपण अनेकदा भारतातील राज्य सरकारांबरोबर काम केले आहे. त्यांपैकी अनेक भाजपची सरकारे होती. नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील कार्यकाळात आपण गुजरात प्रदूषण मंडळाबरोबर काम केले आहे. आणि त्यावेळचा आपला अनुभव अत्यंत चांगला होता, असेही ते म्हणाले.\nदरम्यान, भारतात आर्थिक संकट असल्याच्या आपल्या भूमिकेवर ते ठाम असून, आपण याचा गंभीर विचार करायला हवा, असे ते म्हणाले.\n...तर महाराष्ट्रात काँग्रेस संपेल; पक्षनेत्यांचा सोनियांना इशारा\nहरयाणात भाजप 'उदार'... १० आमदार असलेल्या मित्रपक्षाला दिली ११ खाती\nमहाशिवआघाडीचा बार ‘फुसका’; काँग्रेस-राष्ट्रवादीचा सावध पवित्रा\nशिवसेनेला NDAत स्थान नाही; राऊत उद्धव यांचे 'गोबेल्स'\nपोटनिवडणूक होणार, कर्नाटकात भाजपची धाकधूक पुन्हा वाढली\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nसंसदेत बेरोजगारीवरही चर्चा व्हावी: मोदी\nनक्षलवाद्यांकडून ड्रोनचा वापर; गोळ्या घालण्याचे आदेश\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\nअयोध्या: जस्टिस नजीर यांना झेड सुरक्षा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n‘हे माझ्या व्यावसायिक नीतीमत्तेवर प्रश्नचिन्ह’...\n१५०वी गांधी जयंती: PM मोदींचा कलावंतांशी संवाद...\nप्रक्षोभक भाषणामुळे कमलेश तिवारींची हत्या\n'कल्कि भगवान'च्या आश्रमात धाड; हिऱ्यासह ४४ कोटींची संपत्ती जप्त...\nकाँग्रेसनं चुकीचं धोरणं राबवून देशाला उद्ध्वस्त केलं: मोदी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/category/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%80/", "date_download": "2019-11-17T23:16:19Z", "digest": "sha1:4O6BS7TG5FXXVN7KLCSAURI4NWZSLUYS", "length": 12898, "nlines": 113, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "प्रॉपर्टी/मालमत्ता खरेदी Archives | मनाचेTalks", "raw_content": "\nआर्थिक / प्रॉपर्टी/मालमत्ता खरेदी\nमर्यादित भागीदारी / Limited Liablity Partnership म्हणजे काय\nव्यवसाय भागीदारीत करता येतो हे आपल्याला माहिती आहेच. अशा पारंपरिक भागीदारीत प्रत्येक भागीदारची जबाबदारी अमर्यादित असते. एखाद्या भागीदाराने घेतलेल्या एका चुकीच्या निर्णयाचा फटका, यात असलेल्या सामूहिक जबाबदारीमुळे इतर सर्व भ���गीदारांना बसू शकतो. त्यामुळे पूर्ण व्यवसायच...\nआर्थिक / प्रॉपर्टी/मालमत्ता खरेदी\nएकल कंपनी (One Person Company) म्हणजे काय आणि त्याची वैशिष्ठ्ये काय\nयापूर्वी आपण कंपनी म्हणजे काय याची माहिती करून घेतली असून कंपन्यांचे विविध प्रकार पाहिले. कंपनी ही स्वतंत्र अस्तीत्व असलेली आणि कायद्याने निर्माण केलेली संस्था आहे हे आपल्याला माहिती आहेच. कंपनीतील सभासदांची संख्या, त्यांचे उत्तरदायित्व, विशेष...\nआर्थिक / प्रॉपर्टी/मालमत्ता खरेदी\nगृहकर्ज घेण्याआधी या गोष्टी नक्की तपासून पहा..\nकर्ज मान्य करण्याआधीच ग्राहकाची, त्याच्या आर्थिक क्षमतेची चौकशी व पडताळणी बँकांकडून होते. कर्ज देणाऱ्या संस्थांचे कर्ज मान्य करण्याबद्दल काही नियम व अटी आहेत. ग्राहक जर या सर्व निकषांमध्ये बसत असेल तर त्याला कर्ज मंजूर व्हायला अडचणी येत नाहीत. गृहकर्ज घेण्यासाठी पात्र असण्याचे निकष संस्थेगणिक बदलत जातात. तरीही सर्व संस्थासाठी असलेले काही मुलभूत निकष काय ते आता आपण बघू.\nआर्थिक / प्रॉपर्टी/मालमत्ता खरेदी\nराज्यातील घर खरेदीदारांसाठी मुंबई ग्राहक पंचायत चे ऑन लाईन सर्वेक्षण\nमुंबई ग्राहक पंचायत एक ऑन- लाईन सर्वेक्षण हाती घेत आहे. ज्या घर खरेदीदारांचे अर्धवट असलेले प्रकल्प महारेरात संबंधित विकासकांनी नोंदवलेले नाहीत त्यांची माहिती या सर्वेक्षणातुन गोळा करण्यात येणार आहे.\nआर्थिक / प्रॉपर्टी/मालमत्ता खरेदी\nमृत्युपत्राविषयी कायदेशीर बाबी व त्याची पूर्तता (Legal-Aspects-of-A-Will)\nमृत्यूपत्र म्हणजे व्यक्तीने त्याच्या पश्चात त्याच्या मालमत्तेच्या वाटपासंदर्भात केलेला कायदेशीर दस्तऐवज. भारतीय वारसा कायदा, १९२५, सेक्शन २ (ह) अन्वये ‘‘मृत्यूपत्र म्हणजे मृत्यूपत्र करणार्‍याने त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या सर्व प्रकारच्या मालमत्तेची विल्हेवाट कशी लावावी यासंबंधीची कायदेशीर रितीने घोषित केलेली इच्छा होय.’’\nबांधकाम व्यवसाय, न्यायसंस्था आणि घराचे स्वप्न\nसंबंधित सरकारांना विकासाशी संबंधित धोरणं सुरळीत करायला सांगावीत व ती न्यायालयानंच मंजूर करावीत असं करायची वेळ आता आलीय. नाहीतर एक दिवस रिअल इस्टेटउद्योग, बांधकाम व्यवसाय सरकारच्या निष्क्रीयतेमुळे कायमचा लयास जाईल, त्यासोबत याच देशातल्या लाखो नागरिकांचं स्वतःचं घर घेण्याचं स्वप्नही लयास जाईल\nआर्थिक / गुंतवणूक/आयकर / प्रॉपर्टी/मालमत्ता खरेदी\nमृत्यूपत्राविषयी सारे काही भाग-२ (मृत्यूपत्र करण्याची अनेक महत्वाची कारणे)\nमृत्यूपत्र (Will) हे एक कायदेशीर कागदपत्र आहे. यामध्ये व्यक्तीने आपल्या मृत्यूपश्चात आपल्या मालमत्तेचा अथवा आपल्या अल्पवयीन मुलांचा ताबा कोणाकडे द्यायचा याविषयीची तरतूद नमूद करून ठेवलेली असते. अनेकांच्या मनात येणारे प्रश्न म्हणजे मृत्यूपत्र करण्याची खरंच आवश्यकता आहे का मृत्यूपत्राचा नक्की उपयोग काय \nआर्थिक / गुंतवणूक/आयकर / प्रॉपर्टी/मालमत्ता खरेदी / म्यूचुअल फंड\nबचतीसाठी महिलांना मिळणारे लाभ…\nभारतात पुरुषांचं सरासरी आयुर्मान ६६ वर्षे आणि ९ महिने आहे तर हेच महिलांचं सरासरी आयुर्मान ३ वर्ष जास्त म्हणजे ६९ वर्षे ९ महिने इतकं आहे. महिलांना बरेचदा घरातल्या जवाबदारीमुळे किंवा आणखी काही कारणांमुळे नोकरी अवेळीसोडावी लागते. भारतातील एका सर्वेक्षणानुसार २००४-२००५ ते २०११-२०१२ या काळात २ कोटी महिलांनी काहीतरी कारणास्तव अवेळी नोकरी सोडली\nआर्थिक / गुंतवणूक/आयकर / प्रॉपर्टी/मालमत्ता खरेदी / विशेष\nमृत्युपत्र / इच्छापत्र म्हणजे काय\nआपण आपल्या मालमत्तेचं इच्छापत्र / मृत्यूपत्र(Will) बनवून ठेवलं तर आपण आपल्या इच्छेनुसार आपल्या संपत्तीची विभागणी करु शकतोच, पण पुढे त्या संपत्तीसाठी होणारे अनेक वादही टाळू शकतो. मृत्यूपत्रामुळे तुम्ही कुटुंबातील सदस्यांनाही तुमच्या पश्चात येणाऱ्या अडचणींपासून सुरक्षित करु शकता.\nआर्थिक / प्रॉपर्टी/मालमत्ता खरेदी\nरेपो रेट वाढवला- आता कर्जे महागणार……\nरिझर्व्ह बँकेच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीच्या बुधवारी (दि. १ ऑगस्ट २०१८) ला झालेल्या बैठकीमध्ये रेपो रेट पाव टक्क्याने वाढवला जाणार असल्याचे ठरले आहे. आता हा रेट ६.५% इतका झाला आहे. सरकारच्या अनेक प्रयत्नांनतरही महागाईचा दर सतत ४ टक्क्याच्या वरच राहिल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/ahmednagar-news/accept-the-demands-of-anna-hazare/articleshow/63432964.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2019-11-17T22:46:15Z", "digest": "sha1:RW42WGHIUVKZO36YKEHVQX46MIXQWWZC", "length": 14188, "nlines": 168, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ahmednagar news News: अण्णांच्या मागण्या मान्य करा - accept the demands of anna hazare | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nअण्णांच्या मागण्या मान्य करा\nज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलेल्या जनहिताच्या मागण्यांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्वयंसेवी संघटनांच्या महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.\nअण्णांच्या मागण्या मान्य करा\nम. टा. प्रतिनिधी, नगर\nज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलेल्या जनहिताच्या मागण्यांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्वयंसेवी संघटनांच्या महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. सरकारने अण्णांच्या मागण्यांवर विचार करुन त्यानुसार कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. या वेळी आंदोलकांनी कार्यालयाच्या परिसरात जोरदार घोषणाबाजी केली.\nशेतकऱ्यांच्या शेतमालास हमीभाव द्यावा, देशात जनलोकपाल कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी अण्णा हजारे यांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. नगरमध्ये स्वयंसेवी संघटनांच्या महासंघाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. अण्णांनी शेतकरी, जनलोकपाल, निवडणूक सुधारणा यांबाबत केलेल्या मागण्यांचा सरकारने विचार करावा तसेच अण्णांचे उपोषण सुटण्याकरता तातडीने कार्यवाही करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. या प्रश्नांवर मागील साडेतीन वर्षात केंद्र सरकारकडे ४२ वेळा पत्रव्यवहार करुनही याची दखल न घेतल्याने अण्णांनी उपोषण सुरू केले आहे. सरकारच्या उदासिनतेमुळे अण्णा हजारे यांना पुन्हा उपोषण करावे लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या आंदोलनात स्नेहालयचे गिरीश कुलकर्णी, अॅड. श्याम आसावा, संदीप कुसळकर, जालिंदर बोरुडे, सुरेश मैड, रवी पाटोळे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.\nखडकी ते राळेगणसिद्धी रॅली\nअण्णांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी नगर तालुक्यातील खडकी ते राळेगणसिद्धी दरम्यान मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत कार्यकर्त्यांनी हातात तिरंगी ध्वज घेतले होते. जिल्हा परिषदेचे सदस्य संदेश कार्ले यांच्यासह गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अण्णा हजारे यांनी रामलीला मैदानावर सुरू केलेल्या उपोषण आंदोलनास येथील अण्णा हजारे युवा मंचने पाठिंबा जाहीर केला. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत अण्णांनी केलेल्या मागण्या सोडवण्याची मागणी करण्यात आली.\nनगरः गावात हरिनाम सप्ताहासाठी 'मोर्चा'\n‘महावितरण’च्या प्रवेशद्वारावरच दशक्रिया विधी\nशिवसेना-भाजपचे जे ठरलं ते उघड व्हावे: एकनाथ खडसे\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nबारा वर्षांनी मिळाला हक्कांचा लाभ\nशिष्यवृत्तीचे अर्ज कॉलेजमध्येच पडून\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nअण्णांच्या मागण्या मान्य करा...\nमोबाइल टॉवर निधीतून बिले देण्यास आक्षेप...\n७८ गावांत आढळले दूषित पाणी...\nनगरसेवक बारस्करांना पोलिसांनी दिली नोटीस...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/cricket/virat-kohli-panicked-while-preparing-for-england-tour-says-saurav-ganguly/articleshow/64720262.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2019-11-17T23:00:51Z", "digest": "sha1:5G4TFMFXBPE2MMZ7W7I4LB67DWFR3QIV", "length": 12663, "nlines": 165, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "cricket News: विराट कोहली घाबरला होता: गांगुली - virat kohli panicked while preparing for england tour says saurav ganguly | Maharashtra Times", "raw_content": "\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nविराट कोहली घाबरला होता: गांगुली\nटीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला चार वर्षांपूर्वी इंग्लंड दौऱ्यात चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळं तो चिंताग्रस्त होता. इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी विराट घाबरला होता. त्यामुळंच इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी विराटला कौंटी क्रिकेट खेळायचं होतं, असं टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला वाटतं.\nविराट कोहली घाबरला होता: गांगुली\nटीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला चार वर्षांपूर्वी इंग्लंड दौऱ्यात चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळं तो चिंताग्रस्त होता. इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी विराट घाबरला होता. त्यामुळंच इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी विराटला कौंटी क्रिकेट खेळायचं होतं, असं टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला वाटतं.\nकोहली एक प्रतिभावंत खेळाडू आहे. यावेळी इंग्लंडमध्ये तो चांगला खेळ करेल. इंग्लंड दौऱ्याआधी तो कौंटी क्रिकेट खेळणार नाही हे त्याच्यासाठी चांगलंच आहे. चार वर्षांपूर्वीच्या सुमार कामगिरीमुळं तो चिंतेत होता. म्हणून त्याला या मालिकेपूर्वी कौंटी क्रिकेट खेळायचं होतं. पण आता तो कौंटी खेळणार नाही. हे त्याच्या दृष्टीनं खूप चांगलं आहे, असं गांगुली म्हणाला.\nविराट हा चॅम्पियन आहे. तो अशा गोष्टींतून नक्की बाहेर येईल. विराटला मागच्या वेळी चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यानं त्या दौऱ्यात १० कसोटी डावांमध्ये १३.४०च्या सरासरीनं अवघ्या १३४ धावा केल्या होत्या. यावेळी भारतासाठी चांगली संधी आहे. इंग्लंडचा संघही फार्मात आहे. त्यामुळं ही मालिका जबरदस्तच होईल. दोन्ही संघ चांगला खेळ करतील यात शंकाच नाही, असा विश्वासही गांगुलीनं व्यक्त केला.\nविराटच्या बाबतीत दोन वर्षांत पहिल्यांदाच 'असं' झालं\nविशेष: रोहितचा ४ धावांवर झेल सुटला; नंतर इतिहास रचला\nआता सगळं संपलं असं मलाही वाटलं होतं: विराट\nअश्विनच्या फिरकीची कमाल; कुंबळे, भज्जीच्या रांगेत मिळवलं स्थान\nहरभजन माझा कट्टर वैरी होता: गिलख्रिस्ट\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nशमी, मयंकची क्रमवारीत झेप\nहोणार १९९ कबड्डी लढती\nजय भारत, लालबाग स्पोर्ट्स, जय खापरेश्वरची आगेकूच\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nविराट कोहली घाबरला होता: गांगुली...\n'यो-यो' पास; तरच संघात प्रवेश...\nवनडेत २ नव्या चेंडूचा वापर; सचिनचा विरोध...\nक्रिकेटपटूंच्या सुधारित मानधनाला मंजुरी मिळणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/one-village-in-govinda-in-thane/articleshow/65649551.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2019-11-17T22:43:35Z", "digest": "sha1:TCTZVSB4MYABTBCYLNQTM2IO2TDQKRVE", "length": 15417, "nlines": 173, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "dahi handi festival 2018: ठाण्यात ‘एक गाव एक गोविंदा’ - one village in govinda in thane | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nठाण्यात ‘एक गाव एक गोविंदा’\nठाणे शहरामध्ये एकीकडे २१ ते २५ लाखांच्या दहीहंडीच्या घोषणा करून राजकीय स्पर्धा निर्माण होत असताना ठाण्यातील चेंदणी कोळीवाड्यामध्ये मात्र गेल्या १४० वर्षांपासून 'एक गाव एक गोविंदा' ही परंपरा जोपासली जात आहे.\nठाण्यात ‘एक गाव एक गोविंदा’\nचेंदणी कोळीवाड्यात १४० वर्षांच्या परंपरेचे पालन\nम. टा. प्रतिनिधी, ठाणे\nठाणे शहरामध्ये एकीकडे २१ ते २५ लाखांच्या दहीहंडीच्या घोषणा करून राजकीय स्पर्धा निर्माण होत असताना ठाण्यातील चेंदणी कोळीवाड्यामध्ये मात्र गेल्या १४० वर्षांपासून 'एक गाव एक गोविंदा' ही परंपरा जोपासली जात आहे. या भागातील बाळगोपाळ गोविंदा पथकाकडून ही परंपरा राबवली जात असून यंदाही हे मंडळ पारंपरिक दहीहंडी साजरी करणार आहे. शहरातील वाढलेल्या स्पर्धेचा मागमूसही या उत्सवादरम्यान येत नाही. ही दहीहंडी पाहण्यासाठी कोळीवाड्यामध्ये नक्की या, असे आवाहन या मंडळाकडून ठाणेकरांन��� करण्यात आले आहे.\nठाण्यातील कोळीवाड्यात चौदाव्या शतकापासून गोपाळकाला हा उत्सव साजरा केला जात असून या माध्यमातून संस्कृतीचे जतन केले जाते. मुंबई ते ठाणे रेल्वे गाडी धावल्यानंतर चेंदणी कोळीवाड्याचे दोन भागात विभाजन होऊन पूर्व व पश्चिम दोन भाग झाले. १८८०मध्ये पश्चिमेकडील भागामध्ये दत्त मंदिराची स्थापना झाली असून तेथून या भागामध्ये जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जात आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दत्तमंदिरातील मानाची दहीहंडी फोडून हा उत्सव साजरा केला जात होता. कोणत्याही प्रायोजकाशिवाय केवळ लोकवर्गणीतून हा उत्सव साजरा केला जात होता. आजही या उत्सवाची पारंपरा कायम आहे. येथील तरुण याच पद्धतीने 'एक गाव एक गोविंदा' हा उत्सव साजरा करतात. गावाची व्याप्ती वाढल्यानंतर या भागामध्ये सध्या दोन सामाजिक संस्था कार्यरत असून युनायटेड स्पोर्ट्स क्लब व आनंद भारती समाज यांच्या माध्यमातून दोन गोविंदा पथक कार्यरत झाले. तर पुढे माणिक भारती या गोविंदा पथकाचीही याच भागात सुरुवात झाली. परंतु आजही चेंदणी कोळीवाड्याचा गोविंदा 'एक गाव एक गोविंदा' या परंपरेचे पालन करत आहे.\nएक गोविंदा जोपासणारे कोळीवाडे\nठाण्यातील चेंदणी कोळीवाड्याव्यतिरिक्त महागिरी, राबोडी, विटावा येथील कोळीवाडे असून तेथेही अशाच प्रकारे दहीहंडी उत्व साजरा केला जातो. ठाण्याच्या आजूबाजूची बाळकूम, ओवळा, कोलशेत, वडवली या भागातही पारंपरिक पद्धतीने आजही दहीहंडी साजरी केली जाते. कोळीवाड्यातील गोविंदा पथके पैसे मिळवण्यासाठी दहीहंडी फोडत नाहीत, तर गावातील पारंपरिक खेळ म्हणून दहीहंडी फोडली जाते. ठाणे स्थानक मार्गावरील व्यापार आणि छोटे व्यवसायिक या रस्त्यावर छोट्या दहीहंड्या बांधत असून हे पथक त्या हंड्या फोटतात. २५ रुपयांपासून १०१ रुपयांपर्यंतचे बक्षीस ही पथके स्वीकारत असून कोट्यवधीच्या बक्षिसांची कोणतीही अपेक्षा आम्हाला नाही, अशी माहिती चेंदणी कोळीवाडा गावठाण संवर्धन समितीचे गिरीश साळगावकर यांनी दिली.\nडोंबिवलीतील तरुणीची घरातच हत्या\nपालघर: रुग्णालयात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरची रॅगिंग\nमोखाड्यातील माय, लेकराचा नाशिकमध्ये मृत्यू\nरेल्वे पोलिसांचे आठ तासांचे काम अडचणीचे\nराहत्या घरात शरीरविक्रयाचा व्यवसाय\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nबारा वर्षांनी मिळाला हक्कांचा लाभ\nशिष्यवृत्तीचे अर्ज कॉलेजमध्येच पडून\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nठाण्यात ‘एक गाव एक गोविंदा’...\nजलद लोकलला चार डबे पुढे थांबा...\nकुपोषणाने आश्रम शाळेतील विद्यार्थीनीचा मृत्यू...\nजन्माष्टमी दिनी कृष्णाच्या मंदिरात चोरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.justforhearts.org/tag/marathi/", "date_download": "2019-11-17T23:33:28Z", "digest": "sha1:CWUHUDJMIAAEREZZDJMCPUZWVR26SQAS", "length": 5739, "nlines": 100, "source_domain": "www.justforhearts.org", "title": "Marathi - Just for Hearts", "raw_content": "\nदुध गाईचे जरी असले तरी ते पचवायला भूक तेवढीच उत्तम लागते \nगाईचे दूध फायदे जरी असले तरी ते पचवायला भूक तेवढीच उत्तम लागते … [Read more...] about दुध गाईचे जरी असले तरी ते पचवायला भूक तेवढीच उत्तम लागते \nमधुमेह होऊ नये म्हणून काय काय करू नये |\nमधुमेह होऊ नये म्हणून काय काय करू नये *प्रमुख आहार सूत्र - भाग … [Read more...] about मधुमेह होऊ नये म्हणून काय काय करू नये |\nपाणी, दूध आणि मधुमेह\nपाणी, दूध आणि मधुमेह, प्रमुख आहार सूत्र - भाग 2 पय म्हणजे पाणी … [Read more...] about पाणी, दूध आणि मधुमेह\nप्रमुख आहार सूत्र - भाग 1 आपल्या आहारातील काही अत्यंत महत्वाच्या … [Read more...] about आहार हेच औषध\nनाश्ता नंबर ७ & २२ – उब्जे आणि उकडपेंडी\nसकाळी उशिराने जाग येणे, पोळ्या करणाऱ्या काकूंनी टप्पा देणे आणि बरोब्बर … [Read more...] about नाश्ता नंबर ७ & २२ – उब्जे आणि उकडपेंडी\nपाणी कमी प्यायला हवं असं नाही, प��� जास्ती नको \nपाणी कमी प्यायला हवं असं नाही, पण जास्ती नको आपण म्हणता, पाणी कमी … [Read more...] about पाणी कमी प्यायला हवं असं नाही, पण जास्ती नको \nजेवताना पाणी पिणे हे सर्वथा योग्य आहे.\nजेणाच्या सुरवातीला पाणी पिऊ नये. कृशता येते. जेवणानंतर लगेचच पिऊ नये. … [Read more...] about जेवताना पाणी पिणे हे सर्वथा योग्य आहे.\nजेवणानंतर पाणी प्यायल्याने जाडी वाढते \nजेवणानंतर पाणी प्यायल्याने जाडी वाढते. असं वाग्भटजी म्हणताहेत. असं … [Read more...] about जेवणानंतर पाणी प्यायल्याने जाडी वाढते \nHealthy Breakfast Options पौष्टिक नाश्त्याचे २९ पर्याय\n\"तुम्ही वैद्य लोक ब्रेड बटर खाऊ नका,आंबवलेला डोसा इडली खाऊ नका … [Read more...] about Healthy Breakfast Options पौष्टिक नाश्त्याचे २९ पर्याय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/pranjal-patil-first-visually-challenged-woman-ias-officer-zws-70-1993773/", "date_download": "2019-11-18T00:04:46Z", "digest": "sha1:LFVV2555Z7EMQEXMEUNRCSIQFTT4ZZMN", "length": 13943, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Pranjal Patil First Visually Challenged Woman IAS Officer zws 70 | प्रांजली पाटील | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंत्री उचलण्यासाठी गेलेल्या चिमुरडीला चिरडले\nशेतकऱ्याची आत्महत्या, मृतदेह जिल्हा कचेरीवर\nदहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान - मोदी\nउधळपट्टी केल्यास तिप्पट पाणीपट्टी\nविद्यार्थ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ\nलहानपणापासून दृष्टिहीनत्वावर मात करत प्रांजलीने यशाचा एक एक टप्पा गाठला आहे\nदरवर्षी लाखो मुले प्रशासकीय सेवेतील कामाचे स्वप्न पाहून परीक्षा देतात. मात्र अवघ्या ८०० ते हजार विद्यार्थ्यांना ध्येय गाठता येते. अनेक शिकवण्या, वर्ग, रट्टे मारण्यासाठी पुस्तकांचे गठ्ठे, अभ्यासिका असा जामानिमा असतानाही वेगळी वाट निवडण्याची वेळ अनेकांवर येते. माहिती, ज्ञान, विचारशक्ती, निर्णयक्षमता अशा अनेक कौशल्यांचा कस लागणाऱ्या केंद्रीय लोकसेवा परीक्षेत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून प्रांजली पाटील हिने बाजी मारली. लहानपणापासून दृष्टिहीनत्वावर मात करत प्रांजलीने यशाचा एक एक टप्पा गाठला आहे. समाज, व्यवस्था, परिस्थितीशी संघर्ष करत ध्येय गाठणाऱ्या प्रांजलीने प्रशिक्षण पूर्ण करून आता तिरुअनंतपुरमच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी स्वीकारली आहे.\nती मूळची भुसावळ तालुक्यातील. गेली अनेक वर्षे उल्हासनगर येथे मुक्कामी. लहानपणी खेळत असताना डोळ्याला इ���ा झाली आणि त्यानंतर जवळपास सहाव्या वर्षांपासून एका डोळ्याची दृष्टी गेली. नंतर एका आजारपणात दुसऱ्याही डोळ्याने दिसेनासे झाले. मात्र मुळात लढाऊ वृत्ती आणि चिकाटी यांमुळे, परिस्थितीला शरण न जाता तिचा संघर्ष सुरू झाला. दादर येथील कमला मेहता अंधशाळेतून दहावीपर्यंतचे आणि नंतर चांदिबाई महाविद्यालयातून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. बारावीला तिला ८५ टक्के गुण मिळाले होते. कला शाखेत राज्यशास्त्रातील पदवी सेंट झेविअर्स महाविद्यालयातून घेतल्यानंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी तिने दिल्लीचे ‘जेएनयू’ गाठले. तेथे शिक्षण घेत असतानाच प्रशासकीय सेवेत जाण्याचे तिने निश्चित केले. परीक्षेची तयारीही सुरू केली. दरम्यान पीएच.डी.चीही तयारी सुरूहोती. ब्रेलमध्ये परीक्षेचे साहित्य उपलब्ध होण्यापासून ते विश्वासू लेखनिक मिळण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर संघर्ष होता. त्यातूनही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत २०१६ मध्ये तिचा ७७३ वा गुणानुक्रमांक आला आणि रेल्वे सेवेत निवडही झाली. मात्र, ती शंभर टक्के अंध असल्यामुळे रेल्वे विभागाने तिला नियुक्ती देण्यास नकार दिला. तिने याविरोधात आवाज उठवला. पंतप्रधान कार्यालय, तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना मेल केला. तिच्या प्रयत्नांना यश आले आणि कार्मिक मंत्रालयाने या घटनेची दखल घेतली. तिला फरिदाबाद येथे पोस्ट आणि दूरसंपर्क विभागात नियुक्ती देण्यात आली. प्रांजलीने पुढील वर्षी (२०१७) पुन्हा परीक्षा देऊन १२४ वा गुणानुक्रमांक पटकावला आणि भारतीय प्रशासकीय सेवेसाठी (आयएएस) तिची निवड झाली. मुंबईतील लोकलच्या प्रवासापासून ते आयोगाच्या मुलाखतीपर्यंत सामान्य माणसाच्या कल्पनेपलीकडच्या अनेक अडचणींना तोंड देताना ‘हार मानायची नाही, प्रयत्न सोडायचे नाहीत,’ या नसानसात भिनलेल्या तत्त्वाने यशाचा मार्ग दाखवल्याचे प्रांजली आवर्जून सांगते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nभारतीय अर्थव्यवस्थेबाबत बिल गेट्स यांनी केले मोठे विधान; पहा काय म्हणाले...\nविरोधी बाकावरून सेना संसदेत आक्रमक\nVideo: 'मिर्झापूर २'च्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता\n'पानिपत'मधील 'मर्द मराठा' गाण्याची गायिका आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर\nसलमानसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीवर आली धुणी-भांडी करण्य��ची वेळ\n'हुड हुड दबंग'ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मीम्स व्हायरल\nVideo : मलायकाचा नेहा धुपियाला चप्पल मारण्याचा प्रयत्न, कारण...\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nमर्यादित षटकांसाठी आक्रमक मयंकचा पर्याय\nतीन दिवसांनंतर राज्यात गारव्यात वाढ\n‘बीकेसी कनेक्टर’मुळे नवी कोंडी\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nचंद्रपूर आणि मुंबई विभाग सर्वाधिक प्रदूषित\nसोनिया गांधी-शरद पवार भेटीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार\nअयोध्या निकालाविरोधात फेरविचार याचिका\n‘मॅरेथॉन’मध्ये सहभागी स्पर्धकांच्या वाहनांची तोडफोड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Today-immersion-of-Shri-Ganesha/", "date_download": "2019-11-17T22:34:40Z", "digest": "sha1:ETNLI2B7A2I4NKKTDB7JLL2NLIWUL6GZ", "length": 8733, "nlines": 41, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बाप्पांना आज निरोप | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › बाप्पांना आज निरोप\nदहा दिवसांपूर्वी वाजत-गाजत प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या लाडक्या बाप्पांना गुरुवारी निरोप दिला जाणार आहे. त्यासाठी शहरातील गणेश मंडळांनी जय्यत तयारी केली आहे.\nपंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेरच असल्याने गणेशमूर्तींचे विसर्जन इराणी खणीमध्ये करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने पाणी उतरण्यासही वेग आला आहे. दरम्यान, बुधवारी सायंकाळी शुक्रवार पेठेतून ब—ह्मपुरीकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला. याठिकाणी मूर्ती विसर्जनासाठी तराफे उपलब्ध करण्यात आले आहेत. इराणी खण, कोटीतीर्थ तलाव, राजाराम तलाव व राजाराम बंधारा याठिकाणी विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.\nपूरस्थितीमुळे पंचगंगा घाट पाण्याखाली असल्याने विसर्जनासाठी पर्यायी व्यवस्था करण्यासाठी प्रशासनाची कसरत होत होती. मात्र बुधवारपासून पुराचे पाणी ओसरू लागले आहे. सायंकाळी कै. संजय गायकवाड यांच्या पुतळ्यासमोरील मार्गावरील पाणी मागे सरकल्याने ब—ह्मपुरीकडे जाणारा रस्ता खुला झाला. यामुळे पंचगंगा नदी घाटावर तराफ्यांच्या माध्यमातून विसर्जन करता येईल, अशी आशा आहे.\nपंचगंगा नदी घाट, राजाराम तलाव, कोटीतीर्थ तलाव, पंचगंगा नदी बापट कॅम्प येथे अर्पण करण्यात येणार्‍या गणेशमूर्ती संकलनाकरिता मंडप उभारण्यात आलेला आहे. सर्व सार्वजनिक मंडळांनी गणेशमूर्तींचे विसर्जन पंचगंगा नदीमध्ये न करता इराणी खणीमध्ये करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.\n800 कर्मचारी व सुसज्ज यंत्रणा\nविसर्जन व्यवस्थेसाठी गुरुवारी पवडी विभागाचे 250 कर्मचारी, आरोग्य व ड्रेनेज विभागाचे 350 व इतर विभागाचे कर्मचारी, 70 ट्रॅक्टर ट्रॉली, 12 डंपर, 8 जेसीबी, 4 रुग्णवाहिका व 2 पाण्याचे टँकर व विद्युत विभागाकडील 2 बूम अशी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.\nइराणी खणीवर सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनासाठी दोन जेसीबीची व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तसेच इराणी खण व बाजूच्या खणीभोवती संरक्षणासाठी बॅरिकेटिंग करण्यात आले असून वॉच टॉवर व पोलिस पेंडल उभे करण्यात आले आहेत. मिरवणूक मार्ग व मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.\nअग्‍निशमन दल, वैद्यकीय सुविधा\nअग्‍निशमन विभागामार्फत पंचगंगा घाट, इराणी खण, कोटीतीर्थ तलाव, राजाराम तलाव व राजाराम बंधारा या विसर्जन ठिकाणी अग्‍निशमन दलाचे दक्षता पथक, सुरक्षा गार्ड आवश्यक त्या साधनसामग्रीसह तैनात ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच व्हाईट आर्मीच्या वतीने मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार चौक, पापाची तिकटी याठिकाणी डॉक्टरांसह वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत.\nपंचगंगा नदी घाटावर जाण्याचा मार्ग खुला होण्याची आशा आहे. संजय गायकवाड यांच्या पुतळ्यापासून काही अंतरावरच नियंत्रण कक्ष उभारून याठिकाणी तराफ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी स्वयंसेवक विसर्जनासाठी उपलब्ध असणार आहेत.\nप्रवाहात न उतरण्याचे आवाहन\nबुधवारी रात्री राजाराम बंधारा येथे पाण्याची पातळी 37 फुटांवर होती. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे ज्याठिकाणी गणेश विसर्जन होते, त्याठिकाणी विसर्जन करण्यास अडचणीचे ठरणार आहे. भक्‍तांनी किंवा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नदी पात्रात न उतरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nरस्ते अपघातांच्या बळींमध्ये महाराष्ट्र दुसरा\nफडणवीस यांचा मुक्काम ‘वर्षा’वरच\nतारासिंह पुत्र रजनीतच्या घराची झडती\nसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनी शिवतीर्थावरही सत्तासंघर्ष\n‘रालोआ’तील मतभेद मिटवण्यासाठी समिती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/daily-rashi-bhavishya/articlelist/2429326.cms?curpg=3", "date_download": "2019-11-17T22:26:19Z", "digest": "sha1:SNSQKWQLWOR2ZPKV3LHOCQRAGDN35EVA", "length": 8930, "nlines": 167, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 3- Dainik Rashi Bhavishya 2018 in Marathi, दैनिक राशी भविष्य २०१८ मराठी", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ९ ऑक्टोबर २०१९\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nआजचं भविष्य या सुपरहिट\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १२ नोव्हेंबर २...\nToday Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य: दि. १३ नोव्हेंबर २०...\nToday Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य: दि. १४ नोव्हेंबर २०...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १६ नोव्हेंबर २...\nToday Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य: दि. १५ नोव्हेंबर २०...\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य- दि. १७ ते २३ नोव्हेंबर २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १७ नोव्हेंबर २०१९\nआजचे मराठी पंचांग: सोमवार, १८ नोव्हेंबर २०१९\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य- दि. १० नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर २०१९\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/solapur/ncp-chief-sharad-pawar-objectionable-hand-movements-while-criticising-cm-fadnavis-fumes-bjp/articleshowprint/71552702.cms", "date_download": "2019-11-17T23:32:45Z", "digest": "sha1:J2ONJST7JYMV5ABXHEAZ7BTCXX6EKAAY", "length": 4647, "nlines": 16, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "शरद पवारांचे आक्षेपार्ह हातवारे; भाजप संतापला!", "raw_content": "\nबार्शी (सोलापूर): आमच्यासमोर कुस्ती लढायला कुणीच नसल्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या हातवाऱ्यांवरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.\nविधानसभा निवडणुकीच्या सर्व बातम्या, व्हिडिओ एकाच क्लिकवर\nसोलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बार्शी इथं झालेल्या जाहीर सभेत आज शरद पवार���ंचे भाषण झाले. भाषणाच्या सुरुवातीपासूनच त्यांनी शिवसेना-भाजपवर टीकेची झोड उठवली. विशेषत: मुख्यमंत्री फडणवीस यांना पवारांनी लक्ष्य केले. 'विरोधक थकले आहेत. आमच्याशी कुस्ती लढायला समोर कुणीच नाही,' असं वक्तव्य फडणवीस यांनी एका जाहीर सभेत केलं होतं. त्या अनुषंगानं बोलताना पवार म्हणाले, 'कुस्ती पैलवानांशी होते, या 'अशांशी' होत नाही.'\nहे वाक्य बोलताना पवार यांनी विशिष्ट प्रकारे हातवारे केले. पवारांच्या भाषणाचं चित्रण करणाऱ्या टीव्ही कॅमेऱ्यांनी ते हातवारे टिपले. काही वेळातच ते सर्वत्र व्हायरल झाले आणि चर्चेला उधाण आलं. भाजपनं यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. 'इतकी वर्षे राजकारणात असलेल्या माणसानं असं करणं शोभत नाही. त्यांचा तोल आधीच गेलाच होता, आता पराभवाच्या भीतीनं ते अधिकच बिथरले आहेत,' अशी टीका भाजपचे प्रवक्ते मधु चव्हाण यांनी केली.\nवाचा: शरद पवारांना नागपूरकर गुंड वाटू लागलाय: देवेंद्र फडणवीस\nमहाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी मतदान होणार असून त्यासाठी ८ कोटी ९५ लाख ६२ हजार ७०६ मतदारांची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्रात एकूण ९५,४७३ मतदान केंद्रं असून १.८ लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे.\nवाचा: पवारांनी माझा फटका अनुभवलेला नाही: चंद्रकांत पाटील\nअसा आहे निवडणूक कार्यक्रम\n२७ सप्टेंबर : निवडणुकीची अधिसूचना\n४ ऑक्टोबर : उमेदवारी अर्जासाठी मुदत\n५ ऑक्टोबर : उमेदवारी अर्जांची छाननी\n७ ऑक्टोबर : अर्ज मागे घेण्याची मुदत\n२१ ऑक्टोबर : मतदान\n२४ ऑक्टोबर : मतमोजणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/veer-savarkar-is-not-on-the-steps-of-the-ministry-to-give-bharat-ratna/", "date_download": "2019-11-17T23:51:28Z", "digest": "sha1:BZJUPNVMT46DEAW7NBACPLISEWJRX6KE", "length": 10996, "nlines": 164, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भारतरत्न द्या म्हणून वीर सावरकर मंत्रालयाच्या पायरीवर उभे नाहीत | Dainik Prabhat", "raw_content": "\nभारतरत्न द्या म्हणून वीर सावरकर मंत्रालयाच्या पायरीवर उभे नाहीत\nभाजपच्या जाहीरनाम्यावरून शिवसेनेची सरकारवर टीका\nमुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता फक्‍त काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यातच आता शिवसेना आणि भाजप यांच्यातच त्यांच्या जाहीरनाम्यावरून जुंपल्याचे दिसत आहे. कारणवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी शिफारसीची गरजच काय असा प्रश्न शिवसेनेने आता विचारला आहे. मला भारतरत्न द्या असे म्हणत वीर सावरकर मंत्रालयाच्या पायरीवर उभे नाहीत. त्यामुळे भाजपाच्या जाहीरनाम्यात सावरकर यांना भारतरत्न मिळावा म्हणून प्रयत्न करु हे मुख्यमंत्र्यांनी म्हणणे क्‍लेशदायक आहे असे शिवसेनेने म्हटले आहे.\nमहाराष्ट्रात युतीचेच सरकार येणार आहे. आम्ही वीर सावरकरांना भारतरत्न देण्याची शिफारस करु त्यासाठी भाजपाला मतदान करा असे भाजपाने जाहीरनाम्यात सांगितले आहे. भाजपाच्या जाहीरनाम्यात हा संदर्भ येणं क्‍लेशदायक आहे असे शिवसेनेने म्हटले आहे. सामनाच्या अग्रलेखात शिवसेनेने ही टीका केली आहे. यामध्ये विशेष बाब ही शुक्रवारीच महायुतीची सभा पार पडली, या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. या सभेत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात सावरकर यांना भारतरत्न देण्याची शिफारस केल्याचे कौतुक केले होते.\nसामनाच्या अग्रलेखात मात्र भाजपाची ही भूमिका क्‍लेशदायक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. गेल्या पाच वर्षात वीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात यायलाच हवे होते असेही अग्रलेखात स्पष्ट करण्यात आले आहे. वीर सावरकर हे सशस्त्र क्रांतिकारांचे महानायक होते. मात्र आपल्या देशातील एक वर्ग महात्मा गांधी यांना खलनायक ठरवतो आहे तर दुसरा वर्ग सावरकर यांना खलनायक ठरवतो आहे. हे सगळे कधीतरी थांबायला हवे.\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nराजनाथ सिंग आणि डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथं द्विपक्षीय चर्चा\nइसिसशी लागेबांधे असणाऱ्या जर्मन महिलेला अटक\nकोल्हापूरातील ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली\nबिल गेट्‌स कडून बिहार सरकारचे कौतुक\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nदीपिका पादुकोणने कापल्या रणवीर सिंगच्या मिशा; व्हिडीओ व्हायरल\nफडणवीस यांचा \"वर्षा'तील मुक्‍काम कायम\nहरवलेले मूल सोशल मीडियामुळे पाच तासांत आईच्या कुशीत\nभाजपमध्ये गेलेले आमदार आमच्या संपर्कात- जयंत पाटील\n\"मुलांचे हक्क व सुरक्षा'वर उपक्रम राबवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B2%2520%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87&search_api_views_fulltext=%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B2%20%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0", "date_download": "2019-11-18T00:25:05Z", "digest": "sha1:BNKSXLGHYJKT6MW2BGKYCNXUR36TTDNP", "length": 29032, "nlines": 316, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, नोव्हेंबर 18, 2019\nसर्व बातम्या (34) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (22) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (2) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nगेल्या ७ दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ७ दिवसांतील पर्याय filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\nनिवडणूक (10) Apply निवडणूक filter\nमहाराष्ट्र (10) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (10) Apply मुख्यमंत्री filter\nखासदार (9) Apply खासदार filter\nपृथ्वीराज चव्हाण (7) Apply पृथ्वीराज चव्हाण filter\nराष्ट्रवाद (7) Apply राष्ट्रवाद filter\nकाँग्रेस (6) Apply काँग्रेस filter\nजिल्हा परिषद (6) Apply जिल्हा परिषद filter\nनगरसेवक (6) Apply नगरसेवक filter\nपत्रकार (6) Apply पत्रकार filter\nलोकसभा (6) Apply लोकसभा filter\nचंद्रकांत पाटील (5) Apply चंद्रकांत पाटील filter\nआंदोलन (4) Apply आंदोलन filter\nउदयनराजे (4) Apply उदयनराजे filter\nपंढरपूर (4) Apply पंढरपूर filter\nअतुल सावे (3) Apply अतुल सावे filter\nआरक्षण (3) Apply आरक्षण filter\nउदयनराजे भोसले (3) Apply उदयनराजे भोसले filter\nउपक्रम (3) Apply उपक्रम filter\nकल्याण (3) Apply कल्याण filter\nकोल्हापूर (3) Apply कोल्हापूर filter\nगिरीश महाजन (3) Apply गिरीश महाजन filter\nनरेंद्र मोदी (3) Apply नरेंद्र मोदी filter\nचंद्रभागा नदीवर घाट जोडणीचा पहिला टप्पा सुरू\nपंढरपूर ः श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी तिरुपतीच्या धर्तीवर टोकन व्यवस्था आणि तुकाराम महाराज संतपीठाची निर्मिती ही दोन कामे श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या माध्यमातून केली जाणार आहेत. परंतु त्य��साठी शासन स्तरावर पाठपुराव्याची गरज आहे. वन विभागाच्या माध्यमातून सुंदर अशा तुळशीवन उद्यानाची तर...\nही पाहा भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी..\nसत्ता स्थापन करण्यावरून शिवसेनेसोबत भाजपच्या कुरबुरी सुरु असतानाच आता भाजपनं मात्र आपल्या संभाव्य मंत्र्यांची यादी तयार करायला सुरुवात केलीय. सध्याच्या मंत्रिमंडळातल्या अनेक चेहऱ्यांना भाजपकडून पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. निवडणुकीआधी भाजपात आलेल्या दिग्गज आयारामांचीही वर्णी मंत्रिमंडळात लागू...\nvidhan sabha 2019 : निवडणूक : एक कौटुंबिक जिव्हाळ्याचे लोक(शाही)नाट्य\nभाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. \"कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...\nयशवंतरावांच्या भूमीत अमित शहांचे शरद पवारांना चॅलेंज\nसातारा : सिंचनासाठी 70 हजार कोटी रुपये खर्च केल्याचे अजित पवार सांगत आहेत. माझा शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांना प्रश्‍न आहे, की 70 हजार कोटी खर्च केले मग पाणी कुठे गेले, असा प्रश्‍न उपस्थित करून कृष्णा खोऱ्याची कामे कॉंग्रेसने पैसे खाऊन बंद पाडली. जवानांच्या सदनिका विकून कॉंग्रेसने पैसे खाल्ले...\nकॉंग्रेसजवळ ना नेता, ना नीती : थावरचंद गहलोत\nवर्धा : भाजपजवळ नेता आहे, नीती आणि नियतही आहे. भाजपच्या सरकारने देशाला आणि महाराष्ट्राला ऐतिहासिक यश मिळवून दिले आहे. केंद्र आणि राज्यातील सरकारने जनतेचा विश्‍वास संपादन केला आहे. विरोधी पक्षाजवळ (कॉंग्रेस) नेता नाही, नीती नाही आणि त्यांची नियतही नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत...\nगिरीश महाजनांची बंडखोरीबाबत गुगली\nपाचोराः पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना,भाजप, मित्रपक्षांचा आज संयुक्त विजयी संकल्प मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी बंडखोरीबाबत शिताफीने विषय टाळला. या मतदारसंघातील भाजपचे बंडखोर उमेदवार अमोल शिंदे यांच्यासंदर्भात आमदार किशोर पाटील यांनी स्पष्टीकरण...\n' महाराष्ट्र गर्जे उदयनराजे- शिवेंद्रसिंहराजे ' जयघाेषात नेत्यांनी भरले अर्ज\nसातारा ; \"मह��राष्ट्र गर्जे उदयनराजे- शिवेंद्रसिंहराजे' अशा समर्थकांच्या जयघोषात काढण्यात आलेल्या विजयी संकल्प रॅलीद्वारे आज भारतीय जनता पक्षाचे नेते उदयनराजे यांनी सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा-जावळी विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आपापले उमेदवारी...\nतब्बल पाच तास रास्ता रोको.....\nसटाणा : एकीकडे शासनाने कांदा निर्यातबंदी केल्याने कांद्याचे दर कोसळत असताना दुसरीकडे व्यापार्‍यांनी ५०० क्विंटलपेक्षा अधिक कांद्याची साठवणूक करून ठेवू नये या आदेशामुळे येथील बाजार समितीमधील व्यापार्‍यांनी आज सोमवार (ता.३०) रोजी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कांद्याचे लिलाव न करण्याचा निर्णय घेतला....\nकऱ्हाड पालिकेतही घोंघावतेय भाजपचेच वारे \nकऱ्हाड ः विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कऱ्हाड पालिकेतील अनेक नगरसेवक भाजपच्या उंबरठ्यावर आहेत. भाजपचे सहयोगी म्हणून काम करणाऱ्या नगरसेवकांचा लवकरच भाजप प्रवेश होणार असल्याच्या चर्चेने वेग घेतला आहे. पालिकेतील गटनेते व यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्र यादव यांनी त्या अनुषंगाने...\nअप्पासाहेब पटवर्धन यांच्या मॉडेलचा वापर जगभरात\nकणकवली - कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांनी पन्नास वर्षापूर्वीच शौचालयाची विविध मॉडेल तयार केली होती. याच मॉडेलचा वापर आज जर्मनीसारख्या प्रगत देशात होतोय. महात्मा गांधींचे अनुयायी असलेल्या अप्पासाहेबांची कणकवलीत येऊन झाडू हातात घेतला. चलनशुद्धीचा सिद्धांत मांडला. श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली....\nvidhan sabha 2019 : भाजपचा विजयरथ रोखण्याचे आव्हान\nविधानसभा 2019 : वर्धा जिल्ह्यातील वर्धा, देवळी आणि आर्वी हे तीन मतदारसंघ २००९ मध्ये काँग्रेसकडे, तर हिंगणघाट राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता. युतीत वर्धा आणि हिंगणघाट शिवसेनेकडे, तर आर्वी आणि देवळी भाजपकडे होते. मात्र, २०१४ च्या निवडणुकीने या समीकरणाची घडी पूर्णतः विस्कटली. वर्धा आणि हिंगणघाट या...\nआर्वी (जि. वर्धा : दंडार फडाकरिता प्रसिद्ध असलेल्या विदर्भातील कलाकार, लेखक, दिग्दर्शक यांचे लक्ष चित्रपट सृष्टीकडे वळविण्याकरिता येथील मल्हार फिल्म आर्ट कंपनीने विदर्भाच्या इतिहासातील पहिल्याच लघुचित्रपट महोत्सव-2019 चे आयोजन केले आहे. येथील साई कृपा हॉलमध्ये शनिवार (ता. 17) व रविवार (त��. 18)...\nते आले... रस्ते चकाचक करून गेले\nऔरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...\nloksabha 2019 : देशाच्या सुरक्षिततेसाठी भाजपला साथ द्या : चंद्रकांत पाटील\nभडगाव/नगरदेवळा : देशात भाजपची सत्ता आल्यास जम्मू-काश्‍मीर मधील 370 कलम रद्द करू. त्यासाठी दोन तृतीअंश म्हणून 373 जागा मिळणे आवश्‍यक आहे. ते कलम रद्द केल्यास देशातील कोणत्याही माणसाला काश्‍मिरात जमीन विकत घेता येणार आहे. देशाच्या सुरक्षिततेसाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन राज्याचे महसूल मंत्री...\nloksabha 2019 : पक्षातील मंडळींचे \"षड्‌यंत्र'; आपल्याविरुद्ध रचला डाव : ए. टी. पाटील\nपारोळा : पक्षाने आपली उमेदवारी कापल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. पक्षातील मंडळींनीच षड्‌यंत्र रचून आपल्याविरुद्ध डाव रचला आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मंगळवारी (ता. 26) मेळाव्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करू, असे खासदार ए. टी. पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी अमळनेरचे माजी...\nकृषी विद्यापीठावर धुळे जिल्ह्याचाच हक्क\nधुळे ः राहुरी (जि. नगर) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विभाजनांतर्गत नवीन कृषी विद्यापीठ धुळे जिल्ह्यासाठी अनुकूल असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते जळगाव येथे स्थापन होण्यासाठी तत्वतः मान्यता दिली. यात नाराज माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांना खूश करण्यासाठी असा निर्णय...\nदहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सावंतवाडीकर रस्त्यावर\nसावंतवाडी - पुलवामा येथे जवानावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज सावंतवाडीकर रस्त्यावर उतरले. सकाळी शहरातून निषेध फेरी काढण्यात आली. सर्व व्यापाऱ्यांनी व्यवहात बंद ठेवत निषेध फेरीत सहभाग घेतला. हजारो नागरिक शांततेच्या मार्गाने रस्त्यावर उतरले होते. गांधी चौक येथे जमलेल्या नागरिक व...\nमलकापूरच्या सभेत कऱ्हाडचे ‘सिक्रेट’ ओपन\nकऱ्हाड - कऱ्हाड पालिका मोकळी केली, आता मलकापूर मोकळी करणार आहे, असे श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष अतुल भो��ले यांनी मलकापूरच्या जाहीर सभेत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना थेट आव्हान दिले आहे. या आव्हानातून कऱ्हाडच्या राजकारणातील ‘ओपन सिक्रेट’ बाहेर पडले आहे...\nभाजप-शिवसेनेतील ताणलेल्या संबंधांचा कऱ्हाडमध्ये ट्रेलर\nकऱ्हाड - राज्यात भाजप व शिवसेनेतील तणाव सध्या वाढला आहे. त्यामुळे सत्तेत असुनही दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडुन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यात लातूरच्या कार्यक्रमात भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेसोबत युती झाली तर ठीक, नाही झाली तर शिवसेनेला पटक देंगे असे वक्तव्य केले होते. त्यामुळे...\nराजकारण पिंड नाही - ॲड. निकम\nचोपडा - महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत करणाऱ्या नाम फाउंडेशनचे काम चांगले आहे. नाम फाउंडेशनच्या पाच ट्रष्टीपैकी मी एक आहे. आजपर्यंत मी अनेक कार्यक्रमांना गेलो. परंतु चोपड्यात पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी जपत कार्यक्रम घेऊन आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत केली ही बाब अभिमानास्पद आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/congress-ncp-will-be-win-only-24-seats-state-cm/", "date_download": "2019-11-17T22:43:46Z", "digest": "sha1:VOHVQUDFQAWNBVBTYYABQPSROF5KK2AJ", "length": 12781, "nlines": 194, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "राज्यात आघाडीचे केवळ २४ आमदारच निवडून येतील - मुख्यमंत्री - Maharashtra Today", "raw_content": "\nनक्षलवाद्यांकडे ड्रोन आढळून आल्याने दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश\nअमित शाह म्हणाले, काळजी करू नका सरकार भाजपचेच येईल: रामदास आठवलेंचा…\nमराठा आरक्षणाची मंगळवारी सुनावणी\nभारत वेगाने आर्थिक विकास करण्याची क्षमता असलेला देश : बिल गेट्स\nHome मराठी Mumbai Marathi News राज्यात आघाडीचे केवळ २४ आमदारच निवडून येतील – मुख्यमंत्री\nराज्यात आघाडीचे केवळ २४ आमदारच निवडून येतील – मुख्यमंत्री\nमुंबई : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे राज्यात केवळ २४ आमदारच निवडून येतील, असा दावा करत येत्या २४ तारखेला राज्यात महायुतीला घवघवीत यश मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्सोवा येथे रविवारी झालेल्या सभेत व्यक्त केला.\nही बातमी पण वाचा:- शरद पवारांची मानसिकता ढासळली म्हणून ते हातवारे करताहेत : मुख्यमंत्री\nयावेळी ते म्हणाले की, आमची महायुती ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना मानणारी आहे. त्यामुळे बंडखोरी करणाऱ्या गद्दारला येथील जनता धडा शिकवेल. जनताच येथील बंडखोर उमेदवाराला त्याची जागा दाखवून देईल.\nबंडखोराचे डिपॉझिट जप्त होऊन पुन्हा भारती लव्हेकरच मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा ठाम विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.\nया सभेत मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी व शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. आमच्या समोर निस्तेज विरोधी पक्षाचे आव्हानच नाही, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. पाच वर्षांत महायुतीच्या सरकारने राज्यात नेत्रदीपक अशी कामगिरी केली. आघाडीच्या सरकारच्या काळापेक्षा आमची कामे दुप्पट आहेत. मुंबईतील मेट्रोचे जाळे, ट्रान्स हार्बर, वांद्रे-वर्सोवा सी-लिंक, कोस्टल रोड या प्रकल्पांमुळे मुंबई अधिक गतिमान होणार असून मुंबईकरांचे जीवन सुसह्य बनेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या वेळी मंचावर मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष विनायक मेटे, भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य रघुनाथ कुलकर्णी, भाजप प्रदेश सचिव संजय पांडे, आदी उपस्थित होते.\nPrevious articleरोहित पाटलांच्या रुपाने राष्ट्रवादीला पुन्हा धडाडीचं नेतृत्व मिळालं – डॉ. अमोल कोल्हे\nNext articleभाच्यानेच केला मामीवर बलात्कार; नात्याला काळीमा फासणारी घटना\nनक्षलवाद्यांकडे ड्रोन आढळून आल्याने दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश\nअमित शाह म्हणाले, काळजी करू नका सरकार भाजपचेच येईल: रामदास आठवलेंचा दावा\nमराठा आरक्षणाची मंगळवारी सुनावणी\n…तोपर्यंत गोड बातमी येणार नाही : अजित पवारांची माहिती\nबाळासाहेबांची दिवसातून एकदा तरी आठवण येते- छगन भुजबळ\nशिवसेना ‘एनडीएतून’बाहेर; भाजपकडून घोषणा\nपुण्यात राष्ट्रवादीची आज महत्त्वाची बैठक; शरद पवार घेणार मोठा निर्णय\nबाळासाहेबांच्या स्मृतिदिनी फडणवीसांनी शिवसेने��ा करून दिली ‘या’ गोष्टीची आठवण\nआता २०२४ ची तयारी करा- दानवे\nसमृद्धी महामार्ग समुद्रात बुडवणार\nराज्यपालांकडून शेतकऱ्यांना आठ हजार रुपये प्रतिहेक्टरी मदत जाहीर\nकाळी टोपी घालून राजभवनात बसून राज्यपालांना शेतकऱ्यांचं दु:ख कळणार नाही –...\nतीन नेत्यांच्या हातात महाराष्ट्राच्या सत्तेच भवितव्य\n…तोपर्यंत गोड बातमी येणार नाही : अजित पवारांची माहिती\nबाळासाहेबांची दिवसातून एकदा तरी आठवण येते- छगन भुजबळ\nशिवसेना ‘एनडीएतून’बाहेर; भाजपकडून घोषणा\nउद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर; बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला केले अभिवादन\nसोनिया अजूनही म्हणतात, शिवसेनेची संगत नकोच \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/bcci-doping-test-fail-punjab-ranji-player-abhishek-gupta-suspended-1693807/", "date_download": "2019-11-18T00:14:30Z", "digest": "sha1:JWGGTU4PR5CPGTSGB5FJDRFQQLJMX6QZ", "length": 12647, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "BCCI Doping Test fail Punjab Ranji Player Abhishek Gupta suspended | पहिल्याच सामन्यात द्विशतक झळकावणारा ‘हा’ खेळाडू डोपिंग चाचणीत दोषी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंत्री उचलण्यासाठी गेलेल्या चिमुरडीला चिरडले\nशेतकऱ्याची आत्महत्या, मृतदेह जिल्हा कचेरीवर\nदहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान - मोदी\nउधळपट्टी केल्यास तिप्पट पाणीपट्टी\nविद्यार्थ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ\nपहिल्याच सामन्यात द्विशतक झळकावणारा ‘हा’ खेळाडू डोपिंग चाचणीत दोषी\nपहिल्याच सामन्यात द्विशतक झळकावणारा ‘हा’ खेळाडू डोपिंग चाचणीत दोषी\nउत्तेजक द्रव्यसेवन चाचणीत भारतातील एक क्रिकेटपटू दोषी आढळला असून बीसीसीआयने त्याच्यावर ८ महिन्यांच्या बंदीची कारवाई केली आहे.\nक्रीडाक्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी अनेकदा ड्रग्स किंवा उत्तेजक द्रव्यांचा आधार घेतला जातो, हि क्रीडाविश्वाची काळी बाजू आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा स्थानिक पातळीवर मोठ्या स्पर्धांच्या आधी अनेकदा काही खेळाडू अशा उत्तेजक द्रव्याचा आधार घेतात. त्यामुळे अनेकदा संघटनांकडून डोपिंग चाचणी केली जाते. अशाच एका डोपिंग म्हणजेच उत्तेजक द्रव्यसेवन चाचणीत भारतातील एक क्रिकेटपटू दोषी आढळला आहे.\nपंजाबचा रणजीपटू अभिषेक गुप्ता बीसीसीआयने घेतलेल्या डोपिंग चाचणीत दोषी आढळला आहे. विशेष म्हणजे पंजाबकडून खेळताना पदार्पणाच्या सामन्यातच त्याने द्विशतक केले होते. दरम्यान, चाचणीत दोषी आढळल्यानंतर बीसीसीआयकडून त्याच्यावर ८ महिन्यांच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे.\nपंजाबचा रणजीपटू अभिषेक गुप्ता\nएका स्थानिक टी२० स्पर्धेसाठी बीसीसीआयने ही चाचणी घेतली होती. त्यानुसार १५ जानेवारी रोजी अभिषेकने आपले युरीन सॅम्पल चाचणी घेणाऱ्या समितीकडे दिले. या नमुन्यात टर्ब्युटलाईन या उत्तेजक द्रव्याचे त्याने सेवन केले असल्याचे चाचणीदरम्यान दिसून आले. हे द्रव्य सहसा खोकल्यासाठी असलेल्या कफ सिरपमध्येही थोड्या प्रमाणात आढळून येते. ‘वाडा’च्या यादीत या पदार्थावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती बीसीसीआयने दिली.\nअभिषेकने रणजी सामन्यात पदार्पण करताना पंजाबकडून पहिल्याच सामन्यात द्विशतक झळकावले होते. त्याने त्या सामन्यात २०२ धावा केल्या होत्या. दरम्यान, त्याच्या निलंबनाचा कालावधी १४ सप्टेंबर २०१८ पर्यंत असणार आहे. अशाच प्रकारच्या उत्तेजक द्रव्य सेवनामुळे युसूफ पठाणावरही बंदी घालण्यात आली होती.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nऐतिहासिक दिवस-रात्र कसोटीला दिग्गजांची हजेरी\nराहुल द्रविडला बीसीसीआयची नोटीस, लाभाचं पद भूषवल्याचा ठपका\n‘द वॉल’ राहुल द्रविड दोषमुक्त, BCCI च्या लोकपालांचा मोठा निर्णय\nरोहित शर्मा भारतीय संघासाठी महत्वाचा खेळाडू – सौरव गांगुली\nधोनीच्या पुनरागमनासाठी BCCI ने घातली महत्वाची अट\nVideo: 'मिर्झापूर २'च्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता\n'पानिपत'मधील 'मर्द मराठा' गाण्याची गायिका आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर\nसलमानसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीवर आली धुणी-भांडी करण्याची वेळ\n'हुड हुड दबंग'ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मीम्स व्हायरल\nVideo : मलायकाचा नेहा धुपियाला चप्पल मारण्याचा प्रयत्न, कारण...\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nमर्यादित षटकांसाठी आक्रमक मयंकचा पर्याय\nतीन दिवसांनंतर राज्यात गारव्यात वाढ\n‘बीकेसी कनेक्टर’मुळे नवी कोंडी\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nचंद्रपूर आणि मुंबई विभाग सर्वाधिक प्रदूषित\nसोनिया गांधी-शरद पवार भेटीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार\nअयोध्या निकालाविरोधात फेरविचार याचिका\n‘मॅरेथॉन’मध्ये सह��ागी स्पर्धकांच्या वाहनांची तोडफोड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/05/blog-post_234.html", "date_download": "2019-11-17T22:40:59Z", "digest": "sha1:OGZME7RYN4PFA2BU4IF3TH6VROAIE6CN", "length": 8155, "nlines": 50, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "पाणीयोजनेत नसणार्‍या भागाचा पाणीप्रश्‍न गंभीर - Lokmanthan", "raw_content": "\nHome / अहमदनगर / ब्रेकिंग / पाणीयोजनेत नसणार्‍या भागाचा पाणीप्रश्‍न गंभीर\nपाणीयोजनेत नसणार्‍या भागाचा पाणीप्रश्‍न गंभीर\nअहमदनगर /प्रतिनिधी : केडगाव उपनगरातील अनेक नवीन झालेल्या वसाहतींचा पाणीप्रश्‍न सध्या गंभीर झाला असून केडगाव पाणीपुरवठा योजनेत समावेश न झालेल्या भागांमध्ये प्रस्तावित केलेले जलवाहिन्या टाकण्याचे काम तातडीने सुरू करून या पाण्यापासून वंचित भागाचा पाणीप्रश्‍न कायमस्वरूपी निकाली काढण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक मनोज कोतकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.\nयाबाबत नगरसेवक कोतकर यांनी आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांची गुरुवारी (दि.16) दुपारी भेट घेऊन निवेदन दिले.\nयामध्ये म्हटले आहे की, “महापालिकेच्या हद्दवाढीत केडगाव ग्रामपंचायतचा सामवेश महापालिका हद्दीत झालेला आहे. त्यावेळचे केडगाव आणि आजचे केडगाव यात मोठा फरक झालेला आहे. नगर शहराच्या विस्तारीकरणाला पूर्व पश्‍चिम भागात मर्यादा असल्याने दक्षिण भागात असलेल्या केडगाव परिसरात दिवसेंदिवस लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे.केंद्रशासनाच्या निधीतून केडगाव पाणीयोजना राबविली गेली आहे. मात्र केडगाव पाणीपुरवठा योजनेमध्ये केडगावच्या विस्तारित नवीन भागांचा सामावेश केला गेला नसल्यामुळे या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा करून प्रशासनाने या भागाकडे दुर्लक्ष केले आहे. प्रशासनाने राहिलेल्या भागाचे काम पूर्ण करण्यास ठेकेदाराला सांगितले आहे. परंतु ठेकेदार व प्रशासनाच्या वादामध्ये हे काम पूर्ण होवू शकले नाही. प्रशासनाकडून व ठेकेदाराकडून भागातील नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.\nया प्रश्‍नात आयुक्तांनी स्वत: लक्ष घालून येत्या आठ दिवसात महापालिका प्रशासनाने या भागातील पाणीप���रश्‍न कायमस्वरूपी निकाली काढावा व या भागातील नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा करण्यात यावा’’, अशी अशी मागणी नगरसेवक मनोज कोतकर यांनी केली आहे.\nसरकार निर्माण होणारच, शरद पवारांनी आमदारांसमोर व्यक्त केला विश्‍वास\nराष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी चिंता काही करायची नाही मुंबई निवडणूकपूर्व युती असलेल्या भाजप-शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळूनही शिव...\nहा तर सेनेविरुद्ध भाजपचा दुर्योधनी कावा: शिवसेना\nमुंबई सध्याच्या राजकारणात सब घोडे बारा टके. या न्यायाने साधनशूचितेच्या गप्पा मारणारेच सगळ्यात जास्त गोंधळ आणि भेसळ करत आहेत, अशा शब्दा...\nशिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपचा गेम ऑफ पेशन्स\nमुंबई राज्यातील सत्ता स्थापनेसाठी भाजप अनुकूल नसला, तरी भाजप शिवसेनेला कोंडित पकडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भाजपने सत्ता स्थापनेतून माघ...\nमुंबई महापालिकेत काँग्रेसला उपमहापौरपद मिळणार\nमुंबई मुंबई महापालिकेतही नवी राजकीय समीकरण जुळविण्याची तयारी सुरु आहे. मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रव...\nराज्यात लवकरच स्थिर सरकार देऊ : संजय राऊत\nमुंबई राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थान व्हावे, यासाठी मुख्य भूमिका निभावत असलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0/16", "date_download": "2019-11-17T22:30:18Z", "digest": "sha1:KROLECDHMB4TF3PLEYYAXYEYYVDGS5RL", "length": 27069, "nlines": 307, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "सुनील गावस्कर: Latest सुनील गावस्कर News & Updates,सुनील गावस्कर Photos & Images, सुनील गावस्कर Videos | Maharashtra Times - Page 16", "raw_content": "\nमुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम: शिंद...\n'मी पुन्हा येईन'; शिवसैनिकांच्या फडणवीस या...\nसत्तापेच कायम; शिवसेनेसोबत जाण्यास सोनिया ...\nकुणी आम्हाला शहाणपणा शिकवू नये; राऊत यांचा...\nशिवरायांचे 'स्वामित्व' कुणा एका पक्षाकडे न...\nफडणवीसांनी सेनेला करून दिली हिंदुत्वाची आठ...\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nसंसदेत बेरोजगारीवरही चर्चा व्हावी: मोदी\nनक्षलवाद्यांकडून ड्रोनचा वापर; गोळ्या घालण...\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\nअयोध्या: जस्टिस नजीर यांना झेड सुरक्षा\nश्रीलंकेत राजपक्षे विजयी, भारतावर काय परिणाम\nभारतीय विमान संकटात; पाकने केली मदत\nश्रीलंकेत राजपक्षे यांचेपारडे जड\nअनिल अंबानी यांचा राजीनामा\nएअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत विकणार: अर...\nPMC बँक घोटाळा: भाजपचे माजी आमदार तारासिंग...\nRcom तोट्यात, अनिल अंबानींचा राजीनामा\nश्रीमंतांच्या यादीत बिल गेट्स पुन्हा नंबर ...\nभारतीय खरेदीदारांना खुणावतेय लंडन\nग्राहक व्यय सर्वेक्षण लांबणीवर\n'मुंबई इंडियन्स'मधून युवराजसह १२ खेळाडू करारमुक्त\nभावाचा फटकार नाकावर,खेळाडू रक्तबंबाळ\nमैदानात घुसलेल्या चाहत्याला विराटने वाचवलं...\nमयांक अग्रवाल, शमीची कसोटी क्रमवारीत झेप\nक्रिकेटपासून दूर असलेला धोनी 'या' खेळात व्...\nटी-२०: पृथ्वी शॉचे बंदीनंतर अर्धशतकी कमबॅक...\nआयुष्मानचा 'बाला' लवकरच १०० कोटी क्लबमध्ये\nविश्रांतीचा सल्ला असूनही १८ तास काम करतात ...\nतीन उकडलेल्या अंड्यांचं बिल झालं १ हजार ६७...\nगणितज्ञ वशिष्ठ यांचे निधन; हृतिक रोशननं व्...\nवर मराठी कलाकारांचे स्पष्टी...\n'सायना'च्या शूटिंगदरम्यान परिणीती चोप्रा ज...\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nपोस्ट खात्यात ५ हजार जागांची भरती सुरू\nपरदेशात शिक्षणाच्या काय संधी\nआर्थिक नियोजनाचं करिअर- सुचित्रा सुर्वे ले...\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nवेळ शत्रू की मित्र\nसहज मी सतत, सम मी स्वतंत्र\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nवेळ शत्रू की मित्र\nसहज मी सतत, सम मी स्वतंत्र\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी..\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान ..\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षका..\nकर्नाटकातील रायचूरमध्ये दिवसा उजे..\nमॉर्निंग वॉकसाठी गेला; कारने उडवले\nअर्जुनवर दडपण आणू नका\n'अर्जुनला क्रिकेटचा मनसोक्त आनंद लुटू द्या. त्याच्यावर दडपण आणू नका,’ सचिन\nज्या क्रिकेटचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून इंडियन बॅडमिंटन लीगचे आयोजन करण्यात आले, त्या क्रिकटचे मुंबईतील मास्टर्स आज मुंबई मास्टर्स व दिल्ली स्मॅशर्स यांच्यातील लढतीचा आनंद घेण्यासाठी वरळीच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये दाखल झाले होते.\nली चोंगचे विजयी पदार्पण\nइंडियन बॅडमिंटन लीगमध्ये पदार्पण करणारा व या लीगमध्ये सर्वाधिक बोली लावण्यात आलेला जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू ली चोंग वी याने आपले म्हणणे अखे�� खरे करून दाखविले.\nळचा मुंबईकर असलेल्या अजय जयरामने प्रेक्षकांच्या जोरदार पाठिंब्याच्या जोरावर तिएन मिन्ह युगेन विरुद्धची लढत २१-१९, २१-९ अशी जिंकत हैदराबाद हॉटशॉटसला १-० अशी आघाडी मिळवून दिली.\nकर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या अमृतमहोत्सवाला सचिन, गावस्कर\nकर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या अमृतमहोत्सवानिमित्त १७ ऑगस्टला चिन्नास्वामी स्टेडियमवर खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून लिटल मास्टर सुनील गावस्कर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, कपिल देव, बिशनसिंग बेदी, सर रिचर्ड हॅडली आदि ज्येष्ठश्रेष्ठ क्रिकेटपटूंची उपस्थिती आकर्षणाचे प्रमुख केंद्र ठरणार आहे.\nली चा खेळ पाहणे थरारक\nजागतिक बॅडमिंटनमध्ये अव्वल असलेला मलेशियाचा बॅडमिंटनपटू ली चाँग वी याला इंडियन बॅडमिंटन लीग (आयबीएल) स्पर्धेमध्ये खेळताना पाहणे थरारक अनुभव असेल, असे मत भारताचे माजी कर्णधार आणि आयबीएलमधील मुंबई मास्टर्स या संघाचे एक मालक सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे.\nसायना, ली सर्वात महागडे\nIBLसाठी सायनाला ७१ लाख तर लीसाठी ८० लाखांची बोली.\nबॅडमिंटन लीगसाठी मुंबईच्या संघात गावस्कर, नागार्जुनची गुंतवणूक\nइंडियन बॅडमिंटन लीगमध्ये मुंबईच्या संघात कुणाची गुंतवणूक असेल याबद्दल उत्सुकता असताना त्यात भारताचा माजी कर्णधार सुनील गावस्कर व तेलुगु अभिनेता नागार्जुन यांचा हिस्सा असल्याचे स्पष्ट होते आहे. हा संघ मुंबई मास्टर्स नावाने ओळखला जाणार आहे.\nसुनील गावस्कर हा जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम सलामीवीर आहे अशी प्रशंसा सुनीलचा साथीदार भारतीय तसेच मुंबई संघातील साथीदार रवी शास्त्रीने केली.\nसुधीर नाईक यांची कसोटी\nमुंबई रणजी क्रिकेट निवड समितीच्या अध्यक्षपदी माजी कसोटीपटू सुधीर नाईक यांची अलीकडेच निवड करण्यात आली अर्थात ही निवडही तशी सरळ नव्हतीच.\nक्रिकेटमध्ये यंदा एकही ‘खेलरत्न’ नाही\nभारतातील सर्वोत्तम खेळाडूला देण्यात येणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी भारतीय क्रिकेट बोर्डाने यंदा कोणत्याही खेळाडूच्या नावाची शिफारस केलेली नाही. या पुरस्कारासाठी एकही क्रिकेटपटू बीसीसीआयला योग्यतेचा वाटलेला नाही.\nअन्य राज्यांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान या विभागांसाठी स्वतंत्र खाते असताना महाराष्ट्र सरकारला मात्र त्याची गरज वाटू नये, याची खंत व्यक्त करीत राज्य सरकारच्या विज्ञान संशोधनाविषयी उदासीन वृत्तीवर ज्येष्ठ शास्त्रज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी सीबीडी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात कठोर टीका केली.\nअर्जुन पुरस्कारासाठी विराटची शिफारस\nटीम इंडियाचा भावी कर्णधार म्हणून ओळखला जाणारा ढोणीसेनेचा देधडक, बेधडक वीर विराट कोहलीच्या नावाची शिफारस बीसीसीआयनं प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्कारासाठी केली आहे. त्यासोबतच, भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांचं नाव बहुमानाच्या ध्यानचंद पुरस्कारासाठी केंद्राच्या क्रीडा मंत्रालयाला सुचवण्यात आलंय.\nचिमणराव ते गांधी... एक अभिनयप्रवास\nभूमिकांविषयी, अभिनयाच्या प्रवासाविषयी प्रभावळकर यांनी श्रोत्यांशी मनमुराद गप्पा मारल्या. त्यांचा मृदू स्वभाव, दुसऱ्याला श्रेय देण्याची वृत्ती, तरुणांकडे स्पर्धक म्हणून पाहायची दृष्टी आणि मराठी सिनेमाला प्रेक्षक नसल्याची खंत हे सारेच मनाला स्पर्शून गेले. ‘म.टा. संवाद’चा सहावा कार्यक्रम रुईया कॉलेजमध्ये पार पडला.\nचिमणराव ते गांधी... एक अभिनयप्रवास\nभूमिकांविषयी, अभिनयाच्या प्रवासाविषयी प्रभावळकर यांनी श्रोत्यांशी मनमुराद गप्पा मारल्या. त्यांचा मृदू स्वभाव, दुसऱ्याला श्रेय देण्याची वृत्ती, तरुणांकडे स्पर्धक म्हणून पाहायची दृष्टी आणि मराठी सिनेमाला प्रेक्षक नसल्याची खंत हे सारेच मनाला स्पर्शून गेले. ‘म.टा. संवाद’चा सहावा कार्यक्रम रुईया कॉलेजमध्ये पार पडला.\nडिकी बर्डच्या कसोटी संघात सचिन नाही\nक्रिकेटमधील आजवरचे अत्यंत चोख, चाणाक्ष आणि सच्चे पंच म्हणून ओळखले जाणारे डिकी बर्ड यांनी निवडलेल्या सर्वोत्तम कसोटी संघात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, तडाखेबंद ब्रायन लारा आणि सर डॉन ब्रॅडमन या त्रिकुटाचा समावेश नसल्यानं क्रिकेटवर्तुळात आश्चर्य व्यक्त होतंय.\nआपण ज्या प्रशिक्षकाकडे मुलाला सोपविणार आहोत, तेथे नेमकी मुलांची संख्या किती आहे जर एकाच प्रशिक्षकाकडे १५०-२०० किंवा त्यापेक्षा अधिक मुले असतील तर तेथे प्रत्येक मुलाला प्रशिक्षणाची, सरावाची योग्य संधी मिळणे अशक्य. अशाठिकाणी प्रशिक्षणाला टाकण्यात काय अर्थ\nवानखेडे स्टेडियममध्ये बाळासाहेबांचे नाव\nवानखेडे स्टेडियमवरील आधुनिक सोयीसुविधांनी युक्त अशा मीडिया सेंटरला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे असा प्रस्ताव मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असलेल्या दोन क्लब्सनी ठेवला आहे. हा प्रस्ताव वैध आहे की नाही हे मात्र आजच स्पष्ट होईल.\nवीरूच्या गच्छंतीमागे ढोणीचः गांगुली\nटीम इंडियाचा धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागच्या गच्छंतीमागे कॅप्टन कूल महेंद्रसिंग ढोणीचाच हात असल्याचा आरोप करून भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीनं नव्या वादाला तोंड फोडलंय. ढोणीच्या संमतीशिवाय निवड समिती वीरूला डच्चू देऊच शकत नाही, असं दादा खात्रीनं सांगतो आणि सेहवागची पाठराखण करतो.\nभारताला डावाने जिंकण्याची संधी\nदुसऱ्या कसोटीत डावाचा मारा टाळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला अजून १९२ धावांची गरज आहे.\nउद्यापासून संसदेचं अधिवेशन; मंदीवरून केंद्राची घेरेबंदी\n'मुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम'\nअयोध्येचा निकाल: जस्टिस नजीर यांना झेड सुरक्षा\nनक्षलवाद्यांकडे ड्रोन; गोळ्या घालण्याचे आदेश\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nपाऊस देवेंद्रांनाही घेऊन गेला; NCPचा व्हिडिओ\nअयोध्या: मुस्लीम पक्षकारांची पुनर्विचार याचिका\nसेना 'एनडीए'बाहेर; भाजपकडून शिक्कामोर्तब\nभविष्य १५ नोव्हेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lj.maharashtra.gov.in/1290/State-Law-Commission-Reports", "date_download": "2019-11-17T23:39:23Z", "digest": "sha1:YUF3WUTVAODOU65FPQ74473YCBEYCWRO", "length": 3505, "nlines": 72, "source_domain": "lj.maharashtra.gov.in", "title": "राज्य विधि आयोगाचे अहवाल-महाराष्ट्र लोकसेवा आयोग विभाग", "raw_content": "\nविधि व न्याय विभाग\nप्रधान सचिव - सचिव नामावली\nप्रधान सचिव - सचिव व विधि पराशर्मी यांचा कार्यकाल\nप्रधान सचिव-सचिव व वरिष्ठ विधि सल्लागार यांचा कार्यकाल\nप्रधान सचिव /सचिव (विधि विधान) यांचा कार्यकाल\nमहाराष्ट्र राज्य विवाद धोरण\nराज्य विधि आयोगाचे अहवाल\nराज्य विधि आयोगाचे अहवाल\nतुम्ही आता येथे आहात :\nराज्य विधि आयोगाचे अहवाल\n© विधि व न्याय विभाग यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/godavari-pravara-bhima-ghod-mula-river-alert-villages-alert/", "date_download": "2019-11-17T22:54:05Z", "digest": "sha1:L2QLG4FBVVQL3RQPPX2HH3IUKPCYHKCR", "length": 12671, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गोदावरी,प्रवरा,भिमा, घोड,मुळा नदीकाठच्या गावांना स���र्कतेचा इशारा | Dainik Prabhat", "raw_content": "\nगोदावरी,प्रवरा,भिमा, घोड,मुळा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nनगर: दि. 27 सप्‍टेंबर 2019 रोजी रात्री 10 वाजता जिल्‍हयातून वाहणा-या गोदावरी नदीत नाशिक जिल्‍हयातील नांदूरमधमेश्‍वर बंधा-यांतून 19.943 क्‍युसेस,. भिमा नदीस दौड पुल येथे 25.251 क्‍युसेस ,. घोड धरणातून घोड नदीत 5 हजार 100 क्‍युसेस तसेच भंडारदरा धरणातून प्रवरा नदी पात्रात 814 क्‍युसेस , निळवंडे प्रवरा नदी पात्रात 2 हजार 338 क्‍युसेस तर ओझर बंधा-यातून प्रवरा नदीत 4 हजार 431 क्‍युसेस, मुळा धरणातून मुळा नदीपात्रामध्‍ये 1 हजार क्‍युसेस पाण्‍याचा विसर्ग सुरु आहे. धरणाच्‍या पाणलोट क्षेत्रामध्‍ये पाऊस झाल्‍यास ध्‍रणाच्‍या पाणीसाठयात वाढ होऊन पर्यायाने नदीपात्रातील विसर्गात देखील वाढ होण्‍याची शक्‍यता आहे.\nआगामी काळात अहमदनगर तसेच नशिक व पुणे जिल्‍हयात पावसामुळे वा धरणातून सोडण्‍यात आलेल्‍या विसर्गात वाढ झाल्‍यास जिल्‍हयातून वाहणा-या प्रवरा गोदावरी, भिमा घोड, कुकडी या नदयांच्‍या पाणीपातळीत वाढ होण्‍याची शक्‍यता आहे. जिल्‍हा प्रशासनातर्फे जिल्‍हयातील तमाम नागरिकांना आवाहन करण्‍यात येते की, स्‍थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्‍या सुचनांचे पालन करावे. सखल भागात राहणा-या नागरीकांना तातडीने सुरक्षित स्‍थळी स्‍थलांतर करावेत. नदी, ओढे व नाल्‍याकाठच्‍या नागरिकांनी दक्ष रहावे, तसेच पाणीपातळीत वाढ होत असल्‍यास नागरिकांनी नदीपात्रापासुन दुर रहावे व सुरक्षित स्‍थळी स्‍थलांतर करावे.\nतसेच नदी अथवा ओढे नाल्‍यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्‍यास पुल ओलांडू नये. पुर पाहण्‍यासाठी गर्दी करु नये. जुन्‍या / मोडकळीस आलेल्‍या इमारतीमध्‍ये आश्रय घेऊ नये. अतिवृष्‍टीमुळे भूसख्‍खलन होण्‍याची व दरडी कोसळण्‍याची शक्‍यता असते. त्‍यादृष्‍टीने डोंगराच्‍या पायथ्‍याशी राहण्‍या-या लोकांनी दक्षता घ्‍यावी वेळीच सुरक्षीत स्‍थळी स्‍थलांतर करावे. घाट रस्‍त्‍याने प्रवास करणे शक्‍यतो टाळावे. धरण व नदीक्षेत्रामध्‍ये, पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्‍यावी. नदीच्‍या पाण्‍याच्‍या प्रवाहामध्‍ये उतरु नये. अचानक नदीच्‍या पाणीपातळीत वाढ झाल्‍यास जिवीतास धोका उदभवू शकतो. धोकादायक ठिकाणी चढू अथवा उतरु नये व धोकादायक ठिकाणी सेल्‍फी काढू नये.\nआपत्‍कालीन परिस्थितीत नागरिकांनी नजीकचे तहसील कार्यालय, पोलिस स्‍टेशन यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्‍हा नियंत्रक कक्ष, जिल्‍हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथील टोल फ्री क्रमांक 1077 आणि दुरध्‍वनी क्रमांक 0241-2323844 व 2356940 वर संपर्क साधावा असे जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाचे निवासी उपजिल्‍हाधिकारी तथा मुख्‍य कार्यकारी अधिकारी प्रशांत पाटील यांनी जाहिर निवेदनाद्वारे कळविले आहे.\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nराजनाथ सिंग आणि डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथं द्विपक्षीय चर्चा\nइसिसशी लागेबांधे असणाऱ्या जर्मन महिलेला अटक\nकोल्हापूरातील ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली\nबिल गेट्‌स कडून बिहार सरकारचे कौतुक\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nदीपिका पादुकोणने कापल्या रणवीर सिंगच्या मिशा; व्हिडीओ व्हायरल\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nनगरमध्ये पवार विरूद्ध विखेच लढत\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nनगरमध्ये तापमानाचा नीचांक; राज्यभरात थंडीचे आगमन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/the-morning-meeting-is-politically-important/", "date_download": "2019-11-17T22:49:43Z", "digest": "sha1:SPVSMJKZ2M3EV4I7DDWWCCG4I636BLO4", "length": 16235, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भोरची सभा राजकीयदृष्ट्या महत्त्वाची | Dainik Prabhat", "raw_content": "\nभोरची सभा राजकीयदृष्ट्या महत्त्वाची\nशरद पवार आणि अनंतराव थोपटे पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर\nपुणे- विधानसभा निवडणूक प्रचार अखेरच्या टप्यात असताना जिल्ह्यात राजकीय पक्षांच्या सभांचा धडाका सुरू झाला आहे. अनेक दिग्गजांच्या भाषणांची राळ उडताना आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. याच कारणातून अशा सभांकडे मतदारांचे लक्ष लागलेले असताना भोरमध्ये शनिवारी (दि.19) होणाऱ्या सभेकडे जिल्ह्याचे नव्हे तर राज्याचे लक्ष लागले आहे. येथे होणाऱ्या या सभेला दोन साहेब आणि दोन दादा.., उपस्थित राहणार असल्याने भोर मधील ही सभा राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.\nराज्यात होणारी विधानसभा निवडणूक “आघाडी’ करून लढण्याचा निर्णय झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेपुढे मोठे आव्हान निर्माण करण्याच्या दृष्टीने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यातील मतदार संघ पिंजून काढलेले असताना भोर विधानसभा मतदार संघातील आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांच्या प्रचारार्थ पवार यांची शनिवारी (दि.19) कापूरहोळ येथे सभा होत आहे. ही सभा सध्या वेगळ्या अर्थाने चर्चेत आहे.\nभोर तालुक्‍यातील कापूरहोळ येथे होणाऱ्या आघाडीच्या या सभेसाठी माजी केंद्रीय मंत्री तथा ज्येष्ठ नेते शरद पवार उपस्थितीत राहत असताना माजी मंत्री कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचीही या सभेला उपस्थिती असणार आहे. बारामतीचे “साहेब’ अशी शरद पवार यांची ओळख आहे तर भोरमध्ये अनंतराव थोपटे यांना “साहेब’ मानले जाते. याशिवाय या सभेला दादा म्हणून परिचीत असलेले अजित पवार आणि भोरमध्ये दादा म्हणून ओळख असलेले आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे हे सर्वजण एकाच व्यासपीठावर असतील.\nकापूरहोळ येथे शनिवारी होणाऱ्या सभेसाठी शरद पवार आणि अनंतराव थोपटे हे दोन्ही दिग्गज नेते उपस्थित राहत असले तरी पवार आणि थोपटे यांच्यातील राजकीय मतभेद बाजूला पडून राजकारणातील मैत्रीचे हे पर्व समोर येत आहे. कॉंग्रेसमध्ये असताना या दोन्ही नेत्यांची असलेली दाट मैत्री राज्याच्या राजकारणाने अनुभवली आहे. मात्र, कॉंग्रेमधून मधून बाहेर पडल्यानंतर शरद पवार यांनी पी.ए. संगमा आणि तारिक अन्वर या आपल्या सहकाऱ्यांसमवेत दि. 10 जून 1999 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली होती, त्यानंतर ही घटना महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरली होती.\nयाच कारणातून 1999 हे वर्ष राज्याच्या राजकारणाच्या इतिहासात महत्त्वाचे मानले जाते. कारण, कॉंग्रेसमधून पवार बाहेर पडल्यानंतर दिल्लीपेक्षा महाराष्ट्रात त्याचे अधिक पडसाद उमटणार होते आणि याच कारणातून कॉंग्रेसमधील अनेक नेत्यांनी पवार यांच्या सोबत न जाता कॉंग्रेस पक्षातच राहणे पसंत केले. त्यातील एक नाव होते ते म्हणजे अनंतराव थोपटे आणि याच कारणातून या दोन्ही नेत्यांची नावे घेतल्याशिवाय दोन्ही कॉंग्रेसचे राजकारण पूर्ण होत नाही. आता, राज्यातील राजकीय स्थिती लक्षात घेता आता पुन्हा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी भाजप-शिवसेने समोर उभी ठाकली आहे. यातूनच 2014 मध्ये एकाच व्यासपीठावर असलेले पवार आणि थोपटे पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. याच कारणातून कापूरहोळ येथे शनिवारी होणारी सभा महत्त्वाची ठरणारी आहे.\nलोकसभेसाठी मतदारांनी वाजपेयी यांच्या पारड्यात दान टाकले असताना विधानसभेसाठी मात्र राज्यातील मतदारांनी युतीला कौल दिला नाही. त्यावेळी दि. 6 ऑक्‍टोबरला निकाल आला तो राजकारणाला आणखी एक कलाटणी देणारा ठरला होता. शिवसेना आणि भाजपचे पिछेहाट होताना कॉंग्रेसने 75 जागा मिळविल्या होत्या; राज्यभरात झंझावातील प्रचार करणारे अनंतराव थोपटे यांचा तो करिष्मा ठरला होता तर इकडे पहिलीच निवडणूक लढवणारे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 58 आमदार निवडून आले होते. यातूनच आघाडी होत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाले होते.\n…त्यातून आघाडीचे सरकार आले\nलोकसभा निवडणुकीसोबतच सप्टेंबर 1999 मध्ये दोन टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी शिवसेना-भाजपाने ही निवडणूक एकत्र येत लढविली होती तर पाहिल्यांदाच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकमेकां विरोधात लढले होते. 1999 या निवडणुकीने मतदार आणि त्यातही राज्यातील मतदार, कसा सजग आहे, हे दाखवून दिले होते.\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nराजनाथ सिंग आणि डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथं द्विपक्षीय चर्चा\nइसिसशी लागेबांधे असणाऱ्या जर्मन महिलेला अटक\nकोल्हापूरातील ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली\nबिल गेट्‌स कडून बिहार सरकारचे कौतुक\nरोहित ��वारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nदीपिका पादुकोणने कापल्या रणवीर सिंगच्या मिशा; व्हिडीओ व्हायरल\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nनगरमध्ये पवार विरूद्ध विखेच लढत\nपवार साहेब...आमच्याही बांधावर या; शेतकऱ्यांची आर्त हाक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/8757/prachin-vidyashankr-mandirache-bandhkam-manachetalks/", "date_download": "2019-11-17T23:15:24Z", "digest": "sha1:3QVWJ7NH2L5ZGNCDR5BKMREGHSMHJZMH", "length": 20625, "nlines": 101, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "दगडाचे वेल्डिंग होऊ शकते का? पण विद्याशंकरा मंदिराचं बांधकाम पहा!! | मनाचेTalks", "raw_content": "\nदगडाचे वेल्डिंग होऊ शकते का पण विद्याशंकरा मंदिराचं बांधकाम पहा\nमराठीत एक म्हण आहे “काखेत कळसा आणि गावभर वळसा” अशीच परिस्थिती आज भारतीयांची आहे. दुसऱ्या देशातील गोष्टी बघण्यासाठी आपण हातचे पैसे खर्च करून तिकडे भेट देतो त्याचे फोटो टाकतो. तिथल्या मेलेल्या लोकांसाठी बांधलेल्या गोष्टी पण जागतिक आश्चर्य बनतात. पण आपल्या भारतीय संस्कृती चे दाखले बघायला मात्र कोणाकडे वेळ नसतो किंवा त्या बद्दल आजवर कोणी हा वारसा आपल्या येणाऱ्या पिढीकडे देण्यासाठी प्रयत्न केल्याचं दिसतं नाही.\nआपली संस्कृती किती उच्च होती ह्याचा मोठा दाखला म्हणजे भारतीय मंदिरे. पाश्चात्त्य संस्कृतीत मेलेल्या लोकांसाठी संस्कृतीचे दाखले देणाऱ्या कलाकृती बनवल्या गेल्या तर भारतात सृष्टीची रचना करणाऱ्यानां अमर केलं गेलं. हे करताना मानवाला त्या काळी माहित असलेल्या प्रत्येक गोष्टीला त्यात बसवलं गेलं मग ते स्थापत्यशास्त्र, तंत्रज्ञान, गणित, कला, संस्कृती, विज्ञान काहीही असो. ह्यांची सरमिसळ करताना पौराणिक गोष्टी, देव, देवता त्यांच्या शक्ती, त्यांची श्रद्धा ह्या सगळ्यांना तसूरभर ही धक्का लागणार नाही ह्याची काळजी घेतली गेली.\nह्या सगळ्या शाखांना एकत्र आणून अश्या अजोड कलाकृती निर्माण करण्यात आल्या की ज्यात ह्या सगळ्या शाखांना योग्य ते महत्व दिलं जाईल त्याच सोबत त्यांचं स्वतःच असं अस्तित्व दिसत राहील आणि ह्या सगळ्यामध्ये भक्तिभाव, श्रद्धा ह्या भावनांना पण धक्का लागणार नाही. हे सगळं पेलणं तितकं सोप्प नाही. कलाकृती निर्माण केल्यावर ती सगळ्या नैसर्गिक प्रकोपावर मात करत टिकून राहील ह्यासाठी जागेची निवड, बांधण्याची पद्धत, बांधकामाचं साहित्य ह्या सगळ्याचा खोलवर विचार करून मग त्याची निर्मिती केली गेली आहे. एक उदाहरण द्यायचं झालं तर कैलास मंदिरासाठी वेरूळ ची निवड करताना इथल्या दगडाचा अभ्यास नक्की केला गेला आहे. मंदिर कळसापासून पायापर्यंत उलट बांधलं आहे. समजा पायाकडच्या दगडात भेग अथवा फॉल्ट निघाला तर अनेक वर्षांची, कारागिरांची मेहनत लयाला जाण्याचा धोका. ह्याचसाठी प्रत्येक छोट्या, मोठ्या गोष्टीचा विचार प्रत्येक कलाकृतीच्या निर्मिती मध्ये केला गेला आहे.\nभारतीय संस्कृतीत विज्ञान – तंत्रज्ञान, गणित, स्पेस- टाइम, ग्रह – तारे ह्या सगळ्या गोष्टींना महत्व दिलेलं आहे. प्रत्येक मंदिराच्या निर्मितीमध्ये ह्या सगळ्या गोष्टींच्या अभ्यासाचा वापर केला गेला आहे. आपले पुर्वज आधीपासून आकाशाकडे त्यातल्या ग्रह ताऱ्यांकडे आकर्षित झाले होते. इतर कोणत्याही संस्कृती च्या इतिहासात ग्रह ताऱ्यांचा सखोल अभ्यास सुरु होण्याआधी भारतीय संस्कृतीत रात्रीच्या आकाशात लुकलुकणाऱ्या ताऱ्यांची तसेच त्यांच्या वेगवेगळ्या पुंजक्यांची नोंद केली गेली होती. वर्षाच्या पूर्ण कालावधीत कोणते पुंजके दिसतात आणि त्यांच्या एकत्र दिसणाऱ्या आकारावरून त्यांना नावं दिली गेली. चंद्राचं पूर्ण वर्षातील भ्रमण ज्या आकाशाच्या भागातून होते त्या रस्त्यावर जे तारकापुंज येतात त्यांना नक्षत्र आणि राशीत बसवलं गेलं. २७ नक्षत्र आणि १२ राशी मिळून पूर्ण वर्षाचं गणित मांडलं गेलं. १२ राशींना माणसाच्या स्वभावाशी जोडताना प्रत्येक राशीत भूतलावरची निदान भारतीय संस्कृती मधील सगळी लोकं त्यात बसवली गेली. मला राशीभविष्य ह्या मध्ये जायचं नाही. हे सगळं सांगण्याचं कारण इतकचं की ह्या १२ राशींच महत्व सांगणारं आणि त्याचा संदर्भ सूर्याच्या भ्रमणाशी जोडून पुढच्या पिढीकडे राशी अभ्यासाचा वारसा सोपवलेलं एक मंदिर भारतात आहे. जवळपास ८०० वर्ष ज��नं असलेलं हे मंदिर भारतीय संस्कृतीच्या अभ्यासाचा एक अभिजात कलाविष्कार तर आहेच पण त्याचसोबत विज्ञान, तंत्रज्ञानाचा एक वारसा आहे.\nकर्नाटक राज्यात श्रींगेरीला विद्याशंकरा मंदिर आहे. १३५७-५८ च्या काळात विजयनगर साम्राज्याच्या वेळेस ह्या मंदिराचं निर्माण केलं गेलं आहे. हे मंदिर होयसळ आणि द्रविडी स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ठ नमुना आहे. भारतातील इतर मंदिरा प्रमाणे ह्याचं बांधकाम, कलाकुसर ह्यावर लिहायला घेतलं तर शब्द कमी पडतील इतकी सुंदर ह्याची रचना आहे. पण इकडे दोन गोष्टी भारतातील विज्ञान, तंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास आजही आपल्याला दाखवतात. पहिलं म्हणजे इकडे असलेली १२ राशी खांबांची रचना. इथल्या पूर्वे कडील मंडपात १२ खांब असून ह्यातील प्रत्येक खांब हा प्रत्येक राशीला वाहिलेला आहे. प्रत्येक खांबावर त्या त्या राशीला दर्शवणाऱ्या चित्रांची कलाकुसर केलेली आहे. पण ह्यांची रचना अश्या पद्धतीने केली आहे की सूर्य ज्या राशीत असेल त्या राशीच्या खांबावर त्या वेळेला सूर्याची किरणे पडतील. सूर्याच्या एका वर्षातील पूर्ण भ्रमणाचा अभ्यास करून तो कोणत्या राशीत कधी असेल ह्याचं गणित करून तसेच किरणे कश्या पद्धतीने प्रवेश करतील ह्या सगळ्यांची आकडेमोड करत त्याला कलेची, श्रद्धेची साथ देण्यात आली आहे.\n१२ खांबाच्या मध्ये गोलाकार रेषेत लाईन्स असून त्यावर सूर्याची सावली कशी पडेल हे दर्शवण्यात आलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या मंडपाच्या बाहेर असणारी आणि आजही दिसणारी दगडी चेन. ह्या चेन मध्ये अनेक लूप एकमेकात अडकवले असून ही चेन जणू काही छताच्या दगडाला वेल्डिंग करून चिकटवलेली आहे. दगडाचे वेल्डिंग होऊ शकते ह्यावर आपण आज विश्वास ठेवू शकणार नाही. पण त्याकाळी रॉक मेल्टिंग टेक्नोलॉजी सारखं तंत्रज्ञान अस्तित्वात असल्याशिवाय ह्या दगडी चेन ची निर्मिती अशक्य आहे.\nपरकीय आक्रमणात ह्या दगडी चेन नष्ट केल्या गेल्या पण त्या बनवण्याचं तसेच त्यांना मुळ बांधकामाशी जोडण्याचं तंत्रज्ञान मात्र परकीय चोरून नेऊ शकले नाहीत. काळाच्या ओघात रॉक मेल्टिंग टेक्नॉलॉजी नष्ट झाली असली तरी ही दगडी चेन भारतीय संस्कृतीच्या तंत्रज्ञानातील प्रगती मधील एक मैलाचा दगड आहे. ताजमहाल च्या सौंदर्यामध्ये कला असेल तर ह्या दगडी चेन असलेल्या मंदिरात कलेचा आत्मा आहे कारण ते बनवताना किती बारीक, सारीक गोष्टींचा विचार केला गेला असेल हे कळण्यासाठी कशी बनवली गेली असेल ह्याचा विचार आपल्यापैकी प्रत्येकाने करावा. १२ राशी स्तंभ असो वा दगडी चेन ह्यातील प्रत्येक गोष्ट ही अवर्णनीय अशी आहे. ज्याची अनुभूती आपण तिकडे जाऊनच घेऊ शकतो. दुसऱ्या संस्कृतीत जागतिक आश्चर्य शोधून त्याचा अभ्यास नक्की करावा त्यांना नक्की भेट द्यावी पण त्याच सोबत आपल्या घरात असलेल्या मंदिराच्या विज्ञानाला ही समजून घेण्याचा प्रयत्न करावा.\nया आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.\nप्रणयशिल्पांसाठी प्रसिद्ध असलेलं खजुराहो चं कंदारिया महादेव मंदिर\nपुरीच्या जगन्नाथ मंदिराची हि रहस्ये माहित आहेत का तुम्हाला\nभगवान विष्णूचा स्त्री रूपातील अवतार असलेलं चेन्नकेशवा मंदिर\nNext story हिंदू अविभाज्य कुटुंब (HUF) आणि करदेयता\nPrevious story असंवेदनशीलतेचा ‘महा’ पूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://tmnnews.com/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%96-%E0%A4%B0/", "date_download": "2019-11-17T22:29:00Z", "digest": "sha1:TJ6F5AAHMHM576LM3LSBCQEE63GZLRVU", "length": 9409, "nlines": 133, "source_domain": "tmnnews.com", "title": "दुचाकीच्या डिकीतून रोख रकमेसह एक लाखांचे दागिने लांबवले", "raw_content": "\nHome Satara दुचाकीच्या डिकीतून रोख रकमेसह एक लाखांचे दागिने लांबवले\nदुचाकीच्या डिकीतून रोख रकमेसह एक लाखांचे दागिने लांबवले\nसातारा : बँकेतून 1 लाख रुपये काढल्यानंतर त्यातील सुमारे 50 हजार रुपयांचे दागिने इन्शुरन्स कंपनीतून सोडवून घरी जात असताना अवघ्या पाच मिनिटांमध्ये अज्ञात चोरट्यांनी दुचाकीच्या डिकीतून रोख 42 हजार रुपयांसह तब्बल 1 लाख रुपये किंमतीचे दागिने चोरुन नेल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी दुपारी देगाव फाटा येथे ही घटना घडली असून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.\nसौ.शोभा शिवाजी भोसले (रा.कारंडवाडी ता.सातारा) यांनी याबाबतची तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 21 रोजी दुपारी तक्रारदार यांनी बँकेतून 1 लाख रुपयांची रक्कम काढली. त्यानंतर गहाण ठेवलेले सुमारे 50 हजार रुपये देवून दागिने सोडवले. सातार्‍यातील ���ी कामे झाल्यानंतर तक्रारदार या दुचाकीवरुन देगावकडे निघाल्या होत्या. देगाव फाटा येथे आल्यानंतर मात्र घरामध्ये मुलांना खावू घेण्यासाठी त्या दुचाकी पार्क करुन गेल्या. याच संधीचा गैरफायदा घेवून अज्ञात चोरट्याने दुचाकीच्या डिकीतील रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला.\nतक्रारदार महिला दुकानातून आल्यानंतर डिकीतील पैसे व दागिन्यांची बॅग नसल्याचे लक्षात आले. या घटनेने त्या घाबरल्या परिसरात सर्वत्र शोध घेतला मात्र बॅग सापडली नाही. अखेर अज्ञाताने चोरी केली असल्याचे समोर आल्यानंतर शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली.\nPrevious articleकोल्हापूर परिक्षेत्रीय युथ पार्लमेंट चॅम्पियनशिप अंतिम स्पर्धेसाठी अक्षय कुमार उपस्थित राहणार : संदीप पाटील\nNext articleखा. उदयनराजे हे राजकारणातील चालते बोलते मुक्त विद्यापीठ : देवेंद्र फडणवीस, मेडीकल कॉलेज, हद्दवाढीचा प्रश्‍न मार्गी लावण्याची घोषणा\nउपळवे येथील वांजळी तलावाचे भूमिपूजन संपन्न\nफलटण पालिकेच्या ‘पठाणी’ करवसुलीच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारणार : मितेश खराडे\nशुक्राचार्य भारती यांचे निधन\nसचिन ज्या मैदानात क्रिकेट शिकला, त्या मैदानाच्या पॅव्हेलियनला सचिनचं नाव\nसातारा लोकसभा : पैजेच्या विड्यासाठी आकडेमोड ; कोण मारणार बाजी याबाबत...\nमतदान केल्यानंतर पंतप्रधानपदाच्या ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणतात…\nLoksabha Election 2019 : मुंबईतील महत्त्वाच्या लढती, सहा मतदारसंघांचा आढावा\nकच्चा लिंबू ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट\n1 मई 2020 को रिलीज होगी वरुण धवन और सारा अली...\nसज्जनगड रस्त्यावर दरड कोसळली\nराज्यस्तरीय सह्याद्री शिक्षकरत्न पुरस्कार नितीन गायकवाड यांना प्रदान\nसचिन ज्या मैदानात क्रिकेट शिकला, त्या मैदानाच्या पॅव्हेलियनला सचिनचं नाव\nसातारा लोकसभा : पैजेच्या विड्यासाठी आकडेमोड ; कोण मारणार बाजी याबाबत...\nमतदान केल्यानंतर पंतप्रधानपदाच्या ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणतात…\nसचिन ज्या मैदानात क्रिकेट शिकला, त्या मैदानाच्या पॅव्हेलियनला सचिनचं नाव\nअगली फिल्म ‘ड्रीम गर्ल’ में सीता, द्रौपदी और राधा का किरदार...\nमिस्टर रामराजेंच्या बालहट्टामुळे उदयनराजे नाही, तर राष्ट्रवादी ‘बॅकफूटवर’ \nकोल्हापूर परिक्षेत्रीय युथ पार्लमेंट चॅम्पियनशिप अंतिम स्पर्धेसाठी अक्षय कुमार उपस्थित राहणार...\nसज्जनगड रस्त्यावर दरड कोसळली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/node/9119", "date_download": "2019-11-17T22:16:28Z", "digest": "sha1:J4Q4QCXKLQN6GLT4YSNCPAMKOG4SPQVV", "length": 5212, "nlines": 86, "source_domain": "www.manogat.com", "title": "आहे कठीण परि... | मनोगत", "raw_content": "\nप्रेषक मीरा फाटक (गुरु., २८/१२/२००६ - ०३:०९)\nआहे कठीण परि हो आनंददाता\nतू मूलतत्त्व त्याचे जाणून घेता\nवरील दोन ओळी डोळ्यासमोर ठेवून पुढील लेख लिहिले आहेत. हे लेख वाचून लोकांना गणिताबद्दल गोडी वाटायला लागेल अशी अपेक्षा करणे चुकीचेच नव्हे तर वेडेपणाचेही ठरेल. पण हे लेख वाचून गणिताची भीती किंवा नावड थोडी जरी कमी झाली तरी मला खूप समाधान वाटेल. गणिताच्या अभ्यासकांना मात्र ह्यात नवीन काही मिळणार नाही याची नम्र जाणीव आहे.\nसुधारणांसाठीच्या सुचवणींचे नेहमीप्रमाणेच स्वागत आहे.\nकलन, विकलन, समाकलन ›\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nअनंताची कहाणी प्रे. सदानंद जोशी (बुध., २४/१०/२००७ - १२:१६).\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ३ सदस्य आणि ३४ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2019-11-17T23:37:17Z", "digest": "sha1:AHKPDU4BQV7SKMWUHENEJ5NI42472TT2", "length": 3155, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\n#ShutdownPatanjali ने पतंजलीचे रामदेव बाबा नेटकंऱ्याच्या निशाण्यावर\nशेतकऱ्यांना मदत वाढवून मिळण्यासाठी राज्यपालांना भेटणार : अजित पवार\nशरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल – नवाब मलिक\nफडणवीसांच्या नेतृत्वात बदल नाही – रावसाहेब दानवे\nतुटपुंजी मदतीमुळे खर्चही निघणार नाही – आमदार धनंजय मुंडे\n‘हा’ कायदा तयार झाला की, मी स्वतः राजकारणातून निवृत्त होईन : गिरिराज सिंह\nTag - उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत\nशरद पवारांनी दिलेला शब्द पाळला\nटीम मह��राष्ट्र देशा: महाराष्ट्र तसेच देशाच्या राजकारणात राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या शब्दाला मोठा मान आहे. तसेच दिलेला शब्द पाळण्याची त्यांची...\n#ShutdownPatanjali ने पतंजलीचे रामदेव बाबा नेटकंऱ्याच्या निशाण्यावर\nशेतकऱ्यांना मदत वाढवून मिळण्यासाठी राज्यपालांना भेटणार : अजित पवार\nशरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल – नवाब मलिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B2-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B2/", "date_download": "2019-11-17T23:38:10Z", "digest": "sha1:LUPUF3SETAE4QDDXIJHVVVBB63TZPPOR", "length": 3071, "nlines": 55, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सेन्ट्रल जेल Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\n#ShutdownPatanjali ने पतंजलीचे रामदेव बाबा नेटकंऱ्याच्या निशाण्यावर\nशेतकऱ्यांना मदत वाढवून मिळण्यासाठी राज्यपालांना भेटणार : अजित पवार\nशरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल – नवाब मलिक\nफडणवीसांच्या नेतृत्वात बदल नाही – रावसाहेब दानवे\nतुटपुंजी मदतीमुळे खर्चही निघणार नाही – आमदार धनंजय मुंडे\n‘हा’ कायदा तयार झाला की, मी स्वतः राजकारणातून निवृत्त होईन : गिरिराज सिंह\nTag - सेन्ट्रल जेल\nसलमान- आसारामबापू जेलमध्ये असणार शेजारी\nटीम महाराष्ट्र देशा- दोन काळवीटांची शिकार करणारा बॉलिवूडचा ‘टायगर’ अभिनेता सलमान खान अखेर २० वर्षांनी जेरबंद झाला आहे. जोधपूर कोर्टाने सलमानला पाच...\n#ShutdownPatanjali ने पतंजलीचे रामदेव बाबा नेटकंऱ्याच्या निशाण्यावर\nशेतकऱ्यांना मदत वाढवून मिळण्यासाठी राज्यपालांना भेटणार : अजित पवार\nशरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल – नवाब मलिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/ed-investigating-praful-patels-alleged-land-deal-with-dawood-man/articleshowprint/71562122.cms", "date_download": "2019-11-17T22:43:41Z", "digest": "sha1:G5B5WL3N3LJF2JLTZOUFIXOLBSAIOYQJ", "length": 6565, "nlines": 14, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "दाऊदच्या साथीदाराशी प्रफुल्ल पटेल यांची डील?", "raw_content": "\nविजय व्ही. सिंह, मुंबई : माजी नागरी विमान वाहतूकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आता ईडीच्या रडारवर आलेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या एका साथीदाराशी प्रफुल्ल पटेल यांनी आर्थिक आणि जमीन व्यवहार केल्या प्रकरणी ईडीने तपास सुरू केलाय. 'मिर्ची' नावाने कुख्यात दि���ंगत इकबाल मेमन याच्याशी पटेल यांच्या कुटुंबाच्या कंपनीने आर्थिक व्यवहार केला होता. पटेल कुटुंबाची मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि 'मिर्ची'मध्ये झालेल्या कायदेशीर कराराचा तपास ईडीकडून करण्यात येतोय.\nपटेल कुटुंबाच्या मिलेनियम डेव्हलपर्स कंपनीकडून 'मिर्ची' ला एक प्लॉट देण्यात आला होता. हा प्लॉट वरळीतील नेहरू तारांगणच्या समोर प्राइम लोकेशनला आहे. याच प्लॉटवर मिलेनियम डेव्हलपर्सने १५ मजली रहिवासी आणि व्यावसायिक इमारत बांधली. या इमारतीचे नाव 'सीजे हाउस' असे आहे.\n११ ठिकाणी ईडीचे छापे, महत्त्वाची कागदपत्रे हाती\nया प्रकरणी गेल्या दोन आठवड्यांत मुंबईपासून ते बेंगळुरूपर्यंत ११ ठिकाणांवर ईडीने छापे टाकले. यात छाप्यांमध्ये मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारावर ईडीने तपास सुरू केला आहे. डिजिटल पुरावे, ईमेल आणि कागदपत्रे जप्त केल्यानंतर ईडीने १८ जणांचे जबाब नोंदवले आहेत. इकबाल मेमम म्हणजे 'मिर्ची'ची पत्नी हजरा मेमन यांच्या नावे असलेला प्लॉट पटेल कुटुंबाच्या कंपनीच्या नावे करण्यात आला, यासंबंधिची कागदपत्रेही ईडीच्या हाती लागली आहेत.\nसहकारी बँक घोटाळा: शरद पवार, अजित पवारांवर ईडीकडून गुन्हा दाखल\nप्लॉटच्या बदल्यात 'मिर्ची'च्या पत्नीला २०० कोटींचे दोन मजले\nप्लॉट रिडेव्हलपमेंटशी संबंधित दोन्ही पक्षांमध्ये करार झाला. २००६-०७मध्ये झालेल्या या डीलनुसार सीजे हाउस इमारतीमधील दोन मजले मेमन कुटुंबाला देण्यात आले. इमारतीच्या या दोन मजल्यांची किंमत २०० कोटी रुपयांच्या जवळपास आहे. प्रफुल्ल पटेल आणि त्यांची पत्नी मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचे भागधारक आहेत. यामुळे चौकशीसाठी पटेल कुटुंबीयांना बोलावलं जाऊ शकतं, अशी माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली.\nमाझ्याविरोधात गुन्हा दाखल झाला असेल तर स्वागत करतो: शरद पवार\n'मिर्ची'च्या पत्नीला का दिले दोन मजले\nइमारतीचे दोन मजले मेमन कुटुंबाला का दिले तसंच या डील शिवाय इतर कुठले आर्थिक व्यवहार झाले का तसंच या डील शिवाय इतर कुठले आर्थिक व्यवहार झाले का असे प्रश्न चौकशीत केले जातील, असं ईडीतील सूत्राने सांगितलं.\nप्रफुल्ल पटेलांना गोवण्यात आलंयः पटेल कुटुंबीय\nदाऊदचा साथीदार 'मिर्ची' याच्या कुटुंबाशी कुठलाही संबंध नाही. तसंच प्रफुल्ल पटेलांवरील आरोप धक्कादायक असून त्य���ंना गोवण्यात आल्याचं पेटल कुटुंबीयांनी म्हटलंय. प्रफुल्ल पटेल आणि पटेल कुटुंबातील कुणीही 'मिर्ची'च्या कुटुंबीयांशी कुठलाही आर्थिक व्यवहार केलेला नाही. ह्या आरोपांनी आम्हाला धक्का बसला आहे, असं पटेल कुटुंबातील एका सदस्याने सांगितलं.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0/19", "date_download": "2019-11-17T23:42:38Z", "digest": "sha1:L5JF6QACYITYJURYVPOEVLA476SUT7UM", "length": 26042, "nlines": 307, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "सुनील गावस्कर: Latest सुनील गावस्कर News & Updates,सुनील गावस्कर Photos & Images, सुनील गावस्कर Videos | Maharashtra Times - Page 19", "raw_content": "\n'त्या' उमेदवाराला पुन्हा नगरसेवकपद कसे\nमुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंत...\n‘माझ्या मुलाच्या भविष्याचे काय\nन्यायमूर्ती शरद बोबडे यांचा शपथविधी आज\nआजपासून हिवाळी अधिवेशन; नागरिकत्व विधेयक प...\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nपोपचा कौटुंबिक जिव्हाळ्यावर भर\nगोटबाया राजपक्षे श्रीलंकेचे नवे अध्यक्ष\nश्रीलंकेत राजपक्षे विजयी, भारतावर काय परिण...\nभारतीय विमान संकटात; पाकने केली मदत\nश्रीलंकेत राजपक्षे यांचेपारडे जड\nएअर इंडिया विक्रीसाठीमार्च २०२०चे उद्दिष्ट\nदरमहा किमान पेन्शन७५०० करण्याची मागणी\nएअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत वि...\n'मुंबई इंडियन्स'मधून युवराजसह १२ खेळाडू करारमुक्त\nभावाचा फटकार नाकावर,खेळाडू रक्तबंबाळ\nमैदानात घुसलेल्या चाहत्याला विराटने वाचवलं...\nमयांक अग्रवाल, शमीची कसोटी क्रमवारीत झेप\nक्रिकेटपासून दूर असलेला धोनी 'या' खेळात व्...\nटी-२०: पृथ्वी शॉचे बंदीनंतर अर्धशतकी कमबॅक...\nआयुष्मानचा 'बाला' लवकरच १०० कोटी क्लबमध्ये\nविश्रांतीचा सल्ला असूनही १८ तास काम करतात ...\nतीन उकडलेल्या अंड्यांचं बिल झालं १ हजार ६७...\nगणितज्ञ वशिष्ठ यांचे निधन; हृतिक रोशननं व्...\nवर मराठी कलाकारांचे स्पष्टी...\n'सायना'च्या शूटिंगदरम्यान परिणीती चोप्रा ज...\nनव्या जोमानं करा सुरुवात\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nपोस्ट खात्यात ५ हजार जागांची भरती सुरू\nकरिअर, मातृत्व आणि मी\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nकरिअर, मातृत्व आणि मी\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी..\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांव��� हल्ला\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान ..\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षका..\nकर्नाटकातील रायचूरमध्ये दिवसा उजे..\nमॉर्निंग वॉकसाठी गेला; कारने उडवले\nबीसीसीआयच्या निर्णयावर बोर्डे, नाडकर्णी खूष\nइंडियन प्रिमीयर लीगमधून (आयपीएल)झालेल्या नफ्यातून बीसीसीआयने माजी क्रिकेटपटूंना एकरकमी घसघशीत रक्कम देण्याच्या निर्णयाचे माजी कसोटीपटू चंदू बोर्डे, बापू नाडकर्णी यांनी स्वागत केले आहे. २००३-०४ पूर्वी निवृत्त झालेल्या क्रिकेटपटूंना बीसीसीआयच्या या निर्णयाचा लाभ होईल.\nअनिल काकोडकरांना 'महाराष्ट्र भूषण'\nज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांना २०११-१२ या वर्षासाठीचा अत्यंत प्रतिष्ठेचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज त्यांच्या नावाची घोषणा केली. पाच लाख रुपये आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.\nवर्ल्ड कप फायनलची तिकीटे शिल्लक होती\nगेल्या वर्षी वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या भारत वि. श्रीलंका या र्वल्डकप क्रिकेट फायनलची किमान ४०५ तिकीटे शिल्लक होती असे आता आढळून आले आहे.\nजयवर्धनच्या तिसाव्या शतकाने श्रीलंकेला सावरले\nकर्णधार महेला जयवर्धनने मोक्याच्या क्षणी नोंदविलेल्या शतकामुळे सोमवारी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत श्रीलंकेचा डाव सावरला.\nसचिन रमेश तेंडुलकर नावाच्या झंझावाताने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहास निर्माण केला आहे. त्याच्या असामान्य कर्तृत्वाने भारताची मान उंच केली आहेच; परंतु भारतीय क्रिकेटलाही सर्वोच्च स्थानावर नेऊन ठेवले आहे.\nविद्यापीठाची आज 'नॅक' परीक्षा\nमुंबई विद्यापीठाच्या 'नॅक'च्या पुर्नमूल्यांकनासाठी आज, मंगळवारपासून परीक्षण सुरू होणार आहे. दहा सदस्यीय समिती याची पाहणी करणार आहे. यामध्ये देशातील विविध विद्यापीठांचे माजी कुलगुरू, विविध संस्थांचे माजी संचालक यांचा समावेश आहे.\nराहुल द्रविड म्हणतो, कृतार्थ मी...\nकारकिर्दीत मिळवलेल्या यशाने कृतार्थ झाल्याचे सांगत द्रविडने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.\nमनोरंजन क्षेत्रात मानाचा समजला जाणारा 'मटा सन्मान सोहळा' येत्या १० मार्चला रंगतोय. मटा सन्मान सोहळ्याचं यंदाचं हे बारावं वर्ष. गेल्या ११ वर्षांत 'महाराष्ट्राची शान' आणि 'महाराष���ट्र भूषण' या पुरस्कारांनी विविध क्षेत्रातल्या दिग्गज व्यक्तिमत्त्वांना सन्मानित करण्यात आलंय. 'या उत्तुंग पुरस्काराचं मोल आमच्यासाठी अनन्यसाधारण आहे', अशा भावना मान्यवरांनी याबाबत व्यक्त केल्यात. यंदाच्या सोहळ्यानिमित्त अशाच आठवणींना त्यांनी दिलेला उजळा आजपासून.\nसचिनची ऑस्ट्रेलिया दौ-यातली वनडेची कामगिरी पाहता त्याला का वगळू नये असा विचार पुढे येऊ शकतो. पण बोर्ड काही बोलत नाही याचा अर्थ ऑस्ट्रेलियातील आपल्या संघाची आतापर्यंतची कामगिरी पाहता सचिनसारखा अनुभवी खेळाडू संघात असावा असा विचार बोर्डाने केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nसचिनला अक्कल शिकवू नका\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा श्रेष्ठ खेळाडू आहे. कुठे थांबायचं, हे त्याला अचूक ठाऊक आहे आणि योग्य वेळ आल्यावर तो स्वतःच आपले पॅड उतरवेल. या विक्रमवीराला कुणीही निवृत्त होण्याचं शहाणपण शिकवायची गरज नाही, असे खडे बोल टीम इंडियाचा माजी कर्णधार दिलीप वेंगसरकरनं सुनावले आहेत.\nगावस्करचा क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये औपचारिक समावेश\nसुनील गावस्कर यांचा आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेमच्या खेळाडूंत औपचारिकरित्या समावेश झाला.\nभारताचा माजी क्रिकेटपटू रोहन गावस्कर याने स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. दोन वर्षे बंगालचे नेतृत्व करणाऱ्या रोहनने बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांना पत्र पाठवून आपल्या निवृत्तीची घोषणा केली.\nआंतरराष्ट्रीय संघ निवडीआधी रणजी सामने बघा\nऑस्ट्रेलियन दौ-यावर भारतीय संघाचे झालेले पानीपत बघून भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा पारा चांगलाच चढलाय. काही आठवड्यांपूर्वी खेळाडूंवर बरसल्यावर त्यांनी आता राष्ट्रीय निवड समितीला लक्ष्य केले आहे. निवड समिती सदस्यांनी अधिकाधिक रणजी सामने बघावेत, अशी सूचना त्यांनी केलीय.\nभारतीय फलंदाजीची भिंत म्हणून ओळखला जाणारा संयमी फलंदाज राहुल द्रविड ऑस्ट्रेलियातील वैयक्तिक अपयशामुळे लवकरच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेणार असल्याचे कळते.\nघराचे वासे फिरले की घरच फिरू लागते, असे म्हटले जाते. ऑस्ट्रेलियात पहिले तीनही कसोटी सामने आणि मालिका ज्या प्रकारे गमावली, ते पाहता भारतीय संघाच्या घराचे वासेच आता फिरले आहेत, असे म्हणावे लागते.\nसेहवागमुळे टीम इंडियामध्ये फूट पडतेय\nसेहवागमुळे भारतीय संघात फूट पडल्याची बोंब ऑसींच्या मीडियाने सुरू केलीय.\nसराव नव्हे, गो-कार्टिंग मस्ट\nटीम इंडियानं सोमवारी सरावसत्राला दांडी मारून गो-कार्टिंगच्या शर्यतींची मजा लुटली.\n'ग्रेट थ्री'च्या निवृत्तीनंतर भारताची 'कसोटी'\nसचिन तेंडुलकर, राहुल दविड आणि लक्ष्मण हे भारतीय कसोटी संघाचे आधारस्तंभ. या 'ग्रेट थ्री'पैकी सचिन तर अजून वनडेतही सफाईदार खेळ करतोय. हे अनुभवी त्रिकूट आता कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर आलेय. पण; या तिघांच्या निवृत्तीनंतर भारतीय कसोटी संघाचा डोलारा पेलणारी नवी फळी अजूनही तयार होत नाहीये.\nपरवाच र्वल्ड कप क्रिकेट गॅलरीचे उद््घाटन मुंबईत झाले. त्यानिमित्ताने भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर हे उपस्थित होते आणि त्यांनी या प्रयत्नांचे कौतुक करतानाच भारतात अशा क्रीडाविषयक माहितीचे, वस्तंुचे संग्रहालय नसल्याची खंत व्यक्त केली.\nपरवाच र्वल्ड कप क्रिकेट गॅलरीचे उद््घाटन मुंबईत झाले. त्यानिमित्ताने भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर हे उपस्थित होते आणि त्यांनी या प्रयत्नांचे कौतुक करतानाच भारतात अशा क्रीडाविषयक माहितीचे, वस्तंुचे संग्रहालय नसल्याची खंत व्यक्त केली.\nआजपासून हिवाळी अधिवेशन; नागरिकत्व विधेयक पुन्हा मांडणार\nन्यायमूर्ती शरद बोबडे यांचा शपथविधी आज\n मुंबईकर रेल्वेत विसरले कोटींच्या वस्तू\n मुंबईत शेकडो घरे उपलब्ध होणार\n'मुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम'\nअयोध्येचा निकाल: जस्टिस नजीर यांना झेड सुरक्षा\nनक्षलवाद्यांकडे ड्रोन; गोळ्या घालण्याचे आदेश\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\nभविष्य १५ नोव्हेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/hindu", "date_download": "2019-11-17T22:16:45Z", "digest": "sha1:NYKWZIDECEH4N4XLJHD2XFWJZUTH66MP", "length": 9852, "nlines": 123, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "hindu Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nशासकीय योजनांच्या नावाखाली वयोवृद्ध महिलांची फसवणूक, महिलेला अटक\nशिवसेना आणि काँग्रेसच्या बैठकीची तारीख ठरली, महाआघाडीच्या फॉर्म्युलावर अंतिम चर्चा\nएनडीएतून बाहेर पडल्याची खंत नाही, उलट आनंद : विनायक राऊत\nAyodhya verdict : आम्हाला भीक नकोय : असदुद्दीन ओवैसी\nअयोध्या राममंदिर प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने रामलल्लाच्या बाजूने निकाल दिला आहे. तर ��ुन्नी वक्फ बोर्डाला अन्यत्र 5 एकर जमीन देणार असल्याचे कोर्टाने सांगितले.\nउद्धव ठाकरे मोदींना घाबरतात, असदुद्दीन ओवेसींची शिवसेनेवर सडकून टीका\nउद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद पाहिजे असले, तर ते दोन घोड्यावर बसू शकत नाही, अशी टीका ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी उद्धव ठाकरे (Asaduddin Owaisi criticism on Uddhav Thackeray) यांच्यावर केली.\nभारत कधी हिंदू राष्ट्र नव्हता, नाही आणि कधीही नसेन : असदुद्दीन ओवैसी\nआरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या हिंदू राष्ट्राच्या वक्तव्यावर एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin owaisi controversy tweet) यांनी वादग्रस्त असे ट्वीट केले आहे.\n गणपतीच्या पुजेनंतर सारा अली खान ट्रोल\nबॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने (Sara Ali Khan) नुकतंच गणपतीची पुजा करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. मात्र तिने दुसऱ्या धर्मातील पुजा केल्याने नेटकऱ्यांनी तिला ट्रोल (Sara Ali Khan troll) केलं आहे.\nहिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतीक, पुण्यात गणेशोत्सव-मोहरम एकत्र साजरा\nभावना दुखावल्या, सांगू कोणाला ‘झोमॅटो’च्या ‘त्या’ रायडरची हतबलता\nझोमॅटो कंपनीचा फूड डिलीव्हरी बॉय बिगर हिंदू असल्याचं सांगत जबलपूरमधील ग्राहकाने ऑर्डर रद्द केली होती. त्यानंतर संबंधित रायडरने या घटनेमुळे आपल्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असं सांगितलं.\nमुस्लीम महिलांवर घरात घुसून बलात्कार करा, भाजप नेत्याचे हिंदूंना चिथावणीखोर आवाहन\nउत्तर प्रदेशमधील भाजपच्या महिला मोर्चाच्या नेत्या सुनिता सिंह गौड यांनी हिंदूंनी मुस्लीम महिलांवर बलात्कार करावे, असे बेताल वक्तव्य केले आहे.\nपंढरपूर वारीत हिंदू-मुस्लिम ऐक्य \nहिंदू-मुस्लिमांचे पूर्वज एकच, रामदेव यांच्या योग कार्यक्रमात मौलवींचं विधान\nआखाडा : विश्व हिंदू परिषदेकडून समाजात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न\nशासकीय योजनांच्या नावाखाली वयोवृद्ध महिलांची फसवणूक, महिलेला अटक\nशिवसेना आणि काँग्रेसच्या बैठकीची तारीख ठरली, महाआघाडीच्या फॉर्म्युलावर अंतिम चर्चा\nएनडीएतून बाहेर पडल्याची खंत नाही, उलट आनंद : विनायक राऊत\nप्रेम प्रकरणातून खुनाच्या घटनेत 28 टक्क्यांनी वाढ, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर\nपुण्यातील बैठकीनंतर शरद पवार आणि सोनिया गांधीच्या भेटीची तारीख ठरली\nशासकीय योजनांच्या नावाखाली वयोवृद्ध महिलांची फसवणूक, महिलेला अटक\nशिवसेना आणि काँग्रेसच्या बैठकीची तारीख ठरली, महाआघाडीच्या फॉर्म्युलावर अंतिम चर्चा\nएनडीएतून बाहेर पडल्याची खंत नाही, उलट आनंद : विनायक राऊत\nप्रेम प्रकरणातून खुनाच्या घटनेत 28 टक्क्यांनी वाढ, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर\nआमचं उद्दिष्ट सरकार आणणं किंवा कुठल्या व्यक्तीला मुख्यमंत्री करणं नाही : नितीन गडकरी\nपुण्याचा पुढील महापौर कोण\nराजसाहेब हाताला मुंग्या चावल्या का विद्यार्थिनीच्या प्रश्नावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया\nअयोध्येचा निकाल ऐकण्यासाठी आज बाळासाहेब हवे होते : राज ठाकरे\nशिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे एकत्रित फोटो, पुण्यात बॅनरबाजी\nकाँग्रेस आमदार विश्वजीत कदम पुण्यात कार अपघातातून थोडक्यात बचावले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/leopard-terror-in-eastern-part-of-ambegaon/", "date_download": "2019-11-17T22:25:03Z", "digest": "sha1:UT4TQFSWKYVPXXIBFVY6MHP7ME3RJRO5", "length": 13691, "nlines": 164, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आंबेगावच्या पूर्व भागात बिबट्याची दहशत | Dainik Prabhat", "raw_content": "\nआंबेगावच्या पूर्व भागात बिबट्याची दहशत\nलाखणगाव – आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील काठापूर बुद्रुक, लाखणगाव या दोन गावांमध्ये बिबट्याचा वावर वाढल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. परिणामी ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी वारंवार मागणी करूनही वनखात्याच्या वतीने कुठलेही ठोस पावले उचलले जात नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्‍त केली आहे.\nमागील चार ते पाच वर्षांपासून आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर बिबट्यांचे वास्तव्य आहे. हा परिसर घोडनदी आणि उजव्या कालव्याच्या मधोमध येत असल्याने पूर्णपणे बारमाही बागायती आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. उसाच्या क्षेत्रामुळे बिबट्यांच्या वास्तव्यासाठी अनुकूल वातावरण असून, येथील शेतकऱ्यांची पाळीव जनावरे हे बिबट्यांचे भक्ष्य बनत आहेत. मागील अनेक वर्षांपासून हा परिसर बिबट्यांच्या दहशतीखाली आहे. कायमस्वरूपी उपाययोजना व्हाव्यात, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली असतानाही प्रशासनाची उदासीनता व राजकीय नेत्यांचेही याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.\nलाखणगाव येथील सतीश रोडे यांच्या घरासमोरील कुत्र्यावर बिबट्याने दोनदा हल्ला केला होता. काठापूर बुद्रुक परिसरात महिनाभरात तीन ते चार शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले असून, यातील दोन शेतकऱ्यांनी बिबट्यांचे आपल्या मोबाइलमध्ये चित्रीकरण केले आहे. प्रशासनाच्या वतीने कोणत्याही उपाययोजना या ठिकाणी केल्या नाहीत. अजूनपर्यंत वनखात्याने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला नाही. जर पिंजरा लावला तर त्या ठिकाणी बिबट्यासाठी भक्ष्य म्हणून काय ठेवायचे, हा विषय महत्त्वाचा आहे. बिबट्याला पकडण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी पथक स्थापन करण्याची मागणी केली जात आहे.\nजीव मुठीत धरून शाळेत प्रवेश\nशेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या लहान मुलांना शाळेत दूरवर जावे लागते. घरापासून शाळेपर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या कडेने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र असल्याने लहान मुले जीव मुठीत धरून शाळेत ये-जा करीत असतात, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही बिबट्यांचा परिणाम झाला आहे. बिबट्यांच्या दहशतीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूर्वी रात्री दिसणारे बिबटे आता दिवसाही दिसू लागल्याने शेतात काम करणे शेतकऱ्यांना अवघड झाले आहे.\nआंबेगाव तालुक्‍यात असणारे उसाचे क्षेत्र हे बिबट्यांसाठी पोषक आहे, त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर बिबटे आढळतात. मानव व बिबट यांच्यातील संघर्ष रोखण्यासाठी वनविभाग प्रयत्नशील आहे. बिबट्याप्रवण गावांतील लोकांना घेऊन रेस्क्‍यु टीम बनविण्यात आली असून, उपवनसंरक्षक जुन्नर जयरामे गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती सुरू आहे.\n– योगेश महाजन, वनपरिक्षेत्र अधिकारी मंचर\nआंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर बिबटे दिसत आहेत, त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. वन विभागाने यावर ठोस उपाययोजना करावी.\n– उल्हास करंडे, शेतकरी, काठापूर\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nराजनाथ सिंग आणि डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथ��� द्विपक्षीय चर्चा\nइसिसशी लागेबांधे असणाऱ्या जर्मन महिलेला अटक\nकोल्हापूरातील ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली\nबिल गेट्‌स कडून बिहार सरकारचे कौतुक\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nनगरमध्ये तापमानाचा नीचांक; राज्यभरात थंडीचे आगमन\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nदीपिका पादुकोणने कापल्या रणवीर सिंगच्या मिशा; व्हिडीओ व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/mahur-datta/", "date_download": "2019-11-17T23:42:39Z", "digest": "sha1:2FCHYL4YU6A4UBDR46H5JVOFQ7IHMUPI", "length": 13308, "nlines": 147, "source_domain": "www.saamana.com", "title": "माहूर-श्रीदत्तप्रभूचे निद्रास्थान | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nगोव्यातील हरमलमध्ये रशियन पर्यटक बुडाला\nगुरुदत्त’ उच्चांकी ऊसदराची परंपरा कायम ठेवणार, अध्यक्षांचा विश्वास\nशिरुरच्या जांबुतमधील नरभक्षक बिबट्या जेरबंद\nशरद पवार सोनिया गांधी यांची भेट घेतील – नवाब मलिक\nकश्मीरमधील 34 नजरकैदेतील नेत्यांना आमदार निवासात हलवले\n2022 पर्यंत राम मंदिर होऊ शकतं पूर्ण, सुत्रांची माहिती\nआगामी दशकात हिंदुस्थान आर्थिक झेप घेणार – बिल गेटस्\nबेरोजगारीवर चर्चा झाली पाहिजे, सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींचे मत\nअयोध्या प्रकरणी निकाल देणाऱ्या घटनापीठातील न्यायाधीश नजीर यांना झेड दर्जाची सुरक्षा\nश्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे विजयी\nआता तुमचा चहा राहणार गरमच.. बाजारात आलाय ‘हा’ खास कप\nसांताक्ल़ॉजकडून 10 वर्षीय मुलीला हवे ‘एवढे’ गिफ्ट, यादी ऐकून चक्रावाल\nप्रसुतीच्या दहा मिनिटे आधी कळाले गर्भवती असल्याचे, महिलेला बसला जबरदस्त धक्का\nगुगल आता उच्चारही करायला शिकवणार, वाच�� नव्याकोऱ्या फिचरबद्दलची सविस्तर बातमी\nमहेंद्रसिंग धोनी आता गोल्फच्या मैदानात\nविराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या ‘वेगा’ची धार वाढली, वाचा खास आकडेवारी\nICC Ranking – शमी कारकीर्दीतील सर्वोच्च स्थानावर पोहोचला\nभर मैदानात दिली शिवी, वेगवान गोलंदाज पहिल्या कसोटीला मुकणार\n#INDvBAN इंदूरमध्ये विराटसेनेने रचला विक्रमांचा डोंगर, वाचा सविस्तर…\nसामना अग्रलेख – शेतकऱ्यास नक्की काय मिळाले\nरोखठोक – ‘स्वामीं’ना हवे तेच घडेल\nसामना अग्रलेख – 105 किंकाळ्या… आणि वेड्यांचा घोडेबाजार\nलेख – खलिस्तानवादाला पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न\nअभिषेकने ‘महानायका’ला लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल\nआधी उद्धट वागणूक आणि आता मेकअप.. रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल\nबस मर्जी हमारी होगी, मिर्झापूर – 2 चा दमदार टीजर प्रदर्शित\nअभिषेकने ‘महानायका’ला लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल\nजागतिक व्हेसॅक्टोमी दिवस- नसबंदीबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या\nPhoto – थंडीतला ‘स्टायलिश लुक’\n‘बीएसडी’ आजाराने ग्रस्त झालेल्यांच्या संख्येत प्रचंड वाढ, वाचा सविस्तर बातमी\nरोखठोक – ‘स्वामीं’ना हवे तेच घडेल\nक्वांटम संगणकाची अद्भुत दुनिया\nगुरुचरित्रात ‘मातापूर’ म्हणून ज्या स्थानाचा उल्लेख आलेला आहे, तेच हे स्थान. यास माहूरगड असेही संबोधतात. भगवान दत्तात्रेयांचे हे निद्रास्थान आहे. नित्य रात्री श्रीदत्तगुरु या ठिकाणी निवासास असतात अशी श्रद्धा आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठापैकी माहूर हे एक शक्तीपीठ होय. साक्षात जगदंबेचा रेणुकमातेच्या स्वरूपात येथे निवास आहे.\nरेणुका ही दशावतारातील सहावा अवतार भगवान परशुराम यांची माता व तपोनिधी जमद्ग्निऋषींची महान पतिक्रता भार्या होय. माहूरक्षेत्राला श्रीदत्तात्रेय व श्रीरेणुकामाता यांच्या वास्तव्याने एक आगळेच माहात्म्य प्राप्त झाले आहे. हे स्थान अत्यंत जागृत असून अनेकांना अद्यापही अनुभव येतात. या ठिकाणी ‘ब्रह्मनाद’ ऐकू येतो असे भाविक सांगतात.\nमाहूरक्षेत्री असलेले दत्तमंदिर एका उंच पर्वतावर असून त्या स्थानास दत्तशिखर अथवा ‘शिखर’ म्हणून संबोधतात. माहूरगावापासून हे स्थान पाच मैल अंतरावर आहे.\nसामना अग्रलेख – शेतकऱ्यास नक्की काय मिळाले\nश्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे विजयी\nगोव्यातील हरमलमध्ये रशियन पर्यटक बुडाला\nकश्मीरमधील 34 नजरकैदेतील नेत्यांना आमदार निवासात हलवले\n2022 पर्यंत राम मंदिर होऊ शकतं पूर्ण, सुत्रांची माहिती\nगुरुदत्त’ उच्चांकी ऊसदराची परंपरा कायम ठेवणार, अध्यक्षांचा विश्वास\nआगामी दशकात हिंदुस्थान आर्थिक झेप घेणार – बिल गेटस्\nबेरोजगारीवर चर्चा झाली पाहिजे, सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींचे मत\nअयोध्या प्रकरणी निकाल देणाऱ्या घटनापीठातील न्यायाधीश नजीर यांना झेड दर्जाची सुरक्षा\nदेशातील 281 पुलांची अवस्था वाईट, गुजरातचा क्रमांक पहिला\nशिरुरच्या जांबुतमधील नरभक्षक बिबट्या जेरबंद\nशरद पवार सोनिया गांधी यांची भेट घेतील – नवाब मलिक\nअमिताभ बच्चन आणि नागराज मंजूळे यांना कॉपीराईट उल्लंघन प्रकरणी नोटीस\nजम्मू कश्मीरच्या अखनूरमध्ये स्फोट; एक जवान शहीद, दोन जखमी\nकोकण रेल्वेत सापडले 33 हजार 840 फुकटे प्रवासी\nया बातम्या अवश्य वाचा\nसामना अग्रलेख – शेतकऱ्यास नक्की काय मिळाले\nश्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे विजयी\nगोव्यातील हरमलमध्ये रशियन पर्यटक बुडाला\nकश्मीरमधील 34 नजरकैदेतील नेत्यांना आमदार निवासात हलवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.udyojakghadwuya.com/2016/08/blog-post_31.html", "date_download": "2019-11-17T23:32:03Z", "digest": "sha1:HT6NVCILMEXZ3A2JOASXNYBQPU3BPAM6", "length": 18545, "nlines": 209, "source_domain": "www.udyojakghadwuya.com", "title": "करोड च्या घराची मालकीण हॉटेलचे स्वप्न घेऊन रस्त्यावर छोले भटुरे विकते - चला उद्योजक घडवूया", "raw_content": "\nचला उद्योजक घडवूया आर्थिक विकास कुटुंब करोड च्या घराची मालकीण हॉटेलचे स्वप्न घेऊन रस्त्यावर छोले भटुरे विकते\nकरोड च्या घराची मालकीण हॉटेलचे स्वप्न घेऊन रस्त्यावर छोले भटुरे विकते\nचला उद्योजक घडवूया ४:०८ म.पू. आर्थिक विकास कुटुंब\nगुडगाव ची रहिवाशी उर्वशी दररोज गुडगाव च्या सेक्टर १४ मध्ये पिंपळाच्या झाडाखाली छोले भटुरेची हातगाडी लावते. ह्या पिंपळाच्या झाडाखाली एकूण खाद्यपदार्थाच्या १४ हातगाड्या लागतात, पण उर्वशीच्या छोले भटुरेच्या हातगाडीची खासियत आहे कि ती स्वस्तात चांगले साफ जेवण देते.\nउर्वशीकडे ३ करोड किंमत असलेले घर आहे आणि एक स्कॉर्पियो सोबत २ SUV गाड्या आहेत, पण नवऱ्याच्या आजारपणामुळे कमाईचे मार्ग कमी झालेले दिसत होते. म्हणून उर्वशीने भविष्याची प्लॅनिंग केली आणि शिक्षिकेची नोकरी सोडून हातगाडीवर छोले आणि कुलचा विकायला सुरवात केली ज्यामुळे ती दररोज २५०० ते ३००० रुपये कमावते.\nउर्वशी पुढे म्हणते कि \"ठीक आहे कि आज माझ्याकडे महागड्या गाड्या, महागडे घर आणि पैसे आता आहेत पण जर मी आता काम समाधानकारक कमाईचे नाही सुरु केले तर हे सगळे संपून जाईल. मला नाही आवडणार कि पुढे जाऊन माझ्या मुलांना शाळा बदलावी लागेल. पैश्यांची समस्या पुढे न होण्यासाठी मी आज हे पॉल उचलले आहे.\"\nमाहितीनुसार उर्वशी BA पास आहे आणि लवकरच तीला स्वतःचे एक हॉटेल उघडायचे आहे. ह्या मध्ये एक समजले कि तिला पैसे कमावण्याच्या सोबत तिचे स्वप्न देखील पूर्ण करायचे आहे, म्हणून हा मार्ग निवडला आहे. सोबत उर्वशीची आर्थिक परिस्थिती पण चांगली नाही आहे म्हणून त्यांनी हार मार्ग निवडला.\nतिला जेव्हा हाच व्यवसाय का निवडला असे विचारले असता तिने उत्तर दिले कि KFC चा मालक कोलोनेल सँडर्स च्या जीवनाचा खूप प्रभाव पडला आहे. कारण त्यांनी आल्या स्वप्नाची सुरवात हि वयाच्या ६५ वर्षी एक छोटासा उद्योग सुरु करून केली होती जे आज संपूर्ण जग ओळखते.\nआपल्या स्वप्नांचा पाठलाग करायला वयाची मर्यादा नसते. १० वर्षाखालील पण नवं उद्योजक आहेत आणि ६० वर्षांपुढील देखील नवउद्योजक आहेत.\nपरिस्थिती तुमच्यावर हावी होते कि तुम्ही परिस्थितीवर\nजर परिस्थिती तुमच्यावर हावी होत असेल तर आजच संपर्क कराल.\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nघफला (घोटाळा) शेअर मार्केट वर आधारित सिनेमा\nसंधीची वाट बघत बसू नका, अम्बानिसारखी संधी निर्माण ...\nअपयशामध्ये सोबत असलेल्यांना कधीच दूर करू नका आणि य...\nमुंबई मधून उध्वस्त झालेला मराठी माणूस\nदहीहंडी सन आणि विविध रुपात पैसे कमावण्याच्या संधी\n1991 च्या आधी भारतीय कंपन्यांना कृत्रिम संरक्षण दे...\nएमबीए तरुणांचा नोकरीला नकार, भरवला आठवडी बाजार \nकसा झाला शाळा सोडलेल्या आकाशाचा स्वयंपाकी ते सॉफ्ट...\nहा कसला तर्क आहे\nजेव्हा एक बिल्डर किंवा उद्योजक हेल्थकेयर उद्योगमध्...\nमशरुमचं उत्पादन घ्या, महिन्याला लाखो कमवा \nकरोड च्या घराची मालकीण हॉटेलचे स्वप्न घेऊन रस्त्या...\nकथा सॅमसंगची - चौकटीबाहेर फक्त एकच पाऊल टाका\nदहा,पंधरा वर्षांपुर्वी महाराष्ट्रात माणसं रहायची प...\nएकाने उत्तम प्रश्न विचारला \"भावना म्हणजे काय\nभावना म्हणजे आपले शरीर अवयव ज्��ा संपर्कासाठी भाषा वापरतात त्याला भावना असे म्हणतात. माणसाच्या मुलभूत गरजांपैकी भू क, संकट आणि सेक्स हे ...\nमराठी तरून तरुणींना \"कुठला व्यवसाय करू\" \"कुठली नोकरी करू\" \"कुठली नोकरी करू\" भेडसावणारा प्रश्न आणि त्याचे मानसिकतेत, संस्कारात, मराठी समाजात लपलेले उत्तर\nमराठी तरून तरुणी कुठचा उद्योग व्यवसाय आणि नोकरी करू हा विचार करत बसतात, इतरांना विचारत बसतात तर दुसरीकडे परप्रांतीय येवून जिथे संधी भेटे...\nकेफे कोफी डे चे मालक, संस्थापक आणि अध्यक्ष, ८००० करोड संपत्ती चे मालक व्ही. जी. सिद्धार्था ह्यांनी कर्जबाजरी झाल्यामुळे आत्महत्येचे पाउल उचलत नदीत उडी टाकून आपले आयुष्य संपवले.\nकेफे कोफी डे चे मालक, संस्थापक आणि अध्यक्ष, ८००० करोड संपत्ती चे मालक व्ही. जी. सिद्धार्था ह्यांनी कर्जबाजरी झाल्यामुळे आत्महत्येचे पाउ...\nनकारात्मक आई वडील आणि नकारात्मक वातावरणात वाढणाऱ्या मुलांना कश्या प्रकारे त्रास सहन करावा लागतो\nआपल्या भारतात आई वडिलांना देवाची उपमा दिलेली आहे आहे देवाचा दर्जा देखील पण लोक हे विसरतात कि ते देखील मनुष्यच आहे. जी मुलं लहानपणापास...\nभविष्यात यशस्वी होणाऱ्या व्यक्तींची वर्तमान काळातील लक्षणे\nतुम्ही देखील कुठची व्यक्ती यशस्वी होईल हे भविष्य वर्तवू शकतात. खूप सोपे आहे. काही रहस्य वैगैरे नाही. तुम्ही स्वतःला देखील तपासू शकता. ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/modi-is-the-loud-speaker-of-the-rich-rahul-gandhi/", "date_download": "2019-11-17T22:26:33Z", "digest": "sha1:KGJ7EB6OMG5QUIRSQ2CFDUKXQTX6XZW2", "length": 8972, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मोदी हे श्रीमंतांचे लाऊड स्पीकर- राहुल गांधी | Dainik Prabhat", "raw_content": "\nमोदी हे श्रीमंतांचे लाऊड स्पीकर- राहुल गांधी\nनुह (हरियाना) – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ श्रीमंत उद्योगपतींचेच लाऊडस्पीकर आहेत गरीबांच्या खिशातील पैसे काढून ते आपल्या श्रीमंत मित्रांना अधिक श्रीमंत करीत आहेत अशी टीका कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. आज येथील निवडणूक प्रचारसभेत बोलताना त्यांनी ही टीका केली. हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचेही वागणे मोदींसारखेच असून त्यांनाहीं गरीबांची काही चिंता नाही असे ते म्हणाले.\nमोदी व खट्टर हे स्वताला प्रखर राष्ट्रभक्त म्हणवतात, मग ते सरकारी मालकीच्या कंपन्या श्रीमंतांना का विकत आहेत असा सवा��ही त्यांनी केला. ब्रिटीशांनी जशी धर्म, जात आणि प्रदेशाच्या आधारावर देशाची विभागणी केली तशीच विभागणी संघ आणि भाजप परिवारातील लोक करीत आहेत असा आरोपही त्यांनी केला.\nमोदी हे तुम्हाला केवळ ट्रम्प आणि अंबानी यांच्या बरोबरच दिसतील ते तुम्हाला कधीही शेतकऱ्यांबरोबर दिसणार नाहीत असेही त्यांनी यावेळी नमूद केले.\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nराजनाथ सिंग आणि डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथं द्विपक्षीय चर्चा\nइसिसशी लागेबांधे असणाऱ्या जर्मन महिलेला अटक\nकोल्हापूरातील ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली\nबिल गेट्‌स कडून बिहार सरकारचे कौतुक\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nदीपिका पादुकोणने कापल्या रणवीर सिंगच्या मिशा; व्हिडीओ व्हायरल\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nनगरमध्ये तापमानाचा नीचांक; राज्यभरात थंडीचे आगमन\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://pune.wedding.net/mr/photobooth/1494637/", "date_download": "2019-11-17T22:01:43Z", "digest": "sha1:IDKRXMYDMXVVBLZXGHKTJSHM34KUK7TG", "length": 2288, "nlines": 55, "source_domain": "pune.wedding.net", "title": "पुणे मधील Snapgrab Photobooth हे लग्नाचे फोटोबूथ", "raw_content": "\nव्हिडिओग्राफर्स एम्सीज लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट मेंदी अॅकसेसरीज भाड्याने तंबू फोटो बूथ डीजे केटरिंग केक्स इतर\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nआढावा फोटो आणि व्हिडिओ 6\nपुणे मधील Snapgrab Photobooth फोटोबूथ\nफोटो बूथ 1 तास भाड्याने\nफोटो प्रिंटिंग, प्रति 100 नग\nव्हिडिओ बूथ 1 तास भाड्याने\nडिझाईनसहित फो��ो फ्रेम्स, प्रति 10 नग\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 6)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,61,600 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/route-march-by-talegaon-police-in-talegaon/", "date_download": "2019-11-17T22:54:34Z", "digest": "sha1:6NXOH5PIM3H4FDOBLZHUTT7B7ZVRCYBI", "length": 8418, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तळेगावात पोलिसांचा “सशस्त्र रूट मार्च’ | Dainik Prabhat", "raw_content": "\nतळेगावात पोलिसांचा “सशस्त्र रूट मार्च’\nतळेगाव दाभाडे – मावळ विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर येथील पोलीस ठाण्याच्या वतीने गुरुवारी (दि. 17) तळेगाव दाभाडे शहरातील मारुती मंदिर चौक, जिजामाता चौक, बाजारपेठ मार्गे गणपती चौक, शाळा चौक आदी परिसरात “सशस्त्र रूट मार्च’ काढण्यात आला.\nया वेळी देहुरोड विभागाचे सहायक पोलीस उपायुक्‍त संजय नाईक पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, अधिकारी दिगंबर अतिग्रे, संदीप गाडीलकर, काळूराम गवारी, निलेश बोकेफोडे यांच्यासह सीआयएफएस, सीआरपीएफ, एसआरपीएफ, तसेच पोलीस व होमगार्ड असे 210 अधिकारी व सशस्त्र जवानांचा सहभाग होता.\nतळेगाव दाभाडे परिसराला छावणीचे रूप आले होते. या रूट मार्चने नागरिकांमध्ये सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले.\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nराजनाथ सिंग आणि डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथं द्विपक्षीय चर्चा\nइसिसशी लागेबांधे असणाऱ्या जर्मन महिलेला अटक\nकोल्हापूरातील ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली\nबिल गेट्‌स कडून बिहार सरकारचे कौतुक\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायक�� यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nदीपिका पादुकोणने कापल्या रणवीर सिंगच्या मिशा; व्हिडीओ व्हायरल\nनगरमध्ये पवार विरूद्ध विखेच लढत\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nपवार साहेब...आमच्याही बांधावर या; शेतकऱ्यांची आर्त हाक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/raj-thackeray-speak-kannad-constituency-aurangabad-district-225014", "date_download": "2019-11-18T00:36:11Z", "digest": "sha1:JC7WPESBTZV3BOHBZZHG6E3UNJPJQMKM", "length": 17355, "nlines": 229, "source_domain": "www.esakal.com", "title": "Vidhan Sabha 2019 : तुम्ही भाषणं खूप ऐकली, आज मी... - राज ठाकरे | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, नोव्हेंबर 18, 2019\nVidhan Sabha 2019 : तुम्ही भाषणं खूप ऐकली, आज मी... - राज ठाकरे\nबुधवार, 16 ऑक्टोबर 2019\nतुम्हाला वाटत असेल की मी तुम्हाला विनोद सांगेल पण आज मी असं काय करायला आलो नाही, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथे उपस्थितांशी बोलताना केले आहे.\nकन्नड : तुम्हाला वाटत असेल की मी तुम्हाला विनोद सांगेल पण आज मी असं काय करायला आलो नाही, आज इथे माझ्यासमोर महाराष्ट्रभरातील तरुण आणि तरुणी बसलेत आणि निवडणुका आल्या की या सगळ्या गोष्टी होतात मूळ विषय राहतात बाजूला आणि ह्याच्या वर टीका करतो त्याच्यावर टीका कर टाळ्या वाजवून मजा करणार आणि निघून जाणार आणि मग नंतर सगळ्या गोष्टींचा संताप करत बसणार पाच वर्ष.. निवडणुका गांभीर्याने घेत नाहीत याची ही लक्षण आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथे उपस्थितांशी बोलताना म्हटले आहे.\nतो रात्री पैसे टाकेल दारू पाहिजेल तो खायला घालेल. पूर्वीच्या काळात अशी एक पद्धत होती गाव जेवण लावले जायचं मग कोण उमेदवार तिथे वाढायला यायचा उमेदवार मीठ ताटात वाढायचा आणि म्हणायचा मिठाला जागायचं. अनेकजण माझ्या बाबतीत बोलतात राज ठाकरे शहरात जास्त लक्ष देतात ग्रामीण भागात येत नाही. जे शहरात झाले त्याचा परिणाम ग्रामीण भागात होत आहे. इथे रघुनाथ पूरवाडी या गावात राजकीय पक्षांना बंदी घातलेल्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घातला होता पाच किलोमीटरचा रस्ता बांधला जात नाहीये रस्ता होत नाही. आज मी संवाद साधायचा आलोय. तुम्ही भाषण खूप ऐकली, असेही राज यांनी स्पष्ट केले.\nमहाराष्ट्राची निराशा होते याचं कारण तुम्ही थंड आहात. गेल्या दोन तीन महिन्याची वर्तमानपत्र पाहिली, टीव्ही चॅनल पाहिले राष्ट्रवादीचे अनेक लोक काँग्रेसचे अनेक लोकं भाजपकडून निवडणूक लढत आहेत. काय फरक पडणार आहे तुमच्या आयुष्यात हे इकडचे तिकडे गेले परत तुमच्या डोक्यावर तेच बसणार बदल काय घडणार असा प्रश्नही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.\nआम्ही सोशल नेटवर्किंगवर काय पाहणार मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या अगोदर एका ठिकाणी एका शेतकरी तरुण मुलांनी भारतीय जनता पक्षाचा टी-शर्ट घालून आत्महत्या केली, सरकारमध्ये बसलेल्या नादान लोकांमुळे आयुष्य संपवायचेच आहे तर ज्यांच्यामुळे आयुष्य संपत आहे त्यांना संपून जा महाराष्‍ट्र हतबल झाला आहे, असेही राज यांनी स्पष्ट केले आहे. मेक्सिको नावाच्या शहरांमध्ये चांगले रस्ते नाहीत म्हणून तिकडे रस्ते बनवणारा मंत्री त्याला हाताला दोऱ्या बांधल्या आणि गाडीला बांधून फरपटत नेला असल्याचेही राज यांनी यावेळी सांगिताना या नेत्यांना आता तुमची भीतीच वाटत नाही, उद्या कोणी का असेना माझ्या पक्षातील असेल तरी त्याला जाब विचारला पाहिजे, पिकाला भाव मागताय, तुम्हाला भाव कुठे मिळतोय, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.\nआज संपूर्ण देशात मंदीची लाट आहे, हे सगळं असताना इतके मूलभूत प्रश्‍न रखडलेले असताना आज महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा येतात आणि कश्मीर मधील 370 कलम काढून टाकलं हे सांगतात, त्याचा महाराष्ट्राच्या निवडणुकीशी काय संबंध असा सवालही राज यांनी यावेळी केला. देशभक्त देशभक्त आम्ही पण आहोत, माझं माझ्या महाराष्ट्रावर प्रेम आहे. माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी हतबल असल्याचे राज यांनी सांगितले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशिवसेना संसदेत विरोधी बाकांवर\nनवी दिल्ली - राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना-भाजप युतीमध्ये सत्तास्थापनेवरून निर्माण झालेल्या अभूतपूर्व अशा तणावामुळे हे दोन्ही...\nपर्याय सर्वपक्षीय संयुक्त सरकारचा\nलोकांसाठी भाजप, शिवसेना, कॉंग्रेस आघाडीने एकत्र यावे मुंबई - महाराष्ट्रातील सत्ताकोंडी मुख्यमंत्री कोणाचा यावरून तयार झाली. शत्रू-मित्र...\nकमाल तापमानाचा पारा ढगाळ वातावरणामुळे वाढला\nपुणे - राज���यातील किमान तापमानाचा सर्वाधिक पारा लोहगाव आणि सांगलीमध्ये वाढल्याची नोंद हवामान खात्याने रविवारी सकाळी केली. त्यामुळे अर्धा...\nमहाराष्ट्र व हरियानात अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुका, त्यांचे निकाल व निकालानंतरच्या सरकारस्थापनेच्या निमित्ताने झालेल्या राजकीय घडामोडी जगजाहीर...\nएका फक्कड प्रयोगाची अनुभूती 'नटरंग'ने दिली\nकोल्हापूर - राज्य नाट्यस्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी आनंद यादव यांच्या कादंबरीवर आधारित \"नटरंग' या प्रयोगाने रसिक अक्षरशः दंग झाले. एका फक्कड खेळाची...\nअग्रलेख : शेतकरी उभा राहावा...\nराष्ट्रपती राजवटीचा अंमल सुरू असल्याने देशातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या राज्याचा, महाराष्ट्राचा कारभार पाहणारे राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/05/blog-post_617.html", "date_download": "2019-11-17T23:23:08Z", "digest": "sha1:EC53JCZ6LRJETUR63ZDGRE2ZVR3ZDBBV", "length": 7730, "nlines": 48, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "संदीप कर्डिले यांचा संचालक पदाचा राजीनामा - Lokmanthan", "raw_content": "\nHome / अहमदनगर / ब्रेकिंग / संदीप कर्डिले यांचा संचालक पदाचा राजीनामा\nसंदीप कर्डिले यांचा संचालक पदाचा राजीनामा\nअहमदनगर/प्रतिनिधी : मागील काही महिन्यांपासून नगर बाजार समितीच्या सभापती बदलाच्या मागणीमुळे समितीच्या संचालक मंडळात अंतर्गत कलह सुरू आहेत. आ. शिवाजी कर्डिले यांचे पुतणे संदिप कर्डिले यांनी या कलहाला कंटाळून आज राजीनामा दिला. यामुळे बाजार समितीत सभापती बदलाचे राजकारण चांगलेच तापले आहे.\nआक्टोबर 2016 मध्ये नगर बाजार समितीत आमदार कर्डिले, आमदार अरूण जगताप, माजी सभापती भानुदास कोतकर यांच्या गटाची एकहाती सत्ता आली. त्यावेळपासून आमदार कर्डिले यांचे विश्‍वासू विलासराव शिंदे यांच्याकडे सभापतीपदाचा पदभार आहे. त्यानंतर एक वर्षभरातच शिंदे यांना सभा��ती पदावरून हटविण्यासाठी संचालक मंडळात गटबाजी सुरू झाली. मात्र आमदार कर्डिले यांच्यामुळे हि गटबाजी उफाळून आली नाही. अकरा महिन्यापुर्वीच आमदार कर्डिले यांचे पुतणे संदिप यांना स्विकृत संचालक म्हणून नेमण्यात आले. त्यानंतर त्यांनी बाजार समितीच्या कारभारात जास्त वेळ देऊन लक्ष द्यायला सुरुवात केली. संदिप यांच्यामुळे सभापती शिंदे यांच्यावर नाराज असलेला गट पुन्हा सक्रिय झाला. संदिप कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सभापती बदलाचे राजकारण तापू लागले. त्यांच्याच नेतृत्वाखाली जवळपास 11 संचालकांनी लेखी मागणी करून सभापती बदलण्याची मागणी केली. काही संचालकांनी यास स्वाक्षरी न करता विरोध केल्याने संचालक मंडळात अंतर्गत कलह सुरू झाला. मागील आठवड्यात संचालक मंडळाची बैठक होती. त्यावेळी एका गटाने सभापती बदलण्याबाबत मोर्चबांधणी केली त्यात संदिप कर्डिले आघाडीवर होते. मात्र नेतेमंडळीनी या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने संचालक मंडळातील अंतर्गत कलह वाढत गेला. आज संदिप कर्डिले यांनी आपल्या संचालक पदाचा राजीनामा सभापती व सचिवांकडे दिला.\nसरकार निर्माण होणारच, शरद पवारांनी आमदारांसमोर व्यक्त केला विश्‍वास\nराष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी चिंता काही करायची नाही मुंबई निवडणूकपूर्व युती असलेल्या भाजप-शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळूनही शिव...\nहा तर सेनेविरुद्ध भाजपचा दुर्योधनी कावा: शिवसेना\nमुंबई सध्याच्या राजकारणात सब घोडे बारा टके. या न्यायाने साधनशूचितेच्या गप्पा मारणारेच सगळ्यात जास्त गोंधळ आणि भेसळ करत आहेत, अशा शब्दा...\nशिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपचा गेम ऑफ पेशन्स\nमुंबई राज्यातील सत्ता स्थापनेसाठी भाजप अनुकूल नसला, तरी भाजप शिवसेनेला कोंडित पकडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भाजपने सत्ता स्थापनेतून माघ...\nमुंबई महापालिकेत काँग्रेसला उपमहापौरपद मिळणार\nमुंबई मुंबई महापालिकेतही नवी राजकीय समीकरण जुळविण्याची तयारी सुरु आहे. मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रव...\nराज्यात लवकरच स्थिर सरकार देऊ : संजय राऊत\nमुंबई राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थान व्हावे, यासाठी मुख्य भूमिका निभावत असलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/mumbai/5", "date_download": "2019-11-17T22:15:58Z", "digest": "sha1:ATB4TQ3XO3IEKIHB7R664TZT6DDCINSB", "length": 16717, "nlines": 285, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai: Latest mumbai News & Updates,mumbai Photos & Images, mumbai Videos | Maharashtra Times - Page 5", "raw_content": "\nमुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम: शिंद...\n'मी पुन्हा येईन'; शिवसैनिकांच्या फडणवीस या...\nसत्तापेच कायम; शिवसेनेसोबत जाण्यास सोनिया ...\nकुणी आम्हाला शहाणपणा शिकवू नये; राऊत यांचा...\nशिवरायांचे 'स्वामित्व' कुणा एका पक्षाकडे न...\nफडणवीसांनी सेनेला करून दिली हिंदुत्वाची आठ...\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nसंसदेत बेरोजगारीवरही चर्चा व्हावी: मोदी\nनक्षलवाद्यांकडून ड्रोनचा वापर; गोळ्या घालण...\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\nअयोध्या: जस्टिस नजीर यांना झेड सुरक्षा\nश्रीलंकेत राजपक्षे विजयी, भारतावर काय परिणाम\nभारतीय विमान संकटात; पाकने केली मदत\nश्रीलंकेत राजपक्षे यांचेपारडे जड\nअनिल अंबानी यांचा राजीनामा\nएअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत विकणार: अर...\nPMC बँक घोटाळा: भाजपचे माजी आमदार तारासिंग...\nRcom तोट्यात, अनिल अंबानींचा राजीनामा\nश्रीमंतांच्या यादीत बिल गेट्स पुन्हा नंबर ...\nभारतीय खरेदीदारांना खुणावतेय लंडन\nग्राहक व्यय सर्वेक्षण लांबणीवर\n'मुंबई इंडियन्स'मधून युवराजसह १२ खेळाडू करारमुक्त\nभावाचा फटकार नाकावर,खेळाडू रक्तबंबाळ\nमैदानात घुसलेल्या चाहत्याला विराटने वाचवलं...\nमयांक अग्रवाल, शमीची कसोटी क्रमवारीत झेप\nक्रिकेटपासून दूर असलेला धोनी 'या' खेळात व्...\nटी-२०: पृथ्वी शॉचे बंदीनंतर अर्धशतकी कमबॅक...\nआयुष्मानचा 'बाला' लवकरच १०० कोटी क्लबमध्ये\nविश्रांतीचा सल्ला असूनही १८ तास काम करतात ...\nतीन उकडलेल्या अंड्यांचं बिल झालं १ हजार ६७...\nगणितज्ञ वशिष्ठ यांचे निधन; हृतिक रोशननं व्...\nवर मराठी कलाकारांचे स्पष्टी...\n'सायना'च्या शूटिंगदरम्यान परिणीती चोप्रा ज...\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nपोस्ट खात्यात ५ हजार जागांची भरती सुरू\nपरदेशात शिक्षणाच्या काय संधी\nआर्थिक नियोजनाचं करिअर- सुचित्रा सुर्वे ले...\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nवेळ शत्रू की मित्र\nसहज मी सतत, सम मी स्वतंत्र\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nवेळ शत्रू की मित्र\nसहज मी सतत, सम मी स्वतंत्र\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी..\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान ..\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षका..\nकर्नाटकातील रायचूरमध्ये दिवसा उजे..\nमॉर्निंग वॉकसाठी गेला; कारने उडवले\nमुंबई हायकोर्टात अग्निशमन दलाचे मॉक ड्रील\nआई- वडिलांसोबत रणबीर कपूरचे डिनर\nसलमान खान, अर्जुन कपूरचा कूल अंदाज\nशिवसेनेतील हालचालींना वेग; आमदार रंगशारदात\nराज्यातल्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना आज वेग आला आहे. भाजपच्या बैठका एकीकडे सुरू असतानाच दुसरीकडे आज शिवसेनेच्या आमदारांचीही बैठक पार पडली. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदासह सत्तेतल्या समान वाटपावर शिवसेना ठाम आहे. आमदार फुटू नयेत यासाठी शिवसेनेकडून सावधगिरी बाळगण्यात येत असून सर्व आमदारांना रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर देखरेख ठेवली जात आहे.\nरस्त्यावरचा खड़ा बुजवा.. R. R. Paint, भांडुप( प)\nरस्त्यावरचा खड़ा बुजवा.. R. R. Paint, भांडुप( प)\nमुलुंड पूर्व येथील संभाजी राजे उद्यान अंधारात\nआडवी आणि उभी पसरत जात असलेली मुंबई. असंख्य गृहनिर्माण आणि औद्योगिक प्रकल्प. गाड्यांची वाढती संख्या. पायाभूत सुविधांसाठी सुरू असलेले प्रकल्प. सकाळी आणि संध्याकाळची वाहतूक कोंडी... धूळ, धुरके, प्रदूषण असतानाही मुंबईकर मोकळा श्वास घेऊ शकतात, याचे एकमेव कारण म्हणजे मुंबईला मिळालेले किनाऱ्याचे वरदान.\nसंजय राऊत शरद पवारांना भेटले; तर्कवितर्कांना ऊत\nबेकायदा खाद्य विक्रेते रस्ता आडवून बसलेले आहे\nइम्पॅक्ट रेती ची गोणि उचलले.\nबेवारस वाहनांनी अडवला रस्ता\nहिंदमाता ब्रिजखाली भिका-यांचे साम्राज्य\nउद्यापासून संसदेचं अधिवेशन; मंदीवरून केंद्राची घेरेबंदी\n'मुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम'\nअयोध्येचा निकाल: जस्टिस नजीर यांना झेड सुरक्षा\nनक्षलवाद्यांकडे ड्रोन; गोळ्या घालण्याचे आदेश\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nपाऊस देवेंद्रांनाही घेऊन गेला; NCPचा व्हिडिओ\nअयोध्या: मुस्लीम पक्षकारांची पुनर्विचार याचिका\nसेना 'एनडीए'बाहेर; भाजपकडून शिक्कामोर्तब\nभविष्य १५ नोव्हेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/navratri", "date_download": "2019-11-18T00:25:52Z", "digest": "sha1:VOSTDV3AHO23HCNEYKRALSIBSFNN4QZS", "length": 24948, "nlines": 534, "source_domain": "www.sanatan.org", "title": "नवरात्र - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nशरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते \nमहिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे नवरात्र नवरात्र हे देवीचे व्रत असून महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी हे व्रत कुलाचार म्हणूनसुद्धा पाळले जाते. या व्रतात नऊ दिवस व्रतस्थ राहून देवीची मनोभावे आराधना केली जाते\nदुर्ग नावाच्या दैत्याचा वध केलेला पाहून लोक तिला दुर्गा म्हणू लागले. बलदंड...\nदेवीच्या उपासनेची परंपरा पुष्कळ पूर्वीपासून भारतात चालत आलेली आहे. देवीचे मूळ रूप...\nकाही देवींच्या उपासनेची वैशिष्ट्ये\nदुर्गा - श्री दुर्गामहायंत्र हे श्री भगवतीदेवीचे (दुर्गेचे) आसन आहे. नवरात्रात दुर्गेच्या...\nशक्तीस्वरूप आणि वात्सल्यमूर्ती देवीचे विविध प्रकार, तसेच नवरात्रीत देवीने धारण केलेली नऊ...\nदेवी या ईश्‍वराच्या वात्सल्यरूपाचे साकार रूप असतात, तसेच त्या देवतांच्या निर्गुण शक्तीचे...\nनवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, दुसरे तीन दिवस...\nबळी शब्दाचे अर्थ, क्षुद्रदेवतांना बळी देण्यामागील उद्देश आणि त्यामागील दृष्टीकोन याविषयीचे विवेचन...\nचंडीविधान (पाठ आणि हवन)\nनवरात्रीच्या काळात श्री सप्तशतीचा पाठ केला जातो आणि शेवटी हवन केले जाते....\nशुंभ आणि निशुंभ या अजेय असुरांशी युद्ध करून त्यांचा नाश करणारी आणि...\nनवरात्रीच्या काळात भारतातील विविध प्रसिद्ध अन् प्राचीन देवी ���ंदिरांचा इतिहास, त्यांचे महत्त्व,...\n‘देवीचा गोंधळ घालणे’ या कृतीमागील शास्त्र\nदेवीचा गोंधळ घालण्याची प्रथा महाराष्ट्रातील काही ठिकाणी कुलाचाराचा एक भाग म्हणून आहे....\nनवरात्र : नऊही रात्री गरबा खेळणे\nनवरात्र : बाजारीकरण आणि संभाव्य धोके \nदेवीची पूजा कशी करावी \nश्री दुर्गादेवीला किती फुले वाहावीत \nदेवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन कसे करावे \nदेवीची ओटी कशी भरावी \nश्रीविष्णूच्या दिव्य देहावर असलेले ‘श्रीवत्स’ चिन्ह\nश्री दुर्गादेवीची मूर्ती सिद्ध करतांना मूर्तीकाराने पाळावयाचे नियम\nश्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरातील किरणोत्सव\nशक्तीचे प्रास्ताविक विवेचन शक्ति (भाग २) करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवी श्री सरस्वतीदेवी (शास्त्रीय विवेचन आणि उपासना)\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/entertainment-drama/exchange-experiment/articleshow/71007425.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2019-11-17T23:20:45Z", "digest": "sha1:MN6VJZCM654LCOZZNJ6E6EF7AYU73RA2", "length": 13261, "nlines": 158, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "entertainment drama News: अदलाबदलीचा ‘प्रयोग’ - exchange 'experiment' | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nकाही वर्षांपूर्वी रंगभूमीवर गाजलेलं 'कुसुम मनोहर लेले' हे नाटक तुम्हाला आठवत असेल. त्यात अभिनेते डॉ. गिरीश ओक आणि संजय मोने या दोन कलाकारांच्या भूमिका म्हणजे मैलाचा दगड ठरल्या होत्या. त्यात हे दोन्ही कलाकार आलटून पालटून भूमिका साकारत असत. हाच प्रयोग 'कुसुम मनोहर लेले'च्या निमित्तानं पुन्हा एकदा रंगभूमीवर\nकाही वर्षांपूर्वी रंगभूमीवर गाजलेलं 'कुसुम मनोहर लेले' हे नाटक तुम्हाला आठवत असेल. त्यात अभिनेते डॉ. गिरीश ओक आणि संजय मोने या दोन कलाकारांच्या भूमिका म्हणजे मैलाचा दगड ठरल्या होत्या. त्यात हे दोन्ही कलाकार आलटून पालटून भूमिका साकारत असत. हाच प्रयोग 'कुसुम मनोहर लेले'च्या निमित्तानं पुन्हा एकदा रंगभूमीवर होणार आहे. हे नाटक नव्यानं रंगभूमीवर येत असून, त्यात अभिनेता शशांक केतकर आणि संग्राम समेळ अशाच प्रकारे आलटून पालटून भूमिका करणार आहेत.\n'कुसुम मनोहर लेले' हे नाटक मराठी रंगभूमीवरील मैलाचा दगड म्हणून ओळखलं जातं. सध्या रंगभूमीवर सुरू असलेल्या 'परफेक्ट मर्डर' या नाटकात अभिनेता पुष्कर श्रोत्री दोन भूमिका आलटून पालटून सादर करताना दिसतो. आता 'कुसुम मनोहर लेले' नव्या संचात सादर होत असून, नाटकातली सुजाता देशमुख ही भूमिका आता पल्लवी पाटील करणार आहे. यापूर्वी सुकन्या मोने यांनी केलेली ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. संतोष कोचरेकर हे या नवीन रंगावृत्तीची निर्मिती करत असून दिग्दर्शनाची जबाबदारी ज्येष्ठ नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांनी स्वीकारली आहे. लग्नाचं खोटं आश्वासन देऊन झालेली सुजाता देशमुख या महिलेची झालेली फसवणूक, तिचं मूल पळवणं अशी गोष्ट या नाटकात पाहायला मिळते. विनिता ऐनापुरे यांच्या 'नराधम' या कादंबरीवर आधारित या नाटकाचं लेखन अशोक समेळ यांनी केलं होतं. नाटकातील भूमिकांच्या अदलाबदलीविषयी संग्राम सांगतो, की 'प्रेक्षकांना नाटकाच्या प्रयोगामधला हा प्रयोग पाहता यावा यासाठी पुन्हा एकदा घातलेला हा घाट आहे. यापूर्वी दिग्गज कलाकारांनी नाटकात जे करून ठेवलं आहे, त्यातून शिकून आम्ही ते पुन्हा उभं करतोय. यात कुठेही नक्कल करण्याचा आमचा प्रयत्न नाही. मी आणि शशांक साकारत असलेल्या दोन्ही भूमिकांच्या रंगछटा वेगळ्या आहेत. त्याच अचूक पकडण्याची तालीम आम्ही सध्या करतोय.'\nराष्ट्रपती राजवटीचं कारण देत नाटकाच्या प्रयोगास मनाई\nअमोल पालेकर २५ वर्षांनी रंगभूमीवर\nबालनाट्यांच्या प्रयोगांना 'हाऊसफुल्ल'ची पाटी\nमराठी रंगभूमी दिन : ‘रंग’भूमीरंगलो...दंगलो\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:शंशाक केतकर|नाटक|Shashank Ketkar|mumbai|Drama\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश���रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nपुन्हा एकत्रकाही वर्षांपूर्वी आलेला 'थ्री\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमानवी नात्यांच्या गुंत्याचा काळोखीउजेड...\nकाजव्यांचा गाव: मानवी नात्यांच्या गुंत्याचा काळोखीउजेड...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/mt-fact-check/did-shehla-rashid-wear-a-saree-with-pakistan-flag-imprinted-on-it/articleshow/71524816.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2019-11-17T23:03:23Z", "digest": "sha1:JFJ5HN5IEX2NKZG64JBFF4X77FVRKA3M", "length": 15016, "nlines": 169, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Shehla Rashid: Fact Check: शेहला रशीदने पाकिस्तानी झेंड्याची साडी नेसली? - Did Shehla Rashid Wear A Saree With Pakistan Flag Imprinted On It | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nFact Check: शेहला रशीदने पाकिस्तानी झेंड्याची साडी नेसली\nसोशल मीडिया साइट्स फेसबुक आणि ट्विटरवर जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) तील विद्यार्थी संघटनेची माजी उपाध्यक्ष राहिलेल्या शेहला रशीद हिचा एक फोटो सध्या खूप व्हायरल होत आहे. शेहला रशीद हिने पाकिस्तानचा ध्वज असलेली साडी परिधान केल्याचे या फोटोत दिसत आहे.\nFact Check: शेहला रशीदने पाकिस्तानी झेंड्याची साडी नेसली\nसोशल मीडिया साइट्स फेसबुक आणि ट्विटरवर जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) तील विद्यार्थी संघटनेची माजी उपाध्यक्ष राहिलेल्या शेहला रशीद हिचा एक फोटो सध्या खूप व्हायरल होत आहे. शेहला रशीद हिने पाकिस्तानचा ध्वज असलेली साडी परिधान केल्याचे या फोटोत दिसत आहे.\nशेहला रशीदचा हा फोटो दोन भागात दिसतो. पहिला फोटोच्या भागात शेहला रशीदने हिजाब घातलेला दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोच्या भागात तिनं पाकिस्तानचा ध्वज असलेली साडी परिधान केलेली दिसत आहे. पहिल्या फोटोला कॅप्शन दिले की हे भारतात. तर दुसऱ्या फोटोला कॅप्शन देताना म्हटलेय की हे विदेशात. शेहला भारतात असल्यावर हिजाब घ��लते तर परदेशात गेल्यानंतर ती पाकिस्तानचे समर्थन करते, असे या फोटोतून सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे.\nहा फोटो शेअर करताना कॅप्शन लिहिलेय की, 'नवीन ड्रामा...शेहला रशीदने राजकारण सोडले'. ती राजकारणात कधी होती, ती तर केवळ राष्ट्रविरोधी लोकांची सहायक होती.\nअनेक युजर्सने हा फोटो याच कॅप्शनने शेअर केला आहे.\nशेहला रशीदचे दोन फोटो शेअर करण्यात येत आहेत. यातील पहिला फोटो खरा आहे. परंतु, दुसऱ्या फोटोशी छेडछाड करण्यात आली आहे. साध्या साडीवर पाकिस्तानचा झेंडा (ध्वज) बनवण्यात आला. खरं म्हणजे शेहलाने केवळ हिरव्या रंगाची प्लेन साडी नेसलेली आहे.\nव्हायरल होत असलेल्या फोटोला आम्ही क्रॉप केले. त्याला रिवर्स इमेजवर सर्च केले. शेहलाने केवळ हिरव्या रंगाची साडी परिधान केल्याचे आम्हाला दिसले. या साडीचा तिनं अनेक ठिकाणी वापर केल्याचे दिसत असून हा फोटो जुना असल्याचे ही यातून स्पष्ट झाले आहे.\nवन इंडियाच्या एका रिपोर्ट मध्ये शेहलाच्या या फोटोचा वापर करण्यात आलेला आहे.\nआम्ही शेहलाचा हिजाबचा असलेल्या फोटोला रिवर्स इमेजवर सर्च केले. शेहलाने हा फोटो तिच्या फेसबुक आणि ट्विटर अकाउंटवर डिस्प्ले पिक्चर म्हणून ठेवल्याचे सुद्धा समोर आले आहे.\nशेहला रशीदने पाकिस्तानी ध्वज असलेली साडी परिधान केलेली नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो खोटा आहे. शेहलाने हिरव्या रंगाची प्लेन साडी परिधान केलेली आहे, असे 'मटा फॅक्ट चेक' च्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.\nमटा Fact Check:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nFACT CHECK: खोट्या दाव्यासह नेहरूंचा नयनतारा यांच्यासोबतचा फोटो व्हायरल\nFact Check : शिख खरंच १४ कोटी आहेत का सिद्धूंचा दावा खोटा ठरला\nFact Check: अयोध्या निकालानंतर कॉल रेकॉर्डिंग\nFake Alert: अदानींच्या पत्नीपुढे झुकले पंतप्रधान मोदी\nFact Check: परळीत हरल्यानंतर पंकजा मुंडे ढसाढसा रडल्या\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश��रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nBSNL या प्लानमध्ये देतेय दररोज २ जीबी डेटा\nव्हॉट्सअॅपचे नवे फिचर; अनेक ठिकाणी लॉग इन करता येणार\nफालतू पोस्ट कमी करू शकतात सोशल मित्र\nशाओमीनं आणला चमत्कारिक कप; चहा गरम ठेवणार आणि फोन चार्ज करणार\n कोणाचा डेटा प्लान बेस्ट\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nFact Check: शेहला रशीदने पाकिस्तानी झेंड्याची साडी नेसली\nFACT CHECK: हे फोटो श्रीकृष्ण नगरी द्वारकाची नाहीत...\nFact Check :पाटण्यात इतकं पाणी की घरात पोहतेय महिला\nFact Check:मनमोहन सिंहांनी केक कापण्यासाठी घेतली राहुलची परवानगी...\nअमृता फडणवीस यांनी केला मनसेचा प्रचार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/mt-fact-check/photos-jammu-and-kashmir-police-tweeted-claiming-normalcy-are-indeed-from-jammu/articleshow/70657972.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2019-11-17T23:45:41Z", "digest": "sha1:IAVJK52JBAZ7OK7JNFDGBNVAHP3CNDXQ", "length": 17238, "nlines": 182, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Jammu and kashmir: Fact check: जम्मू-काश्मीर पोलिसांनी शेअर केले बिहारचे फोटो? - photos jammu and kashmir police tweeted claiming normalcy are indeed from jammu | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nFact check: जम्मू-काश्मीर पोलिसांनी शेअर केले बिहारचे फोटो\nजम्मू-काश्मीरमधील ३७० कलम हटविण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. मात्र, आता तेथील परिस्थीती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनीही काही फोटो शेअर करून परिस्थीती पूर्वपदावर येत असल्याचं ट्वीट केलं होत.\nFact check: जम्मू-काश्मीर पोलिसांनी शेअर केले बिहारचे फोटो\nजम्मू-काश्मीरमधील ३७० कलम हटविण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. मात्र, आता तेथील परिस्थीती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनीही काही फोटो शे���र करून परिस्थीती पूर्वपदावर येत असल्याचं ट्वीट केलं होत. मात्र, जम्मू-काश्मीर पोलिसांनी केलेल्या या ट्वीटला खोटं ठरवत पोस्ट केलेले फोटो बिहारचे असल्याचा दावा केला आहे. फोटोमध्ये उभ्या असलेल्या एका गाडीच्या नंबर प्लेटवर बिहारचा नंबर असल्यानं सोशल मीडियावर हे फोटो फेक असल्याचं म्हटलं आहे. टाइम्स फॅक्ट चेकनं या फोटोंची पडताळणी करून हे फोटो खरंच जम्मू-काश्मीरचे आहेत का हे समोर आणलं आहे.\nपोलिसांनी पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये एक एसयुव्ही कार उभी आहे व त्या गाडीच्या नंबर प्लेटवर बिहारचा क्रमांक आहे. यावरून अनेकांनी हे फोटो खोटे असल्याचं म्हणलं आहे. तर, दुसऱ्या एका फोटोंत नागरिक फोनवर बोलताना दिसत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये संचारबंदी असताना नागरिक फोनचा वापर कसा काय करु शकतात असा प्रश्न काहींनी उपस्थित केला आहे.\nजम्मू काश्मीरनं पोलिसांनी शेअर केलेले फोटो जम्मू येथील आहेत.\nटाइम्स फॅक्ट चेकनं तीन्ही फोटोंची पडताळणी केली.\nजम्मू-काश्मीर पोलिसांनी ट्वीट केलेल्या या फोटोत दोन गाड्यांच्या नंबर प्लेट दिसत आहेत. एसयूव्ही गाडीच्या नंबर प्लेटवरून ती गाडी बिहारची असल्याचे स्पष्ट होतं. पण, त्या गाडीच्या बाजून जाण्याऱ्या मोटारसायकलवर जम्मू-काश्मीरची नंबर प्लेट लावली आहे.\n२) एसबीआय बँकेची शाखा\nगुगल क्रोमचे एक्सटेंशन InVIDच्या मॅग्निफायर टूलच्या मदतीनं टाइम्स फॅक्टनं ट्विट केलेल्या फोटोला झूम करून बघितले. फोटोत डाव्या बाजूला असलेल्या इमारतीवर भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाचा फलक लावलेला दिसत आहे. गुगलवर रियासी गावाचं नाव टाकल्यावर जम्मू-काश्मीरद्वारे चालवण्यात येणारी वेबसाइट reasi.nic.in ची लिंक मिळाली. या वेबसाईटवर आम्हाला रिसाईमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा असल्याचे आढळले. ही बँक बस स्टॉपजवळ असल्याचं लक्षात आलं. पोलिसांनी ट्वीट केलेल्या फोटोतही बस स्टॉप आहे.\n३) गव्हर्नर हायर सेकंडरी स्कूल, रियासी\nबस स्टॉपजवळच आम्हाला एक शाळा असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर पुन्हा त्याच वेबसाइटवर आम्ही शाळेचं नाव शोधलं आणि आम्हाला बस स्टॉपजवळचं सरकारी शाळा असल्याचं आढळलं.\nफोटोंमध्ये काही जण फोनचा वापर करत आहेत. यावरून युजर्सनी प्रश्न उपस्थित केले आहेत.फोटोत तीन लोग फोनचा वापर करताना दिसत आहेत. पत्रकार पूजा शाली यांनी जम्मू काश्मीर पोलिसांच्या ट��वीटल उत्तर देताना हा फोटो जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील आहेत. बाजारपेठा खुल्या झाल्या आहेत व फोनही व्यवस्थित काम करत आहे. हा फोटो खरा आहे.\nकलम ३७० रद्द केल्यानंतर राज्याची स्थिती हळूहळू सामान्य होत असल्याचे हे फोटो खरे असून ते जम्मू-काश्मीरचेच आहेत.\nमटा Fact Check:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nFACT CHECK: खोट्या दाव्यासह नेहरूंचा नयनतारा यांच्यासोबतचा फोटो व्हायरल\nFact Check : शिख खरंच १४ कोटी आहेत का सिद्धूंचा दावा खोटा ठरला\nFact Check: अयोध्या निकालानंतर कॉल रेकॉर्डिंग\nFake Alert: अदानींच्या पत्नीपुढे झुकले पंतप्रधान मोदी\nFact Check: परळीत हरल्यानंतर पंकजा मुंडे ढसाढसा रडल्या\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nगुगल शिकविणार अचूक उच्चार\nमराठी शुद्धलेखन आणि ॲप\nBSNL या प्लानमध्ये देतेय दररोज २ जीबी डेटा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nFact check: जम्मू-काश्मीर पोलिसांनी शेअर केले बिहारचे फोटो\nफेक अलर्टः मुंबईत दहशतवादी हल्ल्याचं सावट\nFact Check: श्रीनगरमधील सचिवालयावरून जम्मू-काश्मीरचा झेंडा काढला...\nFact Check काश्मीरच्या मशिदींवर केंद्र सरकारचा ताबा\nFact Check: पवना धरणाचा तो व्हिडिओ चीनमधला...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/1797", "date_download": "2019-11-18T00:10:22Z", "digest": "sha1:QBTBFY3ZHR7BHLJ7PJ52EOTFXWEWL7DF", "length": 18701, "nlines": 99, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "मला स्‍वतःपेक्षा माझं आणि माझ्या संस्थेचं नाटक रंगभूमीवर यावं असंच वाटत राहिलं – अरूण काकडे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमला स्‍वतःपेक्षा माझं आणि माझ्या संस्थेचं नाटक रंगभूमीवर यावं असंच वाटत राहिलं – अरूण काकडे\n‘‘मला, मी स्‍वतः कलाकार असलो तरी स्‍वतःपेक्षा माझं आणि माझ्या संस्‍थेचं नाटक रंगमंचावर यावं असंच वाटत राहिलं. आजही वाटतं. इथून पुढंही तेच करण्‍याची इच्‍छा आहे.’’ ज्‍येष्‍ठ नाट्यकर्मी अरुण काकडे यांनी दादर-माटुंगा कल्‍चरल सेंटरमध्‍ये रंगलेल्‍या ‘कृतार्थ मुलाखतमाले’त अशी भावना व्‍यक्‍त केली. नाटकाचा प्रवास चालू राहिला पाहिजे अशा आशयाच्‍या त्‍यांच्‍या बोलण्‍यातून ते आणि त्‍यांची नाटके यांच्‍यातील एकात्मता प्रत्‍ययास येत राहिली. कार्यक्रमात विश्‍वास काकडे लिखित ‘ग्रंथाली’ प्रकाशनाच्‍या ‘मनाचे कवडसे’ या पुस्‍तकाचे अरुण काकडे यांच्‍या हस्‍ते प्रकाशन करण्‍यात आले.\nनाट्यसमीक्षक रवींद्र पाथरे यांनी अरुण काकडे यांना बोलते करत त्‍यांच्‍या आयुष्‍याचा पट उलगडला. नाट्यक्षेत्रात काकडेकाका या नावाने ओळखले जाणारे ‘काका’ही आठवणींमध्‍ये रमले. त्‍यांनी त्‍यांच्‍या लहानपणीचा काळ कष्‍टप्रद अन् हलाखीचा होता असे सांगत नाटकाचे सादरीकरण आणि वाचिक अभिनयाचे बीज लहानपणच्‍या घटनांमध्‍ये रूजले गेले असावे असा अंदाज व्‍यक्‍त केला. त्‍यांनी नाट्यक्षेत्रातील स्‍वतःच्‍या पहिल्‍या प्रयत्‍नांचा मागोवा घेत शिक्षणासाठी पुण्‍याला येणे, तिथे भालबा केळकर यांच्‍याशी झालेली ओळख, मग एकत्रितपणे बसवलेली महाविद्यालयीन नाटके अशा घटना सांगितल्‍या. पुढे अरुण काकडे पीडीएतला अनुभव पाठीशी घेऊन मुंबईला आले. त्‍यांची तिथे ओळख अरविंद देशपांडे आणि विजया मेहता यांच्‍याशी झाली. त्‍या भेटीच्‍या आठवणीने काकडे यांचा स्‍वर कातर झाला होता.\nकाकडे त्‍यांच्‍या शांत, हळुवार आवाजात बोलत राहिले. त्‍यांच्‍या सांगण्‍यात ‘रंगायन’च्‍या उभारणीआधीचा काळ, विजया मेहता-अरविंद देशपांडे-भालबा-विजय तेंडुलकर -श्री. पु. भागवत अशा मोठ्या व्‍यक्‍तींचा त्‍यांना लाभलेला सहवास, रंगायनची झालेली स्‍थापना, त्‍यांनी केलेली नाटके, त्‍यांना आवडलेल्‍या इतरांच्‍या भूमिका, ‘शितु’, ‘मी जिंकलो... मी हरलो...’ किंवा ‘शांतता...’, ‘तुघलक’सारख्‍या मैलाचा दगड ठरलेल्‍या नाटकांची निर्मिती अश��� ब-याच घटना येत राहिल्‍या. त्‍या सा-यांतून ते आपसूकच मराठी नाट्यक्षेत्राचा एक महत्‍त्‍वाचा काळ प्रेक्षकांसमोर उभा करत गेले. शेवटी नाटक उभे करण्‍याची हातोटीच त्‍यांची त्‍यांच्‍या कथनामधूनच नाटक उभे राहिले. काकडे यांनी त्‍यांच्‍या प्रांजळ बोलण्‍यातून कडू-गोड आठवणी सांगितल्‍या. त्‍यांनी ‘शांतता... कोर्ट चालू आहे’ या नाटकातील सुलभा देशपांडे यांनी साकारलेली बेणारे बाई आणि ‘चांगुणा’ या नाटकातील रोहिणी हट्टंगडी यांनी उभी केलेली सगुणा या मराठी रंगभूमीवरील दोन अजरामर भूमिका असल्‍याचे सांगितले. मुलाखतीस उपस्थित असलेल्‍या ज्‍येष्‍ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे , रामदास भटकळ , सुधीर नांदगावकर , सतिश जकातदार, श्रीकांत लागू, अनंत भावे अशा नामांकित व्‍यक्‍तीदेखील प्रेक्षकांप्रमाणे त्‍या आठवणींमध्‍ये रंगून गेल्‍या होत्या.\nपाथरे यांनी काकडे यांना विजया मेहता आणि तशाच इतर व्‍यक्‍तींच्‍या त्‍यांच्‍या संस्‍थेशी असलेल्‍या मतांतरांबद्दल विचारले. अरुण काकडे यांनी त्‍या सर्व प्रश्‍नांना मोकळेपणाने उत्‍तरे दिली. छबिलदासमध्‍ये प्रयोगशीलता नव्‍हती असे विजयाबाईंचे म्‍हणणे आहे, या पाथरे यांच्‍या प्रश्‍नाला उत्‍तर देताना काकडे म्‍हणाले, ‘‘प्रयोगशीलता ही व्‍यक्तिसापेक्ष असते. छबिलदासने एवढी चांगली नाटके रंगभूमीवर आणली, ती प्रयोगशीलता असल्‍याशिवाय का आणि शेवटी प्रयोगशीलता म्‍हणजे तरी काय, तर संहिता वाचून डोक्‍याला झिणझिण्‍या येतात आणि मनास अस्‍वस्‍थता येते आणि तो प्रयोग करणे ही निकड वाटून तो उभा केला जातो. त्‍यालाच तर प्रयोगशीलता म्‍हणायचे ना आणि शेवटी प्रयोगशीलता म्‍हणजे तरी काय, तर संहिता वाचून डोक्‍याला झिणझिण्‍या येतात आणि मनास अस्‍वस्‍थता येते आणि तो प्रयोग करणे ही निकड वाटून तो उभा केला जातो. त्‍यालाच तर प्रयोगशीलता म्‍हणायचे ना’’ काकडे यांनी पुढे असे नमूद केले की, विजया मेहता छबिलदासमध्‍ये कधीही आल्‍या नाहीत. मात्र त्‍या सांगण्‍यास कटुतेचा स्‍पर्श नव्‍हता.\nकाकडे केवळ आणि केवळ त्‍यांच्‍या नाटकांबद्दल, त्‍यातील माणसांबद्दल आणि नाट्यसंस्‍थांबद्दल बोलत राहिले. त्‍यांच्‍या बोलण्‍यातून प्रत्‍येक टप्‍प्‍यानुसार नाट्यसंस्‍थेमधील त्‍यांची जबाबदारी आणि बदलतली भूमिका स्‍पष्‍ट होत गेली. त्‍यांचे आधी असलेले कल���काराचे रूप, मग त्‍यास चढलेला सूत्रधाराचा रंग आणि त्‍यानंतर संस्‍थेचा आधारस्‍तंभ अशा कलाकार ते पडद्यामागचा सूत्रधार या त्‍यांच्‍या बदलत्‍या भूमिकांचा प्रवास आणि वेळोवेळची विचारधारा प्रत्‍ययास येत गेली.\nकाकडे यांनी सांगितलेल्‍या आठवणींमधून नाटक हे माध्‍यम, त्‍यांनी निर्मिती केलेली नाटके, उभारलेल्‍या संस्‍था यांबद्दलची त्‍यांची बांधिलकी व निष्‍ठा संयतपणे व्‍यक्‍त झाली. त्‍यांनी रंगमंचावर न राहता रंगमंचामागे सूत्रे सांभाळल्‍यानंतरही त्‍यांची सावली रंगमंचावर दिसत राहिली. त्‍यांनी चालवलेल्‍या छबिलदास चळवळीच्‍या धडपडीच्‍या काळात त्‍यांनी जुन्‍या विचारांना फाटा देत सर्वांना सोबत घेऊन जाण्‍याचा जो प्रयत्‍न केला तोच पुढे त्‍यांच्‍या कार्याचा महत्‍त्‍वाचा भाग ठरला. त्‍यांचा एकूण नाटक आणि नाट्यकलावंत यांकडे पाहण्‍याचा समग्र दृष्टिकोन जाणवत राहिला. तेच त्‍यांचे कर्तृत्‍व होय. त्‍यांनी त्‍या संदर्भात ‘दुर्गा झाली गौरी’ या पिढ्यानुपिढ्या चालू असलेल्‍या नाटकाचा उल्‍लेख केला. ते म्‍हणाले, असे नाटक मराठी काय भारतीय रंगभूमीवरही झालेले नाही. तिच गोष्‍ट महेश एलकुंचवार यांच्‍या ‘नाट्यत्रयी’बद्दलही त्‍यांनी सांगितली. ते म्‍हणाले, की सलग आठ तास चाललेले आणखी नाटक कुठे आहे ‘आविष्‍कार’ ने तो प्रयोग साधला.\nपाथरे यांनी ‘आविष्‍कार’च्‍या पुढील वाटचालीकडे कटाक्ष टाकताना ‘तुम्‍ही आतापर्यंत दुसरे काकडेकाका का तयार केले नाहीत’ असा प्रश्‍न केला असता काकडे म्‍हणाले, की दुसरा काकडे तयार करता येत नाही. तो उपजत असावा लागतो.\n‘व्हिजन महाराष्‍ट्र फाउंडेशन’कडून आयोजित करण्‍यात आलेल्‍या या कार्यक्रमाचे व्हिडीओ चित्रिकरण करण्‍यात आले असून संयोजकांकडून इच्‍छुकांना त्‍या टेप्‍स उपलब्‍ध करून देण्‍याचा प्रयत्‍न केला जात आहे.\nसुभाष शहा यांची परमार्थाची सुरावट\nबलिप्रतिपदा - दिवाळी पाडवा\nसंदर्भ: बलिप्रतिपदा, दिवाळी, दीपावली, कथा, द्यूतप्रतिपदा, अभ्यंगस्नान, Balipratipada, Deepawali, Diwali\n‘‘मी रेडियो हेच माझे साम्राज्य मानत आलो’’ - बाळ कुडतरकर\nसंदर्भ: माधवबाग कृतार्थ मुलाखतमाला, बाळ कुडतरकर, आकाशवाणी, ऑल इंडिया रेडियो\nसंदर्भ: कृतार्थ मुलाखतमाला, रामदास भटकळ, मुलाखत, रत्‍नाकर मतकरी, पॉप्‍युलर प्रकाशन\nमहाराष्ट्र दगडांचा नव्हे, समृद्ध वारश��चा देश - डॉ. दाऊद दळवी\nलेखक: सपना कदम आचरेकर\nसंदर्भ: दाऊद दळवी, चंद्रशेखर नेने, लेणी, महाराष्‍ट्र, कृतार्थ मुलाखतमाला\nसंदर्भ: एकांकिका, कोकण, देवगड तालुका, डॉक्‍टर, बालनाट्य\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/two-men-arrested-for-scene-style-murder/", "date_download": "2019-11-17T23:05:44Z", "digest": "sha1:NG2LQMVZIEDLOVJ2ZANW5CFNJ2ZDIO2R", "length": 11802, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दृश्‍यम स्टाईलने खून करणारे दोघे अटकेत | Dainik Prabhat", "raw_content": "\nदृश्‍यम स्टाईलने खून करणारे दोघे अटकेत\nपैशांच्या वादातून खून केल्याची कबुली : स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई\nशिक्रापूर/ तळेगाव ढमढेरे – शिक्रापूर (ता. शिरूर) येथून बेपत्ता झालेल्या व्यक्‍तीचा खून करून मृतदेह हातपाय बांधून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने पाण्यात टाकून देत दृश्‍यम सिनेमा स्टाईलने खून करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले. एक साथीदार फरार झाला आहे.\nशिक्रापूर येथील विरोळे वस्ती येथील हनुमंत हुसेन ऐवळे हे तीन ऑक्‍टोबर रोजी बेपत्ता झाले होते. त्याचा शोध शिक्रापूर पोलिसांकडून सुरू होता. (दि.10) ऑक्‍टोबर रोजी लोणीकंद हद्दीमध्ये बुर्केगाव (ता. हवेली) येथील भीमानदीच्या पात्रात बेपत्ता हनुमत याचा मृतदेह आढळला. हनुमंत याचा खून केल्याचे समोर आले होते. गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने समातंर तपास सुरू केला. हनुमंत यांचा खून पैशाच्या वादातून झाल्याचे समोर आले.\nत्यानंतर हा खून सोमनाथ भुजबळ व त्याचा मित्र सुमित नरके यांनी केल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय दत्तात्रय गिरमकर, दयानंद लिम्हण, उमाकांत कुंजीर, राजू मोमीन, विजय कांचन, जनार्दन शेळके, सचिन गायकवाड, धीरज जाधव, अक्षय जावळे यांनी सापळा रचून खुनातील संशयित आरोपी सोमनाथ ऊर्फ मुन्ना मारुती भुजबळ (रा. बुधेवस्ती शिक्रापूर) व सुमित नरके (रा. तळेगाव ढमढेरे) यांना कारसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी अजून एका मित्राच्या मदतीने पैशाच्या वादातून हनुमंत याचा खून केल्याचे कबूल केले. दोघांना लोणीकंद पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.\nदरम्यान, बेपत्ता युवकाचा गुन्हा शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दाखल केला होता. त्यांनतर मृतदेह लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आढळल्याने प्रथम लोणीकंद पोलीस स्टेशन येथे मयत दाखल करण्यात आले होते. त्यांनतर आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना पथकाने आरोपींना अटक करून लोणीकंद पोलिसांच्या ताब्यात दिले असताना लोणीकंद पोलीस आरोपी व त्यांची जप्त केलेली कार शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे घेऊन येत तपास तुम्ही करा, असे म्हणून तपासाला टाळाटाळ करत असल्याचे चित्र समोर आले.\nएअर इंडिया,भारत पेट्रोलियम मार्च पर्यंत विकणार\nअंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली\n#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट\nफडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम\nनिरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या\nराजनाथ सिंग आणि डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथं द्विपक्षीय चर्चा\nइसिसशी लागेबांधे असणाऱ्या जर्मन महिलेला अटक\nकोल्हापूरातील ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली\nबिल गेट्‌स कडून बिहार सरकारचे कौतुक\nरोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष\nमहापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार\nपोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल\n; अजित पवारांचे स्पष्टीकरण\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\n...म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला\nयेऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन\nएसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू\nकाहीही करा, पण आमच्या घरी चला\nनगरमध्ये पवार विरूद्ध विखेच लढत\nभाजपमध्ये गेलेले आमदार आमच्या संपर्कात- जयंत पाटील\n#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण\nपवार साहेब...आमच्याही बांधावर या; शेतकऱ्यांची आर्त हाक\n\"मुलांचे हक्क व सुरक्षा'वर उपक्रम राबवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/change-needed-development-223366", "date_download": "2019-11-18T00:23:39Z", "digest": "sha1:R6MIQRIHPFBQZZ6JJBMUBQD67OPJXNGH", "length": 28787, "nlines": 263, "source_domain": "www.esakal.com", "title": "विकासासाठी पर��वर्तन हवंय... | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, नोव्हेंबर 18, 2019\nरविवार, 13 ऑक्टोबर 2019\n‘कॉफी विथ सकाळ’मध्ये अपक्ष उमेदवार महेश बालदी यांचा संकल्प\nशहरांमध्ये नागरिक राहायला येण्याआधीच दळणवळणाच्या सुविधा विकसित होणे अपेक्षित आहे. त्याकरिता मोहोपाडा, चौक या खालापूर तालुक्‍यातील परिसरात पुढील पाच वर्षांत मेट्रोचे जाळे निर्माण करण्याचा संकल्प अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी ‘सकाळ’च्या बेलापूर कार्यालयात ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीदरम्यान केला. उरण शहर आणि तालुका, कर्नाळा किल्ला, जेएनपीटी बंदरातील व आंतरराष्ट्रीय विमानतळातील नोकऱ्या, चौक आणि मोहोपाडा भागातील पाण्याची समस्या आदी प्रश्‍नांवर बालदी यांनी प्रकाश टाकला. महेश बालदी यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे शिवसेनेचे विद्यमान आमदार मनोहर भोईर आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना बलाढ्य आव्हान उभे राहिले आहे; परंतु उरणमधील मतदारांना आपल्या रूपाने हवा असलेला बदल मिळेल, असा विश्‍वासही त्‍यांनी व्यक्त केला.\nगेल्या पाच वर्षात झालेला विकास हा फार कमी आहे, म्हणून मी निवडणुकीला उभा आहे. रेल्वे आली असली, तरी ती एका टोकाला आली आहे. त्यामुळे उलवेपर्यंत रेल्वे पोहचवण्यासोबतच उरण आणि द्रोणागिरीपर्यंतचा विकास व्हायचा आहे. आधी नोड विकसित झाल्यानंतर रेल्वे आल्या. आता फक्त रेल्वेकडून तीन किलोमीटरचे भूसंपादन होणे बाकी आहे. आता केवळ रेल्वे मंत्री अथवा मुख्यमंत्र्यांच्या धर्तीवर बैठक घेतल्यास प्रश्‍न सुटेल व रेल्वे आल्यास या भागाचा कायापालट होईल.\nदळणवळणाबाबत कोणत्‍या प्रभावी उपाययोजना करणार\nयेथे शेकाप, शिवसेना व भाजप असे पक्ष लढत आहेत. विरोधकांनी काही केले असते तर केव्हाच प्रश्‍न सुटले असते. गेल्या विधानसभा निवडणुकीत १५ दिवस केलेल्या प्रचारामुळे ३३ हजार मते घेतली होती. त्यामुळे यंदा मी निवडून येईल, असा विश्‍वास आहे. माझ्या मतदारसंघाच्या एका टोकाला आजही रस्ता नाही. केंद्र आणि राज्यातील मंत्र्यांसोबत वारंवार बैठका घेऊन अखेर घारापुरीसारख्या बेटावर वीज आली. या आमदारांनी एकदाही पाठपुरावा घेतला नाही. बोटसेवेच्या उद्‌घाटनप्रसंगी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर मी घारापुरी विजेचा प्रश्‍न मांडला, तेव्हा ते करूयात बोलले. मुख्यमंत्र्यांनी भाष��ात वीज सुरू होणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर एमएसईबीचे संजीव कुमार यांची भेट घेतली. जागतिक निविदा काढून अंदाजे २२ कोटींचा खर्च आला. अखेर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन एमएमआरडीएच्या माध्यमातून निधी उभा करून विजेचा प्रश्‍न सुटला.\nबंदरांचा विकास कसा करणार\nससून डॉकला मासेमारी होत असली तरी सर्वात जास्त उरण तालुक्‍यातून मच्छीमारी होते. येथे अडीच हजार ट्रॉलर्स आहेत. त्यांच्यासोबत मी आधीपासून काम करतो. काँग्रेसच्या काळात एका जेट्टीचे दगड आणि रेतीमुळे काम रखडलेले होते. त्याला ३० कोटींचा खर्च अपेक्षित होता. अखेर मच्छीमारांसोबत बैठक घेऊन कामाचा अंदाज काढला असता १५० कोटी रुपये खर्च आला. मात्र, अखेर नितीन गडकरी यांनी सागरमाला योजनेतून ७५ कोटी आणि राज्य सरकारकडून ७५ कोटी असा निधी उभारून बंदराचे काम सुरू झाले आहे. सध्या ४० टक्के काम पूर्ण झाले आहे.\nपाणी प्रश्‍न कधी सुटेल\nमाझ्या मतदारसंघात १० वर्षांपासून देवळाली गावाजवळ आणि जांभिवली गावाजवळ अशी दोन जलसंपदा विभागाने तयार केलेली धरणे तयार आहेत. फक्त जलशुद्धीकरण केंद्र आणि जलवाहिन्या टाकल्या नसल्याने गावांचा पाणीपुरवठा थांबला आहे. चावणे जलयोजनेतून ५० गावांची तहान भागली जाईल. रसायनी, खालापूर भागातील ग्रामीण भागात पाणी हवे आहे. गुळसुंदे गावात चक्क १८ दिवसांनी पाणी येते. शेजारी मोठी नदी वाहत असूनही ग्रामस्थांना पाणी नाही.\nकर्नाळा बॅंकेकडे ४०० कोटी रुपयांचे देणे असून त्यात आज सर्वाधिक लोकांचे तसेच ग्रामपंचायतींचेही पैसे अडकले आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून बॅंकेतून लोकांना पैसे मिळत नाही. उलवा नोड व गव्हाण नोडमधील शेतकऱ्यांनी जमिनींचे आलेले पैसे विश्‍वासाने या बॅंकेत ठेवलेले आहेत. मात्र, लोकांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नसल्‍यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. वहाळ ग्रामपंचायत व गव्हाण ग्रामपंचायतीचे दोन कोटी २३ लाख व पागोटे ग्रामपंचायतीचे सव्वा कोटी रुपये गेल्यात जमा आहेत. हे पैसे मिळत नसल्‍यामुळे संबंधित ग्रामपंचायतींचा विकास खुंटला आहे. आता ग्रामसेवकांनी पैसे का ठेवले, असे अनेक प्रश्‍न उद्‌भवणार आहेत. मात्र, त्‍याबाबत कायद्याने चाैकशी होईल.\nगत निवडणुकीत १५ दिवस काम करून ३३ हजार मते घेतली होती; यंदा १८०० दिवस काम केल्यावर किमान एक लाख मतांची अपेक्षा मी करू शकतो���. मी केलेली कामे लोकांसाठी केलेली आहेत. लोकांना बदल हवा असल्याने आता माझा विजय सोपा आहे. मच्छीमाराला हवी असलेली जेटी आणण्यासाठी आपण प्रयत्न केले असून येथील मतदार मला मतदान करेल. सुनील तटकरे ऊर्जामंत्री आणि पालकमंत्री होते, तेव्हा का वीज प्रश्‍न सुटला नाही शिवस्मारक कोणासाठी तयार केले आहे शिवस्मारक कोणासाठी तयार केले आहे, बंदर कोणासाठी तयार करीत आहे, बंदर कोणासाठी तयार करीत आहे या ठिकाणी सर्व स्थानिक व भूमिपुत्र व्यवसाय करणार आहेत. माझ्या विजयामुळे विरोधकांची राजकीय दुकाने बंद होतील, अशी भीती सध्या विरोधकांच्या मनात आहे.\nकर्नाळा किल्ल्याचा विकास रखडला\nकर्नाळा किल्ल्याचा विकास रखडला आहे. पूर्वीच्या आमदारांच्या काळात किल्ल्‍याकडे दुर्लक्ष केल्‍यामुळे केवळ पायवाटाच शिल्‍लक राहिल्‍या आहेत. त्‍याठिकाणी पर्यटनाच्या दृष्‍टीने कोणतीही विकासकामे करण्यात आलेली नाही. हॉटेल किंवा पर्यटकांना बसण्याची व्यवस्था नसल्‍यामुळे या पर्यटनस्‍थळाकडे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे; मात्र आता आम्‍ही विकासाकरीता साडे अकरा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्‍यामुळे किल्ल्‍याचा कायापालट होणार आहे.\nसाडेबारा टक्‍के योजना निकालात काढली\nसाडेबारा टक्‍के योजनेचा वापर फक्‍त स्‍वतःच्या राजकारणासाठी शेकापने केलेला आहे. इच्छाशक्तीचा अभाव, पाठपुरावा नाही, पत नाही; त्यामुळे शेकापला विकासाचे काम कधीच जमले नाही. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रिया मंत्री नितीन गडकरींच्या मार्गदर्शनानुसार उरण तालुक्‍यातील शेतकऱ्यांना इरादापत्रांचे वाटप करून साडेबारा टक्के योजना निकालात काढली. मात्र, घरगुती वादांमुळे हे इरादापत्रांचे वाटप रखडले; परंतु ४० वर्षांनंतर शेतकऱ्यांना त्यांचे भूखंड मिळणार आहेत.\nकेवळ तीन इंचाच्या जलवाहिनीवर वळली मते\nपूर्वी शेकापवर विश्‍वास ठेवणारी अनेक गावे होती. त्‍यामुळे एकानेही मतदान न केल्‍यास काही फरक पडत नव्हता. कारण तीन इंचाच्या जलवाहिनीच्या मंजुरीवर शेकापने संपूर्ण गावांची मते लाटली होती. जी कामे साध्या कनिष्‍ठ अभियंत्‍यामार्फत सुटत होती, अशा विकासकामांचे शेकापने राजकारण केले.\nदीड लाख नोकऱ्या मिळणार\nमतदारसंघातील लोकांकडून पाणी व रोजगार या दोन मागण्या प्रामुख्याने आमच्याकडे केल्या जातात. एसईझेड व बंदराशी संबंधित करारात स्थानिकांना रोजगार देण्याचे बंधनकारक केले असून त्यातून सुमारे दीड लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. पहिले प्राधान्य प्रकल्पग्रस्तांना दिल्यानंतर स्थानिकांना नोकऱ्या मिळणार आहेत. पोर्ट आणि एअरपोर्टच्या माध्यमातून अगदी सेवा चतुर्थ श्रेणी ते पहिल्या श्रेणीतील नोकऱ्या स्थानिकांना उपलब्ध करून देणार आहोत. जेएनपीटी व सिडकोच्या माध्यमातून नोकऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू केलेले आहेत. तीन हजार कोटी रुपये खर्च करून आठ पदरी रस्ता तयार केला जात आहे. पावसाळा, उपरस्ता, रेल्वेच्या परवानग्या, अतिक्रमणे, जमीन अधिग्रहण हे प्रश्‍न असल्याने उरणला जाणारा रस्ता रखडला. परंतु, कामाचा वेग पाहता पुढील एका वर्षात उरणला जाण्यासाठी अवघा अर्धा तास लागेल. मुंबई-गोवा महामार्गाचे कामही आता पूर्ण होईल.\nआणखी एक ट्रॉमासेंटर सुरू करणार\nउरणमधील इंदिरा गांधी रुग्णालयाचा कायापालट होईल. जेएनपीटीतर्फे एक ट्रॉमा सेंटर सुरू झाले आहे. हृदयविकाराचा झटका आल्यावर रुग्णांना हवी असलेली मदत मिळावी, असे एक रुग्णालय उभारण्याचा आमचा मानस आहे. उरण मार्गाजवळ रुग्णालय उभारले जाण्याची शक्‍यता आहे.\nनागरिकांसाठी लवकरच टाऊन हॉल सेवेत\nटाऊन हॉलच्या विकासासाठी १२ कोटी रुपयांचा खर्च मंजूर झाला आहे. नगरपरिषदेच्या बॅंक खात्यावर पैसे जमा झालेले आहेत. पर्यावरण परवानगीसाठी काही वेळेची प्रतीक्षा लागली. मात्र, विविध मंजुरी प्राप्त झाल्यामुळे टाऊन हॉलचा विकास लवकरच होणार आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपर्याय सर्वपक्षीय संयुक्त सरकारचा\nलोकांसाठी भाजप, शिवसेना, कॉंग्रेस आघाडीने एकत्र यावे मुंबई - महाराष्ट्रातील सत्ताकोंडी मुख्यमंत्री कोणाचा यावरून तयार झाली. शत्रू-मित्र...\nतुर्भेतील जनता मार्केटमध्ये भीषण आग\nनवी मुंबई : तुर्भे येथील जनता मार्केटमध्ये शनिवारी (ता.१७) भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये जनता मार्केटमधील चार गाळे आगीच्या भक्ष्यस्थानी...\nएकाच दिवशी परीक्षेमुळे उमेदवार धास्तावले\nपुणे - मुंबई महापालिका आणि जलसंपदा विभागाची कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा २५ नोव्हेंबर या एकाच दिवशी आल्याने हजारो अभियंत्यांचा जीव टांगणीला...\n‘टर्म इन्शुरन्स’ला ���वे प्राधान्य\nभारतात आयुर्विम्याबाबत लक्षणीयरीत्या जागरूकता वाढली आहे. विकसित देशांच्या तुलनेत आपण अजूनही तेवढे जागरूक झालो नसलो तरी गेल्या दहा वर्षांपूर्वीचा...\nकोल्हापूर सांगली मार्गावर अपघातात तीन युवक ठार\nजयसिंगपूरः कोल्हापूर-सांगली बायपास मार्गावरील जैनापूर (ता. शिरोळ) येथे टेम्पो व मोटारसायकल यांच्यातील भीषण अपघातात झाला. यामध्ये तीन...\nअमृता फडणवीस पुन्हा झाल्या ट्रोल; लग्नाच्या वाढदिवसाची पोस्ट चर्चेत\nमुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या लग्नाचा 17 नोव्हेंबरला वाढदिवस होता. फडणवीस दाम्पत्यावर त्यांच्या मित्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane-news/article-about-bhramar-trekking-group-1748845/lite/", "date_download": "2019-11-18T00:16:03Z", "digest": "sha1:2D7IUXT3VLHJKSTQRSJIUKEWJKTIWGVW", "length": 23862, "nlines": 115, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article about bhramar trekking group | निमित्त : इतिहासाचे डोळस अध्ययन | Loksatta", "raw_content": "\nनिमित्त : इतिहासाचे डोळस अध्ययन\nनिमित्त : इतिहासाचे डोळस अध्ययन\nसह्य़ाद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत असलेल्या सर्व गड आणि किल्ल्यांचे आपले असे स्वतंत्र वैशिष्टय़ आहे.\nरानू मंडलने केला मेकओव्हर, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nगेल्या काही वर्षांमध्ये गड-किल्ल्यांवर भटकंती करण्यासाठी नियमित जाणारी तरुण पिढी सह्य़ाद्रीच्या दऱ्याखोऱ्यांचा अतिशय बारकाईने अभ्यास करू लागली आहे. त्या विशिष्ट गडावर घडलेला इतिहास जाणून घेण्याबरोबरच तेथील परिसराची ओळख करून घेत आहे. तसेच गडाच्या आसपास राहणाऱ्या वाडीवस्त्यांवरील रहिवाशांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे म्हणून त्यांना मदतही करीत आहे. ठाण्यातील ‘भ्रमर’ ही अशीच एक संस्था. यंदा या संस्थेने दहाव्या वर्षांत पदार्पण केले आहे..\nमहाराष्ट्राला फार मोठा ऐतिहासिक वारसा आहे. अगदी सातवाहन काळापासूनच्या संस्कृतीच्या खुणा राज्यात आढळतात. सह्य़ाद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत असलेल्या सर्व गड आणि किल्ल्यांचे आपले असे स्वतंत्र वैशिष्टय़ आहे. तिथे घडलेल्या ऐतिहासिक घडामोडींप्रमाणेच त्यांचे भौगोलिक स्थानही महत्त्वाचे आहे. दहा वर्षांपूर्वी केवळ एक सहल म्हणून गडावर भटकंती करण्यासाठी गेलेल्या मुंबई-ठाण्यातील महाविद्यालयीन तरुण-तरुणींच्या एका समूहाला गड आणि किल्ल्यांचा सर्वागीण अभ्यास करावा, असे वाटू लागले. त्यातून दर महिन्याला त्यांनी एका गडाला भेट देण्यास सुरुवात केली. अनुप माळंदकर, ऋचा माळंदकर, भूषण मोहिते, निनाद रेडकर, कैलास भांगरे, राजेंद्र मोरे, रोहित चेत्री आदी तरुणांचा त्यात सहभाग होता. त्यातूनच ‘भ्रमर’ या संस्थेचा जन्म झाला.\nछत्रपती शिवाजी महाराजांविषयी आदर आणि त्यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याविषयी अभिमान वाटत असला तरी प्रत्यक्षात त्या इतिहासाचे साक्षीदार असणाऱ्या गड-किल्ल्यांच्या संवर्धनाविषयी आपल्याकडे कमालीची उदासीनता असते. ‘भ्रमर’ संस्थेने अगदी सुरुवातीपासून त्याविषयी काम सुरू केले. शालेय विद्यार्थी, तरुणांमध्ये इतिहासाविषयी कुतूहल, आवड निर्माण व्हावी म्हणून ‘भ्रमर’तर्फे विविध उपक्रम राबविले जातात. गड परिसरात घडलेल्या इतिहासाची स्थानिकांना ओळख व्हावी म्हणून ‘भ्रमर’च्या चमूने त्याचा उल्लेख असलेली पुस्तके तेथील शाळेत दिली. रोह्य़ाजवळील अवचितगड, कसाऱ्याजवळील बळवंतगड, पुण्यातील पुरंदर आदी ठिकाणच्या शाळेत त्यांनी हा प्रयोग केला. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना इतिहासाविषयी गोडी वाटू लागली.\nसंपूर्ण भारतात १६०० लेणी आहेत. त्यापैकी एकटय़ा महाराष्ट्रात १२०० लेणी असून त्यापैकी ७०० लेणी पुण्यात आहेत. विशेष म्हणजे त्यापैकी सहाशे लेणी एकटय़ा जुन्नरमध्ये आहेत. सातवाहन, शिलाहार ते शिवकाल अशा सर्वच काळात जुन्नर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे ठिकाण होते. जुन्नरचे हे ऐतिहासिक माहात्म्य भ्रमरचे सदस्य विविध कार्यक्रमांद्वारे अधोरेखित करण्याचा प्रयत्न करतात. गड-किल्ल्यांना नियमितपणे भेटी देण्याबरोबरच इतिहासाच्या अभ्यासाचे विविध पैलू समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न भ्रमर संस्था करीत असते. त्याचाच एक भाग म्हणून ‘झुंजार हायकर्स’ या संस्थेच्या मदतीने गेले वर��षभर ‘भ्रमरायण’ हा उपक्रम राबविण्यात आला. त्यात महाराष्ट्र आणि सह्य़ाद्री, शिवाजी महाराज आणि सह्य़ाद्री, शिवाजी महाराज आणि आरमार, महाराष्ट्रातील घाटमाथे, इतिहास आणि ट्रेक अशा विविध विषयांवर परेश कुबल, मकरंद कुबल, डॉ. संजय घरत, डॉ. वसंत भूमकर, श्रेयस जोग आदींची व्याख्याने आयोजित करण्यात आली. समाजमाध्यमांद्वारे ही अभ्यासपूर्ण व्याख्याने जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवली जातात. गड-किल्ल्यांभोवती सापडणाऱ्या जैवविविधतेचा अभ्यास भ्रमरचे काही सदस्य करीत आहेत. गडावरील स्थापत्य कला, त्यांचे राहणीमान, त्यांचा आहार याविषयीसुद्धा अभ्यास केला जात आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील तब्बल ८५ गड, किल्ल्यांना संस्थेने भेट दिली आहे. महाराष्ट्राप्रमाणेच गोव्यातही मराठेशाहीच्या खुणा आढळतात. त्याचाही अभ्यास संस्था करीत आहे. दशकापूर्वी भ्रमरचे सदस्य केवळ सहल म्हणून गडावर गेले होते. मात्र आता ही मंडळी इच्छुकांच्या अभ्यास सहली आयोजित करते. विशिष्ट गडावरील इतिहास, तेथील भौगोलिक परिस्थिती, तेथील जनजीवन याची त्यांना ओळख करून देण्याचा प्रयत्न या उपक्रमाद्वारे केला जातो. त्याचबरोबरीने अजूनही गड-किल्ल्यांच्या पायथ्याशी दुर्गम आणि दुर्लक्षित अवस्थेत जगणाऱ्या रहिवाशांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सह्य़ाद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत सापडणाऱ्या औषधी वनस्पतींचा अभ्यासही या भ्रमंतीतून होत आहे. मुंबई-ठाण्यातही ऐतिहासिक ठेवा (हेरिटेज) असणाऱ्या वास्तू आणि ठिकाणे आहेत. त्यांची सविस्तर ओळख करून देण्यासाठी एक विशेष मोहीम संस्था आता हाती घेणार असल्याची माहिती अनुप माळंदकर यांनी दिली.\nरानू मंडलने केला मेकओव्हर, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nगेल्या काही वर्षांमध्ये गड-किल्ल्यांवर भटकंती करण्यासाठी नियमित जाणारी तरुण पिढी सह्य़ाद्रीच्या दऱ्याखोऱ्यांचा अतिशय बारकाईने अभ्यास करू लागली आहे. त्या विशिष्ट गडावर घडलेला इतिहास जाणून घेण्याबरोबरच तेथील परिसराची ओळख करून घेत आहे. तसेच गडाच्या आसपास राहणाऱ्या वाडीवस्त्यांवरील रहिवाशांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे म्हणून त्यांना मदतही करीत आहे. ठाण्यातील ‘भ्रमर’ ही अशीच एक संस्था. यंदा या संस्थेने दहाव्या वर्षांत पदार्पण केले आहे..\nमहाराष्ट्राला फार मोठा ऐतिहासिक वारसा आहे. अगदी सातवाहन काळापासूनच्या संस्कृतीच्या खुणा राज्यात आढळतात. सह्य़ाद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत असलेल्या सर्व गड आणि किल्ल्यांचे आपले असे स्वतंत्र वैशिष्टय़ आहे. तिथे घडलेल्या ऐतिहासिक घडामोडींप्रमाणेच त्यांचे भौगोलिक स्थानही महत्त्वाचे आहे. दहा वर्षांपूर्वी केवळ एक सहल म्हणून गडावर भटकंती करण्यासाठी गेलेल्या मुंबई-ठाण्यातील महाविद्यालयीन तरुण-तरुणींच्या एका समूहाला गड आणि किल्ल्यांचा सर्वागीण अभ्यास करावा, असे वाटू लागले. त्यातून दर महिन्याला त्यांनी एका गडाला भेट देण्यास सुरुवात केली. अनुप माळंदकर, ऋचा माळंदकर, भूषण मोहिते, निनाद रेडकर, कैलास भांगरे, राजेंद्र मोरे, रोहित चेत्री आदी तरुणांचा त्यात सहभाग होता. त्यातूनच ‘भ्रमर’ या संस्थेचा जन्म झाला.\nछत्रपती शिवाजी महाराजांविषयी आदर आणि त्यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याविषयी अभिमान वाटत असला तरी प्रत्यक्षात त्या इतिहासाचे साक्षीदार असणाऱ्या गड-किल्ल्यांच्या संवर्धनाविषयी आपल्याकडे कमालीची उदासीनता असते. ‘भ्रमर’ संस्थेने अगदी सुरुवातीपासून त्याविषयी काम सुरू केले. शालेय विद्यार्थी, तरुणांमध्ये इतिहासाविषयी कुतूहल, आवड निर्माण व्हावी म्हणून ‘भ्रमर’तर्फे विविध उपक्रम राबविले जातात. गड परिसरात घडलेल्या इतिहासाची स्थानिकांना ओळख व्हावी म्हणून ‘भ्रमर’च्या चमूने त्याचा उल्लेख असलेली पुस्तके तेथील शाळेत दिली. रोह्य़ाजवळील अवचितगड, कसाऱ्याजवळील बळवंतगड, पुण्यातील पुरंदर आदी ठिकाणच्या शाळेत त्यांनी हा प्रयोग केला. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना इतिहासाविषयी गोडी वाटू लागली.\nसंपूर्ण भारतात १६०० लेणी आहेत. त्यापैकी एकटय़ा महाराष्ट्रात १२०० लेणी असून त्यापैकी ७०० लेणी पुण्यात आहेत. विशेष म्हणजे त्यापैकी सहाशे लेणी एकटय़ा जुन्नरमध्ये आहेत. सातवाहन, शिलाहार ते शिवकाल अशा सर्वच काळात जुन्नर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे ठिकाण होते. जुन्नरचे हे ऐतिहासिक माहात्म्य भ्रमरचे सदस्य विविध कार्यक्रमांद्वारे अधोरेखित करण्याचा प्रयत्न करतात. गड-किल्ल्यांना नियमितपणे भेटी देण्याबरोबरच इतिहासाच्या अभ्यासाचे विविध पैलू समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न भ्रमर संस्था करीत असते. त्याचाच एक भाग म्हणून ‘झुंजार हायकर्स’ या संस्थेच्या मदतीने गेले वर्षभर ‘भ्रमरायण’ हा उपक्रम राबविण्यात आला. त्यात महाराष्ट्र आणि सह्य़ाद्री, शिवाजी महाराज आणि सह्य़ाद्री, शिवाजी महाराज आणि आरमार, महाराष्ट्रातील घाटमाथे, इतिहास आणि ट्रेक अशा विविध विषयांवर परेश कुबल, मकरंद कुबल, डॉ. संजय घरत, डॉ. वसंत भूमकर, श्रेयस जोग आदींची व्याख्याने आयोजित करण्यात आली. समाजमाध्यमांद्वारे ही अभ्यासपूर्ण व्याख्याने जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवली जातात. गड-किल्ल्यांभोवती सापडणाऱ्या जैवविविधतेचा अभ्यास भ्रमरचे काही सदस्य करीत आहेत. गडावरील स्थापत्य कला, त्यांचे राहणीमान, त्यांचा आहार याविषयीसुद्धा अभ्यास केला जात आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील तब्बल ८५ गड, किल्ल्यांना संस्थेने भेट दिली आहे. महाराष्ट्राप्रमाणेच गोव्यातही मराठेशाहीच्या खुणा आढळतात. त्याचाही अभ्यास संस्था करीत आहे. दशकापूर्वी भ्रमरचे सदस्य केवळ सहल म्हणून गडावर गेले होते. मात्र आता ही मंडळी इच्छुकांच्या अभ्यास सहली आयोजित करते. विशिष्ट गडावरील इतिहास, तेथील भौगोलिक परिस्थिती, तेथील जनजीवन याची त्यांना ओळख करून देण्याचा प्रयत्न या उपक्रमाद्वारे केला जातो. त्याचबरोबरीने अजूनही गड-किल्ल्यांच्या पायथ्याशी दुर्गम आणि दुर्लक्षित अवस्थेत जगणाऱ्या रहिवाशांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सह्य़ाद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत सापडणाऱ्या औषधी वनस्पतींचा अभ्यासही या भ्रमंतीतून होत आहे. मुंबई-ठाण्यातही ऐतिहासिक ठेवा (हेरिटेज) असणाऱ्या वास्तू आणि ठिकाणे आहेत. त्यांची सविस्तर ओळख करून देण्यासाठी एक विशेष मोहीम संस्था आता हाती घेणार असल्याची माहिती अनुप माळंदकर यांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/chaoul-sacred-place-for-shri-datta-guru/", "date_download": "2019-11-17T23:47:48Z", "digest": "sha1:754GLRELL2GFW47LYACKOTTTBQT67IR5", "length": 13113, "nlines": 147, "source_domain": "www.saamana.com", "title": "श्रीदत्तात्रेयक्षेत्र – ‘चौल’ | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nगोव्यातील हरमलमध्ये रशियन पर्यटक बुडाला\nगुरुदत्त’ उच्चांकी ऊसदराची परंपरा कायम ठेवणार, अध्यक्षांचा विश्वास\nशिरुरच्या जांबुतमधील नरभक्षक बिबट्या जेरबंद\nशरद पवार सोनिया गांधी यांची भेट घेतील – नवाब मलिक\nकश्मीरमधील 34 नजरकैदेतील नेत्यांना आमदार निवासात हलवले\n2022 पर्यंत राम मंदिर होऊ शकतं पूर्ण, सुत्रांची माहिती\nआगामी दशकात हिंदुस्थान आर्थिक झेप घेणार – बिल गेटस्\nबेरोजगारीवर चर्चा झाली पाहिजे, सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींचे मत\nअयोध्या प्रकरणी निकाल देणाऱ्या घटनापीठातील न्यायाधीश नजीर यांना झेड दर्जाची सुरक्षा\nश्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे विजयी\nआता तुमचा चहा राहणार गरमच.. बाजारात आलाय ‘हा’ खास कप\nसांताक्ल़ॉजकडून 10 वर्षीय मुलीला हवे ‘एवढे’ गिफ्ट, यादी ऐकून चक्रावाल\nप्रसुतीच्या दहा मिनिटे आधी कळाले गर्भवती असल्याचे, महिलेला बसला जबरदस्त धक्का\nगुगल आता उच्चारही करायला शिकवणार, वाचा नव्याकोऱ्या फिचरबद्दलची सविस्तर बातमी\nमहेंद्रसिंग धोनी आता गोल्फच्या मैदानात\nविराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या ‘वेगा’ची धार वाढली, वाचा खास आकडेवारी\nICC Ranking – शमी कारकीर्दीतील सर्वोच्च स्थानावर पोहोचला\nभर मैदानात दिली शिवी, वेगवान गोलंदाज पहिल्या कसोटीला मुकणार\n#INDvBAN इंदूरमध्ये विराटसेनेने रचला विक्रमांचा डोंगर, वाचा सविस्तर…\nदिल्ली डायरी -‘मंदीबाई’ची ‘संधी’ तरी विरोधक साधणार काय\nसामना अग्रलेख – शेतकऱ्यास नक्की काय मिळाले\nरोखठोक – ‘स्वामीं’ना हवे तेच घडेल\nसामना अग्रलेख – 105 किंकाळ्या… आणि वेड्यांचा घोडेबाजार\nअभिषेकने ‘महानायका’ला लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल\nआधी उद्धट वागणूक आणि आता मेकअप.. रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल\nबस मर्जी हमारी होगी, मिर्झापूर – 2 चा दमदार टीजर प्रदर्शित\nअभिषेकने ‘महानायका’ला लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल\nजागतिक व्हेसॅक्टोमी दिवस- नसबंदीबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या\nPhoto – थंडीतला ‘स्टायलिश लुक’\n‘बीएसडी’ आजाराने ग्रस्त झालेल्यांच्या संख्येत प्रचंड वाढ, वाचा सविस्तर बातमी\nरोखठोक – ‘स्वामीं’ना हवे तेच घडेल\nक्वांटम संगणकाची अद्भुत दुनिया\nपूर्वीचे इतिहासप्रसिद्ध चंपावतीनगर हेच आजचे चेऊल अथवा ‘चौलनगर’ होय. कुलाबा जिल्हय़ातील अलिबाग, थळ, साखर, अक्षी इत्यादी आठ आगारांपासून मिळून बनलेल्या आगरसमूहाला अष्टागर हे नाव पडले असून चौल हे या अष्टागाराचे पूर्वीचे राजधानीचे ठिकाण होते.चौलपासून साधारणतः एक मैल अंतरावर असलेल्या टेकडीवर हे चौलचे दत्तस्थान आहे. ���ी टेकडी दत्ताची टेकडी या नावाने ओळखली जाते. टेकडीच्या पायथ्याशी ‘भोपाळे तळे’ या नावाने एक तळे आहे.\nया तळय़ाजवळून पुढे दत्त मंदिराकडे जाण्यासाठी पायऱया लागतात. एका वेळी दोन माणसे एकत्र जाऊ शकतील एवढय़ा त्या रुंद आहेत. एकूण पायऱयांची संख्या ५३० आहे. ३५ दत्तभक्तांनी नवस फेडण्याकरिता या सर्व पायऱया बांधविल्या आहेत. पायऱयांचे वळण थोडे वाकडे तिकडे असून सर्व पायऱया चढून जाण्यास अर्धा तास लागतो.\nदिल्ली डायरी -‘मंदीबाई’ची ‘संधी’ तरी विरोधक साधणार काय\nसामना अग्रलेख – शेतकऱ्यास नक्की काय मिळाले\nश्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे विजयी\nगोव्यातील हरमलमध्ये रशियन पर्यटक बुडाला\nकश्मीरमधील 34 नजरकैदेतील नेत्यांना आमदार निवासात हलवले\n2022 पर्यंत राम मंदिर होऊ शकतं पूर्ण, सुत्रांची माहिती\nगुरुदत्त’ उच्चांकी ऊसदराची परंपरा कायम ठेवणार, अध्यक्षांचा विश्वास\nआगामी दशकात हिंदुस्थान आर्थिक झेप घेणार – बिल गेटस्\nबेरोजगारीवर चर्चा झाली पाहिजे, सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींचे मत\nअयोध्या प्रकरणी निकाल देणाऱ्या घटनापीठातील न्यायाधीश नजीर यांना झेड दर्जाची सुरक्षा\nदेशातील 281 पुलांची अवस्था वाईट, गुजरातचा क्रमांक पहिला\nशिरुरच्या जांबुतमधील नरभक्षक बिबट्या जेरबंद\nशरद पवार सोनिया गांधी यांची भेट घेतील – नवाब मलिक\nअमिताभ बच्चन आणि नागराज मंजूळे यांना कॉपीराईट उल्लंघन प्रकरणी नोटीस\nजम्मू कश्मीरच्या अखनूरमध्ये स्फोट; एक जवान शहीद, दोन जखमी\nया बातम्या अवश्य वाचा\nदिल्ली डायरी -‘मंदीबाई’ची ‘संधी’ तरी विरोधक साधणार काय\nसामना अग्रलेख – शेतकऱ्यास नक्की काय मिळाले\nश्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे विजयी\nगोव्यातील हरमलमध्ये रशियन पर्यटक बुडाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/52735.html", "date_download": "2019-11-18T00:25:38Z", "digest": "sha1:TTDCX4XP4O3ENIXX4OWRP4ZXYNAKWYE4", "length": 49377, "nlines": 530, "source_domain": "www.sanatan.org", "title": "प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज यांच्या पादुकांचे आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्य स्पष्ट करणारी वैज्ञानिक चाचणी ! - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागत��क पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > सनातनचे अद्वितीयत्व > आध्यात्मिक संशोधन > प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज यांच्या पादुकांचे आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्य स्पष्ट करणारी वैज्ञानिक चाचणी \nप.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज यांच्या पादुकांचे आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्य स्पष्ट करणारी वैज्ञानिक चाचणी \n‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट\nइंटरफेरन्स फोटोग्राफी)’ या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेली वैज्ञानिक चाचणी\nपिप’ तंत्रज्ञानाद्वारे करण्यात येणारे परीक्षण\n‘अनन्त संसार समुद्र तार नौकायिताभ्यां गुरुभक्तिदाभ्याम् \nवैराग्य साम्राज्यद् पूजनाभ्यां नमो नमः श्री गुरुपादुकाभ्याम् ॥\n– गुरुपादुकाष्टकम्, श्‍लोक १\nअर्थ : संसाररूपी (मायारूपी) अनंत समुद्र पार करण्यास साहाय्य करणारी नौका असणार्‍या, गुरूंप्रती भक्ती निर्माण करणार्‍या आणि ज्यांच्या पूजनाने वैराग्य प्राप्त होते, अशा गुरुपादुकांना माझा नमस्कार असो.\nवरील श्‍लोकात आद्यशंकराचार्यांनी गुरुपादुकांचे साधकाच्या जीवनातील महत्त्व यथार्थपणे वर्णिलेे आहे.\nयेथे सर्वसाधारण (कोणीही न वापरलेल्या) पादुका, तसेच मध्यप्रदेशातील इंदूर येथील थोर संत प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज यांच्या पादुकांचा त्यांच्या भोवतीच्या वायूमंडलावर काय परिणाम होतो, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्याच्या उद्देशाने ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘पिप (पॉलीक���न्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वस्तू आणि व्यक्ती यांच्या ऊर्जाक्षेत्राचा (‘ऑरा’चा) अभ्यास करता येतो. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे. या चाचणीतून संतांच्या पादुकांचे, पर्यायाने संतांचे महत्त्व वाचकांच्या लक्षात येवो, ही ईश्‍वरचरणी प्रार्थना \n१. वैज्ञानिक चाचणी करण्यात आलेल्या पादुका\n१ अ. सर्वसाधारण पादुका\nपूजेच्या उद्देशाने बनवलेल्या या पादुका सुबक आहेत. या पादुका कोणीही वापरलेल्या नसल्याने त्यात कोणत्याही व्यक्तीची स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण अशी स्पंदने नाहीत.\n१ आ. संतांनी वापरलेल्या पादुका\nहे दोन्ही संत एकाच गुरुपरंपरेतील असल्याने त्या गुरुपरंपरेविषयी आणि संतांविषयी संक्षिप्त माहिती पाहूया. आद्यशंकराचार्यांनी स्वतः स्थापलेल्या चार मठांपैकी बद्रिनाथ मठाच्या अंतर्गत असलेला ‘आनंद संप्रदाय’ तोटकाचार्य यांच्या हाती सोपवला होता. याच परंपरेत श्रीमत्परमहंस चंद्रशेखरानंद झाले. त्यांचे शिष्य श्री अनंतानंद साईश (देहत्याग : १२.१२.१९५७) होत. हे मूळचे राजस्थानमधील उदयपूरजवळील उमेठ गावचे होते. बालपणापासून त्यांना देवाचे वेड होते. इंदूरच्या ‘होळकर स्टेट’मध्ये नोकरीला असतांना त्यांच्यातील गुणांमुळे ते लवकरच श्रीमंत शिवाजीराव होळकर महाराजांचे विश्‍वासू बनले. तेथेच ते प्रथम प.पू. चंद्रशेखरानंद परमहंस यांच्या संपर्कात आले. नंतर मध्यप्रदेशातील मांधाता येथील संस्थानिकांचे सल्लागार म्हणून काम पहात असतांना त्यांचे गुरु प.पू. चंद्रशेखरानंद परमहंस यांच्याशी त्यांची पुन्हा भेट झाली. श्री अनंतानंद साईश श्रीमत्परमहंसांंची तन-मनाने रात्रंदिवस सेवा करत असत. त्यांची सेवाभक्ती पाहून एक दिवस श्रीमत्परमहंसांनी त्यांना गुरुमंत्र दिला. गुर्वाज्ञेने श्री साईश यांनी अज्ञातस्थळी राहून तपश्‍चर्या केली. त्यानंतर त्यांनी रेवातटी (रेवा म्हणजे नर्मदा) ४० वर्षे राहून कठोर साधना केली.\n१ आ १. अल्पावधीतच गुरूंचे मन जिंकून अनेकांना अध्यात्माकडे वळवणारे प.पू. भक्तराज महाराज (जन्म : ७.७.१९२०. देहत्याग : १७.११.१९९५)\nहे प.पू. श्री अनंतानंद साईश यांचे शिष्य आणि मध्यप्रदेशातील इंदूर येथील सुप्रसिद्ध संत होते. दिनकर सखाराम कसरेकर हे त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव होय. बालपणापासूनच यांची अध्यात्माकडे ओढ होती. ते दत्तभक्त होते. गुरुप्राप्तीपूर्वी त्यांनी साधना म्हणून श्री गुरुचरित्राची असंख्य पारायणे केली होती.\n९.२.१९५६ या दिवशी त्यांना त्यांचे गुरु प.पू. श्री अनंतानंद साईश यांचे प्रथम दर्शन झाले. ईश्‍वरप्राप्तीची तीव्र तळमळ, गुर्वाज्ञापालन, गुरुसेवा, गुरूंवरील श्रद्धा आदी उत्तम शिष्याच्या अनेक गुणांमुळे दिनकरने अल्पावधीतच गुरूंचे मन जिंकले. गुरूंनी त्यांचे ‘भक्तराज’ असे नामकरण केले आणि पुढे ते ‘संत भक्तराज महाराज’ या नावाने प्रसिद्ध झाले.\nप.पू. भक्तराज महाराज यांनी भजन, भ्रमण आणि भंडारा या माध्यमांतून अध्यात्माचा प्रसार केला. अक्षरशः लक्षावधी किलोमीटरची भ्रमंती करून त्यांनी भजनांच्या माध्यमातून अनेकांना अध्यात्माकडे वळवले. सनातन संस्थेचे संस्थापक आणि महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ते गुरु होत.\n१ आ २. प.पू. भक्तराज महाराज यांच्यासोबत सावलीसारखे राहून गुरुसेवा करणारे प.पू. रामानंद महाराज (जन्म : २०.१०.१९२४. देहत्याग : ११.३.२०१४) \nयांचे पूर्वाश्रमीचे नाव रामचंद्र लक्ष्मण निरगुडकर. हे प.पू. भक्तराज महाराज यांचे गुरुबंधू होते. ते मूळचे नाशिक येथील. पुढे ते मध्यप्रदेशातील इंदूर येथे स्थायिक झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी १९४८ ते १९६४ या काळात पुष्कळ कार्य केलेे. १९४८ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यात आली. तेव्हा त्यांनी दोन मास कारावासही भोगला होता.\nगुरु प.पू. श्री अनंतानंद साईश यांची त्यांनी मनोभावे सेवा केली. गुरूंच्या देहत्यागानंतर प.पू. भक्तराज महाराज यांना गुरुस्थानी मानून त्यांच्यासोबत सावलीसारखे राहून त्यांनी गुरुसेवा केली.\nप.पू. भक्तराज महाराज यांनी त्यांचे नामकरण ‘रामानंद’ असे केले आणि त्यांना उत्तराधिकारी म्हणून नेमले. प.पू. भक्तराज महाराज यांनी प.पू. रामानंद महाराज यांच्या अवस्थेचे वर्णन ‘स्थितप्रज्ञ’ असे केले आहे. त्यांनी लक्षावधी किलोमीटर भ्रमंती करून भजनांच्या माध्यमातून अध्यात्माचा प्रसार केला.\nप.पू. भक्तराज महाराज यांनी वापरलेल्या पादुका\nप.पू. रामानंद महाराज यांनी वापरलेल्या पादुका\n२. निरीक्षणे आणि त्यांचे विवरण\nटीप १ : पादुकांच्या प्रभावळीची तुलना मूलभूत नोंदीशी केली आहे.\nसर्वसाधारण (कोणीही न वापरलेल्या) पादुकांमुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा वाढली आहे; पण या पादुकांची रचना सात्त्विक असल्याने त्यांत अत्यल्प प्रमाणात सकारात्मक ऊर्जाही आहे.\nदोन्ही संतांच्या पादुकांमधून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांमुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ प्रमाणात घटली आणि सकारात्मक ऊर्जा पुष्कळ प्रमाणात वाढली आहे.\nथोडक्यात सांगायचे तर, संतांच्या पादुकांमध्ये चैतन्य असते. हे चैतन्य भावपूर्ण उपासनेने टिकून रहाते अन् वृद्धिंगत होते. अशाप्रकारे संतांच्या देहत्यागानंतर ते स्थूलदेहाने प्रत्यक्षात नसतांनाही त्यांच्या पादुकांच्या माध्यमातून संतांमधील चैतन्याचा लाभ भाविकांना होत असतो. त्यामुळे हिंदु संस्कृतीत गुरूंच्या आणि संतांच्या पादुकांचे पूजन करण्याची पद्धत पूर्वापार चालत आली आहे. ही पद्धत कशी योग्य आहे, हे या वैज्ञानिक चाचणीतून सिद्ध होते.’\n– श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१९.१२.२०१४)\nसंदर्भ : दैनिक सनातन प्रभात\nसद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणांचे ठसे भूमीवर उमटल्यावर त्यांमध्ये विविध शुभचिन्हे दिसणे\n‘गणेशोत्सवाच्या काळात वातावरणात निर्माण झालेले चैतन्य टिकून राहून समष्टीला त्याचा लाभ व्हावा’, यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव...\nश्री गणपतीच्या स्वयंभू मूर्तीचे छायाचित्र आणि सनातन-निर्मित श्री गणपतीचे चित्र यांत आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक स्पंदने असल्याचे...\nगोमयापासून बनवलेली अशास्त्रीय गणेशमूर्ती उपासकाला आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक नसणे, तर धर्मशास्त्रानुसार बनवलेली सनातन-निर्मित शास्त्रीय गणेशमूर्ती आध्यात्मिकदृष्ट्या...\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांची खोली आणि परिसरातील वृक्ष यांच्यावर झालेली वाईट शक्तींची आक्रमणे\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रामध्ये वाईट शक्तींच्या आक्रमणामुळे झालेले त्रासदायक पालट\nCategories Select Category check (3) अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (122) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (17) अनुभूती (1) मृत्यू आणि मृत्यूनंतर (10) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (79) कर्मयोग (9) गुरुकृपायोग (62) अहं निर्मूलन (4) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (13) प्रीती (1) भावजागृती (11) सत्संग (1) सत्से��ा (1) स्वभावदोष निर्मूलन (20) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (3) अध्यात्म कृतीत आणा (376) अंधानुकरण टाळा (22) आचारधर्म (106) अलंकार (8) आहार (29) केशभूषा (18) दिनचर्या (30) निद्रा (2) वेशभूषा (17) धार्मिक कृती (45) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (2) साहाय्य करा (2) सनातनचे अद्वितीयत्व (390) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (42) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (6) चित्रकला (1) नृत्यकला (3) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) संगीत (11) सात्त्विक रांगोळी (10) सूक्ष्म चित्रकला (1) आध्यात्मिक संशोधन (107) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (84) अमृत महोत्सव (3) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (17) आध्यात्मिकदृष्ट्या (11) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (15) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (27) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (2) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (26) आश्रमांची वैशिष्ट्ये (19) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (9) सनातनचे संत (81) साधकांची वैशिष्ट्ये (45) ६० टक्के पातळीचे साधक (4) दैवी गुणांनी संपन्न (1) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (34) चित्र (33) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (4)\nझोप लागत नसल्यास पुढीलपैकी एखादा नामजप झोप येईपर्यंत करा \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/healthy-food-apply-on-skin-before-going-to-bed-2/", "date_download": "2019-11-17T22:40:36Z", "digest": "sha1:BUV75N35VE5XBMTQBP6CMHUYRBHLJNBQ", "length": 6804, "nlines": 110, "source_domain": "arogyanama.com", "title": "चेहऱ्यावर 'नॅचरल ग्लो' हवा आहे का? तर झोपण्यापुर्वी अवश्य करा 'हे' खास उपाय - Arogyanama", "raw_content": "\nचेहऱ्यावर ‘नॅचरल ग्लो’ हवा आहे का तर झोपण्यापुर्वी अवश्य करा ‘हे’ खास उपाय\nआरोग्यनामा ऑनलाईन टीम – सुंदर दिसण्यासाठी महिला नेहमीच काहीतरी उपाय करत असतात. बाजारात उपलब्ध विविध प्रॉडक्टचाही त्या वापर करतात. मात्र, नैसर्गिक सौंदर्य हवे असेल तर रात्री झोपण्यापूर्वी काही खास उपाय केल्यास तुमचे सौंदर्य उजळू ���कते. हे उपाय कोणते, याविषयी माहिती घेवूयात.\n‘हे’ आहेत थंड पाण्याचे 5 दुष्परिणाम आणि गरम पाण्याचे तब्बल 14 फायदे\nसतत ‘एनर्जी ड्रिंक’ घेतल्याने कमी होते मेंदूची कार्यक्षमता, ‘या’ 3 गोष्टी लक्षात ठेवा\n‘या’ ६ संकेतावरून समजू शकते…हृदयविकाराचा झटका येतोय, जाणून घ्या\nयामुळे डेड स्किन निघून जाते. त्वचेचा ग्लो वाढतो.\nहे कापसाने लावल्याने चेहर उजळतो, कोरडेपणा दूर होतो.\nत्वचेवर लावल्याने ती कोमल होते.\nयामुळे चेहरा गोरा होतो. चमक वाढते.\nयाने हलक्या हताने मालिश केल्याने सुरकुत्या दूर होतात.\nयात लेमन ज्यूस मिसळून लावल्याने चेहरा उजळतो. डाग दूर होतात.\nकापसाने हे लावल्याने त्वचेची चमक वाढते.\nबेसनमध्ये दही मिसळून लावल्याने ब्लॅकहेड्स निघून जातात.\nयामध्ये लेमन ज्यूस मिसळून लावल्याने सुरकुत्या दूर होतात. त्वचा मऊ होते.\nहे लावून हलकी मालिश केल्याने त्वचा मुलायम होते.\nगरोदर महिलांनी अवश्य खावेत बदाम, बाळाच्या मेंदूची होते योग्यप्रकारे वाढ\nजाणून घ्या, शरीरात कुठे होतो पाण्याचा उपयोग, परिस्थितीनुसार प्या पाणी\nजाणून घ्या, शरीरात कुठे होतो पाण्याचा उपयोग, परिस्थितीनुसार प्या पाणी\nग्रीन टीचे ६ उपयोग, कदाचित तुम्हाला माहिती नसतील, आवश्य करून पहा\nब्रेनडेड व्यक्तीच्या अवयवदानामुळे दोघांना जीवदान\n‘दाट’ आणि ‘काळेकुट्ट’ केसांसाठी ‘हा’ उपाय करा, जाणून घ्या\n‘ही’ ५ फुले अतिशय गुणकारी, ‘या’ आजारांवर रामबाण उपाय, जाणून घ्या\nशरीराला थंडावा देणारा ‘गुलकंद’ या आजरांवरही आहे गुणकारी ; जाणून घ्या बनवण्याची पद्धती\nलहान मुलांची उंची वाढण्यासठी करा हे नैसर्गिक उपाय\n‘हे’ आहेत गुणकारी कोहळ्याचे फायदे, जाणून घ्या\nशरीर लवचीक करणारं ‘हलासन’ आसन फायदेशीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.sahityasanskruti.com/node/366", "date_download": "2019-11-17T23:28:51Z", "digest": "sha1:U3T4NOIAQP4Y6L6ZSEK67BJ4H6MPDOH3", "length": 8176, "nlines": 89, "source_domain": "www.sahityasanskruti.com", "title": " समरस होणे असे साध्य करा | साहित्य संस्कृती", "raw_content": "\nवेळ कमी- वाचनाची हमी\nसमरस होणे असे साध्य करा\nरद्दीच्या दुकानात गठ्ठे असतात. वाचनालयात शेल्फावर पुस्तके असतात. जसा काळ जातो तसे क्षण, गोष्टी, व्यक्ती येतात आणि जातात. माणसे हे माहिती असूनही तणावाखाली असतात. भूतकाळ मनातून जात नाही. भविष्याचे विचारही टाळता येत नाहीत. अशा वागण्याचा परिणाम हाती घेतलेले काम, नातेसंबंध या सगळ्यावर दिसू लागतो.जो क्षण आहे त्याच्याशी समरस होऊन जगणे हे खरे जगणे त्याकरता वर्तमानावर लक्ष केंद्रित करा, भूतकाळ व भविष्याचा जास्त विचार करू नका.\n(माईंडफुलनेस) समरस होणे असे साध्य करा\nयेणा-या दिवसाची उत्सुकतेने आणि कुतूहल मनात ठेऊन सुरूवात करा. एखादी नवी गोष्ट अनुभवतांना, शिकतांना जी भावना मनात असते तीच रोजच्या घटनांकरताही असू द्या.\nआपल्याला ताणतणाव, भीती वा अनेक विविध विचारांनी अस्वथ वाटत असते असे अनेकदा होते. ते ताणतणाव कमी करण्याकरता स्व:त:च्या चुका माफ करायला शिका.स्वत:ला त्याबद्द्ल कोसू नका. त्यामुळे वर्तमानावर लक्ष देता येईल.\nघडणारी घटना, त्रासदायक भावना कालांतराने भूतकाळात जमा होते. त्याची तीव्रता कमी होते असे कायम मनात ठेवा. त्यामुळे आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता येईल.\nस्वत:ची काळजी घ्या, आपल्या भावनांची कदर करा पण त्याचा त्रास करून घेऊन नका.\nकायम अचूक असणे, सर्व कामे, व्यवसाय वा प्रत्येक कृती योग्य पद्धतीने घडणे अशक्य आहे. कायम परफेक्ट असणे हा एक भ्रम आहे. आपल्याला नेहमी तसे करता येणे शक्य नसते हे समजून घ्या. चुका कमी कशा होतील ते पहा पण चूक झाली म्हणजे सगळे संपले असे कधीही मनात आणू नका. स्वत:चा त्रुटींसकट स्वीकार करा.\nआपण सतत स्वत:चा बचाव कसा करता येईल अशा पावित्र्यात असतो. आपल्याला कमी त्रास व्हावा, आपल्या त्रुटी इतरांना दिसू नयेत याकरता प्रयत्नशील असतो. त्याकरता कधी नाटक करतो, कधी सोंग घेतो. पण अशा वागण्याचा मनावर आणि शरीरावर नकळत ताण येत असतो. त्यापेक्षा जसे आहोत तसे जास्तीत जास्त वेळा वागण्याचा प्रयत्न करा. बचावात्मक धोरण बाजूला ठेवले की विश्वास निर्माण होतो. हिंमत वाढते. आपल्याला अनेकांशी जुळवून घेता येते हे सुद्धा लक्षात येईल.\nआपल्या आयुष्यात काहीच कायम टिकणारे नाही.अनेक व्यक्ती, अनेक वस्तू, गोष्टी येतात आणि निघून जातात. भावना बदलतात. त्यांची तीव्रताही बदलते. जन्माला आलो तसे एक दिवस आपल्याला जावेच लागणार हे एक सत्य आहे.म्हणूनच प्रत्येक क्षण पूर्णत्वाने अनुभवा. तो क्षण पकडून ठेवता येणार नाही हे लक्षात घ्या. कोणताही काळ आला वा गेला तरी त्याचे दु:ख होणार नाही असे समरसून जगा.\nमिळून सा-याजणी, मेनका , रोहिणी, अक्षर मासिकातून लेखन प्रसिद्ध.\nलोकमत, लोकसत्ता, सकाळ, मटा या पेपरातून क���िता, लेख\nशक्यतेच्या परिघावरून कविता संग्रह\nशोकमग्न व्यक्तीशी असे वागा\nफुले आंबेडकरांमुळेच मी इथवरः नागराज मंजुळे\nदेशातील जातीय सलोखा : महत्त्व, गरज आणि आवश्यकता\nभूमी, अधिग्रहण व कायदा\nअसा साजरा करा -वसुंधरा दिवस\nतू आहेस तरी कोण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/category/mumbai", "date_download": "2019-11-17T23:36:29Z", "digest": "sha1:OV5D2CVI3M44UOT6VVM2LBYU4BPBT5AF", "length": 13328, "nlines": 126, "source_domain": "hwmarathi.in", "title": "मुंबई | HW Marathi", "raw_content": "\nFeatured ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी बच्चू कडूंचा राजभवनावर मोर्चा\nमुंबई | राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू मोर्चा काढला होता. मात्र, बच्चू कडूंनी शेतकऱ्यांचा हा मोर्चा...\nदेश / विदेश महाराष्ट्र मुंबई\nFeatured #AyodhyaJudgement : सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईत जमावबंदी लागू\nमुंबई | अयोध्येमधील बहुचर्चित वादग्रस्त जागेवर आज अखेर पडदा पडला आहे. “अयोध्येतील वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच,” असा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालायने आज (९ नोव्हेंबर) दिला आहे....\nAyodhya casefeaturedmob banMumbaipoliceSupreme Courtअयोध्या प्रकरणजमाव बंदीपोलीसमुंबईसर्वोच्च न्यायालय\nFeatured स्वाभिमाच्या कार्यकर्त्यांचे मंत्रालयासमोर दूध आंदोलन\nमुंबई | स्वाभिमान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वाखाली मंत्रालयासमोर त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे. रिजनल काॅम्प्रहेन्सिव इकाॅनाॅमिक पार्टनरशिप (आरसेप) करार त्वरीत रद्द, या...\nFarmersfeaturedMilkMinistryRaju ShettySwabhimani Farmers Associationदूधमंत्रालयराजू शेट्टीशेतकरीस्वाभिमानी शेतकरी संघटना\nFeatured शेअर बाजाराची ऐतिहासिक उसळी, सेन्सेक्सने पार केला ४० हजारांचा टप्पा\nमुंबई | शेअर बाजाराने आज (३० ऑक्टोबर) ऐतिहासिक उसळी घेतली आहे. सेन्सेक्सने ४० हजारांचा टप्पा पार केला आहे. मुंबई शेअर बाजारात आज सकाळी १०.३० पर्यंत...\nमुंबई | बेस्ट समितीने काल (२९ ऑक्टोबर) झालेल्या बैठकीत बोनस जाहीर करताना अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. बेस्टने तिकीट दरात केलेल्या कपातीमुळे प्रवासी संख्या वाढली. मात्र,...\nदेश / विदेश महाराष्ट्र मुंबई\nFeatured दत्ता पडसलगीकर यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी नियुक्ती\nमुंबई | महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्यावर नवी जबाबादरी देण्यात आली आहे. पडसलगीकर यांना ���ाष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पडसलगीकर आता...\nAjit DovalDatta PadasalgikarDeputy National Security OfficerfeaturedMumbaipoliceअजित डोभालदत्ता पडसलगीकरपोलीसमुंबईराष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार\nFeatured कुर्ला पूर्व द्रुतगती मार्गावर तणाव, नागरिकांकडून पोलिसांवर दगडफेक\nमुंबई | कुर्ल्यातील पूर्व द्रुतगती मार्गावर तणाव पहायला मिळाला आहे. या महामार्गावर नागरिकांकडून पोलिसांवर दगडफेक केली असून स्थानिक नागरिकांनी पोलिसांवर हल्ला देखील करण्यात आला आहे. काही...\nAbductionassembly electionEast Kurla ExpresswayfeaturedMaharashtrapoliceअपहरणकुर्ला पूर्व द्रूर्तगती मार्गपोलीसमहाराष्ट्रविधानसभा निवडणूक\nFeatured गोविंद पानसरे हत्येचा तपास एसआयटीकडून काढून घ्या, कुटुंबियांनी उच्च न्यायालयाकडे मागणी\nमुंबई | ‘कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येचा तपास एसआयटीकडून काढू घ्या,’ अशी मागणी पानसरे कुटुंबियांनी आज (१४ ऑक्टोबर) मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे. रितसर अर्ज करण्याचा...\nGovind Pansare murder caseMumbai High CourtSITएसआयटीगोविंद पानसरे हत्याकांडमुंबई उच्च न्यायालय\nFeatured वाशीत लोकलच्या पेंटाग्राफमधून धूर, हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत\nनवी मुंबई | हार्बर मार्गावरील वाशी रेल्वे स्थानकात एका लोकल गाडीच्या पेंटाग्राफला आग लागल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अज्ञात व्यक्तीने पेंटाग्राफवर ट्रॉली बॅग...\nfeaturedHarbor RailwayPentographRailway PoliceVashiपेंटाग्राफरेल्वे पोलीसवाशीहार्बर रेल्वे\nFeatured आरेतील वृक्षतोडीला तुर्तास स्थगिती, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय\nनवी दिल्ली | आरे वृक्षतोडप्रकरणी पर्यावरणप्रेमींना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईमधील आरे कॉलनीतील वृक्षतोडीला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. आरेतील झाडे तोडायला...\nAarey ColonyAssembly electionsfeaturedMaharashtraMumbaiSupreme Courtआरे कॉलनीमहाराष्ट्रमुंबईविधानसभा निवडणूकसर्वोच्च न्यायालय\nJayant Patil NCP | आम्ही भाजपसोबत जाण्याला अनेक मर्यादा \n#AyodhyVerdict | सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणार, ‘मुस्लीम लॉ बोर्डा’चा निर्णय\nShivsena VS Congress Purandar |आमचा शिवसेनेला नाही तर व्यक्ती आणि वृत्तीला विरोध \nराज्यात जनतेच्या मनातले सरकार आणण्याचा आमचा प्रयत्न \nShivsena-BJP | आता शिवसेनेला विरोधी बाकावर जागा, भाजपची माहिती\nJayant Patil NCP | आम्ही भाजपसोबत जाण्याला अनेक मर्यादा \n#AyodhyVerdict | सर्वोच्च न्यायालयाच्या निकाल��ला आव्हान देणार, ‘मुस्लीम लॉ बोर्डा’चा निर्णय\nShivsena VS Congress Purandar |आमचा शिवसेनेला नाही तर व्यक्ती आणि वृत्तीला विरोध \nराज्यात जनतेच्या मनातले सरकार आणण्याचा आमचा प्रयत्न \nShivsena-BJP | आता शिवसेनेला विरोधी बाकावर जागा, भाजपची माहिती\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=945", "date_download": "2019-11-17T22:57:22Z", "digest": "sha1:QBJNEX64RKVN44VPDH3FVE546VE3VRGW", "length": 16375, "nlines": 84, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nउद्योजकांनी सकारात्मक असणे आवश्यक : आ.डाॅ. देवराव होळी\n- मेक इन गडचिरोली अंतर्गत प्रथमच १०० उद्योजकांची कार्यशाळा\nप्रतिनिधी/ गडचिरोली : जिल्ह्याचा सर्वांगिण विकास व्हावा या दृष्टीकोणातून नवउद्योजकांना चालना देण्यासाठी मेक इन गडचिरोली हा अभिनव उपक्रम राबवित आहोत. मात्र नवउद्योजकांनी केवळ उद्योग उभारून चालणार नाही तर उद्योजकांनी सकारात्मक असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आ.डाॅ. देवराव होळी यांनी केले.\nआज २८ आॅगस्ट रोजी स्थानिक प्रेस क्लब भवनातील सभागृहात आयोजित १०० उद्योजकांच्या पहिल्या कार्यशाळेत आ.डाॅ. देवराव होळी बोलत होते. कार्यशाळेला जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक भोसले, जिल्हा उद्योग केंद्राचे प्रभारी बढे, पतंजली योग समितीच्या सुधा सेता, मेक इन गडचिरोलीचे प्रकल्प समन्वयक श्रीनिवास दोंतुलवार, अनोक गनपल्लीवार, रमेश अधिकारी उपस्थित होते.\nकार्यशाळेत दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय, जिनींग प्रेसींग, बांबू फर्निचर, राईस मिल, गारमेंट, दुग्ध प्रक्रिया , मिनरल वाॅटर, फेन्सिंग उद्योग, हाॅट मिक्स, बॅच मिक्स, शेळी पालन, ग्राॅफिक्स, प्रिंटींग व इतर ५० लाख ते २ कोटी रूपयांपर्यंत गुंतवणूक असलेल्या उद्योगांबाबत मार्गछर्शन करण्यात आले.\nपुढे बोलताना आ.डाॅ. होळी म्हणाले, मेक इन गडचिरोली च्या माध्यमातून नवउद्योजकांना प्रोत्साहित करण्याचे काम करण्यात येत आहे. यामुळे अनेक उद्योजक समोर आले. मात्र स्वतःचा उद्योग स्वतः उभारणे हा मुख्य उद्देश आहे. यासाठी ला��णारी उपयुक्त माहिती, केंद्र व राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान याबाबतची माहिती पुरविण्याचे काम मेक इन गडचिरोली करणार आहे. तुमच्या इच्छाशक्तीशिवाय आम्ही काहीच करू शकणार नाही. यामुळे इच्छाशक्तीच्या बळावर उद्योग निर्माण करा आणि सुरळीत सुरू ठेवा. यासाठी नियमित कार्यशाळा आयोजित केल्या जातील. जिल्ह्यात आतापर्यंत १७२ प्रकल्प मेक इन गडचिरोलीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले आहेत. आतापर्यंत कधीही असे झाले नाही. जिल्ह्यातील एमआयडीसीमध्ये अनेक उद्योजकांनी उद्योग उभारणीच्या नावे भूखंड खरेदी केले मात्र उद्योग उभारले नाहीत. यामुळे असे भूखंड परत घेवून नवउद्योजकांना देण्यात यावे, याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. भविष्यात शेती हा व्यवसाय न ठेवता शेती पुरक उद्योग निर्माण होणार आहेत, असेही आ.डाॅ. होळी म्हणाले. यावेळी सुधा सेता यांनी व्यक्तीमत्व विकास या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाभरातील १०० उद्योजक उपस्थित होते. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प अभियंता राजु दासरवार, जीवनकुमार चक्का, श्रावण मक्केना, आशिष गोरडवार, मिथून गेडाम, प्रफुल निकासे यांनी सहकार्य केले.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nबिरसा मुंडा युवकांसाठी प्रेरणास्थान..\nछत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाकडून चार नक्षल्यांचा खात्मा\nपिक करपले उत्पन्न घटले, दुष्काळातून वगळले \nशिवसेनेला मोठा धक्का ; सत्तास्थापनेसाठी वेळ वाढवून देण्यास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिला नकार\nएक लाखाहून अधिक सर्व्हिस वोटर्सपर्यंत पोहोचणार विधानसभा निवडणुकीच्या ‘ईटीपीबीएस’ मतपत्रिका\nअपघातानंतर संतप्त जमावाने १५ हून अधिक ट्रक पेटविले, मृतकांची संख्या ८ वर\nअकोला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात सहा शेतकऱ्यांनी घेतले विष\nनिर्माण शिबिरात ‘तारुण्यभान ते समाजभान’\nअंबुजा येथील तीन मुलांचा मंगी येथील नाल्यात बुडून मृत्यू , सुट्टी घालविण्यासाठी पोहायला जाणे जीवावर बेतले\nपावसाचा कहर, गडचिरोली शहर जलमय\nआम आदमी नजरेसमोर ठेवून प्रत्येकानी जिल्ह्याच्या विकासासाठी कटीबध्द होऊ : पालकमंत्री ना. आत्राम\nग्राम बालविकास केंद्रात दिला जाणार अतितीव्र कुपोषित बालकांना जास्त कॅलरी व प्रोटीनयुक्त पोषण आहार\nशोपियानमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदेसाईगंज येथील हनु���ान वार्डात शिरले वैनगंगा नदीचे पाणी\nजंगल परिसरात लपवून ठेवलेला दारूसाठा बल्लारपूर पोलिसांनी केला जप्त\nमहावितरणचा ७७१ वीजचेारांना दणका, १४ महिण्यात १ कोटी ६६ लाखांच्या वीजचोऱ्या उघडकिस\nसाहित्य घेण्यासाठी बांधकाम कामगारांची झुंबड, गर्दीमुळे धक्काबुक्कीचे प्रकार\nपावसामुळे भारतीय संघाचा न्यूझीलंडविरुद्ध चा सामना खोळंबला\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेणार\nप्रचारासाठी उरले दोन दिवस, जाहीर सभा, रोड शो आणि भाषणांचा धडाका\nकोंबड्या चोरुन खात असल्याच्या संशयावरुन हटकल्याने जिवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास ५ वर्षांचा सश्रम कारावास\nविधानसभा निवडणूक २०१९ : प्रशासन सज्ज, ९३० मतदान केंद्र, ७ लाख ७४ हजार ९४८ मतदार\nबदली प्रक्रीया न्यायपूर्ण करण्यात यावी : आदर्श शिक्षक समीती\n१२ एप्रिलला प्रदर्शित होणार मोदी यांच्यावरील जीवनपट, विवेक ओबेरॉयचे सहा लूक प्रदर्शित\nझुम कार ॲपवरून वाहने बुक करून दारूची तस्करी, १८ लाखांचा मुद्देमाल जप्त\nजागतिक स्तरावरील सर्वोच्च नोबेल पुरस्कारांची घोषणा\nडॉ. बंग दांपत्य ‘गार्डियन्स ऑफ ह्युमनिटी’ पुरस्काराने माऊंट अबू येथे सन्मानित\nगडचिरोली जिल्हयातील मालदुगी महिला बचत गटाची गरुड झेप, मध निर्मितीच्या प्रकल्पास सुरूवात\nचिचगाव (बरडकिन्ही) येथे पट्टेदार वाघाने केले केले ४ वर्षांच्या बालकाला ठार\nचिखलगाव - लाडज वासीयांनी अखेर मतदानावर १०० टक्के बहिष्कार यशस्वी केलाच \nकर्जबाजारीपणाला कंटाळुन तरुण शेतकऱ्याची आत्महत्या : अरततोंडी येथील घटना\nछुपा प्रचार सुरु , आता लढतीकडे लक्ष \nहल्ला आम्ही कधीच विसरणार नाही आणि हल्लेखोरांना सोडणारही नाही : सीआरपीएफ\nसर्व शासकीय कार्यालये २६ जानेवारीपर्यंत तंबाखूमुक्त करा : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nसोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ अंतिम टप्प्यात\n१ लाख २० हजारांची लाच स्वीकारतांना जिल्हा खनिकर्म अधिकारी श्रीकांत शेळके एसीबीच्या जाळ्यात\nनक्षल्यांनी हत्या केलेला शिशीर मंडल हा नक्षल्यांचाच खबरी : पोलिस विभागाची माहिती\nगैरहजर असलेल्या वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची चौकशी करून अहवाल तत्काळ पाठवा\n२७ मे रोजी झालेल्या दराची येथील चकमकीत ठार झालेल्या नक्षल्याचे अवशेष आ���ळले\nपाईपवरुन पडल्याने कामगार जखमी\nआयुष्यमान भारत योजनेचा समाजातील गरीब रुग्णांवर सुलभपणे उपचाराची सुविधा : देवेंद्र फडणवीस\nनागपूरच्या शुक्रवारी तलावात चिमुकलीसह आईने उडी घेऊन केली आत्महत्या\nठाणेगाव येथे भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट\nप्रकाश सा.पोरेड्डीवार यांनी समाजव्यवस्थेत कौटूंबिक जिव्हाळा निर्माण करण्याचे कार्य केले : अरविंद सावकार पोरेड्डीवार\nगडचिरोली जिल्ह्यातील केवळ १२१८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत\nमाध्यम प्रमाणिकरण कक्षास निवडणूक निरीक्षकांची भेट\nशिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर अज्ञात तरुणाने केला चाकू हल्ला\nएका ४ वर्षांच्या चिमुरडीवर २५ वर्षीय नराधमाचा बलात्कार, वाडी येथील घटना , आरोपी फरार\nभरधाव बसने महिलेला चिरडले\nदेलोडातील नागरीक करत आहेत भिषण पाणीटंचाईचा सामना\nकाश्मीरमध्ये चकमकीत सीआरपीएफचे दोन जवान आणि दोन स्थानिक पोलिस शहीद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/shivsena-uddhav-thakre-sharad-pawar-akp-94-1994665/", "date_download": "2019-11-18T00:26:45Z", "digest": "sha1:3ECP7GBORJWXRM4W55KEDPJPWRXIPGKK", "length": 16614, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Shivsena Uddhav Thakre Sharad pawar akp 94 | माथाडी कामगार द्विधा मन:स्थितीत | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंत्री उचलण्यासाठी गेलेल्या चिमुरडीला चिरडले\nशेतकऱ्याची आत्महत्या, मृतदेह जिल्हा कचेरीवर\nदहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान - मोदी\nउधळपट्टी केल्यास तिप्पट पाणीपट्टी\nविद्यार्थ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ\nमाथाडी कामगार द्विधा मन:स्थितीत\nमाथाडी कामगार द्विधा मन:स्थितीत\nकायदा करून कामगाराला जगवला त्यांच्या मागे जायचे की पुढे सांभाळणाऱ्यांना पाठिंबा द्यायचा, अशा स्थितीत माथाडी कामगार आहे.\nजगवणाऱ्यांना साथी द्यायची की भविष्यात सांभाळणाऱ्या सत्ताधाऱ्यांना पाठिंबा द्यायचा :- साठ-सत्तरच्या दशकात पश्चिम महाराष्ट्रातून पोटापाण्यासाठी मुंबईत आलेला माथाडी कामगार अस्तित्वाच्या लढाईसाठी सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीच्या आश्रयाला गेला आहे. चार प्रमुख संघटनांनी महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.\nराज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक आणि शरद पवार यांच्या शब्दाबाहेर नसलेला हा कष्टकरी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवणार आहे. त्यामुळे कायदा करून कामगाराला जगवला त्यांच्या मागे जायचे की पुढे सांभाळणाऱ्यांना पाठिंबा द्यायचा, अशा स्थितीत माथाडी कामगार आहे.\nसाठच्या दशकात पश्चिम महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य स्थितीमुळे सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि पुण्याच्या काही भागातून शरीरयष्टीने मजबूत असलेले तरुण मुंबईत गोदीमध्ये कामाला आले. एकमेकांना साहाय्य करीत अनेक तरुणांनी गावातील मित्रांना मुंबईत ओझी वाहण्याच्या या कामासाठी आणले. कामाच्या ठिकाणी राहायचे आणि दिवसभर काम करायचे असा दिनक्रम असलेल्या या तरुणांना स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांनी सत्तरच्या दशकात संघटित करून संघर्ष करण्यास भाग पाडले. आज राज्याच्या कानाकोपऱ्यात हा माथाडी कामगार विखुरलेला असून ही संख्या तीन लाखाच्या घरात आहे. पाटील यांनीच स्थापन केलेल्या माथाडी संघटनेमधील सदस्य संख्या लाखाच्या जवळपास आहे. त्यामुळेचे ही संघटना राजकीयदृष्टय़ा प्रभावी ठरली आहे.\nआजच्या घडीला या संघटनेचे एक पदाधिकारी माजी आमदार नरेंद्र पाटील महायुतीच्या जवळ आहेत, तर दुसरे आमदार शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेते आहेत. पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन माथाडी कामगारांच्या भवितव्यासाठी शिवसेना-भाजप महायुतीला मतदान करण्याचे आदेश दिले आहेत. कोरेगावमधील राष्ट्रवादीचे उमेदवार शिंदे वगळता इतर सर्व मतदारसंघात जर माथाडी कामगार असतील तर त्यांनी तेथील महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्याचा हा फतवा आहे. माथाडी कामगारांचे अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत. यात घरांचा मोठा प्रश्न निकाली निघालेला नाही. सिडको व म्हाडाच्या माध्यमातून तो सोडविला जाणार आहे.\nमाथाडी कायदा बासनात गुंडाळण्याचे प्रयत्न सुरू आहेत. माथाडी कामगारांची तिसरी पिढी आता काम करीत आहे. त्यांच्या अस्तित्वाची लढाई सुरू असून गिरणी कामगारासारखा हा कामगार उद्ध्वस्त होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सत्तेतील सरकारची गरज आहे. इतकी वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर राहिलेले हे कामगार सत्तेचे फिरलेले वारे पाहून शिवसेना-भाजपबरोबर जाऊ लागले आहेत. त्यामुळे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांबरोबर आणि ��िंदे यांनी विरोधकांबरोबर राहण्याची जणू काही व्यूहरचना आखण्यात आली आहे.\nकेंद्र आणि आता राज्यातील सत्तेचा सारीपाट स्पष्ट होऊ लागला आहे. त्यामुळे पाटील यांनी माथाडी कामगारांना महायुतीला मतदान करण्याचा आदेश दिला आहे. पाटील हे कामगार संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव आहेत. त्यामुळे त्यांना मानणारा एक मोठा वर्ग संघटनेत आहे. कामगारांच्या हितासाठी मुख्यमंत्र्यांची भांडी देखील घासेन असे जाहीर करून त्यांनी कामगार आणि मुख्यमंत्री या दोघांच्या मनात जागा निर्माण केली आहे. संघटनेत चार महत्त्वाची पदे आहेत. शिंदे यांनी असा कोणताही आदेश दिलेला नाही, मात्र जास्तीत जास्त माथाडी कामगार मतदार असलेल्या कोरेगावात माथाडी जाऊन मतदान करतील हे स्पष्ट आहे. महायुती आणि महाआघाडीत माथाडी कामगार भरडला जाणार आहे, मात्र कामगारांचे भवितव्य या प्रश्नावर ७० ते ८० टक्के कामगार हा महायुतीच्या बाजून वळणार असून २० ते ३० टक्के हा महाआघाडीला पसंती देणार असल्याचे दिसून येते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nभारतीय अर्थव्यवस्थेबाबत बिल गेट्स यांनी केले मोठे विधान; पहा काय म्हणाले...\nविरोधी बाकावरून सेना संसदेत आक्रमक\nVideo: 'मिर्झापूर २'च्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता\n'पानिपत'मधील 'मर्द मराठा' गाण्याची गायिका आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर\nसलमानसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीवर आली धुणी-भांडी करण्याची वेळ\n'हुड हुड दबंग'ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मीम्स व्हायरल\nVideo : मलायकाचा नेहा धुपियाला चप्पल मारण्याचा प्रयत्न, कारण...\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nमर्यादित षटकांसाठी आक्रमक मयंकचा पर्याय\nतीन दिवसांनंतर राज्यात गारव्यात वाढ\n‘बीकेसी कनेक्टर’मुळे नवी कोंडी\nउपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय\nचंद्रपूर आणि मुंबई विभाग सर्वाधिक प्रदूषित\nसोनिया गांधी-शरद पवार भेटीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार\nअयोध्या निकालाविरोधात फेरविचार याचिका\n‘मॅरेथॉन’मध्ये सहभागी स्पर्धकांच्या वाहनांची तोडफोड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/8747/presumptive-tax-scheme-bddl-mahiti-marathi-manachetalks/", "date_download": "2019-11-17T23:14:41Z", "digest": "sha1:423ESOXG74YTKEAKRXW45S3GHGNOQEFB", "length": 18303, "nlines": 104, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "आयकर भरण्याच्या नियमांबाबत महत्त्वाची माहिती वाचा या लेखात | मनाचेTalks", "raw_content": "\nआयकर भरण्याच्या नियमांबाबत महत्त्वाची माहिती वाचा या लेखात\nअधिकाधिक लोक प्रत्यक्ष करनिर्धारणाच्या कक्षेत यावेत आणि त्यांनी योग्य प्रमाणात कर भरून देशाच्या प्रगतीस हातभार लावावा, अशी सरकारची इच्छा आहे. विकसित देशांच्या तुलनेत भारतात प्रत्यक्ष कर देणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. तसे असण्याची अनेक कारणेही आहेत. पगारदार व्यक्ती, नोंदणीकृत कंपन्या, खाजगी कंपन्या यांना काही गोष्टी सक्तीने कराव्या लागत असल्याने त्यांच्याद्वारे कर आपोआपच मिळतो. या उलट छोटे व्यावसायिक, सल्लागार, वाहतूक व्यवसाय करणारे लोक यांना मिळणारे उत्पन्न अनिश्चित असते. तसेच ते सातत्यपूर्ण एकसारख्या प्रमाणात मिळत राहील याची खात्री नसते. त्या लोकांना कायद्याने त्यांचे उत्पन्न निर्धारित करण्यासाठी जमाखर्चाच्या काटेकोर नोंदी ठेवून कर भरायला लावणे आणि याप्रकारे करभरणा बरोबर होत आहे याची पडताळणी करण्याची यंत्रणा उभारणे, हे जिकिरीचे काम आहे.\nतेव्हा अशा लोकांनी त्यांच्या केवळ उलाढालीची रीतसर नोंद ठेवून त्यावरून आपले उत्पन्न जाहीर करावे. त्यावरील कर भरावा या हेतूने ही योजना आयकर खात्याकडून जाहीर करण्यात आली आहे. यासाठी आयकर कायद्याच्या कलम ४४ मधील ४४ ADA, ४४ ADE, ४४ AE नुसार विविध व्यावसायिकांसाठी निश्चित तरतुदी करण्यात आल्या आहेत. याचा फायदा छोटे व्यापारी, सल्लागार आणि वाहतूक व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना घेता येईल. जे लोक यात जाहीर केलेल्या तरतुदीनुसार आपले उत्पन्न जाहीर करून देयकर भरतील त्यांना इतर व्यवसायीकांप्रमाणे जमाखर्चाची नोंद ठेवण्याची आणि त्याचे लेखापरीक्षण करून घेण्याची आवश्यकता नाही. आयकर खात्याकडून यासंबंधीची कोणतीही चौकशी केली जाणार नाही.\n४४ ADA या तरतुदीचा लाभ छोटे व्यापारी घेऊ शकतात. ज्यांची वार्षिक उलाढाल २ कोटी रुपयांच्या आत आहे. त्यांना त्यांच्या व्यावसायिक उलाढालीतीतून ८ % नफा होतो आहे असे गृहीत धरण्यात आले आहे. रोकडविराहित व्यवहारास प्रोत्साहन मिळावे म्हणून रोकडविराहित व्यवहारातून ६ % नफा होतो आहे असे गृहीत धरण्यात आले आहे. याप्रमाणे उलाढालीच्या टक्केवारीवरू�� येणारी रक्कम हे व्यवसायाचे निव्वळ उत्पन्न समजण्यात येईल.\n४४ ADA या तरतुदीचा लाभ ५० लाख रुपयांचा आत उलाढाल असलेले सल्लागार घेऊ शकतात. याचा फायदा डॉक्टर, वकील, वास्तुरचनाकार, तांत्रिक सल्लागार, प्रत्यक्ष करनियंत्रण मंडळाने (CBDT) मान्य केलेल्या सल्लागारांना घेता येईल. या तरतुदीनुसार उलाढालीच्या ५० % रक्कम व्यवसायाचा खर्च आणि ५० % रक्कम त्यातून मिळालेले निव्वळ उत्पन्न समजण्यात येईल.\n४४ AE यातील तरतुदीचा लाभ वाहतूक व्यावसायिकांना होईल. वाहने भाड्याने देणे, वस्तूंची ने आण करणे असा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींचा यात समावेश होतो. वर्षभरात त्यांच्याकडे १० हून अधिक व्यापारी वाहने नसावीत. एका वाहनामागे एका महिन्यात टनामागे ₹ १००० (HGV) किंवा ₹ ७५००/- (LGV) उत्पन्न मिळते असे गृहीत धरून निव्वळ उत्पन्न मोजता येईल. वर्षभरातील जेवढे महिने जितकी वाहने वापरात असतील त्याप्रमाणे प्रमाणशीर पद्धतीने येणाऱ्या उत्पन्नाची बेरीज करावी लागेल.\nअनुमानीत देयकर योजनेचा लाभ घेणाऱ्यास व्यवसायासाठी केलेल्या अन्य कोणत्याही खर्चाची जसे नोकरांचे पगार, कर्जावरील व्याज, जागेचे भाडे, प्रवास खर्च, घसारा तसेच १० A, १० AA, १० B, १० BA, ८० HH, ८० RRB नवीन उद्योग, विशेष निर्यात उद्योग याअंतर्गत मिळणाऱ्या सवलती यांची वजावट मिळणार नाही. एकदा या योजनेचा स्वीकार केला की किमान पुढील ५ वर्ष याच पद्धतीने आपल्या व्यवसायाच्या उत्पन्नाची मोजणी करावी लागेल.\nएकदा या पद्धतीचा स्वीकार करून नंतरच्या वर्षी वेगळ्या पद्धतीने उत्पन्नाची मोजणी केल्यास त्यानंतरची ५ वर्ष पुन्हा या योजनेचा लाभ घेता येणार नाही. आपले उत्पन्न निश्चित केल्यावर त्यांना प्रचलितदराने कर द्यावा लागेल. सर्वसामान्य करदात्यांना मिळणाऱ्या (80/C, 80/CCD, 80/D, 80/E, 80/G, 80/TTA-B यासारख्या) करसवलती घेऊन आपले करपात्र उत्पन्न त्यांना निश्चित करता येईल. जर वर्षभरात १० हजाराहून अधिक कर त्यांना द्यावा लागणार असेल तर नियमाप्रमाणे अग्रीमकर द्यावा लागेल. या योजनेचा लाभ वैयक्तिक करदाते (Individual), हिंदू अविभाज्य कुटुंब (HUF), भागीदारी फर्म (Partnership) यांना घेता येईल. मर्यादित दायित्व असलेल्या भागीदारीस (LLP) याचा लाभ घेता येणार नाही. यासंदर्भात असलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देणारे (FAQ) विस्तृत खुलासापत्रक आयकर विभागाने प्रसिद्ध केले आहे. या मर्यादेत उलाढाल असले��्या अनेकांना ही योजना, कोणत्याही प्रकारच्या व्यवसाय खर्चाच्या नोंदी ठेवण्याचे कायदेशीर बंधन नसल्याने अतिशय उपयुक्त आहे. तरीही आपणास ती कितपत फायदेशीर ठरेल यासंबंधी काही शंका असल्यास जाणकार व्यक्तीचा सल्ला घ्यावा.\nया आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.\n१९८२ पासून \"हिंदुस्तान ऑरगॅनिक केमिकल\" या कंपनीत नोकरी, शिक्षण बी कॉम. एवढ्यातच अकाउंट डिविजन मधे पी. एफ. विभागात उपव्यवस्थापक म्हणून मी स्वेच्छानिवृत्ती घेतली. मी मुंबई ग्राहक पंचायतच्या शिक्षण विभागाचा सक्रिय कार्यकर्ता असून १९८४ पासून शेअर बाजाराशी संबधीत, गुंतवणूक करप्रणाली आणि आर्थिक विषयांच्या लेखनासाठी अलीकडेच सुरुवात केली आहे. मराठी माणसाला शेअरबाजाराबद्दल शास्त्रशुद्ध माहिती मिळावी आणि तीही आपल्या भाषेत म्हणून हा माझा छोटासा प्रयत्न.\nहे पाच सोपे मार्ग वापरले तर निश्चितच कर्जमुक्त होता येईल\nमुंबई शेअरबाजार (BSE) आणि राष्ट्रीय शेअरबाजार (NSE) साम्य आणि फरक काय\nआयकर विवरणपत्र भरण्यास मुदतवाढ\nNext story जागतिक अवकाश क्षेत्रात इसरोचे नाव\nPrevious story अंतराळ क्षेत्रात भारताची मान उंचावणारे शेतकरी कुटुंबातले के. सिवन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/868.html", "date_download": "2019-11-17T23:58:26Z", "digest": "sha1:JBYMCOC3F3WIAVKLRWWTUUCCIIH36EDD", "length": 35581, "nlines": 509, "source_domain": "www.sanatan.org", "title": "शाकंभरी पौर्णिमा - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का ���ोतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > अध्यात्म कृतीत आणा > सण, उत्सव आणि व्रते > उत्सव > शाकंभरी पौर्णिमा\nप्रजेच्या रक्षणासाठी धान्य निर्माण करणार्‍या श्री शाकंभरीदेवीच्या प्रीत्यर्थ पौष मासातील पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी माहूरगडाची देवी श्री रेणुकादेवी हिची रथयात्रा काढली जाते. या उत्सवामागील इतिहास आणि महत्त्व लेखातून जाणून घेऊया.\n‘पौष पौर्णिमा या तिथीला शाकंभरी पौर्णिमा साजरी केली जाते.\n२. इतिहास आणि उद्देश\nएकदा महाभयंकर दुष्काळ पडला होता. अनेक वर्षे पाऊसच पडला नाही. तेव्हा प्रजेचे रक्षण करण्याकरता श्री शाकंभरीदेवीने तिच्या अंगातून धान्य निर्माण केले आणि प्रजेला वाचवले. त्याप्रीत्यर्थ श्री शाकंभरीदेवीचा उत्सव साजरा करतात.\n३. उत्सव साजरा करण्याची पद्धत\nपौर्णिमेला देवीच्या नैवेद्यास न्यूनतम ६० आणि जास्तीतजास्त १०८ भाज्या असतात. भारतात सर्वत्र शाकंभरी पौर्णिमेचा कुलाचार केला जातो. या दिवशी श्री क्षेत्र माहूर येथे रेणुकादेवीची थाटात रथयात्रा काढतात.’\nया दिवशी आदिशक्तीरूपी धारणेचे तारक रूपातील लयकारी तत्त्व ब्रह्मांडात भ्रमण करत असते. हे तत्त्व जिवातील मनःशक्तीरूपी धारणा जागृत करून त्याला जीवनातील विशिष्ट आध्यात्मिक ध्येयाचे स्मरण करून देते. ही पौर्णिमा प्राणशक्तीदायिनी असल्याने अनेक गंभीर व्याधींना या दिवशी तिलांजली दिली जाते; कारण या दिवशी लयकारी भावातील तारक शक्तीरूपी तत्त्व हे देहातील मूळ रज-तमात्मक धारणेला नष्ट करते.’\n– सूक्ष्म जगतातील ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, वैशाख कृष्ण दशमी (३०.५.२००८), दुपारी ३.२१)\nसंदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’\nमुंबई येथे पोलीस अधिकार्‍याकडून वाहतूक पोलिसाच्या गणवेशातील श्री गणेशमूर्तीची स्थापना करून विडंबन \nजगद्गुरु भगवान श्रीकृष्णाची विविध गुणवैशिष्ट्ये \nगुरुपौर्णिमेनिमित्त परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा संदेश (२०१९)\nदेवतेला चित्रविचित्र रूपांत दाखवून देवतेची अवकृपा ओढवून घेऊ नका \nश्री गणेश उत्तर पूजाविधी (Audio)\nश्री गणेश पूजाविधी (Audio)\nCategories Select Category check (3) अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (122) अध्यात्म���चे महत्त्व आणि लाभ (17) अनुभूती (1) मृत्यू आणि मृत्यूनंतर (10) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (79) कर्मयोग (9) गुरुकृपायोग (62) अहं निर्मूलन (4) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (13) प्रीती (1) भावजागृती (11) सत्संग (1) सत्सेवा (1) स्वभावदोष निर्मूलन (20) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (3) अध्यात्म कृतीत आणा (376) अंधानुकरण टाळा (22) आचारधर्म (106) अलंकार (8) आहार (29) केशभूषा (18) दिनचर्या (30) निद्रा (2) वेशभूषा (17) धार्मिक कृती (45) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (168) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (40) ऋषीपंचमी (1) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (67) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (16) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (201) अभिप्राय (198) आश्रमाविषयी (139) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (102) अध्यात्मप्रसार (45) धर्मजागृती (18) राष्ट्ररक्षण (17) समाजसाहाय्य (22) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (479) गोमाता (5) थोर विभूती (129) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (1) तीर्थयात्रेतील अनुभव (1) लोकोत्तर राजे (13) संत (63) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (1) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (62) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (13) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) मलेशिया (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (110) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (8) दत्त (13) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीरा��� (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (45) आपत्काळ (2) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (2) साहाय्य करा (2) सनातनचे अद्वितीयत्व (390) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (42) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (6) चित्रकला (1) नृत्यकला (3) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) संगीत (11) सात्त्विक रांगोळी (10) सूक्ष्म चित्रकला (1) आध्यात्मिक संशोधन (107) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (84) अमृत महोत्सव (3) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (17) आध्यात्मिकदृष्ट्या (11) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (15) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (27) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (2) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (26) आश्रमांची वैशिष्ट्ये (19) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (9) सनातनचे संत (81) साधकांची वैशिष्ट्ये (45) ६० टक्के पातळीचे साधक (4) दैवी गुणांनी संपन्न (1) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (34) चित्र (33) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (4)\nझोप लागत नसल्यास पुढीलपैकी एखादा नामजप झोप येईपर्यंत करा \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/television-news/shujit-sarkar/articleshow/63711097.cms", "date_download": "2019-11-17T22:57:26Z", "digest": "sha1:YNP725Z3AJWTLBMGOTBLHQLKS2TU4MGW", "length": 16090, "nlines": 165, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "television news News: बालपणाचा बाजार मांडला जातोय: सरकार - shujit sarkar | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली ���ोजWATCH LIVE TV\nबालपणाचा बाजार मांडला जातोय: सरकार\nलहान मुलांचे रिअॅलिटी शो बंद करा, या शुजित सरकारनं केलेल्या ट्विटची दखल 'मुंटा'नं घेतली होती. शुजितच्या 'ऑक्टोबर' चित्रपटानिमित्त घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी 'मुंटा'शी मनमोकळ्या गप्पा मारल्या. 'कलेला वाव देण्याच्या नावाखाली बालपणाचा सध्या बाजार मांडला जातोय', असंही त्यांनी यावेळी सांगितलं.\nबालपणाचा बाजार मांडला जातोय: सरकार\n'पिकू', 'पिंक', 'विकी डोनर'सारखे दर्जेदार सिनेमे देणारा दिग्दर्शक शूजित सरकार लहान मुलांच्या रिअॅलिटी शोच्या बाबतीत परखडपणे आपली मतं मांडतो. 'लहान मुलांचे सगळे रिअॅलिटी शो बंद झाले पाहिजेत. कोवळ्या वयात त्यांच्याकडून मोठ्यांसारखं काम करून घेतलं जातं. कलेला वाव दिला जातो, असं गोड गोड बोलत त्यांच्या बालपणाचा बाजार मांडला जातो. ट्विटरच्या माध्यमातून मी यावर व्यक्त झालो होतो. यापुढे जाऊन या विषयावर मला अजून बरंच काही लोकांसमोर आणायचं आहे. बाराव्या वर्षी मुलांना रक्तदाब, मधुमेह यासारखे आजार होतात. त्यांच्यावर खूप दबाव आणला जातो. या सगळ्यासाठी मी पालकांना दोषी ठरवेन. नुकताच मी 'शोर' नावाचा सिनेमा केला आहे. त्याचा विषय परीक्षेचा ताण या विषयाला धरुनच आहे', असं शुजित यांनी सांगितलं.\nवरुणचे सिनेमे आजारी पाडतील\nमाझ्या 'ऑक्टोबर'मध्ये वरुण मुख्य भूमिकेत आहे. मला बरेच लोक विचारतात, वरूण ज्या मसालापटांमध्ये काम करतो तसे चित्रपट तुम्ही का करत नाही मुळात मी वरुणचा एकही सिनेमा पाहिला नाही. ते मसालापट बघून मी आजारी पडेन असं मला वाटतं. नुसता पैसे कमावण्यासाठी कसेही तयार केलेले मसालापट मी तरी पाहत नाही. सिनेमा फक्त करमणुकीचं माध्यम नाही. सत्यजित रे यांचा आदर्श मी समोर ठेवतो.\nसध्या 'मी टू' आणि बॉलिवूडमध्ये हिरॉइन्सना मिळणाऱ्या मानधनाबद्दल बोललं जातंय. 'पिकू'मध्ये दीपिकाला बिग बी आणि इरफान खान यांच्यापेक्षा जास्त मानधन दिलं गेलं होतं. बॉलिवूडमध्ये तांत्रिक विभागात काम करणाऱ्या मुलींना नेहमी मुलांपेक्षा कमी मानधन मिळतं. पण माझ्या सेटवर तांत्रिक विभागात काम करणाऱ्यांमध्ये भेद करून कधीच मानधन दिलं जात नाही. मलाही एक मुलगी आहे. त्यामुळे मुलींवर होणारे अत्याचार, स्त्री-पुरुष समानता या विषयांना धरून मी नेहमीच संवेदनशील असतो.\nमाझे सिनेमे चालण्यामागे सगळ्यात मोठा वाटा माझे सिनेमे लिहणाऱ्या जुही चतुर्वेदीचा आहे. बऱ्याच दिग्दर्शकांना सगळं स्वतःच करण्याची हौस असते, तर काही दिग्दर्शक नाईलाजाने लेखक होतात. पण, मला वाटतं सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन हे दोन्ही प्रांत वेगळे आहेत. आपल्याकडे बरेच दिग्दर्शक स्वतःला लेखक म्हणवून घेतात. आपल्याकडे लेखक खूप आहेत. पण, त्यांना सिनेलेखक म्हणून चांगलं वातावरण मिळत नाही. म्हणून घर चालवण्यासाठी त्यांना टीव्हीचा आधार घ्यावा लागतो. ज्यात पैसे मिळतात, पण लेखक म्हणून त्यांचा विकास होत नाही.\nमी दिग्दर्शित केलेल्या आणि प्रदर्शित न होऊ शकलेल्या 'शू बाईट' या सिनेमाबद्दल बिग बींनी नुकतंच एक ट्विट केलं होतं. या सिनेमासाठी काम करत असलेल्या प्रोडक्शन हाऊसमध्ये सध्या काही वाद सुरू आहेत. त्या भांडणात बरीच वर्षे हा सिनेमा रखडला. हा सिनेमा प्रदर्शित व्हावा म्हणून मी स्वतःचं घर देखील विकायला तयार आहे. माझ्याकडून आणि बिग बींकडून त्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.\nटीव्हीचा मामला:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\n'फोमो' वेब सीरिजच्या माध्यमातून पर्ण पेठे प्रेक्षकांच्या भेटीला...\nशिवरायांचा एकेरी उल्लेख; निर्मात्यांनंतर अमिताभ यांचाही माफीनामा\nमहादेव अग्निहोत्री पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nछत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख; सोनी वाहिनीनं मागितली माफी\nनवी रहस्य उलगडणार; अग्निहोत्र २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nपुन्हा एकत्रकाही वर्षांपूर्वी आलेला 'थ्री\nमटा न्यूज अॅल��्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nबालपणाचा बाजार मांडला जातोय: सरकार...\nMarathi Big Boss: प्रेक्षकांमध्ये मराठी, हिंदी हा भेद का\nकपिल शर्माची टि्वटरवरून शिव्यांची लाखोली...\nमहेश मांजरेकर होणार मराठी 'बिग बॉस'चे होस्ट...\nजन्नत जुबेर रहमानीचा चुंबन दृश्यांना नकार...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/shikara-can-be-seen-in-chota-kashmir/articleshow/69013073.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2019-11-17T22:47:16Z", "digest": "sha1:DR73N5PNCF42EX2TAQOU2F2CGWFL37F4", "length": 16749, "nlines": 170, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "शिकारा: ‘छोटा काश्मीर’मध्ये येणार शिकारा - shikara can be seen in chota kashmir | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\n‘छोटा काश्मीर’मध्ये येणार शिकारा\nआरे कॉलनीमधील लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेले 'छोटा काश्मीर' उद्यान सध्या काळाच्या ओघात गर्दुल्ले, मद्यपी आणि जोडपी यांचा अड्डा बनले आहे. हे पर्यटन स्थळ मुंबईच्या पर्यटनाच्या नकाशावर यावे आणि त्या माध्यमातून आरेमधील निसर्गालाही संजीवनी मिळावी, यासाठी मिशन ग्रीन मुंबईचे सदस्य आणि महाविद्यालयीन विद्यार्थी प्रयत्नशील आहेत.\n‘छोटा काश्मीर’मध्ये येणार शिकारा\nआरे कॉलनीमधील लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेले 'छोटा काश्मीर' उद्यान सध्या काळाच्या ओघात गर्दुल्ले, मद्यपी आणि जोडपी यांचा अड्डा बनले आहे. हे पर्यटन स्थळ मुंबईच्या पर्यटनाच्या नकाशावर यावे आणि त्या माध्यमातून आरेमधील निसर्गालाही संजीवनी मिळावी, यासाठी मिशन ग्रीन मुंबईचे सदस्य आणि महाविद्यालयीन विद्यार्थी प्रयत्नशील आहेत. या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्या माध्यमातून छोटा काश्मीरने खऱ्या काश्मीरचे प्रतिनिधित्व करावे, यासाठी जम्मू आणि काश्मीरमधील वाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन फंड या संस्थेकडून या उद्यानाला शिकारा भेट देण्यात येणार आहे. तसे पत्र संस्थेकडून पाठवण्यात आले आहे. हा शिकारा छोटा काश्मीर येथील तलावामध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी ठेवण्यात येणार आहे.\nगेल्या शनिवारी 'छोटा काश्मीर' उद्यानाच्या परिसरातून सुमारे ७०० किलो कचरा गोळा करण्यात आला. या ठिकाणी महिलांच्या स्वच्छतागृहामध्ये दा���ूच्या बाटल्यांपासून अनेक वस्तू पडलेल्या आहेत. तसेच येथे पिण्याच्या पाण्याचीही सोय उपलब्ध नाही. अशा अनेक गोष्टींवर काम करण्याची गरज आहे. हा कचरा स्वच्छ झाल्याशिवाय तिथे पर्यटक सहकुटुंब, आपल्या मुलाबाळांसह येणार नाहीत. ही स्वच्छता झाली की, नंतर छोटा काश्मीरमधील तलावामध्ये हा शिकारा डौलाने राहील, असे मत 'मिशन ग्रीन मुंबई'चे शुभजीत मुखर्जी यांनी व्यक्त केले. या शिकाऱ्यासोबतच सामाजिक दायित्व निधीमधून आणखी एक शिकारा विकत घेण्याचाही त्यांचा मानस आहे. एका शिकाऱ्याची किंमत साधारण चार लाख रुपये आहे.\nया शिकाऱ्यांव्यतिरिक्त काश्मीरमधील वेशभूषेप्रमाणे पर्यटकांना वेशभूषा करण्याची सोय उपलब्ध व्हावी, तेथील मसाले येथे उपलब्ध व्हावेत, यासाठीही उपाययोजना आखण्याचे प्रस्तावित आहे. मुंबईच्या हवेमध्ये ट्युलिप उद्यान तयार करता येईल का, याचीही चाचपणी सुरू आहे.\nसध्याच्या छोटा काश्मीरच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होण्यासाठी किमान जूनपर्यंतचा कालावधी जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हा परिसर स्वच्छ दिसल्याशिवाय इथे शिकारा आणण्यामध्ये कोणताच अर्थ नाही त्यामुळे ही स्वच्छता लवकरात लवकर होण्यासाठी मुंबईकर नागरिकांना हातभार लावावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. यासाठी आरे प्रशासनानेही मदतीची तयारी दाखवली आहे.\nमहाराष्ट्रामध्ये काश्मीरची ही आल्हाददायक प्रतिकृती पाहून लोकांना खऱ्या काश्मीरमध्ये जाण्यासाठीही प्रोत्साहन मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. वाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन फंड ही संस्था काश्मीरमधील पर्यावरणासाठी सुमारे १५ वर्षे काम करत आहे. मुंबईमध्ये छोटा काश्मीरला पूर्वीचे देखणे रूप देता यावे म्हणून जे प्रयत्न सुरू आहेत, त्याचे कौतुक म्हणून या संस्थेतर्फे शिकारा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. छोटा काश्मीर हे पर्यटन स्थळ महाराष्ट्र आणि काश्मीरमधील पर्यटन क्षेत्रातील महत्त्वाचा पूल म्हणूनही कार्य करू शकेल.\nमहाराष्ट्र सत्तापेच Live: आघाडीच्या नेत्यांमध्ये किमान समान कार्यक्रमावर झाली चर्चा\nभाजपशिवाय राज्यात कुणाचेही सरकार येणार नाही: फडणवीस\nश्रीरामालाही राज्य सोडावं लागलं; इतकं मनाला लावून घेऊ नका; उद्धव यांचा फडणवीसांना टोला\nनव्या मैत्रीचा शिवसेनेला फायदा; पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रिपद मि��णार\nLive महाराष्ट्र सत्तासूत्र: भाजपशिवाय सत्ता स्थापन करणे अशक्यः चंद्रकांत पाटील\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:शिकारा|छोटा काश्मीर|काश्मीर शिकारा|shikara|chota kashmir\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nबारा वर्षांनी मिळाला हक्कांचा लाभ\nशिष्यवृत्तीचे अर्ज कॉलेजमध्येच पडून\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n‘छोटा काश्मीर’मध्ये येणार शिकारा...\nमाझ्या ‘उमेदवारी’विरुद्धचा हा अर्ज राजकीय हेतूने...\nकुर्ला स्थानकात प्रवासी उन्हात...\nभाजपच्या जाहिरातीतील कुटुंब व्यासपीठावर...\nअरुण गवळीला २८ दिवसांची रजा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0", "date_download": "2019-11-17T23:22:34Z", "digest": "sha1:5R36N6U2XRCDGKKPT4PIEDZM3NZZZXUM", "length": 22259, "nlines": 292, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "आनंद ग्रोव्हर: Latest आनंद ग्रोव्हर News & Updates,आनंद ग्रोव्हर Photos & Images, आनंद ग्रोव्हर Videos | Maharashtra Times", "raw_content": "\n'त्या' उमेदवाराला पुन्हा नगरसेवकपद कसे\nमुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंत...\n‘माझ्या मुलाच्या भविष्याचे काय\n१५० वादग्रस्त पोस्ट ब्लॉक\nन्यायमूर्ती शरद बोबडे यांचा शपथविधी आज\nआजपासून हिवाळी अधिवेशन; नागरिकत्व विधेयक प...\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nपोपचा कौटुंबिक जिव्हाळ्यावर भर\nगोटबाया राजपक्षे श्रीलंकेचे नवे अध्यक्ष\nश्रीलंकेत राजपक्षे विजयी, भारतावर काय परिण...\nभारतीय विमान संकटात; पाकने केली मदत\nश्रीलंकेत राजपक्षे यांचेपारडे जड\nएअर इंडिया विक्रीसाठीमार्च २०२०चे उद्दिष्ट\nदरमहा किमान पेन्शन७५०० करण्याची मागणी\nएअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत वि...\n'मुंबई इंडियन्स'मधून युवराजसह १२ खेळाडू करारमुक्त\nभावाचा फटकार नाकावर,खेळाडू रक्तबंबाळ\nमैदानात घुसलेल्या चाहत्याला विराटने वाचवलं...\nमयांक अग्रवाल, शमीची कसोटी क्रमवारीत झेप\nक्रिकेटपासून दूर असलेला धोनी 'या' खेळात व्...\nटी-२०: पृथ्वी शॉचे बंदीनंतर अर्धशतकी कमबॅक...\nआयुष्मानचा 'बाला' लवकरच १०० कोटी क्लबमध्ये\nविश्रांतीचा सल्ला असूनही १८ तास काम करतात ...\nतीन उकडलेल्या अंड्यांचं बिल झालं १ हजार ६७...\nगणितज्ञ वशिष्ठ यांचे निधन; हृतिक रोशननं व्...\nवर मराठी कलाकारांचे स्पष्टी...\n'सायना'च्या शूटिंगदरम्यान परिणीती चोप्रा ज...\nनव्या जोमानं करा सुरुवात\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nपोस्ट खात्यात ५ हजार जागांची भरती सुरू\nकरिअर, मातृत्व आणि मी\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nकरिअर, मातृत्व आणि मी\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी..\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान ..\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षका..\nकर्नाटकातील रायचूरमध्ये दिवसा उजे..\nमॉर्निंग वॉकसाठी गेला; कारने उडवले\nजयसिंग, ग्रोव्हर यांना दिलासा\nनिधीचा गैरवापर झाल्याचा आरोप\nवृत्तसंस्था, नवी दिल्ली'लॉयर्स कलेक्टिव्ह'ला परदेशांतून आलेल्या निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप करून, केंद्रीय गृह मंत्रालयाने तक्रार दाखल केली होती...\nज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग, आनंद ग्रोव्हर यांच्या घरावर छापे\nसर्वोच्च न्यायालयाच्या ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग आणि आनंद ग्रोव्हर यांच्या मुंबई आणि दिल्लीतील निवासस्थानावर सीबीआयने आज सकाळी छापे टाकले. 'लॉयर्स कलेक्टिव्ह' या संस्थेच्या माध्यमातून गोळा केलेल्या निधीत अनियमितता असल्याचा या दोघांवरही आरोप ठेवण्यात आला असून त्यापार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.\nसुप्रीम कोर्टातील याचिका, राज्यपाल-राष्ट्रपतींपुढील दयायाचना, पुन्हा मध्यरात्री फाशी टाळण्यासाठी झालेली याचिकाधडपड, नाकारली गेलेली दया… या साऱ्या घटनाक्रमानंतर गुरुवारी सकाळी न्यायाचा दिवस उजाडला\nशांतता (मध्यरात्री) कोर्ट चालू आहे\nमुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी याकूब मेमन याला नागपुरात फासावर चढविण्याची उलटीगिनती सुरू असताना दिल्लीत, सुप्रीम कोर्टात पहाटे पाच वाजेपर्यंत चाललेल्या ऐतिहासिक सुनावणीत याकूबच्या वकिलांनी त्याच्या बचावासाठी शेवटच्या क्षणापर्यंत केलेले निकराचे प्रयत्न अखेर निष्फळ ठरले.\nफाशीच्या दोरखंडापासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर असलेल्या याकूबसाठी सुप्रीम कोर्ट रात्री अडीच वाजता सुरू राहिले. नैसर्गिक न्यायतत्त्वाचे कुठेही उल्लंघन न होऊ देता सुप्रीम कोर्टाने याकूबची याचिका फेटाळून लावली.\nसजा - ए- मौत\nमुंबईतील १९९३च्या बॉम्बस्फोट मालिकेचा मास्टरमाइंड याकूब मेमनला आज सकाळी साडेसहाच्या सुमारास नागपूर मध्यवर्ती कारागृहात फासावर लटकवण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nयाकूब मेमनला फासावर लटकवले\nमुंबईतील १९९३च्या बॉम्बस्फोट मालिकेचा मास्टरमाइंड याकूब मेमनला आज सकाळी साडेसहाच्या सुमारास नागपूर मध्यवर्ती कारागृहात फासावर लटकवण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nराजांकडून मनमोहन यांची दिशाभूल\nटू-जी स्पेक्ट्रम वितरणाबाबत तत्कालीन टेलिकॉममंत्री ए. राजा यांनी दूरसंचार धोरणाच्या मुद्द्यावर तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची दिशाभूल केली, असा युक्तिवाद सीबीआयने बुधवारी विशेष सीबीआय कोर्टापुढे केला.\nटू-जी तपास सिन्हांच्या रेंजबाहेर\nनिवृत्तीला केवळ १२ दिवस उरले असतानाच सीबीआयचे संचालक रणजीत सिन्हा यांना गुरुवारी मोठा धक्का बसला आहे.\nनिवृत्तीला केवळ १२ दिवस उरले असतानाच केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक रणजीत सिन्हा यांना गुरुवारी मोठा धक्का बसला आहे.\nनाव उघड करण्यास नकार\nसीबीआयचे संचालक रणजीत सिन्हा यांच्यावर टूजी आणि कोळसा खाण प्रकरणातील आरोपींना पाठिशी घालत असल्याचा आरोप करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेने हा भ्रष्टाचार उघड करणारी कागदपत्रे पुरवणाऱ्या व्यक्तीचे नाव कोर्टासमोर जाहीर करण्यास नकार दिला.\nसमलिंगी संबंध कायद्याने गुन्हा ठरवण्याच्या निकालाविरोधात समलिंगी व्यक्तींसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात सुधार याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर नियमित क��र्टात सुनावणी करण्याबाबत विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने गुरुवारी अनुकुलता दर्शवली.\n...त्यासाठी संसदेने निर्णय घ्यावा\n‘भारतीय दंडविधानाच्या कलम ३७७नुसार अनैसर्गिक शरीरसंबंध हा दंडनीय अपराध आहे. ते कलम काढून टाकण्याचा अधिकार संसदेला आहे आणि त्याबाबतचा निर्णय संसद घेऊ शकते. मात्र, ते कलम अस्तित्वात असेपर्यंत समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता देता येणार नाही,’ असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.\nकुणाचा तरी ‘गेम’ करून जेलची हवा खात बसलेल्या कैद्यांना कदाचित यापुढे पत्नीच्या (खरं तर सेक्सच्या) विरहाने तळमळत खितपत पडावे लागणार नाही... कारण दोन-तीन वर्षे किंवा त्याहून दीर्घकाळ जेलमध्ये असलेल्या कैद्यांसाठी लवकरच ‘सेक्स पॅरोल’ची सोय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तुरूंगवास 'मधूर' होण्याची शक्यता आहे.\nउद्यापासून संसदेचं अधिवेशन; मंदीवरून केंद्राची घेरेबंदी\n'मुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम'\nअयोध्येचा निकाल: जस्टिस नजीर यांना झेड सुरक्षा\nनक्षलवाद्यांकडे ड्रोन; गोळ्या घालण्याचे आदेश\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nपाऊस देवेंद्रांनाही घेऊन गेला; NCPचा व्हिडिओ\nअयोध्या: मुस्लीम पक्षकारांची पुनर्विचार याचिका\nसेना 'एनडीए'बाहेर; भाजपकडून शिक्कामोर्तब\nभविष्य १५ नोव्हेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F/3", "date_download": "2019-11-17T22:15:31Z", "digest": "sha1:SDO7P6MB4FNKOHV2B63YQBGYWVP5YYUJ", "length": 25160, "nlines": 307, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "कसोटी क्रिकेट: Latest कसोटी क्रिकेट News & Updates,कसोटी क्रिकेट Photos & Images, कसोटी क्रिकेट Videos | Maharashtra Times - Page 3", "raw_content": "\nमुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम: शिंद...\n'मी पुन्हा येईन'; शिवसैनिकांच्या फडणवीस या...\nसत्तापेच कायम; शिवसेनेसोबत जाण्यास सोनिया ...\nकुणी आम्हाला शहाणपणा शिकवू नये; राऊत यांचा...\nशिवरायांचे 'स्वामित्व' कुणा एका पक्षाकडे न...\nफडणवीसांनी सेनेला करून दिली हिंदुत्वाची आठ...\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nसंसदेत बेरोजगारीवरही चर्चा व्हावी: मोदी\nनक्षलवाद्यांकडून ड्रोनचा वापर; गोळ्या घालण...\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\nअयोध्या: जस्टिस नजीर यांना झेड सुरक्षा\nश्रीलंकेत राजपक्षे विजयी, भारतावर काय परिणाम\nभारतीय विमान संकटात; पाकने केली मदत\nश्रीलंकेत राजपक्षे यांचेपारडे जड\nअनिल अंबानी यांचा राजीनामा\nएअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत विकणार: अर...\nPMC बँक घोटाळा: भाजपचे माजी आमदार तारासिंग...\nRcom तोट्यात, अनिल अंबानींचा राजीनामा\nश्रीमंतांच्या यादीत बिल गेट्स पुन्हा नंबर ...\nभारतीय खरेदीदारांना खुणावतेय लंडन\nग्राहक व्यय सर्वेक्षण लांबणीवर\n'मुंबई इंडियन्स'मधून युवराजसह १२ खेळाडू करारमुक्त\nभावाचा फटकार नाकावर,खेळाडू रक्तबंबाळ\nमैदानात घुसलेल्या चाहत्याला विराटने वाचवलं...\nमयांक अग्रवाल, शमीची कसोटी क्रमवारीत झेप\nक्रिकेटपासून दूर असलेला धोनी 'या' खेळात व्...\nटी-२०: पृथ्वी शॉचे बंदीनंतर अर्धशतकी कमबॅक...\nआयुष्मानचा 'बाला' लवकरच १०० कोटी क्लबमध्ये\nविश्रांतीचा सल्ला असूनही १८ तास काम करतात ...\nतीन उकडलेल्या अंड्यांचं बिल झालं १ हजार ६७...\nगणितज्ञ वशिष्ठ यांचे निधन; हृतिक रोशननं व्...\nवर मराठी कलाकारांचे स्पष्टी...\n'सायना'च्या शूटिंगदरम्यान परिणीती चोप्रा ज...\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nपोस्ट खात्यात ५ हजार जागांची भरती सुरू\nपरदेशात शिक्षणाच्या काय संधी\nआर्थिक नियोजनाचं करिअर- सुचित्रा सुर्वे ले...\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nवेळ शत्रू की मित्र\nसहज मी सतत, सम मी स्वतंत्र\nकरिअर, मातृत्व आणि मी\nचौकटीबाहेर दिसते ते असे\nवेळ शत्रू की मित्र\nसहज मी सतत, सम मी स्वतंत्र\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी..\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान ..\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षका..\nकर्नाटकातील रायचूरमध्ये दिवसा उजे..\nमॉर्निंग वॉकसाठी गेला; कारने उडवले\nबुमराहच्या कसोटीतील यशाचे रहस्य\n‘कसोटी पदार्पण म्हणजे स्वप्नपूर्तीची अनुभूतीच होती. खरेतर क्रिकेटच्या या पारंपरिक प्रकारात लौकिक मिळवायचा असे ध्येय समोर ठेवले होतेच. हा प्रवास यशस्वी होतो आहे तो आत्मविश्वासामुळे. कसोटीत यशाचा आत्मविश्वास मला सुरुवातीपासूनच वाटत होता’, असे मत व्यक्त केले ते भारतीय क्रिकेट संघाचा भरवशाचा तेज गोलंदाज जसप्रीत बुमराहने.\nश्रीलंका संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला, तर संघावर पुन्हा दहशतवादी हल्ला करण्यात ��ेईल, अशी धमकी मिळाल्याचे श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सांगितले...\nस्पीड न्यूजस्पीड न्यूजस्पीड न्यूज\nभारत 'अ' संघाने दक्षिण आफ्रिका 'अ'विरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात ३०३ धावा करून १३९ धावांची आघाडी मिळवली...\nकसोटीत रोहित शर्मा सलामीला येणार\nदक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात टी-२० मालिकेनंतर कसोटी मालिका होणार आहे. कसोटी संघात रोहित शर्माला स्थान मिळू शकतं. तसंच के. एल. राहुलऐवजी रोहितला सलामीला खेळवण्याचा संघ व्यवस्थापनाचा विचार आहे. तसे संकेत निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी दिले आहेत.\nअफगाणिस्तान संघाला बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये विजयाची संधी आहे...\nदक्षिण आफ्रिका संघभारतात दाखल\nक्विंटन डीकॉकच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेचा टी-२० क्रिकेट संघ शनिवारी भारतात दाखल झाला...\nइन्फोसिस-पदुकोण उपक्रमातून गुणवतांना सहाय्य\nआंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवान खेळाडूंना मदत करण्यासाठी इन्फोसिस फाऊंडेशन आणि प्रकाश पदुकोण अकादमीने सामंजस्य करार केला असून ...\nसौरभ वर्माची विजयी सलामी\nमाजी विजेत्या सौरभ वर्मा याने चायनीज तैपेई ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. मात्र, दुसऱ्या कसोटीत सौरभची कसोटी लागणार आहे. दुसऱ्या फेरीत त्याची लढत अग्रमानांकित चोयू टिएन चेनविरुद्ध होणार आहे. पुरुष एकेरीच्या सलामीच्या लढतीत बुधवारी सौरभ वर्माने जपानच्या काझुमासा साकाईवर २२-२०, २१-१३ असा विजय मिळवला.\nकसोटीः बुमराहची हॅट्‌‌ट्रिक; भारताकडे भक्कम आघाडी\nवेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने हॅट्‌‌ट्रिकसह घेतलेल्या सहा विकेटच्या जोरावर भारताने कसोटी क्रिकेट मालिकेतील दुसऱ्या सामन्यात यजमान वेस्ट इंडिजचा पहिला डाव ११७ धावांत गुंडाळला आणि २९९ धावांची भक्कम आघाडी घेतली.\nरहाणेच्या कारकिर्दीची नवी सुरुवात\nअँटिगा येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारतालाच वरचढ मानले जात होते. मात्र, विंडीज इतका सहज पराभव पत्करेल, असे वाटले होते. भारताने या कसोटीत परदेशातील सर्वांत मोठा विजय मिळवला.\nन्यूझीलंडने मालिकेतील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेवर एक डाव अन् ६५ धावांनी विजय मिळवला आणि दोन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सोडविली...\nअजिंक्य रहाणेचे द��दार शतक\nवृत्तसंस्था, अँटिगाअजिंक्य रहाणेचे शतक आणि हनुमा विहारीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने कसोटी क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान वेस्ट ...\nबेन स्टोक्सचे झुंजार शतक\nइंग्लंडचा ऐतिहासिक विजयबेन स्टोक्सचे झुंजार शतक; ऑस्ट्रेलियावर एका विकेटनी मातअॅशेस मालिकावृत्तसंस्था, लीड्सबेन स्टोक्सच्या झुंजार नाबाद ...\nगौतमचा विक्रम;१३४ आणि ८ बळी\nवृत्तसंस्था, बेंगळुरू कृष्णप्पा गौतम याने कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये अष्टपैलू कामगिरी करून टी-२० क्रिकेटमध्ये नवा विक्रम रचला...\nभारताला मोठ्या आघाडीची संधीविंडीजला २२२ धावांत रोखले; इशांत शर्माचे पाच बळीवृत्तसंस्था, नॉर्थ साउंट (अँटिग्वा)इशांत शर्माचा भेदक मारा आणि त्याला ...\nभारताच्या सुखबीर सिंग, संगमप्रीत सिंग बिस्ला आणि तुषार फडतरे यांच्या संघाने जागतिक युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये पुरुष गटामध्ये कम्पाउंड ...\nआगामी अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेसाठी गुरुवारी मानांकने जाहीर करण्यात आली...\nपहिल्या कसोटीला आजपासून सुरुवात\nवेस्ट इंडिजविरुद्ध आजपासून सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात लक्ष असेल ते भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीकडे. ही लढत जिंकल्यास कर्णधार म्हणून त्याला कसोटीचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या २७ विजयांशी बरोबरी करण्याची संधी असेल तर या सामन्यात त्याने शतकी खेळी केली तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या १९ शतकांशी त्याला बरोबरी करता येईल. विराटबरोबरच या सामन्यात भारतीय संघाची रचना कशी असेल, याचीही उत्सुकता असणार आहे.\nभारत वि. विंडीज: रोहित की रहाणे\nवेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या कसोटीला गुरुवारपासून सुरुवात होत असून, अंतिम अकरामध्ये कुणाला खेळवायचं हा प्रश्न टीम इंडिया आणि कर्णधार विराट कोहलीसमोर आ वासून उभा राहिला आहे. या सामन्यात रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यापैकी एकाला; अथवा पाचव्या गोलंदाजाला मैदानात उतरावायचं या पेचात टीम इंडियाचं व्यवस्थापन अडकलं आहे.\nस्मिथ तिसऱ्या कसोटीस मुकणार\nअॅशेस कसोटी क्रिकेट मालिकेतील दुसऱ्या सामन्यामध्ये डोक्याला चेंडू लागल्यामुळे दुखापतग्रस्त झालेला ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ हा ...\nउद्यापासून संसदेचं अधिवेशन; मंदीवरून केंद्राची घेरेबंदी\n'मुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम'\nअयोध्येचा निकाल: जस्टिस नजीर यांना झेड सुरक्षा\nनक्षलवाद्यांकडे ड्रोन; गोळ्या घालण्याचे आदेश\nमंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nपाऊस देवेंद्रांनाही घेऊन गेला; NCPचा व्हिडिओ\nअयोध्या: मुस्लीम पक्षकारांची पुनर्विचार याचिका\nसेना 'एनडीए'बाहेर; भाजपकडून शिक्कामोर्तब\nभविष्य १५ नोव्हेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/4976", "date_download": "2019-11-17T23:04:12Z", "digest": "sha1:UK226R2JEJWTPFLK4UDOUS4GSYLIO2CQ", "length": 15535, "nlines": 264, "source_domain": "www.maayboli.com", "title": "भेट : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /भेट\nकविता : भेट मित्रांची…\nदोस्तीचा सोहळा…. भेट मित्रांची…\nकधी दोस्तीत कुस्ती…. भेट मित्रांची…\nपण शब्दासाठी धावणारा…. भेट मित्रांची…\nRead more about कविता : भेट मित्रांची…\nतशी आमची भेट ठरवूनच झाली. पण घरच्यांना न कळविता. माझी बहीण त्याला एकमेव साक्षीदार. तसे हे स्थळ arrange marriage through आलेले. पण दोघांचे ही आईवडील गावी आणि आम्हाला भेटण्याची भलतीच घाई.\nशेवटी मॉल मध्ये भेटण्याचे ठरले. कारण बाहेर कुठे भेटलो असतो तर कोणीतरी बघण्याची आणि उगाच गैरसमज होण्याची भीती जास्त.\nभेटण्याचा दिवस उजाडला. त्या दिवशी मी स्वतःला १०० वेळा तरी आरशात बघितले असेल. किती सेल्फी घेतले त्याला काही मापच नाही. त्यातलाच एक त्याला सेंड केला. त्याच्याकडून हवा तो smiley आला. आणि मी भलतीच खुश झाली.\nएक अकेला इस शहर में...\nअसं वाटलं.. घरची आठवण आली..\nमाय मराठी ची ओढ जाणवु लागली की पहिलं काम काय करावं\nअन ह्या सुंदर विश्वात स्वतः ला झोकुन द्यावं.. इथे काय नाही\nआईची माया.. बाबांचा कडक पणा.. बहीण भावांचं प्रेम.. मायेचा ओलावा.. आणि ज्ञानाचं भंडार..\nईथेच..भाववेधी काही वाचतो, हीरीरी ने आपली मते मांडतो, कुठला चित्रपट पाहीला ते बोलतो, काय खाल्लं, काय घेतलं सगळं शेअर करतो आपण..\nआणि आपल्या सारखेच इतर अनेक जण..\nह्या सगळ्या लोकांना प्रत्यक्षात भेटावसं न वाटेल तर नवल\nपण ते जरा कठीण आहे कारण आपण देशा-देशात विभगलेलो..\nRead more about मायबोली बंगळुर गटग\nनातेवाईकांकडून भेट आणि इन्कम टॅक्स\nभेट / गिफ्ट म्हणून मिळालेली रक्कम ५०,००० रुपये पेक्षा अ��िक असेल/ वस्तूची किंमत ५०,००० रुपये पेक्षा अधिक असेल तर भेटीवर इन्कम टॅक्स भरावा लागतो. पण भेट नातेवाईकांकडून असेल तर असा इन्कम टॅक्स भरावा लागत नाही. यात नातेवाईक म्हणजे कोण क्वालीफाय होते त्याबद्दल माहिती हवी होती. जालावर शोधले पण गोंधळ उडाला. जाणकार मायबोलीकरांनी कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद.\nRead more about नातेवाईकांकडून भेट आणि इन्कम टॅक्स\nपुर्वी आपण जेव्हा जेव्हा भेटायचो,\nतेव्हा तेव्हा पाऊस पडायचा.\nपाऊस मग नेहमी सोबत असायचा\nतर कधी झर झर...\nआशेचे ढग दाटत होते,\nनि मी दार उघडलं...\nपुर्वी आपण भेटलो की पाऊस यायचा,\nआता निदान पाऊस आलाय म्हणून\nRead more about पापण्यांतला पाऊस\nदक्षिणा यांचे रंगीबेरंगी पान\nभेट (साळगावकर आणि दाभोळकर)\nसंपादीतः इतर संकेतस्थळावरचे लेख कृपया इथे कॉपी पेस्ट करू नये. लेखामधेय दुवा देऊन तुमचे मत लिहा. फक्त दुवा द्यायचा असेल तर kanokani.maayboli.com या सुविधेचा वापर करा.\nRead more about भेट (साळगावकर आणि दाभोळकर)\nमाझी पहिली ऑर्कुट भेट.. नव्हे.. माय फर्स्ट ऑर्कुट डेट..\nफार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. खरे तर नावातच ऑर्कुट असल्याने हे वेगळे सांगायला नकोच, तरी साधारण २००७ सालाची असावी. नक्की महिना आठवत नाही पण वातावरणनिर्मितीसाठी थंडीचा पकडून चला. मी २००६ साली कॉलेज पासआउट होऊन माझा पहिलाच जॉब करत होतो, ज्याला साधारण वर्ष झाले होते आणि आयुष्यात बर्‍यापैकी आर्थिक स्थिरता आल्याने सामाजिक गरजा भागवायला म्हणून ऑर्कुटवर पदार्पण केले होते. त्यामुळे तसा मी ऑर्कुटवर अगदी नवाकोराच होतो. आज मी काही मराठी ऑर्कुट समूहांवर सुपर्रस्टार वगैरे म्हणून ओळखला जातो, पण तेव्हा दोन कवडीचा सामान्य ऑर्कुटर्सही नव्हतो.\nRead more about माझी पहिली ऑर्कुट भेट.. नव्हे.. माय फर्स्ट ऑर्कुट डेट..\nकधी मला बरोबर घेऊन गेलास तर कधी माझ्याबरोबर आलास. माझ्या जीवनात आलास तेव्हाही माझं जीवन बदलून टाकलस आणि अचानक गेलास तेंव्हाही सारं काही बदलून गेलं.\nखरं तर हे काम मला करायचं नव्हतं, पण नकार द्यायला काही कारणच नव्हतं. शिवाय\nसुलभा, माझ्याच डिपार्टमेंटला होती. त्यामूळे मला जबाबदारी टाळताही आली नसती.\nआजवर बहुदा इमेलने आणि फोनवरच संपर्कात होतो आम्ही. वसई ब्रांचला तसा सेल्सही\nजास्त नव्हता. आणि जी काहि थोडीफ़ार ऑपरेशन्स तिथे होती, त्याचे अचूक रिपोर्ट्स मला\nअगदी वेळच्या वेळी, सुलभाकडून येत अ���त. एक मोठी केस सोडली, तर डेटर्स लिस्ट पण\nमोठी नव्हती. त्या पार्टि बद्दलहि वेळोवेळी मला ती अपडेट करत असे.\nपण ती ब्रांच बंद करण्याचा कंपनीचा निर्णय झाला होता. जागेला मोठी किंमत मिळत होती.\nRead more about आमची शेवटची भेट.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/node/24290", "date_download": "2019-11-17T22:57:21Z", "digest": "sha1:PDYPE6EGFWLHTI4I3ZWSD55JD37O7SD4", "length": 7187, "nlines": 96, "source_domain": "www.manogat.com", "title": "दुधातला दुधी | मनोगत", "raw_content": "\nस्वगृह › पाककृती ›\nप्रेषक रोहिणी (बुध., १५/०५/२०१३ - २१:१५)\nपाव वाटी मुगाची डाळ\nलाल तिखट अर्धा चमचा, धनेजिरे पूड अर्धा चमचा,\nचिरलेल्या हिरव्या मिरच्या २\nदाण्याचे कूट मूठभर, ओल्या नारळाचा खव मूठभर\nचवीपुरते मीठ, साखर १ ते २ चमचे, दूध अर्धा ते १ कप\nभाजी करण्याच्या आधी थोडावेळ मुगाची डाळ पाण्यात भिजत घाला. दुधी भोपळ्याच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घ्या. मध्यम आचेवर पातेले तापत ठेवा. ते पुरेसे तापले की त्यात फोडणीसाठी तेल घाला. ते तापले की त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करा व लगेचच त्यामध्ये चिरलेल्या मिरच्या व मुगाची डाळ घालून थोडे परतून घ्या. आता दुधीभोपळ्याच्या फोडी घालून ढवळा. त्यावर झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढा व त्यात अगदी थोडे पाणी घाला. असे अगदी थोडे थोडे पाणी घालून भाजी शिजवून घ्या. नंतर त्यात लाल तिखट, धनेजिरे पूड, मीठ व साखर घाला. भाजी ढवळून घ्या. नंतर त्यात दाण्याचे कूट व नारळाचा खव घाला व गार दूध घाला. दूध तापवून मग ते गार झाल्यावर घाला. आता परत झाकण ठेवा व थोड्यावेळ भाजी शिजू दे. थोड्यावेळाने झाकण काढा. आता ही भाजी चांगली मिळून मिसळून आलेली असेल. दाटपणाही आला असेल. दूध घातल्याने एक वेगळी चव येते. ही भाजी पोळीपेक्षाही गरम भाताबरोबर जास्त चांगली लागते.\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\n प्रे. मराठीप्रेमी (शुक्र., १७/०५/२०१३ - १०:०२).\n प्रे. सस्मित (बुध., ०५/०६/२०१३ - ०८:०९).\nसुरेख. प्रे. प्रभाकर पेठकर (मंगळ., २४/०९/२०१३ - २०:५१).\nधन्यवाद प्रे. रोहिणी (बुध., २५/०९/२०१३ - १८:१८).\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ४ सदस्य आणि ३५ पाहुणे आलेले आहेत.\nसध���या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/an-indirect-collision-with-the-festival/articleshow/71309757.cms", "date_download": "2019-11-17T23:44:23Z", "digest": "sha1:KQYADJYJVCG7335DRQ2GHPK5CH5CZ2ER", "length": 16728, "nlines": 181, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "entertainment news News: सणासुदीला बिनधास्त टक्कर - an indirect collision with the festival | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोज\nपाहाः सिंहासमोर फोटोसाठी दिली पोजWATCH LIVE TV\nएका सणाला एखाद्याच बड्या स्टारचा सिनेमा प्रदर्शित होण्याचे दिवस मागे पडलेत...\nएका सणाला एखाद्याच बड्या स्टारचा सिनेमा प्रदर्शित होण्याचे दिवस मागे पडलेत. यावर्षी आणि दिवाळीला, नाताळला अक्षय, आमिर, रणवीर, रणबीर, हृतिक यासारख्या सुपरस्टार्सचे सिनेमे एकमेकांना बिनधास्त भिडणार आहेत...\nदिवाळी, ईद, ख्रिसमस यांसारख्या सणांचे दिवस बॉलिवूडमध्ये सिनेमांच्या प्रदर्शनासाठी मोठे दिवस मानले जातात. सणासुदीला सिनेमे प्रदर्शित करून गल्ला भरण्याचा ट्रेंड गेली अनेक वर्ष बॉलिवूडमध्ये दिसतोय. येणारं वर्षदेखील त्याला अपवाद नसेल. परंतु यावेळी फक्त एखाद्याच बड्या कलाकाराचा सिनेमा सणासुदीला प्रदर्शित होणार नाही. तर जवळपास तीन-चार बडे सिनेमे सणाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहेत. अक्षय कुमारनं येणाऱ्या प्रत्येक सणाला आपला एक सिनेमा राखून ठेवला आहे. सध्या शाहरुख खान फारसा स्पर्धेत नसला, तरी २०२०च्या दिवाळीसाठी तो आपला एखाद्या आगामी सिनेमाची घोषणा करण्याची शक्यता आहे.\n१५ ऑगस्टला अक्षयकुमारचा 'मिशन मंगल' आणि जॉन अब्राहमचा 'बाटला हाऊस' एकत्र प्रदर्शित झाले. दोन बडे सिनेमे एकमेकांसमोर आले, तरी कमाईच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवर दोन्ही सिनेमांचं वर्चस्व दिसलं. 'मिशन मंगल' दोनशे कोटी क्लबमध्ये गेला, तर 'बाटला हाऊस'नंही शंभर कोटींचा टप्पा ओलांडला. त्यामुळे बॉलिवूडच्या आशा वाढल्या असून, हेच चित्र आगामी वर्षातदेखील दिसणार आहे.\nईदची तारीख ही सलमानच्या सिनेमाची मानली जाते. पुढच्या वर्षी सलमानचा 'इन्शाअल्लाह' सिनेमा प्रदर्शित होणा��� होता. पण, आता सलमानच या सिनेमातून बाहेर पडल्यामुळे तो त्याचा नवा सिनेमा ईदच्या दिवशी प्रदर्शित करणार असल्याचं समजतंय. दुसरीकडे अक्षयकुमारनं आपला आगामी सिनेमा 'लक्ष्मी बॉम्ब' ईदच्या दिवशी प्रदर्शित करणार असल्याचं सांगितलं आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा बहुप्रतीक्षित 'ब्रह्मास्त्र' सिनेमा ईदला प्रदर्शित करण्याचा बेत निर्माता करण जोहरनं आखला आहे.\nयेत्या महिन्यात दिवाळीच्या मुहूर्तावर अक्षय कुमारचा 'हाऊसफुल ४', भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नू यांचा महत्त्वाकांक्षी 'सांड की आँख' हा सिनेमा तसंच\nराजकुमार रावचा 'मेड इन चायना' प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. यामुळे यंदाच्या दिवाळीत बॉलिवूडचे तीन फटाके फुटणार आहेत. असंच चित्र पुढच्या दिवाळीलादेखील पाहायला मिळेल. कंगना रनौटनं आपल्या 'धाकड' सिनेमाची घोषणा दिवाळीसाठी केली आहे. अक्षयकुमारचा 'पृथ्वीराज' सिनेमाही त्याच दिवसात प्रदर्शित होतोय. करण जोहर रणवीर सिंगचा 'तख्त' किंवा वरुण धवनचा 'रणभूमी' दिवाळीला प्रदर्शित करण्याच्या विचारात आहे.\nआमिर खान त्याचा आगामी सिनेमा 'लाल सिंह चड्ढा' २०२०च्या नाताळला प्रदर्शित करणार आहे. दिग्दर्शक लव रंजन अभिनेता रणबीर कपूर आणि अजय देवगण यांना घेऊन एका सिनेमावर काम करतोय. अद्याप या सिनेमाचं नाव ठरलेलं नसलं, तरी ख्रिसमसलाच हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. इतर सणांप्रमाणे ख्रिसमसदेखील अक्षय कुमारनं सोडलेला नाही. 'बच्चन पांडे' हा रावडी सिनेमा अक्षय याच दिवशी प्रदर्शित करणार असल्याचं बोललं जातंय. तर हृतिक रोशनही 'क्रिश ४' नाताळच्या दरम्यानच प्रदर्शित करण्यासाठी उत्सुक आहे.\nहाऊसफुल्ल ४ : अक्षय कुमार\nसांड की आँख : भूमी पेडणेकर, तापसी पन्नू\nमेड इन चायना : राजकुमार राव\nपृथ्वीराज : अक्षय कुमार\nधाकड : कंगना रनौट\nतख्त : रणवीर सिंग\nरणभूमी : वरुण धवन\nलक्ष्मी बॉम्ब : अक्षय कुमार\nब्रह्ममास्त्र : रणबीर कपूर\nसिनेमाचं नाव ठरायचंय : सलमान खान\nलाल सिंह चड्ढा : आमिर खान\nबच्चन पांडे : अक्षय कुमार\nक्रिश ४ : हृतिक रोशन\nसिनेमाचं नाव ठरायचंय : रणबीर कपूर\nगायिका गीता माळी यांची शेवटची फेसबुक पोस्ट व्हायरल\nलग्नाच्या वाढदिवशी सोनाली बेंद्रे भावुक; पतीचे मानले आभार\nराष्ट्रपती राजवटीवर रितेश देशमुखचे मत, म्हणाला...\n'राम'नामाचा टॉप; वाणी कपूरवर भडकले फॅन्स\nतीन उकडलेल्या अंड���यांचं बिल झालं १ हजार ६७२\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nश्रीलंकेत राजपक्षेंचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दा\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\nमद्यधुंद महिलेचा पोलिसांवर हल्ला\nगुरुग्राम: प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यासाठी रहिवाशी एकत्र\nकाश्मीरमध्ये आयडी स्फोट; एक जवान शहीद\n५ एकर जमीन अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार\nपुन्हा एकत्रकाही वर्षांपूर्वी आलेला 'थ्री\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमला न्याय मिळेपर्यंत माझा लढा सुरू असेल: तनुश्री दत्ता...\n...तेव्हा हृतिकला ३० हजार मुलींनी लग्नाची मागणी घातली होती\n इन्स्पेक्टर विजय... मुंबई पोलिसांनी दिल्या बिग बींना शु...\nरणबीरने आलियासोबत काम करण्यास दिला नकार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/blogbencher/politics/1433993/long-live-democracy/", "date_download": "2019-11-18T00:11:45Z", "digest": "sha1:XTKIIPIWITLOTW5NNCTXVBA7H7Y5V67M", "length": 21613, "nlines": 65, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘ती’ तगायला हवी..", "raw_content": "\nअपयशाला वाली नसतो आणि सातत्याने येणारे अपयश तर अनाथ आणि अनौरसच असते.\nसहा दशकांच्या सत्तानुभवाने कॉँग्रेस पक्षाच्या अंगावर मेद चढलेला असून परिणामी या पक्षाचे नेतृत्व आपले चापल्य हरवून बसले आहे..\nगांधी घराण्याकडे निवडणुका जिंकून देण्याची क्षमता नाही हे अनेक निवडणुकांतून दिसून आले आहे. त्यामुळे आता सचिन पायलट, ज्योतिरादित्य शिंदे, जतीन प्रसाद आदी नव्या दमाच्या नेत्यांना काँग्रेसने पुढे करायला हवे आणि त्यांच्यावर दीर्घकाल विश्वास ठेवत त्यांचे नेतृत्व घडवायला हवे.\nअपयशाला वाली नसतो आणि सातत्याने येणारे अपयश तर अनाथ आणि अनौरसच असते. काँग्रेस पक्षाच्या विद्यमान अवस्थेतून या विदारक ���त्याची जाणीव व्हावी. उत्तर प्रदेशात झालेले पार भुईसपाटीकरण, उत्तराखंडातली निर्घृण सफाई आणि मणिपूर, गोव्यात बरी कामगिरी करूनही अंगभूत शैथिल्याने हातून गेलेली सत्तास्थापनेची संधी यामुळे काँग्रेस नेतृत्व अधिकच दिशाहीन झाले असणार. त्यातल्या त्यात या पक्षाची अब्रू राखली ती पंजाबने. या राज्यातील प्रमुख नेता श्रेष्ठींतील अनागोंदीस कंटाळून पक्षच सोडायला निघाला होता त्या नेत्याने पंजाबात काँग्रेसच्या पदरात झळझळीत यश घातले. वास्तविक या पाच राज्यांतील निवडणुकीचा निकाल तीन विरुद्ध दोन असा लागला. म्हणजे काँग्रेसला तीन राज्यांत यश मिळाले. पंजाब पूर्ण आणि मणिपूर, गोवा अर्धे. म्हणजे या दोन राज्यांत हा पक्ष सर्वात मोठा म्हणून उभा राहिला. परंतु केंद्रातील सत्तेतून आणि त्याहीपेक्षा सातत्यपूर्ण विजयातून आलेल्या सरावाने या दोन राज्यांत भाजपने चपळाई दाखवली आणि काँग्रेसला हात चोळीत बसावे लागले. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड ही राज्ये तेवढी निर्विवादपणे भाजपच्या पदरात पडली. तेव्हा वरकरणी पाहता काँग्रेससाठी तीन विरुद्ध दोन ही परिस्थिती भासते तितकी केविलवाणी नाही. तरीही ती आहे त्यापेक्षा अधिक दुर्दैवी वाटते याचे कारण काँग्रेस सातत्याने अनुभवत असलेले पराभव आणि या पराभवाचे चक्रव्यूह भेदण्याची त्या पक्षाच्या नेत्यांतील अकुशलता.\nया पाच राज्यांतील निकालानंतरही या परिस्थितीत बदल होईल अशी शक्यता दिसत नाही. याचे कारण काँग्रेस नेतृत्वाची परिस्थिती हाताळण्यातील कल्पनाशून्यता. आजचा मतदार हा पारंपरिक नेतृत्वाने डोळे दिपवून घेणारा नाही आणि या मतदाराला जन्मजात मिळालेल्या नेतृत्वापेक्षा कर्तृत्वाने मिळवलेल्या नेतृत्वाचे अधिक आकर्षण आहे, या सत्याचा प्रकाश अजूनही काँग्रेसच्या गांधी टोपीखालील डोक्यात पडलेला नाही. गांधी घराण्याच्या कर्तृत्वाने वा कथित त्यागाने डोळे दिपवून घ्यावेत असे काहीही सध्याच्या पिढीसमोर घडलेले नाही. राहुल गांधी यांचे आकर्षण वाटेल असे म्हणावे तर तशीही परिस्थिती नाही. चाळिशी पार केलेल्या या युवा काँग्रेस नेत्याने आतापर्यंत पराभव, अर्धवेळ आणि हवेतील राजकारण वगळता अन्य कशाचेच दर्शन मतदारांना घडवलेले नाही. त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी या काही गंभीर व्याधीने बेजार तर बहीण प्रियांका यांच्यासमोर ��ती रॉबर्ट वढेरा यांना आवरावे की पक्ष सांभाळावा हा प्रश्न. तेव्हा आपण कोणाकडे पाहावे असे काँग्रेसजनांना वाटत असेल तर नवल नाही. सहा दशकांच्या सत्तानुभवाने या पक्षाच्या अंगावर मेद चढलेला असून परिणामी या पक्षाचे नेतृत्व आपले चापल्य हरवून बसले आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षावर टीका इतकाच काय तो या पक्षाचा कार्यक्रम दिसून येतो. परंतु आंधळ्या मोदीप्रेमात वाहून गेलेला मतदारांचा एक वर्ग विरोधकांच्या टीकेस भीक घालावयास तयार नाही. या आंधळ्या मतदारांच्या मते सध्या काही तरी भरीव घडवून दाखवण्याची क्षमता असलेला एकमेव नेता राजकीय रणांगणावर आहे. तो म्हणजे मोदी. अर्थात हे काही तरी भरीव म्हणजे काय हे सांगण्याची बौद्धिक पात्रता या मतदारवर्गात नाही. गरीब कल्याण वगैरे पोकळ उत्तरे तेवढी या प्रश्नाच्या उत्तरातून समोर येतात. निश्चलनीकरण म्हणजेच गरीब कल्याण, असेही या वर्गास वाटते. किंबहुना हा वर्ग, श्रीमंतांची अडचण करणे यालाच गरीब कल्याण मानतो. वास्तवात कोणत्याही पक्षाच्या राजवटीत कधीही श्रीमंतांची अडचण होत नाही. परंतु हे समजून घेण्याइतकी बौद्धिक क्षमता या भक्तगणांत नाही आणि ते समजावून देईल असे नेतृत्व काँग्रेस पक्षाकडे नाही. जे आहेत त्यांच्या प्रामाणिकपणावर विश्वास नाही. अशा परिस्थितीत काँग्रेसकडे नवमतदार येणार कसा हा प्रश्न आहे.\nतेव्हा प्राप्त परिस्थितीत काँग्रेसचे सर्वात मोठे आव्हान आणि कर्तव्य राहते ते नवे नेतृत्व उभे करण्याचे. आज काँग्रेसकडे राज्यस्तरीय नेतेच नाहीत. ते तसे असणे किती महत्त्वाचे आहे हे अमरिंदर यांच्या विजयातून कळते. तथापि अमरिंदर यांच्या विजयात आणि नेतृत्वसिद्धतेत काँग्रेस पक्षाचा वाटा नाही. काँग्रेस पक्षाने त्यांना नाकारले नाही वा त्यांनी काँग्रेसला नाकारावे अशी टोकाची त्यांची अडचण पक्षाने केली नाही, हेच काय ते त्या पक्षाचे श्रेय. त्यामुळे पंजाबातील विजय हा काँग्रेसपेक्षा अमरिंदर यांचा ठरतो. यातून पक्षास घेण्यासारखा धडा इतकाच की तेथे अकाली, भाजप यांच्या भ्रष्ट आणि अकार्यक्षम राजवटीस अमरिंदर यांचा पर्याय असल्याचे मतदारांना दिसले. परंतु हे असे पर्याय द्यावे लागतात याचाच काँग्रेसला विसर पडल्यासारखी अवस्था आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेस पक्ष हे स्थान कधीच घालवून बसला. महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, प. बंगाल, तामिळनाडू अशा अनेक मोठय़ा राज्यांत हीच परिस्थिती आहे. नाही म्हणावयास मध्य प्रदेशात काँग्रेसच्या तबेल्यात अनेक शर्यतीचे घोडे आहेत. परंतु त्यांच्यात आपसातच स्पर्धा इतकी की आपल्यावर स्वार होणाऱ्यास जिंकून देण्यात त्यांना स्वारस्य नाही. अशा वेळी सचिन पायलट, ज्योतिरादित्य शिंदे, जतीन प्रसाद आदी नव्या दमाच्या नेत्यांना काँग्रेसने पुढे करायला हवे आणि त्यांच्यावर दीर्घकाल विश्वास ठेवत त्यांचे नेतृत्व घडवायला हवे. गांधी कुटुंबीयातील सदस्यांसमोर आव्हान नको म्हणून इतकी वर्षे काँग्रेसने हे असे नेतृत्व घडवणे टाळले. त्या वेळी ते एक वेळ समर्थनीय ठरले असते. कारण या गांधी घराण्याकडे निवडणुका जिंकून देण्याची क्षमता त्या वेळी होती. आता ती नाही. अशा वेळी अन्य पर्याय शोधणे, घडवणे याखेरीज काँग्रेससमोर दुसरा मार्ग नाही. परंतु हे भान आपल्याला आहे असे मानावे असे या पक्षाच्या नेत्यांकडे पाहून वाटत नाही.\nयाचे कारण काँग्रेस नेत्यांची ताजी वक्तव्ये. राजकीय पक्षांच्या आयुष्यात चढउतार येतातच, आम्ही उत्तर प्रदेशात काहीसे उतरलो, असे राहुल गांधी म्हणाले. हा सत्यापलाप झाला. उत्तर प्रदेशात काँग्रेस केवळ घसरलीच असे नाही. तर ती गाडली गेली असे म्हणणे जास्त सयुक्तिक ठरेल. जेव्हा भूगर्भाखाली कोणी गाडला जातो तेव्हा तो आपोआप वर येईल अशी आशा बाळगणे प्राणघातक ठरते. प्रत्येक वर गेलेला आज ना उद्या खाली येणार हे सत्य असले तरी ते गाडले गेलेल्यास लागू होत नाही. तेव्हा असे जमिनीखाली गेलेल्यास जिवंत बाहेर काढावयाचे असेल तर बाह्य़ा सरसावून खोदकामास लागावे लागते. हे एकटय़ाचे काम नाही. त्यास तगडे साथीदार लागतात. राहुल गांधी यांना हे साथीदार शोधावे लागतील आणि ते नसतील तर उभे करावे लागतील. वास्तविक या प्रक्रियेसाठी गुजरातसारखी आदर्श प्रयोगशाळा काँग्रेससाठी शोधून सापडणार नाही. २०१४ साली या राज्याचे मुख्यमंत्री पंतप्रधानपदी आरूढ झाल्यापासून भाजपला गुजरातेत चेहरा नाही. अशा वेळी ही संधी साधत काँग्रेसने योग्य ती पावले उचलली असती तर या प्रक्रियेस निदान प्रारंभ तरी झाला असता. पण काँग्रेसने तेही केले नाही. त्यामुळे या वर्षअखेरीस होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकांत काँग्रेसचा उत्तर प्रदेशपेक्षाही दारुण पराभव झाला तर आश्चर्य वाटावयास नको. उत्��र प्रदेश, उत्तराखंडात जे काही झाले त्यावर काही काँग्रेसजन हृदयशस्त्रक्रियेची गरज व्यक्त करतात.\nपरंतु त्याने भागणारे नाही. काँग्रेसला आता हृदयआरोपणाची गरज आहे. हे फारच कौशल्याचे काम. दुसऱ्याच्या शरीरातील हृदय रुग्णाच्या शरीरात बसवायचे आणि पुन्हा ते धडधडू लागेल अशी व्यवस्था करावयाची. यात मोठीच जोखीम असते आणि रुग्ण दगावण्याचा धोका असतो. पण तरीही ही अवघड शस्त्रक्रिया केली जाते कारण ती नाही केली तरी मरण अटळ असते. तेव्हा हा अखेरचा पर्याय काँग्रेसला निवडावाच लागेल. कारण प्रश्न काँग्रेस तगणार की नाही, हा नाही. देशात लोकशाहीच्या रक्षणासाठी पर्याय उभा राहणार की नाही हा खरा प्रश्न आहे. एखाद्या पक्षाच्या जगण्यामरण्यापेक्षा ही लोकशाही अधिक मोठी आहे. ती जिवंत राहायला हवी.\nBLOG : माधुरी दीक्षित, करीना कपूर, इशा कोप्पीकर आणि राजकारण\nराजा-रामनाथन जोडी दुहेरीत अजिंक्य\nअनुभवी प्रशिक्षक आणि अकादम्यांमुळे नेमबाजीत सुगीचे दिवस\nनेदरलँड्स, जर्मनी आणि क्रोएशिया पात्र\nलोकसत्ता 'ब्लॉग बेंचर्स'वरील ब्लॉगवर तुमची प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत तुमची प्रतिक्रिया शेअर करून त्यांना ती वाचायला आणि लाईक करायला जरूर सांगा. 'लोकसत्ता'च्या परीक्षक मंडळाच्या निर्णयाव्यतिरिक्त तुमच्या प्रतिक्रियेला मिळालेल्या लाईक्सचाही स्पर्धेचा विजेता/विजेती निवडताना विचार केला जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/on-1st-janauary-we-will-visit-bhima-koregaon-prakash-ambedkar-1810027/lite/", "date_download": "2019-11-18T00:11:58Z", "digest": "sha1:DXHVOAHM7RJHQORUEGUSYB4URK2NOILK", "length": 9204, "nlines": 111, "source_domain": "www.loksatta.com", "title": "On 1st janauary we will visit bhima koregaon - prakash ambedkar| एक जानेवारीला भीमा-कोरेगावला जाणारच - प्रकाश आंबेडकर | Loksatta", "raw_content": "\nएक जानेवारीला भीमा-कोरेगावला जाणारच – प्रकाश आंबेडकर\nएक जानेवारीला भीमा-कोरेगावला जाणारच – प्रकाश आंबेडकर\nभारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भीमा-कोरेगावला भेट देण्यावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे\nरानू मंडलने केला मेकओव्हर, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nभारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भीमा-कोरेगावला भेट देण्यावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या १ जानेवारी रोजी भीमा-कोरेगाव येथील ऐतिह���सिक विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आम्ही जाणार आहोत. कोणी आम्हाला रोखू शकत नाही असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. मागच्यावर्षी १ जानेवारी रोजी भीमा-कोरेगाव येथे दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षातून मोठा हिंसाचार झाला होता.\nत्याचे पडसाद राज्यभर उमटले होते. एकूणच भीमा-कोरेगावची संवेदनशीलता लक्षात घेऊन कोणालाही भीमा कोरेगावच्या स्तंभाजवळ सभा घेण्याची परवानगी देणार नाही असे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.\nआज अहमदनगर दौऱ्यावर आलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी भीमा-कोरेगाव येथे जाण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही असे सांगितले. मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणामुळे ओबीसी समाजात अस्वस्थतता आहे. त्या अस्वस्थततेचे निवडणूक काळात पडसाद उमटू शकतात अशी भिती त्यांनी व्यक्त केली. सध्या देशात भाजपा विरोधी वातावरण असून भाजपाला दोनशेपेक्षा कमी जागा मिळतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.\nरानू मंडलने केला मेकओव्हर, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nभारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भीमा-कोरेगावला भेट देण्यावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या १ जानेवारी रोजी भीमा-कोरेगाव येथील ऐतिहासिक विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आम्ही जाणार आहोत. कोणी आम्हाला रोखू शकत नाही असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. मागच्यावर्षी १ जानेवारी रोजी भीमा-कोरेगाव येथे दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षातून मोठा हिंसाचार झाला होता.\nत्याचे पडसाद राज्यभर उमटले होते. एकूणच भीमा-कोरेगावची संवेदनशीलता लक्षात घेऊन कोणालाही भीमा कोरेगावच्या स्तंभाजवळ सभा घेण्याची परवानगी देणार नाही असे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.\nआज अहमदनगर दौऱ्यावर आलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी भीमा-कोरेगाव येथे जाण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही असे सांगितले. मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणामुळे ओबीसी समाजात अस्वस्थतता आहे. त्या अस्वस्थततेचे निवडणूक काळात पडसाद उमटू शकतात अशी भिती त्यांनी व्यक्त केली. सध्या देशात भाजपा विरोधी वातावरण असून भाजपाला दोनशेपेक्षा कमी जागा मिळतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496669352.5/wet/CC-MAIN-20191117215823-20191118003823-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}