diff --git "a/data_multi/mr/2019-35_mr_all_0079.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-35_mr_all_0079.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2019-35_mr_all_0079.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,798 @@ +{"url": "http://www.saamana.com/budget-reaction/", "date_download": "2019-08-20T23:43:21Z", "digest": "sha1:SKA4SOLGEWG645VG4QH5A2432T5PEW7C", "length": 15290, "nlines": 144, "source_domain": "www.saamana.com", "title": "मोदी सरकारचा अर्थसंकल्प पोकळ, गरीबांसाठी तरतूद नाही- लालुप्रसाद | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nआजचा अग्रेलख : याद आओगे खय्यामसाब\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nमुख्यपृष्ठ विशेष अर्थसंकल्प २०१७\nमोदी सरकारचा अर्थसंकल्प पोकळ, गरीबांसाठी तरतूद नाही- लालुप्रसाद\nअर्थसंकल्पावरुन राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. मोदी सरकारचा हा अर्थसंकल्प पोकळ असून यात गरिबांसाठी काहीच तरतूदी केलेल्या नाहीत,असे लालूंनी म्हटले आहे. खासदार व माजी केंद्रीय मंत्री ई. अहमद यांच्या निधनानंतरही अर्थसंकल्प जाहीर करुन मोदी सरकारने असंवेदनशीलता व अमानवीयताच दाखवली आहे. मोदी हे हिंदुस्थानचे ट्रम्प आहेत. हे दोघे फक्त अडचणी आणतात,असेही लालूंनी म्हटले आहे.\nपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांनी मोदी सरकाराचा अर्थसंकल्प दिशाहीन, आधारहीन व निष्क्रीय असल्याचा दावा केला आहे. सरकारकडून देशाच्या भवितव्यासाठी कुठलीही तरतूद करण्यात आली नसून मोदी सरकार आपली विश्वासार्हता गमावून बसल्याच ममता यांनी टिव्टमध्ये म्हटले आहे.\nकॉंग्रेसचे खासदार मल्लिकार्जुन खारगे यांनीही अहमद यांच्या निधनानंतर मोदी सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पावर आक्षेप घेतला आहे. खारगे यांनी मोदी यांच्यावर अहमद यांच्या मृत्यूची माहिती जाणूनबुजून लपवून ठेवल्याचा गंभीर आरोप केला आहे.\nकॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी या वर्षाचा अर्थसंकल्प शेरो शायरींचा बजेट असल्याची टीका केली आहे. या बजेटमध्ये गरिब जनता व शेतक-यांसाठी काहीच नव्हते. आम्हांला वाटलं मोदी धमाका करतील पण हा तर फुसका बार निघाला असं राहुल यांनी म्हटलं आहे.\nकॉंग्रेस नेते मनिष तिवारी यांनी हे बजेट म्हणचे निव्वळ भाषणबाजी असल्याच म्हटल आहे. तसेच कॉंग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनी या अर्थसंकल्पात देशाच्या सुरक्षेवरील खर्चावर सरकारने कोणतीही घोषणा केली नसल्याचं म्हटलं आहे. तसेच उत्तर प्रदेशमधून विधानसभा निवडणूक लढवणा-या मोदी सरकारला देणगीदार काय चेक आणि डिजिटल पेमेंटमधून पैसा पुरवत आहेत काय,असा सवाल केला आहे.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्री��� न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/maharashtra/desh/page/2/", "date_download": "2019-08-20T22:25:32Z", "digest": "sha1:XWJUD6K46I2K2VORPSNS5A32X2DWDAXX", "length": 16828, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "देश | Saamana (सामना) | पृष्ठ 2", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nपी. चिंदबरम यांना अटक होण्याची शक्यता, हाय कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला\nदिल्ली उच्च न्यायालयाने माजी केंद्रिय अर्थमंत्री पी चिंदबरम यांना आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी अटक पूर्व जामीन फेटाळला आहे. न्यायाधीश सुनील गौर यांनी हा निर्णय दिला...\nपाकड्यांकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक जवान शहीद\nपाकिस्तानने पुन्हा जम्मू कश्मीरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. या गोळीबारात हिंदुस्थानचा एक जवान शहीद झाला असून इतर चारजण जखमी झाले आहेत. Pakistan violated ceasefire in...\nमहापुरात दक्षिणेकडील प्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शकासह संपूर्ण टीम अडकली\nदेशातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. अनेक लोक पुरामध्ये अडकले असून काहींना जीव गमवाला लागला आहे. हिमाचल प्रदेशमध्येही मुसळधार पावसामुळे नद्या धोक्याच्या...\nमुख्यमंत्री कमलनाथ यांचे भाचे रतुल पुरी यांना इडीकडून अटक\nमध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे भाचे रतुल पुरी यांना इडीकडून अटक करण्यात आली आहे. रतुल पुरी हे मोजर बेयर क���पनीचे संचालक आहेत. 354 कोटी...\nहाफीज सईद टेरर फंडींग प्रकरण, NIA च्या 3 अधिकाऱ्यांवर कोट्यवधींची लाच मागितल्याचा आरोप\nराष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच NIA च्या तीन अधिकाऱ्यांवर लाच मागितल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हाफीज सईद याच्या दहशतवादी संघटनेकडून हिंदुस्थानातील मदरशांना मोठ्या प्रमाणावर...\nफेसबुकच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची गूगल, युट्यूबला नोटीस\nफेसबुक ने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, ट्विटर, गूगल आणि युट्युबला नोटीस जारी केली आहे. देशभरातील उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिका सर्वोच्च...\nपाकड्यांचा डर्टी गेम, CRPF च्या हेल्पलाईनवर फोन करून देतायत शिव्या\nजम्मू-कश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. आंतरराष्ट्रीय समूहाकडून कोणतीच मदत मिळत नसल्याने आणि चीन वगळता सगळ्यांचा पाठिंबा हिंदुस्थानलाच मिळत असल्याने पाकड्यांना...\nप्रियकराच्या मदतीने अल्पवयीन मुलीने बापाचा काढला काटा\nबंगरुळूमध्ये एका वडिलांनी आपल्या मुलीच्या प्रेमप्रकरणाला विरोध केला, म्हणून अल्पवयीन मुलीने आपल्या प्रियकराच्या साहाय्याने वडिलांचाच खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. बंगरूळूमध्ये एका व्यावसायिकाची मुलगी...\nभर बाजारात पतीने पत्नीला दिला तिहेरी तलाक, गुन्हा दाखल\nउत्तर प्रदेशमध्ये एका पतीने आपल्या पत्नीला बाजारातच तिहेरी तलाक दिला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यात शाहनाझ बेगम या...\nSBI डेबिट कार्ड बंद करण्याच्या विचारात\nदेशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया सध्या प्रचलित असलेली डेबिट कार्ड बंद करण्याच्या विचारात आहे. याऐवजी कोणत्याही व्यवहारांसाठी वेगळी यंत्रणा आणण्याच्या...\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापो���ीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.microsoft.com/mr-in/p/easy-typing-practice-in-3-days/9mvnpl7lbzhj?cid=msft_web_chart", "date_download": "2019-08-20T23:43:32Z", "digest": "sha1:GZKKZ7XMZNSYRQSUG3ZU3PVOF6L5LBTZ", "length": 15521, "nlines": 339, "source_domain": "www.microsoft.com", "title": "खरेदी करा Easy Typing Practice in 3 Days - Microsoft Store mr-IN", "raw_content": "\nविनामूल्य+अनुप्रयोगामध्ये खरेदी ऑफर करते\n+ अनुप्रयोगामध्ये खरेदी ऑफर करते\nकृपया हे ही पसंत करा\n5 पैकी 5 स्टार्स रेट केले\n5 पैकी 5 स्टार्स रेट केले\n5 पैकी 4.5 स्टार्स रेट केले\n5 पैकी 5 स्टार्स रेट केले\n5 पैकी 5 स्टार्स रेट केले\n5 पैकी 5 स्टार्स रेट केले\n5 पैकी 4.5 स्टार्स रेट केले\n5 पैकी 5 स्टार्स रेट केले\n5 पैकी 5 स्टार्स रेट केले\n5 पैकी 4.5 स्टार्स रेट केले\nया आवृत्तीमध्ये काय नवीन आहे\nच्या द्वारे प्रकाशित केलेले\nच्या द्वारे प्रकाशित केलेले\nवय 3 व वरीलसाठी\nवय 3 व वरीलसाठी\nहा अनुप्रयोग करू शकतो\nआपले इंटरनेट कनेक्शन ऍक्सेस करा\nआपली चित्रांची लायब्ररी वापरा\nहा अनुप्रयोग करू शकतो\nआपले इंटरनेट कनेक्शन ऍक्सेस करा\nआपली चित्रांची लायब्ररी वापरा\nआपल्या Microsoft खात्यात साइन इन असताना हा अनुप्रयोग मिळवा आणि आपल्या दहा पर्यंत Windows 10 डिव्हाइसेसवर स्थापित करा.\nया उत्पादनाचा अहवाल द्या\nMicrosoft कडे या अनुप्रयोगाचा अहवाल द्या\nसमस्या वृत्त पाठवल्याबद्दल धन्यवाद. आमची टीम त्याचे पुनरावलोकन करील आणि आवश्यकता असल्यास कारवाई करील.\nसाइन इन करा या अनुप्रयोगाला Microsoft कडे रिपोर्ट करण्यासाठी\nMicrosoft कडे या अनुप्रयोगाचा अहवाल द्या\nMicrosoft कडे या अनुप्रयोगाचा अहवाल द्या\nउल्लंघन आणि अन्य उपयुक्त माहिती आपल्याला कशी आढळेल\nह्या उत्पादनाल�� उघडण्यासाठी आपल्या डिव्हाइसने सर्व किमान आवश्यकतांना पूर्ण केले पाहिजे\nसर्वोत्तम अनुभवासाठी आपल्या डिव्हाइसने ह्या आवश्यकतांना पूर्ण केले पाहिजे\n5 पैकी 4.5 स्टार्स रेट केले\nरेट आणि पुनरावलोकन करण्यासाठी साइन इन करा.\n25 पुनरावलोकनांपैकी 1-10 दर्शवत आहे\nद्वारे क्रमवारी लावा: सर्वात उपयुक्त\nच्या नुसार फिल्टर करा:\nच्या नुसार फिल्टर करा: सर्वात अलीकडील\nच्या नुसार फिल्टर करा: सर्व रेटिंग्ज\n55प्रयोक्ता मूल्यांकन: 5 पैकी 5\nMG च्या शीर्षकाचे पुनरावलोकन कराBest app for Typing\nहे 26 पैकी 22 लोकांना उपयुक्त असल्याचे आढळले.\n55प्रयोक्ता मूल्यांकन: 5 पैकी 5\nNitish च्या शीर्षकाचे पुनरावलोकन कराfantastic\nहे 5 पैकी 5 लोकांना उपयुक्त असल्याचे आढळले.\n55प्रयोक्ता मूल्यांकन: 5 पैकी 5\nहे 1 पैकी 1 लोकांना उपयुक्त असल्याचे आढळले.\n35प्रयोक्ता मूल्यांकन: 5 पैकी 3\nsandeep च्या शीर्षकाचे पुनरावलोकन कराcrashing\nहे 1 पैकी 1 लोकांना उपयुक्त असल्याचे आढळले.\n45प्रयोक्ता मूल्यांकन: 5 पैकी 4\nSheetal च्या शीर्षकाचे पुनरावलोकन कराcha\nहे 0 पैकी 0 लोकांना उपयुक्त असल्याचे आढळले.\n55प्रयोक्ता मूल्यांकन: 5 पैकी 5\nNISHANK च्या शीर्षकाचे पुनरावलोकन कराBest app\nहे 0 पैकी 0 लोकांना उपयुक्त असल्याचे आढळले.\n55प्रयोक्ता मूल्यांकन: 5 पैकी 5\nअज्ञात च्या शीर्षकाचे पुनरावलोकन कराvery nice app\nहे 0 पैकी 0 लोकांना उपयुक्त असल्याचे आढळले.\n55प्रयोक्ता मूल्यांकन: 5 पैकी 5\nRajeev च्या शीर्षकाचे पुनरावलोकन कराearly bidder\nहे 0 पैकी 0 लोकांना उपयुक्त असल्याचे आढळले.\n45प्रयोक्ता मूल्यांकन: 5 पैकी 4\nDinesh च्या शीर्षकाचे पुनरावलोकन कराgret\nहे 0 पैकी 0 लोकांना उपयुक्त असल्याचे आढळले.\n55प्रयोक्ता मूल्यांकन: 5 पैकी 5\nअज्ञात च्या शीर्षकाचे पुनरावलोकन कराbest\nहे 0 पैकी 0 लोकांना उपयुक्त असल्याचे आढळले.\n25 पैकी 1-10 पुनरावलोकने\nमराठी मध्ये अनुवाद करावा\nStay in भारत - मराठी\nआपण या मध्ये Microsoft Storeची खरेदी करत आहात: भारत - मराठी\nभारत - मराठी त रहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://m.solapurpune.webnode.com/%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A5%80%20%E0%A4%B5%20%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BE/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%20%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2019-08-20T23:11:37Z", "digest": "sha1:QMSF2B7Y6G5QRADRO3GCJFNMLLP5OYAS", "length": 11951, "nlines": 196, "source_domain": "m.solapurpune.webnode.com", "title": "किल्ले तोरणा :: सोलापुर-पुणे प्रवासी संघटना", "raw_content": "\nकिल्ल्याची उंची : १४००मीटर\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग\nशिवाजी महाराजांनी सुरुवातीच्या काळात जे काही किल्ले घेतले त्यापैकी एक किल्ला तोरणा. गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव पडले तोरणा. महाराजांनी गडाची पहाणी करतांना याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे ‘प्रचंडगड’ असे नाव ठेवले. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत. यापैकी पहिल्या पदरावर तोरणा व राजगड वसलेले आहेत तर दुस-या पदराला भुलेश्र्वर रांग म्हणतात. पुण्याच्या नैऋत्येस असलेल्या पर्वतराजीमध्ये उत्तर अक्षांश व पूर्व रेखांशावर हा किल्ला आहे. याच्या दक्षिणेला वेळवंडी नदी व उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. गडाच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत.\nइतिहास : हा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही. येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरुनहा शैवपंथाचा आश्रम असावा. इ.स.१४७० ते १४८६ च्या दरम्यान बहमनी राजवटीसाठी मालिक अहमदयाने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला. नंतर तो महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंडगड ठेवले. गडावरकाही इमारती बांधल्या. राजांनी आग्र्‍याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला. त्यात ५ हजार होन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला. संभाजी महाराजांचा वध झाल्यावर हा किल्ला मोगलांकडे गेला. शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठांच्या ताब्यात आणला. पुढे इ.स.१७०४ मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय ठेवले. पण परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावरलोक चढवून गड पुन्हा मराठांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा महारजांकडेच राहिला. विशेष म्हणजे औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठांचा एकमेव किल्ला होय.\nराहण्याची सोय :गडावरील मेंगाई देवीच्या मंदिरात १० ते १५ जणांची राहण्याची सोय होते.\nजेवणाची सोय : आपण स्वतःच करावी.\nपाण्याची सोय : मेंगाई देवीच्या मंदिराच्या समोरच बारामही पाण्याचे टाके आहे.\nजाण्यासाठी लागणारा वेळ : अडीच तास वेल्हेमार्गे, ६ तास राजगड-तोरणा मार्गे\nसोलापूर पुणे प्रवासी संघटना अध्यक्ष Call : 97674 73255 Call : 97307 85799\nअध्यक्ष - श्री संजयदादा टोणपे \"हॉटेल अथर्व\" टेभुर्नी रोड मु.पो: कुर्डुवाडी, तालुका:. माठा, जिल्हा .सोलापुर, पिनकोड: ४१३२०८,महाराष्ट्र(भारत)\nपी एन आर स्थिति\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/news/mumbai-pratinidhi-6/", "date_download": "2019-08-20T23:59:34Z", "digest": "sha1:NG5FZQDWOZ3HZABKWR7SQ2DCWL3XCIDU", "length": 10207, "nlines": 60, "source_domain": "mymarathi.net", "title": "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, '72 हजार नाही, दीड लाख पदे भरणार...' - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome News मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, ’72 हजार नाही, दीड लाख पदे भरणार…’\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, ’72 हजार नाही, दीड लाख पदे भरणार…’\nमुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी विधानसभा निवडणुकांना डोळ्यासमोर ठेऊन मोठी घोषणा केली आहे. विविध विभागांमध्ये 1.5 लाख पदे भरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. महत्वाचे बाब म्हणजे यापूर्वी 72 हजार पदे भरण्याचे जाहीर करण्यात आले होते, ज्याची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. आता त्यात वाढ करुन हा आकडा 1.5 लाखांवर नेण्यात आल्याचे फडणविसांनी सांगितले.\nलाखो मुले स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत. पण जाहिरातच न आल्याने दरवर्षी अनेकांची निराशा होते, तर काही जणांचे वय पात्रतेपेक्षा अधिक होऊन जाते. त्यामुळेच अनेक वर्षांपासून सरकारी नोकरीकडे डोळे लावून बसलेल्या तरुणाईच्या अपेक्षा यापूर्वीच्या घोषणेमुळे जाग्या झाल्या होत्या. शिवाय ग्रामविकास विभागाकडूनही विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या नव्या घोषणेनुसार भरती प्रक्रिया सुरू झाल्यास लाखो तरुणांचे सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण होईल.\nमुख्यमंत्र्यांनी ज्या 72 हजार पदांच्या भरतीची घोषणा केली होती, त्याची प्रक्रिया याआधीच सुरू झाली आहे, त्यामुळे नव्या घोषणेच्या अंमलबजावणीकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे. कृषी, महसूल, ग्रामविकास, आरोग्य, वने या विभागांची क्षेत्रीय स्तरावरील 72 हजार पदे भरण्यासाठी आवश्यक त्या कार्यवाहीचा आढावा राज्याच्या मुख्य सचिवांकडून घेण्यात येत होता.\nमिळालेल्या माहितीनुसार विविध विभागांमध्ये 1 लाख 80 हजार पदे रिक्त आहेत. त्यापैकी 1.50 लाख पदे भरली जाणार असली तरी दरवर्षी तब्बल 50 हजार कर्मचारी निवृत्त होतात. त्यामुळे या रिक्त जागांचा ताण सध्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर येतो. राज्य सरकारने घोषणा केल्याप्रमाणे भरती केल्यास सरकारी कर्मचाऱ्यांसोबतच सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाईलाही दिलासा मिळणार आहे.\nवैद्यकीय क्षेत्राची सामाजिक निकड भागविण्यास पोलिस, डॉक्टर्स व नागरिकांचा सहयोग आवश्यक\nसावंतवाडी, कुडाळसह किनारपट्टीत जोरदार पाऊस…\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nचंद्रयान-2 ने पार केला मोठा टप्पा; चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यात यशस्वी, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार\nभारतात घुसले आयएसआय एजंट्ससह 4 पाकिस्तानी दहशतवादी, देशभर हायअलर्ट जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/facebook-lost-control-our-data-now-its-paying-record-5-billion-fine-202099", "date_download": "2019-08-20T23:31:30Z", "digest": "sha1:JD3OX3ZRUDCKDPZV4RPVA2ZZTRLNM32A", "length": 13801, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "Facebook lost control of our data. Now it's paying a record $5 billion fine तुमची माहिती चोरल्याप्रकरणी फेसबुकला मोठा दंड | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nतुमची माहिती चोरल्याप्रकरणी फेसबुकला मोठा दंड\nगुरुवार, 25 जुलै 2019\nवॉशिंग्टन : सोशल मीडिया कंपनी असलेल्या फेसबुकला आता 5 अब्ज डॉलरचा दंड भरावा लागणार आहे. फेसबुक युजर्सची खासगी माहिती चोरी झाल्याप्रकरणी आणि युजर्सना माहिती चोरीला गेल्याची माहिती न कळवल्यामुळे एफटीसी अर्थात यूएस फेडरल ट्रेड कमिशनकडून 5 अब्ज डॉलरच्या दंडाची वसुली केली जाणार आहे. 5 अब्ज डॉलर म्हणजे भारतीय रुपयात सुमारे 35 हजार कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.\nवॉशिंग्टन : सोशल मीडिया कंपनी असलेल्या फेसबुकला आता 5 अब्ज डॉलरचा दंड भरावा लागणार आहे. फेसबुक युजर्सची खासगी माहिती चोरी झाल्याप्रकरणी आणि युजर्सना माहिती चोरीला गेल्याची माहिती न कळवल्यामुळे एफटीसी अर्थात यूएस फेडरल ट्रेड कमिशनकडून 5 अब्ज डॉलरच्या दंडाची वसुली केली जाणार आहे. 5 अब्ज डॉलर म्हणजे भारतीय रुपयात सुमारे 35 हजार कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.\nकाय आहे नेमके प्रकरण\nअमेरिकेत 2016 मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीच्या दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार यंत्रणेशी संबंधित ‘केम्ब्रिज अॅनालिटिका’ या ब्रिटिश कंपनीने 8 कोटी 70 लाख अमेरिकी फेसबुक युजर्सची खासगी माहिती मिळवल्याचे लक्षात आले. शिवाय ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ व लंडनच्या ‘द ऑब्झर्व्हर’ने याबाबत वृत्तांकन केल्यानंतर आयोगाने फेसबुकमधील 'डेटा' चोरीचं तपासास सुरुवात केली.\nअमेरिकी रिपब्लिक व डेमोक्रॅट सदस्यांचा समावेश असलेल्या आयोगाने 3 विरुद्ध 2 मतांनी या दंडावर शिक्कामोर्तब केले असून फेसबुकला आता दंड भरावा लागणार आहे.\nफेसबुकचे उत्पन्न आणि दंड\nसोशल मीडिया कंपनी असलेली फेसबुक अमेरिकी शेअर बाजारात नोंदणीकृत आहे. चालू आर्थिक वर्षात फेसबुकने 69 अब्ज डॉलरचे उत्पन्न मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे दंडाची रक्कम फेसबुकच्या मानाने कमी असली तरी अमेरिकेतील टेक कंपनीला लावण्यात ठोठावण्यात आलेला हा मोठा दंड आहे. याआधी गुगलवरही असा दंड लावण्यात आला होता. गुगलला 2012 मध्ये 2 कोटी 20 लाख डॉलर दंड भरावा लागला होता.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nव्यापारी संघर्षात जग गमावणार 585 अब्ज डॉलर\nवॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील आठवड्यात वर्षभरापासून चीनबरोबर सुरू असलेल्या...\nभडक विधाने करू नका; इम्रान खान यांना ट्रम्प यांचा सल्ला\nवॉशिंग्टन : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्‍मीरच्या मुद्यावरून केली जाणारी भडक विधाने थांबवावीत, असा सल्ला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड...\nअमेरिका-चीन व्यापारयुद्धात जग गमावणार 585 अब्ज डॉलर \nवॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील आठवड्यात वर्षभरापासून चीनबरोबर सुरू असलेल्या व्यापारयुद्धाला अल्पविराम दिला. दोन्ही देश...\nवॉशिंग्टन: अमेरिकेतील डिपार्टमेंट ऑफ इंटेरिअर आणि भूशास्त्र विभागाने केलेल्या एका अभ्यासपूर्ण...\nभारत, चीन विकसनशील अर्थव्यवस्था नाहीत - ट्रम्प\nवॉशिंग्टन - भारत आणि चीन हे आता विकसनशील देश राहिले नसून, जागतिक व्यापार संघटनेकडून (डब्लूटीओ)...\nभारत अन् चीनला मिळणाऱ्या लाभावर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून टीका\nवॉशिंग्टनः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनला विकसनशील देशांसारख्या मिळणाऱ्या लाभावर टीका केली आहे. भारत आणि चीन या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/dr-anil-lachke-write-scitech-article-editorial-167797", "date_download": "2019-08-20T23:33:27Z", "digest": "sha1:NOKW2ZGEWGV3YDFDR4D27VPG3TXTOVUE", "length": 21337, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "dr anil lachke write scitech article in editorial भारताच्या राज्यघटनेचं रक्षण कसं करतात माहितीये? हे वाचा! | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nभारताच्या राज्यघटनेचं रक्षण कसं करतात माहितीये\nशनिवार, 26 जानेवारी 2019\nस्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व य���ंचा उद्‌घोष असलेली आपली राज्यघटना जगातील एक सर्वोत्कृष्ट व सर्वांत मोठी राज्यघटना आहे. संसदेच्या ग्रंथालयात असलेल्या तिच्या मूळ प्रती चिरकाल टिकवण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीचा वापर करण्यात आला आहे.\nस्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व यांचा उद्‌घोष असलेली आपली राज्यघटना जगातील एक सर्वोत्कृष्ट व सर्वांत मोठी राज्यघटना आहे. संसदेच्या ग्रंथालयात असलेल्या तिच्या मूळ प्रती चिरकाल टिकवण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीचा वापर करण्यात आला आहे.\nभारताचे संविधान म्हणजे जगातील विविध राज्यघटनांमधील एक सर्वोत्कृष्ट राज्यघटना असल्याचे जाणकारांनी नमूद केलंय. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजशास्त्रज्ञ आणि कायदातज्ज्ञ होतेच; पण त्यांनी जगातील अनेक राज्यघटनांचे सखोल चिंतन केलेलं होतं. त्याचे प्रतिबिंब आपल्या देशाच्या घटनेत पडल आहे. सामाजिक-आर्थिक-राजकीय न्याय, आचार, विचार, धर्म-श्रद्धा यांचे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व अशा सर्वांगीण मुद्द्यांचा विचार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सदस्यांनी दोन वर्षे अकरा महिने आणि १८ दिवस काम करून एक लाख ४५ हजार शब्दांचा मसुदा तयार केला. ही घटना जगात सर्वांत मोठी आहे. राज्यघटनेचा मसुदा राष्ट्रपतींनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारला. यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस ‘भारतीय संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो.\nआता आपली राज्यघटना प्रत्यक्षात कशी आहे तिची मूळ प्रत कोठे आहे आणि तिचं जतन कसं केलं जातंय, हेही पाहणं महत्त्वाचंच आहे. आपल्या राज्यघटनेचा पुणे शहराशी घनिष्ट संबंध आहे. मूळ मसुदा ज्या कागदावर लिहिला आहे, तो पुण्यातील ‘हॅंडमेड पेपर रिसर्च सेंटर’मध्ये तयार झाला. राज्यघटना लिहिण्यासाठी तेरा किलोग्रॅम वजनाचे २२१ ‘हॅंडमेड’ (पार्चमेंट) कागद लागले. ते उष्ण हवेत टिकतात. राज्यघटना ५८.४ सेंटिमीटर लांब आणि ४५.७ सेंटिमीटर रुंद कागदावर इंग्रजी वळणदार लिपीमध्ये प्रत्यक्ष लिहिण्याचे (कॅलिग्राफी) कार्य प्रेमबिहारी नारायण रायझादा यांनी विनामूल्य केले. राज्यघटना सजवण्याचं कलात्मक काम शांतिनिकेतनचे नंदलाल बोस आणि बेहोअर राममनोहर सिन्हा यांनी केलं. त्यांनी मसुद्याच्या पानांवर वैदिक काळापासून मोहेंजोदडो आणि भारताच्या स्वातंत्र्य चळवळीपर्यंतची चित्रे रेखाटली आहेत. संविधान हिंदीमध्ये देवनागरी लिपीमध्ये वळणदार ढंगात लिहिण्याचे काम वसंतराव वैद्य यांनी केले. त्याला २५२ पाने लागली. त्याची सजावट इंग्रजी प्रतीप्रमाणे आहे. बाइंडिंग करण्यासाठी सर्वोत्कृष्ट साहित्य वापरण्यात आलं. त्यावरील मजकूर सोनेरी अक्षरांमध्ये आहे. राज्यघटनेची मूळ इंग्रजी आणि हिंदी प्रत संसदेच्या ग्रंथालयात ठेवण्यात आली. दोन्ही मूळ प्रतींमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. साहाजिकच या दोन प्रतींना ऐतिहासिक महत्त्वदेखील आहे. भारताच्या घटनेच्या मूळ प्रती चिरकाल टिकवण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीचा वापर केला आहे.\nवैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषदेच्या (सीएसआयआर) नवी दिल्लीतील नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीच्या (एनपीएल) तंत्रज्ञांनी त्यात पुढाकार घेतला. अमेरिकेच्या गेटी कॉन्झर्वेशन इन्स्टिट्यूटबरोबर सल्लामसलत करून एक हवाबंद (हरम्याटिकली सील्ड) काचेची पेटी राज्यघटना ठेवण्यासाठी तयार केली. काचपेटीची लांबी, रुंदी आणि उंची अनुक्रमे ७०, ५५ आणि २५ सेंटिमीटर आहे. पेटीचे घनफळ ९६,२५० घन सेंटिमीटर आहे. मूळ कागदांवर प्राणवायूमुळे ऑक्‍सिडेशनचा अनिष्ट परिणाम होऊ शकतो. यासाठी काचपेटीमध्ये दीर्घकाळ निष्क्रिय राहणारा हेलियम वायू भरला होता. आता नायट्रोजन वायू भरण्यात आलाय. साहजिकच सूक्ष्मजीवजंतू आणि प्रदूषित हवा यांचा परिणाम राज्यघटनेच्या मूळ प्रतींवर होत नाही. इथे नॅशनल रिसर्च लॅबोरेटरी फॉर कॉन्झर्वेशन ऑफ कल्चरल प्रॉपर्टी (लखनौ) या संस्थेची मदत झाली. दरवर्षी मूळचा नायट्रोजन वायू बाहेर काढून नवीन नायट्रोजन वायुपेटीत भरला जातो. तरीही काचपेटीतील प्राणवायूचे प्रमाण बाहेरूनच ‘ऑक्‍सिजन ॲनलायझर’ने (किंवा लेसर स्पेक्‍ट्रोस्कोपीने) मोजण्याची सोय आहे. एक हजार नायट्रोजनच्या रेणूमध्ये एखादा प्राणवायूचा रेणू चालेल, असं मानलंय. काचपेटीवर आजूबाजूच्या वातावरणाच्या दाब, प्रकाश, तापमान आणि आर्द्रतेचाही परिणाम होतो. त्याचा विचार केलाय. काचपेटीची यांत्रिक क्षमता (मेकॅनिकल स्ट्रेंथ) मजबूत असावी म्हणून पेटीला जोड असणाऱ्या पट्ट्या विशिष्ट मिश्रधातूच्या असणं गरजेचं असतं. जोड देण्यासाठी सेंद्रिय पदार्थाच्या ‘ओ - रिंग’ वापरलेल्या आहेत. सध्या चांदी आणि शिसं वापरून तयार केलेल्या मिश्रधातूचे जोड यांचा उपयोग केल�� गेलाय.\nपॅरिसमधील लुव्र संग्रहालय, सेंट गोबेन कंपनी अशा प्रकारे दस्तऐवज सांभाळतात. त्यांचा सल्लादेखील काचपेटीसाठी मानला जातो. मूळ संविधानाची हिंदी आणि इंग्रजी प्रत वेगवेगळ्या काचेच्या पेटीमध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहे. दालनाचे तापमान २० अंश सेल्सिअस आणि सापेक्ष आर्द्रता ३० टक्के राखण्यात येते. काचपेटी स्टेनलेस स्टीलच्या स्टॅंडवर आहे. त्यावरील (वॉर्निश्‍ड) सागवान लाकडाच्या कॅबिनेटवर काचपेटी आहे. त्यावर तंत्रज्ञांची देखरेख असते. भारताच्या संविधानाच्या मूळ हिंदी आणि इंग्रजी प्रती अजून जशाच्या तशा जतन झालेल्या आहेत, असा निर्वाळा तज्ज्ञांनी दिला आहे. त्या अशाच चिरकाल टिकतील याची खात्री आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअमरावतीत होणार आर्चरी ऍकेडमी : किरेन रिजीजू\nअमरावती : पारंपरिक खेळांना प्राधान्य देण्याचे केंद्र शासनाचे धोरण आहे. मल्लखांब या क्रीडाप्रकारातील उपक्रमांना आवश्‍यक ती मदत केली जाईल. अमरावती येथे...\nअभिनंदन यांना छळणारा पाकिस्तानी सैनिक ठार\nनवी दिल्ली - हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा छळ करणारा पाकिस्तानी सैनिक अहमद खान...\nव्यापारी संघर्षात जग गमावणार 585 अब्ज डॉलर\nवॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील आठवड्यात वर्षभरापासून चीनबरोबर सुरू असलेल्या...\nवाचलेली, ऐकलेली माणसे गेली कुठे...\nनागपूर : \"वाचलेली, ऐकलेली माणसे गेली कुठे पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे रोज अत्याचार होतो आरशावरती आता, आरशाला भावलेली माणसे गेली कुठे...'...\nऔरंगाबादला नमवून नागपूर उपांत्य फेरीत\nनागपूर : हिमांशू शेंडे, शर्विल बोमनवार व निखिल चौधरीच्या कामगिरीच्या जोरावर यजमान नागपूर संघाने उपांत्यपूर्व लढतीत औरंगाबादचा 32 गुणांनी सहज...\nसर्वांना नळाद्वारे पाणी देण्यास सरकार कटिबद्ध\nमुंबई: पाणी हा देशात राष्ट्रीय प्राधान्याचा मुद्दा ठरला आहे. जलसंधारण आणि जलसाठे पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना हाती घेतल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठ��� सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/complaint-against-bjp-corporators-in-pf-scam/", "date_download": "2019-08-20T22:48:14Z", "digest": "sha1:RUXGC2XEF5DI7ZIMLHSYS7QQEO4T3OX4", "length": 14269, "nlines": 141, "source_domain": "www.saamana.com", "title": "पीएफचे पैसे लाटणाऱ्या भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा दाखल | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं र��ी नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nपीएफचे पैसे लाटणाऱ्या भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा दाखल\nकर्मचाऱ्यांचा पीएफ परस्पर आपल्या बँक खात्यात जमा केल्याप्रकरणी भिवंडीतील भाजप नगसेविका दीपाली भोईर यांच्या विरोधात ठाण्यात तर जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजप नगरसेवक शैलेश धात्रक यांच्याविरोधात डोंबिवलीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच शिवीगाळप्रकरणी मनसे नगरसेवक मंदार हळवे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या प्रकणात भाजपच्या दोन तर मनसेच्या एका नगरसेवकावर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.\nमुरबाड तालुक्यातील विद्यावासिनी स्टिल प्रोडक्टस तसेच वाडा तालुक्यातील मश्सेस कुडूस स्टिल रोलिंग या कंपनीतील कर्मचाऱ्यांचे सहा लाख ४७ हजार ५५२ रुपयांचा प्रोव्हिडंड फंड ठाण्यातील भविष्यनिर्वाह कार्यालयात जमा करण्यात आले होते. मात्र कपंनीच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची नावे फॉर्म १९ वर टाकून त्यावर स्वतःचे बँक खाते क्रमांक टाकले आणि कर्मचाऱ्यांची पीएफची रक्कम काढून ती आपल्या खात्यात जमा केली. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामध्ये भिवंडीतील भाजप नगरसेविका दीपाली भोईर यांचेही नाव आहे. तर डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात पालिका अधिकारी भागाजी भांगरे यांनी भाजप नगरसेवक शैलेश धात्रक व मनसेचे विरोधी पक्षनेते मंदार हळवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिव���न मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/mla-funds-can-be-used-for-drought-relief-measures/", "date_download": "2019-08-20T23:00:06Z", "digest": "sha1:ORESGXVISDTJYNZGAYTLSATSMNDLYNFY", "length": 11311, "nlines": 80, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "आमदार निधी आता दुष्काळी उपाय योजनांसाठीही वापरता येणार", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nआमदार निधी आता दुष्काळी उपाय योजनांसाठीही वापरता येणार\nमुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आमदार स्थानिक विकास निधीचा उपयोग करण्यास मान्यता देण्याचा शासन निर्णय राज्य शासनाने जारी केला. यामध्ये चारा छावण्यांसाठी विविध सोयी उपलब्ध करुन देण्याची महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.\nश्री. खोत यांनी यावेळी सांगितले, औरंगाबाद जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीदरम्यान चारा छावण्यांतील अडचणी लक्षात आल्या. छावण्यांतील जनावरांना खाद्य देण्यासाठी बकेट्स/टब दिल्यास पशुखाद्याची नासाडी होणार नाही. पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा यासाठी प्लास्टिकच्या पाणी साठवण टाक्या देण्याची गरजही लक्षात आली. त्या अनुषंगाने आणि इतर उपाययोजना करण्याची मागणी वित्तमंत्र्यांकडे करण्यात आली होती. वित्तमंत्र्यांनी या मागणीवर तात्काळ कार��यवाहीचे आदेश दिले. आजच याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला. याबाबत श्री. खोत यांनी वित्तमंत्र्यांचे आभार मानले.\nचालू आर्थिक वर्षातील विधिमंडळ सदस्यांना अनुज्ञेय असलेल्या 25 लाख रुपये इतक्या आमदार स्थानिक विकास निधीतून दुष्काळ निवारणासाठी विविध 13 प्रकारची कामे करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना, नवीन नळ जोडणी उपलब्ध करुन देणे, नळ पाणीपुरवठा योजनांच्या पाईपलाईन व टाकीच्या विशेष दुरुस्तीची कामे करणे, पाणीपुरवठा विहिरी खोल करणे, त्यामधील गाळ काढणे, नवीन विंधन विहिरी घेणे, साध्या विहिरी बांधणे, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, खोलीकरण, विहिरी पुनर्जीवित करणे, पाणी पुरवठा योजनांसाठी फिडर बसवणे, नदीपात्रात बुडक्या घेणे अशा उपाय योजनांसाठी निधी खर्च करता येणार आहे.\nचारा छावणीतील जनावरांना खाद्य पुरविण्यासाठी बकेट्स किंवा टबस् देणे, तात्पुरती पाणी साठवण व्यवस्था करणे (टाकी बांधणे) अथवा प्लास्टिकची साठवण टाकी बसवणे, अधिकृत गो शाळांना शेड उभारणी तसेच पाण्याच्या उपलब्धतेसाठी आवश्यक साहित्य पुरवठा करणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांना शुद्ध पाण्याच्या उपलब्धतेसाठी आवश्यक असलेली औषधी व साहित्य उपलब्ध करुन देणे,शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक साहित्य देणे, आर.ओ. प्लान्ट बसवणे, अंगणवाडी केंद्रांना शुद्ध पाण्याच्या उपलब्धतेसाठी आवश्यक असलेली औषधी व साहित्य उपलब्ध करुन देणे या उपाय योजनांसाठीही स्थानिक विकास निधीतून खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे.\nपूरग्रस्त भागात एक हेक्टरपर्यंत पिक कर्ज माफ\nपूरग्रस्त भागातील पिकांचे 100 टक्के पंचनामे करणार\nविद्यापीठ विकसित कोरडवाहु शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा\nशेताच्या बांधावरील झाडांचे होणार संवर्धन\nशेतमालाची उत्पादकता, विपणन आणि निर्यातीवर अधिक भर\n‘कृषी संवाद’ उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणार\nअवर्षण प्रवण क्षेत्र, आत्महत्याग्रस्त जिल्हे व नक्षलग्रस्त जिल्हे यामधील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन 2017 साठी उस्मानाबाद व लोहारा तालुक्याती�� शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम वितरीत करणेबाबत\nसेंद्रिय शेती/विषमुक्त शेती या राज्यपुरस्कृत योजनेअंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन राबविण्यासाठी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता देणेबाबत\nमुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना पशुपालकांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात फिरते पशुचिकित्सा पथक सुरू करणेबाबत\nराज्यातील विविध जिल्हयातील पुर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना विशेष दराने मदत देण्याबाबत\nसन 2016-2017 मध्ये खाजगी बाजार समिती व थेट पणन परवानाधारकांना सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल रु. 200/- अनुदान देणेबाबत. (Unconditional) (पूरक मागणी रुपये 396.12 लाख)\nसन 2018-2019 या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल रुपये 200/- अनुदान देणेबाबत. (Unconditional ) (पूरक मागणी रुपये 387,30,31,000)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.swapp.co.in/site/indianstatedistrictsubdistrictarealist.php?stateid=8y68qEDJ0ugeDsGafWxiUw%3D%3D&districtid=vftdeSrFLT2BGHIiybWkgw%3D%3D&subdistrictid=o1UIgmtDfQwC%2BK60FcwisQ%3D%3D", "date_download": "2019-08-20T23:38:58Z", "digest": "sha1:CJK6ZIQVLEO6YXU6P5XTYZ26NEMYODLS", "length": 11271, "nlines": 229, "source_domain": "www.swapp.co.in", "title": "Taluka Patoda District Beed ( तालुका पाटोदा जिल्हा बीड ) Indian State List", "raw_content": "\nजिल्हा / जिला - बीड\nतालुका / तहसील - पाटोदा\nबेदरवाडी (558931) गाव माहिती\nभक्ताचे गोठे (एन.वी.) गाव माहिती\nभूसनरवाडी (एन.वी.) गाव माहिती\nधनगर जवळका गाव माहिती\nधोपटवाडी (एन.वी.) गाव माहिती\nगंधनवाडी (558897) गाव माहिती\nघोऴेवाडी (एन.वी.) गाव माहिती\nजाधववाडी (एन.वी.) गाव माहिती\nजन्याचीवाडी (एन.वी.) गाव माहिती\nखाडे वस्ती (एन.वी.) गाव माहिती\nम्हाऴपाचीवाडी (एन.वी.) गाव माहिती\nमंझरी घाट गाव माहिती\nमेंगडेवाडी (एन.वी.) गाव माहिती\nपारगाव घुमरा गाव माहिती\nपवारवाडी (सरदवाडी) गाव माहिती\nपिंपळगाव धस गाव माहिती\nरामवाडी (एन.वी.) गाव माहिती\nराउतवाडी (एन.वी.) गाव माहिती\nसगळेवाडी (एन.वी.) गाव माहिती\nसावरगाव घाट गाव माहिती\nसावरगाव सोने गाव माहिती\nतिरमलवाडी (एन.वी.) गाव माहिती\nउखांडा पिठ्ठी गाव माहिती\nउंबर विहीरा गाव माहिती\nवाघाचावाडा (एन.वी.) गाव माहिती\nयेवलवाडी (स.) गाव माहिती\n(https://www.swapp.co.in) - मराठीत महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालूके आणि त्यातील गावांची मराठीत माहिती असलेल्या एकमेव वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.\nतुमचे नाव मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड आणि तेलुगू भाषांमध्ये पाहण्यासाठी क्लिक करा\nवेबसाईटचे नाव रजिस्टर करण्यापूर्वी उपलब्धता तपासण्यासाठी क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/shevale-wadi/", "date_download": "2019-08-20T22:39:08Z", "digest": "sha1:LJR5LXDFTRE64MJ2VNHTIGAGDYMIBHHU", "length": 9547, "nlines": 146, "source_domain": "policenama.com", "title": "shevale wadi Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nबेकायदा वाळू वाहतुकीचे जप्त केलेले ट्रक चोरले\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - बेकायदा वाळूची वाहतूक करणाऱ्यांवर महसूल विभागाकडून कारवाई करून जप्त केलेले चार ट्रक पळवून नेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर मांजरी भागातील एका पेट्रोल पंपाच्या परिसरात जप्त केलेले ट्रक…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीस�� क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n42 लाख शिक्षकांना मिळणार ‘ट्रेनिंग’, 22 ऑगस्टपासून योजना…\nवर्गणीच्या नावाखाली खंडणी उकळणाऱ्यास अटक\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n ‘SBI’ गृह कर्जदारांना देऊ शकते मोठे…\nपाकिस्तानी क्रिकेटरची धमकी – भारत ‘भित्रा’ देश, ‘आमच्याकडे परमाणु बॉम्ब… एका दमात साफ…\nअभिनेते नाना पाटेकरांनी दिल्लीत जाऊन घेतली अमित शाहांची भेट, 20 मिनीट चर्चा\nचांदी ‘गडगडली’ पण सोन्यात ‘तेजी’ कायम \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/yogeshr/", "date_download": "2019-08-20T23:53:39Z", "digest": "sha1:VITMMTZSVJOSNOIQUU5L6VL7Q2HOFTSU", "length": 11530, "nlines": 61, "source_domain": "mymarathi.net", "title": "भारताच्या औद्योगिक विकासामध्ये पुणे जिल्ह्याचे भरीव योगदान -संजय (बाळा) भेगडे - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune भारताच्या औद्��ोगिक विकासामध्ये पुणे जिल्ह्याचे भरीव योगदान -संजय (बाळा) भेगडे\nभारताच्या औद्योगिक विकासामध्ये पुणे जिल्ह्याचे भरीव योगदान -संजय (बाळा) भेगडे\nपुणे : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पेर्सोनेल मॅनेजमेंट (एनआयपीएम) च्या पुणे विभागाच्या वतीने मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या मनुष्यबळ व्यवस्थापकांशी परिसंवाद कार्यक्रमात बोलताना राज्याचे कामगार राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे म्हणाले कि, भारताच्या एकूण औद्योगिक विकासात पुणे जिल्ह्याचे भरीव योगदान असून जिल्ह्यात औद्योगिक शांतता नांदण्याच्या दृष्टीने कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेतून आपण योग्य ती जबाबदारी पार पाडू व कोणत्याही प्रसंगाला किंवा औद्योगिक क्षेत्राला अडचण येऊ नये यासाठी खंबीरपणे उद्योगक्षेत्रासोबत उभे असल्याचे आश्वासन दिले. तसेच मनुष्यबळ व्यवस्थापकांच्या विविध तक्रारी व अडचणी यावेळी त्यांनी समजून घेतल्या व त्यावर शासन दरबारी सर्व प्रकारांचा सखोल अभ्यास करून त्याचे निराकरण करण्यात येईल असे सांगितले. कारखाना कायद्यातील जाचक तरतुदींबद्दल मनुष्यबळ व्यवस्थापकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर त्यांनी सकारात्मक चर्चा केली.\nयाप्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सभागृह नेते एकनाथ पवार, पुणे जिल्ह्याचे कामगार उप आयुक्त विकास पनवेलकर, एनआयपीएमचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी, एनआयपीएम पुणे विभागाचे उपाध्यक्ष कॅप्टन डॉ. सी. एम. चितळे, लेबर लॉ प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. आदित्य जोशी, व्हायब्रंट एच आर चे अध्यक्ष शंकर साळुंखे, ओएचआर चे प्रशांत इथापे आदी उपस्थित होते.\nयावेळी बोलताना एनआयपीएमचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी सांगितले कि, मनुष्यबळ व्यवस्थापकांना राष्ट्रीय दर्जा प्राप्त होण्यासाठी एनआयपीएमच्यावतीने एक चळवळ उभी राहत असून यात सर्वांनी सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले.औद्योगिक क्षेत्रात पुणे जिल्हा देशात अव्वल असून या जिल्ह्यातील राजकीय नेतृत्वाकडे कामगार राज्यमंत्रीपदाची जबाबदारी आल्याने या भागातील औद्योगिक क्षेत्रातील समस्या, प्रश्न लवकर निकाली निघतील, तसेच जिल्ह्यात औद्योगिक शांतता निर्माण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nयावेळी संजय (बाळा ) भेगडे यांचा कामगार राज्यमंत्र���पदी नियुक्ती झाल्याबद्दल पुणेरी पगडी, उपरणे व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक एनआयपीएमच्या कार्यकारी समिती सदस्य हेमांगी धोकटे यांनी आभार प्रदर्शन एनआयपीएमचे सचिव नरेंद्र पाटील यांनी केले. तर सूत्रसंचालन योगेश रांगणेकर यांनी केले. या कार्यक्रमाला पुणे जिल्ह्यातील विविध औद्योगिक कंपन्यांचे मनुष्यबळ व्यवस्थापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nजुन्नर येथे एटीएम फोडण्याच्या अयशस्वी प्रयत्न ,दरोड्याच्या प्रयत्नातील एकूण 7 आरोपींना अटक,\nपंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानाचा शुभारंभ\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/standing-agitation-will-start-from-21-days-till-30-november/", "date_download": "2019-08-20T22:34:19Z", "digest": "sha1:5TQAPOZCTCNNKDCEFI4P74KOG6R7XQX2", "length": 7044, "nlines": 108, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "२१ दिवसांपासून सुरु असणारंं ठिय्या आंदोलन ३० नोव्हेंबर पर्यंत स्थगित", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\n२१ दिवसांपासून सुरु असणारंं ठिय्या आंदोलन ३० नोव्हेंबर पर्यंत स्थगित\nमराठा आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरलेल्या परळीतील गेल्या २१ दिवसांपासून सुरु असणार ठिय्या आंदोलन ३० नोव्हेंबर पर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र मराठा समजाच्या मागण्या मान्य न झाल्यास पुन्��ा आंदोलन सुरु करण्यात येण्याचा इशारा देण्यात आला आहे.\nदरम्यान, ९ ऑगस्ट ला मराठा क्रांती मोर्चाला २ वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर आज ( ७ ऑगस्ट ) पुणे जिल्हा मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची बैठक पार पडली . या बैठकीत येत्या ९ तारखेला होणाऱ्या मोर्चाची दिशा ठरवण्यात आली.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nपुणे शहरातील सर्व मराठा समाज बांधव जिल्हाधिकारी कार्यालयांवर २ ते ३ तास ठिय्या आंदोलन करणार आहेत, तर तालुका पातळीवर सर्व आंदोलकांनी तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन करणार आहेत.\nयाप्रसंगी समन्वयक समितीद्वारे आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन केलं आहे. तर ९ ऑगस्ट ला राज्यात कोणताही बंद करण्याची घोषणा मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी केलेली नाही. मात्र ,जनभावना लक्षात घेता या दिवशी अघोषित बंद होण्याची शक्यता असल्याच देखील यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\n‘भारतीय कायदा म्हणजे प्रकाश…\n1 हेक्टरपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं…\nमनमोहन सिंग यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%AF%E0%A5%80&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%2520%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%AF%E0%A5%80", "date_download": "2019-08-20T23:39:04Z", "digest": "sha1:ZR2ONACREZVNPLCTW7YC6AEDCQWGABFF", "length": 16717, "nlines": 183, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (25) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (11) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nगेल्या ७ दिवसातील पर्याय (1) Apply गेल्या ७ दिवसातील पर्याय filter\nबातम्या (25) Apply बातम्या filter\nसरकारनामा (25) Apply सरकारनामा filter\n(-) Remove अटलबिहारी%20वाजपेयी filter अटलबिहारी%20वाजपेयी\nनरेंद्र%20मोदी (9) Apply नरेंद्र%20मोदी filter\nराजकारण (8) Apply राजकारण filter\nमुख्यमंत्री (7) Apply मुख्यमंत्री filter\nदिल्ली (5) Apply दिल्ली filter\nनिवडणूक (5) Apply निवडणूक filter\nलोकसभा (5) Apply लोकसभा filter\nमहाराष्ट्र (4) Apply महाराष्ट्र filter\nलालकृष्ण%20अडवानी (4) Apply लालकृष्ण%20अडवानी filter\nइम्रान%20खान (3) Apply इम्रान%20खान filter\nकाँग्रेस (3) Apply काँग्रेस filter\nखासदार (3) Apply खासदार filter\nदहशतवाद (3) Apply दहशतवाद filter\nदेवेंद्र%20फडणवीस (3) Apply देवेंद्र%20फडणवीस filter\nभारतरत्न (3) Apply भारतरत्न filter\nराष्ट्रीय%20स्वयंसेवक%20संघ (3) Apply राष्ट्रीय%20स्वयंसेवक%20संघ filter\nगुजरात (2) Apply गुजरात filter\nनगरसेवक (2) Apply नगरसेवक filter\nपत्रकार (2) Apply पत्रकार filter\nपाकिस्तान (2) Apply पाकिस्तान filter\nमहामार्ग (2) Apply महामार्ग filter\nराजनाथसिंह (2) Apply राजनाथसिंह filter\nव्यंकय्या%20नायडू (2) Apply व्यंकय्या%20नायडू filter\nशिक्षण (2) Apply शिक्षण filter\nअण्वस्त्रांच्या वापराबाबत भारताकडून पहिल्यांदाच वक्तव्य, पाहा काय म्हणालेत राजनाथ सिंह\nनवी दिल्ली : आजपर्यंत भारताने कधीही अणवस्त्राचा वापर पहिल्यांदा केला नाही. पण भविष्यात काय घडेल ते तेव्हाच्या परिस्थितीवर अवलंबून...\nफडणवीस म्हणतात, 'मी पुन्हा येईन'\nमुंबई : महाराष्ट्रासमोरचे प्रश्‍न अनेक आहेत. ते पूर्णत: सुटलेले नाहीत. आव्हाने मोठी आहेत. गेल्या पाच वर्षात अनेक आव्हाने आली....\nमोदींचे संकटमोचक आता कोण आता अरुण जेटली मंत्रिमंडळाबाहेर\nभारतीय सत्ताकारणाचे तीन प्रमुख केंद्र म्हणजे दिल्लीतील नॉर्थ ब्लॉक, साऊथ ब्लॉक आणि उद्योग भवन या तीनही ठिकाणी वावर असणे आणि...\nLoksabha 2019 : 2004 ची निवडणूक लक्षात आहे ना, काय झालं होतं \n\"पंतप्रधान नरेंद्र मोदी अजिंक्‍य आहेत, असे वाटते का,' या पत्रकाराच्या प्रश्‍नाला उत्तर देताना, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी...\nLoksabha 2019 : 'अडवानी यांचे तिकीट कापलेले ना��ी तर…'\nनवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठीची 20 राज्यांतील 184 उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी (ता. 21) जाहिर झाल्यानंतर...\nमसूद अझहरच्या सुटकेवरून काँग्रेसकडून भाजपवर टीकास्त्र\nनवी दिल्ली : कुख्यात दहशतवादी आणि जैश-ए-महंम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरच्या सुटकेवरून काँग्रेसकडून भाजपवर...\nइम्रान खान यांचा चर्चेबाबतचा हेतू स्वच्छ असेल तर मोदींनी चर्चा करावी : राज ठाकरे\nमुंबई : पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन यांची तातडीने सुटका केली आणि सीमारेषेवरचा गोळीबार थांबवला तर त्याचे पंतप्रधान इम्रान खान...\nमाजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचं वृद्धापकाळानं निधन\nमुंबईसह देशभरातील कामगार चळवळीचे अध्वर्यू, 'बंदसम्राट' आणि माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं....\nमाझ्या पाकिस्तान दौऱ्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संबंध सुधारतील - नवज्योत सिंग सिद्धू\nजयपूर : 'माझ्या पाकिस्तान दौऱ्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संबंध सुधारतील व शांतता प्रस्थापित होईल असा मला विश्वास आहे,' असे मत...\nवाजपेयी यांचे मुंबईत राज्य सरकारच्या वतीने उभारणार स्मारक - मुख्यमंत्री\nमुंबई - माजी पंतप्रधान अटलबिहारी यांच्या जाण्याने हिंदुस्थानच्या राजकारणातील महानायक काळाच्या पडद्याआड गेला आहे. युगांत झाला आहे...\n...तर नवज्योतसिंग सिद्धूचे हात-पाय तोडून टाकू; भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचे वक्तव्य\nमाजी क्रिकेटपटू व पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू जर मुंबईत आला तर त्याचे हात-पाय तोडून टाकू, असे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ...\nअटलबिहारी वाजपेयींच्या निधनाच्या शोक प्रस्तावाला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाच्या शोक प्रस्तावाला विरोध करणारे एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांच्यावर गुन्हा दाखल...\nअटल बिहारी वाजपेयी आणि त्यांचे वडील एकत्रच शिकले; एकाच हॉस्टेलमध्ये राहिले\nअटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रदेशमधल्या ग्वाल्हेर इथं झाला. उत्तर प्रांतातील बाटेश्वर येथून वाजपेयी...\nअटल, अढळ, अचल अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन...\nअटल, अढळ, अचल असे भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन झालेत. राजघाटाजवळील राष्ट्रीय स्मृतीस्थळावर अत्यंत...\nवाजपेयी यांच्या श्रद्धांजली ठरावाला निषेध नोंदवणाऱ्या MIM च्या नगरसेवकाला चोप\nVideo of वाजपेयी यांच्या श्रद्धांजली ठरावाला निषेध नोंदवणाऱ्या MIM च्या नगरसेवकाला चोप\nवाजपेयी यांच्या श्रद्धांजली ठरावाला निषेध नोंदवणाऱ्या MIMच्या नगरसेवकाला चोप\nअटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली सभेत निषेध नोंदवला गेला. निषेध नोंदवणारे एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना भाजपच्या...\nअटलबिहारी वाजपेयी यांचं पार्थिव भाजप मुख्यालयाकडे रवाना\nVideo of अटलबिहारी वाजपेयी यांचं पार्थिव भाजप मुख्यालयाकडे रवाना\nअटलबिहारी वाजपेयी यांचं पार्थिव भाजप मुख्यालयात दाखल\nअटलबिहारी वाजपेयी यांचं पार्थिव भाजप मुख्यालयात दाखल झालं. दरम्यान, वाजपेयी यांच्या समर्थकांची मोठी गर्दी रस्त्याच्या दुतर्फा...\nलालकृष्ण अडवाणी यांच्या स्मरणातील अटलबिहारी वाजपेयी\nनवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे वयाच्या 93 व्या वर्षी आज (गुरुवार) निधन झाले. त्यांच्या निधनानंतर भाजपचे...\nBLOG - मौत की उमर क्‍या है\nमौत की उमर क्‍या है दो पल भी नहीं, जिंदगी सिलसिला, आज कल की नहीं दो पल भी नहीं, जिंदगी सिलसिला, आज कल की नहीं अटलजींच्या या प्रसिद्ध ओळी.. मरणालाही त्यांनी जिंकले होते....\nभारतरत्न निखळलं; अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन\nVideo of भारतरत्न निखळलं; अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन\nभारतरत्न निखळलं; अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन\nनवी दिल्ली : माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी (वय ९३) यांचे आज (गुरुवार) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एम्स रुग्णालयात...\n#AtalBihariVajpayee अटलबिहारी वाजपेयी 'या' आजाराने त्रस्त\nनवी दिल्लीः माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%20%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%2520%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-08-20T22:53:55Z", "digest": "sha1:6JCXMZH3ZBTQ5KYICEMV5R7BB6WJKRT4", "length": 9546, "nlines": 150, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्��ाईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (8) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (5) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबातम्या (8) Apply बातम्या filter\nसरकारनामा (7) Apply सरकारनामा filter\n(-) Remove जलयुक्त%20शिवार filter जलयुक्त%20शिवार\nमहाराष्ट्र (4) Apply महाराष्ट्र filter\nअर्थसंकल्प (3) Apply अर्थसंकल्प filter\nसुधीर%20मुनगंटीवार (3) Apply सुधीर%20मुनगंटीवार filter\nकर्जमाफी (2) Apply कर्जमाफी filter\nदुष्काळ (2) Apply दुष्काळ filter\nदेवेंद्र%20फडणवीस (2) Apply देवेंद्र%20फडणवीस filter\nनरेंद्र%20मोदी (2) Apply नरेंद्र%20मोदी filter\nनवी%20मुंबई (2) Apply नवी%20मुंबई filter\nपायाभूत%20सुविधा (2) Apply पायाभूत%20सुविधा filter\nमहामार्ग (2) Apply महामार्ग filter\nमुख्यमंत्री (2) Apply मुख्यमंत्री filter\nलोकसभा (2) Apply लोकसभा filter\nविमानतळ (2) Apply विमानतळ filter\nशिवाजी%20महाराज (2) Apply शिवाजी%20महाराज filter\nसिंधुदुर्ग (2) Apply सिंधुदुर्ग filter\nस्पर्धा (2) Apply स्पर्धा filter\nजलयुक्त शिवारातील कामांमध्ये गैरव्यवहार\nमुंबई - फडणवीस सरकारची महत्त्वाकांक्षी योजना मानल्या जाणाऱ्या जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाल्याचे आढळून आल्याची कबुली...\nदोन वर्षात महाराष्ट्र सरकार भरणार दिड लाख रिक्त पदे\nमुंबई : राज्याच्या सरकारी सेवेत आगामी दोन वर्षात तब्बल दिड लाख रिक्त पदे भरण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...\nUNCUT | Narendra Modi Wardha Speech 2019 |नरेंद्र मोदी यांचं वर्ध्यातील संपूर्ण भाषण\nNarendra Modi यांचं वर्ध्यात हिंदू कार्ड; विरोधकांवर चौफेर टीका\nवर्धा : हिंदू या पवित्र धर्माचा अपमान करण्याचे काम काँग्रेसने केले असून, हिंदू दहशतवाद हा शब्द काँग्रेसनेच आणला. हजारो वर्षांच्या...\n2022 साली बेघर परिवाराकडे स्वत:चं घर असेल - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nशिर्डी: गरीब असो किंवा मध्यम परिवार असेल, त्यांना घर देण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केले आहेत. प्रयत्न यापूर्वीही झाला, पण...\nदुष्काळ जाहीर करण्यासाठी डिंसेबर उजाडण्याची शक्यता\nVideo of दुष्काळ जाहीर करण्यासाठी डिंसेबर उजाडण्याची शक्यता\nराज्यात दुष्काळस्थिती असताना जलयुक्त शिवार योजना यशस्वी झाल्याचा मुख्यमंत्र्याचा दावा\nराज्यातली पीकस्थिती भीषण असल्याचं वास्तव मान्य करतानाच दुष्काळ जाहीर करण्यासाठी डिसेंबर उजाडणार असल्याची माहिती मुख्‍यमंत्री...\nमहाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात नेमकं काय आहे..\nस्मार्ट सि���ीच्या योजनेसाठी 1316 कोटींची तरतूद : मुनगंटीवार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या...\nजलयुक्त शिवारासाठी 1500 कोटींची तरतूद : मुनगंटीवार\nमुंबई : सूक्ष्म सिंचनासाठी 432 कोटींची तर विहिरींसाठी 132 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच राज्यातील जलयुक्त शिवार या...\nराज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱयांना सर्वोच्च प्राधान्य\nमुंबई : पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत आज (...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/sooner-debt-waiver-farmers-in-maharashtra-latest-news/", "date_download": "2019-08-20T23:16:46Z", "digest": "sha1:CW4GCT67M33CDKV7R45RMX6MC6OOFEM6", "length": 7333, "nlines": 116, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "sooner debt waiver farmers in maharashtra latest news", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nलवकरच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी\nशेतकरी सन्मान योजनेपासून वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या हालचालीना वेग आला आहे, लवकरच तसा निर्णय होणार आहे. थकबाकीदार शेतकरी व थकबाकीची माहिती जिल्ह्या-जिल्ह्यातून मागविण्यात येत आहे.\nशेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे, असा आग्रह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धरला होता. आपली ही अट मान्य केल्यानेच आपण युतीसाठी तयार झालो, असे ठाकरे यांनी म्हटले होते. राज्य सरकारने आतापर्यंत राज्यातील 43 लाख 35 हजार शेतकऱ्यांना 18 हजार 235 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली आहे.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nआतापर्यंत दिलेल्या कर्जमाफीत मार्च, 2016 पर्यंत काढलेले कृषीकर्ज व थकबाकीदार शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आहे. आता 2016-2017 आणि 2018 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ दिला जाणार असल्याचे कळते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. अन्य कारणांनी कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्यांनाही कर्जमाफी दिली जाणार आहे.\nआपल्या वक्तव्यांचे प्रायश्चित्त करण्यासाठी साध्वी प्रज्ञासिंह करणार दोन दिवसांचं मौन आणि कठोर तपश्चर्या\nनिवडणूक आयोग निष्पक्ष नाही – नवाब मलिक\nकाँग्रेसला मध्यप्रदेशात 14-17 जागा मिळणार – दिग्वि���य सिंह\nमध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार अल्पमतात असल्याचा भाजपचा दावा\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nकोल्हापूरकरांना कोणाच्या भिकेची गरज नाही,…\nगँगस्टर छोटा राजन याला आठ वर्षांच्या…\nसरकारकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; १…\n’33 कोटी वृक्ष लागवड ही योजना नसून…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2019-08-20T22:19:32Z", "digest": "sha1:UVG7IW6ZF6MEUTPUMPIXY7SAYTXMH7AO", "length": 13159, "nlines": 162, "source_domain": "policenama.com", "title": "जगन मोहन रेड्डी Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nचंद्रबाबु नायडूंना मोठा ‘झटका’ जगनमोहन रेड्डीकडून ‘अलिशान’ बंगला…\nनवी दिल्ली, वृत्तसंस्था -आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी थेट राज्याचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या बंगल्यावरच घाव घालण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी 'प्रजा वेदिका' ही बिल्डींग तोडण्याचे…\nपाठीशी शिवसेना असताना इतरांची मनधरणी का ; शिवसेनेचा भाजपला सवाल\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभेत भाजपची सत्ता आली त्यानंतर आता लोकसभा उपाध्यक्षपदावरून वाद सुरु आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या YSR काँग्रेस पक्षाला लोकसभा उपाध्यक्षपद देणार अशी चर्चा आहे. मात्र रेड्डी यांनी…\nअमित शाहांची आंध्रप्���देशचे CM जगनमोहन रेड्डी यांना मोठी ‘ऑफर’\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सभापती आणि उपसभापती कोण यावर अजून शिक्कामोर्तब झालेले नाही, परंतू एनडीएतील दुसरा मोठा पक्ष म्हणून आपल्याला उपसभापती पद हवे अशी मागणी शिवसेना करत आहे. पण असे असताना दुसरीकडे मात्र अमित शाह यांनी आंध्रप्रदेशचे…\nजगनमोहन रेड्डींच्या खुलाशानंतर शिवसेनेच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत\nहैद्राबाद : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीत भाजपाचा मित्र असलेल्या शिवसेनेने लोकसभेचे उपाध्यक्षपदाची मागणी केली होती. मात्र, भाजपाने वायएसआर काँग्रेसला उपाध्यक्षदाची ऑफर दिल्याने शिवसेना नाराज झाली होती. परंतु आता वायएसआर काँग्रेसचे जगन मोहन…\n‘या’ राज्यात ‘विक्रमी’ ५ उपमुख्यमंत्री ; महिलेला दिले…\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - राज्य घटनेत उपमुख्यमंत्री, उपपंतप्रधान ही पदे नाहीत. पण राजकीय सोय लावण्यासाठी अथवा विधानसभेतील संख्याबळ अबाधित ठेवण्यासाठी किंवा पक्षातील दोन गटांना खुश ठेवण्यासाठी उपमुख्यमंत्रीपद देण्याची देशात टुम निघाली. काही…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पो��ीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त : राहूल देशपांडे\nकलम 370 वरून इम्रान खानच्या पुर्वाश्रमी पत्नीचे गंभीर आरोप ; म्हणाली,…\nअहमदनगर : माजी महापौरांविरुद्ध राजकीय सूडबुद्धीने खोटा गुन्हा,…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nशेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची खास स्कीम PKVY, प्रति हेक्टर मिळणार 50 हजार रूपये, जाणून घ्या सर्व काही\nअहमदनगर : लहानपणी चुन्यामुळं गेलेली दृष्टी मिळाली परत\nपुणे : वरंधा घाट दोन महिने वाहतुकीसाठी बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.mx-ledgrowlight.com/mr/products/for-leafy-greens/led-grow-par-light/", "date_download": "2019-08-20T23:10:57Z", "digest": "sha1:WPOXY4VJ55QVZFNBYNKPE3KGWFDOKUEL", "length": 5819, "nlines": 183, "source_domain": "www.mx-ledgrowlight.com", "title": "नेतृत्व पार प्रकाश फॅक्टरी वाढवा, पुरवठादार | चीन पार प्रकाश उत्पादक वाढवा नेतृत्व", "raw_content": "\nUL नोहा प्लस एलईडी प्रकाश वाढवा\nNoah- एस एलईडी प्रकाश वाढवा\nLED वायफाय कंट्रोल प्रकाश वाढवा\nGaea एलईडी प्रकाश वाढवा\nएलईडी प्रकाश वाढवा एक्स-वाढवा\nसेरेस COB एलईडी प्रकाश वाढवा\nIP65 UFO हे एलईडी प्रकाश वाढवा\nनवीन झ्यूस COB अतिनील एलईडी प्रकाश वाढवा\n300W एलईडी प्रकाश वाढवा\n135W UFO हे एलईडी प्रकाश वाढण्यास\nIP65 एलईडी प्रकाश बार वाढवा\nएलईडी प्रकाश पॅनेल वाढवा\nUL एलईडी प्रकाश पट्टी वाढवा\nएलईडी पार प्रकाश वाढवा\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nएलईडी पार प्रकाश वाढवा\nUL नोहा प्लस एलईडी प्रकाश वाढवा\nNoah- एस एलईडी प्रकाश वाढवा\nLED वायफाय कंट्रोल प्रकाश वाढवा\nGaea एलईडी प्रकाश वाढवा\nएलईडी प्रकाश वाढवा एक्स-वाढवा\nसेरेस COB एलईडी प्रका��� वाढवा\nIP65 UFO हे एलईडी प्रकाश वाढवा\nनवीन झ्यूस COB अतिनील एलईडी प्रकाश वाढवा\n300W एलईडी प्रकाश वाढवा\n135W UFO हे एलईडी प्रकाश वाढण्यास\nIP65 एलईडी प्रकाश बार वाढवा\nएलईडी प्रकाश पॅनेल वाढवा\nUL एलईडी प्रकाश पट्टी वाढवा\nएलईडी पार प्रकाश वाढवा\nनोहा 6 प्लस एलईडी प्रकाश वाढवा\nनोहा 6S प्रकाश वाढवा LED\nसेरेस स्वतः 150W COB LED बार वाढवा\nIP65 150W एलईडी प्रकाश बार वाढवा\nGAEA 240PCS / 5W एलईडी प्रकाश वाढवा\nएक्स-वाढवा 189PCS / 3W एलईडी प्रकाश वाढवा\nनवीन झ्यूस एलईडी प्रकाश वाढवा\nX300 एलईडी प्रकाश वाढवा\nएलईडी पार प्रकाश वाढवा\n12W LED पार प्रकाश वाढवा\n12W LED मशरूम वाढवा\n18W COB LED पार प्रकाश वाढवा\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nपत्ता: 4 इमारत, Baodazhou ब्लॉक, Shancheng उद्योग क्षेत्र, Shiyan टाउन, Baoan जिल्हा, शेंझेन सिटी, Guangdong प्रांत नाही. चीन\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/agrowon?page=9", "date_download": "2019-08-20T23:00:34Z", "digest": "sha1:LBKT2GBZ4P7UYYB6RWJRVCKIUTQRGCJY", "length": 3326, "nlines": 89, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Mumbai News in Marathi: Latest Mumbai News, Breaking News in Mumbai, Mumbai News Headlines, Navi Mumbai News, Dombivali News, Kalyan News, मुंबई मराठी बातम्या, ठाणे बातम्या, agrowon, agricultural news , success stories, maharashtra success stories , high-tech agriculture , | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतुरीच्या सुधारित वाणातून उत्पनात वाढ; एकरी १०...\nइम्रान मुलाणी यांच्या शेवगा शेतीची यशोगाथा\nकेंद्राच्या परवानगीशिवाय HTकापूस बियाण्याची...\nकेंद्र सरकारच्या परवानगीशिवाय एचटी कापूस बियाण्याची विक्री करणाऱ्या कंपन्यांची लवकरच एसआयटीमार्फत चौकशी होणार आहे. याकरता राज्याचे गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त संजय बर्वे...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-view-four-tigers-ambabarwa-wildlife-sanctuary-19577?tid=124", "date_download": "2019-08-20T23:44:04Z", "digest": "sha1:OP3P2ED3LZ7JCWGEMMQHYHEB5T35UMSV", "length": 13121, "nlines": 146, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, View of four tigers in Ambabarwa Wildlife Sanctuary | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस���क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअंबाबरवा अभयारण्यात चार वाघांचे दर्शन\nअंबाबरवा अभयारण्यात चार वाघांचे दर्शन\nबुधवार, 22 मे 2019\nअकोला ः मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असलेल्या सोनाळा वनपरिक्षेत्रातील अंबाबरवा अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेला झालेल्या प्राणिगणनेत सुखद असा अनुभव आला. या गणनेत चार वाघांचे दर्शन झाल्याने निसर्गप्रेमी सुखावले आहेत.\nअकोला ः मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असलेल्या सोनाळा वनपरिक्षेत्रातील अंबाबरवा अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेला झालेल्या प्राणिगणनेत सुखद असा अनुभव आला. या गणनेत चार वाघांचे दर्शन झाल्याने निसर्गप्रेमी सुखावले आहेत.\nया गणनेत या अभयारण्यात ५४० वन्य प्राण्यांची नोंद घेण्यात आली असून, मागील वर्षी येथे केवळ ७८ प्राण्यांची नोंद झाली होती. गणनेसाठी अभयारण्यात असलेल्या २५ पाणवठ्यांजवळ तेवढीच मचाणे उभारण्यात आली होती. गणनेसाठी स्थानिकसह नागपूर, औरंगाबाद, पुणे तसेच गुजरात राज्यातील काही वन्यजीव प्रेमींनी सहभाग घेतला. या वर्षी ५४० वन्यप्राण्यांची नोंद घेण्यात आली. चार वाघ, सहा बिबट, १९ अस्वल, एक तडस, तीन रानगवे, १४ सांबर, २४ भेळकी, दोन सायाळ, २७ म्हसण्या उद, ४७ नील गायी, १०५ जंगली डुकरे, १३३ माकडे, १५५ इतर प्राण्यांची नोंद झाली. प्राणिगणनेच्या दृष्टीने अंबाबारवा अभयारण्यात कृत्रिम व नैसर्गिक मिळून २५ पाणवठे होते.\nअभयारण्य वाघ नागपूर गुजरात वन्यजीव\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९...उस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम...\nखानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा...कडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र...\nनाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...\nनांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....\nपुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...\nकुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...\nरासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीत...\nमुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...\nअकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...\nकऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा : महापुरामुळे...\nगडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...\nशेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...\nवारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...\nजालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...\nदर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...\nअवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...\nमहिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/patan-taluka-in-national-rural-water-plan/", "date_download": "2019-08-20T22:35:10Z", "digest": "sha1:AE646NJCN5FDABXPUUBGFMRP3M5AS53C", "length": 15754, "nlines": 143, "source_domain": "www.saamana.com", "title": "राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतंर्गत पाटण तालुक्यातील 118 गांवाचा समावेश | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nराष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतंर्गत पाटण तालुक्यातील 118 गांवाचा समावेश\nपाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी पाटण तालुक्यातील एकूण 118 गावातील पाणी पुरवठा योजनांचा समावेश राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतंर्गत केला आहे. या 118 योजनांच्या कामांकरीता एकूण 23 कोटी 58 लक्ष 14 हजार रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. 2018-19 च्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या आराखडयात 79 नवीन नळ पाणी पुरवठा योजनांचा समावेश करुन या कामांना निधी मंजुर करण्यात आल्याची माहिती आमदार शंभूराज देसाई दिली आहे.\nपाटण तालुक्यातील डोंगरी, दुर्गम आणि पठारावरील अनेक गावे व वाडयावस्त्यांमधील नळ पाणी पुरवठा योजना कालबाह्य झाल्या आहेत, तर अनेक ठिकाणी नव्याने करावयाच्या नळ पाणी पुरवठा योजनांच्या कामांचा समावेश हा राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतंर्गत करावा अशी आग्रही मागणी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांना केली होती. राज्य सरकारच्या पाणी पुरवठा विभागाने 2017-18 व 2018-19 असा संयुक्तपणे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेचा आराखडा तयार केला होता. त्यामध्ये 2017-18 आर्थिक वर्षात पाटण तालुक्यातील 39 नळ पाणी पुरवठा योजनांचा समावेश आहे. तर 2018-19 आर्थिक वर्षात 79 नळ पाणी पुरवठा योजनांचा समावेश करण्यात येऊन एकूण 118 योजनांचा राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतंर्गत समावेश करण्यात आला आहे. 2018-19 च्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या आराखडयात नव्याने 79 नळ पाणी पुरवठा योजनांच्या कामांना पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यांनी मंजुरी दिली आहे. या 118 योजनांच्या कामांकरीता एकूण 23 कोटी 58 लक्ष 14 हजार रुपयांचा निधी मंजुर केला आहे. 2018-19 च्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या आराखडयात नव्याने मंजुर करण्यात आलेल्या 79 गावांचा समावेश करण्यात आला आहे.\nसातारा जिल्हयात सर्वाधिक 118 योजनांचा आराखडयात समावेश\nराष्ट्रीय पेयजल योजनेतंर्गत सातारा जिल्हयातील एकूण 568 एवढया नळ पाणी पुरवठा योजनांचा समावेश करण्यात आला आहे. तर पाटण तालुक्यातील 118 इतक्या सर्वाधिक नळ पाणी पुरवठा योजनांचा समावेश राष्ट्रीय पेयजल योजनेतंर्गत झाला आहे.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची ���ंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/raj-thackeray-meets-sharad-pawar/", "date_download": "2019-08-20T23:19:41Z", "digest": "sha1:QZL25TRWDO7W7ZZKAACI4ZNB4AYHTR4P", "length": 7218, "nlines": 113, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे पवारांच्या भेटीला", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nलोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे पवारांच्या भेटीला\nलोकसभा निकालानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तयारी आता चालू झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. या राजकीय भेटीने राज्यात चर्चाना उधाण आले आहे.\nशरद पवार यांचे निवासस्थान सिल्व्हर ओक येथे सायंकाळी ही भेट झाली. सुमारे पाऊण तास चाललेल्या भेटीत अनेक राजकीय चर्चा झाल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर मनसेला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्षांच्या आघाडीत घेण्याच्या दृष्टीने हि भेट झाली असल्याची माहिती आहे.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठव��ड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nलोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला. त्यामुळे आता मनसेला सोबत घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी भाजप-शिवसेना युतीला सामोरं जाणार असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे.\nडॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी कठोर कारवाई करा\nमोदी पुन्हा सत्तेत आल्याचा दाऊद इब्रहिमने घेतला धसका\nमिलिंद देवरा यांनी बोलावलेल्या बैठकीला अनेक दिग्गजांनी मारली दांडी; काँग्रेसमध्ये मतभेद\nनाशिकमधील छगन भुजबळ यांचे वर्चस्व धोक्यात\nमहाराष्ट्रातील ‘हे’ दोन प्रतिष्ठीत खासदार मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात ‘फिक्स’\nraj thackeraysharad pawarमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nपुन्हा एकदा मोहन भागवतांनी आरक्षणावर केलं…\nविधानसभा निवडणुकीसाठी वंचितच्या मुंबईतील…\n‘बाहेरचे नेतृत्व नगरकर स्वीकारणार…\n‘घाबरू नका, चौकशीला बिनधास्त सामोरे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.swapp.co.in/site/indianstatedistrictsubdistrictarealist.php?stateid=8y68qEDJ0ugeDsGafWxiUw%3D%3D&districtid=eLmouSnEJhpnk2br5KE5wQ%3D%3D&subdistrictid=ZUc2qUDPlKQqHSPcmYHv%2Fw%3D%3D", "date_download": "2019-08-20T22:20:50Z", "digest": "sha1:HXYK6SB6M63RFEB6WZA6AWSBI4NSXGEF", "length": 12672, "nlines": 283, "source_domain": "www.swapp.co.in", "title": "Taluka Velhe District Pune ( तालुका वेल्हे जिल्हा पुणे ) Indian State List", "raw_content": "\nजिल्हा / जिला - पुणे\nतालुका / तहसील - वेल्हे\nआंबेगाव बु गाव माहिती\nआंबेगाव खु गाव माहिती\nआसणी दामगुडा गाव माहिती\nआसणी मंजाई गाव माहिती\nभट्टी वागदरा गाव माहिती\nचरहाट वाडी गाव माहिती\nचिखली खु गाव माहिती\nचिंचाळे बु गाव माहिती\nचिंचाळे खु गाव माहिती\nकरण जावणे गाव माहिती\nखोपडी वाडी गाव माहिती\nकोंढावले बु गाव माहिती\nकोंढावले ख गाव माहिती\nकुरण बु गाव माहिती\nकुरण ख गाव माहिती\nलव्ही बु. गाव माहिती\nलव्ही खु. गाव माहिती\nमोसे बु गाव माहिती\nनिगडे मोसे गाव माहिती\nनिगडे बु. गाव माहिती\nनिगडे ख गाव माहिती\nपाल बु. गाव माहिती\nपाल खु गाव माहिती\nसाईव बु. गाव माहिती\nसोंडे हीरोजी गाव माहिती\nसोंडे कार्ला गाव माहिती\nसोंडे माथना गाव माहिती\nसोंडे सरपाले गाव माहिती\nउधळे कोंड गाव माहिती\nवडगाव (झांजे) गाव माहिती\nवाजेघर बु. गाव माहिती\nवाजेघर ख गाव माहिती\nवरोती बु. गाव माहिती\nवरोती खु. गाव माहिती\nवेल्हे बु. गाव माहिती\nवेल्हे बु. घेरा गाव माहिती\nवेल्हे खु घेरा गाव माहिती\nवांगनीची वाडी गाव माहिती\n(https://www.swapp.co.in) - मराठीत महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालूके आणि त्यातील गावांची मराठीत माहिती असलेल्या एकमेव वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.\nतुमचे नाव मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड आणि तेलुगू भाषांमध्ये पाहण्यासाठी क्लिक करा\nवेबसाईटचे नाव रजिस्टर करण्यापूर्वी उपलब्धता तपासण्यासाठी क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.wbuybuy.com/user/lanmeijiang/profile/mr/", "date_download": "2019-08-20T23:21:33Z", "digest": "sha1:J3ERVUC4U626YBC7NUZY24VDWCT75M4U", "length": 45245, "nlines": 699, "source_domain": "www.wbuybuy.com", "title": "wBuyBuy.com : ग्लोबल खरेदी प्लॅटफॉर्मwBuyBuy, ग्लोबल ऑनलाईन खरेदी, क्रॉस बॉर्डर ईकॉमर्स, ऑनलाइन शॉपिंग मॉल, ग्लोबल ईकॉमर्स व्यासपीठ, आंतरराष्ट्रीय ऑनलाइन शॉपिंग, परदेशी, चीनी खरेदीदार, विक्री चीन, विक्री, बीजिंग विक्री शॅंघाइ विक्री, जपान, विक्री, रशिया, विक्री, विक्री कॅनडा, आफ्रिका, विक्री, ब्राझील विक्री भारत, विक्री, युनायटेड स्टेट्स, विक्री, जग, विक्री, विदेशी विस्तार, जपान, कॉन्टॅक्ट लेन्स वा जपान रंग, कॉन्टॅक्ट लेन्स वा परदेशी आयात, wBuyBuy Global", "raw_content": "Hi, साइन इन करा किंवा नोंदणी\nअमेरिकन डॉलर युरो युआन येन विजयी RUB पौंड फ्रँक हाँगकाँग डॉलर चालू खात्यातील तूट AUD SGD\n. जगभरातून उत्पादने खरेदी जगभरातील सर्व उत्पादने विक्री.\tCreate Free Store\nдагаарай अनुसरण रद्द करा\nएक वापरकर्तानाव आवश्यक आहे\nहे नाव ठीक आहे\nहे वापरकर्तानाव आधीपासूनच घेतले आहे\nप्रमाणित करीत आहे ...\nजतन करीत आहे ......\nइंग्रजी जपानी जर्मन पोर्तुगीज रशियन स्पॅनिश व्हिएतनामी थाई कोरियन हिंदी अरबी\nआफ्रिकान्स अल्बेनियन अरबी आर्मेनियन अझरबैजानी बास्क बेलारूसी बंगाली बोस्नियन बल्गेरियन कॅटलान किडा चिचेवा चीनी सरलीकृत चीनी पा���ंपारिक क्रोएशियन चेक डॅनिश डच इंग्रजी मुद्दाम तयार केलेली भाषा एस्टोनियन फिलिपिनो फिन्निश फ्रेंच गॅलिशियन जॉर्जियन जर्मन ग्रीक गुजराती हैतीयन क्रेओल हौसा हिब्रू हिंदी मंग हंगेरियन आईसलँडिक ईग्बो इंडोनेशियन आयरिश इटालियन जपानी जावातील लोक किंवा त्यांची भाषा कन्नड कझाक ख्मेर क्लिंगॉन लाओ लॅटिन लाट्वियन लिथुआनियन मॅसेडोनियन मालागासे मलय मल्याळम माल्टीज माओरी मराठी मंगोलियन म्यानमार (बर्मीज) नेपाळी नॉर्वेजियन पर्शियन पोलिश पोर्तुगीज पंजाबी रोमानियन रशियन सर्बियन सिसोथो सिंहली स्लोव्हाक स्लोवेनियन सोमाली स्पॅनिश सुदानी स्वाहिली स्वीडिश ताजिक तामिळ तेलगू थाई तुर्की युक्रेनियन उर्दू उझ्बेक व्हिएतनामी वेल्श यिद्दी योरूबा झुलू\nआफ्रिकान्स अल्बेनियन अरबी आर्मेनियन अझरबैजानी बास्क बेलारूसी बंगाली बोस्नियन बल्गेरियन कॅटलान किडा चिचेवा चीनी सरलीकृत चीनी पारंपारिक क्रोएशियन चेक डॅनिश डच इंग्रजी मुद्दाम तयार केलेली भाषा एस्टोनियन फिलिपिनो फिन्निश फ्रेंच गॅलिशियन जॉर्जियन जर्मन ग्रीक गुजराती हैतीयन क्रेओल हौसा हिब्रू हिंदी मंग हंगेरियन आईसलँडिक ईग्बो इंडोनेशियन आयरिश इटालियन जपानी जावातील लोक किंवा त्यांची भाषा कन्नड कझाक ख्मेर क्लिंगॉन लाओ लॅटिन लाट्वियन लिथुआनियन मॅसेडोनियन मालागासे मलय मल्याळम माल्टीज माओरी मराठी मंगोलियन म्यानमार (बर्मीज) नेपाळी नॉर्वेजियन पर्शियन पोलिश पोर्तुगीज पंजाबी रोमानियन रशियन सर्बियन सिसोथो सिंहली स्लोव्हाक स्लोवेनियन सोमाली स्पॅनिश सुदानी स्वाहिली स्वीडिश ताजिक तामिळ तेलगू थाई तुर्की युक्रेनियन उर्दू उझ्बेक व्हिएतनामी वेल्श यिद्दी योरूबा झुलू\nआफ्रिकान्स अल्बेनियन अरबी आर्मेनियन अझरबैजानी बास्क बेलारूसी बंगाली बोस्नियन बल्गेरियन कॅटलान किडा चिचेवा चीनी सरलीकृत चीनी पारंपारिक क्रोएशियन चेक डॅनिश डच इंग्रजी मुद्दाम तयार केलेली भाषा एस्टोनियन फिलिपिनो फिन्निश फ्रेंच गॅलिशियन जॉर्जियन जर्मन ग्रीक गुजराती हैतीयन क्रेओल हौसा हिब्रू हिंदी मंग हंगेरियन आईसलँडिक ईग्बो इंडोनेशियन आयरिश इटालियन जपानी जावातील लोक किंवा त्यांची भाषा कन्नड कझाक ख्मेर क्लिंगॉन लाओ लॅटिन लाट्वियन लिथुआनियन मॅसेडोनियन मालागासे मलय मल्याळम माल्टीज माओरी मराठी मंगोलियन ���्यानमार (बर्मीज) नेपाळी नॉर्वेजियन पर्शियन पोलिश पोर्तुगीज पंजाबी रोमानियन रशियन सर्बियन सिसोथो सिंहली स्लोव्हाक स्लोवेनियन सोमाली स्पॅनिश सुदानी स्वाहिली स्वीडिश ताजिक तामिळ तेलगू थाई तुर्की युक्रेनियन उर्दू उझ्बेक व्हिएतनामी वेल्श यिद्दी योरूबा झुलू आफ्रिकान्स अल्बेनियन अरबी आर्मेनियन अझरबैजानी बास्क बेलारूसी बंगाली बोस्नियन बल्गेरियन कॅटलान किडा चिचेवा चीनी सरलीकृत चीनी पारंपारिक क्रोएशियन चेक डॅनिश डच इंग्रजी मुद्दाम तयार केलेली भाषा एस्टोनियन फिलिपिनो फिन्निश फ्रेंच गॅलिशियन जॉर्जियन जर्मन ग्रीक गुजराती हैतीयन क्रेओल हौसा हिब्रू हिंदी मंग हंगेरियन आईसलँडिक ईग्बो इंडोनेशियन आयरिश इटालियन जपानी जावातील लोक किंवा त्यांची भाषा कन्नड कझाक ख्मेर क्लिंगॉन लाओ लॅटिन लाट्वियन लिथुआनियन मॅसेडोनियन मालागासे मलय मल्याळम माल्टीज माओरी मराठी मंगोलियन म्यानमार (बर्मीज) नेपाळी नॉर्वेजियन पर्शियन पोलिश पोर्तुगीज पंजाबी रोमानियन रशियन सर्बियन सिसोथो सिंहली स्लोव्हाक स्लोवेनियन सोमाली स्पॅनिश सुदानी स्वाहिली स्वीडिश ताजिक तामिळ तेलगू थाई तुर्की युक्रेनियन उर्दू उझ्बेक व्हिएतनामी वेल्श यिद्दी योरूबा झुलू आफ्रिकान्स अल्बेनियन अरबी आर्मेनियन अझरबैजानी बास्क बेलारूसी बंगाली बोस्नियन बल्गेरियन कॅटलान किडा चिचेवा चीनी सरलीकृत चीनी पारंपारिक क्रोएशियन चेक डॅनिश डच इंग्रजी मुद्दाम तयार केलेली भाषा एस्टोनियन फिलिपिनो फिन्निश फ्रेंच गॅलिशियन जॉर्जियन जर्मन ग्रीक गुजराती हैतीयन क्रेओल हौसा हिब्रू हिंदी मंग हंगेरियन आईसलँडिक ईग्बो इंडोनेशियन आयरिश इटालियन जपानी जावातील लोक किंवा त्यांची भाषा कन्नड कझाक ख्मेर क्लिंगॉन लाओ लॅटिन लाट्वियन लिथुआनियन मॅसेडोनियन मालागासे मलय मल्याळम माल्टीज माओरी मराठी मंगोलियन म्यानमार (बर्मीज) नेपाळी नॉर्वेजियन पर्शियन पोलिश पोर्तुगीज पंजाबी रोमानियन रशियन सर्बियन सिसोथो सिंहली स्लोव्हाक स्लोवेनियन सोमाली स्पॅनिश सुदानी स्वाहिली स्वीडिश ताजिक तामिळ तेलगू थाई तुर्की युक्रेनियन उर्दू उझ्बेक व्हिएतनामी वेल्श यिद्दी योरूबा झुलू आफ्रिकान्स अल्बेनियन अरबी आर्मेनियन अझरबैजानी बास्क बेलारूसी बंगाली बोस्नियन बल्गेरियन कॅटलान किडा चिचेवा चीनी सरलीकृत चीनी पारंपारिक क्रोएशियन चेक डॅनिश डच इंग्रजी मुद्दाम तयार केलेली भाषा एस्टोनियन फिलिपिनो फिन्निश फ्रेंच गॅलिशियन जॉर्जियन जर्मन ग्रीक गुजराती हैतीयन क्रेओल हौसा हिब्रू हिंदी मंग हंगेरियन आईसलँडिक ईग्बो इंडोनेशियन आयरिश इटालियन जपानी जावातील लोक किंवा त्यांची भाषा कन्नड कझाक ख्मेर क्लिंगॉन लाओ लॅटिन लाट्वियन लिथुआनियन मॅसेडोनियन मालागासे मलय मल्याळम माल्टीज माओरी मराठी मंगोलियन म्यानमार (बर्मीज) नेपाळी नॉर्वेजियन पर्शियन पोलिश पोर्तुगीज पंजाबी रोमानियन रशियन सर्बियन सिसोथो सिंहली स्लोव्हाक स्लोवेनियन सोमाली स्पॅनिश सुदानी स्वाहिली स्वीडिश ताजिक तामिळ तेलगू थाई तुर्की युक्रेनियन उर्दू उझ्बेक व्हिएतनामी वेल्श यिद्दी योरूबा झुलू आफ्रिकान्स अल्बेनियन अरबी आर्मेनियन अझरबैजानी बास्क बेलारूसी बंगाली बोस्नियन बल्गेरियन कॅटलान किडा चिचेवा चीनी सरलीकृत चीनी पारंपारिक क्रोएशियन चेक डॅनिश डच इंग्रजी मुद्दाम तयार केलेली भाषा एस्टोनियन फिलिपिनो फिन्निश फ्रेंच गॅलिशियन जॉर्जियन जर्मन ग्रीक गुजराती हैतीयन क्रेओल हौसा हिब्रू हिंदी मंग हंगेरियन आईसलँडिक ईग्बो इंडोनेशियन आयरिश इटालियन जपानी जावातील लोक किंवा त्यांची भाषा कन्नड कझाक ख्मेर क्लिंगॉन लाओ लॅटिन लाट्वियन लिथुआनियन मॅसेडोनियन मालागासे मलय मल्याळम माल्टीज माओरी मराठी मंगोलियन म्यानमार (बर्मीज) नेपाळी नॉर्वेजियन पर्शियन पोलिश पोर्तुगीज पंजाबी रोमानियन रशियन सर्बियन सिसोथो सिंहली स्लोव्हाक स्लोवेनियन सोमाली स्पॅनिश सुदानी स्वाहिली स्वीडिश ताजिक तामिळ तेलगू थाई तुर्की युक्रेनियन उर्दू उझ्बेक व्हिएतनामी वेल्श यिद्दी योरूबा झुलू आफ्रिकान्स अल्बेनियन अरबी आर्मेनियन अझरबैजानी बास्क बेलारूसी बंगाली बोस्नियन बल्गेरियन कॅटलान किडा चिचेवा चीनी सरलीकृत चीनी पारंपारिक क्रोएशियन चेक डॅनिश डच इंग्रजी मुद्दाम तयार केलेली भाषा एस्टोनियन फिलिपिनो फिन्निश फ्रेंच गॅलिशियन जॉर्जियन जर्मन ग्रीक गुजराती हैतीयन क्रेओल हौसा हिब्रू हिंदी मंग हंगेरियन आईसलँडिक ईग्बो इंडोनेशियन आयरिश इटालियन जपानी जावातील लोक किंवा त्यांची भाषा कन्नड कझाक ख्मेर क्लिंगॉन लाओ लॅटिन लाट्वियन लिथुआनियन मॅसेडोनियन मालागासे मलय मल्याळम माल्टीज माओरी मराठी मंग��लियन म्यानमार (बर्मीज) नेपाळी नॉर्वेजियन पर्शियन पोलिश पोर्तुगीज पंजाबी रोमानियन रशियन सर्बियन सिसोथो सिंहली स्लोव्हाक स्लोवेनियन सोमाली स्पॅनिश सुदानी स्वाहिली स्वीडिश ताजिक तामिळ तेलगू थाई तुर्की युक्रेनियन उर्दू उझ्बेक व्हिएतनामी वेल्श यिद्दी योरूबा झुलू आफ्रिकान्स अल्बेनियन अरबी आर्मेनियन अझरबैजानी बास्क बेलारूसी बंगाली बोस्नियन बल्गेरियन कॅटलान किडा चिचेवा चीनी सरलीकृत चीनी पारंपारिक क्रोएशियन चेक डॅनिश डच इंग्रजी मुद्दाम तयार केलेली भाषा एस्टोनियन फिलिपिनो फिन्निश फ्रेंच गॅलिशियन जॉर्जियन जर्मन ग्रीक गुजराती हैतीयन क्रेओल हौसा हिब्रू हिंदी मंग हंगेरियन आईसलँडिक ईग्बो इंडोनेशियन आयरिश इटालियन जपानी जावातील लोक किंवा त्यांची भाषा कन्नड कझाक ख्मेर क्लिंगॉन लाओ लॅटिन लाट्वियन लिथुआनियन मॅसेडोनियन मालागासे मलय मल्याळम माल्टीज माओरी मराठी मंगोलियन म्यानमार (बर्मीज) नेपाळी नॉर्वेजियन पर्शियन पोलिश पोर्तुगीज पंजाबी रोमानियन रशियन सर्बियन सिसोथो सिंहली स्लोव्हाक स्लोवेनियन सोमाली स्पॅनिश सुदानी स्वाहिली स्वीडिश ताजिक तामिळ तेलगू थाई तुर्की युक्रेनियन उर्दू उझ्बेक व्हिएतनामी वेल्श यिद्दी योरूबा झुलू आफ्रिकान्स अल्बेनियन अरबी आर्मेनियन अझरबैजानी बास्क बेलारूसी बंगाली बोस्नियन बल्गेरियन कॅटलान किडा चिचेवा चीनी सरलीकृत चीनी पारंपारिक क्रोएशियन चेक डॅनिश डच इंग्रजी मुद्दाम तयार केलेली भाषा एस्टोनियन फिलिपिनो फिन्निश फ्रेंच गॅलिशियन जॉर्जियन जर्मन ग्रीक गुजराती हैतीयन क्रेओल हौसा हिब्रू हिंदी मंग हंगेरियन आईसलँडिक ईग्बो इंडोनेशियन आयरिश इटालियन जपानी जावातील लोक किंवा त्यांची भाषा कन्नड कझाक ख्मेर क्लिंगॉन लाओ लॅटिन लाट्वियन लिथुआनियन मॅसेडोनियन मालागासे मलय मल्याळम माल्टीज माओरी मराठी मंगोलियन म्यानमार (बर्मीज) नेपाळी नॉर्वेजियन पर्शियन पोलिश पोर्तुगीज पंजाबी रोमानियन रशियन सर्बियन सिसोथो सिंहली स्लोव्हाक स्लोवेनियन सोमाली स्पॅनिश सुदानी स्वाहिली स्वीडिश ताजिक तामिळ तेलगू थाई तुर्की युक्रेनियन उर्दू उझ्बेक व्हिएतनामी वेल्श यिद्दी योरूबा झुलू आफ्रिकान्स अल्बेनियन अरबी आर्मेनियन अझरबैजानी बास्क बेलारूसी बंगाली बोस्नियन बल्गेरियन कॅटलान किडा चिचेवा चीनी सरल���कृत चीनी पारंपारिक क्रोएशियन चेक डॅनिश डच इंग्रजी मुद्दाम तयार केलेली भाषा एस्टोनियन फिलिपिनो फिन्निश फ्रेंच गॅलिशियन जॉर्जियन जर्मन ग्रीक गुजराती हैतीयन क्रेओल हौसा हिब्रू हिंदी मंग हंगेरियन आईसलँडिक ईग्बो इंडोनेशियन आयरिश इटालियन जपानी जावातील लोक किंवा त्यांची भाषा कन्नड कझाक ख्मेर क्लिंगॉन लाओ लॅटिन लाट्वियन लिथुआनियन मॅसेडोनियन मालागासे मलय मल्याळम माल्टीज माओरी मराठी मंगोलियन म्यानमार (बर्मीज) नेपाळी नॉर्वेजियन पर्शियन पोलिश पोर्तुगीज पंजाबी रोमानियन रशियन सर्बियन सिसोथो सिंहली स्लोव्हाक स्लोवेनियन सोमाली स्पॅनिश सुदानी स्वाहिली स्वीडिश ताजिक तामिळ तेलगू थाई तुर्की युक्रेनियन उर्दू उझ्बेक व्हिएतनामी वेल्श यिद्दी योरूबा झुलू आफ्रिकान्स अल्बेनियन अरबी आर्मेनियन अझरबैजानी बास्क बेलारूसी बंगाली बोस्नियन बल्गेरियन कॅटलान किडा चिचेवा चीनी सरलीकृत चीनी पारंपारिक क्रोएशियन चेक डॅनिश डच इंग्रजी मुद्दाम तयार केलेली भाषा एस्टोनियन फिलिपिनो फिन्निश फ्रेंच गॅलिशियन जॉर्जियन जर्मन ग्रीक गुजराती हैतीयन क्रेओल हौसा हिब्रू हिंदी मंग हंगेरियन आईसलँडिक ईग्बो इंडोनेशियन आयरिश इटालियन जपानी जावातील लोक किंवा त्यांची भाषा कन्नड कझाक ख्मेर क्लिंगॉन लाओ लॅटिन लाट्वियन लिथुआनियन मॅसेडोनियन मालागासे मलय मल्याळम माल्टीज माओरी मराठी मंगोलियन म्यानमार (बर्मीज) नेपाळी नॉर्वेजियन पर्शियन पोलिश पोर्तुगीज पंजाबी रोमानियन रशियन सर्बियन सिसोथो सिंहली स्लोव्हाक स्लोवेनियन सोमाली स्पॅनिश सुदानी स्वाहिली स्वीडिश ताजिक तामिळ तेलगू थाई तुर्की युक्रेनियन उर्दू उझ्बेक व्हिएतनामी वेल्श यिद्दी योरूबा झुलू आफ्रिकान्स अल्बेनियन अरबी आर्मेनियन अझरबैजानी बास्क बेलारूसी बंगाली बोस्नियन बल्गेरियन कॅटलान किडा चिचेवा चीनी सरलीकृत चीनी पारंपारिक क्रोएशियन चेक डॅनिश डच इंग्रजी मुद्दाम तयार केलेली भाषा एस्टोनियन फिलिपिनो फिन्निश फ्रेंच गॅलिशियन जॉर्जियन जर्मन ग्रीक गुजराती हैतीयन क्रेओल हौसा हिब्रू हिंदी मंग हंगेरियन आईसलँडिक ईग्बो इंडोनेशियन आयरिश इटालियन जपानी जावातील लोक किंवा त्यांची भाषा कन्नड कझाक ख्मेर क्लिंगॉन लाओ लॅटिन लाट्वियन लिथुआनियन मॅसेडोनियन मालागासे मलय मल्याळम माल्टीज माओरी मराठी मंगोलियन म्यानमार (बर्मीज) नेपाळी नॉर्वेजियन पर्शियन पोलिश पोर्तुगीज पंजाबी रोमानियन रशियन सर्बियन सिसोथो सिंहली स्लोव्हाक स्लोवेनियन सोमाली स्पॅनिश सुदानी स्वाहिली स्वीडिश ताजिक तामिळ तेलगू थाई तुर्की युक्रेनियन उर्दू उझ्बेक व्हिएतनामी वेल्श यिद्दी योरूबा झुलू\nजतन करीत आहे ......\nआपण आधी वास्तव्य ठिकाणे\nआपण आधी वास्तव्य ठिकाणे\nजतन करीत आहे ......\n[hi]कंपनी / ऑर्ग स्थिति\n[mr]कंपनी / संस्था स्थान\n[ne]कम्पनी / org स्थिति\n[ukr]कंपनी / संस्था स्थान\nकंपनी / संस्था जोडा\n[hi]कंपनी / ऑर्ग स्थिति\n[mr]कंपनी / संस्था स्थान\n[ne]कम्पनी / org स्थिति\n[ukr]कंपनी / संस्था स्थान\nकंपनी / संस्था जोडा\nजतन करीत आहे ......\nआपण वापरत असलेल्या सामाजिक सेवा\nआपण वापरत असलेल्या अनुप्रयोग / आयएम\nजतन करीत आहे ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A8_%E0%A4%B9%E0%A4%9F%E0%A4%A8", "date_download": "2019-08-20T23:40:18Z", "digest": "sha1:RGQ4BDUSHKOE4Z2NC5QK4BGNBBMEJ4FV", "length": 4506, "nlines": 78, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लेन हटन - विकिपीडिया", "raw_content": "\nसर लियोनार्ड लेन हटन (जून २३, इ.स. १९१६ - सप्टेंबर ६, इ.स. १९९०) हा इंग्लंड व यॉर्कशायरकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. विस्डेन क्रिकेटर्स आल्मानाकने याचे वर्णन क्रिकेटच्या इतिहासातील अत्युत्तम फलंदाजांपैकी एक असे केले होते. हटनचा १९३८मधील कसोटीतील ३६४ धावांचा विक्रम जवळपास २० वर्षे टिकला.\nइंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइ.स. १९१६ मधील जन्म\nइ.स. १९९० मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ०९:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2019-08-20T22:27:10Z", "digest": "sha1:L4EHDULA7S7QRB6CNN3JZTPGRVFLVEKE", "length": 3441, "nlines": 47, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दुहेरी-पुनर्निर्देशने - विकिपीडिया", "raw_content": "\nखालील माहिती सयीमध्ये(कॅशे) ठेवली आहे आणि शेवटी २०:०३, १९ ऑगस्ट २०१९ ला बदलली होती.\nहे पान, अशा पानांची यादी पुरवते की जी पाने, दुसऱ्या पुर्ननिर्देशीत पानाकडे पुर्ननिर्देशीत झाली आहेत.प्रत्येक ओळीत पहिल्या आणि दुसऱ्या पुर्ननिर्देशनाचा दुवा दिला आहे,तसेच, दुसऱ्या पुर्ननिर्देशनाचे लक्ष्य पान पण दिले आहे,जे मुळात ते लक्ष्यपान आहे ज्याकडे, पहिले पुनर्निर्देशन असावयास हवे.\nखोडलेल्या प्रविष्टीसमायोजित करण्यात आलेल्या आहेत.\nखाली #१ ते #२ पर्यंतच्या कक्षेतील २ निकाल दाखविले आहेत.\nपाहा (मागील ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nअमृतानुभव - अध्याय 4 (संपादन) →‎ अमृतानुभव - अध्याय ४ →‎ #पुनर्निर्देशन [[अमृतानुभव\nपाहा (मागील ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-reconciliation-agreement-between-state-government-and-tata-trust-water-4247", "date_download": "2019-08-20T23:37:31Z", "digest": "sha1:VEPCVEYDIQROIM32IWSGZU2KFV7C3O4E", "length": 16289, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, reconciliation agreement between state government and tata trust for water conservation,vidarbha, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘जलयुक्त’अंतर्गत विदर्भात होणार ४० कोटींची कामे\n‘जलयुक्त’अंतर्गत विदर्भात होणार ४० कोटींची कामे\nशनिवार, 23 डिसेंबर 2017\nअकोला ः जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत अकोला, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यामध्ये टाटा ट्रस्ट राज्य शासनासोबत काम करणार असून, याअंतर्गत सुमारे ४० कोटी रुपये खर्चून कामे केली जाणार आहेत. मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, टाटा ट्रस्टचे विभागीय प्रमुख मुकुल गुप्ते व विदर्भ प्रमुख राहुल दाभने यांच्या उपस्थितीत नुकताच याबाबत संयुक्त सामंजस्य करार झाला अाहे.\nअकोला ः जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत अकोला, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यामध्ये टाटा ट्रस्ट राज्य शासनासोबत काम करणार असून, याअंतर��गत सुमारे ४० कोटी रुपये खर्चून कामे केली जाणार आहेत. मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, टाटा ट्रस्टचे विभागीय प्रमुख मुकुल गुप्ते व विदर्भ प्रमुख राहुल दाभने यांच्या उपस्थितीत नुकताच याबाबत संयुक्त सामंजस्य करार झाला अाहे.\nतीन वर्षात अकोला जिल्ह्यात १२ कोटी ७८ लाख रुपयांची कामे केली जाणार असल्याची माहिती गुरुवारी (ता. २१) जिल्हाधिकारी अास्तिककुमार पाण्डेय यांनी दिली. यावेळी मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी भगवान सैंदाने, बाळापूरचे उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, टाटा ट्रस्टचे जिल्हा व्यवस्थापक अाशिष मुडावदकर उपस्थित होते.\nजिल्हाधिकारी पाण्डेय म्हणाले, की जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत अकोला जिल्ह्यात ३० किलोमीटर लांबीचे नाले खोलीकरण व नदीचे पुनरुज्जीवन केले जाईल. त्यात बंधारेही बांधले जातील. या कामांसाठी शासनाचा वाटा ५५, टाटा ट्रस्टचा वाटा ४० टक्के अाणि पाच टक्के लोकसहभाग राहील. या अभियानातून जिल्ह्यात ६७५० एकर जमीन संरक्षित अोलिताखाली येईल. यासाठी १२ कोटी ७८ लाख खर्च अपेक्षित अाहे. यात टाटा ट्रस्ट सात कोटी ३ लाख ४२ हजार रुपये वाटा देणार अाहे. दरवर्षी १० किलोमीटर काम केले जाणार असून यासाठी मूर्तिजापूर व पातूर तालुक्याची पहिल्या टप्प्यात निवड करण्यात अाली. कमळगंगा अाणि निर्गुणा नदीचे काम केले जाईल.\nयावेळी टाटा ट्रस्टचे मार्केटिंग मॅनेजर रोशन अढाऊ, डेअरी व्यवस्थापक डॉ. महेश बेंद्रे, मृद व जलसंधारण तज्ज्ञ सुधीर नाहते, विजय राठी, शंकर अमलकंठीवार, अंबादास चाळगे व सहायक राणी गुडधे उपस्थित होते.\nअाशिष मुडावदकर यांनी सांगितले, की या कराराअंतर्गत अकोला, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातही २०१८ ते २०२१ या तीन वर्षात काम केले जाईल. यात यवतमाळमध्ये ५०, अकोल्यात ३० अाणि अमरावतीमध्ये २० किलोमीटरची कामे केली जात अाहे. यासाठी सुमारे ४० कोटी रुपये खर्च केला जाणार असून २२ हजार ५०० हेक्टर सिंचन क्षमता तयार केली जाईल.\nअकोला जलयुक्त शिवार अमरावती यवतमाळ जलसंधारण\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच���या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nखानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...\nनाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...\nनांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....\nपुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...\nकुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...\nरासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीत...\nमुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...\nअकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...\nकऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा : महापुरामुळे...\nगडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...\nजळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...\nतणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...\nनगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...\nपूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...\nसंत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....\nनत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...\nडाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...\nजळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरन��शनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%82/", "date_download": "2019-08-20T23:22:03Z", "digest": "sha1:EVADPCWLJ37XWRVV4J5URFUJTYCXWBE3", "length": 13872, "nlines": 122, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "नितीन गडकरीं Archives - InShorts Marathi", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nनितीन गडकरी यांची परिवहन विभागाच्या बैठकीत अधिकाऱ्यांना धमकी\nआठ दिवसात समस्या साेडवा अन्यथा लाेकांना कायदा हातात घेऊन तुमची धुलाई करण्यास सांगिन अशी तंबी आपण परिवहन विभागाच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी या कार्यक्रमात सांगितले. एमएसएमई सेक्टर मध्ये लघु उद्याेग भारतीच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते . यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण हाेण्याची…\n‘महापालिकेचे 58 हजार कोटी बँकेत फिक्स डिपॉझिट असून सुद्धा दर पावसात मुंबई पाण्यात…\nमुंबई महानगरपालिकेचे 58 हजार कोटी बँकेत फिक्स डिपॉझिटसाठी ठेवले आहेत. मात्र दर पावसात मुंबई पाण्यात बुडालेली दिसते, असा टोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लगावला आहे. पालिकेनं मनात आणलं तर मुंबईचा समुद्रकिनाराही मॉरिशसप्रमाणे काचेसारखा स्वच्छ होऊ शकतो, असेही गडकरी म्हणाले. इटलीतील व्हेनिसप्रमाणे मुंबईत 'वॉटर टॅक्सी' सेवा सुरू करायला हवी,…\nखासदार सनी देओल घेतली नितीन गडकरींची भेट\nचित्रपट अभिनेता व खासदार सनी देओल यांनी मंगळवारी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन वाहतूक तसेच सुक्ष्म व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सनी देओल यांनी गडकरी यांच्या प्रकृतीबाबत आस्थेने विचारपूस केली आणि राजकीय व इतर विषयावर चर्चा केली. त्यांनी गडकरी कुटुंबासोबत स्नेहभोजनही केले. मातृभूमी प्रतिष्ठान, रेशीमबागतर्फे…\nनितीन गडकरी आज थोडक्यात बचावले; विमानात तांत्रिक बिघाड\nकेंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी आज थोडक्यात विमान अपघातातून बचावले. दिल्लीला जाण्यासाठी निघालेल्या विमानात तांत्रिक बिघाड असल्याने वैमानिकाने घेतलेल्या निर्णय��मुळे अपघात टळला. आज सकाळी इंडिगो एअरलाईन्सचे 6ई 636 हे विमान नागपूरहून दिल्लीला जाणार होते. या विमानातून नितीन गडकरींसह अन्य प्रवासी प्रवास करत होते. विमानाने टॅक्सीवे हून रन वे…\n‘त्यांनी नेहमीच मला मोठ्या बहिणीचं प्रेम दिलं’; गडकरी झाले भावूक\nभाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनानं सर्वपक्षीय राजकीय वर्तुळातून आणि इतरही क्षेत्रातून हळहळ व्यक्त होतेय. भाजपाचे खासदार आणि रस्ते वाहतूक - महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त करताना नितीन गडकरी यांनी सुषमा स्वराज यांना आपल्या 'मोठी बहिण'…\nसोलापूर विद्यापीठ वर्धापनदिन कार्यक्रमाप्रसंगी नितीन गडकरी यांना भोवळ\nपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ वर्धापनदिन कार्यक्रमाप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आली. राष्ट्रगीत सुरू असताना त्यांना भोवळ आली. राष्ट्रगीत संपल्यानंतर त्यांना पेय देण्यात आले.पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ वर्धापनदिनी आयोजित कार्यक्रमासाठी केद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सोलापुरात आले होते. सकाळी…\n‘एकीकडे दादांचं ओळखपत्र दाखवल्यास टोल माफ, तर दुसरीकडे गडकरी म्हणतात टोल भरा’\nभारतीय जनता पक्षाचे ओळखपत्र दाखवल्यास टोल नाक्यावर टोल घेतला जात नाही. कारण त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि आपला फोटो असतो असं धक्कादायक विधान भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी केला होतं. सांगली येथे पार पडलेल्या मेळाव्यात बोलताना त्यांनी जाहीरपणे हे भाष्य केले होते. एकीकडे…\nमोदी सरकारने वाहनांसंबंधी डाटा विकून केली कोट्यावधीची कमाई – गडकरी\nमोदी सरकारने वाहनांची नोंदणी आणि वाहन चालविण्याच्या परवान्याचा डाटा विकून कमाई केल्याची माहिती रस्ते व वाहतकू आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली. बल्क डाटा शेअरिंग धोरणानुसार खासगी कंपन्या आणि शैक्षणिक संस्थांना डाटा एक्सेसची परवानगी दिली जाते. या धोरणाअंतर्गत सरकारने आतापर्यंत डाटा विकून 65 कोटीची…\nदारु पिऊन गाडी चालवल्यावर इंजिनचं सुरु होणार नाही; गडकरींचं भन���नाट तंत्रज्ञान\nदारु पिऊन वाहन चालवत असल्यास गाडीचं इंजिन सुरुच होणार नाही, अशा प्रकारच भन्नाट तंत्रज्ञान वाहनात बसवण्याचा विचार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. राज्यसभेत बोलत असताना त्यांनी याची माहिती दिली. वाहन चालकाने सीटबेल्ट न घातल्यास पोलिस नियंत्रण कक्षाला त्याची माहिती आपोआप मिळेल, अशी व्यवस्थाही करण्यात येणार…\n‘साखर उद्योग अडचणीत येण्यास केंद्र सरकारच जबाबदार’\nसाखर कारखानदारी नको, या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्यावरुनही राजू शेट्टींनी केंद्र सरकारवर टीका केली. साखर उद्योग अडचणीत येण्यास केंद्र सरकारच जबाबदार आहे. कच्ची साखर परदेशातून येऊ द्यायला नको होती, जर परदेशातील साखर आली नसती तर भारतातील साखरेला दर मिळाले असते आणि साखर उद्योग स्थिर राहिला असता असे राजू शेट्टी म्हणाले. सांगलीत आयोजित…\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nसर्वांचे आशीर्वाद पाठीशी असल्यास राज्यात…\n‘सत्तेत आल्यास खासगी कारखान्यांमध्ये…\n‘आमच्या काळात आंदोलन करणारे अण्णा हजारे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://thanevarta.in/?cat=151", "date_download": "2019-08-20T23:51:20Z", "digest": "sha1:A6HKMKZKYD522LJI76XLUUFOONDDZP2F", "length": 5344, "nlines": 96, "source_domain": "thanevarta.in", "title": "accident Archives - Thanevarta", "raw_content": "\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nशहरातील दिव्यांगांना १० सप्ट�... 20th August 2019\n८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्य�... 20th August 2019\nस्टारफीशच्या शुभम पवार या जलत�... 20th August 2019\nसंस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फ... 20th August 2019\nठाण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर या... 20th August 2019\n८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्ये अडकल्यानं गंभीर जखमी झाल्याची घटना\nएका ८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्ये अडकल्यानं तो गंभीर जख\nवाडा-पिवळी बसला झालेल्या अपघातात ५० विद्यार्थी जखमी\nवाडा-पिवळी बसला झालेल्या अपघातात ५० विद्यार्थी जखमी झाल�\nकळव्या मध्ये डोंगराचा काही भाग एका चालीवर कोसळून पिता- पुत्रांचा म्रुत्यु\nकळव्या मध���ये डोंगराचा काही भाग एका चालीवर कोसळून पिता- प�\nकळव्याहून मुलुंडच्या दिशेने जाणार्‍या टेम्पोचा ब्रेक निकामी झाल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर 19 जखमी\nकळव्याहून मुलुंडच्या दिशेने जाणार्‍या टेम्पोचा ब्रेक न\nठाण्यात वारा आणि पावसामुळे झाडं पडून गाड्यांचं नुकसान\nठाण्यामध्ये काल पावसाचा फारसा जोर नव्हता मात्र २ वेगवेग�\nमाळशेज घाटात एक छोटी दरड कोसळल्यामुळं घाटातील वाहतूक विस्कळीत\nमाळशेज घाटात एक छोटी दरड कोसळल्यामुळं घाटातील वाहतूक वि�\nउल्हासनगर मधील झुलेलाल ट्रस्टच्या शाळेच्या स्लॅबचा काही भाग कोसळून तीन मुली जखमी\nउल्हासनगर मधील कॅम्प नंबर २ मध्ये असलेल्या झुलेलाल ट्रस�\nरामचंद्रनगर येथे रस्ता खचल्यानं ४ गाड्या खड्ड्यात\nठाण्यातील रामचंद्रनगर येथे काल रात्रीच्या सुमारास रस्त\nनितीन कंपनी नाक्यावर सिग्नलचा एक खांब कोसळला – कोणतीही जिवितहानी नाही\nनितीन कंपनी नाक्यावर सिग्नलचा एक खांब कोसळला. मात्र सुदै\nठाणे रेल्वे स्थानकातील राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकातील एक मोठा फलक पडला\nचर्चगेट स्थानकाजवळील जाहिरात फलक पडून एकाचा मृत्यू होण�\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/56211", "date_download": "2019-08-20T22:37:55Z", "digest": "sha1:FB5VXUEQEAG6RNYOCYOYLJAF53IXKCXI", "length": 7057, "nlines": 154, "source_domain": "www.maayboli.com", "title": "खोपा २ : बुलबुलच घरटं | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /खोपा २ : बुलबुलच घरटं\nखोपा २ : बुलबुलच घरटं\nमझ्या घरी बुलबुलनी केलेलं घरट\nखोपा २ : बुलबुलच घरटं\n अगदी विश्वासाने घरटे बांधलेय.\nभारी आहे. पिल्लांचे फोटो\nपिल्लांचे फोटो घेताना फ्लॅश वापरत नसालास तरीही चुकुन वापरत असलात तर लक्षात ठेऊन बंद करत जा.\nमस्तच हे घरटपन .. कांपो, मी\nमस्तच हे घरटपन ..\nकांपो, मी सुद्धा तेच सांगणार होती.. बाकी ते सुज्ञ आहेतच\nवा हेही मस्त. पण १ला भाग\nवा हेही मस्त. पण १ला भाग कुठेय\nसुरेख फोटो आहेत. आईग्ग ते एक\nआईग्ग ते एक पिल्लु काय गळा काढुन/फाडुन रडतय...\nफ्लॅशने त्यांच्या डोळ्यांवर कायमचा परिणाम होतो काय\nखोपा एक काही दिवसांपूर्वी टाकला होता\nजो, खुप छान टीपलयत सगळ...\nजो, खुप छान टीपलयत सगळ... नशिबवान आहात ईतके छान छान पक्षी घरटी करतात तुमच्या कडे...:)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/blog/kundali-blog/page/3/", "date_download": "2019-08-20T23:26:23Z", "digest": "sha1:DJ6NEPLSSAYQBT73ZI5SO4MUET7O65PV", "length": 15451, "nlines": 152, "source_domain": "www.saamana.com", "title": "कुंडली काय सांगते? | Saamana (सामना) | पृष्ठ 3", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्स��ी नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nमुख्यपृष्ठ ब्लॉग कुंडली काय सांगते\nनोकरीत बडतर्फ किंवा स्थगितीचे योग (Suspended in Job)\n>> अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तु विशारद) नोकरीसंदर्भात कुंडली विवेचनसाठी बरेच जातक येत असतात. त्यात IT क्षेत्रातील, प्रायव्हेट कंपनीत नोकरी करणारे, सरकारी नोकरी करणाऱ्या व्यक्तिंचा...\nसिंगल पॅरेंटिंग, कुंडली काय सांगते\n>> अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तु विशारद) तंत्रज्ञान हे या पिढीची जमेची बाजू आहे. तंत्रज्ञानाने बऱ्याच गोष्टी सध्या करता येऊ लागल्या आहेत. त्यामुळे ह्या पिढीला नुसताच...\nजन्मवेळ माहीत नाही म्हणून काळजी करू नका, कुंडलीत आहे पर्याय\n>> अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तु विशारद) \"जन्मकुंडली,राशी,अंकशास्त्र,गुण-मिलन,नवमांश\" या शब्दांची ओळख वेगळी करून देण्याची गरज नाही परंतु \"प्रश्नकुंडली\" हा शब्द सर्वसामान्य जणांसाठी जरा वेगळा शब्द....\n>> अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तु विशारद) प्रत्येक महिन्याचे कर्जाचे टेंशन असतेच. मग हे कर्ज कधी फेडू शकणार ह्या कर्जातून कधी मुक्त होणार ह्या कर्जातून कधी मुक्त होणार\nझोडियाक चिन्ह आणि कुंडलीतील राशी; नक्की फरक काय\n>> अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तु विशारद) कुंडली विवेचनसाठी माझ्या समोर बसलेल्या अजितने (नाव बदलेले आहे ) प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्याच्या कुंडलीचा अभ्यास करता...\nमुलामुलींची वेगळी नावं ठेवताना ‘अशा’ चुका करू नका\n>> अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तु विशारद) आपल्या मुलामुलींची नावे वेगळी ठेवण्याचा जबरदस्त ट्रेंड सध्या हिंदुस्थानी लोकांमध्ये पाहायला मिळतो. अर्थात तसे करण्यात काही चुकीचे नाही. मात्र...\nज्योतिष- वराहमिहीर आणि योगायोगाच्या गोष्टी\n>> अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तुविशारद) ज्योतिष शास्त्र ह्या शब्दाची फोड केली तर ज्योती + ईश अशी आहे. ज्योती म्हणजे दृष्टी आणि ईश म्हणजे ईश्वर...\nशनि-मंगळ युती, हे अडथळे येऊ शकतात\n>> अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास���तु विशारद) शनि आणि मंगळ हे दोन ग्रह सध्या एकाच राशीत म्हणजेच धनु राशीत आहेत. २ एप्रिल रोजी ह्या ग्रहांची...\nकुंडलीद्वारे मुलगा किंवा मुलगी डॉक्टर होईल हे कळू शकतं \n>>अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तु विशारद) प्रत्येक पालकाला आपले मूल शिकून त्याने खूप प्रगती करावी असे वाटते. त्यापैकी काही पालकांची ही इच्छा असते की आपल्याला...\nमेहनत करून देखील पैशांची चणचण आहे\n>> अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तु विशारद) मनुष्याच्या जीवनावश्यक गोष्टी तीनच - अन्न,वस्त्र आणि निवारा. गोष्टी जरी तीनच असल्या तरी त्या मिळवण्यासाठी आयुष्यभर आटापिटा करावं...\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nदिल्ली डायरी : काँग्रेसमधील बोलभांड नेत्यांना आवरा\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nपावसाळ्यात तब्येत सांभाळायची आहे मग हे पदार्थ आवर्जून खा\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली...\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nअक्षयच ‘ब्लॉकबस्टर खिलाडी’, ‘मिशन मंगल’ वर्षातला दुसरा वीकेण्ड ओपनर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/the-modi-government-will-give-good-news-the-tax-on-income-of-rs-3-and-5-lakhs-is-likely-to-be-tax-free/", "date_download": "2019-08-20T22:36:27Z", "digest": "sha1:7XYBKAYNNEMCMT6RISIMGYVVMZ3LODXJ", "length": 18689, "nlines": 231, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "मोदी सरकार खुशखबर देणार, ३ आणि ५ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर करमुक्त मिळण्याची शक्यता | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/National/मोदी सरकार खुशखबर देणार, ३ आणि ५ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर करमुक्त मिळण्याची शक्यता\nमोदी सरकार खुशखबर देणार, ३ आणि ५ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर करमुक्त मिळण्याची शक्यता\n३ आणि ५ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याचा निर्णय, येत्या बजेटमध्ये जाहीर होऊ शकतो.\n0 374 1 मिनिट वाचा\nनवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेला खूश करण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात सादर होणा-या अर्थसंकल्प 2018 मध्ये मोदी सरकार विशेष तरतूद करण्याची शक्यता आहे. सादर होणा-या अर्थसंकल्पात मध्यम वर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. वर्ष 2018-19साठीच्या अर्थसंकल्पात मोदी सरकार कर सवलत मर्यादा वाढवण्यासोबत कर स्लॅबमध्येही बदल करण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयकर सवलत मर्यादेची सध्याची 2.50 लाख रुपये ही वार्षिक मर्यादा वाढवून ती ३ आणि ५ लाख रुपये करण्याचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयासमोर आहे. दरम्यान आयकर सवलत पाच लाख रुपयांपर्यत वाढवण्याची यापूर्वीही वेळोवेळी मागणी करण्यात आली आहे.\nवर्ष 2018-19 अर्थसंकल्प हा मोदी सरकारचा पाचवा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात सरकार मध्यम वर्गीयांना दिलासा देण्याचा विचार करत आहे. गेल्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारनं वार्षिक 2.5 ते 5 लाख रुपये आयकर कपातीसाठी असलेली उत्पन्न मर्यादेतील कर 10 टक्क्यांहून 5 टक्के केला होता. यंदाच्या अर्थसंकल्पात 5 ते 10 लाख उत्पन्नावरील कर 10 टक्क्यांनी कमी करण्याचीही शक्यता आहे. त्याचबरोबर 10 ते 20 लाख उत्पन्नधारकांवर 20 टक्के व त्यावरील उत्पन्नधारकांकरिता 30 टक्के मर्यादा निश्चित करण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.\nआगामी अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता बारीक लक्ष घातले आहे. अर्थसंकल्पाच्या पूर्वतयारीसाठी नरेंद्र मोदी हे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, तसेच पंतप्रधान कार्यालय, अर्थखात्याच्या अधिका-यांसह रोज बैठक घेऊन चर्चा करत आहेत. १ फेब्रुवारी रोजी मांडण्यात येणा-या अर्थ���ंकल्पात कृषी क्षेत्रावर, तसेच रोजगारनिर्मितीवर अधिक भर असू शकेल. याखेरीज शहरांना व एकूणच मध्यमवर्गाला खूश ठेवण्यासाठी काही मोठ्या तरतुदी असू शकतील. देशाची अर्थव्यवस्थेबाबत उमटणारा नाराजी, चिंतेचा सूर व पुढील वर्षी होणा-या लोकसभा निवडणुका लक्षात घेता, अर्थसंकल्प बनविताना पंतप्रधान व अर्थमंत्री खूप काळजी घेत आहेत.सूत्रांनी सांगितले की, मोदी यांना अरुण जेटली जवळजवळ रोज काही तास भेटतात. बैठकीत अर्थखात्याचे अधिकारीही उपस्थित राहतात. आर्थिक बाबींविषयी लागणारी आवश्यक माहिती हे अधिकारी तत्परतेने पुरवितात. अर्थसंकल्पातील अतिमहत्त्वाच्या धोरणात्मक बाबी किंवा तरतुदींबाबत पंतप्रधान अर्थमंत्र्यांशी एक किंवा दोन वेळा बैठका घेऊन चर्चा करतात, अशी आजवरची प्रथा होती.\nपुढील वर्षी, २०१९ साली लोकसभेच्या निवडणुका होणार असून, त्या दृष्टीनेही हा अर्थसंकल्प तयार करण्यात येत आहे. रोजगारांची निर्मिती, शेतीच्या विकासावर लक्ष केंद्रित करणे, तसेच अर्थव्यवस्था गतिमान करणे या तीन गोष्टींवर केंद्र सरकार भर देत असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या आधीच सांगितले होते. ही त्रिसूत्री आगामी अर्थसंकल्पात दिसेल, असे सांगितले जात आहे\nजीएसटीमुळे केंद्राच्या अप्रत्यक्ष कर महसुलातील घट प्रत्यक्ष कराने भरून काढली आहे. आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या पहिल्या नऊ महिन्यातील करवसुलीत १८.२ टक्क्यांची वाढ झाली आहे. एकूण ६.५६ लाख कोटी रुपयांच्या वसुलीसह या आर्थिक वर्षाचे ६७ टक्के लक्ष्य पूर्ण झाले आहे. केंद्र सरकारने २०१७-१८ या आर्थिक वर्षात ९.८० लाख कोटी प्रत्यक्ष कर वसुलीचे लक्ष्य ठेवले आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागाने एप्रिल ते डिसेंबर २०१७ ची आकडेवारी जारी केली. त्यानुसार ६.५६ लाख कोटी रुपयांचा कर वसुल झाला आहे. यामध्ये प्राप्तिकर आणि कॉर्पोरट कर या दोन्हींचा समावेश आहे. परतावा देण्याआधीच्या ढोबळ कर वसुलीत १२.६ टक्क्यांची वाढ झाली आहे.\nएप्रिल ते डिसेंबरदरम्यान ही वसुली ७.६८ लाख कोटी रुपये राहिली आहे. या नऊ महिन्यांत १.१२ लाख कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. यावर्षीच्या आगाऊ कर वसुलीतही १२.७ टक्क्यांची वाढ होऊन ती ३.१८ लाख कोटी रुपये राहिली आहे. तर कॉर्पोरेट प्राप्ती करातील आगाऊ कर भरण्यात १०.९ टक्के आणि आगाऊ वैयक्तिक प्र��प्तिकर भरणा २१.६ टक्क्यांनी वाढला आहे.\nनोटाबंदी नंतर आता 'नाणेबंदी'\nमनसेला सोडणाऱ्या सहा नगरसेवकांचा दोन दिवसांत होणार निकाल \n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nदेशात रस्तेनिर्मितीचे सर्वाधिक काम महाराष्ट्रात – नितीन गडकरी\nइच्छामरणाला सशर्त मंजुरी;सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय\nमुंबई विमानतळ जगातील एक नंबर\nमुंबई विमानतळ जगातील एक नंबर\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/bjp-overhaul-in-goa-2-ailing-ministers-in-parrikar-cabinet-dropped/", "date_download": "2019-08-20T22:20:52Z", "digest": "sha1:6TOBY4IKIRCBX4TLXYNNF5JWSHKVMW2X", "length": 18638, "nlines": 144, "source_domain": "www.saamana.com", "title": "गोव्यात मोठे फेरबदल; डिसोझा-मडकईकरांना हटवले, नाईक-काब्राल नवे मंत्री | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nगोव्यात मोठे फेरबदल; डिसोझा-मडकईकरांना हटवले, नाईक-काब्राल नवे मंत्री\nमुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या गैरहजेरीत राजभवनात पार पडलेल्या छोटेखानी सोहळ्यात कुडचडेचे आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष नीलेश काब्राल आणि मुरगावचे आमदार तथा अनिवासी भारतीय आयुक्त मिलिंद नाईक यांनी सोमवारी मंत्रीपदाची शपथ घेतली. मिलिंद नाईकांकडे नगरविकास तर काब्राल नवे वीज मंत्री देण्यात आले आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासह वीजमंत्री पांडुरंग मडकईकर आणि नगर विकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या आजारपणामुळे विरोधकांनी आजारी सरकार अशी टीका करत प्रशासकीय कारभार ठप्प झाल्याचा आरोप करत सरकारला घेरले होते.\nतिसऱ्यांदा अमेरिकेतून उपचार घेऊन आल्या नंतर देखील मुख्यमंत्री पर्रिकर मंत्रालयात येऊन आपले काम करू शकत नव्हते. दरम्यानच्या काळात कांदोळी येथील दुकले हॉस्पिटल मध्ये 4 दिवस उपचार घेऊन सुद्धा प्रकृतीत अपेक्षित सुधार होत नसल्याने पर्रिकर यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडे पद सोडण्याची इच्छा बोलून दाखवली होती.त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार खास विमानाने पर्रिकर यांना दिल्ली येथील एम्स मध्ये दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.\nपर्रिकर यांनी पद सोडण्याची इच्छा दाखवल्या नंतर शहा यांनी रामलाल,बी.एल. संतोष आणि विजय पुराणिक या तिघांना निरीक्षक म्हणून गोव्यात पाठवून राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला होता. निरीक्षकांनी दिलेल्या अहवालावर तिन्ही खासदारां सोबत निरीक्षकांच्या उपस्थितीत चर्चा केल्यानंतर काल शहा यांनी ट्वीट करत पर्रिकर हेच मुख्यमंत्री पदी कायम राहतील असे कळवले होते. त्यानंतर सोमवारी डिसोझा आणि मडकईकर यांना आजारपणाच्या कारणास्तव हटवून त्यांच्या जागी काब्राल आणि नाईक यांची मंत्री मंडळात वर्णी लावली.\nडिसोझा यांना मंत्रीमंडळामधून हटवण्याचा निर्णय रुचलेला नाही. याबद्दल त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली असून एकनिष्ठ राहिल्याचे हेच फळ काय असा सवाल भाजपला केला आहे. दरम्यान प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी डिसोझा पक्षाचे वरिष्ठ नेते असून ते पक्षाची प्रतिमा बिघडेल असे कोणतेही कृत्य करणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली असली तरी डिसोझा यांना वगळल्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. खातीवाटप आणि मंत्री मंडळ फेररचनेच्या पार्श्वभूमीवर भाजपचे गोवा प्रभारी बी.एल. संतोष आणि विजय पुराणीक गोव्यात दाखल झाले आहेत. दोघांनी शनिवारी शपथविधी सोहळ्याला देखील हजेरी लावली आहे. घटक पक्षांना विश्वासात घेऊन मुख्यमंत्री पर्रिकर हेच खातेवाटप आणि फेर रचने बाबत अंतिम निर्णय घेतील,असे तेंडुलकर यांचे म्हणणे आहे.\nमडकईकर आणि डिसोझा हे उत्तर गोव्यातील मंत्री होते. त्यांना वगळल्याने उत्तर गोव्यातील 2 मंत्री कमी होऊन नाईक आणि काब्राल यांच्या रूपाने दक्षिण गोव्यातील 2 मंत्री वाढले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला दक्षिण गोव्याची जागा जड जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन मंत्र्यांच्या रुपात भाजपची ताकद वाढवण्याबरोबर घटक पक्षांना पर्रिकर यांच्याकडील अतिरिक्त खाती वाटून त्यांची साथ लोकसभा निवडणुकी वेळी मिळवणे हे ध्येय बाळगुन भाजपने पावले टाकली असल्याचे मानले जात आहे. मंत्रीमंडळ फेरबदल आणि खाती वाटप आठवड्या भरात होईल अशी शक्यता, प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी व्यक्त केली आहे.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/image-story-68411", "date_download": "2019-08-20T23:30:12Z", "digest": "sha1:XX3BSG5X5NHVAUFCSTIYOMIFP35I52AS", "length": 15042, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ganesh Festival 2017 Pune Ganesh Utsav वाजत-गाजत बाप्पांचे आगमन | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nशुक्रवार, 25 ऑगस्ट 2017\nसकाळी पावसाने हजेरी लावली, तरीही गणरायाच्या आगमनाचा आनंद कायम होता.\nसकाळपासून उत्साहात मिरवणुकांना सुरवात झाली.\nमिरवणुकीमध्ये ढोल-ताशा पथकांच्या वादनामुळे वेगळाच उत्साह निर्माण झाला.\nमिरवणुकीमध्ये ढोल-ताशा पथकांच्या वादनामुळे वेगळाच उत्साह निर्माण झाला.\nमिरवणुकीमध्ये ढोल-ताशा पथकांच्या वादनामुळे वेगळाच उत्साह निर्माण झाला.\nमिरवणुकीमध्ये ढोल-ताशा पथकांच्या वादनामुळे वेगळाच उत्साह निर्माण झाला.\nमिरवणुकीमध्ये ढोल-ताशा पथकांच्या वादनामुळे वेगळाच उत्साह निर्माण झाला.\nपुणे: 'मोरया-मोरया'चा न थांबणारा अन अविरत, उत्साही जयघोष... जमेल त्या जागेवरून आणि जमेल त्या 'अँगल'ने हे सगळं कसं टिपून घेण्याच्या प्रयत्नांत असणारे अनेकानेक कॅमेरे आणि स्मार्टफोन्स... त्या सुहास्यवदना मूर्तीची एक झलक मिळावी म्हणून त्या दिशेने डोळे लावून असणारा प्रत्येकजण... आणि या सगळ्यांच्या सोबतीला आलेल्या सुखद वर्षाधारा... अशा दिमाखदार वातावरणात शहरात बाप्पांच्या मिरवणुकांना आज (शुक्रवार) सुरवात झाली.\nपुणे: 'मोरया-मोरया'चा न थांबणारा अन अविरत, उत्साही जयघोष... जमेल त्या जागेवरून आणि जमेल त्या 'अँगल'ने हे सगळं कसं टिपून घेण्याच्या प्रयत्नांत असणारे अनेकानेक कॅमेरे आणि स्मार्टफोन्स... त्या सुहास्यवदना मूर्तीची एक झलक मिळावी म्हणून त्या दिशेने डोळे लावून असणारा प्रत्येकजण... आणि या सगळ्यांच्या सोबतीला आलेल्या सुखद वर्षाधारा... अशा दिमाखदार वातावरणात शहरात बाप्पांच्या मिरवणुकांना आज (शुक्रवार) सुरवात झाली.\n'सरीवर सरी आल्या गं...' म्हणत आज सकाळपासूनच पावसाने आपलं अस्तित्व दाखवून दिलं होतं. थोड्या थोड्या वेळाने येणाऱ्या या सरी वातावरणात एक आगळाच सुखद गारवा निर्माण करत होत्या. अशातच दुसऱ्या बाजूला बाप्पांच्या आगमनासाठी देखील अवघे भाविकजन जणू तयार बसले होते. एकीकडे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिष्ठापना मिरवणुकीची जय्यत तयारी सुरू होती, तर दुसरीकडे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचं आगमन होऊ घातलं होतं. तिकडे मंडई च्या दिशेने एव्हाना बाबू गेनू आणि अखिल मंडई मंडळाच्या बाप्पांच्या आगमनाचे वेध ही लागू लागले होते. अशा चित्तवेधक वातावरणात सकाळी साडेआठच्या सुमारास मिरवणुका सुरू झाल्या...\nपावसामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत मिरवणुका काहीशा उशिरा सुरू झाल्या. भाविकांची संख्याही सुरवातीला कमी जाणवत होती. मात्र, कुणाच्याही उत्साहात तीळमात्र कमतरता दिसत नव्हती. किंबहुना तो क्षणोक्षणी वाढतच असल्याचं दिसलं. ओंकार स्वरूपा, गजानना श्री गणराया या कानांवर पडणाऱ्या धून वातावरणाला नवा साज चढवत होत्या.\nया पार्श्वभूमीवर अश्वांच्या प्रतिमांनी आणि असंख्य फुलांनी सजलेला असा दगडूशेठ हलवाई गणपती चा मिरवणूक रथ आणि त्यात विराजमान असणारे बाप्पा पाहताना अनेक भाविक हरखून गेल्याचं दिसून येत होतं. ढोलताशा पथकांसह बँड पथकांनी केलेलं दिमाखदार वादन या वेळी उपस्थितांची दाद मिळवून गेलं. आरतीनंतर बाप्पांची मूर्ती मंदिरातून रथात आणताना 'मोरया मोरया'चा एकच जल्लोष ऐकू येत होता.\nदगडूशेठ नंतर तब्बल सव्वा तासाने भाऊ रंगारी गणपतीचं बुधवार चौकात आगमन झालं, त्यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तब्बल पाच ढोलताशा पथकांच्या दिमाखदार वादनाच्या पाठोपाठ भाऊ रंगारी गणपतीचा मिरवणूक रथ आला. या वेळी तलवारबाजी आणि दांडपट्टा प्रात्यक्षिकं ही सादर करण्यात आली.\nअखिल मंडई मंडळाची श्री शारदा गजाननाची देखणी मूर्ती ज्यावेळी मिरवणूक मार्गाने मार्गस्थ झाली, त्यावेळी पुन्हा एकदा पावसाच्या जोरदार सरींनी पुनरागमन केलं. या वेळी मिरवणूक आणि वाद्यवादन मात्र उत्साहात सुरूच होतं. बाप्पांची मूर्ती पावसात भिजू नये, यासाठी कार्यकर्त्यांनी त्यावर प्लास्टिकचं आवरण धरून ठेवलं होतं. रथावर सजवलेली फुलांची महिरप या वेळी मोठी शोभून दिसत होती. यासोबतच, बाबू गेनू आणि जिलब्या गणपतीची मिरवणूक मोठ्या उत्साहात निघाल्याचं पाहायला मिळालं. ढोलताशा पथकांनी वाजवलेले निरनिराळे ताल आणि त्यावर सादर विविध रचना यामुळे मिरवणुकीत वेगळाच रंग भरला होता. बाप्पांची प्रतिष्ठापना होईपर्यंत भाविक थांबून होते.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/knief-attack-welding-shop-owner-crime-196640", "date_download": "2019-08-20T22:47:28Z", "digest": "sha1:IS4MA7HWTGHV6MSFZW6FTEMZXEBNKDFO", "length": 14002, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "Knief Attack on Welding Shop Owner Crime बी. जे. मार्केटमध्ये सकाळीच वेल्डिंग दुकानदारावर चाकूहल्ला | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nबी. जे. मार्केटमध्ये सकाळीच वेल्डिंग दुकानदारावर चाकूहल्ला\nरविवार, 30 जून 2019\nनुसतेच लघुशंका येथे करू नका, असे सांगितल्यावरून सुरेशनामक तरुणाने त्याचा साथीदार राहुलला बोलावून घेतल्यावर राहुलने चाकूसह हल्ला चढविला. माझ्याकडे कामाला असलेल्या ताहेरच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्याने मध्ये सहभाग घेत हातात चाकू धरला नसता, तर कदाचित आज मीही जिवंत नसतो, अशी प्रतिक्रिया भेदरलेल्या शकील शाह यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.\nजळगाव - शहरातील बी. जे. मार्केटमधील ‘शाह इंजिनिअरिंग’ या वेल्डिंग दुकानासमोर लघुशंका करणाऱ्या तरुणाला हटकल्याने वाद होऊन दुकानदारासह सहकाऱ्यावर चाकूहल्ला करण्यासह मारहाण करण्यात आल्याची घटना आज सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, जिल्हापेठ पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.\nजोशीपेठेतील रहिवासी शकीलशाह नासीरशाह (वय ५५) यांचे बी. जे. मार्केट परिसरात ‘शहा इंजिनिअरिंग’ म्हणून लेथमशिन-वेल्डिंग दुकान आहे. सकाळी साडेसातच्या सुमारास नेहमीप्रमाणे शकील दुकान उघडून स्वच्छता करीत असताना एक तरुण दुकानासमोरील भिंतीवर लघुशंका करत होता. त्यामुळे शकील यांनी त्यास विनंती करीत ‘आम्हाला वास येतो’, असे सांगितले. त्यावर संबंधिताने शकील यांना शिवीगाळ करून दमदाटी केली. थोड्याच वेळात त्याने त्याच्या साथीदाराला बोलावून दोघांनी शकील यांच्यावर हल्ला चढवून बेदम मारहाण करणे सुरू केले. मारहाण करतानाच धारदार चाकू काढून शकील यांच्यावर धावून जाताना तेथे काम करणाऱ्या ताहेर शे. अकबर (वय ४५) याने चाकूधारी तरुणाचा हात धरल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, ताहेर यांच्या उजव्या हातात चाकू खुपसला गेल्याने ते गंभीर जखमी झाले. यावेळी आरडाओरड होऊन शेजारील दुकानदारांनी मदतीसाठी धाव घेतल्यावर सुरेश व राहुल नावाच्या हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. जखमींना शकील व ताहेर यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्व��सार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n\"त्या' केंद्रावरील वितरित सर्व आधार कार्डची तपासणी\nनागपूर : आपले सेवा केंद्रावर बोगस आधार कार्ड तयार करण्यात येत असल्याचे उघड झाल्यानंतर आता \"त्या' केंद्रावरून वितरित करण्यात आलेल्या सर्व आधार कार्ड...\nछापा टाकून जमा केलेली रोकड पोलिसांना द्यावी लागली परत... का\nबोरपाणी (ता.शिरपूर) : येथील अवैध मद्यसाठा दडवल्याच्या संशयावरून छापा टाकणाऱ्या पोलिसांना सव्वा लाखांच्या मद्यासह तीन लाखांची रोकड आढळली....\nअमरावती : चांदूरबाजार येथील सुवर्णकाराचे दुकान फोडून 31 लाखांचा ऐवज चोरणाऱ्या, टोळीतील तिघांना, अंबोली, ठाणे येथून स्थानिक गुन्हेशाखेने अटक केली....\nकऱ्हाड जनता बॅकेत 310 कोटींचा अपहार, 37 जणांवर गुन्हा\nकऱ्हाड ः बहुचर्चीत कऱ्हाड जनता सहकारी बॅंकेत 310 कोटींच्या कर्ज वितरणात अपहार झाल्याबद्दल येथील शहर पोलिसांत विद्यमान अध्यक्ष राजेश पाटील-...\nसावळ्या गोंधळातच आयुक्तालयाची वर्षपूर्ती\nपिंपरी - ‘आम्हाला स्वतंत्र आयुक्तालय हवे आहे’, अशा लोकप्रतिनिधींच्या आग्रही मागणीनंतर शहरात ते स्थापन झाले खरे. त्यानुसार गुन्हे दाखल होण्याच्या...\nसावळ्यागोंधळातच पिंपरी पोलिस आयुक्तालयाची वर्षपूर्ती\nपिंपरी : \"आम्हाला स्वतंत्र आयुक्तालय हवे आहे', अशा लोकप्रतिनिधींच्या आग्रही मागणीनंतर शहरात स्वतंत्र आयुक्तालय स्थापन झाले खरे. त्यानुसार गुन्हे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/242?page=1", "date_download": "2019-08-20T22:47:35Z", "digest": "sha1:BMFFPACBFLLQ4OEYSXH4MGHEM2OBXNYP", "length": 15352, "nlines": 208, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आयुर्वेद : शब्दखूण | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /आरोग्य /आयुर्वेद\nजे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव): १२. वाशिम ते अकोला\nजे सत्य सुंदर सर्वथा....: १२. वाशिम ते अकोला\nजे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):१. चाकण ते केडगांव चौफुला\nजे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):२. केडगांव चौफुला ते इंदापूर\nRead more about जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव): १२. वाशिम ते अकोला\nहिपोक्रसी ६ - लैंगिक शोषण\nगोष्ट मागच्या रविवार ची आहे. असेच आम्ही काही मित्र मैत्रिणी बसून ड्रिंक्स घेत होतो. एकेकच ड्रिंक झाले होते आणि आमच्यापैकी एकीने विषय काढला की भारतात लहान मुली कशा सेफ नाहीत आणि कित्येक वेळा नातेवाईक कसे लैंगिक शोषण करतात. दुसऱ्या एकीने तर शिव्याच घालायला सुरू केले की सगळे पुरुष कसे mcp आहेत, मौका पाहिजे असतो वगैरे वगैरे. कायदे कसे कडक हवेत, शिक्षा कशा व्हायला हव्यात वगैरे वगैरे..प्रत्येकजण सहमत होता.\nआणखी एक मित्र होता तो म्हणाला माझा स्वतःचा अनुभव आहे. तो लहान असताना त्यांच्या लांबच्या एका काकूने कसा त्याचा फायदा उचलला होता आणि कसे त्याच्या सहमतीशिवाय त्याचे शोषण केले गेले.\nRead more about हिपोक्रसी ६ - लैंगिक शोषण\nमाझ्या उद्योजकीय प्रवासाची सुरुवात १९९९ साली झाली. मी, माझा भाऊ श्री अतुल भिडे आणि सुप्रसिद्ध वैद्य कै. माधव साने( त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा डॉ रोहित साने ) अशी तिघांनी मिळून 'वैद्य साने आयुर्वेद लॅब.' नावाची कंपनी सुरु केली. आयुर्वेदिक औषधनिर्मिती हा हेतू असणारी कंपनी नंतर 'माधवबाग' या आज हृदयरोगनिवारणाच्या क्षेत्रात बऱ्यापैकी नाव कमवून असणाऱ्या नाममुद्रेकडे कशी वळली, काही औषधं ते सव्वाशेहून अधिक क्लिनिक्स आणि दोन हॉस्पिटल्स चा पसारा कसा उभा राहिला , काही औषधं ते सव्वाशेहून अधिक क्लिनिक्स आणि दोन हॉस्पिटल्स चा पसारा कसा उभा राहिला या सगळ्यावर एक पुस्तक लिहावं असं खूप जणांनी सुचवलं होतं. आणि तो योग प्रत्यक्षात आला २०१६ साली.\nRead more about हृदयस्पर्शी माधवबाग\nUterus prolapse बद्दल माहिती हवीय\nहिपोक्रसी 3 -अनोळखी व्यक्ती\nआई - अनोळखी लोकांशी बोलू नकोस.\nआई - अनोळखी लोकांशी बोलू नकोस.\nमुलगी वय 18 - आई मला हा फोन हवाय.\nआई - नुसता फोटो बघून तू फोन ऑर्डर करणार काय guarantee चांगला असेल काय guarantee चांगला असेलनुसता फोटो आवडल��� म्हणजे चांगला का\nआई - तुझ्यासाठी हा मुलगा फायनल केला आहे. खूप चांगला आहे. हा बघ त्याचा फोटो. खुश ठेवेल तुला.\nमुलगी ( मनातल्या मनात) - अनोळखी लोकांशी बोलू नये, पण अनोळखी माणसाशी लग्न करा, शय्या सोबत करा, मुले जन्माला घाला\nRead more about हिपोक्रसी 3 -अनोळखी व्यक्ती\nरोजचीच गोष्ट. दोन बायका गप्पा मारत आहेत.\nकाकू १ - काय ग, कसे चाललंय, काय म्हणतेय सून.\nकाकू २ - काही विचारू नको. कामचुकार सून मिळाली आहे. उशिरापर्यंत झोपून असते. मुलगा चहा करून देतो सकाळी. एक काम करत नाही. सारखी बाहेर जेवायला जाऊ म्हणत असते. नशीबच फुटलय.असली सून कोणाला मिळू नये.\nकाकू १- अरेरे.. आणि मुलगी आणि जावई काय म्हणतात.\nतुम्ही कोणते कल्चरल शॉक अनुभवले आहेत\nतुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का\nमी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.\nबाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...\nRead more about तुम्ही कोणते कल्चरल शॉक अनुभवले आहेत\nमाझे वय ४९ वर्ष आहे. साधारण दोन महिन्यापुर्वी माझा उजवा गुढगा दुखु लागला. लचकला असेल, होईल बरा असे समजुन मी दुर्लक्ष केले. पंधरा दिवसांनंतर ही बरे न वाटल्यामुळे डॉक्टरांच्या सल्यानुसार एक्स रे व एम आर आय केले. डॉक्टरांनी निदान केले कि, माझे हाडे अपेक्षेपेक्षा जास्त अधिक झीजत आहे. जी झीज ६०, ७० वयात अपेक्षीत आहे, ती माझी आताच झाली आहे. त्यानुसार त्यांनी वेदनाशामक व्यायाम व उपचार सांगितले आहेत.\nRead more about हाडांची अधिक झीज\nअंगावर चरबीच्या गाठी उठत आहेत कशामुळे \nRead more about चरबीच्या गाठी\nगेले काही दिवस मी उष्णतेच्या आजाराने त्रस्त आहे. उष्णतेचा दाह फक्त तळपायांना जास्त जाणवतो. डॊक्टरना विचारले पण दरवेळी डॊकटर गोळ्या देऊन परत पाठवतात. पण त्याने तितका फरक नाही पडत. पायात दिवसभर शुज असतात. तळपायाची जळजळ होत असली की तात्पुरता हापिसाच्या पार्किंग मधे जाऊन पाय धुवुन येतो. असे दिवसातुन तीन चार वेळा तरी. रस्त्यातुन चालताना अचानक पायाची जळजळ चालु होते. आणि चालणे मुश्कील होते. कधीकधी अनवाणी पायांनी चालाव अस वाटत. इतका त्रास होतो. मध्यंतरी कोल्हापुरी चप्पल घेतलेली. पण हापिसात घालुन जाणं ऒकवर्ड वाटत.\nRead more about आरोग्यविषयक सल्ला हवाय\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0.html", "date_download": "2019-08-20T23:26:31Z", "digest": "sha1:7NUWUCNSAEPPKW673CPRX3CZFQMXILYG", "length": 4117, "nlines": 71, "source_domain": "zeenews.india.com", "title": "नियमित आहार News in Marathi, Latest नियमित आहार news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…\nरक्तदाब नियमित राहण्यासाठी या गोष्टी आहारात असाव्यात\nदगदगीच्या आणि नियमित येणाऱ्या ताणामुळे खूप लोक उच्च रक्तदाबाने ग्रस्त झाले आहेत. रक्तदाबाच्या रुग्णाला जेवणात मीठाचे प्रमाण कमी करण्यास सांगितले जाते.\nआणखीन तीन चर्चित चेहरे अडकणार शिवबंधनात\n३५४ करोडोंच्या घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांच्या भाच्याला अटक\nनवी मुंबईत झोमॅटो डिलिव्हरी गर्लला अटक\nभारताने असे उचलले पाऊल, पाकिस्तानची ओरड - 'पाणी पाणी', आम्ही बुडणार आहोत\nपंतप्रधान मोदींच्या फोननंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं काश्मीर मुद्यावर ट्विट\nब्रेकअपनंतर जॅकलिन-साजिदच्या नात्याला पुन्हा नवे वळण\nउदयनराजे भोसलेही भाजपच्या वाटेवर\nविलियमसन-धनंजयाची बॉलिंग ऍक्शन संशयास्पद, आयसीसीकडे तक्रार\n'या' नवविवाहित सेलिब्रिटीचा स्विमिंगपूलमधला फोटो व्हायरल\nचांद्रयान-२ चंद्राच्या कक्षेत दाखल, महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे ओलांडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/amp/supreme-court-on-right-to-die/", "date_download": "2019-08-20T22:48:06Z", "digest": "sha1:EIYPOKZXOVN35MIODMBZ622HFUZTVIAO", "length": 7180, "nlines": 55, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "इच्छामरणाला सशर्त मंजुरी;सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\nइच्छामरणाला सशर्त मंजुरी;सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय\nस्वेच्छा मरणाबाबत सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी ऐतिहासिक निकाल दिला असून स्वेच्छा मरणाला सुप्रीम कोर्टाने सर्शत परवानगी दिली आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने हा निर्णय दिला.\nस्वेच्छा मरणाबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाल्या होत्या. या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी निर्णय दिला. स्वेच्छा मृत्यूला कोर्टाने सशर्त परवानगी दिली आहे. सुप्रीम कोर्टाने असे म्हटले आहे की, एखादी व्यक्ती जिवंतपणी असे इच्छापत्र करु शकते की ‘भविष्यात कधीही मी बरा होऊ न शकणाऱ्या कोमामध्ये गेलो तर मला कृत्रिमरित्या जगवणारी वैद्यकीय सेवा (व्हेंटिलेटर) देऊ नये.’\nघटनेने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. याचाच अर्थ घटनापीठाने सन्मानाने मरण्याचाही अधिकार दिला असल्याचे ध्वनित केले आहे. घटनापीठातील चार न्यायाधीशांनी आपले मत मांडले. परंतू पाच सदस्यीय घटनापीठाने जिवंतपणी मृत्यूपत्र करुन स्वेच्छा मरणाचा पर्याय योग्य असल्याचे नि:संदिग्धपणे सांगितले. हा निर्णय ऐतिहासिक ठरणार असून अनेक वृद्ध तसेच जराजर्जर रुग्णांसाठी महत्त्वाचा असेल.\nसुप्रीम कोर्टाने मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद केले आहे की या तऱ्हेचे मृत्यूपत्र अमलात आणून स्वेच्छा मरण द्यायचे असेल तर हा अधिकार कोणाला आहे याचे स्पष्ट निर्देश असायला हवे. यामध्ये वैद्यकीय मंडळाचा निकालात उल्लेख केला असून रुग्ण उपचारापलीकडे गेला आहे का, त्याला परिस्थितीचे कुठलेही भान नसून तो पुन्हा बरा होऊ शकत नाही का आदी गोष्टींची खातरजमा वैद्यकीय मंडळाने करणे बंधनकारक असल्याचे कोर्टाने सांगितले. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए के सिकरी, न्या. ए एम खानविलकर, न्या. डी वाय चंद्रचूड आणि न्या. ए. भूषण यांच्या घटनापीठाने हा निर्णय दिला आहे.\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nदेशात रस्तेनिर्मितीचे सर्वाधिक काम महाराष्ट्रात – नितीन गडकरी\nमुंबई विमानतळ जगातील एक नंबर\nचंद्राबाबू नायडूंच्या निर्णयानंतर तेलुगू देशम आणि भाजपा समर्थकांमध्ये ट्विटर वॉर\n‘अमित शहा राजकारणातले पोस्ट ग्रॅज्युएट, राहुल नर्सरीत’\nNortheast election results 2018: राहुल गांधी कार्यकर्त्यांना सोडून पळाले; गिरीराज सिंहांचा\nश्रीदेवीच्या निधनानंतर केलेले ट्विट काँग्रेसच्या अंगाशी प्रतिक्रिया श्रीदेवीच्या निधनानंतर केलेले ट्विट काँग्रेसच्या अंगाशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=royal%20enfield&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aroyal%2520enfield", "date_download": "2019-08-20T23:19:31Z", "digest": "sha1:F5JT4KL6PFFGOSL6PESUJNFUTQ2VZGOC", "length": 2772, "nlines": 87, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\nरॉयल एनफिल्डचे दमदार एडीशन भारतात लाँच\nरॅायल एनफील्ड Classic 350 सिग्नल्सच दमदार एडिशन भारतात लाँच झाले आहे. या बाईकची किंमत 1.62 लाख इतकी आहे. या बाईकचे वैशिष्य...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/1956", "date_download": "2019-08-20T23:49:35Z", "digest": "sha1:RSZEM2V4ZRELDZJTW5LV6NXESIPIDFNA", "length": 9320, "nlines": 101, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "को-हाळे (Korhale) | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nकोर्‍हाळे हे गाव कोपरगावच्या दक्षिणेस बारा मैलावर असून 1881 च्या जनगणनेनुसार त्या गावची लोकसंख्या दोनशेनऊ होती. दर रविवारी तेथे बाजार भरतो. ते जुने गाव असून लोकांनी तेथून स्थलांतर केलेले आहे. पण पूर्वी गावाला महत्त्व प्राप्त झालेले होते. गावाच्या तटबंदीच्या भिंती होळकरांनी बांधलेल्या असून (1884) त्या सुस्थितीत आहेत. तटबंदीस लागून बाहेरील बाजूस मोठे मैदान असल्यामुळे गाव बाहेरून आहे त्यापेक्षा मोठे वाटते. ते गाव होळकरांकडून पेशव्यांकडे प्रदेशाच्या अदलाबदलीमध्ये आले होते. उपविभागाचे मुख्यालय तेथे होते. कोर्‍हाळे येथे 1818 साली सरकारी खजिना (A Treasury Subordinate To Ahmednagar) एका ठाणे अंमलदाराच्या संरक्षणात ठेवलेला होता. परंतु ठाणेदाराने अफरातफर केल्यामुळे त्याला बडतर्फ 1830 मध्ये केले गेले. त्यानंतर कोर्‍हाळे हे गाव नाशिक जिल्ह्यातील सिन्नर उपविभागास जोडले गेले. कोपरगाव उपविभागाची निर्मिती झाल्यावर कोर्‍हाळे कोपरगाव उपविभागात जोडले गेले. होळकरांच्या अखत्यारीतील हे गाव 1865 मध्ये ब्रिटिशांकडे आले. होळकरांच्या अधिकार्‍यांचे त्या गावातील दोन प्रशस्त महाल हे लिलाव करून विकण्यात आले.\n(‘असे होते कोपरगांव’ या पुस्तकातून पुन:प्रसिद्ध)\nसंकलन - नितेश शिंदे\nनितेश शिंदे हे 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' चे उपसंपादक आहेत. ते इंजिनिअरींगचे शिक्षण घेत आहेत. त्यांना वाचन आणि लेखनाची आवड आहे. त्यांनी विविध महाविद्यालयीन कार्यक्रमांत वक्तृत्व स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली आहेत. त्यांनी 'के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ ���र्टस् अँड कॉमर्स' या महाविद्यालयात 'एनसीसी' आणि 'एनएसएस'मध्ये अनेक स्ट्रीटप्ले आणि लघुनाटके तयार केली आहेत. त्यांनी कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही केले आहे. त्यांनी 'आशय' या विद्यार्थी नियतकालिकाच्या 'मुंबई', 'पु.ल.देशपांडे', 'सोमैयाइट' आणि 'त्रिवेणी' या विषयांवरील अंकांचे संपादन 2017-18 मध्ये केले आहे.\nदुशेरे – जाधवांचे गाव (Dushere)\nसंदर्भ: गावगाथा, कराड शहर\nआठवणींचे पक्षी- भुकेची आग (Athvaninche Pakshi)\nसंदर्भ: पुस्‍तके, विस्‍मरणात गेलेली पुस्‍तके, लेखन, आदरांजली\nखेड्याचे दर्शन – कोल्हापूरचे सिद्धगिरी संग्रहालय (Siddhagiri Museum)\nसंदर्भ: संग्रहालय, पर्यटन स्‍थळे\nसंदर्भ: कोपरगाव तालुका, गावगाथा\nसंदर्भ: गावगाथा, कोपरगाव तालुका, पुणतांबा\nशिवाजीराजांची रांगोळी अकरा एकरांत; कोपरगावात\nसंदर्भ: रांगोळी, कोपरगाव तालुका\nहिवरे गाव - समृद्धीकडून स्वयंपूर्णतेकडे\nसंदर्भ: गाव, कोरेगाव तालुका, सातारा शहर, Water Managment, हिवरे गाव, जलसंवर्धन, गावगाथा\nग्रामीण संस्कृतीची समृद्धी - वागदरी (Wagdari)\nलेखक: धोंडप्पा मलकप्पा नंदे\nसंदर्भ: गावगाथा, अक्‍कलकोट तालुका\nसंदर्भ: महाराष्‍ट्रातील मंदिरे, वैराग गाव, मल्लिकार्जुन मंदिर, गावगाथा\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/cricket/india-vs-west-indies-3rd-odi-rohit-sharma-brink-surpassing-yuvraj-singh-elite-list/", "date_download": "2019-08-21T00:31:15Z", "digest": "sha1:O7QN7A644SCLMRVW7OR7R5EXS5FOIWAE", "length": 32541, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "India Vs West Indies, 3rd Odi: Rohit Sharma On Brink Of Surpassing Yuvraj Singh In Elite List | India Vs West Indies, 3rd Odi : हिटमॅन रोहित शर्मा आज युवराज सिंगचा 'खास' विक्रम मोडणार! | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅ��ट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nIndia vs West Indies, 3rd ODI : हिटमॅन रोहित शर्मा आज युवराज सिंगचा 'खास' विक्रम मोडणार\nIndia vs West Indies, 3rd ODI : हिटमॅन रोहित शर्मा आज युवराज सिंगचा 'खास' विक्रम मोडणार\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय सलामीवर रोहित शर्माला वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात खास विक्रम करण्याची संधी आहे.\nIndia vs West Indies, 3rd ODI : हिटमॅन रोहित शर्मा आज युवराज सिंगचा 'खास' विक्रम मोडणार\nपोर्ट ऑफ स्पेन, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय सलामीवर रोहित शर्माला वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात खास विक्रम करण्याची संधी आहे. रोहितला त्यासाठी केवळ 26 धावांचा पल्ला ओलांडावा लागणार आहे. विंडीजविरुद्धच्या आज होणाऱ्या सामन्यात रोहितला भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगचा विक्रम मोडण्याची संधी आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या रोहितला या दौऱ्यावर सातत्य राखण्यात यश आले आहे. दुसऱ्या वन डेत त्याला अपयश आले होते, परंतु तो पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.\nवन डे क्रिकेटमध्ये रोहितनं 217 सामन्यांत 48.74च्या सरासरीनं 8676 धावा केल्या आहेत. त्यात 27 शतकं आणि 42 अर्धशतकांचा समावेश आहे. मागील 3-4 वर्षांत मर्यादित षटकांच्या सामन्यात रोहितनं सातत्य राखले आहे. नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या युवीचा विक्रम आज रोहीत मोडू शकतो. युवराजने 304 वन डे सामन्यात 8701 धावा केल्या आहेत. रोहितला सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांत सातव्या क्रमांकावर येण्यासाठी 26 धावांची गरज आहे. या क्रमवारीत सचिन तेंडुलकर ( 18426), विराट कोहली ( 11406), सौरव गांगुली ( 11363), राहुल द्रविड ( 10889), महेंद्रसिंग धोनी ( 10773) आणि मोहम्मद अझरुद्दीन ( 9378) हे आघाडीवर आहेत.\nयुवराजने आशिया एकादश संघाकडून तीन सामन्यांत 92 धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताकडून त्यानं केलेल्या धावा या 8609 होतात. रोहितने ( 8676) याबाबतीत युवीला आधीच मागे टाकले आहे. रोहितने विंडीज दौऱ्यातील ट्वेंटी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात 24 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्यानं 51 चेंडूंत 67 धावांची खेळी केली. तिसऱ्या ट्वेंटी-20 त्याला विश्रांती देण्यात आली.\nभारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, श्रेयस अय्यर, लोकेश राहूल, मनिष पांडे, रिषभ पंत, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद आणि नवदीप सैनी\nवेस्ट इंडिज : जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, जॉन कॅम्पबेल, एविन लुईस, शाई होप, शिमरोन हेटमायेर, निकोलस पुरन, रोस्टन चेस, फॅबियन अ‍ॅलेन, कार्लोस ब्रेथवेट, किमो पॉल, शेल्डन कॉट्रेल, ओशाने थॉमस, केमार रोच\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nIndia vs West IndiesRohit SharmaYuvraj Singhभारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्मायुवराज सिंग\nIndia vs West Indies Test : टीम इंडियाविरुद्धचा 17 वर्षांचा विजयाचा दुष्काळ विंडीज संपवणार\nIndia vs West Indies : अजिंक्य रहाणेला सूर गवसला, भारत-वेस्ट इंडिज अ सराव सामना ड्रॉ\nIndia vs West Indies : हनुमा विहारी, अजिंक्य रहाणेचे अर्धशतक, भारत मजबूत स्थितीत\nयुवराज सिंगनं घेतली शोएब अख्तरची फिरकी; म्हणाला...\nविराट कोहलीची सोशल मीडियावरही चलती; तेंडुलकर, धोनीला टाकलं मागे\nअनुष्काचा बिकिनीतील फोटो पाहून विराट 'घायाळ', इमोजीतून केली 'दिल की बात'\nIndia vs West Indies Test : महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडायला विराट कोहली सज्ज\nIndia vs West Indies Test : कसोटी क्रिकेट आता जास्त रंगतदार होणार; सांगतोय विराट कोहली\nIndia vs West Indies Test : रोहितला खेळवायचं की अजिंक्यला, कोहलीपुढे मोठा प्रश्न\nन्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनवर येऊ शकते बंदी\n फिक्सिंगनंतरही पाकिस्तानच्या खेळाडूला मिळाले संघात स्थान\nबाबा वीरेंद्र महाराज की जय प्रवचन ऐका आणि यशस्वी व्हा...\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्ष��� वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/condition-of-agriculture-in-state/", "date_download": "2019-08-20T22:34:32Z", "digest": "sha1:DESU5GQ6S7KLOMW5N7NRRCD6TBWQ3ZDH", "length": 14980, "nlines": 241, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "राज्याच्या शेतीची प्रकृती नाजूक! कृषी उत्पादन घटले | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिता�� बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Maharashtra/राज्याच्या शेतीची प्रकृती नाजूक\nराज्याच्या शेतीची प्रकृती नाजूक\n0 473 1 मिनिट वाचा\nशेतीच्या शास्वत विकासासाठी दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचा दावा सरकार करत असले तरी गतवर्षीच्या तुलनेत कृषी उत्पादनात कमालीची घट झाली असून, शेतीची प्रकृती नाजूक असल्याचे वास्तव आर्थिक पाहणी अहवालातून समोर आले आहे.\nवित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. यंदा केंद्रीय अर्थसंकल्पात अरुण जेटली यांनी कृषी व ग्रामीण विकासावर भर दिला होता. तसाच राज्याच्या अर्थसंकल्पातही भर दिला जाण्याची अपेक्षा आहे.\n२०१७च्या खरीप हंगामात १५०.४५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली होती. गतवर्षीच्या तुलनेत लागवडीखालील क्षेत्र वाढले असताना उत्पादन मात्र घटले आहे. खरिपासाठी ८.१ टक्के तर रब्बीसाठी १६.९ टक्के बियाणे कमी दिले गेल्याचे अहवालात म्हटले आहे.\nगारपीट, बोंडअळी आणि अनियमित पावसामुळे यंदा पिके वाया गेली. यावर्षी उत्पादनवाढीसाठी जोमाने प्रयत्न करणार आहोत. निसर्गाची साथ मिळाली तर त्याचे चांगले परिणामही दिसतील, असेही कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले.\nराज्य अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर ७.३ टक्के इतका कायम ठेवण्यात सरकारला यश असून, तो देशाच्या ६.५ टक्के वृद्धीदरापेक्षा अधिक आहे, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.\n१२.१ टक्के वाढ झाली असून ते १ लाख ८० हजार ५९६ रुपये इतके झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अर्थव्यवस्थेची वाढ दोन अंकी म्हणजे १० टक्के इतकी झाली आहे.\nमहागाईचा दर नियंत्रित ठेवण्यात सरकारला यश आले आहे. नागरी भागासाठी २.१ टक्के ���र ग्रामीण भागासाठी १.८ टक्के इतका महागाई दर राहिला.\nयंदा तृणधान्ये ४ टक्के, कडधान्ये ४६ टक्के, तेलबिया १५ तर कापसाचे उत्पादन ४४ टक्के कमी झाले आहे. एवढेच नाही, तर भाजीपाल्याचे उत्पादनही १४ टक्क्यांनी आणि फळबागांचे उत्पादन ६ टक्क्यांनी घटले आहे. उसाच्या उत्पादनात\nमात्र २५ टक्के वाढ झाली आहे.\n‘हर हाथ को काम, हर खेत को पानी’ असे धोरण कसे परवडेल काँग्रेसला दोष देण्यापेक्षा त्यांची चुकीची धोरणे या सरकारने बदलायला हवी होती. पावसाने साथ दिली नाही; पण उसाला जेवढे सरकारी संरक्षण दिले जाते तेवढे अन्य पिकांना का दिले जात नाही\n– विजय जावंधिया, कृषितज्ज्ञ\nगेल्या साडेतीन वर्षांत तिस-यांदा\nशेती उत्पादन घटले आहे. शास्वत शेतीच्या नावाखाली सरकारने दोन लाख कोटींची गुंतवणूक केल्याचे सांगितले जाते. मग शेतीचे उत्पादन का घटले या सगळ्याची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी झाली पाहिजे.\nइच्छामरणाला सशर्त मंजुरी;सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय\nदेशात रस्तेनिर्मितीचे सर्वाधिक काम महाराष्ट्रात - नितीन गडकरी\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/yuva-sena-asks-the-education-minister-about-the-mess-in-mumbai-university/", "date_download": "2019-08-20T23:08:46Z", "digest": "sha1:3LIIG6J55YZMUFXSWGWKZUWVJE6D7MYS", "length": 16340, "nlines": 144, "source_domain": "www.saamana.com", "title": "विद्यापीठाचा गोंधळी कारभार सुधारा, युवासेनेची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nविद्यापीठाचा गोंधळी कारभार सुधारा, युवासेनेची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी\nटीवाय निकालांना जबाबदार असणाऱ्या कुलगुरूंची हकालपट्टी करण्यात आली असली तरी निकालाचे काम करणाऱ्या मेरिट ट्रॅक कंपनीवर अजूनही गुन्हा नोंद करण्यात आला नाही. पदवीधर अधिसभा सदस्यांची निवडणूक अजून रखडली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रश्न कोण सोडवणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचा गोंधळी कारभार सुधारा अशी मागणी युवासेनेने आज शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे.\nविद्यापीठाच्या भोंगळ कारभाराबाबत युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी शिक्षमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी युवासेना कोअर कमिटी सदस्य साईनाथ दुर्गे, माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत उपस्थित होते. विद्यापीठात महत्त्वाची जबाबदारी असलेली कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव, परीक्षा संचालक ही पदे अजूनही प्रभारी आहेत. त्यामुळे महत्त्वाच्या निर्णयांबाबत हे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार असा सवाल निर्माण झाल्याचे म्हटले आहे.\nलाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या ‘मेरिट ट्रॅक’कंपनीवर अद्याप फौजदारी गुन्हा का दाखल करण्यात आला नाही, असा सवाल युवासेनेने केला आहे. विद्यार्थ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी विद्यापीठाने काय उपाययोजना केली आहे, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. विद्यापीठाचा हा कारभार पाहता आपण विद्यापीठ चालवतोय की प्रोप्रायटरची कंपनी असा प्रश्न निर्माण होत असल्याचे युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांनी निवेदनात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्र्यांनी गंभीर दखल घेऊन योग्य कार्यवाही करावी अशी मागणीही आली आहे.\nविद्यार्थी परिषदेची निवडणूक जाणीवपूर्वक लांबवली\nनवीन विद्यापीठ कायदा मंजूर होऊनही जुन्या तरतुदीनुसा��� विद्यापीठ परिषद निवडणूक घेऊन विद्यापीठ काय साधत आहे असा प्रश्न युवासेनेने केला आहे. विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीसाठी विद्यार्थ्यांना फक्त एका महिन्याचा कालावधी दिल्याने विद्यापीठ जाणीवपूर्वक विलंब करीत असल्याचा आरोपही युवासेनेने केला आहे. जुलै २०१७ मध्ये नोंदणीकृत पदवीधर मतदारांची नोंदणी जाहीर होऊनही इतक्या उशिरा मतदार यादी का जाहीर करण्यात आली, असा सवालही युवासेनेने केला आहे.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=citizenship&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Acitizenship", "date_download": "2019-08-20T22:52:30Z", "digest": "sha1:BSCKS3NCYSKEKHYIUFNCPI2DHFS4IFOH", "length": 4960, "nlines": 111, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (2) Apply बातम्या filter\nसरकारनामा (2) Apply सरकारनामा filter\nउच्च%20न्यायालय (1) Apply उच्च%20न्यायालय filter\nकाँग्रेस (1) Apply काँग्रेस filter\nगुन्हेगार (1) Apply गुन्हेगार filter\nगैरव्यवहार (1) Apply गैरव्यवहार filter\nनिवडणूक (1) Apply निवडणूक filter\nन्यायाधीश (1) Apply न्यायाधीश filter\nमुंबई%20उच्च%20न्यायालय (1) Apply मुंबई%20उच्च%20न्यायालय filter\nमेहुल%20चोक्सी (1) Apply मेहुल%20चोक्सी filter\nरंजन%20गोगोई (1) Apply रंजन%20गोगोई filter\nलोकसभा (1) Apply लोकसभा filter\nसर्वोच्च%20न्यायालय (1) Apply सर्वोच्च%20न्यायालय filter\nसीबीआय (1) Apply सीबीआय filter\nभारताच्या वाढत्या दबावामुळे मेहुल चोक्सीचं अॅंटिग्वाचं नागरिकत्व रद्द होणार\nनवी दिल्ली: भारताचा फरार आर्थिक गुन्हेगार मेहुल चोक्सीचे भारत सरकारकडे प्रत्यार्पण होण्याची शक्यता आहे. भारताकडून वाढत असलेल्या...\nसुप्रीम कोर्टचा गांधींना दिलासा; राहुल गांधी विरोधातील नागरिकत्त्वाची याचिका रद्द\nनवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागरिकत्त्वावर प्रश्नचिन्ह उभारणारी याचिका फेटाळली आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-44053553", "date_download": "2019-08-20T22:58:03Z", "digest": "sha1:D6LO2BDYKK47GYDCETFLINUANXKZW37X", "length": 5611, "nlines": 99, "source_domain": "www.bbc.com", "title": "आजचं कार्टून : मोदींचा रिमोट कंट्रोल जनतेकडे - नरेंद्र मोदी - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nआजचं कार्टून : मोदींचा रिमोट कंट्रोल जनतेकडे - नरेंद्र मोदी\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nबाँबस्फोटाच्या मालिकेनं पुन्हा हादरलं काबूल, शहरात जोरदार गोळीबार\n महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर दूध फुकट वाटण्याची वेळ का आली\nइराण अणू करारातून अमेरिकेची माघार : कोण काय म्हणालं\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फ��सबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nकर्नाटक विधानसभा निवडणूक 2018\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nराज ठाकरेंना ज्यामुळे ईडीची नोटीस आली ते कोहिनूर मिल प्रकरण आहे काय\nपूरग्रस्तांना मदत की भीक : विनोद तावडे-संभाजी राजेंमध्ये वाद\nपी. चिदंबरम यांच्यावर अटकेची टांगती तलवार\nहाँगकाँग निदर्शनं : ट्विटर आणि फेसबुकने काढून टाकले चिनी अकाऊंट्स\nईडी कार्यालयाबाहेर जमावं की नाही यावरून मनसेमध्येच गोंधळ\nचांद्रयान-2 चा चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार\nनरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्याशी चांगली चर्चा - ट्रंप\nसामूहिक बलात्कार पीडितेला 30 वर्षांची शिक्षा आणि सुटका\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/2831", "date_download": "2019-08-20T22:46:53Z", "digest": "sha1:WANX2LGYIQWLDYAYLO22EM6OVOSD5H2I", "length": 3442, "nlines": 71, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोलीमायबोली गणेशोत्सव २०१० : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोलीमायबोली गणेशोत्सव २०१०\nसिद्धार्थ हर्डीकर - पान गणेश\nनाव - सिद्धार्थ हर्डीकर\nवय - १० वर्षे\nलागलेला वेळ - ४५ मिनीटे ते एक तास\nसिद्धार्थने काढलेला पान गणेश. सध्या पावसाळा आहे म्हणून हिरवा गार गणपती म्हणे\nRead more about सिद्धार्थ हर्डीकर - पान गणेश\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/PlyrStar93", "date_download": "2019-08-20T23:39:44Z", "digest": "sha1:U4MTKXDUPWMNQS5YXKDG3QER6CYIBS7Z", "length": 3982, "nlines": 54, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "PlyrStar93 साठी सदस्य-योगदान - विकिपीडिया", "raw_content": "\nFor PlyrStar93 चर्चा रोध नोंदी अपभारणे नोंदी संपादन गाळणी नोंदी\nकेवळ नवीन सदस्य खात्यांचे योगदान दाखवा\nआंतरजाल अंकपत्ता किंवा सदस्यनाम:\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मि���ियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nकेवळ नवीनतम आवर्तने असलेलीच संपादने दाखवा ज्याने नविन पान तयार झाले, केवळ अशीच संपादने दाखवा छोटी संपादने लपवा\n०५:२२, ७ एप्रिल २०१९ फरक इति +८६‎ न सदस्य चर्चा:WWE Y ECW ‎ PlyrStar93 ने लेख सदस्य चर्चा:WWE Y ECW वरुन सदस्य चर्चा:DFMalamov ला हलविला: Automatically moved page while renaming the user \"WWE Y ECW\" to \"DFMalamov\" सद्य खूणपताका: नवीन पुनर्निर्देशन\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/ashok-chavan-news-paithan/", "date_download": "2019-08-20T22:27:20Z", "digest": "sha1:G4LSXVTWGBDPF6O4KE2VUGNUV6FECR5R", "length": 8340, "nlines": 116, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "आश्वसनाची खैरात करणाऱ्या सरकारला आता भिक घालु नका - अशोक चव्हाण", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nआश्वसनाची खैरात करणाऱ्या सरकारला आता भिक घालु नका – अशोक चव्हाण\nपैठण / किरण काळे- आश्वसनाची खैरात करणाऱ्या सरकारला आता भिक घालु नका तर या निकामी सरकारला २०१९ च्या निवडणुकीत धडा शिकवा असे आवाहन खा. अशोक चव्हाण यांनी केले ते पैठण येथे शिवाजी चौकात दुष्काळी मोर्चात बोलत होते.\nखा. अशोकराव चव्हाण म्हणाले हे सरकार युवकांना रोजगार, शेतकऱ्यांना मदत, विज, पाणी, निट रस्ते देऊ शकले नाहीत, गँस, पेट्रोल, डिझेल, यासह जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला जाऊन भिडल्या आहेत. एवढच नाही तर दुष्काळ जाहीर केला मात्र त्याचा मुकाबला आणि निपटारा कसा करावा याचे नियोजन केले नाही. दुष्काळी परिस्थिती असताना अर्थीक व साधनांची उपलब्धता करून देण्याऐवजी पैठणचे आमदार आणि राज्याचे मुख्यमंत्री कबड्डी सामने घेत आहेत ही शोकांतिका आहे तर महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षे नुसता अभ्यास केला मात्र हे सरकार नापास झाले आहे. आता नापास सरकारला पुन्हा सत्तेत प्रवेश देउ नका असे स्पष्ट केले.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nपैठणला विकास कामात या सरकारने दुजाभाव केला आहे पैठणहुन जाणारा रेल्वे मार्ग, चारपदरी रस्ता या दळभद्री सरकारने पळविला आहे आणि पैठणकरांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. म्हणून आता २०१९ च्या निवडणुकीत या फसव्या आणि चकवा देणार्या सरकारला आपली जागा दाखवून द्यावी असे आवाहन चव्हाण यांनी केले.\nमाढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर शरद पवारांचं सूचक वक्तव्य…\n‘जी चूक राजीव गांधींनी केली, तीच चूक राहुल गांधी करत आहेत’\n‘राहुलजी बोलते है ये है जुमला, लेकिन ये है बीजेपी की कमला’\n‘शरद पवार माढा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाही’\nमी निवडणूक लढवणार ही एक अफवा; वीरेंद्र सेहवाग चा खुलासा\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nपंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष…\nआदित्य ठाकरेंनी कोल्हापुरातील पूरग्रस्त भागाची…\n‘कोल्हापूरकरांना कोणाच्या भीकेची गरज…\nविधानसभा निवडणुकीसाठी वंचितच्या मुंबईतील…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/asus-zenfone-go-5-0-lte/", "date_download": "2019-08-20T23:04:07Z", "digest": "sha1:TEEUVWZ4PBRZRXRSEF77NJ6BQDDYOI55", "length": 6254, "nlines": 114, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "आसुसचा झेनफोन गो 5.0 एलटीई", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nआसुसचा झेनफोन गो 5.0 एलटीई\nआसुस झेनफोन गो 5.0 एलटीई (झेडीबी500केएल) हे मॉडेल ‘अमेझॉन इंडिया’सह ऑफलाईन पध्दतीतही उपलब्ध\nकरण्यात आले आहे. याची किंमत 8,999 रूपये एवढी आहे. आसुसने गेल्या वर्षी झेनफोन गो 5.0 एलटीई (टी500)\nहे मॉडेल लाँच केले होते. आता याचीच पुढील आवृत्ती म्हणून हे मॉडेल सादर करण्यात आले आहे.\nचांद्रयान – 2 चा चंद्राच्या कक्षेत प्रवेश, 7 सप्टेंबरला…\nचांद्रयान-२ ने प���थ्वीची कक्षा सोडली; आता चंद्राच्या दिशेने प्रवास…\nयात 5 इंच आकारमानाचा आणि 1280 बाय 720 पिक्सल्स म्हणजेच एचडी क्षमतेचा टिएफटी डिस्प्ले असेल. याची\nरॅम 2 जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज 16 जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने 64 जीबीपर्यंत\nवाढविण्याची सुविधा आहे. याशिवाय हा स्मार्टफोन खरेदी करणार्‍याला आसुसच्या ‘वेबस्टोअरेज’वर पाच जीबी इतकी मोफत स्पेस मिळणार आहे. यात 13 व 5 मेगापिक्सल्सचे कॅमेरे तर 2600 मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असेल.\nचांद्रयान – 2 चा चंद्राच्या कक्षेत प्रवेश, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार\nचांद्रयान-२ ने पृथ्वीची कक्षा सोडली; आता चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु\nपुरात अडकलेल्या 35 जणांच्या सुटकेसाठी मुख्यमंत्र्यांनी केली एअरफोर्सला विनंती\nसोलापूर विद्यापीठात पत्रकारिता पदवीच्या अभ्यासक्रमाला युजीसीची मंजुरी\nविनाहेल्मेट मुळे अपघातात सर्वाधिक प्रमाण\nपुणे शहरात प्रीपेड रिक्षा आजपासून सुरू ; २५ रिक्षांची नोंदणी\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\n‘मोदींविरोधात जोरदार आवाज उठवण्यात…\nमुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रेला उद्यापासून…\n’56 इंचाची छाती असणारे मोदी राज ठाकरेंना…\nकोल्हापूरकरांना कोणाच्या भिकेची गरज नाही,…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/donate", "date_download": "2019-08-20T23:47:12Z", "digest": "sha1:SEZ4PZFDSTTBIX46U45X4WZP4LADMH5H", "length": 4023, "nlines": 48, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "आर्थिक सहकार्य करा! | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\n'थिंक महाराष्‍ट्र'चे वेबपोर्टल हे मराठी बोलणा-या संवेदनशील आणि बुद्धीजीवी व्‍यक्‍तींचे सायबर राज्‍यचं आहे ते चालवायचे म्‍हणजे त्‍यास आर्थिक आधार हवा. सध्‍या एका तालुक्‍यातील ठळक माहिती संकलित करण्‍याचा खर्च किमान पन्‍नास हजार रुपये येतो. तुम्‍ही 'थिंक महाराष्‍ट्र'ला आर्थिक मदत करू शकता. त्‍यासाठी तुम्ही पाचशे किंवा त्‍याहून अधिक रकमेचा चेक/ड्राफ्ट 'व्हिजन महाराष्‍ट्र फाउंडेशन'च्‍या नावाने काढावा. वेबपाेर्टलसाठी जाहिरात आणि देणग्या मिळवून देणे ही देखील म��ठी मदत होऊ शकेल\n'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'च्‍या खालील बँक खात्‍यात पैसे ट्रान्‍सफर करता येतील.\n'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन' आयकर कायद्याखालील ८०जी (80G) कलमा नुसार देणगीदारास आयकरात सूट देण्यासाठी प्रमाणीत आहे.\n८०जी प्रमाणपत्र क्रमांक DIT(E)/MC/80G/2920/2011-12\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/high-educated-phd-student-participates-in-hizbul-mujahideen-on-terrorism-path/", "date_download": "2019-08-20T23:27:29Z", "digest": "sha1:4NCTGZMWTPF6OPVFRWRU2NA67R2D4EK5", "length": 14916, "nlines": 226, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "उच्चशिक्षित पीएचडीचा विद्यार्थी दहशतवादाच्या मार्गावर 'हिज्बुल मुजाहिद्दीन'मध्ये सहभागी | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/National/उच्चशिक्षित पीएचडीचा विद्यार्थी दहशतवादाच्या मार्गावर ‘हिज्बुल मुजाहिद्दीन’मध्ये सहभागी\nउच्चशिक्षित पीएचडीचा विद्यार्थी दहशतवादाच्या मार्गावर ‘हिज्बुल मुजाहिद्दीन’मध्ये सहभागी\nहिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सामिल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.\n0 456 1 मिनिट वाचा\nश्रीनगर- गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या अलीगड मुस्लीम विश्वविद्यालयातील पीएचडी करणारा विद्यार्थी मन्नान वानी (वय 26) याने हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सामिल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हा तरूण आहे. ५ जानेवारी रोजी तो हिज्बुल मुजाहिद्दीन या संघटनेत सामील झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मन्नानचा हातात ग्रेनेड लाँचर घेतलेला एक फोटो कुपवाड्यात व्हायरल झाला आहे. व्हॉट्स अॅप व फेसबुकवर हा फोटो अपलोड करण्यात आला असून त्याने दहशतवादी संघटनेत प्रवेश केल्याचं या फोटोमध्ये म्हटलं आहे. बशीर अहमद वानी असं मन्नानच्या वडिलांचं नाव असून ते जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात राहतात. मन्नानचा भाऊ मुबाशिर अहमद हासुद्धा इंजिनिअर आहे.\n‘मन्नानचा फोटो आम्ही पाहिला. गेल्या चार दिवसांपासून त्याच्याशी आमचा संपर्क झालेला नाही. 4 जानेवारीपासून तो बेपत्ता होता. त्याचा मोबाईल फोनही बंद होता. याप्रकरणी आम्ही पोलिसांकडे मन्नान हरविल्याची तक्रार दाखल केली होती’, असं मन्नानचा भाऊ मुबाशिर अहमदने म्हंटलं.\nदरम्यान, अलीगड विद्यापीठाच्या प्रवक्त्यांनी या वृत्तावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटनुसार मन्नान वाणी हा ‘स्ट्रक्चरल अॅण्ड जिओ-मोरफोलॉजिकल स्टुडी ऑफ लोबल व्हॅली, काश्मीर’ या विषयावर पीएचडी करत होता. वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार. मन्नानला 2016 मध्ये ‘जल, पर्यावरण आणि समाज’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत सर्वोत्तम रिसर्च पेपर सादर केल्याबद्दल पुरस्कार मिळाला होता. त्याने काश्मीर विद्यापीठातून भूगर्भ शास्त्रात पदवी घेतली होती. यानंतर त्याने पदव्यूत्तर शिक्षण अलीगड विद्यापीठातून घेतलं.\n‘महिनाभरापूर्वीच माझा भाऊ अलीगडला जाण्यासाठी घरातून निघाला. तो अलीगडलाच असेल असं आम्हाला वाटत होतं. तो रोज आमच्याशी फोनवर बोलत होता. तो या मार्गाला कसा गेला हेच आम्हाला कळत नाही’, असं मन्नानचा भाऊ मुबाशिर अहमदने म्हंटलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यांपासून मन्नान विद्यापीठातील राजकारणात सक्रीय होता. विद्यापीठातील निवडणुकांमध्येही त्याने सहभाग घेतला होता. विद्यार्थी संघटनांमधील राजकारणावर त्याने काही लेख लिहीले आहेत.\nदिल्लीच्या अक्षरधाम मंदिरावर हल्ला दहशतवाद्यांचा कट उधळला\nरेस्टॉरन्टला भीषण आग ५ जणांचा होरपळून मृत्यू\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nदेशात रस्तेनिर्मितीचे सर्वाधिक काम महाराष्ट्रात – नितीन गडकरी\nइच्छामरणाला सशर्त मंजुरी;सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय\nइच्छामरणाला सशर्त मंजुरी;सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2019-08-20T23:08:10Z", "digest": "sha1:OHHILONUJUKCT2XIVGNIZ2THFEEQNX4L", "length": 4732, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जीवरेखा नदी - विकिपीडिया", "raw_content": "\nजीवरेखा नदी ही महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील एक नदी आहे.\nकावेरी • कृष्णा • गंगा • गोदावरी • झेलम • नर्मदा • ब्रह्मपुत्रा • यमुना • सतलज\nइंद्रायणी • चिनाब • तापी • पंचगंगा• भीमा • मुळा • वैतरणा• सई\nउल्हास • क्षिप्रा • गौतमी • चंद्रभागा • पूर्णा • पैनगंगा • प्रवरा • बिंदुसरा • मंजिरा • मार्कंडेय • मुठा • येळवंडी • वर्धा • वसिष्ठा • वैनगंगा • हरिद्रा • कन्हान • पेंच • वाळकी • कोयना\nजीवरेखा नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.\n'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ जुलै २०१४ रोजी ००:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर ह�� क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA", "date_download": "2019-08-20T22:31:27Z", "digest": "sha1:4NECIGVZQVBU2TRAWQKC5ATUHTLJ2ULW", "length": 3814, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:विकिपीडिया सहाय्य प्रकल्प - विकिपीडिया", "raw_content": "\nहा सुचालन वर्ग आहे.. त्याचा वापर विकिपीडिया प्रकल्पाचे सुचालन यासाठी होतो व तो विश्वकोशाचा भाग नाही.त्यात,लेख नसणारी पाने आहेत किंवा तो आशयापेक्षा, स्थितीनुसारच लेखांना वर्गीकृत करतो.या वर्गाचा अंतर्भाव आशय वर्गांत करु नका.\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► विकिपीडिया सहाय्य साचे‎ (२ क, १ प)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ डिसेंबर २०१६ रोजी २१:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/3067", "date_download": "2019-08-20T23:44:24Z", "digest": "sha1:SSXAHDEMWKBZX2NX7P2Q2FQSOCDRZ3QN", "length": 28622, "nlines": 117, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "नाडणची वीरवाडी- छोटेखानी गावच! | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nनाडणची वीरवाडी- छोटेखानी गावच\nनाडण हे माझे गाव देवगड तालुक्यातील वाडा-पडेल या गावाच्या शेजारी आहे. नाडण गाव तळेरे- विजयदुर्गला जाताना मधेच लागते. रस्त्याच्या दुतर्फा टुमदार घरे, डोंगरदरी व हापूसच्या कलमबागा दृष्टीस पडतात. गाव तेरा वाड्यांचे आहे - सड्यावरील धनगरवाडी, पुजारेवाडी, वारीकवाडी, वेलणकरवाडी, मिराशीवाडी, घाडीवाडी, बौद्धवाडी - त्यातीलच एक आमची ‘वीरवाडी’. ती मोंड खाडीकिनारी आहे. वीरवाडी दोन डोंगरांच्या कुशीत माडांच्या बनात वसली आहे. तिचे अस्तित्व वाडातर येथील पुलावरूनही दृष्टीस पडत नाही नाडण हापूस आंब्यासाठी तर वीरवाडी कालवांसाठी प्रसिद्ध आहे. वाडीत सुमारे शंभर घरे आहेत.\nमाझे बालपण वीरवाडीतील बंदरावर, मळ्यात व सड्यावर गेले. आमचे घर मळ्याच्���ा कडेला, खाडीकिनारी आहे. परंतु गृहकलहामुळे, नंतर, आम्ही त्याच्याच काहीसे वरील जागेवर स्वतंत्र घर बांधले. पुढे, आमच्या पिढीने सिमेंटचे घर बांधले आहे.\nगावात श्रीदेव महादेश्वर हे ग्रामदैवत तर गांगेश्वर व पावणाई आदी देवतांचीही मंदिरे आहेत. मंदिरात सर्व सण व उत्सव यांचे आयोजन केले जाते. महादेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेला जत्रोत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो. त्याला ‘टिपर’ असे म्हटले जाते. मंदिर विद्युत रोषणाईने न्हाऊन निघालेले असते. दीपमाळ दिव्यांनी सजवले जातात. मूर्तीची विधिवत पूजाअर्चा, भजन, कीर्तन, पालखीची मिरवणूक, तरंग नाचवणे आदी कार्यक्रम ढोल-ताश्यांच्या गजरात पार पाडले जातात. जत्रेत मालवणी खाजा, लाडू, खेळणी व कपड्यांसह विविध स्टॉल लागल्याने भक्तगणांच्या खरेदीला आणि आनंदाला उधाण आलेले असते. गावातील ढोलपथक जिल्ह्यात प्रसिद्ध असल्याने त्याला मागणीही बऱ्यापैकी असते.\nगावात भजनी परंपरा जोपासली गेल्याने पुजारे, मोंडे, अनभवणे व आनंद जोशी हे बुवा त्यांच्या भजनांसाठी तालुक्यात प्रसिद्ध आहेत. गावातील भिडे, वेलणकर व जोशी ही मंडळी गावची भूषण आहेत. त्यामध्ये व्यावसायिक कै. दत्तोपंत भिडे (माजी सरपंच), सुलेखनकार व रंगकर्मी कै. अनंत वेलणकर, कृषितज्ज्ञ पांडुरंग भिडे, कै. डॉ. विजय वेलणकर आदींचा समावेश होतो. गावात गणेश मूर्तिकारही आहेत. ग्रामपंचायत, टपाल कार्यालय, दोन प्राथमिक शाळा, रास्त दराचे धान्य दुकान आहे. वीरवाडीत गेली माणगावकरांचे किराणा मालाचे दुकान 1964 सालापासून चालवले जाते. वीरवाडीत मराठा व कुणबी समाजापेक्षा आमची गाबित मच्छिमारांची घरे बहुसंख्येने आहेत. तेथे भाबल व कोयंडे मंडळींचे मांड आहेत. एके काळी गावात गलबते होती, पण काळाच्या ओघात ती नष्ट झाल्यावर बहुतेकांकडे होड्या आल्या. पूर्वापार मत्स्यव्यवसायामुळे मासळीची विपुलता होती. सर्वत्र माशांची दुर्गंधी पसरलेली असे, परंतु तेच उपजीविकेचे मुख्य साधन होते.\nमाझे आजोबा होडी चालवत, त्यावर सहा खलाशी होते. ते सर्व जण मच्छिमारीसाठी देवगड बंदराच्या बाहेर रोज सायंकाळी जात व दुसऱ्या दिवशी दुपारी मासे घेऊन परतत. मी आजोबांचा लाडका व घरातील मोठा नातू असल्याने होडीवरील चुलीत भाजलेले मासे घेऊन बंदरावरून मळ्यातून धूम ठोकायचो, ते चित्र माझ्या डोळ्यांसमोर आले, की मी सुखावून ���ातो रम्य ते बालपण काय असते, याची प्रचीती तेव्हाच येते.\nआम्ही आमच्या घरात श्रीमंती नसली तरी कष्टप्रद, पण समाधानाचे जीवन जगत होतो. होडी आली, की घरातील माझी आजी, आत्या व काकी यांची उडणारी एकच धावपळ पाहण्यासारखी होती. आजी दोन्ही आत्यांना फर्मान सोडायची, ‘अगो, बंदरावर जावाऽऽ होडी येता हा.’ मग आत्या-काकी बंदावर जायच्या, माशाच्या पाट्या घरी आणायच्या व त्यापुढील प्रक्रिया करीपर्यंत आजोबाही होडी किनाऱ्यावर वर घेऊन मग घरी अंघोळीला यायचे. एव्हाना, दुसरे खलाशी त्यांच्या वाट्याची मासळी घेऊन त्यांच्या त्यांच्या घरी जात. संपूर्ण वाडीत आनंदी माहोल निर्माण होई. घरची सर्व माणसे मग कामाला जुंपून घ्यायची. माझी आई घरातील जेवणाचे काम करायची, तर आजी तिला मदत करणे, मासे त्यांच्या नातेवाइकांपर्यंत पोचवणे या गोष्टींत गुंतून जायची. आत्या व काकी मासे विकण्यास अन्य गावांत घेऊन जात. शिल्लक मासे सड्यावरील कातळावर वाळवले जायचे. त्यावेळी मासे वाळवण्यासाठी ना जेटी ना ते टिकवण्यासाठी बर्फ. केवळ मीठ वापरून ते टिकवले जात. त्यामुळे मी व माझी बहीण सड्यावर मासेराखणीचे काम करत असू.\nदरम्यान, माझे प्राथमिक शिक्षणही वीरवाडीतील सागरी किनाऱ्यालगतच्या शाळेत झाले. मी माझ्यावर कडक स्वभावाचे गणपत सारंग ऊर्फ जीजी यांनीच संस्कार केल्याने घडलो. आमच्याही घरी गोसावी नावाचे शिक्षक राहत असत. त्यांची पत्नी माझी शिकवणी घ्यायची. अन्य शिक्षकांमध्ये राजम, लोके, मणचेकर, भाबल व खवणेकर आदींचा भरणा होता. मी शाळेला दांडी मारली, की माळ्यावर लपून बसत असे. त्या काळी आम्हा दांडीबहाद्दरांना शाळेत नेण्यासाठी वरील वर्गातील तगडी मुले घरी येत. त्यांना लपलेली अशी मुले सापडली, की मुले शाळेत जाताना जोरजोराने रडत असत. तशाच प्रकारे, लस टोचणारे आरोग्य खात्याचे कर्मचारी आले, की तेव्हाही मुले माळ्यावर लपायची. पण ते एक दिवस डाव्या दंडावर लस (तोटके) द्यायचेच, त्याचा ताप दोन दिवस यायचा. तो व्रण अनेकांच्या दंडावर स्पष्ट दिसतो.\nगावची शाळा दोन सत्रांत भरायची- सकाळी सात ते साडेदहा व दुपारी दोन ते साडेपाच. मधील वेळेत अभ्यास आटोपून समुद्रात पोहणे, मासे राखणे, सड्यावर पतंग उडवणे आदी सोपस्कार पार पाडून, पुन्हा दुपारी शाळेत जाणे असा नित्यक्रम असे. सायंकाळी फुले जमवण्यासाठी फिरावे लागे. ती आणून हार बनवायचा �� खुंटीला टांगून ठेवायचा. मग, सकाळी तो हार शाळेत घेऊन जात असू. शाळेतील विद्यार्थ्यांची मिरवणूक प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्यदिन या दिवशी गावात-वाडीत निघायची. शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे दसऱ्याला सरस्वती पूजनानिमित्त आयोजन व्हायचे. प्राथमिक शाळेचे पहिले दोन पदवीधर म्हणजे मी व माझा चुलत भाऊ रमेश भाबल. पुढे, आमची जुनी शाळा मोडकळीस आल्याने ती पाडून नवीन शाळा माळरानावर बांधली आहे. सध्या ती डिजिटल करण्यात आली आहे.\nआमच्या वाडीत कधी एस.टी. येईल असे कोणालाही वाटत नव्हते, पण सध्या दिवसभरात पाच एस.टी. गाड्या येतात. एसटीची वाडीत सोय झाल्याने पाच-सहा किलोमीटर पायपीट वाचली. शाळा व महाविद्यालय यांतील अंतरही कमी झाले, पण गावची शैक्षणिक प्रगती फारशी झालेली नाही. आमच्या नंतर फक्त दोन पदवीधर गावातून निर्माण झाले, परंतु मुंबईत वास्तव्याला असलेल्या कुटुंबीयांनी शैक्षणिक स्तर वाढवून साधारणतः दहा ते पंधरा मुलांनी इंजिनियर, वकील, प्राध्यापक, पत्रकार, शिक्षक म्हणून त्यांचे भविष्य घडवले आहे. दोघेजण वैद्यकीय क्षेत्रात असून, माझा मुलगा जेजे रुग्णालयाच्या कॉलेजात एम.डी.चे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. ज्यांना मुंबई-पुण्यात जाणे शक्य झाले नाही ते तरुण स्थानिक रोजगार मिळवून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.\nवाडीत मर्फीचा एकमेव रेडिओ फक्त सावंत मास्तरांच्या घरी असल्याने त्याचा आवाज संपूर्ण वाडीत घुमत असे. सावंतांच्या प्रत्येक घरासमोर त्यांची स्वत:ची विहीर व बागबगीचा कायम आहे. तेथे ‘लाठी’ मारून दोणीत पाणी भरावे लागायचे. ‘रहाट’ काहींच्या विहिरींवर असायचा. गावातील सावंत मंडळी सर्व क्षेत्रात सधन असल्याने त्यांचा दोस्ताना आमच्याशी फक्त माशांसाठी असे.\nकोयंडे यांच्या मांडावर त्यांच्या कुलभवानीचा गोंधळ असतो, तेव्हा सर्व तालुक्यातील कोयंडे बंधू आमच्या वीरवाडीत मुक्कामाला येतात. कोयंडे यांच्या महागणपतीला एकशेबारा वर्षें झाली आहेत. वाडीत व्हॉलिबॉल, क्रिकेट हे खेळ मोठ्या प्रमाणावर टिकून आहेत. क्रिकेटची स्पर्धा तीन दिवस भरवली जाते. विजेत्यांचा बक्षिसे व चषक देऊन गौरव केला जातो. भजनांप्रमाणे नाट्यकलाही जोपासली गेली होती, पण ती लुप्त झालेली दिसते. - मी विठ्ठलाची भूमिका केलेले ‘पंढरपूर’ हे 1973 मधील नाटक हे माझे अखेरचे नाटक ठरले. म��� नंतर नाटकात कधीच काम केले नाही. पण आमच्या नंतर ‘जन्मदाता’, ‘साक्षात्कार’ व ‘मातीत मिसळले मोती’ अशी तीन नाटके वाडीत सादर झाल्याचे कळते. - माझे नाव पांडुरंग, नाटकात वठवली ती भूमिका विठ्ठलाची, नोकरीला लागलो तो भाग्याचा दिवस म्हणजे 1 जुलै 1982, अर्थात ‘आषाढी एकादशी’ व राहायला होतो त्या बिल्डिंगचे नाव होते, ‘पांडुरंग सदन’ या सर्वांचा संबंध आहे, तो तांबळडेग (मीठबाव) येथील विठ्ठल मंदिराशी’ या सर्वांचा संबंध आहे, तो तांबळडेग (मीठबाव) येथील विठ्ठल मंदिराशी म्हणूनच मी गावी गेलो, की त्या मंदिराला भेट देऊनच येतो.\nपूर्वी, महिलांचा फार वेळ विहिरीवर पाणी भरण्यात वाया जायचा, त्यांना कपडे धुण्यासाठी ओहोळावर जावे लागे. ओहोळ म्हटला, की माझ्या मृत बहिणीची आठवण आवर्जून येते, कारण तिला मधमाशांनी हल्ला करून 1965 मध्ये भर दीपावलीच्या दिवशी बेशुद्ध केले व रात्री तिचे निधन झाले. आजोबाही दोन महिन्यांनी निर्वतले. कालपरत्वे गावात सुधारणांचे वारे वाहिल्याने रस्ता, वीज व पाणी यांमुळे गावातील जीवनमानात आमूलाग्र बदल झाल्याचे प्रकर्षाने आढळते. सध्या, वाडीत घरोघरी नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. वाडीच्या विकासासाठी ‘सार्वजनिक विकास मंडळा’ची स्थापना करण्यात आली आहे. पारंपरिक मासेमारी विविध कारणांनी संपुष्टात आली अाहे. वृक्ष तोडण्यास बंदी अाहे. त्यामुळे लाकडी होड्यांची निर्मिती पूर्णत: बंद झाली. परिणामी आधुनिक फायबरच्या होड्या आल्या. त्यामुळे आमच्याही वाडीत तीन होड्या होत्या त्या मत्स्यदुष्काळामुळे विकल्या गेल्या. अर्थात काही प्रमाणात त्या कुटुंबांचे आर्थिक सुबत्तेमुळे जीवनमान नक्कीच सुधारले आहे. त्यातील एक होडी ‘फयान’ वादळात बुडाली होती. खलाशी वाचले व मालकाला शासनातर्फे नुकसान भरपाईसुद्धा मिळाली. तीस-चाळीस वर्षांपूर्वी मुंबईत आलेले बहुतांश जण मुंबई बंदर व माझगाव गोदी येथे नोकरी करतात, त्यांची फक्त कौटुंबिक स्थिती मध्यमवर्गीयांची आढळते. वाडीतून सध्या एक महिला मुंबई मनपात नगरसेविका असून एक जण माजी सरपंच व एक जण मुंबईत बांधकाम व्यावसायिक म्हणून कार्यरत आहे. गावात गेल्यावर बालपणीच्या हृद्य आठवणींचे पारायण बंदरावर करण्याशिवाय गत्यंतर नसते.\n(दैनिक प्रहार १२ जानेवारी २०१४ वरून उद्धृत, संस्कारित, संपादित व विस्तारित)\nपांडुरंग सुदाम बाभल यां��ा जन्‍म 1959 सालचा. त्‍यांनी बी. ए.ची पदवी मिळवली आहे. मुंबई पोर्ट ट्रस्‍टच्‍या गोदी विभागात बत्‍तीस वर्षे नोकरी केल्‍यानंतर ते 2014 साली सहाय्यक शेड अधिक्षक पदावरून निवृत्‍त झाले. बाभल 1988 पासून वृत्‍तपत्रात लेखन करत आहेत. अनेक दिवाळी अंकांमधून त्‍यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे. स्‍तंभलेखन करण्‍यासोबत त्‍यांनी बातमीदार आणि वृत्‍तसंकलक म्‍हणून काम केले. कोकणातील, विशेषतः देवगड तालुक्‍यातील व्‍यक्‍तीमत्त्वे, देवालये, कोकणातील संस्‍कृती आदी त्‍यांच्‍या लेखनाचे विषय असतात.\nनाडणची वीरवाडी- छोटेखानी गावच\nसंदर्भ: नाडण गाव, देवगड तालुका, गावगाथा\nकोकणच्या दक्षिण काशीचा यात्रोत्सव\nसंदर्भ: शिवमंदिर, महाराष्‍ट्रातील मंदिरे, कोकण, Konkan, Kunkeshwar\nदेवता सांप्रदायाचे प्रतीक - कोकणातील गावऱ्हाटी\nसंदर्भ: लोकजीवन, कोकण, कौल\nनिसर्गाच्या कुशीतील विमलेश्वर मंदिर\nसंदर्भ: महाराष्‍ट्रातील मंदिरे, कोकण, शिवमंदिर, तरंग, Vimaleshwar Mandir, Konkan\nमुणगे गावचा आध्यात्मिक वारसा\nसंदर्भ: मुणगे गाव, देवी, देवगड तालुका, मालवण तालुका, गावगाथा\nसंदर्भ: गावगाथा, पोलादपूर तालुका, तुर्भे बुद्रुक\nतुळसण - निसर्गाच्या कुशीतील ऐतिहासिक गाव (Tulsan)\nलेखक: दिलीपकुमार रघुनाथ वीर-पाटील\nसंदर्भ: गावगाथा, कराड तालुका\nसंदर्भ: ग्रामविकास, ग्रामस्‍वराज, गावगाथा\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.swapp.co.in/site/indianstatedistrictsubdistrictarealist.php?stateid=8y68qEDJ0ugeDsGafWxiUw%3D%3D&districtid=vftdeSrFLT2BGHIiybWkgw%3D%3D&subdistrictid=PVvssWB49MM9wweu7CZ93Q%3D%3D", "date_download": "2019-08-20T22:19:24Z", "digest": "sha1:6MOVNK7LPPAEVKXRLDPSSKDU5BLROGLE", "length": 10980, "nlines": 231, "source_domain": "www.swapp.co.in", "title": "Taluka Parli District Beed ( तालुका परळी जिल्हा बीड ) Indian State List", "raw_content": "\nजिल्हा / जिला - बीड\nतालुका / तहसील - परळी\nबहादुरवाडी (एन.वी.) गाव माहिती\nडाबी तांडा (एन.वी.) गाव माहिती\nदगडवाडी (एन.वी.) गाव माहिती\nदैठाणा घाट गाव माहिती\nदारावती तांडा (एन.वी.) गाव माहिती\nहिवरा गोवर्धन गाव माहिती\nइंदिरानगर (एन. वी.) गाव माहिती\nकोडगाव घोडा गाव माहिती\nकोडगाव हुडा गाव माहिती\nकोडगाव साबळा गाव माहिती\nखोडवा सावरगाव गाव माहिती\nमलकापूर (एन.वी.) गाव माहिती\nमांडवा (परळी) गाव माहिती\nपर्ली (एम क्ल) गाव माहिती\nपरळी (ग्रामीण) गाव माहिती\nपिंपरी बु गाव माहिती\nरामेवाडी / कासरवाडी गाव माहिती\nटाकळी आचार्य गाव माहिती\nटाकळी देशमुख गाव माहिती\nतळेगाव (परळी) गाव माहिती\nवसंतनगर (एन.वी.) गाव माहिती\nवडगाव दादाहारी गाव माहिती\nवानटाकळी तांडा (एन.वी.) गाव माहिती\n(https://www.swapp.co.in) - मराठीत महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालूके आणि त्यातील गावांची मराठीत माहिती असलेल्या एकमेव वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.\nतुमचे नाव मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड आणि तेलुगू भाषांमध्ये पाहण्यासाठी क्लिक करा\nवेबसाईटचे नाव रजिस्टर करण्यापूर्वी उपलब्धता तपासण्यासाठी क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/news/mantralay-pratinidhi-6/", "date_download": "2019-08-21T00:00:25Z", "digest": "sha1:E3VOI5QBOEBLD6H7A6UK3JGJOVKNV2TO", "length": 10340, "nlines": 62, "source_domain": "mymarathi.net", "title": "आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि बाबा रामदेव एकत्र - ॲड. आशिष शेलार - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome News आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि बाबा रामदेव एकत्र – ॲड. आशिष शेलार\nआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि बाबा रामदेव एकत्र – ॲड. आशिष शेलार\nमुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दि. 21 जून रोजी नांदेडमध्ये राज्यस्तरीय कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बाबा रामदेव उपस्थित राहणार असल्याची माहिती शालेय शिक्षण आ���ि क्रीडा मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली.\nआज मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघ येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत ॲड. शेलार यांनी योग दिनासंदर्भात माहिती दिली. यावेळी बाबा रामदेव उपस्थित होते.\nॲड. शेलार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस घोषित केला असून जगभरातील देश हा दिवस उत्साहाने साजरा करीत आहेत. स्वस्थ महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित नांदेड येथील कार्यक्रमास पतंजली योगपीठाचे सहकार्य मिळणार असून दीड लाखापेक्षा अधिक लोकांना एकाचवेळी योगासने करता येतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.\nयावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस राज्यातील ३६ जिल्हा मुख्यालय आणि ३२२ तालुका मुख्यालय अशा ३५८ ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे. या योग दिनामध्ये प्रत्येक तालुक्यातील किमान 5 हजार विद्यार्थी (शाळा/महाविद्यालये/एनएसएस/एनसीसी/स्काऊट गाईड) सहभागी होणार असल्याचे ॲड. शेलार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.\nयोग मुळे दिवस नाही तर आयुष्य चांगले होईल — बाबा रामदेव\nनियमितपणे योग केल्याने आपला दिवसच नाही तर आयुष्य चांगले होईल. आजारापासून आपण दुर राहू असे बाबा रामदेव यांनी योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. पत्रकार परिषदेदरम्यान बाबा रामदेव यांनी योग करण्याचे महत्व, योग कसा करता येतो, योगमुळे काय फायदे होतात याची प्रात्यक्षिके दाखविली.\nभारतात ‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावावर कार्यवाही सुरु होणार \nदौंड तालुक्‍यातील अनधिकृत वाळू उत्‍खनन व वाहतुकीवर उपाययोजना करा -जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nचंद्रयान-2 ने पार केला मोठा टप्पा; चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यात यशस्वी, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार\nभारतात घुसले आयएसआय एजंट्ससह 4 पाकिस्तानी दहशतवादी, देशभर हायअलर्ट जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-724-women-candidate-contesting-loksabha-2019-19612?tid=3", "date_download": "2019-08-20T23:37:05Z", "digest": "sha1:2M7COZZIK5GK4ARS3JMI5T6KKHQZCZ3H", "length": 16398, "nlines": 193, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, 724 women candidate contesting for loksabha 2019 | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदेशभरात ७२४ महिला उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार\nदेशभरात ७२४ महिला उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार\nगुरुवार, 23 मे 2019\nनवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण सात हजार ९२८ उमेदवारांमध्ये ७२४ महिला होत्या. गुरुवारी (ता. २३) मतमोजणीनंतर विजय व पराभवाचा काटा कोणाकडे सरकणार, त्याबद्दल उत्सुकता आहे. कॉंग्रेस पक्षाने सर्वाधिक ५४ महिलांना यंदा उमेदवारी दिली. त्याखालोखाल सत्ताधारी भाजपकडून ५३ महिलांनी निवडणूक लढविली. राष्ट्रवादी कॉंग्रेसने केवळ एकच महिलेला उमेदवारी दिली आहे.\nनवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण सात हजार ९२८ उमेदवारांमध्ये ७२४ महिला होत्या. गुरुवारी (ता. २३) मतमोजणीनंतर विजय व पराभवाचा काटा कोणाकडे सरकणार, त्याबद्दल उत्सुकता आहे. कॉंग्रेस पक्षाने सर्वाधिक ५४ महिलांना यंदा उमेदवारी दिली. त्याखालोखाल सत्ताधारी भाजपकडून ५३ महिलांनी निवडणूक लढविली. राष्ट्रवादी कॉंग्रेसने केवळ एकच महिलेला उमेदवारी दिली आहे.\nमहिला उमेदवारांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या माहितीचे विश्‍लेषण \"असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म'ने (एडीआर) केले आहे. त्यातून ही माहिती समोर आली. राजकीय पक्षांपेक्षा अपक्ष निवडणूक लढ��िणाऱ्या महिला उमेदवारांचे द्विशतक झाले असून, त्यांची संख्या तब्बल २२२ आहे. केवळ आम आदमी पक्षानेच तृतीयपंथीयाला उमेदवारी दिली आहे. सर्वांत श्रीमंत उमेदवार भाजपच्या हेमामालिनी ठरल्या आहेत. त्यांच्या नावावर २५० कोटी रुपयांची मालमत्ता आहे. २१ व्या शतकातही महिला शिक्षणापासून दूर असल्याचे \"एडीआर'च्या अहवालातून दिसले आहे. निवडणूक आखाड्यातील २६ महिला उमेदवार निरक्षर आहेत.\nमहिला उमेदवारांची संक्षिप्त माहिती...\nतृणमूल कॉंग्रेस : २३\nराष्ट्रवादी कॉंग्रेस : १\nगुन्हेगारी पार्श्‍वभूमी : १००\nगंभीर स्वरूपाचे गुन्हे : ७८\nदोषी ठरलेल्या : २\nखुनाचे आरोप : ४\nखुनाचा प्रयत्न : १६\nप्रक्षोभक भाषण : ७\n२०१९मधील संख्या : २५५\n२०१४मधील संख्या : २१९\nसप : ३९.८५ कोटी\nभाजप : २२.०९ कोटी\nकॉंग्रेस : १८.८४ कोटी\nबसप : ३.०३ कोटी\nआप : २.९२ कोटी\nअपक्ष उमेदवार : १.६३ कोटी\nतृणमूल कॉंग्रेस : २.६७ कोटी\nमाकप : १.३३ कोटी\nश्रीमंत उमेदवार (कोटी रु.)\nहेमामालिनी (भाजप) : २५०\nडीए सत्यप्रभा (तेलुगू देशम पक्ष) : २२०\nहरसिमरतकौर बादल (शिरोमणी अकाली दल) : २१७\nकाहीही नाही : ६\n२५ ते ५० वर्षे : ५३१\n५१ ते ८०वर्षे : १८०\n८० वर्षांहून जास्त : १\n२५ वर्षांपेक्षा कमी : १\nलोकसभा महिला women विजय victory भाजप निवडणूक राष्ट्रवाद राजकीय पक्ष political parties द्विशतक double शतक आम आदमी पक्ष शिक्षण education गुन्हेगार\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nखानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...\nनाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...\nनांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....\nपुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...\nकुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...\nरासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीत...\nमुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...\nअकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...\nकऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा : महापुरामुळे...\nगडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...\nजळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...\nतणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...\nनगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...\nपूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...\nसंत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....\nनत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...\nडाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...\nजळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/sports-news-cricket-india-vs-new-zealand-pitch-curator-suspended-78881", "date_download": "2019-08-20T22:55:25Z", "digest": "sha1:AFEKNAIO6OPG4M33OFB3NR45GMXMAWGD", "length": 13967, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news cricket india vs new zealand pitch curator suspended भारत वि. न्युझीलंड : पिच क्युरेटर साळगावकरांचे निलंबन | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nभारत वि. न्युझीलंड : पिच क्युरेटर साळगावकरांचे निलंबन\nबुधवार, 25 ऑक्टोबर 2017\nसाळगावकर यांचे एमसीएचे सभासदत्व आणि सर्व काम रद्द करण्यात आले आहे.\nपुणे : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील या सामन्यात नेमके काय घडले आहे याबाबत एमसीए सविस्तर चौकशी करेल. दरम्यान, आमची तातडीची बैठक होण्यापूर्वी मी एमसीएचा अध्यक्ष या नात्याने पीच क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांचे त्वरीत निलंबन केले आहे, असे 'एमसीए'चे अध्यक्ष अभय आपटे यांनी सांगितले.\n\"फिक्सिंगचा हा विषय विचलित करणारा आहे. फिक्सिंगबाबत महाराष्ट्र क्रिकेट संघटना (एमसीए) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून अजिबात दया दाखविली जात नाही. त्याबाबत येथे 'झिरो टॉलरन्स' आहे. तसेच, साळगावकर यांचे एमसीएचे सभासदत्व आणि सर्व काम रद्द करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) निरीक्षकांनी खेळपट्टीला मंजुरी दिली आहे. सामना वेळेतच सुरू होत आहे,\" असे पत्रकारांशी बोलताना आपटे यांनी स्पष्ट केले.\nभारत आणि न्यूझीलंड यांच्यात पुण्यात होणाऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी खेळपट्टीवरून वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे हा सामना होत असल्याचे हे निश्चित असले तरी साळगावकर यांच्यावर फिक्सिंगचा आरोप झाल्याने त्यांच्यावर कारवाई होणार की नाही याबाबत उत्सुकता होती. दरम्यान, साळगावकर यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आल्याच्या वृत्ताला आपटे यांनी दुजोरा दिला.\nआजचा सामना सुरू होण्यास काही तास शिल्लक असताना एका वृत्तवाहिनीने क्युरेटर साळगावकर बुकींकडून पैसे घेऊन खेळपट्टी हवी तशी बनविण्यास तयार असल्याचा आरोप केला. त्यामुळे या सामन्याला वेगळीच कलाटणी मिळाली. न्यूझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेत पहिला सामना गमाविल्याने भारतीय संघाला तीन सामन्यांच्या मालिकेत आपले अस्तित्व टिकविण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे आहे.\nया प्रकऱणाची दखल घेऊन आयसीसीचे सामनाधिकारी पीच पाहून निर्णय घेतला, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र क्रिकेट मंडळाकडून (एमसीए) अद्याप याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअभिनंदन यांना छळणारा पाकिस्तानी सैनिक ठार\nनवी दिल्ली - हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा छळ करणारा पाकिस्तानी सैनिक अहमद खान...\nव्यापारी संघर्षात जग गमावणार 585 अब्ज डॉलर\nवॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील आठवड्यात वर्षभरापासून चीनबरोबर सुरू असलेल्या...\nवाचलेली, ऐकलेली माणसे गेली कुठे...\nनागपूर : \"वाचलेली, ऐकलेली माणसे गेली कुठे पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे रोज अत्याचार होतो आरशावरती आता, आरशाला भावलेली माणसे गेली कुठे...'...\nऔरंगाबादला नमवून नागपूर उपांत्य फेरीत\nनागपूर : हिमांशू शेंडे, शर्विल बोमनवार व निखिल चौधरीच्या कामगिरीच्या जोरावर यजमान नागपूर संघाने उपांत्यपूर्व लढतीत औरंगाबादचा 32 गुणांनी सहज...\nसर्वांना नळाद्वारे पाणी देण्यास सरकार कटिबद्ध\nमुंबई: पाणी हा देशात राष्ट्रीय प्राधान्याचा मुद्दा ठरला आहे. जलसंधारण आणि जलसाठे पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना हाती घेतल्या...\nस्टेट बॅंकेची वाहन आणि वैयक्तिक कर्जांवर सवलत\nमुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक असलेल्या स्टेट बॅंकेने सणासुदीचा हंगाम बघता कर्जदारांची विविध ऑफर देऊ केल्या आहेत. ग्राहकांसाठी बॅंकेने कमी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/toss-ka-boss-test-cricket-match-anil-kumble-120288", "date_download": "2019-08-20T22:53:30Z", "digest": "sha1:NIO2OJRNYKZLJT544FACKODNWGUL2JQI", "length": 13818, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "toss ka boss test cricket match anil kumble ‘टॉस का बॉस’ कसोटी क्रिकेटमध्ये कायम | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\n‘टॉस का बॉस’ कसोटी क्रिकेटमध्ये कायम\nबुधवार, 30 मे 2018\nमुंबई - टी-२०च्या युगात कसोटी क्रिकेटमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्याची ‘आयडिया’ मागे पडली आहे. नाणेफेक ‘बाद’ करण्याची सूचना अनिल कुंबळे यांच्या नेतृत्वाखालील ‘आयसीसी’ क्रिकेट समितीने फेटाळून लावली आहे. याशिवाय अखिलाडू वर्तन तसेच चेंडू कुरतडण्याविरुद्ध कठोर कारवाई होईल.\nमुंबई - टी-२०च्या युगात कसोटी क्रिकेटमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्याची ‘आयडिया’ मागे पडली आहे. नाणेफेक ‘बाद’ करण्याची सूचना अनिल कुंबळे यांच्या नेतृत्वाखालील ‘आयसीसी’ क्रिकेट समितीने फेटाळून लावली आहे. याशिवाय अखिलाडू वर्तन तसेच चेंडू कुरतडण्याविरुद्ध कठोर कारवाई होईल.\nया समितीच्या मुंबईतील बैठकीत नाणेफेकीच्या बाजूने कौल लागला. नाणेफेक हा क्रिकेटचा अविभाज्य भाग असल्याविषयी एकमत झाले. पाहुण्या संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल आधीच द्यावा अशी शिफारस होती. त्यास समितीमधील कुंबळे यांच्यासह माईक गॅटींग, माहेला जयवर्धने, न्यूझीलंडचे विद्यमान प्रशिक्षक माईक हेसन, ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटीपटू व सामनाधिकारी डेव्हिड बून यांनी विरोध दर्शविला. त्याचवेळी यजमान देशाने जागतिक कसोटी स्पर्धेला साजेशा दर्जेदार खेळपट्ट्या बनवाव्यात. या खेळपट्ट्या ‘स्पोर्टिंग’ असाव्यात, असेही आवर्जून नमूद केले.\nया समितीने वेगवेगळ्या शिफारशी केल्या. प्रतिस्पर्धी संघ आणि खेळाडूंमध्ये एकमेकांविषयी आदराची संस्कृती पुन्हा निर्माण व्हावी, या उद्देशाने काही शिफारशी करण्यात आल्या.\nचेंडू कुरतडण्याविरुद्धची कारवाई आणखी कठोर करणे\nआक्रमक, वैयक्तिक, अपमानास्पद किंवा हेतुपुरस्सर शिवीगाळ करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे नवे स्वरूप ठरविणे\nफायदा मिळण्यासाठी अवैध मार्गांच्या अवलंबाविरुद्ध नव्या कारवाईची आखणी\nआदरसंहितेची (कोड ऑफ रिस्पेक्‍ट) निर्मिती\nसामनाधिकाऱ्यांना गैरवर्तन किंवा कारवाईची पातळी ठरविण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 11.5 लाख घरांना मंजूरी... राज ठाकरे 'ईडी' चौकशीला हजर राहणार... पुरात भिजलेल्या नोटा सांगली बँकेने...\nAshes 2019 : स्टीव्ह स्मिथचे पुनरागमन नाहीच; तिसऱ्या कसोटीस मुकणार\nलंडन : ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीचा आधारस्तंभ स्टीव्ह स्मिथ हेडिंग्ले येथे होणाऱ्या ऍशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यास मुकणार आहे....\nजेसन होल्डर ठरला विंडीज टेस्ट प्लेअर ऑफ दी ईअर\nगयाना : विंडीजचा कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार जेसन होल्डर याला क्रिकेट वेस्ट इंडिज टेस्ट प्लेअर ऑफ दी ईअर या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे....\nविराटला आता शतके करावीच लागतील; अव्वल स्थानासाठी स्मिथ मागावर\nदुबई : ऑस्ट्रेलियाच्या स्टीव स्मिथ याने ऍशेस मालिकेतील पहिल्या दोन कसोटी क्���िकेट सामन्यांनंतर न्यूझीलंड कर्णधार केन विल्यम्सनला आयसीसी कसोटी...\nAshes 2019 : ऑस्ट्रेलियाच्या बचावामुळे दुसरी कसोटी अनिर्णित\nऍशेस 2019 : लंडन : क्रिकेटच्या नव्या नियमानुसार जखमी स्टीव स्मिथच्या जागी बदली खेळाडू म्हणून संधी मिळालेल्या मार्कस लाबुशेन आणि...\nगांधी ते गांधी... पुन्हा गांधीच (श्रीराम पवार)\nदोन दशकांपूर्वी काँग्रेसची नाव गटांगळ्या खात असल्याचं वातावरण असताना सोनिया गांधी यांना बोलावून पक्षाच्या अध्यक्ष करण्यात आलं. त्यांच्या नेतृत्वाखाली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/sakal-news-bjp-controversy-207609", "date_download": "2019-08-20T22:49:45Z", "digest": "sha1:7HY3QVAO66B5WJIWGDALNVS6H3R6OTIA", "length": 15281, "nlines": 197, "source_domain": "www.esakal.com", "title": "sakal news bjp controversy पुरग्रस्ता निधी संकलनातही भाजप मध्ये \"ताणाताणी' | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nपुरग्रस्ता निधी संकलनातही भाजप मध्ये \"ताणाताणी'\nबुधवार, 14 ऑगस्ट 2019\nनाशिक, - महाराष्ट्रातील पुरग्रस्त भागातील नागरिकांना मदत करण्यासाठी भाजपकडून प्रदेश पातळीवरून आपत निधी उभारण्याचे फर्मान निघाल्यानंतर प्रोटोकॉल प्रमाणे महापालिकेच्या गटनेत्यांमार्फत नगरसेवकांना आवाहन करून निधीची जमवाजमव होणे अपेक्षित असताना त्यापुर्वीचं महापौर रंजना भानसी यांनी निधी देण्यासाठी परस्पर पत्र काढल्याने या विषयावरून भाजप मध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण झाल्याचे आज पाहायला मिळाले. गटनेते जगदीश पाटील यांनी महापौरांच्या भुमिकेवर नाराजी व्यक्त करताना नगरसेवकांना आवाहन केल्यानंतर आज 69 नगरसेवकांची तब्बल दहा लाख 35 हजार रुपये मानधन जमा करण्यास नगरसेवकांनी सहमती दर्शविली.\nनाशिक, - महाराष्ट्रातील पुरग्रस्त भागातील नागरिकांना मदत करण्यासाठी भाजपकडून प्रदेश पातळीवरून आपत निधी उभारण्याचे फर्मान निघाल्यानंतर प्रोटोकॉल प्रमाणे महापालिकेच्या गटनेत्यांमार्फत नगरसेवकांना आवाहन करून निधीची जमवाजमव होणे अपेक्षित असताना त्यापुर्वीचं महापौर रंजना भानसी यांनी निधी देण्यासाठी परस्पर पत्र काढल्याने या विषयावरून भाजप मध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण झाल्याचे आज पाहायला मिळाले. गटनेते जगदीश पाटील यांनी महापौरांच्या भुमिकेवर नाराजी व्यक्त करताना नगरसेवकांना आवाहन केल्यानंतर आज 69 नगरसेवकांची तब्बल दहा लाख 35 हजार रुपये मानधन जमा करण्यास नगरसेवकांनी सहमती दर्शविली.\nमहाराष्ट्रात विशेष करून पश्‍चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात मोठा महापुर आल्याने जिवित व वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाली. सर्वचं राजकीय पक्षांकडून आर्थिक मदतीचा ओघ सुरु झाला. शिवसेनेने मंगळवारी सर्व 37 नगरसेवकांचे मासिक मानधन पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे सोपविणार असल्याचे जाहिर केल्यानंतर भाजपकडूनही आज प्रदेश पातळीवरून आलेल्या पत्रानुसार निधी नगरसेवकांचे मासिक मानधन संकलित करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रदेश पातळीवरून सुचना आल्याने महापौरांनी तातडीने पत्र काढतं नगरसेवकांना आवाहन केले. परंतू प्रोटोकॉल नुसार महापालिकेतील गटनेत्यांनी नगरसेवकांची बैठक बोलावून त्यात आवाहन करणे अपेक्षित असताना महापौरांकडून श्रेय घेण्याचा प्रयत्न झाल्याने त्यातून पक्षांतर्गत वाद निर्माण झाले. सकाळच्या सत्रात गटनेते जगदीश पाटील यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर त्यांनी दालनात बैठक बोलाविली. त्यात नगरसेवकांना आवाहन करण्यात आले. भाजपचे महापालिकेत निवडून आलेले 66 तर स्विकृत तीन नगरसेवक आहेत. सर्वांचे प्रत्येकी पंधरा हजार रुपये मानधन पक्षाकडे मदत स्वरुपात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअतिवृष्टीचा कोकणातील सुपारी बागांना तडाखा\nकोलझर - अतिवृष्टीचा तडाखा दोडामार्ग तालुक्‍यासह जिल्हाभरातील सुपारी बागायतींना बसला आहे. कोट्यवधी किमतीचे पीक गळून बागायतीमध्ये अक्षरश: सडा पडत आहे....\nवारकऱ्यांना पिशव्या शिवून देण्यात आजींना आनंद मिळतो. त्या ऐंशीव्या वर्षीही सकारात्मक दृष्टीने पाहतात, हे मोलाचे. आयुष्यात अनेक लोक भेटतात. काही...\nराज यांची चौकशी क���ासाठी असे आहे 'कोहिनूर' प्रकरण\nसध्या राज्यभरात चर्चा आहे ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे, मनसे कार्यकर्ते आणि ईडी हे तिनच...\nमनपा शाळांतील विद्यार्थ्यांना सायकल\nनागपूर ः महानगरपालिकेच्या सायकल बॅंक योजनेअंतर्गत मनपा शाळांतील विद्यार्थ्यांना दहा लाख रुपये किमतीच्या सायकल वाटप या योजनेचा शुभारंभ आज करण्यात आला...\nप्राचीन मंदिरे-वाड्यांचे गाव चांदोरी\nनाशिक ः गोरक्षनाथाची जन्मभूमी म्हणून ओळखला जाणाऱ्या चांदोरी (ता. निफाड) गावाला पूर्वी चंद्रगिरी नावाने देखील संबोधले जात असे....\nराखी पाठविणाऱ्या 25 लाख बहिणींचा मी आभारी : मुख्यमंत्री\nमुंबई : ''राखी पौर्णिमेनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मला राख्या पाठविल्या. त्यासोबत विचार आणि सल्ले पत्राद्वारे कळविले. या सर्व 25 लाख...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.vidyarthimitra.org/news/special-round-of-the-eleventh-admission-today", "date_download": "2019-08-20T22:49:41Z", "digest": "sha1:KIEZGJPKRADCHI3L6M2AQQFOYKSBYXBM", "length": 11291, "nlines": 171, "source_domain": "www.vidyarthimitra.org", "title": "अकरावी प्रवेशाची आज विशेष फेरी", "raw_content": "\nअकरावी प्रवेशाची आज विशेष फेरी\nपुणे आणि पिंपरी चिंचवडमधील ज्युनिअर कॉलेजांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठी अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत आज, शुक्रवारी (९ ऑगस्ट) विशेष फेरी राबविण्यात येणार आहे. या फेरीत नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती अकरावी प्रवेश नियंत्रण समितीतर्फे अध्यक्ष मीनाक्षी राऊत यांनी गुरुवारी दिली.\nया विद्यार्थ्यांना आज, शुक्रवारी आणि शनिवारी (१० ऑगस्ट) सकाळी ११ ते ५ या वेळेत ऑनलाइन प्रवेश अर्जाचा भाग एक आणि भाग दोन भरता येणार आहे. त्यानंतर १४ ऑगस्टला सायंकाळी पाचनंतर गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. यादीतील विद्यार्थ्यांना १६ ते १९ ऑगस्ट दरम्यान कॉलेजांमध्ये जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. दरम्यान, २० ऑगस्टपासून 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' (एफसीएफएस) ही विशेष फेरी राबविण्यात येणार आहे. या फेरीतील पहिल्या प्रकारात ८० टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी, दुसऱ्या प्रकारात ६० टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी आणि तिसऱ्या प्रकारात उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. या फेरीत पहिल्या प्रकारातील विद्यार्थ्यांसाठी २० ऑगस्टला सायंकाळी पाचनंतर रिक्त जागा जाहीर करण्यात येईल. या विद्यार्थ्यांना २१ ऑगस्टला सकाळी १० ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कॉलेज निवडण्याची संधी मिळेल. त्यानंतर २१ ते २२ ऑगस्ट दरम्यान प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घ्यायचा आहे.\nदुसऱ्या प्रकारातील विद्यार्थ्यांसाठी २२ ऑगस्टला सायंकाळी पाचनंतर रिक्त जागांचा तपशील जाहीर करण्यात येईल. २३ ऑगस्टला कॉलेज निवडण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर २३ ते २४ ऑगस्ट दरम्यान प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. तिसऱ्या प्रकारातील विद्यार्थ्यांसाठी २४ ऑगस्टला सायंकाळी पाचनंतर रिक्त जागा जाहीर करण्यात येईल. या विद्यार्थ्यांना २६ ऑगस्टला सकाळी १० ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कॉलेज निवडण्याची संधी मिळेल. त्यानंतर २६ ते २७ ऑगस्टला प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घ्यायचा आहे.\nतिसऱ्या फेरीत ८,५७० विद्यार्थ्यांना प्रवेश\nतिसऱ्या फेरीत एकूण १५ हजार ८५१ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला असून, पैकी आठ हजार ५७० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ७ हजार १८० आहे. या फेरीत २४ विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारले आणि ७७ विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले आहेत, असे राऊत यांनी सांगितले.\n'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा\nअकरावी प्रवेशाचीपहिली यादी आज\nफँशन डिझाईनिंग अँड फँशन टेक्नोलॉजी..\nपुणे विद्यापीठ ‘दूरशिक्षण’चे प्रवेश ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/satish-rajwade-ankush-chaudhari-tejashree-pradhan-aarya-ambekar-rohit-raut-ti-saddhya-kay-karte-hrudayat-waje-something/", "date_download": "2019-08-20T23:12:54Z", "digest": "sha1:NSDEBLLWHKXDMZXKK2GGW2TUE544ES3T", "length": 4662, "nlines": 105, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "'हृदयात वाजे समथिंग' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\n'हृदयात वाजे समथिंग' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला\nहृदयात वाजे समथिंग हे गाणं लिहिलंय विश्वजित जोशी आणि श्रीरंग गोडबोले यांनी तर स्वरबद्ध केलंय हृदित पाटणकर, रोहित राऊत आणि आर्या आंबेकर\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nबॉलिवूडचे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक मोहम्मद जहूर खय्याम यांचे वयाच्या 93 व्या वर्षी…\n‘भूल भुलैय्या 2’ चा कार्तिक आयर्नचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज\nया मराठी अभिनेत्रींकडून सांगलीतील पुरग्रस्तांना 5 कोटीची मदत\nअखेर बॉलिवूडच्या ‘बिग बीं’कडून पूरग्रस्तांना मदत\nहिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार्सचा पुरग्रस्तांकडे कानाडोळा का\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nआदित्य ठाकरेंनी कोल्हापुरातील पूरग्रस्त भागाची…\nकावळ्यांना पळवणारे तुम्हीच होते, उद्धव…\n‘राज ठाकरे यांना ईडीने नोटीस…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/health/healthy-turmeric-water/", "date_download": "2019-08-20T22:32:48Z", "digest": "sha1:BLRWAEHTHDQCU7R6GTZQZYPEBWZOF2U7", "length": 10960, "nlines": 95, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "आरोग्यवर्धक हळदीचे पाणी", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nआरोग्यवर्धक गुणांनी युक्त हळदीचे सेवन अनेक समस्यांमध्ये केले जाते. हळदीचे पाणी प्यायल्यासही अनेक फायदे होतात. हळद आरोग्यवर्धक असते हे बहुतेकांना माहिती आहे; पण सकाळी उठून हळदीचे पाणी पिणे अनेक समस्यांमध्ये फायदेशीर असते. सकाळी लवकर उठून हळदीचे पाणी सेवन केल्यास ते मेंदूसाठी खूप फायदेशीर असते.\nहळदीचे पाणी तयार करण्याची कृती:\nघटक: अर्धे लिंबू, पाव चमचा हळद, एक ग्लास गरम पाणी, थोडा मध.\nकृती: एक ग्लास घेऊन त्यात अर्धे लिंबू पिळावे, त्यात हळद आणि गरम पाणी मिसळून चांगल्या प्रकारे मिसळावे. त्यात चवीनुसार मध मिसळावा. हळद काही वेळाने खाली बसते त्यामुळे पाणी पिण्यापूर्वी हलवून मग प्यावे.\nहळदीच्या पाण्याचे आरोग्यदायी फायदे:\nहळदीमध्ये कुरकुमीन नावाचे रसायन असते. त्याच्यामुळे हळद हे अत्यंत प्रभावी अँटिऑक्सिडंट तयार करते, त्यामुळे शरीरात कर्करोग निर्माण करणार्‍या पेशींशी लढू शकतो.\nहळद मेंदूसाठी चांगली असेत; पण सकाळी गरम पाण्यासोबत हळद मिसळून प्यायल्यास मेंदूसाठी चांगले असते. विस्मरणाचा आजार जसे डिमेन्शिआ आणि अल्झायमरमध्येही याचे नियमित सेवन करून त्रास कमी करता येतो.\nहळदीचे पाणी हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले असते. त्यामुळे रक्त गोठत नाही आणि रक्त साफ होण्यासही मदत होते. त्याशिवाय रक्ताच्या धमन्यांमध्येही रक्त साठत नाही. हळदीचे पाणी प्यायल्याने रक्ताची गुठळी होत नाही.\nहळदीचे पाणी विषारी गोष्टींपासून यकृताचे रक्षण करते आणि खराब यकृताच्या पेशी पुन्हा नीट होण्यास मदत होते. त्याशिवाय पित्ताशयाचे काम करण्यास मदत करते. त्यामुळे यकृताचे रक्षण होते. हळदीमध्ये कुरकुमीन नावाचे रसायन असते. त्यामुळे हळदीचे सेवन केल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते.\nअनेक संशोधनांतून ही गोष्ट स्पष्ट झाली आहे की, नियमितपणे हळदीचे सेवन केल्यास पित्त जास्त तयार होते. त्यामुळे सेवन केलेला आहार सहजपणे पचू शकतो. जेवणाचे पचन चांगल्या प्रकारे झाल्यास पोटाविषयीच्या आजारांपासून संरक्षण होते. पचनक्रिया उत्तम राहावी यासाठी आपल्या दैनंदिन आयुष्यात हळदीच्या पाण्याचे सेवन सुरू करावे.\nशरीराची सूज कमी होते\nहळदीतील कुरकुमीन नावाच्या रसायनामुळे हळद औषधासारखे काम करते आणि शरीराची सूज कमी करण्यास मदत होते. शरीरावर सूज असली तरी हळदीचे पाणी प्यायल्यास ती कमी होते. त्याशिवाय कुरकुमीन मुळे सांधेदुखी, सूज दूर करण्यासाठी मदत होते.\nश्री. एस. डी. कटके, प्रा. डॉ. डी. एम. शेरे\n(अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)\nअतिवृष्टीमुळे साथीचे आजार उद्भवू नयेत म्हणून घ्यावयाची काळजी\nगहू गवताचा रस आरोग्याला फायदेशीर\nमानवी आरोग्यातील जवसाचे महत्व\nअवर्षण प्रवण क्षेत्र, आत्महत्याग्रस्त जिल्हे व नक्षलग्रस्त जिल्हे यामधील शेतकऱ्या��साठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन 2017 साठी उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम वितरीत करणेबाबत\nसेंद्रिय शेती/विषमुक्त शेती या राज्यपुरस्कृत योजनेअंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन राबविण्यासाठी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता देणेबाबत\nमुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना पशुपालकांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात फिरते पशुचिकित्सा पथक सुरू करणेबाबत\nराज्यातील विविध जिल्हयातील पुर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना विशेष दराने मदत देण्याबाबत\nसन 2016-2017 मध्ये खाजगी बाजार समिती व थेट पणन परवानाधारकांना सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल रु. 200/- अनुदान देणेबाबत. (Unconditional) (पूरक मागणी रुपये 396.12 लाख)\nसन 2018-2019 या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल रुपये 200/- अनुदान देणेबाबत. (Unconditional ) (पूरक मागणी रुपये 387,30,31,000)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/2154", "date_download": "2019-08-20T23:48:33Z", "digest": "sha1:QOWIML4RDWDRI3YJGBEJ3KWSKEMN745B", "length": 19656, "nlines": 106, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमाता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान\nमन, मनगट, मेंदू - तीन मकारांचा 'उत्कर्ष'\n'माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान' म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील सातत्याने दुष्काळी असणा-या सांगोला तालुक्यात महिलांनी उभी केलेली समाज परिवर्तनाची चळवळ. या महिलांजवळ आहे अंत:प्रेरणा, तळमळ आणि जिद्द. शिक्षण, आरोग्य, अन्याय-अत्याचाराविरुद्ध संघर्ष, आर्थिक स्वावलंबन आणि पर्यावरण साक्षरता या पंचसूत्रीच्या साहाय्याने ग्रामीण समाजाच्या विकासासाठी संस्थेचे कार्य 1979 पासून सुरू आहे.\nआणीबाणीच्या पार्श्वभूमीवर, लोकशाहीची गळचेपी करणा-या वातावरणात काहीतरी रचनात्मक केले पाहिजे असे वाटणा-या समवयस्क मैत्रिणी 1978-79 साली एकत्र आल्या. त्या मैत्रिणींनी सांगोल्यातील पहिल्या महिला डॉक्टर संजीवनी केळकर यांच्या पुढाकाराने 'महिला सहविचार केंद्र' सुरू केले. डॉ. संजीवनी 1973 मध्ये, लग्नानंतर सांगोल्यात आल्या. सांगोला येथे वैद्यकीय प्रॅक्टिस करत असताना, सुरुवातीच्या काळात, त्यांना खूप वेगळे अनुभव गाठीस पडले. ग्रामीण भागात राहणा-या महिलांची सुखदु:खे त्यांच्या शब्दांत ऐकून त्यांच्या असे लक्षात आले, की त्या स्त्रियांचे भावविश्व खूप वेगळे आहे. त्यांच्या समस्या व त्या समस्यांची उत्तरेही वेगळी आहेत. स्त्रीविषयक अनेक बाबींचा प्रसिद्धी माध्यमांमधून विचार मांडला जातो, तो शहरी स्त्रीला केंद्रस्थानी ठेवून. ग्रामीण भागामध्ये राहून सर्व प्रकारच्या अभावांना, पुरुषकेंद्रित ग्रामीण रूढी-परंपरांना, पुरुषांच्या व्यसनांना, दारिद्र्याला, शारीरिक कष्टांना समाजातील गुंडगिरीला तोंड देत जगणा-या स्त्रीबद्दल कळवळा फारसा कोणाला दिसत नाही. तशा वैचारिक आकलनामुळे त्यांची अस्वस्थता वाढत गेली. त्यांच्यासारख्या स्वत:ला सुसंस्कृत म्हणवणा-या आणि संपन्न प्रतिष्ठित घरातील व्यक्तींना ग्रामीण स्त्रीसाठी काही करणे तर शक्य आहे आणि जर त्यांनाही ते जमणार नसेल तर मग कोणीतरी ते करावे असे म्हणण्याचा त्यांना अधिकार काय आहे असेही प्रश्न डॉ. संजीवनी यांच्या मनाला पडले.\nडॉ. संजीवनी यांच्या मैत्रीण बनलेल्या नीला देशपांडे, माधवी देशपांडे, कै. निर्मला वांगीकर, कै. नलिनी ठोंबरे, प्रतिभा पुजारी, वसुधा डबीर, वसुंधरा कुळकर्णी, प्रा. शालिनी कुळकर्णी, प्रा. चित्रा जाभळे, श्रीदेवी बिराजदार अशा मैत्रिणींनी मिळून 1978 -79 मध्ये 'महिला सहविचार केंद्र' सुरू केले. दर आठवड्यातून एकदा चालणा-या त्या केंद्रात सर्व जातिधर्मांच्या, सर्व वयोगटांच्या अशिक्षित, अर्धशिक्षित, सुशिक्षित, पदवीधर; तसेच, सर्व आर्थिक स्तरांमधील ग्रामीण महिला सहभागी होऊ लागल्या. त्यांची दु:खे मनमोकळेपणाने मांडू लागल्या. एकमेकींचे अश्रु पुसू लागल्या, एकमेकींना आधार देऊ लागल्या. त्याच महिलांनी 'माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान' ही संस्था रजिस्टर केली. संस्थेने छोट्या मुलांसाठीचा 'जिजामाता बाल संस्कार वर्ग' 1979 मध्ये सुरू केला. त्यातून बालवाडी सुरू करण्याची (1980 ) कल्पना सुचली. त्यासाठी सगळ्यांनी मिळून सांगोला तालुक्याच्या इतिहासात प्रथमच एक चॅरिटी शो आयोजित केला - जादुगर विजय रघुवीर यांचा त्यातून बालवाडीसाठीचा निधी उभा राहिला. डॉ. केळकर हॉस्पिटलच्या आवारातच 'उत्कर्ष बालक मंदिर' जून 1980 मध्ये सुरू झाले. त्यासाठी शिक्षिका सेविका होत्या 'सहविचार ��ेंद्रा'तील सभासद. 1981 मध्ये पालकांच्या आग्रहाने 'उत्कर्ष प्राथमिक विद्यालया'चा पहिलीचा वर्ग सुरू झाला. त्यासाठी 'सहविचार केंद्रा'तील निष्ठावान कार्यकर्त्यांना प्रशिक्षित केले आणि त्यांनी 'उत्कर्ष प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक विद्यालय' उभे केले. शाळेतील विद्यार्थी संख्या आठशेतेरा आहे. जून 2012 पासून पाचवीचा वर्ग सुरू झाला आहे आणि दरवर्षी एक इयत्ता वाढवत शाळा दहावीपर्यंत नेण्याचा मानस आहे. मन, मनगट आणि मेंदू यांचा मिलाफ साधून ग्रामीण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणारी शाळा असा नावलौकिक शाळेने मिळवला आहे.\nग्रामीण महिलांसाठी 'महिला अन्याय निवारण समिती' 1990 मध्ये स्थापन झाली. समितीच्या माध्यमातून एक हजार आठशेसत्तर महिलांच्या तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. त्यातील चाळीस टक्के अर्जांबाबत यशस्वी तडजोड होऊ शकली. 'भारतीय स्त्री शक्तीच्या सहकार्या'ने केंद्रीय समाज कल्याण बोर्डाचे 'मैत्रीण कुटुंब सल्ला केंद्र' सांगोला येथे व महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने 'महिला समुपदेशन केंद्र' मंगळवेढा येथे सुरू झाले आहे. ग्रामीण महिलांनी आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण व्हावे म्हणून व्यवसाय प्रशिक्षणाला सुरुवात 1992 मध्ये केली. शेळीपालन, गांडुळखत निर्मितीपासून ते संगणक व ब्युटीपार्लर प्रशिक्षणापर्यंत अडतीस प्रकारचे व्यवसाय प्रशिक्षण घेऊन तीन हजार एकशेतीन महिला प्रशिक्षित झाल्या. त्यातून त्यांचे स्वत:चे छोटे छोटे व्यवसाय सुरू करण्याचे प्रमाण पन्नास टक्क्यांहून अधिक आहे. व्यवसायाभिमुख झालेल्या ग्रामीण स्त्रीला पतपुरवठा मिळावा आणि त्यामुळे तिचे तिच्या कुटुंबातील स्थान सन्मानाचे व्हावे यासाठी 1995 मध्ये पाच महिला बचत गट सुरू केले, ते पहिले. सध्याच्या दोनशेपासष्ट गटांपैकी एकशेचाळीस गट स्वयंपूर्ण झाले असून एकशेपंचवीस गटांचे व्यवस्थापन संस्थेमार्फत सुरू आहे. ग्रामीण महिला सक्षम, सबल झाल्या आणि त्यांनी त्यांची कुटुंबेही तेवढीच सक्षम केली. छोट्यामोठ्या अनेक व्यवसायांतून दोन हजारांहून अधिक महिला आणि त्यांची कुटुंबे विकसित झाली आहेत.\n2008 मध्ये ग्रामीण भागातील मातामृत्यू दर आणि बालमृत्यू दर कमी करण्यासाठी 'आरोग्यदूत योजना' सुरू केली. त्या योजनेच्या माध्यमातून दहा गावांमधील ग्रामीण महिलांना प्रसृतिपूर्व मातेच्या आणि नवजात श��शूंच्या तपासणीचे व धोक्यांचे प्रशिक्षण दिले गेले. त्या त्यांच्या गावांमध्ये 'आरोग्यदूत' म्हणून जबाबदारीने काम करत आहेत आणि त्यांनी तेथील मातामृत्यूचे प्रमाण जवळ जवळ शून्यावर आणले आहे. नवजात शिशूंचा मृत्युदरही परिणामकारकपणे घटला आहे. बचत गटातील महिलांना शेती, व्यवसाय यासाठी जास्तीत जास्त भांडवल मिळावे आणि त्याद्वारे त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने नुकतीच 'जनकल्याण मल्टिस्टेट महिला को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.' सोलापूरची शाखा सुरू केली आहे.\nसंस्थेने काम करताना राजकीय पुढा-यांचा हस्तक्षेप होऊ दिलेला नाही. शासनाचा सावित्रीबाई फुले पुरस्कार (1995 ), डॉ. हेडगेवार स्मृती पुरस्कार, नीरा गोपाल पुरस्कार, बाया कर्वे पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेले आहे. ग्रामीण भागात राहून तेथील स्त्रीला हिंमत आणि किंमत मिळवून देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे ग्रामीण समाजामध्ये परिवर्तन घडून आले आहे यात शंका नाही.\nटेकड्या बेरंगी होऊ नयेत म्हणून\nकेजचे पहिले साहित्य संमेलन\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nपुरुषांची लैंगिकता आणि मानसिकता\nकनाशी - शाकाहार जपणारे गाव\nदुष्काळाची ओढ सुकाळ आणण्यासाठी\nसंदर्भ: दुष्काळ, वैद्यकीय, सांगोला तालुका, सांगोला शहर, ग्रामविकास, स्त्री सक्षमीकरण, डॉ. संजीवनी केळकर\nडॉ. व्यंकटेश केळकर - धन्वंतरी कर्मयोगी\nलेखक: डॉ. संजीवनी केळकर\nसंदर्भ: सांगोला तालुका, सांगोला शहर, डॉक्‍टर\nसंदर्भ: सांगोला तालुका, वाचनालय, सांगोला शहर\nशहीद अशोक कामटे सामाजिक संघटना\nसंदर्भ: सांगोला तालुका, सांगोला शहर, अशोक कामटे\nसांगोल्याचा गुरांचा आणि कातडीचा आठवडा बाजार\nसंदर्भ: जनावरांचा बाजार, सांगोला शहर, सांगोला तालुका\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-teak-teak-defoliator-teak-skeletonizer-management-10926?tid=159", "date_download": "2019-08-20T23:38:27Z", "digest": "sha1:ZSWZJMGOYEXUOW42NNLR6FORQ4JKJYHF", "length": 18404, "nlines": 170, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, teak Teak Defoliator & Teak Skeletonizer management | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसागावरील पाने खाणाऱ्या, चाळणी करणाऱ्या अळीचे व्यवस्थापन\nसागावरील पाने खाणाऱ्या, चाळणी करणाऱ्या अळीचे व्यवस्थापन\nसागावरील पाने खाणाऱ्या, चाळणी करणाऱ्या अळीचे व्यवस्थापन\nडॉ. प्रमोद मगर, डॉ. सुरेश नेमाडे, मयूर ढोले\nगुरुवार, 2 ऑगस्ट 2018\nसागावरील पाने खाणारी अळी व पानांची चाळणी\nकरणारी अळी या प्रमुख किडी आहेत. या किडींचा प्रादुर्भाव रोपवाटिका, लागवडीतील साग किंवा जंगलातील झाडांवरही आढळतो. दरवर्षी जुलै ते ऑगस्ट महिन्यांत पावसानंतर सागाच्या झाडाला फुटलेल्या नवीन पालवीवर पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव होताना दिसतो. त्यानंतर पावसाळा कमी होताना साग झाडावरील पाने जुनी होत असताना पानांची चाळणी करणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढू लागतो. या दोन्ही किडींचा जीवनक्रम कमी दिवसांचा असून, कमी काळात हा प्रादुर्भाव वाढू शकतो.\nसागावरील पाने खाणारी अळी व पानांची चाळणी\nकरणारी अळी या प्रमुख किडी आहेत. या किडींचा प्रादुर्भाव रोपवाटिका, लागवडीतील साग किंवा जंगलातील झाडांवरही आढळतो. दरवर्षी जुलै ते ऑगस्ट महिन्यांत पावसानंतर सागाच्या झाडाला फुटलेल्या नवीन पालवीवर पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव होताना दिसतो. त्यानंतर पावसाळा कमी होताना साग झाडावरील पाने जुनी होत असताना पानांची चाळणी करणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढू लागतो. या दोन्ही किडींचा जीवनक्रम कमी दिवसांचा असून, कमी काळात हा प्रादुर्भाव वाढू शकतो.\nओळख ः अळी हिरवी, करड्या रंगाची असून, शरीराच्या वरील भागावर लालसर पट्टा असतो. शरीरावर काळसर किंवा धूरसर उभ्या रेषा असतात. पतंगाच्या पुढील पंखांची जोडी लालसर तपकिरी रंगाची, तर मागील पंखांची जोडी काळसर गडद तपकिरी रंगाची असते. त्यावर नारंगी रंगाचे मोठे पट्टे असतात.\nप्रादुर्भावाचा प्रकार व लक्षणे ः ही अळी पावसाळ्याच्या सुरवातीला येणाऱ्या सागाच्या कोवळ्या पानांवर उपजीविका करते. अळी संपूर्ण पान खाऊन टाकते. फक्त शिराच शिल्लक राहतात.\nपानांची चाळणी करणारी अळी\nओळख ः अळी हिरवी, पांढऱ्या रंगाची असून, डोके भुरकट तपकिरी रंगाचे असते. पतंगाच्या समोरील पंखांवर आडव्या रेषा असतात, तर मागील पंखांच्या जोडीवर मोठे पट्टे असतात.\nप्रादुर्भावाचा प्रकार व लक्षणे ः अळी पावसाळ्याच्या शेवटच्या काळात जुन्या पानांवर उपजीविका करते. मोठ्या पट्ट्यात सागाची पाने जाळीदार खाल्लेली दिसतात. कालांतराने झाडावरची पाने खाली जमिनीवर गळून पडतात. अधिक पानझड झाल्यास झाडाच्या फांद्यासुद्धा वाळतात. मिश्र जंगलापेक्षा शुद्ध सागवनाचे या किडीमुळे जास्त नुकसान होते. अधिक प्रादुर्भावाच्या स्थितीत पाने वाळून तपकिरी रंगाचा सागवानाचा पट्टा दिसतो.\nरोपवाटिकेतील प्रादुर्भावग्रस्त झाडांची पाने तोडून किंवा गळालेली पाने गोळा करून अळीसह नष्ट करावीत.\nरोपवाटिकेमध्ये प्रादुर्भाव आढळल्यास निंबोळी अर्क ५% किंवा कडुनिंब आधारित कीडनाशक - अॅझाडिरेक्टीन (१००० पीपीएम) ५ मि.लि. प्रतिलिटर प्रमाणेची फवारणी करावी. किडींचा प्रादुर्भाव कमी राखण्यासाठी मिश्र झाडांची लागवड करावी. अळ्यांचे पतंग आकर्षित करून नष्ट करण्यासाठी प्रकाश सापळ्यांचा वापर करावा.\nवरील दोन्ही अळ्यांच्या प्रभावी व्यवस्थापनाकरिता बॅसिलस थुरिंजिएन्सिस कुरस्तकी (Bacillus thuringiensis var. kurstaki) या कीटकनाशकाची (०.२५% द्रावण) २.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.\nसंपर्क : डॉ. प्रमोद मगर, ७७५७०८१८८५\n: डॉ. सुरेश नेमाडे, ७९७२२२३२७०\nकीटकनाशक शेती अॅग्रोवन कीड-रोग नियंत्रण\nसागावरील पानांची चाळणी कऱणारी अळी व प्रादुर्भावाची लक्षणे\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nवनाधिकार कायद्याआधारे ग्रामसभांचे शाश्‍...‘खोज’ संस्थेच्या मार्गदर्शनात अमरावती जिल्ह्यातील...\nवनशेतीसाठी मोह लागवड उपयुक्तजंगलामध्ये पानझडी वृक्षवर्गातील मोह हे एक...\nकन्या वन समृद्धी योजनाशेतकरी कुटुंबात मुलगी जन्म���ला आली, तर तिच्या...\nबांबू विकासासाठी धोरणात्मक निर्णयांची...‘राष्ट्रीय बांबू अभियान’नुसार सुचविलेल्या सुधारित...\nतंत्र शेवगा लागवडीचेमहाराष्ट्रातील सुमारे ८४ टक्के क्षेत्र कोरडवाहू...\nउभारूयात बांबू प्रक्रिया उद्योगलेखमालेतील मागील काही भागांत आपण बांबूची व्यापारी...\nगावामध्ये उभारा बांबू आधारित उद्योगआपण बांबूचा औद्योगिक पीक म्हणून विचार केला नाही...\nबांबू उद्योग वाढीसाठी हवेत सातत्यपूर्ण...भारताचा जम्मू काश्मीर भाग वगळता सर्व प्रांतात...\nबांबू पिकाला आहे व्यावसायिक मूल्य...बांबू हा पर्यावरणरक्षक आहे. याचबरोबरीने बांबू...\nबांबू लागवड, व्यवस्थापनातील शंका समाधानबांबू लागवड करताना आपला विभाग, हवामानानुसार जाती...\nवाढवूया बांबूचे उत्पादनजगाच्या बाजारात टिकण्यासाठी बांबूची एकरी...\nबांबू लागवडीचा ताळेबंदसर्वसामान्य हवामानात एक बांबू दुसऱ्या वर्षापासून...\nयोग्य पद्धतीनेच करा बांबू तोडणीपरिपक्व बांबू हा दरवर्षी तोडला पाहिजे, तरच त्याला...\nअशी करा तयारी बांबू लागवडीची...आपण बांबू लागवड कशासाठी करत आहोत हे निश्चित करावे...\nबांबू व्यापाराला चांगली संधीयेत्या काळात राज्यातील बांबूचा व्यापार वाढवायचा...\nजमीन, हवामानानुसार बांबू जातीची निवड...वनामधील बांबूची प्रत चांगली नसते आणि वनातला बांबू...\nवनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...\nक्षारयुक्त जमिनीतही करता येईल खजुराची...राजस्थान, गुजरातमध्ये खजूर हे पीक चांगल्या...\nसागावरील पाने खाणाऱ्या, चाळणी करणाऱ्या...सागावरील पाने खाणारी अळी व पानांची चाळणी करणारी...\nअर्जुन लागवडीसाठी निवडा दर्जेदार रोपेअर्जुन हा वृक्ष वनशेतीसाठी उत्तम आहे. अर्जुन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/international-44610712", "date_download": "2019-08-20T23:15:05Z", "digest": "sha1:KUNDWHLW3GGSLAMSHFBG7K4AU67BPPRH", "length": 11817, "nlines": 126, "source_domain": "www.bbc.com", "title": "इराण : एका डॉलरसाठी मोजावे लागत आहेत हजारो रियाल, व्यापारी उतरले रस्त्यावर - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nइराण : एका डॉलरसाठ��� मोजावे लागत आहेत हजारो रियाल, व्यापारी उतरले रस्त्यावर\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा इराणचं चलन रियालच्या मूल्यात खूप घसरण झाली आहे\nइराणची राजधानी तेहरानमधील ग्रँड बझारमधल्या व्यापाऱ्यांनी वाढत्या किंमती आणि इराणचं चलन असलेल्या रियालच्या ढासळणाऱ्या मूल्याविरोधात निदर्शनं केली. व्यापार पूर्ण बंद ठेवून हजारो व्यापाऱ्यांनी या मोर्चात भाग घेतला.\nआंदोलक संसदेकडे जात असताना पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला.\n2012नंतर तेहरानमध्ये झालेलं हे सर्वांत मोठं आंदोलन आहे. 2012ला आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे इराणची अर्थव्यवस्था मोडकळीस आली होती, त्या विरोधारात नागरिकांनी मोठी निदर्शनं केली होती.\nबीबीसीच्या कसरा नाजी म्हणतात, \"या आंदोलनामुळे सरकारच्या भूमिकेत लगेच बदल झाला असून सरकारनं अण्विक धोरणावर जागतिक शक्तींशी चर्चा करण्याची भूमिका घेतली आहे.\"\nट्रंप, तुम्ही सर्वांत मोठी चूक केली आहे - इराण\nइराणी चहा आणि बिर्याणीचं लज्जतदार हैद्राबाद कनेक्शन\nइराण अणू करारातून ट्रंप यांची माघार : नेमका वाद कशावरून\nइराणवरील निर्बंध 2016मध्ये उठवण्यात आले होते. पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी मे महिन्यात या करारातून अमेरिका बाहेर पडणार असल्याची घोषणा केली.\nप्रतिमा मथळा इराणची राजधानी तेहरान इथं झालेली व्यापाऱ्यांची निदर्शन.\nअमेरिकेच्या या नव्या निर्बंधांचे परिणाम ऑगस्टपासून दिसण्यास सुरुवात होईल. शिवाय हा अण्विक करार कोलमडण्याची शक्यता आहे. त्यामुळे इराणचं चलन रियालचं डॉलरच्या तुलनेतलं मूल्य घटलेलं आहे. अनधिकृत चलन बाजारात तर मोठीच किंमत मोजावी लागत आहे. एका डॉलरची किंमत 90 हजार रियाल इतकी खाली उतरली आहे.\nट्रंप यांनी अण्विक करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यापूर्वी 1 डॉलरची किंमत 65 हजार रियाल इतकी होती. तर 2017च्या अखेरीस हे मूल्य 42,890 रियाल इतकं होतं.\nमोबाईल विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या तेहरानमधल्या 2 शॉपिंग सेंटरच्या व्यापाऱ्यांनीही संप केला.\nमाहिती आणि संवाद तंत्रज्ञान मंत्री मोहंमद जावेद अझारी जहरोमी म्हणाले, \"व्यापाऱ्यांना निर्यातीसाठी चलन उपलब्ध करून देण्याचं आश्वासन देण्यात आल्यानंतर व्यापाऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं.\"\nइराणच्या सरकारनं रियालचं ढासळणारं मूल्या रोखण्यासाठी प्रयत्न केले. पण व्यापाऱ्यांचा असा दावा आहे की इराणच्या सरकारला रोख चलनाची मागणी पूर्ण करता आलेली नाही.\nइराणमधल्या आर्थिक समस्यांमुळे गेल्या डिसेंबरमध्ये आणि जानेवारी महिन्यात सरकार विरोधात आंदोलनं झाली होती. पण ही आंदोलनं ईतर प्रांतातील शहरांत झाली होती.\nयेमेनमधला सत्ता संघर्ष सामान्य माणसांच्या मुळावर\nइराणला उत्तर कोरिया होऊ देणार नाही - ट्रंप\nयेमेनमध्ये 2 कोटी लोकांचा जीव धोक्यात : नेमका संघर्ष जाणून घ्या\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nराज ठाकरेंना ज्यामुळे ईडीची नोटीस आली ते कोहिनूर मिल प्रकरण आहे काय\nपूरग्रस्तांना मदत की भीक : विनोद तावडे-संभाजी राजेंमध्ये वाद\nपी. चिदंबरम यांच्यावर अटकेची टांगती तलवार\nहाँगकाँग निदर्शनं : ट्विटर आणि फेसबुकने काढून टाकले चिनी अकाऊंट्स\nईडी कार्यालयाबाहेर जमावं की नाही यावरून मनसेमध्येच गोंधळ\nचांद्रयान-2 चा चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार\nनरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्याशी चांगली चर्चा - ट्रंप\nसामूहिक बलात्कार पीडितेला 30 वर्षांची शिक्षा आणि सुटका\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-%C2%A0cover-story-kishor-petkar-marathi-article-2498", "date_download": "2019-08-20T23:47:23Z", "digest": "sha1:35QMCAKQCULXDGPMVUR3XZJVOZO56JFR", "length": 36579, "nlines": 109, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Cover Story Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 31 जानेवारी 2019\nदेशात क्रीडा संस्कृतीचा विकास आणि प्रसार व्हावा, यासाठी केंद्र सरकारने ‘खेलो इंडिया’ ही स्पर्धा सुरू केली. यंदा पुण्यात झालेल्या या स्पर्धेचे हे दुसरेच वर्ष, पण या दोन वर्षांत स्पर्धा सुरू करताना ठरवलेल्या उद्देशांची पूर्तता आहे का की ही स्पर्धा केवळ पांढरा हत्ती ठरतोय की ही स्पर्धा केवळ पांढरा हत्ती ठरतोय\nआकाशवाणीवरून प्रसारित ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘खेलो इंडिया स्थानिक पातळीवरील खेळाडूंना जागतिक पातळीवर चमकण्यासाठी व्यासपीठ मिळवून देते.’ हो, ‘खेलो इंडिया’ स्पर्धा त्याच उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केली आहे. यंदा या स्पर्धेचे दुसरे पर्व रंगले. बालेवाडी-पुणे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत अमाप उत्साह दिसला. ३१ जानेवारी २०१८ रोजी नवी दिल्लीत पहिल्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धेचे पंतप्रधान मोदी यांनी उद्‌घाटन केले. तेव्हा १६ खेळ होते आणि २०९ सुवर्णपदके. खेळाडूंचा वयोगट १७ वर्षांखालील होता. शालेय पातळीवरील क्रीडा संस्कृतीला खतपाणी घालणारी स्पर्धा ही ओळख ‘खेलो इंडिया’द्वारे देशाला झाली. यंदा स्पर्धेचा आवाका वाढला. २१ वर्षांखालील आणखी एक वयोगट आला. याचाच अर्थ महाविद्यालयीन पातळीवरील क्रीडापटूंनाही प्रोत्साहन लाभले. साहजिकच स्पर्धेचे नामकरण ‘खेलो इंडिया’ युवा स्पर्धा असे झाले. १८ खेळांचा समावेश झाला. ४०३ सुवर्णपदकांसाठी पुण्यात जोरदार चुरस अनुभवायला मिळाली. स्पर्धेचे दुसरे पर्व कमालीचे यशस्वी ठरले. अगदी तळागाळातील क्रीडापटूंना राष्ट्रीय पातळीवर यशस्वी ठरण्याची संधी मिळाली. ‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांनी त्याचा खास उल्लेख केला. ते म्हणाले, ‘आमच्या क्रीडांगणावरील स्थानिक ‘इकोसिस्टीम’ भक्कम असेल, तरच आमचा पाया मजबूत होईल. तेव्हाच आमचे युवा देशात आणि जगभरात सर्वोत्कृष्ट कामगिरी करतील.’ ‘खेलो इंडिया’ने देशातील युवा क्रीडापटूंना नवी आश्‍वासक दिशा दाखविली आहे. केवळ खेळून भागत नाही. मैदानावर यशाला गवसणी घालण्यासाठी खडतर परिश्रम, त्याग, चिकाटी, शास्त्रोक्त प्रशिक्षण यांची गरज भासते. आवश्‍यक आर्थिक सुबत्ताही हवी. पैशांशिवाय प्रगती अशक्‍यच. दर्जेदार प्रशिक्षण, स्पर्धांसाठी प्रवास, समतोल आहार यांची सांगड घालण्यासाठी खर्चही खूप येतो. अशा परिस्थितीत गुणवान युवा क्रीडापटूंचे पालक हतबल ठरतात. मुलांची क्रीडा मैदानावरील वाढ खुंटते. अकाली कोमेजलेल��� क्रीडा गुणवत्ता देशात खूप आहे. शालेय पातळीवर खेळून झाले, की गरिबीमुळे मुलांना क्रीडांगणावरील वाट मोडावी लागते. संसाराचा गाडा चालवावा लागतो. उपाशीपोटी खेळून काही पुढे सरकता येत नाही. जीवन सैरभैर बनते. त्यामुळे जास्त वेळा शहरी भागातील मुलेच प्रगतिपथावर दिसतात, तर ग्रामीण मुलं संसाररुपी चक्रव्यूहात अडकतात. ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून केंद्र सरकारला हे प्रतिकूल चित्र बदलायचे आहे, त्यास गेल्या वर्षीपासून प्रेरक सुरुवात झालेली आहे. देशात ‘खेलो इंडिया’द्वारे क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी ठोस अशी सकारात्मक पावले टाकली जात असल्याचे दिसून येत आहे.\nशालेय पातळीवर खेळत असताना मुलांना फक्त खेळायचे असते, त्यानंतर व्याप्ती वाढत जाते. तुटपुंजी मिळकत असलेल्या पालकांना मुलांच्या शिक्षणाचा आणि जोडून येणाऱ्या क्रीडा गुणवत्तेचा खर्च झेपत नाही. त्यासाठी ‘खेलो इंडिया’ने मदतीचा हात पुढे केला आहे. ‘खेलो इंडिया’द्वारे देशभरातील एक हजार प्रतिभाशाली खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. त्यांना दर वर्षी प्रत्येकी पाच लाख रुपयांची शिष्यवृत्ती आठ वर्षांसाठी दिली जाणार आहे. त्यामुळे शालेय पातळीवरूनच खेळाडूंना पैशांची चणचण भासणार नाही. ते केवळ सर्वोत्तम कामगिरीचा ध्यास घेऊन क्रीडा मैदानावर घाम गाळू शकतील. पहिल्या वर्षी १७ वर्षांखालील गट, यंदा २१ वर्षांखालील गट यांना मिळालेले यश पाहून, ‘खेलो इंडिया’ प्रशासन पुढील वर्षीपासून १२ वर्षांखालील खेळाडूंचा गट सुरू करण्याचा विचार करत आहे. तसं झाल्यास आणखीनच चांगले होईल. प्राथमिक शालेय पातळीपासून क्रीडा गुणवत्तेला प्रोत्साहन लाभेल. मुलं आणखी जोमाने मैदानावर येतील. अभिनव शॉ या अवघ्या दहा वर्षीय मुलाने नेमबाजीत सुवर्णपदक जिंकले. देशातील तो सर्वांत युवा विजेता आहे. असे कितीतरी ‘अभिनव’ देशात लपलेले आहेत. १२ वर्षांखालील गटातील क्रीडापटूंना संधी मिळाल्यास लहान वयापासूनच ‘चॅंपियन’ घडविला जाईल.\nपुण्यातील ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत ग्रामीण भागातील गुणवत्तेचा जयजयकार पाहायला मिळाला. केवळ शहरी भागातील मुलंच ‘स्मार्ट’ असतात ही बाब ग्रामीण मुलांनी खोटी ठरविली आहे. देशातील ग्रामपातळीवरील क्रीडांगणे गुणवत्ता आणि प्रतिभासंपन्न आहेत. देशातील परिपूर्ण गुणवत्ता ग्रामीण भागात लपलेली आहे. ती हु���कणे आवश्‍यक ठरते. त्यासाठी शासनाला गावागावांत जावे लागेल. ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून ग्रामीण भागातील शालेय मुलांनी चमक दाखविली. त्याचा खास उल्लेख पंतप्रधानांनी ‘मन की बात’मध्ये केला. पुण्यातील स्पर्धेत भाजीपाला विकणाऱ्याची मुलगी पदक विजेती ठरली. एक सुरक्षा रक्षक, ज्याला राहण्यास घर नाही. त्याच्या मुलाने ‘खेलो इंडिया’त पदक जिंकले. साताऱ्याची सोनाली हेळवी ही महाराष्ट्राच्या २१ वर्षांखालील महिला कबड्डी संघाची कर्णधार. लहान वयातच वडिलांच्या छत्रास मुकली. आई आणि भावाच्या मदतीने क्रीडा मैदानावर झळकली. आपल्या देशात क्रीडा संस्कृती नसल्याचा उल्लेख वारंवार होतो. त्यात तथ्यही आहे. व्यावसायिकतेचा अभाव यामुळे भारतीय क्रीडापटू पिछाडीवर राहत असत. आता चित्र बदलत आहे. त्यात ग्रामीण गुणवत्तेचा मोलाचा वाटा आहे. केवळ शहरात राहून विकास साधता येत नाही, तर ग्रामीण भागात ‘विकासगंगा’ नियोजनबद्धरीत्या पोचली, तर तेथील कणखर मुलं देशाचे नाव रोशन करू शकतात, हे सिद्ध झालेले आहे. क्रीडा संस्कृतीची जोपासना ‘ग्रासरूट’ पातळीवरच हवी. पुढे योग्य दिशा गवसली, की खेळाडूची प्रतिभा बहरते, त्यास धुमारे फुटतात. जम्मू-काश्‍मीरमधील बावलीन या जिम्नॅस्टने आवश्‍यक सुविधा नसतानाही ‘खेलो इंडिया’त जिम्नॅस्टिकमध्ये तीन सुवर्ण व दोन रौप्यपदके जिंकली. अशी कितीतरी मुले संधीच्या प्रतीक्षेत आहेत.\n‘खेलो इंडिया’ समारोपास महत्त्वपूर्ण घोषणा झाली. पुढील वर्षीपासून शाळेत खेळाचा एक तास करण्याचे जाहीर करण्यात आले. मैदानावर यश काही झटपट मिळत नाही. शाळेत असताना अभ्यासाबरोबर खेळाचा सराव, प्रशिक्षण यांची सांगड घालणे खूपच कठीण असते. त्यात ‘बालमन’ गोंधळते. अभ्यास, की खेळ या द्विधावस्थेत सापडल्याने एकतर अभ्यासाकडे दुर्लक्ष किंवा क्रीडा मैदानाकडे पाठ झाल्याचे पाहायला मिळते. शाळेतच खेळण्यासाठी एक तास मिळत असेल, तर चांगली गोष्ट आहे. आता शालेय प्रशासनास दक्ष राहावे लागेल. शारीरिक शिक्षण (पीई) शैक्षणिक पातळीवर बंधनकारक आहे, पण हा विषय किती गांभीर्याने घेतला जातो हा संशोधनाचा विषय ठरावा. खेळासाठी मिळणाऱ्या एका तासाचा नियोजनबद्ध वापर व्हायला हवा. या कालावधीत विद्यार्थ्यांच्या उपजत क्रीडा प्रतिभेला गोंजरण्याचेच काम व्हावे हीच या योजनेमागील प्रामाणिक भूमिका र��हायला हवी. महाराष्ट्र सरकार खेळाडूंसाठी मार्गदर्शन केंद्रे सुरू करण्याच्या विचाराधीन आहे. ही काळाची गरज आहे. योग्य मार्गदर्शनाअभावी खेळाडू भरकटू शकतात. मार्गदर्शन केंद्रामध्ये खेळाडूंच्या कारकिर्दीची योग्य निगराणी राखली जाणार आहे. फक्त ही योजना लवकर कार्यान्वित होणे आवश्‍यक आहे. महाराष्ट्राचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केल्याप्रमाणे, क्रीडापटूंची शैक्षणिक प्रगती साधण्यासाठीही राज्य सरकार धोरणात्मक उपाययोजना करणार आहे. स्पर्धा, सराव, प्रशिक्षण यात गुंतून राहिल्यामुळे मुलांना अभ्यासाला वेळ देता येत नाही. त्याचे प्रतिकूल परिणाम परीक्षांत दिसतात. काही वेळा खेळाडूंना परीक्षांचे वेळापत्रकही चुकते. काही शाळा क्रीडापटूंच्या हजेरपटावरील गैरहजेरीबाबत एकदम कडक धोरण घेते. त्यात सवलत मिळाली, तर युवा क्रीडापटू व त्यांचे पालक निश्‍चितच दुवा देतील. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, शालेय क्रीडापटूंसाठी क्रीडा गुण खूपच मौल्यवान ठरतात. या योजनेची काटेकोर अंमलबजावणी व्हायला हवी. ‘खेलो इंडिया’च्या प्रशस्तिपत्रकांचाही शासन दरबारी सन्मान व्हायला हवा. क्रीडा गुण, क्रीडा पुरस्कार, सरकारी नोकरीसाठी ‘खेलो इंडिया’ प्रशस्तिपत्रक ग्राह्य ठरल्यास तो दुग्धशर्करायोग ठरेल.\nपुण्यातील ‘खेलो इंडिया’ युवा स्पर्धेत यजमान महाराष्ट्राने पदकांचे द्विशतक पार केले. देशातील राज्ये आणि संघराज्ये मिळून ३६ पैकी २९ राज्य-संघराज्यांच्या खेळाडूंनी पदके जिंकली. २४ राज्यांनी किमान एक पदक जिंकले, ईशान्येकडील त्रिपुरा राज्यानेही एक सुवर्णपदक जिंकले. याचाच अर्थ देशातील प्रत्येक राज्यात क्रीडा जागर होत आहे. गतवर्षी ‘खेलो इंडिया’त हरियानाने सर्वाधिक ३८ सुवर्णपदकांसह एकूण १०२ पदके जिंकली, तर यंदा महाराष्ट्राने ८५ सुवर्णपदकांसह २२८ पदकांची कमाई करून अव्वल स्थान मिळविले. हरियानास यंदा ६२ सुवर्णपदकांसह १७८ पदके मिळाली. पुण्यातील स्पर्धेत १७ व २१ वर्षांखालील वयोगटातील सुमारे सहा हजार युवा क्रीडापटू सहभागी झाले. चौदा दिवसांत पुणे ‘क्रीडामय’ बनले होते. राष्ट्रीय पातळीवरील विचार करता, महाराष्ट्राची ‘खेलो इंडिया’तील प्रगती आश्‍वासक आहे. यंदा जास्त पदके मिळाली, तो दर्जा कायम राखण्यासाठी शासनालाही प्रयत्नशील राहावे लागेल. महारा��्ट्रातील खेड्यापाड्यात अफाट गुणवत्ता आहे. क्रीडा संस्कृतीचा विकास आणि प्रसार याद्वारे राज्य शासनास लपलेली गुणवत्ता शोधणे शक्‍य आहे. हरियानात क्रीडापटूंना पदके जिंकल्यानंतर मोठी आर्थिक रक्कम मिळते. ऑलिंपिक, आशिया पातळीवर खेळताना हरियानवी क्रीडापटूंचे लक्ष्य केवळ पदकावरच केंद्रित असते. आर्थिक पाठबळ त्यास प्रमुख कारण असते. पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यातील क्रीडा गुणवत्ताही मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशमान होताना दिसते. तेथे मोठ्या प्रमाणात सुविधा आहेत. खेळाडू म्हणजे देशाची संपत्ती. तिच्या जोपासनेसाठी परिपूर्ण प्रयत्न अत्यावश्‍यक आहेत. भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई), तसेच सेनादलाच्या प्रयत्नांमुळे देशातील ईशान्येकडील क्रीडा गुणवत्ताही देशाचे नाव प्रकाशमान करताना दिसते. ‘चॅंपियन’ काही एका रात्रीत तयार होत नाही. वेळीच राज्य शासनाच्या सुविधा मिळाल्या तरच ऑलिंपिक, आशियाई पदक जिंकण्याचे स्वप्न पाहता येतील.\nभारतीय क्रीडांगणाचा विचार करता, नकारात्मक गोष्टी खूप दिसतील, त्याचवेळी बऱ्याच सकारात्मक बाबीही आहेत. निराशेची जळमटे फेकून नव्या उत्साहाने प्रयत्न केले तरच यश मिळेल. ‘खेलो इंडिया’ ही एक सकारात्मक सुरुवात आहे. गतवर्षीच्या ‘खेलो इंडिया’त खेळलेली युवा नेमबाज मनू भाकर हिने वर्षभरात आंतरराष्ट्रीय मैदानावर मोठी झेप घेतली. अन्य क्रीडापटूही प्रगतिपथावर दिसले. वेटलिफ्टर जेरेमी लालरिननुंगा याने ब्यूनॉस आयर्समधील युवा ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. नेमबाज मेहुली घोष हिने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली. जलतरणपटू श्रीहरी नटराज जागतिक तरण तलावात आशास्थान ठरला आहे. कितीतरी उदाहरणे आहेत. फक्त गरज आहे, योग्य मार्गदर्शन आणि पाठबळाची. केवळ निराशावाद जपत अपयशाला दूषण देण्याचे दिवस कधीच मागे पडले आहेत. एका स्पर्धेत अपयशी ठरल्याने आकाश कोसळत नाही. झोकून दिल्यास निश्‍चित यशप्राप्ती होईल. केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धनसिंह राठोड हे ऑलिंपिक पदक विजेते नेमबाज. २००४ मधील अथेन्स ऑलिंपिकमध्ये त्यांनी रौप्यपदक जिंकले. तेव्हा त्यांचे खूप कौतुक झाले. त्यांचा आदर्श बाळगत २००८ मधील बीजिंग ऑलिंपिकमध्ये नेमबाज अभिनव बिंद्रा याने सुवर्णपदकास गवसणी घातली. देशाला वैयक्तिक गटात मिळालेले हे पहि���े सुवर्णपदक ठरले. क्रीडा मैदानावर आदर्श हवेतच. अगोदरच्या क्रीडापटूंची यशस्वी कामगिरी पाहूनच पुढील पिढी प्रेरित होते. ऑलिंपिकमध्ये पूर्वी केवळ हॉकीतच भारताने सोनेरी दिवस अनुभवले. आता नेमबाजी, कुस्ती, बॅडमिंटन, बॉक्‍सिंग, टेनिस, वेटलिफ्टिंग हे भारताचे ऑलिंपिकमधील पदक विजेते खेळ ठरले आहेत. त्यात अन्य खेळाचीही भर पडू शकते. हे काम ‘खेलो इंडिया’ निश्‍चितच करू शकेल. गेल्या वर्षी जाकार्ता-पालेमबंग येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण १५ सुवर्णांसह एकूण ६९ पदके जिंकली. आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. १९९० मध्ये बीजिंगमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला केवळ एक सुवर्णपदक मिळाले होते. २८ वर्षांनंतर भारताने मोठी मजल मारताना एका सुवर्णपदकावरून तब्बल १५ सुवर्णपदकांना गवसणी घातली. हे बदललेले चित्र अतिशय स्फूर्तीदायक आहे. भारतीय क्रीडापटूंकडे दुर्लक्ष करण्याचे दिवस भूतकाळात जमा झालेले आहेत. जागतिक पातळीवर भारत एक शक्ती या नात्याने पुढे सरकत आहे. देशातील क्रीडाशक्ती प्रबळ होत आहे आणि त्यास खतपाणी घालण्याचे काम ‘खेलो इंडिया’द्वारे होत आहे.\n‘पांढरा हत्ती’ बनू नये...\n‘खेलो इंडिया’ उपक्रमाचे कौतुक करताना एक भीतीही जाणवत आहे. देशात सध्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा दर्जा अतिशय खालावलेला आहे. प्रत्येक राज्यात क्रीडा संस्कृती रुजावी, तेथे साधनसुविधा, स्टेडियम यांची निर्मिती व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे वेगवेगळ्या राज्यात आयोजन होते. त्याचे चांगले परिणाम दिसलेले आहे. बालेवाडी-पुण्यातील क्रीडा सुविधा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आहेत. २००८ मध्ये या ठिकाणी युवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन झाले होते. हैदराबाद, गुवाहाटी येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमुळे उभ्या राहिलेल्या सुविधाही जागतिक दर्जाच्या आहेत. मात्र अन्यत्र आश्‍वासक चित्र नाही. गोव्यात ३६वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार आहे, पण या चिमुकल्या राज्याची तयारी निराशाजनक आहेत. स्पर्धा वारंवार पुढे ढकलली जात आहे. केरळमधील राष्ट्रीय स्पर्धेच्या बाबतीतही असेच घडले होते. आपण ऑलिंपिक, आशियाई क्रीडा स्पर्धेत पदके जिंकण्याची स्वप्ने पाहत आहोत, पण राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा वारंवार पुढे जाणे खेळाडूंसाठी क्‍लेशदायक असते. साऱ्या मेहनतीवर पाणी फेरले जाते. ‘खेलो इंडिया’च्या बाबतीत हे टाळायला हवे. नियमानुसार ही स्पर्धा दरवर्षी व्हायलाच हवी. त्यासाठी सुरुवातीस केवळ सुविधा उपलब्ध असलेल्या राज्यांचाच विचार व्हावा. अन्य राज्यांना यजमानपद देताना किमान पाच वर्षांचा कालावधी साधनसुविधांच्या उभारणीसाठी मिळावा. केंद्र सरकारची योजना हाच नजरेने ‘खेलो इंडिया’कडे पाहिले जाऊ नये. स्पर्धा ‘लाल फिती’च्या कारभारात अडकली, तर हा बहुमूल्य उपक्रम केवळ ‘पांढरा हत्ती’ बनेल. भविष्यात केवळ औपचारिकतेपूरते आयोजन होण्याचा संभाव्य धोका टाळायला हवा, त्यासाठी केंद्र सरकार, क्रीडा व युवा व्यवहार खाते, भारतीय क्रीडा प्राधिकरण यांना जागरूक राहावे लागेल.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.swapp.co.in/site/indianstatedistrictsubdistrictarealist.php?stateid=8y68qEDJ0ugeDsGafWxiUw%3D%3D&districtid=eLmouSnEJhpnk2br5KE5wQ%3D%3D&subdistrictid=ikXDEasfi8S0GV6ic3ux6g%3D%3D", "date_download": "2019-08-20T23:06:43Z", "digest": "sha1:U5X7GVJ5SF3GD773YWHXQ3WCAC2UNO7B", "length": 18003, "nlines": 405, "source_domain": "www.swapp.co.in", "title": "Taluka Mawal District Pune ( तालुका मावळ जिल्हा पुणे ) Indian State List", "raw_content": "\nजिल्हा / जिला - पुणे\nतालुका / तहसील - मावळ\nआधळे बु गाव माहिती\nआधळे खु गाव माहिती\nआढे खु गाव माहिती\nऔन्ढे खु गाव माहिती\nबेबाद ओहोल गाव माहिती\nब्राह्मण वाडी गाव माहिती\nब्राम्हणवाडी (555916) गाव माहिती\nब्राह्मणवाडी (555995) गाव माहिती\nगेव्हांडे अपती गाव माहिती\nगेव्हांडे खडक गाव माहिती\nकंबारे अंदार मावल गाव माहिती\nकंबारे एन.एम. गाव माहिती\nखडकले (शहर) गाव माहिती\nकोंडीवाडे ए.एम. गाव माहिती\nकोंडीवाडे एन.एम गाव माहिती\nकूणे अंसुटे गाव माहिती\nकूणे एन.एम. गाव माहिती\nकुसगाव बु. (शहर) गाव माहिती\nकुसगाव खु गाव माहिती\nकुसगाव पी.एम. गाव माहिती\nलोनावाला (एम क्ल) गाव माहिती\nमालावएंडी थुले गाव माहिती\nमालवाली एन.एम. गाव माहिती\nमालवाली पी.एम. गाव माहिती\nमालेगाव बु. गाव माहिती\nमालेगाव खु गाव माहिती\nनानोली एन.एम. गाव माहिती\nनानोली तर्फ चाकण गाव माहिती\nपले नाने मावल गाव माहिती\nपले पवन मावल गाव माहिती\nतकवे बु. गाव माहिती\nतकवे खु गाव माहिती\nटळगांव दाभाडे (एम क���ल) गाव माहिती\nतळेगाव दाभाडे (ग्रामीण) गाव माहिती\nउंबरे नवलख गाव माहिती\nवडगाव (शहर) गाव माहिती\n(https://www.swapp.co.in) - मराठीत महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालूके आणि त्यातील गावांची मराठीत माहिती असलेल्या एकमेव वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.\nतुमचे नाव मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड आणि तेलुगू भाषांमध्ये पाहण्यासाठी क्लिक करा\nवेबसाईटचे नाव रजिस्टर करण्यापूर्वी उपलब्धता तपासण्यासाठी क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/viral-news.html", "date_download": "2019-08-20T22:40:02Z", "digest": "sha1:GYZ733P47DAMYC45DCKBQIM3SH6JMEC3", "length": 9706, "nlines": 118, "source_domain": "zeenews.india.com", "title": "viral news News in Marathi, Latest viral news news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…\nनागपूर| अबब... दीड लाखांचा चहा\nनागपूर| अबब... दीड लाखांचा चहा\nलोकसभेच्या 'त्या' महिला खासदाराकडून प्रेमाची जाहीर कबुली\nजेव्हा वास्तव स्वप्नापेक्षा अधिक सुंदर असतं, अशी कॅप्शनही त्यांनी फोटोखाली लिहली आहे.\nVIDEO: अमेरिकन दुतावासातील अधिकाऱ्यांचा 'मराठी बाणा' पाहून व्हाल थक्क\nअमेरिकन दुतावासातील अधिकाऱ्यांची 'लय भारी' डायलॉगबाजी\nआली लहर केला कहर हनीमूनला गेलेल्या 'या' जोडप्याने काय केले ते पाहा\nदोघांनी जे केले, ते ऐकून अनेकजण अवाक झाले.\nभाजपच्या 'या' नेत्याने पुशअप मारण्याच्या स्पर्धेत न्यूज अँकरला हरवले\nत्यांचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nचिमुरडीचं डोकं हंड्यामध्ये अडकले अन्...\nहंडा कटरने कापून या मुलीचं डोकं बाहेर काढण्यात आलं.\nचालत्या कारमधून उतरून लोक करतायत डान्स; ट्रेंडमुळे घातक आव्हान\nहा डान्स खास करून...अमेरिका, यूरोप, इजिप्त, जोर्डन आणि यूएईमध्ये जोरदार ट्रेंडमध्ये आहे. हा ट्रेंड फॉलो करताना अपघाताच्या घटना घडल्याचेही पुढे आले आहे.\nहे पाहून व्हाल थक्क; डोळ्यांच्या बुब्बुळांवर टॅटू काढण्याचा नवा ट्रेंड\nदोन महिने डोळ्यातून सतत पाणी येत राहते व काहीच दिसतही नाही.\nमोदींच्या आश्वासनातले १५ लाख न मिळाल्याने तरूणाचा जाळून घेण्याचा प्रयत्न\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरूण मुळचा धनराजपूर गावचा असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आश्वासन दिलेले १५ लाख रुपये मागण्यासाठी तो बँकेत आला होता.\nव्हिडिओ: सिंहाने चोरले चॉकलेट; घटना सीसीटीव्ह��त कैद\nसमाजमाध्यमांमध्ये (सोशल मीडिया) हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.\nव्हिडिओ : भिंतीला प्लास्टर करणाऱ्या मिस्त्रीचा डान्स पाहून नेटकरी अवाक\nतुम्ही जर हा व्हिडिओ पहाल तर तुम्हाला ध्यानात येईल की, नेटीझन्स हा व्हिडिओ इतक्या अधिक प्रमाणात का पाहात आहेत.\nव्हिडिओ: बॉलिवूड गाण्यांचे विक्रेत्याने केले केळी व्हर्जन\nएक पाकिस्तानी कलाकार केळी विक्रेता सोशल मीडियावर सध्या जोरदार हीट झाला आहे. जो बॉलिवूड गाण्यांचा वापर चक्क केळी विकण्यासाठी करतो.\n1000, 350 आणि 5 रुपयांच्या व्हायरल नोटीमागील सत्य...\nसोशल मीडियावर 1000, 350 आणि 5 रुपयांच्या नोटांचे फोटो व्हायरल होत आहे.\nमोहम्मद शमीवर उठलेल्या प्रश्नावर युवराज सिंगचे हे उत्तर...\nसध्या मोहम्मद शमी यांच्या कौटुंबिक वादाने क्रिकेट विश्वात मोठे वादळ उठले आहे. त्यामुळे सर्व पत्रकार इतर क्रिकेटर्सची या संदर्भात प्रतिक्रिया घेत आहेत. हरियाणाच्या सोनीपतमध्ये एका क्रिकेट अकादमीमध्ये पोहचलेल्या युवराज सिंगला पत्रकारांनी शमी प्रकरणावर प्रतिक्रिया विचारली.\nआणखीन तीन चर्चित चेहरे अडकणार शिवबंधनात\n३५४ करोडोंच्या घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांच्या भाच्याला अटक\nनवी मुंबईत झोमॅटो डिलिव्हरी गर्लला अटक\nभारताने असे उचलले पाऊल, पाकिस्तानची ओरड - 'पाणी पाणी', आम्ही बुडणार आहोत\nपंतप्रधान मोदींच्या फोननंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं काश्मीर मुद्यावर ट्विट\nब्रेकअपनंतर जॅकलिन-साजिदच्या नात्याला पुन्हा नवे वळण\nउदयनराजे भोसलेही भाजपच्या वाटेवर\nविलियमसन-धनंजयाची बॉलिंग ऍक्शन संशयास्पद, आयसीसीकडे तक्रार\n'या' नवविवाहित सेलिब्रिटीचा स्विमिंगपूलमधला फोटो व्हायरल\nचांद्रयान-२ चंद्राच्या कक्षेत दाखल, महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे ओलांडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/ajit-pawar-even-hands-up-who-will-help-to-sanjay-kakade-now/", "date_download": "2019-08-20T23:24:52Z", "digest": "sha1:R23CN4UBQXNM6GNXNRHWXUN7NAI5LQRJ", "length": 7432, "nlines": 116, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "Ajit Pawar even hands up; Who will help to Sanjay Kakade now", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nअजित पवारांनीही केले हात वर; संजय काकडे आता कोणाची मदत घेणार\nकाँग्रेस नंतर आता संजय काकडे यांनी राष्ट्रवादीसोबत लोकसभा लढवण्याची चर्चा सुरु केली होती त्या��ाठी त्यांनी अजित पार यांची भेट घेतली. त्यांनी अजित पवार यांच्याकडे लोकसभेसाठी पाठिंबा द्या अशी मागणी केली असल्याचे समोर आले आहे. मात्र, अजित पवार यांनी काकडेंचा भ्रमनिरास केला.\nआघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला जाणार आहे. त्यामुळे काँग्रेस देईल त्या उमेदवारासाठी काम करणार आहे असं म्हणत अजित पवारांनी हात वर केले आहेत. तसेच अपक्ष म्हणून निवडून आणणे अशक्य आहे असेही अजित पवार यांनी काकडेंनी स्पष्ट केलं आहे.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nअजित पवारांच्या नकारानंतर आता संजय काकडे यांचे पुढचे पाऊल काय असेल काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांनी पाठिंबा नाकारल्यानंतर आता काकडे लोकसभेसाठी कोणाची मदत घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.\nदरम्यान, संजय काकडेंनी भाजपविरोधात जाहीर बंड केलंय. भाजपने आतापर्यंत माझा वापर करुन घेतल्याचं असेही ते म्हणाले आहे. त्यामुळे भाजपनेहि त्यांची साथ सोडल्याचे स्पष्ट झाले आहे.\nपवारांच्या नव्या पिढीचा शिलेदार कोण \n“जो जातीचं नाव काढेल त्याला मी ठोकून काढेल”\n“आम्ही प्रियांकांना आता देशाच्या स्वाधीन करत आहोत”\n‘पवार पंतप्रधान होणार असतील, तर शिवसेनाचा पाठिंबा’; भुजबळांना विश्वास\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nमुख्यमंत्र्यांच्या भाच्याला ईडीकडून अटक, 354…\nदेशात हिंसाचाराच्या घटनात वाढ – माजी…\nकर्नाटकातील येडीयुरप्पा सरकारचा मंत्रिमंडळ…\n’56 इंचाची छाती असणारे मोदी राज ठाकरेंना…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/ncp-27/", "date_download": "2019-08-20T23:51:07Z", "digest": "sha1:HTVXWPPKMG7WNWD7PRO5RFLN4I5ASXPS", "length": 10451, "nlines": 61, "source_domain": "mymarathi.net", "title": "आघाड्या आणि सेल बळकट करा :राष्ट्रवादी चा मंत्र - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune आघाड्या आणि सेल बळकट करा :राष्ट्रवादी चा मंत्र\nआघाड्या आणि सेल बळकट करा :राष्ट्रवादी चा मंत्र\nराष्ट्रवादी काँग्रेस च्या पुणे शहर आणि पुणे जिल्हा ओबीसी सेल च्या कार्यकारिणीची बैठक १७ जुलै रोजी निसर्ग मंगल कार्यालय (मार्केट यार्ड ) येथे झाली . पक्षाच्या सर्व आघाड्या आणि सेल बळकट करा ,त्यातून जनतेशी संवाद वाढवून पक्ष बळकट करा ,असा मंत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आला . पक्षाच्या सर्व आघाड्या आणि सेलचे प्रदेश समन्वयक सुहास उभे यांचा नियुक्तीबद्दल यावेळी सत्कार करण्यात आला .\n‘माजी उपमुख्यमंत्री अजित पवार ,खा.सुप्रिया सुळे,प्रदेशध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्ष संघटना बळकट करण्यासाठी खास सूचना दिल्या असून विधानसभा स्तरावर पक्षाच्या सर्व आघाड्या आणि सेल नव्या कार्यकारिणीसह कृती कार्यक्रम घेवून जनतेसमोर येणार आहेत .हा कृती कार्यक्रम धडाक्यात यशस्वी करा ‘ , असे आवाहन प्रदेश समन्वयक सुहास उभे यांनी केले\nबुधवार दिनांक १७ जुलै पुणे जिल्हा व पुणे शहर ओबीसी सेल ची बैठक निसर्ग कार्यालय पुणे या ठिकाणी झाली . यावेळी ओबीसी सेलचे प्रद्रेशध्यक्ष ईश्वर बाळबुधे ,पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर , पुणे शहराध्यक्ष चेतन तुपे , प्रदेश समन्वयक सुहास उभे यांनी मार्गदर्शन केले . आगामी विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्हातील जागा जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या माध्यमातून सज्ज रहावे, राष्ट्रवादी पक्षाचे काम सेलच्या पदाधिकारी यांनी समाजातील तळागाळापर्यंत जावून पोहचावे ,म्हणजे विधानसभेला सर्वाधिक आमदार निवडून येतील . बहुजन समाजासाठी ,प्रगतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस चे संस्थापक शरद पवार यांनी सर्वाधिक योगदान दिले आहे . त्याची माहिती कार्यकर्त्यांनी शेवटच्या मतदारांपर्यंत पोहोचवली पाहिजे ,असेही आवाहन करण्यात आले .\nयावेळी ओबीसी सेलचे प्रद्रेशध्यक्ष ईश्वर बाळबुधे , पक्षाच्या सर्व आघाड्या आणि सेलचे प्रदेश समन्वयक सुहास उभे ,ओबीसी जिल्हाध्यक्ष शिवदास उबाळे,संतोष नांगरे(ओबीसी सेल पुणे शहराध्यक्ष),रुपेश आखाडे(पुणे) ,नितीन शेंडे (बारामती), राज पाटील( इंदापूर), शिवाजी झगडे , सौ नुसरत इनामदार( बारामती) ,संदिपान वाघमोडे (दौंड ), बाळासाहेब झोरे( मुळशी ),संदीप थोरात( वाघोली) तसेच सेल चे सर्व तालुका अध्यक्ष उपस्थित होते*\nस्थायी समितीतून सल्लागारांचे ‘चांगभले ‘….\nबेंगळुरू, नागपूर, मुंबई येथे 420 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह स्मार्ट कॅम्पस उभारण्याची जीआयआयएसची योजना\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/recipe-of-kairi-rice/", "date_download": "2019-08-20T22:43:44Z", "digest": "sha1:2ECB6I6AIVEKSANBXXM5SAMMFUIB6DYI", "length": 12621, "nlines": 140, "source_domain": "www.saamana.com", "title": "कैरी भात | Saamana (सामना)", "raw_content": "\n त��मच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nसाहित्य : १ चमचा किसलेले आले, १ चमचा हळद पावडर, हिंग चिमूटभर, मोहरी चिमूटभर, थोडेसे जिरे, मीठ चवीपुरते, ३ मोठ्या लाल मिरच्या, तेल ४ चमचे, चणाडाळ १ चमचा, ६ कापलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर चिरलेली, ५० ग्रॅम काजू, उडीद डाळ १ चमचा, कैरीचा गर १ कप, ताजा भात ४ कप, कडिपत्त्याची दोन तीन पाने.\nकृती : कैरी भात करताना सर्वप्रतम एका कढईत तेल तापवा. त्यात अख्ख्या लाल मिरच्या, मोहरी आणि जिरे घालून ते तडतडू द्या. त्यानंतर त्यात चणाडाळ, उडीद डाळ आणि कापलेले काजू घालून परतून घ्या. हे झाले की त्याच कढईत थोडे हिंग, कापलेल्या हिरव्या मिरच्या. कोथिंबीर, किसलेले आले, हळद पावडर आणि कैरीचा गर घाला. हे मिश्रण चांगले शिजले की मग त्यात ताजा फडफडीत भात घालून ते ढवळून घ्या. हा गरमागरम वाढला तर छान लागेल.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/tanu-weds-manu-3-film-kangna-ranawat-not-in-film-say-himanshu-sharma/", "date_download": "2019-08-20T23:34:18Z", "digest": "sha1:GG3ERQA5DSCJRPM45JXNRV6BAC7IWLTC", "length": 7344, "nlines": 111, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "tanu-weds-manu-3-film-kangna-ranawat not in film say himanshu sharma", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\n'तनू वेड्स मनू 3' मध्ये कंगना दिसणार नाही\nमुंबई, दि. 13 – सध्या रंगून चित्रपटाच्या ट्रेलरमुळे चर्चेत असलेल्या अभिनेत्री कंगना रानौत आणि तिच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ‘तनू वेड्स मनू 3’ मधून कंगनाचा पत्ता कट झाला असून चित्रपटात ती दिसणार नाही असं कळत आहे. ‘तनू वेड्स मनू’ चित्रपटातील भूमिकांसाठी कंगनाचं सर्वांनीच कौतुक केलं होतं. या चित्रपटांमुळे तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. त्यामुळे कंगना चित्रपटात नसल्याने चाहत्यांनी निराशा होईल एवढं नक्की.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nबॉलिवूडचे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक मोहम्मद जहूर खय्याम यांचे…\n‘तनू वेड्स मनू’ मालिकेतील तिस-या चित्रपटाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. ‘तनू वेड्स मनू’ आणि त्याच्या सिक्वेलमध्ये कंगनाने मुख्य भूमिका निभावली होती. पण ‘तनू वेड्स मनू 3’ मध्ये कंगना दिसणार नाही. कंगनाच्या जागी दुस-या अभिनेत्रीला मुख्य भूमिकेसाठी कास्ट करण्याचा विचार सध्या चालू आहे.\nया चित्रपटाचं दिग्दर्शन आनंद राय करणार नसून त्यांच्या जागी दोन्ही चित्रपटांचं स्क्रिप्टिंग करणारे हिमांशू शर्मा करणार आहे. हिमांशू यांची चित्रपटाची कथा लिहिण्यास सुरुवात केली आहे. हिमांशू यांनी दिलेल्या सल्ल्यानंतरच कंगनाचा पत्ता कट झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. 2017 मध्ये कंगना चित्रपटात नसल्याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nबॉलिवूडचे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक मोहम्मद जहूर खय्याम यांचे वयाच्या 93 व्या वर्षी…\n‘भूल भुलैय्या 2’ चा कार्तिक आयर्नचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज\nया मराठी अभिनेत्रींकडून सांगलीतील पुरग्रस्तांना 5 कोटीची मदत\nअखेर बॉलिवूडच्या ‘बिग बीं’कडून पूरग्रस्तांना मदत\nहिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार्सचा पुरग्रस्तांकडे कानाडोळा का\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –���\n‘राज ठाकरे यांना ईडीने नोटीस…\nशिवस्वराज्य यात्रा सुरू होताच अमोल कोल्हेंची…\n’56 इंचाची छाती असणारे मोदी राज ठाकरेंना…\n‘भारतीय कायदा म्हणजे प्रकाश…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80", "date_download": "2019-08-20T22:51:30Z", "digest": "sha1:HXC6SZJPNCQIKCHKX3GHXEX7BLWTU7YP", "length": 13149, "nlines": 90, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वसंत अनंत माळी - विकिपीडिया", "raw_content": "\nवसंत अनंत माळी (जन्म २२ ऑगस्ट १९११ - मृत्यू ८ ऑक्टोबर २०११) हे महाराष्ट्रातील ख्यातनाम चित्रकार होते.[१] पटावर कुचंल्याचा विशिष्ट तऱ्हेने वापराने रंगलेपन करण्याची आणि त्याद्वारे रंगछटा साधण्याची त्यांनी स्वतःची शेली विकसित केली होती. ह्या शैलीतील त्यांची कडकलक्ष्मी, मोरवाली, वसईवाले, बैरागी ही चित्रे प्रसिद्ध आहेत.[२] ते व्यक्तिचित्र रंगवण्यात निष्णात होते. त्यांनी अनेक व्यक्तिचित्रे रंगवलेली आहेत.\nवसंत अनंत माळी यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्याचे वडील अनंत आणि आजोबा मल्हार हे देखिल चित्रकार होते. त्यांच्या आईचे नाव मुक्ताबाई. त्यांचे शालेय शिक्षण कोल्हापूरमध्ये झाले होते.[३]\nवसंतराव केवळ दहा वर्षाचे असताना त्यांच्या वडीलांचे निधन झाले. त्यानंतर वडिलांचे मित्र कोलवालकर यांनी वसंत माळी यांच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली व त्यांना मुंबईला बोलावले. मुंबईच्या इंपिरिअल शाळेमध्ये त्यांचे पुढील शिक्षण सुरू झाल्यावर तेथे कलाशिक्षक असणाऱ्या गाडगीळ मास्तरांनी या मुलाची चित्रकलेतील प्रगती पाहून त्यांना गिरगावातील चित्रकर केतकरांच्या वर्गाला घालण्याचा सल्ला दिला. या वर्गांचा माळींना फायदा झाला. तेथवरची त्यांची चित्रकलेतील प्रगती पाहून त्यांना सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये थेट तिसऱ्या वर्षात प्रवेश मिळाला.[३]\nसर जे.जे. आर्ट स्कूलमधील धुरंधर, तासकर, आगासकर, चुडेकर, नगरकर इ. नामवंत कलाशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे वसंतरावांची चित्रकला बहरली. व्यक्तिचित्रणावर त्यांनी भरपूर मेहनत केली. खास करून चुडेकर मास्तरांच्या विरोधी रंगछटांच्या व धाडसी फटकारे असणाऱ्या चित्रांचा प्रभाव त्यांच्यावर अधिक पडला.[३] पुढे त्यांनी स्वतः विकसित केलेल्या त्यांच्या वैशिष्टपुर्ण शैलीवरही चुडेकर मास्तरांच्या ह्या शैलीचा प्रभाव प्रकर्षाने जाणवतो. १९३४ साली अतिशय कडक निकाल लागला. त्यावर्षी असणाऱ्या अठरा विद्यार्थ्यापैकी अवघे पाचच विद्यार्थ्यी उत्तीर्ण झाले, त्यात वसंतरावांचे नाव होते. ते डिप्लोमा पास झाले.[२]\nवसंतरावांनी रंगलेपनाची आणि रंगछटा साधण्याची स्वतंत्र अशी शैली विकसीत केली होती. या शैलीत ते मोठ्या आकाराच्या रंगपटावर (कॅनव्हासवर) कुंचल्याच्या अचूक आणि लयबद्ध फटकाऱ्यांनी चित्रे काढीत असतं. यासाठी ते चुपटे आणि मोठ्याआकाराचे कुचंले वापरीत असतं. कुचंल्याच्या दोन फटकाऱ्यात काही जागा मोकळी सोडत असतं. यास कुचंल्यावरचे प्रभुत्व आणि आकर्षक रंगसंगती यांची जोड मिळाल्याने पहाणाऱ्याला मोहवून टाकील अशा चित्रांची निर्मिती होत असे. या शैलीत त्यांनी साकारलेली कडकलक्ष्मी, मोरवाली, वसईवाले, बैरागी ही चित्रे प्रसिद्ध आहेत.[२]\nशिक्षण पुर्ण झाल्यावर त्यांनी व्यक्तिचित्रणाच्याच क्षेत्रात कार्य करण्याचा निर्णय घेतला. त्यांना त्याच्या मामांनी स्वत-च्या गुरुदास फोटो स्टुडीओतील स्वतंत्र खोलीत व्यक्तिचित्रणाच्या स्टुडिओ सुरु करायला जागा दिली.[४] वसंतरावांच्या दिनचर्येप्रमाणे ते सकाळी फिरून नाष्टा करून प्रिन्सेस वरच्या या गुरुदास स्टुडीओत कामाला जायचे ते संध्याकाळपर्यंत काम करून रात्री ८ वाजल्यानंतरच घरी परतायचे.[५]\n^ नलिनी भागवत; माळी, वसंत अनंत ; समाविष्ट : विवेक आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोश; खंड ०६; दृश्यकला; संपा. बहुळकर, सुहास आणि घारे, दीपक; साप्ताहिक विवेक (हिंदुस्थान प्रकाशनसंस्था); २०१३; मुंबई (पृ. ४०९-४११)\n↑ a b c ग.आ.गांगल, चित्रकार वसंतरावांचे शब्दचित्र, समाविष्टः व्हि. ए. माळी, प्रकाशन- गांगल पब्लिकेशन्स्, पहिली आवृत्ती, २८ एप्रिल २००६, पृष्ठ- १५\n↑ a b c नलिनी भागवत; माळी, वसंत अनंत ; समाविष्ट : विवेक आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोश; खंड ०६; दृश्यकला; संपा. बहुळकर, सुहास आणि घारे, दीपक; साप्ताहिक विवेक (हिंदुस्थान प्रकाशनसंस्था); २०१३; मुंबई (पृ. ४०९)\n^ सौ. प्रफुल्ला डहाणूकर, अजातशत्रू श्री. माळी समाविष्टः व्हि. ए. माळी, प्रकाशन- गांगल पब्लिकेशन्स्, पहिली आवृत्ती, २८ एप्रिल २००६, पृष्ठ- १३\n^ सौ. इंदिरा वसंतराव माळी, माझे पति-श्री. वसंतराव माळी, समाविष्टः व्हि. ए. माळी, प्रकाशन- गांगल पब्लिकेशन्स्, पहिली आवृत्ती, २८ एप्रिल २००६, पृष्ठ- १८\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९११ मधील जन्म\nइ.स. २०११ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १३:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/if-a-child-is-born-on-january-1-then-get-five-lakhs/", "date_download": "2019-08-20T22:34:06Z", "digest": "sha1:JEGXT2INSZLK6QBHAWKOHV773V3LQ4KM", "length": 11189, "nlines": 226, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "एक जानेवारीला मुलगी जन्माला आल्यास पाच लाख मिळणार . | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/National/एक जानेवारीला मुलगी जन्माला आल्यास पाच लाख मिळणार .\nएक जानेवारीला मुलगी जन्माला आल्यास पाच लाख मिळणार .\nकर्नाटकातील बंगळुरू महापालिका रुग्णालयात एक जानेवारी रोजी जन्माला येणाऱ्या मुलीला तिच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन म्हणून तब्बल पाच लाख रुपये देण्यात येणार आहेत.\n0 497 एका मिनिटापेक्षा कमी\nबंगळुरू: :१ जानेवारीला जन्माला येणारी मुलगी ‘लक्ष्मी’च्या पावलानं घरी येणार आहे. कर्नाटकातील बंगळुरू महापालिका रुग्णालयात जन्माला येणाऱ्या मुलीला तिच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन म्हणून तब्बल पाच लाख रुपये देण्यात येणार आहेत.\nनववर्षाच्या 1 तारखेला बंगळुरू महापालिकेच्या रुग्णालयांत मुलगी जन्माला आल्यास तिच्या भविष्यासाठी प्रशासनातर्फे पाच लाख रुपये देण्यात येणार आहेत. महापौर आर. संपत राज यांनी ही माहिती दिली. महापालिकेच्या वतीने देण्यात येणारे पाच लाख रुपये महापालिका आयुक्त आणि मुलीच्या संयुक्त बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. ही रक्कम मुलीच्या शिक्षणासाठी खर्च करण्यात येणार आहे.\n६५ वर्षांच्या महिलेवर १५ वर्षांच्या मुलाकडून बलात्कार केल्याची घटना घडली आहे.\nलहान मुलींवर बलात्कार वाच्यता न करण्यासाठी दिले होते ५-५ रुपये .\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nदेशात रस्तेनिर्मितीचे सर्वाधिक काम महाराष्ट्रात – नितीन गडकरी\nइच्छामरणाला सशर्त मंजुरी;सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय\nमुंबई विमानतळ जगातील एक नंबर\nमुंबई विमानतळ जगातील एक नंबर\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/maharashtraadhar-card-will-be-required-for-jee-exam/", "date_download": "2019-08-20T22:27:11Z", "digest": "sha1:B5TJZ7XC4C5WDK452ZWCPBJJ43EPVP5R", "length": 7007, "nlines": 112, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "JEE या अभियांत्रिकी पात्रता प्रवेश परीक्षेसाठी आधार कार्ड आवश्यक", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nJEE या अभियांत्रिकी पात्रता प्रवेश परीक्षेसाठी आधार कार्ड आवश्यक\nनवी दिल्ली : JEE या अभियांत्रिकी पात्रता प्रवेश परीक्षेसाठी आधार कार्ड आवश्यक करण्यात आलं आहे. 2017 पासून विद्यार्थ्यांना आधार कार्ड बंधनकारक असेल, असं लेखी उत्तर आज लोकसभेत मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने देण्यात आलं आहे.\nJEE नंतर देशातल्या इतर परीक्षांसाठीही आधार कार्ड आवश्यक करण्याचा विचार चालू आहे. दुसरा कुणी विद्यार्थी परीक्षेला बसू नये, बायोमेट्रिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने गैरप्रकार रोखता येतील, असं सरकारचं म्हणणं आहे.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nदरम्यान सुप्रीम कोर्टात आधार कार्ड बंधनकारक करता येणार नाही, असं सरकारला आधीच फटकारलेलं आहे. मात्र आम्ही बंधनकारक नाही, तर त्या योजनेचा सकारात्मक वापर करतोय, असा दावा मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.\nJEE म्हणजेच जॉईंट एंट्रन्स एक्झॅम ही अभियांत्रिकी प्रवेशासाठीची राष्ट्रीय पातळीवरील पात्रता परीक्षा आहे. आयआयटी आणि एनआयटी या मोठ्या संस्थांमध्ये अभियांत्रिकीला प्रवेश घेण्यासाठी JEE परीक्षा हा मुख्य निकष ठेवण्यात आला आहे.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य…\nसरकारकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; १…\nवंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममध्ये फूट \n….असं असताना भाजप सेनेचे यात्रा काढतातच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/alia-bhatt-opens-up-on-criticism-for-romancing-salman-khan-in-sanjay-leela-bhansali-film-inshallah/", "date_download": "2019-08-20T22:54:10Z", "digest": "sha1:ZZBMZESK7ASTFQPRFDXGKJEZW4OYNOLP", "length": 15590, "nlines": 184, "source_domain": "policenama.com", "title": "सलमानसोबत रोमान्स करण्यावरून टीका करणाऱ्यांना आलियाने दिलं 'हे' उत्तर - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nसलमानसोबत रोमान्स करण्यावरून टीका करणाऱ्यांना आलियाने दिलं ‘हे’ उत्तर\nसलमानसोबत रोमान्स करण्यावरून टीका करणाऱ्यांना आलियाने दिलं ‘हे’ उत्तर\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटात एक नवीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ईन्शाल्ला या भन्साळींच्या आगामी चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता सलमान खान ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. २७ वर्षांनी मोठ्या अभिनेत्याशी ऑनस्क्रीन रोमान्स करण्यावर नेटकऱ्यांनी आलियावर टीका केली होती. काही नेटीझन्स सलमान आणि आलिया यांची जोडी खटकल्याचे दिसत आहे. परंतु या टीकाकारांना आलियाने सडेतोड उत्तर दिले आहे. मला लोकांच्या टीकेने काही फरक पडत नाही असे ती म्हणाली आहे. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत ती बोलत होती.\nयावेळी बोलताना आलिया म्हणाली की, “भन्साळींच्या चित्रपटासाठी मी फार उत्सुक आहे. लोकांनी या चित्रपटाबाबत काही वक्तव्य करणं म्हणजे एक प्रकारे हादेखील त्यांच्या उत्सुकतेचा भाग आहे. लोकांनी तर्कवितर्क लावण्यात काही चुकीचं नाही आणि मला त्याने काही फरक पडत नाही. सलमान आणि भन्साळी यांनाही काही फरक पडत असेल असं मला वाटत नाही.” असे आलिया म्हणाली.\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\nपुढे बोलताना आलिया म्हणाली की, “संजय लीला भन्साळी यांनी बॉलिवूडला एकाहून एक दमदार चित्रपट दिले आहेत. त्यांच्या चित्रपटांचे बरेच चाहते आहेत. त्यांच्या कामावर विश्वास ठेवला पाहिजे असे मला वाटते.” असेही तिने स्पष्ट केले. याशिवाय, भन्साळींसोबत काम करण्याचं माझं स्वप्न होतं असेही आलिया म्हणाली.\nहम दिल जे चुके सनम या चित्रपटानंतर सलमान आणि आलिया यांन��� एकत्र काम केलं नव्हतं. भन्साळी यांच्या आगामी ईन्शाल्ला या चित्रपटाच्या निमित्ताने सलमान आणि आलिया हे दोघे तब्बल 20 वर्षांनंतर एकत्र काम करणार आहेत.\nपुण्यात राष्ट्रवादीच्या रॅलीत झालेल्या वादातून कोयत्याने सपासप वार\n…म्हणून अभिनेता विकी कौशल ‘उरी’मध्ये नको होता ‘How’s the josh’ डायलॉग\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’ मधील ‘या’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया शर्माचा ग्लॅमरस अंदाज\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने शेअर केले बेबी बंपचे फोटो\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते शरीरसंबंध’, रणवीर सिंगचा…\nब्रेकअपच्या 6 वर्षानंतर X बॉयफ्रेंडला भेटली जॅकलिन, काय शिजतंय डोक्यात \n‘सेक्रेड गेम्स 2’ रिलीज होताच ‘हा’ व्यक्ती झाला…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\n���ग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n आता पाकिस्तानला अफगाणिस्तानं ‘फटकारलं’\n SBI कडून ‘हे’ चार्जेस पूर्णपणे रद्द, ग्राहकांना…\nआगामी ३ वर्ष पाकिस्तानचे आर्मी चीफ बनुन राहणार कमर जावेद बाजवा, इम्रान…\n‘त्या’ पार्टीबद्दल करण जोहरनं केला खुलासा\n फक्त 9 रुपयात ‘बुक’ करा विमानाचे ‘तिकिट’, करा परदेशात प्रवास\nवर्गणीच्या नावाखाली खंडणी उकळणाऱ्यास अटक\nब्रेकअपच्या 6 वर्षानंतर X बॉयफ्रेंडला भेटली जॅकलिन, काय शिजतंय डोक्यात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/harassment-woman-keep-her-job-203521", "date_download": "2019-08-20T22:53:02Z", "digest": "sha1:N6GHAS5NRZJRFXPMLFT2H7YAX7TCBIKQ", "length": 14647, "nlines": 201, "source_domain": "www.esakal.com", "title": "Harassment of a woman to keep her job नोकरी टिकवण्यासाठी महिला सुरक्षारक्षकाकडे शरीरसुखाची मागणी | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nनोकरी टिकवण्यासाठी महिला सुरक्षारक्षकाकडे शरीरसुखाची मागणी\nबुधवार, 31 जुलै 2019\nसुरक्षारक्षक एजन्सी बदलणार असल्याने नोकरी टिकवण्यासाठी महिला सुरक्षारक्षकाकडे सहकारी सुरक्षारक्षकाने चक्क शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातील टिकुजिनी वाडी या रिसॉर्टमध्ये गुरुवारी सायंकाळी घडला.\nठाणे - सुरक्षारक्षक एजन्सी बदलणार असल्याने नोकरी टिकवण्यासाठी महिला सुरक्षारक्षकाकडे सहकारी सुरक्षारक्षकाने चक्क शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातील टिकुजिनी वाडी या रिसॉर्टमध्ये गुरुवारी सायंकाळी घडला.\nयाप्रकरणी, पीडित महिलेशी गैरवर्तन करून धमकावत विनयभंग केल्याप्रकरणी चितळसर पोलिस ठाण्यात रणवीरसिंग नाहरसिंग सणमेदा (54, रा. आनंदनगर) या सुरक्��ारक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nदरम्यान, टिकुजिनी वाडी व्यवस्थापनाच्या भोंगळ कारभारामुळेच गेली काही वर्षे येथे असा अंधाधुंद व बेशिस्त कारभार सुरू असल्याने महिला कर्मचारी व पर्यटकांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. तेव्हा पोलिसांनी याबाबत वेळीच हस्तक्षेप करून ठोस पावले उचलावीत, अशी मागणी मनविसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली आहे.\nटिकुजिनी वाडी येथे काम करणारी 32 वर्षीय पीडित महिला सुरक्षारक्षकाला कर्तव्य बजावत असताना सणमेदा याने पीडितेला स्वच्छतागृहाकडे बोलावले. तसेच, येथील सुरक्षारक्षक एजन्सी बदलणार असून तुला नोकरी टिकवायची असेल, तर आपल्याशी शरीरसंबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. याला पीडितेने विरोध करताच आरोपी सणमेदा याने तिचा विनयभंग केला. हा प्रकार तेथे कर्तव्य बजावत असलेल्या दुसऱ्या एका सुरक्षारक्षकाने पाहिला असल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.\nटिकुजिनी वाडीचा कारभार सुधारा : मनसे\nगेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी अंधाधुंद आणि बेशिस्त कारभारामुळे प्रसिद्ध होत असल्याचे दिसून येत आहे. ज्या इम्पिरियल सिक्‍युरिटी अँड फॅसिलिटीज मॅनेजमेंट या मराठी माणसाच्या सुरक्षारक्षक कंपनीचा ठेका कोणतेही ठोस कारण न देता कंत्राट तडकाफडकी रद्द केले आहे.\nटिकुजिनी वाडी व्यवस्थापनाने याबाबत योग्य भूमिका न घेतल्यास मनसे स्टाईलने धडा शिकवला जाईल, असा इशारा मनविसेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिला आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nफेसबुक फ्रेंडने बनविले अश्‍लील फोटो\nनागपूर : जगाला जोडणारे माध्यम म्हणून फेसबुक तरुणांच्या गळ्यातील ताईत ठरले आहे. परंतु, काही महाभागांकडून फेसबुकसह अन्य सोशल साइट्‌सचा गैरवापर केला जात...\n\"एफआयआर'ची प्रत ड्यूटी ऑफिसरच्या स्वाक्षरीशिवाय\nनागपूर : घरात घुसून मुलीची छेड काढणाऱ्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याऐवजी अजनी पोलिसांनी केवळ धमकीचा \"अदखलपात्र' गुन्हा दाखल केला....\nव्हिडीओ कॉलवर गुप्तांग दाखवणाऱ्याला अटक\nमुंबई : महिलेला वारंवार व्हिडीओ कॉल करून गुप्तांग दाखवणाऱ्या एका विकृत व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. सदर आरोपीने महिलेचा नंबर फेसबुकवरून मिळाला...\nArticle 370 : जम्मू-काश्मीरातील शाळा, महाविद्यालये सोमवारपासून होणार सुरु... मोदींचा 'डिस्कव्हरी' शो सर्वात वाईट, ब्रिटिश वृत्तपत्राचा रिव्ह्यू\n'ती' म्हणते महापौरांनी माझा विनयभंग केलाच नाही (व्हिडीओ)\nमुंबई : “महापौर विश्वनाथ महाडेश्वर सरांनी माझा हात पिरगळला नाही. त्यांनी माझा विनयभंग केलेलाच नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार...\nVideo : विनयभंगाच्या आरोपात मुंबईच्या महापौरांना 'त्या' मुलीकडूनच क्लीन चिट\nमुंबई : “महापौर विश्वनाथ महाडेश्वर सरांनी माझा हात पिरगळला नाही. त्यांनी माझा विनयभंग केलेलाच नाही. काही राजकीय पक्ष चुकीचा प्रचार करत आहेत,” अशा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/keep-these-things-in-mind-while-using-face-serums/", "date_download": "2019-08-20T22:56:29Z", "digest": "sha1:CMV7U5B2KXK4JJSSF42IGDNKSRM3YG5J", "length": 7042, "nlines": 101, "source_domain": "arogyanama.com", "title": "फेस सिरमबद्दल तुम्हाला 'या' गोष्टी माहित आहेत का ? - Arogyanama", "raw_content": "\nफेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का \nin माझं आराेग्य, सौंदर्य\nआठवड्यातून एकदा अशा पद्धतीने धुवा दूधाने केस, होतील ‘हे’ खास फायदे\nशाकाहारी व्यक्तींना मिळू शकतात नॉनव्हेजचे फायदे, ‘हे’ आवश्य सेवन करा\nकेळ ‘या’ खास पदार्थांसोबत खाल्ले तर होतील ‘हे’ खास लाभ, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाईन टीम – फेस सिरममुळे तुमच्या त्वचेचं पोषण होतं. सिरममध्ये ‘क’ आणि ‘ई’ जीवनसत्व तसेच अँटी ऑक्सिडंट्‍सही असतात. त्यामुळे तुमचा चेहरा ताजा, टवटवीत आणि तरूण दिसतो. तसेच त्वचेतला ओलावा टिकून राहतो.\nसिरम वापरण्याची योग्य पद्धत\nचेहरा धुतल्यावर सिरम लावले जाते. सिरम चेहऱ्याला लावताना फक्त दोनच बोटांचा वापर करावा. सिरम्स ही क्रीम्स किंवा मॉईश्चरायझर्स प्रमाणे त्वचा तेलकट करीत नाहीत. उलट ही त्वचेमध्ये लवकर शोषली जातात. काळेपणा, वाढत्या वयाचे त्वचेवर होणारे परिणाम न दिसणे यासाठी सिरम्सचा वापर करावा.\nसिरममध्ये त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारी अ‍ॅक्टीव्ह तत्वे असतात. त्यामुळे त्वचेचा तेलकटपणा , काळेपण, सुरकुत्या, पिंपल्स, मोठे डाग दूर होतात.\nत्वचेवर जर काही कारणाने डाग आले असतील, तर फेस सिरमच्या वापराने हे डाग हलके होण्यास मदत होते.\nसिरमच्या वापराने त्वचेला पोषण मिळून त्वचेचा पोत सुधारतो व त्वचा नितळ दिसू लागते.\nढिली पडलेली त्वचा पुन्हा आवळली जाऊन त्यावरील सुरकुत्या कमी होतात.\nअशी करा सिरमची निवड –\nतेलकट त्वचेसाठी सॅलीसायलिक अ‍ॅसिड व रेटीनॉल्स युक्त फेस सिरम निवडावे.\nकोरड्या त्वचेसाठी हायड्रॉलिक अ‍ॅसिड आणि क जीवनसत्व युक्त सिरम निवडावे.\nनॉर्मल त्वचेसाठी ग्लायकोलिक अ‍ॅसिड युक्त सिरम निवडावे.\nTags: 'ई' जीवनसत्वarogyanamadoctorfacehealthअँटी ऑक्सिडंट्‍आरोग्यआरोग्यनामाफेस सिरमव्यायामशरीर\nरोज सकाळी 'या' टिप्स फॉलो करा आणि ताण-तणाव दूर ठेवा\n मग करा 'हे' उपाय\n मग करा 'हे' उपाय\nसांधे आणि स्नायूंचे दुखणे दूर करण्यासाठी करा ‘हे’ उपाय\n“पॅरालिसिसकडे” दुर्लक्ष करू नका\nलसूण खा आणि अनेक आजारांना दूर ठेवा \nमासिक पाळीमध्ये ‘सेक्स’ करणे सुरक्षित आहे का जाणून घ्या फायदे व नुकसान\n‘या’ ९ पदार्थांनीसुद्धा दूर करा कॅल्शियमची कमतरता, जाणून घ्या\n‘ही’ ५ फुले अतिशय गुणकारी, ‘या’ आजारांवर रामबाण उपाय, जाणून घ्या\nसकाळी लवकर उठणाऱ्या महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी \nमौन बाळगण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-story-marathi-pomogranate-processing-14987?tid=148", "date_download": "2019-08-20T23:42:32Z", "digest": "sha1:ZPBTAH3VQSXNZAZI7XSA2C6H5DFWJZQY", "length": 19754, "nlines": 190, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, pomogranate processing | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nके. के. गिराम, एस. एस. मोहळकर\nमंगळवार, 25 डिसेंबर 2018\nडाळिंबापासून तयार होणाऱ्या अनारदाना या पदार्थास उत्तर भारतात मागणी आहे, तो पदार्थ आंबट जातीच्या (५ - ७ टक्के आम्लता) असलेल्या डाळिंबापासून करतात व अन्नपदार्थात आंबटपणा ��णण्यासाठी यांचा उपयोग करतात. टोमॅटो केचअप, टोमॅटो सॉस याप्रमाणे बरेच दिवस टिकणारा अनाररब हा नावीन्‍यपूर्ण पदार्थही तयार करता येतो.\nडाळिंबापासून तयार होणाऱ्या अनारदाना या पदार्थास उत्तर भारतात मागणी आहे, तो पदार्थ आंबट जातीच्या (५ - ७ टक्के आम्लता) असलेल्या डाळिंबापासून करतात व अन्नपदार्थात आंबटपणा आणण्यासाठी यांचा उपयोग करतात. टोमॅटो केचअप, टोमॅटो सॉस याप्रमाणे बरेच दिवस टिकणारा अनाररब हा नावीन्‍यपूर्ण पदार्थही तयार करता येतो.\nपिकलेल्या डाळिंबाचे दाणे सूर्याच्या उष्णतेने वाळवून त्यापासून अनारदाना बनवितात.\nत्यामध्ये ५.४ ते १४.७ टक्के पाणी, ७.८ ते १५.४ टक्के आम्लता, २.०४ ते ४.४ टक्के खनिजे, आणि ४.७४ ते ६.२५ टक्के प्रथिने असतात.\nहा पदार्थ अन्न शिजवताना चिंच, आमसूल ऐवजी अनेक अन्नपदार्थांत वापरता येतो. त्यामुळे अन्नाची चव सुधारते व अन्न स्वादिष्ट, रुचकर व पौष्टीक बनते.\nरशियन जातीच्या आंबट डाळिंबापासून हा पदार्थ बनवितात.\nडाळिंबाच्या रसापासून अनाररब नावाचा पदार्थ तयार करता येतो.\nयामध्ये डाळिंबाच्या रसात साखर घालून मंदग्नीवर बराच वेळ हे मिश्रण आटवले जाते व घट्ट केले जाते.\nअशाप्रकारे तयार होणाऱ्या‍ या पदार्थामध्ये ७० ते ७५ टक्के एकूण विद्राव्य घन पदार्थ असतात.\nहा पदार्थ टोमॅटो केचअप, टोमॅटो सॉस याप्रमाणे बरेच दिवस टिकतो.\nडाळिंबाचा रस काढून तो पातळ मलमलच्या कापडातून गाळून घ्यावा. हा रस स्क्वॅश तयार करण्यासाठी वापरावा.\nडाळिंब रसात १३ टक्के ब्रिक्स व ०.८ टक्के आम्लता गृहीत घरून स्क्वॅश तयार करण्यासाठी २५ टक्के डाळिंबाचा रस, ४५ टक्के साखर व १ टक्के सायट्रिक अॅसिड या सूत्रानुसार घटक पदार्थाचे प्रमाणे खालीलप्रमाणे ः\nघटक पदार्थ ः प्रमाण\nडाळिंबाचा रस ः १ किलो\nसाखर ः १.६७० किलो\nपाणी ः १.२९८ किलो\nसायट्रिक अॅसिड ः ३२ ग्रॅम\nतांबडा खाद्य रंग ः आवश्यकतेप्रमाणे\nसोडियम बेन्झाईट ः २.६ ग्रॅम\nमोठ्या पातेल्यात दिलेल्या प्रमाणात साखर आणि पाणी घेऊन पाक बनवून घ्यावा.\nतयार पाक पातळ मलमलच्या कपड्यातून दुसऱ्या‍ पातेल्यात गाळून घ्यावा व त्यात डाळिंबाचा रस टाकून चमच्याने एकजीव करावा.\nहे द्रावण मंदाग्नी शेगडीवर गरम करून घ्यावे व थोडावेळ थंड होण्यासाठी ठेवावे.\nदोन ग्लासमध्ये थोडाथोडा स्क्वॅश घेऊन एकामध्ये सोडियम बेन्झाईट व दुसऱ्या ग्लासमध्ये आवडीप्रमाणे तांबडा खाद्य रंग टाकून ते चमच्याने पूर्ण विरघळून घ्यावे.\nदोन्ही विरघळलेले पदार्थ स्क्वॅशमध्ये मिसळून ते चमच्याने एकजीव करावेत.\nनिर्जंतुकीकरण करून घेतलेल्या स्क्वॅशच्या बाटल्यामध्ये हा स्क्वॅश भरून त्यांना ताबडतोब झाकणे बसवून हवा बंद कराव्यात.\nस्क्वॅशच्या बाटल्या थंड व कोरड्या ठिकाणी ठेवाव्यात.\nस्क्वॅश वापरताना एकास तीन भाग पाणी घेऊन चांगले हलवून एकजीव करावे व नंतर प्यावे.\nडाळिंबाच्या रसात १३ टक्के ब्रिक्स व ०.८ टक्के आम्लता गृहीत घरून डाळिंब रस सिरप तयार करण्यासाठी २५ टक्के डाळिंब रस, ६५ टक्के साखर व १.५ टक्के सायट्रिक अॅसिड या सूत्रानुसार घटक पदार्थाचे प्रमाण खालीलप्रमाणे\nघटक पदार्थ ः प्रमाण\nडाळिंबाचा रस ः १ किलो\nसाखर ः २.४७० किलो\nपाणी ः ४.७८० किलो\nसायट्रिक अॅसिड ः ५२ ग्रॅम\nसोडियम बेन्झाईट ः २.६ ग्रॅम\nपाणी पातेल्यात वजन करून घ्यावे. त्यामध्ये सायट्रिक अॅसिड घालून पूर्ण विरघळून घ्यावे.\nत्यामध्ये डाळिंब रस मिसळावा व साखर टाकून चमच्याने हलवून शक्य तेवढी साखर विरघळून घ्यावी.\nपातेले मंदाग्नीवर ठेवून साखर पूर्ण विरघळेपर्यंत गरम करून घ्यावे. साखर पूर्ण विरघळेपर्यंत सिरप स्टीलच्या मोठ्या चमच्याने किंवा पळीने सतत हलवत राहावे.\nदोन ग्लासमध्ये थोडा - थोडा सिरप घेऊन एकामध्ये सोडियम बेन्झाईट व दुसऱ्यामध्ये आवश्यकतेनुसार तांबडा खाद्य रंग विरघळून सिरपमध्ये मिसळून एकजीव करावे.\nनिर्जंतुक केलेल्या बाटल्यामध्ये सिरप भरून त्यांना ताबडतोब झाकणे बसवून त्या हवा बंद कराव्यात.\nसिरपची साठवण थंड व कोरड्या ठिकाणी करावी.\nसंपर्क ः के. के. गिराम, ८५७५७५११११\n(अन्नतंत्र महाविद्यालय, आष्टी, जि. बीड)\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nउसापासून साखर निर्मितीची प्रक्रिया जागतिक पातळीवर साखर उद्योग उत्तम विकसित झाला असून...\nकरटोलीपासून प्रक्रिया पदार्थ करटोली ही रानभाजी असून, त्याच्या विशिष्ट चवीसाठी...\nकापूस पऱ्हाट्यांपासून ब्रिकेट, पेलेट...पांढरे सोने या नावाने ओळखले जाणारे कापूस पीक...\nमिल्क केक बनविण्याची प्रक्रियामिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी...\nजांभळापासून बनवा जॅम, जेली, टॉफी,पावडरजॅम परिपक्व जांभळाची फळे निवडून...\nनाचणी प्राक्रियेत संधीनाचणी हे पीक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत...\nव्हॅनिलामुळे दूध लागते अधिक गोडगोड दुधामध्ये व्हॅनिला स्वादाचा अंतर्भाव केला...\nआरोग्यवर्धक पौष्टिक राजगिराधान्यांच्या तुलनेत राजगिऱ्यामध्ये कॅल्शिअम हे...\nऔषधी अन् आरोग्यदायी करवंदकरवंदामध्ये नैसर्गिकरीत्या कॅल्शिअम भरपूर...\nबेल फळापासून बनवा जॅम, कॅन्डी, स्क्वॅशबेलाचे फळ अतिशय गुणकारी आहे. बेलफळांचा वापर...\nआरोग्यास उपयुक्त कुळीथआयुर्वेदशास्त्राने कुळथास आजारी व्यक्‍तींसाठी...\nआरोग्यदायी शेवगा भुकटीचे उपयोगशेवगा वनस्पतीचे इंग्रजी नाव ड्रमस्टिक असे असून,...\nकेळीपासून बनवा जेली, प्युरी, ज्यूस केळीमध्ये अनेक पोषणमूल्ये आहेत. केळी शरीरातील...\nउभारणी दूधप्रक्रिया उद्योगाचीप्रक्रिया प्रकल्पामध्ये दूध संकलन, गुणवत्ता...\nप्रक्रियेसाठी भाताचा कोंडाभात कोंड्यामधील पोषक घटकांचे सक्रिय स्वरूप...\nउभारूयात बांबू प्रक्रिया उद्योगलेखमालेतील मागील काही भागांत आपण बांबूची व्यापारी...\nप्रक्रिया उद्योगात मक्याला मागणी मक्याचा औद्योगिक प्रक्रियेमध्ये वापर वाढतो आहे....\nAGROWON_AWARDS : ज्वारी उत्पादनांची...अॅग्रोवन स्मार्ट कृषी उद्योजक पुरस्कार...\nप्रक्रिया, औषधीनिर्मितीमध्ये जांभळाला...जांभूळ हा मधुमेहावरील नैसर्गिक उपाय आहे. त्याच्या...\nआहारात असावी आरोग्यदायी ज्वारीज्वारीमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. ॲनिमियाचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://aniltikotekar4sme.com/2018/01/17/banks-forced-to-shopkeepers-to-provide-shop-act-licence-for-opening-bank-account%E0%A4%B6%E0%A5%89%E0%A4%AA-%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%8D/", "date_download": "2019-08-20T22:58:47Z", "digest": "sha1:BUMGAODJG5DZ7D4DJLWFYDGKH7WYIAUY", "length": 8315, "nlines": 119, "source_domain": "aniltikotekar4sme.com", "title": "‘शॉप अॅक्ट’ सक्ती बँकांकडून सुरूच – महाराष्ट्र टाइम्स –१७.०१.२०१८ – aniltikotekar4sme.com", "raw_content": "\n‘शॉप अॅक्ट’ सक्ती बँकांकडून सुरूच – महाराष्ट्र टाइम्स –१७.०१.२०१८\nमहाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम २०१७नुसार नऊपेक्षा कमी कामगार असलेल्या संस्थांची शॉप अॅक्ट लायसन्सपासून सुटका करण्यात आली असली तरीही, नव्याने बँक खाते उघडू पाहणाऱ्या संस्था, आस्थापनांकडून अजूनही शॉप अॅक्ट लायसन्सची मागणी केली जात आहे.\nमहाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम २०१७ हा १९ डिसेंबर २०१७पासून राज्यातील व्यावसायिक व व्यापारी संस्थाना लागू झाला आहे. त्यातील तरतुदीनुसार दहापेक्षा कमी कर्मचारी काम करीत असलेल्या संस्था, आस्थापनांना शॉप अॅक्ट लायसन्स काढण्याची गरज असणार नाही. राज्यातील जवळपास ३४ लाख व्यावसायिक, दुकानदार आणि व्यापाऱ्यांना या तरतुदीचा लाभ मिळेल, असे सांगण्यात आले होते. छोट्या व्यावसायिकांच्या दृष्टीने ही सकारात्मक बाब आहे. मात्र, बँकांपर्यंत अद्याप या अधिनियमाची माहिती पोचलेली नसून, बँकेत खाते उघडताना संबंधित संस्थेची कागदपत्रे सादर करावी लागतात. त्यामध्येही शॉप अॅक्ट लायसन्सच स्वीकारले जाते. त्यामुळे संस्थांची शॉप अॅक्ट लायसन्सपासून पूर्णपणे सुटका झालेली नाही. जुन्या संस्थांना नवीन खाते उघडण्यासाठी वैध लायसन्स मागितले जाते. त्यामुळे अशा संस्थांनाही लायसन्सचे नूतनीकरण करावे लागत आहे.\n‘शॉप अॅक्टची सक्ती नाही’\n‘ज्यांना शॉप अॅक्ट लायसन्स लागू नाही, अशांना बँकांकडून शॉप अॅक्टची सक्ती केली जात नाही. परंतु, ते व्यवसाय करत आहेत, याचा कोणताही नोंदणीकृत पुरावा मात्र, मागितला जातो. त्यासाठी महापालिकेकडील नोंद, संबंधित व्यवसायाशी संबंधित सरकारी विभागाकडील कागदपत्रे सादर केल्यास ती स्वीकारण्यात येतील,’ अशी माहिती बँक ऑफ महाराष्ट्रचे सरव्यवस्थापक राजकिरण भोईर यांनी दिली. ‘बँकांकडून शॉप अॅक्ट अजिबातच सक्तीचे नाही. त्यासाठी आणखी काही पर्याय आहेत. विशिष्ट मान्यता किंवा प्रमाणपत्र घेतल्याशिवाय व्यवसाय करताच येत नाही. त्यामुळे असे कोणतेही सरकारी पुरावे सादर केल्यास बँकांकडून शॉप अॅक्ट मागितले जाणार नाही,’ असे ‘मॅफकॅब’चे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://davabindu.wordpress.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2019-08-20T23:53:56Z", "digest": "sha1:Q575LVG3IGMF6NIURPA5GOSCNDS6Z3V3", "length": 18635, "nlines": 262, "source_domain": "davabindu.wordpress.com", "title": "माझ्या ‘दवबिंदू’ची कहाणी | davabindu दवबिंदू", "raw_content": "\nविचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही\nथोडंसं हितगुज माझ्या माय-मराठीतून\nपहाटेच्या सुंदर शांत वेळी हिरव्या गार पानांवर पडलेले मोत्यासारखे दवबिंदू, फुलांच्या रंगीबेरंगी मोहक पाकळ्यांना अलगद स्पर्श करून तिथेच विसावलेले दवबिंदू, निळ्या आकाशाशी नातं सांगणारे आणि धरतीच्या ओढीने इथल्या फुला-पानांवरही अवतरणारे दवबिंदू, सूर्याच्या कोवळ्या किरणांत अधिकच तेजस्वी दिसणारे दवबिंदू. दवबिंदू आपण अनेकदा बघतो. काही जणांना ते क्षण-भंगुर वाटतही असतील पण मला मात्र त्यांचं निर्मळ, पारदर्शी, पानाच्या दोन टोकात झुलणारे रूप अधिक भावतं. पाना-फुलांचे सौंदर्य अजूनच खुलून दिसते त्यांच्यावर दवबिंदू पडल्यामुळे. आपल्या आयुष्याचंही असंच असतं. आपलं आयुष्यही सजलेलं असतं वेगवेगळ्या माणसांनी. ही माणसं आणि त्यांच्यासोबतचे आपले अनुभव आणि आपलं नातं ह्या सगळ्यातून तयार होतात आपल्या आयुष्यातील दवबिंदू. क्षण-भंगुर असले तरीही आयुष्यभर सोबत राहतात आठवणींच्या रुपात. भूतकाळ आणि भविष्यकाळात झुलताना वर्तमानालाही स्पर्शून जात असतात आणि ज्या क्षणी हा समतोल बिघडतो, त्या क्षणी तो दवबिंदू आपल्या हातून निसटून जातो. पण जाताना आपल्यातल्या सुंदर क्षणांचा आणि अनुभवांचा ठसा मनावर उमटवून जातो. तोच असतो आपण अनुभवलेल्या सुंदर पहाटेचा साक्षीदार. माझ्या आयुष्यातील अशाच काही ‘दवबिंदू’वर काही लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. ते वाचताना तुमच्याही आयुष्यातील दवबिंदूंना स्पर्श केल्यासारखे तुम्हाला वाटेल अशी आशा आहे.\nअसा एखादा ब्लॉग सुरु करणं हे माझं स्वप्न कधीच नव्हतं. आयुष्यात अचानक काही गोष्टी अशा घडतात की त्या आपल्याला बदलून टाकतात. सरळ चाललेल्या आयुष्यात वादळ घेऊन येतात. पण वादळातून उठता-उठता आपल्या पुढच्या आयुष्याचा मार्ग आपल्यालाच ठरवावा लागतो. भरकटलेलं आयुष्य योग्य मार्गाला लागतंय की नाही हे आपणच बघायचं असतं. वादळाबरोबर आपलाही पाला-पाचोळा होऊ द्यायचा की वादळाच्या खुणा आप���्यावर बाळगत पुढचा प्रवास करायचा हे सुद्धा आपल्यालाच ठरवायचं असतं. माझं लिखाण आणि हा ब्लॉग हे ह्यातूनच सुरु होतंय कदाचित. आज ते माझं स्वप्न झालंय कारण त्या साठी मी जी किंमत मोजली आहे ती ही तितकीच मोठी आहे, खरं तर ती कशानेही भरून येण्यासारखी नाही. खूप उशीर झालाय खरं तर, पण निदान सुरुवात तरी झाली आहे. मला कसलीच, कुणाशीही स्पर्धा करायची नाही. मला ह्या ब्लॉग ला एका विशिष्ठ उंचीवर नेवून ठेवण्याचीही महत्वाकांक्षा नाही. ह्यातून मी फक्त मला समाधान मिळविण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्या लिखाणातील विचार, अनुभव तुम्हाला भावून गेले तर ते सगळं श्रेय माझ्या आई-बाबांचं असेल. त्यांचे संस्कार, माझ्याबद्दलचा विश्वास आणि तळमळ हेच माझ्या लिखाणाचं कारण आणि विचारांचा पाया आहेत आणि कायमच असतील. आजच्या पिढीची भाषा इंग्रजी, म्हणून काही लेख हे इंग्रजी मध्ये लिहित आहे. पण माझ्या हृदयाची भाषा मात्र मराठीच त्यामुळे हृदयाला भिडलेले विषय, अनुभव, आठवणी मात्र मराठीतच असतील.\nआपले विचार तयार होतात आपल्याला आलेल्या अनुभवांतून आणि आपल्याला वेगवेगळे अनुभव मिळतात ते आपल्या आयुष्यातील वेगवेगळ्या नात्यांकडून आणि काही नात्यात बांधल्या न गेलेल्या माणसांकडूनही. अशा सगळ्याच माणसांना मनापासून धन्यवाद. तुम्ही दिलेल्या अनुभवांतूनच माझे विचार निर्माण झाले आणि लिखाणाची कृती होऊ शकली. आयुष्याबरोबरच त्या प्रवासातल्या ह्या नवीन वाटेवरही सोबत करणारा उत्पल आणि ब्लॉगसाठी इतकं योग्य आणि अर्थपूर्ण नाव सुचाविण्यापासून साथ दिलेला माझा भाऊ – सुनिश्चल, दवबिंदू च्या वाटचालीत कायम असेच माझ्याबरोबर असतील ह्याची मला खात्री आहे.\n6 comments on “माझ्या ‘दवबिंदू’ची कहाणी”\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची ��ाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\nह्या ब्लॉगवरील कोणतेही लेख/ कथा किंवा कथेचा कोणताही भाग लेखिकेच्या पूर्व-परवानगीशिवाय वापरू नयेत. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज��ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/thane/video-actor-bharat-jadhav-gets-angry-due-inadequate-facilities-theater/", "date_download": "2019-08-21T00:27:27Z", "digest": "sha1:VCMLSBF33IGKIYQH6RP76LH24KCV65SK", "length": 29528, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Video : Actor Bharat Jadhav Gets Angry Due To Inadequate Facilities In Theater | Video : नाट्यगृहातील अपुऱ्या सुविधांमुळे अभिनेता भरत जाधव संतप्त | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्��ा त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉस���ॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nVIDEO : नाट्यगृहातील अपुऱ्या सुविधांमुळे अभिनेता भरत जाधव संतप्त\nVIDEO : नाट्यगृहातील अपुऱ्या सुविधांमुळे अभिनेता भरत जाधव संतप्त\nनाट्यगृहांची दुरवस्था, सोईसुविधांचा अभाव हे आपल्याकडे नेहमी दिसणारे चित्र. अभिनेता भरत जाधव यालाही नुकताच याचा अनुभव आला.\nVIDEO : नाट्यगृहातील अपुऱ्या सुविधांमुळे अभिनेता भरत जाधव संतप्त\nठाणे - नाट्यगृहांची दुरवस्था, सोईसुविधांचा अभाव हे आपल्याकडे नेहमी दिसणारे चित्र. अभिनेता भरत जाधव यालाही नुकताच याचा अनुभव आला. ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ऐन प्रयोगावेळी एसी बंद झाल्याने कलाकारांना त्रासाला सामोरे जावे लागले. त्यामुळे संतप्त झालेल्या भरत जाधवने फेसबूकवर एक व्हिडीओ शेअर करून नाराजी व्यक्त केली आहे.\nठाण्याच्या काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात भरत जाधव यांच्या नाटकाचा प्रयोग सुरू असताना एसी पूर्णपणे बंद झाला होता. त्यामुळे घामाघूम झालेल्या कलाकारांना खूप त्रास सहन करावा लागला. दरम्यान, वारंवार सांगूनही एसी सुरू न झाल्याने संतप्त झालेल्या भरत जाधवने एक व्हिडीओ फेसबूकवर शेअर करून नाराजी व्यक्त केली. तसेच 'प्रयोगासाठी नाट्यगृहे भाडे पूर्ण घेतात, परंतु सुविधांच्या नावाने बोंब असते. कधी सुधरणार' असा सवालही भरत जाधव यांनी उपस्थित केला.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमराठी ही प्रादेशिक नव्हे, तर राष्ट्रीय भाषाच आहे - अशोक वाजपेयी\nमनाला भिडते ते लोकप्रिय साहित्य असते - रत्नाकर मतकरी\nगरमागरम पुलाव आवडतो ना; पण हा पदार्थ अन् शब्द आलाय कुठून माहित्येय का\n‘मराठी विषय आणखी सोपा करण्याची गरज’\nमुंबईतील मराठी शाळांचे होणार सर्वेक्षण, माहिती देण्याचे आवाहन\nनळणीच्या तरुणाने केली ‘भोंगा’ मध्ये भूमिका\nठाणे महापालिकेचे माजी उपलेखापाल सुधाकर मुळये यांचे निधन\nराज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाचा शहापूरमध्ये छापा: चार लाख ८२ हजारांचे विदेशी मद्य जप्त\nउड्डाणपुलावर हाईट बॅरिकेड्स टाकण्यासाठी पूल तीन तास बंद\nअंनिसच्या कार्यकर्त्यांची ठाणे शहरात निर्भय रॅली; डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा निषेध\nमीरा-भाईंदर भाजपाची जाहिरात फलकांद्वारे 'गर्व है, जीवन हुआ खुशहाल' प्रचार मोहीम\nयेऊर येथील जुगाराच्या अड्डयावर ठाणे गुन्हे शाखेची धाड: ११ जणांना अटक\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणा��\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=recruitment&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Arecruitment", "date_download": "2019-08-20T22:51:06Z", "digest": "sha1:EPWVJKNCAZAEEEBVA74GPRUHDQEA5TMR", "length": 9925, "nlines": 154, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (10) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (10) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (1) Apply ���ेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nबातम्या (10) Apply बातम्या filter\nसरकारनामा (4) Apply सरकारनामा filter\nशिक्षण (2) Apply शिक्षण filter\nशिक्षण (4) Apply शिक्षण filter\nबेरोजगार (3) Apply बेरोजगार filter\nआरक्षण (2) Apply आरक्षण filter\nजिल्हा%20परिषद (2) Apply जिल्हा%20परिषद filter\nप्रशासन (2) Apply प्रशासन filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nमोबाईल (2) Apply मोबाईल filter\nरेल्वे (2) Apply रेल्वे filter\nरोजगार (2) Apply रोजगार filter\nशिक्षक (2) Apply शिक्षक filter\nसोलापूर (2) Apply सोलापूर filter\nराष्ट्रवादीच्या तीन, तर कॉंग्रेसच्या एका आमदाराचा राजीनामा मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश...\nदोन वर्षात महाराष्ट्र सरकार भरणार दिड लाख रिक्त पदे\nमुंबई : राज्याच्या सरकारी सेवेत आगामी दोन वर्षात तब्बल दिड लाख रिक्त पदे भरण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...\nरेल्वे पोलिस भरतीत महाराष्ट्रातील उमेदवारांची संख्या सर्वाधिक\nसोलापूर - रेल्वेच्या केंद्रीय भरती समितीने रेल्वे पोलिस दल (आरपीएफ) आणि रेल्वे पोलिस सुरक्षा दलाच्या (आरपीएसएफ) उपनिरीक्षक...\nरेल्वेमध्ये हवे आहेत प्रशिक्षणार्थी 'आयटीआय'च्या विद्यार्थ्यांसाठी चांगली संधी\nकरिअर : चेन्नईमधील इंटिग्रल कोच फॅक्‍टरी या रेल्वेच्या विभागामध्ये प्रशिक्षणार्थींची भरती सुरू झाली आहे. या विभागात एकूण 992...\n 280 जागांची 'ईपीएफओ'मध्ये भरती सुरू\nनवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निधी संघटनेमध्ये (ईपीएफओ) 280 जागांसाठी भरती सुरू झाली आहे. 'ईपीएफओ'ने काढलेल्या नोटिफिकेशननुसार,...\nसेवेतील शिक्षकांना शेवटची संधी, पात्रता परीक्षेची तारीख ठरली\nइगतपुरी (जि. नाशिक) - प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्ती मिळण्यासाठी शिक्षण हक्क कायद्याने प्रस्तावित केलेली शिक्षक पात्रता परीक्षा...\nपोलिस भरतीच्या नव्या निकषांविरुध्द विद्यार्थ्यांचे आंदोलन\nपुणे : पोलिस भरती प्रवेश प्रक्रियेच्या अगदी तोंडावर राज्य शासनाने पोलिस भरती प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल केलेला आहे. त्यामुळे या...\nशिक्षक भरती 3 फेब्रुवारीपासून निश्‍चित...अखेर मुहुर्त लागला\nसोलापूर : शिक्षण विभागाने शिक्षक भरती 3 फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा कार्यक्रम निश्‍चित केला आहे. दरम्यान, भरतीच्या प्रतीक्षेत...\nमराठा आरक्षणानंतर 4 हजार पदांसाठी भरती सुरू\nमराठा समाजाला सरकारी नोकरीत 16 टक्के आरक्षण देण्याच्या कायद्यानंतर, राज्य सरक��रनं आता 4 हजार पदांसाठी भरती सुरू केलीय. राज्य...\nरेल्वेमध्ये 13,487 जागांसाठी भरती.. जाणून घ्या कोणकोणत्या पदांसाठी आहे ही भरती\nVideo of रेल्वेमध्ये 13,487 जागांसाठी भरती.. जाणून घ्या कोणकोणत्या पदांसाठी आहे ही भरती\nरेल्वेमध्ये 13487 जागांसाठी भरती\nरेल्वेमध्ये नोकरी करु इच्छिणाऱ्यासाठी आता एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेमध्ये तब्बल 13 हजार जागांसाठी भरती करण्यात येतेय. यासाठी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/utsav-star/page/301/", "date_download": "2019-08-20T23:27:43Z", "digest": "sha1:LHGJHZMXB7GQ5KCI4GQ7C56A6XKQL373", "length": 14709, "nlines": 152, "source_domain": "www.saamana.com", "title": "उत्सव* | Saamana (सामना) | पृष्ठ 301", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nमुलाखती...संजीवनी धुरी-जाधव गणेशोत्सव म्हणजे आनंद, उत्साह. साऱयाच भक्तगणांचा हा लाडका सण. या सणाची आतुरतेने भक्तगण वाट पाहत असतात. त्याच्या आगमनाची तयारी करत असतात. आपले लाडके...\nआसावरी जोशी, [email protected] येत्या शुक्रवारी बाप्पांचे आगमन वाजत गाजत होईल आणि दहा दिवस हा उत्सव साजरा होईल. पण हा उत्सव फक्त एकटय़ा बाप्पाचा असतो का...\nसंध्या ब्रीद सौभाग्याचं लेणं समजली जाणारी ‘जोडवी’ घालण्यामागे काय तथ्य आहे हे ऐकल्यावर आश्चर्य वाटण्याखेरीज राहणार नाही. एखाद्या सौभाग्यवतीचे सौभाग्य अलंकार म्हणजे मंगळसूत्र, हिरव्या बांगड्या, कुंकू...\nधमाल दिवाना शम्मी कपूर\nधनंजय कुलकर्णी हिंदुस्थानी सिनेमात ‘बंडखोरीच्या’ संस्थानाचा अनभिषिक्त सम्राट होता शम्मी कपूर स्वातंत्र्यानंतर रुपेरी पडद्यावर रुजू झालेल्या सदाबहार त्रिकुटाने आपापल्या स्वतंत्र शैलीने रसिकांवर फक्त मोहिनीच...\nकरमणूक नको, पण मालिका आवरा\nशिरीष कणेकर टी.व्ही.वरच्या मराठी मालिका बघता बघा - बघा. यालाच विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात. डोकं फिरलं तर मला सांगू नका. माझं आधीच फिरलंय. डोकं...\nयंत्रमानव माणसाला भारी पडणार\nअतुल कहाते आज यंत्रमानव माणसाचा गुलाम आहे, परंतु भविष्यात हे चित्र बदलण्याची शक्यता आहे. संशोधक बुद्धिमान यंत्रमानव बनविण्याच्या प्रयत्नात आहेत. जर हे शक्य झाले...\nद्वारकानाथ संझगिरी रोमच्या विमानतळावरून पॉम्पईला जाताना आपण थोडं ‘निम्नमध्यमवर्गीय’ युरोपमधून जातोय असं वाटतं. बाहेर इतकं ऊन होतं की, हिरवा निसर्गही टॅन होत चालला होता....\nनवनाथ दांडेकर तो ऍथलेटिक्स ट्रॅकवर उतरला की धरणीमातेलाही त्याच्या वेगाची धन्यता वाटायची. वाराही त्याच्या भन्नाट वेगाच्या प्रेमात पडून काही काळ स्तब्ध व��हायचा. विजेच्या वेगाने,...\nविनायक अभ्यंकर हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळून जेमतेम दोन महिनेही झाले नसताना २२ ऑक्टोबर १९४७ रोजी भल्या पहाटे आपले सरकार गाफील असल्याचा गैरफायदा घेत पाकिस्तानने कश्मीर...\nबाजारातील सौंदर्यप्रसाधनांचाच वापर करून सौंदर्य टिकते असे नाही, तर घरातील काही वस्तूही सौंदर्य टिकवण्यास मदत करतात. किंचितशी हळद आणि चंदन पावडरमध्ये थोडसं दूध मिसळून दोन...\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nदिल्ली डायरी : काँग्रेसमधील बोलभांड नेत्यांना आवरा\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nपावसाळ्यात तब्येत सांभाळायची आहे मग हे पदार्थ आवर्जून खा\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली...\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nअक्षयच ‘ब्लॉकबस्टर खिलाडी’, ‘मिशन मंगल’ वर्षातला दुसरा वीकेण्ड ओपनर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-water-story-shashank-deshpande-marathi-article-2877", "date_download": "2019-08-20T23:50:05Z", "digest": "sha1:R4LDEAX5IGAWK3ZYN2HSO4CDFIRDRKGJ", "length": 33891, "nlines": 104, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik For Water Story Shashank Deshpande Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 13 मे 2019\nमहाराष्ट्र या वर्षी भीषण दुष्काळाने पोळून निघतो आहे. राज्यातील १५१ तालुके शासनाने दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केलेले आहेत. त्यापैकी ११२ तालुके तीव्र दुष्काळाने ग्रस्त आहेत. दुष्काळाची कारणमीमांसा केल्यास असे दिसून येते, की त्याचा थेट संबंध पावसाशी आहे. या वर्षी जवळ जवळ १७२ तालुक्‍यांत सरासरीपेक्षा ७५ टक्के कमी पाऊस पडला. परिणामी सप्टेंबर २०१८ पासूनच दुष्काळाची चाहूल लागली. याचा दृश्‍य परिणाम भूजल पातळी खालावण्यावर झाला. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या ऑक्‍टोबर २०१८ च्या भूजल पातळ्यांच्या (ऑक्‍टोबर २०१८ च्या पाणी पातळ्यांची तुलना गेल्या पाच वर्षांच्या सरासरीशी करून) अभ्यासानुसार ३५३ तालुक्‍यांपैकी २५२ तालुक्‍यांतील भूजल पातळ्यांत घट झाल्याचे आढळून आले. त्यात ३३४२ गावांत तीन मीटरपेक्षा जास्त घट, ३४३० गावांत २ ते ३ मीटरपर्यंत घट व ७२१२ गावांत १ ते २ मीटर घट झाल्याचे दिसून आले. यामुळेच ग्रामीण भागात पेयजलाची समस्या ऑक्‍टोबरपासूनच भेडसावण्यास सुरुवात झाली. याचाच अर्थ असा, की राज्यातील ग्रामीण भागांत पिण्याच्या पाण्यासाठी भूजलावर असलेली अवलंबिता लक्षात घेता, कमी पावसाच्या वर्षात भूजलाची आणि विशेष करून भूजलावर आधारित पेयजल स्रोतांची शाश्‍वतता टिकवण्यासाठी भूजल व्यवस्थापनाच्या विविध पर्यायांचा अवलंब करण्याची गरज आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अभ्यासानुसार वार्षिक सरासरीच्या तुलनेत २० टक्के कमी पाऊस पडला, तर वार्षिक भूजल उपलब्धता ३५ टक्के कमी होते. पाऊस ५० टक्के कमी पडल्यास जवळ जवळ ६० ते ७० टक्के इतकी तूट भूजलात होते. पर्जन्यमानात ५० टक्‍यांपेक्षा अधिक घट झाल्यास साधारणपणे ७५ ते ८० टक्के तूट भूजलात आढळून येते. म्हणजेच या अभ्यासातील निष्कर्षांनुसार २०१८-१९ या वर्षात भूजल साठ्यात मोठ्या प्रमाणावर तूट आल्याने पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे दिसून आले.\nजमिनीवरील पाणी म्हणजे भूपृष्ठ व जमिनीखालील पाणी म्हणजे भूजल. तेव्हा जमिनीखाली असलेल्या खडकांत भूजल साठत असल्याने त्यांचा अभ्यास व गुणधर्म महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे ठरतात. महाराष्ट्राचा भूभाग अतिप्राचीन ते अलीकडच्या काळात तयार झालेल्या खडकांपासून बनलेला आहे. त्यात अग्निजन्य, रूपांतरित खडक, संघनीकृत (consolidated) गाळाचे व गाळस्तरांचे खडक, ज्वालामुखीय बहुस्तरीय दक्षिणी कातळाचे खडक (डेक्कन ट्रॅप किंवा बेसॉल्ट), जांभा खडक व अघनीकृत (unconsolidated) नदीचा गाळ यांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे ८१ टक्के भूभाग लाव्हारस थंड होऊन थिजून तयार झालेल्या बहुस्तरीय (एकावर एक अशा वडीच्या आकारातील थर) दक्षिणी कातळाने म्हणजेच बेसॉल्ट खडकांनी व्यापलेला आहे. कठीण खडकांचा एकत्रित विचार करता महाराष्ट्रातील जवळपास ९४ टक्के क्षेत्र कठीण खडकांनी व्यापलेले आहे. तेव्हा महाराष्ट्रातील भूजलाचा विचार म्हणजे मुख्यत्वे करून बेसॉल्ट या कठीण खडकातील भूजलाचाच विचार होय.\nमहाराष्ट्रातील खडकांत भूजलाची निर्मिती पावसापासूनच होते. भूपृष्ठजलाबरोबरच भूजलाचादेखील स्रोत पाऊसच आहे. दरवर्षी पडणाऱ्या पावसाद्वारेच आपल्याला पाणी मिळते आणि तेच साठा करून (जमिनीवर व जमिनीखाली) वर्षभर वापरावे लागते. वैज्ञानिक दृष्ट्या बघितले, तर खऱ्या अर्थाने या पाण्याच्या दोन अवस्था आहेत आणि त्याही परिवर्तनीय, जणू काही एका नाण्याच्या दोन बाजूच. पावसाळ्यात नाले, नद्या याबरोबरच जमिनीच्या पृष्ठभागावरून पाणी वाहते व ते भूपृष्ठावर साठवलेही (बंधारे, तलाव, धरण) जाते. या प्रवासात हे पाणी प्रथम मातीच्या ओलाव्यात साठले जाऊन तो साठा पूर्ण भरल्यावर गुरुत्वाकर्षणाद्वारे उताराच्या दिशेने वाहत जाऊन जमिनीखालील खडकांत साठवले जाते. खडकात साठलेल्या या पाण्यालाच भूजल असे संबोधले जाते. भूजलाची साठवण करणाऱ्या व ते वापरास उपलब्ध करून देणाऱ्या खडकाला जलधर (aquifer) म्हणतात. जशी प्रत्येक मानवाची अन्न ग्रहण करण्याची क्षमता वेगवेगळी असते, अगदी तशीच प्रत्येक गावच्या, ठिकाणच्या जलधरांची भूजल साठवण्याची क्षमता वेगवेगळी असते. म्हणूनच जलधरांच्या साठवण क्षमतेनुसार भूजलसाठादेखील कमी किंवा अधिक होत असतो. पोट भरल्यानंतरही खाल्लेले जादाचे अन्न अजीर्ण होऊन उलटीच्या रूपात बाहेर पडते. अगदी त्यात प्रमाणे, एकदा का जलधर संपृक्त झाला (म्हणजे पूर्णपणे भरला), की मग जादाचे मुरणारे पाणी जलधरांतून (जेथे जलधर नदी, नाल्यांमध्ये उघडा पडला असेल तेथून) झऱ्यांवाटे बाहेर पडण्यास सुरुवात होते व ते पुन्हा नदी, नाल्यांमध्ये प्रकट होते. याला जलशास्त्रीय भाषेत बेस फ्लो असे म्हणतात. दरवर्षी सप्टेंबर/ऑक्‍टोबर नंतर (पाऊस संपल्यानंतर) नदी, नाल्यांमध्ये वाहत येणारे स्वच्छ पाणी म्हणजे दुसरे तिसरे काही नसून भूजलच आहे. पाण्याचा प्रवास अशा प्रकारे दोन अवस्थांमधून होत असतो. म्हणूनच जलचक्रातील या दोन अवस्थांचा जल नियोजनासाठी एकत्रित विचार करणे गरजेचे आहे.\nभूपृष्ठजलाची उपलब्धता स्थळ व काळ सापेक्ष आहे. मात्र भूजलाची उपलबद्धता स्थळ, काळ व खोली सापेक्ष आहे. भूपृष्ठावरील पाणी थेट डोळ्यांना दिसत असल्याने बंधारे/तलाव/धरण इत्यादींमध्ये अडवून व साठवून (अचल होत असल्यामुळे) त्याचा विकासासाठी वापर करणे व गरजेनुसार व्यवस्थापन करणे सोईचे होते. परंतु, भूजल हे अदृश्‍य (थेट डोळ्यांना दिसत नसल्याने) व चल असल्यामुळे (सतत उताराच्या दिशेने वाहत असते) एका जागी फार काळ साठवून ठेवता येत नाही. भूजलाचा प्रवास न दिसणारा, अतिशय अवघड व कठीण असल्याने भूजलाचा विकासासाठी वापर करणे व आवश्‍यकतेनुसार व्यवस्थापन करणे अतिशय गुंतागुंतीचे आहे. जसा मानवाचा स्वभाव वर्तविणे कठीण आहे, तसेच काहीसे महाराष्ट्रातील भूजलाचे आहे. भूजलाचा विचार करताना तो वैज्ञानिक अभ्यासांच्या आधारे होणे अनिवार्य आहे.\nशरीरशास्त्र व भूजलशास्त्र यांत खूप साधर्म्य आहे. जसे रक्ताच्या विविध तपासण्या करण्यासाठी शिरेतूनच रक्त काढावे लागते, त्याच प्रमाणे खडकांतून भूजल मिळण्यासाठी भेगा/संधी/पस्ते यांवरच विहीर/विंधण विहीर (बोअरवेल) खोदली जाणे गरजेचे आहे. रक्तगट तपासण्यासाठी हाताच्या बोटाला सुई टोचली जाते व बोट दाबल्यानंतर थेंबभरच रक्त बाहेर येते व लगेचच ते थांबते. याच तत्त्वाप्रमाणे जर पाणी असलेल्या भेगा/संधी/भ्रंश किंवा मुरूम यांवर विहीर/विंधण विहिरी खोदल्या नाहीत तर उपसण्याइतपत पाणी लागणार नाही. त्याचप्रमाणे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास सलाइनद्वारे थेंब थेंब पाणी थेट नसांमध्ये पोचवले जाते, त्याच पद्धतीने जलधरांमधील भूजल साठा वाढविण्यासाठी पाणी अडवून वेगवेगळ्या उपाययोजनांच्या माध्यमातून कासवाच्या गतीने मुरवावे लागते. पाणी मुरण्यासाठी खडक अनुकूल नसल्यास साठलेले पाणी बाष्पीभवनाने उडून जाते. म्हणूनच जलसंधारणाच्या उपाययोजना यशस्वी होण्यासाठी भूस्तरांचे अभ्यास व नकाशे तयार करणे गरजेचे आहे. सर्वसाधारणपणे उथळ जलधर सरासरी इतका पाऊस पडल्यास नैसर्गिक व कृत्रिमरीत्या (जलसंधारणाच्या उपाययोजना) भरला जातो. म्हणजेच पाणी पातळी जमिनीलगत येते. ऑक्‍टोबर नंतर रब्बीसाठी भूजलाचा उपसा सुरू झाल्यावर जलधर रिता व्हायला सुरुवात होते, तशी पाणी पातळीदेखील खाली जाण्यास सुरुवात होते. जानेवारी अखेर निम्म्यापेक्षा अधिक रिता होतो आणि पाणी पातळी निम्म्यापेक्षाही अधिक खाली जाते. परंतु, त्यावेळी भूजलाचे कृत्रिमरीत्या पुनर्भरण करण्यासाठी पृष्ठभागावर जलउपलब्धता अत्यल्प/नगण्य असल्याने जलधर पुन्हा भरला जात नाही आणि परिणामी उन्हाळ्यात पाणी पातळी खूपच खाली जाते.\nसर्वसाधारणपणे महाराष्ट्रातील प्रत्येक खडकाची भूजल धारण क्षमता (Storativity) व भूजल वाहून नेण्याची क्षमता, त्यांच्या भौतिक गुणधर्मांवर म्हणजे सच्छिद्रता (Porosity) व प्रसरण गुणांकावर (Transmissivity) अवलंबून असते. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा (राज्य शासनाची संस्था) व केंद्रीय भूमिजल मंडळ यांनी केलेल्या अभ्यासानुसार बेसॉल्ट खडक व इतर कठीण खडकांची भूजल धारण क्षमता साधारणतः जलधराच्या (भूजल धारक खडकाच्या) एकूण घनमानाच्या १ ते ४ टक्के इतकीच असते. गाळ अथवा गाळस्तरांच्या खडकांत मात्र हे प्रमाण ५ ते १० टक्के असते. सोप्या भाषेत समजून घ्यायचे झाल्यास, कठीण खडकाने व्यापलेल्या १ घनफळाच्या क्षेत्रात (१ मीटर लांब x १ मीटर रुंद x १ मीटर खोल = १ घनमीटर = १००० लिटर) जास्तीत जास्त ०.०४ घनमीटर किंवा ४० लिटर इतकेच पाणी भूजल स्वरूपात उपलब्ध होते. तर गाळाच्या खडकांत जास्तीत जास्त ०.१० घनमीटर किंवा १०० लिटर पाणी उपलब्ध होते. तेव्हा पाऊस कितीही जास्त असला, तरी खडकांच्या पाणी धारण करण्याच्या मर्यादा खूप महत्त्वाच्या आहेत. कोकणात पाऊस २००० मिमी पेक्षाही अधिक असतो. परंतु, खडकांची भूजल धारण क्षमता १ टक्‍क्‍यापेक्षाही कमी असल्याने भूजल उपलब्धता खूपच मर्यादित आहे. विदर्भाचा विचार करायचा झाल्यास, पूर्व विदर्भात रूपांतरित खडक असून, त्याचीही भूजल धारणा क्षमता एकूण खडकाच्या घनमानाच्या १ ते १.५ टक्के इतकीच आहे. म्हणूनच भंडारा, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यांत मर्यादित भूजल उपलब्ध आहे. याच कारणास्तव जिल्ह्यात परंपरेने भूजलाऐवजी भूपृष्ठजलावर अवलंबिता जास्त असून, त्यासाठी तलावांची निर्मिती (माजी मालगुजारी तलाव) झालेली आहे. भंडारा जिल्ह्यास तर तलावांचा जिल्हा संबोधले जाते. या उलट अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी, दर्यापूर या तालुक्‍यांत मात्र भूस्तर भेगाळलेला व मुरमाचे प्रमाण चांगले असल्याने भूजल उपलब्धता खूपच चांगली (एकूण खडकाच्या घनमानाच्या ३ टक्‍क्‍यांपर्यंत) असल्याने भूजलावरील अवलंबितादेखील जास्त आहे. या भागातील संत्रा पीक बहुतांश भूजलावरच घेतले जाते. नाशिक (नाशिक, अहमदनगर, जळगाव), पुणे (पुणे, सांगली, सोलापूर) व औरंगाबाद विभागातील (औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद) या जिल्ह्यांत भूजल उपलब्धता इतर जिल्ह्यांच्या तुलनेने चांगली (२ ते २.२५ टक्के) आहे. पण या सर्व जिल्ह्यांत भूजलाचा उपसादेखील जास्त होत आहे व तेथे अतिशोषणाची समस्या भेडसावत आहे. भूजल व्यवस्थापनासाठी केल्या जात असलेल्या खर्चिक उपाययोजना व त्यातून निर्माण होणारी भूजलाची अतिरिक्त उपलब्धता विचारात घेता, पीक रचनेत अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांचा समावेश केल्यासच शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळणार आहे व अतिशोषणापासून त्यांना परावृत्त करता येणार आहे.\nमहाराष्ट्रात प्रामुख्याने साध्या विहिरी खोदल्या जात असत. परंपरेने हे तंत्रज्ञान पिढ्यांपिढ्या चालत आले. याचे वैज्ञानिक कारण म्हणजे खडकांचे वैविध्यपूर्ण गुणधर्म, जसे मर्यादित साठवण क्षमता, अल्प प्रसरण गुणांक व मंद भूजल पुरणगती. (विहिरीत पाणी येण्याची क्षमता, जी सरासरी किमान ४ तासांपासून ते कमाल ३० दिवसांपर्यंत असते.) विहिरी मुख्यत्वे उथळ जलधरात (unconfined aquifer) केल्या जात असल्याने दरवर्षीच्या पावसाने तो कमी-अधिक प्रमाणात भरला जाऊन विहिरींना पाण्याची उपलब्धता होत असते. कठीण खडकांतील बोअरवेलना मात्र व्यासाच्या मर्यादेमुळे (६/८’’) उथळ जलधरातून विहिरींच्या प्रमाणात भूजल उपलब्ध होत नाही. तसेच अर्ध बंदिस्त (semi-confined) (सरासरी ६० मीटर खोलीपर्यंतचे) व बंदिस्त (confined) (सरासरी ६० मीटरपेक्षा अधिक खोलींचे) जलधरात पाणी असेपर्यंतच विंधण विहिरींना पाणी उपलब्ध होते. अर्ध बंदिस्त जलधरांत बंदिस्त जलधरांच्या तुलनेने लवकर पाणी मुरते (म्हणजेच पुनर्भरण होते) व म्हणूनच अशा बोअरवेलवर बसविलेल्या हातपंपांतील पाणीपातळी पावसाळ्यात वर येऊन बंद पडलेले हातपंप लगेचच सुरू होतात. बंदिस्त जलधरांत पाणी मुरण्यास मात्र काही वर्षांपर्यंतचा कालावधी लागतो. म्हणूनच एकदा का खोल बोअरवेल पाण्याअभावी बंद पडली, तर ती अपवादात्मक परिस्थितीतच पुनरुज्जीवित होते. मुळात अति खोलीवरील भूजल हे संधी (Joints) व भेगांमध्ये (Fractures) लागलेले असल्याने व त्यांची व्याप्ती सर्वदूर सारखी नसल्याने हे पाणी बराच काळ टिकत नाही, असा अनुभव आहे. परिणामी शेतकऱ्यांनी केलेली आर्थिक गुंतवणूक वाया जाते आणि तो हवालदिल व कर्जबाजारी होतो.\nभूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने प्रसिद्ध केलेल्या (२०११-१२) भूजल अंदाजानुसार विहिरींच्या आकडेवारीचा विचार केल्यास राज्यात २१.६८ सिंचन विहिरींद्वारे १५,९३० दलघमी भूजलाचा वापर होत आहे. विहिरींबरोबर ज्या क्षेत्रात सिंचन विंधण विहिरींची (बोअरवेल्स) संख्या जास्त आहे, तेथे तर साध्या विहिरी नोव्हेंबर/डिसेंबरमध्येच कोरड्या पडण्यास सुरुवात झालेली आहे. लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण फार जास्त आहे. ही स्पर्धा अशीच सुरू राहिल्यास उथळ जलधरांप्रमाणे खोलीवरील जलधरसुद्धा कोरडे पडतील व भविष्यात भीषण टंचाईच्या काळात या राखीव जलधरांमधून पाणी न मिळण्याचे धोके वाढतील. राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये (जिथे अतिशोषित/शोषित पाणलोट क्षेत्रांची संख्या जास्त आहे.) या सर्व बाबी प्रकर्षाने जाणवण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणून या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी अतिउपशाच्या क्षेत्रात सिंचन किंवा औद्योगिक वापरासाठी खोल विंधन विहिरी/नलिका कूप (६० मीटरपेक्षा खोल) घेण्यावर महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ मधील कलम ८ नुसार राज्य भूजल प्राधिकरणाने मनाई आदेश जारी केलेला आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.\nआज भारताव्यतिरिक्त इतर देशांनी भूजल शास्त्रात खूप प्रगती केलेली असून, मॉडेलिंगच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून भूजलाच्या उपशांतील गुंतागुंत सोडविणे शक्‍य झालेले आहे. जागतिक स्तरावर भूजल उपसा करण्यात भारताचा पहिला क्रमांक लागतो, तरीसुद्धा हा विषय आपण अजून लोकांपर्यंत पोचवलेला नाही. लोकांना तो आकृत्या/नकाशे काढून समजावून द्यावा लागेल, तरच हा विषय लोकांच्या पचनी पडेल आणि भूजल ही सामूहिक संपत्ती समजली जाऊन त्याच्या व्यवस्थापनात लोकसहभाग वाढेल.\nमहाराष्ट्र पाऊस पाणी धरण जलसंधारण\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/bollywood/comedian-actor-johny-lever-went-jail-due-national-flag-insult/", "date_download": "2019-08-21T00:27:08Z", "digest": "sha1:4JOSX3TBLY7DMGCEW3G5UHNH3P66IM4L", "length": 32764, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Comedian Actor Johny Lever Had To Be Jailed For Insulting India'S Flag | तिरंग्याचा अपमान केल्यामुळे जॉनी लीवर अभिनेत्याला खावी लागली होती तुरूंगाची हवा | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएन��क्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nतिरंग्याचा अपमान केल्यामुळे या कॉमेडियन अभिनेत्याला खावी लागली होती तुरूंगाची हवा\nThe Comedian Actor Johny Lever Had To Be Jailed For Insulting India's Flag | तिरंग्याचा अपमान केल्यामुळे जॉनी लीवर अभिनेत्याला खावी लागली होती तुरूंगाची हवा | Lokmat.com\nतिरंग्याचा अपमान केल्यामुळे या कॉमेडियन अभिनेत्याला खावी लागली होती तुरूंगाची हवा\nतिरंग्याचा अपमान केल्यामुळे या कॉमेडीयनला एक दिवसासाठी तुरूंगात जावं लागलं होतं.\nतिरंग्याचा अपमान केल्यामुळे या कॉमेडियन अभिनेत्याला खावी लागली होती तुरूंगाची हवा\nतिरंग्याचा अपमान केल्यामुळे या कॉमेडियन अभिनेत्याला खावी लागली होती तुरूंगाची हवा\nतिरंग्याचा अपमान केल्यामुळे या कॉमेडियन अभिनेत्याला खावी लागली होती तुरूंगाची हवा\nतिरंग्याचा अपमान केल्यामुळे या कॉमेडियन अभिनेत्याला खावी लागली होती तुरूंगाची हवा\nकॉमेडियन जॉनी लीवर यांचा १४ ऑगस्टला वाढदिवस असतो. जॉनी लीवरचं बालपण खूप खडतर गेलं आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होती की शाळेत फी न भरल्यामुळे त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते. याशिवाय त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. जॉनी लीवर यांचं खरं नाव जॉन प्रकाश राव जानूमला आहे. हिंदुस्तान लीवरमध्ये काम केल्यामुळे त्यांचे नाव जॉनी लीवर पडलं.\n१९९९ साली एका खासगी कार्यक्रमात तिरंग्याचा अपमान केल्यामुळे जॉनी लीवर यांना सात दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर जॉनीने माफी मागितली आणि त्याची शिक्षा एक दिवसांची करण्यात आली.\nजॉनी लीवर यांच्या मुलाला गळ्याचा ट्युमर झाला होता. त्यावेळी तो १२ वी इयत्तेत होता. हा ट्युमर इतका वाढला की त्याचं रुपांतर कर्करोगात झालं होतं. त्यामुळे जॉनी लीवर पूर्णपणे कोलमडून गेले होते. त्यांच्या मुलाने १२ वीचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर कर्करोगावरील उपचार केल��. त्याने या आजारावर मात केली. मात्र त्यावेळी जॉनी लीवर यांनी चित्रपटात काम करणं सोडलं होतं.\nजॉनी लीवर सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘एक टप्पा आऊट’ या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत पहायला मिळत आहेत. या कार्यक्रमाविषयी जॉनी लीवर म्हणाले, ‘ह्युमर आहे म्हणूनच त्या जागी जज म्हणून जॉनी लीवर आहे.\n‘स्टार प्रवाह’ वाहिनीने ‘एक टप्पा आऊट’च्या निमित्ताने नव्या टॅलेण्टसाठी खूप मोठे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. या अनोख्या संधीचा लाभ सर्वांनीच घ्यायला हवा. ‘एक टप्पा आऊट’मध्ये माझा सहभाग आहे याचा एक महाराष्ट्रीयन म्हणून मला अभिमान आहे.’\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nJohnny LeverStar Pravahजॉनी लिव्हरस्टार प्रवाह\nJohnny Lever Birthday Special: पाहा जॉनी लिव्हरच्या पत्नीचे फोटो\n‘एक टप्पा आऊट’च्या सेटवर जॉनी लीवर यांना मिळालं खास सरप्राईज\nऐतिहासिक क्षणाचे व्हा साक्षीदार… या मालिकेत पहायला मिळणार भीमराव आणि रमाबाईंचा विवाहसोहळा\n‘एक टप्पा आऊट’च्या मंचावर अशोक सराफ यांची खास हजेरी\n'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेत नवं पर्व, छोट्या रमाबाईंच्या भूमिकेत दिसणार ही अभिनेत्री\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं घर मुंबईत नेमकं कुठं होतं, उलगडणार या मालिकेतून\nकुछ कुछ होता है या चित्रपटात होती मोठी चूक, करण जोहरनेच केले मान्य\nऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन मिकानंतर सलमान खानवर घालणार बंदी\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nराखी सावंतच्या लग्नानंतर आता पूनम पांडेने शेअर केला प्रियकरचा फोटो\n‘या’ थरारपटांनी प्रेक्षकांना केले भयभयीत\nसेक्रेड गेम्स 2 मुळे एका व्यक्तीला झालाय चांगलाच मनस्ताप, हे आहे त्याचे कारण\nSacred Games 2 Review : थ्रिलर आणि अफलातून परफॉर्मन्सचा डबल डोज 'सेक्रेड गेम्स २'\nSacred Games Season 2 Review: गणेश गायतोंडेची धमाकेदार वापसी, पहिल्यापेक्षाही जबरदस्त आहे दुसरे सीझन15 August 2019\nBatla House Movie Review : सत्याची बाजू मांडणाऱ्या अधिकाऱ्याची कथा15 August 2019\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मर���ठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रध���र'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/dio-718/", "date_download": "2019-08-20T23:50:59Z", "digest": "sha1:2MITV5ZN2QKJFSP2HOD4KIFCF7ROFKJK", "length": 14160, "nlines": 63, "source_domain": "mymarathi.net", "title": "कचरा व सांडपाणी प्रकल्पासाठी तात्काळ शासकीय जागा देऊ- जिल्हाधिकारी नवल किशोर राम - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune कचरा व सांडपाणी प्रकल्पासाठी तात्काळ शासकीय जागा देऊ- जिल्हाधिकारी नवल किशोर राम\nकचरा व सांडपाणी प्रकल्पासाठी तात्काळ शासकीय जागा देऊ- जिल्हाधिकारी नवल किशोर राम\nवाघोलीतील समस्यांबात ग्रामपंचायत कार्यालयात घेतली बैठक\nपुणे : जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या वाघोलीला भेडसावणाऱ्या कचरा व सांडपाणी प्रकल्पांचे अहवाल आल्यानंतर तात्काळ शासकीय जागा देण्याची कार्यवाही केली जाईल असे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. वाघोलीतील समस्यांबाबत जिल्हाधिकारी राम यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामपंचायत कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीमध्ये घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा योजना, सांडपाणी व्यवस्थापन, वाहतूक समस्या, नैसर्गिक प्रवाह व ओढे-नाले बुजविणे बाबत व गृह प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली.\nवाघोलीमध्ये अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी व कचरा, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला शासकीय जागा उपलब्ध करून देण्यासाठी वाघोली ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ हे जिल्हाधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करीत ह���ते. मुख्यमंत्र्यांच्या सल्लागार श्वेता शालिनी यांनी देखील जिल्हाधिकारी राम यांना वाघोलीमध्ये जाऊन ग्रामस्थांच्या तक्रारीवर निर्णय घेण्यासाठी विनंती केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी नवल किशोर राम व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे यांनी वाघोली येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शुक्रवारी बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या सल्लागार श्वेता शालिनी, आमदार बाबूराव पाचर्णे, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, हवेली प्रांताधिकारी सचिन बारवकर, तहसीलदार सुनील कोळी, गटविकास अधिकारी तानाजी लोखंडे, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके, पंचायत समिती सदस्य सर्जेराव वाघमारे, सरपंच वसुंधरा उबाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे, पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, जिल्हा वाहतूक शाखेचे निरीक्षक संदीप येळे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अमित भरते, पीएमआरडीएचे अधिकारी, ग्रामंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.\nघनकचरा व्यवस्थापन प्रकल्प व सांडपाणी प्रकल्पासाठी लागणाऱ्या जागेबाबत बोलताना जिल्हाधिकारी राम म्हणाले की, वाघोली ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शासकीय जागेमध्ये कचरा प्रक्रिया व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प करण्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तात्काळ जागा उपलब्ध करून दिली जाईल. याबाबत गट विकास अधिकारी यांना प्रकल्प अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे आदेश दिले. सध्याची व भविष्याची गरज लक्षात घेता विस्तृत कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी सल्लागार घेण्यासाठी देखील मदत केली जाईल. कचरा समस्या सुटेपर्यंत ग्रामपंचायतीने जनजागृती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.\nवाघोलीसाठी पीएमआरडीए करीत असलेल्या नवीन पाणीपुरवठा प्रकल्पाच्या कामास लवकरच सुरुवात करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.\nखांदवेनगर येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून खांदवेनगर येथील रस्ता दुभाजक बंद करण्याबाबत चर्चा करून कार्यवाही करणार असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले. एक महिन्यामध्ये पुणे-नगर महामार्गावरील सर्वाधिक तक्रारी असणारे वाघेश्वर चौक ते श्रेयस गार्डन पर्यंतचे कामकाज पूर्ण करण्याच्या सूचना पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.\nबांधकाम व्यावसायिकांनी बुजविलेल्या नैसर्गिक ओढे-नाल्यांमुळे स्थानिक ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीनुसार भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी व गृहप्रकल्पांच्या समस्या सोडविण्यासाठी पीएमआरडीए आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी चर्चा करून धोकादायक बांधकामे थांबविण्यासाठी चर्चा केली जाईल, असे नवल किशोर राम यांनी सांगितले.\n‘माझे नक्षलवाद्यांशी संबंध असतील तर मला अटक का नाही\nदेशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या कॉंग्रेस पक्षाची अवस्था मोठी बिकट…\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%93&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%93", "date_download": "2019-08-20T22:23:55Z", "digest": "sha1:HVBA6YWVWMNW2UXPEG4RYEXTEPGSLK2X", "length": 8208, "nlines": 146, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (7) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (5) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nगेल्या ७ दिवसातील पर्याय (1) Apply गेल्या ७ दिवसातील पर्याय filter\nब��तम्या (7) Apply बातम्या filter\nसरकारनामा (2) Apply सरकारनामा filter\nप्रशासन (2) Apply प्रशासन filter\nमहामार्ग (2) Apply महामार्ग filter\nआंदोलन (1) Apply आंदोलन filter\nउत्तरकाशी (1) Apply उत्तरकाशी filter\nउत्तराखंड (1) Apply उत्तराखंड filter\nउत्पन्न (1) Apply उत्पन्न filter\nकल्याण (1) Apply कल्याण filter\nजीपीएस (1) Apply जीपीएस filter\nदगडफेक (1) Apply दगडफेक filter\nनगरसेवक (1) Apply नगरसेवक filter\nपगारवाढ (1) Apply पगारवाढ filter\nप्रादेशिक%20परिवहन%20कार्यालय (1) Apply प्रादेशिक%20परिवहन%20कार्यालय filter\nराजस्थान (1) Apply राजस्थान filter\nरिक्षा (1) Apply रिक्षा filter\nरेल्वे (1) Apply रेल्वे filter\nलहान%20मुले (1) Apply लहान%20मुले filter\nMonsoon | हिमाचलमध्ये 18 जण मृत्युमुखी, उत्तरकाशीत ढगफुटी, पाच बेपत्ता\nसिमला / धर्मशाला : उत्तर भारतात विशेषत: हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या राज्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळित झाले...\nपीएमपीच्या ताफ्यात 65 'स्मार्ट' बसेस दाखल\nपुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांसाठी पीएमपीच्या ताफ्यात 65 नव्या बस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे बसची कमतरता काही प्रमाणात...\nबेशिस्त रिक्षा चालकांचा कल्याण, टिटवाळा, आंबिवली, बल्यानी भागात सुळसुळाट\nकल्याण - टिटवाळा, आंबिवली, बल्यानी, परिसरात अल्पवयीन विद्यार्थी, गर्दुल्ले, लायसन्स, बॅच नसलेले रिक्षा चालक प्रवासी वाहतुक करत...\nपॅनिक बटणचा मिटेना घोळ\nऔरंगाबाद - प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना पॅनिक बटण आणि जीपीएस सिस्टम बसविण्याच्या निर्णयाची सक्ती १ जानेवारीपासून लागू झाली...\nमहाराष्ट्रात गेल्या आठ महिन्यात 21 हजार 968 अपघात\nजानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यात राज्यातील विविध महामार्गांवर तब्बल 21 हजार 968 अपघात झाले आहेत. त्यामध्ये आठ हजार जणांचा मृत्यू...\nपंधरवड्यात परत पुण्यातील आरटीओच्या ऑफिसला आग\nपंधरवड्यात परत एकदा पुण्यातील आरटीओच्या ऑफिसला आग लागलीये. पुण्यातील संगम पुलाजवळील आरटीओ कार्यालयाला ही आग लागली होती. आगीचं...\nड्युटी अर्धवट सोडून गेलेल्या 40 चालक-वाहकांचे निलंबन\nसांगली : राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी गुरुवारी मध्यरात्रीपासून अचानक संपावर गेले. लालपरी थांबली. प्रवाशांची गैरसोय झाली....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE", "date_download": "2019-08-20T22:37:47Z", "digest": "sha1:67FKXJHQUTFDVVBBE5E7VHNN6THPGDZ7", "length": 9152, "nlines": 149, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (8) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (7) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nबातम्या (7) Apply बातम्या filter\nसरकारनामा (2) Apply सरकारनामा filter\nस्पॉटलाईट (1) Apply स्पॉटलाईट filter\n(-) Remove इन्स्टाग्राम filter इन्स्टाग्राम\nफेसबुक (5) Apply फेसबुक filter\nसोशल%20मीडिया (3) Apply सोशल%20मीडिया filter\nअभिनेत्री (2) Apply अभिनेत्री filter\nअर्थसंकल्प (1) Apply अर्थसंकल्प filter\nआधार%20कार्ड (1) Apply आधार%20कार्ड filter\nउत्पन्न (1) Apply उत्पन्न filter\nक्‍यूआर%20कोड (1) Apply क्‍यूआर%20कोड filter\nजॅग्वार (1) Apply जॅग्वार filter\nटाटा%20मोटर्स (1) Apply टाटा%20मोटर्स filter\nट्विटर (1) Apply ट्विटर filter\nनिवडणूक (1) Apply निवडणूक filter\nनिवडणूक%20आयोग (1) Apply निवडणूक%20आयोग filter\nपॅन%20कार्ड (1) Apply पॅन%20कार्ड filter\nपेट्रोल (1) Apply पेट्रोल filter\nप्राप्तिकर (1) Apply प्राप्तिकर filter\nप्राप्तिकर%20विवरणपत्र (1) Apply प्राप्तिकर%20विवरणपत्र filter\nमनोरंजन (1) Apply मनोरंजन filter\nमार्क%20झुकेरबर्ग (1) Apply मार्क%20झुकेरबर्ग filter\nमोबाईल (1) Apply मोबाईल filter\nराजकीय%20पक्ष (1) Apply राजकीय%20पक्ष filter\nलोकसभा (1) Apply लोकसभा filter\nसनी लिओनी ने जुने कपडे घालून पहिले, मग झालं काय पाहा..\nमुंबईः अभिनेत्री सनी लिओनीचे एक छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली. सनी लिओनीने तिच्या...\n'इन्स्टा पोल' च्या नकारात्मक मतांमुळे १६ वर्षीय मुलीची आत्महत्या\nक्वालालंपूर : मलेशियातील एका 16 वर्षांच्या मुलीने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवर \"जगावे की मरावे' असा प्रश्न एका पोलच्या...\nफेसबुकचे रूप आता बदलणार...\nसॅन जोस - ‘व्हॉट्‌सॲप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम या समाजमाध्यमांवरील संभाषण आणि डाटाच्या गोपनीयतेच्या अधिक सुरक्षिततेसाठी आम्ही...\nआर्थिक वर्षाच्या सुरुवातीला होणार 'हे' बदल\nपुणे - एक एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्षाला प्रारंभ होत आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारच्या विविध खात्यांकडून जुन्या नियम योजनांमध्ये...\nसई ताम्हणकरने घेतला आहे एक महत्त्वपूर्ण निर्णय...\nअभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिचा स्टायलिश आणि बोल्ड लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय...\nमतदानाआधीच्या ४८ तासांत सोशल मीडियावरुन कोणतीही राजकीय जाहीरात प्रसिद्ध होता कामा नये - मुंबई हायकोर्ट\nआगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टाने राजकीय पक्षांसाठी महत्त्वपूर्ण आदेश दिलेत. आता प्रत्यक्ष मतदानाआधी ४८...\nजगभरातील फेसबुक, इन्स्टाग्राम 'क्रॅश'\nनवी दिल्ली : फेसबुकचे मेसेंजर डाऊन झाल्यानंतर आता फेसबुक आणि इन्स्टाग्राम 'क्रॅश' झाले आहे. त्यामुळे भारतातील फेसबुक आणि...\nआज आपल्या अशा एका मित्राचा वाढदिवस ज्यानं इंटरनेटच्या मायाजाळात भल्याभल्यांच्या तोंडाला फेस आणला आज आपला हा मित्र 14 वर्षांचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/dilip-vengsarkar-says-this-batsman-is-eligible-for-fourth-position-in-world-cup/", "date_download": "2019-08-20T22:43:04Z", "digest": "sha1:XAD2TDYLSR4L6RMTRERWNV224QVMQXDM", "length": 16481, "nlines": 183, "source_domain": "policenama.com", "title": "दिलीप वेंगसरकर म्हणतात 'हा' फलंदाज विश्वचषकात चौथ्या क्रमांकासाठी योग्य - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nदिलीप वेंगसरकर म्हणतात ‘हा’ फलंदाज विश्वचषकात चौथ्या क्रमांकासाठी योग्य\nदिलीप वेंगसरकर म्हणतात ‘हा’ फलंदाज विश्वचषकात चौथ्या क्रमांकासाठी योग्य\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विश्वचषक २०१९ ची सर्वच संघानी जोरदार तयारी केली आहे. सर्वच संघ स्वतःला विजेतेपदाची प्रबळ दावेदार समजत आहेत. भारतीय संघ देखील या सगळ्यात मागे नाही. मात्र भारतीय संघासाठी दोन गोष्टी मोठी चिंता वाढवणारी आहेत. भारताचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधवचे जखमी असणे आणि चौथ्या क्रमांकावर भारताला अजूनही योग्य फलंदाज सापडलेला नाही. याच गोष्टींवर काल भारताचे माजी फलंदाज आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी आपले मत मांडले आहे.\nकझाकिस्तानात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी…\nमहाराष्ट्राच्या राहुल आवारेची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड\nक्रिकेटर श्रीसंत वरील आजीवन बंदी उठवली, पुढच्या वर्षी…\nवेंगसरकर ���्हणाले कि, विश्वचषकासाठी निवडलेला संघ हा समतोलाचे आणि उत्तम कामगिरी देखील करेल. मात्र चौथ्या क्रमांकावर कोणत्या खेळाडूला संधी द्यायची, या प्रश्नावर ते म्हणाले कि सलामीला रोहित आणि शिखर अतिशय योग्य आहेत तसेच तिसऱ्या क्रमांकावर कर्णधार विराट कोहली आहेच. त्यानंतर चौथ्या क्रमांकासाठी लोकेश राहुलला संधी द्यायला हवी. कारण इंग्लंडमध्ये खेळण्याचा राहुलला चांगलाच अनुभव आहे. हा अनुभव नक्कीच त्याच्या कामाला येईल.”आणि तो या क्रमांकावर उत्तम कामगिरी करेल,असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.भारतीय संघ या विश्वचषकात उत्तम कामगिरी करेल आणि जिंकेल असा विश्वास अनेक माजी खेळाडू आणि क्रिकेट रसिक व्यक्त करत आहेत .भारतीय संघातील सर्व जागांसाठी योग्य पर्याय आहेत मात्र चौथ्या क्रमांकासाठी अनेक पर्याय वापरून पाहिल्यानंतर देखील भारताला त्या जागेसाठी खेळाडू मेलात नसला तरी राहुलच्या रूपात तो शोध संपणार असल्याचे बोलले जात आहे.\nदरम्यान, भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी चौथ्या क्रमांकावर विराट कोहलीला देखील संधी देऊ शकतो असे म्हटल्याने गौतम गंभीरने त्यांच्यावर टीका केली होती. चौथ्या क्रमांकासाठी लोकेश राहुल हा सक्षम पर्याय आहे, असा सल्ला देखील त्याने त्यावेळी दिला होता.\n‘त्या’ २ पोलीस निरीक्षकांसह महिला पोलिसावर खटला चालविण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश\nशारदा चिटफंड घोटाळा : ममता बॅनर्जींना मोठा झटका ; पुरावे नष्ट करणाऱ्या ‘त्या’ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यावर अटकेची टांगती तलवार\nकझाकिस्तानात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी सुशील कुमारचे स्थान कायम\nमहाराष्ट्राच्या राहुल आवारेची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड\nक्रिकेटर श्रीसंत वरील आजीवन बंदी उठवली, पुढच्या वर्षी खेळण्याची शक्यता \nकेन विलियमसन आणि अकिला धनंजय यांची गोलंदाजी संदिग्ध आढळल्याने क्रीडा विश्वात…\nपाकिस्तानी क्रिकेटरची धमकी – भारत ‘भित्रा’ देश, ‘आमच्याकडे…\nऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकसह 25 महिला मल्लांना कारणे दाखवा नोटीस \nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ ���भिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nकझाकिस्तानात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी…\nमहाराष्ट्राच्या राहुल आवारेची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड\nक्रिकेटर श्रीसंत वरील आजीवन बंदी उठवली, पुढच्या वर्षी…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n‘या’ कंपनीची खास ‘इलेक्ट्रिक’ स्कूटर,…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने शेअर केले…\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती वाढवण्यासह आज…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ; पंतप्रधान…\n‘Google’ नं केली ‘ही’ महत्वाची सेवा ‘बंद’, airtel आणि Jio सा��ख्या कंपन्या देऊ शकणार…\n… तर पोलिसांची ड्युटी फक्त ८ तासाची\n Jio पेक्षा 6 पट जास्त डेटा देणार BSNL, जाणून घ्या ‘प्लॅन’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/earnings/", "date_download": "2019-08-20T22:25:48Z", "digest": "sha1:FHTFFOMXEMAOAJPNSAWC247HSQDYQFEH", "length": 10283, "nlines": 150, "source_domain": "policenama.com", "title": "earnings Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nभारतापेक्षा पाकिस्तान अधिक आनंदी \nनवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - जगातील लोक आनंदी आहेत की नाही, हे सांगणे तसे कठीणच आहे. संयुक्त राष्ट्र विकास समाधान नेटवर्कने जगातील आनंदी देशांबद्दलचा अहवाल सादर केला आहे. आनंदी देशांच्या यादीत भारत यावर्षी १४० व्या क्रमांकावर आहे. गेल्या…\nबॉक्स आॅफिसवर ‘हिचकी’ची रेकॉर्डब्रेक कमाई\nअभिनेत्री राणी मुखर्जीच्या ‘हिचकी’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर आठ दिवसांत २८ कोटींपेक्षा अधिक गल्ला जमविला आहे. २३ मार्च रोजी प्रदर्शित झालेला अभिनेत्री राणी मुखर्जीचा ‘हिचकी’ हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच पसंत येत आहे. चित्रपटात एका…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुं���ई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n‘शिक्षक भरती’साठी अनिवार्य असलेल्या ‘CTET’…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने शेअर केले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nआता ‘गंगा’ कोपली, चार धाम यात्रा स्थगित\nरिलायन्स आणि बीपीच्या पेट्रोल पंपवर मिळणार ‘इलेक्ट्रिक’ वाहने ‘चार्ज’ करण्याची खास सुविधा\n‘PUBG’ साठी पुण्यात मित्रावर धारदार शस्त्राने सपासप वार\nसांगली : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, 5 जणांना सक्तमजुरीची शिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/author/vishal_ahirrao/page/3/", "date_download": "2019-08-20T23:26:00Z", "digest": "sha1:DI2A7FJGIZDT34FHZJZ7ICL73EQ6V27P", "length": 17661, "nlines": 151, "source_domain": "www.saamana.com", "title": "सामना ऑनलाईन | Saamana (सामना) | पृष्ठ 3", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nमुख्यपृष्ठ Authors सामना ऑनलाईन\n5639 लेख 0 प्रतिक्रिया\nफ्रीज डोकं तापवणार, ओव्हन हुडहुडी भरवणार, ऊर्जा वाचविणारी उपकरणे 8 ते 10 टक्क्यांनी महागणार\nएसी, फ्रीज, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह ओव्हन यांसारखी उपकरणे ऊर्जा वाचवतात खरी, पण याच उपकरणांच्या किमती आता ग्राहकांना ‘भोवळ’ आणणार आहेत. चालू महिन्याच्या अखेरीपासून वॉशिंग...\nकश्मीरप्रश्नी जगभरातील मुसलमानांत हिंसाचाराचा आगडोंब उसळेल, इम्रान खान यांचे हिरवे फूत्कार\nकश्मीर प्रश्नाकडे डोळेझाक करून जर सर्वकाही निमूटपणे पाहत राहिलात तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. जगभरातील मुस्लिमांमध्ये कट्टरता काढेल आणि हिंस��चाराचे सत्र सुरू होईल,...\nहिंदुस्थान नेमणार चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पंतप्रधान मोदींची महत्त्वपूर्ण घोषणा\nहिंदुस्थानच्या 73व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या आणि रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देऊन विविध मुद्दय़ांवर संबोधित केले. यावेळी पंतप्रधानांनी...\nपुलांवर नाचू नका, कोसळाल\nअवघ्या 15 दिवसांवर गणेशोत्सव आल्यामुळे अनेक बडय़ा मंडळांच्या मूर्ती मंडपात विराजमान होण्यासाठी प्रचंड जल्लोषात निघू लागल्या आहेत. मात्र मुंबईतील अनेक पूल धोकादायक असल्यामुळे बाप्पाच्या...\nपश्चिम घाटात पालींच्या दोन नव्या प्रजातींचा शोध, तेजस ठाकरे यांच्या ‘टीम’चे संशोधन\nमहाराष्ट्रात आढळणाऱया पालींच्या प्रजातींमध्ये दोन नव्या प्रजातींची भर पडली आहे. सातारा व कोल्हापूर जिह्यांतून या नव्य प्रजातींचा शोध लावण्यात आला आहे. महाराष्ट्रातील तीन तरुण...\nहिंदुस्थानच्या 73व्या स्वातंत्रदिनी गुगलने आकर्षक डुडल तयार करून देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. हिंदुस्थानी कलाकार शैवलिनी कुमार यांनी हे डुडल तयार केले आहे. या डुडलवर हिंदुस्थानची...\nसीमेवर जबरदस्त धुमश्चक्री; तीन पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा\nहिंदुस्थानात 73व्या स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष सुरू असतानाच गुरुवारी सीमेवर जोरदार धुमश्चक्री उडाली. पाकडय़ांनी सकाळपासून फायरिंग करून हिंदुस्थानच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र हिंदुस्थानी...\nबिथरलेल्या पाकिस्तानचा हिंदुस्थानविरोधी जळफळाट सुरूच, आता जाहिरातींवर आणली बंदी\nकलम 370 हटवून जम्मू-काश्मीरला देण्यात आलेला विशेष राज्याचा दर्जा काढल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट सुरू आहे. त्यातच जगभरातून पाकिस्तानला कोणत्याही प्रकारे पाठिंबा मिळत नसल्याने त्यांची अवस्था...\nपुण्यात हॉटेल चाललं नाही म्हणून मालक बनला चेन स्नॅचर\nपुण्यात एका 58 वर्षांच्या हॉटेल मालकाने आपला व्यवसाय ठप्प झाल्यानंतर चेन स्नॅचिंग सुरू केले. पोलिसात यासंदर्भात तक्रार दाखल झाल्यानंतर सापळा रचून त्याला अटक करण्यात...\nकृष्णूर सरकारी धान्य घोटाळा: न्यायालय समाधानी नाही, संतोष वेणीकरचा अटकपूर्व जामीन नामंजूर\n नांदेड कृष्णूर येथील सरकारी धान्य घोटाळा प्रकरणात राज्य अन्वेषण विभाग���ने दाखल केलेल्या दोषरोपपत्राबद्दल नाराजी व्यक्त करून न्यायमूर्ती के.के. सोनवणे आणि न्यायमूर्ती टी.व्ही....\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/blog-by-anupriya-desai-says-about-suspenstion-in-job/", "date_download": "2019-08-20T22:29:07Z", "digest": "sha1:XW4EE2I5KMAPMKUBWJWXEDLFDTSFIBUI", "length": 21576, "nlines": 153, "source_domain": "www.saamana.com", "title": "नोकरीत बडतर्फ किंवा स्थगितीचे योग (Suspended in Job) | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाक���स्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nनोकरीत बडतर्फ किंवा स्थगितीचे योग (Suspended in Job)\n>> अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तु विशारद)\nनोकरीसंदर्भात कुंडली विवेचनसाठी बरेच जातक येत असतात. त्यात IT क्षेत्रातील, प्रायव्हेट कंपनीत नोकरी करणारे, सरकारी नोकरी करणाऱ्या व्यक्तिंचा समावेश आहे. गेल्या काही महिन्यात कुंडली विवेचनसाठी तीन सरकारी नोकरी करणाऱ्या व्यक्तिंनी भेट घेतली. ह्या तिन्ही व्यक्ति सरकारी क्षेत्रात मोठ्या अधिकाराच्या पदावर कार्य करणाऱ्या आहेत. (गोपनीयता जपण्यासाठी त्यांची नावे आणि कार्यक्षेत्र इथे जाहीर करू शकत नाही) तिन्ही व्यक्तिंना नोकरीत काही कारणास्तव स्थगिती निर्देशित करण्यात आली होती. तिन्ही व्यक्ती वेगवेगळ्या स्तरावर कार्यरत असून ते एकमेकांना ओळखत नाहीत ह्याची नोंद घ्यावी. ह्या तिन्ही व्यक्तींच्या कुंडलीचा अभ्यासकरिता त्यांच्या कुंडलीत काही विशिष्ट योग घडून येताना त्यांना नोकरीत स्थगिती मिळाली असल्याचे निदर्शनास आले. आज आपण कुंडलीतील ह्या योगाची माहिती घेणार आहोत.\nकुंडलीतील काही स्थानांची माहिती इथे देत आहे. –\n१) लग्न स्थान/प्रथम स्थान – ह्या स्थावरून तुमची विचारसरणी,तुमचा कल इ. गोष्टींची माहिती मिळते.\n२) द्वितीय स्थान/धन स्थान – ह्या स्थावरून तुम्हाला कुठल्या प्रकारे धनप्राप्ती होणार व्यवसाय केल्याने की नोकरी केल्याने तुम्हांला फायदा आहे हे लक्षात येते.\n३) षष्ठ स्थान – नोकरीचे स्थान – ह्या स्थानावरून तुम्ही कुठे नोकरी करणार तुमच्या कार्यक्षेत्राची माहिती ह्या स्थावरून मिळू शकते. बँकेत नोकरीचे योग, सरकारी नोकरीचे योग ह्या स्थावरून कळू शकते.\n४) दशम स्थान – ह्या स्थावरून तुम्ही व्यवसाय करणार का हे कळू शकते. तुम्ही भविष्यात वकील होणार आहेत हे कळू शकते. तुम्ही भविष्यात वकील होणार आहेत राजकारणात असणार आहात डॉक्टर असाल तर कोणत्या क्षेत्रातील डॉक्टर इंजिनिअर मग कुठच्या क्षेत्रात इंजिनिअर हे कळू शकते.\n५) नवम स्थान – ह्या स्थावरून तुमचे समाजातील स्थान,नोकरीतील दर्जा म्हणजेच तुमचे Status समजून येते. नवम स्थानाचा भरभक्कम पाठिंबा असल्यावर तुम्ही गरीब किंवा श्रीमंत असा, तुमचे समाजातील स्थान अबाधित रहाते.\n६) अष्टम स्थान – हे खूप सवेंदनशील स्थान आहे. ह्या स्थानाचा संबंध येणे आणि दशा -अंतर्दशाही ह्या स्थानाला पूरक ठरत असतील तर नोकरीत मानहानीचे योग संभवतात. नोकरीत स्थगिती येऊ शकते.\nअ) पहिली कुंडली आहे अजय पोतदार ह्यांची (अर्थात नाव बदलेले आहे ). वृषभ लग्न आणि कन्या राशीची कुंडली. मार्च महिन्यात मला अजय ह्यांचा फोन आला. नोकरीत स्थगिती तर दिली गेली होतीच परंतु त्यांच्यावर त्यांच्या सहकारी व्यक्तिने त्यांच्यावर कोर्टकेस केली आहे. जेंव्हा हे सर्व घडत होते तेंव्हा अजय ह्यांच्या कुंडलीत नवम स्थानाचा आणि दशम स्थानाचा स्वामी शनि अष्टम स्थानांतून गोचर करीत होता. दशम स्थानाचा स्वामी अष्टम स्थानांतून म्हणजेच स्थगिती आणि नवम स्थानाचा स्वामी अष्टम स्थानांतून गोचर करीत आहे म्हणेजच मानहानीचे संकट. त्यामुळे अजय ह्यांना हा मनस्ताप झाला. त्यात अजय ह्यांना केतूची अंतर्दशा सुरु आहे. केतू अष्टम स्थानाचा कार्येश. ऑगस्ट २०१८ पासून दशा बदलत असल्याने त्यांच्यावरील हे संकट दूर होणारच. परंतु कुंडलीतील योगाने प्रचिती दिलीच.\nब) दुसरी कुंडली आहे अर्चना मोरे ह्यांची (नाव बदलेले आहे ). मीन लग्न आणि मकर राशीची कुंडली. साडेसाती सुरु जानेवारी २०१७ रोजी. गोचरीने दशमेश गुरु सुद्धा अष्टमात. त्यांना suspend करण्यात आले नोव्हेंबर – डिसेंबर २०१७ रोजी. ह्या काळात शुक्र अंतर्दशा अष्टम स्थानाशी निगडीत. त्यांना suspend करण्यात आले ते दुसऱ्याच एका व्यक्तिच्या चुकीमुळे. ते कुंडली विवेचनसाठी आले तेंव्हा तुम्हांला सन्मानाने नोकरीत रुजू करून देतील असे सांगितले. आणि गेल्याच महिन्यात त्यांचा फोन आला – त्यांना नोकरीत पुन्हा रुजू करून घेतले आणि त्यांच्यावरचे आरोप मागे घेण्यात आले.\nक) तिसरी कुंडली आहे सिद्धेश शेणॉय ह्यांची. सिंह लग्न आणि मिथुन राशीची कुंडली. साडेसाती जरी नसली तरी चंद्राच्या सप्तम स्थानातून होत असलेले शनिचे भ्रमण आणि गुरु ह्या ग्रहाचे अष्टमाच्या अष्टमातून (म्हणजेच कुंडलीच्या तृतीय स्थानातून )होत असलेले भ्रमण नाहक मानहानीस कारणीभूत ठरले. नोकरीतून स्थगिती देण्यात आली. कोर्टकेस सुरू झाली. त्याच काळात सिद्धेश भेटण्यास आला. कुंडलीत येणारे पुढचे आश्वासक योग आणि दशा -अंतर्दशा नोकरीसाठी अनुकूल असल्याने नोकरीवर रुजू होण्याचे योग लवकरच आहेत हे सांगितले.\nह्या तीनही कुंडल्यातून एकाच गोष्ट निर्देशनास आली ती म्हणजे अष्टम स्थानाशी निगडीत असलेली दशा -अंतर्दशा, अष्टम स्थानातून होत असलेले ठराविक स्थानांच्या अधिपतींचे भ्रमण ह्यांमुळे नोकरीत मानहानी स्वीकारावी लागली.\nआपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा: [email protected]\nसंपर्कसाठी मोबाईल क्रमांक- ९८१९०२१११९ (फक्त संध्याकाळी ६ ते ८ यावेळातच फोन करणे)\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; ���ुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://dipsdiner.com/dd/narali-bhat-recipe-in-marathi-sweet-coconut-rice-with-jaggery/", "date_download": "2019-08-20T22:59:36Z", "digest": "sha1:H7A252SPC43FNGVZ4FDX7MHMFNKCGHFZ", "length": 9527, "nlines": 114, "source_domain": "dipsdiner.com", "title": "Narali Bhat Recipe in Marathi | Sweet Coconut Rice with Jaggery | DipsDiner", "raw_content": "\nमाझ्या आजोळी आजही नारळी पोर्णिमा नारळी भाताशिवाय साजरी होत नाही. या शिवाय ओल्या नारळाच्या करंज्या आणि नारळाची वडी सुद्धा बनवली जाते. खर सांगायचं तर त्या दिवशी जरा गोडाचे overload होते. पण सगळ्या माहेरवाशीण आपापल्या तान्हुल्यांसह आलेल्या असतात कारण त्या दिवशी रक्षाबंधनसुद्धा साजरे करतात. मग करंज्या आणि नारळाच्या वड्या त्यांच्या सासरी देण्यासाठी खास तयार केल्या जातात.\nआज मी तुम्हाला माझी नारळी भाताची recipe सांगणार आहे. आताच्या शहरी जीवनात माझ्या आजीच्या तऱ्हेने केलेला भात म्हणजे diabetesला निमंत्रण. ती १ वाटी तांदुळाला २ वाट्या गुळ असं प्रमाण घेऊन बनवते. शिवाय तिथला भातही थोडा चिकट होतो. मला असा भात आवडत नाही. मला वाटत तुम्हालाही खूप गोड आणि गोळा भात आवडत नसणार. मग माझ्या ह्या कृतीने करून बघा. तुम्हालाही हा नारळी भात परत परत खावासा वाटेल.\n१५० ग्रॅम (१ वाटी) बासमती तांदूळ स्वच्छ धुवून\n१०० ग्रॅम (पाऊण वाटी) पिवळा गुळ चिरून\n५० ग्रॅम (पाऊण वाटी) खोवलेला ओला नारळ\n१ मोठा चमचा साजूक तूप\nपाव छोटा चमचा मीठ\nपाव वाटी सुखा मेवा ( काळ्या मनुका, तुकडा काजू, पिस्ता)\n2 मोठे चमचे केशर खललेलं दुध\n५ वेलची, १ दालचिनीचा तुकडा आणि ६-७ लवंगा\n१ छोटा चमचा वेल��ी पूड\nगरम दुधात केशर घालून बाजूला ठेवा.\nबासमती तांदूळ धुवून २० मिनिटांसाठी भिजवून ठेवा.\nदिड ते दोन लिटर पाणी उकळून, तांदूळ पाण्यातून काढून उकळत्या पाण्यात घाला.\nभात बोटचेपा शिजला की हा भात चाळणीत काढून, गाळून, ताटात पसरवून थंड होण्यास ठेवा.\nएका fry pan मध्ये तूप घालून मध्यम आचेवर गरम करण्यास ठेवा.\nतूप गरम झाले की त्यात अख्खा गरम मसाला घाला.\n१-२ मिनिटांनी त्यात सुख्खां मेवा घालून परतून घ्या.\nआता नारळ घालून २ मिनटे परतून, गुळ घाला.\nगुळ पूर्ण वितळला आणि छोटे छोटे बुडबुडे दिसायला लागले की त्यात शिजवलेला भात आणि केशर घातलेलं दुध घाला.\nहलक्या हाताने ढवळून ५ ते ७ मिनिटांसाठी झाकून शिजू द्या.\nआता झाकण उघडून वेलची पूड घालून हलक्या हातांनी एकत्र करून परत २ ते ३ मिनिटे झाकून शिजू द्या.\nआता gas बंद करून, कमीत कमी १५ मिनटे तरी झाकण उघडू नका.\n१५ ते २० मिनिटांनी झाकण उघडून, थोडा ढवळून गरम गरम खायला घ्या.\nतयारीसाठी लागणारा वेळ: २० मिनटे\nशिजण्यासाठी लागणारा वेळ: ३५ मिनटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95_%E0%A4%93%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4", "date_download": "2019-08-20T22:54:31Z", "digest": "sha1:DP633VHBP43ZPST2GKEMN4VBI2MD25MN", "length": 9511, "nlines": 195, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नोवोसिबिर्स्क ओब्लास्त - विकिपीडिया", "raw_content": "\nनोवोसिबिर्स्क ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान\nस्थापना २८ सप्टेंबर १९३७\nक्षेत्रफळ १,७८,२०० चौ. किमी (६८,८०० चौ. मैल)\nघनता १५.१ /चौ. किमी (३९ /चौ. मैल)\nनोवोसिबिर्स्क ओब्लास्त (रशियन: Новосибирская область) हे रशियाच्या संघातील सदस्य असलेले एक ओब्लास्त आहे. दक्षिण सायबेरियामध्ये कझाकस्तानच्या सीमेवर वसलेल्या ह्या ओब्लास्तची प्रशासकीय राजधानी नोवोसिबिर्स्क येथे आहे.\nआल्ताय • इंगुशेतिया • उत्तर ओसेशिया-अलानिया • उद्मुर्तिया • अदिगेया • काबार्दिनो-बाल्कारिया • काराचाय-चेर्केशिया • कॅरेलिया • काल्मिकिया • कोमी • क्राइमिया१ • खाकाशिया • चुवाशिया • चेचन्या • तातारस्तान • तुवा • दागिस्तान • बाश्कोर्तोस्तान • बुर्यातिया • मारी एल • मोर्दोव्हिया • साखा\nआल्ताय • कामचत्का • क्रास्नोयार्स्क • क्रास्नोदर • खबारोव्स्क • झबायकल्स्की • पर्म • प्रिमोर्स्की • स्ताव्रोपोल\nअर्खांगेल्स्क • आमूर • इरकुत्स्क • इवानोवो • उल्यानोव्स्क • आस्त्राखान • ओम्स्क • ओरियोल • ओरेनबर्ग • कालिनिनग्राद • कालुगा • किरोव • कुर्गान • कुर्स्क • केमेरोवो • कोस्त्रोमा • चेलियाबिन्स्क • तुला • तांबोव • तोम्स्क • त्युमेन • त्वेर • निज्नी नॉवगोरोद • नॉवगोरोद • नोवोसिबिर्स्क • पेन्झा • प्स्कोव • बेल्गोरोद • ब्र्यान्स्क • मुर्मान्स्क • मागादान • मॉस्को • यारोस्लाव • रायझन • रोस्तोव • लिपेत्स्क • लेनिनग्राद • वोरोनेझ • वोलोग्दा • वोल्गोग्राद • व्लादिमिर • साखालिन • समारा • सारातोव • स्मोलेन्स्क • स्वेर्दलोव्स्क\nचुकोत्का • खान्ती-मान्सी • नेनेत्स • यमेलो-नेनेत्स\nमॉस्को • सेंट पीटर्सबर्ग\n१ क्राइमियावर युक्रेनने हक्क सांगितला असून बहुसंख्य आंतरराष्ट्रीय समुदाय क्राइमियाला युक्रेनचाच भाग मानतो.\nमध्य • अतिपूर्व • उत्तर कॉकासियन • वायव्य • सायबेरियन • दक्षिण • उरल • वोल्गा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ जानेवारी २०१७ रोजी ११:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/mit-195/", "date_download": "2019-08-20T23:48:06Z", "digest": "sha1:TD4YWNNAEUHZQGGRETTYEAPTUFRHZKNJ", "length": 11647, "nlines": 65, "source_domain": "mymarathi.net", "title": "‘अवघाची संसार’ ची एमआयटीत रंगली मैफलः काव्यवाचन, गायनाने रसिक मंत्रमुग्ध - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune ‘अवघाची संसार’ ची एमआयटीत रंगली मैफलः काव्यवाचन, गायनाने रसिक मंत्रमुग्ध\n‘अवघाची संसार’ ची एमआयटीत रंगली मैफलः काव्यवाचन, गायनाने रसिक मंत्रमुग्ध\nपुणे: ‘अरे संसार, संसार, दोन जीवांचा विचार, देतो सुखाला नकार, आणि दुःखाला होकार’, ‘अरे घडो न घडो’, ‘पहिली माझी ओवी’,अशा विविध गीतांमधून प्रत्येकाच्या संसाराच्या जीवनातील अनेक रूपं रसिकांना टप्याटप्यांवर भेटत गेले.\nकवयित्री सौ. उर्मिला विश्‍वनाथ कराड यांच्या कविता संग्रहावर आधारित “अवघाची संसार” हा संगितमय कार्यक्रम कोथरूड येथील एमआयटी कॅम्पसमधील संत ज्ञानेश्‍वर सभागृहात पार पडला. कवयित्रीने लिहिलेल्या असे संसार संसार.., अनुभूती, वाटेवरच्या पाऊलखुणा, समीर आणि माझी माय दुधावरची साय.. या कविता संग्रहातील निवडक कवितांचे रसग्रहण करून त्यांना संगीतबध्द स्वरूपात मांडल्या गेले.\nया कार्यक्रमाची निर्मिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड यांची आहे. कार्यक्रमात डॉ. माधवी वैद्य आणि डॉ. वृषाली पटवर्धन यांची संहिता आणि दिग्दर्शन असून त्यांनी काव्यवाचन केले. तसेच, संगीतकार राहुल घोरपडे यांनी संगीतबध्द केलेल्या या कार्यक्रमात गायक मीनल पोंक्षे व अमृता कोलटकर यांनी रसिकांवर शब्दसुरांची बरसात केली.\nयावेळी नालंदा विद्यापीठाचे कुलपती डॉ.विजय भटकर, प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, विश्‍वराज हॉस्पिटलच्या कार्याकारी संचालिका डॉ. अदिती राहुल कराड, माईर्स एमआयटीचे कार्यकारी संचालक प्रा.डॉ. सुनील कराड, ह.भ.प. गणपत महाराज जगताप आणि राष्ट्रीय कीर्तनकार ज्ञानेश्‍वर माऊली वाभळे हे उपस्थित होते.\nसंगीतकार राहुल घोरपडे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ‘दिंडी चालली पंढरीच्या वाटेवरी’ या गीताला स्वरसाज चढवत जणू पंढरपुच्या विठ्ठलाची अनुभूति दिली. त्यानंतर ‘आंब्याचा परस, केळाच’, ‘प्राजक्ताचा सडा अंगणी नकळत पडल्या रातराणी’ सारख्या कवितांना स्वरबध्द करून मांडल्यावर रसिकांना जणू रात्रीचा प्रवासच घडविला.\nकवयित्रीने जीवनातील विविध पैलूंना स्पर्श केला आहे. पण खरा आनंद तो अध्यात्मातच असतो. वारकरी संप्रदायाच्या असल्याने कवयित्रीने रचलेल्या ‘दोन तिरावरी आज वारक��ी आले, इंद्रायणीच्या तीरावर वारकरी सुखावले’, आणि ‘एकादशीबाई तुझ नाव, केवढ तुझ्या नावाची आवड माझ्या मनाला’ या कवितांना जेव्हा सप्तसुर देण्यात आले तेव्हा जणू पंढरपूरच्या विठोबाची अनुभूती रसिकांना झाली.\nसंगीतकार राहुल घोरपडे यांनी संगीतबध्द केलेल्या या कार्यक्रमात गायक मीनल पोंक्षे व अमृता कोलटकर यांनी काव्य गायन केल. तसेच, नीलेश श्रीखंडे, मिहीर भडकमकर आणि विनीत तिकोनकर यांनी साथ संगत दिली.\nसौ. उर्मिला विश्‍वनाथ कराड यांनी आपले मनोगत पूर्ण केले.\nसूत्रसंचालन डॉ. मिलिंद पांडे यांनी केले. श्री.शालिग्राम खंदारे यांनी आभार मानले.\nतर 9 जुलै पासून पुणे पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षा चालक बेमुदत संपावर\nघंटानाद करून ईव्हीएम चा केला निषेध\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/amp/ipl-2018-auction/", "date_download": "2019-08-20T22:36:37Z", "digest": "sha1:KOEHRWJUD4I6PPE2FVJPUMB34DOFRLCV", "length": 11486, "nlines": 93, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "IPL 2018 AUCTION: कोणता खेळाडू कोणाच्या संघात? | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\nIPL 2018 AUCTION: कोणता खेळाडू कोणाच्या संघात\nपहिले १० हंगाम भारतीय प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर इंडियन प्रिमीअर लिगच्या अकराव्या हंगामासाठीचा लिलाव आज पार पडणार आहे. २७ ते २८ जानेवारीदरम्यान बंगळुरुच्या पंचतारांकीत हॉटेलमध्ये हा सोहळा रंगणार असून, येणाऱ्या नवीन हंगामासाठी अनेक बडे खेळाडू पुन्हा एकदा ल��लावाच्या प्रक्रियेतून जाताना दिसतील. सकाळी ९ वाजल्यापासून या सोहळ्याला सुरुवात होणार आहे.\nअकराव्या हंगामासाठी एकूण ५७८ खेळाडूंचा लिलाव होणार आहे. यात ३६० भारतीय खेळाडू असून २१८ खेळाडू परदेशी आहेत. याआधी संघमालकांना आपल्या संघातील प्रत्येकी ३ खेळाडूंना संघात कायम राखण्याची मूभा दिली होती. यानुसार प्रत्येक संघांनी महत्वाच्या खेळाडूंना आपापल्या संघात कायम राखलं आहे, तर काही संघांनी या लिलावात नव्याने उतरण्याचा निर्णय घेतला आहे. या लिलावाच्या प्रत्येक अपडेट तुम्ही लोकसत्ता.कॉमच्या वेबसाईटवर पाहू शकणार आहात.\nन्यूझीलंडच्या मार्टिन गप्टीलवर पहिल्या फेरीत बोली नाही\nदक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलावर पहिल्या फेरीत बोली नाही\nऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज खेळाडू ख्रिस लिन कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे, लिनवर ९ कोटी ६० लाखांची बोली\nइंग्लंडचा जेसन रॉय १ कोटी ५० लाखांच्या बोलीत दिल्ली डेअरडेविल्स संघाकडे\nब्रँडन मॅक्यूलम ३ कोटी ६० लाखांच्या बोलीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडे\nअॅरोन फिंचवर किंग्ज इलेव्हन पंजाबकडून ६ कोटी २० लाखांची बोली\nडेव्हिल मिलर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडे, राईट टू मॅच कार्डाद्वारे ३ कोटी रुपयांची बोली\nमुरली विजयवर पहिल्या फेरीत कोणत्याही संघाची बोली नाही\nराहुलवर ११ कोटी रुपयांची बोली\nलोकेश राहुलला आपल्या संघात घेण्यात किंग्ज इलेव्हन पंजाब यशस्वी\nअखेर किंग्ज इलेव्हन पंजाब यशस्वी, करुण नायरला ५ कोटी ६० लाखांची बोली\nमुळ रक्कम ५० लाखांवरुन करुण नायरची कोट्यांमध्ये घौडदौड\nकरुण नायरसाठी पंजाब आणि राजस्थानच्या संघमालकांमध्ये चढाओढ\nदुसऱ्या सत्रातल्या खेळाडूंचा लिलाव संपला, ५ मिनीटांची विश्रांती\nयुवराज सिंह नवीन हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळणार, युवराजवर २ कोटी रुपयांची बोली\nइंग्लंडच्या जो रुटवर कोणत्याही संघाकडून बोली नाही\nकेन विलियमसन ३ कोटी रुपयांच्या बोलीवर सनराईजर्स हैदराबाद संघात\nब्राव्होवर ६ कोटी ४० लाखांची बोली\nराईट टू मॅच कार्डाद्वारे चेन्नई सुपर किंग्जने ड्वेन ब्राव्होला संघात परत घेतलं\nगौतम गंभीरवर २ कोटी ८० लाखांची बोली\nगौतम गंभीर माहेरी परतला, नवीन हंगामात दिल्ली डेअरडेविल्स संघाकडून खेळणार\nग्लेन मॅक्सवेल ९ कोटी रुपयांमध्ये दिल्ली डेअरडेविल्स संघाक���ून खेळणार\nहैदराबाद विरुद्ध दिल्लीच्या लढाईत दिल्लीची बाजी\nऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलसाठी संघमालकांमध्ये पुन्हा एकदा चढाओढ\nबांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसन सनराईजर्स हैदराबाद संघाकडे, बोली २ कोटी रुपये\nमुंबई इंडियन्सचा हरभजन सिंह चेन्नईच्या ताफ्यात, हरभजनवर २ कोटी रुपयांची बोली\nपहिल्या खेळाडूंचा संच संपला, आता १५ मिनीटांची विश्रांती\nऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क ९ कोटी ४० लाखांच्या बोलीत कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे\nअजिंक्य रहाणे माहेरी परतला, राजस्थान रॉयल्सची रहाणेवर राईट टू मॅच कार्डाद्वारे ४ कोटींची बोली\nडु प्लेसीसवर १ कोटी ६० लाखांची बोली\nदक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसीस राईट टू मॅच कार्डाद्वारे चेन्नई सुपर किंग्जकडे\nबेन स्टोक्स राजस्थान रॉयल्स संघाकडे, बोली १२ कोटी ५० लाख\nइंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्ससाठी संघमालकांमध्ये चढाओढ\nवेस्ट इंडिजचा धडाकेबाज खेळाडू ख्रिस गेलवर पहिल्या फेरीत कोणत्याही संघाकडून बोली नाही\nकायरन पोलार्ड मुंबई इंडियन्स संघाकडे, राईट टू मॅच कार्डाद्वारे ५ कोटी ४० लाखांची बोली\nअखेर रविचंद्र आश्विन किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडे, ७ कोटी ६० लाखांच्या बोलीत नवीन संघाकडून खेळणार\nरविचंद्रन आश्विनसाठी संघमालकांमध्ये चढाओढ\nराईट टू मॅच कार्डाद्वारे शिखर ५ कोटी २० लाखात हैदराबाद संघाकडे\nपहिल्या खेळाडूची बोली लागली, शिखर धवन सनराईजर्स हैदराबाद संघाकडून खेळणार\nU19 Cricket World Cup final : भारताच्या पोरांनी जग जिंकलं\nUnder 19 worldcup-पाकवर 203 धावांनी मात, भारताची फायनलमध्ये धडक\nऑस्ट्रेलियन ओपन टेनिस :नदाल विजय\nICC U-19 वर्ल्ड कप: भारताची झिंबाब्वेवर मात\nह्या टीमला 64 धावात गुंडाळलं, भारताचा मोठा विजय\nयुसूफ पठाण उत्तेजक चाचणीत दोषी,बीसीसीआयने केलं निलंबित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/health/global-measles-outbreaks-make-2019-record-setting-year/", "date_download": "2019-08-21T00:31:24Z", "digest": "sha1:DS6SRNXCNI5Y6P5WLNMXVJDSN5ADW3IN", "length": 31672, "nlines": 411, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Global Measles Outbreaks Make 2019 A Record-Setting Year | २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये 'या' गंभीर आजाराच्या केसेसमध्ये ३ पटीने वाढ! | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टे��� बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना साय��र पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनवि���ाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\n२०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये 'या' गंभीर आजाराच्या केसेसमध्ये ३ पटीने वाढ\nGlobal measles outbreaks make 2019 a record-setting year | २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये 'या' गंभीर आजाराच्या केसेसमध्ये ३ पटीने वाढ\n२०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये 'या' गंभीर आजाराच्या केसेसमध्ये ३ पटीने वाढ\nवर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने याबाबत माहिती दिली आणि सांगितले की, जगभरात गोवरच्या लसीबाबत लोकांचा विरोध बघायला मिळत आहे.\n२०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये 'या' गंभीर आजाराच्या केसेसमध्ये ३ पटीने वाढ\nलस आणि वेगवेगळे उपाय असूनही जगभरात Measles म्हणजेच गोवरच्या केसेस ३ पटीने वाढलेल्या बघायला मिळत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत २०१९ मध्ये आतापर्यंत ७ महिन्यात गोवरच्या रूग्णांमध्ये ३ पटीने वाढ झाली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने याबाबत माहिती दिली आणि सांगितले की, जगभरात गोवरच्या लसीबाबत लोकांचा विरोध बघायला मिळत आहे.\n२००६ मध्ये सर्वात जास्त रूग्ण\nWHO च्या आकडेवारीनुसार, २०१९ च्या सुरूवातीला ७ महिन्यात जगभरात गोवरचे ३ लाख ६४ हजार ८०० रूग्ण समोर आले आहेत. तर हीच संख्या गेल्यावर्षी याच कालावधीत १ लाख २९ हजार २३९ इतकी होती. WHO चे प्रवक्ता क्रिश्चियन लिंडमेअर म्हणाले की, २००६ नंतर नोंदवण्यात आलेली गोवरची ही सर्वात जास्त आकडेवारी आहे. ही आकडेवारी या कारणानेही धक्कादायक आहे कारण जगभरात १० पैकी एकच केस नोंदवली जाते. इतर रूग्णांची नोंदच होत नाही.\n१० ते १२ दिवसात बघायला मिळतात लक्षणे\nगोवर हा एक घातक वायरल आजार आहे. सुरक्षित आणि प्रभावी लस उपलब्ध असूनही हा आजार जागतिक स्तरावर छोट्या मुलांच्या मृत्युच एक मुख्य कारण बनत आहे. WHO नुसार, या आजाराने ग्रस्त व्यक्तीच्या खो��ल्यातून किंवा शिंकन्यातून व्हायरस दुसऱ्या लोकांच्या शरीरात प्रवेश करतात. या आजाराचे प्राथमिक लक्षणे १० ते १२ दिवसांआधी बघायला मिळतात. तर हा आजार रोखण्यासाठी २ डोज वॅक्सीन आणि लसीकरण उपलब्ध आहे. पण WHO ने सांगितले की, गेल्या काही महिन्यात वॅक्सिनेशन रेटमध्ये कमतरता आढळली.\n'इथे' तर ९०० टक्के झाली वाढ\nआफ्रिकन भागात तर गोवरच्या केसेसमध्ये तब्बल ९०० टक्क्यांनी वाढ झालेली बघायला मिळाली. तेच अमेरिकेत सुद्धा २०१९ मध्ये आतापर्यंत १२०० गोवरच्या केसेस समोर आल्या आहेत. तर गेल्यावर्षी अमेरिकेत केवळ ३७२ केसेस समोर आल्या होत्या. यूरोपमध्ये आतार्यंत ९० हजारांपेक्षा अधिक केसेस समोर आल्या आहेत. WHO ने दावा केला आहे की, गोवरची लस आणि वॅक्सिन पूर्णपणे सुरक्षित आहे. याबाबतचे गैरसमज लोकांमधून दूर व्हायला हवेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nWorld health organisationHealthजागतिक आरोग्य संघटनाआरोग्य\nपुरामुळे तब्बल पंधरा दिवसांनी चांदोरी आरोग्य केंद्रातून सेवा\nअंतर्वस्त्रांच्या विक्रीत घट आणि जागतिक मंदी याचा परस्पर संबंध \nअँटिमायक्रोबिअल रेजिस्टन्सचा वाढता धोका\n; आहारातील 'हे' बदल ठरतील फायदेशीर\nटीटी ऐवजी टीडी इंजेक्शन\nविक्रमी नेत्रशिबीर; १४ हजार डोळे तपासले\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nझोपेशी संबंधित 'या' आजाराने वाढतो कॅन्सरचा धोका\nआता घामामुळे समजणार तुमच्या शरीरातील समस्या; जाणून घ्या सविस्तर\nतुमच्या चुकीच्या सवयी पायांसाठी ठरतात घातक; असा द्या आराम\n'ही' आहेत सायलेन्ट हार्ट अटॅकची लक्षणं; अजिबात दुर्लक्षं करू नका\nवाढलेल्या वजनाची आता चिंता सोडा, 'या' सोप्या ६ टिप्स करतील कमाल\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/jalgaon-standing-committee-election/", "date_download": "2019-08-20T23:02:44Z", "digest": "sha1:CMXVYBCATPXNI3QGJ6UQQPLUNZ75X2II", "length": 20536, "nlines": 153, "source_domain": "www.saamana.com", "title": "जळगाव महानगरपालिकेत शिवसेनेच्या आक्रमणाने सत्ताधारी भाजप घायाळ | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nजळगाव महानगरपालिकेत शिवसेनेच्या आक्रमणाने सत्ताध��री भाजप घायाळ\nगाळेधारकांच्या विषयावरुन जळगाव महापालिकेच्या आज झालेल्या नुतन पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीतील पहिल्याच महासभेत शिवसेनेच्या जोरदार आक्रमणाने सत्ताधारी भाजपाचे पदाधिकारी पुरते घायाळ झाले. शिवसेनेच्या आक्रमकतेपुढे भाजप गटनेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. यामुळे येणारा काळ सत्ताधार्‍यांसाठी कसोटीचा असेल याची प्रचिती आज दिसून आली.\nजळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आज महापौर सीमा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेची पहिलीच महासभा पालिका सभागृहात आयोजित करण्यात आली होती. व्यासपीठावर उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, आयुक्त चंद्रकांत डांगे, नगरसचिव सुभाष मराठे उपस्थित होते. यावेळी शिवसेना गटनेतेपदी अनंत जोशी, विरोधी पक्षनेतेपदी सुनील महाजन, भाजप गटनेतेपदी भगत बालाणी, सभागृहनेतेपदी ललित कोल्हे, एमआयएम नेतेपदी रियाज बागवान यांची निवड जाहीर करण्यात आली.\nस्थायी समिती सदस्य निवड\nस्थायी समितीचे सदस्य म्हणून भाजपातर्फे भगत बालाणी, सदाशिव ढेकळे, सुचिता हाडा, उज्वला बेंडाळे, प्रवीण कोल्हे, दिलीप पोकळे, सुनील खडके, चेतन सनकत, सुरेश सोनवणे, मयूर कापसे, प्रतिभा पाटील, जितेंद्र मराठे यांचा समावेश आहे. तर शिवसेनेतर्फे नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, नितीन बर्डे तर एमआयएमचे रियाज बागवान यांची निवड करण्यात आली.\nमहिला बालकल्याण समिती सदस्य निवड\nमहिला व बालकल्याण समितीमध्ये सदस्य म्हणून रेश्मा काळे, शोभा बारी, मंगला चौधरी, रुकसाना खान, सरिता नेरकर, सुरेखा तायडे, ज्योती तायडे, जयश्री महाजन यांचा समावेश आहे.\nगाळेधारकांच्या विषयावर शिवसेनेचे आव्हान\nमहासभेत गाळेधारकांचा विषय आल्यानंतर सत्ताधार्‍यांनी एक समिती गठीत करुन अहवाल तयार करण्यात यावा असा ठराव मांडला. यावर शिवसेनेचे विरोधी पक्षनेते डॉ.सुनिल महाजन यांनी गाळेधारकांचा विषय न्यायप्रविष्ठ आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. असे असताना समिती नेमली तर तो न्यायालयाचा अवमान नाही का असा प्रश्न उपस्थित करुन सत्ताधार्‍यांना बुचकळ्यात टाकले. हाच धागा पकडत शिवसेना सदस्य नितीन लढ्ढा यांनी सत्ताधारी भाजप समिती नेमण्याची भूमिका घेत आहे. मात्र आयुक्तांनी दि. १५ सप्टेंबर रोजी शासनाला पाठविलेले पत्रच सभागृहात वाचून दाखवले. त्या पत्रात गाळेधारकांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेले अपील फेटाळण्यात यावे असे म्हटले आहे. या पत्रामुळे सत्ताधारी भाजपाच्या पदाधिकार्‍यांची चांगलीच गोची झाली. यामुळे भाजप गटनेते भगत बालाणी यांचा संताप अनावर झाला. “हे झारीतील शुक्राचार्य कोण आहेत ते आम्हाला चांगले माहित आहे. तुम्ही आम्हाला शिकवू नका” असे बालाणी आवेशात म्हणाले.\nयावर शिवसेना सदस्य नितीन लढ्ढा यांनी बालाणी यांना आवाहन केले की, सत्ताधार्‍यांनी गाळे धारकांच्या म्हणण्याप्रमाणे ठराव महासभेत मांडावा मी स्वतः त्या ठरावाच्या बाजूने मतदान करेन. या आवाहनाला काय उत्तर द्यावे यासाठी भाजप गटनेत्यांसह सर्वांचीच मोठी तारांबळ उडाली. कारण तसा ठराव करणे म्हणजे न्यायालयाचा अवमान करणे होईल याची जाणीव सर्वांना असल्याने कोण काय बोलावे हेच त्यांना सुचत नव्हते. शेवटी गोंधळातच समिती नेमण्याचा ठराव बहुमताने संमत करण्यात आला.\nविषय पटलावरील इतर विषयांना मंजुरी देण्यात आली. नवनिर्वाचित सर्व पदाधिकार्‍यांचा प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला. आजच्या सभेत ५७ संख्या असलेल्या भाजपावर १५ सदस्य असलेली शिवसेना भारी पडल्याचे चित्र होते.\nगाळेधारकांच्या तोंडाला पाने पुसली – विरोधीपक्षनेते\nआता गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपाची सत्ता आहे. असे असतांना गाळे धारकांना न्याय देऊ असे आश्वासन देवून भाजपाने मत मागितली. आता सत्तेत येऊन सुध्दा गाळेधारकांना न्याय देवू शकत नाही. आजच्या सभेत गाळेधारकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. – डॉ. सुनिल महाजन, विरोधीपक्षेनेता- शिवसेना\nनितीन लढ्ढांच्या चारोळीची चर्चा\nगाळेधारकांच्या विषयावर आधीच गोंधळात पडलेल्या सत्ताधार्‍यांना उद्देशून शिवसेना सदस्य नितीन लढ्ढा म्हणाले की, “आधी होते जगवाणी, आता आले बालाणी.. तरी देखील गाळेधारकांच्या विहीरीत आले नाही पाणी..’’ असा टोला हाणला. यामुळे काय बोलावे तेच सत्ताधार्‍यांना सुचत नव्हते.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्��िकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/sand-mafias-fourth-accused-arrested/", "date_download": "2019-08-20T23:44:52Z", "digest": "sha1:ZK3P7ZRZXFKYTUZB7EZJ4NMHLBPRISX5", "length": 14011, "nlines": 142, "source_domain": "www.saamana.com", "title": "शासकीय कर्मचार्‍यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी चौथ्या आरोपीला अटक | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज स��दची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nआजचा अग्रेलख : याद आओगे खय्यामसाब\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nशासकीय कर्मचार्‍यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी चौथ्या आरोपीला अटक\nतहसीलदार समीर घारे व दोन तलाठ्यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या चार जणांपैकी चौथा संशयित आरोपी अमोल चव्हाण यालाही मालवण पोलिसांनी शनिवारी सकाळी अटक केली. चव्हाण याला मालवण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २२ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.\nबुधवारी रात्री हडी कालावल खाडीपात्रा लगत अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात कारवाईस गेलेल्या तहसीलदार समीर घारे यांच्यासह दोन तलाठ्यांवर डंपर चढवण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर तहसीलदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून मालवण पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला होता. यातील गुंडू राठोड, गुरुप्रसाद आचरेकर, योगेश भिसळे या तिघांना शुक्रवारी पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.\nतसेच महसूल प्रशासनाने केलेल्या कारवाईतील पळवून नेलेला डंपर पोलिसांनी चौके येथून ताब्यात घेतला होता. यात���ल चौथा संशयित आरोपी डंपरचा मालक अमोल चव्हाण याचा पोलीस शोध घेत होते. आज शनिवारी सकाळी पोलीस नाईक शेखर मुणगेकर व मंगेश माने यांनी चौके येथून अमोल हेमंत चव्हाण याला अटक केली.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=tiger&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Atiger", "date_download": "2019-08-20T23:19:10Z", "digest": "sha1:WBASYCMF3EEXNGXJCQX23NAZL6LYJOUH", "length": 7853, "nlines": 134, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (5) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (5) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nबातम्या (5) Apply बातम्या filter\nसरकारनामा (2) Apply सरकारनामा filter\nपर्यटन (2) Apply पर्यटन filter\nपर्यावरण (2) Apply पर्यावरण filter\nआंतरराष्ट्रीय%20व्याघ्र%20दिन (1) Apply आंतरराष्ट्रीय%20व्याघ्र%20दिन filter\nटायगर%20जिंदा%20है (1) Apply टायगर%20जिंदा%20है filter\nताडोबा (1) Apply ताडोबा filter\nनरेंद्र%20मोदी (1) Apply नरेंद्र%20मोदी filter\nपर्यटक (1) Apply पर्यटक filter\nमध्य%20प्रदेश (1) Apply मध्य%20प्रदेश filter\nरामटेक (1) Apply रामटेक filter\nरोजगार (1) Apply रोजगार filter\n'टायगर जिंदा है म्हणून चालणार नाही, तर त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे - मोदी\nनवी दिल्ली : 'टायगर जिंदा है म्हणून चालणार नाही, तर त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. भारतातील वाघांची घटती संख्या ही अत्यंत...\nवाघाच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या आरोपींना अटक, मिशांचे केस केले जप्त\nरामटेक - रामटेक येथील गडमंदिर परिसरात वाघाच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींजवळून वाघाच्या...\nचंद्रपूरमध्ये नागरिकांना पुन्हा घडलं वाघाचं दर्शन\nचंद्रपूर : चंद्रपूरमध्ये नागरिकांना पुन्हा एकदा वाघाचं दर्शन घडलं आहे. वीज केंद्राच्या परिसरात यावेळी वाघाला पाहून लोकांची मात्र...\n1 जुलैपासून बंद ठेवण्यात आलेला ताडोबा व्याघ्र प्रकल्प आजपासून पर्यटकांसाठी खुला\nVideo of 1 जुलैपासून बंद ठेवण्यात आलेला ताडोबा व्याघ्र प्रकल्प आजपासून पर्यटकांसाठी खुला\n1 जुलैपासून बंद ठेवण्यात आलेला ताडोबा व्याघ्र प्रकल्प आजपासून पर्यटकांसाठी खुला\nताडोबाच्या पर्यटकांसाठी खुशखबर, गेल्या 1 जुलैपासून बंद ठेवण्यात आलेला ताडोबा व्याघ्र प्रकल्प 1 ऑक्टोबरपासून म्हणजेच आजपासून...\nचंद्रपुरात वर्दळीच्या परिसरात पट्टेदार वाघाचं दर्शन.. वाघाच्या दर्शनाने लोकांमध्ये भीती\nVideo of चंद्रपुरात वर्दळीच्या परिसरात पट्टेदार वाघाचं दर्शन.. वाघाच्या दर्शनाने लोकांमध्ये भीती\n( VIDEO ) चंद्रपुरात वर्दळीच्या परिसरात पट्टेदार वाघाचं दर्शन..\nवीज केंद्र परिसरातील पर्यावरण चौकात काल संध्याकाळी सात वाजेच्या दरम्यान पट्टेदार वाघानं रस्त्यावर अचानक दर्शन दिल्याने खळबळ उडाली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/dr-d-n-dhanagare/", "date_download": "2019-08-20T22:29:02Z", "digest": "sha1:37OZWS3OUMCOBXHVG4P2ES5JRJ457AT2", "length": 16220, "nlines": 140, "source_domain": "www.saamana.com", "title": "डॉ. द. ना. धनागरे | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nडॉ. द. ना. धनागरे\nज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ आणि कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. द. ना. धनागरे यांचे चिंचवडमधील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. धनागरे यांचा जन्म व महाविद्यालयीन शिक���षण वाशीम येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी नागपूरची वाट धरली. अमेरिकेतील प्रतिष्ठत एमआयटी विद्यापीठातून त्यांनी समाजशास्त्रातील उच्चशिक्षणही घेतले. त्यानंतर आग्रा विद्यापीठात प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. पुढील काळात कानपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्राध्यापक म्हणून त्यांनी अनेक वर्षे अध्यापन केले. त्यानंतर पुणे विद्यापीठात ते रुजू झाले. पुढे त्यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाली. त्यांची ही कारकीर्द खूप गाजली. डॉ . धनागरे यांची विद्यापीठातील कारकीर्द अनेक कारणानी गाजली. विदर्भातील असल्याने त्यांच्यावर ‘संघीय’ असा शिक्का मारून रान उठविण्यात आले होते. ‘सुटा ’ या विद्यापीठ शिक्षक संघटनेनेही त्यांच्याविरुद्ध काहूर उठवले होते. विद्यापीठातील एका कॉपी प्रकरणात डॉ. धनागरे यांनी ठाम भूमिका घेतल्याने त्यांच्याविरुद्ध आंदोलन करण्यात आले होते, परंतु त्यांनी शेवटपर्यंत माघार घेतली नाही. विशेष म्हणजे कोल्हापुरातील डाव्या संघटना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या रहिल्या होत्या. भारतीय समाजविज्ञान संशोधन परिषदेचे (आयसीएसएसआर) सदस्य सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले. इंडियन सोशिओलॉजिकल सोसायटीच्या जीवनगौरव पुरस्कारासह अन्य काही संस्थांचे जीवनगौरव पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. मुंबईतील एशियाटिक सोसायटीचे ते विश्वस्त होते. त्याचबरोबर ‘विदर्भवासी पुणे निवासी’ या संघटनेसह काही संस्थांमध्ये ते कार्यरत होते. सामाजिक चळवळी आणि त्यांचे समाजशास्त्र, विकासाचे समाजशास्त्र, शेतकी समाजशास्त्र, शिक्षण आणि समाज, विकास आणि पर्यावरण, ग्रामीण हिंदुस्थानातील आणि प्रादेशिक प्रश्न हे त्यांच्या विशेष अभ्यासाचे विषय होते. ‘अग्रेरियन मूव्हमेंट ऍण्ड गांधियन पॉलिटिक्स’, ‘पिजंट मूव्हमेंट इन इंडिया’, ‘रुरल ट्रान्स्फोर्मेशन इन इंडिया’ या संशोधन ग्रंथांबरोबरच ‘हिरवे अनुबंध’ हा त्यांचा लेखसंग्रह प्रकाशित झाला. गेल्या वर्षी ‘पॉप्युलिझम ऍण्ड पॉवर’ हा १९८० ते २०१४ या काळातील पश्चिम हिंदुस्थानातील शेतकऱ्यांच्या चळवळीचे विश्लेषण करणारा ग्रंथ प्रकाशित झाला.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांच��� दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://davabindu.wordpress.com/2016/05/", "date_download": "2019-08-21T00:00:56Z", "digest": "sha1:4KL6JBXOFNHKPVASZQTC2NXWZ6POWJUB", "length": 6047, "nlines": 113, "source_domain": "davabindu.wordpress.com", "title": "May | 2016 | davabindu दवबिंदू", "raw_content": "\nविचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nतिच्या बोलण्यावर सायलीकडून काहीच प्रत्य्युत्तर आलं नाही. ईशाने बघितलं, सायली अजून तशीच विचारमग्न होती. आरशातून कुठेतरी रोखून बघत होती. “सायले” ईशाने तिला हलवलं…” काय झालं कुठे हरवलीयेस\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nईशा बोलता–बोलताच आत आली सुद्धा. पॅस्सेजमध्ये पूर्ण अंधारच होता. तिथेच ती क्षणभर थबकली. “सायली ठीक असेल ना” हा विचार तिला पोखरून टाकत होता. तिने आधी पॅस्सेजमधला दिवा लावला. आणि मग … Continue reading →\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/23532", "date_download": "2019-08-20T22:47:45Z", "digest": "sha1:FTADJNCRDRTC7JAIKYGYH2WRLFCTHIOZ", "length": 3845, "nlines": 71, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अनर्थ : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /अनर्थ\nमला माझ्या नावाचा अर्थ सांगा / नाहीतर लावा\n\"ज्यांनी नाव ठेवलेय त्यांनाच विचार ना आपल्या आईबाबांना विचार ना...\"\nपहिलाच प्रश्न हाच मनात आला असेल तुमच्या. म्हणून विनम्रतेने क्लीअर करू इच्छितो, माझ्या आईवडीलांनी मला एक छानसे गोंडस नाव ठेवले आहे. आणि आजही मी प्रत्यक्ष आयुष्यात कामकाजासाठी तेच नाव वापरतो. पण आंतरजालावर मात्र नाव बदलून वावरतो.\nहो, ऋन्मेष हे माझे खरे नाव नाहीये. म्हणूनच कदाचित या नावाने शोध घेणार्‍यांना मी फेसबूकवर सापडलो नसेन\nRead more about मला माझ्या नावाचा अर्थ सांगा / नाहीतर लावा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%98%E0%A4%B8/", "date_download": "2019-08-20T22:58:49Z", "digest": "sha1:MNER2BN4MHIN2MYHBDS4UBKQVFUPGBU2", "length": 13773, "nlines": 225, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "शहरात तापमानात वेगाने घसरण, थंडी सुरू | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Maharashtra/Nagpur/शहरात तापमानात वेगाने घसरण, थंडी सुरू\nशहरात तापमानात वेगाने घसरण, थंडी सुरू\nरात्रीच्यावेळी गरम कपडे घालून बाहेर पडणाऱ्यांची संख्याही आता हळूहळू वाढलेली दिसून येत आहे.\n0 1,094 1 मिनिट वाचा\nशहरातील तापमानात गेल्या आठवडाभरापासून दररोज एका अंशाने घट होत असून बुधवारी रात्रीचे तापमान १४.३ अंशावर आले. त्यामुळे गेल्यावर्षी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात ९.८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरलेला पारा यावर्षी देखील त्याच पातळीवर जाण्याची शक्यता आहे.\nनागपूरसह विदर्भात उत्तरेकडील थंड आणि कोरडय़ा वाऱ्यांमुळे थंडी पडते. काश्मीरसह उत्तरेकडील हिमवृष्टीमुळे असे वारे वाहत असतात. यावर्षी अजूनही हिमवृष्टीला सुरुवात झाली नाही, पण कोरडे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे प्रामुख्याने नागपूर शहरात तापमानात वेगाने घसरण होत आहे. यावर्षी विदर्भातील काही भागात बऱ्यापैकी पाऊस झाला असला तरीही उपराजधानीकडे मात्र पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे यंदा येथे थंडी कोसो दूर राहण्याची शक्यता अनेकांनी वर्तवली असतानाच उशिरा का होईना, थंडीला बऱ्यापैकी सुरुवात झाली आहे. ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवडय़ात पाऱ्यात घसरण सुरू झाली आणि नोव्हेंबरच्या पहिल्याच तारखेला रात्रीचे तापमान १४.३ अंशावर गेले. एका दिवसात तब्बल १.३ अ���श सेल्सिअसने ही घसरण झाली.\nरात्रीच्यावेळी गरम कपडे घालून बाहेर पडणाऱ्यांची संख्याही आता हळूहळू वाढलेली दिसून येत आहे. सिव्हिल लाईन्स, नीरी, अंबाझरी परिसरात सर्वाधिक हिरवळ आहे. त्यामुळे शहरात थंडीला सुरुवात झाली की आधी या परिसरात थंडीचा अनुभव येतो. राज्यभरातच आता तापमानाचा पारा घसरला असून थंडीची चाहूल सुरू झाली आहे. विदर्भात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद नागपूरनंतर यवतमाळ येथे १४.४ अंश सेल्सिअस इतकी झाली आहे. अकोला, गोंदिया व ब्रम्हपुरी या तीनही शहरात १५ अंश सेल्सिअसच्या आसपास रात्रीचे तापमान नोंदवण्यात आले असून वर्धा १६ तर अमरावती, बुलढाणा १७ अंश सेल्सिअसवर आहेत. विदर्भात सर्वाधिक तापणाऱ्या चंद्रपूर शहरातील तापमान १९ अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. त्यामुळे यंदा पाऊस नसला तरीही थंडीची सुरुवात उशिरा का होईना बऱ्यापैकी झाली आहे. त्यामुळे जानेवारीपर्यंत तापमानाच्या पाऱ्यात आणखी घसरण होण्याची दाट शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे.\nजेव्हा आशिष नेहरा सौरव गांगुलीला बोलला होता, 'घाबरु नकोस, मी आहे'\nसतीश चतुर्वेदी काँग्रेसमधून बडतर्फ\nनागपुरात १८८ कोटी रुपयांचा संरक्षण हब\nनागपूरमध्ये व्यापाऱ्याकडे काम करणाऱ्या अकाऊंटंटचा खून\nअमरावती मार्गावर वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू .\nअमरावती मार्गावर वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांन�� आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/2584", "date_download": "2019-08-20T23:48:51Z", "digest": "sha1:WZI5EHXI46Z7SRMWDCMG4KJ676MI2QCZ", "length": 25753, "nlines": 94, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "कोकणातील कातळशिल्पे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nकोकणात रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये कातळशिल्पांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. इंग्रजीमध्ये त्याला पेट्रोग्लिफ असा शब्द आहे. कातळावर ठरावीक अंतराची चौकट खोदून घेतली जाते आणि त्यामध्ये कातळशिल्पे कोरली जातात. त्यांना उठाव कमी असतो. पावसाळा संपल्यावर गेले तर शिल्पे खास उठून दिसतात. कारण त्याच्या बाजूला गवत उगवलेले असते. कातळशिल्पांमध्ये मासा, कासव, बेडूक असे विविध प्राणी व पक्षी यांच्या आकृती दिसतात. काही भौमितिक रचना दिसतात. वीजवाहक मनोरे आणि त्यांच्या तारा जशा दिसतील तशी काही रचना तेथे भासते. कणकवलीजवळ हिवाळ्याचा सडा, निवळी फाट्याजवळ गावडेवाडी, तसेच ऐन निवळी फाटा, भू, भालावल, देवीहसोळ, वेळणेश्वर या ठिकाणी कातळशिल्पे खोदलेली दिसतात. परंतु कोकणात अनेक ठिकाणी त्यांचा आढळ आहे. कातळशिल्पांचे प्रयोजन काय होते ती कोणी आणि का खोदली ती कोणी आणि का खोदली हे अजून न उलगडलेले कोडे आहे. कातळशिल्पांच्या जवळ अंदाजे दोनशे मीटर इतक्या त्रिज्येमध्ये खोल दगडी विहीर आढळते. हा नियम नव्हे, परंतु तशी ती बऱ्याच ठिकाणी आढळते. ही शिल्पे खोदणाऱ्या लोकांसाठी ती सोय केली असावी.\nआदिमानवाने विविध शिल्पे कोरून ठेवलेली आहेत. ती कसली चित्रे आहेत, त्यातून काय प्रतीत होते हे सांगणे अवघड आहे. विविध प्राणी, पक्षी अथवा काही अगम्य नक्षीकाम अशी ती खोदचित्रे हे गूढ तर आहेच; शिवाय, ते एक मोठे नवलसुद्धा आहे. पेट्रोग्लिफ हा शब्द मूळ ग्रीक शब्दावरून आलेला आहे. ग्रीक भाषेत ‘पेट्रो’ म्हणजे खडक आणि ‘ग्लिफ’ म्हणजे कोरीव काम. खडकावर केलेले कोरीव काम म्हणून ‘पेट्रोग्लिफ’. मुख्यत्वे लेण्यांच्या भिंतींवर तशा प्रकारचे कोरीव काम केलेले सर्वत्र आढळते. परंतु संपूर्णपणे उघड्यावर असलेल्या कातळावरील ही खोदचित्रे खास करून कोकणातच पाहण्यास मिळतात. ह्या खोदचित्रांचे स्वरूप, त्यांचा आढळ, आणि त्यांच्यासंबंधी स्थानिक लोकांमध्ये प्रचलित असलेल्या विविध दंतकथा...\nरत्नागिरीचे उत्साही संशोधक सुधीर रिसबूड आणि धनंजय मराठे यांनी चिकाटीने त्या खोदचित्रांचा अभ्यास केला आहे. त्यांची एक सूची तयार केली आहे. त्यांच्यामध्ये आढळणारे साम्य आणि विविधता यांचीसुद्धा बारकाईने नोंद केलेली आहे. विशेष म्हणजे त्यांनी त्या विषयात लोकांमध्ये जागृती निर्माण केली आणि स्थानिक लोकांनासुद्धा त्या शोधकार्यात सामावून घेतले. रत्नागिरी जिल्ह्यामधील रत्नागिरी, राजापूर आणि लांजा या तीन तालुक्यांत जवळजवळ दोनशेऐंशीपेक्षा जास्त खोदचित्रे सापडली आहेत. त्यांच्या सोबतच काही देवता, जसे की गोपद्म आणि लज्जागौरी यांचे केलेले अंकन हे आश्चर्यचकित करते.\nप्राण्यांचे आकार हे जिवंत प्राण्याच्या आकाराएवढे खोदलेले दिसतात. काही ठिकाणी हत्ती आणि वाघ यांचे केलेले अंकन अचंबित करते. त्याचा अर्थ ज्या काळात ही चित्रे खोदली गेली त्याकाळात त्या परिसरात हत्ती आणि वाघ हे असणार मगर, कासव आणि मासे यांची चित्रेसुद्धा आढळतात. स्थानिक लोकांच्या समजुतीनुसार ती खोदचित्रे पांडवांनी वनवासात असताना खोदलेली आहेत. किंवा ती चित्रे तत्कालीन शेतकरी व मेंढपाळ यांनी त्यांच्या पशुधनाच्या रक्षणासाठी खोदली असावीत.\nसर्व खोदचित्रांमध्ये मानवी चित्रांचे अंकन हे तुलनेने जास्त आहे. काही ठिकाणी माणसाचा आकार असून हात हे शरीराला चिकटलेले आहेत. डोके मात्र काहीसे उंच आणि निमुळते दिसते. तो कोणी परग्रहावरील मानव असावा असा सहज भास व्हावा इतके ते चित्र हुबेहूब खोदलेले आहे. काही ठिकाणी योगक्रियेमध्ये असलेल्या षट्चक्रांचे सांकेतिक अंकन केले असावे असे वाटते. तेथे मानवाचा देह फक्त डोक्यापासून कंबरेपर्यंत दाखवला आहे आणि त्यात सहा चक्रे खोदलेली दिसतात. अर्थात तो सगळा समजुतीचा भाग आहे व ते चित्र पाहून केलेला तो केवळ अंदाज आहे.\nगावडेवाडी आणि निवळीफाटा येथे भौमितिक रचना खोदलेल्या दिसतात. तशा रचनांना चारही बाजूंनी आधी चौकट खोदलेली आहे. त्या चौकटींच्या आतमधे विविध भौमितिक आकार आहेत. त्यांचे प्रयोजन अनाकलनीय आहे. विद्युत मंडळाच्या तारा जशा गावोगावी आढळतात तशा प्रकारचे नक्षीकाम त्या ठिकाणी केलेले दिसते. चौकोन, त्रिकोण, उभ्या आणि आडव्या समांतर रेषा, सापाची नक्षी अशा प्रकारचे विविध आकार त्या एकाच चौकटीत खोदलेले आढळतात.\nसर्व कातळशिल्पांमध्ये अत्यंत देखणे शिल्प हे रा���ापूरजवळ बारसू गावी असलेल्या तारव्याचा सडा येथे पाहण्यास मिळते. राजापूरपासून देवाचे गोठणेला जाऊ लागले, की दहा किलोमीटरवर बारसू/बारसव गाव लागते. तेथून डावीकडे जाणारा रस्ता आहे. त्या रस्त्याने अंदाजे दीड किलोमीटर गेले, की अंदाजे पन्नास फूट लांब आणि वीस फूट रुंद अशी काळ्या खडकावर खोदचित्र चौकट दिसते. तेथे खडकात दोन वाघ एकमेकांसमोर उभे आहेत आणि त्यांच्या मध्येच एक मानवी आकृती त्या दोन वाघांना थोपवून धरत आहे असे चित्र खोदलेले आहे. पण खरे आश्चर्य पुढेच आहे. तेच चित्र जर विरुद्ध बाजूने समोर जाऊन पाहिले तर एक मोठे गलबत समुद्रातून चाललेले दिसते. त्याला शिडे आहेत आणि खाली पाण्याच्या लाटा हलत आहेत, पाण्यात विविध मासे पोहत आहेत असे सर्व दाखवले आहे. दोन वाघांच्या मध्ये जी मानवी आकृती कोरलेली दिसते तिच्या छातीवर लज्जागौरीचे चिन्ह अगदी ठसठशीतपणे जाणवते. ते धार्मिक विधीचे शिल्पांकन असेल का किंवा ते ठिकाण कोठल्या देवतेचे स्थान असेल का किंवा ते ठिकाण कोठल्या देवतेचे स्थान असेल का सगळा तर्काचा भाग, परंतु इतके सुंदर, इतके अद्भुत आणि आखीवरेखीव चित्र पाहून प्रेक्षक थक्क होतो. तसेच एक चित्र गणपतीपुळ्याला जाणाऱ्या निवळी फाट्यावर होते. परंतु रस्तारुंदीकरणात ते निम्म्याहून अधिक संपले आहे सगळा तर्काचा भाग, परंतु इतके सुंदर, इतके अद्भुत आणि आखीवरेखीव चित्र पाहून प्रेक्षक थक्क होतो. तसेच एक चित्र गणपतीपुळ्याला जाणाऱ्या निवळी फाट्यावर होते. परंतु रस्तारुंदीकरणात ते निम्म्याहून अधिक संपले आहे तो अगदी दुर्मीळ असा ठेवा आहे.\nमराठे यांनी स्थानिक आमदारांच्या मार्फत विधिमंडळात सुद्धा तो प्रश्न उपस्थित केलेला आहे. राज्य सरकारकडून अशा कातळशिल्पांसाठी काही निधी राखून ठेवला गेला आहे. ते दोघे खेड्यापाड्यांत जाऊन शाळांमध्ये मुलांना व्याख्यान देतात आणि त्यांच्या त्यांच्या परिसरात तसा काही ठेवा असल्यास तो शोधण्यास सांगतात. आश्चर्य म्हणजे गुहागर तालुक्यातील शाळेच्या पटांगणातच तसे कातळशिल्प आढळून आले\nराजापूर-आडिवरे रस्त्यावर सोलगाव फाटा आहे. तेथून आत दहा किलोमीटरवर देवाचे गोठणे नावाचे गाव आहे. त्या गावी भार्गवरामाचे सुरेख मंदिर आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांनी ते गाव ब्रह्मेंद्रस्वामींना आंदण दिले होते. त्या गावात असलेल्या भार्गवराम मंद���रात एक सुंदर पोर्तुगीज घंटा टांगलेली आहे. मंदिराच्या समोर एक पायवाट डोंगरावर जाते. डोंगरावर गेले, की काही अंतर उजवीकडे चालून गेल्यावर एक आश्चर्य सामोरे येते. तेही कातळशिल्पच आहे. तेथे एक मानवी आकृती कोरलेली आहे. पण आश्चर्य असे, की त्या मानवी आकृतीच्या पोटावर जर होकायंत्र ठेवले तर ते चुकीची दिशा दाखवते त्या आकृतीमध्ये काही चुंबकीय क्षेत्र तयार होते आणि होकायंत्र चुकीची दिशा दाखवते. तो चौकोन अंदाजे वीस चौरस फूट लांबीरुंदीचा आहे. तेथे कोठेही होकायंत्र नेले तरीसुद्धा दिशा चुकीची दिसते. कातळशिल्प खोदताना त्या मंडळींना याची माहिती होती हे तर नक्कीच. मग त्याच ठिकाणी असे का खोदले गेले असेल त्या आकृतीमध्ये काही चुंबकीय क्षेत्र तयार होते आणि होकायंत्र चुकीची दिशा दाखवते. तो चौकोन अंदाजे वीस चौरस फूट लांबीरुंदीचा आहे. तेथे कोठेही होकायंत्र नेले तरीसुद्धा दिशा चुकीची दिसते. कातळशिल्प खोदताना त्या मंडळींना याची माहिती होती हे तर नक्कीच. मग त्याच ठिकाणी असे का खोदले गेले असेल वर्तमानकाळात प्रसिद्ध असलेली चुंबकीय चिकित्सा त्याकाळी ज्ञात होती का वर्तमानकाळात प्रसिद्ध असलेली चुंबकीय चिकित्सा त्याकाळी ज्ञात होती का त्यासाठीच झोपलेल्या मानवाची ही आकृती आणि तेथे होकायंत्राची गडबड यांचा काही संबंध असेल का त्यासाठीच झोपलेल्या मानवाची ही आकृती आणि तेथे होकायंत्राची गडबड यांचा काही संबंध असेल का मुळात त्या काळी होकायंत्रे होती का मुळात त्या काळी होकायंत्रे होती का हे सगळे प्रश्न येथे प्रेक्षकाला भंडावून सोडतात. परंतु त्या खोदचित्रामागे काहीना काही संकेत नक्की आहेत. त्या कातळशिल्पाच्या जवळ विहीर नाही, मात्र पाण्याचे छोटे कुंड आहे. संशोधकांना तेथे मोठे भुयार सापडले आहे. बाहेरून तरी ते खूप खोलवर गेलेले दिसते. त्याचा शोध घेण्याचे काम तेथे पावसाळ्यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने हाती घेण्यात येणार आहे.\nदुसरे एक सुंदर कातळशिल्प आहे देवीहसोळ या गावी. राजापूरच्या पुढे असलेल्या ‘भू’ या एकाक्षरी नाव असलेल्या गावापासून नऊ किलोमीटर अंतरावर देवीहसोळ हे गाव येते. तेथे आर्यादुर्गा देवीचे सुंदर मंदिर आहे. कऱ्हाडे ब्राह्मण कुटुंबांची ती कुलदेवता आहे. त्या मंदिराच्या अलिकडे व मंदिराला लागून रस्त्याच्या डाव्या हाताला अंदाजे पंधरा चौरस फुटांची चौकट आखलेली दिसते. त्या चौकटीला चारही बाजूंनी साखळ्या लावून संरक्षित केलेले आहे. चौकटीच्या आत सुरुवातीला सर्पाकार आकृती आहेत. चौकटीचे चार भाग केलेले दिसतात. त्या चार भागांमध्ये विविध आकृती कोरलेल्या आहेत. त्यांतील काही समजतात, काही अनाकलनीय आहेत. चौकटीच्या मध्यभागी गोल खोलगट खड्डा आहे. त्यात पाणी साठलेले असते. देवीहसोळच्या जवळ भालावली नावाचे गाव आहे. त्या गावात नवदुर्गेचे मंदिर आहे. देवीहसोळच्या आर्यादुर्गेचा उत्सव मार्गशीर्ष वद्य अष्टमीला असतो. त्यावेळी भालावलीहून नवदुर्गेची पालखी त्या देवीच्या भेटीला येते. त्या दोन गावच्या दोन देवींची भेट त्यावेळी कातळशिल्पावर होते, हे एक नवल म्हणायला हवे त्या भेटीच्या वेळी कातळशिल्पाच्या मधोमध असलेल्या खोलगट भागात फुरसे नावाचा विषारी साप येतो आणि तो तेथेच दिवसभर बसून असतो असे स्थानिक सांगतात. त्या कातळशिल्पापासून देवीच्या मंदिरापर्यंत शंभर मीटर अंतर आहे. तेथे सर्वत्र विविध कातळशिल्पे खोदलेली दिसतात. त्यामध्ये हत्ती, मासा यांसारखे प्राणी प्रामुख्याने आढळतात. काही कातळशिल्पे कोरताना अर्धवट सोडलेली आहेत; मात्र बरीचशी सुस्पष्ट अशी खोदलेली आहेत.\nत्या कातळशिल्पांपासून जेमतेम दोनशे मीटर अंतरावर कातळात खोदलेली मोठी विहीर बघण्यासारखी आहे. अंदाजे चाळीस फूट खोल विहिरीला उतरण्यासाठी एका बाजूने पायऱ्या खोदलेल्या आहेत. कातळशिल्पाशेजारी विहीर हे सूत्र तेथे तरी पाहण्यास मिळते.\n- आशुतोष बापट ८६०५०१८०२०\nछान लेख. थोडे अजून फोटो असते तर अजून इंटरेस्टिंग झाला असता.\nआशुतोष बापट हे पुण्‍याचे. ते 'एल.आय.सी. इंडिया' या कंपनीत काम करतात. त्‍यांना भटकंतीची अावड आहे. ते महाराष्‍ट्रच्‍या आणि देशाच्‍या विविध प्रांतात सातत्याने फिरतात. त्‍या भटकंतीवर लिहिणे हा त्‍यांचा छंद आहे. त्‍यांची तशा लेखनाची चार पुस्‍तके प्रसिद्ध झाली आहेत.\nझोडगे गावचे माणकेश्वर मंदिर\nसंदर्भ: मालेगाव तालुका, झोडगे गाव, माणकेश्‍वर, शिवमंदिर\nसंदर्भ: रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, कातळशिल्पे, कोकण\nपुण्याचे अपरिचित त्रिशुंड गणपती मंदिर\nलेखक: पंकज विजय समेळ\nसंदर्भ: महाराष्‍ट्रातील मंदिरे, शिवमंदिर, त्रिशुंड गणपती मंदिर, कातळशिल्पे, गणेश मंदिर\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधि�� संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-appreciate-defeat-fight-will-go-says-raju-shetti-19713", "date_download": "2019-08-20T23:40:01Z", "digest": "sha1:PVKH2JNXK7MIKI45SAJADGBXIMZZ3GCP", "length": 32499, "nlines": 162, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, appreciate defeat, but fight will go on says Raju Shetti | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपराभव मान्य; पण लढाई संपलेली नाही... : राजू शेट्टी\nपराभव मान्य; पण लढाई संपलेली नाही... : राजू शेट्टी\nरविवार, 26 मे 2019\nराज्यातील शेतकरी चळवळीचा चेहरा असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून पराभूत झाले. जिल्हा परिषद सदस्य, विधानसभेतील आमदार, सलग दोन वेळा खासदार अशी राजकीय कारकीर्द राहिलेल्या शेट्टींना निवडणुकीच्या आखाड्यात पहिल्यांदाच पराभवाची चव चाखावी लागली आहे. या पराभवाची कारणे, त्यांची पुढील वाटचाल, शेतकरी आंदोलन यासंदर्भात त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत.\nप्रश्न : हा पराभव धक्कादायक आहे का \nराज्यातील शेतकरी चळवळीचा चेहरा असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून पराभूत झाले. जिल्हा परिषद सदस्य, विधानसभेतील आमदार, सलग दोन वेळा खासदार अशी राजकीय कारकीर्द राहिलेल्या शेट्टींना निवडणुकीच्या आखाड्यात पहिल्यांदाच पराभवाची चव चाखावी लागली आहे. या पराभवाची कारणे, त्यांची पुढील वाटचाल, शेतकरी आंदोलन यासंदर्भात त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत.\nप्रश्न : हा पराभव धक्कादायक आहे का \nश्री. शेट्टी : नक्कीच. हा पराभव अनपेक्षित आणि धक्कादायकच होता. उलट गेल्या निवडणुकीपेक्षा जास्तच मताधिक्‍य मिळेल अशी आम्हाला अपेक्षा होती. मताधिक्‍य वाढण्यासारखं कामही मी केलं होतं. त्याप्रमाणे निवडणूक यंत्रणाही राबविली होती. या वेळीही ‘एक वोट एक नोट'' ही संकल्पना जोरात राबली. त्यामुळे खर्चाचा काही प्रश्‍न नव्हता. उलट काही रक्कम शिल्लक ठे��ूनच माझी निवडणूक झाली. त्यामुळे माझ्या मनात पराभवाची भीती नव्हती. परंतु, प्रत्यक्ष निकाल निराशा करणारा लागला. याला दोन कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे माझ्याच नाही तर राज्यातील सर्वच मतदारसंघांत भाजप-शिवसेनेच्या बाजूने वातावरण झाले होते. याचा फटका सर्वच विरोधी उमेदवारांना बसला आहे. दुसरं कारण म्हणजे सरकारवर नाराज असलेला मतदार वंचित बहुजन आघाडीच्या मागे गेला. तो मतविभागणीसाठी कारणीभूत ठरला. त्यामुळे पराभवाची शक्‍यता वाढली. सध्या प्रचंड पैसा खर्च करून निवडणुका जिंकण्याचे जे तंत्र आले आहे त्याला आम्ही एकटे तोंड देऊ शकत नाही. म्हणून आम्ही धर्मनिरपेक्ष पक्षांची आघाडी केली होती. परंतु, सरकारविरोधी असणाऱ्या बिगर शेतकरी वर्गाचा आम्हाला फायदा झाला नाही. ते वंचित बहुजन आघाडीकडे गेले. आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मतदारसंघात अतिशय विषारी प्रचार केला. त्याबाबतीत मी कसलीच तडजाेड करणार नाही अशी माझी भूमिका होती. याचा फटका मला बसलाच बसला. माझा शेतकऱ्यांवर विश्‍वास होता. शेतकऱ्यांचा माझ्यावर विश्‍वास होता. त्यामुळे यश मलाच मिळणार असा माझा आत्मविश्‍वास होता. परंतु, दुर्दैवाने तसे झाले नाही. मी सरकारच्या विरोधात गेलो याचं मला अजिबात दु:ख नाही.\nप्रश्न : शेतकरी चळवळीतील नेत्याचा पराभव होणे ही शेतकऱ्यांसाठी धोक्‍याची घंटा आहे असं तुम्हाला वाटतं का\nश्री. शेट्टी : राज्यातील बदलेले वातावरण बघता तशी स्थिती नक्कीच आहे. महाराष्ट्र हा फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा चालविणारे राज्य आहे. राज्यावर समाजसुधारकांचे संस्कार आहेत. पण, सध्याचा महाराष्ट्र वेगळा वाटत आहे. जाती-धर्माच्या नावाने तेढ निर्माण करून भावनिक राजकारण करण्याची स्पर्धा सुरू आहे. यात वर्गीय लढे म्हणजे शेतकरी, कामगार, असंघटित मजूर, वंचित चळवळ याला जातीपातीचा आधार देण्यात येत आहे. त्यामुळे चळवळी संपून जातील असे मला वाटते. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी लढण्याला एक बळ लागते. जर चळवळीचा प्रमुख लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत असेल तर प्रश्‍न सुटण्यासाठी एक वेगळी ताकद मिळते. शेतकऱ्यांसाठी लढताना व्यवस्थेतील बारकावेही पहाता येतात. चळवळीतील कार्यकर्त्याचा पराभव करून त्याला लोकांपासून दूर नेण्याचे प्रयत्न प्राधान्याने झाले. यामुळे असे ���राभव होणे शेतकऱ्यांसाठी, शेतकरी प्रश्‍नांसाठी धोकादायक ठरू शकते.\nप्रश्न : शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाला प्राधान्य मिळण्यापेक्षा जात-पात बघून मतदान होत आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं\nश्री. शेट्टी : आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर गेली अनेक वर्षे काम करीत आहोत. हे काम करताना कोणतीही जात-पात पाहिली नाही. शेतकऱ्यांचे हित हाच विषय प्राधान्याचा राहिला. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्याला सन्मान मिळाला पाहिजे यासाठी लढत आहोत. पण नुकतीच झालेली निवडणूक पाहिली की हे चित्र चांगले दिसत नाही. जाती-पातीचा आधार घेऊन विखारी प्रचार करणाऱ्यालाच मतदान झाल्याचं जाणवायला लागलं आहे. असे मतदान होत असेल तर राज्याचे पुरोगामित्व टिकेल असे वाटत नाही. ते धोक्‍यात येऊ शकते. राज्यात पूर्वी दुबळ्यातल्या दुबळ्या व्यक्तीला पण न्याय मिळायचा. बाबासाहेब आंबेडकरांच्या सारख्या महान व्यक्तिमत्त्वाचा हा महाराष्ट्र आहे. महात्मा फुलेंसारखी व्यक्तिमत्त्वं राज्यात घडली आहेत. प्रत्येक माणसाला जाती धर्माच्या नावाखाली तोलायला लागलो तर पूर्वीचा महाराष्ट्र राहाणार नाही, याची खंत आहे.\nप्रश्न : लोकसभेची जागा तर हातातून गेली. आता विधानसभा निवडणुकीचं काय नियोजन आहे\nश्री. शेट्टी : सर्वात प्रथम माझ्या पराभवाने खचलेल्या राज्यातील कार्यकर्त्यांना आधार, धीर देण्याची गरज आहे. हे पहिले काम करणार आहे. शेतकऱ्यांच्या चळवळीला या पराभवामुळे मोठा दणका बसला आहे. यातून कार्यकर्ते अद्याप सावरले नाहीत. स्वाभिमानीच्या राज्यातील कार्यकर्त्यावर नाराजीची मोठी छाया पसरली आहे. ते विमनस्क आहेत. पराभवामुळे अनेक कार्यकर्ते निराश होऊन शेतकरी चळवळ सोडून देण्याची भाषा करायला लागले आहेत. त्यांना प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे हे माझ्या पुढील आव्हान आहे. त्यांची मानसिकता कणखर गेल्यानंतर विचाराअंती काय करायचे याबाबत निर्णय घेऊ. मी फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारसरणीचा अभ्यासक आहे. धर्म निरपेक्षतेसाठी फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारधारेने जात असताना पानसरे, दाभोलकरांनी आपला प्राण गमाविला आहे. माझा तर फक्त पराभव झालेला आहे. म्हणूनच मी खचणार नाही, उलट जादा क्षमतेने काम करणार आहे. शेतकरी वर्गाबरोबरच दीन-दलित, वंचित घटकांच्या न्यायासाठी लढण्याचे काम सुरूच राहील.\nप्रश्न : आता खासदारकी नाही. शेतकरी प्रश्नांसाठी काम करताना त्याचा नेमका काय परिणाम होणार आहे\nश्री. शेट्टी : शेती राज्याचा विषय असला तरी धोरणं प्रामुख्याने केंद्र सरकार ठरवीत असते. म्हणून दहा वर्षांपूर्वी ठरवून मी लोकसभेची निवडणूक लढविली होती. धोरणात्मक बदल झाल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणे शक्य नाही. संसदेत खासदार असल्यामुळे काही प्रोटोकॉल मिळतात. अधिकार मिळतात. संसदेत आवाज उठविता येतो. संबंधित मंत्री, अधिकारी यांच्याकडे जाता येते. बैठका बोलावता येतात. कमिट्यांवर काम करता येते. या माध्यमातून साखर, दूध, अन्नप्रक्रिया अशा बऱ्याच उद्योगासाठी मला काम करता आले. पाठपुरावा करता आला. आता ते शक्‍य नाही. आता रस्त्यावरची लढाई हेच काम आहे. या लढाईला मर्यादा आहेत. शेवटी जनादेश पाळलाच पाहिजे. त्यामुळे रस्त्यावरची लढाई हीच आंदोलनाची दिशा राहणार आहे.\nप्रश्न : बेरजेचे राजकारण करताना कार्यकर्त्यांना दुखावले , असा आरोप होतोय. त्याबद्दल काय सांगाल\nश्री. शेट्टी : सगळे निर्णय हे कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच झाले आहेत. दोन वर्षांपूर्वी पुणे ते मुंबई आत्मक्‍लेश यात्रा काढली. त्या वेळी सरकारच्या विरोधात काम करावे, असा कार्यकर्त्यांचा दबाव होता. त्याचवेळी सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा, असा माझ्यावर कार्यकर्त्यांकडून दबाव येत होता. तरीही मी संयमाने घेत गेलो. दोन- तीन वेळा राज्य कार्यकारिणीची बैठक घेतली व त्यानंतरच सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ज्या पद्धतीने सरकार भ्रष्ट मार्गाने कमावलेल्या अमर्याद संपत्तीचा वापर करून आणि जातीय धार्मिक तेढ निर्माण करून राजकारणाचा गलिच्छ खेळ खेळत होते, त्या वेळी त्याला तोंड देणे हे आपल्या एकट्याचं काम नाही, त्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे हे माझ्या लक्षात आलं. याबाबतीत कार्यकारिणीत चर्चा करूनच दोन्ही काॅँग्रेस आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे कार्यकर्त्यांना न विचारता निर्णय घेतले असे काही झाले नाही. माझा पराभव झाला असला तरी आघाडीतील घटक पक्षांनी प्रामाणिकपणे माझे काम केलेले आहे, त्यांनी दगा दिला नाही, ही वस्तुस्थिती आहे.\nप्रश्न : पराभवामुळे शेतकरी चळवळीची पीछेहाट होईल\nश्री. शेट्टी : कोणताही पराभव हा सर्वांसाठी वाईट अनुभवच असतो. यामुळे निश्‍चितच नुकसान होते. यापू���्वी आम्ही अभिमानाने म्हणायचो की आमच्या चळवळीला जनमताचा कौल आहे. त्यामुळे उत्साहाने काम व्हायचे. चळवळीच्या कामाला गती यायची. पण आता चळवळीचे काम करणे हे मोठे आव्हान आहे. आता येथून पुढील काळात आम्हाला जनतेने मतपेटीचा कौल देऊन चळवळीला बळ दिले, असे म्हणता येणार नाही. याचा निश्‍चित फटका यापुढील काळात बसणार आहे. खासदारकीच्या आधारे जे काम व्हायचे ते होणार नाही. यामुळे शेती प्रश्‍न मांडताना निश्‍चितच अडचणी येतील हे गृहीत धरले पाहिजे. लोकांनी दिलेल्या कौल मान्य करून त्याचा आदर केला पाहिजे. आम्ही पराभव स्वीकारत आहोत. पण, लढाई संपलेली नाही. आम्ही येथून पुढील काळात शेतकऱ्यांच्यासह अन्य घटकांच्या न्यायासाठी झगडतच राहू.\nप्रश्न : सरकारच्या विरोधात गेल्याचं दुःख नाही\nश्री. शेट्टी : शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर सरकार गंभीर नसल्याने आम्ही सरकारच्या विरोधात भूमिका घेतली होती. सरकारच्या विरोधात रान आम्हीच उठवलं होतं. त्याला कारणंही होती. सरकारने २०१४ च्या निवडणुकीत दिलेली आश्‍वासने पाळली नाहीत हे मुख्य कारण होतं. संपूर्ण कर्जमुक्तीच्या बाबतीतही सरकार गंभीर नव्हते. म्हणून आम्ही सरकारमधून बाहेर पडलो. मी सरकारच्या विरोधात गेलो याचं मला अजिबात दु:ख नाही.\nलोकसभा हातकणंगले hatkanangale जिल्हा परिषद खासदार आंदोलन agitation पराभव defeat निवडणूक भाजप सरकार government वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महाराष्ट्र maharashtra राजकारण politics लढत fight दलित साखर दूध पुणे मुंबई mumbai धार्मिक कर्जमुक्ती\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nशेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...\nवारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...\nमार्केट ���ेंद्रित शेडनेटची उत्कृष्ठ शेती अभ्यासवृत्ती, कायम नवे शिकण्याची आस, बाजारपेठांचा...\nजालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...\nदर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...\nपावसाळ्यात फुलले नागपुरातील मका मार्केट सध्या राज्यातील विविध बाजारपेठांत स्वीटकॉर्न (...\nअवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...\nमहिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...\nशासनाने दूध अनुदानाचे २५० कोटी थकविलेपुणे : राज्याच्या एका भागात चारा-पाणीटंचाई तर...\nपूर व्यवस्थापन प्रकल्पात महाराष्ट्र...पुणे : केंद्र शासनाकडून देशात सुरू असलेल्या...\nशेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती...मुंबई: शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या...\nकोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात गाळाने...कोल्हापूर/सांगली : बारमाही नद्यांनी दक्षिण...\nविदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाजपुणे : पाऊस थांबल्याने राज्याच्या अनेक भागांतील...\nदुष्काळी भागातही दर्जेदार उत्पादनाचा...नगर जिल्ह्यात कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथील...\nशेतात पिकवा ‘हिरवे सोने’केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ची स्थापना...\n‘पंचनामा’ पूरग्रस्त पशुधनाचाको ल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील पूर जसजसा...\nआले पिकाने दिली आर्थिक सक्षमता बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व...\nक्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत...\nपूरग्रस्तांना एक हेक्टरसाठी मिळणार...मुंबई : राज्यात विविध भागांत आलेल्या...\nराज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर;...पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://dipsdiner.com/dd/purple-yam-fries-recipe-in-marathi/", "date_download": "2019-08-20T23:30:16Z", "digest": "sha1:EMQYVDMPJS7XFRI6MNAN2ZGZE5NARKLU", "length": 8926, "nlines": 105, "source_domain": "dipsdiner.com", "title": "Purple Yam Fries Recipe in Marathi | Baked Yam | DipsDiner", "raw_content": "\nमी हे जांभळ्या रंगाचे कंद पहिल्यांदा आमच्या घरी ���हिले ते उन्दिओ बनवताना. आमच्याकडे १०० माणसांची उन्दिओचि order होती. माझ्या आईने पहिल्यांदाच हा पदार्थ बनवण्याचे शिवधनुष्य पेलले होते. कुठलीही गडबड नको म्हणून तिने आमच्या बिल्डीन्गमधील ४-५ शेजारी गुजराती महिलांना मदतीला बोलावले होते. त्या सगळ्यांनी येताक्षणीच पहिला प्रश्न विचारला की कंद कुठे आहे आईने हा कंद सोडून बाकी सगळ्या भाज्या आणल्या होत्या.\nमी बाजारातून हे कंद शोधून आणले आणि त्या दिवशी पासून ह्या भाजीबद्दल कुतूहल निर्माण झाले. ही कंद खूप पौष्टिकअसतात. ह्यामध्ये खनिजे, जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात आढळतात. ह्या कंदामध्ये मेदाचे प्रमाण अगदी अल्प असते.\nहिवाळ्यात ही मोठ्या प्रमाणात बाजारात दिसतात, इतरवेळी मात्र खूप शोधावी लागतात. कंदाची साले काढल्यावर ती थोडी चिकट असतात, तेव्हा सोलून झाल्यावर कोमट पाण्यात मीठ विरघळून थोडा वेळ बुडवून ठेवावीत. यामुळे त्यांचा चिकटपणा निघून जातो.\nही खूप सोपी रेसिपी आहे. मी ह्या कांदांच्या फोडींना सर्वं साहित्य लावून फ्रीज मध्ये ठेवते. २-३ दिवस ह्या फोडी चांगल्या राहतात. जेंव्हा पाहिजे असतील तेंव्हा हव्या तेवढ्या फोडी बेकिंग tray मध्ये लावून अवन मध्ये भाजून घेते. झटपट fries तयार\n४००ग्राम (२ मध्यम) जांभळा कंद, सोलून लांबट फोडी करून\nपाव छोटा चमचा काळी मिरी पूड\n११/२ मोठा चमचा ऑलिव्ह तेल\nअर्धा चमचा इटालियन seasoning\nपाव छोटा चमचा मीठ\nकंदाच्या लांबट फोडी करून अर्धा तास मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवाव्यात.\nअर्ध्या तासाने सर्वं पाणी काढून फोडी कोरड्या करून घ्याव्यात.\nह्या फोडीमध्ये सर्वं मुरवण्यासाठी दिलेले साहित्य घालून हलक्या हाताने एकत्र करावे.\nआता जेवढ्या फोडी हव्या असतील तेवढ्या घेउन बेकिंग tray वर मांडून घ्याव्यात.\nओवन १६०oC तापमानावर १० मिनिटे गरम होऊ द्यावा. (tray ठेवण्याअगोदर १० मिनिटे)\ntray ठेऊन २० ते २५ मिनटे फोडी बेक करून घ्याव्यात.\ncream cheese सोबत गरमागरम खाण्यास घ्यावात.\nएकूण वेळ: १ तास २० मिनिटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%A8", "date_download": "2019-08-20T22:50:42Z", "digest": "sha1:KY4SZMPMVKZNQVLJQBEW7I5QL4OTQ43D", "length": 12736, "nlines": 120, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सायमन कमिशन - विकिपीडिया", "raw_content": "\nइंडियन स्टॅच्यूटरी कमिशन ऊर्फ सायमन कमिशन हे १९२७ साली ब्रिटिश भारताच्या वसाहतींत घटना��्मक सुधारणा राबवण्याच्या दृष्टीने पूर्वाभ्यास करायला पाठवलेला सात ब्रिटिश संसदसदस्यांचा आयोग होता. या आयोगाची निर्मीती १९१९ या कायद्याप्रमाणे झाली,या कायद्यानुसार दर दहा वर्षांनी रॉयल कमिशनच्या नेमणुकीची तरतुद होती.१९१९ च्या कायद्याने कोणत्या सुधारणा झाल्या याचा अभ्यास करणे व भारतीयांंना नवीन योजना जाहीर करण्यासाठी सायमन कमिशनची नियूक्ती केली.या आयोगाचे अध्यक्ष सर जॉन सायमन यांच्या आडनावावरून बऱ्याचदा या आयोगास सायमन कमिशन असे उल्लेखले जाते. या आयोगाच्या भारतातील आगमनापासून त्याला लोकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. आयोगाविरोधातील निदर्शनांपैकी लाहोरातील एका निदर्शनावर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात लाला लजपतराय गंभीर जखमी झाले व त्यातून त्यांचा मृत्यू झाला.[ संदर्भ हवा ]\n१ सायमन कमिशन महत्वाचे मुद्धे\n२ कमिशन नेमण्याची कारणे\n३ सायमन कमिशनवर बहिष्काराची कारणे\nसायमन कमिशन महत्वाचे मुद्धे[संपादन]\nसायमन कमिशनवर चर्चा करण्यासाठी लंडनमध्ये तीन गोलमेज परिषदा भरवल्या गेल्या.\nवसाहतीच्या स्वराज्याची मागणी, 26 जाने. 1930 रोजी पहिल्या स्वातंत्र्य दिन पाळला गेला.\nनेहरू आहवालातील तत्वे जर सरकारने स्वीकारली नाहीत तर सविनय कायदेभंग सुरू करण्याची सूचना गांधीजींनी व्हाइसरॉय आयर्वीन या दिली. (23 डिसेंबर 1929), आयर्वीन यांचा प्रतिसाद नाही.\n1929 च्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष – पं. जवाहरलाल नेहरू.\nसविनय कायदेभंग (12 मार्च 1930 ते 5 मार्च 1931)\n12 मार्च 1930 रोजी आपल्या 78 सहकार्‍यांनीशी गांधीजींनी साबरमती आश्रमातून दांडी यात्रेस प्रारंभ केला.\nसाबरमती ते दांडी अंतर – 385 कि.मी.\n6 एप्रिल 1930 रोजी मिठाचा कायदा मोडला.\nधारासना येथे सरोजनी नायडू यांनी मिठाचा सत्याग्रह केला. (21 मे 1930)\nयाच काळात महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यात सिरोडा येथे मिठाचा सत्याग्रह झाला.\nया काळात सोलापूरला मार्शल लॉ लागू केला (1930)\nपहिली गोलमेज परिषद नोव्हेंबर 1930 मध्ये भरली.\nकाँग्रेसने पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला.\nगांधी आयर्वीन करार – 5 मार्च 1931, या करारान्वे गांधीजींनी काही अटींवर दुसर्‍या गोलमेज परिषदेस हजर राहण्यासाठी मान्यता दिली.\nदुसरी गोलमेज परिषद सप्टेंबर 1931 मध्ये भरली, गांधीजी काँग्रेसचे एकमेव प्रतीनिधी म्हणून उपस्थित. गांधीजीचा भ्रमनिरास\nसविनय कायदेभंगाच्या दुसर्‍या टप्प्यात प्रारंभ -3 जाने. 1932\nसविनय कायदेभंगाची समाप्ती – 1934\nहिंदी लोकांनी १९१९ च्या कायद्यावर बहिष्कार टाकून असहाकर चळवळ सुरु केली होती. म्हणून भारतीयांचे सहाकार्य मिळविण्यासाठी नियूक्ती.\nस्वराज्य पक्षाचे नेते मोतीलाल नेहरू यांनी १९१९ च्या कायद्यात सुधारणा करुन जबाबदार राज्यपध्दती घ्यावी अशी मागणी केली.\nमुझिमन समितीने १९१९ चा कायदा अपयशी ठरण्याची शिफारस केली.\nदर १० वर्षानी कायद्याने मुल्यामापन करावे अशी तरतुद १९१९ च्या कायद्यात असल्याने मूल्यमापनासाठी नियुक्ती [१][१]\nसायमन कमिशनवर बहिष्काराची कारणे[संपादन]\nया कमिशनमध्ये भारतीय व्यक्तीचा समावेश नव्हता\nसाम्राज्यावादी विचारांचे लोक असल्याने सुधारणा मिळण्याची शक्यता नव्हती\n१९२७ ला कोलकत्ता येथे यूथ कॉग्रेस स्थापन करुन सुभाषचंद्र बोस यांनी संपूर्ण स्वराज्याची मागणी केली, तर कमिशन वसाहतीचे स्वराज्य देण्यासाठी नेमले सायमन कमिशन ३ फेब्रुवारी १९२८ ला मुंबईत आले. त्या वेळी शहरात हरताळ, काही निशाणे लावून सायमन परत जा अशा घोषणाही दिल्या पोलिस लाठीमारात लाला लजपतराय जखमी झाले. मुंबई, पंजाब, मद्रास, बंगाल या प्रांतांत जाऊन २७ में १९३० रोजी अहवाल सादर केला.\nप्रांतामधील द्विदल राज्यापध्दत नष्ट करुन लोक प्रतिनिधींच्या ताब्यात कारभार द्यावा\nराज्यकारभारतील कार्यक्षमता वाढविण्यासाठी व अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी गव्हर्नरचे अधिकार वाढवावेत\nलोकसंख्येच्या १० ते २५ लोकांना मताधिकार द्यावा व जातीय व राखीव मतदार संघ मतदार संघ चालू ठेवावेत.\nबांग्लापीडिया - इंडियन स्टॅच्यूटरी कमिशन (इंग्लिश मजकूर)\n↑ a b स्वराज पक्षाच्या वाढत्या प्रभावाला आळा घालणे गरजेचे होते\nभारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात झालेले करार व कायदे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० ऑगस्ट २०१९ रोजी १०:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/entertainment/lady-politics-bollywoods-screen/", "date_download": "2019-08-21T00:33:14Z", "digest": "sha1:YLPKKAAT5BD2WFSEG53ITGLTHMAJN4LP", "length": 24625, "nlines": 334, "source_domain": "www.lokmat.com", "title": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९", "raw_content": "\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनील�� अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपम��ख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nबॉलिवूडच्या पडद्यावरील 'लेडी पॉलिटिक्स'\nबॉलिवूडच्या पडद्यावरील 'लेडी पॉलिटिक्स'\nराजकारण, क्रिकेट आणि बॉलिवूड हे सर्वात मोठं एन्टरटेनमेंट आहे. हे तिन्ही क्षेत्र एकमेकांशी या ना त्या नात्याने नेहमीच जोडलेले असतात. राजकीय नेत्यांच्या भूमिका नेहमीच चित्रपटातून दिसून येतात.\nसन 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या गुलाब गँग चित्रपटातून जुही चावलाने बॉलिवूडमध्ये रिएन्ट्री केल होती. त्यातही विशेष म्हणजे, एका महिला राजनेत्याच्या भूमिकेला जुहीने न्याय दिला होता.\nराजनिती या 2010 मध्ये प्रसिद्ध झालेल्या चित्रपटात कतरिना कैफने प्रथमच राजकीय नेत्याची भूमिका निभावली. कतरिनाची ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली.\nमर्डरफेम अभिनेत्री मल्लिका शेरावतने डर्टी पॉलिटिक्स चित्रपटात एका राजकीय नेत्याची भूमिका निभावली होती.\nरविना टंडनने चित्रपट सत्ता चांगलाच गाजवला होता. एका महिला राजनेत्याची भूमिका रविनाने आपल्या अभिनयातून सत्यात उतरविली होती. मात्र, या चित्रपटाला तेवढं यश मिळालं नाही.\nअभिनेत्री सुचित्रा सेन आंधी या चित्रपटात एका राजकीय नेत्याची भूमिका निभावली होती. इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट होता.\nराजकारण बॉलिवूड कतरिना कैफ मल्लिका शेरावत\nश्रद्धा कपूरचा ब्युटी इन ब्लॅक अंदाज एकदा पाहाच\nहम आपके है कौनची टीम २५ वर्षांनी आली पुन्हा ए���त्र, पाहा त्यांचे फोटो\nइंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये मलायकाच्या स्टायलचीच चर्चा, पाहा तिचे हटके अंदाजातील फोटो\nफालतुगिरी या पुस्तकाच्या लाँचला दिसला रोहित शेट्टी आणि सोनाली कुलकर्णीचा असा अंदाज\nछत्रपती संभाजी मालिकेतील कलाकारांनी साजरा केला 'फ्रेंडशिप डे'\nसारा खानचा सोज्वळ अंदाज, पाहून तुम्हीही व्हाल फिदा\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nविराट कोहलीचे 11 वर्षांतील 'हे' विक्रम तुम्हाला करतील थक्क\nविराट कोहलीची सोशल मीडियावरही चलती; तेंडुलकर, धोनीला टाकलं मागे\n कोहली वर्षाला किती कमावतो ते पाहाल, तर चक्रावून जाल...\nहार्दिक-कृणाल पांड्या यांची नवी कोरी कार; पाहा फोटो\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nWorld Photography Day : ...अन् फोटोग्राफर्सनी 'या' फोटोंमध्ये केलं प्रेमाला बंदिस्त\nव्हॉट A डिझाईन, सौंदर्यात भर टाकणारं नेल पॉलिश आर्ट\nसंजीवनीसारख्याच गुणकारी आहेत या सात वनस्पती\n; आहारातील 'हे' बदल ठरतील फायदेशीर\nकेसांमधील कोंडा दूर करण्यासाठी अगदी सोप्या घरगुती टिप्स\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-story-marathi-importance-probiotics-human-health-12416?tid=148", "date_download": "2019-08-20T23:44:20Z", "digest": "sha1:NXKPNJZF3QSED75AM37VVLSHOAH7CCYL", "length": 15963, "nlines": 166, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, importance of probiotics for human health | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बात���्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ\nसमीर भागवत, डॉ. संगीता गांगुली\nबुधवार, 26 सप्टेंबर 2018\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव. सुमारे एक हजारपेक्षा विविध सूक्ष्मजीवांचे प्रकार मानवी शरीरामध्ये असतात. प्रोबायोटिक सूक्ष्मजीव हे नैसर्गिक आणि मित्रवर्गीय सूक्ष्मजीव आहेत, जे आपल्या शरीरातील सूक्ष्मजीवांचा समतोल राखण्यासाठी मदत करतात.\nप्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव. सुमारे एक हजारपेक्षा विविध सूक्ष्मजीवांचे प्रकार मानवी शरीरामध्ये असतात. प्रोबायोटिक सूक्ष्मजीव हे नैसर्गिक आणि मित्रवर्गीय सूक्ष्मजीव आहेत, जे आपल्या शरीरातील सूक्ष्मजीवांचा समतोल राखण्यासाठी मदत करतात.\nप्रोबायोटिक सूक्ष्मजीवांच्या पुरवठ्यासाठी दूध आणि दूध उत्पादने उत्तम स्रोत आहेत.\nविशेषतः किण्वन केलेले दुग्धपदार्थ हा प्रोबायोटिक सूक्ष्मजीवांसाठी उत्तम स्रोत आहे.\nप्रोबायोटिक्‍स दुग्धपदार्थातून घेणाऱ्यास दुग्धशर्कऱ्याची कमतरता, अतिसार, आतड्याचे आजार, कर्करोग यावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता येते.\nवय वाढत असताना रोगप्रतिकारक क्षमता कमी होते हे स्वाभाविक असून, उतरत्या वयात प्रोबायोटिकचा वापर करणे अतिशय महत्त्वाचे आहे.\nप्रोबायोटिक्समधील विशिष्ट रोगप्रतिकारक शक्तीला वाढविण्यास मदत करतात व इतर आजारांपासूनसुद्धा बचाव होतो.\nउपयुक्त सूक्ष्मजीव आणि काही दुग्ध उत्पादने\nपदार्थ ः वापरले जाणारे सूक्ष्मजीव\nप्रोबायोटिक दूध ः लॅक्टोबॅसिलस एसिडोफिलस, बिफिडोबॅक्टीरियम लॉन्गम इ.\nप्रोबायोटिक दही ः लॅक्टोबॅसिलस केजी, लॅक्टोबॅसिलस एसिडोफिलस इ.\nयोगर्ट ः लॅक्टोबॅसिलस बल्गारीरिकस आणि स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस इ.\nप्रोबायोटिक श्रीखंड ः लॅक्टोबॅसिलस केजी, लॅक्टोबॅसिलस एसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस बल्गारीरिकस आणि स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस इ.\nप्रोबायोटिक कुल्फी ः लॅक्टोबॅसिलस रमनसोस, केफिर लॅक्टोबॅसिलस हेल्व्टिकस, लॅक्टोबॅसिलस केफेरनोफाएसीन, लॅक्टोबॅसिलस एसिडोफ��लस, लॅक्टोबॅसिलस बल्गारीरिकस इ.\nपोटाचे, आतड्याचे आजार कमी करण्यासाठी.\nताणतणाव, रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.\nइतर फायदे : ॲलर्जी, मूत्रमार्गाचे, आतड्याचे आजार इ. बाबींवर प्रोबायोटिक्स उपयोगी ठरते. प्रोबायोटिक्समुळे पौष्टिकता वाढते. मानसिक तणाव दूर होतो. वयस्क व्यक्तींमध्ये हाडांची झीज कमी होते.\nसंपर्क ः समीर भागवत, ९८९०३८३२६५\n(राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था, कर्नाल, हरियाना.\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nउसापासून साखर निर्मितीची प्रक्रिया जागतिक पातळीवर साखर उद्योग उत्तम विकसित झाला असून...\nकरटोलीपासून प्रक्रिया पदार्थ करटोली ही रानभाजी असून, त्याच्या विशिष्ट चवीसाठी...\nकापूस पऱ्हाट्यांपासून ब्रिकेट, पेलेट...पांढरे सोने या नावाने ओळखले जाणारे कापूस पीक...\nमिल्क केक बनविण्याची प्रक्रियामिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी...\nजांभळापासून बनवा जॅम, जेली, टॉफी,पावडरजॅम परिपक्व जांभळाची फळे निवडून...\nनाचणी प्राक्रियेत संधीनाचणी हे पीक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत...\nव्हॅनिलामुळे दूध लागते अधिक गोडगोड दुधामध्ये व्हॅनिला स्वादाचा अंतर्भाव केला...\nआरोग्यवर्धक पौष्टिक राजगिराधान्यांच्या तुलनेत राजगिऱ्यामध्ये कॅल्शिअम हे...\nऔषधी अन् आरोग्यदायी करवंदकरवंदामध्ये नैसर्गिकरीत्या कॅल्शिअम भरपूर...\nबेल फळापासून बनवा जॅम, कॅन्डी, स्क्वॅशबेलाचे फळ अतिशय गुणकारी आहे. बेलफळांचा वापर...\nआरोग्यास उपयुक्त कुळीथआयुर्वेदशास्त्राने कुळथास आजारी व्यक्‍तींसाठी...\nआरोग्यदायी शेवगा भुकटीचे उपयोगशेवगा वनस्पतीचे इंग्रजी नाव ड्रमस्टिक असे असून,...\nकेळीपासून बनवा जेली, प्युरी, ज्यूस केळीमध्ये अनेक पोषणमूल्ये आहेत. केळी शरीरातील...\nउभारणी दूधप्रक्रिया ��द्योगाचीप्रक्रिया प्रकल्पामध्ये दूध संकलन, गुणवत्ता...\nप्रक्रियेसाठी भाताचा कोंडाभात कोंड्यामधील पोषक घटकांचे सक्रिय स्वरूप...\nउभारूयात बांबू प्रक्रिया उद्योगलेखमालेतील मागील काही भागांत आपण बांबूची व्यापारी...\nप्रक्रिया उद्योगात मक्याला मागणी मक्याचा औद्योगिक प्रक्रियेमध्ये वापर वाढतो आहे....\nAGROWON_AWARDS : ज्वारी उत्पादनांची...अॅग्रोवन स्मार्ट कृषी उद्योजक पुरस्कार...\nप्रक्रिया, औषधीनिर्मितीमध्ये जांभळाला...जांभूळ हा मधुमेहावरील नैसर्गिक उपाय आहे. त्याच्या...\nआहारात असावी आरोग्यदायी ज्वारीज्वारीमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. ॲनिमियाचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-%C2%A0special-story-dr-shrikant-karlekar-marathi-article-2478", "date_download": "2019-08-20T23:44:47Z", "digest": "sha1:V3ZJZHG7QJUJL27HJWBW7LZGJB47EXY4", "length": 22443, "nlines": 108, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Special Story Dr. Shrikant Karlekar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nमंगळवार, 29 जानेवारी 2019\nसमुद्रकिनाऱ्यावरची खारफुटी ही एक अतिसंवेदनशील अशी पाणथळी आहे. किनाऱ्यांवरील खाड्या, नदीमुखे आणि लहान-मोठ्या आखातात इतकी वर्षे अतिशय दिमाखात वाढणाऱ्या या पाणथळी आज स्वतःच्या अस्तित्वासाठी अक्षरशः झगडत आहेत. किनारी प्रदेशात पर्यटन आणि विकासाच्या नावाखाली जो अनिर्बंध आणि बेलगाम हस्तक्षेप वाढतो आहे त्याला तोंड देणे या पाणथळींना दिवसेंदिवस फारच कठीण होत आहे...\nभूजल किंवा पृष्ठजलामुळे, कायमस्वरूपी किंवा ठराविक कालांतराने संपृक्त होणाऱ्या भूभागास पाणथळ प्रदेश (Wetland) असे म्हटले जाते. समुद्रकिनारी असलेल्या खाड्या, खाडीमुखे, भरती - ओहोटी दरम्यान आढळणारे दलदलयुक्त प्रदेश, त्रिभुज प्रदेश, नदीकाठची पूर मैदाने अशा सर्व भूभागास पाणथळ प्रदेश म्हणतात. जलसंपृक्त प्रदेशांत वाढू शकतील अशा वनस्पती पाणथळ भागात प्रकर्षाने आढळतात. पाणथळ प्रदेश जगातल्या सर्वाधिक उत्पादक अशा परिसंस्था आहेत. आजूबाजूच्या पर्यावरणाशी जुळवून घेणाऱ्या अतिसंवेदनशील अशा या परिसंस्था अनेक जिवांचे उत्तम अधिवास आहेत. भारतातील सर्वच पाणथळ प्रदेशांनी संपन्न अशी जैवविविधता जोपासली आणि ज���ली आहे. मात्र गेल्या काही वर्षांत मानवी हस्तक्षेपामुळे त्यांची अतोनात हानी झाली आहे.\nसमुद्रकिनाऱ्यावरची खारफुटी (Mangroves) ही एक अतिसंवेदनशील अशी पाणथळी आहे. वन आणि पर्यावरण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात, देशाच्या किनारपट्टीच्या प्रदेशातील खारफुटी वनांच्या (Mangrove Forests) प्रमाणात मोठी घट झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. भारताच्या संपूर्ण किनाऱ्यावर अनेक ठिकाणी खारफुटीचे पाणथळ प्रदेश आढळतात. किनाऱ्यावरील खाड्या, नदीमुखे आणि लहान-मोठ्या आखातात इतकी वर्षे अतिशय दिमाखात वाढणाऱ्या या पाणथळी आज स्वतःच्या अस्तित्वासाठी अक्षरशः झगडत आहेत. किनारी प्रदेशात पर्यटन आणि विकासाच्या नावाखाली जो अनिर्बंध आणि बेलगाम हस्तक्षेप वाढतो आहे त्याला तोंड देणे या पाणथळींना दिवसेंदिवस फारच कठीण होत आहे.\nया वनांच्या संधारणाच्या आणि रक्षणाच्या अनेक योजना सरकार दरबारी कागदांच्या ढिगाऱ्यात बंदिस्त आहेत. प्रत्यक्षात खारफुटींची अवस्था अगदी दयनीय झाली आहे. स्थानिक लोकांनाही बहुधा या निसर्गदत्त संपत्तीचे आता फारसे महत्त्व वाटेनासे झाले आहे. सगळ्या किनाऱ्यावर, ‘लाकूडफाटा देणारी झाडे’ यापलीकडे स्थानिकांच्या लेखी या वनस्पतींचे काहीही महत्त्व उरलेले नाही. या वनांच्या ऱ्हासाला आपणच जबाबदार आहोत हे मान्य करण्याच्या मनःस्थितीत कोणीही नाही अशी आजची अवस्था आहे.\nआपल्या कोकण किनाऱ्यावर वैतरणा, उल्हास, कुंडलिका, सावित्री, वाशिष्ठी, शास्त्री, काजळी, मुचकुंदी, गड आणि कार्ली या सर्व मोठ्या नद्यांच्या खाडीमुखात कमीअधिक प्रमाणात खारफुटीची झाडे आणि जंगले आढळतात. याशिवाय केळशीजवळील भारजा किंवा आंजर्ले येथील जोग अशा अनेक लहान नद्यांच्या मुखाच्या प्रदेशात आणि श्रीवर्धन, म्हसळा, जैतापूर यासारख्या खाड्यातील बेटांवर भरपूर खारफुटीचे पाणथळ प्रदेश दिसून येतात.\nभारतात दिसणारी खारफुटी, त्रिभुज प्रदेश, खाड्या, उपसागरांचे किनारे अशा विविध प्रदेशात आढळते. पूर्व किनाऱ्यावर गंगा, ब्रम्हपुत्रा, महानदी, गोदावरी, कृष्णा या नद्यांच्या मुखात ही वने आढळतात. पश्‍चिम किनाऱ्यावर नर्मदा तापीची मुखे, कच्छ सौराष्ट्राचा किनारा, डहाणू, पालघर, रेवस इथल्या खाडी प्रदेशात या वनांची चांगली वाढ दिसून येते.\nपाणथळीतील खारफुटीची सर्व वने लाटांना विरोध करून, त्यां��ा जोर कमी करून किनाऱ्याची झीज होऊ न देण्याचे काम अगदी समर्थपणे करीत असतात. वादळे, त्सुनामी, भरतीच्या लाटा यापासून या पाणथळी किनाऱ्याचे नेहमीच रक्षण करतात. शिवाय फ्लेमिंगो व इतर पक्षी, जलचर, मासे यांच्यासाठीही ती फार महत्त्वाची वसतिस्थाने आहेत. अनेक जलचरांसाठी आणि मत्स्य प्रकारांसाठी ही वने अन्नसाठ्याची व पोषणाची ठिकाणे म्हणून काम करतात. स्थलांतर करून येणाऱ्या अनेक पक्ष्यांचे, ही वने म्हणजे माहेरघरच असते. खाडीत जमिनीकडून येणारे प्रवाह, त्यातील गाळ आणि त्यातून वाहत येणारी पोषकद्रव्ये यांचा अतिशय उत्तम समतोल ही झाडे राखतात. किनाऱ्यावरील पारंपरिक घरबांधणी, होड्या व जहाजांची बांधणी यासारख्या उद्योगात या झाडांच्या खोडाचा उपयोग करता येतो. उत्तम जळाऊ लाकूड म्हणूनही त्यांचा उपयोग होतो.\nइतर ठिकाणांप्रमाणेच कोकणातही खारफुटीच्या बऱ्याच जातींचा वापर अनेकविध प्रकारे केला जातो. त्यांची फळे, पाने व पाला खाण्याजोगी असली, तरी ती केवळ अन्नतुटवड्यासारख्या परिस्थितीतच खाल्ली जातात. काहीतून तेल तर काही फळातून मध घेतला जातो. गुरांसाठी चारा म्हणूनही काही ठिकाणी खारफुटी वनस्पती वापरली जाते.\nकिनाऱ्यावरील भरती-ओहोटी प्रदेशात असलेल्या चिखलयुक्त मातीत या पाणथळी विकसित होतात. चिखलयुक्त ओलसर जमीन, लाटांच्या माऱ्यापासून दूर सुरक्षित खाडीमुखांचा भाग, निमखारट पाणी अशी परिस्थिती यांच्या वाढीस आदर्श असते. चार मीटरपेक्षा जास्त भरती-ओहोटी तफावत असलेल्या किनारी भागात ती अधिक सहजतेने व घनदाट वाढतात. खारफुटी झाडांची मुळे खूप खोलवर नसतात. जमिनीच्या खारटपणामुळे ती निमुळतीही असतात. ही मुळे खोडाच्या खालच्या भागापासून बाहेर पडून जमिनीत घुसणारी (Stilt roots) किंवा खोडाच्या वरच्या भागापासून अथवा फांद्यांतून खाली येणारी (Drop roots) या प्रकारची असतात. काही वेळा जमिनीत आडव्या पसरलेल्या शाखांतून मुळे वर येताना दिसतात. त्यांना श्‍वसन मुळे (Breathing roots) म्हटले जाते. नवीन झाडांचे अंकुरण झाडावरच होते. इथेच नवीन बीजके वाढतात व खाली पडल्यावर वाढीस योग्य जमिनीत वाढू लागतात.\nपाणथळीतील ही वने परिसर संवेदनशील असल्यामुळे व विशिष्ट परिस्थितीतच वाढत असल्यामुळे या वनांचा समावेश CRZ (कोस्टल रेग्युलेशन झोन) मध्ये करून खारफुटीच्या वापरावर निर्बंध घातले गेले आहेत. त्यांच्या विनाश व ऱ्हासास आळा बसावा हा यामागचा मुख्य उद्देश होता. पण या निर्बंधाचा कुठेही फारसा उपयोग झालेला दिसत नाही. अनिर्बंध वापर, संधारण व रक्षणाचे अपुरे व काही अंशी चुकीचे व्यवस्थापन, राजकीय हस्तक्षेप, CRZ चे नियम धाब्यावर बसवून खारफुटी तोडून केलेली बांधकामे यामुळे या वनांचे प्रमाण सतत कमीच होते आहे. किनाऱ्यावरील अनेक शहरांसाठी खारफुटीचे प्रदेश म्हणजे सांडपाणी सोडण्याच्या सोईस्कर जागा झाल्या आहेत. खारभूमी विकास योजनांमुळेही रेक्‍लमेशन करण्याच्या प्रयोगात ही वने मोठ्या प्रमाणावर नाहीशी झाली आहेत. संथ गतीने होणाऱ्या समुद्र पातळीतील वाढीमुळे नैसर्गिकपणे हे पाणथळ प्रदेश अस्तित्वासाठी जमिनीच्या दिशेने सरकत असतात. यासाठी सध्याच्या खारफुटी वनांच्यामागचा म्हणजे जमिनीकडील भाग पूर्णपणे मोकळा ठेवणे आवश्‍यक आहे असे आम्ही केलेल्या अभ्यासातून लक्षात आले आहे. मात्र अनेक राज्यांच्या किनाऱ्यावर अशा जागा आता उरलेल्याच नाहीत. जिथे खारफुटी वने तोडून तथाकथित विकासकामे बिनबोभाट चालू आहेत, तिथे वनांच्या मागे मोकळ्या जागा ठेवाव्यात ही अपेक्षा करणेच व्यर्थ आहे.\nपाणथळीतील खारफुटीच्या उंच व दाट वाढीचा, भरपूर जैवविविधता असलेला, मध्यवर्ती गाभा विभाग (Core Area) निव्वळ संवर्धन व संधारणाकरता आरक्षित करणे शक्‍य आहे. गाभा प्रदेशाच्या आजूबाजूचा, झाडांची थोडी कमी घनता असलेला भाग, संक्रमण विभाग (Buffer Zone) म्हणून मर्यादित करून इथल्या झाडांचा बांधकामासाठी, जळाऊ लाकूड म्हणून आणि औषधी वनस्पती म्हणून स्थानिकांना वापर करता येईल. खारफुटीच्या नवीन जातींच्या रोपणाचे प्रयोगही याच विभागात करता येतील. खारफुटीसंबंधी संशोधन केंद्रही याच विभागात उभारता येईल. संक्रमण विभागाच्या बाहेरचे क्षेत्र बहुउद्देशीय उपयोगाचे म्हणून वापरता येईल. हे क्षेत्र वस्त्यांच्या जवळ असेल. खारफुटीवर आधारित काही उद्योगांना इथे चालना देता येईल.\nआजही या पाणथळींचा गाभा प्रदेश अनेक ठिकाणी त्याच्या दुर्गमतेमुळे अस्पर्शित व माणसाच्या हस्तक्षेपापासून दूर आहे. भविष्यातही तो तसाच ठेवणे गरजेचे आहे. अशा तऱ्हेचे प्रारूप प्रभावीपणे वापरून अनेक खारफुटी पाणथळींचे रक्षण करणे शक्‍य होईल.\nखारफुटी पाणथळींची ही संपन्न नैसर्गिक संपदा वाचविण्यासाठी कठोर नियमाचे पालन होणे गरजेचे आहे. अनेक खा���ीमुखात जी खारफुटीची बने आहेत, त्यांच्या रक्षणासाठी व माणसांकरता मर्यादित उपयोगासाठी त्यांना बायोस्फिअर रिझर्व्हचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करणेही आवश्‍यक आहे. मात्र त्यासाठी खारफुटी पाणथळींतून खारफुटी वनांची जी हकालपट्टी चालू आहे ती तातडीने थांबविणे आवश्‍यक आहे. असे केले तरच या अमूल्य पाणथळींचे किनाऱ्यावरील अस्तित्व टिकून राहील यात शंका नाही.\nसमुद्र पर्यटन tourism विकास पूर पर्यावरण\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2019-08-20T23:25:20Z", "digest": "sha1:WM4VQ6E4DUU6FX3BQCLMILRXI2QQ2HAA", "length": 3285, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भंडारा जिल्ह्यातील नद्या - विकिपीडिया", "raw_content": "\n\"भंडारा जिल्ह्यातील नद्या\" वर्गातील लेख\nएकूण ६ पैकी खालील ६ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ एप्रिल २०१२ रोजी २१:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B5", "date_download": "2019-08-20T22:24:01Z", "digest": "sha1:ZREKFU3JVVK2OMKO57LI2QQBYRLUF2OL", "length": 3197, "nlines": 51, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:सुनिल यादवला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nचर्चा:सुनिल यादवला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्य���स | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख चर्चा:सुनिल यादव या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसुनिल यादव ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://kisanputra.in/blog/", "date_download": "2019-08-20T23:39:21Z", "digest": "sha1:BAFNTH7ZKFNDKE4NI3ALQ7QGAKFXE5LZ", "length": 11260, "nlines": 89, "source_domain": "kisanputra.in", "title": "Blog - Kisanputra Andolan", "raw_content": "\nसावधान, ते आता शेतकऱ्यांची फसवणूक करायला निघाले आहेत – अमर हबीब\n19 मार्च : अन्नदात्यासाठी अन्नत्याग #fast4feeder\nकिसानपुत्र आंदोलनाचे ६ वे राज्यस्तरीय शिबिर वारणानगर, कोल्हापूर (५ व ६ जानेवारी २०१९).\nकिसानपुत्र आंदोलन स्वयंचलित चळवळ\nकिसानपुत्र आंदोलन नेमके काय आहे\nअसे झाले किसानपुत्र आंदोलनाचे अंबाजोगाईचे राज्यस्तरीय शिबिर – राजीव बसरगेकर, पुणे\n – शामसुंदर महाराज सोन्नर\nदुष्काळग्रस्त शेतकार्यांना सरकारने थेट मदत करावी – किसानपुत्र आंदोलन\nसावधान, ते आता शेतकऱ्यांची फसवणूक करायला निघाले आहेत – अमर हबीब\n5 विधान सभांच्या निकालांनी गदगद झालेले आणि बदाबदा पडलेले आता नव्या उत्साहाने शेतकऱयांच्या बाजूने गळा काढू लागले आहेत. शेतकऱयांच्या नावाने आपण किती जोरात ओरडतो याची जणू स्पर्धाच लागली आहे. त्यांच्या विलापात शेतकरी प्रश्नाचे अज्ञान खच्चून भरले आहे...\tRead more\n19 मार्च : अन्नदात्यासाठी अन्नत्याग #fast4feeder\n|| स्मरण || 19 मार्च 1986 रोजी चिल गव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली होती. ही अलीकडच्या काळातील पहिली जाहीर शेतकरी आत्महत्या मानली जाते. तेंव्हापासून रोज कुठे ना कुठे शेतकरी आत्महत्या होतेच आहे. आजपर्...\tRead more\nकिसानपुत्र आंदोलनाचे ६ वे राज्यस्तरीय शिबिर वारणानगर, कोल्हापूर (५ व ६ जानेवारी २०१९).\nनाव नोंदणी सुरु उदघाटक: डॉ.विनय कोरे अध्यक्ष, वारणा विविध उद्योग आणि शिक्षण समूह, प्रमुख पाहुणे: डॉ.उमाकांत दांगट माजी विभागीय आयुक्त: महसूल गेली काही वर्ष आपण बघतो की, शेतकऱ्यांचे प्रश्न जटील झाले आहेत. शेतकऱ्यांचे सर्व मूलभूत हक्क हडपले आहेत....\tRead more\nकिसानपुत्र आंदोलन स्वयंचलित चळवळ\nखरे तर कोण कोठे काय करतोय हे मला सगळे माहीत नसते. तसे माहीत असण्याचे कारणही नाही. जो तो आपल्याला जमेल तसे करीत राहतो.जसे मी माझ्या परीने करतो. हेच किसानपुत्र आंदोलनाचे वैशिष्ट्य आहे. तिकडे उस्मानाबाद्ला नितीन जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी, गट विका...\tRead more\nकिसानपुत्र आंदोलन नेमके काय आहे\nया विषयीची ही प्रश्नोत्तरे … किसानपुत्र आंदोलन ही संघटना आहे का किसानपुत्र आंदोलन संघटना नाही. यात कोणी अध्यक्ष, सचिव किंवा कोषाध्यक्ष नाही. आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत. कोणीही व्यक्ती या आंदोलनात सहभागी होऊ शकते. आम्ही निधी गोळा करीत नाह...\tRead more\nअसे झाले किसानपुत्र आंदोलनाचे अंबाजोगाईचे राज्यस्तरीय शिबिर – राजीव बसरगेकर, पुणे\nदिनांक २० आणि २१ ऑक्टोबरला अंबाजोगाई येथे आयोजित केलेल्या किसानपुत्र आंदोलनाच्या महाराष्ट्र पातळीवरच्या निमंत्रितांसाठी असलेल्या शिबिराला उपस्थित होतो. किसानपुत्र आंदोलनाच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा, पुढे काय करायचे यावरचे चिंतन आणि पुढील कार्य...\tRead more\n – शामसुंदर महाराज सोन्नर\nसावध झालो सावध झालो तुमच्या आलो जागरणा॥ अज्ञानाचा अंधार वाढतो तेव्हा, गाफिलपणाची झोप लागते. शहरामध्ये विसावलेल्या शेतक-यांच्या पुत्रांना आपल्या शेतकरी बापांच्या हक्काबाबत अशीच झोप लागली आहे; परंतु जे आता सावध झाले आहेत, ते आता इतरांना जागे करण्...\tRead more\nदुष्काळग्रस्त शेतकार्यांना सरकारने थेट मदत करावी – किसानपुत्र आंदोलन\n1) यंदा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात भीषण दुष्काळ आहे. या परिस्थितीशी सामना करण्यासाठी किसानपुत्र शेतकर्यांच्या पाठीशी उभे राहतीलच. 2) सरकारने देखील अग्निशामक दलाच्या भूमिकने तत्काळ शेतकर्याना मदत करण्यासाठी पुढे यावे. 3) सरकारने हेक्टरी किंवा...\tRead more\nकिसानपुत्र आंदोलनाच्या ५ व्या राज्यस्तरीय शिबीराचा शानदार समोरोप\nसावधान, ते आता शेतकऱ्यांची फसवणूक करायला निघाले आहेत – अमर हबीब\n19 मार्च : अन्नदात्यासाठी अन्नत्याग #fast4feeder\nकिसानपुत्र आंदोलनाचे ६ वे राज्यस्तरीय शिबिर वारणानगर, कोल्हापूर (५ व ६ जानेवारी २०१९).\nकिसानपुत्र आंदोलन स्वयंचलित चळवळ\nकिसानपुत्र आंदोलन नेमके काय आहे\nअसे झाले किसानपुत्र आंदोलनाचे अंबाजोगाईचे राज्यस्तरीय शिबिर – राजीव बसरगेकर, पुणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/klayan-dombiwali-parking-isse/", "date_download": "2019-08-20T22:22:00Z", "digest": "sha1:2O2JI44KPAPLQML45JSMHHPZMB3EDGAA", "length": 16884, "nlines": 144, "source_domain": "www.saamana.com", "title": "प्रशासनाचा हलगर्जीपणा, ‘कडोंम’चे १८ लाखांचे उत्पन्न बुडाले | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nप्रशासनाचा हलगर्जीपणा, ‘कडोंम’चे १८ लाखांचे उत्पन्न बुडाले\nगर्दीचे शहर म्हणून ओळख असलेल्या डोंबिवली शहरात दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच या गाडय़ा पार्क करायच्या तरी कुठे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. महापालिकेने टीडीआरच्या माध्यमातून बांधलेले पाटकर प्लाझा या इमारतीमधील वाहनतळ गेली दोन वर्षे धूळ खात पडून आहे. त्यामुळे पालिकेचे १८ लाखांचे उत्पन्न बुडाले असून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही वेळ आली आहे. वाहनतळ बांधून तयार आहे, पण तीन वेळा टेंडर काढूनही अद्यापि ठेकेदार मिळाला नाही. सुविधा असूनही त्याचा उपयोग होत नसल्याने वाहनचालकांमध्येही संतापाचे वातावरण आहे.\nमहापालिकेचे स्वत:चे कल्याणमध्ये एकमेव वाहनतळ आहे. डोंबिवलीकरांनाही ही सुविधा मिळावी म्हणून दोन वर्षांपूर्वी चिमणी गल्ली येथे खासगी विकासकाकडून पाटकर प्लाझा ही पाच मजली इमारत बांधण्यात आली. टीडीआरच्या माध्यमातून बांधलेल्या या इमारतीत तळ अधिक एक मजल्यावर पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अन्य मजल्यांवर निवासी घरे, दुकाने तसेच कार्यालये आहेत. वाहनतळात सुमारे ३०० दुचाकी व ५० चारचाकी वाहने राहतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे, पण पालिका प्रशासनाच्या आस्ते कदम कारभारामुळे या वाहनतळाचा अद्यापि वापरच सुरू झालेला नाही.\nडोंबिवली शहरात तीन ते चार लाख एवढी वाहनांची संख्या असताना पी.पी.चेंबर्स येथे केवळ एकच खासगी वाहनतळ आहे. मात्र ते अपुरे पडत असल्याने डोंबिवलीकर मिळेल त्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला चारचाकी व दुचाकी वाहने पार्क करतात. त्यामुळे रस्त्यांवर टॅफिक जाम होत असून सर्वसामान्य नागरिकांना चालतानाही त्रास होतो. पाटकर प्लाझा येथील हक्काचे वाहनतळ सुरू झाल्यास स्टेशन परिसरातील रस्तेदेखील मोकळे होणार आहेत. कल्याणमध्ये रेल्वे स्टेशनसमोर महापालिकेचे दिलीप कपोते वाहनतळ असून तेथे दुचाकीसाठी दहा रुपये तर चारचाकीसाठी ३० रुपये प्रतिदिवस एवढा दर आकारला जातो. तो लक्षात घेतला तर डोंबिवलीचे वाहनतळ दोन वर्षे पडून असल्याने महापालिकेचे सुमारे १८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.\nमहापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी काही दिवसांपूवी डोंबिवलीतील पालि��ेच्या नव्या वाहतळास भेट देऊन पाहणीदेखील केली होती. बाजीप्रभू चौकातील वाहनतळाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेला महावितरणचा ट्रान्सफॉर्मरचा अडथळादेखील दूर केला होता. वाहनतळासाठी तीन वेळा टेंडर काढले, पण कुणी ठेकेदार पुढे आला नाही. आता पुन्हा टेंडर काढणार असल्याचे प्रभागक्षेत्र अधिकारी अमित पंडित यांनी सांगितले.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/maratha-reservation-suicide-suicide-suicide-the-youth-commits-suicide-in-aurangabad/", "date_download": "2019-08-20T22:42:42Z", "digest": "sha1:E7TVASQ4SZHYVVVHVZJ4XFCZTQNYNWZU", "length": 10868, "nlines": 117, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "मराठा आरक्षण : आत्महत्यासत्र थांबेना औरंगाबादमध्ये तरुणाची आत्महत्या", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nमराठा आरक्षण : आत्महत्यासत्र थांबेना औरंगाबादमध्ये तरुणाची आत्महत्या\nमराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक समाज ���ांधव आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहे. औरंगाबादमध्ये एक अशीच एक घटना समोर आली असून मुकुंदवाडी भागात रेल्वेखाली उडी मारून प्रमोद पाटील या तरुणाने आत्महत्या केली आहे. मुकुंदवाडी रेल्वे गेट नंबर ५१ येथे रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. हा प्रकार कळताच मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी मुकुंदवाडी बंदची हाक दिली त्यामुळे परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. महत्वाची बाब म्हणजे या तरुणाने मराठा आरक्षणासाठी जीव देत असल्याची माहिती फेसबुकवर जाहीर केली होती.\nप्रमोद पाटील हा तरुण मराठा समाजातून येत असून स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. मात्र आरक्षणा नसल्याने तयारी करून देखील समाज बांधवांना संधी मिळत नाही यामुळे तो नाराज झाला होता, अशी माहिती मिळत आहे. अखेर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आपला जीव देत असल्याचे त्याने फेसबुकवर फोटो पोस्टमधून जाहीर केले होते. मराठा आरक्षणासंदर्भात काल रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एक पोस्ट टाकली होती. ‘चला आज एक मराठा जातोय… पण काही तरी करा… मराठा आरक्षणासाठी करा जय जिजाऊ… आपला प्रमोद पाटील…’ असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते. तर दुसरी पोस्ट चार वाजून पन्नास मिनिटांनी टाकत त्यात मराठा आरक्षण जीव जाणार असे नमूद केले होते. दुसरी पोस्ट टाकतेवेळी रेल्वे रुळावर सेल्फी काढला होता. अखेर मध्य रात्री मुकुंदवाडी भागात धावत्या रेल्वेखाली उडी घेत त्याने आत्महत्या केली, असे पोलीस तपासात समोर आले आहे.\nराज्यभरात सुरु असलेलं मराठा क्रांती मोर्चाचे हे आंदोलन काही ठिकाणी शांततेत सुरु आहे, तर काही ठिकाणी याला हिंसक वळण लागलं आहे. मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यातील परळीतही 18 जुलैपासून मराठा मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आलं, जे अद्याप सुरुच आहे.\nकाय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित प्रमुख मागण्या\nमराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.\nमराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.\nराज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.\nआदित्य पुढच्या वर्षी अ��कणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nआण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.\nमौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.\nअनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी.\nअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.\nमराठा समाजाला आरक्षण हा माझाही विजय आहे – नारायण राणे\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\n‘बश्या बैलाला उठवण्यासाठी रुमणं हातात…\n‘छत्रपती शिवाजी महाराज काय तुमची…\n‘देशातील तपास यंत्रणा मोदी-शहा जोडगोळीचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-chapter-farmers-book-11th-book-maharashtra-19341", "date_download": "2019-08-20T23:38:17Z", "digest": "sha1:FA5S5TITLPGFOG3HIWCAZE23OG3ORBWF", "length": 21504, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, chapter from farmers book in 11th book, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकऱ्याच्या पुस्तकातील धडा अकरावीच्या पुस्तकात\nशेतकऱ्याच्या पुस्तकातील धडा अकरावीच्या पुस्तकात\nबुधवार, 15 मे 2019\nशेतीमध्ये मजुरीची मोठी समस्या आहे. मग मी\nशेतीकामाचे वेळापत्रक बदलले. त्यामुळे मला कामाच्या वेळी मजूर मिळतात. जेव्हा लोक���ंकडे मजुरांची मागणी असते त्या वेळी आपले काम अडत नाही आणि उत्पन्नात म्हणावा तर फारसा फरक पडत नाही आणि जरी फरक पडला तरी तो मजुरांअभावी होणाऱ्या नुकसानीपेक्षा निश्‍चितपणे कमी असतो.\n- वेंकट अय्यर, शेतकरी\nमुंबई: आयटी क्षेत्रातील अभियंता ते आदिवासी भागातील शेतकरी असा प्रवास करणाऱ्या वेंकट अय्यर या शेतकऱ्याच्या मूँग ओव्हर मायक्रोचिप्स (moong over microchips) या पुस्तकातील एक धडा राज्य शासनाने महाविद्यालयीन पाठ्यपुस्तकात समाविष्ठ केला आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून या आधुनिक शेतकऱ्याचे शेतीतील इरसाल प्रयोग इंग्रजी माध्यमातील अकरावीच्या विद्यार्थ्यांना अनुभवता येणार आहेत.\nसाधारण आठ ते नऊ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. उच्चभ्रू राहणीमान, मुंबई शहरात फ्लॅट, गाडी आणि सुखवस्तू आयुष्य सोडून या तरुणाच्या डोक्‍यात शेतीचे ‘खूळ'' भरले होते. हे खूळच त्याला शाश्‍वत शेतीच्या प्रवासाकडे घेऊन जाणार होते. आयबीएम कंपनीतील देश-परदेशातील अनुभवाची दहा वर्षांची नोकरी सोडून सर्वोत्कृष्ट संगणक व्यवस्थापकांपैकी एक असलेल्या वेंकटने राजीनामा देऊन शेतीची वाट धरली. त्याआधी सेंद्रिय शेती आणि पारंपरिक शेती ते हायटेक शेती जेवढे काही वाचायला मिळाले ते वाचून काढले.\nडहाणूजवळ नदीकिनारी पेठगावात चार एकर जमिनीचे स्वप्न पूर्ण झाले. चार एकराच्या शेतामध्ये मधोमध फार्म हाउस आहे. चार एकराचे चार विभाग तयार केले. सेंद्रिय शेतीच्या विचाराने भारलेल्या वेंकटने शेतीही रसायने विरहित केली. अगदी पहिल्या दिवसापासून. फुकुओकाच्या \"एका काडातून क्रांती'' पासून भारतीय कृषी संशोधन संस्थेची सेंद्रिय शेतीची प्रकाशने वेंकटच्या संदर्भासाठी सदैव असतात. नैसर्गिक संसाधनांचा पुरेपूर वापर करून शेती करण्याचा हट्ट आहे. त्यामुळे चार एकरांत रासायनिक खताची गोणी किंवा कीटकनाशकाचा डबाही दिसणार नाही.\nदुसऱ्या वर्षी वेंकटने शेतात भुईमुगाची लागवड करण्याचा निर्णय घेतला होता. मजुरांअभावी शेंगा फोडण्याची अडचण निर्माण झाली. टरफलासहित शेंगा पेरुन वेंकटच्या या आधुनिक शोधाने १६ क्विंटलचे विक्रमी उत्पादन मिळाले. गावकऱ्यांना कधीही एकरात सहा ते सात क्विंटलच्या वर भुईमुगाचे उत्पादन मिळाले नव्हते, हे विशेष.\nव्यवस्थापन आणि नियोजन जेव्हा शेतात शिरते तेव्हा शेतीचा कायापालट झाल्याखेरीज राहत नाही. व्यवसायाने संगणक अभियंता व्यवस्थापक असल्याने वेंकटने व्यवस्थापनशास्त्राचा कसोट्या आपल्या चार एकराच्या शेतीसाठी वापरल्या. एकच पीक घेण्याऐवजी विविध प्रकारची पिके घेण्याचे नियोजन केले. शेती सुरू केली तेव्हाही मजुरीची समस्या भेडसावत होती. आजही ती भेडसावते, किंबहुना अधिक वाढली आहे. या समस्येवर मात करण्यासाठी वेंकटने शेतीचे वेळापत्रकच बदललेले आहे.\nवेंकटच्या शेतामध्ये भाताच्या लागवडीची तयारी मे महिन्यात सुरू होते. याबाबत वेंकट अय्यर सांगतात, \"शेवटी उत्पादन घ्यायचे. समस्या मजुरीची आहे. मग माझेच वेळापत्रक बदलले. त्यामुळे पाहिजे त्या वेळी मजूर मिळतात. जेव्हा लोकांकडे मजुरांची मागणी असते त्या वेळी आपले काम अडत नाही आणि उत्पन्नात म्हणावा तर फारसा फरक पडत नाही आणि जरी फरक पडला तरी तो मजुरांअभावी होणाऱ्या नुकसानीपेक्षा निश्‍चितपणे कमी असतो. ‘ॲग्रोवन''चा वाचक असल्याने शेतीविषयक घटनांची तंतोतंत माहिती मिळते, असेही ते प्रांजळपणे कबूल करतात.\nआयबीएम कंपनीत शिकलेल्या व्यवस्थापन शास्त्राची कसोटी आता शेतीमध्ये लागते. शेताच्या चारही विभागाच्या इत्थंभूत नोंदीचे रजिस्टर ठेवली आहेत. त्यामध्ये खर्च आणि उत्पन्नाचा रोजचा ताळेबंद ठेवला जातो. वेंकट अय्यर यांनी त्यांच्या शेतीतील हे अनुभव शब्दबद्ध केले आहेत. गेल्यावर्षी त्यांचे मूँग ओव्हर मायक्रोचिप्स हे पुस्तक प्रकाशित झाले. तर यंदा त्याची दखल घेत राज्य शासनाने या पुस्तकातील एक धडा इंग्रजी माध्यमाच्या अकरावीच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ठ केला आहे. या रुपाने जणू नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय योग्यच होता याची पोचपावतीच वेंकट अय्यर यांना मिळाली आहे.\nकाय आहे या प्रकरणात\nआदिवासी भागात पूर्वीच्याकाळात कसबई नावाच्या सुगंधी भाताची लागवड केली जात होती. काही वर्षांपर्यंत आदिवासी पट्ट्यात स्थानिक भाताच्या या वाणाची फार मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात होती. हे भातच आदिवासी कुटुंबे खात होती. मात्र, काळाच्याओघात इतर वाणांप्रमाणे भाताचं हे वाणसुद्धा कमी झाले आहे. नष्ट होण्याच्या मार्गावर असलेले हे भाताचं वाण अय्यर यांनी पुन्हा शोधून काढले आहे. डोंगरकपाऱ्यातील काही मोजके आदिवासी अजूनही या भाताची लागवड करतात आणि तेच खातात हे कळल्यानंतर अय्यर यांनी अनेक प्रयत्नातून या वाणाचं संवर्धन सुरू केले आहे, त्याची कहाणी पाठ्यपुस्तकातील एका प्रकरणात करण्यात आली आहे.\nशेती मुंबई कंपनी संगणक भारत रासायनिक खत खत कीटकनाशक व्यवसाय\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nशेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...\nवारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...\nमार्केट केंद्रित शेडनेटची उत्कृष्ठ शेती अभ्यासवृत्ती, कायम नवे शिकण्याची आस, बाजारपेठांचा...\nजालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...\nदर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...\nपावसाळ्यात फुलले नागपुरातील मका मार्केट सध्या राज्यातील विविध बाजारपेठांत स्वीटकॉर्न (...\nअवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...\nमहिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...\nशासनाने दूध अनुदानाचे २५० कोटी थकविलेपुणे : राज्याच्या एका भागात चारा-पाणीटंचाई तर...\nपूर व्यवस्थापन प्रकल्पात महाराष्ट्र...पुणे : केंद्र शासनाकडून देशात सुरू असलेल्या...\nशेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती...मुंबई: शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या...\nकोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात गाळाने...कोल्हापूर/सांगली : बारमाही नद्यांनी दक्षिण...\nविदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाजपुणे : पाऊस थांबल्याने राज्याच्या अनेक भागांतील...\nदुष्काळी भागातही दर्जेदार उत्पादनाचा...नगर जिल्ह्यात कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथील...\nशेतात पिकवा ‘हिरवे सोने’केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ची स्थापना...\n‘पंचनामा’ पूरग्रस्त पशुधनाचाको ल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील पूर जसजसा...\nआले पिकाने दिली आर्थिक सक्षमता बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व...\nक्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत...\nपूरग्रस्तांना एक हेक्टरसाठी मिळणार...मुंबई : राज्यात विविध भागांत आलेल्या...\nराज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर;...पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/rahulgandhi-somanthmandir-gujratelection/", "date_download": "2019-08-20T23:28:44Z", "digest": "sha1:TKNM7R236JWLP4KQXGBH6PKVPU5JEUAE", "length": 14432, "nlines": 226, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "राहुल केवळ हिंदूच नाही, तर जानवेधारी हिंदू: काँग्रेस | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/राजकीय/राहुल केवळ हिंदूच नाही, तर जानवेधारी हिंदू: काँग्रेस\nराहुल केवळ हिंदूच नाही, तर जानवेधारी हिंदू: काँग्रेस\nराहुल गांधींना फसवण्याचं भाजपचं षडयंत्र\n0 358 एका मिनिटापेक्षा कमी\nप्रसिद्ध सोमनाथ मंदिरास आज भेट देणाऱ्या कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव मंदिरातील नोंदवहीत “बिगर हिंदू’ गटात नोंदविण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपने राहुल गांधी यांच्या हिंदू असण्यावरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित केल्यानंतर कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी या वादामध्ये आणखी तेल ओतले. राहुल केवळ हिंदूच नाही, तर जानवेधारी हिंदू असल्याचे वक्तव्य त्यांनी केल्याने पुन्हा हा वाद चिघळला आहे.\nराहुल यांचे आजचे सोमनाथदर्शन वादाच्या भोवऱ्यात अडकले. त्यांचे नाव “बिगर हिंदू’ भाविकांच्या यादीमध्ये नोंदले गेल्यानंतर कॉंग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष आमने सामने आले. राहुल यांनी “बिगर हिंदू’साठीच्या रजिस्टरमध्ये स्वाक्षरीच केली नव्हती, असा दावा दीपेंद्र हुडा यांनी केला असून, याच रजिस्टरमध्ये राहुल हे आपले नाव राहुल गांधीजी असे का लिहितील, असा सवालही त्यांनी केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अहमद पटेल आणि कॉंग्रेसचे माध्यम समन्वयक मनोज त्यागी यांनी या भाविकांच्या नोंदवहीत नोंदणी केली होती.\nकाँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन हा खुलासा केलाय. त्यासाठी त्यांनी राहुल गांधींचे, राजीव गांधींना अग्नी देतानाचे जानवं घातलेले फोटो पुरावा म्हणून सादर केलेत. गुजरातमध्ये भाजपकडे विकासाचा मुद्दा नसल्यानेच ते राहुल गांधींच्या धर्माचा वाद उकरून काढताहेत. असंही सुरजेवाला यांनी म्हटलंय.\nदरम्यान, गांधी फॅमिलीचे कट्टर विरोधक सुब्रमन्यम स्वामी यांनी राहुल गांधी हे धर्माने ख्रिश्चनच असल्याचा दावा केलाय. त्यासाठी त्यांनी दहा जनपथ नजीक एक चर्च देखील बांधून घेतल्याचा दावा केलाय. राहुल गांधींना ख्रिश्चन म्हणून घेण्यास लाज वाटते का अशी मुक्ताफळंही सुब्रमन्यम स्वामी यांनी उधळलीत. दरम्यान, या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर स्वतः राहुल गांधी मात्र, मी शिवभक्त असल्याचं म्हटल्याचं यापूर्वीच स्पष्ट केलंय.\nराज ठाकरेंचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं - नाना पाटेकर\nराहुल गांधींच्या नातेवाइकानेच केला आरोप\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nज्येष्ठ काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे मुंबईत निधन\nराज्यावर ४ लाख १३ हजार कोटींचे कर्ज : मुनगंटीवार\nदेशात रस्तेनिर्मितीचे सर्वाधिक काम महाराष्ट्रात – नितीन गडकरी\nदेशात रस्तेनिर्मितीचे सर्वाधिक काम महाराष्ट्रात – नितीन गडकरी\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%8F%E0%A4%AB%E0%A4%BE_%E0%A4%9A%E0%A4%81%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%97_%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%AC-%E0%A5%AF%E0%A5%AD", "date_download": "2019-08-20T23:39:43Z", "digest": "sha1:ANCL4G3EA6GTBWOJ2NNSFZTUSV5EZNUB", "length": 3679, "nlines": 53, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "युएफा चँपियन्स लीग १९९६-९७ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयुएफा चँपियन्स लीग १९९६-९७ला जोडलेली पाने\n← युएफा चँपियन्स लीग १९९६-९७\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख युएफा चँपियन्स लीग १९९६-९७ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nयुएफा चँपियन्स लीग ‎ (← दुवे | संपादन)\nयुएफा चँपियन्स लीग २००७-०८ ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:यु‌एफा चँपियन्स लीग हंगाम ‎ (← दुवे | संपादन)\n२००८ यु‌एफा चँपियन्स लीग अंतिम सामना ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/413", "date_download": "2019-08-20T23:45:39Z", "digest": "sha1:3W3M2NGGOVLKIKV2LDZ2X6Z57DIPPUUM", "length": 16814, "nlines": 68, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "समाजसेवा | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nअनंत हरी गद्रे यांनी स्पृश्ये सवर्णांनी अस्पृश्यततेची रूढी पाडली; त्यामुळे त्यांनी प्रायश्चित्त घेऊन ती दूर करण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे असे ठासून सांगितले व स्वतःला त्या कामासाठी वाहून घेतले. त्यांनी त्यासाठी झुणका-भाकर सहभोजन आणि स्पृश्याशस्पृश्यम सत्यनारायण ही दोन तंत्रे वापरली. ते दोन्ही उपक्रम 1941 मध्ये सुरू झाले. पंडित पानसेशास्त्री यांनी त्यावेळी पोथी सांगितली. समाजसुधारक र.धों. कर्वे त्यावेळी उपस्थित होते. त्या कामात त्यांना आचार्य अत्रे, स्वातंत्र्यवीर सावरकर, सेनापती बापट, शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी अशा मान्यवरांचा पाठिंबा व सहकार्य होते. समतानंदांनी सामाजिक क्षेत्रात सहासन, सहभोजन, सहपूजन, सहवसन आणि सहबंधन (आंतरजातीय विवाह) या पंचशीलाचा पुरस्कार केला. ते जेथे नोकरी करत, त्या मोदी बंधूंच्या चित्रपट कंपनीच्या मालकांनी त्यांना आर्थिक सहाय्य केले हे खरे, पण ते तेवढे पुरेसे नसे. तेव्हा गद्रे यांना पदरमोड करावी लागे. त्यांना त्यासाठी कर्जही काढावे लागे.\nअमित प्रभा वसंत - मनोयात्रींचा साथी\nअमित प्रभा वसंत हा कोल्हापुरचा पस्तिशीतील युवक रस्त्यावर बेवारसपणे फिरणाऱ्या मनोरुग्णांना त्यांच्या घरी पोचवण्याचे किंवा त्यांचे पुनर्वसन करण्याचे काम करतो. अमित प्रभा यांनी त्यांच्या जगण्याचे ध्येय तेच ठरवले आहे. ते तशा मनोयात्रींचा अविरत शोध घेत असतात. अमित म्हणतात, की “रस्त्यावर आलेल्या त्या मनोरूग्णांना भाषेची काय, कसलीच अडचण नसते. त्यांचा निवारा, संपत्ती यांबद्दलचा संघर्ष संपलेला असतो. म्हणून मी तशा शोषित आणि घरदार सोडून रस्त्यावर आलेल्या मनोरुग्णांना 'मनोयात्री' असे समजतो.”\nअमित उच्चशिक्षित आहेत. त्यांनी शाळेमध्ये मुख्याध्यापक, सरकारी बँक अधिकारी अशा काही चांगल्या नोकऱ्या केल्या आहेत. त्यांना ते कॉलेजमध्ये शिकत असतानाच समाजातील दुर्बल घटकांसाठी संवेदना वाटे. त्यांची तीव्र भावना दुर्बल लोकांसाठी काही करावे अशी असायची. त्यांच्या नोकरी करू लागल्यावर लक्षात आले की नोकरी आणि समाजकार्य हे सोबत करणे शक्य नाही. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडून ��ूर्णवेळ सामाजिक काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्यांच्या कामाची सुरुवात ही आजरा तालुक्यात असणाऱ्या धनगरवाड्यापासून केली. ते तेथील लहान मुलांना शिकवणे, त्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे, त्यांच्या शरीराची स्वच्छता करणे अशी कामे करत.\nरानडेआजींचे वय म्हणजे नुसताच आकडा\nशैलजा माधव रानडे म्हणजे माझी आई. ती रत्नागिरीला असते. माझी बालमैत्रीण मला अनेक वर्षांनी भेटली. गप्पागोष्टी चालू असताना, तिने माझ्या आईची चौकशी केली. तेव्हा मी तिला आईबद्दल सांगू लागले. मैत्रीण या वयातही माझी आई इतकी उत्साही आहे हे ऐकून थक्क झाली. मी आईचे तेच जीवन शब्दबद्ध करून वाचकांसमोर आणत आहे.\nमाझी आई एकोणऐंशी वर्षांची आहे. पण ती बारावीच्या मुलांचे इंग्रजी व्याकरण घ्यायला अठरा किलोमीटर लांब ‘पावस’ला जाते. तिला या वयातही व्याकरण शिकवणे झेपते. तीला ती स्वरूपानंदांची कृपा आहे असे वाटते. ती मंदिरात दर आठवड्याला चार दिवस राहते. तिच्या राहण्याची व जेवण्याखाण्याची सोय ‘स्वामी स्वरुपानंद सेवा मंडळा’कडून झाली आहे. काही मुले मंदिरात तिच्याकडे दुपारी तीन वाजल्यानंतर संस्कृत शिकण्यास येतात. त्याबाबत तिला कंटाळा अजिबात येत नाही. उलट, ती म्हणते, “मुलांना शिकवणे हे माझे टॉनिक आहे.” शिवाय, ती पौराणिक कथा सांगण्यास पावसमधील महिला वृद्धाश्रमात जाते. तिने तेथील महिलांना भजनेही म्हणण्यास शिकवली आहेत. तसेच, रानडेआजी निरनिराळ्या विषयांवर कीर्तनही करतात.\n‘महिला दिना’निमित्त अनेक स्पर्धा असतात. तिची 2017 च्या एकपात्री स्पर्धेत हॅट्रिक झाली. तिने रचलेले भारूड 2015 साली स्पर्धेत सादर केले होते. त्यात तिचा पहिला नंबर आला. तिने एक गोंधळ 2016 साली सादर केला होता, त्यात तर ती दिवट्या घेऊन नाचली होती. तेव्हा आईचे वय होते अठ्ठ्याहत्तर वर्षें आईने शबरीचे जीवनचरित्र 2017 साली सादर केले आणि तेव्हाही तिचा पहिलाच नंबर आला.\nबाबा आढाव - समाजपरिवर्तनाच्या आंदोलनात\nडॉ. बाबा आढाव यांना ‘टाइम्स ऑफ इंडिया ’चा ‘जीवनगौरव पुरस्कार ’ जाहीर झाला, हा पुरस्कार देणार्‍यांचाच गौरव आहे एक्याऐंशी वर्षं वय असलेले बाबा गेल्या साठ वर्षांपेक्षा जास्त काळ सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत कार्यरत आहेत. ते असंघटित कष्टकर्‍यांचे नेते म्हणून परिचित आहेत. त्यांनी त्या क्षेत्रात केलेले कार्य हे अतुलनीय आहे. त���यांचा आणि माझा स्नेह सदतीस वर्षांपेक्षा जास्त जुना आहे, तेव्हापासून हमालांच्या जीवनात झालेले आमूलाग्र बदल जवळून बघण्याची संधी मला मिळाली.\nकर्जंतमधल्या कोकण ज्ञानपीठ इंजिनीयरिंग कॉलेज मध्ये शिकणारे काही मित्रमैत्रिणी आणि काही बायो-टेक, कॉमर्स पदवीधर व डॉक्टर (B.A.M.S.) अशा वेगवेगळ्या शाखांचे विद्यार्थी-मित्र एकत्र आले. ‘समाजासाठी काहीतरी करायचं, काही अंशी समाजाचं ऋण फेडायचं’ ही भावना, हा त्यांच्यामधला समान दुवा होता. समाजसेवा, समाजसुधारणा ह्या फक्त बोलायच्या गोष्टी नसतात तर स्वत:ला जमेल त्या प्रमाणात काही केलं तर त्यांतून आनंद निर्माण होतो हे त्यांना समजलं आहे. ह्या तरुणांनी त्यांच्या कॉलेजच्या आसपास जी खेडी, पाडे आहेत तिथल्या मुलांच्या जीवनाचा थोडाफार अनुभव ‘रिसर्च वर्क’च्या काळात घेतला होता. त्यांना त्यांच्यासाठी काहीतरी करुया असं वाटत होतं, पण दिशा सापडत नव्हती. एका ट्रेकमध्ये ती दिशा सापडली.\nकृतिशील समाजचिंतक फादर फ्रान्सिस दिब्रिटो\nफादर दिब्रिटो हे कॅथलिक पंथीय ख्रिस्ती धर्मगुरू आहेत. त्यांचा जन्म वसईतील मराठी भाषिक ख्रिस्ती कुटुंबातील. विरार-आगाशी परिसरातील नंदाखाल हे त्यांचे जन्मगाव. मराठी साहित्यातील एक सिध्दहस्त लेखक, संपादक, पर्यावरण रक्षणार्थ झटणारा व दहशतवादाविरुध्द आवाज उठवणारा सजग कार्यकर्ता म्हणून त्यांची ख्याती आहे. फ्रान्सिस दिब्रिटो यांनी 1972 मध्ये धर्मगुरूची दीक्षा घेतली. दीक्षित धर्मगुरुपदासाठी आवश्यक शिक्षण घेताना फादर दिब्रिटो यांनी ख्रिस्ती धर्माचे तत्त्वज्ञान व चर्चच्या इतिहासाचा अभ्यास केला. तसेच, त्यांनी इतर धर्मांचाही अभ्यास केला. त्यामुळे त्यांच्या विचारांना चौरस बैठक लाभली. ते निष्ठावंत कॅथलिक असले तरी त्यांची धर्मनिष्ठा आंधळी किंवा भाबडी नाही. तेव्हापासून त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक व धार्मिक स्वरूपाच्या कार्याला गती मिळाली. त्या आधीपासून त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीची सुरुवात झालेली आहे; ती चालूच आहे.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-nine-lac-animal-till-remaining-tagging-maharashtra-19340", "date_download": "2019-08-20T23:37:00Z", "digest": "sha1:F3WROER6NGLS4Q2ISA4HZ2M4TCNGN26U", "length": 23034, "nlines": 165, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, nine lac animal till remaining for tagging, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनऊ लाख जनावरांचे टॅगिंग रखडले\nनऊ लाख जनावरांचे टॅगिंग रखडले\nबुधवार, 15 मे 2019\nकडा, जि. बीड : महसूल आणि पशुसंवर्धन विभागाने घातलेल्या गोंधळामुळे राज्यातील १३०० चारा छावण्यांमधील ९ लाख जनावरांची ऑनलाइन मोजणी व टॅगिंग होऊ शकले नाही, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.\nकडा, जि. बीड : महसूल आणि पशुसंवर्धन विभागाने घातलेल्या गोंधळामुळे राज्यातील १३०० चारा छावण्यांमधील ९ लाख जनावरांची ऑनलाइन मोजणी व टॅगिंग होऊ शकले नाही, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.\n‘‘१५ मेपासून राज्यातील सर्व छावण्यांमध्ये पशुधन नोंदणी व जनावरांची हजेरी ऑनलाइन प्रणालीने घेणे अनिवार्य राहील असा धोरणात्मक निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र त्याचे आदेश जानेवारीऐवजी मेच्या पहिल्या आठवड्यात काढण्यात आले. मुळात जूनमध्ये चारा छावण्या बंद होतात. त्यामुळे बारकोडिंगविना अनुदान वाटले जाणार असल्याने छावणील घोटाळे रोखण्यात महसूल विभागाला सपशेल अपयश आले आहे,’’अशी माहिती सूत्रांनी दिली.\nराज्यात दुष्काळाचे संकेत दिवाळीच्या आधीपासून मिळत होते. ऑक्टोबर २०१८ मध्ये २६ जिल्ह्यांमधील १५१ तालुक्यांत दुष्काळही जाहीर झाला. त्यातील ११२ तालुके गंभीर दुष्काळाचे होते. “दुष्काळाची गंभीर पार्श्वभूमी महसूल विभागाला माहीत असतानाही चारा छावण्यांच्या पारदर्शक व्यवस्थेचे नियोजन डिसेंबर २०१८ मध्ये का केले गेले नाही, जनावरांना टॅगिंग करण्याचा आदेश मे २०१९ मध्ये उशिरा का काढण्यात आला,” असा सवाल महसूल विभागाच्याच एका अधिकाऱ्याने उपस्थित केला. टॅगिंग अभावी निश्चित किती जनावरे याची रोज गणती होत नसून विविध छावण्यांमधील अंदाजे आकडे वापरले जात आहेत.\n“जनावरांची ऑनलाइन हजेरी किंवा बारकोड टॅगिंग करणारी व्यवस्था आधीच उभारली असती तर छावण्यांमध्ये जनावरांच्या खोट्या हजेऱ्या भरण्याचे उद्योग बंद झाले असते. मात्र महसूल विभागाला ते नको होते. या विभागाने छावण्यांच्या नियोजनाबाबत पशुसंवर्धन, ग्रामविकास, कृषी विभागाला विश्वासात घेतले नाही. त्यामुळे संयुक्त नियोजनाअभावी गैरव्यवहाराला चालना मिळाली,” असेही सूत्रांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे ‘पशुछावणी’ हा विषय पूर्णतः पशुसंवर्धन विभागाचा विषय असताना हा विभाग नियोजनातून बेपत्ता का झाला, हे कोडे सुटलेले नाही.\nछावणीचालकांना मोठ्या जनावरांना १८ किलो व लहान जनावरांना ९ किलो चारा देण्याचे बंधन टाकण्यात आले आहे. त्याकरिता महसूल विभागाकडून छावणीचालकाला प्रत्येक मोठ्या जनावरापोटी ९० रुपये आणि लहान जनावरांना ४५ रुपये अनुदान मिळणार आहे. मात्र बहुतेक छावण्यांमध्ये पुरेसा चारा दिला जात नाही. टॅगिंगही झालेले नाही. त्यामुळे छावणीत नक्की किती जनावरे आणि किती चारा-पाणीवाटप होते आहे, हेच कुणालाही सांगता येत नसल्याचे छावण्यांना भेटी दिल्यानंतर आढळून आले.\nएका छावणीचालकाने सांगितले, की सर्वच छावण्यांमध्ये गैरप्रकार सुरू नाहीत. दुष्काळाचे सामाजिक भान छावणीचालकांनाही आहे. मात्र महसूल यंत्रणेने अचानक वेगवेगळे नियम लावून आमचा छळ मांडला आहे.\nछावण्यांची तपासणी करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दमबाजी होते आणि ते देखील कारवाई करीत नाहीत. याचाच दुसरा अर्थ गैरव्यवहाराच्या विरोधात कडक कारवाईचे धाडस महसूल अधिकाऱ्यांमध्ये राहिलेले नाही. अशीच स्थिती वाळू धोरणाबाबत सुरवातीला दिसत होती. त्यातून पुढे वाळूमाफिया तयार झाले.”\nमहसूल विभागाने स्वतः संशयास्पद नियोजन करून छावणीचालकांना चोराच्या पिंजऱ्यात उभे करण्याची काळजी घेतल्याचे दिसून येते.\nमुळात चारा छावणीचे कोट्यवधीचे अनुदान छावणीचालकाच्या स्वाक्षरीने निघत नाही. तलाठी स्वतः छावणीतील जनावरे मोजतो. जिल्हाधिकाऱ्याने नियुक्त केलेले पथकदेखील जनावरे मोजते. त्यातून तयार केलेला अहवालांच्या आधारे बिले काढली जातात. त्यामुळे महसूल विभागाच्या आशीर्वादाशिवाय छावणीचालक गैरव्यवहार करू शकत नाही.\nछावणीचालकांसाठी एप्रिलसाठी मंजूर झालेले अनुदान असे ः बीड- १०३ कोटी रुपये, नगर ४६ कोटी, सातारा १.१५ कोटी, सांगली ७१ लाख, सोलापूर २.६३ कोटी, औरंगाबाद ५९ कोटी, जालना ६.४२ लाख, उस्मानाबाद ८ कोटी. दरम्यान, या रकमा आमच��या हातात पडलेल्या नसल्याचा दावा छावणीचालकांचा आहे. “आम्ही फक्त कोटीचे आकडे ऐकतो. प्रत्यक्षात बिले निघालेली नाहीत. बिले कशासाठी अडविली ते देखील कळत नाही,” अशी प्रतिक्रिया छावणीचालक देतात.\nछावणी माफिया तयार करू नका\n“महसूल विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यात वाळूमाफिया तयार झाले. त्यानंतर टॅंकरमाफिया तयार झाले. कारण टॅंकरला जीपीएस प्रणाली लागू केली नाही. छावण्यांमध्ये आधीपासूनच टॅगिंग आणले नाही. त्यामुळे आता सुरवातीपासून नियोजन व पारदर्शकता ठेवली असती तर चारा छावण्यांमध्ये गैरप्रकाराला वाव राहिला नसता. छावणी व्यवसायात घुसलेल्या अपप्रवृत्तीला खतपाणी घालून अधिकाऱ्यांनी छावणीमाफिया तयार करू नये,” अशा शब्दांत एका छावणीचालकाने यंत्रणेची व्यथा मांडली.\nछावणी उघडण्यासाठी पारदर्शक नियम महसूल विभागाने तयार केले नाहीत\nछावणी प्रस्ताव अर्जांची सर्व खात्यांच्या समावेश असलेली समिती स्थापन केली गेली नाही\nजिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी किंवा नेते यांच्याच मर्जीने उघडतात छावण्या\nतहसीलदार ते जिल्हाधिकारी या दरम्यान होतो छावणीचा पत्रव्यवहार. इतर विभागांचा सहभाग नाही\nजनावरांची ऑनलाइन नोंदणी, टॅगिंग, टॅंकरला जीपीएस नाही\nपशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी छावणीत\nफिरकत नाही. दमदाटी झाल्यास पोलिसही जागेवर नाही\nबीड चारा छावण्या पशुधन महसूल विभाग ग्रामविकास कृषी विभाग गैरव्यवहार पाणी चालक नगर सांगली सोलापूर औरंगाबाद उस्मानाबाद जीपीएस व्यवसाय जिल्हा परिषद तहसीलदार\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nशेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...\nवारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः ���ांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...\nमार्केट केंद्रित शेडनेटची उत्कृष्ठ शेती अभ्यासवृत्ती, कायम नवे शिकण्याची आस, बाजारपेठांचा...\nजालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...\nदर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...\nपावसाळ्यात फुलले नागपुरातील मका मार्केट सध्या राज्यातील विविध बाजारपेठांत स्वीटकॉर्न (...\nअवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...\nमहिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...\nशासनाने दूध अनुदानाचे २५० कोटी थकविलेपुणे : राज्याच्या एका भागात चारा-पाणीटंचाई तर...\nपूर व्यवस्थापन प्रकल्पात महाराष्ट्र...पुणे : केंद्र शासनाकडून देशात सुरू असलेल्या...\nशेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती...मुंबई: शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या...\nकोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात गाळाने...कोल्हापूर/सांगली : बारमाही नद्यांनी दक्षिण...\nविदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाजपुणे : पाऊस थांबल्याने राज्याच्या अनेक भागांतील...\nदुष्काळी भागातही दर्जेदार उत्पादनाचा...नगर जिल्ह्यात कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथील...\nशेतात पिकवा ‘हिरवे सोने’केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ची स्थापना...\n‘पंचनामा’ पूरग्रस्त पशुधनाचाको ल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील पूर जसजसा...\nआले पिकाने दिली आर्थिक सक्षमता बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व...\nक्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत...\nपूरग्रस्तांना एक हेक्टरसाठी मिळणार...मुंबई : राज्यात विविध भागांत आलेल्या...\nराज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर;...पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/msedcl-365/", "date_download": "2019-08-20T23:50:51Z", "digest": "sha1:U7UNQ7MJPER5LQJWQ63TDSRA354W4UNK", "length": 10470, "nlines": 60, "source_domain": "mymarathi.net", "title": "पुणे शहरातील अडीच लाख ग्राहकांची वीज दोन तास खंडित - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune पुणे शहरातील अडीच लाख ग्राहकांची वीज दोन तास खंडित\nपुणे शहरातील अडीच लाख ग्राहकांची वीज दोन तास खंडित\nपुणे, दि. 13 जून 2019 : महापारेषण कंपनीच्या 220 केव्ही पर्वती अतिउच्चदाब उपकेंद्रांमधील तांत्रिक बिघाडामुळे पुणे शहरातील सुमारे अडीच लाख वीजग्राहकांचा वीजपुरवठा बुधवारी (दि. 12) मध्यरात्रीनंतर दोन तास खंडित होता तर सुमारे 50 हजार वीजग्राहकांना महावितरणकडून पर्यायी व्यवस्थेतून तात्काळ वीजपुरवठा करण्यात आला.\nयाबाबत माहिती अशी की, महापारेषणच्या 220 केव्ही पर्वती उपकेंद्रातील पोटॅन्शियल ट्रान्सफॉर्मर (पीटी)मध्ये बुधवारी (दि. 12) मध्यरात्रीनंतर 1.23 वाजता बिघाड झाला व तो फुटला. पर्वती उपकेंद्रातून 132 केव्ही रास्तापेठ जीआयएस उपकेंद्राला वीजपुरवठा होतो. परंतु या बिघाडामुळे पर्वतीसोबतच रास्तापेठ उपकेंद्राचाही वीजपुरवठा बंद पडला. त्यामुळे महावितरणच्या पर्वती, बंडगार्डन, पद्मावती व रास्तापेठ विभाग अंतर्गत पुणे शहराच्या मध्यवस्तीमधील रास्तापेठ, कसबा पेठ, भवानी पेठ, रविवार पेठ, सदाशिव पेठ, बुधवार पेठ, गंज पेठ आदी सर्व पेठा तसेच लक्ष्मी रोड, गुलटेकडी, लुल्लानगर, कॅम्प, मंडईचा काही भाग, हाईडपार्क, स्वारगेट, मार्केट यार्ड, शंकरसेठ रोड, सिंहगड रोड, वडगाव धायरी, सेंट मेरी आदी परिसरातील सुमारे 3 लाख वीजग्राहकांचा वीजपुरवठा सुद्धा खंडित झाला होता. त्यामधील सुमारे 50 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा मध्यरात्री दीडपर्यंत महावितरणचे अभियंता व कर्मचाऱ्यांनी तातडीने प्रयत्न करून पर्यायी व्यवस्थेतून उपलब्ध करून दिला.\nमहापारेषणकडून 220 केव्ही पर्वती उपकेंद्रातीलतील नादुरुस्त पोटॅन्शियल ट्रान्सफॉर्मरवरील वीजभार त्याच ठिकाणी अतिरिक्त स्वरुपात असलेल्या दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरवर घेण्याचे काम तातडीने सुरु करण्यात आले. मात्र त्यात काही तांत्रिक अडचणी आल्याने दोन तासांचा कालावधी लागला. काम पूर्ण झाल्यानंतर 220 केव्ही पर्वती व 132 केव्ही रास्तापेठ उपकेंद्रांचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला. त्यानंतर बंद असलेले 13 उपकेंद्र व 34 वीजवाहिन्यांवरील 2 लाख 50 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पहाटे 3.15 वाजेपर्यंत महावितरणकडून पूर्ववत करण्यात आला.\nपुणे महानगरपालिकेकडून फूटपाथवर बेकायदा स्टॉल्स; पाटील प्लाझा गाळेधारक सभासदांकडून रास्ता रोकोचा इशारा\nएमएसआरए 76व्या वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॅश 2019 अजिंक्यपद स्पर्धेत वीर चॊत्रानी, सुनीता पटेल यांनी उदघाटनाचा दिवस गाजवला\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2019-08-20T22:45:08Z", "digest": "sha1:WAYPCSSQDL2KLVWO5D7WZ66OGXKS2VWF", "length": 15538, "nlines": 180, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (24) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (21) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (4) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nबातम्या (23) Apply बातम्या filter\nसरकारनामा (14) Apply सरकारनामा filter\nबातमी मागची बातमी (1) Apply बातमी मागची बातमी filter\nमुख्यमंत्री (10) Apply मुख्यमंत्री filter\nचंद्राबाबू%20नायडू (9) Apply चंद्राबाबू%20नायडू filter\nनरेंद्र%20मोदी (7) Apply नरेंद्र%20मोदी filter\nलोकसभा (6) Apply लोकसभा filter\nराष्ट्रवाद (4) Apply राष्ट्रवाद filter\nकाँग्रेस (3) Apply काँग्रेस filter\nनिवडणूक (3) Apply निवडणूक filter\nआंध्र%20प्रदेश (2) Apply आंध्र%20प्रदेश filter\nचेन्नई (2) Apply चेन्नई filter\nतमिळनाडू (2) Apply तमिळनाडू filter\nदिल्ली (2) Apply दिल्ली filter\nEVM विरोधात विरोधकांची एकजूट, मुंबईत कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेची बैठक\nनवी दिल्ली : इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रासोबत (ईव्हीएम) जोडलेल्या व्हीव्हीपॅट यंत्राचा प्रतिसाद कालावधी आणि येणारी पावती यामध्ये...\n''काश्मिरी जनतेने दहशतीवर विकासाने मात केली'' - नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमात जम्मू-काश्मीरमध्ये अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी...\nभारताची चंद्रावरील दुसरी झेप यशस्वी; चंद्रयान-2 चं यशस्वी प्रक्षेपण\nश्रीहरिकोटा : मागील आठवड्यात स्थगित करण्यात आलेल्या 'चांद्रयान- 2' आज (सोमवारी) दुपारी दोन वाजून 43 मिनिटांनी अवकाशात...\nआज चांद्रयान 2 अवकाशात झेपावणार; काऊंटाउन सुरु\nचेन्नई : मागील आठवड्यात स्थगित करण्यात आलेले 'चांद्रयान- 2' आज (सोमवारी) दुपारी दोन वाजून 43 मिनिटांनी अवकाशात झेपावणार असून,...\nतांत्रिक कारणास्तव चांद्रयान-2 मोहीम तात्पुरती स्थगित\nनवी दिल्लीः इस्रोनं चांद्रयान-2 ही मोहीम तात्पुरती स्थगित केली आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरी कोटा येथील धवन स्पेस सेंटरमधून ...\nचंद्राबाबू नायडूंचा ८ कोटींचा बंगला उधवस्त\nआंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या अमरावती येथील निवासस्थानानजीक असलेली प्रजा वेदिके ही इमारत मंगळवारी...\nअकबरुद्दीन ओवेसी यांची प्रकृती गंभीर, लंडनमधील रुग्णालयात उपचार सुरू\nहैदराबाद : \"एमआयएम'चे सर्वेसर्वा खा. असदुद्दीन ओवेसी यांचे कनिष्ठ बंधू आणि आमदार अकबरुद्दीन ओ���ेसी यांची प्रकृती गंभीर असून, सध्या...\nभारताकडून चांद्रयान 2 मोहीम हाती; चंद्राच्या आभ्यासासाठी भारताचं आणखी एक पाऊल\nचंद्राबद्दल तुम्हा आम्हाला नेहमीच आकर्षण वाटत आलंय. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं याच चंद्राच्या अभ्यासासाठी...\nया १० कारणांमुळे मोदींनी मारली बाजी....\nनवी दिल्ली : देशाच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस खऱ्या अर्थाने 'मोदी डे' ठरला, गेल्या दीड महिन्यापासून देशातील विविध राजकीय...\nजगनमोहन रेड्डी हे आंध्र प्रदेशचे नवे मुख्यमंत्री\nहैद्राबाद : आंध्र प्रदेशमध्ये लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी यांनी जोरदार यश...\nनेत्यांचं भविष्य तर आपण ठरवलंय...पण तुमचं भविष्य येथे जाणून घ्या\nआजचे दिनमान मेष : उत्साह, उमेद वाढेल. धाडस, जिद्द यांच्या जोरावर अडचणीवर मात कराल. वैवाहिक जीवनात प्रसन्नता लाभणार आहे. वृषभ : ...\nमोदी की राहुल गांधी \nनवी दिल्ली : गेल्या दीड महिन्यापासून देशभरात विविध राजकीय मैदानांवर सुरू असलेल्या निवडणूक सामन्याचा सर्वांत उत्कंठावर्धक क्षण...\n5 व्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला\nनवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज (सोमवार) सकाळपासून मतदानाला सुरवात झाली आहे. काँग्रेस आघाडीच्या अध्यक्षा...\nकोल्हापूर - येथे बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास सूर्याभोवती खळे तयार झालेले पाहायला मिळाले. याबाबत अनेक तर्क-वितर्क काल सोशल...\n...तर ममता, मायावती किंवा चंद्राबाबू पंतप्रधान : शरद पवार\nनवी दिल्ली : या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) बहुमत मिळाले नाही, तर ममता बॅनर्जी, मायावती किंवा चंद्राबाबू...\nपंतप्रधान मोदींचं मतदारांना आवाहन; मतदार यादीत आपले नाव आहे की नाही हे तपासून घ्या\nनवी दिल्ली : लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सगळ्या पक्षांमध्ये लगबग सुरू झाली ती उमेदवारी कोणायला मिळायला पाहिजे, प्रचारसभा...\nआज रात्री पाहा ‘ग्रेट सुपरमून’\nया वर्षी जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या लागोपाठच्या महिन्यांतील पौर्णिमांना चंद्र सुपरमून कक्षेतून प्रवास करेल. त्यातही मंगळवार...\n'राहुल हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार'\nचेन्नई : \"पुढील निवडणुकीत कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हेच पंतप्रधानपदाचे उमे��वार असतील,'' असे प्रतिपादन द्रविड मुन्नेत्र कळघम...\nआकाशात दिसणार दोन-दोन चंद्र; एक दोन नव्हे तब्बल तीन चंद्र चीन अवकाशात पाठवणार\nVideo of आकाशात दिसणार दोन-दोन चंद्र; एक दोन नव्हे तब्बल तीन चंद्र चीन अवकाशात पाठवणार\nआकाशात दिसणार दोन-दोन चंद्र; एक दोन नव्हे तब्बल तीन चंद्र चीन अवकाशात पाठवणार\nलहान मुलांचा चांदोमामा आणि प्रेयसीला चांद का तुकडा म्हणणाऱ्या प्रियकरांसाठी चंद्र सखा सोबती असतो. पण, आता याच अवकाशातल्या...\nकारखाली येऊन आश्चर्यकारकरित्या बचावलेल्या चिमुरड्याचा व्हायरल व्हिडीओ तुम्ही पाहिलात का\nVideo of कारखाली येऊन आश्चर्यकारकरित्या बचावलेल्या चिमुरड्याचा व्हायरल व्हिडीओ तुम्ही पाहिलात का\nकाय झाले चिमुरड्याला कारखाली चिरडणाऱ्या महिलेचे\nकारखाली येऊन आश्चर्यकारकरित्या बचावलेल्या चिमुरड्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुलाच्या अंगावरुन गाडी नेणाऱ्या महिलेविरोधात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/ranji-trophy-2018-19-kerala-vs-gujarat-sanju-samson-batting-with-fractured-finger/", "date_download": "2019-08-20T22:34:11Z", "digest": "sha1:46PMNZIWH2YBHALE6PYCCJ44VY46WBEH", "length": 13273, "nlines": 141, "source_domain": "www.saamana.com", "title": "साहसी! जखमी असूनही एका हाताने केली फलंदाजी | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मि���ांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\n जखमी असूनही एका हाताने केली फलंदाजी\nरणजी ट्रॉफीच्या उपांत्य पूर्व फेरीत केरळ आणि गुजरातची झुंज सुरू असताना स्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या संजू सॅमसनने जबरदस्त साहस दाखवून दिले. जखमी असताना देखील संघाच्या अडचणीच्या काळात त्याने एका हाताने फलंदाजी करत धावफलक हलता ठेवला. त्याच्या या जिगरबाज वृत्तीचं सगळीकडे कौतुक होत आहे.\nकेरळकडून पहिल्या इनिंगमध्ये 34 चेंडूत 17 धावांवर खेळत असताना संजू सॅमसन जखमी झाला. त्याच्या रिंग फिंगरला जखम झाली. त्याला मैदान सोडावे लागले. केरळ या पहिल्या डावात 185 धावा केल्या. त्यानंतर गुजरातचा डाव 162 धावांवर संपला. त्यानंतर दुसऱ्या डावात केरळच्या विकेटही पटापट पडल्या. अखेर संजू सॅमसन जखमी असताना देखील मैदानात उतरला. एका हाताने फलंदाजी करत त्याने नऊ चेंडू खेळले. ज्यामुळे संघाला मोठा फायदा झाला. दुसऱ्या खेळात केरळने 171 धावा केल्या आणि गुजरात समोर 194 धावांचे लक्ष्य दिले. मात्र केरळच्या टिचून माऱ्यापुढे गुजरात ढेपाळले आणि सामना केरळने जिंकला.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%82", "date_download": "2019-08-20T22:22:04Z", "digest": "sha1:RKAFFTYXJWAMPGSK4ZQCMHKMXLK5JOU6", "length": 7263, "nlines": 96, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वांद्रे-वरळी सागरी महामार्ग - विकिपीडिया", "raw_content": "\n(राजीव गांधी सागरी सेतू या पानावरून पुनर्निर्देशित)\nमुंबईच्या नकाशावर वांद्रे-वरळी पूल\n५.६ किलोमीटर (३.५ मैल)\nवांद्रे-वरळी सागरी मार्ग (Bandra–Worli Sea Link) हा मुंबई शहरामधील एक महत्त्वाचा रस्ता आहे. अरबी समुद्रावर बांधला गेलेला हा पूल मुंबईच्या वांद्रे उपनगराला दक्षिण मुंबईच्या वरळीसोबत जोडतो. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने विकसित केलेला हा पूल हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीने बांधला असून याची योजना डी.ए.आर. कन्सल्टंट्स या कंपनीने तयार केली. ह्या पूलाच्या बांधकामासाठी ₹ १,६०० कोटी इतका खर्च आला असून ३० जून २००९ रोजी वांद्रे-वरळी सेतू वाहतूकीसाठी खुला करण्यात आला. वांद्रे-वरळी सागरी मार्गाच्या उत्तर टोकापासून पश्चिम द्रुतगती महामार्गाची सुरूवात होते.\nहा पूल बांधण्याअगोदर वांद्र्याहून दक्षिण मुंबईकडे जाण्यासाठी माहिम कॉजवे हा एकमेव मार्ग होता. अत्यंत वर्दळीच्या ह्या मार्गावरून वरळीपर्यंत पोचायला ६०-९० मिनिटांचा कालावधी लागत असे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अरबी समुद्रावर पूल बांधण्याचे ठरवले व १९९९ साली दिवंगत हिंदूहृदयसम्राट बाळ ठाकरे ह्यांच्या हस्ते ह्या पूलाचा पायाभरणी सोहळा पार पडला. पाच वर्षे व ₹ ६६० कोटी इतका खर्च अपेक्षित असलेल्या ह्या पूलाच्या बांधकामामध्ये असंख्य अडथळे व विलंब आले. प्रकल्पाचा खर्च ६६० कोटीवरून १६०० कोटींवर पोचला व अखेरीस १० वर्षांच्या कालावधीनंतर वांद्रे-वरळी मार्ग बांधून पूर्ण झाला. हा पूल वापरण्यासाठी सर्व वाहनांना पथकर भरणे बंधनकारक आहे.\nमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संकेतस्थळावरील माहिती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ मे २०१७ रोजी २१:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/world-cup-2019-england-demolish-west-indies-193772", "date_download": "2019-08-20T23:44:28Z", "digest": "sha1:C2NSTZCXVGKSMWYT7BTFC7UF5V4CLMZX", "length": 15801, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "World Cup 2019 England demolish West Indies World Cup 2019 : इंग्लंडचा सफाईदार विजय; बेजबाबदार फलंदाजी विंडीजच्या मुळावर | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nWorld Cup 2019 : इंग्लंडचा सफाईदार विजय; बेजबाबदार फलंदाजी विंडीजच्या मुळावर\nशनिवार, 15 जून 2019\nसंयमाच्या अभावामुळे बेजबाबदार फटके मारून स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड चालवणाऱ्या वेस्ट इंडीजने विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतला आणखी एक सामना गमावला.\nवर्ल्ड कप 2019 : साऊदम्टन : संयमाच्या अभावामुळे बेजबाबदार फटके मारून स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड चालवणाऱ्या वेस्ट इंडीजने विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतला आणखी एक सामना गमावला. या संधीचा पुरेपुर फायदा इंग्लंडने सामना एकतर्फी करत आठ विकेटने विजय मिळवला आणि गुणतक्‍त्यात दुसऱ्या स्थानी मजल मारली आहे. अनपेक्षितपणे मिळालेले दोन विकेट आणि शानदार शतक करणारा ज���यो रूट सामनाचा मानकरी ठरला.\nवेस्ट इंडीजचा बेभरवसापणा पुन्हा समोर आला. 1 बाद 54 वरून 3 बाद 55 त्यानंतर 3 बाद 144 वरून 5 बाद 156 आणि सर्वबाद 212 अशी वाताहत झालेल्या वेस्ट इंडीजचे हे सोपे आव्हान इंग्लंडने 33.1 षटकांत पार केले. ज्यो रूटने यंदाच्या स्पर्धेतले दुसरे शतक करून विंडीज गोलंदाजांना प्रतिकारीचीही संधी दिली नाही. जेसन रॉय जखमी झाल्यामुळे रूट सलामीला आला होता. पाकिस्तानविरूद्धही त्याने शतक केले होते, परंतु तो सामना इंग्लंडने गमावला होता. रूट आणि बेअरस्टॉ यांनी 95 धावांची सलामी दिल्यानंतर इंग्लंडने ख्रिस वोक्‍सला तिसऱ्या क्रमांकावर पाठवले त्यानेही 40 धावांची खेळी केली.\nसकाळी ढगाळ वातावरणात प्रथम फलंदाजीचे आव्हान मिळालेल्या वेस्ट इंडीजसाठी एविन लुईसचे अपयश धक्का देणारे ठरले. परिस्थिती सोपी नव्हती; त्यामुळे ख्रिस गेलही अतिशय सावध होता, पण जम बसताच त्याने पाच चौकार, एक षटकार मारला. विंडीजचा डाव स्थिरावणार असे वाटत असताना गेलला उंच फटक्‍याचा मोह आवरता आला नाही; तर पुढच्या षटकात होपच्या होप्स मार्क वूडने संपवल्या आणि अचानक 1 बाद 54 वरून 3 बाद 55 अशी अवस्था झाली.\nपूरम आणि हेटमेर यांनी 90 धावांची भागीदारी केली, तेव्हा पुन्हा विंडीजची गाडी रूळावर येण्याची लक्षणे दिसू लागली, इंग्लंडचा बदली गोलंदाज ज्यो रूटने हेटमेर आणि कर्णधार जेसन होल्डरला कमी वेगाच्या चेंडूवर चकवले त्यानंतर दुसऱ्यांदा घसरगुंडी झाली.\nरसेल अजूनही 'आयपीएल मोड'मध्ये\nआंद्रे रसेल अजूनही \"आयपीएल मोड'मध्ये असल्यासारखाच पवित्रा घेत आहे. जवळपास 15 षटकांचा खेळ शिल्लक असतानाही तो प्रत्येक चेंडू प्रेक्षकांमध्ये भिरकावण्यासाठीच बॅट चालवण्याचा प्रयत्न करताना दिसत होता. 16 चेंडूतील त्याची 21 धावांची खेळी अल्पजिवी ठरली.\nवेस्ट इंडीज : 44.4 षटकांत सर्वबाद 212 (ख्रिस गेल 36-41 चेंडू, 5 चौकार, 1 षटकार, निकोलस पूरम 63-78 चेंडू, 3 चौकार, 1 षटकार, हेटमेर 39-48 चेंडू, 4 चौकार, आंद्रे रसेल 21-16 चेंडू, 1 चौकार, 2 षटकार, जोफ्रा आर्चर 9-1-30-3, मार्क वूड 6.4-0-18-3, ज्यो रूट 5-0-27-2) पराभूत वि. इंग्लंड : 33.1 षटकांत 2 बाद 213 (जॉनी बेअरस्टॉ 45 -46 चेंडू, 7 चौकार, ज्यो रूट नाबाद 100 -94 चेंडू, 11 चौकार, गॅब्रियल 7-0-49-2)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nवाचलेली, ऐकलेली माणसे गेली कुठे...\nनागपूर : \"वाचलेली, ऐकलेली माणसे गेल�� कुठे पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे रोज अत्याचार होतो आरशावरती आता, आरशाला भावलेली माणसे गेली कुठे...'...\n प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 11.5 लाख घरांना मंजूरी... राज ठाकरे 'ईडी' चौकशीला हजर राहणार... पुरात भिजलेल्या नोटा सांगली बँकेने...\nAshes 2019 : स्टीव्ह स्मिथचे पुनरागमन नाहीच; तिसऱ्या कसोटीस मुकणार\nलंडन : ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीचा आधारस्तंभ स्टीव्ह स्मिथ हेडिंग्ले येथे होणाऱ्या ऍशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यास मुकणार आहे....\n'त्या' दोघींचे झालेले लग्न अन् आता एकीला होणार बाळ\nव्हाईट फर्न्सची कर्णधार एमी सॅटर्थवेट हिने पहिल्या बाळाच्या जन्मासाठी क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. अष्टपैलू फर्न्स आणि ली ताहुहू यां...\nजेसन होल्डर ठरला विंडीज टेस्ट प्लेअर ऑफ दी ईअर\nगयाना : विंडीजचा कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार जेसन होल्डर याला क्रिकेट वेस्ट इंडिज टेस्ट प्लेअर ऑफ दी ईअर या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे....\nहो मी केलं फिक्सिंग; कमबॅक करण्यासाठी दिली कबुली\nइस्लामाबाद : पाकिस्तान क्रिकेट लीगमध्ये स्पॉट फिक्‍सिंग केल्याची शारजील खान याने अखेर कबूली दिली आहे. त्यामुळे आता त्याला पुनरागमन करण्याची संधी दिली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/charging-facility-government-companys-metro-station-205983", "date_download": "2019-08-20T23:37:33Z", "digest": "sha1:OEF727OKD5H7EBR4WY5GVFOYAABXC7JU", "length": 14894, "nlines": 201, "source_domain": "www.esakal.com", "title": "Charging facility at a government company's metro station सरकारी कंपनीची मेट्रो स्टेशनवर चार्जिंग सुविधा | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nसरकारी कंपनीची मेट्रो स्टेशनवर चार्जिंग सुविधा\nशुक्रवार, 9 ऑगस्ट 2019\nनागपूर : सौरऊर्जा प्रकल्पातून 65 टक्के ऊर्जानिर्मितीचा निर्धार केलेल्या महामेट्रोने गुरुवारी पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले. महामेट्रोने केंद्र सरकारच्या ऊर्जा दक्षता सेवा लिमिटेड कंपनीशी करार करीत मेट्रो स्टेशनवर वाहन चार्जिंग सुविधाही उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले. विशेष म्हणजे ही कंपनी चार्जिंग स्टेशनसाठी वापरण्यात येणाऱ्या जागेसाठी महामेट्रोला भाडेही देणार आहे.\nनागपूर : सौरऊर्जा प्रकल्पातून 65 टक्के ऊर्जानिर्मितीचा निर्धार केलेल्या महामेट्रोने गुरुवारी पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले. महामेट्रोने केंद्र सरकारच्या ऊर्जा दक्षता सेवा लिमिटेड कंपनीशी करार करीत मेट्रो स्टेशनवर वाहन चार्जिंग सुविधाही उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले. विशेष म्हणजे ही कंपनी चार्जिंग स्टेशनसाठी वापरण्यात येणाऱ्या जागेसाठी महामेट्रोला भाडेही देणार आहे.\nपर्यावरण संवर्धनाला महामेट्रोने नेहमीच प्राधान्य दिले. इलेक्‍ट्रिक वाहन चार्जिंगसाठी महामेट्रोने ऊर्जा दक्षता सेवा लिमिटेड या केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या संयुक्त उपक्रम असलेल्या कंपनीसोबत गुरुवारी सामंजस्य करार केला. महामेट्रोचे कार्यकारी संचालक (प्रोक्‍यूरमेट विभाग) आनंद कुमार व ऊर्जा दक्षता सेवा लिमिटेडचे पूर्व महाराष्ट्र प्रादेशिक विभागप्रमुख किशोर चव्हाण यांनी सामंजस्य करारवर हस्ताक्षर केले. संचालक (रोलिंग स्टॉक) सुनील माथुर, संचालक (प्रकल्प) महेश कुमार यावेळी उपस्थित होते.\nमहामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित यांनी सातत्याने सौरऊर्जेच्या वापरावर भर दिला. नागपूर मेट्रोचे चार स्टेशन तसेच मेट्रो भवनवर सौर पॅनल लावले आहे. महामेट्रो टप्प्याटप्प्याने सर्व स्टेशनवर सौरऊर्जेचे पॅनल बसविणार आहेत. पर्यावरणपूरक मेट्रोची संकल्पना राबवताना मेट्रो स्टेशन येथे चार्जिंग पॉईंट स्थापन करण्यासंबंधीचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय ई-मोबिलीटी कार्यक्रम तयार करण्यात आला. याअंतर्गत ई-वाहन आणि सार्वजनिक चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्‍चर तयार करण्याचा मुख्य मानस आहे. आजच्या सामंजस्य करारमध्ये मेट्रोच्या मेट्रो स्टेशन येथे ऊर्जा दक्षता विभागातर्फे चार्जिंग उपकरण व विद्युत व्यवस्था बसविण्यात येईल. त्या मोबदल्यात महामेट्रोला जागेचे भाडे मिळेल.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्�� बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविद्यार्थ्यांना मिळणार वाहतूक भत्ता\nनागपूर : राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळांचे समायोजन मोठ्या शाळेमध्ये करण्याचे शिक्षण परिषदेने ठरविण्यात आले. याअंतर्गत घरापासून एक किलोमीटर दूरवरील...\nतोतया पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा\nनागपूर : गुन्हे अन्वेशन विभागात (सीआयडी) पोलिस उपनिरीक्षक असल्याची बतावणी करून तरुणीची 10 लाखांनी फसवणूक करणारा तोतया यश सुरेश पाटील (रा. एमजीनगर,...\nनागपूर : आधुनिक काळात दम्यासह न्यूमोनिया व इतर श्‍वसनविकारासह कॅन्सर आणि इतर आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या आजारांचे निदान करणारे...\nडॉ. रोटेले यांचे मॅनेजमेंट कौन्सिल सदस्यत्व रद्द\nनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने डॉ. चंदनसिंह रोटेले यांचे मॅनेजमेंट कौन्सिल आणि सिनेटचे सदस्यत्व रद्द केले. डॉ. रोटेले...\nगणेश मंडळांवर महापालिकेची कृपा\nनागपूर : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेने गणेश मंडळ तसेच मूर्ती विक्रेत्यांसाठी पुरस्कार व सवलत जाहीर केली. शाडू व शेणाच्या मूर्ती...\nफ्रेंड्‌स'चा तपास गुन्हे शाखेकडे\nनागपूर : सीताबर्डीतील कपड्याचे नामांकित दुकान \"फ्रेंड्‌स'मधील ट्रायल रूममध्ये छुप्या मोबाईलने विद्यार्थिनीचे कपडे बदलतानाचे छायाचित्रण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=weather&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aweather", "date_download": "2019-08-20T22:55:28Z", "digest": "sha1:LJ4666JIVLPKMXKAJ2A4WEVQKDRZS4ZN", "length": 6742, "nlines": 135, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (5) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (4) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबातम्या (5) Apply बातम्या filter\nसरकारनामा (3) Apply सरकारनामा filter\nआध्यात्मिक (1) Apply आध्यात्मिक filter\nऍग्रो वन (1) Apply ऍग्रो वन filter\nहवामान (4) Apply हवामान filter\nस्थलांतर (2) Apply स्थलांतर filter\nअमरावती (1) Apply अमरावती filter\nउस्मानाबाद (1) Apply उस्मानाबाद filter\nकमाल%20तापमान (1) Apply कमाल%20तापमान filter\nतळकोकण (1) Apply तळकोकण filter\nदहशतवाद (1) Apply दहशतवाद filter\nनांदेड (1) Apply नांदेड filter\nप्रशासन (1) Apply प्रशासन filter\nनेपाळमध्ये आतापर्यंत पुरात तब्बल २० लोकांनी गमावला जीव ; नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nनेपाळमध्ये आलेल्या पुरात तब्बल २० लोकांचा जीव गेलाय. तर कित्येक लोक बेपत्ता झाल्याचं कळतंय. तब्बल ३० लाख लोकांना या पुराचा फटका...\nमराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता\nलातूर - मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, नांदेड, लातूर जिल्ह्यात शनिवारी (ता.22) काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय...\nमान्सून संदर्भात आणखी एक महत्त्वाची आणि वाईट बातमी..\nकेरळमध्ये मान्सूनचं गेल्या आठवड्यात आगमन झालं. केरळामध्ये मान्सून आगमन झाल्यामुळं सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये पावसाच्या...\nराज्यात प्रमुख २७ पैकी १२ शहरांमधील कमाल तापमानाच्या पाऱ्याने पस्तिशी ओलांडली\nपुणे - राज्यात ‘ऑक्‍टोबर हीट’ वाढली असून, प्रमुख २७ पैकी १२ शहरांमधील कमाल तापमानाच्या पाऱ्याने पस्तिशी ओलांडली आहे. सर्वाधिक...\nखराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली\nखराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. बुधवारी पहिला कॅम्प अमरनाथच्या दिशेने रवाना झाला होता. मात्र मुसळधार पावसामुळे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/17001/by-subject", "date_download": "2019-08-20T22:41:06Z", "digest": "sha1:UT6VBLX57ZXWBZB6AOM4SQLAIBJ7Z7A6", "length": 2992, "nlines": 69, "source_domain": "www.maayboli.com", "title": "संगणकावर / फोनवर देवनागरी विषयवार यादी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /संगणकावर / फोनवर देवनागरी /संगणकावर / फोनवर देवनागरी विषयवार यादी\nसंगणकावर / फोनवर देवनागरी विषयवार यादी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसंगणकावर / फोनवर देवनागरी\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9C.html", "date_download": "2019-08-20T22:33:23Z", "digest": "sha1:KIPU2V5XSA62CYRCWAMX32TOENSOR3VE", "length": 10325, "nlines": 116, "source_domain": "zeenews.india.com", "title": "वेस्टइंडिज News in Marathi, Latest वेस्टइंडिज news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…\nटीम इंडियाचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय\nही मॅच ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे.\nWorld cup 2019 : सेमी-फायनलपर्यंतचा मार्ग खडतर, पण अशक्य नाही- होल्डर\nवेस्ट इंडिजला ३०० पेक्षा धावा करुन देखील विजयी होता आले नाही.\nworld cup 2019 : ख्रिस गेलकडून व्हिव्ह रिचर्ड्स यांचा रेकॉर्ड मोडित\nहा रेकॉर्ड सर व्हिव्हियन रिचर्डस यांच्या नावे होता.\nWorld cup 2019: सिक्सचं वादळ येण्याची शक्यता\nवेस्टइंडिजच्या टीममध्ये अनेक सिक्सर किंग आहेत.\nरक्ताच्या उलट्या होत असताना देखील तो खेळला, आणि जिंकवलं\nयुवराजने २०११ च्या वर्ल्डकपमध्ये ऑलराऊंड कामगिरी केली.\nWorld Cup 2019 : वेस्टइंडिजचा टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय\nआतापर्यंत उभयसंघात एकूण १३३ वनडे मॅच खेळल्या गेल्या आहेत.\nवर्ल्ड कप टीममध्ये निवड न झालेले ७ खेळाडू 'या' टीमकडून खेळणार\nभारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ७ खेळाडूंची निवड केली आहे.\nWIvsENG : आई गेल्याचं समजल्यानंतरही 'तो' खेळतच राहिला\nआपल्या खेळाडूच्या दुखा:त वेस्ट इंडिजचा संघ देखील सहभागी झाला.\nVIDEO: दुखापतग्रस्त असतानाही या खेळाडूने टीमला मिळवून दिला विजय\nपाकिस्तानात सुरु असलेल्या पीएसएलमधअये प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत नाहीये. मात्र, दुसरीकडे याच पीएसएलमध्ये एकापेक्षा एक असे रेकॉर्ड्स या टूर्नामेंटमध्ये होताना दिसत आहेत.\n‘या’ दिग्गज खेळाडूने विराट कोहलीला दिलं ‘हे’ चॅलेन्ज\nसध्या टीम इंडिया विराट कोहलीच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिका दौ-यावर आहे. या दौ-यात टीम इंडिया फारच संघर्ष करताना दिसत आहे. आत्तापर्यंत तीन टेस्ट सामन्यांच्या सीरिजमध्ये दक्षिण आफ्रिका दोन सामने जिंकून आघाडीवर आहे.\nVIDEO : वेस्ट इंडिजमध्ये धोनीच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन\nटीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी आज ३६ वर्षांचा झालाय. जवळपास १३ वर्षांच्या आंतररा���्ट्रीय क्रिकेट करिअरमध्ये धोनीनं टीम इंडियाला त्यानं एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय...\nवेस्टइंडिजच्या या धडाकेबाज खेळाडूला बनायचंय धोनीसारखं\nवेस्टइंडिजच्या या क्रिकेटरला बनायचंय महेंद्र सिंह धोनी सारखं.\nवेस्टइंडिजमध्ये भिडले 2 भारतीय खेळाडू\nभारत आणि वेस्टइंडिज यांच्यामधला दुसरा 2 दिवसीय सराव सामना ड्रॉ झाला.\nवेस्टइंडिज महिला संघाची फायनलमध्ये धडक\nटी-२० महिला वर्ल्डकपमध्ये ब्रिटनी कूपरच्या करियरच्या पहल्या अर्धशतकाच्या जोरावर आणि कर्णधार स्टेफनी टेलरच्या ऑलराउंडर प्रदर्शनामुळे वेस्टइंडिज टीम आज न्यूजीलंडला ६ रनने पराभूत करत आईसीसी महिला विश्व टी20 च्या फाइनलमध्ये पोहोचली आहे.\nवेस्टइंडिजला हरवत न्यूझीलंडची सेमी फायनलमध्ये धडक\nन्यूझीलंड वेस्टइंडिजसमोर विजयासाठी तगडे आव्हान उभे केले होते. मार्टिन गुप्टीलने तडाखेबाज बॅटींग करताना नाबाद २३७ रन्स ठोकल्यात. न्यूझीलंडने ३९४ रन्सचे टार्गेट ठेवले. ते टार्गेट वेस्टइंडिज संघ पेलू शकला नाही. ३०.०३ ओव्हरमध्ये संघ ऑलऑऊट झाला.\nआणखीन तीन चर्चित चेहरे अडकणार शिवबंधनात\n३५४ करोडोंच्या घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांच्या भाच्याला अटक\nनवी मुंबईत झोमॅटो डिलिव्हरी गर्लला अटक\nभारताने असे उचलले पाऊल, पाकिस्तानची ओरड - 'पाणी पाणी', आम्ही बुडणार आहोत\nपंतप्रधान मोदींच्या फोननंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं काश्मीर मुद्यावर ट्विट\nब्रेकअपनंतर जॅकलिन-साजिदच्या नात्याला पुन्हा नवे वळण\nउदयनराजे भोसलेही भाजपच्या वाटेवर\nविलियमसन-धनंजयाची बॉलिंग ऍक्शन संशयास्पद, आयसीसीकडे तक्रार\n'या' नवविवाहित सेलिब्रिटीचा स्विमिंगपूलमधला फोटो व्हायरल\nचांद्रयान-२ चंद्राच्या कक्षेत दाखल, महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे ओलांडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-blog-prajakta-pratibha-ashok-kumbhar-marathi-article-2836", "date_download": "2019-08-20T23:44:56Z", "digest": "sha1:AFMM5X33JW2U2OUCC3W7CL4U63RTU356", "length": 14731, "nlines": 102, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Blog Prajakta Pratibha Ashok Kumbhar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 29 एप्रिल 2019\nहसन मिन्हाज नावाचा एक अवलिया आहे. अमेरिकन स्टॅंडअप कॉमेडीयन, लेखक आणि टीव्ही होस्ट. त्याची नेटफ्लिक्‍सवर ‘द पॅट्रीऑट ॲक्‍ट’ नावाची सीरिज आहे. मध्यंतरी या सीरिजमधल्या एका एपिसोडमुळे ट्विटरवर ‘#बायकॉटनेटफ्लिक्‍स’ हा ट्रेंड सुरू झाला होता. याचं कारणही तितकंच भन्नाट होतं. हा एपिसोड होता ‘इंडियन पॉलिटिक्‍स’ या नावाचा. ३० मिनिटांच्या या एपिसोडमध्ये त्याने भारतीय राजकारणाच्या भल्यामोठ्या जिगसॉ पझलचे तुकडे गोळा करून, ते एकत्र जोडण्याचा प्रयत्न तर केला खरा, पण ही ३० मिनिटं कमीच पडली.\nभाजप, काँग्रेस या देशातल्या दोन मुख्य पक्षांबद्दल बोलताना त्याने काश्‍मीरचा प्रश्न, पुलवामामध्ये झालेला दहशतवादी हल्ला, २००२ मध्ये झालेल्या गुजरातच्या दंगली, नोटबंदी, गोहत्या आणि बेरोजगारी अशा शक्‍य तितक्‍या मुद्द्यांवर व्यक्त होण्याचा प्रयत्न केला. त्याने नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची तुलना केली, काँग्रेस नेते शशी थरूर यांची मुलाखतही घेतली. पण तरीही ही ३० मिनिटं कमीच पडली.\nखरं तर ३० मिनिटांच्या भागात, देशातल्या राजकारणावर सखोल चर्चा करणं किंवा त्यातून एखाद्या ठराविक निष्कर्षाला पोचणं किमान मला तरी शक्‍य वाटत नाही. कारण भारतातलं राजकारण हा ३० मिनिटांचा क्रॅश कोर्स नाहीये. पण तरीही हा एपिसोड पाहिल्यावर, जगभरातले लोक भारतीय राजकारण आणि निवडणूक यांच्याकडे इतका ठराविक दृष्टिकोन ठेवून खरंच बघत असतील का हा प्रश्न पडला आणि मग असंही वाटून गेलं, की कदाचित माझ्या आसपास असणारे, मित्र प्रकारात मोडणारे अनेकजणही असाच ‘स्टिरीओटाइप’ विचार करत असतील. खरं तर मीही राजकारणाचा काहीसा असाच विचार करते की\nमाझ्यासाठी लोकसभेची यंदाची दुसरी निवडणूक. २०१४ ची निवडणूक माझ्यासाठी तुलनेनं सोप्पी होती. राजकारणाचं काही ज्ञान नव्हतं (जे आताही फारसं नाहीच आहे). पहिल्या मतदानाची एक्‍साइटमेन्ट सोडली, तर डोक्‍यात ‘हे सगळे राजकीय पक्ष आणि प्रतिनिधी देश लुटायला बसलेत’ हे अगदी पक्कं होतं. उमेदवारांची नावं माहिती होती, पण त्यांनी गेल्या पाच वर्षात केलंय काय याविषयी मी अक्षरशः ब्लॅंक होते किंवा ते जाणून घ्यायची त्यावेळी गरजही वाटली नाही. त्यामुळे राजकारण आणि लोकशाही यांचा फारसा संबंध नाही हे ठरवताना त्यातलं निवडणूक प्रक्रियेचं महत्त्व माझ्या लक्षात येण्याचीही शक्‍यता नव्हती. जायचं आणि ‘नोटा’ प्रेस करायचं हे समीकरण डोक्‍यात पक्कं होतं आणि मी केलंही तेच. निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यावरही ‘राजकीय उलथापालथ झालीये’ किंवा ‘मोदी लाटेचा विजय झालाय’ हे असलं काही डोक्‍यातही आलं नाही माझ���या. ‘मी मतदान केलं ना, झालं तर’ एवढ्यापुरतीच २०१४ ची निवडणूक माझ्या आयुष्यात होती. माझी हीच चार वर्षांपूर्वीची अवस्था आजही माझ्या आजूबाजूला वावरणाऱ्या अनेक मित्रांमध्ये बघतीये. जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत आणि जे अजूनही ‘तरुण’ या कॅटेगरीमध्ये मोडतात, अशा अनेकांमध्ये एकूणच राजकारणाविषयी असणारी अनास्था पाहिली, की ‘नेमकं चुकतंय काय’ हा प्रश्न मला पडतो.\n२०१९ च्या निवडणुका जाहीर झाल्या. निवडणूक आयोगाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आकडेवारी जाहीर झाली आणि ‘युवा’ कुणाच्या बाजूने सारख्या वर्तमानपत्रातील मथळ्यांनी या निवडणुकीवेळी वाढलेल्या तरुण टक्‍क्‍यांवर शिक्कामोर्तब केलं. निर्णायक मतदान करण्याची क्षमता असणाऱ्या तरुणांनी या लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभागी व्हावं म्हणून सर्वप्रकारे प्रयत्न होण्यास सुरुवात झाली. यासाठी वयानं तरुण असणाऱ्या उमेदवारांपासून ते वय विसरून तरुण होऊ पाहणाऱ्या अनेकांनी ऐन निवडणुकीत तरुणांना सिरियसली घेण्याची धडपड सुरू केलीही आहे. पण खरा मुद्दा आहे तो, माझ्या वयाच्या अनेकांच्या राजकीय निरक्षरतेचा. राजकीय पक्षांच्या राजकारणाला हेच तरुण कितपत सिरियसली घेतात याचा.\nसर्वांनी मतदान करावं, अधिकाधिक तरुणांनी या प्रक्रियेत सहभागी व्हावं यासाठी होणारे प्रयत्न खरंच कौतुकास्पद आहेत. मग ती माध्यमं असोत किंवा सोशल मीडियाचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म, प्रत्येकजण आपापल्यापरीने तरुणांचं प्रतिनिधित्व करू पाहतोय. खरं तर या सोशल प्लॅटफॉर्म्सवर व्यक्त होणारी, स्वतःची एकतर्फी-उथळ मतं मांडणारी, प्रसंगी राजकीय वारसदारांना ट्रोल करायला मागे पुढे न पाहणारीही अनेक तरुण मंडळी आहेत. पण खरी गरज आहे, ती राजकारणाकडं त्या एकाच ठराविक दृष्टिकोनातून बघणाऱ्या अनेकांना ‘राजकीय साक्षर’ करण्याची.\nराजकारणाविषयी असणारी अनास्था, राजकीय नेत्यांकडे बघून आणि त्यांची मतं ऐकून येणारी निराशा, सरकार कोणतंही असो आपल्या आजूबाजूला काहीच फरक पडत नाही, ही मानसिकता असणारे माझे अनेक मित्र माझ्या आसपास आजही आहेत. गरज आहे ती या सगळ्यांना ‘फरक पडतो’ हे समजावून सांगण्याची, या प्रक्रियेत सहभागी झाल्यानं, स्वतःची चुकीची का असेना पण मतं मांडल्यानं, ‘फरक पडतो’ हे लक्षात आणून देण्याची. मतदानाचा टक्का तर वाढायलाच हवा, पण यासोबत माझ्यासारख्या अनेकांमध्ये असणारी राजकीय अनास्था आणि निराशा कमी करता आली, तर क्‍या बात\nलेखक ट्रेंड भारत राजकारण politics भाजप काँग्रेस\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-trends-%C2%A0samruddhi-dhayagude-marathi-article-2544", "date_download": "2019-08-20T23:43:29Z", "digest": "sha1:AHK32U6B7HSUDJJMZSH4CPV2BGHIF2RU", "length": 9589, "nlines": 103, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Trends Samruddhi Dhayagude Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nक्‍यूट टियारा आणि हेअर स्टड्‌स\nक्‍यूट टियारा आणि हेअर स्टड्‌स\nगुरुवार, 7 फेब्रुवारी 2019\nसध्या शाळा-महाविद्यालयांमध्ये गॅदरिंग सुरू आहेत. तर दुसरीकडे लग्नसराईचे दिवस सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रत्येक मुलगी आपण कसे आकर्षक दिसू यासाठी प्रयत्नशील असते. यासाठी कपड्यांपासून ॲक्‍सेसरीज पर्यंत सर्व गोष्टींकडे लक्ष दिले जाते, यामध्ये केशरचनेला विशेष महत्त्व मुलींकडून दिले जाते. केशरचना आकर्षक व्हावी यासाठी बाजारात विविध ॲक्‍सेसरीज उपलब्ध आहेत. यात सध्या क्‍यूट टियारा आणि हेअर स्टड्‌सचा ट्रेंड आहे.\nसध्या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने पारंपरिक पेहराव करताना तरुणी दिसतात. लग्न, सणवार, रिसेप्शन, महाविद्यालयातील ‘डे’ज यानिमित्ताने पेहरावाला साजेशी केशरचना केली जाते. मात्र ती खुलविण्यासाठी वेगवेगळ्या फुलांचा आधार घेतला जाण्याची फॅशन सध्या मागे पडली असली तरी अजूनही काही थोड्या फार प्रमाणात मुली ही फॅशन फॉलो करताना दिसतात.\nलग्न कार्यात नववधू सह दोन्ही बाजूच्या करवल्या देखील नटून थटून वावरत असतात. इतर वेळी मोकळे केस सोडणाऱ्या मुली अशावेळी बन हेअर स्टाईलला प्राधान्य देतात. पण पूर्वीच्या आणि आताच्या केशरचनेत फरक इतकाच आहे, की पूर्वी केसांचा अंबाडा घालून त्यावर पूर्णपणे भरगच्च केसांचे आच्छादन केले जायचे, आणि सध्या नाजूक कृत्रिम फुलांच्या स्टड्‌सचा वापर करून केसांचा हलका-फुलका बन केला जातो.\nवेगवेगळ्या प्रकाराचे हेअरबन करून त्यावर बाजारात आलेल्या हेअर पिन्स, बन पिन्स, टियारा, रिबन, पर्ल, स्टड्‌स, झुमर, कृत्रिम बन, गोल्ड स्ट्रिंग यांचा वापर करून केशरचना सजविली जाते.\nनुकत्याच सरत्या वर्षात दीपिकाचे लग्न चर्चेत राहिले. तिने लग्नाच्यावेळी दाक्षिणात्य स्टाईलला प्राधान्य दिले आणि बन या केशरचनेवर दाक्षिणात्य हेअर ॲक्‍सेसरीज घातल्या. त्यामुळे तुमचे केस लहान किंवा मोठे कसेही असले तरी बन हेअरस्टाइलवर तुम्ही कोणत्या हेअर ॲक्‍सेसरीज लावता त्यावर केशरचनेचे सौंदर्य अवलंबून असते.\nनववधू म्हणून ही केशरचना करताना हेवी वर्कच्या हेअरपिन्स, झूमर, वेलवेट बेस पिन्सचा, डायमंड आणि पर्ल हेअर ॲक्‍सेसरीजचा वापर करावा. साइड बॅन करून डायमंड क्‍लिपचा देखील त्यामध्ये वापर करू शकता. करवली म्हणून हेअरस्टाइल करणार असाल तेव्हा नाजूक फुलांच्या स्टड्‌सचा,टियाराचा वापर करू शकता.\nमोकळ्या केसांची केशरचना करताना पार्लची चेन लावून ती खुलवावी. संगीत, हळदी सारख्या समारंभांना मेटॅलिक हेअरबॅन्ड, किंवा प्रिन्सचा वापर करावा.\nसध्या बाजारात गोल्डन, प्लॅटिनम, डायमंड, सिल्व्हर मध्ये वेगवेगळ्या आकाराच्या डिजायनार फ्लोरल ज्वेलरी ॲक्‍सेसरीज आल्या आहेत. या तुमच्या बन हेअरस्टाइलला लावून ती आणखी आकर्षक करू शकता.\nलग्न सणवार festivals फॅशन सौंदर्य beauty हळद\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%AF%E0%A5%82&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2019-08-20T23:38:48Z", "digest": "sha1:FKIH4OF7XI2XQGLQZP3IGLWXKWMZV7FO", "length": 5550, "nlines": 120, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (3) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबातम्या (3) Apply बातम्या filter\nसरकारनामा (3) Apply सरकारनामा filter\nकाँग्रेस (2) Apply काँग्रेस filter\nजवाहरलाल%20नेहरू (2) Apply जवाहरलाल%20नेहरू filter\nनिवडणूक (2) Apply निवडणूक filter\nउत्तर%20प्रदेश (1) Apply उत्तर%20प्रदेश filter\nकन्हैया%20कुमार (1) Apply कन्हैया%20कुमार filter\nकन्हैय्या%20कुमार (1) Apply कन्हैय्या%20कुमार filter\nखासदार (1) Apply खासद���र filter\nगुजरात (1) Apply गुजरात filter\nदिल्ली (1) Apply दिल्ली filter\nनरेंद्र%20मोदी (1) Apply नरेंद्र%20मोदी filter\nनितीशकुमार (1) Apply नितीशकुमार filter\nमुस्लिम (1) Apply मुस्लिम filter\nराजकारण (1) Apply राजकारण filter\nलालूप्रसाद%20यादव (1) Apply लालूप्रसाद%20यादव filter\nलोकसभा (1) Apply लोकसभा filter\nसंघटना (1) Apply संघटना filter\nहार्दिक%20पटेल (1) Apply हार्दिक%20पटेल filter\nLoksabha 2019 : भाजपचे कन्हैयाकुमार हेच खरे लक्ष्य\nबिहारात आघाडीचे राजकारण गतिमान झाले आहे. नितीशकुमार यांनी भाजपकडून तर राजदच्या समविचारी मोटेत आलेल्या घटक पक्षांनी आपापल्या...\nठरलं कन्हैय्या कुमार कोठून निवडणूक लढवणार\nदिल्लीच्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार 2019 मध्ये लोकसभा निवडणूक...\nकन्हैयाकुमार नाशिकमध्ये आज तरुणांशी साधणार संवाद\nजेएनयू विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष कन्हैयाकुमार आज नाशिकमध्ये तरुणांशी संवाद साधणार आहे. ‘निर्भय बना, सरकारला प्रश्न विचारा’...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=mayawati&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Amayawati", "date_download": "2019-08-20T22:23:45Z", "digest": "sha1:YAGPCTC7XN3JOZXIHEOFKKB63O4UPKUY", "length": 12742, "nlines": 162, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (16) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (15) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबातम्या (16) Apply बातम्या filter\nसरकारनामा (16) Apply सरकारनामा filter\nमायावती (15) Apply मायावती filter\nकाँग्रेस (9) Apply काँग्रेस filter\nलोकसभा (9) Apply लोकसभा filter\nउत्तर%20प्रदेश (7) Apply उत्तर%20प्रदेश filter\nअखिलेश%20यादव (6) Apply अखिलेश%20यादव filter\nनरेंद्र%20मोदी (5) Apply नरेंद्र%20मोदी filter\nनिवडणूक (5) Apply निवडणूक filter\nमुख्यमंत्री (5) Apply मुख्यमंत्री filter\nराजकारण (5) Apply राजकारण filter\nराष्ट्रवाद (4) Apply राष्ट्रवाद filter\nखासदार (3) Apply खासदार filter\nराहुल%20गांधी (3) Apply राहुल%20गांधी filter\nचंद्राबाबू%20नायडू (2) Apply चंद्राबाबू%20नायडू filter\nछत्तीसगड (2) Apply छत्तीसगड filter\nतेजस्वी%20यादव (2) Apply तेजस्वी%20यादव filter\nपत्रकार (2) Apply पत्रकार filter\nपोटनिवडणूक (2) Apply पोटनिवडणूक filter\nममता%20बॅनर्जी (2) Apply ममता%20बॅनर्जी filter\nराजकीय%20पक्ष (2) Apply राजकीय%20पक्ष filter\n'एक देश, एक ��िवडणूक' यासाठी नरेंद्र मोदी नेमणार समिती \nनवी दिल्ली : एकत्रित निवडणुकांच्या प्रस्तावावर राजकीय पक्षांची वेगवेगळी मते असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी...\nविधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार: मायावती\nनवी दिल्लीः उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी उत्तर प्रदेशात आगामी काळात...\nमायावतींचे वादग्रस्त वक्तव्य - पत्नीला सोडणा-याकडुन काय अपेक्षा करणार\nनवी दिल्ली : 'राजकीय फायद्यासाठी आपल्या पत्नीला सोडणाऱ्याकडून दुसऱ्यांच्या पत्नी व बहिणीबद्दल आदर करण्याची अपेक्षा कशी करणार\n...तर ममता, मायावती किंवा चंद्राबाबू पंतप्रधान : शरद पवार\nनवी दिल्ली : या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) बहुमत मिळाले नाही, तर ममता बॅनर्जी, मायावती किंवा चंद्राबाबू...\nआता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेची निवडणूक लढवावी : चंद्रकांत पाटील\nसांगली - आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेची निवडणूक लढवावी, असे वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत केले....\nमहाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशच ठरविणार मोदींचे भवितव्य\nपंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर येणार की नाही, याचा निर्णय मुख्यत्वे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांतील...\n#MainBhiChowkidar पूर्वी चहावाला अन् आता चौकीदारः मायावती\nनवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या 'मै भी चौकीदार' या अभियानावर बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी...\nपंतप्रधान मोदींचं मतदारांना आवाहन; मतदार यादीत आपले नाव आहे की नाही हे तपासून घ्या\nनवी दिल्ली : लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सगळ्या पक्षांमध्ये लगबग सुरू झाली ती उमेदवारी कोणायला मिळायला पाहिजे, प्रचारसभा...\nकाँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यात अपयशी ठरले : मायावती\nनवी दिल्ली : काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे हे आता सिद्ध होते, की ...\nवाराणसीत 'मोदी विरूद्ध प्रियंका'\nपुणे: प्रियंका गांधी यांनी राजकारणात सक्रिय व्हावे, ही काँग्रेस कार्यकर्त्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर आज पक्षाध्यक्ष...\nराष्ट्रवादीचे शिवसेनेवर \"सर्जिकल स्ट्राइक'\nमनमाड - दिंडोरी वि��ानसभा मतदारसंघाचे माजी आमदार धनराज महाले यांनी गुरुवारी (ता. 17) समर्थकांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...\nमहाआघाडीला धोका, सपा-बसपाची स्वतंत्र आघाडी \nलखनौ- लोकसभा निवडणुकीत आघाडी करून भारतीय जनता पक्षाला कडवे आव्हान देण्याचा काँग्रेसच्या प्रयत्नांना हादरा बसला असून, उत्तर...\nमध्यप्रदेशात काँग्रेसच्या 'हाता'ला अखिलेशच्या 'सायकल'ची साथ\nनवी दिल्ली : ''आम्ही जनतेने दिलेला कौल मान्य करतो आणि त्याचे स्वागत करतो. आमच्या पक्षाने या विधानसभा निवडणुकीत उत्तम कामगिरी केली...\nकाय असेल मायावतींची भूमिका; 'हाथी किसका साथी'\nनवी दिल्ली- मध्य प्रदेशमध्ये अंतिम निकालानंतर भाजपा आणि काँग्रेसमध्ये कमी जागांचे अंतर राहिले तर मायावती यांच्या बहुजन समाज...\nअयोध्येत मंदिराशेजारी मशीद नको : उमा भारती\nनवी दिल्ली : हिंदू हे सर्वाधिक सहिष्णु आहेत, पण अयोध्येत राममंदिराच्या शेजारी मशीद उभारण्यात आली, तर मात्र त्यांच्या संयमाचा बांध...\nइलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा विजय असो: राज ठाकरे\nमुंबई : कर्नाटकमध्ये भाजपने विजय मिळविल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला लक्ष्य करत हा इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा (...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2019-08-20T23:23:52Z", "digest": "sha1:BHAN2OEJXNCT36ZXTD7TPZLXM2QX45B7", "length": 3538, "nlines": 97, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भूतानचे पंतप्रधान - विकिपीडिया", "raw_content": "\n\"भूतानचे पंतप्रधान\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ जानेवारी २०१५ रोजी १७:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/iphone6/", "date_download": "2019-08-20T23:15:36Z", "digest": "sha1:5MR3LHMII4TZRPSQHWDST2C5XTVEA25Y", "length": 9471, "nlines": 146, "source_domain": "policenama.com", "title": "iphone6 Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपुणे : ‘ओएलएक्स’ वरुन ‘आयफोन’ विकण्याच्या बहाण्याने फसवणारे जेरबंद\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईनओएलएक्स वरुन आयफोन -६ ची विक्री करण्याचे अमिष दाखवून नागरिकांना फसवणाऱ्या दोघांना पुणे सायबर क्राईम सेलच्या पथकाने राजस्थानमधून अटक केली. अटक केलेल्या आरोपींकडू बँकेचे पासबूक, मोबाईल, मोबाईल सीमकार्ड…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n354 कोटी रूपयांच्या बँक घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री कमलनाथांचा भाचा…\nआर्मीचं ट्रेनिंग संपल्यानंतर घरी पोहचताच धोनीनं केला ‘हा’…\n‘या’ कंपनीची खास ‘इलेक्ट्रिक’ स्कूटर,…\n‘ही’ आहेत जास्त डास चावण्याची कारणे\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ; पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर ‘संसद’ प्लॅस्टिक…\nमोबाईल स्नॅचिंग करणारे जेरबंद ; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त\nचांदी ‘गडगडली’ पण सोन्यात ‘तेजी’ कायम \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/ayesha-takia-on-plastic-surgery-rumours-vicious-people-have-morphed-my-pics/", "date_download": "2019-08-20T23:32:50Z", "digest": "sha1:5AQ7YHXSDZA5IDCSX5BCTZHWA5YDVG5Q", "length": 4837, "nlines": 105, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "ayesha-takia-on-plastic-surgery-rumours-vicious-people-have-morphed-my-pics", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nअफवांवर विश्वास ठेवू नका- आयेशा टाकिया\nमुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आयेशा टाकियाने प्लॅस्टिक सर्जरी केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आयेशा विद्रुप दिसत असल्याच्या फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले होते. मात्र हे फोटो खरे नाहीत असे आयेशा टाकियाने सांगितले.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nबॉलिवूडचे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक मोहम्मद जहूर खय्याम यांचे वयाच्या 93 व्या वर्षी…\n‘भूल भुलैय्या 2’ चा कार्तिक आयर्नचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज\nया मराठी अभिनेत्रींकडून सांगलीतील पुरग्रस्तांना 5 कोटीची मदत\nअखेर बॉलिवूडच्या ‘बिग बीं’कडून पूरग्रस्तांना मदत\nहिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार्सचा पुरग्रस्तांकडे कानाडोळा का\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nवंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममध्ये फूट \nआगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात मराठवाडा…\n‘भारतीय कायदा म्हणजे प्रकाश…\nशरद पवारांचा राणे पुत्रांना सल्ला, वडिलांचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.kaise-kare.com/2017/07/19/", "date_download": "2019-08-20T23:36:00Z", "digest": "sha1:4I7I3GLZDFTPWGGHMM7YUB77IY7BKXYM", "length": 2475, "nlines": 25, "source_domain": "marathi.kaise-kare.com", "title": "July 19, 2017 – कसे करावे", "raw_content": "कसे करावे माहिती मराठी मध्ये\nसर्दी घरगुती उपाय कसा करतात\nसर्दी घरगुती उपाय सर्दीची समस्या आजकाल सामान्य झाली आहे. प्रत्येक एखाद्या दुसऱ्याला आज सर्दी चा त्रास आहे. वातावरणातील बदल किंवा ऍलर्जी मुळेही सर्दी होऊ शकते. सर्दीवर सामान्य लक्षणे: शिंका येणे, नाकातून पाणी येणे किंवा कफ…\nताप आल्यावर काय करावे\nताप आल्यावर काय करावे जर तुम्हाला थोडा फार ताप असेल तर डॉक्टर कडे जायची गरज नाही तापाचे प्रकार खूप सारे आहेत . आज आम्ही आपल्याला ताप आल्यावर काय करावे मध्ये घरगुती उपचार करून सुद्धा तुम्ही…\nउल्टी vomating थांबवण्याचे घरगुती उपचार\nउल्टी थांबवण्याचे घरगुती उपचार बर्याचदा शिळे अन्न किव्वा न पचणारे जड पदार्थ, दुशीत अन्न, दूषित पाणी पिल्यास उल्टी होते. उल्टी लक्षण: मळमळ होणे, तोंडाला पाणी सुटणे, काहीही खाल्ले असता उलटी होणे, पोट जड होणे, डोके…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8_(%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95)", "date_download": "2019-08-20T23:11:47Z", "digest": "sha1:RFPNBBUO5KSOZCUPNG77IOE7HBZPNVUS", "length": 3330, "nlines": 61, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ग्रंथालय व्यवस्थापन (पुस्तक) - विकिपीडिया", "raw_content": "\nग्रंथालय व्यवस्थापन हे शशिकला ग. भागवत यांनी लिहिलेले आणि पुणे येथील युनिव्हर्सल प्रकाशनने प्रकाशित केलेले पुस्तक आहे.\nमराठी भाषा दिवशी संपादीत लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ सप्टेंबर २०१७ रोजी १६:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/special/msedcl-364/", "date_download": "2019-08-20T23:57:46Z", "digest": "sha1:HZTUIJDAUZNHLDT64746HTTHYGAMJWRJ", "length": 29240, "nlines": 85, "source_domain": "mymarathi.net", "title": "पावसाळ्यात विजेचे धोके टाळा-निशिकांत राऊत - My Marathi", "raw_content": "\nस��र्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Special पावसाळ्यात विजेचे धोके टाळा-निशिकांत राऊत\nपावसाळ्यात विजेचे धोके टाळा-निशिकांत राऊत\nपाऊस आला की वीजपुरवठा खंडित होतो. मुसळधार पाऊस नसताना किंवा वादळ नसताना वीजपुरवठा खंडित का होतो, असा प्रश्न सर्वांनाच पडतो. यामागे वीज वितरण यंत्रणेवर उन-पावसाचा काय परिणाम होतो, हे जाणून घ्यावे लागेल. यासोबतच पावसाळ्यातील दिवसांत घरातील विजेची उपकरणे किंवा सार्वजनिक ठिकाणी असलेली वीजयंत्रणा यापासून सतर्क राहण्याची गरज आहे. याबाबत सुद्धा सावध राहण्याची गरज आहे.\nवीजपुरवठा खंडित होण्याची कारणे\nवीज खांबावर असणारे चॉकलेटी रंगाचे पीन किंवा डीस्क इन्सूलेटर (चिमणी) तसेच डीपी स्ट्रक्चरवर असणारे पोस्ट इन्सूलेटर हे चिनीमातीचे असतात. वीजप्रवाह वितरण यंत्रणेच्या लोखंडी खांबात उतरू नये, यासाठी हे इन्सूलेटर अतिशय महत्वाचे असतात. उन्हाळ्यात चिनीमातीचे हे इन्सूलेटर तापतात. त्यानंतर पावसाचे दोन-चार थेंब पडले की इन्सूलेटरला तडे जातात. त्यामुळे विजेचा संभाव्य अपघात टाळण्यासाठी आपत्कालिन यंत्रणा (ब्रेकर) कार्यान्वित होते व वाहिनीमधील वीजप्रवाह खंडित होतो.\nभूमिगत वाहिन्यांच्या ठिकाणी वेगवेगळ्या कामांसाठी खोदकाम केले जाते. यात भूमिगत वाहिन्यांना धक्का बसतो. उन्हाळ्यात त्यावर काही परिणाम होत नाही. परंतु, पावसाला सुरवात झाली की पाणी या वाहिन्यांमध्ये शिरते व वाहिनीत बिघाड होतो. संततधार पावसामुळे भूमिगत वाहिन्यांमध्ये आर्द्रता निर्माण होते. त्यामुळेही वीजपुरवठ��� खंडित होतो. केबल टेस्टींग व्हॅनच्या सहाय्याने भूमिगत वाहिन्यांमधील दोष शोधला जातो. दोष आढलेल्या ठिकाणी खोदकाम करणे, केबलमधील आर्द्रता काढणे, जाईंट करणे आदी कामे करावी लागतात. पावसाच्या प्रतिकूल परिस्थितीत या कामांमध्ये व्यत्यय येत असल्याने वीजग्राहकांची विजेअभावी गैरसोय होते.\nवीजपुरवठा खंडित होण्याचे आणखी कारणे म्हणजे वीज यंत्रणेवर झाडे कोसळणे, मोठ्या फांद्या तुटून पडणे, वीज कोसळणे किंवा तिच्या कडकडाटाने दाब वाढणे आदींमुळे वीजपुरवठा खंडित होतो. फिडर पिलर, रिंगमेन युनिट आदी आदी यंत्रणेत पाणी शिरते. त्यामुळेही वीजपुरवठा खंडित होतो. खोलगट व सखल पावसाचे पाणी साचल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने रोहित्राचा वीजपुरवठा बंद करून ठेवावा लागतो.\nघराच्या किंवा इमारतीच्या मेन स्विचमध्ये व त्याच्या शेजारी असलेल्या किटकॅटमध्ये फ्यूज तार म्हणून तांब्याची तार वापरू नये. त्याऐवजी अल्यूमिनियम अलॉय ही विशिष्ट धातूची तार वापरली पाहिजे. अशी फ्यूज वायर वीजभारानुसार वापरल्यास शॉर्टसर्कीट झाल्यास वीजपुरवठा आपोआप खंडित होतो. तांब्याची एकेरी, दुहेरी वेढ्याची तार वापरल्यास शॉर्टसर्कीट झाल्यास वीज खंडित होत नाही व मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण होते.\nअभियंते व जनमित्रांची कसोटी\nपावसाळ्यात खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अभियंते व जनमित्रांची खर्‍या अर्थाने कसोटी असते. प्रतिकूल परिस्थितीत रात्री-बेरात्री दुरुस्तीचे काम करण्याचे काम अतिशय आव्हानात्मक असते. वीज दिसत नाही तसेच ती अनुभवी किंवा नवख्या कर्मचार्‍यांना ओळखतही नाही. त्यामुळे धोका सर्वांना सारखाच असतो. भरपावसात, रात्री-बेरात्री खंडित विजेचे तांत्रिक दोष शोधणारे, दुरुस्तीचे काम करणारे महावितरणचे अभियंते व जनमित्र यांच्यासाठी पावसाळा अतिशय आव्हानात्मक असतो.\nवीज दिसत नाही, पण परिणाम मात्र जीवघेणे असतात. विजेपासून प्रामुख्याने पावसाळ्यात सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. अतिवृष्टी, वादळामुळे तुटलेल्या वीजतारा किंवा शॉर्टसर्कीटमुळे तसेच पाणी हे विजेचे चांगले वाहक असल्याने विविध दुर्घटना घडतात. त्यामुळे जिवितहानीचा धोका निर्माण होतो. तो टाळण्यासाठी सतर्कता हीच सुरक्षितता हाच सर्वोत्तम उपाय आहे.\nपावसाळ्यात वादळवाऱ्यामुळे वीजतारांमध्ये घर्षण हो���्याची शक्यता असते. त्यामुळे विजेचे खांब, विजेच्या तारा व रोहित्रे (Transformer) यातून ठिणग्या पडत असतात अशावेळी महावितरणच्या नजिकच्या कार्यालयाला त्वरित कळवावे. कारण अशा ठिणग्यांतून वीजतारा तुटून किंवा आग लागून मोठी दुघर्टना घडण्याची शक्यता असते.\nपाणी हे विजेचे वाहक असल्याने पावसाळयात विद्युत उपकरणांचा पाण्यापासून बचाव करणे आवश्यक असते. त्यादृष्टीने पावसाच्या पाण्यापासून बचाव करण्यासाठी विद्युत उपकरणांना पाणी लागणार नाही याची खबरदारी घ्यावी. विशेषतः मीटरजवळच्या जागेत पाणी झिरपून जागा ओली होत असल्यास मीटरचे मुख्य स्वीच बंद करावे व तात्काळ महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधून मिटरची जागा बदलून घ्यावी. पावसाळ्यात घरातील कोळी, किटक, पाल, झुरळ, चिमण्या उबदार जागा म्हणून मीटर तसेच स्वीच बोर्डचा आश्रयाला येतात, त्यामुळे शॉटसर्किट होऊ शकते. त्यादृष्टीनेही खबरदारी घ्यावी.\nपावसाळयात विद्युत उपकरणे असलेली भिंत ओली असेल तर भिंतीस व अशा विद्युत उपकरणांना हात लावू नये. तसेच ओलसर हातांनी वीज उपकरणे हाताळू नयेत. त्यात निर्माण झालेल्या ओलाव्यामुळे शॉक लागण्याची शक्यता असते. त्यामुळे वीज उपकरणे अशा ओलाव्यापासून दूर ठेवावीत. तसेच अशी उपकरणे खिडकी तसेच बाल्कनीपासून दूर असावीत. जेणेकरुन त्यात पाणी जाणार नाही. विद्युत उपकरणावर पाणी पडले अथवा त्यात पाणी शिरले तर ते उपकरण त्वरित बंद करून ते मूळ वीज जोडणीपासून बाजूला करावे. त्यामुळे त्या उपकरणातून शॉक लागण्याची शक्यता राहणार नाही. कपडे वाळत घालण्यासाठी लोखंडी तार वापरू नये तसेच ही तार विजेच्या खांबाला किंवा यंत्रणेला बांधू नये.\nमेनस्विचमध्ये फ्यूज वायरच असावी\nघराच्या किंवा इमारतीच्या मेन स्विचमध्ये व त्याच्या शेजारी असलेल्या किटकॅटमध्ये फ्यूज तार म्हणून तांब्याची तार वापरू नये. त्याऐवजी अल्यूमिनियम अलॉय ही विशिष्ट धातूची तार वापरली पाहिजे. अशी फ्यूज वायर वीजभारानुसार वापरल्यास शॉर्टसर्कीट झाल्यास वीजपुरवठा आपोआप खंडित होतो. तांब्याची एकेरी, दुहेरी वेढ्याची तार वापरल्यास शॉर्टसर्कीट झाल्यास वीज खंडित होत नाही व मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण होते.\nवीजमीटरपासून घरात जोडणी करण्यात आलेल्या तारांची स्थिती योग्य असल्याबाबतची खात्री अधिकृत परवानाधारक कंत्राटद��राकडून करून घ्यावी व घरातील वीजजोडणीसाठी लागणारे साहित्य आय.एस.आय. प्रमाणित असावे. सर्व वीज उपकरणांची अर्थींग योग्य असल्याबाबतची खबरदारी घ्यावी. योग्य अर्थींगमुळे शॉकची तीव्रता कमी होते तसेच उच्च दाब असलेल्या मिक्सर, हिटर, गिझर, वातानुकूलित यंत्र, फ्रिज या उपकरणांसाठी थ्री पिन सॉकेटचाच वापर करावा. अशा थ्री पिन सॉकेटमध्ये अर्थिंगची व्यवस्था असते.\nआकाशातील विजेचा कडकडाट होत असेल तर सर्व विद्युत उपकरणे बंद करून ते मूळ वीज कनेक्शनपासून बाजूला करावी. वीज पडल्यास त्या भागातील विद्युत प्रवाहाचा उच्चदाब वाढून विद्युत उपकरणांचे मोठया प्रमाणात नुकसान होवू शकते. अतिवृष्टी, वादळामुळे तुटलेल्या वीजतारा किंवा शॉर्टसर्कीटमुळे दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे व सार्वजनिक ठिकाणी असलेल्या तसेच घरगुती वीजयंत्रणा किंवा उपकरणांपासून सावधानता बाळगावी.\nअतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फीडर पीलर, रोहित्राच्या लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर असलेले विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. या दुर्घटना टाळता येणे सहजशक्य आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वारा यामुळे झाडाच्या मोठ्या फांद्या तुटून वीजतारांवर पडतात. तसेच झाडे पडल्याने वीजखांब वाकला जातो. परिणामी वीजतारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणार्‍या वीजतारांपासून सावध राहावे. या तारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये. पूर किंवा अतिवृष्टीमुळे तसेच नदीकाठच्या परिसरात कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्र आणि वीजपुरवठा बंद करावा लागतो.\nविद्युत खांबांना व तणाव तारेला (स्टेवायर) जनावरे बांधू नयेत. त्यास दूचाकी टेकवून ठेऊ नयेत किंवा विद्युत खाबांना तार बांधून कपडे वाळत घालू नयेत. कपडे वाळविण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या तारांचा वापर टाळावा. कारण अनावधानाने ही तार वीजप्रवाह असलेल्या तारांच्या संपर्कात आली तर मोठी दुर्घटना होऊ शकते. घरातील दूरचित्रवाणीची डिश किंवा अ‍ॅण्टेना वीजतारांपासून दूर ठेवावे. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्वीचबोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. विजेवर चालणारे सर्व उपकरणे स्वीचबोर्डापासून बंद करावे. विशेषतः टिनपत्र्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात.\nविद्युत उपकरणांची दुरुस्ती करताना मेन स्वीच बंद करावा. दुरुस्तीदरम्यान पायात रबरी चपला घालाव्यात व पायाखालची जमीन ओलसर असू नये याची खबरदारी घ्यावी. वायरची जोडणी करताना एकच वायर तुकड्या-तुकड्यात जोडू नये. तसेच वायरची जोडणी करावीच लागली तर त्यावर इन्सुलेशन टेप लावावी.\nवीज ही अत्यावश्यक गरज आहे. मात्र त्या विजेचा वापर सुरक्षिततेची खबरदारी घेऊन योग्यप्रकारे केला तरच ती उपयोगी ठरु शकते. अन्यथा दुर्घटना घडून वीज अतिधोकादायक होऊ शकते. त्यामुळे वीजग्राहकांनी पावसाळ्यात विद्युत उपकरणे हाताळताना अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे.\nअभियंते व जनमित्रांची कसोटी\nपावसाळ्यात खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अभियंते व जनमित्रांची खर्‍या अर्थाने कसोटी असते. प्रतिकूल परिस्थितीत रात्री-बेरात्री दुरुस्तीचे काम करण्याचे काम अतिशय आव्हानात्मक असते. वीज दिसत नाही तसेच ती अनुभवी किंवा नवख्या कर्मचार्‍यांना ओळखतही नाही. त्यामुळे धोका सर्वांना सारखाच असतो. भरपावसात, रात्री-बेरात्री खंडित विजेचे तांत्रिक दोष शोधणारे, दुरुस्तीचे काम करणारे महावितरणचे अभियंते व जनमित्र यांच्यासाठी पावसाळा अतिशय आव्हानात्मक असतो.\nटोल फ्री क्रमांक 24 तास उपलब्ध\nशहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्गाचे 1912 किंवा 1800-102-3435 किंवा 1800-233-3435 हे टोल फ्री क्रमांक 24 तास उपलब्ध आहेत. कोणत्याही कंपनीच्या लॅण्डलाईन किंवा मोबाईलद्वारे या टोलफ्री क्रमांकावर वीजग्राहकांना वीजसेवेविषयक तक्रार दाखल करता येते. यासोबतच अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणांची माहिती या टोल फ्री क्रमांकावर देण्याची सोय उपलब्ध आहे.\nपाऊस आला…आला रे आला \nअनंतनागमध्ये सीआरपीएफ आणि पोलिसांच्या गस्त घालणाऱ्या टीमवर दहशदवादी हल्ला, 5 जवान शहीद\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nदुःखी पिडीताची सेवा हीच ईश्वराची पूजा समजून ज्यांना ईश्वराने दिले आहे त्यांनी पुरग्रस्तांना सढळ हाताने मदत करावी-अण्णा हजारे\nसांगली, कोल्हापुरातील आपत्ती अलमट्टी च्या हटवादी पणामुळे की प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-wachak-lihitat-marathi-article-2736", "date_download": "2019-08-20T23:43:38Z", "digest": "sha1:UXPGXWSE66JQVSRHYZJXZNXESP5R6IUU", "length": 11029, "nlines": 111, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Wachak Lihitat Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 1 एप्रिल 2019\nनिवेदन : ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा.\nसंपर्कासाठी पत्ता : सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २.\nडॉ. आंबेडकरांनी आरक्षण वेगळ्या पद्धतीने हाताळले असते\nडॉ. सदानंद मोरे यांचा ‘सकाळ साप्ताहिक’च्या १६ मार्चच्या अंकामधील ‘आंबेडकर आणि सावरकर’ हा लेख वाचला. या लेखामध्ये ‘प्रवर्तकाने टाकलेले पाऊल हेच शेवटचे असा समज धर्मपंथांचा असल्यामुळे त्यांची वाढ खुंटते,’ हा जो विचार मांडला आहे तो खूपच मोलाचा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध संप्रदायाचा स्वीकार केल्यानंतर ते अल्पावधीतच जग सोडून गेले. त्यामुळे बौद्ध संप्रदाय स्वीकारल्यानंतर आध्यात्मिक पायावर आधारित असलेल्या आणि त्यांना अभिप्रेत असलेल्या राजकीय व सामाजिक विचारांचा प्रचार ते आणि त्यांचे अनुयायी पूर्ण अर्थाने करू शकले नाहीत. तसे पाहिले, तर डॉ. आंबेडकरांच्या ‘बौद्ध’ होण्याला आक्षेप घेण्याचा सावरकरांचा उद्देश नसावा. जातीयतेविरुद्धचा लढा चालू ठेवण्याच्या पद्धतीबाबत दोघांत मतभेद होते. परंतु, त्यांच्यात ‘मनभेद’ नव्हते हे लक्षात घेतले पाहिजे. आज डॉ. आंबेडकर हयात असते, तर त्यांनी आज उद्‌भवणारा आरक्षणाचा प्रश्‍न वेगळ्या पद्धतीने हाताळला असता.\n- श्रीकांत ताम्हनकर, पुणे\n‘सकाळ साप्ताहिक’चा १६ मार्चचा पुणे विशेष अंक आवडला. पुण्याविषयीचे सर्वच लेख सुंदर आहेत, विशेषतः आशिष तागडे यांचा ‘परंपरा जपलेली खाद्यसंस्कृती’ हा लेख खूप छान आहे. लेखातून खाद्यभ्रमंती घडते. अरुण नूलकर यांचा ‘बहरलेले सांस्कृतिक पुणे’ हा\nलेख जुन्या पुण्याची आठवण करून देतो. अंकातील इतर लेखही वाचनीय आहेत.\n- आदित्य देशमुख, पुणे\n‘सकाळ साप्ताहिक’च्या २३ मार्चच्या अंकातील प्रकाश पवार यांच्या राज-रंग सदरातील ‘भाजपची चमकदार विषयपत्रिका’ लेख वाचून भाजपची (तिरकी) दूरदृष्टी लक्षात येते. वास्तविक, राहुल गांधी यांनी कितीही आपली भूमिका मतदारांना सांगितली, तरी ती सद्यःस्थितीत नवमतदारांना पचनी पडत नाही. काँग्रेसने २०१४ पूर्वी हा प्रयत्नच केला नाही. कारण, गांधीघराणे हा अनेक इतर नेत्यांना हुकमी एक्का वाटत होता. नव्या पिढीला योग्य वाटणारे, स्पर्श करणारे असे विषय जर असते, तर या प्रचारात नक्कीच काँग्रेसला फायदा झाला असता. पण आता उशीर झालेला आहे. पण मागील ‘मोदी लाट’ आता ओसरली आहे, हे निश्‍चित.\n- सुनील समडोळीकर, कोल्हापूर\n‘जटिल जलसमस्या’ लेख अभ्यासपूर्ण\n‘सकाळ साप्ताहिक’च्या २३ मार्चच्या अंकातील ‘जटिल जलसमस्या’ हा डॉ. श्रीकांत कार्लेकर यांचा लेख विचाराला चालना देणारा व अभ्यासपूर्ण आहे. अलीकडे काही ठिकाणी पाणी आणण्यासाठी महिला मैलोन्‌मैल जातात, असे चित्र काही गावांत दिसते. माध्यमातून या बातम्या येत असतात. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आपण अजूनही ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’कडे जेवढे वळायला हवे तेवढे वळालेलो नाही. कारण प्रसारमाध्यमे व सरकारने जेवढे प्रबोधन करायला हवे होते तेवढे केले नाही. वास्तविक आजपर्यंत ‘हार्वेस्टिंग’ ही लोकचळवळ व्हायला हवी होती. शहरी विभागात यापुढे बांधकाम करायला परवानगी द्यायच्या आधी हार्वेस्टिंगची अट घालावी. तरच भावी काळात आपल्याला पाणीटंचाईवर मात करता येईल.\n- सां. रा. वाठारकर, चिंचवड\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/chief-minister-of-the-state-opportunities-for-youth-balasaheb-thorat/", "date_download": "2019-08-20T23:42:34Z", "digest": "sha1:PFVDCBVZPVYACAWDWVMCYRSIF7M646SX", "length": 16786, "nlines": 194, "source_domain": "policenama.com", "title": "राज्यात आघाडीचाच मुख्यमंत्री, युवकांना संधी : प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nराज्यात आघाडीचाच मुख्यमंत्री, युवकांना संधी : प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात\nराज्यात आघाडीचाच मुख्यमंत्री, युवकांना संधी : प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस सोडून गेलेल्यांची चिंता करण्याचे काहीच कारण नाही. त्यांच्या जाण्यामुळे उलट नवीन युवकांना पक्षसंघटनेत काम करण्याची संधी मिळेल. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात आघाडीचाच मुख्यमंत्री होईल, असा दावा काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज संगमनेर येथे पत्रकारांशी बोलताना केला.\nथोरात म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाआघाडी करणार करण्याचा विचार आहे. त्यासाठी मनसे व वंचित आघाडीसोबत चर्चा करणार आहे. काही महिन्यांत विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. अशा वेळी नवीन पदाधिकाऱ्यांना संधी देत पक्षाने समतोल साधला आहे. सर्वांना एकत्र घेवून सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. कठीण काळात ज्यांनी पक्षाला साथ दिली त्यांना ही खऱ्या अर्थाने संधी आहे.\nशेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही, सर्वत्र महागाई वाढली आहे. पेट्रोलच्या किंमती वाढल्या, बेरोजगारांना रोजगार नाही. त्यामुळे बेरोजगारांच्या संख्येत वाढ होत आहे. तसेच भाजप, शिवसेना सरकार पाच वर्ष अपयशी ठरले आहे. याचा फायदा मिळून राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता येईल, असा दावा त्यांनी केला आहे.\nपांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत म��� ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच\n‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही\nदात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ;…\nवजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही\nमोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या\nबाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं\nकच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा\nस्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या\nविज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात\nगुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या\nहिमाचलप्रदेश : गेस्ट हाऊसची बिल्डींग कोसळल्याने ३५ लष्करी जवान ढिगार्‍याखाली अडकले, बचावकार्य सुरू\nमाहिकी शर्माचं धोनी, विराट आणि जडेजाबात ‘मोठं’ वक्तव्य \nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ; पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर…\nनगर-पुणे महामार्गावरील डान्सबारवर पोलिसांचा छापा, 7 महिलांना घेतले…\nराष्ट्रवादीला आजपर्यंतचा सर्वात मोठा धक्का खा.छत्रपती उदयनराजे भाजपच्या वाटेवर \nअहमदनगर : मुख्यमंत्र्यांचा दौरा पुढे ढकलला\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी ���ुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ;…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n‘प्रभावी’ अच्छे दिन आणण्यासाठी मोदी सरकार ‘हे’…\nब्रेकअपच्या 6 वर्षानंतर X बॉयफ्रेंडला भेटली जॅकलिन, काय शिजतंय डोक्यात…\nराज्यमंत्री विजय शिवतारे यांना हृदयविकाराचा झटका\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nबीड : सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी दोघांना कारावास\nतहसिलदार कचेरीवर आक्रोश मोर्चा धडकला\n354 कोटी रूपयांच्या बँक घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री कमलनाथांचा भाचा रतुल पुरी अटकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/independence-celebration-pandharpur-vitthal-mandir-207843", "date_download": "2019-08-20T22:45:50Z", "digest": "sha1:2FI57KDHLFXZ5INLJTRJ463IJPJFGDJB", "length": 16875, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "independence celebration in Pandharpur Vitthal Mandir Video : तिरंगी रंगला पांडुरंग; विठ्ठलाच्या गाभाऱ्यात फुलांची सजावट | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nVideo : तिरंगी रंगला पांडुरंग; विठ्ठलाच्या गाभाऱ्यात फुलांची सजावट\nगुरुवार, 15 ऑगस्ट 2019\nआम्ही पुण्यातून २५ कार्यकर्ते आणि ८ कारागिरांनी पंढरपूरला जाऊन अगोदरच्या दिवशी दिवसभर ही सजावट केली. यासाठी एस्टर, झेंडू आदी टनभर फुले लागली. २६ जानेवारी, माघ एकादशी, एक मे या दिवशीही आम्ही अशी सजावट केली आहे.\n- सचिन चव्हाण, अध्यक्ष, श्रीमंत मोरया प्रतिष्ठान, पुणे.\nपंढरपूर : सर्वसामान्य भक्तांच्या सुखदुःखात रंगणारा महाराष्ट्राचा लोकदेव पंढरीचा पांडुरंग आज देशभक्तीच्या तिरंगी रंगात रंगला. सावळ्या विठुरायाच्या गाभाऱ्यात आज पुण्याच्या मोरया प्रतिष्ठानतर्फे तिरंगी फुलांची आकर्षक आरास साकारण्यात आली.\nगेल्या काही दिवसांपासून विविध सण आणि उत्सवांच्या निमित्ताने श्री विठ्ठलाच्या गाभाऱ्यात अशी सुंदर फळाफुलांची सजावट करण्यात येत आहे.\nआंब्याच्या सीझनमध्ये तब्बल ११ हजार हापूस आंबे तर, डाळिंबाच्या सीझनमध्ये शेकडो डाळिंबानी वैशिष्ट्यपूर्ण आरास करण्यात आली. हापूस आंब्याच्या आराशीच्या दिवशी मंदिरात हापूस आंब्याचा सुवास दरवळत होता. फळाफुलांनी आकर्षक सजावट केली की, लाडक्या राजस सुकुमाराचे रूप आणखीनच उठून दिसते.\nवर्षातील प्रमुख सणांच्या या दिवशी विठुरायाला आणि रुक्मिणी मातेला वेगवेगळे पारंपारिक पोशाख करून सोन्याचे अलंकार घालण्याची प्रथा आहे. गेल्या १५-२० वर्षांपासून आषाढी आणि कार्तिकी यात्रेच्या वेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई आणि आषाढी, कार्तिकी यात्रा झाल्यावर प्रक्षाळ पूजेच्या दिवशी फुलांची सजावट एवढ्यापुरतीच मंदिरातील सजावटीचा भाग मर्यादित होता.\nमंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले आणि व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी गेल्या दोन वर्षांत सातत्याने फळाफुलांची नाविन्यपूर्ण आकर्षक सजावट करण्यास जाणीवपूर्वक प्रोत्साहन दिले. बहुतांश वेळा वेगवेगळ्या भाविकांकडूनच अशा प्रकारची सजावट केली जात असल्याने मंदिर समितीवर खर्चाचा भार पडत नाही.\nपुण्यातील फुल विक्रेते वर्षानुवर्षे आषाढी आणि कार्तिकी प्रक्षाळ पूजेच्या दिवशी विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचा गाभारा सजवतात. मंदिर समितीच्या सहकार्यामुळे मागील दोन वर्षापासून पुण्यातील भुजबळ कुटुंबियांकडून आषाढी एकादशी दिवशी देखील फुलांची सुरेख सजावट केली जात आहे.\nयंदा आषाढी एकादशी दिवशी गुलछडी ,लीलेनियम ऑर्चिड, अंथेरियम अशा अनेक प्रकारच्या सुमारे अडीच ते तीन टन फुलांचा वापर सजावटीसाठी करण्यात आला. त्यामुळे मंदिरातील वातावरण बहरून गेले होते.\nआंब्याच्या सीझनमध्ये तब्बल ११ हजार हापूस आंब्यांनी विठुरायाचा गाभारा सजविण्यात आला होता . डाळिंबाच्या सीझनमध्ये शेकडो डाळिंबाची आरास करण्यात आली होती.\nश्री राम नवमी दिवशी मंदिरात विड्याच्या पानांची आरास करण्यात आली तेव्हा आणि एके दिवशी तुळशीच्या पानांनी मंदिर सजवण्यात आले होते. रंगीबेरंगी फळा फुलांतील विठुरायाचे साजिरे रूप पाहणे हादेखील वेगळाच अनुभव ठरत आहे. विठुरायाचे हे अनोखे रूप डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांची साहजिकच गर्दी होत आहे.\nआम्ही पुण्यातून २५ कार्यकर्ते आणि ८ कारागिरांनी पंढरपूरला जाऊन अगोदरच्या दिवशी दिवसभर ही सजावट केली. यासाठी एस्टर, झेंडू आदी टनभर फुले लागली. २६ जानेवारी, माघ एकादशी, एक मे या दिवशीही आम्ही अशी सजावट केली आहे.\n- सचिन चव्हाण, अध्यक्ष, श्रीमंत मोरया प्रतिष्ठान, पुणे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nऐन निवडणुकीच्या तोंडावर आमदार भालके येणार अडचणीत\nपंढरपूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार भारत भालके हे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे...\nबेळगाव - मिरज मार्गावर गाड्यांसाठी रेल्वे राज्यमंत्र्यांना साकडे\nमिरज - पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकात रेल्वेचे जाळे वाढवण्याची मागणी पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य राजाभाऊ माने यांनी केली आहे....\nराष्ट्रवादीच्या रश्मी बागल बांधणार शिवबंधन\nपंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रश्मी बागल व त्यांचे बंधू दिग्विजय बागल उद्या (ता. 20)...\n...अन् आमचं स्वप्नच पुरानं खरडून नेलं\nपटवर्धन कुरोली, पंढरपूर, जि. सोलापूर - आधीच दोन वर्षांच्या दुष्काळानं हाल केलं, त्यातून कसंबसं चालू व्हतं. नदीकाठच्या शिवारात केळीची यंदा...\nवाहतूक कोंडीने वैतागले ओगलेवाडीकर\nओगलेवाडी - कऱ्हाड-विटा रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले अतिक्रमण, वाढलेली बेसुमार झाडे-झुडपे, घाणीचे साम्राज्य, रस्त्यावरील मोठमोठे खड्डे, वाहतूक कोंडी,...\nसोलापूर विभागातील 62 गाड्या दहा दिवस रद्द\nसोलापूर - मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील सोलापूर व दौंड विभागातील वडशिंगे ते भाळवणी या 35 किलोमीटर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2019-08-20T22:38:04Z", "digest": "sha1:XUPZPXYUD56MBJSRC5DAV4YWUHLRYES7", "length": 3938, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:किल्ले संचिका - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात खालील संचिका आहेत.\n\"किल्ले संचिका\" वर्गातील माध्यमे\nएकूण ७ पैकी खालील ७ संचिका या वर्गात आहेत.\nकंधार किल्लयातील तोफगोळे.JPG ३,६४८ × २,७३६; १.९८ मे.बा.\nकंधार किल्ला अंतर्गत १.JPG ३,६४८ × २,७३६; २.१७ मे.बा.\nकंधार किल्ला अंतर्गत २.JPG ३,६४८ × २,७३६; २.०९ मे.बा.\nकंधार किल्ला अंतर्गत ३.JPG ३,६४८ × २,७३६; २.०५ मे.बा.\nकंधार किल्ला अंतर्गत ४.JPG ३,६४८ × २,७३६; २.०४ मे.बा.\nकंधार किल्ला बाहेरील बाजू १.JPG ३,६४८ × २,७३६; २.१३ मे.बा.\nकंधार किल्ल्यावरील तोफ.JPG ३,६४८ × २,७३६; २.०९ मे.बा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २१:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%9D%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%9D%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%82", "date_download": "2019-08-20T23:10:56Z", "digest": "sha1:V73QOY2URJXRO337Y42BVDBM2YZPGW4R", "length": 3909, "nlines": 58, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "झुनझुनूला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख झुनझुनू या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nझुनझुनू जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nबृहन्महाराष्ट्र मंडळ ‎ (← दुवे | संपादन)\nझुनझुनुन (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nराजस्थानमधील जिल्हे ‎ (← दुवे | संपादन)\nभारतातील जिल्ह्यांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nझुनझुनू (लोकसभा मतदारसंघ) ‎ (← दुवे | संपादन)\nझुनझूनू (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:सद्य घटना/मे २००८ ‎ (← दुवे | संपादन)\nसीसराम ओला ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AC%E0%A5%A7_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2019-08-20T23:20:13Z", "digest": "sha1:PWOEF2VCBHXZNFAPT52RAHF5YIVDI54U", "length": 3218, "nlines": 50, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९६१ मधील जन्मला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९६१ मधील जन्मला जोडलेली पाने\n← वर्ग:इ.स. १९६१ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:इ.स. १९६१ मधील जन्म या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nइ.स. १९६१ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/bjp-criticises-congress-on-hindu-terrorism/", "date_download": "2019-08-20T22:22:18Z", "digest": "sha1:446KCCX4NJYGE5CBSIDWG2XPPFLSKX5M", "length": 15516, "nlines": 185, "source_domain": "policenama.com", "title": "काँग्रेसने मतांसाठी हिंदूंना बदनाम केले : अरुण जेटली - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nकाँग्रेसने मतांसाठी हिंदूंना बदनाम केले : अरुण जेटली\nकाँग्रेसने मतांसाठी हिंदूंना बदनाम केले : अरुण जेटली\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – समझोता बॉम्बस्फोट प्रकरणी स्वामी असीमानंद आणि इतर तीन आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. याप्रकरणी भाजपाने प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसने मतांसाठी हिंदू दहशतवादाचा कट रचला असा आरोप अरुण जेटली यांनी केला आहे.\nअरुण जेटली म्हणाले की, काँग्रेसने हिंदू दहशतवाद नावाचा कट रचला होता. हिंदू दहशतवाद शब्दाचा वापर करुन या समाजाची प्रतिमा खराब करण्याचे काम काँग्रेसने केले. तथ्यांकडे कायम दुर्लक्ष करण्यात आले. कोणतेही ठोस पुरावे नसताना युपीए सरकारने या प्रकरणासाठी विलंब लावला गेला. हिंदू दहशतवादाची थिअरी तयार करण्यात आली. जे खरे आरोपी होते त्यांना शिक्षा मिळाली नाही. सामान्य लोकांचे जीव गेले. याची जबाबदारी युपीएने आणि काँग्रेसने घ्यायला हवी असं अरुण जेटली यांनी सांगितले.\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ;…\nकाय आहे प्रकरण – १८ एप्रिल २००७ ला भारत पाकिस्तानला जोडणाऱ्या समझोता एक्स्प्रेसमध्ये पानिपत जवळ बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात ६८ लोक ठार झाले होते. याप्रकरणी संघाचे प्रचारक असीमानंद यांना प्रमुख आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती. त्यांच्यासोबत हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित असलेल्या लोकेश शर्मा, कमल चौहान आणि राजिंदर चौधरी या तिघांना अटक करण्यात आली होती. पण २० मार्चला पुरावे आणि साक्षीदारांअभावी एनआयएच्या विशेष कोर्टाने त्��ांची निर्दोष मुक्तता केली आहे. फक्त संशयाच्या आधारे कोणाला शिक्षा देता येणार नाही असं मत हायकोर्टाने व्यक्त केलं असून तपास यंत्रणांवर ताशेरे ओढले आहेत.\n‘त्या’ कार्यक्रमात सहभागी होऊन अमित शाह झाले ट्रोल\nउस्मानाबादेतील शिवसेनेचं बंड शमलं\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ; पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर…\nराष्ट्रवादीला आजपर्यंतचा सर्वात मोठा धक्का खा.छत्रपती उदयनराजे भाजपच्या वाटेवर \nपुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात लोक चर्चेतून अतुल गायकवाड यांचे नाव आघाडीवर\nपुण्यातील विधानसभेच्या सर्व जागा जिंकणार : शहराध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ;…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nभारताच्या विरोधात सदैव ‘टिव-टिव’ PAK च्या 200 नागरिकांची…\n‘WhatsApp’ नं बदललं नाव, लवकरच तुमच्या स्मार्ट फोनमध्ये…\nफक्त 3 दिवसात अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’ 100 कोटीच्या…\nऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकसह 25 महिला मल्लांना कारणे दाखवा नोटीस…\n‘TikTok’ अधिक ‘सुरक्षित’ आणि उपयुक्त बनण्यावर कंपनीचा प्रयत्न, राबवणार ‘अभियान’\n‘व्हाट्सअप’, ‘फेसबुक’ आणि ‘ट्विटर’साठी लागणार आधार कार्ड SC नं मागितलं सोशल…\nवर्गणीच्या नावाखाली खंडणी उकळणाऱ्यास अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/23112", "date_download": "2019-08-20T22:51:15Z", "digest": "sha1:SQYDQPMEMLCVNUIFVWLQBCWVNTA5YT35", "length": 4610, "nlines": 83, "source_domain": "www.maayboli.com", "title": "व्यक्त-अव्यक्त : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /व्यक्त-अव्यक्त\nएखादी व्यक्ती लाम्बून पाहून पाहून बरी वाटते, मग आवडायला लागते. हळू हळू तुम्हाला हे ही कळते की त्या व्यक्तीला पण तुम्ही आवडता बहुधा. कारण ही आवडण्याची प्रक्रिया रस्त्यात मुद्दाम येण्याजाण्याच्या वेळी थाम्बणे, कंपनीच्या बसने एकत्र प्रवास करणे, लिफ्ट मध्ये भेटणे यातून सुरू झालेली असते. एक दिवस कानात हेडफोन लावून आपण गाणं ऐकत असताना अचानक तो समोर येतो, मग पुन्हा कधीतरी तेच 'घुंघट की आड से...' ऐकताना त्याचाच चेहरा डोळ्यासमोर येतो. नकळत चेहऱ्यावर स्मितहास्य येते. पण तुमचे हे गुपित फक्त तुम्हालाच माहित असल्याने तुम्ही अजून खूष होता. गाणी वाढत जातात, कधी 'रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना...\nRead more about आयुष्यातील सौंदर्यस्थळं\nदक्षिणा यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.vidyarthimitra.org/news/Extending-The-Admission-Process-Of-Diplomas", "date_download": "2019-08-20T23:43:03Z", "digest": "sha1:WGKPK6DTUZ6IZW5B6CS6V6PLTLLBWDRK", "length": 9321, "nlines": 167, "source_domain": "www.vidyarthimitra.org", "title": "डिप्लोमांच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ", "raw_content": "\nडिप्लोमांच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ\nराज्यातील अतिवृष्टी व महापुरामुळे दळणवळणावर परिणाम झाला असून, विद्यार्थ्यांना दिलेल्या मुदतीत कॉलेजांमध्ये प्रवेश घेणे शक्‍य झाले नाही. त्यामुळे दहावीनंतर इंजिनीअरिंग पदविका, बारावीनंतर पदविका अभ्यासक्रम आणि थेट द्वितीय वर्ष इंजिनीअरिंग पदविका अभ्यासक्रम (डिप्लोमा) प्रवेशास मुदतवाढ देण्याचा निर्णय तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) घेतला आहे. सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, ते 'डीटीई'च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.\nदहावीनंतर इंजिनीअरिंग पदविका, बारावीनंतर पदविका अभ्यासक्रम (फार्मसी, सर्फेस कोटिंग टेक्नॉलॉजी, एचएमसीटी) व थेट द्वितीय वर्ष एसएससी अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम अशा तीनही पदविका अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. या अभ्यासक्रमांचे तिसऱ्या फेरीनुसार प्रवेश होत आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे, त्यांनी ९ ऑगस्टपर्यंत लगतच्या एआरसी केंद्रावर जाऊन प्रवेश निश्‍चित करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र, पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना या मुदतीत प्रवेश घेता आले नाहीत. त्यामुळे आता तिसऱ्या फेरीनुसार प्रवेश निश्‍चितीसाठी १३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. दरम्यान, तीनही अभ्यासक्रमाच्या सुधारित वेळापत्रकानुसार प्रवेशप्रक्रियेची अंतिम तारीखही वाढविण्यात आली आहे. यापूर्वी सर्व प्रवेशप्रक्रिया १९ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना संस्थांना देण्यात आल्या होत्या.\nएमबीए प्रवेश यादी १४ ऑगस्ट रोजी\nउच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एमबीएची प्रवेश प्रक्रिया नव्याने राबविण्यात येत आहे. या वेळापत्रकानुसार पहिल्या फेरीची निवड यादी शुक्रवारी जाहीर करण्यात येणार होती. मात्र, राज्यातील का��ी ठिकाणी उद्भवलेल्या पूर परिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे निवड यादी १४ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे. ही यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कॉलेजांमध्ये प्रवेश निश्चित करायचा आहे, असे सीईटी सेलने सांगितले आहे.\nफँशन डिझाईनिंग अँड फँशन टेक्नोलॉजी..\nपुणे विद्यापीठ ‘दूरशिक्षण’चे प्रवेश ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/fishermen-should-not-go-to-sea-on-june-11-and-12/", "date_download": "2019-08-20T22:53:21Z", "digest": "sha1:NXP4FTOEEQRYYYEXTUUS5AB2GFGCIMH7", "length": 7206, "nlines": 78, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "11 व 12 जून रोजी मासेमारांनी समुद्रात जाऊ नये", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\n11 व 12 जून रोजी मासेमारांनी समुद्रात जाऊ नये\nमुंबई: भारताच्या पश्चिम-किनारपट्टीजवळ असलेल्या अरबी समुद्रात एक चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. 11 व 12 जून दरम्यान हे चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीपासून सुमारे 300 किलोमीटर दूर राहील.\nहे चक्रीवादळ राज्यात धडकण्याची शक्यता नाही, परंतु त्याच्या प्रभावामुळे या कालखंडात किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग वाढलेला दिसेल. चक्रीवादळाच्या जवळ असलेला समुद्र अधिक खवळलेला राहील, तर किनारपट्टीजवळ समुद्र काही प्रमाणात खवळलेला दिसेल. या दरम्यान कोकणासह मुंबईमध्ये पावसाच्या सरी कोसळतील, असे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सुरक्षितेसाठी मासेमारांनी 11 व 12 जून रोजी अरबी समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.\nपूरग्रस्त भागात एक हेक्टरपर्यंत पिक कर्ज माफ\nपूरग्रस्त भागातील पिकांचे 100 टक्के पंचनामे करणार\nविद्यापीठ विकसित कोरडवाहु शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा\nशेताच्या बांधावरील झाडांचे होणार संवर्धन\nशेतमालाची उत्पादकता, विपणन आणि निर्यातीवर अधिक भर\n‘कृषी संवाद’ उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणार\nअवर्षण प्रवण क्षेत्र, आत्महत्याग्रस्त जिल्हे व नक्षलग्रस्त जिल्हे यामधील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन 2017 साठी उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम वितरीत करणेबाबत\nसेंद्रिय शेती/विषमुक्त शेती या राज्यपुरस्कृत योजनेअंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन राबविण्यासाठी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता देणेबाबत\nमुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना पशुपालकांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात फिरते पशुचिकित्सा पथक सुरू करणेबाबत\nराज्यातील विविध जिल्हयातील पुर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना विशेष दराने मदत देण्याबाबत\nसन 2016-2017 मध्ये खाजगी बाजार समिती व थेट पणन परवानाधारकांना सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल रु. 200/- अनुदान देणेबाबत. (Unconditional) (पूरक मागणी रुपये 396.12 लाख)\nसन 2018-2019 या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल रुपये 200/- अनुदान देणेबाबत. (Unconditional ) (पूरक मागणी रुपये 387,30,31,000)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/shiv-senas-red-signal-metro-carshed-rejecting-proposal-cut-down-2238-trees/", "date_download": "2019-08-21T00:26:53Z", "digest": "sha1:WW3GRBZNM4FVE64ZYV535EQTFX4FQJWO", "length": 32835, "nlines": 409, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Shiv Sena'S Red Signal To Metro Carshed, Rejecting Proposal To Cut Down 2238 Trees | मेट्रो कारशेडला शिवसेनेचा रेड सिग्नल, २२३८ वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव फेटाळला | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भ��नाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nमेट्रो कारशेडला शिवसेनेचा रेड सिग्नल, २२३८ वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव फेटाळला\nमेट्रो कारशेडला शिवसेनेचा रेड सिग्नल, २२३८ वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव फेटाळला\nराज्यात सत्तेवर एकत्रित असल्याने भाजपच्या महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पामुळे होणाऱ्या वृक्षांच्या कत्तलीला ���िरोध करायचा का, असा पेच शिवसेनेपुढे निर्माण झाला होता.\nमेट्रो कारशेडला शिवसेनेचा रेड सिग्नल, २२३८ वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव फेटाळला\nमुंबई - राज्यात सत्तेवर एकत्रित असल्याने भाजपच्या महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पामुळे होणाऱ्या वृक्षांच्या कत्तलीला विरोध करायचा का, असा पेच शिवसेनेपुढे निर्माण झाला होता. विधानसभा निवडणुका तोंडावर असताना भूमिकेत बदल अंगाशी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरे संकुलात प्रस्तावित मेट्रो कारशेडसाठी २२३८ वृक्ष तोडण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव सत्ताधारी शिवसेनेने प्रशासनाकडे परत पाठविला आहे. यावर आता २० आॅगस्ट रोजी वृक्ष प्राधिकरण सदस्यांनी पाहणी केल्यानंतर अंतिम निर्णय होणार आहे.\nमेट्रो-३ प्रकल्पाच्या कारशेडसाठी गोरेगाव पूर्व येथील आरे संकुलातील साडेतीन हजार वृक्ष बाधित होणार आहेत. यापैकी २२३८ झाडे तोडण्याचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला शिवसेनेने विरोध दर्शविला होता. परंतु महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणामध्ये तज्ज्ञांचा समावेश नसल्यामुळे उच्च न्यायालयाने आॅक्टोबर २०१८ पासून प्राधिकरणाला कोणताही निर्णय घेण्यास मनाई केली होती. विकासकामांचे अनेक प्रस्ताव बराच काळ रखडले होते.\nन्यायालयाच्या आदेशानुसार पाच तज्ज्ञांची नियुक्ती केल्यामुळे दहा महिन्यांनंतर वृक्ष प्राधिकरणाची पहिली बैठक मंगळवारी घेण्यात आली. मेट्रो कारशेडसाठी वृक्ष तोडण्याच्या प्रस्तावाला असलेला विरोध शिवसेनेने कायम ठेवल्यामुळे यावर वादळी चर्चा झाली. हजारो झाडांची कत्तल करू देणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने बैठकीत घेतली.\nआरे संकुलातील हजारो झाडे तोडण्याबाबत पालिकेने मुंबईकरांकडून हरकती-सूचना मागवल्या होत्या. तब्बल ८० हजार तक्रारी-सूचना प्राप्त झाल्या.\nया तक्रारींबाबत पालिकेने काय निर्णय घेतला तक्रार-सूचनांना काय उत्तर दिले तक्रार-सूचनांना काय उत्तर दिले पालिकेच्या उत्तराने तक्रारदारांचे समाधान झाले का पालिकेच्या उत्तराने तक्रारदारांचे समाधान झाले का तज्ज्ञांचे मत याबाबत लेखी माहिती पुढील बैठकीत प्रशासनाने सादर करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.\nमुंबईत कारशेडसाठी पर्यायी जागा उपलब्ध असताना आरेमधील जागेचाच अट्टहास का या ठिकाणच्या २७ ���दिवासी पाड्यांचे पुनवर्सन कुठे करणार, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n...अन् रुग्णवाहिकेत झाला ३३ हजार बाळांचा जन्म\n२९, ३०, ३१ ऑगस्टला भरतीमुळे मुंबापुरीची तुंबापुरी होण्याची भीती\nप्राप्तिकर विभागाचे ओबेरॉय रियल्टी, इन्फ्रा प्रोजेक्ट्सवर छापे; गृहप्रकल्पाच्या विक्रीत गैरव्यवहाराचे संशय\nपोलीस उपनिरीक्षकांचे आठवड्याभरात ‘मेगा प्रमोशन’; पावणेदोन वर्षांपासून पदोन्नती रखडल्याने घेतला निर्णय\nनागपूरच्या मेट्रो स्टेशनवर बेवारस टिफिनबॉक्स\n'सायबर धोक्याच्या प्रतिबंधासाठी विद्यार्थ्यांनी ‘सायबर सुरक्षादूत’ व्हावे'\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nपक्षाच्या ‘यू-टर्न’मुळे मनसैनिक संभ्रमात; ईडीच्या कार्यालयाकडे फिरकू नका - राज ठाकरे\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/amp/category/maharashtra-news/", "date_download": "2019-08-20T22:34:27Z", "digest": "sha1:S2FEVUVL2UMLJWA3IASKNYEI5HOJBZPF", "length": 2444, "nlines": 45, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "महाराष्ट्र | MCN", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nMaharashtra Budget 2018 : विकासाची गाडी चांद्याहून बांद्याला सुधीरभाऊंच्या मदतीने केसरकरांची करामत\nज्येष्ठ काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे मुंबईत निधन\nराज्यावर ४ लाख १३ हजार को��ींचे कर्ज : मुनगंटीवार\nदेशात रस्तेनिर्मितीचे सर्वाधिक काम महाराष्ट्रात – नितीन गडकरी\nराज्याच्या शेतीची प्रकृती नाजूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-congress-president-issue-201815", "date_download": "2019-08-20T22:58:56Z", "digest": "sha1:JX7TZWTEPEQZANER6GTOAURYNYNOAM5B", "length": 11359, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mumbai Congress president issue मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा तोडगा सुटता सुटेना ! | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर रविवार, ऑगस्ट 18, 2019\nमुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा तोडगा सुटता सुटेना \nबुधवार, 24 जुलै 2019\nमिलींद देवरा यांनी मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदावर कोणाला नियुक्त करायचे हा प्रश्‍न श्रेष्ठींसमोर आहे.\nमुंबई : मिलींद देवरा यांनी मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदावर कोणाला नियुक्त करायचे हा प्रश्‍न श्रेष्ठींसमोर आहे.\nमुंबई अध्यक्षपद आणि विधानसभा निवडणूकीसाठी समिती करायची का या देवरा यांच्या प्रस्तावावर कॉग्रेस हायकमांड ऑगस्ट महिन्यापर्संत निर्णय घेणार असल्याचे समजते.\nदेवरा यांना अध्यक्षपदावर कायम ठेवत तीन समिती सदस्य नियुक्त करण्याबाबत दिल्लीत हालचाली सुरू आहेत.\nएकनाथ गायकवाड, हुसेन दलवाई यासह तीन जणांचा समितीत समावेश होण्याची शक्‍यता असली तरी मुंबई अध्यक्षपदाचा तोडगा अद्याप निघाला नाही.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n'गांधी-नेहरू कुटुंब हा ब्रँड'\nकोलकता : गांधी-नेहरू कुटुंब हा \"ब्रँड' असल्याने त्याबाहेरील व्यक्तीला काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करणे अत्यंत अवघड जाऊ शकते, असे मत काँग्रेस नेते...\n'राहुल-प्रियांकाचा रक्षाबंधनाचा फोटो दाखवा अन् बक्षिस मिळवा'\nभोपाळ : रक्षाबंधनचा सण गुरुवार (ता.15) साजरा करण्यात आला. त्यानंतर आता भाजपचे आमदार विश्वास सारंग यांनी मध्य प्रदेश आणि काँग्रेसवर टीका केली. ते...\nकाँग्रेसच्या आमदार शिवसेनेच्या गळाला\nनाशिक : काँग्रेसच्या इगतपुरी मतदारसंघाच्या आमदार निर्मला गावित शिवसेनेच्या संपर्कात आहेत. सलग दोन वर्षे आमदार असलेल्या गावित यांनी मतदारसंघाच्या...\nसोनियांची निवड अन् काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीस गती\nकाँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा सोनिया गांधी यांच्या हाती सुपूर्त करण्याचा निर्णय काँग्रेसच्या नेतृत्वाने घेतल्या���े, आता महाराष्ट्रातील...\nवंचितची ताकद वाढणार; आणखी एक मोठा पक्ष सोबत येणार\nमुंबई : लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने राज्यात आपली ताकद दाखवली होती. प्रकाश आंबेडकर आणि हैदराबादच्या ओवैसी बंधू यांच्या नेतृत्वाखालील वंचित...\n'ती' म्हणते महापौरांनी माझा विनयभंग केलाच नाही (व्हिडीओ)\nमुंबई : “महापौर विश्वनाथ महाडेश्वर सरांनी माझा हात पिरगळला नाही. त्यांनी माझा विनयभंग केलेलाच नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/health/these-5-diseases-happen-women-due-undergarments/", "date_download": "2019-08-21T00:32:22Z", "digest": "sha1:Y4MV5RIIQN5NJUHGWL7CJUONMELEQW62", "length": 34514, "nlines": 420, "source_domain": "www.lokmat.com", "title": "These 5 Diseases Happen To Women Due To Undergarments | 'या' 5 गंभीर समस्यांसाठी महिलांचे अंडरगारमेंट्स ठरतात कारणीभूत... | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहि��्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\n'या' 5 गंभीर समस्यांसाठी महिलांचे अंडरगारमेंट्स ठरतात कारणीभूत...\n'या' 5 गंभीर समस्यांसाठी महिलांचे अंडरगारमेंट्स ठरतात कारणीभ���त...\nअंडरगारमेंट्स म्हटलं की, महिलांमध्ये थोडीशी भिती, थोडीशी लाज असते. एवढचं नाहीतर अनेक महिला आपले अंडरगारमेंट्स धुतल्यानंतर व्यवस्थित उन्हामध्ये सुकवूही शकत नाही. अनेक महिला तर घराच्या एखाद्या कोपऱ्यात जिथे कोणीही जाणार नाही किंवा पटकन कोणाच्या नजरेत येणार नाही अशा ठिकाणी वाळत घालतात.\n'या' 5 गंभीर समस्यांसाठी महिलांचे अंडरगारमेंट्स ठरतात कारणीभूत...\n'या' 5 गंभीर समस्यांसाठी महिलांचे अंडरगारमेंट्स ठरतात कारणीभूत...\n'या' 5 गंभीर समस्यांसाठी महिलांचे अंडरगारमेंट्स ठरतात कारणीभूत...\n'या' 5 गंभीर समस्यांसाठी महिलांचे अंडरगारमेंट्स ठरतात कारणीभूत...\n'या' 5 गंभीर समस्यांसाठी महिलांचे अंडरगारमेंट्स ठरतात कारणीभूत...\n'या' 5 गंभीर समस्यांसाठी महिलांचे अंडरगारमेंट्स ठरतात कारणीभूत...\nअंडरगारमेंट्स म्हटलं की, महिलांमध्ये थोडीशी भिती, थोडीशी लाज असते. एवढचं नाहीतर अनेक महिला आपले अंडरगारमेंट्स धुतल्यानंतर व्यवस्थित उन्हामध्ये सुकवूही शकत नाही. अनेक महिला तर घराच्या एखाद्या कोपऱ्यात जिथे कोणीही जाणार नाही किंवा पटकन कोणाच्या नजरेत येणार नाही अशा ठिकाणी वाळत घालतात. पण असं करून महिला आरोग्याच्या अनेक समस्यांना आमंत्रणच देत असतात. अंडरगारमेंट्स जर व्यवस्थित स्वच्छ केले नाहीत आणि व्यवस्थित कोरडे केले नाहीत तर ते अनेक आजारांना आमंत्रण देतात. पावसाळ्यामध्ये ही समस्या आणखी गंभीर होते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही समस्यांबाबत सांगणार आहोत, ज्या अंडरगारमेंट्समुळे उद्भवतात.\nसामान्यतः ही समस्या यूरिमध्ये उद्भवते. पण याचं मुख्य कारण हायजीन न राखणं हेच असतं. जर तुमचे अंडरगारमेंट्स व्यवस्थित स्वच्छ आणि कोरडे केलेले नसतील तर यूटीआय इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. बॅक्टेरियामुळे पसरणारा हा आजार अत्यंत घातक असतो. या आजारापासून बचाव करण्यासाठी योग्य पद्धतीने अंडरगारमेंट्स स्वच्छ करा आणि व्यवस्थित उन्हामध्ये स्वच्छ करा.\nपुरूषांपेक्षा महिलांमध्ये संक्रमणाचा धोका अधिक असतो. त्यामुळे त्यांना आरोग्याबाबात जास्त जागरूक राहण्याची गरज असते. महिलांच्या व्हजायनामध्ये होणारं इन्फेक्शन गर्भाशयाच्या रोगांना आमंत्रण देऊ शकतं. अनेकदा संक्रमण फर्टीलिटीला प्रभावित करणारं असतं.\nत्वचेवर होणाऱ्या संक्रमणाचं मुख्य कारण हायजीनकडे केलेल�� दुर्लक्षं हेच असतं. जर कपडे ओले राहत असतील तर इन्फेक्शनचा धोका अनेक पटिंनी वाढतो. व्हजायनाच्या आजूबाजूची त्वचा अत्यंत नाजूक असते. त्यामुळे तिथे स्किन इन्फेक्शन लगेच होते.\nखाज किंवा चट्टे येणं\nत्वचेच्या आजारांमध्ये खाज आणि त्वचेवर चट्टे येणं यांसारख्या समस्यांचाही समावेश होतो. एकदा या समस्या उद्भवल्या तर ठिक होण्यासाठी फार वेळ लागतो. याव्यतिरिक्त खाजेची समस्या फार वेगाने वाढते आणि दुर्लक्षं केलं तर गंभीर रूप धारण करते.\nकदाचित तुम्हाला हे कळल्यावर आश्चर्य वाटेल की, किडनीचे आजार होण्यासही अनेकदा अंडरगारमेंट्स कारणीभूत ठरतात. परंतु, यामागील कारण म्हणजे, एखादं बॅक्टेरिअल इन्फेक्शन. जेव्हा हे इन्फेक्शन होतं, त्यावेळी लिव्हर आणि किडनीवर सर्वात आधी परिणाम दिसून येतात. त्यामुले किडनी स्टोनही होऊ शकतात.\nटिप : वरील सर्व समस्या या केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दाव करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगली असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nझोपेशी संबंधित 'या' आजाराने वाढतो कॅन्सरचा धोका\nकीटकनाशक फवारणीतून विषबाधेवर यंत्रणा सतर्क\nपुरामुळे तब्बल पंधरा दिवसांनी चांदोरी आरोग्य केंद्रातून सेवा\nअंतर्वस्त्रांच्या विक्रीत घट आणि जागतिक मंदी याचा परस्पर संबंध \nतिहेरी तलाकविरोधी कायद्यानंतरही उत्तर प्रदेशात महिलांची फरफट कायम\nअँटिमायक्रोबिअल रेजिस्टन्सचा वाढता धोका\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nझोपेशी संबंधित 'या' आजाराने वाढतो कॅन्सरचा धोका\nआता घामामुळे समजणार तुमच्या शरीरातील समस्या; जाणून घ्या सविस्तर\nतुमच्या चुकीच्या सवयी पायांसाठी ठरतात घातक; असा द्या आराम\n'ही' आहेत सायलेन्ट हार्ट अटॅकची लक्षणं; अजिबात दुर्लक्षं करू नका\nवाढलेल्या वजनाची आता चिंता सोडा, 'या' सोप्या ६ टिप्स करतील कमाल\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीन�� केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम��हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://adisjournal.com/8-varshanche-charitra/", "date_download": "2019-08-20T23:31:10Z", "digest": "sha1:P6QVDHWNFQISSLS2DECCSWSMZYEYNKPQ", "length": 8625, "nlines": 79, "source_domain": "adisjournal.com", "title": "८ वर्षाचे चरित्र.... ~ Adi's Journal", "raw_content": "\nअसेच अवचित.. काही चारोळ्या…\nअसेच अवचित.. काही चारोळ्या…\nया लेखाच्या सुरुवातीलाच मला प्रांजळ पणे सांगावे वाटते कि मला कोणावरही वैयाक्क्तिक टीका करायची इच्छा नाही. पण लिखित स्वरुपात काही समोर आले म्हणून हे लिहावे वाटले. आज काही पुस्तके मागवावीत म्हणून इंटरनेटवर शोधात होतो, अचानक पणे पुस्तक समोर आले ते श्री राहुल गांधी यांच्या चरित्राचे. त्यांनी कार्य केले यात वाद नाही, सन २००८ पासून ते लोकसभेचे सदस्य आहेत. साहजिकपणे त्यांनी त्यांच्या मतदारसंघात काम केले असेलच. शिवाय कोंग्रेस पक्षाचे युवा नेते आहेत, शिवाय कार्यकारी मंडळात मनाच्या आणि प्रतिष्ठेच्या पदावर आहेत.\nत्यांच्याबद्दल पुस्तक लिहिले जावे याबद्दल माझे काही म्हणणे नाही पण सन २००८ ते २०१२ या केवळ ४ – ६ वर्षांच्या कार्यावर चरित्रलेखन करणे कितपत योग्य वाटते राहुल यांच्या मातोश्रींचे चारित्र्य लिहिले तर ते निश्चितच योग्य ठरेल कारण आज त्या इतके वर्ष भारतीय राजकारणात सक्रीय आहेत आणि राजीवजींचा वारसा अगदी समर्थपणे पेलत आहेत. अनुभव समृद्ध अशी कारकीर्द आहे.\nचरित्र लेखनासाठी किमान १५ – २० वर्षांची कारकीर्द असावी असे माझे वय्यक्तिक मत आहे. या कालावधीत चरित्रनायकाच्या मातांना निश्चित दिशा मिळालेली असते. ठळकपणे दिसतील अशी गुणवैशिष्ठे समोर आलेली असतात. कारकीर्दीमध्ये ठोस असे काही कमावलेले असते. मैलाचे दगड पार केले जातात. आज राहुल गांधी तरुण आहेत. अजून खूप वर्ष कारकीर्द बाकी आहे. निश्चित ते काही खास कार्य करतील. पण या आधीच चरित्र लिहिले तर नंतरच्या कार्याला न्याय मिळणार नाही. आत्ता लिहिलेले चरित्र चूक आहे अथवा त्यात काही कमतरता आहे अशातला भाग नाही पण पुढे होणाऱ्या घटना अत्यंत महत्व असू शकते, भारत राष्ट्राच्या दृष्टीनी. राहुल गांधींच्या कारकीर्दीच्या दृष्टीनी. आज राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून बघितले जाते. त्यांच्या भविष्यातील त्या कार्याची दखल कशी घेणार.\nचरित्र लिहिले याबद्दल आक्षेप नाही पण लेखकांनी प्रकाशन करण्यासाठी थोडे थांब���यला हवे होते. कदाचित अजून काही महत्वाचे घटनाक्रम त्यात आले असते. भारतीय राजकारणाला मिळणाऱ्या काही अजून वळणांचा उल्लेख त्यात आला असता. अजून काही वर्षांनी पुन्हा चरित्र लेखनाचा लेखकाचा त्रास वाचला असता. आणि आपल्याला एक परिपूर्ण जीवनालेख दाखवणारे उत्तम चरित्र वाचायला मिळाले असते.\nNext Postतू क्यों समज़े ना…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/amp/nepal-plane-crash/", "date_download": "2019-08-20T23:18:09Z", "digest": "sha1:REEBP3L5EIDI5RXBUE4U7ERWFNG3CPKU", "length": 4918, "nlines": 56, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं! | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nकाठमांडू : नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये बांगलादेशच्या यूएस-बांग्ला या खासगी प्रवासी विमानाला अपघात झाला. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर रनवेवर उतरताना विमान कोसळलं.\nलँडिगच्या वेळी विमान रनवेच्या बाजूने झुकलं आणि तेव्हाच त्यात आग लागली. यानंतर ते जवळच्या फुटबॉल ग्राऊंडमध्ये पडलं. स्थानिक मीडियानुसार, सोमवारी दुपारी हा अपघात झाला. विमान ढाक्याहून काठमांडूला येत होतं. हे विमान दुपारी 2 वाजून 20 मिनिटांनी लँड करणार होतं.\nविमान कोसळलं त्यावेळी त्यात 67 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्स होते, असं विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. 17 जखमींना आतापर्यंत वाचवण्यात आलं असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.नेपाळी सैन्याकडूनही बचाव कार्य सुरु आहे, असं पर्यटन मंत्रालयाचे सचिव सुरेश आचार्य यांनी सांगितलं.\nतांत्रिक बिघाडामुळे विमानाचा अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे. दुर्घटनेनंतर विमानतळ बंद करण्यात आलं आहे.\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\nबिल गेट्सना मागे टाकत ही व्यक्ती ठरली जगात सर्वात श्रीमंत\nमुंबई विमानतळ जगातील एक नंबर\nसोमालिया बॉम्बस्फोटानं हादरलं, 18 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी\n६८ व्यावर्षी इमरान खान लाहोरमध्ये तिस-यांदा केला निकाह\nमोदींची केली नक्कल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प\nतंत्रज्ञानामुळे अर्थकारणाला वेगवान दिशा-Narendra Modi@WEF\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/irrigation-scam-in-nagpur-15-people-including-four-officers-12-officers-and-others-have-been-booked/", "date_download": "2019-08-20T23:29:09Z", "digest": "sha1:THM6S46DM5Q6NSLK66IU7ZPSAPM2VDSE", "length": 17780, "nlines": 228, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "सिंचन घोटाळा : नागपुरात चार प्रकल्पातील, 12 अधिकाऱ्यांसह 15 जणांवर गुन्हे दाखल. | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Maharashtra/Nagpur/सिंचन घोटाळा : नागपुरात चार प्रकल्पातील, 12 अधिकाऱ्यांसह 15 जणांवर गुन्हे दाखल.\nसिंचन घोटाळा : नागपुरात चार प्रकल्पातील, 12 अधिकाऱ्यांसह 15 जणांवर गुन्हे दाखल.\nसिंचन घोटाळा प्रकरणी आणखी चार प्रकरणात १५ तत्कालीन अधिकारी आणि कंत्राटदारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत...\n0 551 1 मिनिट वाचा\nविदर्भातील सिंचन घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प आणि मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेच्या कंत्राटांमधील अनियमिततांबाबत आणखी चार गुन्हे दाखल केले आहेत. या चार प्रकरणांमध्ये तब्बल १२ अधिकाऱ्यांसह एकूण १५ जणांवर गुन्हे दाखल केल्याबद्दल सरकार आपली पाठ थोपटू पाहत असले तरीही तत्कालीन जलसंपदा मंत्री आणि ‘मर्जीतल्या ठेकेदारांना’ मात्र अभय दिल्याचे स्पष्ट होत आहे. एकीकडे कोकण पाटबंधारे विकास महामंडळातील प्रकल्पांमध्ये झालेल्या नियमभंग आणि अनियमिततेबाबत ठेकेदाराविरोधात गुन्हे दाखल करून आरोपपत्रे दाखल केलेली असतानाच विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळातील गुन्ह्यांमध्ये भाजपशी संबंधित ठेकेदारांची नावे नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.\nएसीबीकडून सध्या विदर्भ पाटबंधारे विकास महामंडाळांतर्गत येणाऱ्या गोसेखुर्द व अन्य प्रकल्पांमधील घोटाळ्यांची चौकशी सुरू आहे. मंगळवारी एसीबीने गोसेखुर्द प्रकल्पातील मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेच्या नवतळा, मेटेपार, चि���लापार शाखा कालव्याचे मातीकाम, बांधकाम आणि अस्तरीकरणाचे काम, गोसेखुर्द डाव्या कालव्याच्या पहिल्या दहा किलोमीटर टप्प्याचे मातीकाम आणि बांधकाम, मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेच्या वडाळा शाखा कालव्याचे मातीकाम, बांधकाम आणि अस्तरीकरणाचे काम, गोसेखुर्दच्या उजव्या कालव्यावरील घोडाझरी शाखा कालव्याचे अस्तरणीकरण या कामांच्या निविदा प्रक्रियेतील घोटाळ्यांसंदर्भात हे गुन्हे दाखल झाले आहेत.\nनियमबाह्य अद्यावतीकरण करून निविदांचे मूल्य वाढविणे, निम्न स्तरावर निविदा अद्यावतीकरणास मंजुरी, अपात्र कंत्राटदारास गैरमार्गाने पात्र ठरविणे, निविदा मिळण्यास पात्र ठरलेल्या कंत्राटदाराने प्रतिस्पर्धी कंत्राटदाराच्या बयाणा रकमेचे डिमांड ड्राफ्ट देऊन प्रक्रियेत संगनमत करणे, संयुक्त उपक्रम कंपनीची नोंदणी झाली नसताना अशा कंत्राटदारास निविदा प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी देण्याचे प्रकार एसीबीच्या तपासात उघड झाले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अोएसडी राहिलेले संजय खोलापूरकर यांच्यावरही यातील घोडाझरी कालव्याच्या निविदा प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत. खोलापूरकर यांच्याविरुद्ध यापूर्वीही एका प्रकरणात गुन्हा दाखल आहे.\nमंगळवारी विरोधकांनी काढलेल्या हल्लाबोल मोर्चाला उत्तर म्हणून राज्य सरकारने हे चार गुन्हे नोंदवत विरोधकांना इशारा दिल्याची चर्चा रंगली असली तरी चारही गुन्ह्यांमधून माजी जलसंपदा मंत्री आणि मर्जीतील ठेकेदारांना मात्र वगळले आहे. विरोधात असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्याविरुद्ध रान उठवले होते.\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे तत्कालीन कार्यकारी संचालक दे. पा. शिर्के, रो. मा. लांडगे, कार्यकारी अभियंता उमाशंकर पर्वते, दशरथ बोरीकर, वसंत गोन्नाडे, ललित इंगळे, मुख्य अभियंता सो. रा. सूर्यवंशी, विभागीय लेखाधिकारी सी.टी. जिभकाटे, धनराज नंदागवळी, गुरुदास मांडवकर, अधीक्षक अभियंता डी. डी. पोहेकर, संजय खोलापूरकर. नागपूरच्या एम.जी. भांगडिया फर्मचे आममुखत्यारपत्रधारक फिरदोस पठाण, मे. श्रीनिवास कन्स्ट्रक्शन कंपनी आणि आर. बलरामी रेड्डी या संयुक्त उपक्रम कंपनीचे रामी रेड्डी श्रीनिवासुला रेड्डी, व्यवस्थापकीय भागिदार बी. व्ही. रामाराव.\nभाजपचे आमदार मित���श भांगडिया दोन प्रकल्पांचे कंत्राटदार असून त्यांनाही अभय देण्यात आले आहे. याउलट एकसारखे आरोप असतानाही कोकण पाटबंधारे विकास महामंडळातील बाळगंगा आणि कोंढाणे प्रकल्पातील कंत्राटदार निसार खत्री यांच्याविरोधात मात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nलग्नाच्या काही तास आधीच तरूणीची गळफास आत्महत्या .\nहॉटेल आणि रेस्टॉरंट पाण्याची बाटली MRP चं बंधन नाही जास्त दराने विकू शकतात .\nसतीश चतुर्वेदी काँग्रेसमधून बडतर्फ\nनागपुरात १८८ कोटी रुपयांचा संरक्षण हब\nनागपूरमध्ये व्यापाऱ्याकडे काम करणाऱ्या अकाऊंटंटचा खून\nअमरावती मार्गावर वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू .\nअमरावती मार्गावर वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://adisjournal.com/niraj/", "date_download": "2019-08-20T22:35:39Z", "digest": "sha1:DXMCUWYPY3WSVDMZXZZEEBPWFL54O3DK", "length": 7243, "nlines": 76, "source_domain": "adisjournal.com", "title": "नीरज - मनाच्या कोपऱ्यातला ~ Adi's Journal", "raw_content": "\nअसेच अवचित.. काही चारोळ्या…\nअसेच अवचित.. काही चारोळ्या…\nनीरज – मनाच्या कोपऱ्यातला\nकुठल्या आठवणी कधी जाग्या होतील सांगता येत नाही. वास्तविक शाळेच्या दिवसातल्या लक्षावधी आठवणी मनात दाटून आल्या पण मन स्थिरावलं ते शनिवार वर. शनिवारी आम्हा मित्रांचं ठरलेलं काम. नीरज��ा जाऊन शाळेत जाण्यासाठी उठवायचं. त्या ६ वर्षांत नीरज शनिवारी आपणहून आधी उठल्याच मला आठवत नाही. आम्ही सगळे मित्र त्यासाठी जास्त लवकर उठायचो. आवरून सावरून सायकली पिटाळत त्याच्या घरी हजर.\nवर जाऊन महाराजांना उठवायचं. त्याचा आवारे पर्यंत आम्ही सगळे मित्र खुर्च्यांमध्ये पेंगत उरलेली झोप वसूल करायचो. मग काकूंनी दिलेलं गरम गरम दुध पिऊन आमची टोळी बाहेर पडायची. सुरवातीची वर्ष बस नी अन नंतर सायकलींवर. शाळेत जाण्याच्या अनेक आठवणींची रंगच या नंतर मनात आली.\nअजूनही आठवतात ते उंच काका. ते बस थांब्यावर दिसले की आमची टोळी खुश. आमच्या घरून शाळेपर्यंत जायला रिक्षाला ३ रुपये पडायचे न बस ला १ रुपया. आम्हा ६ लोकांना उंच काका त्यांच्या रिक्षातून फक्त १ रुपयात थेट शाळेपर्यंत सोडायचे. पुढे ८-९ वी मध्ये सायकल हातात आली आणि उंच काकांची रिक्षा शाळेच्या प्रवासातून बाद झाली.\n१० वी मध्ये तर सगळीकडे सायकल वाऱ्या. पाहते ६ पासूनच क्लास असायचे. घमंडी मॅडम चा संस्कृत क्लास म्हणजे घरचीच शिकवणी असल्यासारखी असायची. क्लास नंतर तिथेच डबा खाण, गच्चीत फुटबॉल खेळणं, काय विचारू नका. नंतरचे इंग्लिश गणिताचे क्लास मात्र क्लास सारखेच व्हायचे. मग दिवसभराची शाळा उरकून घरी पोचायला संध्याकाळचे ६ वाजणार. १० वी संपली आणि सगळ्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या. तरी भेटी गाठी अजूनही चालूच आहेत. पण नीरज नी खूपच वेगळी वाट धरली. कधीही परत न भेटण्याची. सोबत देऊन गेला त्या या सगळ्या हृद्य आठवणी कायम बरोबर बाळगण्यासाठी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/vijay-shankar-suffers-injury-while-batting-in-the-nets/", "date_download": "2019-08-20T23:37:52Z", "digest": "sha1:RVUMPJQ2XC72VENRWTD56CVG2LY5Y2RE", "length": 6394, "nlines": 112, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "vijay Shankar suffers injury while batting in the nets", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nवर्ल्डकपच्या आधीच भारताचा महत्त्वाचा खेळाडू जखमी\nयेत्या 30 मे क्रिकेट वर्ल्डकपला सुरूवात होणार आहे. वर्ल्डकपला अवघे काही दिवस बाकी असतानाच, आता भारताचा महत्त्वाचा खेळाडू जखमी झाला आहे.\nभारतीय संघात अनपेक्षितरित्या स्थान मिळालेला अष्टपैलु खेळाडू विजय शंकर हा शुक्रवारी सराव करताना जखमी झाला आहे. शंकर सरावादरम्यान महेंद्रसिंग धोनी आणइ हार्दिक पांड्या यां���्यासोबत सराव करत होता. त्यावेळी त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. त्याच्या या दुखापतीमुळं प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांच्या चिंता वाढल्या आहेत.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nविजय शंकरच्या या दुखापतीसंदर्भात बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.\nआत्मचिंतनासाठी आता हिमालयात जावं, शिवसेनेचा विरोधकांना सल्ला\n‘आत्ताचा विरोधी पक्ष हा भ्रष्टाचारी आणि मूर्ख’\n…नाही तर मराठा समाज वंचित आघाडीसोबत जाईल – हर्षवर्धन जाधव\nगुजरातच्या सूरत येथे इमारतीमध्ये लागलेल्या आगीत 21 मुलांचा मृत्यू\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nवंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममध्ये फूट \nमनमोहन सिंग यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड\nविधानसभा निवडणुकीसाठी वंचितच्या मुंबईतील…\n‘भारतीय कायदा म्हणजे प्रकाश…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=verdict&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Averdict", "date_download": "2019-08-20T23:33:05Z", "digest": "sha1:M2EHMQ5IGBYUZIBDWIUJTY2FR5CTXT2D", "length": 6015, "nlines": 113, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (4) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (4) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (4) Apply बातम्या filter\nसरकारनामा (4) Apply सरकारनामा filter\nसर्वोच्च%20न्यायालय (2) Apply सर्वोच्च%20न्यायालय filter\nआधार%20कार्ड (1) Apply आधार%20कार्ड filter\nउच्च%20न्यायालय (1) Apply उच्च%20न्यायालय filter\nकुलभूषण%20जाधव (1) Apply कुलभूषण%20जाधव filter\nखासदार (1) Apply खासदार filter\nदेवेंद्र%20फडणवीस (1) Apply देवेंद्र%20फडणवीस filter\nध्वनिप्रदूषण (1) Apply ध्वनिप्रदूषण filter\nप्रदूषण (1) Apply प्रदूषण filter\nमोबाईल (1) Apply मोबाईल filter\nसाउंड%20सिस्टिम (1) Apply साउंड%20सिस्टिम filter\nकुलभूषण जाधव यांच्या खटल्याचे वास्तव | Facts of Kulbhushan Jadav case\nVideo of कुलभूषण जाधव यांच्या खटल्याचे वास्तव | Facts of Kulbhushan Jadav case\nकुलभूषण जाधव यांच्या खटल्याचे वास्तव\nकुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालय (आयसीजे) आज (बुधवार) निकाल देण्याची शक्‍यता आहे. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पथक...\nआधार कार्ड वैधच, मात्र अटी आणि शर्ती लागू..\nVideo of आधार कार्ड वैधच, मात्र अटी आणि शर्ती लागू..\n‘आधार’कार्ड सुरक्षित; ‘आधार’मुळे गरीबांना बळ मिळालं - सर्वोच्च न्यायालय\n‘आधार’च्या बाबतीत नागरिकांची वैयक्तिक माहिती सुरक्षित राखण्यासाठी पुरेशी उपाययोजना असल्याचे आज सुप्रीम कोर्टाने निकालात म्हटले...\nDJ बंदी कायम ठेवल्यानं पुण्यात विसर्जन न करण्याचा काही मंडळांचा निर्णय\nपुणे : उच्च न्यायालयाने \"स्पीकर'वरील बंदी कायम ठेवल्याने पुण्यातील काही गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभागी न होण्याचा आणि...\nसमलैंगिकतेवरील सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे संपूर्ण देशाच लक्ष\nसमलैंगिकतेवरील सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे संपूर्ण देशाच लक्ष लागलंय. कलम 377 संबंधीच्या या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://davabindu.wordpress.com/2017/03/", "date_download": "2019-08-20T23:58:53Z", "digest": "sha1:C33U3KOXXRUWXHRPJB76YSD5T6FCMLVF", "length": 5480, "nlines": 110, "source_domain": "davabindu.wordpress.com", "title": "March | 2017 | davabindu दवबिंदू", "raw_content": "\nविचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\n“ते करूच आपण…पण आता सगळ्यात महत्वाचं …सिद्धार्थकडून सगळी स्टोरी ऐकायची आहे…आज दिवसभरात काय,काय घडलं आणि त्याला त्या खोलीत काय, काय मिळालं, पुढे जाण्याचा काही क्लू मिळाला का, सगळंच….” “आणि ईशी, … Continue reading →\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/cm-devendra-fadnavis-allegations-on-congress-over-indu-mill-land/", "date_download": "2019-08-20T22:27:46Z", "digest": "sha1:AZB4UHKC5OFK3GAXI6ULOTIZE3G6AGI6", "length": 6637, "nlines": 115, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "'काँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती'", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\n‘काँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती’\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडप करायची होती. त्यामुळेच केंद्रात आणि राज्यात त्या पक्षाचं सरकार असतानाही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा प्रश्न सुटू शकला नाही, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर केला.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जमीन देण्याच्या मानसिकतेत तत्कालिन काँग्रेस सरकार नव्हते. काँग्रेस सरकार फक्त घोषणा करत होतं. दुसरीकडं भाजपा सरकार मात्र कृतीवर विश्वास ठेवत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nभाजपात जाणार नाही, आघाडीने तिकीट दिले तर ठीक नाहीतर अपक्षच – सुजय विखे पाटील\n‘डान्सबार पुन्हा सुरू करणार्‍या भाजप सरकारला घुंगरू भेट देणार’\nबीडच्या स्वयंघोषित गृहमंत्र्यांना हे पद आणि कुठलीच जबाबदारी झेपत नाही – धनंजय मुंडे\nफडणवीस बापट यांचा राजीनामा घेणार की यांनाही ‘क्लीन चीट’ देणार\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nपंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष…\nआदित्य ठाकरेंनी कोल्हापुरातील पूरग्रस्त भागाची…\nविधानसभा निवडणुकीसाठी वंचितच्या मुंबईतील…\nमनमोहन सिंग यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/there-one-step-left-flow-rankala-water-205326", "date_download": "2019-08-20T22:47:01Z", "digest": "sha1:IKXMFYUQY7FZOTSHHTHRRXWCTQLH5DCA", "length": 13725, "nlines": 200, "source_domain": "www.esakal.com", "title": "There is one step left to flow the Rankala water रंकाळ्याचे पाणी बाहेर वाहण्यास एक पायरी बाकी | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nरंकाळ्याचे पाणी बाहेर वाहण्यास एक पायरी बाकी\nमंगळवार, 6 ऑगस्ट 2019\nकोल्हापूर - वाऱ्याच्या वेगाने रंकाळ्याच्या काठाला धडकणाऱ्या लाटा, पाणी आता बाहेर पडते की, नंतर पडते, याकडे लोकांचे लागलेले लक्ष आणि दुपारीच रंकाळा तलावावर झालेली तोबा गर्दी, यामुळे रंकाळाकाठी उत्साहाला आज अक्षरक्षः उधाण आले.\nकोल्हापूर - वाऱ्याच्या वेगाने रंकाळ्याच्या काठाला धडकणाऱ्या लाटा, पाणी आता बाहेर पडते की, नंतर पडते, याकडे लोकांचे लागलेले लक्ष आणि दुपारीच रंकाळा तलावावर झालेली तोबा गर्दी, यामुळे रंकाळाकाठी उत्साहाला आज अक्षरक्षः उधाण आले.\nदुपारनंतर पावसाची संततधार जशी वाढत गेली. तसे रंकाळ्याच्या लाटांनी रौद्र रूप धारण केले. चहूबाजूंनी तलाव तूंडूंब भरून गेला. राजघाट, पांढरा घाड, पद्माराजे उद्यानासमोरील घाट, तांबट कमानीच्या परिसरात पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली. संध्यामठ बुडण्यासाठी केवळ दोन ते तीन फूटांचेच अंतर राहिले.\n26 जुलै 2005 ला रात्री साडेनऊच्या सुमाराल रंकाळा भरून वाहिला होता. रंकाळा टॉवरच्या बाजूने धबधब्यासारखे पाणी कोसळले होते. आज पावसाचा जोर पाहता रंकाळा आज ओंलाडणार अशी अटकळ बांधली गेली. व्हॉटअऍपवरून मेसेज फिरले. दुपारी एक ते चार यावेळेत काठाला जत्रेचे स्वरूप आले.\nउत्साही तरूणांनी पाण्यात उडी घेऊन पोहण्याचा आनंद लुटला. तीनच्या सुमारास राजघाटावर लाटा धडकू लागल्या. पांढरा घाट, राजघाटावर अशीच स्थिती राहिली. पाणी ओलांडल्याच्या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अनेकजण इच्छुक होते. परताळ्याच्या बाजूने पाण्याला वाट करून दिल्याने मागील बाजूनेही पाणी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत होते. भर पावसात मोबाईलवर अनेकांनी सेल्पीचा आनंद लुटला. लहान मुलांपासून महिला. मुले, मुलांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. जुना राजवाडा पोलिस सातत्याने पाणी वाढल्याचे सांगून लोकांना मागे हटण्याचा इशारा देत होते. काही राजघाटावर दोर बांधून लोकांना तेथे येण्यास मनाई केली\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nयंदा पूरग्रस्तांसाठी मदतीची हंडी\nमुंबई - दहीहंडी उत्सवातून मिळणाऱ्या बक्षिसांच्या रकमेतील जास्तीत जास्त भाग गोविंदा पथकांकडून सांगली,...\nपुणे : सध्या बाजारात साठवणुकीतील कांदा विक्रीसाठी दाखल होत आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्यामुळे मागील आठ दिवसांत कांद्याच्या भावात वाढ झाली आहे....\nमुंबई : दहीहंडी बक्षिसांची रक्कम देणार पूरग्रस्तांना\nमुंबई : दहीहंडी उत्सवातून मिळणाऱ्या बक्षिसांतील रकमेचा जास्तीत जास्त भाग गोविंदा पथके सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे,...\nस्वाभिमानी शेतकरी संघटना 'या' मागण्यासाठी करणार आंदोलन\nकोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी मंगळवारी (ता. 28) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी...\nVideo : संभाजी राजे यांना मदत ही भीक का वाटावी\nमुंबई: बोरिवलीमधील रिक्षावाले, फेरीवाले, मोच��, किरकोळ व्यावसायिक, सामान्य नागरिकांनी आपापल्या कुवतीनुसार 10, 50, 100 रुपये देऊन जमा केलेला निधी...\nयुवक कॉंग्रेसच्या 5 हजार स्वयंसेवकांचे कृष्णा काठच्या 38 गावांमध्ये श्रमदान\nनाशिक ः कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पूराने हाहाःकार उडवून दिल्यानंतर युवक कॉंग्रेसचे पाच हजार स्वयंसेवक पूरग्रस्तांच्या मदतीला धावून गेले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/hazardous-mumbai-pune-speeding-road-203099", "date_download": "2019-08-20T23:43:10Z", "digest": "sha1:D3N32HMJMGVJEE4KVB7AXI5DHZ5O6D64", "length": 12754, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "Hazardous Mumbai-Pune speeding road प्रवाशांनो सावधान! मुंबई-पुणे द्रुतगती प्रवास धोकादायक | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\n मुंबई-पुणे द्रुतगती प्रवास धोकादायक\nसोमवार, 29 जुलै 2019\n- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटात आडोशी बोगद्यानजीक द्रुतगती मार्गावर 'शोल्डर लेन' खचली आहे.\n- द्रुतगती मार्ग व लगतचा भराव यादरम्यान मोठी भेग पडल्याने अपघाताबरोबर द्रुतगती मार्गासही धोका निर्माण झाला आहे.\n- लोणावळा,खंडाळ्यासह घाटादरम्यान मोठा पाऊस पडत आहे.\nलोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटात आडोशी बोगद्यानजीक द्रुतगती मार्गावर 'शोल्डर लेन' खचली आहे. द्रुतगती मार्ग व लगतचा भराव यादरम्यान मोठी भेग पडल्याने अपघाताबरोबर द्रुतगती मार्गासही धोका निर्माण झाला आहे. लोणावळा,खंडाळ्यासह घाटादरम्यान मोठा पाऊस पडत आहे.\nगेल्या आठवड्यात आडोशी बोगद्याजवळ दरडी कोसळण्याच्या लागोपाठ दोन घटना घडल्या आहे. बोरघाटात शेकडो कोटी रुपये खर्च करुनही दरडींचा धोका आहे. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेने येताना आडोशी बोगद्यालगत द्रुतगती मार्गालगत शोल्डर लेन दरम्यान मोठी भेग पडली असल्याने मार्गास धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर आडोशीनजीक काही ठिकाणी द्रुतगती मार्गास तडे गेले आहे.\nआयआरबी कंपनीच्या वतीने तात्पुरती डागडुजी केली असली तरी याठिकाणी वाहनचालकांचे नियंत्रण सुटुन अपघातांचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान आडोशी बोगद्यानजीक द्रुतगती मार्गास पडलेल्या फटीमुळे धोका निर्माण झाल्याने याठिकाणची आयआरबी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकाश्‍मीरमध्ये शिक्षणाची गंगा पोचविणार\nपुणे - जम्मू-काश्‍मीरमधील ३७० कलम रद्द झाल्यानंतर या राज्याबरोबर मैत्रीचा बंध अधिक दृढ करण्यासाठी पुण्यातील शिक्षण संस्था पुढाकार घेऊ पाहत आहेत....\nझेडपीच्या स्थायी समितीमध्ये अंकिता सर्वांत तरुण सदस्या\nपुणे - माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांची जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सदस्यपदी एकमताने निवड होण्याचा मार्ग...\nतळेगाव स्टेशन - केंद्रीय राखीव पोलिस दलामधील (सीआरपीएफ) भरतीसाठी राज्यभरातून आलेल्या उमेदवारांची वर्षानुवर्षे निवाऱ्याअभावी हेळसांड सुरू आहे....\nअँबेसिडर बनल्या पांढरा हत्ती\nपुणे - महापालिकेतील पदाधिकारी, अधिकाऱ्यांमध्ये अद्याप अँबेसिडर मोटारीची क्रेझ आहे. दुसरी मोटार उपलब्ध असेल तरी ते आवर्जून अँबेसिडर मागून घेतात. आता...\nदहीहंडी उत्सवामध्ये ९८३ मंडळे\nपुणे - आगामी दहीहंडी उत्सवामध्ये यंदा शहराच्या विविध भागांमधील ९८३ मंडळे सहभाग घेणार आहेत. मंडळांनी दहीहंडी उत्सव आनंदात साजरा करावा; परंतु...\nविद्यार्थ्यांना मिळणार वाहतूक भत्ता\nनागपूर : राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळांचे समायोजन मोठ्या शाळेमध्ये करण्याचे शिक्षण परिषदेने ठरविण्यात आले. याअंतर्गत घरापासून एक किलोमीटर दूरवरील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेट��ंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/news/shantanu-goyal-now-pmc-add-commi/", "date_download": "2019-08-20T23:49:51Z", "digest": "sha1:ED52KY4PDX3FKZDGHB2ZSVVLJ37YD7SJ", "length": 8394, "nlines": 59, "source_domain": "mymarathi.net", "title": "राजेंद्र निंबाळकरांच्या जागेवर शंतनू गोयल महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदावर .. - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome News राजेंद्र निंबाळकरांच्या जागेवर शंतनू गोयल महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदावर ..\nराजेंद्र निंबाळकरांच्या जागेवर शंतनू गोयल महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदावर ..\nमुंबई : पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शंतनू गोयल यांची बदली करण्यात आली.भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) कार्यरत असलेल्याराज्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आज करण्यात आल्या. यामध्ये गोयल यांचा समावेश आहे. गोयल हे २०१२ च्या बॅचचे अधिकारी असून ते भंडारा येथे येण्यापूर्वी नागपूर महापालिकेत अतिरिक्त आयुक्त होते .त्यांनी आपल्या प्रशासकीय कारकिर्दीची सुरुवात चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील उपविभागीय अधिकारी या पडा पासून केली .\nयाशिवाय सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी एस. आर. दौंड यांची कोकण विभागाच्या विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. कामगार आयुक्त आर. आर. जाधव यांची मत्स आयुक्तपदी बदली झाली. याशिवाय अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. नवी मुंबईचे महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची कामगार आयुक्तपदी, मुंबई येथे बदली करण्यात आली.\nतसेच ��ात पडताळणी समितीचे अध्यक्ष यू.ए. जाधव यांची पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीपदी बदली झाली आहे.\nपीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स संघाचा बाद फेरीत प्रवेश\nआता सरपंचही घेणार… मंत्री, आमदारांप्रमाणे पद आणि गोपनियतेची शपथ\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nचंद्रयान-2 ने पार केला मोठा टप्पा; चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यात यशस्वी, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार\nभारतात घुसले आयएसआय एजंट्ससह 4 पाकिस्तानी दहशतवादी, देशभर हायअलर्ट जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-onion-growers-prefer-indur-market-jalgaon-maharashtra-4113", "date_download": "2019-08-20T23:38:22Z", "digest": "sha1:YNOTMOEVUFIY2TYNTHA5577AAZRK5P3B", "length": 16625, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, onion growers prefer indur market, jalgaon, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजळगाव, धुळ्यातील कांदा उत्पादकांची पसंती इंदूरच्या घाऊक बाजाराला\nजळगाव, धुळ्यातील कांदा उत्पादकांची पसंती इंदूरच्या घाऊक बाजाराला\nबुधवार, 20 डिसेंबर 2017\nधुळे ः धुळेसह जळगाव जिल्ह्यातील कांदा उत्पादक कांदा विक्रीसाठी इंदूरच्या (मध्य प्रदेश) घाऊक बाजाराला पसंती देत आहेत. सध्या इंदूर येथे कांद्याला सरासरी साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळत आहेत. खानदेशात पिंपळनेर (ता. साक्री, जि. धुळे), चाळ��सगाव (जि. जळगाव), धुळे, अडावद (ता. चोपडा) येथे सरासरी साडेतीन हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर आहेत.\nधुळे ः धुळेसह जळगाव जिल्ह्यातील कांदा उत्पादक कांदा विक्रीसाठी इंदूरच्या (मध्य प्रदेश) घाऊक बाजाराला पसंती देत आहेत. सध्या इंदूर येथे कांद्याला सरासरी साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळत आहेत. खानदेशात पिंपळनेर (ता. साक्री, जि. धुळे), चाळीसगाव (जि. जळगाव), धुळे, अडावद (ता. चोपडा) येथे सरासरी साडेतीन हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर आहेत.\nधुळ्यासह शिरपूर, शिंदखेडा, चोपडा, शहादा, यावल या तालुक्‍यांमधील शेतकऱ्यांना इंदूर जाण्यासाठी चौपदरी महामार्ग आहे. धुळे किंवा यावल, चोपडा, शहादा येथून सकाळी कांदा घेऊन ट्रक किंवा इतर मालवाहूने शेतकरी निघाले तर सायंकाळपर्यंत पोचतात. सुमारे सात ते आठ तास लागतात. याशिवाय लिलाव होऊन लागलीच काही पैसे रोखीने उर्वरित पैसे आरटीजीएसने तेथील अडतदार शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा करीत आहेत. शिवाय दरही धुळे, अडावद येथील कांदा बाजाराच्या तुलनेत अधिक मिळत असल्याने शेतकरी तेथील बाजाराला पसंती देत आहेत, अशी माहिती मिळाली.\nसध्या धुळे व अडावद येथील बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली आहे. मध्यंतरी आवकेत वाढ व साठवणुकीला जागा नसल्याने धुळे येथील बाजार समिती एक दिवस बंद ठेवण्याची वेळ आली होती. लिलाव बंद होते. धुळे जिल्ह्यात कापडणे, न्याहळोद, जापी आदी भागांत कांदा लागवड बऱ्यापैकी आहे. तर यावलमध्ये किनगाव, डांभुर्णी, साकळी भागांत लागवड चांगली झाली आहे. चोपडामध्ये अडावद, सुटकार, वर्डी, माचले भागांत लागवड असून, शहादामध्ये जयनगर, काकर्दा, नांदरखेडा, प्रकाशा भागांत लागवडीचे क्षेत्र बरे आहे.\nधुळे, अडावद, पिंपळनेर, चाळीसगाव येथील कांदा बाजार महत्त्वाचा असला, तरी कांद्याला तीन दर आहेत. लहान, मध्यम व मोठा, अशी प्रतवारी ठरवून दर दिले जात आहेत. सध्या आवक कमी असली तरी दर स्थिर आहेत. परंतु तीन दर परवडत नसल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये आहेत.\nकिरकोळ बाजारात कांद्याला किमान ४० रुपये प्रतिकिलो दर आहे. ग्राहकांना कांदा महाग वाटत असला तरी शेतकऱ्यांकडून दिवाळीच्या वेळेस कवडीमोल दरात म्हणजेच ५०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटलने घेतलेला कांदा आता ग्राहकांना चढ्या दरात दिला जात असल्याचे चित्र आहे. शासनाने कांदा व्याप���ऱ्यांची साठवणूक व लुबाडणूक याकडे लक्ष दिले पाहिजे, असे शेतकरी संघटनेचे आत्माराम पाटील (कापडणे, ता. धुळे) यांनी म्हटले आहे.\nधुळे जळगाव मध्य प्रदेश कांदा\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nखानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...\nनाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...\nनांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....\nपुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...\nकुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...\nरासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीत...\nमुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...\nअकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...\nकऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा : महापुरामुळे...\nगडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...\nजळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...\nतणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...\nनगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...\nपूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...\nसंत्रा फळपिकावरी�� तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....\nनत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...\nडाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...\nजळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/national/indian-army-foiled-major-infiltration-attempt-terrorists-backed-pakistan-army-uri-sector/", "date_download": "2019-08-21T00:33:28Z", "digest": "sha1:JYVVF37FB7UOFK22JSAWPPXI2AREDZKW", "length": 31731, "nlines": 410, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Indian Army Foiled A Major Infiltration Attempt Of Terrorists Backed By The Pakistan Army In The Uri Sector | उरीमध्ये दहशतवादी घुसवण्याचा ना'पाक' इरादा लष्करानं पाडला हाणून | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nउरीमध्ये दहशतवादी घुसवण्याचा ना'पाक' इरादा लष्करानं पाडला हाणून\nउरीमध्ये दहशतवादी घुसवण्याचा ना'पाक' इरादा लष्करानं पाडला हाणून\nभारताच्या सुरक्षा जवानांच्या चोख व्यवस्थेमुळे पाकिस्तानचे हे मनसुबे उधळले जात आहेत.\nउरीमध्ये दहशतवादी घुसवण्याचा ना'पाक' इरादा लष्करानं पाडला हाणून\nनवी दिल्लीः केंद्रातल्या मोदी सरकारनं जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 रद्द करत त्याचं जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्��देशात विभाजन केले. या प्रकारानंतर पाकिस्तान सैरभैर झाला असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताविरोधात गरळ ओकत आहे. त्यातच आता पाकिस्तान भारतात दहशतवादी घुसवण्याचा प्रयत्न करतोय. जेणेकरून जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा हिंसाचार घडवता येईल. परंतु भारताच्या सुरक्षा जवानांच्या चोख व्यवस्थेमुळे पाकिस्तानचे हे मनसुबे उधळले जात आहेत.\nभारतीय लष्कराच्या मते, पाकिस्तानी सेनेनं मंगळवारी रात्री दहशतवादी घुसवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. काश्मीरमधल्या उरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. त्यांना भारतात घुसवण्यासाठी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. पाकिस्तानची सेना दहशतवाद्यांना एक गट भारतात घुसवण्याच्या प्रयत्नात असून, जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा त्यांना हिंसाचार माजवायचा आहे. परंतु भारताच्या सतर्क सुरक्षा व्यवस्थेमुळे पाकिस्तानचे हे इरादे धुळीस मिळाले आहेत.\nभारतीय लष्कर हाय अलर्टवर आहे. पाकिस्तानशी कोणत्याही आघाडीवर लढण्यास भारतीय लष्कर सज्ज आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान घातपात करण्याची शक्यता असल्यानं भारतीय लष्करानं भारत-पाक नियंत्रण रेषेवरची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. जम्मूतल्या बऱ्याच जिल्ह्यांत पोलीस सतर्क आहेत. जम्मू शहरात कडक तपासणी करण्यात येत आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nTerror AttackJammu Kashmirदहशतवादी हल्लाजम्मू-काश्मीर\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\n...तर अशा लोकांना तुडवलं पाहिजे; केंद्रीय गृहराज्यमंत्री किशन रेड्डी यांचे आक्रमक विधान\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताच्या एका जवानाला वीरमरण\nटवाळखोरांकडून सुरक्षा जवानांना अपशब्द; काश्मीरातील हेल्पलाइन नंबरवर पाकमधून आले कॉल्स\nएमआयटी,सिंबायोसिस जम्मू-काश्मिरमध्ये जाण्यास इच्छुक\nयेडीयुरप्पा यांच्या मंत्रिमंडळावरून कर्नाटक भाजपमध्ये प्रचंड नाराजी\nराजीव गांधी यांना देशभरात आदरांजली; सद्भावना दिनानिमित्त विविध कार्यक्रम\n‘पूर्वीच्या मंदिराच्या जागीच मशीद बांधली हेच सत्य’\nप्रियंवदा बिर्लांच्या संपत्तीचा वाद १५ वर्षांनंतरही कोर��टात\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/saptarang-shriram-pawar-write-maharashtra-politics-article-204562", "date_download": "2019-08-20T22:58:39Z", "digest": "sha1:5CHFNHF2KMWXZFHDFK2VR3MRNU5NFDBN", "length": 47453, "nlines": 213, "source_domain": "www.esakal.com", "title": "saptarang shriram pawar write maharashtra politics article गळती आणि भरती... (श्रीराम पवार) | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, ऑगस्ट 19, 2019\nगळती आणि भरती... (श्रीराम पवार)\nरविवार, 4 ऑगस्ट 2019\nकाँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधले तालेवार नेते आपल्याकडं ओढून घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे काही नेते सध्या ओव्हरटाईम करताना दिसताहेत. विधानसभेच्या निवडणुका आता तोंडावर आल्या असून, येत्या ऑक्टोबरमध्ये नवी विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर ही सगळी ‘गळती’ आणि ‘भरती’ सुरू आहे.\nकाँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधले तालेवार नेते आपल्याकडं ओढून घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे काही नेते सध्या ओव्हरटाईम करताना दिसताहेत. विधानसभेच्या निवडणुका आता तोंडावर आल्या असून, येत्या ऑक्टोबरमध्ये नवी विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर ही सगळी ‘गळती’ आणि ‘भरती’ सुरू आहे.\nभाजपला पुढच्या काळातही आपली सत्ता तर टिकवायची आहेच; शिवाय, जमेल तेवढा विरोधातला अवकाश आकसेल अशी व्यवस्थाही करायची आहे. याचा सोपा मार्ग म्हणजे, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या सुभेदारांना गळाला लावणं. खरं तर याची सुरवात लोकसभा निवडणुकीच्या आधीच झाली होती. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर या प्रक्रियेला वेग आला. या पक्षांचे शिलेदार भाजपच्या किंवा शिवसेनेच्या गळाला लागत आहेत, याचं अत्यंत स्पष्ट कारण म्हणजे लोकसभेच्या निकालानंतर राज्यात युतीचं पारड जड दिसत आहे...\nज्या भारतीय जनता पक्षाला एकेकाळी युतीमध्ये वाट्याला आल���ल्या जागांवरही उमेदवार शोधून आणावे लागत होते आणि अशा उमेदवारांची ओळख मतदारसंघाला करून देतानाही धडपडावं लागत होतं तिथं प्रवेशासाठी राज्यातील तालेवार राजकारण्यांच्या रांगा लागल्या आहेत आणि जे सत्तेत बसण्यासाठीच अस्तित्वात असल्यासारखा व्यवहार करत होते त्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधून गळतीचा लोंढा सुरू झाला आहे. हे राज्यातील बदलत्या राजकीय ताकदीचं निदर्शक आहे. केवळ पाच वर्षांचा सत्ताविरह राज्यातील काँग्रेसप्रवाहाला विकलांग करतो आणि पाच वर्षांचं सत्तेचं टॉनिक भाजपला आणि साथीला शिवसेनेलाही अनिवार्य आश्रयस्थान बनवतं हा चमत्कार मऱ्हाटदेशी दिसायला लागला. या पक्षांतरांमध्ये विचार, भूमिका शोधणं व्यर्थ. आहे तो उघडा व्यवहार. आज देण्याची क्षमता युतीमध्ये आहे म्हणून राजकीय स्थलांतरितांची तिकडं गर्दी आहे. याचं एक कारण, सुभेदारांच्या जिवावर राजकारण करताना भूमिका, विचारांच्या आधारे पक्षबांधणीकडं काँग्रेस, राष्ट्रावादी काँग्रेसचं दुर्लक्ष झालं यातही शोधता येईल.\nमहाराष्ट्रात निवडणुकीचे पडघम वाजायला लागले आहेत. ऑक्‍टोबरमध्ये कोणत्याही स्थितीत नवी विधानसभा आकाराला यावी लागेल. साहजिकच त्याआधी निवडणुका होतील त्यादृष्टीनं सारे राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्यात भाजपचे नेते ओव्हरटाईम करताना दिसताहेत. त्यांना सत्ता टिकवायची तर आहेच; पण जमेल तेवढा विरोधातला अवकाश आकसेल अशी व्यवस्थाही करायची आहे. याच सोपा मार्ग म्हणजे, या दोन पक्षांतल्या सुभेदारांना गळाला लावणं. याची सुरवात तर लोकसभा निवडणुकीच्या आधी झालीच होती. या प्रक्रियेला लोकसभेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर वेग आला. या पक्षांचे शिलेदार भाजपच्या किंवा शिवसेनेच्या गळाला लागत आहेत. याचं अत्यंत स्पष्ट कारण म्हणजे लोकसभेच्या निकालानंतर राज्यात युतीचं पारड जड दिसतं आहे.\nतिथं निवडून येण्याची शक्‍यता अधिक त्याहीपेक्षा सत्तेत राहण्याची शक्‍यता अधिक. या वारं पाहून शीड लावणाऱ्या बलदंडांचं आपापल्या मतदारसंघांत वजन आहेच. मुद्दा केवळ आमदार व्हायचा नाही तर पुढं सत्तेत वाटा मिळायचाही असतो. नाही मिळाला तर निदान आपली संस्थानं टिकावीत, त्यांवर टांच येऊ नये इतकी तरी अपेक्षा असतेच. तिथं आजघडीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रे���पेक्षा युती या मंडळींना लाभाची वाटते. राज्यात सुरू झालेल्या नव्या ‘आयाराम-गयाराम सत्रा’चं सूत्र हेच आहे. यात कुणी विचार, कार्यक्रम, पक्षनिष्ठा, धोरणं शोधत बसू नये. तशीही ही मंडळी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होती तेव्हाही ती फार काही तत्त्‍व, धोरणं आणि विचारांसाठी होती असंही मानायचं कारण नाही. बहुतेकांची त्यांच्या त्यांच्या भागात संस्थांची संस्थानं तयार झाली आहेत. त्यावर राज्याच्या सत्तेची छत्रछाया नसेल तर भरभक्कम दिसणारी संस्थानं ही ‘डोलारा’ बनतात हेही मागच्या पाच वर्षांत दिसलं आहे. साहजिकच अस्तित्व टिकवणं, सत्तेच्या उबेला राहणं, काहींच्या बाबतीतं आपलं तर करिअर झालं; आता पोराबाळांना मार्गाला लावू या हीच कारणं दिसताहेत. अर्थात यासाठी केवळ या पक्षबदलूंना किंवा त्यांना प्रवेश देणाऱ्या\nभाजप-शिवसेनेला दोष देण्यात अर्थ नाही. प्रचलित राजकीय रीतीप्रमाणचं हे पक्ष वागताहेत. त्यांच्याकडून काही वेगळी अपेक्षा ठेवण्याचं कारण नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता नसली तरी ज्यांना पक्षानं भरभरून दिलं त्यांनी तरी पक्षासोबतच राहावं अशी संस्कृती विकसित करता आली नाही हेही वास्तव आहे. कितीही बोचरं असलं तरी ते स्वीकारल्याखेरीज सध्याच्या कोंडीतून बाहेर पडणं कठीण आहे. पक्षबांधणीकडं दुर्लक्ष करून सुभेदारांना बळ देण्याचं राजकारण त्यांना या वळणावर घेऊन आलं आहे.\nही पक्षांतरं निवडणुकीच्या तोंडावर का होताहेत आणि इनकमिंग युतीकडंच का होतंय याचं उत्तर, सत्ता पुन्हा येईल हा आत्मविश्‍वास आघाडीपेक्षा युतीला अधिक असण्यात आहे. भाजपचे नेते २२० पासून सर्वच जागा जिंकण्यापर्यंतचे दावे करताहेत. त्यातला अतिरंजित भाग सोडला तरी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधलं कुणी सत्तेपर्यंत जाण्याचाही दावा करत नाही. वारं कुठल्या दिशेनं वाहत आहे हे सांगायला ही स्थिती पुरेशी आहे, म्हणूनच या वाऱ्याचा अंदाज घेत पक्ष सोडण्याचा सपाटा सुरू झाला आहे. देशात निर्विवादपणे भाजपनं सत्ता हाती घेतल्यानंतर पाठोपाठ कर्नाटकात आडवाटेनं का असेना कमळ फुलवलं आणि गोव्यात दोन तृतीयांश काँग्रेस भाजपवासी झाल्यानं तिथलं सरकारही बळकट झालं. मध्य प्रदेश, राजस्थानातही हाच प्रयोग लावला जाऊ शकतो. भाजपचा हा विजयरथ जोरात सुरू असतानाच काँग्रेस पुरती ढ���पाळलेली आहे. कर्नाटकात निदान डी. के. शिवकुमार यांच्यासारखा नेता लढायची जिगर तरी दाखवत होता. कर्नाटकात निर्विवाद सत्ता मिळवता आली नसली तरी सिद्धरामय्या यांची पकड संपलेली नाही. इतर काही राज्यांत मात्र काँग्रेसच्या अस्तित्वाचाच प्रश्‍न तयार होतो आहे. यात प्रमुख राज्य महाराष्ट्र. या राज्यात सत्ता होती तोवर पक्षातील गटबाजी, एकमेकांची आणि सत्तेतल्या भागीदारांची कोंडी हे सारं खपून गेलं. आता पुन्हा सत्ता मिळण्याची खात्री नाही असं वातावरण तयार होऊ लागलं तसं सत्तेसाठीच जमलेला गोतावळा दाही दिशा उधळायला लागला आहे. त्यांना रोखावं असं वजन असणारं नेतृत्व केंद्रातच नाही. राज्यात तर नेतृत्वाच्या नावे अवघा आनंदच. काँग्रेसच्या पोटातून बाहेर पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही पक्षांतराचा हा विकार चिकटला आहे. मुळातच या पक्षात निवडून येण्याची क्षमता दाखवणाऱ्यांचं एकत्रीकरण झालं होतं. यातील अनेकांना केवळ निवडून येऊन भागत नाही, त्यांना सत्तेत राहणंही अनिवार्य असतं. नाहीतर निवडून येण्याची क्षमता ज्यातून तयार झाली त्यावरच गंडांतर यायचा धोकाही असतो. साहजिकच जिथं सत्तेच्या संरक्षणाची अधिक खात्री तिकडं जाणं शहाणपणाचं बनतं. त्याचं प्रत्यंतर निवडणुकीच्या तोंडावर या दोन्ही पक्षांचे अनेक शिलेदार कुटुंबकबिल्यासह राजकीयदृष्ट्या शत्रुपक्षात डेरेदाखल व्हायला लागले त्यातून येतं.\nयातल्या अनेकांना कालपर्यंत भाजप हा पक्ष ‘दुर्गुणांचं आगर’ वाटत होता. त्यांना आता भाजपमध्येच भवितव्य दिसायला लागलं आहे. ज्यांच्या घराणेशाहीवर, कारभारावर टीका करताना भाजपवाले थकत नव्हते आणि त्यांच्याकडं बोट दाखवूनच ‘आम्ही वेगळे आहोत’ असं सांगत होते, ते नग शोधून शोधून भाजपमध्ये भरती करणं हा या पक्षाला वाढीचा मार्ग वाटतो. हे सारंच सत्तारंगी रंगलेल्यांचं कीर्तन आहे. आधी ही मंडळी जिथं म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होती तिथंही काही वेगळं नव्हतंच. तिथं सत्ता मिळण्याची शक्‍यता अधिक होती तोवर सारं ठीक होतं. आता ती दिसेनाशी झाल्यानंतर सत्तेशिवाय ज्यांचं चालतच नाही ते सैरभैर होणं स्वाभाविकच. विरोधी पक्षनेताच सत्ताधाऱ्यांना सामील होण्यात मग आक्रीत उरत नाही. ज्यांच्या घरात शक्‍य ती सारी पदं सत्ताकाळात दिली गेली त्यांना पक्ष सोडताना काही वाटत नाही. पक्षाच्या घसरणीच्या दिवसांत पक्ष सोडून देणं ही पदं, सत्ता किंवा आणखी कशासाठी तरी केलेली तडजोडच असते. जोवर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडं देण्यासारखं काही होतं तोवर ही मंडळी तिथं आनंदात होती. यातील अनेकांची आपापल्या भागातील ताकद त्यांनी उभ्या केलेल्या संस्था, नेटवर्क यात आहे आणि त्यात पक्षाची, पक्षाच्या नेत्याची ताकद मिसळली की निवडून येता येतं, संस्थांची साखळी उभी करता येते. त्या भागाचे जणू आपणच तारणहार असल्यासारखा व्यवहार करता येतो हेच तर गणित होतं. दुसरीकडं काँग्रेस असो की राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी तरी कधी आपल्या कार्यकर्त्यांना विचारांची मात्रा द्यायची काही व्यवस्था केली\nज्याची ताकद त्याला सोबत घेऊन अशांची बेरीज करणं यालाच राजकारण म्हणावं हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटचालीचं सूत्र दिसेल. जन्मानंतर पहिल्याच निवडणुकीत सत्ता मिळणं हे राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठंच यश होतं, तसंच अशी सत्ता टिकवण्यासाठी त्या यशातील वाटेकरी असलेल्या तालेवारांशी तडजोडी करत राहणं हे दुखणंही होतं. याचा परिणाम सारेच सत्तारंगी रंगलेले राहिले. पक्षबांधणीसाठी वेळ कुणालाच नव्हता. काँग्रेसमध्ये कधीकाळी पक्षाच्या जिल्हाध्यक्षाचा वट आमदार-खासदारांपेक्षा अधिक असायचा. आता काँग्रेस असो की राष्ट्रवादी काँग्रेस, पक्षातल्या पदांची अवस्था काय हे जगजाहीर आहे. ही पदं बहुधा ‘पदराला खार’च बनतात. सुभेदारांचा आणि मनसबदारांचा पक्ष असं स्वरूप आल्यानंतर थोडं अपयश दिसायला लागलं की या मंडळींची पळापळ होण्यात आश्‍चर्य उरत नाही. याचं कारण, ‘पक्षबांधणी’ या अर्थानं फारसं काही झालंच नाही. या पक्षांनी कधीतरी प्रामणिकपणे आत्मपरीक्षण करायलाच हवं. खरंच पक्षबांधणीसाठी पक्षानं, नेत्यांनी काय केलं, कोणता कार्यक्रम राबवला, विचारांचा जागर कधी, किती वेळा झाला सर्वोच्च नेत्यांनी भाषण करावं आणि तीच री गावगन्ना पुढाऱ्यांनी ओढत राहावी सर्वोच्च नेत्यांनी भाषण करावं आणि तीच री गावगन्ना पुढाऱ्यांनी ओढत राहावी यापलीकडं जे खरंच अभ्यास वगैरे करतात, विचारांची लढाई करू इच्छितात त्यांचं स्थान पक्षात वळचणीलाच. याचं कारण, त्यांच्यामागं अर्थसत्ता नाही. ‘निवडून येण्याची क्षमता’ नावाचं प्रकरण त्यांना वाढू देत नाही. ज्यांच्याकडं ही क्षमता आ���े म्हणजे महामूर पैसा खर्चायची ताकद आहे, माणसं गोळा करायची ताकद आहे, मतदान करून घ्यायचं सामर्थ्य आहे त्याला निवडून आल्यानंतर पक्षाशी बांधील राहिलंच पाहिजे असं वाटतच नाही.\nअशांना तिकीट देणं हा पक्षात एक आमदार, एक खासदार वाढवण्यासाठी झालेला करारच असतो. या मंडळींची संस्थानं कितीही बळकट असली तरी निवडणुकीत पक्षाचं चिन्ह लागतंच, ते पक्षानं पुरवावं इतकीच त्यांची अपेक्षा. ही असली व्यवस्था सत्तेचं दाणापाणी ठीक सुरू आहे तोवर भरभक्कम दिसते. याच मंडळींना त्या भागातले ‘बुरुज’ वगैरे म्हणण्याची प्रथा असते. हे बुरुज मुळातच पोकळ असतात. कारण, त्यात विचारांचं भरीवपण कधी नसतं. मग लाट आली की ते वाहून जातात. नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी पक्ष सोडणं हे लोकशाहीत अगदीच वावडं मानायचं कारण नाही. खरंच\nविचारपरिवर्तन घडलं तर, पक्षात मोठा अन्याय झाला तर किंवा\nपक्षनेत्याच्या भूमिकांशी गंभीर मतभेद तयार झाले तर पक्षांतरही समर्थनीय असू शकतं. मात्र, सध्याच्या लाटेत यांतलं काही औषधाला तरी दिसतं का इथं स्पष्टपणे केवळ आणि केवळ पदं आणि सत्तेची संधी एवढाच मुद्दा उरतो..\nया पक्ष बदलणाऱ्यांकडं कर्तृत्व नाही असं अजिबात नाही. ते त्यांनी यापूर्वी सिद्ध केलं आहे. अनेकांनी आपापल्या भागात ज्याला विकास म्हणतात तो करायचा प्रयत्न तरी केला आहे. मात्र, कसलाच निश्चित विचार नसेल तर असे कितीही बलदंड पक्षात असले तरी पक्षाचा ‘कुंभमेळा’ बनतो. तो कधी तरी उठणारच असतो. तसा तो बनू द्यायचा नसेल तर ठोस कार्यक्रम आणि विचारांवर आधारलेलं संघटन गरजेचं असतं. भले ते पराभूत झालं तरी पुनःपुन्हा उभं राहायची क्षमता दाखवतं. असलं काही राष्ट्रवादी काँग्रेसला उभं करता आलेलं नाही. काँग्रेसकडं होतं; पण त्याची त्या पक्षातल्या तालेवारांनी वाट लावली. ‘वडील मंत्री असतील तर मुलगा आमदार-खासदार, गेलाबाजार जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, नाहीतर जिल्हा बॅंकेचा अध्यक्ष तरी असलाच पाहिजे’ हे जणू ठरूनच गेल्यासारखं झालं होतं. नेता, त्याची पत्नी, मुलं, मुली, सुना हे सगळे कुठं तरी सत्तेत हवेत किंवा यांचं वजन पक्षासाठी सतरंज्या उचलणाऱ्यांपेक्षा अधिक हवं. या प्रकारची रचना कोसळणं अनिवार्य आहे. ती कोसळते आहे याचं या पक्षांनी खरं तर स्वागत करायला हवं. ते करताना असल्या रचनेला यापुढं थारा न देण्याची काळजीही घ्यायला हवी आणि त्याची सुरवात सर्वोच्च पातळीवरूनच करायला हवी. काँग्रेसमध्ये राहुल गांधींनी अध्यक्षपद सोडलं आणि ‘दुसरा कुणी गांधी त्यासाठी विचारात घेऊ नका’ असं सांगताच पक्षाची सैरभैर अवस्था होते हे पक्षसंघटन पांगळं झाल्याचं लक्षण आहे. नेत्यांनी मतांच्या झोळ्या भरायच्या आणि त्याबदल्यात नेत्यांबद्दलच्या निष्ठेचं प्रदर्शन करत आपापली संस्थानं उबवत राहायची या रचेनतला हा दोष आहे. भाजपच्या कार्यपद्धतीवर कितीही टीका केली तरी एकापाठोपाठ एक पक्षाचे अध्यक्ष घराणेदार परंपरेखेरीज पुढं आले, त्यांना येऊ दिलं गेलं. काही चालले, काही नाही चालले. तरीसुद्धा ही प्रक्रिया थांबली नाही, हे पक्षानं मिळवलेलं यशच नव्हे काय त्याच बळावर आता सत्तेची मखरं सजली आहेत.\nया पक्षांतरांमधून एक गोष्ट उघड होते ती म्हणेज जोवर नेता, पक्ष सत्तेची चव देऊ शकतो तोवर सुभेदार नेतृत्व मान्य करतील. यात त्यांची दीर्घ काळ कळ सोसायची तयारी नाही, क्षमताही नाही. कधीकाळी काँग्रेसनं त्या काळातील विरोधी पक्षांना असंच काखेत मारायचा प्रयत्न केला होता. तत्कालीन अनेक विरोधी नेते काँग्रेसवासी झाले तेव्हा काँग्रेसची सत्ता सर्वंकष होती. सत्तेत राहायचं तर काँग्रेसवासी होणं अनिवार्य होतं, त्या काळात जे या मोहापासून दूर राहत काम करत राहिले ते बहुतांश प्रतिष्ठा टिकवून राहिले; पण सत्तेत राहिले नाहीत. दुसरीकडं शांतपणे बांधणी करत, आलेली प्रत्येक संधी बळ वाढवण्यासाठी वापरणारा भाजपसारखा पक्ष नरेंद्र मोदींचं नेतृत्व, अमित शहांची बांधणी आणि जोडीला काँग्रेसमधील बेबंदशाही या जोरावर पूर्वाश्रमीच्या काँग्रेससारखा सर्वंकष सत्ताधीश बनतो आहे. काँग्रेसच्या अव्वल काळातल्या पक्षांतराचं वर्णन ‘दीड आण्याची गांधीटोपी चढवली की बन गया काँग्रेसी आदमी’ असं केलं गेलं होतं. आता चक्र उलटलं आहे. भाजपचं उपरणं घेतलं की किंवा ‘शिवबंधन’ नावाचा शिवसेनेचा धागा बांधला की जन्माचा काँग्रेसवाला हा भाजपवाला किंवा शिवसैनिक बनून जातो, याचं या पक्षांत हयात घालवणाऱ्यांनाही वैषम्य वाटतच असेल. कारण, नगर काय, सातारा काय किंवा ठाणे काय, इथून झालेली आयात थेट सत्तेच्या पदांची दावेदारच आहे. त्यांना द्यायला युतीकडं पदं आहेत हे खरंच; पण ती वर्षानुवर्षं याच भागात याच मंडळींशी झुंजत पक्ष वाढवणाऱ्यांना न मिळता या ऐनव��ळी येणाऱ्यांना मिळणार हेही उघड आहे.\nया सगळ्या पक्षातंरानंतर भाजपचीच ‘काँग्रेस’ होते आहे का अशीही चर्चा सुरू झाली असून ती स्वाभाविकही आहे. ज्यांच्या विरोधात त्या त्या भागात जाऊन भाषणं ठोकली तेच आता पक्षाचे त्या त्या भागातले नेते, उमेदवार होणार असतील तर आधीच्या भूमिकांना काय अर्थ उरतो इतक्‍या मोठ्या प्रमाणातील आयातीचा परिणाम मूळ भाजपवर किती आणि काय होईल हे स्पष्ट व्हायला काही काळ जावा लागेल. दुसरीकडं भाजप हा केडरबेस्ड् पक्ष असल्याचं सांगितलं जातं. यात अचानक आलेल्या ‘स्थलांतरित पक्ष्यां’चं करायचं काय हा प्रश्‍न असायला हवा. मात्र, तसा तो नाही याचं कारण केडरबेस्ड् असणं आणि कार्यकर्ते घडवण्याची प्रक्रिया वगैरे सारं ठीक असलं तरी जिथं मुद्दा सत्तेचा येतो तिथं असल्या सोवळ्यांना अर्थ नसतो. हेच भाजपच्या उदार आश्रयामागचं कारण आहे. निवडणूक युती एकत्र लढवेल याची खात्री असली तरी आणि शिवसेना-भाजपला सत्तेत येण्याचीही कितीही खात्री असली तरी युतीतलं थोरलं-धाकटं कोण यावरून दंड थोपटण्याचं काम सुरूच आहे. यात निवडून येण्यात उपयुक्त जितके अधिक नग सोबत तितकं बरं हा व्यावहारिक भागही या ‘मेगाभरती’मागं असू शकतो. शेवटी, ज्याची संख्या अधिक तो सरकारचं नेतृत्व करणार. मग ही संख्यावाढ आयातीनं झाली तर काय बिघडतं इतक्‍या मोठ्या प्रमाणातील आयातीचा परिणाम मूळ भाजपवर किती आणि काय होईल हे स्पष्ट व्हायला काही काळ जावा लागेल. दुसरीकडं भाजप हा केडरबेस्ड् पक्ष असल्याचं सांगितलं जातं. यात अचानक आलेल्या ‘स्थलांतरित पक्ष्यां’चं करायचं काय हा प्रश्‍न असायला हवा. मात्र, तसा तो नाही याचं कारण केडरबेस्ड् असणं आणि कार्यकर्ते घडवण्याची प्रक्रिया वगैरे सारं ठीक असलं तरी जिथं मुद्दा सत्तेचा येतो तिथं असल्या सोवळ्यांना अर्थ नसतो. हेच भाजपच्या उदार आश्रयामागचं कारण आहे. निवडणूक युती एकत्र लढवेल याची खात्री असली तरी आणि शिवसेना-भाजपला सत्तेत येण्याचीही कितीही खात्री असली तरी युतीतलं थोरलं-धाकटं कोण यावरून दंड थोपटण्याचं काम सुरूच आहे. यात निवडून येण्यात उपयुक्त जितके अधिक नग सोबत तितकं बरं हा व्यावहारिक भागही या ‘मेगाभरती’मागं असू शकतो. शेवटी, ज्याची संख्या अधिक तो सरकारचं नेतृत्व करणार. मग ही संख्यावाढ आयातीनं झाली तर काय बिघडतं पक्षांतर करण्यावर आ���पाखड केली किंवा त्याचं समर्थन केलं तरी हा निवडणुकीच्या हंगामातील खेळच आहे. जिकडं सत्तेचं खोबरं तिकडं चांगभलं म्हणण्याची राजकीय रीती यातून चालवली जाते आहे, इतकाच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील गळतीचा आणि\nभाजप-शिवसेनेतील भरतीचा अर्थ आहे.\nश्रीराम पवार लिखित/ संपादित आणि ‘सकाळ’ प्रकाशित ‘राजपाठ : वेध राष्ट्रीय राजकारणाचा’, ‘जगाच्या अंगणात : वेध आंतरराष्ट्रीय घडामोडींचा’, ‘धुमाळी (करंट : अंडरकरंट)’ ‘संवादक्रांती’ आणि ‘मोदीपर्व’ ही पुस्तके उपलब्ध. क्लिक करा इथे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनवी ‘डेटा’शाही (विश्राम ढोले)\nरिलायन्सनं नवीन जिओ फायबर सेवेची घोषणा केली आहे. कदाचित अशा प्रकारची सेवा इतर कंपन्यांनी देतील, स्पर्धा वाढेल; पण एकूणच या निमित्तानं रंजनाच्या...\nगांधी ते गांधी... पुन्हा गांधीच (श्रीराम पवार)\nदोन दशकांपूर्वी काँग्रेसची नाव गटांगळ्या खात असल्याचं वातावरण असताना सोनिया गांधी यांना बोलावून पक्षाच्या अध्यक्ष करण्यात आलं. त्यांच्या नेतृत्वाखाली...\nहीरकमहोत्सव : ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’चा (प्रताप पवार)\nसमाजातल्या गुणी, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करणाऱ्या ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’नं या वर्षी साठ वर्षांचा कार्यकाळ (१९५९-२०१९)...\nडेटाक्रांती २.० (सुश्रुत कुलकर्णी)\nरिलायन्स जिओनं नवीन फायबर सेवेची घोषणा केली आहे. कदाचित अशा प्रकारची सेवा इतर कंपन्याही देतील, स्पर्धा वाढेल; पण एकूणच या निमित्तानं रंजनाच्या...\nडेटा आणि डेटा मॅनेजमेंट सिस्टिम्स (अच्युत गोडबोले)\nआपल्या उद्योगात निर्माण होणारा डेटा आणि माहिती यांच्यावरून आपल्याला उद्योगासाठी उपयोगी असे काही निष्कर्ष काढता येतील का त्यापासून शिकून आपण आपले...\nमनं जोडण्यासाठी खेळाचा राजमार्ग (सुनंदन लेले)\nजम्मू-काश्मीरमध्ये एकीकडं बदलांची चाहूल लागली असतानाच, खेळाच्या माध्यमातून तिथं बदल करण्याचीही प्रक्रिया वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू आहे. तणाव कमी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब कर��\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/mehkar-vidhansabha-constituency-206831", "date_download": "2019-08-20T22:58:31Z", "digest": "sha1:2BROWZZTMKVKVGLEZMREQM4AHRZUABEC", "length": 17472, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "mehkar vidhansabha constituency \"वंचित' फॅक्‍टरमुळे वाढली कॉंग्रेस आघाडीची चिंता | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑगस्ट 20, 2019\n\"वंचित' फॅक्‍टरमुळे वाढली कॉंग्रेस आघाडीची चिंता\nसोमवार, 12 ऑगस्ट 2019\nमेहकर (बुलडाणा ) : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच राजकीय पक्ष लागले असताना कॉंग्रेस व राष्ट्रवादी यांची आघाडीत हा मतदारसंघ कॉंग्रेसला सुटणार याबाबत खासगीत बोलले जात आहे. त्यामुळे कॉंग्रेसकडून उमेदवारीसाठी भाऊगर्दी झाली आहे. तर, राष्ट्रवादीला मतदारसंघ सुटल्यास केवळ ऍड. साहेबराव सरदार हेच एकमेव उमेदवार असणार आहेत. युती न झाल्यास 4 ते 5 जण भाजपकडून इच्छुक राहतील. यावेळी नव्याने निर्माण झालेली वंचित बहुजन आघाडी ही दोन्ही कॉंग्रेससाठी चिंतेची बाब राहणार आहे.\nमेहकर (बुलडाणा ) : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच राजकीय पक्ष लागले असताना कॉंग्रेस व राष्ट्रवादी यांची आघाडीत हा मतदारसंघ कॉंग्रेसला सुटणार याबाबत खासगीत बोलले जात आहे. त्यामुळे कॉंग्रेसकडून उमेदवारीसाठी भाऊगर्दी झाली आहे. तर, राष्ट्रवादीला मतदारसंघ सुटल्यास केवळ ऍड. साहेबराव सरदार हेच एकमेव उमेदवार असणार आहेत. युती न झाल्यास 4 ते 5 जण भाजपकडून इच्छुक राहतील. यावेळी नव्याने निर्माण झालेली वंचित बहुजन आघाडी ही दोन्ही कॉंग्रेससाठी चिंतेची बाब राहणार आहे.\nनुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हे प्रचंड मताधिक्‍क्‍याने विजयी झाले. त्यामुळे साहजिकच जिल्ह्यासह तालुक्‍यात शिवसेनेची ताकद वाढली असल्याचे मतदानाच्या आकडेवारीवरून दिसत आहे. मात्र, ही ताकद शिवसेनेची आहे की, मोदी लाटेची हे गुलदस्त्यात आहे. मेहकर मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी गेली 10 वर्षांपूर्वी राखीव झाल्याने खासदार प्रतापराव जाधव यांचे विश्‍वासू असलेले आमदार संजय रायमूलकर यांना उमेदवारी देऊन निवडून आणले. आमदार रायमूलकर यांनी खासदार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासकामे करीत आपल्या कामाचा झंझावात कायम ठेवला. त्यामुळे तेच उमेदवार असतील असे सध्या तरी दिसते आहे.\nदुसरीकडे आघाडी न झाल्यास कॉंग्रेसचे वतीने तंत्र व उच्च शिक्षण विभागाचे सचिव सिद्धार्थ खरात यांच्यासह इंटक नेते लक्ष्मण घुमरे व ऍड. अनंतराव वानखेडे हे कॉंग्रेस पक्षाकडून इच्छुक आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसला हा मतदारसंघ सुटल्यास मागील वेळी उमेदवार असलेल्या अश्विनी आखाडे किंवा ऍड. साहेबराव सरदार हेच इच्छुक दिसत आहे. शिवसेना-भाजप युती न झाल्यास भाजपकडून श्रीमती मंदाकिनी कंकाळ, माजी उपसभापती सतीश ताजने, प्रा. प्रकाश गवई आदींनी गेल्या साडेचार वर्षांत पक्षवाढीसाठी मेहनत घेऊन पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडली. सध्या तरी वंचित आघाडीकडून उमेदवार इच्छुक दिसत नसले तरी युती व आघाडी नंतरच सर्व गणिते समोर येणार आहे एवढे मात्र खरे.\nस्थानिकांना संधी की, आयातीत उमेदवार\nकॉंग्रेस पक्षाची मेहकर व लोणार तालुक्‍यात चांगली पकड आहे. दोन्ही ठिकाणच्या नगरपालिकावर नगराध्यक्ष याच पक्षाचे आहेत. लोणार न. प. मध्ये 10 नगरसेवक आहेत, तर 10 पंचायत समिती सदस्य आहेत. एक जि. प. सदस्य आहे. तसेच मेहकर नगरपालिकेत नगरसेवक 9 न. प. सदस्य व एक अपक्ष असे 10 आहेत. तर एक जि. प. सदस्य आहे. नगराध्यक्ष कासम गवळी यांचे शहरात चांगले प्रस्थ असल्याने त्याचा चांगला फायदा कॉंग्रेसला होऊ शकतो. भारतीय जनता पक्षाने मागील वेळी युती तुटल्यावर मित्र पक्ष असलेल्या रिपाइं गटाला संधी देत नरहरी गवई या उमेदवाराला ऐनवेळी आयात केले. त्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांची गोची झाली. यावेळी युती न झाल्यास भाजप स्थानिकांना उमेदवारी देणार की, पुन्हा उमेदवार आयात करणार हे येत्या काळात दिसणार आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविधान परिषद निवडणूक : कोण होणार विजयी, दानवे की कुलकर्णी\nऔरंगाबाद - औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी सोमवारी (ता. 19) मतदान झाले आणि घोडेबाजाराची चर्चा रंगायला सुरवात झाली. एकूण 657 पैकी...\nफडणवीस, ठाकरे यांच्यात मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच : अजित पवार\nपैठण (जि.औरंगाबाद ) : पूरग्रस्तांच्या मदतीला न जाता शिवसेना-भाजप नेत्यांनी प्रचार यात्रा काढण्यावर भर दिला अस���न, एकीकडे फडणवीस, तर दुसरीकडे ठाकरे...\nनाईकांपुढे युतीच्या नमो पॅनेलची उडाली दाणादाण; करिष्मा कायम\nनवी मुंबई : भाजपच्या वाटेवर असलेले माजी मंत्री गणेश नाईक यांचा करिष्मा नवी मुंबई स्पोर्टस असोसिएशनच्या निवडणुकीनिमित्ताने पुन्हा एकदा नवी...\nभुजबळ माणिकरावांच्या भेटीने उडाला राजकीय धुरळा, तर्कवितर्कांना उधान\nयेवला : उमेदवारी मागणारे अन उघडपणे बंडाचा झेंडा हाती घेतलेले राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस माणिकराव शिंदेच्या रायगडावर आज मतदारसंघाच्या दौऱ्यावर...\nसरसंघचालकांनी आरक्षणाविषयी केलेल्या मतप्रदर्शनावर भडकले विरोधक\nनवी दिल्ली : राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाचा फेरविचार करण्याबाबत आज (सोमवार) पुन्हा मतप्रदर्शन केल्याने नवा वाद...\n'मोदी सरकारच्या हुकूमशाही कारभारामुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात'\nमुंबई : देशभरात खाजगीकरणाचा सपाटा लावलेल्या भाजप सरकारने आता राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधीत आयुध निर्माणी संस्थांमध्ये सुद्धा खाजगीकरणाचा डाव रचला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/67894", "date_download": "2019-08-20T23:26:13Z", "digest": "sha1:ADOG3MZKS3ZCOUHJ3B53SAPQOJF6BEIV", "length": 12781, "nlines": 99, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बघ्याची भूमिका | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /बघ्याची भूमिका\nमित्रवर्य Mandar Anant Bharde याची बघ्याची भूमिका आता ‘एकगठ्ठा’ वाचायला मिळणार हे प्रत्यक्ष त्याच्याकडून आणि त्याच्या फेसबुकवरून कळले आणि पुस्तक हातोहात संपल्यामुळे येणारी निराशा टाळण्यासाठी लगेच आॅनलाईन खरेदीसाठी नंबर पक्का करून टाकला. (नंतर कधीतरी तो पार्टी देईल तेव्हा त्यावर त्याची सही घेणार आहे.) भारदे नावाचे हे ‘रसायन’ मला पहिल्यांदा जेव्हा भेटले तेव्हाच त्याची जबरदस्त ‘किक’ (लहान) मेंदूत बसली होती. या माणसाकडून ऐकणे हा एक विलक्षण अनुभव असल्याने त्यांच्यावर लिहिलेच पाहिजे असे मला वाटू लागले आणि लोकसत्ताच्या रविवारच्या ‘लोकरंग’ पुरवणीत ‘बावनकशी’ सदरात मी त्यांच्यावर लेख लिहिला. त्या निमित्ताने मंदारशी गांभीर्याने गप्पा मारल्या आणि लक्षात आले की या माणसावर आपण लिहिण्यात मजा नाही, तर त्याने स्वत: लिहिते होण्यात खूप मजा आहे...\nमग आम्ही काही मित्रांनी- मी, Manoj Gadnis, Ajit Anushashi आदींनी एका रात्री ‘बसून’ प्रदीर्घ चर्चा केली, ‘धोरण’ ठरले, आणि मंदार ‘लिहिता’ झाला. तसा फेसबुक, ब्लाॅगवरून मंदारची खास शैली वाचकांपर्यंत पोहोचलीच होती, पण ‘लोकसत्ता’सारख्या दैनिकात मंदारची लेखणी आणखी चपखल बसली. ‘लोकरंग’ पुरवणीतील त्याच्या ‘बघ्याची भूमिका’ या सदराने वाचकप्रेमाची अमाप उंची गाठली.\nमाणसाला मन नावाचा एकच अदृश्य अवयव असतो. पण मंदार भारदे नावाच्या या माणसाला अनेक मने आहेत, हे त्याच्या प्रत्येक लेखानंतर जाणवत गेले. आसपासच्या घडामोडींवरील भाष्य अत्यंत संवेदनशीलपणाने, पण त्याच्या खास, म्हणजे गंभीर आणि मिस्कील शैलीच्या मिश्रणातून त्याच्याकडून ऐकण्यात किंवा त्याच्या लिखाणातून वाचण्यात एक मजा असतेच, पण ते केवळ विनोदाच्या चौकटीत पाहात खळखळून हसावे आणि विसरून जावे असे कधीच नसते. ते मनात रुतून बसते, अंतर्मुख करते आणि नवा विचार करायला भाग पाडते. असा अनुभव अनेकदा आल्याने, या माणसाला ओळखण्यासाठी, जाणून घेण्यासाठी मी त्याचा ‘पाठलाग’ सुरू केला. अलीकडच्या काही भेटींतून मला तो थोडासा उलगडत गेला, तरीही अनेकांप्रमाणेच हा ‘संपूर्ण भारदे’ मलाही समजलाच नाही. मग मी त्याचे लिखाण वाचत गेलो. नाशिकचे दिवंगत लेखक मुरलीधर खैरनार यांच्या ‘शोध’ नावाच्या प्रचंड गाजलेल्या कादंबरीच्या लेखनप्रक्रियेत मंदार भारदे कसे सामावून गेले होते हे जाणवत गेले आणि त्याचे अनेक पलू एक एक करीत उलगडत गेले.\nकेवळ गप्पांमध्ये खिळवून ठेवणारा, विचारांना चालना आणि वेगळी दिशा देणारा, एवढेच मंदार भारदेंचे पलू नाहीत. त्यापलीकडचेही, जगाने नोंद घ्यावी असे एक अफलातून वेगळेपण त्याच्याकडे आहे. सामाजिक भान घरातूनच मनात रुजलेले. तरीही प्रत्येक गोष्टीकडे चिकित्सकपणे पाहण्याच्या आणि वेगळ्या कोनातून विचार करण्याच्या सवयीतून मंदारला वेगळ्याच कोनातून गांधीही उलगडले आणि त्या कोनातूनच त्याने आजच्या राजकारणाकडेही पाहायला सुरुवात केली. त्यामुळेच, खुमासदार शैलीतील त्याचे राजकारणाचे भाष्य ऐकणे हा एक अनुभव असतो. नेता हा कधीच गरीब, केविलवाणा दिसता कामा नये. तो राजासारखा ऐश्वर्यसंपन्न असला पाहिजे, समाजाचे प्रश्न सोडविण्याची ताकद त्याच्या व्यक्तिमत्त्वात दिसली पाहिजे, असे काही विचार खुमासदारपणे आणि तिरकसपणे मांडत मंदार राजकारणाचे त्याचे असे खास लॉजिक उलगडू लागला की त्या विनोदातही एक विदारक वास्तवाचे अदृश्य पलू दिसू लागतात.\nमंदारच्या बघ्याची भूमिका या सदरातील प्रत्येक खुमासदार लेखातून तुमच्याआमच्या जीवनशैलीतील रटाळ, कंटाळवाण्या क्षणांना शोभादर्शकातील रंगीबेरंगी चित्रांची किनार लाभली आहे.\nतेव्हा हा शोभादर्शक हाताळण्यासाठी प्रत्येक रविवारची प्रतीक्षा करावी लागत होती.\nआता ते पुस्तक हाती आल्यावर, मनात येईल तेव्हा, मनास वाटेल तितक्या वेळा, हे रंगीबेरंगी शोभादर्शक न्याहाळता येईल.\n... आणि, मुख्य म्हणजे, मंदारने हलक्याफुलक्या शैलीत लिहिलेले हे पुस्तक वास्तवात अंतर्मुख करणारे आहे, हेही लक्षात येईल.\nकारण, ‘बघ्याची भूमिका’ हा एक ‘बावनकशी’ ऐवज आहे.\nमंदारच्या या लेखांचा संग्रह मॅजेस्टिकने प्रकाशित केलाय. www.mandarbharde.com वर जाऊन नक्की विकत घ्या आणि मनमुराद हसा...\nManoj Gadnis पुण्यात वकिली\nManoj Gadnis पुण्यात वकिली करतात तेच का\nहे गडनीस मुंबईला असतात.\nहे गडनीस मुंबईला असतात. माध्यमतज्न्य आहेत.\nओके. माझ्या ओळखीचे आहेत ते\nओके. माझ्या ओळखीचे आहेत ते वकील पुण्यातले. हे दुसरे असावेत.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/jai-hind-jai-maharashtra-ended-the-no-end-of-speech-by-pawar/", "date_download": "2019-08-20T22:34:32Z", "digest": "sha1:LTK2ZM45UPG6ZYFNO7KFPXBZAZZ74GJM", "length": 7889, "nlines": 116, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "'Jai Hind Jai Maharashtra' ended the 'no' end of speech by Pawar ...", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nपवारांनी ‘जय हिंद जय महाराष्ट्रा’ ने भाषणाचा शेवट न करता ‘असा’ शेवट केला…\nपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारविरोधात सर्व विरोधीपक्षांना एकत्र करत, कोलकात्यात मेगारॅलीचं आयोजन केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस खासदार मल्लिकार्जुन खर्गे, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, गुजरातमधील पाटिदार नेते हार्दिक पटेल, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासह प्रमुख विरोधी पक्षांचे सर्व दिग्गज उपस्थित होते.\nयावेळी शरद पवार यांनीही उपस्थितांना संबोधित केलं. शरद पवार यांनी पश्चिम बंगालमध्ये केलेल्या आपल्या भाषणात मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. पवारांनी आपल्या भाषणाचा शेवट पश्चिम बंगालच्या जयघोषाने केला.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nपवार म्हणाले, “आम्ही आपल्याला आश्वासन देतो की आम्ही तुमच्या हक्काचं रक्षण करु, आम्ही एकत्र राहून तुमच्या हक्काचं रक्षण करु. मोदी सरकार बदलण्यासाठी सर्वजण मेहनत घेऊ. आपल्या सर्वांच्या साथीने देशात नवं सरकार आणू. लोकांच्या हिताचं रक्षण करु, हे सांगून मी आपली रजा घेतो, ‘जय हिंद जय बांगला’.\n‘शेवटच्या क्षणी सुद्धा राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजप – शिवसेनेत युती होईल’\nसरकारमध्ये बसलेल्या लोकांनाच पैजणांचा आवाज ऐकावा वाटतोय – राजू शेट्टी\nराज्याचे मंत्रिमंडळ आहे की अली बाबा आणि चाळीस चोरांची टोळी\nवेळ पडल्यास झोडून काढू, मात्र शेतकऱ्यांवरील अन्याय सहन करणार नाही – राजू शेट्टी\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nझाकीर ���ाईकला मलेशियान सरकारचा दणका\nस्टेट बँक ऑफ इंडियाच डेबिट कार्ड होणार…\n‘आम्ही मोठ्या केलेल्या नेत्यांना भाजप…\n‘देशातील तपास यंत्रणा मोदी-शहा जोडगोळीचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://sudhirmungantiwar.com/Login.aspx", "date_download": "2019-08-20T22:25:27Z", "digest": "sha1:WW3EFJKLJNSTHAVPVTJJIX4GL357O7UZ", "length": 2932, "nlines": 46, "source_domain": "sudhirmungantiwar.com", "title": "Sudhir Mungantiwar | Minister of Finance & Planning and Forests departments in the Government of Maharashtra, Bharatiya Janata Party", "raw_content": "\nमंत्री वित्त आणि नियोजन , वने महाराष्ष्ट्र राज्य\n502, मंत्रालय, मादाम कामा रोड, हूतात्मा राजगुरु चौक, नरीमन पॉईंट, मुंबई 400032\nटेलि.नं. - ०२२-२२८४३६५७, २२८४३६४७\n“भाग्यश्री”, गोलबाजार वॉर्ड, कस्तुरबा रोड, गिरनार चौक, चंद्रपूर – ४४२४०२\nटेलि.नं. - ०७१७२-२५२५८२, २५६०६९\nराज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीच्या निवारणार्थ तातडीने उपाययोजना करण्याबाबत.\nसुधीर मुनगंटीवार यांच्‍यासारखा भक्‍कम आधार देणारा भाऊ असताना बहिणींची प्रगती कोणीही रोखू शकणार नाही – विजया रहाटकर\nपाच वर्षात जिल्ह्याला पाणीदार बनवण्याकरिता जलसत्याग्रह चळवळ सुरू करणार\nपालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने अंत्‍योदय लाभार्थ्‍यांना वाढीव अन्नसाठा मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-manik-shingares-research-thesis-got-gold-medal-indian-society-soil-0", "date_download": "2019-08-20T23:36:03Z", "digest": "sha1:2KOKJDLYNLOHYZG4OEWQI4OFVVYGS3S7", "length": 15264, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Manik Shingares research thesis got gold medal of Indian Society of soil science, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमाणिक शिनगारे यांच्या शोध प्रबंधाला मृदा विज्ञान संस्थेचे सुवर्णपदक\nमाणिक शिनगारे यांच्या शोध प्रबंधाला मृदा विज्ञान संस्थेचे सुवर्णपदक\nशुक्रवार, 22 डिसेंबर 2017\nपरभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठअंतर्गत परभणी येथील कृषी महाविद्यालयातील माजी विद्यार्थी माणिक शिनगारे यांनी बीटी कपाशीच्या पिकासाठी जस्त या सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढविणे या विषयावर सादर केलेल्या शोध प्रबंधास भारतीय मृदा विज्ञान संस्थेचे (इंडियन सोसायटी आॅफ साॅईल सायन्स) पश्चिम विभागातील उत्कृष्ट प्रबंधाचे पारितोषिक मिळाले.\nपरभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठअंतर्गत परभणी येथील कृषी महाविद्यालयातील माजी विद्यार्थी माणिक शिनगारे यांनी बीटी कपाशीच्या पिकासाठी जस्त या सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढविणे या विषयावर सादर केलेल्या शोध प्रबंधास भारतीय मृदा विज्ञान संस्थेचे (इंडियन सोसायटी आॅफ साॅईल सायन्स) पश्चिम विभागातील उत्कृष्ट प्रबंधाचे पारितोषिक मिळाले.\nमाणिक बंडू शिनगारे (रा. दस्तापूर, जि. परभणी) यांना पदव्युत्तर शिक्षणक्रम प्रबंधाकरिता हे पारितोषिक मिळाले आहे. शिनगारे यांनी ‘वनामकृवि’तील मृदाविज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र विभागप्रमुख डाॅ. सय्यद ईस्माइल यांच्या मार्गदर्शनाखाली पदव्युत्तर पदवी संपादन केली.\nसूक्ष्मजीवांचा वापर करून पिकांसाठी लागणारे महत्त्वाचे अन्नद्रव्य जस्त (झिंक) याची कपाशीकरिता उपलब्धता वाढविणे या विषयावरील संशोधन प्रबंध राहुरी येथे मृदा विज्ञान संस्थेतर्फे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सादर केला.\nया विषयावर पश्चिम विभागातील पाच विद्यार्थ्यांनी प्रबंध सादर केले. त्यापैकी शिनगारे यांचा प्रबंध उत्कृष्ट ठरल्यामुळे त्यांना सुवर्णपदक आणि प्रशस्तिपत्र असे पश्चिम विभागाचे पारितोषिक जाहीर झाले होते. १३ डिसेंबर रोजी भारतीय मृदा विज्ञान संस्थेच्या कोलकता येथील ८२ व्या अधिवेशनामध्ये संस्थेचे अध्यक्ष डाॅ. एस. के. चौधरी यांच्या हस्ते हे पारितोषिक प्रदान करण्यात आले. या वेळी देशातील नामवंत मृदाशास्त्रज्ञ उपस्थित होते.\nयाबद्दल शिनगारे यांचे ‘वनामकृवि’चे शिक्षण संचालक डाॅ. व्ही. डी. पाटील, डाॅ. सय्यद ईस्माइल यांनी अभिनंदन केले.\nपरभणी विषय भारत विभाग पूर शिक्षण वन पदव्युत्तर पदवी पदवी संप\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : ए���नाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nखानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...\nनाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...\nनांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....\nपुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...\nकुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...\nरासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीत...\nमुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...\nअकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...\nकऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा : महापुरामुळे...\nगडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...\nजळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...\nतणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...\nनगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...\nपूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...\nसंत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....\nनत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...\nडाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...\nजळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/topics/acd6f250-7e3e-46ce-aea2-f9a70c45534f", "date_download": "2019-08-20T23:49:30Z", "digest": "sha1:Z3NCBIGWBO6K4PABXNUYOWI2X2KDSJMG", "length": 3773, "nlines": 63, "source_domain": "www.bbc.com", "title": "हॉलवूड - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\n'रोमा'ला मिळालेल्या ऑस्करवर स्टीव्हन स्पीलबर्ग यांना आक्षेप का\n'रोमा' चित्रपटाला यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये मिळालेल्या नामांकनांवरून सुरू असलेल्या वादावर नेटफ्लिक्सनं स्वतःची बाजू मांडली आहे.\n'रोमा'ला मिळालेल्या ऑस्करवर स्टीव्हन स्पीलबर्ग यांना आक्षेप का\nऑस्करमध्ये यंदा सर्वोत्कृष्ट ठरलेल्या 8 सिनेमांविषयी थोडक्यात जाणून घ्या\nयंदा ऑस्कर पुरस्कार जिंकलेले सिनेमे हे संगीत, प्रेम, मैत्री, सत्ता, समाजिक बदल अशा वेगवगेळ्या विषयांवर आधारीत आहेत.\nऑस्करमध्ये यंदा सर्वोत्कृष्ट ठरलेल्या 8 सिनेमांविषयी थोडक्यात जाणून घ्या\nग्रॅमी अवॉर्ड 2019 मध्ये लेडी गागा, चाइल्डिश गॅम्बिनो यांचा दणका\nचाइल्डिश गॅम्बिनोचं 'This is America' हे गाणं यंदा सर्वोत्कृष्ट गाणं, सर्वोत्कृष्ट म्युझिक व्हीडिओ आणि सर्वोत्कृष्ट रॅप ठरलं.\nग्रॅमी अवॉर्ड 2019 मध्ये लेडी गागा, चाइल्डिश गॅम्बिनो यांचा दणका\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/gram-panchayats-will-be-sanitized-floods-government-gives-special-assistance-villages/", "date_download": "2019-08-21T00:30:19Z", "digest": "sha1:KZE3ZPXR7RZ7ZN4BL3CUDBRRTODRRQMQ", "length": 31660, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Gram Panchayats Will Be Sanitized By Floods, Government Gives Special Assistance To Villages | पूरग्रस्त ग्रामपंचायतींची 'स्वच्छता' होणार, सरकारकडून गावांना विशेष मदत जाहीर | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हा���्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nपूरग्रस्त ग्रामपंचायतींची 'स्वच्छता' होणार, सरकारकडून गावांना विशेष मदत जाहीर\nपूरग्रस्त ग्रामपंचायतींची 'स्वच्छता' होणार, सरकारकडून गावांना विशेष मदत जाहीर\nऑगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने\nपूरग्रस्त ग्रामपंचायतींची 'स्वच्छता' होणार, सरकारकडून गावांना विशेष मदत जाहीर\nठळक मुद्देसदर बैठकीत राज्यातील 353 ग्रामपंचायतीमध्ये अस्वच्छतेची परिस्थिती असल्याचे सांगण्यात आले.\nमुंबई - राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या अस्वच्छता आणि दुर्गंधीच्या स्वच्छतेसाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. पूरग्रस्त गावातील ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्याबाबत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर व पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत राज्यातील 353 ग्रामपंचायतीमध्ये अस्वच्छतेची परिस्थिती असल्याचे सांगण्यात आले.\nऑगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने राज्यातील कोल्हापूर, सांगली व सातारा अशा एकूण पूरग्रस्त जिल्ह्यांतील 353 ग्रामपंचायतीमध्ये बऱ्याच ठिकाणी घनकचरा, मलबा, ओला कचरा व सांडपाणी जमा झाल्याने गाव व गावपरिसरात अस्वच्छतेची परिस्थिती निर्माण झालेली आहे. सदर गावांमध्ये वैयक्तिक व सार्वजनिक आरोग्य तसेच स्वच्छतेचे महत्व लक्षात घेवून विखुरलेला कचरा गोळा करुन कचऱ्याचे वर्गीकरण तसेच घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या अनुषंगाने करावयाच्या बाबींसाठी उपरोक्त 353 ग्रामपंचायतींमधील सन 2011 च्या जनगणनेनुसार 1000 पर्यंत लोकसंख्या असलेल्या गावांना रक्कम रुपये 50,000 हजार आणि 1000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना रक्कम 1,0000 लाख विशेष बाब म्हणून वितरित करण्यात येणार आहे. सदर निधी उपरोक्तनुसार संचालक, पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था यांच्या अधिनस्त सर्वसाधारण घटकांसाठी शिल्लक जागतिक बँक अर्थ सहाय्यीत कामगिरी आधारित प्रोत्साहन अनुदानातून वितरित करण्यास मान्यता या बैठकीमध्ये देण्यात आली.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रे��न मोफत आहे\nपूररेषा योग्य न आखल्यामुळे कोल्हापूरात महापूर : पर्यावरणवाद्यांचा आरोप\nपूरबाधित गावांतील जनावरांसाठी मोफत लसीकरण\nमदतीच्या श्रेयावरून सरकारकडून राजकारण -: तृप्ती देसाई\nसांगली, कोल्हापूरच्या पूराचा फटका; कांदा ४० रुपये किलो\nहजारो हातांमुळे ‘कृष्णाकाठ’ निर्मल -: महास्वच्छता अभियान\nसरकारी मदत अद्याप न पोहोचलेल्या इचलकरंजीतील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मिळाला मदतीचा हात\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nपक्षाच्या ‘यू-टर्न’मुळे मनसैनिक संभ्रमात; ईडीच्या कार्यालयाकडे फिरकू नका - राज ठाकरे\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनव��� मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.swapp.co.in/site/indianstatedistrictsubdistrictarealist.php?stateid=8y68qEDJ0ugeDsGafWxiUw%3D%3D&districtid=vftdeSrFLT2BGHIiybWkgw%3D%3D&subdistrictid=x2VIuInlfgGNKpMnEHlnNg%3D%3D", "date_download": "2019-08-20T22:49:38Z", "digest": "sha1:4EOSCCVAE22B6DLMWCFTITEJUB77XY6R", "length": 22315, "nlines": 475, "source_domain": "www.swapp.co.in", "title": "Taluka Bid District Beed ( तालुका बीड जिल्हा बीड ) Indian State List", "raw_content": "\nजिल्हा / जिला - बीड\nतालुका / तहसील - बीड\nआहेर धानोरा गाव माहिती\nआहेर लिंबगाव गाव माहिती\nअहेर वडगाव गाव माहिती\nआनंदवाडी (559542) गाव माहिती\nआनंदवाडी (559660) गाव माहिती\nअंधापूरी घाट गाव माहिती\nआथरवन पिंपरी गाव माहिती\nबेळखंडी (पा) गाव माहिती\nबिद (एम क्ल) गाव माहिती\nबीड (ग्रामीण) (शहर) गाव माहिती\nचिंचोली माळी गाव माहिती\nदेवी बाभूळगाव गाव माहिती\nढेकन मोहा गाव माहिती\nघाट जवळा गाव माहिती\nहिंगणी बु गाव माहिती\nहिंगणी (हवेली) गाव माहिती\nहिंगणी खु गाव माहिती\nहिवरा पहाडी गाव माहिती\nजेबा पिंपरी गाव माहिती\nजुज गव्हाण गाव माहिती\nकाळेगाव हवेली गाव माहिती\nकानडी घाट गाव माहिती\nखापर पांगरी गाव ���ाहिती\nकूटेवाडी (एन.वी.) गाव माहिती\nलिंबा गणेश गाव माहिती\nलिंबारुई (देवी) गाव माहिती\nलोणी (शहाजनपूर) गाव माहिती\nम्हाळस जवळा गाव माहिती\nमांडव जाली गाव माहिती\nमंजेरी हवेली गाव माहिती\nमुरशादपूर (राजुरी) गाव माहिती\nमुर्शदपूर (घाट) गाव माहिती\nनागापूर बु. गाव माहिती\nनागापूर खु गाव माहिती\nनांदूर (हवेली) गाव माहिती\nपरगाव जप्ती गाव माहिती\nपारगाव सिरस गाव माहिती\nपाटोदा (बेल) गाव माहिती\nपिंपळगाव (मंजरा) गाव माहिती\nपिंपळगाव घाट गाव माहिती\nपिंपळगाव मोची गाव माहिती\nपोखरी (559474) गाव माहिती\nराजुरी बु.(नवगन) गाव माहिती\nराजुरी घोडका गाव माहिती\nराक्षस भुवन गाव माहिती\nसाखरे बोरगाव गाव माहिती\nसाक्षाळ पिंप्री गाव माहिती\nसावरगाव घाट गाव माहिती\nदगडी शहाजानपुर गाव माहिती\nशहाजनपूर (कामखेडा) गाव माहिती\nशहाजनपूर (लिम्बा) गाव माहिती\nशहाजनपूर (लोणी) गाव माहिती\nतांदळवाडी (भील्ल) गाव माहिती\nतांदूळवाडी (हवेली) गाव माहिती\nतांदळवाडी घाट गाव माहिती\nउमरद (खालसा) गाव माहिती\nउमरद जहाँगीर गाव माहिती\nवडगाव (कलसंबर) गाव माहिती\nवडगाव गुंधा गाव माहिती\n(https://www.swapp.co.in) - मराठीत महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालूके आणि त्यातील गावांची मराठीत माहिती असलेल्या एकमेव वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.\nतुमचे नाव मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड आणि तेलुगू भाषांमध्ये पाहण्यासाठी क्लिक करा\nवेबसाईटचे नाव रजिस्टर करण्यापूर्वी उपलब्धता तपासण्यासाठी क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-bookshelf-pratima-durugkar-marathi-article-2713", "date_download": "2019-08-20T23:43:15Z", "digest": "sha1:JHEV4A2VVNL32ERZOK34HW6GRYZJFMQ5", "length": 10201, "nlines": 100, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Bookshelf Pratima Durugkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 1 एप्रिल 2019\n‘हरवलेले स्नेहबंध’ हा नरेंद्र चपळगावकर यांनी लिहिलेला स्मरणलेखांचा संग्रह असून रोहन प्रकाशनाने तो प्रकाशित केला आहे.\nआपल्या जीवनात कुटुंबीय, सखे, सोयरे, सहकारी, मार्गदर्शक अशा अनेक रूपात अनेक व्यक्ती येतात. लेखकाच्या जीवनात आलेल्या या स्नेह्यांनी त्यांचे अस्तित्व अर्थपूर्ण केले. अशा व्यक्तींच्या वियोगानंतर (मृत्यूनंतर) लेखकाच्या मनात जे आले, त्या स्नेहबंधांच्या या आठवणी आहेत. लेखकाने मनोगतात म्हटल्याप्रमाणे ‘ही व्यक्तिचित्रे नाहीत. केवळ आठवणींच्या नोंदी आहेत.’\nलेखकाचा स्नेह अनेक प्रतिभावंतांशी जडला; त्या व्यक्तींनी लेखकाला स्नेहाबरोबर ‘विचार’ दिले, दृष्टी दिली. त्यांच्या जाण्याने काहीतरी ‘गमावले’ ही जाणीव जेवढी तीव्र आहे, तेवढीच त्यांच्या स्मृतींच्या उजेडात काही ‘गवसल्याची’ जाणीवही तीव्र आहे. आकाराने छोटे असे हे मोठ्यांचे स्मरणलेख वाचकालाही खूप काही देऊन जातात. स्मरणलेखांची सुरुवात संयुक्त राष्ट्रसंघातील एक कार्यक्षम अधिकारी, इंदिरा गांधींचे चिटणीस, महाराष्ट्राचे राज्यपाल पी. सी. अलेक्‍झांडर यांच्या आठवणीने होते. तर, शेवट वडिलांच्या आठवणीने होतो. या दरम्यान आपल्याला अंतस्थ अनंताच्या प्रवासाला गेलेले पी. व्ही. नरसिंहराव, विश्‍लेषक विचारवंत अरुण टिकेकर, लोकमान्यांचे हरकामे वासुकाका ऊर्फ वासुदेव गणेश जोशी, इहवादी ऋषी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, नितळ मनाचे मास्तर ग. प्र. प्रधान, सत्यनिष्ठ समाजेतिहासकार य. दि. फडके, साहित्याचा सखा श्री. पु. भागवत, ‘आता नाही जवळ नि दूर’ म्हणत निघून गेलेले बा. भ. बोरकर, गाता गाता गळून गेलेलं पिकलं पान मंगेश पाडगावकर, तुरुंगातील विं. दा. करंदीकर, वडीलधारी मैत्रीण शांताबाई किर्लोस्कर अशी अनेक स्नेही मंडळी भेटतात.\nया सर्वांच्या जाण्याने विचारात जे तरंग चपळगावकरांच्या मनात उठले, ते त्यांनी सहजतेने लेखात उतरविले आहेत. म्हणूनच वाचक त्या आठवणी त्यांच्या नजरेतून पाहतो. ‘कोकणीतील ‘पायंजणा’ ही कविता म्हणताना बा. भ. बोरकरांचे सगळे शरीर कसे गात होते एवढे आजही लक्षात आहे,’ हे वाचताना वाचकही तो अनुभव घेतात. अरुण टिकेकरांच्या मृत्यूनंतर मित्र गमावल्याचे वैयक्तिक पातळीवरचे दुःख झाल्याचे लेखक सांगतातच, पण त्याही पलीकडे जाऊन ‘समाज जीवनाच्या इमारतीची वैचारिक बाजू ढासळत चालली आहे, हे ओळखणारा विश्‍लेषक गमावला,’ ही खंत या स्मरणलेखाला वेगळ्या उंचीवर नेते. लोकमान्यांचा हरकाम्या वासुकाका यातील ‘हरकाम्या’ शब्दाचा वेगळा अर्थ लेखक उलगडून दाखवितात. इहवादी ऋषी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ज्ञानपरंपरेकडे पाहण्याची नवी दृष्टी कशी दिली, याचे स्वानुभव कथन त्यांच्या स्मरणयात्रेत येते.\nवाचकालाही अनुभव समृद्ध करणारी ही प्रतिभावंतांची स्मरणयात्रा म्हणूनच वाचनीय व मननीय आहे. राहुल देशपांडे यांची व्यक्तिचित्रांची रेखाचित्रे त्या त्या व्यक्तींना आपल्यापु���े साक्षात उभी करतात. चंद्रमोहन कुलकर्णी यांचे मुखपृष्ठ विषयाला साजेसे आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%A8%E0%A5%A8", "date_download": "2019-08-20T22:25:05Z", "digest": "sha1:X54QMWILGYSR4WEVIUDUUGXTIPBLV224", "length": 5745, "nlines": 202, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १३२२ - विकिपीडिया", "raw_content": "\n(१३२२ या पानावरून पुनर्निर्देशित)\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १३ वे शतक - १४ वे शतक - १५ वे शतक\nदशके: १३०० चे - १३१० चे - १३२० चे - १३३० चे - १३४० चे\nवर्षे: १३१९ - १३२० - १३२१ - १३२२ - १३२३ - १३२४ - १३२५\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजानेवारी ३ - फिलिप पाचवा, फ्रांसचा राजा.\nफेब्रुवारी १३ - अँड्रोनिकस, बायझेन्टाईन सम्राट.\nइ.स.च्या १३२० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १४ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ सप्टेंबर २०१३ रोजी ०५:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/saptarang-chaitanya-maharaj-deglurkar-write-wari-article-198017", "date_download": "2019-08-20T22:56:49Z", "digest": "sha1:QA3VDY6XAP6Q5PLNEECHHNM3TPQNZV7C", "length": 30519, "nlines": 241, "source_domain": "www.esakal.com", "title": "saptarang chaitanya maharaj deglurkar write wari article सर्व साधनांचे सार (चैतन्य महाराज देगलूरकर) | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nसर्व साधनांचे सार (चैतन्य महाराज देगलूरकर)\nरविवार, 7 जुलै 2019\nदेव-भक्तांच्या भेटीचा सोहळा म्हणजेच वारी. ही वारी महराष्ट्राची खरी ओळख आहे. महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचं आणि संस्कृतीचं वारी हे अविभाज्य अंग आहे. भक्तीच्या रसमयतेचं ते आनंदघन स्वरूप आहे. वृत्तीच्या एकालंबनात्मक दर्शनाचं ते विस्मयकारी आणि स्तीमित करणारं रूप आहे.\nप्रतिवर्षीप्रमाणं संतांचं बोट धरून त्यांच्या संगतीमध्ये पंढरपूरकडं भगवंताच्या भावस्निग्ध भेटीस वारकरी निघाले आहेत. भगवंतासही या भेटीची तीव्र तळमळ आणि प्रतीक्षा असते. हा देव-भक्तांच्या भेटीचा सोहळा म्हणजेच वारी. ही वारी महराष्ट्राची खरी ओळख आहे.\nदेव-भक्तांच्या भेटीचा सोहळा म्हणजेच वारी. ही वारी महराष्ट्राची खरी ओळख आहे. महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचं आणि संस्कृतीचं वारी हे अविभाज्य अंग आहे. भक्तीच्या रसमयतेचं ते आनंदघन स्वरूप आहे. वृत्तीच्या एकालंबनात्मक दर्शनाचं ते विस्मयकारी आणि स्तीमित करणारं रूप आहे.\nप्रतिवर्षीप्रमाणं संतांचं बोट धरून त्यांच्या संगतीमध्ये पंढरपूरकडं भगवंताच्या भावस्निग्ध भेटीस वारकरी निघाले आहेत. भगवंतासही या भेटीची तीव्र तळमळ आणि प्रतीक्षा असते. हा देव-भक्तांच्या भेटीचा सोहळा म्हणजेच वारी. ही वारी महराष्ट्राची खरी ओळख आहे.\nमहाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचं आणि संस्कृतीचं वारी हे अविभाज्य अंग आहे. भक्तीच्या रसमयतेचं ते आनंदघन स्वरूप आहे. वृत्तीच्या एकालंबनात्मक दर्शनाचं ते विस्मयकारी आणि स्तीमित करणारं रूप आहे. ज्ञानेंद्रिय आणि कर्मेद्रियांना \"बैसु जेऊ एके ठायी' ही अनुभूती देणारी व्यवस्था आहे.\nवारी ही वारकरी संप्रदायाची उपासना आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीची उपासना इतरत्र कुठंही आढळणार नाही. उपासना म्हणून वारीचं मूल्य वेगळं असलं, तरी वारकरी मात्र वर्षभर या उपासनेची प्रतीक्षा करत असतो. वास्तविक उपासना म्हणजे साधना. आणि साधनेपेक्षा साध्याचं मूल्य अधिक असतं. साध्यप्राप्तीपर्यंतच साधनेचं महत्व असते. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे ः\n तो बोध भेटे ना मना\nयावरून सर्वसाधारणपणे साध्य-साधन भावबंध लक्षात घेता येईल. परंतु, या सर्वमान्य नियमाला वारी ही साधना मात्र अपवाद म्हणावे लागले. कारण इथं साध्य प्राप्त्युत्तरही साधनेचं सातत्य टिकलं आहे आणि तेही बाधित अनुवृत्तीनं नव्हे, तर त्यातून साध्य होणाऱ्या नित्यनूतन अनुभवामुळे हेच वारीचं प्रमुख वैशिष्ट्य ठरावं. इथं साध्यप्राप्तीचा आनंद साधनेच्या आनंदावरून कैमुत्तिक न्यायानं अनुमानित करता येतो. तथापि वर्तमानात प्राप्त साधनेचा आनंद, संत संगतीचं सुख, त्याची अपूर्वता हीसुद्धा इतकी भावविभोर आणि आनंदप्राप्तीची ठरतात, की हा आनंदही सोडण्याची इच्छा जाणकार साधकाला कदापि होणार नाही. म्हणून वारी साधना असूनही ��िचं मूल्य मात्र साध्याचं आहे. वास्तविक साधकाच्या अंतःकरणामध्ये साध्याची उत्कंठा अधिक असते. आणि वारी या साधनेचं वैलक्षण्य असं आहे, की वारकऱ्यांच्या मनामध्ये प्रतिवर्षी वारीचीच उत्कंठा अधिक असते. पहिल्या पावसानंतरच्या मृद्‌गंधानं ती उत्कंठा अधिक तीव्र होत जाते. ती प्रस्थानापर्यंत वृद्धिंगत होत जाते आणि मग अशा एका अलौकिक आनंदाभूतीला प्रारंभ होतो, की ज्यामध्ये साध्याचाच विसर पडतो आणि हा साधनकालच अधिक चालावा असं वाटू लागते. वारीचा हा प्रवास सुरू होताना पंढरपूरची ओढ अधिक असते; पण जसा प्रवास होत जातो, तशी या नित्यक्रमाची आत्मीयताच वाढत जाते.\nवारी ही वारकरी सांप्रदायाची उपासना आहे. कोणत्याही संप्रदायाचं, धर्माचं महत्त्व आणि स्थैर्य ज्या महत्वाच्या बाबींवर अवलंबून असतं, त्यामध्ये उपासनेचा विचार फार महत्त्वाचा असतो. उपासना शब्दामध्ये \"आस्‌' हा धातू आहे. त्याला \"उप' हा उपसर्ग लागला आहे. बसणं, प्रवेशणं असा या धातूचा अर्थ आहे. आपल्या आराध्याच्या जवळ जाणं, जवळ बसणं' असा एकूण \"उपासना' शब्दाचा भावार्थ दिसतो. या अर्थाच्या अनुषंगानं जगद्‌गुरू शंकराचार्यांनी गीताभाष्यामध्ये उपासनेची व्याख्या फार सुंदर केली आहे. ते म्हणतात ः\n\"उपासनं नाम यथाशास्त्रं, उपास्यस्य अर्थस्य विषयीकरणेन सामीप्यं उपगमम्य तैलधारावत्‌ समान प्रत्ययप्रवाहेण दीर्घकालं यत्‌ आसनं तत्‌ उपासनं आचक्षते'\nअर्थ असा ः चिंतनानं आपल्या उपास्याला आपल्या बुद्धीचा विषय करून त्याच्या सपीप जाणं आणि तैलधारावत्‌ (खंडित न होणाऱ्या धारेप्रमाणं) समानवृत्तीच्या प्रवाहानं दीर्घकाळापर्यंत त्यामधे स्थिर राहणं म्हणजे उपासना होय. उपासनेची ही व्याख्या वारीला तंतोतंत लागू पडते. वारकऱ्याच्या बुद्धीला पंढरीनाथ आणि संतांशिवाय अन्य विषय नसतो. केवळ शरीरानं ही वारी होत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणं ः\nआटणी करणे जे वीरा \nअसंच हे तप, उपासना आहे. शरीर, प्राण आणि इंद्रियांना वारकरी या वाटचालीमध्ये झिजवतात; पण यामध्ये कोणत्याही कष्टाची वा वैतागाची भावना नसते. संत तुकाराम महाराजांच्याच भाषेत सांगायचं झालं, तर \"प्रेमे चालला प्रवाहो नाम ओघ लवलाहो ' अशीच ही वारी आहे. भक्तिमार्ग विचारामध्ये उपासनेची पाच अंगं आहेत ः अभिगमन, उपादान, इज्या, स्वाध्याय आणि योग. अभिगमनादी या प्र���ारांचं विस्तारभयास्तव वर्णन करणं शक्‍य नाही; पण इतकं मात्र निश्‍चित म्हणता येईल, की या सर्व प्रकारची उपासना वारीमध्ये सहजच साधून जाते.\nवारी ही सर्व साधनांचा समन्वय आहे. कारण वारीचा सर्वांत महत्त्वाचा आधार आहे प्रेम. अंतःकरणातल्या अनन्यसाधारण प्रेमाशिवाय हा सोहळा होऊच शकत नाही. प्रेमच साधकाला स्वयंप्रेरित करतं आणि प्रेमाचं बंधन साधक काटेकोरपणे पाळतोच. वारीमध्ये सर्वत्र हे प्रेम दिसून येतं. अन्यथा कोणतीही सुविधा नसताना प्रतिकूलतेमध्ये इतक्‍या आत्मीयतेनं ही वाटचाल करेल कारण प्रेमामध्ये प्रतिकूलतेचं भानच नसतं. प्रेमाचं हे लक्षणच आहे. भक्तिशास्त्रामध्ये प्रेमाची व्याख्या करताना म्हटलं आहे ः\nअसा अर्थ ः उद्‌ध्वस्त होण्याचं सर्व कारण, परंपरा निर्माण होऊनही जे उद्‌ध्वस्त होत नाही, त्यास प्रेम असं म्हणतात. वारीमध्ये असंच प्रेम अनुभवता येतं. वास्तविक वाटचालीमध्ये अनेक अडचणी असतात. ऊन, पाऊस, असेल ते भोजन, जमेल तिथं विश्रांती, प्रकृतीमध्ये होणारे चढ-उतार या कशाचीही तमा न बाळगता वारकरी आपल्या ध्येयाकडं वाटचाल करत असतो. अनेक वेळा नैसर्गिक आपत्ती येते. पीक पिकत नाही अथवा अतिवृष्टीमुळं हाताशी आलेलं पीकही घरात येत नाही; पण वारकरी कधीही या कारणानं भगवंतावर रागवत नाही. वारी चुकवत नाही. उलट\n वारी चुको नेदी हरी \nहेच दान मागतात. यालाच प्रेम म्हणतात. प्रेमाची समष्टीरूपानं अशी अभिव्यक्ती अन्यत्र कुठंही दिसत नाही. तुकाराम महाराज म्हणतात ः\nप्रेम नये सांगता बोलता दाविता \nअनुभव चित्ता चित्त जाणे \nअसा अनुभवाचाच विषय आहे.\nश्री क्षेत्र आळंदी अथवा संतक्षेत्रांवरून सुरू झालेला हा प्रवास श्री क्षेत्र पंढरपूर इथं विसावतो. हा पारमार्थिक जीवनाचा अंतिम मुक्काम. या मुक्कामावर येण्यासाठी सारे कष्ट, श्रम इथं येऊन पंढरीनाथाची भेट, दर्शन झालं, की \"भाग गेला शीण गेला इथं येऊन पंढरीनाथाची भेट, दर्शन झालं, की \"भाग गेला शीण गेला अवघा झाला आनंदु' हा अनुभव येतो. इथं येण्यानं आनंद होत असला, तरी उपासना पूर्ण होत नाही. इथं आल्यानंतर फक्त उपासनेचं स्वरूप बदलतं.\nअशी कृतिशील आणि ज्ञानशील उपासना इथं संपन्न होते. म्हणूनच वारकऱ्यांची \"वारी' म्हणजे \"सर्व साधनांचं सार' म्हणून विचारात घ्यावं लागतं. ज्ञान, कर्म आणि भक्तीचा हा समन्वय आहे. उपासना म्हणून वारीचं हे स्व��ूप आहे.\nवारकऱ्यांनी ही उपासना प्राणापलीकडं जपली आहे. श्रद्धेनं, विश्वासानं पुढच्या पिढीकडं हस्तांतरित केली आहे. मागील पिढीकडून पुढच्या पिढीकडं देताना आपणास ही उपासना जपण्याची संधी मिळाली, यामधे स्वतःच्या जीवनाची धन्यता मानली आहे.\nजीवदशेकडून ब्रह्मस्वरूपतेकडं संतांच्या संगतीमध्ये आणि मार्गदर्शनानं केलेला प्रवास म्हणजे वारी होय. जीवस्वरूपानं ब्रह्म असूनही\nअशी जी अधःपतित अवस्था जीवनास प्राप्त झालेली असते, त्यातून संतसंगती आणि नामस्मरणाशिवाय जीवास कोण बाहेर काढणार जिवाप्रति आणि सकलजगदुद्धाराची इतकी तळमळ अन्य कोणाच्या मनामध्ये असणार जिवाप्रति आणि सकलजगदुद्धाराची इतकी तळमळ अन्य कोणाच्या मनामध्ये असणार यासाठी संतांचं बोट धरून प्रवास करणं हेच अधिक श्रेयस्कर आहे. कारण त्यांनीच \"वाट दावी, करी धरूनिया यासाठी संतांचं बोट धरून प्रवास करणं हेच अधिक श्रेयस्कर आहे. कारण त्यांनीच \"वाट दावी, करी धरूनिया' असं, किंवा \"भुलो नेदि वाट' असं, किंवा \"भुलो नेदि वाट करी धरुनि दावी नीट करी धरुनि दावी नीट ' असं स्पष्ट म्हटलं आहे. ही वारीची वाट \"नीट' आहे आणि दाखवणारे संतही \"नीट' वाटच दाखवतात.\nही नीट वाट म्हणजे वारी होय. ही उपासना सकाम आणि निष्काम अशा दोन पद्धतीनं होते. तथापि वारकरी मात्र वारीची उपासना निष्कामभावनेतून करत असतो. परमात्मा मात्र याचं फळ म्हणून \"ज्ञानोत्तर प्रेमलक्षणाभक्ती' पदरात टाकतो. ही अत्यंत दुर्लभ अशा स्वरूपाची भक्ती आपणास सहजतेनं प्राप्त होते.\nअशी ही वारी उपासना उपास्य, उपासक आणि उपासनेस एकत्रही आणते आणि उपासनेच्या आनंदासाठी कल्पिक भेदाभेदातही ठेवते. म्हणूनच संतांनाही ही वारी अधिक प्रिय वाटते- नव्हे तर \"जीवीची आवड' वाटते. म्हणूनच भगवंतासही या वारीची अपेक्षा अधिक आहे. म्हणून भगवंतही म्हणतात ः\nतरी झडझडोनि वाहिला निघ \nइये भक्तीचिये वाटे लाग \nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनवी ‘डेटा’शाही (विश्राम ढोले)\nरिलायन्सनं नवीन जिओ फायबर सेवेची घोषणा केली आहे. कदाचित अशा प्रकारची सेवा इतर कंपन्यांनी देतील, स्पर्धा वाढेल; पण एकूणच या निमित्तानं रंजनाच्या...\nगांधी ते गांधी... पुन्हा गांधीच (श्रीराम पवार)\nदोन दशकांपूर्वी काँग्रेसची नाव गटांगळ्या खात असल्याचं वातावरण असताना ��ोनिया गांधी यांना बोलावून पक्षाच्या अध्यक्ष करण्यात आलं. त्यांच्या नेतृत्वाखाली...\nहीरकमहोत्सव : ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’चा (प्रताप पवार)\nसमाजातल्या गुणी, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करणाऱ्या ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’नं या वर्षी साठ वर्षांचा कार्यकाळ (१९५९-२०१९)...\nडेटाक्रांती २.० (सुश्रुत कुलकर्णी)\nरिलायन्स जिओनं नवीन फायबर सेवेची घोषणा केली आहे. कदाचित अशा प्रकारची सेवा इतर कंपन्याही देतील, स्पर्धा वाढेल; पण एकूणच या निमित्तानं रंजनाच्या...\nडेटा आणि डेटा मॅनेजमेंट सिस्टिम्स (अच्युत गोडबोले)\nआपल्या उद्योगात निर्माण होणारा डेटा आणि माहिती यांच्यावरून आपल्याला उद्योगासाठी उपयोगी असे काही निष्कर्ष काढता येतील का त्यापासून शिकून आपण आपले...\nमनं जोडण्यासाठी खेळाचा राजमार्ग (सुनंदन लेले)\nजम्मू-काश्मीरमध्ये एकीकडं बदलांची चाहूल लागली असतानाच, खेळाच्या माध्यमातून तिथं बदल करण्याचीही प्रक्रिया वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू आहे. तणाव कमी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/food/raksha-bandhan-2019-special-sweet-recipe-lovely-brother-and-sister/", "date_download": "2019-08-21T00:29:38Z", "digest": "sha1:ULHMXUM4LZAPZMS7HAUZA7UJEHFF72LT", "length": 35291, "nlines": 427, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Raksha Bandhan 2019 Special Sweet Recipe For Lovely Brother And Sister | Raksha Bandhan Special Recipe: भावाचं तोंड गोड करण्यासाठी एकापेक्षा एक खास रेसिपी! | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दार��्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिद��बरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nRaksha Bandhan Special Recipe: भावाचं तोंड गोड करण्यासाठी एकापेक्षा एक खास रेसिपी\nRaksha Bandhan Special Recipe: भावाचं तोंड गोड करण्यासाठी एकापेक्षा एक खास रेसिपी\nRaksha Bandhan Special Delicious Recipe: यावर्षी रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिवस एकाच दिवशी साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेकांना उद्या सुट्टी असणार आहे. त्यामुळे स्वातंत्र्य दिनासोबतच रक्षाबंधनाचा आनंदही द्विगुणित होणार आहे.\nRaksha Bandhan Special Recipe: भावाचं तोंड गोड करण्यासाठी एकापेक्षा एक खास रेसिपी\nRaksha Bandhan Special Recipe: भावाचं तोंड गोड करण्यासाठी एकापेक्षा एक खास रेसिपी\nRaksha Bandhan Special Recipe: भावाचं तोंड गोड करण्यासाठी एकापेक्षा एक खास रेसिपी\nRaksha Bandhan Special Recipe: भावाचं तोंड गोड करण्यासाठी एकापेक्षा एक खास रेसिपी\nRaksha Bandhan Special Recipe: भावाचं तोंड गोड करण्यासाठी एकापेक्षा एक खास रेसिपी\nRaksha Bandhan Special Recipe: भावाचं तोंड गोड करण्यासाठी एकापेक्षा एक खास रेसिपी\nRaksha Bandhan Special Recipe: भावाचं तोंड गोड करण्यासाठी एकापेक्षा एक खास रेसिपी\nRaksha Bandhan Special Recipe: भावाचं तोंड गोड करण्यासाठी एकापेक्षा एक खास रेसिपी\nयावर्षी रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिवस एकाच दिवशी साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेकांना उद्या सुट्टी असणार आहे. त्यामुळे स्वातंत्र्य दिनासोबतच रक्षाबंधनाचा आनंदही द्विगुणित होणार आहे. रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यासाठी बहिणी आपल्या लाडक्या भावासाठी खास पदार्थ तयार करतात. राखी बांधल्यानंतर गोड पदार्थ नक्की भरवला जातो. आता बाजारात सर्व सहज उपलब्ध असल्यामुळे फारसं अवघड नसतं. पण बाजारातील भेसळयुक्त पदार्थांपासून बचाव करण्यासाठी जर घरीच हे पदार्थ तयार केले तर तुमच्यासोबतच घरातील इतर लोकांसाठी हे अत्यंत फायदेशीर ठरतं. जाणून घेऊया असे काही गोड पदार्थ जे तुम्ही अगदी सहज घरीच तयार करू शकता.\nबेसनचे लाडू म्हटलं की, आपल्या सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं. तूपामध्ये खमंग भाजलेलं बेसन आणि ड्रायफ्रुट्स एकत्र केलेले हे लाडू सणासाठी अत्यंत उत्तम ठरत��त. तुम्ही रक्षाबंधनासाठी बेसनाचे लाडू तयार करू शकतात.\nनारळाची बर्फी किंवा खोबऱ्याची बर्फी\nअनेकदा रक्षाबंधन आणि नारळीपौर्णिमा एकत्र येते किंवा मागेपुढे येते. असातच तुम्ही खोबऱ्याच्या बर्फीचा बेत आखू शकता. खोलं खोबरं किसून त्यामध्ये गूळ किंवा साखर एकत्र करून गोड गोड खोबऱ्याची बर्फी तयार केली जाते.\nआपल्याकडे सणाच्या दिवशी गोड पदार्थ म्हणजे खीर. मग ती तांदळाची असो किंवा शेवयांची, रव्याची असो किंवा साबुदाण्याची. पण तुम्हाला हटके आणि नवी खीर ट्राय करायची असेल तर तुम्ही माखान्याची खीर ट्राय करू शकता. मखाना म्हणजे कमळाच्या बिया... हा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. खीर आणि मखाना असा गोष्टी आहेत. ज्या लहान मुलांपासून अगदी थोरामोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात.\nआपण अनेकदा श्रीखंड किंवा आम्रखंड म्हटलं की, बाजारातून आणतो आणि मस्त ताव मारतो. पण तुम्हाला माहीत आहे का तुम्ही घरीच अगदी सहज आम्रखंड तयार करू शकता. खाण्यासाठी अगदी चविष्ट लागणारं आम्रखंड लहान मुलांपासून घरातील थोरामोठ्यांनाही आवडतं.\nकाजू कतली फक्त नाव ऐकल तरीही आपल्या जिभेवर तिची चव रेंगाळू लागते. आपल्यापैकी कदाचितच असं कोणी असेल ज्याला काजू कतली आवडत नसेल. सर्वांना आवडणारी ही काजू कतली तुम्ही घरीच अगदी सहज तयार करू शकता.\nघेवर तसं पाहायला गेलं तर मूळचा राजस्थानमधील पदार्थ. परंतु याच्या हटके चवीमुळे अनेक लोकांना हा पदार्थ फार आवडतो. तूप, मैदा आणि दूधाचा वापर करून तयार करण्यात येणारा हा पदार्थ नुसता पाहिला तरीही तो खाण्याची इच्छा होते. आतापर्यंत तुम्ही फक्त बाजारात मिळणारा घेवर खाऊन पाहिला असेल, पण हा पदार्थ तुम्ही अगदी सहज घरी तयार करू शकता.\nफिरनी साधारणतः ईदच्या दिवशी तयार करण्यात येते. परंतु, याची चव अशी असते की, जवळपास सर्व लोकांनाच ही हवीहवीशी वाटते. तुम्ही रक्षाबंधनाच्या दिवशी घरीच फिरनी तयार करू शकता.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nRaksha BandhanReceipeHealthy Diet Planरक्षाबंधनपाककृतीपौष्टिक आहार\n; आहारातील 'हे' बदल ठरतील फायदेशीर\nदिग्रस येथील जिल्हा परिषद शाळेत 'लकी ड्रॉ' काढून रक्षाबंधनाचा अभिनव प्रयोग\nघंटागाडी व कचराडेपोवर कचरा वेचकांना राख्या बांधून जपली सामाजिक बांधिलकी\nसखी मंचच्या रक्षाबंधनाने पोलीसदादा भारावले\nहॉटेललाही लाजवेल अशा चवीचा पनीर टिक���का मसाला \nकारागृहातील कैद्यांना महिलांनी बांधल्या राख्या\nहॉटेललाही लाजवेल अशा चवीचा पनीर टिक्का मसाला \nगाजर गुलकंद बॉल्स... खाण्यासाठी मस्त झटपट होतील फस्त\nDavangiri Loni Recipe: असा बनवा ऑथेंटिक दावणगिरी लोणी स्पंज डोसा\nगरमागरम पुलाव आवडतो ना; पण हा पदार्थ अन् शब्द आलाय कुठून माहित्येय का\n'हे' 2 होममेड सलाड झटपट वजन करतील कमी; जाणून घ्या रेसिपी\nजेवणाची टेस्ट वाढवणासाठी ट्राय करा हटके स्टाइल 'या' चटणी रेसिपी\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागण��क द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/6th-march-kisaan-rally/", "date_download": "2019-08-20T22:36:58Z", "digest": "sha1:ZQCIBFK3ZCHMNMLU2Q3ZEVBEQ6NAAUC4", "length": 17756, "nlines": 229, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "६ मार्च रोजी एक लाख शेतकऱ्यांचा नाशिक ते मुंबई लॉंग मार्च, विधान भवनाला बेमुदत घेराव ! | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/महाराष्ट्र /६ मार्च रोजी एक लाख शेतकऱ्यांचा नाशिक ते मुंबई लॉंग मार्च, विधान भवनाला बेमुदत घेराव \n६ मार्च रोजी एक लाख शेतकऱ्यांचा नाशिक ते मुंबई लॉंग मार्च, विधान भवनाला बेमुदत घेराव \n0 590 1 मिनिट वाचा\nमुंबई- सरकारी धोरणे व नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. खचून जाऊन आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांवर कोसळलेल्या या संकटाच्या काळात सरकार मात्र शेतकऱ्यांच्या मागे उभे राहण्याऐवजी फसव्या ��ोषणा करत आहे. सरकारच्या या फसवणुकीमुळे शेतकरी आणखी खचले आहेत. कर्जमाफीच्या घोषणेनंतरही आत्महत्या करत आहेत. कर्जमाफीच्या घोषणेनंतर राज्यात तब्बल १७५३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. किसान सभेने या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पुन्हा एकदा आरपार लढा करण्याचा निर्णय घेतला आहे.\nलढ्याच्या पहिल्या टप्प्यात किसान सभेच्या नेतृत्वाखाली विधानसभा अधिवेशन काळात राज्यभरातून एक लाख शेतकरी नाशिक येथून मुंबई विधानसभेवर पायी चालत येत लॉंग मार्च काढणार आहेत. ६ मार्च २०१८ रोजी या लॉंग मार्चची सुरुवात होणार आहे. नाशिक येथून मुंबईपर्यंत पायी चालत आलेले हे शेतकरी अधिवेशन सुरू असताना विधानसभेला बेमुदत महाघेराव घालणार आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत हा बेमुदत घेराव सुरू राहणार आहे. किसान सभेने मार्च २०१६ मध्ये नाशिक येथे एक लाख शेतकऱ्यांचा महामुक्काम सत्याग्रह केला होता. नाशिक येथील सी.बी.एस. चौकात राज्यभरातील एक लाख शेतकऱ्यांनी दोन दिवस केलेल्या या महामुक्काम सत्याग्रहाने शेतकऱ्यांचे प्रश्न दोन वर्षापूर्वी सरकारसमोर मांडले होते. महामुक्कामाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या होत्या.\n१ जून २०१७च्या शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवरही सरकारने या मागण्या पूर्ण करण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात मात्र सरकारने या मागण्या पूर्ण केल्या नाहीत. उलट शेतकऱ्यांची वारंवार अत्यंत जीवघेणी फसवणूक केली आहे. किसान सभेने या पार्श्वभूमीवर नाशिकच्या याच सी.बी.एस. चौकात पुन्हा एकदा एक लाख शेतकऱ्यांना एकत्र करत विधान भवनावर चालत जाण्याचा संकल्प केला आहे. ६ मार्च रोजी राज्यभरातील एक लाख शेतकरी नाशिक येथून चालत मुंबईकडे निघणार आहेत. शेतकऱ्यांचा हा लॉंग मार्च मुंबई येथे पोहोचल्यानंतर विधानभवनाला घेराव घालणार आहे. मागण्या धसास लागल्याशिवाय हा घेराव मागे घेतला जाणार नाही.\nकसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावे करा, कष्टकरी शेतकऱ्यांना विनाअट संपूर्ण कर्जमुक्ती दया, शेतीमालाला दीडपट भावाची हमी दया, स्वामिनाथन आयोगाच्या रास्त भावाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, वनाधिकार कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करा, पुनर्वसनाचे प्रश्न निर्माण न करता पश्चिम वाहिनी नद्यांच��� समुद्राला मिळणारे पाणी पूर्वेकडे वळवून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतीला पाणी दया, बोंड आळी व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी किमान ४० हजार रुपये भरपाई दया, शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करा, दुधाला किमान ४० रुपये भाव मिळेल यासाठी तातडीने हस्तक्षेप करा, साखरेच्या भावात हस्तक्षेप करून उसाला कारखान्यांनी हंगाम सुरू होताना जाहीर केलेला भाव देणे बंधनकारक करा, विकास कामांच्या बहाण्याने शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याकडून काढून घेण्याचे कारस्थान बंद करा या प्रमुख मागण्यांसाठी हा लॉंग मार्च व बेमुदत घेराव करण्यात येणार आहेत. डॉ. अशोक ढवळे, आ.जे.पी.गावीत, किसन गुजर, डॉ. अजित नवले, सुनील मालुसरे, बारक्या मांगात, इरफान शेख, सावळीराम पवार, सुभाष चौधरी, इंद्रजित गावीत, रतन बुधर, रडका कलांगडा आदी या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत.\nऔरंगाबादमध्ये कचरा प्रश्न गंभीर, २ हजार टन कचरा रस्त्यावर\nआरबीआय 7 दिवसांत सर्व मोबाईल वॉलेट बंद करण्याचा निर्णय,\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमच��� इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B5%E0%A4%A8%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%B8%207&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%A8%2520%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%B8%25207", "date_download": "2019-08-20T22:23:01Z", "digest": "sha1:QS6AMOXDGJHSTKTZ5LHYKCM3SHNOBWF5", "length": 2960, "nlines": 90, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\n'वन प्लस 7' आणि 'वन प्लस 7 प्रो' मोबाईलचे अनावरण\nबंगळुरू - बहुप्रतिक्षीत आणि लोकप्रिय अशा 'वन प्लस' सिरीजमधील 'वन प्लस 7' आणि 'वन प्लस 7 प्रो' या मोबाईलचे तर वन प्लसच्या 'बुलेट...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://www.vidyarthimitra.org/news/The-entire-process-of-access-to-professional-courses-is-canceled", "date_download": "2019-08-20T23:03:32Z", "digest": "sha1:WCYCZRGC4JKTO4CQFWUWFSXKBHEKMS34", "length": 12925, "nlines": 171, "source_domain": "www.vidyarthimitra.org", "title": "Be.btech, bpharm व इतर कोर्सेसची प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया रद्द", "raw_content": "\nBE.BTech, BPharm व इतर कोर्सेसची प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया रद्द\nनव्याने अर्ज भरण्याची प्रक्रिया 24 जूनपासून सुरू करण्यात येणार असून या प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.\nअभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुशास्त्र आदी प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक अडचणी आल्याने अर्ज भरण्याची आणि कागदपत्र पडताळणीची संपूर्ण प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय प्रवेश नियामक प्राधिकरणाने घेतला आहे. यामुळे लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने अर्ज भरावे लागणार आहेत. नव्याने अर्ज भरण्याची प्रक्रिया 24 जूनपासून सुरू करण्यात येणार असून या प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.\nसीईटी कक्षामार्फत सार पोर्टलवर जनरल रजिस्ट्रेशन व सीईटी पोर्टलवर प्रथम वर्ष अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्त��शास्त्र, हॉटेल व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थ्यांकडून अर्ज आणि कागदपत्रांची पडताळणी राज्यातील सेतू केंद्रांवर करण्यात येत होती. यासाठी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार अर्ज आणि कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया सोमवार (ता.17) पासून सुरू झाली होती.\nयंदा प्रवेश प्रक्रिया विलंबाने सुरू झाल्याने सीईटी सेलने अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना केवळ पाच दिवसांचा कालावधी दिला होता. शुक्रवारी (ता.21) अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता.\nअर्ज भरण्याच्या प्रक्रियेत तांत्रिक बिघाड होउ लागल्याने आणि सेतू सुविधा केंद्रांवर विद्यार्थी आणि पालकांची प्रचंड गर्दी होउ लागली होती. विद्यार्थ्यांना अर्ज भरता येत नसल्याने पालकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता.\nविद्यार्थ्यांनी एकाच वेळी सर्व व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन नोंदणी आणि प्रवेश अर्ज भरण्यास सुरूवात केल्यामुळे सर्व्हरवरील भार मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांनी सीईटी सेलकडे तक्रारी केल्या होत्या. विद्यार्थ्यांनी भरलेली माहिती एकत्रितपणे संलग्नित करताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. या आधारावर अंतरिम गुणवत्ता यादी जाहीर करणे धोकादायक असल्याचे सीईटी सेलने नेमलेल्या तज्ज्ञ समितीने व्यक्त केले. त्याअनुषंगाने सध्या सुरू असलेली ऑनलाईन अर्ज भरण्याची, भरलेल्या अर्जाची व अपलोड केलेल्या गदपत्रांची सेतू सुविधा केंद्रावर पडताळणी करण्याची प्रक्रिया थांबविण्याचा निर्णय सीईटी सेलने घेतला आहे.\nही प्रक्रिया नव्याने राबविण्याचा निर्णयही प्रवेश नियामक प्राधिकरणाने घेतला आहे. प्रवेशाचे नव्याने अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवार (ता.24) पासून सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठीचे सुधारित वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.\nज्या विद्यार्थ्यांनी पूर्वी प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज भरलेला आहे. अशा सर्वांना पुन्हा नव्याने प्रवेश प्रक्रियेचा अर्ज सादर करावा लागेल. नव्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत यापूर्वी अर्ज सादर केलेल्या व अर्जासोबत शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांचे पुन्हा शुल्क देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सीईटी सेलचे आयुक्त यांनी पत्रकाद्वारे कळवि���े आहे.\n'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा\nफँशन डिझाईनिंग अँड फँशन टेक्नोलॉजी..\nपुणे विद्यापीठ ‘दूरशिक्षण’चे प्रवेश ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/tag/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3/", "date_download": "2019-08-20T22:28:15Z", "digest": "sha1:AYHBJEOXLZCZQSBWAZQ3XN2N3YY53SNL", "length": 13611, "nlines": 122, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "आरक्षण Archives - InShorts Marathi", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nपुन्हा एकदा मोहन भागवतांनी आरक्षणावर केलं भाष्य; निवडणुकांआधीच गदारोळ\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी याआधी आरक्षणावर भाष्य करत काही प्रश्न उपस्थित केले होते. मोहन भागवत यांच्या या वक्तव्यानंतर देशभरातील वातवरण ढवळून निघालं. त्यानंतर आता पुन्हा एकदा मोहन भागवतांनी देशातील आरक्षणावर भाष्य केलं आहे. ‘जे आरक्षणाच्या बाजूचे आहेत आणि जे विरोधात आहेत, त्यांनी या प्रश्नावर एकत्रित चर्चा करायला हवी. मी…\nजम्मू काश्मीरमधील जनतेलाही १० टक्के आरक्षणाचा लाभ\nदेशभरातील आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना मिळणारा १० टक्के आरक्षणाचा लाभ आता जम्मू काश्मीरमधील जनतेलाही मिळेल. सामाजिक न्यायअंतर्गत हे आरक्षण लागू करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतल्याची माहिती प्रकाश जावडेकर यांनी दिली . केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जम्मू काश्मीरमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या…\nलोकसभा, विधानसभांमध्येही महिलांसाठी आरक्षण आवश्यक- उप्राष्ट्र्पती\nमहिलांचा सन्मान करणे ही आपली परंपरा असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही महिलांसाठी आरक्षण आवश्यक आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी आज मुंबई येथे आयोजित एका कार्यक्रमात केले. राज्य निवडणूक आयोगातर्फे प्रथमच देण्यात येणारे ‘लोकशाही पुरस्कार’ उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांच्या हस्ते…\nमराठा समाज आरक्षण घेऊन सरकारी जावई- प्रकाश आंबेडकर\nएकेकाळी आरक्षणावरून आम्हाला सरकारी जावई म्हणून चिडवणारा मराठा समाज आज स्वत:च आरक्षण घेऊन सरकारी जावई झाला, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी लगावला. अनुसूचित जाती, अनु. जमाती, ओबीसी, व्हीजेएनटी विद्यार्थ्यांसाठी शुक्रवारी कवी सुरेश भट सभागृहात शिष्यवृत्ती परिषद आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात आंबेडकर बोलत…\nआघाडी सत्तेत आल्यास स्थानिकांना ७५ टक्के आरक्षण – अजित पवार\nआगामी विधानसभा निवडणुकीनंतर आमचं सरकार सत्तेत आल्यास राज्यातील भूमिपुत्रांना खासगी व शासकीय नोकऱ्यांमध्ये ७५ टक्के आरक्षण दिलं जाईल, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केली. राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे, दिलीप सोपल यांनी उमेदवारीच्या मुलाखतीकडे पाठ फिरवली आहे, बबन शिंदे भाजपाच्या तर दिलीप सोपल…\nबसचं आरक्षण आता 60 दिवस आधी मिळणार\nगणपतीसाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना आता एकाचवेळी दोन्ही बाजूंचे आरक्षण करणे शक्य होणार आहे. एसटीने त्यासाठी प्रायोगिक तत्वावर प्रवाशांना ६० दिवस अगोदर आरक्षण करण्याची सुविधा प्राप्त करून दिल्याची घोषणा परिवहन मंत्री श्री. दिवाकर रावते यांनी केली. एसटी महामंडळाने यंदा मुंबई उपनगरातून कोकणात गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियमित बसेस…\nमराठा समाजाने उभारला काकासाहेब शिंदे यांचा अर्धाकृती पुतळा\nगोदावरी नदीच्या पुलावर स्वर्गीय काकासाहेब शिंदे यांचा अर्धाकृती पुतळा सकल मराठा समाजाच्या वतीने बसवण्यात आला आहे. मागील वर्षी मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी व आरक्षणासाठी गंगापुर तालुक्यातील कायगाव येथील गोदावरी नदीच्या पुलावर जलसमाधी आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतली होती. त्याला आज एक वर्ष होत आहे. या…\nमध्यप्रदेश सरकारचा निर्णय; नोकरीत स्थानिक युवकांना 70 टक्के आरक्षण\nमध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकारकडून राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी आनंददायी बातमी आहे. स्थानिक युवकांना रोजगार देण्यासाठी लवकरच आरक्षणाचा कायदा करण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याचे कमलनाथ यांनी सांगितले. विधानसभेत आज एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री कमलनाथ यांनी याबाबतची माहिती दिली.राज्यातील बेरोजगारी संपवण्यासाठी मध्य प्रदेश सरकार राज्यातील…\nमराठा समाजाला दिलेले आरक्षण चुकीचे- इम्तियाज जलील\nअनेक वर्षांची मागणी, राज्यभरात निघालेले मूक मोर्चे आणि नंतर मराठा मोर्चांना लागलेलं हिंसक वळण या घटनांची गंभीर दखल घेत शैक्षणिक क्षेत्रात आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यासंबंधीचा कायदा राज्य सरकारने ३० नोव्हेंबर २०१८ रोजी मंजूर केला होता. याला काही संघटना, संस्था आणि नेत्यांनी विरोध केला होता. यामध्ये औरंगाबादचे…\nमराठा आरक्षणाच्या नव्या विधेयकाला विधानसभेची मंजुरी\nमराठा आरक्षणाचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने योग्य ठरवला मात्र त्याचं टक्का थोडा कमी केला. या निर्णयामुळे सरकारला मोठा दिलासा मिळाला. सरकारच्या या आधीच्या मराठा आरक्षण विधेयकात सरसकट 16 टक्के एवढं आरक्षण देण्यात आलं होतं. कोर्टाच्या निर्णयामुळे त्यात बदल करावा लागणार होता. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठा आरक्षणाचं नवं…\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nस्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना खुशखबर गृह,…\n’56 इंचाची छाती असणारे मोदी राज ठाकरेंना…\n‘ही कसली टिंगलटवाळी चालली आहे’;…\nराज ठाकरेंना आलेल्या ईडीच्या नोटीशीनंतर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/dio-719/", "date_download": "2019-08-20T23:48:59Z", "digest": "sha1:LRPSLRAWT2YFBS6TN6Z2PT2RDA7AEKB6", "length": 9361, "nlines": 59, "source_domain": "mymarathi.net", "title": "टेमघर धरणात यंदा १०० टक्के पाणीसाठा करणार ; गळती रोखण्यासाठी नियोजनबध्‍द प्रयत्‍न - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune टेमघर धरणात यंदा १०० टक्के पाणीसाठा करणार ; गळती रोखण्यासाठी नियोजनबध्‍द प्रयत्‍न\nटेमघर धरणात यंदा १०० टक्के पाणीसाठा करणार ; गळती रोखण्यासाठी नियोजनबध्‍द प्रयत्‍न\nपुणे- पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या चार धरणांपैकी टेमघर धरणाच्या गळती रोखण्‍याचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे, असे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी सांगितले. उर्वरीत10 टक्के गळती रोखण्याचे काम पुढील वर्षभरात केले जाणार आहे. त्यामुळे टेमघर धरणाची गळती 100 टक्के रोखण्यासाठी वर्षभराचा कालवधी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nअधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे म्हणाले, पुणे शहरासाठी खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर या चार धरणातून पाणीसाठा केला जातो. मात्र, टेमघर धरणातून 2016 ला मोठ्या प्रमाणावर गळती झाली होती. यानंतर राज्य सरकारने धरणातील पाणी गळतीची गंभीर दखल घेत धरणाचे बांधकाम करणार्‍या तीन कंपन्यासह 22 अभियंताच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यात आली. सध्या हे संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. धरण मजबूत करण्याच्या दृष्टीने आणि गळती रोखण्यासाठी राज्य सरकार मार्फत 100 कोटींची विशेष तरतूद करण्यात आली. त्यानुसार 2016 ते आज अखेर 80 कोटी रुपयांच्या तरतुदीमधून 90 टक्के गळती रोखण्यात यश आले आहे. आता उर्वरित 10 टक्के गळती रोखण्‍याच्‍या कामास वर्षभराचा कालावधी लागणार आहे. ते पुढे म्हणाले, देशात प्रथमच ग्राऊंटींग या तंत्रज्ञानाचा वापर करुन धरणाची गळती रोखण्यात आली आहे. या पुढील काळात देखील अशाच पद्धतीने गळती रोखण्यासाठी आम्ही तंत्रज्ञान वापरणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nतसेच ते पुढे म्हणाले की, आता टेमघर धरणात यंदाच्या पावसाळ्यात 100 टक्के पाणीसाठा करणार असून पुणे शहराला मोठ्या प्रमाणावर पाणी पुरवठा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nगोयल गंगा फाऊंडेशनच्या वतीने वाहतूक पोलिसांना रेनकोटचे वाटप\nचंद्रकांतदादा पाटील भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षप��ी\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-quotable-quotes-marathi-article-2766", "date_download": "2019-08-20T23:46:12Z", "digest": "sha1:UZ4BV32H7R4VURLMZCHEMQWNBYK56SLY", "length": 5156, "nlines": 109, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Quotable Quotes Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 8 एप्रिल 2019\nदुसऱ्यांच्या वागण्यामुळे स्वतःची आत्मिक शांतता नष्ट होऊ देऊ नका.\nवेगाने बदलणाऱ्या जगात जोखीम स्वीकारायला घाबरणे, हाच मोठा धोका आहे.\nआशावाद हा यशाकडे नेणारा विश्‍वास आहे. आशा आणि आत्मविश्‍वासाशिवाय काहीच घडू शकत नाही.\nकाही जन्मजातच महान असतात, काही प्रयत्नांनी महान होतात आणि काहींवर महानता लादली जाते.\nपैसा आकाशातून पडत नाही, तो पृथ्वीवरच कमवावा लागतो.\nदिवसाचे सार्थक झाल्यास झोप चांगली लागते, त्याप्रमाणे आयुष्याचे सार्थक झाल्यास शांतपणे मृत्यू येतो.\n- लिओनार्डो द व्हिन्सी\nसत्य कधीतरीच शुद्ध असते आणि कधीच सोपे नसते.\nमार्क झुकेरबर्ग हेलन झोप ऑस्कर\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-administrative-board-may-appoint-market-committee-pune-maharashtra-19514?tid=3", "date_download": "2019-08-20T23:44:35Z", "digest": "sha1:MTID53B5IHMYTT6TIREZQWKB3GQ7NSRR", "length": 20147, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, administrative board may appoint on market committee, pune, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुणे बाजार समितीवर पुन्हा प्रशासकीय मंडळाच्या हालचाली\nपुणे बाजार समितीवर पुन्हा प्रशासकीय मंडळाच्या हालचाली\nसोमवार, 20 मे 2019\nपुणे : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुणे बाजार समितीवरील ‘प्रशासक राजवट’ संपुष्टात आणून पुन्हा प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्याच्या हालचाली भाजपच्या गोटात सुरू आहेत. आपली वर्णी मंडळावर लागण्यासाठी मुळशी हवेली तालुक्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी देव पाण्यात ठेवले आहेत. तर नव्याने स्थापन होणाऱ्या मंडळावर मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांना संधी मिळविण्यासाठीची धडपड सुरू केली आहे.\nपुणे : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुणे बाजार समितीवरील ‘प्रशासक राजवट’ संपुष्टात आणून पुन्हा प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्याच्या हालचाली भाजपच्या गोटात सुरू आहेत. आपली वर्णी मंडळावर लागण्यासाठी मुळशी हवेली तालुक्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी देव पाण्यात ठेवले आहेत. तर नव्याने स्थापन होणाऱ्या मंडळावर मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांना संधी मिळविण्यासाठीची धडपड सुरू केली आहे.\nग्रामीण राजकारणातील महत्त्वाचे आर्थिक सत्ता केंद्र असलेल्या बाजार समित्या स्वतःच्या ताब्यात ठेवण्यासाठी भाजप सरकारने प्रशासकीय मंडळाची खेळी यापूर्वी केली होती. यासाठी मुळशीचे ज्येष्ठ नेते एकनाथ टिळे यांच्या अध्यक्षतेखालील मंडळाची नियुक्ती केली. यानंतर टिळे यांना हे पद न झेपल्याने बारामतीच्या तरुण कार्यकर्ते दिलीप खैरे यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा देण्यात आली. सुमारे तीन वर्षांच्या कालावधीमध्ये प्रशासकीय मंडळाला कामाचा सूर गवसला नाही. तसेच, मंडळातील अनेक असंतुष्ट सदस्य एकमेकांकडे संशयाने पाहू लागल्याने त्यांच्यामध्ये एकी नव्हती. काही दिवसांनी सरकारमधील मित्रपक्ष असलेले शिवसेनेने पुरंदरचे शिवसेना नेते दादा घाटे आणि बाजार समितीमधील आल्याचे प्रसिद्ध व्यापारी अनिल देवडे यांनी स्वतःचे वजन वापरून मंडळावर आपली वर्णी लावून घेतली, मात्र त्यांनी हे पद क���वळ शोभेसाठी वापरले.\nया दरम्यान शासनाने प्रशासकीय मंडळाला कामाचा सुर गवसत नसल्याचे पाहून, हिच संधी माजी सचिव, प्रशासक आणि विद्यमान प्रशासक बी. जे. देशमुख यांनी हेरली आणि पालकमंत्र्यांसह विविध लोकप्रतिनिधींची शिफारस पत्रे मिळवत सचिवपदी वर्णी लावून घेतली. यासाठी प्रशासकीय मंडळाकडून स्वतःच्या शिफारसीसाठी ठरावदेखील करून घेतला. यानंतर देशमुख यांनी कायद्याच्या ज्ञानाचा खुबीने वापर करत, बाजार समिती विभाजनाची प्रक्रिया राबवित हवेली कृषी बाजार समिती, असे विभाजन करण्यास सरकारला भाग पाडले. यासाठी शिरूर हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी त्यांना साथ दिली.\nपुणे जिल्हा बाजार समितीचे हवेली बाजार समितीमध्ये विभाजन झाल्यानंतर प्रशासकीय मंडळाची राजवट संपुष्टात आली आणि बी. जे. देशमुख यांनी प्रशासक म्हणून रुजू झाले. प्रशासकांच्या सुमारे दीड वर्षांच्या कालवधीनंतर आता पुन्हा हवेली बाजार समितीवर प्रशासकीय मंडळाच्या नियुक्तीच्या हालचाली सरकारकडून सुरू केल्या आहेत.\nबाजार समितीचे विभाजन करताना, हवेली आणि मुळशी तालुक्यांतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीच्या अपेक्षा होत्या, त्या आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पूर्ण होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत पदाधिकाऱ्यांना ''बळ'' देण्यासाठी लवकरच प्रशासकीय मंडळ स्थापन होण्याची शक्यता पणन आणि सहकार विभागातन वर्तविण्यात आली आहे.\nमागील प्रशासकीय मंडळातील उपाध्यक्ष भषण तुपे, गोरख दगडे, यांच्यासह रोहिदास उंद्रे, राजाभाऊ दाभाडे, सुनील कांचन, चित्तरंजन गायकवाड यांची नावे चर्चेत आहेत.\nपायावर कुऱ्हाड मारून घेतली\nप्रशासकीय मंडळ असताना पी. ए. खंडागळे सचिव म्हणून कार्यरत होते. यानंतर बी. जे. देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. देशमुख यांच्या नियुक्तीसाठी प्रशासकीय मंडळाने ठराव करत शासनाला सादर केला. हा ठराव करण्यासाठी पालकमंत्र्यांनी दबाव आणला असल्याचे मंडळातील सदस्यांनी सांगितले. मात्र, हा ठराव आपल्या मुळावर येण्याची भीतीदेखील संचालकांना होती. तरी हा ठराव केल्यानंतर आम्ही आमच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्याची भावना संचालक व्यक्त करीत आहेत.\nदेशमुख यांची आॅगस्टमध्ये सेवानिवृत्ती\nविद्यमान प्रशासक बी. जे. देशमुख यांची आॅगस्टमध्ये सेवानिवृत्ती असल्याची चर्चा ���ध्या बाजार समितीसह सहकार, पणन विभागात आहे. त्यामुळे प्रशासकीय मंडळ स्थापनेच्या हालचाली सुरू केली असल्याचे देखील बोलले जात आहे.\nपुणे बाजार समिती भाजप मुळशी राजकारण बारामती व्यापार शिरूर\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nखानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...\nनाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...\nनांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....\nपुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...\nकुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...\nरासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीत...\nमुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...\nअकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...\nकऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा : महापुरामुळे...\nगडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...\nजळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...\nतणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...\nनगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...\nपूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...\nसंत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....\nनत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...\nडाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...\nजळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pyarikhabar.in/essay-on-girl-education-in-marathi/", "date_download": "2019-08-20T23:19:33Z", "digest": "sha1:XDHUDR2AVEB72K4SBUPNYXE4WZNMBJVN", "length": 11602, "nlines": 149, "source_domain": "www.pyarikhabar.in", "title": "मुलींच्या शिक्षणावर मराठी निबंध Essay On Girl Education In Marathi – Pyari Khabar", "raw_content": "\nमुलींच्या शिक्षणावर मराठी निबंध Essay On Girl Education In Marathi\nEssay On Girl Education In Marathi मुलींच्या शिक्षणावर मराठी निबंध हा तुम्हाला मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहित करणारा मराठी निबंध आहेत . हा निबंध तुम्ही जरूर वाचवा .\nमुलींच्या शिक्षणावर मराठी निबंध Essay On Girl Education In Marathi\nशिक्षण हा जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, मग तो मुलगा असो किंवा मुलगी . शिक्षण, व्यक्तीस हुशार होण्यासाठी, नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि जगाच्या तथ्यांबद्दल जाणून घेण्यासाठी मदत करते.\nपूर्वीच्या काळात मुलींच्या शिक्षणाची कधीही आवश्यकता नव्हती. परंतु कालांतराने मुलीच्या शिक्षणाचे महत्त्व समजले आहे. आधुनिक काळातील मुलींना जागृत करणे हे आता मानले जाते. महिला आता आयुष्याच्या सर्व क्षेत्रात पुरुषांशी स्पर्धा करीत आहेत. पण तरीही, काही लोक मुलीच्या शिक्षणाचा विरोध करतात कारण त्यांना असे वाटते की मुलीचे क्षेत्र घर आहे आणि त्यांना वाटते की मुलीच्या शिक्षणावर पैसे खर्च करणे हे व्यर्थ आहे. मुलगी विचार संस्कृतीमध्ये विद्रोह आणू शकते म्हणून हे विचार चुकीचे आहे.\nमुलींच्या शिक्षणामध्ये बरेच फायदे आहेत. देशाच्या विकासासाठी एक सुशिक्षित आणि प्रौढ असलेली मुलगी महत्वाची भूमिका बजावू शकते. एक शिक्षित मुलगी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करू शकते. एक सुशिक्षित मुलगी जर लहानपणापासून लग्न करण्यास भाग पाडत नसेल तर लेखक, शिक्षक, वकील, डॉक्टर आणि शास्त्रज्ञ म्हणून काम करू शकते. ती इतर महत्त्वाच्या क्षेत्रांमध्येही चांगली कामगिरी करू शकते.\nआर्थिक संकटाच्या या युगात मुलींसाठी शिक्षण हे एक वरदान आहे. आजच्या काळात मध्यमवर्गीय कुटुंबातील दोन्ही बाजूंना पूर्ण करणे खरोखर कठीण आहे. विवाहानंतर, एक सुशिक्षित मुलगी काम करू शकते आणि कुटुंबाचा खर्च घेण्यासाठी तिच्या पतीची मदत करू शकते. जर तिचा पती कालबाह्य झाला आणि कुटुंबात मदत नसेल तर ती देखील कमावू शकते.\nशिक्षण स्त्रियांच्या विचारांना देखील विस्तृत करते, यामुळे ते आपल्या मुलांच्या पालन पोषणासाठी मदत करते. तिच्या आणि कुटुंबासाठी काय सर्वोत्कृष्ट आहे हे ठरविण्याबद्दल तिला विचारांचे स्वातंत्र्य देखील मिळते.\nशिक्षणास तिच्या अधिकारांचे आणि महिला सशक्तीकरणाची ओळख असताना मुलीला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनण्यास मदत होते जे लैंगिक असमानतेच्या समस्येविरुद्ध लढण्यास मदत करते. देशाचे भवितव्य मुलीच्या शिक्षणावर अवलंबून असते. म्हणून, मुलीच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले पाहिजे.\nEssay On Girl Education In Marathi हा निबंध तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.\nहे निबंध सुद्धा जरूर वाचावे :-\nमाझे आवडते शिक्षक मराठी निबंध\nमेरा नाम प्रमोद तपासे है और मै इस ब्लॉग का SEO Expert हूं . website की स्पीड और टेक्निकल के बारे में किसी भी problem का solution निकलता हूं. और इस ब्लॉग पर ज्यादा एजुकेशन के बारे में जानकारी लिखता हूं .\nवर्तमानपत्र वर मराठी निबंध Essay On Newspaper In...\n” जागतिकीकरण ” वर मराठी निबंध Best Essay...\n“पिढींचे अंतर” मराठी निबंध Essay On...\nलेखक/लेखिका की आवश्यकता है \nहमारे वेबसाइट के लिए एक अच्छे लेखक अथवा लेखिका की आवश्यकता है .\nउसे हिंदी और मराठी का ज्ञान आवश्यक है .\nउसे हमारे ४ साइटों पर उसके मतानुसार लिखना पड़ेगा .\nलिखने के लिए हमारा कोई भी दबाव नहीं रहेगा .\nउसे हम payment ना देकर डायरेक्ट 25% income देंगे .\nजिसे हमारे साथ काम करना है वो इस नंबर पर contact कीजिये .\nसद्भावना दिवस क्यों मनाया जाता है | Sadbhawna Diwas In Hindi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/gadchiroli/flood-situation-gadchiroli-chandrapur-many-villages-lost-contact/", "date_download": "2019-08-21T00:33:37Z", "digest": "sha1:XJUZDF6TXNP7SWHMPTC744X6PO2TYXXR", "length": 30920, "nlines": 411, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Flood Situation In Gadchiroli, Chandrapur; Many Villages Lost Contact | कोल्हा'पूर'नंतर चंद्र'पूर', गडचिरोलीतही पाणीच पाणी; अनेक गावांचा सं���र्क तुटला | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nकोल्हा'पूर'नंतर चंद्र'पूर', गडचिरोलीतही पाणीच पाणी; अनेक गावांचा संपर्क तुटला\nकोल्हा'पूर'नंतर चंद्र'पूर', गडचिरोलीतही पाणीच पाणी; अनेक गावांचा संपर्क तुटला\nगेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम भागातील अनेक गावे, वस्त्या, पाडे, जनसंपर्कापासून तुटले आहेत.\nकोल्हा'पूर'नंतर चंद्र'पूर', गडचिरोलीतही पाणीच पाणी; अनेक गावांचा संपर्क तुटला\nगडचिरोली: गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम भागातील अनेक गावे, वस्त्या, पाडे, जनसंपर्कापासून तुटले आहेत. बुधवारी सकाळी अहेरी तालुक्यातून नागपूर व चंद्रपूरकडे जाणाऱ्या बसगाड्या पुलावरून पाणी वाहत असल्याने आष्टी येथे रोखण्यात आल्या होत्या. मंगळवारी आष्टी चामोर्शी मार्गावर असलेल्या नाल्यावरील पु\nवरून पाणी जात असल्याने हा मार्ग बंद झाला होता.\nलाहेरीपासून २ कि.मी. अंतराव असलेल्या गुंडेनूर, व्होड्री या गावांना नाल्यावर पूल नसल्याने येथील नागरिक अडकून पडले आहेत. येथील तहसीलदार कैलास अंडील यांनी या दोन्ही गावांसाठी लाकडी बोटीची सोय करून दिली. गडचिरोलीहून नागपूरकडे येणारे सर्व प्रवासी जागीच अडकले आहेत.\nकालपर्यंत काय होती परिस्थिती\nहवामान विभागाने वर्तविलेला अंदाज खरा ठरत गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली. गडचिरोली तालुक्यात मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत सु��ारे १२६ मिमी पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली. रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले. अनेकांच्या घरांमध्ये पाणी जमा झाले. त्यामुळे गडचिरोली शहरातील काही भागात पूरजन्यपरिस्थिती निर्माण झाली होती.\nतीन दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा सोमवारच्या रात्री व मंगळवारी दुपारपर्यंत जिल्ह्याला झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे नदी, नाले ओसंडून वाहू लागले. काही नाले व नद्यांवरील पुलांवर पाणी चढले होते. त्यामुळे अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले. सखल भागात असलेल्या शेतांमध्ये पाणी साचले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nपूरग्रस्त उद्योजकांनाही मिळावा मदतीचा हात\nपूरबाधित घरांचे स्ट्रक्चरल आॅडिट --‘केडीएमजी’चे मदतकार्य गतीने\nजिल्ह्यातील तीन लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ\n‘एक वही भावासाठी, एक पुस्तक बहिणीसाठी’; पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम\nस्वाभिमानी कोल्हापूरकरांना भिकेची गरज नाही, संभाजीराजेंचा विनोद तावडेंवर तीव्र संताप\n'ही' कसली टिंगलटवाळी चाललीय अजित पवारांचा सरकारला संतप्त सवाल\nलिंक फेलचा बँक ग्राहकांना फटका\nइल्लुर ग्रामपंचायतीने वृक्ष लागवडीकडे फिरविली पाठ\nसहा लाखांची दारू जप्त\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%82/", "date_download": "2019-08-20T23:37:03Z", "digest": "sha1:HVTOFR67PZTPHQKGYQZ5BQ67NMPSTBS6", "length": 17047, "nlines": 183, "source_domain": "policenama.com", "title": "क्रिकेटपटू Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nVideo : फोटो शेअर करून मुलाला ‘तैमूर’ बनवायचं नाही : शोएब अख्तर\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शो���ब अख्तरने सोशल मीडियाद्वारे आपल्याला मूल झाल्याची बातमी सांगितली आहे. शोएबने सांगितले की, तो त्याच्या बाळाचा फोटो शेअर करू इच्छित नाही. आपला मुलगाही तैमूर प्रमाणे लाईमलाईटमध्ये यावा…\nएक ‘गंभीर’ उन्हात तर दुसरा ‘गंभीर’ AC त, कसला हा प्रचार, फोटो व्हायरल\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - नेते मंडळी प्रचारासाठी काय करतील याचा काही नेम नाही. परदेशी क्रिकेटपटूंना सोशल मीडियावरून प्रत्युत्तर देऊन प्रसिद्धीच्या झोतात आलेला आणि भजापाचा उमेदवार गौतम गंभीर सध्या नेटकऱ्यांकडून ट्रोल होत आहे. तसेच…\n‘या’ कारणामुळे गौतम गंभीरवर आणखी एक गुन्हा दाखल\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्ली लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचा उमेदवार गौतम गंभीर याच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. गौतम गंभीर विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्व दिल्लीमध्ये विनापरवानगी…\nमहिला आयपीएलमधून ‘या’ देशाची EXIT\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) महिलांसाठी मिनी आयपीएल स्पर्धा ६ ते ११ या कालावधीत आयोजित केली आहे. पुरुषांच्या क्रिकेट मालिकेच्या पुनर्आखणीबद्दल बीसीसीआय (BCCI) सोबत वाद सुरु असल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या…\nगौतम गंभीरच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे उमेदवार गौतम गंभीर यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आला आहे. मंगळवारी गौतम गंभीरने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. याबरोबरच त्याने प्रतिज्ञापत्र देखील सादर केले होते. त्याने…\n‘..म्हणून आवडतो सनी लिओनीला महेंद्रसिंग धोनी’\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - क्रिकेट विश्वात 'कॅप्टन कुल' म्हणून आपली ओळख असलेल्या महेंद्रसिंग धोनीचे फॅन कोण नाही धोनीचा देशातच काय परदेशात देखील मोठा फॅन फॉलोईंग आहे. अभिनेत्री सनी लिओनीला देखील अनेक क्रिकेटपटूंच्या यादीत महेंद्रसिंग…\nदहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी साथ देण्याचे पाकिस्तानच्या ‘या’ माजी कर्णधाराचे भारतीयांना…\nइस्लामाबाद : वृत्तसंस्था - भारत - पाकिस्तानचे संबंध सध्या खूपच ताणलेले आहेत. पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार वसीम अक्रमने दोन देशांतील परिस्थितीवर महत्त्वाचं विधान केलं आहे. भारत व पाकिस्तानचा शत्रू दहशतवाद असून आपण मिळून…\nविधानसभेत सिध्दूची ‘त्या’ आमदारांसोबत बाचावाची\nपंजाब : वृत्तसंस्था - पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीफचे ४० जवान शहीद झाले होते. त्यामुळे संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट असताना माजी क्रिकेटपटू आणि पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंग सिध्दू यांनी पाकिस्तान बरोबर चर्चेनेच प्रश्न सुटू…\nसिध्दूंचा ‘त्या’ वक्तव्यावरून यू-टर्न, म्हणे ‘माझेही त्यांच्याशी युद्धच\nपंजाब : वृत्तसंस्था - जम्मू-काश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यातील आंतकावादी हल्ल्यात भारताचे ४४ जवान शहीद झाले. त्यावर काँग्रेस नेते आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंह सिध्दू यांनी पाकिस्तानबाबत मवाळ भूमिका घेतली होती. त्यावर नेटकऱ्यांनी सोशल…\n भारताची शान स्मृती मानधना आणि हिमा दासला फोर्ब्सचा मान\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्राची शान भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि आशियायी क्रीडा स्पर्धेत भारताचे नाव उज्वल करणारी हिमा दास यांचा फोर्ब्सच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. फोर्ब्सने भारताची '३० अंडर ३०' अशी…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nचांदी ‘गडगडली’ पण सोन्यात ‘तेजी’ कायम \n‘हे’ लैंगिक इच्छेचे 2 प्रकार \nपुण्यातील ओझरमध्ये 15 तलवारीसह एकजण जेरबंद\n‘PUBG’ साठी पुण्यात मित्रावर धारदार शस्त्राने सपासप वार\nहॉटेल व्यावसायिकाचा खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन दोषी\nमुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेत कोण-कोण करणार भाजपप्रवेश \nमुंबईतील ‘या’ बड्या नेत्यांच्या राजकीय दहीहंड्या रद्द, पुरग्रस्तांना करणार मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/apple-store/", "date_download": "2019-08-20T22:30:36Z", "digest": "sha1:YB3YQUF3TU42SN2ULDKG6AJJYV2QNXAL", "length": 9390, "nlines": 146, "source_domain": "policenama.com", "title": "Apple store Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nनव्या आयफोनची मागणी घटली\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईनअॅपलचे वेड जगभराबरोबरच भारताला लागले आहे. पण, सध्या आयफोनची क्रेझ विरल्याचे चित्र सध्या भारतीय बाजार पेठेत दिसत आहे. अॅपलचे नवे आयफोन आणि आयफोन XS ची मागणी भारतात कमी झाल्याचे समोर आले आहे. यावेळेस विकेंड…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या ���र्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ; पंतप्रधान…\nअहमदनगर : मुख्यमंत्र्यांचा दौरा पुढे ढकलला\n… तर पोलिसांची ड्युटी फक्त ८ तासाची\nराज्यमंत्री विजय शिवतारे यांना हृदयविकाराचा झटका\nटीम इंडियाचा सपोर्ट स्टाफ ‘या’ तारखेला होणार जाहीर, ‘या’ प्रशिक्षकांना मिळणार डच्चू \nकेंद्र सरकारनं सशस्त्र पोलिस बलाचं सेवानिवृत्तीचं वय ठरवलं, आता 60 व्या वर्षी होणार ‘रिटायर’\nपिंपरी : सराईत गुन्हेगार 9 महिन्यानंतर गजाआड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/gondia/", "date_download": "2019-08-20T22:58:12Z", "digest": "sha1:BVFBOULR4K42OEZS4FV6O5EUYKVDZ72W", "length": 17444, "nlines": 183, "source_domain": "policenama.com", "title": "Gondia Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n४ हजार रुपयांची लाच स्विकारताना पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात\nगोंदिया : पोलीसनामा ऑनलाईन - लॉकअपमध्ये न टाकण्यासाठी चार हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या पोलीस हवालदाराला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. हिरादास सुखदेव पिल्लारे (वय-४७) असे लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलीस…\n५०० रुपयांची लाच घेताना पोलीस अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात\nगोंदिया : पोलीसनामा ऑनलाइन - तत्कालीन पोलीस निरीक्षकांना २० हजार रुपये देण्याच्या बहाण्याने पुणे राज्य राखीव पोलीस गट क्रमांक १ च्या शिपायाकडून ५०० रुपयाची लाच स्विकाराताना पोलीस उपनिरीक्षकास गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने…\n शाळेतच मुख्याध्यापिकेचा कुऱ्हाडीने सपासप वार करुन खून\nगोंदिया : पोलीसनामा ऑनलाइन - शाळेमध्ये महिला मुख्याध्यापकेचा कुऱ्हाडीने सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना गोंदिया तालुक्यात घडली आहे. ही घटना आज (मंगळवार) सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे शाळेत खळबळ उडाली आहे तर…\n१५०० रुपयांची लाच स्विकारताना पोलीस हवालदार अँटी करप्शनच्या जाळ्यात\nगोंदिया : पोलीसनामा ऑनलाईन - चारचाकी वाहनाच्या विम्याच्या दाव्यासाठी एनसीआर प्रत व पंचनामा देण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या पोलीस हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (सोमवार) दुपारी…\nभंडारा-गोंदीया राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यातून भाजपकडे ; सुनील मेंढे आघाडीवर\nभंडारा : पोलीसनामा ऑनलाईन - भंडारा-गोंदीया मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीमध्ये सुनील मेंढे हे विजय़ाच्या उंबरठ्यावर आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रसेचा गड मानला जाणारा हा मतदारसंघ २०१४ च्या मोदी लाटेत…\nराष्ट्रवादीची झोप उडवणारा ‘तो’ तिहार जेलमध्ये ; मोदींचा हल्लाबोल\nगोंदिया : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारा त्यांना आजकाल झोप का येत नाही. त्यांची झोप उडवणारा दिल्लीमधील तिहार जेलमध्ये अडकला आहे. अस म्हणत नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. त्यामुळे आता हा…\n‘पुन्हा एकदा महाराष्ट्रात येतोय’\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि 1 एप्रिल) वर्धा येथे लोकसभा निवडणुकीसाठी पहिली सभा घेतली. यानंतर आता मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्रात येणार आहेत. मोदींच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट करण्यात आले…\nअखेर भंडारा गोंदियामधून राष्ट्रवादीकडून नाना पंचबुद्धे यांना उमेदवारी\nगोंदिया : पोलीसनामा ऑनलाइन - भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यात आला असून माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे यांना तिकीट देण्यात आले आहे. त्यांची लढत भाजपचे सुनील मेंढे यांच्याशी होणार आहे.…\nपोलीस अधीक्षकांच्या गाडीवर स्क्रॅच ; ६ पोलीस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन\nगोंदिया : पोलीसनामा ऑनलाईन - पोलीस मुख्यालयातील विश्रामगृहाच्या दरवाजासमोर उभ्या असलेल्या पोलीस अधीक्षकांच्या वाहनाला अनोळखी व्यक्तीने स्क्रॅच मारला. यामुळे कर्तव्यावर बेजबाबदारपणा तसेच कसूर केल्याचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षक…\nइनोव्हा – ट्रकच्या भीषण अपघातात २ ठार ४ गंभीर जखमी\nगोंदिया : पोलीसनामा ऑनलाईन - ईनोव्हा आणि ट्रकच्या भीषण अपघातात २ ठार तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज (गुरुवार) दुपारी एकच्या सुमारास गोंदिया-रायपूर राष्ट्रीय महामार्गावर झाला. अपघातानंतर ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. रोशन…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nSBI कडून लवकरच ATM कम डेबिट कार्ड बंद, चेअरमन रजनीश कुमारांचे संकेत\nतुमचं ATM कार्ड देईल तुम्हाला वाईट वेळी साथ मिळतील 10 लाख रूपये,…\n फक्त 9 रुपयात ‘बुक’ करा विमानाचे…\nराज ठाकरेंना ईडीने पाठविलेल्या नोटिशीबाबत मला काहीच माहित नाही :…\nस्वातंत्र्य हवं म्हणून १५ वर्षीय मुलीनं प्रियकराच्या मदतीने केला वडिलांचा खून\nराज ठाकरेंसोबत मनसे कार्यकर्ते ED च्या कार्यालयावर जाणार\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने शेअर केले बेबी बंपचे फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/jivraj-213/", "date_download": "2019-08-20T23:55:02Z", "digest": "sha1:34PYB2F3RMN6COWV6LUIRY4QN3LPD6QE", "length": 11896, "nlines": 61, "source_domain": "mymarathi.net", "title": "आठवी ते दहावीच्या विद्यार्थी-पालकांसाठी सुपरमाईंड संस्थेतर्फे मोफत शैक्षणिक समुपदेशन - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा ��� पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune आठवी ते दहावीच्या विद्यार्थी-पालकांसाठी सुपरमाईंड संस्थेतर्फे मोफत शैक्षणिक समुपदेशन\nआठवी ते दहावीच्या विद्यार्थी-पालकांसाठी सुपरमाईंड संस्थेतर्फे मोफत शैक्षणिक समुपदेशन\nपुणे : “इयत्ता आठवी व दहावी महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमात, मुल्यामापनात बदल होत असतात. तसेच दहावी सीबीएसईच्या परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बदल झाला आहे. हा बदल नेमका काय आणि कसा आहे. याबद्दल आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी पुण्यातील सुपरमाईंड संस्थेतर्फे मोफत समुपदेशन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे,” अशी माहिती सुपरमाईंड संस्थेच्या संचालिका मंजुषा वैद्य आणि अर्चिता मडके यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nमंजुषा वैद्य म्हणाल्या बदलणारा अभ्यासक्रम, बदललेला पाटर्न आणि मूल्यमापन पद्धतीप्रमाणे अभ्यासाच्या पद्धतीत बदल केला पाहिजे. तो का्य व कसा याबद्दल सप्ताहात मार्गदर्शन केले जाणार आहे.\nदोषपूर्ण अभ्यास पद्धतीत का्य बदल करावा आकलनासह वाचन कसे करावे आकलनासह वाचन कसे करावे लेखनाचा वेग वाढविण्यासाठी का्य करावे लेखनाचा वेग वाढविण्यासाठी का्य करावे भाषा विषयातील कृतिपत्रिका कशी सोडवावी भाषा विषयातील कृतिपत्रिका कशी सोडवावी गुण अणि गुणवत्ता मिळवण्यासाठी सुरवातीपासूनच स्वअध्ययनाची सवय कशी करावी गुण अणि गुणवत्ता मिळवण्यासाठी सुरवातीपासूनच स्वअध्ययनाची सवय कशी करावी अशा अनेक गोष्टींवर मार्गदर्शन केले जाणार आहे. या सप्ताहात पालकांसमवेत विद्यार्थ्याशी वैयक्तिक बोलून त्यांच्या अभ्यासात येणाऱ्या अडचणीवर तोडगा काढला जाणार आहे.”\n“या सप्ताहाला शुक्रवार, दि. १० मे २०१९ पासून सुरवात होत आहे. रोज सकाळी १० ते ८ यावेळेत विद्यार्थी व पालक समुपदेशनासाठी येऊ शकतात. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाकडून दहावी व आठवीचे पाठ्यपुस्तके, पॅटर्न व मुल्यामापनात बदल होत आहेत. कृतियुक्त (Activity Based), उपयोजित (Application Based), कौशल्याधारित व क्षमताधिष्ठित ज्ञान रचनावादावर आधारित या अभ्यासक्रमाबद्दल पालक व विद्यार्थ्यांच्या मनात खूप संभ्रम आहेत. तसेच CBSE बोर्डाने दिलेला नविन पॅटर्न काय आहे, त्याप्रमाणे अभ्यास पद्धतीत करावयाचे बदल, अभ्यासाचे नियोजन, विषयवार वेळापत्रक याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात अनेक शंका आहेत. यासंदर्भात अनेक अनेक व्याख्याने होत आहेत. पण प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक पातळीवर भेटून सर्व शंकांचे निरसन होणे गरजेचे असल्यामुळे सुपरमाइंड संस्थेने या या उपक्रमाचे आयोजन केले आहे.” असे अर्चिता मडके यांनी सांगितले.\n“या समुपदेशन सप्ताहात आठवी ते दहावीचे विद्यार्थी आपल्या पालकांसमवेत समुपदेशन घेऊ शकतील. १० मेपासून सुपरमाइंडचे नवी पेठ, पुणे येथील ऑफिसमध्ये याचे आयोजन केले गेले आहे. समुपदेशन मोफत असले, तरी नियोजनासाठी पालकांनी वेळ निश्चित करून येणे आवश्यक आहे. त्यासाठी ९०४९९९२८०७/८/९ या क्रमांकावर किंवा www.supermindstudy.com या संकेतस्थळावर संपर्क करावा. सुपरमाईंड संस्थेने आयोजिलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थी व शिक्षण प्रक्रियेत दुवा साधला जाईल व विद्यार्थ्यांना अभ्यासाची शास्त्रशुद्ध दिशा मिळेल, असा विश्वास वाटतो,” असे मंजुषा वैद्य यांनी नमूद केले.\nमहिंद्रा XUV300 ने ओलांडला 26,000 बुकिंगचा टप्पा\n‘पुष्कर शो THREE’ उपक्रमातून तीन सामाजिक संस्थाना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्र��म निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/tag/saibaba/", "date_download": "2019-08-20T22:54:29Z", "digest": "sha1:7O6XW3FTCM3663UQJYJSRYQT5HUAQV4N", "length": 25009, "nlines": 152, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "saibaba - Samirsinh Dattopadhye Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nसाईनिवास होली पूर्णिमा शताब्दी उत्सव\nसाईभक्तों के दिल में श्री साईसत्‌चरित इस ग्रंथ के प्रति बहुत ही आत्मीयता होती है कई श्रद्धावान इस अपौरुषेय ग्रंथ का नियमित रूप से पारायण करते हैं कई श्रद्धावान इस अपौरुषेय ग्रंथ का नियमित रूप से पारायण करते हैं इस ग्रंथ का लेखन जिस वास्तु में किया गया, वह वास्तु अर्थात् श्री साईसत्‌चरितकार श्री. गोविंद रघुनाथ दाभोलकरजी (हेमाडपंत) का बांद्रा स्थित निवासस्थान – साईनिवास इस ग्रंथ का लेखन जिस वास्तु में किया गया, वह वास्तु अर्थात् श्री साईसत्‌चरितकार श्री. गोविंद रघुनाथ दाभोलकरजी (हेमाडपंत) का बांद्रा स्थित निवासस्थान – साईनिवास श्रीसाईसत्‌चरित के ४०वें अध्याय में हम, सन १९१७ में श्री साईनाथजी की तसवीर के साईनिवास में हुए\nसाईनिवास होळी पौर्णिमा शताब्दी उत्सव\nअनेक साईभक्तांसाठी श्री साईसत्‌चरित हा ग्रंथ अतिशय जिव्हाळ्याचा आहे. अनेक श्र्द्धावान या अपौरुषेय ग्रंथाचे नियमीत पारायण करतात. हा ग्रंथ ज्या वास्तुत लिहीला गेला ती वास्तु म्हणजेच श्री साईसत्‌चरितकार श्री. गोविंद रघुनाथ दाभोलकर (हेमाडपंत) यांचे वांद्रे येथील निवासस्थान – साईनिवास. श्रीसाईसत्‌चरितामधील ४०व्या अध्यायात आपण साईनिवास येथे १९१७ साली श्री साईनाथांच्या तसबीरीचे झालेले आगमन व तेव्हापासून सुरु झालेल्या होळी पौर्णिमा उत्सवाची कथा वाचतो. हेमाडपंत श्री साईसत्‌चरितामधील ४०व्या अध्यायात म्हणतात, ” तैंपासाव हा\nपरम पूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूने उनके ०८ जनवरी २०१५ के हिंदी प्रवचन में डॉ. टेस्ला का उदाहरण देकर ‘भगवान सर्वसमर्थ है (God is omnipotent) ’ इस बारे में समझाया एक विश्वास असावा पुरता, कर्ता हर्ता साई ऐसा एक विश्वास असावा पुरता, कर्ता हर्ता साई ऐसा यह साईनाथ सब कुछ कर सकता है यह साईनाथ सब कुछ कर सकता है हमारे मन में आता है- ये कैसे हो सकता है हमारे मन में आता है- ये कैसे हो सकता है ये नही हो सकता है ये नही हो सकता है लेकीन हो सकता है लेकीन हो सकता है वह जरूर कर सकता है वह जरूर कर सकता है\nसाईबाबा के नौंवे वचन का महत्व (The importance of the nineth Promise of Saibaba) – Aniruddha Bapu‬ परमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापू ने अपने ०८ जनवरी २०१५ के हिंदी प्रवचन में ‘साईबाबा के वचन का महत्व’ इस बारे में बताया साईबाबा बोल रहे हैं कि ‘जान लो यहां है सहायता सभी के लिए, मांगे जो जो मिले वह वह उसे साईबाबा बोल रहे हैं कि ‘जान लो यहां है सहायता सभी के लिए, मांगे जो जो मिले वह वह उसे’ साईबाबा से बताओ संकट आया है उससे मुझे बचाओ’ साईबाबा से बताओ संकट आया है उससे मुझे बचाओ\nचरणों में अटूट विश्वास रखना\nसाई चरणों में अटूट विश्वास रखना (Keep unshaken faith in the lotus feet of Sai) – Aniruddha Bapu परम पूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूने उनके ०८ जनवरी २०१५ के हिंदी प्रवचन के दौरान ‘साईचरणों में अटूट विश्वास रखना’, इस बारे में बताया (Keep unshaken faith in the lotus feet of Sai) – Aniruddha Bapu परम पूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूने उनके ०८ जनवरी २०१५ के हिंदी प्रवचन के दौरान ‘साईचरणों में अटूट विश्वास रखना’, इस बारे में बताया मै नादान हूँ, निकम्मा हूँ ऐसे मत सोचो मै नादान हूँ, निकम्मा हूँ ऐसे मत सोचो साई नाथजी का वचन है- ‘शरण में मेरी आया और निकम्मा निकला साई नाथजी का वचन है- ‘शरण में मेरी आया और निकम्मा निकला बतला दो बतला दो ऐसा कोई॥’ अगर मेरे\n‘सद्‍गुरू (Sadguru) जसे आहे तसेच जाणत असतो’ याबाबत सद्‍गुरू परम पूज्य अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २५ जून २०१५ रोजीच्या प्रवचनात साईचरित्रातील दामुअण्णा कासारांचे उदाहरण घेऊन सांगितले की, शिष्याला पुढे काय होणार, त्याच्या भाग्यात काय आहे, त्याच्या भाग्यात काय आहे, त्याचा काय काय त्रास होऊ शकतो, त्याचा काय काय त्रास होऊ शकतो हे कळू शकत नाही. परंतु ‘जे जसे आहे तसेच जाणत असतो’ हे सद्‍गुरुचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥\nसाई द गाइडिंग स्पिरिट (Saibaba the Guiding Spirit) – हेमाडपंतांचा प्रवास (फोरम पोस्ट नंबर – ४) Hemadpant’s Journey\nअनेक जणांनी सपटणेकरांच्या(Sapatnekar) कथेचा आधार घेऊन साईनाथ(Sainath) व हेमाडपंतांबद्दल खूप सुंदर विचार मांडले आहेत. आधी साईनाथांची(Saibaba) महती कानावर येऊन सुद्धा त्यांच्याकडे जाण्याची आवश्यकता न वाटलेल्या सपटणेकरांना, त्यांच्या आयुष्यात घडलेल्या दु:खद घटनेनंतर साईनाथांची झालेली आठवण व साईनाथांनी वारंवार “चल हट्” असे उद्गार काढूनही सपटणेकरांनी साईनाथांचे घट्ट धरून ठेवलेले चरण, ह्या सर्व गोष्टी आपल्याला खूप काही शिकवून जातात. हर्षसिंह पवार, केतकीवीरा कुलकर्णी ह्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये आद्यपिपादादांच्या (Adyapipa)अभंगातील ओव्यांचा खूप समर्पक वापर केला\nसाई द गाइडिंग स्पिरिट (Sai the Guiding Spirit) – हेमाडपंतांचा प्रवास (Hemadpant’s Journey) (फोरम पोस्ट नंबर – ३)\nहेमाडपंतांच्या (Hemadpant) मित्राच्या मुलाचा अकस्मित (अपमृत्यु) होतो आणि हेमाडपंतांच्या मनामध्ये विकल्प निर्माण होतो. हेमाडपंतांच्या मित्राचं पुढे काय झालं हे आपल्याला माहित नाही. जी परिस्थिती हेमाडपंतांच्या मित्राची आहे तीच परिस्थिती सपटणेकरांची आहे. सपटणेकरांच्याही मुलाचा अकस्मित (अपमृत्यु) होतो. हेमाडपंतांच्या मित्राला आयुष्यात पुढे शांती मिळाली किंवा नाही ह्या विषयी हेमाडपंत काही सांगत नाहीत. पण साईनाथांकडे येण्यापूर्वी जी परिस्थिती सपटणेकरांची आहे तीच परिस्थिती हेमाडपंतांच्या मित्राचीही होती. जीवनात सद्‍गुरुंचा प्रवेश झाल्यानंतर काय होतं हे सपटणेकरांच्या(Sapatnekar)\nनव्या फोरमची सुरुवात : साई द गाइडिंग स्पिरिट (Sai the Guiding Spirit) – हेमाडपंत – २ (Hemadpant)\nहेमाडपंतांविषयी (Hemadpant) आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. (१) हेमाडपंत(Hemadpant) ‘रेसिडेंट मॅजिस्ट्रेट’ म्हणून काम करत होते; म्हणजेच ते ‘उच्चपदस्थ’ होते. (२) हेमाडपंत साईनाथांकडे जाण्याचे श्रेय काकासाहेब दीक्षित(Kakasaheb Dixit) व नानासाहेब चांदोरकर (Nanasaheb Chandorkar) यांना देतात. (संदर्भ अ.२/ओ.1०१) (३) हेमाडपंतांच्या मनाची स्थिती साईनाथाकडे(Sai) येण्याच्या वेळेस कशी होती तर अतिशय उद्विग्न. इथून हेमाडपंतांची गोष्ट चालू होते. काकासाहेब दिक्षित हेमाडपंतांना भेटतात, साईबाबांचा(Saibaba) महिमा सांगतात व त्यांना साईनाथांकडे येण्याचा आग्रह करतात आणि हेमाडपंत\nसाई द गाइडिंग स्पिरिट (Sai the Guiding Spirit) – हेमाडपंतांचा प्रवास (Hemadpant’s Journey) (फोरम पोस्ट नंबर – २)\nअनेक जणांनी माझ्या आधीच्या पोस्टवरती आपल्या कॉमेंट्स लिहील्या आहेत. हर्षसिंह पवार, केतकीवीरा कुलकर्णी, श्रीकांतसिंह नाईक ह्यांनी खूप सुंदररित्या आपले विचार मांडले आहेत. त्याचप्रमाणे फोरममध्ये भाग घेतलेल्या इतर सर्वांचेही मन:पूर्वक कौतुक. सर्व श्रद्धावान श्रीसाईसच्चरित (Shree Saichcharit) खूप प्रेमाने वाचतात ह्याचा मला आनंद वाटतो. प्रत्येकाकडून एक वेगळी dimension बघायला मिळते. तसेच टेलिग्रामवरती “श्री साई सच्चरित Discussion” हा श्रीसाईसच्चरितावर डिस्कशन ग्रुप सुरू झाल्याचे बघितले. ही मंडळीही खूप छान लिहीतायेत. श्रद्धावीरा दळवी यांनी त्यांच्या\nश्रीसाईसच्चरित पंचशील परिक्षा – पारितोषिक वितरण समारोह (Shree Saisatcharit Panchshil Exam)\nगत इतवार अनेक श्रध्दावानों को एक बहुत ही अनोखे समारोह में शामिल होने अवसर मिला मैं भी उस में शामिल था मैं भी उस में शामिल था यह समारोह था श्रीसाईसच्चरित पर आधारित पंचशील परिक्षा के पारितोषिक वितरण का जिस में श्रीसाईसच्चरित पंचशील परिक्षा (Shree Saisatcharit Panchshil Exam) में Distinction प्राप्त एवं Rank Holder परिक्षार्थियों को पारितोषिक देकर सम्मानित किया गया यह समारोह था श्रीसाईसच्चरित पर आधारित पंचशील परिक्षा के पारितोषिक वितरण का जिस में श्रीसाईसच्चरित पंचशील परिक्षा (Shree Saisatcharit Panchshil Exam) में Distinction प्राप्त एवं Rank Holder परिक्षार्थियों को पारितोषिक देकर सम्मानित किया गया इस समारोह में इन परिक्षार्थियों का अभिनंदन करने हेतु श्रीहरिगुरुग्राम में ३००० से अधिक श्रध्दावान\nकहे साई वही हुआ धन्य धन्य| हुआ जो मेरे चरणों में अनन्य || (Sai the Guiding Spirit Saisatcharit)\nपिछले ड़ेढ दो साल से सद्गुरु श्रीअनिरुद्धजी ‘श्रीसाईसच्चरित’ (Shree Saisatcharit) पर हिन्दी में प्रवचन कर रहे हैं इससे पहले बापु ने श्रीसाईसच्चरित पर आधारित ‘पंचशील परीक्षा’ (Panchshil Exam) की शुरुआत की और उन परीक्षाओं के प्रॅक्टिकल्स के लेक्चर्स भी लिये इससे पहले बापु ने श्रीसाईसच्चरित पर आधारित ‘पंचशील परीक्षा’ (Panchshil Exam) की शुरुआत की और उन परीक्षाओं के प्रॅक्टिकल्स के लेक्चर्स भी लिये उस समय हम सब को श्रीसाईसच्चरित नये से समझ में आया उस समय हम सब को श्रीसाईसच्चरित नये से समझ में आया 11 फरवरी 1999 में बापु ने पंचशील परीक्षा क्यों देनी चाहिए, यह हमें समझाया 11 फरवरी 1999 में बापु ने पंचशील परीक्षा क्यों देनी चाहिए, यह हमें समझाया बापु कहते हैं, ‘‘हम सबको\nहा प्रसंग हेमाडपंताच्या आयुष्याला वळण देणारा आहे. हेमाडपंतांनी साईनाथांना बघितलेलं ही नाही, फोटो ही पाहिलेला नाही. उलट काकासाहेब दिक्षी���ांनी त्यांना सांगितल्यानंतरही शिर्डीला जायचा विचार हेमाडपंत सोडून देतात. कारण मनात प्रश्‍न उद्‍भवलेला असतो की ’सद्‍गुरूचा उपयोग काय’ पण त्यानंतर नानासाहेब चांदोरकरांच्या विनंतीनंतर हेमाडपंत शिर्डीस जायला निघतात. हेमाडपंतांची शिर्डीला जाणारी गाडी सुटू शकते हे जाणून, तसेच साईनाथ त्यांच्या भक्ताचा म्हणजेच नानासाहेब चांदोरकरांचा शब्द राखण्यासाठी आणि सद्‍गुरुभक्ति मार्गावर येऊ इच्छिणार्‍यासाठी साईनाथ स्वत: यवनाच्या\nसाईंनिवास – डाक्यूमेंट्री अब हिंदी में भी उपलब्ध (डबींग की हुई) (Sainiwas Documentary)\nSainiwas Documentary हरी ॐ मित्रों, पिछले गुरूवार को, अर्थात ३१ जनवरी २०१३ को श्रद्धावनों के लिए स्वस्तिक्षेम संवाद के बाद, जो बापूजी के हिंदी प्रवचन के लिए बैठते हैं उनके लिए साईंनिवास डाक्यूमेंट्री (हिन्दी में डबींग की हुई) लगाई गयी थी चूंकि मूल प्रति की अवधि २ घंटों की है, इसका संक्षिप्त प्रारूप, जिसकी अवधि ४५ मिनटों की है, वह दिखाई गई चूंकि मूल प्रति की अवधि २ घंटों की है, इसका संक्षिप्त प्रारूप, जिसकी अवधि ४५ मिनटों की है, वह दिखाई गई उपस्थितों में से बहुतों ने पहले ही मूल मराठी प्रति देखी\nमणिपुर चक्र और यज्ञपुरुष महाविष्णु\nइस्रायल से जुडी खबरें\nआप कभी भी अकेले नहीं हैं, त्रिविक्रम आपके साथ है\nअमरीका चीन संबधों में तनातनी बढ़ी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/tag/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%80/", "date_download": "2019-08-20T23:22:39Z", "digest": "sha1:FT6543TA3O52BREQSBHXLRBP4U2CSAQC", "length": 13795, "nlines": 122, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "कर्जमाफी Archives - InShorts Marathi", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nपूरग्रस्तना शंभर टक्के कर्जमाफी देण्याची शरद पवार यांची मागणी\nराज्यात पूर परिस्थितीमुळे अभूतपूर्व नुकसान झाले आहे. सरकारने नुकसान लक्षात घेता, या भागात शंभर टक्के कर्जमाफीचा निर्णय केंद्र व राज्य सरकारने घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी पुण्यात केली. पाणी ओसरल्यानंतर तातडीने नुकसानीचे पंचनामे करून भरपाईचे मोजमाप करावे आणि शेती व दुग्धव्यवसायाचे झालेले पूरग्रस्तांना…\nसातबारा कोरा होईपर्यंत पीक कर्जमाफी योजना सुरूच राहणार – मुख्यमंत्री\nशासनाने ��ेतकऱ्यांचादेखील गांभीर्याने विचार केला असून, सातबारा कोरा होईपर्यंत पीक कर्जमाफी योजना सुरूच राहणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाजनादेश यात्रेतआयोजित जाहिर सभेत केला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यातील जनतेच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले. शेतकऱ्याचा आर्थिक विकासासाठी कोट्यवधी रुपयांची तरतुद केली.…\nशेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी केल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाही\nशिवसेना हा सतत सामान्य माणसांसाठी संघर्ष करणारा पक्ष आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी सरसकट घेतल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाही, असा विश्वास युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिला. पीक विमा संदर्भात बोलताना ते म्हणाले की इतिहासात पहिल्यांदाच शेतकऱ्यांसाठी मुंबईकरांनी मोर्चा काढला होता. पंधरा दिवसाच्या आतच या मोर्चाचे परिणाम दिसत…\nशेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफीवरून राहुल गांधी लोकसभेत आक्रमक\nशेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या अर्थसंकल्पात कोणतीही पावले उचलण्यात आली नाहीत. देशातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना काही आश्वासने दिली होती. ती आश्वासने त्यांनी पूर्ण करावी. तसेच यावेळी केरळ सरकारच्या मोरेटोरियमवर रिझर्व्ह बँकेने लक्ष घालण्याची विनंती सरकारने करावी. कर्जाच्या वसूलीसाठी…\nमुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहणाऱ्यांनी शेतकऱ्यांचा क्षोभ शमवावा; उद्धव यांचे आवाहन\n‘‘मुख्यमंत्री कोण होईल, याची मला पर्वा नाही. मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहणाऱ्यांनी शेतकऱ्यांचा क्षोभ शमवावा. अन्यथा, ते सत्तेची आसने जाळून खाक करतील,’’ असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिला. ‘‘मुख्यमंत्री आमचा होणार की तुमचा होणार, याची मला पर्वा नाही. मी शेतकऱ्यांशी बांधील आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी माझे मैत्रीचे…\n दाद मागायला आलेल्या शेतकऱ्यालाच केली अटक\nदोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्जमाफीचे प्रमाणपत्र मिळूनही कर्ज माफ न झाल्याने दाद मागण्यासाठी विधिमंडळात आलेल्या वाशिम येथील अशोक मनवर या शेतकऱ्याला पोलिसांनी अटक केली. ही घटना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत उपस्थित के��्यावर गदारोळ झाला. या शेतकऱ्याची तातडीने सुटका करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर…\nगाजावाजा करून जाहीर केलेली कर्जमाफी फसवी – धनंजय मुंडे\nराज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या अखेरच्या अधिवेशनात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शेतकरी कर्जमाफीवरून सरकारला चांगलेच धारेवर धरले. फडणवीसांनी गाजावाजा करून जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचं मुंडे म्हणाले. मुंबईत माध्यमांशी बोलताना मुंडे यांनी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केला. वाशीम जिल्ह्यातील अशोक मनवर नावाच्या शेतकऱ्याला…\nमतांसाठी कर्जमाफीचे आश्वासन; प्रत्यक्षात परिस्थिती ‘जैसेथे’\nकर्नाटकमधील एच डी कुमारस्वामी यांच्या सरकारने शेतकऱ्यांचे मते मिळवण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कर्जमाफीचे आश्वासन दिले आणि लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर कर्जमाफी मागे घेतली, असा आरोप शेतकरी करत आहेत. दुसरीकडे कर्नाटक सरकारने हे आरोप फेटाळले आहेत. विरोधकांकडून अपप्रचार केला जात असल्याचे सत्ताधारी पक्षाचे म्हणणे आहे. कुमारस्वामी…\nदुष्काळी संकटाचे राजकारण शिवसेना करणार नाही- आदित्य ठाकरे\nदुष्काळी संकटाचे राजकारण शिवसेना कधीही करणार नाही. दुष्काळात भरडलेल्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. त्यासाठी शिवसेना आग्रही असल्याचे सेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने पीडित शेतक ऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे…\nलवकरच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी\nशेतकरी सन्मान योजनेपासून वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या हालचालीना वेग आला आहे, लवकरच तसा निर्णय होणार आहे. थकबाकीदार शेतकरी व थकबाकीची माहिती जिल्ह्या-जिल्ह्यातून मागविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे, असा आग्रह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धरला होता. आपली ही अट मान्य केल्यानेच आपण युतीसाठी तयार झालो, असे…\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी ���यार होते –…\nसात दिवसात सरकारी निवासस्थान सोडा, केंद्र…\nगँगस्टर छोटा राजन याला आठ वर्षांच्या…\nगिरीश महाजन यांना जोड्याने हाणले पाहीजे,…\nस्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना खुशखबर गृह,…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/electronic-market/", "date_download": "2019-08-20T23:41:17Z", "digest": "sha1:GT54NORHTTDFIQZS3QLGQ5A32JHI3MUC", "length": 9381, "nlines": 146, "source_domain": "policenama.com", "title": "electronic market Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nनव्या आयफोनची मागणी घटली\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईनअॅपलचे वेड जगभराबरोबरच भारताला लागले आहे. पण, सध्या आयफोनची क्रेझ विरल्याचे चित्र सध्या भारतीय बाजार पेठेत दिसत आहे. अॅपलचे नवे आयफोन आणि आयफोन XS ची मागणी भारतात कमी झाल्याचे समोर आले आहे. यावेळेस विकेंड…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाक���, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n‘शॉर्ट स्कर्ट’ घातल्यानं शाहिद कपूरची बायको मीरा…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे…\nवंचितकडून काँग्रेसला ’50 – 50′ ची ऑफर \nमौजमजेसाठी दुचाकी चोरणारे त्रिकुट देहूरोड पोलिसांकडून जेरबंद\n Jio पेक्षा 6 पट जास्त डेटा देणार BSNL, जाणून घ्या ‘प्लॅन’\n‘PUBG’ साठी पुण्यात मित्रावर धारदार शस्त्राने सपासप वार\n354 कोटी रूपयांच्या बँक घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री कमलनाथांचा भाचा रतुल पुरी अटकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/bapu-at-shree-hanuman-chalisa-pathan/", "date_download": "2019-08-20T23:27:09Z", "digest": "sha1:CZQT6Q22OHDYIHCUETJCEH3LXHKJQTFH", "length": 22240, "nlines": 142, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "Bapu at Shree Hanuman Chalisa Pathan (Blog >> Samirsinh Dattopadhye)", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nश्रध्दावानांकडून ’प्रेमयात्रा – न्हाऊ तुझिया प्रेमे’ संबंधी आलेल्या प्रतिक्रीया ( Responses on NTP )\n२८.०५.२०१३चा दिवस खूप खूप आनंददायी होता माझ्यासाठी कारण श्रीगुरुक्षेत्रम येथे हनुमान चलिसा पठणात मला सहभागी होण्याची सुवर्ण संधी माझ्या लाडक्या देवाने , बापूरायाने दिली होती जिची मी खुपच आतुरतेने वाट पहात होते. शेवटी तो भाग्याचा क्षण आला आणि मग सुरु झाले माझ्या लाडक्या आईचे वाट पहाणे. साक्षात समोर माझी आई येऊन बसल्यावर तर त्या आनंदाची गोडी अजुनच अवर्णनीय, अवीट होईल ह्या भावनांच्या हिंदोळ्यावर मन झुलत होते …ये ना ग आई म्हणुउन नंदाईला सद घालीत होते – आई तुझ्या येण्याने हा दुग्ध शर्करा योगच जुळुन येणार होता – भक्तिशीलच्या क्लास मध्ये योगिंद्र सिंहानी नंदाईची चिदानंदा उपासना शिकवताना, नंदाईच्या प्रेमाने भावविभोर होऊ��, आईचे गुणसंकीर्तन करताना, एकदा सांगितले होते की साक्षात नंदाईला घोरकष्टोद्धरण स्तोत्र म्हणताना अनुभवणे ,बघणे म्हणजे किती काय , काय दान देणारे असते ते आईच्या वेग-वेगळ्या भावमुद्रा बघताना खरया अर्थाने घोरकष्टोद्धरण स्तोत्र अनुभवणे, त्याचा अर्थ उलगडणे, मनात खोल , खोल त्या अर्थाला जाणुन घेणे आणि त्या परमात्म्याच्या अकारण कारुण्याला अंत:रंगात धारण करणे. त्याच क्षणा पासून ध्यानी- मनी आस लागली होती त्या माझ्या आईची ती भावमुद्रा पहाण्याची – सुरुवातीलाच अजितसिंह कर्णिक ह्यांनी आई येउन सुरुवात करुन देणार असे सांगताच ही मनिषा जास्तच जोर धरु लागली होती. नंदाईने माझ्या दोन्ही मुलांना भीमरूपी मारुती स्तोत्र अगदी खड्या पहाडी आवाजात म्हणायला शिकवले होते त्यांच्या धांगडधिंगा शिबीराच्या वेळेस, तेव्हा ते साईनिवासमध्ये वरती खोलीत बसुन ऐकले होते (अर्थात आई तेव्हा शिबिर खाली म्हणजे आता जेथे मीनाईचे तुळसीवृदांवन आहे तेथे, खाली पडद्यांनी झाकलेल्या मंडपात घेत होती आणि जेथे आम्हां पालकांना प्रवेशास मज्जाव होता ) त्याही आठवणी होत्याच मन:चक्षुं समोर रेंगाळत असायच्याच आणि माझी मुले मला नेहमी चिडवायची की आईने त्यांना खूप खूप सहवास दिला , आनंद लुटवला म्हणुन आईच्या वेग-वेगळ्या भावमुद्रा बघताना खरया अर्थाने घोरकष्टोद्धरण स्तोत्र अनुभवणे, त्याचा अर्थ उलगडणे, मनात खोल , खोल त्या अर्थाला जाणुन घेणे आणि त्या परमात्म्याच्या अकारण कारुण्याला अंत:रंगात धारण करणे. त्याच क्षणा पासून ध्यानी- मनी आस लागली होती त्या माझ्या आईची ती भावमुद्रा पहाण्याची – सुरुवातीलाच अजितसिंह कर्णिक ह्यांनी आई येउन सुरुवात करुन देणार असे सांगताच ही मनिषा जास्तच जोर धरु लागली होती. नंदाईने माझ्या दोन्ही मुलांना भीमरूपी मारुती स्तोत्र अगदी खड्या पहाडी आवाजात म्हणायला शिकवले होते त्यांच्या धांगडधिंगा शिबीराच्या वेळेस, तेव्हा ते साईनिवासमध्ये वरती खोलीत बसुन ऐकले होते (अर्थात आई तेव्हा शिबिर खाली म्हणजे आता जेथे मीनाईचे तुळसीवृदांवन आहे तेथे, खाली पडद्यांनी झाकलेल्या मंडपात घेत होती आणि जेथे आम्हां पालकांना प्रवेशास मज्जाव होता ) त्याही आठवणी होत्याच मन:चक्षुं समोर रेंगाळत असायच्याच आणि माझी मुले मला नेहमी चिडवायची की आईने त्यांना खूप खूप सहवास दिला , आनंद लुटवला म्हणुन मलाही आईने तसे आत्मबल आणि आताचा आत्मबल महोत्सव ह्यातुन खुप सहवास दिलाय, पण हा हावरट पणा कधीच संपत नाही, माझ्या आईचे रुप कितीही पाहिले तरी कमीच, तिचे रूप कितीही डोळ्यात साठवले तरीही कमीच वाटते….. आई काही दिवस संपत आला तरी येत नव्हती , मन अगदी व्याकुळ झाले होते आणि शेवटी आईच ती लेकीच्या मनातले ओळखणार नाही असे कधी झालेच नाही. आई चक्क आली होती आणि दर्शन घेत गाभार्‍यात उभी होती…. तिचे ते लोभसरूप न्याहाळणे, जणु काही अमृत-पानच \nमध्यंतरीच्या काळात पूज्य समीर-दादाही आले होते आणि हनुमान चलिसाच्या काही आवर्तनांसाठी बसले होते . खरेच किती शिकता येते माझ्या दादांच्या आचरणातून… भक्ती-सेवेला नुसता वाहिलेला नव्हे अवघे जीवन बापूंच्याच चरणी समर्पित केलेला- हा आपल्या सर्व श्रद्धावानांचा आधारवड दादांना शीलावीरा चौबळ खुर्ची देत असताना त्यांनी “त्या” देवाच्या पायारीवर, “त्या” च्या चरणांशी बसणेच निवडले – दादा इतक्या तन्मयतेने हनुमान चलिसा म्हणण्यात दंग झाले होते की त्यांना पाहताना स्वत:च्या आळशीपणाची लाज वाटली. बापू ठाय़ी-ठाय़ी कसा भेटायला येतो ह्या ना त्या रूपात …भाव शिकावा तो खरेच दादांकडूनच आणि आठवले की अरे”न्हाऊ तुझिया प्रेमे” च्या प्रत्येक अभंगाचा भावार्थ खर्‍या अर्थाने फुलवायला ह्याच दादांनी आम्हांला शिकविले आणि खूप आनंद झाला.\nखरेच माझे बापू, आई आणि दादा जे काही अमूल्य दान देतात तो अक्षय ठेवाच,चिरंतन भांडारच असते, जन्मोजन्मीची कधीही कितीही वापरली तरी न संपणारी शिदोरी\n२८ मे हा माझ्या बाप्पाचा साई-निवासमधील प्रगट- दिन , त्याच दिवशी ह्या वर्षी अंगारकी संकष्टी होती मंगळवारची म्हणजे गणपती बाप्पा, हनुमंत बाप्पा आणि सर्वात लाडका प्राणप्रिय बापूराया … मी खूप खूप आनंद लुटला …..\nअसे हे हनुमान चलिसा पठण श्री गुरुक्षेत्रम मधील ,खूप काही देणारे, शिकविणारे. सर्वांनाच ह्याचा लाभ घेता येवो हीच बापूंचरणी प्रार्थना\nकालचा दिवस खरच अविस्मरणीय होता. इतके वर्ष गुरुक्षेत्रमला हनुमान चालीसा पठणाच्या वेळेस दर्शन घेवून जात होतो. या वर्षी पहिल्यांदा देवाने संधी दिली आणि जपक म्हणून बसायला मिळाले. सकाळी ८ वाजता पठणाला सुरुवात झाली आणि म्हणता म्हणता वेळ कसा जात होता ते कळतही नव्हते. साधारण १० च्या सुमारास एक सुखद धक्का बसला आणि साक्षात नंदाई आम्हा सर्वांबरोबर पठणाला येवून बसली. खरच आईचे ते हाव भाव पाहून हनुमान चालीसा काय असते याची जाणीव झाली.इतके वर्ष आयुष्यामद्धे हनुमान चालीसा म्हणायचे मी फक्त नाटक करीत होतो आणि ती mechanically म्हणत होतो याची जाणीव प्रत्यक्ष आईने करून दिली. छुटही बंदी महा सुख होई हे जेव्हा जेव्हा यायचे तेव्हा आई “छुटही बंदी” ला असे काही हातवारे करायची कि जणू सर्वांनी या जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडावे सुख – दुखाच्या फेरयातून बाहेर पडून सामिप्य प्राप्त करावे यासाठी परमत्रयी जीवापाड कष्ट करीत आहेत. साधारण ४ -५ आवर्तन झाल्यावर परत चालीसा चालू होण्यास काही क्षण असतात त्या पंधरा वीस सेकंदात आई बोलली ” अरे जरा मोठ्याने बोला ना काय असे फार हळू आवाजात बोलता तुम्ही” मग सार्वजण एकदम जोशाने बोलू लागले. खरच प्रमाने कान कसा पिर्गळायचा याची जाणीव त्या वेळेस झाली. आपण सामान्य मानव जो देव आपली क्षणोक्षणी आठवण काढतो त्या देवासाठी आपण एक दिवस पण मोठ्या जोशात म्हणू शकत नाही हि अपराधी पणाची भावना निर्माण झाली, पण आई ने परत मोठ्या जोशाने सर्वांकडून सुरुवात करून घेतली आणि ती हि जवळ जवळ पावूण तास आनंदाने आम्हा सर्वांबरोबर म्हणू लागली. सूचीत दादा साधारण 12 वाजता आले व अर्धा तास बसले दादांचे ते रमणे, एक प्रेमळ धाक जणू काही आईच्या वाक्यांची आठवण करून देत होता. आईचे ते शब्द परत परत आठवत दादांच्या प्रेमळ धाकात हनुमान चालीसा प्रत्तेक वेळेस एक नव्या जोशात म्हणायचे प्रयास चालू होते. सायंकाळ होता होता पावसाच्या सरी आल्या आणि हवेत गारवा आला. शाळीग्राम चे पूजन चालू झाले, त्याला सोबत होती दर सोमवारी चालणारया रुद्राची. असे करत करत आता हनुमान चालीसा संपन्न होणार असे असताना साक्षात बापू आले आणि ते जवळ जवळ अर्धा तास सर्वांबरोबर बसले. त्या सुमारास फार गर्दी झाली, गुरुक्षेत्रममद्धे बसायला पण जागा नव्हती. बाहेरही भक्तांची गर्दी झाली. त्या वेळेस जाणीव झाली कि एवढी गर्दी असताना आज देवाच्या अकारण कारुण्यामुळे आपल्याला जपक म्हणून बसायला संधी मिळाली. आपण काय असे मोठे केले होते, काय मोठे तीर मारले होते काय असे फार हळू आवाजात बोलता तुम्ही” मग सार्वजण एकदम जोशाने बोलू लागले. खरच प्रमाने कान कसा पिर्गळायचा याची जाणीव त्या वेळेस झाली. आपण सामान्य मानव जो देव आपली क्षणोक्षणी आठवण काढतो त्या देवासाठी आपण एक दिवस पण मोठ्या जोशात म्हणू शकत नाही हि अपराधी पणाची भावना निर्माण झाली, पण आई ने परत मोठ्या जोशाने सर्वांकडून सुरुवात करून घेतली आणि ती हि जवळ जवळ पावूण तास आनंदाने आम्हा सर्वांबरोबर म्हणू लागली. सूचीत दादा साधारण 12 वाजता आले व अर्धा तास बसले दादांचे ते रमणे, एक प्रेमळ धाक जणू काही आईच्या वाक्यांची आठवण करून देत होता. आईचे ते शब्द परत परत आठवत दादांच्या प्रेमळ धाकात हनुमान चालीसा प्रत्तेक वेळेस एक नव्या जोशात म्हणायचे प्रयास चालू होते. सायंकाळ होता होता पावसाच्या सरी आल्या आणि हवेत गारवा आला. शाळीग्राम चे पूजन चालू झाले, त्याला सोबत होती दर सोमवारी चालणारया रुद्राची. असे करत करत आता हनुमान चालीसा संपन्न होणार असे असताना साक्षात बापू आले आणि ते जवळ जवळ अर्धा तास सर्वांबरोबर बसले. त्या सुमारास फार गर्दी झाली, गुरुक्षेत्रममद्धे बसायला पण जागा नव्हती. बाहेरही भक्तांची गर्दी झाली. त्या वेळेस जाणीव झाली कि एवढी गर्दी असताना आज देवाच्या अकारण कारुण्यामुळे आपल्याला जपक म्हणून बसायला संधी मिळाली. आपण काय असे मोठे केले होते, काय मोठे तीर मारले होते तरी लायकी नसतानाही देवाने हि संधी आज आपल्याला दिली. लाय सजिवन लखन जीयाये, श्री रघुबीर हरशी उर लाये जेव्हा आले, तेव्हा बापूंनी त्यांच्या हृदयाशी हात नेला, जणू खरच “त्या” ला ते सर्व दिवस आठवत असणार, त्याचा उर खरच किती हर्षित झाला असेल हे त्याच्या मुखावरील हसण्याने जाणवले. प्रत्तेक ओळीला डोळे बंद करून बापू अगदी त्या चालीसेमद्धे हरपले होते. नंतर शाळीग्रामचे केलेले पूजन, बिल्वपत्र अर्पण, रुद्राचे दर्शन सर्व सर्व काही पाहून मन पूर्णपणे तृप्त झाले, आई, बापू आणि दादा तिघांचे चरण पाहून पूर्णपणे त्यात न्हावून निघता आले. एवढा वेळ देवाच्या बाजूला बसून पठण करण्याने एवढे समाधान मिळाले आत परत जपक म्हणून संधी मिळावी अशी अपेक्षाही नाही आणि मनापासून इच्छाही नाही. जे काही माझ्या देवाने या दिवशी मला दिले ते जन्मोजन्म पुरून उरणार आहे.\nमणिपुर चक्र और यज्ञपुरुष महाविष्णु\nइस्रायल से जुडी खबरें\nआप कभी भी अकेले नहीं हैं, त्रिविक्रम आपके साथ है\nअमरीका चीन संबधों में तनातनी बढ़ी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/ajit-pawar-praised-the-girl-who-is-chemical-engineer-and-made-tea/", "date_download": "2019-08-20T23:36:28Z", "digest": "sha1:ULM73TFIQ2RG7TDR2ZJTKCXC3Q4TH5HC", "length": 9003, "nlines": 117, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "Ajit Pawar praised the girl who is 'Chemical Engineer' and made tea", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nVideo: ‘केमिकल इंजिनिअर’ चहा बनविणाऱ्या मुलीच्या जिद्दीचे अजित पवारांनी केले कौतूक….\nराज्यात उच्चशिक्षण घेवूनही अनेक तरुणांना चांगल्या पगाराची नोकरी मिळत नाही. परिणामी, अनेकांनी नोकरीचा नाद सोडून शेती किंवा व्यवसायात नशीब आजमावण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. त्यापैकीच एका उच्चशिक्षित मुलीने केमिकल इंजिनिअरिंग क्षेत्रात पदवी घेतली असतानाही चांगली नोकरी मिळत नाही म्हणून खचून न जाता चहाचा व्यावसाय सुरू केला आहे. नाशिक येथील रुपाली शिंदे असे तिचे नाव.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे परिवर्तन यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातील दौ-यावर आहेत. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याच्या शिंगवे गावातील चहा बनविणारी उच्चशिक्षित मुलगी रुपाली शिंदे हिच्या ‘माऊली चहा सेंटर’ला अजित पवार यांनी गुरूवारी भेट दिली. बासुंदी व तंदुरी चहा याठिकाणी प्रसिध्द आहे. त्यावेळी रुपालीच्या जिद्दीचे कौतूक करीत व्यवसायात चांगले यश मिळवण्याबाबत तिला शुभेच्छाही दिल्या.\nचहा व्यवसायातून घराला आधार…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nनाशिक जिल्यातील निकाड तालुक्यातील शिंगवे गावची उच्चशिक्षित केमिकल इंजिनिअर मुलीने ‘माऊली चाय कट्टा’ नावाने चहाचा व्यवसाय करते. या ‘माउली चाय कट्टा’मध्ये अजित पवार यांनी भेट दिली व त्या मुलीशी संवाद साधला. रुपाली शिंदे ही केमिकल इंजिनिअर असून तिला नोकरी मिळत नसल्याने घरच्या लोक़ांच्या मदतीने चहाचा व्यवसाय सुरु केल्याचे सांगितले. घरच्या परिस्थितीमुळे हा व्यवसाय सुरू केल्याचे तिने सांगितले. यावेळी दादांनी चहा बनविण्याची सर्व माहिती घेतली व चहाची चवही चाखली. केवळ ‘चाय पे चर्चा’ न करता त्या मुलीच्या जिद्दीचे कौतुक करायलाही अजित पवार विसरले नाहीत.\n‘मलाई फक्त छगन भुजबळांनीच खाल्ली का, अजित पवारांनी काहीच खाल्लं नाही का, अजित पवारांनी काहीच खाल्लं नाही का\nआम्ही वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडण्यास तयार – ओवेसी\nअ���ित पवार लवकरच जेलमध्ये जातील; दानवेंनी दिले संकेत\nपुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांचा पाटबंधारे विभागाला दम\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nभाजपसोबत युतीची चर्चा सुरु असतानाच गणेश नाईक…\n‘आम्ही बिळातून नव्हे तर दिल्लीच्या मुख्य…\nकोल्हापूर, सांगलीच्या महापुराला मुख्यमंत्रीच…\nकाँग्रेसच्या आमदारचा राजीनामा; बुधवारी करणार…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/cricket/india-vs-west-indies-target-team-india-255-runs-35-overs/", "date_download": "2019-08-21T00:27:13Z", "digest": "sha1:XHU4AIGYXPU6ACGMA6PSBOKFWUVAH4V3", "length": 31911, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "India Vs West Indies: A Target For Team India Is 255 Runs In 35 Overs | India Vs West Indies : गेल-लेविसच्या धडाकेबाज खेळानंतर भारताने वेस्ट इंडिजला रोखले | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना दे��ील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nIndia vs West Indies : गेल-लेविसच्या धडाकेबाज खेळानंतर भारताने वेस्ट इंडिजला रोखले\nIndia vs West Indies : गेल-लेविसच्या धडाकेबाज खेळानंतर भारताने वेस्ट इंडिजला रोखले\nसलामीवीर ख्रिस गेल आणि एव्हिन लेव्हिस यांनी केलेल्या तुफानी भागादारीच्या जोरावर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने निर्धारित 35 षटकांत 7 बाद 240 धावा फटकावल्या.\nIndia vs West Indies : गेल-लेविसच्या धडाकेबाज खेळानंतर भारताने वेस्ट इंडिजला रोखले\nपोर्ट ऑफ स्पेन : सलामीवीर ख्रिस गेल आणि एव्हिन लेव्हिस यांनी केलेल्या तुफानी भागादारीच्या जोरावर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने निर्धारित 35 षटकांत 7 बाद 240 धावा फटकावल्या. त्यानंतर भारतीय संघाला डकवर्थ-लुईस-स्टर्न नियमानुसार 35 षटकांत 255 धावांचे आव्हान देण्यात आले आहे. पावसाचा व्यत्यय आल्याने 35 षटकांच्या खेळवण्यात आलेल्या या लढतीत वेस्ट इंडिजला चांगल्या सुरुवातीनंतर तिचा पुरेपूर फायदा उठवता आला नाही.\nमालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यावर पहिल्यांदाच वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी आपल्या लौकिकाला साजेशा खेळ केला. सलामीवीर ख्रिस गेलने 41 चेंडूत 72 धावांची आतिषबाजी केली. त्याने आपल्या खेळीत 5 षटकार आणि 8 चौकार लगावले. त्याने लेविस (43 धावा) याच्यासोबत पहिल्या गड्यासाठी 11 षटकांतच 115 धावांची भागीदारी केली. मात्र सलामीची जोडी माघारी परतल्यानंतर वेस्ट इंडिजच्या उर्वरित फलंदाजांनी निराशा केली. त्यातच लढतीत पावसाचा व्यत्यय आल्याने सामना काही काळासाठी थांबवावा लागला. त्यावेळी वेस्ट इंडिजने 22 षटकांत 2 बाद 158 धावा केल्या होत्या.\nपावसामुळे रात्री उशिरा सामना सुरू झाला तेव्हा प्रत्येकी 35 षटकांचा करण्यात आला. त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत कॅरेबियन फलंदाजांना मोकळीक दिली नाही. त्यातच शाई होप (24), शिमरॉन हेटमायर (25), निकोलस पुरन (30), जेसन होल्डर (14) आणि कार्लोस ब्रेथवेट (16) यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. अखेरीस विंडीजने 35 षटकांत 240 धावांपर्यंत मजल मारण्यात यश मिळवले. भारताकडून खलिल अहमदने 3, मोहम्मद शमीने 2 तर जडेजा आणि चहल यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nIndia vs West IndiesIndian Cricket Teamभारत विरुद्ध वेस्ट इंडिजभारतीय क्रिकेट संघ\nIndia vs West Indies Test: टीम इंडियाला नमवण्यासाठी दोन दिग्गज विंडीज संघाला करणार ��ार्गदर्शन\nIndia vs West Indies Test : विंडीजनं सराव सामन्यासाठी जाहीर केला तगडा संघ; कोहलीबाबत संभ्रम\nIndia vs West Indies : दुखापतीमुळे कोहलीला मिळणार विश्रांती, अजिंक्य रहाणे करणार टीम इंडियाचे नेतृत्व\nटीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी आज होणार मुलाखत\nIndia vs West Indies: शानदार निवृत्तीची संधी गेलने गमावली; आता कारकीर्द आली धोक्यात\nIndia vs West Indies: भारतीय संघाच्या व्यवस्थापकांनी मागितली बिनशर्त माफी; घडली होती मोठी चूक\nIndia vs West Indies Test : महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडायला विराट कोहली सज्ज\nIndia vs West Indies Test : कसोटी क्रिकेट आता जास्त रंगतदार होणार; सांगतोय विराट कोहली\nIndia vs West Indies Test : रोहितला खेळवायचं की अजिंक्यला, कोहलीपुढे मोठा प्रश्न\nन्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनवर येऊ शकते बंदी\n फिक्सिंगनंतरही पाकिस्तानच्या खेळाडूला मिळाले संघात स्थान\nबाबा वीरेंद्र महाराज की जय प्रवचन ऐका आणि यशस्वी व्हा...\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' ���ांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/category/video/page/2/", "date_download": "2019-08-20T23:50:24Z", "digest": "sha1:GOO7TKCC5L2FERWZ6KQYSFGXI67KV6O4", "length": 14181, "nlines": 100, "source_domain": "mymarathi.net", "title": "Video Archives - Page 2 of 29 - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nमी विधानसभा लढविणार – भाजपच्य��� नवनिर्वाचित अध्यक्षा आ.माधुरी मिसाळांचा निर्धार (व्हिडीओ)\nपुणे-एक व्यक्ती एक पद असे काही भाजप मध्ये नाहीये ,रावसाहेब दानवे आणि अन्य नेत्यांनी नाही का पदे असताना निवडणुक...\nपुण्यातील या २ विधानसभा मतदार संघांवर उद्धव ठाकरेंचे लक्ष -खा. राऊत ( कृपया हेडफोन वर ऐका…)\nmymarathi.net पुणे- वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील शिवसेना नगरसेवक संजय भोसले यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संक...\nमहापालिका आयुक्तांच्या कार्यालयाला टाळे ठोकले -पिण्याच्या पाण्याचा प्रश्न..पाणी रे पाणी .(व्हिडीओ).\nपुणे- पुणे तिथे काय उणे म्हणतात .. सारी धरणे तुडुंब भरलीत ,इथे नद्या दुथडी भरून वाहताहेत ..आणि लोकांना दिवसा आ...\nभाजपाने राज्यघटनेची हत्या केली आहे – गुलाम नबी आझाद(व्हिडीओ)\nनवी दिल्ली -केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी राज्यसभेत जम्मू-काश्मीरला लागू असलेले घटनेचे कलम ३७० हटव...\nमोदी उस्तादोका उस्ताद :राज ठाकरेंना उद्योग काय -रामदास आठवलेंना हव्यात पुण्यात विधानसभेच्या २ तर राज्यात १० जागा …(व्हिडीओ)\nपुणे : नरेंद्र मोदी हे उस्तादोका उस्ताद आहेत ,तर राज ठाकरेंना उद्योग नाही काही अशा शब्दात आज केंद्रीय सामाजिक...\nभाजपला बॅलेट पेपर ची भीती का वाटते ईव्हीएम विरोधात २१ ऑगस्टला मोर्चा\nमुंबई-आमच्या एवढ्या जागा येतील ,मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या ना बॅलेट पेपरची भीती का वाटते आहे \nनदीच्या पात्रात भिडे पुलावर हौश्या नवश्यांचा पहा जीवाशी खेळ …(व्हिडीओ)\nपुणे- शहरात आठवड्याभरापासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने शहराला पाणी पुरवठा करण्याऱ्या खडकवासला, पानशेत, वरसग...\nघेवूनी पुण्याची मायेची शिदोरी,वारी निघाली ,विठुरायाच्या दारी …..\nपुणे- वाट हि चालली विठुरायाच्या दारी, घेवूनी पुण्याची मायेची शिदोरी उत्स्फूर्त झाली तुझ्या दर्शनाला स्वारी ... पुण्यातून आपला मुक्काम संपवून संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या...\tRead more\nतस्करी साठी चालकाचा खून करून पळविली कॅब १२ तासात आरोपीच्या बांधल्या मुसक्या ……(व्हिडिओ)\nपुणे-अमली पदार्थाच्या तस्करी साठी कार हवी म्हणून पुण्यात येवून एका ५२ वर्षीय ओला कॅब चालकाचा मध्यरात्री नंतर खून करून कार घेवून पसार झालेल्या २५ वर्षीय राजस्थानी तरुणाला अवघ्या 12 तासात पकडण...\tRead more\nचित्रपट महामंडळाची भूमिका मल्टिफ्लेक्स धार्जिणी नको-अ��ोल बालवडकर (व्हिडिओ)\nपुणे-मल्टिफ्लेक्स आणि मॉल च्या इमारतीतील पार्किंग च्या जागेचा व्यवसायिक वापर करणे म्हणजे पार्किंग शुल्क घेणे कायद्याचा भंग करणारेच असून जर मल्टिफ्लेक्स ला विनामुल्य पार्किंग तर महापालिकेच्या...\tRead more\nमहापालिकेवर कंट्रोल माझाच;लबाड अधिकाऱ्यांची खैर नाही-खा. बापट (व्हिडिओ)\nपुणे-कामात दिरंगाई करणाऱ्या लबाड ,लुच्च्या अधिकाऱ्यांची खैर केली जाणार नाही ,आणि महापालिकेवर माझेच नियंत्रण होते आणि माझेच राहील अशी दोन विधाने आज दोन प्रश्नांना उत्तरे देताना विभागून खासदार...\tRead more\nचाटेंच्या विद्यार्थ्यांचे दहावी बोर्ड परीक्षेतही उत्तुंग यश (व्हिडिओ)\nराधा येलगावकर ९९.६० तर मयंक जोशी ९८ टक्के -90 टक्केच्या पुढे २१० विद्यार्थी पुणे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच...\tRead more\nराज्यमंत्री कांबळेंवर कारवाई होणार कि क्लीनचीट दिली जाणार कि क्लीनचीट दिली जाणार \nपुणे- येथील आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह चौघांवर, दारू विक्रीच्या व्यवसायाचा परवाना मिळवून देतो असे सांगून एकाची 1 कोटी ९२ लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी औरं...\tRead more\n‘मै नरेंद्र दामोदरदास मोदी…’ सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान पदी मोदी शपथबद्ध(व्हिडिओ)\nनवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यानंतर अन्य मंत्र्यांच्या शपथविधीला सुरुवात झाली. यात सर्वप्रथम राजनाथ सिंह...\tRead more\nमहापालिकेत डुकरे सोडण्याचा सेनेचा प्रयत्न-भानगिरेंच्या आंदोलनात भाजपा आमदारही सहभागी(व्हिडिओ)\nपुणे- हडपसर विधानसभा मतदार संघ आणि महापालिकेचा प्रभाग २६ मध्ये झालेला डुकरांचा सुळसुळाट,पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट आणि अन्य समस्या बाबत महापालिकेतील या प्रभागाचे शिवसेना नगरसेवक आणि हडपसर वि...\tRead more\n2 लाख 20 हजाराची बाईक ..टीव्हीएस अपाचे RR ३१० लाँच..(व्हिडिओ)\nपुणे – दुचाकी व तीन- चाकी वाहन उत्पादन क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी टीव्हीएस मोटर कंपनीने आज रेस ट्युन्ड (RT) स्लिपर क्लच तंत्रज्ञानासह टीव्हीएस अपाचे RR ३१० लाँच केल्याचे जाहीर केले. टी...\tRead more\nपवारांच्या जातीयवादी राजकारणाला उत्तर – गिरीश बापट (व्हिडीओ)\nपुण��- पुण्यातील आणि महाराष्ट्रातील भाजपचा विजय म्हणजे शरद पवारांच्या जातीयवादी राजकारणाला पुणेकरांनी, जनतेने दिलेले उत्तर आहे , मी कारभारी म्हणून डोक्यात हवा नसेल ,माझे सर्व कार्यकर्ते कारभा...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/bollywood/disha-patani-instagram-stunt-video-and-users-reaction-viral/", "date_download": "2019-08-21T00:28:30Z", "digest": "sha1:LWO4GMLZDM5KQPEXQNYZNNEOO7342CXZ", "length": 33111, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Disha Patani Instagram Stunt Video And Users Reaction Is Viral | दिशा पाटनीने केला स्टंट; युजर म्हणाला ‘टायगर श्रॉफ के साईड इफेक्ट्स’ | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या ���ेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभि���ंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nदिशा पाटनीने केला स्टंट; युजर म्हणाला ‘टायगर श्रॉफ के साईड इफेक्ट्स’\nदिशा पाटनीने केला स्टंट; युजर म्हणाला ‘टायगर श्रॉफ के साईड इफेक्ट्स’\nबॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. स्वत:चे रोज नवे फोटो, व्हिडीओ ती शेअर करते. तिचा ताजा व्हिडीओही असाच.\nदिशा पाटनीने केला स्टंट; युजर म्हणाला ‘टायगर श्रॉफ के साईड इफेक्ट्स’\nदिशा पाटनीने केला स्टंट; युजर म्हणाला ‘टायगर श्रॉफ के साईड इफेक्ट्स’\nदिशा पाटनीने केला स्टंट; युजर म्हणाला ‘टायगर श्रॉफ के साईड इफेक्ट्स’\nदिशा पाटनीने केला स्टंट; युजर म्हणाला ‘टायगर श्रॉफ के साईड इफेक्ट्स’\nठळक मुद्देसध्या दिशा ‘मलंग’ या चित्रपटात बिझी आहे. मोहित सूरी दिग्दर्शित या चित्रपटात दिशासोबत आदित्य राय कपूर, अनिल कपूर व कुणाल खेमू लीड भूमिकेत आहेत.\nबॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. स्वत:चे रोज नवे फोटो, व्हिडीओ ती शेअर करते. तिचा ताजा व्हिडीओही असाच. या स्टंट व्हिडीओत ती किकसोबत जंप करताना दिसतेय.\nदिशाने हा व्हिडीओ शेअर केला आणि लगेच तो व्हायरल झाला. चाहत्यांनी त्यावर एकापेक्षा एक भारी कमेंट्स दिल्यात. यातल्या काही कमेंट्स चांगल्याच मजेशीर आहेत. एका युजरने दिशाचा हा व्हिडीओ पाहून ‘टायगर श्रॉफचे साईड इफेट्स’ अशी कमेंट दिली. तर अन्य एका युजरने ‘वंडर गर्ल’ असे लिहिले.\nआता युजरने टायगर श्रॉफचे साईड इफेट्स असे का लिहिले असेल, हे तुम्ही जाणताच. दिशा व टायगर दोघेही दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यांचे नाते आताश: कुणापासूनही लपलेले नाही. टायगर श्रॉफ त्याच्या स्टंटसाठी ओळखला जातो. त्याच्यासोबत राहून राहून दिशाही स्टंट करायला लागली, असे या युजरला म्हणायचे.\nअर्थात दिशाचे हे स्टंटप्रेम टायगरमुळे आलेले नाही. दिशाने जिमनॅस्टिक आणि मिस्क मार्शल आर्टचे ट्रेनिंग घेतले आहे. फावल्या वेळेत ती याची प्रॅक्टिस करत असते. कदाचित याचमुळे टायगर दिशावर भाळला, असेही असू शकते.\nदिशाने २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. हा चित्रपट भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या जीवनावर आधारित होता. यानंतर दिशाने मागे वळून पाहिले नाही.\nसध्या दिशा ‘मलंग’ या चित्रपटात बिझी आहे. मोहित सूरी दिग्दर्शित या चित्रपटात दिशासोबत आदित्य राय कपूर, अनिल कपूर व कुणाल खेमू लीड भूमिकेत आहेत. 2020 मध्ये व्हॅलेन्टाईन डेच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होतोय.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nDisha Patanitiger Shroffदिशा पटानीटायगर श्रॉफ\n२०० किलो वजन उचलून टायगर श्रॉफने केले आश्चर्यचकित; व्हिडीओ व्हायरल\nदिशा पाटनीचा 'हा' फोटो पाहून फॅन्स झाले नाराज, त्यानंतर तिला केले ट्रोल\nपुन्हा आलाय 90च्या दशकातील लेयर्ड Necklace ट्रेंड; तुमच्या लिस्टमध्ये करा समावेश\nबॉलिवूडची ही अभिनेत्री चित्रपटात ठरली फ्लॉप, पण तिचा मुलगा आहे आज सुपरस्टार\nसोशल मीडियावर हिट ठरते टायगर श्रॉफची बहिण, या कारणामुळे असते चर्चेत\nडोक्याला मार लागल्याने ६ महिने गेली होती स्मृती, या हॉट अभिनेत्रीने स्वत: केला खुलासा\nकुछ कुछ होता है या चित्रपटात होती मोठी चूक, करण जोहरनेच ��ेले मान्य\nऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन मिकानंतर सलमान खानवर घालणार बंदी\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nराखी सावंतच्या लग्नानंतर आता पूनम पांडेने शेअर केला प्रियकरचा फोटो\n‘या’ थरारपटांनी प्रेक्षकांना केले भयभयीत\nसेक्रेड गेम्स 2 मुळे एका व्यक्तीला झालाय चांगलाच मनस्ताप, हे आहे त्याचे कारण\nSacred Games 2 Review : थ्रिलर आणि अफलातून परफॉर्मन्सचा डबल डोज 'सेक्रेड गेम्स २'\nSacred Games Season 2 Review: गणेश गायतोंडेची धमाकेदार वापसी, पहिल्यापेक्षाही जबरदस्त आहे दुसरे सीझन15 August 2019\nBatla House Movie Review : सत्याची बाजू मांडणाऱ्या अधिकाऱ्याची कथा15 August 2019\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठ��� भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/cricket/team-indias-next-head-coach-be-announced-august-16-report/", "date_download": "2019-08-21T00:29:23Z", "digest": "sha1:Z6ZHA4JLO7MHNFDS5BYQC4VARBUUMO4S", "length": 32941, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Team India’S Next Head Coach To Be Announced On August 16: Report | भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या निवडीचा मुहूर्त ठरला; या तारखेला होणार घोषणा | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nभारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या निवडीचा मुहूर्त ठरला; या तारखेला होणार घोषणा\nTeam India’s next head coach to be announced on August 16: Report | भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या निवडीचा मुहूर्त ठरला; या तारखेला होणार घोषणा | Lokmat.com\nभारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या निवडीचा मुहूर्त ठरला; या तारखेला होणार घोषणा\nभारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे.\nभारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या निवडीचा मुहूर्त ठरला; या तारखेला होणार घोषणा\nमुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. या पदासाठी सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह टॉम मूडी, माइक हेसन, फिर सिमॉन्स, लालचंद राजपूत आणि रॉबीन सिंग हे शर्यतीत आहेत. माजी कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखालीली त्रिसदस्यीय समिती प्रशिक्षकाचा अंतिम निर्णय घेणार आहे. 16 ऑगस्टला मुलाखती होणार असून याच दिवशी मुख्य प्रशिक्षकाची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.\nया पदासाठी ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू टॉम मूडी यांच्यासह न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन, वेस्ट इंडिजचे माजी सलामीवीर फिल सिमॉन्स, भारताचा माजी खेळाडू रॉबीन सिंग आणि भारताचे माज व्यवस्थापक आणि झिम्बाब्वे संघाचे प्रशिक्षक लालचंद राजपूत यांनी अर्ज केले आहेत. त्याशिवाय भारताचे माजी कसोटीपटू प्रविण आम्रे यांनी फलंदाजी प्रशिक्षक, तर दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जाँटी ऱ्होड्सने क्षेत्ररक्षक प्रशिक्षकपदासाठी अर्ज केले आहेत.\nउमेदवारांपैकी सिमन्स यांच्याकडे आयर्लंड आणि अफगाणिस्तानच्या क्रिकेट प्रशिक्षक पदाचा चांगला अनुभव आहे. त्यांच्या मार्गदर्शनात दोन्ही संघांनी यश मिळवले. 2016 च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिजला जेतेपद मिळवून देण्यात देखील सिमन्स यांचा मोठा वाटा आहे. हेसन हे न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक आहेत. तर टॉम मुडी हे श्रीलंकेचे प्रशिक्षक आहेत. भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्यासह माजी फलंदाज व प्रशिक्षक अंशुमन गायकवाड व महिला संघाची माजी कर्णधार शांता रंगास्वामी सल्लागार समितीचे सदस्य आहेत. सध्या रवी शास्त्री आणि त्यांच्या टीमला 45 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर नवीन प्रशिक्षक निवडला जाईल.\nकोहलीला मुख्य प्रशिक्षक म्हणून शास्त्रीच हवे आहेत आणि हे त्यानं उघडपणे जाहीरही केले आहे. कोहली म्हणाला,'' र���ी शास्त्रीच प्रशिक्षकपदी कायम राहिल्यास मला आणि संघाला आनंद होईल. क्रिकेट सल्लागार समितीनं याबाबत माझ्याकडे मत मागितलेले नाही आणि ही प्रक्रिया कशी पार पाडेल, हेही मला माहीत नाही. पण, सल्लागार समितीनं माझं मत विचारल्यास, मी त्यांच्याशी चर्चा करीन. शास्त्रींसोबत संघ चांगली कामगिरी करत आहे आणि आम्ही एकमेकांचा आदर करतो. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळायला आवडेल.''\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nBCCIRavi ShastriKapil Devबीसीसीआयरवी शास्त्रीकपिल देव\nएस. श्रीसंतचा भारताकडून खेळण्याचा मार्ग मोकळा, बीसीसीआयचा दिलासा\nIndia vs West Indies Test : टीम इंडियाविरुद्धचा 17 वर्षांचा विजयाचा दुष्काळ विंडीज संपवणार\nमुख्य प्रशिक्षकाच्या शर्यतीतून बाद झाले अन् आता फलंदाज प्रशिक्षकासाठी मैदानात उतरले\nहित जोपासण्याच्या मुद्द्यावर सीओए काढणार श्वेतपत्रिका- डायना एडुल्जी\nविजय शंकरचे भारताच्या संघात पुनरागमन; आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी संघ जाहीर\nविराट कोहलीचे 11 वर्षांतील 'हे' विक्रम तुम्हाला करतील थक्क\nIndia vs West Indies Test : महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडायला विराट कोहली सज्ज\nIndia vs West Indies Test : कसोटी क्रिकेट आता जास्त रंगतदार होणार; सांगतोय विराट कोहली\nIndia vs West Indies Test : रोहितला खेळवायचं की अजिंक्यला, कोहलीपुढे मोठा प्रश्न\nन्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनवर येऊ शकते बंदी\n फिक्सिंगनंतरही पाकिस्तानच्या खेळाडूला मिळाले संघात स्थान\nबाबा वीरेंद्र महाराज की जय प्रवचन ऐका आणि यशस्वी व्हा...\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/special/purnima-narvekar-8/", "date_download": "2019-08-20T23:59:20Z", "digest": "sha1:ISDKOEFEICRRVD2BNTUNHB2FVLPYEPIG", "length": 13858, "nlines": 64, "source_domain": "mymarathi.net", "title": "सावित्रीचा वड...(लेखिका -पूर्णिमा नार्वेकर) - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीस�� एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Special सावित्रीचा वड…(लेखिका -पूर्णिमा नार्वेकर)\nसावित्रीचा वड…(लेखिका -पूर्णिमा नार्वेकर)\n“वहिनी, उद्या वडाची पूजा नाही…परवा आहे ना” फोन ठेवतच सचिनने विचारलं. “नाही रे, मला काहीच कल्पना नाही.”…माझं उत्तर देऊन मी पुढे निघाले. उद्या वटपौर्णिमा आहे याची परत एकदा आठवण झाली. दुपारी तशी भारतीने आठवण करून दिलीच होती. उद्या तिचीही सुट्टी होती. कारण वड पुजायला जायचे होते आणि त्यात उपवास करायचा असतो ना. खरं तर गेल्या आठवडाभर ती पावलोपावली आठवण करून देत होती. म्हणजे काहीतरी विषय निघायचाच. पूजेसाठी नवीन साडीला फॉल ब्रीडिंग करून झाले, ब्लाउज सुद्धा टेलरने वेळेत शिवून दिला…इति भारती. वाटलं, केवढी ही जय्यत तयारी” फोन ठेवतच सचिनने विचारलं. “नाही रे, मला काहीच कल्पना नाही.”…माझं उत्तर देऊन मी पुढे निघाले. उद्या वटपौर्णिमा आहे याची परत एकदा आठवण झाली. दुपारी तशी भारतीने आठवण करून दिलीच होती. उद्या तिचीही सुट्टी होती. कारण वड पुजायला जायचे होते आणि त्यात उपवास करायचा असतो ना. खरं तर गेल्या आठवडाभर ती पावलोपावली आठवण करून देत होती. म्हणजे काहीतरी विषय निघायचाच. पूजेसाठी नवीन साडीला फॉल ब्रीडिंग करून झाले, ब्लाउज सुद्धा टेलरने वेळेत शिवून दिला…इति भारती. वाटलं, केवढी ही जय्यत तयारी त्यात सचिनच्या प्रश्नाने आश्चर्यच वाटले. वडाच्या पूजेची याला चिंता, हा पुजायला जाणार की उपवास करणार त्यात सचिनच्या प्रश्नाने आश्चर्यच वाटले. वडाच्या पूजेची याला चिंता, हा पुजायला जाणार की उपवास करणार या वटपौर्णिमेच्या विचारात स्टेशन कधी गाठले ते कळलेच नाही. ज्या कामासाठी आले होते, त्याला थोडा वेळ लागणार होता; मग काही काळ प्लॅटफॉर्मवर वाट पाह��्याशिवाय पर्याय नव्हता. २-३ बायका बसल्या होत्या, तिकडे थोडी जागा करून बाकावर बसले. अर्थात तिथेही तेच…उद्याची चर्चा या वटपौर्णिमेच्या विचारात स्टेशन कधी गाठले ते कळलेच नाही. ज्या कामासाठी आले होते, त्याला थोडा वेळ लागणार होता; मग काही काळ प्लॅटफॉर्मवर वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. २-३ बायका बसल्या होत्या, तिकडे थोडी जागा करून बाकावर बसले. अर्थात तिथेही तेच…उद्याची चर्चा अगं, बरं झालं…रविवारची वटपौर्णिमा आली. एक रजा वाया गेली असती, नाहीतर हाफ-डेने तरी कामावर जायला लागले असते. दोघींमध्ये चाललेल्या गप्पा ऐकून एकंदरीत वाटायला लागलं…खरंच आम्हा स्त्रियांना वटपौर्णिमेचं महत्त्व उमगलंय की, एक क्रेझ म्हणून आहे हा उपवास. बाजारात सगळीकडे पूजेच्या साहित्याचे वाटे विकायला बसले होते. जांभळं, फणसाचे गरे, रायवळ आंबे आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे वडाच्या झाडाच्या फांद्या. त्याही अव्वाच्या सव्वा किमतीत. (दोन दिवसांपूर्वीच भाजीवाल्या विजयाने आठवण करून दिली होती – रायवळ आंबे घेऊन जा, नंतर महाग होतील आणि जांभळं, फणसाचे गरे हवे असतील तर आताच सांगून ठेवा. त्या दिवशी मिळतील की नाही ते सांगू शकत नाही.) तरीही बायका भक्तीभावाने ते खरेदी करत होत्या…कारण वड पूजायचा आहे ना\nकाही सोसायटींमध्ये तर ग्रुपने सगळ्या बायका मस्त नटूनथटून पूजेला जातात. इतकेच नाही तर त्यासाठी आधी भटजींकडे वेळही ठरवली जाते. जवळपास कुठे एखादे वडाचे झाड आहे का, याची एक-दोन आठवडे आधी चाचपणी सुरू होते. बाकी ३६४ दिवस त्या वडाच्या झाडाकडे कोणी ढुंकूनही पाहत नसेल; वटपौर्णिमेला मात्र त्या वडाच्या झाडाची भलतीच वट. या वडाच्या झाडाचे एवढेच महत्त्व. झाड नसेल तर वडाची फांदी घरी आणून त्याची साग्रसंगीत पूजा पण कुणाच्याच मनात येत नाही की त्यासाठी वृक्षतोड केली जाते. इकडे पाऊस नाही, दुष्काळ पडतोय म्हणून ‘पाणी फाऊंडेशन’ आणि ‘नाम फाऊंडेशन’ त्यासाठी झाडे लावताहेत, नवनवीन उपक्रम करताहेत; तर इथे या युगातील सावित्री पूजेसाठी झाडाची फांदी घरी आणतेय आणि दुसऱ्या दिवशी ती कचऱ्याच्या डब्यात फेकतेय. केवढा हा त्या वडाचा दैवदुर्विलास पण कुणाच्याच मनात येत नाही की त्यासाठी वृक्षतोड केली जाते. इकडे पाऊस नाही, दुष्काळ पडतोय म्हणून ‘पाणी फाऊंडेशन’ आणि ‘नाम फाऊंडेशन’ त्यासाठी झाडे लावताहेत, नवनव��न उपक्रम करताहेत; तर इथे या युगातील सावित्री पूजेसाठी झाडाची फांदी घरी आणतेय आणि दुसऱ्या दिवशी ती कचऱ्याच्या डब्यात फेकतेय. केवढा हा त्या वडाचा दैवदुर्विलास एकीकडे पाऊस पडावा म्हणून वरुण यंत्राचा प्रयोग ग्रामीण भागातील लोकांनी करावा, अशी विनंतीची पोस्ट व्हाट्सअपवर सगळ्या ग्रुपवर फिरत असते; तर दुसरीकडे पूजेसाठी वडाच्या फांद्यांची खरेदी एकीकडे पाऊस पडावा म्हणून वरुण यंत्राचा प्रयोग ग्रामीण भागातील लोकांनी करावा, अशी विनंतीची पोस्ट व्हाट्सअपवर सगळ्या ग्रुपवर फिरत असते; तर दुसरीकडे पूजेसाठी वडाच्या फांद्यांची खरेदी किती हा विरोधाभास. याचा विचारच मनाला स्पर्श करत नसावा का… किती हा विरोधाभास. याचा विचारच मनाला स्पर्श करत नसावा का… झाडं वाचवायलाच हवीत. वड म्हणजेच वटवृक्ष जो नैसर्गिक व्हेंटीलेटरचे काम करतो; म्हणजेच वातावरणात मुबलक प्राणवायू सोडण्याचं काम हे झाड करतं. प्रदूषणाच्या वाढत्या समस्येवर ठळक उपाय, असं हे झाड वाचवलं पाहिजे की निव्वळ पूजेसाठी त्याच्या फांद्या तोडल्या पाहिजेत झाडं वाचवायलाच हवीत. वड म्हणजेच वटवृक्ष जो नैसर्गिक व्हेंटीलेटरचे काम करतो; म्हणजेच वातावरणात मुबलक प्राणवायू सोडण्याचं काम हे झाड करतं. प्रदूषणाच्या वाढत्या समस्येवर ठळक उपाय, असं हे झाड वाचवलं पाहिजे की निव्वळ पूजेसाठी त्याच्या फांद्या तोडल्या पाहिजेत वडाची पूजा करणाऱ्या प्रत्येक सावित्रीला याची जाणीव व्हायला पाहिजे. भटजींनी फक्त पूजा सांगू नये, तर त्यातून प्रबोधन केले पाहिजे. खऱ्या अर्थाने सावित्रीने हा वड जपायला हवा.\nपुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,\nदिलीप कांबळेंसह सहा मंत्र्यांना डच्चू …विखे, शेलार यांच्यासह १३ नवे मंत्री\nसेवापूर्ती गौरव सभारंभ निमित्ताने सामाजिक उपक्रम संपन्न\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत अस��्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nदुःखी पिडीताची सेवा हीच ईश्वराची पूजा समजून ज्यांना ईश्वराने दिले आहे त्यांनी पुरग्रस्तांना सढळ हाताने मदत करावी-अण्णा हजारे\nसांगली, कोल्हापुरातील आपत्ती अलमट्टी च्या हटवादी पणामुळे की प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/msedcl-366/", "date_download": "2019-08-20T23:51:29Z", "digest": "sha1:JNQLDQ2K33YQLKU3NGN3AWBSBM5N4CLG", "length": 12693, "nlines": 61, "source_domain": "mymarathi.net", "title": "पुणे परिमंडलातील 27.49 लाख वीजग्राहकांना 'एसएमएस'द्वारे सेवा - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune पुणे परिमंडलातील 27.49 लाख वीजग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे सेवा\nपुणे परिमंडलातील 27.49 लाख वीजग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे सेवा\nपुणे : महावितरणकडे ग्राहक क्रमांकासोबत मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या पुणे परिमंडलातील 27 लाख 49 हजार वीजग्राहकांना वीजपुरवठा, वीजबिलांसह इतर विविध माहितीचा तपशील ‘एसएमएस’द्वारे देण्यात येत आहे. उर्वरित वीजग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.\nमहावितरणकडून वीजग्राहकांना वेळोवेळी ‘एसएमएस’द्वारे माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामध्ये पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीसाठी वीजपुरवठा बंद राहणार असल्याचा कालावधी, नैसर्गिक आपत्ती, तांत्रिक बिघाड किंवा विविध कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याची व वीजपुरवठा पूर्ववत होण्याचा संभाव्य कालावधी, दरमहा वीजबिलाची रक्कम, देय दिनांक आदींचा तपशील, मीटर रिडींग घेण्याची तारीख व कालावधी, मीटर रिडींग घेतल्याची तारीख व एकूण युनिटचा वापर, वीजबिलाची मुदत उलटून गेल्यास त्यासंबंधीची माहिती, वीजपुरवठा खंडित करण्याची नियमाप्रमाणे नोटीस आदींची माहिती निशुल्क देण्यात येत आहे.\nयासोबतच ‘एसएमएस’द्वारे मिळालेल्या वीजबिलाच्या तपशिलावरून वीजग्राहकांना देयकाचा भरणा करणे शक्य झाले आहे. महावितरणच्या वीजबिल भरणा केंद्रात ‘एसएमएस’ दाखवून वीजबिलाचा भरणा करण्याची सोय उपलब्ध झालेली आहे. तसेच वीजग्राहकांच्या मागणीनुसार मराठी भाषेतून सुद्धा ‘एसएमएस’ उपलब्ध आहे. पुणे परिमंडल अंतर्गत पुणे, पिंपरी चिंचवड शहर तसेच मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर, वेल्हे तालुक्यात एकूण 29 लाख 26 हजार वीजग्राहक आहेत. यापैकी 93.92 टक्के म्हणजे 27 लाख 48 हजार वीजग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेली आहे.\nमहावितरणच्या 9225592255 या क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे. उर्वरित वीजग्राहकांनी नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून 9225592255 क्रमांकावर MREG(स्पेस)(बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून ‘एसएमएस’ केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होते. याशिवाय 24×7 सुरु असणाऱ्या कॉल सेंटरचे 1912 किंवा 18001023435 आणि 18002333435 हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे. याशिवाय www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाईल अ‍ॅपद्वारे मोबाईल क्रमांक नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे.\nवीजवापरकर्त्यांनी मोबाईल क्रमांक नोंदणी करावी – वीजपुरवठा खंडित झाल्यास संबंधीत वीजवाहिनीवरील ग्राहकांना महावितरणकडून ‘एसएमएस’द्वारे वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती व दुरुस्तीसह वीजपुरवठा कधी सुरु होणार याची माहिती तात्काळ दिली जाते. मात्र काही वीजवापरकर्ते हे भाडेकरू म्हणून राहत आहेत. परंतु त्यांच्या ग्राहक क्रमांकासोबत घरमालकाच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी केल्याचे प्रामुख्याने वाघोली, हिंजवडी, वाकड, सांगवी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, विश्रांतवाडी, विमाननगर, खराडी आदी परिसरात दिसून येत आहे. त्यामुळे महावितर��कडून येणारे ‘एसएमएस’ हे घरमालकाच्या मोबाईलवर जात अाहेत व प्रत्यक्षात वीजवापर करणाऱ्या भाडेकरूंना वीजसेवेबाबत कोणतीही माहिती उपलब्ध होत नाही. त्यामुळे वीजवापरकर्त्यांनीच किंवा भाडेकरूंनी संबंधीत ग्राहक क्रमांकासोबत मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.\nस्पर्धा परीक्षेतील यश म्हणजेच सर्वस्व नाही-भूषण गगराणी\nराज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सर्वजनहिताय सर्वजनसुखाय : मुख्यमंत्री\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/the-royal-courts-of-justice-in-london-denies-bail-to-nirav-modi/", "date_download": "2019-08-20T23:45:10Z", "digest": "sha1:FBTVNNRXZFUHSHUYILLDEPAFSXFFIKRQ", "length": 13285, "nlines": 143, "source_domain": "www.saamana.com", "title": "नीरव मोदीला लंडन न्यायालयाचा पुन्हा दणका, चौथ्यांदा जामीन नाकारला | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली ��कमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nआजचा अग्रेलख : याद आओगे खय्यामसाब\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nनीरव मोदीला लंडन न्यायालयाचा पुन्हा दणका, चौथ्यांदा जामीन नाकारला\nपंजाब नॅशनल बँकेत चौदा हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या नीरव मोदीला पुन्हा एकदा लंडन न्यायालयाने दणका दिला आहे. नीरव मोदीचा जामीनाचा अर्ज पुन्हा एकदा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता नीरव मोदीचे हिंदुस्थानात प्रत्यार्पण कधी होणार याबाबत चर्चा सुरू आहे.\n‘नीरव मोदी हा त्याच्याविरोधातील पुरावे नष्ट करू शकतो, तसेच खटल्यात बाधा येईल असे प्रकार त्याच्याकडून केले जाऊ शकतात त्यामुळे त्याला जामीन नाकारण्यात येत आहे’, असे न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पंजाब नॅशनल बँकेत कोट्यावधींचा घोटाळा केलेला हिरे व्यापारी नीरव मोदी सध्या लंडनच्या वडस्वर्थ कारागृहात आहे. त्याने आपल्याला जामीन मिळावा आणि आपले प्रत्यार्पण रोखावे यासाठी तेथील न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मात्र याआधी तीन वेळा त्यांचा जामीन फेटाळण्यात आला आहे.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://davabindu.wordpress.com/2018/01/", "date_download": "2019-08-20T23:57:37Z", "digest": "sha1:SIDHMU3LEO7ZLWCXXT6CV4LFYTWXGXIO", "length": 5366, "nlines": 110, "source_domain": "davabindu.wordpress.com", "title": "January | 2018 | davabindu दवबिंदू", "raw_content": "\nविचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\n“आय एम सो प्राऊड ऑफ यु माई आजी …तुला सांगते, आजपर्यंत हा एक किडा खरंच वळवळत होता माझ्या डोक्यात…हे सुजयचं सिक्रेट नक्की काय आहे ही एक भुणभुण आहेच डोक्याला पण … Continue reading →\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/image-story-68432", "date_download": "2019-08-20T23:19:41Z", "digest": "sha1:NBIYEN4IYILANCLJVFBBRNHVX5HOT5RD", "length": 8210, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "ganesh festival 2017 nashik ganesh ustav नाशिककरांनी वाजत-गाजत केले गणरायांचे स्वागत | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nनाशिककरांनी वाजत-गाजत केले गणरायांचे स्वागत\nशुक्रवार, 25 ऑगस्ट 2017\nनाशिक - \"गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष करत आज भाविकांनी घरोघरी श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. काल पावसाने ओढ दिली असतांना आज सकाळपासून पावसांच्या सरींनी भाविकांचा उत्साह वाढविला. घरातील चिमुरड्यांपासून तर ज्येष्ठ मंडळीमध्ये गणशोत्सवानिमित्त उत्साहाचे वातावरण होते. वाजत-गाजत, धुम धडाक्‍यात बाप्पांचे आगमन झाले असून पुढील दहा दिवस भक्‍तीभावाने गजाननाची आराधना केली जाणार आहे. (छायाचित्रे - सोमनाथ कोकरे )\nनाशिक - \"गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष करत आज भाविकांनी घरोघरी श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. काल पावस���ने ओढ दिली असतांना आज सकाळपासून पावसांच्या सरींनी भाविकांचा उत्साह वाढविला. घरातील चिमुरड्यांपासून तर ज्येष्ठ मंडळीमध्ये गणशोत्सवानिमित्त उत्साहाचे वातावरण होते. वाजत-गाजत, धुम धडाक्‍यात बाप्पांचे आगमन झाले असून पुढील दहा दिवस भक्‍तीभावाने गजाननाची आराधना केली जाणार आहे. (छायाचित्रे - सोमनाथ कोकरे )\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-hockey/hockey-indias-historic-entry-final-9870", "date_download": "2019-08-20T23:38:27Z", "digest": "sha1:7WEUBWDM3MT3CBRYNN3AHCYM2LAWGDSV", "length": 11637, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "hockey india's historic entry in final भारतीय हॉकी संघाने रचला इतिहास | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nभारतीय हॉकी संघाने रचला इतिहास\nशुक्रवार, 17 जून 2016\nलंडन - भारतीय हॉकी संघाने चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथमच प्रवेश मिळवून भारताने नवा इतिहास रचला आहे.\nलंडन - भारतीय हॉकी संघाने चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथमच प्रवेश मिळवून भारताने नवा इतिहास रचला आहे.\nअंतिम स्पर्धेतील प्रवेशासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धचा महत्त्वाचा सामना गुरुवारी झाला. अंतिम फेरीत प्रवेश मिळविण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे किंवा बरोबरीत सोडविणे आवश्‍यक होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 4-2 ने पराभूत केलं. या पराभवामुळे भारताला ब्रिटन-बेल्जियम सामन्याकडे डोळे लावून बसावे लागले. तो सामना बरोबरीत सुटल्याने भारत अंतिम सामन्यात पोचला आहे. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारतीय संघ आतापर्यंत एकदाही अंतिम सामन्यात पोहोचलेला नाही. 1982 साली नेदरलॅंडमध्ये झालेल्या स्पर्धेत भारताने ब्रॉंझ पदक पटकावलं होतं. ही भारताची या स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामिगरी होती.\nआज रात्री 12 वाजून 45 मिनिटांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध अ���तिम सामना होणार आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअमरावतीत होणार आर्चरी ऍकेडमी : किरेन रिजीजू\nअमरावती : पारंपरिक खेळांना प्राधान्य देण्याचे केंद्र शासनाचे धोरण आहे. मल्लखांब या क्रीडाप्रकारातील उपक्रमांना आवश्‍यक ती मदत केली जाईल. अमरावती येथे...\nअभिनंदन यांना छळणारा पाकिस्तानी सैनिक ठार\nनवी दिल्ली - हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा छळ करणारा पाकिस्तानी सैनिक अहमद खान...\nव्यापारी संघर्षात जग गमावणार 585 अब्ज डॉलर\nवॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील आठवड्यात वर्षभरापासून चीनबरोबर सुरू असलेल्या...\nवाचलेली, ऐकलेली माणसे गेली कुठे...\nनागपूर : \"वाचलेली, ऐकलेली माणसे गेली कुठे पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे रोज अत्याचार होतो आरशावरती आता, आरशाला भावलेली माणसे गेली कुठे...'...\nमुंबई महापालिकेकडे 17 हजार रिकामी घरे\nमुंबई: मुंबई महापालिकेकडे प्रकल्पग्रस्तांसाठी बोरिवली ते मलबार हिल आणि भांडुप, खार, चांदिवली येथे 17 हजार रिकामी घरे असल्याचे उघड झाल्याने माहुल...\nऔरंगाबादला नमवून नागपूर उपांत्य फेरीत\nनागपूर : हिमांशू शेंडे, शर्विल बोमनवार व निखिल चौधरीच्या कामगिरीच्या जोरावर यजमान नागपूर संघाने उपांत्यपूर्व लढतीत औरंगाबादचा 32 गुणांनी सहज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/amp/amit-rahul/", "date_download": "2019-08-20T22:45:55Z", "digest": "sha1:O7GH4H6V7EA7BYOQIPHUP5B4QA7R2VKB", "length": 5175, "nlines": 56, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "'अमित शहा राजकारणातले पोस्ट ग्रॅज्युएट, राहुल नर्सरीत' | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अमित शहा राजकारणातले पोस्ट ग्रॅज्युएट, राहुल नर्सरीत’\nअमित शहा हे राजकारणातले पोस्ट ग्रॅज्युएट आहेत तर राहुल गांधी अजून नर्सरीमध्येच आहेत, अशी टीका आसा��चे मंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी केली. दोन दशकं काँग्रेसमध्ये असलेले शर्मा १५ वर्ष तरुण गोगईंच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. २०१५ मध्ये त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि भाजपमध्ये प्रवेश केला.\nपुर्वोत्तर राज्यांमध्ये भाजपला यश\nपुर्वोत्तरमधल्या राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकींमध्ये भाजपला यश मिळालं आहे. त्रिपुरामध्ये भाजपला बहुमत मिळालं आहे. या राज्यामध्ये २५ वर्ष असलेली डाव्यांची सत्ता भाजपनं उलथवून लावली आहे. तर नागालँडमध्येही भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. ६० मतदारसंघाच्या या राज्यामध्ये भाजपला २९ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे नागालँडमध्येही भाजपचाच मुख्यमंत्री होईल हे निश्चित मानलं जात आहे.\nमेघालयमध्ये मात्र काँग्रेस हा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष बनला आहे. ५९ मतदारसंघाच्या या राज्यामध्ये काँग्रेसला २१ जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला २ जागांवर यश मिळालं आहे.\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nज्येष्ठ काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे मुंबईत निधन\nराज्यावर ४ लाख १३ हजार कोटींचे कर्ज : मुनगंटीवार\nदेशात रस्तेनिर्मितीचे सर्वाधिक काम महाराष्ट्रात – नितीन गडकरी\nइच्छामरणाला सशर्त मंजुरी;सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय\nमुंबई विमानतळ जगातील एक नंबर\nचंद्राबाबू नायडूंच्या निर्णयानंतर तेलुगू देशम आणि भाजपा समर्थकांमध्ये ट्विटर वॉर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/rahul-gandhi-attack-on-pm-modi/", "date_download": "2019-08-20T22:53:09Z", "digest": "sha1:2W5HY4XCPHKXUGFMXYZQB4FV3C4UZJEM", "length": 13711, "nlines": 147, "source_domain": "www.saamana.com", "title": "मोदी कुठल्या प्रकारचे हिंदू आहेत?; राहुलचा सवाल | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nमोदी कुठल्या प्रकारचे हिंदू आहेत\nआमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःला ‘हिंदू’ म्हणवतात. पण हिंदुत्वाचा मूळ पाया कोणता, हेच त्यांना ठाऊक नाही, असे सांगतानाच मोदी हे कुठल्या प्रकारचे हिंदू आहेत, असा सवाल काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. सुमारे 400 डॉक्टर्स, इंजिनीयर्स, वकिलांचा सहभाग असलेल्या एका संवादाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.\nनोटाबंदी असो की गब्बरसिंह टॅक्स (जीएसटी). त्यामागे छोटय़ा उद्योगांचा गळा घोटून बडय़ा कंपन्यांना मार्ग खुला करून देण्याचे मोदी सरकारचे मोठे षड्यंत्र होते. त्यातून देशातील 15 बडय़ा उद्योगपतींना संधी मिळवून देण्यात आलीय, असा स्पष्ट आरोप राहुल गांधी यांनी केला.\nसर्जिकल स्ट्राइकला राजकीय मुद्दा बनवला\nउत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत आपला पराभव होणार, हे भाजपला कळून चुकले होते. त्यामुळे त्यांनी ‘सर्जिकल स्ट्राइक’ला राजकीय मुद्दा बनवला. आपल्या राजकीय फायद्यासाठी लष्कराचाही वापर करून घेतला, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.\nरविवारी सकाळी होणार्या प्रार्थना सभेत हिंदू धर्माची मुलतत्वे समजावून देत होते काय \nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2019-08-20T23:22:51Z", "digest": "sha1:SYY4UJVWFH23SDXHLJF5JA7TSWXAEZRR", "length": 3814, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कोंडापल्ली - विकिपीडिया", "raw_content": "\nकोंडापल्ली हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील कृष्णा जिल्ह्यात असलेले छोटे शहर आहे. हे शहर विजयवाडापासून १६ किमी अंतरावर आहे. २०११च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३३,३७३ होती.\nकोंडा��ल्लीमध्ये विशिष्ट प्रकारची खेळणी तयार केली जातात. कोंडापल्ली खेळणी नावाने प्रसिद्ध असलेली ही खेळणी मऊ लाकडातून तयार होतात व त्यावर वनस्पतीजन्य रंग तसेच इनॅमलजन्य रंग लावले जातात.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १३:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%8F%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8_%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1", "date_download": "2019-08-20T22:22:00Z", "digest": "sha1:YN6TMJX7TTFJYVEQ5EKUHCA74362H5RN", "length": 3979, "nlines": 57, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एडविन अर्नाल्डला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nएडविन अर्नाल्डला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख एडविन अर्नाल्ड या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nएड्वीन अर्नोल्ड (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nबौद्ध धर्म ‎ (← दुवे | संपादन)\nबौद्ध साहित्य ‎ (← दुवे | संपादन)\nएडविन अॅर्नोल्ड (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nएडविन ॲर्नाल्ड (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nगंगाधर रामचंद्र मोगरे ‎ (← दुवे | संपादन)\nबौद्धधम्म प्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%A8", "date_download": "2019-08-20T22:36:58Z", "digest": "sha1:CPXY47O3MFPA52GG5WV2EW7QI5RFIM7K", "length": 4232, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "व्हिडिओकॉन - विकिपीडिया", "raw_content": "\nव्हिडिओकॉन (बीएसई.: 511389) या मुख्यत्वे ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निमिर्तीपासून सुरवात केलेल्या भारतीय उद्योगसमुहाने अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात पदार्पण केले आहे.\nमुंबई येथे मुख्यालय असलेल्या या कंपनीची भारतभर आणि चीन, पोलंड, इटली आणि मेक्सिकोमध्ये उत्पादनकेंद्रे आहेत.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nमुंबई रोखे बाजारातील नोंदणीकृत कंपन्या\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ मे २०१८ रोजी १३:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/1853", "date_download": "2019-08-20T23:50:23Z", "digest": "sha1:ODN26IJXG7YM3TQPYOMMABJBH2NNM4QP", "length": 5941, "nlines": 48, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "कणकवली तालुका | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nशेर्पे हे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवली तालुक्यातील उत्तर सीमेवरील निसर्गसंपन्न असे टुमदार खेडे आहे. त्या गावाची स्थापना 1956 साली झाली. गावाच्या नावामागील कथा अशी आहे, की त्या गावात शेरड्या राखणारी व्यक्ती राहत होती. त्यावरून ‘शेर्डे’ असे नाव पडले. कालांतराने ‘शेर्डे’चे ‘शेर्ले’ आणि ‘शेर्ले’चे ‘शेर्पे’ नाव झाले. गावाची लोकसंख्या बाराशेच्या आसपास आहे. गावात काळेश्वरी देवी, ब्राम्हण देव, रामेश्वर, गांगादेव यांची मंदिरे आहेत. ग्रामदैवत काळेश्वरी म्हणजे काळंबादेवी आहे. काळेश्वरी देवीचा जत्रोत्सव त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.\nगावाच्या सीमेवरून नाधवडे येथे उगम पावलेली शुकनदी वाहत नापणेमार्गे शेर्पे गावात येते. बारमाही वाहणाऱ्या शुकनदीमुळे गाव सुजलाम् सुफलाम् बनले आहे. नदीमुळे शेर्पे-नापणे धबधबा तयार होतो. शेर्पे धबधबा नयनमनोहर आहे, तो बारमाही वाहतो. तेथील निसर्गही हिरवाईने नटलेला आहे. ते अरण्य पशू, पक्षी आणि जंगली प्राणी यांसाठी प्रसिद्ध आहे. ग��वात अनेक देवराया आहेत.\nनिकेत पावसकर - हस्‍ताक्षर संग्राहक\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथील निकेत पावसकर हा तरुण हस्ताक्षरे व स्‍वाक्ष-या गोळा करण्‍याच्‍या छंदाने वेडावला आहे. तो गेल्या बारा वर्षांपासून विविध क्षेत्रांत नावलौकिक मिळवलेल्या व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश गोळा करत आहे. त्याच्याकडे सहाशेपेक्षा जास्त व्यक्तींची हस्ताक्षरे व स्वाक्षर्‍या जमा आहेत. तो त्या संग्रहामुळे अनेक मान्यवर व्यक्तींशी जवळचा स्नेही बनून गेला आहे. त्याचा छंद सुरू झाला २००६ साली ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विंदा करंदीकर यांच्या पत्रापासून.\nSubscribe to कणकवली तालुका\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/63012", "date_download": "2019-08-20T23:52:31Z", "digest": "sha1:UNWWU6YEWV4ZV67SCHOVI25C3CBUD2LC", "length": 29696, "nlines": 264, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हे असंही होऊ शकतं. ( GST एक चांगले ऊदाहरण) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /हे असंही होऊ शकतं. ( GST एक चांगले ऊदाहरण)\nहे असंही होऊ शकतं. ( GST एक चांगले ऊदाहरण)\nजिएस्टी बद्दल सध्या वातावारण तप्त आहे. वेगवेगळे मेसेजेस फिरत आहेत. कुठलाही बदल स्विकारणे व तो अमलात आणणे हे अवघड असते. त्यातही भारतासारख्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये असे 'अमुलाग्र' बदल घडताना एक मोठे मंथन होणार यात शंका नाही.\nजिएस्टी योग्य का अयोग्य, राजकीय का आर्थिक, दिशादर्शक का दिशाहीन... असले अनेक वाद संवाद सुरू असताना या सर्वाच्या पार्श्वभूमीवर हे एक अतीशय सुंदर ऊदाहरण आपल्या बरोबर शेयर करावेसे वाटले म्हणून हा ऊपद्व्याप.\n\" आपण नेहेमीच हा विचार करतो की देशाने मला काय दिलं... माझ्यासाठी काय केलं.. पण आपण देशासाठी काय करू शकतो हा विचार अधिक योग्य आहे व गरजेचा आहे.. जर प्रत्येकाने असा विचार केला तर खूप काही चांगलं घडू शकतं..\"\nहे शब्द आहेत या खालील बातमी मधील हॉटेल 'विनय' चे मालक श्री अनिल टेंबे यांचे.\nगेले ७५ वर्षे अस्सल मराठी ऊपहारगृहाची परंपरा यशस्वीपणे चालवणार्‍या श्री टेंबे, त्यांचे सहकारी व हॉटेल ने घालून दिलेल्या या ऊदाहरणाबद्दल त्यांचे अभिनंदन व स्वागत करावे तितके थोडे आहे. आजच्या जगात कस्टमर वा ग्राहका ला फायदा करून देण्याचा द्रुष्टीकोन ठेवणारे व्यापारी तसे खूपच कमी आहेत, त्यासाठी 'विनय' चे मन:पूर्वक अभिनंदन.\nहे असेही होऊ शकते.\n[श्री अनिल टेंबे म्हणजे 'बाबा' हे माझे सासरे आहेत.. हे माझे भाग्यच.]\nता.कः ही पोस्ट 'विनय' हॉटेल चे मार्केटींग म्हणून नव्हे तर मराठी व्यापार्‍याच्या सचोटीने धंदा करण्याचे कौतूक आहे. तुम्हाला आवडल्यास लाईक करा व शेयर देखिल करा. एन्डिटीव्ही चा वार्ताहर नाश्ता करण्यासाठी सहज हॉटेल ला गेला असताना असे नविन रेट कार्ड बघून व कमी आलेले बिल बघून चक्रावला व त्याची बातमी झाली, ईतकच. बातमी ची मराठी लिंक सापडली तर ईथे अपलोड करेन.\nजरा हटके आणि खुप छान पोस्ट\nजरा हटके आणि खुप छान पोस्ट\nजरा हटके आणि खुप छान पोस्ट\nजरा हटके आणि खुप छान पोस्ट\nइथे शेयर केल्याबद्दल धन्यवाद.\nमुद्दाम इथे सांगितल्याबद्दल मनापासून आभार. सकारात्मक शेअर करण्याची एकूण नावड असलेल्या समाजात अशा गोष्टी खूप बऱ्या वाटतात वाचायला.\nशुद्धलेखनावर जीएसटी बसवलाय का\nएक शंका, ह्या दरपत्रकात सगळ्या पदार्थांचे दर ५ रुपयांनी कमी केलेले दिसत आहे. अंदाजे ६ ते १३ % नी दर नेमके कशाच्या आधारे कमी केले आहेत मालक उलढालीवर ५% कर भरणार आहेत का \nमार्मिक त्याचे कारण बातमीतल्या ह्या ओळीत आहे.\nजीएसटी लागू होने के बाद मुंबई के एक होटल में सस्ता हुआ खाना सुर्खियां बटोर रहा है\nकाळजी घ्या. हे महागात पडू\nहे महागात पडू शकतं मालकाला. आ बैल मुझे मार असा प्रकार नको व्हायला.\n20 दिवसानंतर रेट परत 3 -5\n20 दिवसानंतर रेट परत 3 -5 रुपयांनी वाढले तर परत कोण चेक करायला जाणार आहे\nनाही पडणार महागात... रेट कमी\nनाही पडणार महागात... रेट कमी करुन धंदा वाढला तर फायदाच आहे की.\nकालच व्हॉट्सप वर मेसेज फिरत\nकालच व्हॉट्सप वर मेसेज फिरत होता कि वैशालि आणि व्याडेश्वर बहिश्कार टाका कारण त्यांनी जीएसटी मुळे १०-१५% दर वाढवले आहेत. खरेतर २-४% च्यावर इम्पॅक्ट येऊ नये.\nचांगल्या बातमीला फक्त १२\nचांगल्या बातमीला फक्त १२ प्रतीसाद, त्यातही काही शंकात्मक\nएकूणात आपल्याला आजकाल कुठल्या बातम्या व विषयांमध्ये स्वारस्य आहे याचे हे बोलके ऊ.दा. आहे.\n[कोणे एक काळी ईथे प्रतिसादातील आकडा बघून I miss that tree view... इथले वाचक त्या पो��्ट व साहित्याचा दर्जा ठरवत असत. गेल्या काही वर्शात चित्रं पालटलेले आहे. असो. वादग्रस्त, रंजक, अन काल्पनिक कहाण्यांचे बाफ दुथडी भरून वाहत आहेत त्यावरून हितगुजचे सांडपाणी कुजबूज आठवले.]\nयोग वाईट वाटून घेऊ नका,\nयोग वाईट वाटून घेऊ नका,\nमी चंद्रशेखर टेंबे यांना वैयक्तिक रित्या ओळखतो , आणी ते सचोटीचे धंदा चालवतात यात शंकाच नाही, त्यांच्या सामाजिक कार्यातील सहभागाबद्दल सुद्धा मला माहिती आहे आणी त्यांच्या बद्दल मला आदरच आहे.\nमात्र त्यांनी कमी केलेली किमत हे मार्केटिंग गिमिक नाही हे कळण्यासाठी काही काळ जाण्याची गरज आहे असे मला वाटते.(हे मार्केटिंग गिमिक असण्यात पण काहीहि वाईट नाही कात्रण ते काहीही बेकायदेशीर करत नाहीयेत उलट हे मार्केटिंग गिमिक असले तर असल्या क्लेवर कॅम्पेन बद्दल त्यांचे कौतुकच आहे)\n१) वस्तूंच्य किमती सरसकट ५ रु नि कमी केलेल्या दिसतात, ८० रुची डिश असो किंवा ३० रु ची असो , यात आकडेमोडीची सोय हा एक भाग आहे हे मान्य. हे tax component कमी केला या गोष्टीशी जुळत नाही\n२) कदाचित GST बद्दल एकवाक्यता नाही म्हणून आत्ता कमी केलेत, नंतर फाईन ट्यून होऊन रेट वाढतील असे हि होऊ शकते\n३) मात्र त्याचं वेळी किमती कमी करण्याच्या एका निर्णयाने त्यांना अफाट प्रसिद्धी मिळाली (पेपर मध्ये हॉटेल च्या नावा सकट, मेनू छापून आणणे या साठी प्रचंड प्रचंड मार्केटिंग बजेट लागले असते हे तुम्ही मान्य कराल )\n४) अजून ३-4 महिन्यांनी हेच रेट असतील तर हॉटेलने खरोखरच किमती कमी केल्या असे म्हणता येईल.\nतेव्हा लोकांना पण वेळ द्या , त्यांची खात्री पटली कि नक्की लोक कौतुक करतील.\nतुम्ही त्यांचे संबंधी म्हणून अगदी नाव घेऊन प्रतिसाद लिहिला गैरसमज नसावा.\n फणसवाडी नाका, बालाजी मंदीरा जवळ.\nहॉटेल चे दोन मुख्य मालक भाऊ: श्री अनिल टेंबे व श्री चंद्रशेखर टेंबे. गेली ७५ वर्षे सर्वात प्रथम्/जुने व अस्सल महाराष्ट्रियन पदार्थांचे हॉतेल म्हणून अलिकडे BBC ने देखिल मुलाखत दाखवली होती. मुंबाईच्या फेमस गोदी स्फोटात/आगीत पहिले मोठे हॉटेल जळून खाक झाले. तरिही न डगमगता श्री. रामक्रूष्ण टेंबे यांनी पुन्हा नव्याने गिरगाव मध्ये ते उभारले. त्या काळी विनय 'हेल्थ होम' असे हॉटेल चे नाव देणार्‍या अस्सल मराठी मध्यमवर्गीय मनुष्याच्या जिद्द व नाविन्यपूर्ण दृष्टीकोनाचे कौतूक करावे तितके थोडे आहे. गोदी भागातील एका रस्त्याला 'टेंबे गल्ली' नाव देखिल दिले गेलेल आहे. 'विनय' चा तीन पिढ्यांचा इतीहास फार रोचक व विस्मयजनक आहे.\nईथे माबो वर 'संवाद' सदरात तशी मुलाखत प्रसिध्ध करायचा विचार होता....शेट्टी लोकांनी काबीज केलेल्या या धंद्यात पुधील पिढीतील मराठी तरूणांनी ऊतरून काय करता येईल या अनुशंगाने ही मुलाखत घ्यायचा विचार होता. 'आम्ही सारे खवय्ये' च्या पलिकडे जाऊन प्रत्यक्ष खवय्या चा धंदा करणे म्हणजे काय हे मडता आले असते.\nपण एकूणात आजकाल चांगले ऐकेणे, बोलणे, पहाणे, व पसरवणे याचे वावडे असल्याने स्वतःचा असा वेळ, त्यांचा बहुमूल्य वेळ, आणि माबो ची 'फुकट' सोय व सेवा खर्चि पाडावी का हे माहित नाही.\n>>तेव्हा लोकांना पण वेळ द्या\n>>तेव्हा लोकांना पण वेळ द्या , त्यांची खात्री पटली कि नक्की लोक कौतुक करतील\nतुमचा प्रतीसाद थोडा self contradicting aahe. तुम्ही जर त्यांना ईतके चांगले ओळखत असला तर चांगली बातमी पसरवण्यासाठी वाट पहाय्ची गरज नाही. आणि आर्थातच जे प्रश्ण तुम्हाला आहेत त्याची थेट उत्तरे देखिल मग तुम्ही त्यांच्याकडे मागणे योग्य ठरेल\nमी वर लिहीले तसे हा बाफ फक्त एकूणात GST च्या अनुशंगाने एक चांगली बातमी देण्यासाठी होता. बाकी काही नाही.\n(बाकी कुणि कधी कुठली बातमी पसरवावी हा ज्याचा त्याचा स्वारस्याचा विषय आहे हे मला मान्य आहे\nता.कः चांद्रशेखर काका यांना अलिकडे दृष्टि व ऐकणे यात थोडी समस्या आहे. मात्र तुम्ही बाबा म्हणजेच अनिल टेंबे यांना खुशाल भेटून बोलू शकता. माझा संदर्भ दिलात तरी चालेल.\n>>(पेपर मध्ये हॉटेल च्या नावा\n>>(पेपर मध्ये हॉटेल च्या नावा सकट, मेनू छापून आणणे या साठी प्रचंड प्रचंड मार्केटिंग बजेट लागले असते हे तुम्ही मान्य कराल )\nइथेच चुकलात. ती बातमी छापून आणलेली नाही... आणि बातमी साठी मेनु कार्ड मुद्दामून छापलेले नाही. असो. तुमचा दोष नाही. एकूणातच आजच्या बिकाऊ मिडिया मुळे सर्वांनाच ग्रुहित धरले जाते.\nईथे माबो वर 'संवाद' सदरात तशी\nईथे माबो वर 'संवाद' सदरात तशी मुलाखत प्रसिध्ध करायचा विचार होता....शेट्टी लोकांनी काबीज केलेल्या या धंद्यात पुधील पिढीतील मराठी तरूणांनी ऊतरून काय करता येईल या अनुशंगाने ही मुलाखत घ्यायचा विचार होता. 'आम्ही सारे खवय्ये' च्या पलिकडे जाऊन प्रत्यक्ष खवय्या चा धंदा करणे म्हणजे काय हे मडता आले असते.\nपण एकूणात आजकाल चांगले ऐकेणे, बोलणे, पहाणे, व पसर���णे याचे वावडे असल्याने स्वतःचा असा वेळ, त्यांचा बहुमूल्य वेळ, आणि माबो ची 'फुकट' सोय व सेवा खर्चि पाडावी का हे माहित नाही.>>\n असा विचार करुन कस चालेल चान्गल प्रेरणादायी लोकाना हवच असत, माबोवर अशी वावटळ आली अन गेली, तुझ्या सारख्या जुन्या सदस्याला हे नव्याने सान्गायला नको. तेव्हा यावर लेख आला तर नक्किच आवडेल.\n<गेली ७५ वर्षे सर्वात प्रथम्\n<गेली ७५ वर्षे सर्वात प्रथम्/जुने व अस्सल महाराष्ट्रियन पदार्थांचे हॉतेल म्हणून अलिकडे BBC ने देखिल मुलाखत दाखवली होती. >\nहे हॉटेल सर्वांत पहिलं किंवा जुनं निश्चित नाही. त्यापूर्वीच अनेक उपाहारगृहं सुरू झाली होती.\nयोग, चांगला उपक्रम आणि\nयोग, चांगला उपक्रम आणि अभिनंदन तुमच्या सासरेबुवांचं.\nआजकाल वाईट (भ्रष्टाचार, फसवणुक, लबाडी इ.) बातम्यांचं प्रमाण कमी होउन अशा तर्‍हेच्या चांगला बातम्या कानावर येत असल्याने लोकांचा त्यावर लगेच विश्वास बसणं कठीण आहे. त्यांची मनोवस्था ओळखुन त्यांना सावरायला थोडा वेळ द्या...\n>>>>>>>>(पेपर मध्ये हॉटेल च्या नावा सकट, मेनू छापून आणणे या साठी प्रचंड प्रचंड मार्केटिंग बजेट लागले असते हे तुम्ही मान्य कराल )\nइथेच चुकलात. ती बातमी छापून आणलेली नाही...>>>>>>\nमुद्दामहून छापून आणली नाही हे मलाही माहिती आहे, आणी मान्य आहे.\nमात्र त्यांनी जी कृती केली त्यामुळे ती छापली गेली.\nअसो... विषयाला भलते वळण लागण्याआधी थांबतो.\n>>हे हॉटेल सर्वांत पहिलं\n>>हे हॉटेल सर्वांत पहिलं किंवा जुनं निश्चित नाही.\n>>त्यांची मनोवस्था ओळखुन त्यांना सावरायला थोडा वेळ द्या... Happy\nमग 'माझ्यासाठी' हा शब्द तिथे\nमग 'माझ्यासाठी' हा शब्द कृपया तिथे जोडा.\nलोकांपर्यंत चुकीची माहिती जायला नको.\n>>लोकांपर्यंत चुकीची माहिती जायला नको.\nआता तुम्ही खुलासा केलाच आहे, अजून काय हवे. [त्या आधिची मराठी हॉटेल्स कुठली हे जाणून घेण्यात मला विशेष स्वारस्य नाही. आणि ती अजूनही सुरू आहेत का हेही माहित नाही. असो. विषय व मुद्दा भरकटू नये.]\n>>लोकांपर्यंत चुकीची माहिती जायला नको.<<\n सामान्य माणुस हे हॉटेल सर्वात जुनं आहे कि नाहि यावर शंका उपस्थित करत (वाद घालत) रहाणार कि किंमती कमी झाल्या यात समाधान मानणार\n सामान्य माणुस हे हॉटेल सर्वात जुनं आहे कि नाहि यावर शंका उपस्थित करत (वाद घालत) रहाणार कि किंमती कमी झाल्या यात समाधान मानणार\nहा बाफ भलत्याच कारणासाठी पन्���ाशी वगैरे ओलंडतो की काय\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 12 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/young-cricketer-commits-suicide-along-his-mother-virar-188365", "date_download": "2019-08-20T23:45:54Z", "digest": "sha1:L73NNXCPJDGLXELF3TTXVIHKMU5UPJCZ", "length": 12549, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "Young Cricketer commits suicide along with his mother in Virar विरारमध्ये तरुण क्रिकेटपटूची आईसह आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nविरारमध्ये तरुण क्रिकेटपटूची आईसह आत्महत्या\nशनिवार, 11 मे 2019\nविरार : नारंगीत राहणाऱ्या तरुण अष्टपैलू क्रिकेटरने आपल्या आईसह आत्महत्या केल्याची दुदैवी घटना घडली. मायलेकाच्या या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होतेय. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला.\nविनय प्रकाश चौगुले उर्फ दादू असे (25) तरुणाचे नाव होते तर सरस्वती प्रकाश चौगुले (42) आईचे नाव होते. प्राथमिक माहितीनुसार आर्थिक चणचण भासत असल्याने मायलेकाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय.\nविरार : नारंगीत राहणाऱ्या तरुण अष्टपैलू क्रिकेटरने आपल्या आईसह आत्महत्या केल्याची दुदैवी घटना घडली. मायलेकाच्या या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होतेय. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला.\nविनय प्रकाश चौगुले उर्फ दादू असे (25) तरुणाचे नाव होते तर सरस्वती प्रकाश चौगुले (42) आईचे नाव होते. प्राथमिक माहितीनुसार आर्थिक चणचण भासत असल्याने मायलेकाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय.\nनारंगी येथील साई हेरिटेज या इमारतीत भाड्याने राहत असलेल्या खोलीत मायलेकाने विषारी औषध पिऊन आपलं आयुष्य संपवलं. त्यांनतर रात्री सव्वा आठच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळला. विरार पोलिसांनी या मृतदेहाचे शवविच्छेदन केले असून आकस्मिक मृत्यूची नोंद केलीय.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nप्लास्टिक, मद्याच्या बाटल्यांनी गुदमरतोय तिवरांचा श्‍वास\nवसई ः पर्यावरण रक्षणासाठी सामाजिक संस्था पुढे येत असतानाच सरकारदरबारी मात्र याकडे पाठ फिरवली जात असल्��ाचे चित्र आहे. प्लास्टिक बाटल्या, पिशव्या आणि...\nइन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांची राजकारणात एन्ट्री\nनालासोपारा : वसई, विरार नालासोपाऱ्यावर 1990 च्या दशकापासून बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांचे वर्चस्व आहे. या वर्चस्वाला खिंडार पाडण्यासाठी...\nवसई-विरारमध्ये भाज्यांचे दर तिप्पट\nनालासोपारा ः कोल्हापूर, सांगली, सातारा येथील महापुराचा फटका वसई-विरार आणि नालासोपाऱ्यातील भाजी मार्केटला बसला आहे. येथील बाजारात भाज्यांची आवक मोठ्या...\nचिंतामणीच्‍या आगमन सोहळ्यात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान\nमुंबई : चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गेल्या वर्षी गणपतीच्या आगमन सोहळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीतून कोणताही धडा घेतलेला नाही. यंदाही भक्तांनी...\nछत्र्यांमधून दिसताहेत इन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदिप शर्मा\nनालासोपारा : 1990 च्या दशकापासून वसई, विरार नालासोपाऱ्यावर हितेंद्र ठाकुरांचे वर्चस्व आहे. या वर्चस्वाला खिंडार पाडण्यासाठी मागच्या...\nगरोदर महिलेसाठी रिक्षा थेट रेल्वेस्थानकात\nनालासोपारा : अतिवृष्टीने वसई-विरार शहरात जोरदार पावसामुळे सर्वत्र सार्वजनिक वाहतुकीसह रेल्वेसेवा ठप्प झालेली असताना, मुंबईतील रुग्णालयात जाण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/trains-between-pune-and-mumbai-canceled-8-days-201853", "date_download": "2019-08-20T22:52:13Z", "digest": "sha1:CG6W6GK2VGW2B7MHSU7JG7PDIIHP3ZQI", "length": 9102, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "trains between Pune and Mumbai canceled for 8 days पुणे-मुंबई दरम्यान रेल्वे प्रवाशांचा होणार खोळंबा; 8 दिवस 'या' गाड्या रद्द | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nपुणे-मुंबई दरम्यान रेल्वे प्रवाशांचा होणार खोळंबा; 8 दिवस 'या' गाड्या रद्द\nबुधवार, 24 जुलै 2019\nपुणे : कर्जत ते लोणावळा या घाट भागामध्ये दुरूस्तीच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने पुणे ते मुंबई दरम्यान 26 जुलै ते 9 ऑगस्टपर्यंत काही गाड्या रद्द केल्या आहेत. परिणामी, पुणे-मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी अडचण झाली आहे.\nपुणे : कर्जत ते लोणावळा या घाट भागामध्ये दुरूस्तीच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने पुणे ते मुंबई दरम्यान 26 जुलै ते 9 ऑगस्टपर्यंत काही गाड्या रद्द केल्या आहेत. परिणामी, पुणे-मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी अडचण झाली आहे.\nरेल्वेकडून रद्द करण्यात आलेल्या गाड्यामध्ये डेक्कन एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस, गंद्दक एक्स्प्रेस, कोयना एक्स्प्रेस, सह्याद्री एक्स्प्रेस व पुणे पनवेल पँसेंजर या गाड्यांचा समावेश आहे. तर काही गाड्यांचा मार्ग बदल्यात आला आहे. त्यामुळे पुणे-मुंबई दरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या या काळात रेल्वे प्रवास करता येणार नाही.\nपनवेल नान्देड हॉलिडे स्पेशल, नांदेड पनवेल या गाड्या पुणे ते पनवेल दरम्यान तर, हूबळी एक्स्प्रेस पुणे ते मुंबई दरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत. तर भुसावळ-पुणे-भुसावळ ही दौंड-मनमाड मार्ग चालविण्यात येणार आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/yashogatha", "date_download": "2019-08-20T23:48:17Z", "digest": "sha1:C5FY56WYDV4RHJY3PZ7EFXLZPY73NE5E", "length": 6587, "nlines": 105, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sports News, Cricket News, Latest News, Live Sports News, Sports News India, Latest News on Tennis, Sports Photos, Sports Videos | Saptahik Sakal", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक चळवळीत काही टप्पे स्पष्टपणे दिसून येतात. पहिला टप्पा म्हणजे हिंदू धर्माच्या चौकटीत राहून सुधारणा करण्याचा त्यांचा प्रयत्न. या टप्प्यावर ते...\nचित्रपटगीतं आणि सामाजिक भान\nमाझ्या आणि लेकीच्या कधीकधी ''दिलसे'' गप्पा होतात.. काव्य-शास्त्र-विनोद-संगीत-चित्रपट-कला वग��रे. मस्त वेळ असतो तो. त्यात तिने इंग्रजी गाणी, सिनेमे याबद्दल काही सांगितले, की...\nजम्मू-काश्‍मीर संदर्भात घटनात्मक आणि संरचनात्मक असे दोन फेरबदल झाले. यांपैकी ३७० व्या कलमामध्ये दुरुस्ती हा एक बदल आणि दुसरा बदल म्हणजे दोन नवीन केंद्रशासित प्रदेशांची संरचना...\nबाबासाहेबांच्या धर्मांतराच्या चर्चेच्या संदर्भात एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावा लागतो. धर्मांतर का केले असा प्रश्‍न वारंवार विचारला जातो, पण नेमक्‍या बौद्ध धर्माचाच...\nराजा ढाले कृतिशील बंडखोर होते. आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार होते. त्यांनी मराठी साहित्यक्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. लेखक म्हणून मोठे असणाऱ्या राजाभाऊंमध्ये एक कार्यकर्ता व...\nमहाराष्ट्राचे राजकारण ग्रामीण भागातून शहरी भागात स्थलांतरित झाले. त्यांचे विश्‍लेषण सोनेरी शहरे, सोनेरी पक्षी, सोनेरी राजकारण असे केले जाते. या शहरी राजकारणाचे शहरी गरीब वर्ग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/solapur/shocking-student-suicide-strangulation/", "date_download": "2019-08-21T00:29:52Z", "digest": "sha1:R6OSBOHVRYTB2IUGRAKWBDUT6RIIBF4O", "length": 29392, "nlines": 407, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Shocking; Student Suicide By Strangulation | धक्कादायक; गळफास घेऊन विद्यार्थ्याची आत्महत्या | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अ���िनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुका���ात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nधक्कादायक; गळफास घेऊन विद्यार्थ्याची आत्महत्या\nधक्कादायक; गळफास घेऊन विद्यार्थ्याची आत्महत्या\nसोलापुरातील घटना; आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही\nधक्कादायक; गळफास घेऊन विद्यार्थ्याची आत्महत्या\nठळक मुद्दे- सोलापूर शहरातील न्यु पाच्छा पेठ येथील घटना- मयत समर्थ मसुती हा बारावीच्या वर्गात शिकत होता- घटनेची माहिती मिळताच अशोक चौक पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल\nसोलापूर : न्यू पाच्छा पेठ येथील शारदा किड्स स्कूलच्या इमारतीमध्ये राहत्या खोलीत गळफास घेऊन विद्यार्थ्याने आत्महत्या केली. हा प्रकार बुधवारी सकाळी बाराच्या सुमारास उघडकीस आला.\nसमर्थ श्रीशैल मसुती (वय १८, रा. समता नगर, स्टेशन रोड, अक्कलकोट) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. समर्थ मसुती हा कॉलेजमध्ये बारावीच शिक्षण घेत होता. तो न्यू पाच्छा पेठ भाजी मंडई येथील शारदा किड्स शाळेच्या इमारतीमध्ये मित्रांसमवेत रूमवर राहत होता. बुधवारी सकाळी रूममधील सर्व मित्र कॉलेजसाठी निघून गेले होते.\nदरम्यान, समर्थ मसुती याने कोणी नसल्याचे पाहून रूममध्ये छताच्या लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन गळफास घेतला. आत्महत्येचे कारण समजले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली़ श्रीशैल याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे सांगितले. याबाबतची नोंद जेलरोड पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nSolapurCrime NewscollegeSolapur City PoliceSuicideसोलापूरगुन्हेगारीमहाविद्यालयसोलापूर शहर पोलीसआत्महत्या\nपब्जीसाठी मित्रावर केले काेयत्याने वार\nउंबर्डेतील हाणामारीत महिला गंभीर जखमी\nबाईक चोराचा पोलिस कोठडीत गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न\nदेशातील वाढती विषमता हीच देशातील मंदीचे कारण : अच्युत गोडबोले\nघरफोडीचे २७ गुन्हे करणारे सराईत अखेर गजाआड\n हायटेक चोरट्यांसाठी प्रशिक्षण केंद्र, बंगळुरूत 'कारचोरी'चा क्रॅशकोर्स\nदेशातील वाढती विषमता हीच देशातील मंदीचे कारण : अच्युत गोडबोले\nविधानसभेसाठी ६५५० ईव्हीएम मशीन दाखल\nरश्मी बागल याचा शिवसेना प्रवेश लांबणीवर\nभटक्या कुत्र्यांची स्वखर्चातून भूक भागवितोय ‘अन्नदाता’\nउजनीतून पुन्हा भीमेत पाणी सोडले\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठ��अरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्य��� केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://davabindu.wordpress.com/2015/09/", "date_download": "2019-08-20T23:55:56Z", "digest": "sha1:TAEMF6TP6KZ3GI3K76WTWZSLYKNXDLE3", "length": 6601, "nlines": 121, "source_domain": "davabindu.wordpress.com", "title": "September | 2015 | davabindu दवबिंदू", "raw_content": "\nविचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही\nआज एका वेगळ्या विषयावर लिहिते आहे. विषय खरं तर नेहमीचाच…आपल्याही नकळत आपल्या आजूबाजूला घडत राहणारा…वर्षानुवर्षं हे असं चालत आलं आहे त्यामुळे ते असंच चालत राहणार असं म्हणून नकळत आपणही त्याकडे … Continue reading →\n कण्हत कण्हत…की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा ” पाडगावकरांची एक अत्यंत गोड कविता. पहिल्यांदा वाचली तेव्हा खूप आवडली. त्यानंतर प्रत्येक वेळेला त्याहून जास्तच आवडत गेली. खरंच किती … Continue reading →\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअ��्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/television/photos-rakhi-sawant-bathtub-are-going-viral-social-media/", "date_download": "2019-08-21T00:30:09Z", "digest": "sha1:5QQZGOFQRFJVT7S374YUTCFWAOOKEHYE", "length": 32049, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Photos Of Rakhi Sawant In The Bathtub Are Going Viral On Social Media | बाथटबमधील राखी सावंतचे फोटो सोशल मीडियावर होतायेत व्हायरल | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अ��ोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला के���ं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nबाथटबमधील राखी सावंतचे फोटो सोशल मीडियावर होतायेत व्हायरल\nबाथटबमधील राखी सावंतचे फोटो सोशल मीडियावर होतायेत व्हायरल\nराखी सावंतचे बाथरूममधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. हे फोटो कोणी लीक केले नाहीत तर स्वतः राखीनं शेअर केले आहेत.\nबाथटबमधील राखी सावंतचे फोटो सोशल मीडियावर होतायेत व्हायरल\nबाथटबमधील राखी सावंतचे फोटो सोशल मीडियावर होतायेत व्हायरल\nबाथटबमधील राखी सावंतचे फोटो सोशल मीडियावर होतायेत व्हायरल\nबाथटबमधील राखी सावंतचे फोटो सोशल मीडियावर होतायेत व्हायरल\nबाथटबमधील राखी सावंतचे फोटो सोशल मीडियावर होतायेत व्हायरल\nकॉन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी ती तिच्या लग्नामुळे चर्चेत आली होती. त्यानंतर आता तिचे बाथरूममधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राखीने या फोटोसोबत जे कॅप्शन टाकलं आहे ते ���ाहून तिच्यासोबत कुणीतरी असल्याचं समजतं आहे.\nराखीने बाथटबमधील फोटो शेअर करत लिहिलं की, Having fun with my love, getting crazy\nतिची ही पोस्ट पाहून ती तिच्या नवऱ्याबद्दल बोलत असल्याचं वाटतं आहे. याचा अर्थ राखी सावंतचा नवरा रितेश भारतात आला आहे. काही दिवसांपूर्वी राखीने सांगितलं होतं की लग्नानंतर तो परदेशात गेला आहे.\nरितेश भारतात परतल्यामुळे राखी खूप खूश दिसते आहे. बाथटबमध्ये फोममध्ये वेगवेगळ्या पोझमध्ये राखीनं फोटो काढले आहेत. तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.\nकमेंट्स करणाऱ्यांमध्ये काही लोकांना अजूनही राखीचं लग्न झालेल्या वृत्तावर विश्वास नाही. एका युजरने म्हटलं की, हिचं लग्न झालेलं नाही. ही सर्वांना मुर्ख बनवते आहे. तर दुसऱ्या युजरने म्हटलं की, कुठं आहे तुझं प्रेम फोटोत तर दिसत नाही. बाथटब प्रेम आहे का\nराखी सावंतने नुकतंच एका एनआरआयसोबत गुपचुप लग्न केलं आणि त्यानंतर तिने सर्वांना सांगितलं. मात्र अद्याप राखीनं तिच्या नवऱ्यासोबत फोटो शेअर केलेला नाही.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nराखी सावंतच्या लग्नानंतर आता पूनम पांडेने शेअर केला प्रियकरचा फोटो\nचुकून का होईना राखी सावंतने शेअर केला नव-याचा फोटो\nराखी सावंतच्या लग्नामुळे भडकला दीपक कलाल, म्हणे माझे 4 कोटी परत कर\n अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी काम करतो राखी सावंतचा नवरा\n राखी सावंतने लग्नानंतर प्रेग्नेंसीबाबत केला हा मोठा खुलासा, वाचा सविस्तर\nमेरे लिए दिल में घंटी बजती है क्या ‘या’ प्रश्नाने सुरु झाली राखी सावंत व राकेशची लव्हस्टोरी\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nTRP RATING: 'तुझ्यात जीव रंगला' मालिका अव्वल स्थानावर, तर 'या' मालिकाही देत आहे जोरदार टक्कर \nBigg Boss Marathi 2 : शिवानी सुर्वे सांगतेय तिच्या लग्नाच्या प्लानिंगविषयी, वाचा काय सांगतेय लग्न करण्याविषयी\n'बा बहू और बेबी'मधील ही अभिनेत्री आहे प्रेग्नेंट, फॉरेनरशी केलं आहे लग्न\nBigg Boss Marathi 2 : नेहाच्या 'मुंगळा' डान्सला मिळतेय प्रेक्षकांची पसंती, पहा तिच्या डान्सचा व्हिडिओ\nBigg Boss Marathi 2: घरात पुन्हा गेले दिगंबर नाईक आणि माधव देवचके\nSacred Games 2 Review : थ्रिलर आणि अफलातून परफॉर्मन्सचा डबल डोज 'सेक्रेड गेम्स २'\nSacred Games Season 2 Review: गणेश गायतोंडेची धमाकेदार वापसी, पहिल्याप��क्षाही जबरदस्त आहे दुसरे सीझन15 August 2019\nBatla House Movie Review : सत्याची बाजू मांडणाऱ्या अधिकाऱ्याची कथा15 August 2019\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\n��ंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.swapp.co.in/site/indianstatedistrictsubdistrictarealist.php?stateid=8y68qEDJ0ugeDsGafWxiUw%3D%3D&districtid=vftdeSrFLT2BGHIiybWkgw%3D%3D&subdistrictid=FbWGMeaSxBQWAVOBg64rLA%3D%3D", "date_download": "2019-08-20T23:25:58Z", "digest": "sha1:6C52BPD43CNJT3ALNCJKCQ6CP4BXBV5U", "length": 10940, "nlines": 233, "source_domain": "www.swapp.co.in", "title": "Taluka Ambejogai District Beed ( तालुका अंबेजोगाई जिल्हा बीड ) Indian State List", "raw_content": "\nजिल्हा / जिला - बीड\nतालुका / तहसील - अंबेजोगाई\nआंबेजोगाई (ग्रामीण) गाव माहिती\nअंबेजोगाई ( MCL) गाव माहिती\nदैठणा राडी गाव माहिती\nधानोरा बु. गाव माहिती\nडिघोळ आंबा गाव माहिती\nडोंगर पिंपळा गाव माहिती\nगिरवली (अपेट) गाव माहिती\nगिरवली बावणे) गाव माहिती\nहिवरा खु गाव माहिती\nकाळवटी लमाण तांडा गाव माहिती\nलोखंडी सावरगाव गाव माहिती\nममदापूर (परळी) गाव माहिती\nममदापुर (पाटोदा) गाव माहिती\nमांडवा (पठान) गाव माहिती\nमुल्तान तांडा गाव माहिती\nपिंपळा धायगुडा गाव माहिती\nराडी तांडा गाव माहिती\nसकळप कोंड गाव माहिती\nसेलु अंबा गाव माहिती\nसोमनाथ बोरगाव गाव माहिती\nतळेगाव -घाट गाव माहिती\nवाघळा (राडी) गाव माहिती\n(https://www.swapp.co.in) - मराठीत महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालूके आणि त्यातील गावांची मराठीत माहिती असलेल्या एकमेव वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.\nतुमचे नाव मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड आणि तेलुगू भाषांमध्ये पाहण्यासाठी क्लिक करा\nवेबसाईटचे नाव रजिस्टर करण्यापूर्वी उपलब्धता तपासण्यासाठी क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://dipsdiner.com/dd/tag/recipe-in-marathi/", "date_download": "2019-08-20T23:31:07Z", "digest": "sha1:SKLQSLO2NYSUNN5CNLDFUHFT7JPZX2VQ", "length": 9568, "nlines": 80, "source_domain": "dipsdiner.com", "title": "recipe in marathi | | DipsDiner", "raw_content": "\nआंब्याचा मौसम असला की प्रत्येक पदार्थात आंबा घालण्याचा मोह होतो. असाच एका सकाळी गोड शिरा बनवताना त्यात थोडा आमरस घातला आणि चव..काय वर्णावी….मस्त..तुम्हीही करून बघा..आणि मला तुमचा अभिप्राय नक्की कळवा. साध्या गोड शि��्याची कृती मी इथे दिली आहे. ह्या कृतीत अगदी कमी तूप वापरले आहे आणि पाणी घालून शिरा शिजवलेला आहे. जेव्हा आंबा घालून शीरा…\nआमरस बनवायची अशी काही विशेष पाककृती नाही. प्रत्येकजण स्वतःला करायला जी सोपी वाटेल अशा पध्दतीने आमरस बनवतो. आज मी मला आवडणाऱ्या आमरसाची बनवण्याची पद्धत इथे नमूद करत आहे. ही पद्धत आमच्या घरी परंपरेनुसार चालत आलेली आहे. आजकाल बहुतेकजण आमरस हा मिक्सरमध्ये बनवतात. त्यात केशर, मलई आणि वेलची पूडसुद्धा टाकतात. आमच्याकडे मात्र आमरसात चवीपुरती साखर(जरूर वाटल्यास),…\nलाल माठाची भाजी कारल्याच्या भाजी प्रमाणेच खूप अप्रिय असलेली भाजी म्हणजे लाल माठ. लाल माठाचे महत्व सर्वजण जाणतात पण खाताना मात्र टाळाटाळ करतात. ही भाजी बनवायला अगदी सात ते आठ मिनटे लागतात. तुम्ही ताट वाढायला घेतली आणि ही भाजी फोडणीला घातलीत तरी ..ताट वाढून होईपर्यंत मस्त भाजी तयार होते. लाल…\nकंदाच्या चमचमीत काचर्र्या मी हे जांभळ्या रंगाचे कंद पहिल्यांदा आमच्या घरी पहिले ते उन्दिओ बनवताना. आमच्याकडे १०० माणसांची उन्दिओचि order होती. माझ्या आईने पहिल्यांदाच हा पदार्थ बनवण्याचे शिवधनुष्य पेलले होते. कुठलीही गडबड नको म्हणून तिने आमच्या बिल्डीन्गमधील ४-५ शेजारी गुजराती महिलांना मदतीला बोलावले होते. त्या सगळ्यांनी येताक्षणीच पहिला प्रश्न विचारला की कंद कुठे आहे\nChawli Bhaji | हिरव्या माठाची भाजी\nचवळीची पालेभाजी खूप पौष्टिक आणि चविष्ट अशी चवळीची भाजी बनवायला खूप सोपी आहे. हो..हो..मला माहीत आहे की, पालेभाजी म्हटले की सगळ्यांचे तोंड वाकडे होते, पण चवळीच्या भाजीला मी खाली दिलेल्या प्रकारे बनवून बघा. तुमच्या घरचे सगळे आवडीने खातील. चवळीच्या भाजीला काही लोकं ‘तांदूळज्याची भाजी’ किंवा ‘हिरव्या माठाची भाजी’ असेही म्हणतात. ह्याची देठ लालसर असतात. या…\nकोकम सरबत – रातांब्याचे सरबत\nतब्बल तीन महिन्यांनी काहीतरी लिहितेय. गेल्या तीन महिन्यात खूप काही आयुष्य बदलेले नाही, पण जगण्याचा दृष्टीकोन नक्कीच वेगळा झालाय. एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, की जगण्याच्या ह्या खेळात कुणीतरी हरल्याशिवाय तुम्ही जिंकू शकत नाही, आणि काहीतरी गमवल्याशिवाय जिंकताही येत नाही. काय मिळवण्यासाठी, कोणत्या गोष्टींवर पाणी सोडायचं ह्याचा निर्णय घेऊन पुढे जाणे म्हणजेच आयुष्य…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://kisanputra.in/contact-us/", "date_download": "2019-08-20T23:39:50Z", "digest": "sha1:QJIVX7NZ25PQR27Y7N4W2A6ZSW3CPTI7", "length": 1799, "nlines": 30, "source_domain": "kisanputra.in", "title": "Contact Us - Kisanputra Andolan", "raw_content": "\nसावधान, ते आता शेतकऱ्यांची फसवणूक करायला निघाले आहेत – अमर हबीब\n19 मार्च : अन्नदात्यासाठी अन्नत्याग #fast4feeder\nकिसानपुत्र आंदोलनाचे ६ वे राज्यस्तरीय शिबिर वारणानगर, कोल्हापूर (५ व ६ जानेवारी २०१९).\nकिसानपुत्र आंदोलन स्वयंचलित चळवळ\nकिसानपुत्र आंदोलन नेमके काय आहे\nअसे झाले किसानपुत्र आंदोलनाचे अंबाजोगाईचे राज्यस्तरीय शिबिर – राजीव बसरगेकर, पुणे\n – शामसुंदर महाराज सोन्नर\nदुष्काळग्रस्त शेतकार्यांना सरकारने थेट मदत करावी – किसानपुत्र आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/redevlopment-of-thane-mumbai-central-lokmanya-tilak-terminas-and-borivali-railway-stations/", "date_download": "2019-08-20T22:33:44Z", "digest": "sha1:4ETDVKVNUXO5ALSJ3VYKJV3YBTBNTMAB", "length": 23265, "nlines": 171, "source_domain": "www.saamana.com", "title": "ठाणे, मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि बोरिवली रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये ��ुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nमुख्यपृष्ठ विशेष अर्थसंकल्प २०१७\nठाणे, मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि बोरिवली रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार\nमहाराष्ट्राच्या वाट्याला ५ हजार ९५८ कोटी रुपये\nरेल्वेचा वेगळा अर्थसंकल्प सादर करण्याची ९२ वर्षांची परंपरा मोडून यंदा पहिल्यांदाच मुख्य बजेटसोबतच रेल्वेचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्र आणि मुंबईला नेमके काय मिळाले यांचे सविस्तर विवेचन कळायला मुंबईकर रेल्वे प्रवाशांना आता ३ फेब्रुवारीची वाट पाहावी लागणार आहे. ठाणे, लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस, बोरिवली अशा मुंबईतील पाच स्थानकांचा पुनर्विकास होणार आहे.\nयंदा रेल्वेसाठी १ लाख ३१ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला एकूण ५ हजार ९५८ कोटी रुपये आले असून त्यातील मुंबई उपनगरीय सेवेसाठी नेमकी किती तरतूद करण्यात आली आहे हे समजण्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. देशभरातील ४०० रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार असून २०१७-१८ पर्यंत २५ स्थानकांच्या पुनर्विकासासाठी टेंडर प्रक्रिया सुरू होणार आहे. पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस, बोरिवली, इंदूर अशा चार स्थानकांचा पुनर्विकास होणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे ��हाव्यवस्थापक जी. सी. अग्रवाल यांनी सांगितले. मध्य रेल्वेवरील ठाणे आणि लोकमान्य टिळक टर्मिनसचाही अशा प्रकारे पुनर्विकास होणार आहे. दोन आठवडय़ांमध्ये या स्थानकांच्या पुनर्विकासासाठीची निविदा प्रक्रिया सुरू होणार असून लवकरच ही स्थानके कात टाकणार आहेत.\n‘मेधा’ लोकल फेब्रुवारीअखेर धावणार\nगेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पश्चिम रेल्वे मार्गावर ‘मेधा’ लोकल दाखल झाली. त्यानंतर पश्चिम रेल्वेचे अभियंते आणि रिसर्च डिझाईन स्टॅण्डर्स ऑर्गनायझेशनच्या (आरडीएसओ) अधिकाऱ्यांकडून या लोकलच्या कारशेडमधील चाचण्या आणि डायनामिक (रेल्वे रुळांवरील चाचण्या) घेण्यात येत होत्या. या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे याबाबतचा अहवाल पाठवण्यात आला होता. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनीदेखील या लोकलसाठी हिरवा झेंडा दाखवून मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून हा अहवाल रेल्वे बोर्डाला पाठविण्यात आलेला आहे. रेल्वे मंत्रालयाची अंतिम परवानगी मिळाल्यानंतर महिनाभरात ही लोकल चालवण्यात येणार आहे.\nनऊ एसी लोकल मुंबईत दाखल होणार\nमध्य रेल्वेवर पहिल्यावहिल्या एसी लोकलच्या चाचण्या सुरू असतानाच वर्षभरात आणखी नवीन ९ एसी लोकल सेवेत दाखल होणार आहेत. ही लोकल सेवेत आल्यानंतर एकापाठोपाठ ९ एसी लोकल पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात समाविष्ट होणार आहे. या सर्व ९ लोकलची बांधणी चेन्नईतील आयसीएफ कारखान्यात सुरू आहे. उपनगरीय सेवेवर एसी लोकल येण्यासाठी प्रत्यक्षात बराच कालावधी गेला आहे. अशातच सध्या या एसी लोकलच्या चाचण्या मध्य रेल्वेवर सुरू आहेत. त्या पूर्ण झाल्यानंतर पश्चिम रेल्वेवर या लोकलची चाचणी पार पडणार आहे. त्यानंतर ही एसी लोकल प्रत्यक्ष सेवेत आल्यानंतर सर्वच्या सर्व ९ लोकल एकामागोमाग सेवेत येणार आहेत. या लोकलच्या बांधणीसह सर्व तांत्रिक कामे आयसीएफ कारखान्यात सुरू असल्याचे पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक जी.सी. अग्रवाल यांनी बुधवारी सांगितले.\nn रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या गोष्टी, प्लॅटफॉर्मची उंची, प्रसाधनगृहे, अनारक्षित तिकीट केंद्रे या सर्वच गोष्टी बदलणार असून अद्ययावत सोयीसुविधा स्थानकांत दिल्या जाणार आहेत. त्यासाठी १०० कोटी रुपयांपासून कितीही खर्च होऊ शकतो असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी सांगितले.\nn पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस आणि बोरिवली या स्थानकांमध्ये ही कामे होणार आहेत. या कामांच्या पुनर्विकासाच्या कामाचा आराखडाही आठवडाभरात संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाईल अशी माहिती पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक जी. सी. अग्रवाल यांनी दिली.\nस्वतंत्र रेल्वे बजेट सादर करण्याची ९२ वर्षांची परंपरा या सरकारने मोडीत काढली. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पातच रेल्वे बजेटचा समावेश केला. केवळ पाच मिनिटांत रेल्वेच्या तरतुदी त्यांनी सादर केल्या आहेत. नव्या गाडय़ांची घोषणा नाही की नव्या योजनाही मोठय़ा प्रमाणावर सादर केल्या नाहीत.\nn सेवा करात वाढ नाही. सर्व भर जीएसटीवर राहणार.\nn चालू खात्यातील वित्तीय तूट ३.२ टक्क्यांपर्यंत वाढणार.\nn करवसुलीवर भर. थेट कराच्या उत्पन्नात १५.८ टक्के तर अप्रत्यक्ष करात ८.३ टक्के वाढ.\nn अर्थसंकल्पात खर्चाच्या तरतुदींसाठी २१.४७ लाख कोटी.\nn निर्गुंतवणुकीचे टार्गेट ७२५०० कोटी.\nn महागाईचा दर २ ते ६ टक्के राहणार.\nn बँकांचे कर्ज बुडवून परदेशात पळून जाणाऱ्यांना चाप लावणार. मालमत्ता जप्त करण्याचे कठोर कायदे करणार.\nn कृषी कर्जासाठी १० लाख कोटी.\nn रेल्वे, रस्ते विकास आणि इतर पायाभूत सुविधांसाठी ३.९६ कोटींची तरतूद.\nn दीर्घकालीन पाटबंधारे प्रकल्पांसाठी ४० हजार कोटी.\nn ग्रामीण भाग, कृषी क्षेत्रासाठी १.४७ लाख कोटी.\nn बेघरांसाठी २०१९ पर्यंत १ कोटी घरे बांधणार.\nn मे २०१८ पर्यंत देशातील सर्व गावांमध्ये वीजपुरवठा.\nn स्टार्टअपसाठी कर सवलत ७ वर्षे मिळणार.\nn अल्पसंख्याकांसाठी ४१९५ कोटी.\nn नवीन मेट्रो धोरण ठरणार.\nn डिजिटल इकॉनॉमीसाठी २५०० कोटींची तरतूद.\nn संरक्षणासाठी २.७४ कोटींची तरतूद.\nn गुजरात, झारखंडमध्ये एम्सची उभारणी.\nn राजकीय पक्षांना आता केवळ २ हजारांपर्यंतची देणगी रोखीने स्वीकारण्याची मुभा.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 ���द्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=special%20trains&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aspecial%2520trains", "date_download": "2019-08-20T22:49:01Z", "digest": "sha1:O4F6XE34ECWWFMI3CAVBVXUB4NCK5EZB", "length": 3202, "nlines": 92, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\nसरकारनामा (1) Apply सरकारनामा filter\nगणेशोत्सव (1) Apply गणेशोत्सव filter\nरेल्वे (1) Apply रेल्वे filter\nलोकमान्य%20टिळक (1) Apply लोकमान्य%20टिळक filter\nकोकणात जाणाऱ्या गणपती स्पेशल ट्रेनला जादा डब्बे\nमुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे गणपती विशेष गाड्यांमध्ये 3 अतिरिक्त...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/television/shocking-transformation-check-out-here-kasautii-zindagii-kay-2-prerna-aka-erica-fernandess-rare/", "date_download": "2019-08-21T00:30:13Z", "digest": "sha1:GZGWSOQME3R2QU3WA6VPJMGVNPUZWUMS", "length": 33546, "nlines": 414, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Shocking Transformation Check Out Here Kasautii Zindagii Kay 2 Prerna Aka Erica Fernandess Rare Unseen Pictures | मॉडेलिंगच्या दिवसांत अशी दिसायची ‘कसौटी जिंदगी के 2’ची प्रेरणा उर्फ एरिका फर्नांडिस | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत ���सो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमा��डोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nमॉडेलिंगच्या दिवसांत अशी दिसायची ‘कसौटी जिंदगी के 2’ची प्रेरणा उर्फ एरिका फर्नांडिस\nमॉडेलिंगच्या दिवसांत अशी दिसायची ‘कसौटी जिंदगी के 2’ची प्रेरणा उर्फ एरिका फर्नांडिस\nएरिकाचे हे फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. अ‍ॅक्टिंगच्या दुनियेत येण्यापूर्वी एरिका मॉडेल होती.\nमॉडेलिंगच्या दिवसांत अशी दिसायची ‘कसौटी जिंदगी के 2’ची प्रेरणा उर्फ एरिका फर्नांडिस\nमॉडेलिंगच्या दिवसांत अशी दिसायची ‘कसौटी जिंदगी के 2’ची प्रेरणा उर्फ एरिका फर्नांडिस\nमॉडेलिंगच्या दिवसांत अशी दिसायची ‘कसौटी जिंदगी के 2’ची प्रेरणा उर्फ एरिका फर्नांडिस\nमॉडेलिंगच्या दिवसांत अशी दिसायची ‘कसौटी जिंदगी के 2’ची प्रेरणा उर्फ एरिका फर्नांडिस\nमॉडेलिंगच्या दिवसांत अशी दिसायची ‘कसौटी जिंदगी के 2’ची प्रेरणा उर्फ एरिका फर्नांडिस\nमॉडेलिंगच्या दिवसांत अशी दिसायची ‘कसौटी जिंदगी के 2’ची प्रेरणा उर्फ एरिका फर्नांडिस\nमॉडेलिंगच्या दिवसांत अशी दिसायची ‘कसौटी जिंदगी के 2’ची प्रेरणा उर्फ एरिका फर्नांडिस\nमॉडेलिंगच्या दिवसांत अशी दिसायची ‘कसौटी जिंदगी के 2’ची प्रेरणा उर्फ एरिका फर्नांडिस\nमॉडेलिंगच्या दिवसांत अशी दिसायची ‘कसौटी जिंदगी के 2’ची प्रेरणा उर्फ एरिका फर्नांडिस\nठळक मुद्देकुछ रंग प्यार के’ या मालिकेत तिला पहिला ब्रेक मिळाला. तिची ही पहिलीच मालिका लोकप्रिय झाली आणि एरिका घराघरांत पोहोचली.\n‘कसौटी जिंदगी के 2’ या मालिकेत प्रेरणाची भूमिका साकारणारी अभिनेत्री एरिका फर्नांडिसच्या ताज्या फोटोशूटचे फोटो तुम्ही पाहिलेच. पण आज आम्ही प्रेरणाचे अर्थात एरिकाचे काही जुने फोटो घेऊन आलो आहोत. एरिकाचे हे फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. अ‍ॅक्टिंगच्या दुनियेत येण्यापूर्वी एरिका मॉडेल होती. या काळात तिने अनेक फोटोशूट केले होते. 2012 मध्ये मिस इंडिया स्पर्धेत एरिकाने टॉप 10मध्ये स्थान मिळवले होते.\nशाळेच्या दिवसापासूनच आयुष्यात काही वेगळे करण्याचे एरिकाचे स्वप्न होते.\nएरिका मुंबईत लहानाची मोठी झाली. फेमिना ब्युटी कॉन्टेस्टमध्ये टॉप 10 मध्ये आल्यावर एरिकाचा आत्मविश्वास दुणावला.\nमॉडेलिंगच्या दुनियेत तर तिने धुमाकूळ घातला. काहीच दिवसांत टॉप सुपरमॉडेलच्या यादीत तिचे नाव झळकू लागले.\nएरिकाने साऊथच्या अनेक चित्रपटांतही काम केले. यादरम्यान ती छोट्या पडद्याकडे वळली.\n‘कुछ रंग प्यार के’ या मालिकेत तिला पहिला ब्रेक मिळाला. तिची ही पहिलीच मालिका लोकप्रिय झाली आणि एरिका घराघरांत पोहोचली.\nसध्या ती ‘कसौटी जिंदगी के 2’मालिकेत लीड रोलमध्ये आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nErica FernandesKasauti Zindagi ki 2एरिका फर्नांडिसकसौटी जिंदगी की 2\nएका एपिसोडसाठी किती फी घेतात ‘कसौटी जिंदगी की 2’चे स्टार्स\nस्विमिंग पूलमध्ये उतरली एरिका फर्नांडिस; व्हायरल झाला हॉट लूक\nही मालिका पाहून भडकले फॅन्स, एकता कपूरला म्हटले मानसिकदृष्ट्या आजारी\n‘कसौटी जिंदगी के’मध्ये लग्नाच्या सीनसाठी चक्क घेतली बॉलिवूडच्या या अभिनेत्रीची मदत\n‘कसौटी जिंदगी की 2’ची मोहिनी बासू ख-या आयुष्यात आहे प्रचंड ग्लॅमरस\nउदय टिकेकर यांच्या लोकप्रियतेचा असा झाला भूमिकेवर परिणाम\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nTRP RATING: 'तुझ्यात जीव रंगला' मालिका अव्वल स्थानावर, तर 'या' मालिकाही देत आहे जोरदार टक्कर \nBigg Boss Marathi 2 : शिवानी सुर्वे सांगतेय तिच्या लग्नाच्या प्लानिंगविषयी, वाचा काय सांगतेय लग्न करण्याविषयी\n'बा बहू और बेबी'मधील ही अभिनेत्री आहे प्रेग्नेंट, फॉरेनरशी केलं आहे लग्न\nBigg Boss Marathi 2 : नेहाच्या 'मुंगळा' डान्सला मिळतेय प्रेक्षकांची पसंती, पहा तिच्या डान्सचा व्हिडिओ\nBigg Boss Marathi 2: घरात पुन्हा गेले दिगंबर नाईक आणि माधव देवचके\nSacred Games 2 Review : थ्रिलर आणि अफलातून परफॉर्मन्सचा डबल डोज 'सेक्रेड गेम्स २'\nSacred Games Season 2 Review: गणेश गायतोंडेची धमाकेदार वापसी, पहिल्यापेक्षाही जबरदस्त आहे दुसरे सीझन15 August 2019\nBatla House Movie Review : सत्याची बाजू मांडणाऱ्या अधिकाऱ्याची कथा15 August 2019\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कम���ंडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/article-about-nagu-sayaji/", "date_download": "2019-08-20T23:28:57Z", "digest": "sha1:ARYRCGUYVAYZFUSMNKTIWIVO7GXP5PEM", "length": 15500, "nlines": 143, "source_domain": "www.saamana.com", "title": "कोण हे नागू सयाजी? | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nकोण हे नागू सयाजी\nमुंबईतील प्रभादेवी भागात नागू सयाजी वाडी आहे. हे नागू सयाजी कोण त्यांनी असे काय केले की, त्यांचे नाव या वाडीला लाभले ते जाणून घेऊयात या विशेष लेखातून\n१८ व्या शतकाच्या शेवटी तेलुगू भाषा बोलणारे कष्टकरी मुंबईत आले. त्यांना ‘कामाठी’ म्हणत. ते नागपाडय़ाच्या पलीकडे दलदलीच्या खार जमिनीवर झोपडय़ा बांधून राहात. भरतीच्या वेळी पाणी, ओहोटीच्या वेळी दमट जमीन, अशा क्षेत्राला इंग्रज फोरास म्हणत. त्याच्यावर जो रस्ता झाला तो ‘फोरास’ रोड. मुंबईचा विकास व्हायला लागला. पक्के रस्ते व्हायला लागले. रेल्वे झाली. गिरण्या- कारखाने व्हायला लागले. त्यामुळे बांधकामांना बहर आला. त्यामध्ये ‘कामाठी’ लोक मजूर म्हणून काम करीत. गिरण्या, रेल्वे, मोठे पोस्ट, बँका, विद्यापीठ, कोर्ट, नगरपालिका अशी मोठाली बांधकामे, बंधारे, मैदाने वगैरे या मजुरांच्या कष्टाने उभ्या राहिल्या. त्यातले काही बांधकाम कंत्राटदार झाले. त्यातलेच एक नागू सयाजी. त्यांच्या कामावर खूश होऊन इंग्रजांनी त्यांना ‘रावसाहेब’ ही पदवी दिली.\nसध्या आपण जुने सेक्रेटरियट पाहतो त्यात सध्या वेगवेगळी कार्यालये आहेत. त्या वेळी गव्हर्नरांचे सगळे सेक्रेटरी याच इमारतींतून कामकाज पाहत. गव्हर्नरचे वास्तव परळला सध्या ‘हाफकिन’ आहे तिथे होते. हे काम नागू सयाजींनी केले. त्यासाठी परदेशातून मजूर आणण्याचा विचार चालला होता. पण नागू सयाजींनी कामाठी मजुरांच्या सहाय्याने काम यशस्वी करण्याची हमी दिली आणि ते अत्यंत उत्तम पार पाडले. कामाला १२ लाख ८० हजार ७२१ रु. लागतील असे धरले होते. नागू सयाजी यांनी २० हजार वाचवले.\nयानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठाचे गंथालय व राजाबाई ट���वर या इमारती बांधल्या. सेक्रेटरीयटच्या जवळच्या हायकोर्टाची इमारतही नागू सयाजी यांनी बांधली. माझगावातील भंडारवाडा येथे नगरपालिकेच्या पाणीसाठ्याचे बांधकाम त्यांनी केले. मुंबई बंदरातील अनेक अवघड कामे त्यांनी पार पाडली. महात्मा फुले यांच्याशी त्यांचे जिव्हाळय़ाचे संबंध होते. ८ जून १८९० रोजी पक्षाघाताच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/some-other-benefits-of-turmeric-milk/", "date_download": "2019-08-20T23:08:50Z", "digest": "sha1:2NGXMCKOJDWR32BKCG35YGWTXG34P22G", "length": 6185, "nlines": 117, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "Some other ggod and healthy benefits of turmeric milk.", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nहळदीच्या दुधाचे काही भन्नाट फायदे\n१. वजन कमी करणे, जखमेवरील मलम, त्वचेसाठी हळदीचा वापर होतो. मात्र याच हळदीचे दुधाबरोबर सेवन केल्यास त्याचा जास्त फायदा होतो.\n२. ह��दीच्या दुधाने जखमा लवकर भरून येण्यास मदत होते, तसेच शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.\n३. हळदीच्या दुधातील सेरोटोनीन व मेलॅटोनीन ताण कमी करतात परिणामी शांत झोप मिळण्यास मदत होते.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\n४. हळदीच्या दुधातील अँटी बायोटिक प्रॉपर्टीज कॅल्शियम मुळे शरीराला अनेक प्रकारच्या व्याधींपासून संरक्षण मिळते.\nदूध आणि हे ९ पदार्थ चुकनूही एकत्र खाऊ नका, आरोग्याला ठरु शकतात घातक\nशिंगाड्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का \nवजन कमी करण्याची इच्छा असल्यास आहारात असावेत हे 4 ड्रिंक\nहार्टअटॅकचा धोका दूर करतील किचनमधील ‘या’ गोष्टी\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nकाँग्रेसच्या माजी अर्थमंत्र्याला कोणत्याही…\n‘चूक असेल तर भोगावं लागेल, नसेल तर…\nआरक्षणाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा-…\nस्टेट बँक ऑफ इंडियाच डेबिट कार्ड होणार…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-08-20T22:32:41Z", "digest": "sha1:FAVSSP7AKEC33OGB4GZFVWZYKFWVFHXX", "length": 6539, "nlines": 73, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्रफुल्ल शिलेदार - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रफुल्ल शिलेदार (जन्म : नागपूर, इ.स. १९६२) हे मराठीतले एक लेखक आणि कवी आहेत. मूळचे विज्ञानातले पदवीधर असले तरी त्यांनी नंतर मराठी आणि इंग्रजी साहित्यातल्या पदव्या घेतल्या आहेत. नागपूरमध्ये ते एका बँकेत मॅनेजर आहेत. इ.स. १९८०पासून ते करीत असलेल्या कविता मराठी नियतकालिकांतून प्रकाशित होत आल्या आहेत.\nप्रफुल्ल शिलेद��रांची साहित्यिक कारकीर्द[संपादन]\nपहिले पुस्तक ’स्वगत’ : १९८१पासून १९९०पर्यंत लिहिलेल्या कविता. हा संग्रह १९९३मध्ये प्रकाशित झाला. या पुस्तकाला नाशिकच्या मुक्त विद्यापीठाचा ’विशाखा’ पुरस्कार मिळाला.\n२रे पुस्तक ’जगण्याच्या पसाऱ्यात’ पॉप्युलर प्रकाशनने २००६मध्ये प्रसिद्ध केले. या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट कवितांसाठीचा ’केशवसुत पुरस्कार’, आणि त्याच बरोबर विदर्भ साहित्य संघाचा ’शरच्चंद्र मुक्तिबोध पुरस्कार’सुद्धा मिळाला.\nयांशिवाय कथालेखन, थोरामोठ्यांच्या मुलाखती, पुस्तक परीक्षणे, वार्तांकने, वर्तमानपत्रांत स्तंभलेखन, चित्रपट परीक्षणे, प्रवासवर्णने आदींचे लेखन प्रफुल्ल शिलेदारांनी केले आहे.\nनव्याने प्रसिद्ध झालेल्या मराठी काव्यांची समीक्षा करणारे लेखनही ते करतात.\nप्रफुल्ल शिलेदार यांनी चर्चासत्रांमध्ये ’विंदा करंदीकर’ आणि ’शरच्चंद्र मुक्तिबोध’ यांच्यावर लिहिलेले स्वत:चे निबंध वाचले आहेत.\nविदर्भ साहित्य संघाच्या युगवाणी या मुखपत्राच्या संपादक मंडळातही ते काही काळ होते.\nसाहित्य अकादमी (अनुवाद) पुरस्कार - संशयात्मा या काव्यसंग्रहासाठी\nइ.स. १९६२ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ मार्च २०१९ रोजी १२:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/television/bigg-boss-marathi-2-big-boss-house-will-be-transformed-state/", "date_download": "2019-08-21T00:30:28Z", "digest": "sha1:G2WTTGVYYMJYBU4IVAMGCIP522EPV77D", "length": 32621, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Bigg Boss Marathi 2: Big Boss House Will Be Transformed Into A State | Bigg Boss Marathi 2 : बिग बॉसच्या घराचं रुपांतर होणार एका राज्यात | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी ���ाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nBigg Boss Marathi 2 : बिग बॉसच्या घराचं रुपांतर होणार एका राज्यात\nBigg Boss Marathi 2 : बिग बॉसच्या घराचं रुपांतर होणार एका राज्यात\nबिग बॉस मराठीच्या घरामध्ये पहिल्या पर्वातील सदस्यांची धूमधडाक्यात एंट्री झाली.\nBigg Boss Marathi 2 : बिग बॉसच्या घराचं रुपांतर होणार एका राज्यात\nबिग बॉस मराठीमध्ये घरातील सदस्यांना एक छान सरप्राईझ मिळणार आहे. आज जुन्या आठवणी, किस्से, मैत्री आणि टास्क हे पुन्हा एकदा परत प्रेक्षकांना आठवणार आहेत... कारण आज घरामध्ये पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे तसेच रेशम टिपणीस आणि सुशांत शेलार या सदस्यांची धूमधडाक्यात एंट्री झाली. पुन्हा एकदा घरामध्ये येऊन तिघेही खूप खुश होते. या तिन्ही सदस्यांनी पहिल्या पर्वामध्ये उत्तम प्रकारे टास्क पार पाडले.\nसदस्यांची जिंकण्याची जिद्द, बुध्दीचातुर्य प्रत्येक टास्कमध्ये दिसून यायचे. हे जुने सदस्य नव्या सदस्यांसोबत आज टास्क खेळणार आहेत. बघूया कोणाची टीम टास्क जिंकणार कसे हे जुने गाडी नव्या सदस्यांना मार्गदर्शन करणार \nआणि स्पर्धकांना लागली चाहूल पाहुण्यांच्या आगमनाची... पाहा आज रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर.\nआज घरामध्ये “जुना गडी नवं राज्य” हे साप्ताहिक कार्य पार पडणार आहे. या टास्कमध्ये बिग बॉसच्या घराचे रूपांतर एका राज्यात होणार आहे. बिग बॉसच्या घरातील सदस्य या राज्यातील रहिवाशी असतील. राणीला किंवा राजाला जिंकून देण्यासाठी राज्यातील रहिवाशी वेळोवेळी कार्यांचा सामना करून आपल्या राणीचा किंवा राजाचा झेंडा त्या भागावर रोवतील आणि याचसोबत ते त्या भागाचे रक्षण देखील करतील. आता हे कार्य कसे रंगेल काय काय घडेल हे आजच्या भागामध्ये पहायला मिळेल.\nकाल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये म्हातारीचा बूट हे कॅप्टनसी कार्य सुरू होते परंतू शिवच्या चुकीमुळे हे कार्य स्थगित करण्यात आले.\nबिग बॉस यांनी शिवला घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट केले आण�� घराचा कॅप्टन होण्याच्या शर्यती मधून बाद केले आणि त्यामुळेच किशोरी शहाणे यांनी घराचा कॅप्टन होण्याचा मान पटकवला.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nBigg Boss Marathi 2 : नेहाच्या 'मुंगळा' डान्सला मिळतेय प्रेक्षकांची पसंती, पहा तिच्या डान्सचा व्हिडिओ\nBigg Boss Marathi 2: घरात पुन्हा गेले दिगंबर नाईक आणि माधव देवचके\nBigg Boss Marathi 2: बिग बॉस घरातील मंडळी रमली बालपणीच्‍या आठवणींमध्‍ये\nBigg Boss Marathi 2 : कोर्टाच्या वाऱ्या करून आलेले बिचुकले आता करणार वकिली\n बिग बॉस मराठी 2 मध्ये वीणा आणि शीव यांच्यात झाला वाद\nBigg Boss Marathi 2 स्पर्धक हीना पांचाळ बाहेर, हे आहे त्यामागचे खरं कारण\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nTRP RATING: 'तुझ्यात जीव रंगला' मालिका अव्वल स्थानावर, तर 'या' मालिकाही देत आहे जोरदार टक्कर \nBigg Boss Marathi 2 : शिवानी सुर्वे सांगतेय तिच्या लग्नाच्या प्लानिंगविषयी, वाचा काय सांगतेय लग्न करण्याविषयी\n'बा बहू और बेबी'मधील ही अभिनेत्री आहे प्रेग्नेंट, फॉरेनरशी केलं आहे लग्न\nBigg Boss Marathi 2 : नेहाच्या 'मुंगळा' डान्सला मिळतेय प्रेक्षकांची पसंती, पहा तिच्या डान्सचा व्हिडिओ\nBigg Boss Marathi 2: घरात पुन्हा गेले दिगंबर नाईक आणि माधव देवचके\nSacred Games 2 Review : थ्रिलर आणि अफलातून परफॉर्मन्सचा डबल डोज 'सेक्रेड गेम्स २'\nSacred Games Season 2 Review: गणेश गायतोंडेची धमाकेदार वापसी, पहिल्यापेक्षाही जबरदस्त आहे दुसरे सीझन15 August 2019\nBatla House Movie Review : सत्याची बाजू मांडणाऱ्या अधिकाऱ्याची कथा15 August 2019\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शे��र केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.aisiakshare.com/comment/116438", "date_download": "2019-08-20T22:28:42Z", "digest": "sha1:E3E4RH24JAIDC6JZQZXU5EXZUNPYNXTQ", "length": 11284, "nlines": 148, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " दोन कविता | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०१९ - आवाहन\n(\"खात्रीचा समय सरुनी ,\nयेत मिश्शकाल हा …\")\nप्रिये पहा जनुकावर आधारित एक सुंदर प्रथिन-यंत्र\nपाण्याच्या थेंबाला उलटे लटकून उभे आहे, त्या थेंबाच्या\nआरशात दिसतायत त्याचे दोन सुंदर डोळे, मिशा, त्याचा\nचमकदार चॉकलेटी रंग कसा खुलून दिसतोय बघ आपल्या बेसिनच्या\nस्फटिक-शुभ्र पार्श्वभूमीवर. त्याची प्रथिने नीटनेटकी ठेवायला ते\nपाणि-ग्रहण करीत होते, आता ते चालू लागेल बघ\nअरे, किंचाळायला काय झालं\nपळून का चालली आहेस\nपाच गोळ्यांनी खचत जाऊन\nशिरते. गोऱ्यांनी पूर्वीच मारून टाकलेले\nभेटायला येते. ये आफ्रिके,\n वेगळीच तिरकस स्टाइल आहे.\nकितु किन्गिने चोचोटे झैदी\nकितु किन्गिने चोचोटे झैदी मशायरी\nमिलिन्द जी कविता युनिक आहेत तुमच्या\nतुमची झुरळ वाल्या कवितेत वापरलेला उषःकाल ला दिलेला ट्विस्ट मिश्शकाल हा शब्द मस्तच.\nअफ्रिके वरची कविता तर युनिक वाटली एकदम थोडी विस्तार झाला असता तरी आवडली असती.\nइतकी विशाल संवेदनशीलता एखाद्या सबंध खंडाबाबतच म्हणजे विलक्षणच आहे,\nतुमचा काही अफ्रिके संदर्भातला वैयक्तिक अनुभव आहे का \nतुमच्या इतर कविता अजुन कुठे वाचता येतील लिंक दिल्यास आनंद होइल.\nहोय. आफ्रिकेची फारच संवेदनशील\nहोय. आफ्रिकेची फारच संवेदनशील आहे. आज बसस्टॉपवर हीच कविता आठवली. तिचाच विचार करत होते.\nखय्याम (मृत्यू : १९ अॉगस्ट २०१९)\nजन्मदिवस : सम्राट अशोकाच्या लेखातील लिपीचा शोध लावणारा संशोधक व पुरातत्त्वज्ञ प्रिन्सेप जेम्स (१७९९), आद्य ऐतिहासिक नाट्यलेखक विनायक कीर्तने (१८४०), समाजसुधारक कृष्णराव केळुसकर (१८६०), लेखिका प्रतिभा रानडे (१९३७), माजी पंतप्रधान राजीव गांधी (१९४४), 'इन्फोसिस'चे संस्थापक नारायण मूर्ती (१९४६), अभिनेता रणदीप हूडा (१९७६)\nमृत्यूदिवस : रक्तपेशींचे विकार शोधण्याची पद्धत शोधणारा नोबेलविजेता पॉल एहलरिच (१९१५), नीळ बनवणारा अडॉल्फ व्हॉन बायर (१९१७), लेखक, पत्रकार माधव दामोदर अळतेकर (१९५९), उच्च दाबाच्या भौतिकशास्त्रावर संशोधन करणारा नोबेलविजेता पर्सी ब्रिजमन (१९६१), अणुभौतिकशास्त्रज्ञ पॉल डिरॅक (१९८४), जादूगार रघुवीर (१९८४), ज्ञानपीठ पुरस्कारविजेते लेखक गोपीनाथ मोहंती (१९९१), गुजराथी नाटककार प्रागजी डोसा (१९९७), विश्वरचनाशास्त्रज्ञ फ्रेड हॉयल (२००१), इतिहासकार राम शरण शर्मा (२०११), लेखक, संपादक, विवेकवादी विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर (२०१३)\n१८२८ : राजा राममोहन रॉय यांनी कर्मकांड, पुरोहितवर्ग, जातीभेद, अस्पृश्यता नाकारणाऱ्या 'ब्राह्मो समाजा'ची स्थापना केली.\n१८८५ : इंडियन नॅशनल कॉग्रेसची स्थापना.\n१८९७ : ��र रोनाल्ड रॉस यांनी अॅनॉफिलीस जातीच्या डासांमुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो हे शोधून काढले.\n१९०० : जपानने चौथीपर्यंतचे शिक्षण सक्तीचे केले.\n१९२० : पहिली व्यावसायिक रेडिओ वाहिनी अमेरिकेत डेट्रॉईटमध्ये सुरू.\n१९४० : हद्दपार रश्यन क्रांतिकारक लेऑन ट्रॉस्कीवर हल्ला, दुसऱ्या दिवशी मृत्यु.\n१९५३ : सोव्हिएत संघाने आपण हायड्रोजन बॉम्बची चाचणी केल्याचे कबूल केले.\n१९६० : सेनेगलने स्वतःला स्वतंत्र जाहीर केले.\n१९७७ : व्हॉयेजर-१चे प्रक्षेपण.\n१९८८ : आठ वर्षे चाललेल्या युद्धानंतर इराण-इराकमध्ये युद्धबंदी.\n१९९१ : इस्टोनियाने स्वतःला सोव्हिएत संघापासून स्वतंत्र जाहीर केले.\n२०१३ : 'साधना'चे संपादक, विवेकवादी विचारवंत व अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे अध्वर्यू डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची अज्ञात मारेकऱ्यांकडून हत्या.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=train&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Atrain", "date_download": "2019-08-20T22:46:24Z", "digest": "sha1:GSGTIX3IBNG7LG6V6QOSU4PCYJB75RRQ", "length": 10227, "nlines": 155, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (11) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (10) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबातम्या (11) Apply बातम्या filter\nसरकारनामा (4) Apply सरकारनामा filter\nस्पॉटलाईट (1) Apply स्पॉटलाईट filter\nरेल्वे (8) Apply रेल्वे filter\nप्रशासन (2) Apply प्रशासन filter\nअमृतसर (1) Apply अमृतसर filter\nअहमदाबाद (1) Apply अहमदाबाद filter\nआरक्षण (1) Apply आरक्षण filter\nउत्तर%20प्रदेश (1) Apply उत्तर%20प्रदेश filter\nखंडाळा (1) Apply खंडाळा filter\nगणेशोत्सव (1) Apply गणेशोत्सव filter\nट्विटर (1) Apply ट्विटर filter\nदिल्ली (1) Apply दिल्ली filter\nदिवाळी (1) Apply दिवाळी filter\nपत्रकार (1) Apply पत्रकार filter\nपर्यटक (1) Apply पर्यटक filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (1) Apply मुख्यमंत्री filter\nयोगी%20आदित्यनाथ (1) Apply योगी%20आदित्यनाथ filter\nव्हिडिओ (1) Apply व्हिडिओ filter\nखंडाळा घाटात दरड कोसळल्याने मुंबई-पुणे रेल्वेसेवा विस्कळीत\nखंडाळा घाटात ठाकूरवाडी ते मंकीहिल दरम्यान रेल्वे रुळावर मोठी दरड कोसळल्यामुळे मुंबईहून पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत...\nमुंबईतील सर्व मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत\nमुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईतील हार्बर, सेंट्रल आणि वेस्टर्न या तीनही मार्गांवर खोळंबा झाला आहे. सेंट्रल रेल्वेवर कुर्ला ते...\nपत्रकाराला पोलिसांकडून बेदम मारहाण, चेहऱ्यावरच केली लघुशंका\nशामली : उत्तर प्रदेशातील शामली येथे एका पत्रकाराला रेल्वे पोलिसांनी कपडे काढून बेदम मारहाण केल्यानंतर त्याच्या चेहऱयावर लघुशंका...\nमुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला वेग\nमुंबई - मुंबई ते अहमदाबाददरम्यान धावणाऱ्या हायस्पीड बुलेट ट्रेनच्या मुंबईतील मार्गिकेच्या कामाने वेग घेतला आहे. बीकेसी ते...\nगणेशोत्सवासाठी २९ ऑगस्ट २०१९ ला कोकणात जाणारी कोकणकन्या एक्‍स्प्रेस हाऊसफुल\nमुंबई - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांची मेल-एक्‍स्प्रेससाठी तिकीट आरक्षणाची लगबग आत्तापासूनच सुरू झाली आहे. त्यामुळे...\nकमोडमध्ये टाकलेले बाळ प्लशमध्ये अडकले आणि....\nअमृतसरः रेल्वेच्या कमोडमध्ये एका बाळाला टाकून देण्यात आले होते. परंतु, ते प्लशमध्ये अडकले. बाळाला हात लावला तेंव्हा त्याचा श्वास...\nउद्या मध्य आणि ट्रान्सहार्बर मेगाब्लॉक..\nउद्या म्हणजेच रविवारी मध्य आणि ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावर सकाळी 11.15 ते दुपारी 3.45 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य...\nदिवाळीनिमित्त मध्य रेल्वे कडून 38 विशेष गाड्या\nVideo of दिवाळीनिमित्त मध्य रेल्वे कडून 38 विशेष गाड्या\nदिवाळीनिमित्त मध्य रेल्वे कडून 38 विशेष गाड्या\nदिवाळीनिमित्त मध्य रेल्वे कडून 38 विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या आणि पर्यटकांच्या सोयीसाठी...\nयेत्या रविवारी मेगाब्लॉक नाही\nMumbai : दर रविवारी देखभाल आणि दुरुस्तीसाठी उपनगरीय मार्गांवर घेण्यात येणारा मेगाब्लॉक यंदाच्या रविवारी न घेण्याचा निर्णय रेल्वे...\nमेत्तुपलयम ते उधगमंडलम.. कोणी बुक केली आख्खी ट्रेन \nकोयंबतूर : लग्नानंतर नवविवाहित जोडपे फिरण्यासाठी विविध ठिकाणी जात असतात. तर काही विदेशात जाण्याचा पर्याय निवडतात. मात्र, एका...\nएक्स्प्रेसच्या एसी कोचचं तिकीट महागण्याची शक्यता\nएक्स्प्रेसच्या एसी कोचचं तिकीट महागण्याची शक्यता आहे. एसी ट्रेनमध्ये देण्यात येणाऱ्या बेडरोलच्या किटचे चार्ज वाढणार असून दूरांतो...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-bamboo-plantation-process-17146?tid=159", "date_download": "2019-08-20T23:42:12Z", "digest": "sha1:R7TD3KZZLWSL4WBLMJCONQEDDPI7ZKHA", "length": 24082, "nlines": 177, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, bamboo plantation process | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअशी करा तयारी बांबू लागवडीची...\nअशी करा तयारी बांबू लागवडीची...\nसोमवार, 4 मार्च 2019\nआपण बांबू लागवड कशासाठी करत आहोत हे निश्चित करावे. व्यापारी पद्धत, वारघडी, जमिनीची धूप थांबवण्यासाठी किंवा पाणी समृद्धीसाठी बांबू लागवड करता येते. या प्रत्येक गोष्टीसाठी लागवड करण्याच्या जाती आणि पद्धती वेगळ्या आहेत.\nबांबू हे राज्यातल्या वेगवेगळ्या हवामानात येणारे आणि अनेक वर्षे आपल्या शेतात राहणारे पीक आहे. त्यामुळे लागवड करताना योग्य काळजी घ्यावी. लागवडीपूर्वी किमान दोन ते तीन ठिकाणी केलेली बांबू लागवड पहावी. आपण बांबू लागवडीखाली किमान ३० वर्षे जमीन गुंतवून ठेवणार आहोत, हे लक्षात घेऊन नियोजन करावे. पूर्ण अभ्यास करून बांबू लागवडीकडे वळावे.\nआपण बांबू लागवड कशासाठी करत आहोत हे निश्चित करावे. व्यापारी पद्धत, वारघडी, जमिनीची धूप थांबवण्यासाठी किंवा पाणी समृद्धीसाठी बांबू लागवड करता येते. या प्रत्येक गोष्टीसाठी लागवड करण्याच्या जाती आणि पद्धती वेगळ्या आहेत.\nबांबू हे राज्यातल्या वेगवेगळ्या हवामानात येणारे आणि अनेक वर्षे आपल्या शेतात राहणारे पीक आहे. त्यामुळे लागवड करताना योग्य काळजी घ्यावी. लागवडीपूर्वी किमान दोन ते तीन ठिकाणी केलेली बांबू लागवड पहावी. आपण बांबू लागवडीखाली किमान ३० वर्षे जमीन गुंतवून ठेवणार आहोत, हे लक्षात घेऊन नियोजन करावे. पूर्ण अभ्यास करून बांबू लागवडीकडे वळावे.\nआपण लागवड कशासाठी करत आहोत हे निश्चित करावे. व्यापारी पद्धतीने लागवड, वारघडीसाठी, जमिनीची धूप थांबवण्यासाठी किंवा पाणी समृद्धीसाठी बांबू लागवड करता येते. या प्रत्येक गोष्टीसाठी लागवड करण्याच्या जाती व पद्धती वेगळ्या आहेत.\nहवामान आणि जमिनीच्या प्रकारानुसार जाती आणि लागवडीची पद्धत बदलते.\nव्यापारी लागवड करताना बांबूची विक्री कोठे करणार हा बांबू कोण घेणार हा बांबू कोण घेणार याचा अभ्यास करावा. अजून बांबू लागवडीसाठी २ ते ३ महिने शिल्लक आहेत. या काळात योग्य विचार करून लागवडीचे नियोजन करावे. थोड्याशा चुकीने आपला पैसे, वेळ आणि मेहनत वाया जाऊ देऊ नका.\nथोडी उतारावरील, वरकस किंवा मुरुमाड जमीन लागवडीसाठी सर्वांत चांगली असते. काळी जमीन ही जरी चांगली असली तरी इतर भुसार पिके घेणे शक्य नसेल तरच लागवड करावी.\nउतारावरील जमिनीवर लागवड करताना कंटूर सव्हेक्षण करून दर ४ ते ५ मीटरवर समतल चर खणावेत.या चरातील माती उताराच्या बाजूस टाकावी.ज्यामुळे सलग वरंबे तयार होतील. या वरंब्याच्या वरच्या चढाच्या बाजूला खड्डे खणावेत. त्याठिकाणी बांबू लागवड करावी.\nजर काळी माती असेल आणि पावसात किंवा पाणी दिल्यावर साठून राहत असेल, पाण्याचा निचरा होत नसेल तर बांबू लावताना दर ५ मीटरवर तीन फुटी सरी काढावी. त्यातील माती माथ्यावर सर्वत्र पसरावी. या सऱ्यातून जास्तीचे पाणी वाहून जाईल, ते शेतात थांबणार नाही. बांबूला साठलेले पाणी चालत नाही. पाण्याचा निचरा झाला पाहिजे.जर आपल्याला मिश्र पीक घ्यायचे असेल तर लागवडीचे अंतर बदलते.\nलागवड पद्धत आणि रोपांचे अंतर\nलागवडीचा उद्देश, जमीन व जमिनीचा उतार,पाणी देण्याची पद्धत आणि कोणत्या जातीची लागवड करणार यावर रोपे कशी लावायची हे ठरते.\nप्रजातीनुसार लागवडीचे अंतर बदलते. आपण निवडलेल्या जातीचा विस्तार कसा होतो हे पाहून अंतर ठरवावे.\nअ) माणगा (सह्याद्री पट्यात लागवड),मानवेल, टूलडा ः ३ मी x ३ मी.\nब) हुडा ः २ मी x २ मी.\nक) काटेरी बांबू आणि ब्रान्डीसी ः ४ मी x ४मी.\nसर्व साधारणपणे पहिली दोन वर्षे नेहमीची पिके बांबू लागवडीत मिश्रपीक म्हणून घेता येतात. नंतर बांबूची सावली वाढते,त्यामुळे मिश्र पिकांचे उत्पादन मिळत नाही.\nनेहमी दुष्काळी स्थिती असलेल्या प्रदेशात बांबूमध्ये मिश्र पीक घ्यावयाचे असल्यास दोन ओळीतील अंतर ५ मीटर आणि दोन रोपांतील अंतर दोन मीटर ठेवावे. त्यामुळे ज्या वर्षी पाऊस काळ चांगला असतो तेव्हा मिश्रपीक घेणे सोपे जाते.\nवारा आणि वर्दळीपासून फळबागेच्या संरक्षणासाठी काटेरी बांबूची लागवड करावी.\nनदीकाठ, ओढाकाठ, बा��धावर एक किंवा दोन ओळी लावायच्या असतात, तेथे हे अंतर अर्धा मीटरने कमी करावे.\nशेत जमीन, डोंगर उतार आणि पाणलोटक्षेत्र किंवा नदी, ओढ्याच्या काठी बांबू लागवड करताना दर दोन रोपांमध्ये एक देशी वृक्ष लावावा. यामुळे बांबू सरळ वाढतो.जेवढा बांबू सरळ, तेवढी त्याची किंमत जास्त. देशी वृक्ष लावल्याने आपापल्या क्षेत्रात जैव विविधता वाढते. देशी वृक्ष आपल्या बांबू रोपांपेक्षा संख्येने निम्मे असावेत.\nबांबूची मुळे ३ ते ४ फुटांपर्यंत वाढतात. याला सोटमूळ नाही,फक्त तंतुमय मुळे आहेत. त्यामुळे खड्डा खणताना तो २ फूट x २ फूट x २ फूट किंवा ३ फूट x ३ फूट x २ फूट खणावा. हे खड्डे आपली रोपे कशी आहेत यावरही अवलंबून असतात.\nठोंबांपासून लागवड करायची असेल तर खड्याची खोली ३ फूट घ्यावी लागेल. बियांपासून किंवा फांदीपासूनच्या रोपांसाठी खड्याची खोली १.५ ते २ फुटांपर्यंत पुरेशी असते.\nउन्हाळ्यात खड्डे खणावेत. खड्डे उन्हामध्ये तापू द्यावेत. खड्डे भरताना त्यामध्ये हिरवे गवत सहा इंचापर्यंत भरावे. त्यावर एक पाटी शेणखत, एक किलो निंबोळी पेंड आणि उकरलेल्या मातीच्या मिश्रणाने खड्डा भरून घ्यावा. हिरव्या गवतापासून तयार झालेले खत बांबू रोपाच्या सुरवातीच्या काळात अन्नद्रव्ये पुरवते.\nहवामान ढगाळ होताच रोपांची लागवड करावी. रोपाचा जेवढा भाग पिशवीत होता त्यापेक्षा २ ते ३ इंच जास्त जमिनीखाली जाणे आवश्यक आहे. मुळे उघडी राहता कामा नयेत. रोप लावल्याबरोबर भरपूर पाणी द्यावे.\nबांबूची व्यापारी लागवड करताना पाण्याची सोय करणे उपयुक्त ठरते. जेवढे नियमित पाणी तेवढी बांबूची वाढ चांगली होते.पहिले दीड वर्ष पाणी दिले तर मर होण्याचे प्रमाण फार कमी होते.\nरोप घेताना ते पूर्ण वाढलेले एक ते दीड वर्षे वयाचे आणि २ ते ३ फुटवे फुटलेले असावे.तरच रोपे जगण्याची खात्री असते.\nयोग्य वयाची रोपे खात्रीशीर रोपवाटिकेतून घ्यावीत. बी स्वतः पेरून रोपे तयार करून लागवड करणे थोडे अवघड रहाते, कारण खात्रीशीर व चांगल्या उगवण क्षमतेचे बी मिळणे अवघड असते. बांबू बियाण्याची उगवण क्षमता ही फार कमी असते. आपली दीड, दोन वर्षे रोपे तयार करण्यात वाया जातात.\nः डॉ. हेमंत बेडेकर, ९७६७२००९०५,\n(लेखक बांबू सोसायटी आॅफ इंडियाच्या महाराष्ट्र चॅप्टरचे प्रधान संचालक आहेत.)\nवृक्ष महाराष्ट्र maharashtra शेती वन बांबू बांबू लागवड\nबीड, उस्मानाबा��मध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nवनाधिकार कायद्याआधारे ग्रामसभांचे शाश्‍...‘खोज’ संस्थेच्या मार्गदर्शनात अमरावती जिल्ह्यातील...\nवनशेतीसाठी मोह लागवड उपयुक्तजंगलामध्ये पानझडी वृक्षवर्गातील मोह हे एक...\nकन्या वन समृद्धी योजनाशेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली, तर तिच्या...\nबांबू विकासासाठी धोरणात्मक निर्णयांची...‘राष्ट्रीय बांबू अभियान’नुसार सुचविलेल्या सुधारित...\nतंत्र शेवगा लागवडीचेमहाराष्ट्रातील सुमारे ८४ टक्के क्षेत्र कोरडवाहू...\nउभारूयात बांबू प्रक्रिया उद्योगलेखमालेतील मागील काही भागांत आपण बांबूची व्यापारी...\nगावामध्ये उभारा बांबू आधारित उद्योगआपण बांबूचा औद्योगिक पीक म्हणून विचार केला नाही...\nबांबू उद्योग वाढीसाठी हवेत सातत्यपूर्ण...भारताचा जम्मू काश्मीर भाग वगळता सर्व प्रांतात...\nबांबू पिकाला आहे व्यावसायिक मूल्य...बांबू हा पर्यावरणरक्षक आहे. याचबरोबरीने बांबू...\nबांबू लागवड, व्यवस्थापनातील शंका समाधानबांबू लागवड करताना आपला विभाग, हवामानानुसार जाती...\nवाढवूया बांबूचे उत्पादनजगाच्या बाजारात टिकण्यासाठी बांबूची एकरी...\nबांबू लागवडीचा ताळेबंदसर्वसामान्य हवामानात एक बांबू दुसऱ्या वर्षापासून...\nयोग्य पद्धतीनेच करा बांबू तोडणीपरिपक्व बांबू हा दरवर्षी तोडला पाहिजे, तरच त्याला...\nअशी करा तयारी बांबू लागवडीची...आपण बांबू लागवड कशासाठी करत आहोत हे निश्चित करावे...\nबांबू व्यापाराला चांगली संधीयेत्या काळात राज्यातील बांबूचा व्यापार वाढवायचा...\nजमीन, हवामानानुसार बांबू जातीची निवड...वनामधील बांबूची प्रत चांगली नसते आणि वनातला बांबू...\nवनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...\nक्षारयुक्त जमिनीतही करता येई��� खजुराची...राजस्थान, गुजरातमध्ये खजूर हे पीक चांगल्या...\nसागावरील पाने खाणाऱ्या, चाळणी करणाऱ्या...सागावरील पाने खाणारी अळी व पानांची चाळणी करणारी...\nअर्जुन लागवडीसाठी निवडा दर्जेदार रोपेअर्जुन हा वृक्ष वनशेतीसाठी उत्तम आहे. अर्जुन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/videos/cricket/icc-world-cup-2019-who-best-player-world-cup-tournament-2019-0/?utm_source=Lokmat.com&utm_medium=videos_rhs_widget", "date_download": "2019-08-21T00:27:42Z", "digest": "sha1:CKYZRHFWZBWIEH6IZ7MEJSPB2LK7COV7", "length": 23631, "nlines": 330, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Icc World Cup 2019 : Who Is The Best Player Of The World Cup Tournament 2019? | वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान कोणाला? | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हिया���ोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे ��ीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nवर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान कोणाला\nवर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान कोणाला\nवर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना आज लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना जेतेपद पटकावून इतिहास घडविण्याची संधी आहे. या दोन्ही संघांना आतापर्यंत एकदाही जेतेपद पटकावता आलेले नाही आणि आजचा विजेता हा क्रिकेटला लाभलेला नवा जेता ठरणार आहे. त्यामुळे आज कोण जिंकणार कोणाचे पारडे जड असणार कोणाचे पारडे जड असणार हा चर्चा होणे साहजिकच आहे. पण, त्यापलिकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे ते स्पर्ध���तील सर्वोत्तम खेळाडू कोण ठरणार, याकडे.. या शर्यतीत भारताकडून रोहित शर्मा आघाडीवर असला, तरी त्याच्यासमोर कडवे आव्हान उभे आहे.\nवर्ल्ड कप 2019रोहित शर्माभारतबांगलादेशइंग्लंडआॅस्ट्रेलियान्यूझीलंड\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nजाणून घ्या कसा आहे जॉनचा बाटला हाऊस\nभागो मोहन प्यारेच्या सेटवर भेटा सुंदर चेटकिणीला\nIndia vs West Indies : 2023चा वर्ल्ड कप दूर, संघाच्या सातत्यपूर्ण कामगिरीवर भर - विराट कोहली\nवर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान कोणाला\nIndia Vs New Zealand World Cup Semi Final : रोहितचा फॉर्म कायम राहावा; ही तर कोहलीची इच्छा\nICC World Cup 2019 : विंडीजचा सामना करण्यासाठी टीम इंडियानं दंड थोपटले\nICC World Cup 2019 : भारतीय खेळाडू अफगाणिस्तानचा सामना करण्यासाठी सज्ज\nICC World Cup 2019 : भारताविरुद्धची मॅच म्हणजे पूर्वीपेक्षा चांगला परफॉर्मन्स करण्याची संधी - रशीद खान\nHealth Mantra मध्ये पाहूया घसादुखीवर हे गुणकारी उपाय\nअस्थमासारख्या श्वसनाच्या आजारांविषयी जाणून घ्या तज्ञांकडून...\nयोगा हीच सौदर्यांची गुरुकिल्ली आणि एक साधना, सांगतेय अभिनेत्री माधवी कुलकर्णी\nInternational Yoga Day ५३ वर्षाच्या योगगुरू निशरीन पारिखां'ची Energy पाहण्यासारखी\nअमृतसरच्या सुवर्ण मंदिराला आकर्षक रोषणाई अन् फटाक्यांची आतषबाजी\nHealthMantra मध्ये पाहूया उच्च रक्तदाब आणि त्यावरील उपचार पद्धती याविषयी\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.myskilltoday.com/books/essay-80414/other-essay-267111/-7552574", "date_download": "2019-08-20T22:29:48Z", "digest": "sha1:KHSVHVUIXRMNAPFRNJ2EACLVGJHAWVAH", "length": 11743, "nlines": 367, "source_domain": "www.myskilltoday.com", "title": " My Skill Today : Product", "raw_content": "\nPublication मेहता पब्लिशिंग हाऊस\nSummery सांजसावल्यातील लघुनिबंध १९७४ ते १९७६ या काळातले. तसे हे उत्तरार्धातील अंतिम असंकल्पित निबंध. यातील अधिकांश \"साप्ताहिक स्वराज्य`` मधून पूर्व प्रकाशित व काही अप्रकाशित आहेत. अन्य \"अनुराधा`, \"मौज`, \"रविवार सकाळ``, \"अरुधंती`` च्या दिवाळी वा नियमित अंकातून प्रकाशित झालेले आहेत. खांडेकरांनी आपले आजवरचे लघुनिबंध ज्या समाज सुधारणेच्या भावनेतून लिहिले त्याचे प्रतिबिंब या निबंधातूनही दिसून येते. गुजगोष्टी करायच्या भावनेने लिहिलेल्या या निबंधांची स्वत:ची अशी एक हितगुज शैली आहे. खांडेकरांच्या लेखणीत विषय फुलविण्याचं आगळं असं कौशल्य होतं. या निबंधांतूनही ते पुन:प्रत्ययास येतं. खांडेकरांचे लघुनिबंध केवळ शब्दांचा ललित फुलोरा कधीच नव्हते. त्यांचे निबंध गहरं जीवनचिंतन घेऊन येतात. ते वाचकास नवी जीवनदृष्टी देतात. विषय वौचित्र्य हे खांडेकरांच्या लघुनिबंधांचं व्यवच्छेदक लक्षण एकाच निबंधात अनेक विचारांचा गोफ खांडेकरच विणू जाणे. त्यांच्या लघुनिबंधांना रंगलेल्या गप्पांच्या बौठकीचं रूप आपोआप येतं. काव्य, विनोद व चिंतनाच्या त्रिविध पौलूंनी नटलेले हे निबंध म्हणजे लेखकाचा एक जीवनशोधच असतो. विचार व भावनेची सुंदर किनार लाभलेले हे लघुनिबंध विकासाच्या आपल्या चरमसीमेवर नि समेवर असताना वाचणे म्हणजे एक आगळी पर्वणीच एकाच निबंधात अनेक विचारांचा गोफ खांडेकरच विणू जाणे. त्यांच्या लघुनिबंधांना रंगलेल्या गप्पांच्या बौठकीचं रूप आपोआप येतं. काव्य, विनोद व चिंतनाच्या त्रिविध पौलूंनी नटलेले हे निबंध म्हणजे लेखकाचा एक जीवनशोधच असतो. विचार व भावनेची सुंदर किनार लाभलेले हे लघुनिबंध विकासाच्या आपल्या चरमसीमेवर नि समेवर असताना वाचणे म्हणजे एक आगळी पर्वणीच माणसाचं आजचं जीवन यंत्रवत झालंय्. ते भोगात रुतलेलं आहे. ईश्वर भक्तीस कुणाला सवड राहिलीय माणसाचं आजचं जीवन यंत्रवत झालंय्. ते भोगात रुतलेलं आहे. ईश्वर भक्तीस कुणाला सवड राहिलीय शिवाय रोज आकसणाऱ्या घरात स्वतंत्र देवघर आज केवळ स्वप्नच शिवाय रोज आकसणाऱ्या घरात स्वत��त्र देवघर आज केवळ स्वप्नच आजच्या नव्या घरातून कोनाडे, खुंट्या, उंबरे, माजघर हद्दपार झाले तसे देवघरही. शिवाय धकाधकीच्या जीवनात आत्मचिंतनास उसंत राहिलीच कुठे आजच्या नव्या घरातून कोनाडे, खुंट्या, उंबरे, माजघर हद्दपार झाले तसे देवघरही. शिवाय धकाधकीच्या जीवनात आत्मचिंतनास उसंत राहिलीच कुठे क्षणिक कृतज्ञता नि वांझोटी करुणा हेच आजचं जीवन होऊन बसलंय्. \"देवघर\" लघुनिबंधात खांडेकर आजचा आपला बुद्धिवादाच्या बौठकीस वासनांच्या शुद्धिकरणाचे अधिष्ठान लाभले तरच वासनेच्या तळघरात रमलेल्या मनुष्याचं उदात्तीकरण देवघराच्या पावित्र्यात होऊ शकेल. आजचा माणूस स्वत:कडे पाहात नाही, तो देवाकडे काय पाहणार क्षणिक कृतज्ञता नि वांझोटी करुणा हेच आजचं जीवन होऊन बसलंय्. \"देवघर\" लघुनिबंधात खांडेकर आजचा आपला बुद्धिवादाच्या बौठकीस वासनांच्या शुद्धिकरणाचे अधिष्ठान लाभले तरच वासनेच्या तळघरात रमलेल्या मनुष्याचं उदात्तीकरण देवघराच्या पावित्र्यात होऊ शकेल. आजचा माणूस स्वत:कडे पाहात नाही, तो देवाकडे काय पाहणार अशी पृच्छा करणारा हा लघुनिबंध वर्तमान सत्याचं अंजन वाचकांच्या डोळ्यात घालणार, नवी जीवनदृष्टी देणार, दैववादाकडून माणसाच्या प्रवासाचा आग्रह धरणारा ठरतो. अंधत्व आल्यानंतर वि. स. खांडेकर दैववादी विचारधारेवर अधिक खोल विचार करत होतेहे \"सांजसावल्या`` मधील निबंध वाचताना वारंवार जाणवत राहातं. खांडेकरांचे लघुनिबंध बहारीचा प्रारंभ, वैचित्र्यपूर्ण विकास नि तात्त्विक अंत अशा त्रिविध वौशिष्ट्यांनी कलात्मक होत राहिले. त्यांच्या निबंधात स्वौर कल्पनाविलास, साध्या विषयातून व्यापक आशय, विषयापेक्षा निबंधकाराच्या व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंबन, जिव्हाळ्याच्या मित्राशी संवाद केल्याप्रमाणे असलेली लेखन शैली, चमत्कृती, अशी अनेक वौशिष्ट्ये आढळतात. खांडेकरांच्या निबंधातून विषय, ओघ, मांडणी, कल्पना, भावना, तत्त्व, भाषा, निष्कर्ष असा अष्टांगी चमत्कार आढळतो. त्यामुळे ते वाचकांना सतत साद घालत राहिले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.swapp.co.in/site/indianstatedistrictsubdistrictarealist.php?stateid=8y68qEDJ0ugeDsGafWxiUw%3D%3D&districtid=vftdeSrFLT2BGHIiybWkgw%3D%3D&subdistrictid=EV76DRP2nj6YQbPVxys5Zg%3D%3D", "date_download": "2019-08-20T22:19:12Z", "digest": "sha1:6NXIABS7MNYYEQYXQU3VYYDBPSEPRKZU", "length": 17549, "nlines": 375, "source_domain": "www.swapp.co.in", "title": "Taluka Ashti District Beed ( तालुका आष्टी जिल्हा बीड ) Indian State List", "raw_content": "\nजिल्हा / जिला - बीड\nतालुका / तहसील - आष्टी\nआंबेवाडी (एन.वी.) गाव माहिती\nआंधळे वाडी गाव माहिती\nआष्‍टा ह.ना गाव माहिती\nबाळेवाडी (558893) गाव माहिती\nदरेवाडी (एन.वी.) गाव माहिती\nदेवळगाव घाट गाव माहिती\nधनगरवाडी (558763) गाव माहिती\nधनगरवाडी (558802) गाव माहिती\nकाकडवाडी (एन.वी.) गाव माहिती\nकानडी बु गाव माहिती\nकानडी खु. गाव माहिती\nकारखेल बु. गाव माहिती\nकारखेल खु. गाव माहिती\nकासेवाडी (एन.वी.) गाव माहिती\nखारखतवाडी (एन. वी.) गाव माहिती\nखुंटेफळ पुंडी गाव माहिती\nखुंटेफळ वा गाव माहिती\nकोकरेवाडी (एन.वी.) गाव माहिती\nकोल्हवाडी (एन.वी.) गाव माहिती\nकुंभारवाडी (एन. वी.) गाव माहिती\nलमाण तांडा (एन. वी.) (558729) गाव माहिती\nलमाणतांडा (एन. वी.) गाव माहिती\nलमाणतांडा (N.V) (558753) गाव माहिती\nलोखंडवाडी (एन.वी.) गाव माहिती\nमहादेववाडी (एन.वी.) गाव माहिती\nनिमगाव बोड्खा गाव माहिती\nपारगाव जोगेश्‍वरी गाव माहिती\nपिंपळगाव दाणी गाव माहिती\nपिंपळगाव घाट गाव माहिती\nपिंपरी आष्टी गाव माहिती\nपिंपरी घाटा गाव माहिती\nपिंपरी घुमरी गाव माहिती\nसांगवी आष्‍टी गाव माहिती\nसांगवी पाटण गाव माहिती\nसावरगाव घाट गाव माहिती\nशेडगेवाडी (एन.वी.) गाव माहिती\nशेलारवाडी (एन.वी.) गाव माहिती\nशेरी बु गाव माहिती\nशेरी खु गाव माहिती\nसुलेमान देवळा गाव माहिती\nटाकळी आमिया गाव माहिती\n(https://www.swapp.co.in) - मराठीत महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालूके आणि त्यातील गावांची मराठीत माहिती असलेल्या एकमेव वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.\nतुमचे नाव मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड आणि तेलुगू भाषांमध्ये पाहण्यासाठी क्लिक करा\nवेबसाईटचे नाव रजिस्टर करण्यापूर्वी उपलब्धता तपासण्यासाठी क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A1%E0%A4%9A_%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%82", "date_download": "2019-08-20T22:29:33Z", "digest": "sha1:VHKQT4AQAEGEBKGQANCZNK77CDNLJO5Q", "length": 3054, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:डच बुद्धिबळपटू - विकिपीडिया", "raw_content": "\n\"डच बुद्धिबळपटू\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ डिसेंबर २०१० रोजी १३:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या ��ंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/rohit-pawar-is-the-new-generation-of-sharad-pawar/", "date_download": "2019-08-20T23:17:29Z", "digest": "sha1:NZGIPBGUL2AUT2YZZT2IU3TY776TELW2", "length": 9430, "nlines": 119, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "Rohit Pawar ... is the new generation of Sharad Pawar?", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nपवारांच्या नव्या पिढीचा शिलेदार कोण \nशरद पवारांच्या कुटुंबातील नव्या पिढीबाबत उत्सुकता अवघ्या महाराष्ट्राला आहे. शरद पवारांची नवी पिढी म्हणजेच अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार आणि दुसरे म्हणजे अजित पवारांचे थोरले चुलत बंधू राजेंद्र पवारांचे सुपुत्र रोहित पवार.\nअजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे अजूनही राजकारणात सक्रिय झालेले नाही. पार्थ पवार हे येत्या लोकसभा निवडणुकीत मवाळ मतदारसांघातून लढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु आहेत पण पार्थ पावर यांच्याकडून मात्र तसे संकेत येत नसल्याचे दिसून येत आहे.\nतर दुसरीकडे रोहित पवार हे नुसते सक्रीय झाले नाहीत, तर आपलं नेतृत्त्वही त्यांनी सिद्ध केले आहे. रोहित पवारांनी आजोबा शरद पवार आणि काका अजित पवार यांच्या पावलावर पाऊल टाकत, राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला.\nरोहित पवार राजकारणात सक्रिय –\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nराजकारणासह कृषीक्षेत्र आणि व्यवसाय क्षेत्रावर असणारे पवार यांचे प्रेम सर्वश्रुत आहे. पवार यांचा हाच वारसा आता त्यांच्या तिसऱ्या पिढीतील रोहित पवार हे सक्षमपणे सांभाळत आहेत.\nरोहित सध्या बारामती जिल्हा परिषदेत सदस्य आहेत . शरद पवार याचे राजकारण आणि कै.आप्पासाहेब पवार यांचा कृषीक्षेत्रातील वारसा रोहित हे यशस्वीपणे सांभाळत आहेत. पुणे जिल्हापरिषदेचे सदस्य असणारे रोहित पवार हे समाजकारणातही अग्रेसर आहेत. तसेच बारामती अॅग्रोच्या माध्यमातून कृषी व्यवसायात असणारे त्यांचे काम देखील कौतुकास्पद आहे.\nपवार या नावाचं वलय असताना देखील ते युवकांशी संवाद साधत आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. शरद पवार यांच्याप्रमाणे शेतीसोबतच उद्योगजकांवर असणारे रोहित पवार यांचे प्रे�� दिसून येते. त्यामुळेच युवकांमधील उद्योजक घडवण्यासाठी ‘सृजन’च्या माध्यमातून त्यांचे काम सुरू आहे. एकंदरीतच पवार घराण्याचे राजकारण आणि व्यवसाय याचा वारसा रोहित पवार हे सक्षमपणे पुढे घेऊन जातांना दिसत आहेत.\n“जो जातीचं नाव काढेल त्याला मी ठोकून काढेल”\n“आम्ही प्रियांकांना आता देशाच्या स्वाधीन करत आहोत”\n‘पवार पंतप्रधान होणार असतील, तर शिवसेनाचा पाठिंबा’; भुजबळांना विश्वास\n‘सत्तेच्या नशेत राहून झिंगल्यासारखे तर्राट बोलणे बरे नाही’; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\n’56 इंचाची छाती असणारे मोदी राज ठाकरेंना…\nचांद्रयान – 2 चा चंद्राच्या कक्षेत…\nआगामी निवडणूक फडणवीसांच्या नेतृत्वात लढणार…\nहे भाजप खासदार म्हणाले काँग्रेस सोडली तेव्हा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.pyarikhabar.in/slogans-on-save-water-in-marathi/", "date_download": "2019-08-20T23:09:20Z", "digest": "sha1:P7T4K6KGIX7PFGI4KFAQY3ATPGJWHUCU", "length": 13328, "nlines": 199, "source_domain": "www.pyarikhabar.in", "title": "\" पाणी बचत \" वर घोषवाक्य 25+Slogans On Save Water In Marathi – Pyari Khabar", "raw_content": "\nSlogans On Save Water In Marathi 22आपण सर्वांनीच ‘ पाणी हेच जीवन ‘ या निवेदनात आले पाहिजे. आजच्या परिस्थितीत हे विधान अधिक चांगले आहे, जेव्हा जगभरातील 500 दशलक्षांहून अधिक लोक पाण्याच्या कमतरतेने ग्रस्त आहेत. जे नुकसान टाळले जाऊ शकते त्यासाठी मनुष्यांनी अधिक जबाबदारीने वागले पाहिजे. पृथ्वीवर 7 बिलियन लोकांसाठी पुरेसे ताजे पाणी आहे परंतु त्यातील बहुतेक प्रदूषित झाले आहेत.\nजर परिस्थिती अशीच चालू राहिली तर; एका दशकांत सुमारे 1.9 अब्ज लोकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागेल. परिस्थितीवर कृ���ी करणे आणि पाण्याच्या संरक्षणासाठी आवश्यक पावले उचलणे, कचरा टाळणे तसेच प्रदूषण रोखणे ही योग्य वेळ आहे. जे बहुधा मानवी प्रेरित घटकांमुळे होते. आम्ही उपलब्ध जल संसाधनाची संख्या वाढवू शकत नाही, परंतु आम्ही जे काही ठेवले आहे त्यातील वाया जाण्यापासून वाचवू शकतो. आजकाल महाविद्यालये तसेच व्यावसायिक मंडळातील शाळांमध्ये नैसर्गिक स्त्रोताविषयी ‘जल’ ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे; कुठेही, पर्यावरणाची काळजी घेतली जाते.\nएखाद्या ठिकाणी नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत जीवन, वनस्पती आणि प्राणी, सिंचन, अन्न पुरवठा, हवामान, पाऊस आणि इतर अनेक घटकांची गुणवत्ता ठरवतात; जीवनासाठी आवश्यक मराठी भाषेतील घोषवाक्य. पाण्यावर काही प्रभावी घोषवाक्य खाली दिले आहेत जेणेकरुन आपण त्या शाळेत ‘पाणी’ वर चर्चा आणि भाषणांसाठी त्यांचा वापर करू शकता आणि प्रभावीपणे जल संवर्धन संदेश आणि त्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रभावीपणे व्यक्त करू शकता.\nआता राबवू जलनीती ,\nनको दुष्काळाची भीती .\nनवीन पिढीचा नवा मंत्र ,\nकमी पाण्यात ज्यादा सिंचन क्षेत्र .\nपाणी व्यवस्थापनाची धरुनी कास ,\nशेतकऱ्यांनी साधला विकास .\nस्वच्छता व शुद्ध पाणी हे आहे तंत्र ,\nग्रामीण आरोग्याचा हाच कानमंत्र .\nपिण्यासाठी हवे शुद्ध पाणी ,\nनाहीतर होईल आरोग्याची हानी .\nपाणी म्हणजे जीवन ,\nहेच आपले स्पंदन .\nस्वच्छ पाणी , सुंदर परिसर ,\nजीवन होईल, निरोगी निरंतर .\nपाणी शुद्धीकरण नियमित करू ,\nसर्वांचे जीवन आरोग्य संपन्न करू .\nपाण्याच्या स्वच्छतेसाठी दक्षता घेऊ ,\nसर्व रोगराईना दूर पळवू .\nसांडपाण्याची योग्य विल्हेवाट ,\nगावात येईल आरोग्याची पहाट.\nपिण्यासाठी हो स्वच्छ पाणी ,\nएकच मंत्र ठेवा ध्यानी .\nप्रत्येकाचा एकच नारा ,\nपाण्याची काटकसर करा .\nपाणी अडवा , पाणी जिरवा ,\nमोलाचे मानवी जीवन वाचवा .\nथेंब थेंब वाचवू पाणी ,\nआनंद येईल जीवनी .\nठिबक सिंचनाची किमया न्यारी ,\nकमी पाण्यात उत्पन्न भारी .\nसिंचनास होईल फायदा .\nपाण्याविना नाही प्राण ,\nपाण्याचे तू महत्त्व जाण.\nपाण्याची राखा शुद्धता ,\nजीवनाला मिळेल आरोग्यता .\nथोडे सहकार्य , थोडे नियोजन ,\nपाणी फुलवी आपले जीवन .\nआपल्या पाण्याचा हक्क सोडू नका ,\nपण कुणाचे पाणी तोडू नका .\nवाचवू मिळून सारे थेंब थेंब पाण्याचा ,\nहाच एकमेव मार्ग सुखाकडे जाण्याचा .\nदुष्काळाची संपविण्या आपत्ती ,\nकाळजीने वापराव�� जलसंपत्ती .\nपाणी नाही द्रव्य ,\nनका वाया घालवू पाणी इंधन ,\nबचत करू देशाचे धन .\nतर मित्रानो पाण्याची बचत यावर आधारित घोषवाक्य आपल्याला कसे वाटले याबद्दल आम्हाला नि:संकोच कळवा .\nहे निबंध सुद्धा जरूर वाचावे :-\nमाझे आवडते शिक्षक मराठी निबंध\nमेरा नाम प्रमोद तपासे है और मै इस ब्लॉग का SEO Expert हूं . website की स्पीड और टेक्निकल के बारे में किसी भी problem का solution निकलता हूं. और इस ब्लॉग पर ज्यादा एजुकेशन के बारे में जानकारी लिखता हूं .\n“स्वातंत्र्य दिन” वर घोषवाक्य Best Slogans...\nनेत्रदान वर मराठी घोषवाक्य Best Slogans On Eye...\nस्वातंत्र्य सेनानी चे घोषवाक्य Freedom Fighter Slogans...\n“मराठी भाषा” वर घोषवाक्य Best १५+Slogans...\n“पृथ्वी वाचवा” वर घोषवाक्य Slogans On Save...\n“भ्रष्टाचार” वर मराठी घोषवाक्य Slogans On...\nलेखक/लेखिका की आवश्यकता है \nहमारे वेबसाइट के लिए एक अच्छे लेखक अथवा लेखिका की आवश्यकता है .\nउसे हिंदी और मराठी का ज्ञान आवश्यक है .\nउसे हमारे ४ साइटों पर उसके मतानुसार लिखना पड़ेगा .\nलिखने के लिए हमारा कोई भी दबाव नहीं रहेगा .\nउसे हम payment ना देकर डायरेक्ट 25% income देंगे .\nजिसे हमारे साथ काम करना है वो इस नंबर पर contact कीजिये .\nसद्भावना दिवस क्यों मनाया जाता है | Sadbhawna Diwas In Hindi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2019-08-20T22:58:15Z", "digest": "sha1:AEDDXXTSHSFWT54OC7FTXTAC474X7PRY", "length": 3728, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:मालमत्ता - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► स्थावर मालमत्ता‎ (१ क)\nशहरी, गामीण व क्षेत्रिय अर्थशास्त्र\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ ऑगस्ट २०१८ रोजी १५:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculturai-stories-marathi-agrowonclear-economics-necessary-agriculture-4364", "date_download": "2019-08-20T23:41:56Z", "digest": "sha1:JESVTSYGLRFSRUGTHZBVYRT7XDTHYT74", "length": 21140, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculturai stories in marathi, agrowon,clear economics is necessary in agriculture | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग ���्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी अर्थशास्त्रीय नेमकेपणा आवश्यक\nगुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी अर्थशास्त्रीय नेमकेपणा आवश्यक\nमंगळवार, 26 डिसेंबर 2017\nकृषी क्षेत्रामध्ये आर्थिक गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी शेती उत्पादनातील प्रत्येक टप्प्यावरील नेमक्या निविष्ठा आणि घटकांचा कार्यक्षम वापर होण्याची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने नेदरलॅंड येथील वॅगेनिंगन विद्यापीठ आणि संशोधन केंद्रामध्ये खास अर्थशास्त्रीय अभ्यास करण्यात आला. त्यात संगणकीय पद्धतीने प्रामुख्याने हरितगृह शेती आणि व्हर्टिकल फार्मिंग याविषयी निविष्ठा वापर कार्यक्षमता मिळविण्यात आली.\nकृषी क्षेत्रामध्ये आर्थिक गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी शेती उत्पादनातील प्रत्येक टप्प्यावरील नेमक्या निविष्ठा आणि घटकांचा कार्यक्षम वापर होण्याची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने नेदरलॅंड येथील वॅगेनिंगन विद्यापीठ आणि संशोधन केंद्रामध्ये खास अर्थशास्त्रीय अभ्यास करण्यात आला. त्यात संगणकीय पद्धतीने प्रामुख्याने हरितगृह शेती आणि व्हर्टिकल फार्मिंग याविषयी निविष्ठा वापर कार्यक्षमता मिळविण्यात आली.\nवाढत्या लोकसंख्येच्या अन्नाची समस्या सोडविण्यासाठी पिकांची उत्पादकता वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पिकांच्या उत्पादनासाठी आवश्यक पाणी, ऊर्जा, कार्बन डायऑक्साइड, माध्यमे (माती इ.) अशा सर्व घटकांचा अत्यंत कार्यक्षम वापर होण्याची आवश्यकता आहे. त्याच प्रमाणे शेतीमध्ये गुंतवणूक वाढवण्याचीही गरज आहे. अशा वेळी नवीन गुंतवणूक होण्यासाठी प्रतिकिलो उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या आवश्यक निविष्ठा व घटकांविषयी माहिती असणे आवश्यक आहे. कारण कोणतीही आर्थिक गुंतवणूक करणारी व्यक्तीही उत्पादनखर्च आणि त्यातून मिळणाऱ्या फायद्याचा प्रामुख्याने विचार करते. त्यामुळे शाश्वत उत्पादन आणि आर्थिक दृष्टीने सक्षमता येण्यासही मदत होईल.\nअत्याधुनिक शेतीमध्ये अलीकडे गुंतवणुकीचे प्रमाण वाढत आहे. अशा वेळी गुंतवणूकदारांचे प्रश्न प्रामुख्याने शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या स्रोतांसंबंधी असतात. यावर अधिक नेमकेपणाने काम करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन अमेरिकेतील वॅगेनिंगन विद्यापीठ आणि संशोधन येथील हरितगृह व फळबाग विषयातील तज्ज्ञांनी अभ्यास सुरू केला. त्यांनी स्रोत व नेमके प्रमाण मिळविण्यासाठी संगणकीय प्रारूपांचा वापर केला आहे. त्याद्वारे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील आणि कोणत्याही लागवड पद्धतीतील निविष्ठा व आवश्यक घटकांचे प्रमाण मोजणे शक्य होणार आहे. याचा फायदा भविष्यामध्ये शेती क्षेत्रातील गुंतवणूक वाढण्यासाठी होऊ शकतो, असा संशोधकांचा दावा आहे.\nपहिल्या टप्प्यामध्ये वॅगेनिंगन विद्यापीठातील संशोधकांनी फळबाग लागवडीतील निविष्ठांची वापर कार्यक्षमता (रिसोर्स यूज इफिशियन्सी) काढली आहे. त्यासाठी नव्याने शेतीमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या कंपन्यांच्या प्रश्नांचाही विचार केला आहे. भविष्यात या प्रश्नांची गुंतवणूकदारनिहाय उत्तरे काढण्यासाठी खास साधनही तयार करण्याचा विचार आहे.\nउत्तर स्वीडन, अबू धाबी आणि नेदरलॅंड या तीन ठिकाणांचा अभ्यासामध्ये समावेश होता.\nनियंत्रित हरितगृह शेती आणि वनस्पतींची कंपनीसदृश एकापेक्षा अधिक थरांची संपूर्ण नियंत्रित शेती पद्धती यांचा तुलनात्मक अभ्यास केला.\nकोणतीही शेती पद्धतीही सर्व प्रकारे चांगली असू शकत नाही. मात्र, हरितगृहातील शेती ही कंपनीसदृश एकापेक्षा अधिक थरांच्या शेतीपेक्षा अधिक ऊर्जा कार्यक्षम ठरते. सूर्यप्रकाशाची तीव्रता अधिक असलेल्या ठिकाणीही असेच निष्कर्ष मिळाले आहेत.\nपाणी आणि जमीन या दोन घटकांचा विचार केल्यास मात्र व्हर्टिकल फार्मिंग अधिक उपयुक्त ठरू शकते. प्रकल्प कोणत्या ठिकाणी उभारणार आहे, यानुसार प्रत्येक निविष्ठेचे मूल्य बदलणार आहे. हे शहरामध्ये किंवा शहराच्या अत्यंत जवळ असल्याने वाहतुकीच्या खर्चामध्ये प्रचंड बचत होऊ शकते. बाजारपेठ व उत्पादन केंद्र जवळ असल्याचा फायदा उत्पादकांसह ग्राहकांना मिळू शकतो.\nया संशोधनासाठी युरोपियन संघाच्या होरायझन २०२० या कार्यक्रमातून आणि नेदरलॅंड येथील उच्च तंत्रज्ञान कंपन्यांकडून आर्थिक निधी उपलब्ध झाला आहे.\nअशा अभ्यासाची मोठी आवश्यकता\nअलीकडे अत्याधुनिक प्रामुख्याने हरितगृह आणि हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाकडे गुंतवणूकदारांचा कल वाढत आहे. यातून एखाद्या कंपनीप्रमाणे शाश्वत उत्पादनाची हमी मिळू शकते. मात्र, तरिही त्यात वापरल्���ा जाणाऱ्या विविध निविष्ठा आणि आवश्यक नैसर्गिक घटकांविषयी अनिश्चितता कायम आहे. केवळ फायदा आणि आकडेवारी समजणाऱ्या लोकांसाठी नैसर्गिक प्रक्रियेतील चढ-उतारांचाही नेमका पॅटर्न मिळण्याची अपेक्षा असते. त्यातून धोक्यांचे प्रमाण कमी करणे, शाश्वतता वाढवणे आणि फायद्यांचे प्रमाण वाढवणे शक्य आहे. ती सध्याच्या कोणत्याही कृषी अर्थशास्त्रविषयक अभ्यासातून पूर्ण होताना दिसत नाही.\nशेती अर्थशास्त्र economics गुंतवणूक गुंतवणूकदार फळबाग horticulture यंत्र machine\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nमका, गहू, हरभऱ्याच्या किमतीत वाढीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...\nकागलचा शाहू कारखाना देशात सर्वोत्कृष्टनवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या...\nपोल्ट्रीला धान्य पुरवठ्यासाठी...पुणे : विविध कारणांमुळे तोट्यात चाललेल्या लेअर...\nस्फुरद, पालाशयुक्त खतांसाठी अनुदान दर...नवी दिल्ली : स्फुरद व पालाशयुक्त रासायनिक...\nऊस बियाणे विक्रीसह भाडे तत्त्वावरील...उसाच्या बियाणे प्लॉटच्या माध्यमातून एकरी तीस ते...\nउत्तर प्रदेशात ५१४ कोटींचा ‘पेप्सिको’चा...नवी दिल्ली : अन्न आणि शीतपेय उत्पादनात मोठी...\nमका, गहू, हरभऱ्याच्या किमतीचा वाढीचा कलपुढील महिन्यात रब्बी मका, गहू आणि हरभरा यांचे भाव...\nओढकामाच्या बैलांवर येतेय गदा ट्रॅक्टरच्या वाढत्या प्रमाणामुळे ओढकामाच्या...\nशेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...\nबांधावरचा शेवगा देतो भरघोस उत्पन्न पुणे जिल्ह्यातील केळवडे (ता. भोर) येथील...\nमका, हळद, गव्हाच्या किमतीत वाढमक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...\nबाजारात हळदीचे दर दबावातसांगली ः देशात हळद उत्पादनाला पोषक वातावरण...\nवायदे बाजार : मक���, गहू, हळदीच्या...सध्या बाजारपेठेत मक्याची मागणी वाढत आहे. या...\nसेंद्रिय घटकांच्या वापरातून शेती आणली...पिकांचा वाढता उत्पादन खर्च, जमिनीची सुपीकता या...\nकापूस, मका, सोयाबीनच्या भावात वाढरब्बी पिकांचे भाव आवकेमुळे कमी झाले आहेत....\nघरपोच चारा विक्रीतून मिळविले...नागपूरपासून ६५ कि.मी. वरील अरोली (ता. मौदा) हे...\nसुधारित बहुपीक पद्धतीतून उत्पन्नामध्ये...चिदगिरी (जि. नांदेड) येथील कैलास गिरी यांनी...\nसरकीने मोडला दराचा उच्चांकजळगाव ः कापसासह सरकीच्या दरानी नवा उच्चांक गाठला...\nमका, हळद, गव्हाच्या किमतीत तेजीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्याच्या...\nमका, हळद, हरभऱ्याच्या किमतीत वाढअमेरिकेने चीनकडून होणाऱ्या आयातीवर वाढविलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/bmm2013", "date_download": "2019-08-20T23:46:32Z", "digest": "sha1:MEEDYXA3WPOB3VM2WGPXXQLVSWD2KV3J", "length": 7488, "nlines": 141, "source_domain": "www.maayboli.com", "title": "BMM 2013 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१३ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /BMM 2013 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१३\nBMM 2013 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१३\nनव्या बांधुया रेशिमगाठी, जपण्या अपुली मायमराठी \nबृहन्महाराष्ट्र मंडळाच्या १६ व्या अधिवेशनाबद्दलचं हितगुज.\nकॉसमॉस बीएमएम २०१३ स्पर्धेचा विजेता टोरांटोचा रवी दातार लेखनाचा धागा\nस्वर गंगेच्या काठावरती - कलाभवन पेनसिलव्हेनीया लेखनाचा धागा\nकॉसमॉस बीएमएम सारेगम २०१३ - श्रेयस बेडेकर (ह्यूस्टन, टेक्सास) यांच्याशी गप्पा लेखनाचा धागा\nढोलकीच्या तालावर - वग अमेरिकेचा - महाराष्ट्र मंडळ लॉस अँजलीस लेखनाचा धागा\nप्रॉव्हिडन्स शहर बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या १६ व्या अधिवेशनासाठी सज्ज लेखनाचा धागा\nकला सादर करित आहे - मराठी नाटक \"चाहूल\" आणि समीप रंगमंच लेखनाचा धागा\n'एक मी अन् एक तो' - गप्पा कवी वैभव जोशी यांच्याशी लेखनाचा धागा\n'एक मी अन् एक तो' लेखनाचा धागा\n\"आली घटिका समीप\" - बी.एम.एम. १६ व्या अधिवेशनासाठी प्रॉव्हिडन्स नगरी सज्ज - उत्साहाल�� आणि आनंदाला उधाण लेखनाचा धागा\n\"उदाहरणार्थ एक\" नाटक- मराठी कला मंडळ, वॉशिंग्टन डीसी. लेखनाचा धागा\nअधिवेशन १ला दिवसः ५ जुलै लेखनाचा धागा\nBMM 2013 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन - उपसंहार लेखनाचा धागा\nकॉसमॉस बीएमएम सारेगम २०१३ - समिधा जोगळेकर ( टोरांटो, कॅनडा) यांच्याशी गप्पा लेखनाचा धागा\nअधिवेशनामागचे चेहरे: श्री. संजय सहस्रबुद्धे लेखनाचा धागा\n'बी.एम.एम. सारेगम २०१३' ही भव्य संगीतस्पर्धा आता अंतिम टप्प्यात \nअधिवेशनासाठी दैनीक तिकिटे आता उपलब्ध आहेत\n'फॅमिली ड्रामा' - गप्पा लेखक-अभिनेता अद्वैत दादरकर यांच्याशी लेखनाचा धागा\nJul 8 2013 - 9:37pm माध्यम_प्रायोजक\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nBMM 2013 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१३\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/photo-gallery/page/82/", "date_download": "2019-08-20T22:21:41Z", "digest": "sha1:2IWFPINUMELJYNBMHP4NJ6HHNPQCGSYA", "length": 11984, "nlines": 140, "source_domain": "www.saamana.com", "title": "फोटो गॅलरी | Saamana (सामना) | पृष्ठ 82", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणार��� तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nबहुचर्चित ‘ठाकरे’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात\nपाहा : दिल्ली डेअरडेविल्सच्या पश्चातापची ११ कारणं\nपाहा : ‘बर्थ डे बॉय’ वरुण धवनच्या काही खास गोष्टी\nफोटो : आदित्य ठाकरे व दिया मिर्झा यांची दादरमध्ये स्वच्छता मोहीम\nअक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने दगडूशेठ गणपतीला आंब्यांची आरास\nशिवसेनेकडून डबेवाल्यांना ई-सायकल वाटप\nमुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापौरांनी वाहिली आदरांजली\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रेखाटली भव्य रांगोळी\nया अभिनेत्रींना लाज का वाटायला लागली \nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्र���रणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80", "date_download": "2019-08-20T22:53:06Z", "digest": "sha1:QBPFKYYWB3BLKGS2L6J7FLZIS52XZQA5", "length": 6114, "nlines": 123, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (4) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (3) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबातम्या (4) Apply बातम्या filter\nऍग्रो वन (1) Apply ऍग्रो वन filter\nसरकारनामा (1) Apply सरकारनामा filter\nबाजार%20समिती (2) Apply बाजार%20समिती filter\nउत्पन्न (1) Apply उत्पन्न filter\nकोथिंबिर (1) Apply कोथिंबिर filter\nटोमॅटो (1) Apply टोमॅटो filter\nडाळिंब (1) Apply डाळिंब filter\nप्रशासन (1) Apply प्रशासन filter\nमालेगाव (1) Apply मालेगाव filter\nमोसंबी (1) Apply मोसंबी filter\n नाशिकमध्ये कोथिंबीर २३,५०० रुपये\nनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू सप्ताहात कोथिंबिरीची आवक ५३२१ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ९६०० ते २३५०० असा...\nचारित्र्याच्या संशयावरून अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nचांदवड - तालुक्‍यातील राहूड येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला मारहाण करत अंगावर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न...\nटेस्ट ड्राइव्हच्या नावाखाली चोरटे कार घेऊन फरार\nVideo of टेस्ट ड्राइव्हच्या नावाखाली चोरटे कार घेऊन फरार\n(video) - टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने चोरट्यांचे कार घेवून पलायन\nपुण्यातून टेस्ट ड्राइव्हच्या नावाखाली एक कार घेऊन चोरटे पसार झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. लोणी काळभोर हद्दीमधून सुझूकी कंपनीची...\nयंदा मिरची झोंबणार.. उत्पन्न कमी झाल्याने भाव वाढण्याची शक्यता\nमिरचीची देशातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ अशी ओळख असलेल्या नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत. यंदा मिरचीची आवक घटल्याने,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/woman-guide/", "date_download": "2019-08-20T22:56:42Z", "digest": "sha1:EHERR3IAMEEII3LEQMVQFA3CR3H5C223", "length": 16253, "nlines": 118, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "महिला 'गाईड' सांगताहेत वाघोबाच्या साम्राज्याची गोष्ट! ताडोबा-अंधारी, मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्पात महिला गाईड", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nमहिला ‘गाईड’ सांगताहेत वाघोबाच्या साम्राज्याची गोष्ट ताडोबा-अंधारी, मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्पात महिला गाईड\nआपण वन पर्यटनाला जातो, गड किल्ल्यांना भेटी देतो, सागराच्या लाटांवर स्वार होतो, या सगळ्या स्थळांची माहिती जाणून घेणं, त्याचा इतिहास समजून घेणंही आपल्याला आवडतं. अशा वेळी आपल्या मदतीला येतात ते पर्यटक मार्गदर्शक म्हणजे “गाईड” पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रात महिलांनी कधीच शिरकाव केला असला तरी घनदाट जंगलात पर्यटकांना घेऊन जाणं, त्यांची सुरक्षितता जपतांना त्यांना त्या वनाची, तिथल्या जैव विविधतेची संपूर्ण आणि अचूक माहिती देणं हे जरा हटके काम स्वीकारलं आहे, राज्यातील व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील स्थानिक युवतींनी.. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रात महिलांनी कधीच शिरकाव केला असला तरी घनदाट जंगलात पर्यटकांना घेऊन जाणं, त्यांची सुरक्षितता जपतांना त्यांना त्या वनाची, तिथल्या जैव विविधतेची संपूर्ण आणि अचूक माहिती देणं हे जरा हटके काम स्वीकारलं आहे, राज्यातील व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील स्थानिक युवतींनी.. या वेगळ्या वाटेवरून जाताना त्यांनी स्वावलंबनाचा मार्ग तर चोखाळला आहेच परंतु निसर्ग रक्षणाच्या कामात योगदानही दिले आहे.\nराज्यात बोर, मेळघाट, पेंच, नवेगाव-नागझिरा, सह्याद्री आणि ताडोबा- अंधारी असे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. यापैकी ताडोबा-अंधारी, मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांसोबत जंगल भ्रमंती करताना या महिला गाईड सांगत आहेत तिथे अधिवास क���णाऱ्या वाघोबाच्या साम्राज्याची गोष्ट, घडवताहेत तिथल्या जैव विविधतेचे दर्शन. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ३०, पेंच व्याघ्र प्रकल्पात १२ आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात ५ महिला गाईड कार्यरत आहेत. त्यामुळे तुम्ही जर कधी मेळघाट, पेंच किंवा ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली आणि महिला “गाईड” तुम्हाला या जंगलाची ओळख करून देतांना दिसल्या तर आश्चर्य वाटायला नको…\nवनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान नियामक मंडळाच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात तसेच वनालगतच्या गावांमध्ये स्थानिक महिलांना विविध व्यवसाय- उद्योगाचे प्रशिक्षण देऊन त्यांचे सक्षमीकरण केले जात आहे. त्याचाच हा एक भाग आहे. अचूक आणि परिपूर्ण माहितीने समृद्ध गाईड आलेल्या पर्यटकाला जंगलभ्रमंतीचा उत्तम आनंद देऊ शकतो हे विचारात घेऊन या वन पर्यटक मार्गदर्शकांना प्रशिक्षण दिले गेले आहे.\nपर्यटनाला आलेल्या पर्यटकांशी सौजन्याने बोलणे, त्यांना जंगल भ्रमंतीचे नियम समजून सांगणे, जंगलात गेल्यानंतर कसे वागायचे हे शिकवणे, व्याघ्र प्रकल्पाची माहिती देताना वाघांबरोबरच इतर वन्यजीव आणि वृक्षसंपदेने संपन्न असलेल्या वनाची ओळख करून देणे, वन्यजीवांची माहिती देणे, त्या जंगलातील पशू पक्षी आणि प्राण्यांचा असलेला वावर सांगणे यासारख्या गोष्टींमधून पर्यटकाला पर्यटनाचा पुरेपूर आणि भरपूर आनंद मिळेल अशी वर्तणूक करणे यादृष्टीने या महिला पर्यटन मार्गदर्शकांना तयार करण्यात आले आहे. दिल्या जाणाऱ्या माहितीमध्ये एकवाक्यता आणि एकसूत्रता राहील याची काळजी घेतली गेली आहे.\nप्रशिक्षण, रोजगार संधी आणि उत्पन्न वृद्धी ही स्थानिकांच्या विकासाची त्रिसूत्री- सुधीर मुनगंटीवार\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nपक्ष्यांचे संगीत आणि वाघाच्या डरकाळ्यांनी व्याघ्र प्रकल्पातील डोंगर रांगा जिवंत होतात असं म्हटलं जातं. याच डोंगर रांगात वसलेल्या, व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात, वनालगतच्या गावात राहणाऱ्या स्थानिक लोकांनी ही वने जिवंत ठेवण्यासाठी आणि वाढण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. अशा वेळी या लोकांना रोजगाराच्य�� पर्यायी संधी उपलब्ध करून देणे, त्या दृष्टीने आवश्यक असलेले प्रशिक्षण देणे, अत्यावश्यक पायाभूत सुविधा या गावांमध्ये उपलब्ध करून देणे आणि त्यांचे वनांवरचे अवलंबित्व कमी करणे यासाठी वन विभागाने पुढाकार घेतला आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेतून या कामाला गती देण्यात आली आहे. पर्यटक मार्गदर्शक, महिलांसाठी शिलाई मशिन युनिट, दुभत्या पशुधनाचे वाटप, होम स्टे, वाहनचालक, ऑटोमोबाईल प्रशिक्षण अशा विविध माध्यमातून स्थानिकांचे सक्षमीकरणाचे काम सुरु आहे. यासाठी आपण आय.टी.सी सारख्या अनेक संस्थांची मदत घेतली आहे. महिला वन पर्यटक मार्गदर्शक हा त्यातीलच एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.\nलोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे पवारांच्या भेटीला\nडॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी कठोर कारवाई करा\nमोदी पुन्हा सत्तेत आल्याचा दाऊद इब्रहिमने घेतला धसका\nमिलिंद देवरा यांनी बोलावलेल्या बैठकीला अनेक दिग्गजांनी मारली दांडी; काँग्रेसमध्ये मतभेद\nनाशिकमधील छगन भुजबळ यांचे वर्चस्व धोक्यात\nएक सेल्फी तर हवाच\nपर्यटकांना व्याघ्र प्रकल्पात घेऊन जातांना सुरुवातीला आम्ही एकमेकांशी नवखे असलो तरी एका प्रवासात आमची त्या कुटुंबासोबत मैत्री होते आम्ही त्यांच्या कुटुंबापैकीच एक होऊन जातो. वाघ पाहिल्यानंतर पर्यटकांचा आनंद किती विलक्षण असतो याची आम्हाला अनुभूती होते. वाघाशिवाय दिसणाऱ्या इतर वन्यजीवांना पाहून ही पर्यटक हरखून जातात. पर्यटकांचा रानवाटांवरचा हा प्रवास अधिकाधिक सुखद आणि सुरक्षित होईल याची आम्ही काळजी घेतो, पर्यटक जेव्हा परतीच्या प्रवासाला निघतात तेव्हा ज्या गाईडमुळे त्यांची व्याघ्र प्रकल्पातील सहल अविस्मरणीय झाली त्यांच्याबरोबर एक सेल्फी तर हवाच ही त्यांची मागणी आम्हालाही आनंद देऊन जात असल्याची प्रतिक्रिया पी.ए बोरजे या महिला पर्यटक मार्गदर्शकाने दिली.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्र���म कोर्टात\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\n‘बश्या बैलाला उठवण्यासाठी रुमणं हातात…\n‘सत्तेत आल्यास खासगी कारखान्यांमध्ये…\n‘मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मापाचे कपडे…\nमाजी मुख्यमंत्र्याच्या मुलाची ईडीकडून आठ तास…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://davabindu.wordpress.com/2017/03/11/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-35/", "date_download": "2019-08-20T23:56:53Z", "digest": "sha1:R2Z6I6C36JTPL5BOK6C7GYLZIYYO6PJE", "length": 71567, "nlines": 439, "source_domain": "davabindu.wordpress.com", "title": "अज्ञाताची चाहूल : (भाग : 35) | davabindu दवबिंदू", "raw_content": "\nविचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\n“ते करूच आपण…पण आता सगळ्यात महत्वाचं …सिद्धार्थकडून सगळी स्टोरी ऐकायची आहे…आज दिवसभरात काय,काय घडलं आणि त्याला त्या खोलीत काय, काय मिळालं, पुढे जाण्याचा काही क्लू मिळाला का, सगळंच….”\n“आणि ईशी, आणखी एक….माई आजी….तिच्याशी पण बोलायचंय….खूपशा प्रश्नांची उत्तरं तिच्याकडे मिळू शकतात आपल्याला….”\nसुजय प्रचंड अस्वस्थ झाला होता. सायली त्याच्या घरी गेली होती का हे आता एकच व्यक्ती कन्फर्म करू शकत होती. त्याने घरी पोहोचल्या पोहोचल्या त्याच्या आईला फोन लावला….फोनची एक एक रिंग वाजत होती तसतशी त्याच्या छातीतली धडधड आणि डोक्यातलं टेन्शन वाढत होतं..\nचार–पाच रिंग्ज नंतर फोन उचलला गेला. पण फोनवर त्याचे काका होते.\n“हो अरे, आम्ही अजून घरी गेलेलो नाहीये. झालंय असं, म्हणजे तू टेन्शन घेऊ नकोस हा अजिबात….तू निघालास त्याच्यानंतर दीडेक तासानंतर वहिनींना जरा चक्कर आली एकदम, बाथरूमच्या दारातच खाली पडल्या एकदम….”\n अरे बापरे….मग….म्हणजे आता कशी आहे ती….ठीक आहे ना…..”\n“हो,…ठीक आहेत तशा….म्हणजे काय झालं, आम्ही पण घरी जायचीच तयारी करत होतो. वाहिनी आग्रह करत होत्या राहण्याचा…पण त्यांना सांगितलं तुम्हीच चला आमच्याबरोबर….दोन दिवस सगळेच होते …आता एकदम घर रिकामं……एकटेपणा जाणवेल ना त्यांना म्हणून म्हटलं….आठवडाभर तिकडे राहा येऊन. फार आग्रह केल्यावर तयार झाल्या, बॅगपण भरली पण मग बाथरूममधून बाहेर येताना त्यांना एकदम चक्करच आली आणि खाली पडल्या त्या. बाकी कुठे लागलं वगैरे नाहीये. डॉक्टरांना बोलावलं आम्ही लगेच. बीपी डाउन झालं म्हणाले त्यांचं. तसं काळजीचं नाही काही पण दोन दिवस स्ट्रिक्टली आराम करा म्हणाले.”\n“अरे बापरे…मी आल्यामुळे दोन दिवस तिची धावपळ झालीच, काय करू आणि काय नको असं झालं होतं तिला…पण मी येतो काका आता लगेच…”\n“नको, हे बघ तू आत्ताच दोन दिवस रजा टाकून आला होतास ना…त्यापेक्षा असं कर…आम्ही आहोतच त्यांच्या बरोबर…मी आता घरी जातो आणि आमचं आणखी काही सामान घेऊन येतो. आम्ही राहू त्यांच्याबरोबर आठवडाभर…तुला जमलं तर पुढच्या शनिवार–रविवारी ये, आणि तेव्हा जमलं तर एखादा दिवस आणखी सुट्टी घे. आता लगेच यायची गरज नाही….”\nपुढचा रविवार म्हणजे लग्नाचा दिवस. सुजयच्या मनाची चलबिचल झाली. त्यापेक्षा आज–उद्याच जाऊया का….पण सायलीवर, त्या सिद्धार्थवर लक्ष ठेवणंही गरजेचं आहे आणि तिथे घरी जाऊन, तिथे बसून काहीही करता येणार नाही, पुन्हा सायलीच्या आईने खरेदीला बोलावलं तर काय सांगणार\n“हॅलो…सुजय…अरे ऐकतोयस ना तू \n हो, हो….तोच विचार करत होतो…चालेल मी येईन मग पुढच्या वीकेंडला. आत्ता लगेच येणं खरंच कठीण आहे. पण काहीही लागलं तर सांगा मला, मी येईन. ”\n“काका, आत्ता बोलता येईल का मला आईशी म्हणजे जरा महत्वाचं बोलायचं होतं….”\n“आत्ता झोपल्यात त्या…..मला वाटतं आता सकाळीच उठतील. तू बोल सकाळी”\nफोन ठेवल्यावर सुजयने हताश होऊन मान हलवली. एक मिनिटानंतर त्याचा त्यालाच प्रश्न पडला. आपल्याला नक्की कशाचं टेन्शन आलंय आईच्या तब्येतीचं, टेलरच्या रिसीटबद्दल तिच्याशी बोलता आलं नाही ह्याचं की पुढच्या आठवड्यात पुन्हा पुण्याला जायचं त्याचं आईच्या तब्येतीचं, टेलरच्या रिसीटबद्दल तिच्याशी बोलता आलं नाही ह्याचं की पुढच्या आठवड्यात पुन्हा पुण्याला जायचं त्याचं खरं तर आत्ता त्याने आईपाशी असायला हवं होतं. तिच्या मनावर कुठलं टेन्शन आहे, सतत ती तिच्या मुलाचा, त्याच्या लग्नाचा, त्याच्या भविष्याचा विचार करत असते, हे त्याला काय माहित नव्हतं का खरं तर आत्ता त्याने आईपाशी असायला हवं होतं. तिच्या मनावर कुठलं टेन्शन आहे, सतत ती तिच्या मुलाचा, त्याच्या लग्नाचा, त्याच्या भविष्याचा विचार करत असते, हे त्याला काय माहित नव्हतं का पण आत्ता कसं जाणार पण आत्ता कसं जाणार बऱ्याच गोष्टींच�� शांतपणे विचार करायची गरज होती. सायलीला नक्की काय, काय कळलेलं असू शकतं ह्याचा अंदाज येत नव्हता. तिला कळलं असेल तर ती लग्नाला नकार का देत नाहीये, हेही कळत नव्हतं. तिकडे तो सिद्धार्थ नक्की कुठे गेलाय, काय करतोय हा प्रश्न होताच. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी त्याला मुंबईतच असणं गरजेचं होतं.\nकाय करतोयस तू सुजय कुठल्या वाटेवर चालला आहेस कुठल्या वाटेवर चालला आहेस कशासाठी खरंच एवढी फसवणूक करण्यापेक्षा लग्न नाही झालं, बिनलग्नाचा राहिलो तर चालणार नाही का आज आईला गरज आहे तुझी, पण तू जाऊ शकत नाहीयेस…आणि जिच्याशी लग्न करायचंय तिला तर तू साफ फसवतोयस. उद्या लग्न झाल्यावर सगळं कळेल तेव्हा ती राहील तरी का तुझ्याबरोबर आज आईला गरज आहे तुझी, पण तू जाऊ शकत नाहीयेस…आणि जिच्याशी लग्न करायचंय तिला तर तू साफ फसवतोयस. उद्या लग्न झाल्यावर सगळं कळेल तेव्हा ती राहील तरी का तुझ्याबरोबर सायलीसारखी मुलगी माझ्याबरोबर राहणं शक्यच नाही. तिची माफी मागितली, एक संधी देण्यासाठी रिक्वेस्ट केली, तरी ती ऐकणार नाहीच, आणि हे मनात कुठेतरी माहित आहे मलाही. मग का ह्या सगळ्याच्या मागे लागलोय मी सायलीसारखी मुलगी माझ्याबरोबर राहणं शक्यच नाही. तिची माफी मागितली, एक संधी देण्यासाठी रिक्वेस्ट केली, तरी ती ऐकणार नाहीच, आणि हे मनात कुठेतरी माहित आहे मलाही. मग का ह्या सगळ्याच्या मागे लागलोय मी लग्न झाल्यावर सायलीला हे कळेलच आणि मीच सांगणार आहे, पण सगळ्यांना कळल्यावर माझी अवस्था काय होईल हे सुद्धा मला माहित आहे…पोलिसात देतील, शिव्याशाप देतील किंवा आणखी काही करतील. आणि मी आणखी काय आणि किती खोटं बोलणार आहे लग्न झाल्यावर सायलीला हे कळेलच आणि मीच सांगणार आहे, पण सगळ्यांना कळल्यावर माझी अवस्था काय होईल हे सुद्धा मला माहित आहे…पोलिसात देतील, शिव्याशाप देतील किंवा आणखी काही करतील. आणि मी आणखी काय आणि किती खोटं बोलणार आहे आत्ता सगळं लपवतोय पण नंतर त्याच्या परिणामांना सामोरं जावं लागेलच. आणि तेव्हा मी एकटा असेन, आई, काका–काकू कोणीही माझी साथ देणार नाही…साधं, सुखाचं आयुष्य सोडून ह्या मार्गाला कशाला लागायचं\nविचारमग्न होत फेऱ्या मारताना समोरच्या टेबलवर त्याचा पाय जोरात आपटला आणि त्याच्या हातातला पाण्याचा ग्लास जोरात खाली पडला.\nआणि तोसुद्धा खाडकन त्याच्या विचारातून बाहेर आला.\nहा काय विचार करतोय मी हेच करायचं होतं तर एवढी रिस्क का घेतली मी हेच करायचं होतं तर एवढी रिस्क का घेतली मी पुढे काय व्हायचं असेल ते होऊदेत, सायलीला नंतर कसं समजवायचं ह्याचाही काहीतरी विचार करता येईल. आणि नाहीच तिने ऐकलं तर जाऊदेत तिलाही….पण माझं लग्न झालं एवढं तरी समाधान मिळेल मला….माझं लग्न होऊ देणार नाही काय…आता तू पण बघ मी कसं लग्न करतो ते…\nबोलता–बोलता नकळत जुनं सगळं आठवायला लागल्यावर तो खरं तर कासावीस झाला होता. आयुष्यातल्या सगळ्यात नकोशा वाटणाऱ्या त्या आठवणी, ती डोळ्यासमोरून कधीच न हलणारी चित्रं, ह्या सगळ्याकडे त्याने आता सवयीने आणि खरं तर स्वतःच्या निगरगट्टपणाने दुर्लक्ष करायला सुरुवात केली होती. स्वतःला हवं तेच करण्याचा त्याचा स्वभाव…मागच्या काही महिन्यात त्याच्या ह्या स्वभावाचा कळस झाला होता. दोन वेळा लग्न मोडल्यावर मात्र तो इरेला पेटला आणि आता लग्न करण्याच्या हट्टापायी नकळतच स्वतःला त्याने पार बदलून टाकलं होतं.\nतेवढ्यात दार वाजलं. समोर सु.सा. (खरा सुजय साने ) उभा होता.\n“ये. पण तू आत्ता कसा काय आलास उद्या भेटणार होतो ना आपण.. उद्या भेटणार होतो ना आपण..\n“अरे थोडा प्रॉब्लेम झालाय…” सु.सा. खरंच टेन्शनमध्ये दिसत होता.\n“माझे आई–बाबा येतायत परवा रात्री यु.एस. वरून …”\n पण अजून एखादा महिना होता ना त्यांना यायला …”\n“अरे एक महिन्यानंतरच येणार होते, पण आज बाबांचा फोन आला होता. त्यांच्या एका मित्राच्या घरी खूप मोठा प्रॉब्लेम झालाय काहीतरी आणि आम्हाला ताबडतोब परत निघावं लागेल असं म्हणाले. आल्यावर सगळं सांगतो म्हणाले. ते इतके गडबडीत आणि टेन्शन मध्ये होते की मला काहीच विचारता नाही आलं त्यांना. .तर हे कळल्यावरच आई–बाबा तिकीट बघायला लागले होते पण ते मिळालं नाही आजचं…उद्या निघून परवा येतील ते रात्री….”\n तुझे आई-बाबा तिथे तुझ्या घरात असताना सायली किंवा तिच्या घरचे तिथे आले तर किंवा त्यांना ते कामत भेटले आणि त्यांना कळलं की त्यांच्या मुलाच्या स्थळासंबंधी कोणी चौकशी करत होते तर किंवा त्यांना ते कामत भेटले आणि त्यांना कळलं की त्यांच्या मुलाच्या स्थळासंबंधी कोणी चौकशी करत होते तर \n“मी पण तोच विचार करतोय….मागे एकदा सायली आली होती न कळवता, आठवतंय ना आणि नेमका मीच तिच्या समोर गेलो होतो. नशिबाने तू तेव्हा आलेला होतास तिकडे. नंतर���ुद्धा, सायली आणि ती तिची कोण बहीण त्या दोघी अचानक आल्या होत्या, तेव्हापण तू माझ्याकडे राहिलेला तुझा लॅपटॉप न्यायला आला होतास, पण त्यामुळे संशय नाही ना आला त्यांना. पण आता कोणी अचानक आलं तर घरात आई-बाबा भेटतील त्यांना….हे बघ, आई–बाबांना जर कळलं की मी मदत केली आहे तुला ह्या सगळ्यात, तर माझं नावच टाकतील ते…म्हणून….प्लिज गैरसमज करून घेऊ नकोस…पण आता मला ह्या सगळ्यापासून जरा लांबच ठेव…मागे सायली अचानक घरी आली आणि तिने मला बघितलं, पण आता मला ह्या सगळ्यामध्ये कुणाच्याच समोर यायचं नाहीये. आणि थोडेच दिवस आहेत तुमच्या लग्नाला, प्लिज त्यांच्या घरचं कोणीही आमच्याकडे येणार नाही असं बघ…असं झालं तर आई–बाबांना खूप प्रश्न पडतील, आणि मी आधीच खूप लपवलंय त्यांच्यापासून, पण त्यांनी समोरून मला प्रश्न विचारले तर मला खरं सांगायला लागेल त्यांना आणि मग कधीच त्यांच्या नजरेला नजर नाही देऊ शकणार मी….”\n“अरे पण…असं काय करतोयस….थोडेच दिवस ना आता…लग्न होईपर्यंत तुझी गरज लागणारच ना मला….तुझंच नाव, तुझी ओळख, तुझं घर, तुझे नातेवाईक, सगळं तर तुझ्याच भरवशावर उभं केलंय….आता आयत्या वेळी असं केलंस तर मग काय करू मी\n“हे बघ, तसाही मी तुला समोरून मदत कधीच करत नव्हतो. तू फक्त माझी ओळख वापरत होतास. पण आता फक्त नव्याने माझं नाव कशात येणार नाही एवढं बघ. प्लिज, मला ह्यात अडकवू नकोस. मी फक्त तुझ्या मदतीची परतफेड केली आहे. पण त्यासाठी मीसुद्धा माझ्या प्रिंसिपल्सच्या विरोधात वागलोय…”\n“आय नो दॅट…ठीक आहे..मी फक्त माझं आत्तापर्यंतचं नाटक पुढे नेतो, तुझं नाव आणखी कशासाठी नाही वापरणार मी…ओके\n“ठीक आहे…आणि सायली किंवा तिच्या घरचे तिथे माझ्या घरी येऊन पोहोचणार नाहीत हे बघायला हवं…”\n“हम्म….मी करतो विचार काहीतरी….डोन्ट वरी..”\n“सॉरी सुजय…मी अशी अर्धवट साथ सोडून देतोय पण माझा इलाज नाहीये…”\n“ठीक आहे रे…आय अंडरस्टॅन्ड…”\n“टेक केअर…आता आपल्याला भेटायची गरज नाही पडणार…निदान तुझ्या लग्नापर्यंत तरी…आणि सुजय, आणखी एक, आय नो, मी हे खूप वेळा बोललोय तुला आणि मला काहीच माहित नसलं तरी आय एम शुअर तुझा हेतू वाईट नाहीये. पण तरी, शक्य असेल तर बाहेर पड ह्यातून…ती चांगली फॅमिली आहे अरे आणि तूसुद्धा चांगल्याच घरातला आहेस….”\n“हो रे…कळलं…पण आता माघार नाही….”\n“तू नेहेमीसारखंच तुझं खरं करणार….मी काय बोलू ��णखी….चल ऑल द बेस्ट…”\nसु.सा.ने सुजयच्या खांद्यावर थोपटलं आणि तो तिथून बाहेर पडला.\n“काय खुसर–फुसर चाललंय गं दोघींचं जेवणात पण लक्ष नाहीये तुमचं…”\nआई जवळ येतेय हे कळल्यावर सायली आणि ईशा बोलायच्या थांबल्या. खरं तर आल्यावर खोलीचं दार बंद करून सिद्धार्थशी बोलण्याचा त्यांचा प्लॅन होता. पण आईने त्यांना जेवायला बसायला सांगितलं.\n“अगं वासंती, जाऊदे गं, मी तरी कुठे तक्रार करतेय पोरींना येऊन एवढा वेळ झाला पण माई–आजीशी बोलायला वेळ कुणाला आहे पोरींना येऊन एवढा वेळ झाला पण माई–आजीशी बोलायला वेळ कुणाला आहे पण मी नाही हो रागावले त्यांच्यावर…”\n“अगं माई आजी, असं काय गं म्हणतेस मी पुण्याला गेल्यावर तुला खूप मिस केलं माहितीये मी पुण्याला गेल्यावर तुला खूप मिस केलं माहितीये\n मग आल्यावर माझ्याशी बोलायला नाही आलीस ती\n“अगं जाऊदे ना, आम्ही रात्री बोलणारच होतो तुझ्याशी. खूप गप्पा मारायच्या आहेत….”सायली\n“जाऊदे तर जाऊदे….मी जरा बसते हॉल मध्ये…वासंती , काही भाजी असली निवडायची उद्याची तर दे हो, बसल्या बसल्या काही काम तरी करते…”\nखुर्चीतून उठून वॉकर हातात घेऊन माई आजी हॉलमध्ये सोफ्याच्या दिशेने जायला निघाली.\n“सायले, माई आजी, रागावली आहे का गं बघ ना, काहीच नाही बोलली…” ईशा\n“आपण आल्यावर आपल्याच जगात होतो ना, तिच्या खोलीत तिला भेटायलाही नाही गेलो, चुकलंच गं ….” सायली\n“जेवण आटोपून आधी तिच्याशी बोलूया किंवा तिला आत खोलीतच नेऊया सिद्धार्थशी बोलायच्या आधी…” ईशा\n“चालेल….सिद्धार्थला मेसेज करून ठेवते. पंधरा मिनिटांनी बोलूया असा..” सायली\nत्यानंतर अर्ध्या तासाने —-\n“सायले, ए बाई, काय म्हणाला सिद्धार्थ दुसऱ्यांदा विचारतेय तुला….त्याच्याशी बोलून झाल्यावर काय एवढी विचारात पडली आहेस दुसऱ्यांदा विचारतेय तुला….त्याच्याशी बोलून झाल्यावर काय एवढी विचारात पडली आहेस मीच म्हटलं होतं तू एकटीच खोलीत जाऊन फोन कर त्याला, मी आणि माई आजी बाहेरच थांबू, मावशीला संशय नको यायला म्हणून….पण तू काही सांगणारच नाहीस हे मला काय माहित ” ईशा शेवटी वैतागली.\n“अगो बाय, सांग ना लवकर …मला पण उत्सुकता आहे हो…काही मिळालंय का त्याला तिथे\n“हो, सॉरी मी खरंच विचारात पडले होते…..सांगते, सगळंच सांगते….दिवसभरात त्याला काय, काय अनुभव आले ते सगळंच….”\nमाई आजी आणि ईशा सायलीचं बोलणं लक्षपूर्वक ऐकायला लागल्या.\nयाआधी साधारण तीन महिन्यांपूर्वी ……….\nमाथेरानजवळच्या एका रिसॉर्टवर आलेला होता तो. एक दिवस क्लायंट बरोबर मिटिंग आणि दुसऱ्या दिवशी तिथून अर्ध्या तासावर आणखी एक सेमिनार आणि मग मुंबईला परत, असा प्लॅन होता. क्लायंटच्या टीम बरोबर डिनर करून रात्री उशिरा तो रिसॉर्टवर परत निघाला. त्याच्या ड्रायव्हरला त्याने त्याला सोडून परत जायला सांगितलं होतं. रात्रीच्या वेळी माथेरानच्या थंडीत ,त्या शांत रस्त्यावरून एकटंच चालत यायचं होतं त्याला. मुंबईत कुठे मिळतात असे शांत रस्ते, असं चांदण्यात फिरणं. हे असं फिरायला त्याला नेहेमीच आवडायचं, पण मुंबईत राहताना हे सगळं कुठलं नशिबात. त्याने हे सगळं आधीच विचारून ठेवलेलं होतं रिसॉर्टच्या स्टाफला. तो जिथे डिनरला जात होता, ते रेस्टॉरंट त्याच्या रिसॉर्टपासून फक्त वीसेक मिनिटांवर होतं. कारने पाच–सात मिनिटांवर.रस्ता तसा आतलाच होता, फार रहदारीचा नव्हता, हे कळल्यावरच त्याने ठरवून टाकलं, आज परत येताना छान शांत रस्त्यावरून एकटंच चालत यायचं. डिनर झाल्यावर त्याच्या क्लायंटच्या मॅनेजरनेसुद्धा त्याला त्याच्या गाडीतून सोडतो, असं सांगितलं. पण आता ह्याचं ठरलं होतं, आता चालतच जायचं.\nनिघाल्यावर त्याने आईला फोन लावला,\n“हा, मी बोलतोय…पोहोचलात ना नीट, बाबांचा मेसेज आला होता दुपारी पण वेळ नाही झाला फोन करायला…”\n“हो, झाली मिटिंग…आत्ताच परत निघालोय, उद्या दिवसभर सेमिनार आहे, डिनर आहे आणि मग लगेच निघेन घरी जायला. तुम्ही कसे आहात सिमला काय म्हणतंय मजा आहे बाबा, आत्ता सिमला ट्रिप नंतर दोन महिन्यांनी काय आणखी मोठी ट्रिप…….”\n“झालं का परत तुझं सुरु….मला फिरायला जायला बायको कशाला हवी फिरायला जायचं म्हणून लग्न करू फिरायला जायचं म्हणून लग्न करू\n“जाऊदे…उगीच नको त्या विषयावर बोलतोय आपण….तुम्ही नीट रहा…हेक्टिक झाला असेल प्रवास, आता झोपा मस्त…आणि हे बघ, उद्या रात्री पोहोचायला उशीर होईल मला. मोस्टली परवाच फोन करेन, उद्याचा दिवस खूप बीझी आहे….”\n“ओके, उद्या मी बिझी आणि परवा तुम्ही फिरायला जाणार तिथे रेंज नसणार, ठीक आहे मग…मेसेज तरी कर जमलं तर…परवा फोन करतो, नाहीच लागला तर नंतर दुसऱ्या दिवशी करेन….”\nफोन बंद झाल्यावर त्याने आजूबाजूला पाहिलं. तो बोलत–बोलत पाच मिनिटं तरी त्या रस्त्यावर पुढे चालत आला होता. रस्त्यावर पुरेसा ��जेड होता पण एकही वाहन नव्हतं. त्या रस्त्यावर, आत्ता वाऱ्याने हलणारी झाडं आणि रस्त्यावरून चालणारा तो, ह्याशिवाय काहीच नव्हतं. का कुणास ठाऊक, त्याचा सुरुवातीचा आवेश आता ओसरला होता. ती शांतता नकोशी वाटत होती. हॉटेल स्टाफ म्हणालाच होता की हा रस्ता अगदी शांत असतो, कारण तो आतला रस्ता आहे, आतल्या आत काही घरं, किंवा वस्त्या जोडणारा, ज्यांना इथे आतपर्यंत यायचंच नाही ते इथे गाड्या आणतीलच कशाला ते बाहेरच्या बाहेर निघून जातील बाहेरच्या रस्त्याने. आणि आत्ता रात्रीच्या वेळी ह्या आतल्या रस्त्यावर येणाऱ्या गाड्या त्या अशा कितीशा असणार ते बाहेरच्या बाहेर निघून जातील बाहेरच्या रस्त्याने. आणि आत्ता रात्रीच्या वेळी ह्या आतल्या रस्त्यावर येणाऱ्या गाड्या त्या अशा कितीशा असणार रस्त्यावरून चालताना स्वतःच्याच पावलांचा आवाज येत होता आणि तो नकोसा वाटत होता. शेवटी तो थांबला. आपण फार तर सात–आठ मिनिटं चाललो असू. आणखी पंधरा मिनिटं पुढे जाण्यापेक्षा पुन्हा मागे त्या रेस्टोरंन्टवर जाऊ, रिसॉर्टवर जायची काहीतरी सोय बघू आणि मगच निघू. ही शांतता खरंच अंगावर येतेय आता….\nअसा विचार करून तो वळला आणि तेवढ्यात समोरच्या झाडामागून चेहरा झाकलेली तीन–चार दांडगट माणसं बाहेर आली. एकाच्या हातात सुरा होता आणि एकाच्या काठी. काय होतंय हे समजायच्या आतच त्यांनी ह्याच्यावर हल्ला चढवला. तो एकटा किती जणांना पुरे पडणार त्यातून ते गुंड, हा साधा सरळ मुलगा. पाच मिनिटांनी रक्ताच्या थारोळ्यात त्याला टाकून ते निघून गेले.\nआणखी पाच– दहा मिनिटात तिथे निरव शांतता पसरली.\nत्यानंतर त्याला जाग आली तेव्हा तो हॉस्पिटल मध्ये होता. आधी त्याला कळलंच नाही, पण मग डॉक्टर्स, नर्सेस, औषधं आणि स्वतःच्या अंगावरच्या जखमा, हे सगळं बघितल्यावर त्याला आधीचं सगळं आठवलं आणि हॉस्पिटलमध्ये असण्याबद्दलची लिंकही लागली. कुणीतरी भल्या माणसांनी त्याला इथे आणलं होतं, तो बेशुद्ध असताना. तेवढ्यात एक अनोळखी माणूस त्याच्या बेडजवळ आला. माणूस म्हणजे, जवळपास त्याच्याच वयाचा तरुण.\n“ओळख होईलच आपली नंतर. मीच आणलं तुम्हाला इथे. खूप वाईट मार लागला होता..”\n“ओह… थँक यु सो मच…”\n खरं तर देवालाच थँक्स म्हटलं पाहिजे. त्यानेच मला तिथे जायची बुद्धी दिली.”\n“नाही, खरं तर मी कॉल करू शकलो असतो, तुमच्या बाजूला तुमच्या कंपनीचं आयकार्��� पडलेलं होतं. कंपनीतून माहिती घेऊन घरच्यांना कळवता आलं असतं. पण तुमच्या घरी कोण–कोण असतं, काय परिस्थिती आहे मला माहित नाही ना, म्हणजे एखादं म्हातारं माणूस असेल तर त्यांना धक्का बसायचा. डॉक्टर म्हणाले उद्या पहाटेपर्यंत शुद्धीवर याल तुम्ही.. म्हणून म्हटलं आधी तुमच्याशी बोलेन. तुम्हीच ठरवा घरी कोणाशी आणि काय बोलायचं ते. कसं आहे, तुम्ही स्वतः बोललात तर, त्यांना हे सगळं कळल्यावर धक्का तर बसेलच पण तुमचा आवाज ऐकून तितकंसं टेन्शन नाही घेणार ते…”\n“मला खरंच कळत नाही, मी काय बोलू ते. माझे आई–बाबा कालच सिमल्याला गेले आहेत. एक आठवड्याने परत येणार आहेत. त्यांना हे कळलं असतं तर भयानक धक्का बसला असतं त्यांना. एखाद्याने हॉस्पिटलपर्यंत आणून सोडलं असतं आणि घरी फोन करून कळवून टाकलं असतं. आणि खरंच इतकं केलं असतं तरी खूप होतं. तुम्ही माझ्या घरच्या लोकांचा विचार करून रात्रभर इथे थांबलात, आय रिअली ऍप्रिसिएट दॅट. अशी माणसं नसतात फार जगात.”\n“ठीक आहे. मला जे ठीक वाटलं, ते मी केलं. डॉक्टर म्हणाले एक आठवड्याभरात नेहेमीसारखे हिंडू शकाल, अगदी ऑफिसला सुद्धा जाऊ शकाल. जखमा भरायला मात्र वेळ लागणारच.तुमचे आई–बाबा बाहेरगावी असतील तर त्यांना आज फोन करूच नका. सॉरी म्हणजे तुमचा डिसिजन आहे. पण उद्या तुम्ही उठून बसू शकाल, आवाजात जरा आणखी जोर येईल , उद्या त्यांच्याशी बोललात तर त्यांना तेवढं टेन्शन नाही येणार. मी आज आहे इथे. डोन्ट वरी. “\n“ठीक आहे. तसाही दोन दिवस आमचा फोन होणारच नव्हता. आज तर नव्हताच होणार. मी उद्या फोन करेन घरी. ऑफिसला फोन करून कळवतो मात्र. मी कुठे गेलो म्हणून शोधाशोध सुरु झाली असेल. तुमची खरंच खूप मदत झाली आहे. पण तुम्हालाही कामं असतील ना तुम्ही निघालात तरी चालेल…आय एम फाईन नाऊ..तुमचा नंबर मात्र देऊन ठेवा. माझ्याकडे आत्ता पैसे नाहीयेत पण घरी गेल्यावर लगेचच तुम्हाला फोन करून सगळे डिटेल्स घेऊन तुमचे पैसे देऊन टाकेन मी..”\n“मी माझ्या ऑफिसमध्ये कळवलंय आल्रेडी. डोन्ट वरी. पैशांची काही घाई नाही. मी म्हटलं ओळख झाली आहे, आता एक दिवस थांबलो, तर मैत्रीही होईल नाही का\n“खरं आहे…पण तुम्ही कोण… आय मिन नाव काय तुमचं आय मिन नाव काय तुमचं आणि तुम्हाला मी कुठे दिसलो काल आणि तुम्हाला मी कुठे दिसलो काल आणि इथे कसं आणलं मला आणि इथे कसं आणलं मला\n तुम्ही…सॉरी तू म्हणू का आता चालेल ना\n���हो, अर्थात…’तू‘च ठीक आहे..”\n“हे तुलाही लागू आहे आणि…हा तर…तू काल जिथे बेशुद्ध होऊन पडला होतास त्या बाजूला आलो होतो मी. टॅक्सीमध्ये होतो. तू दिसल्यावर टॅक्सीवाल्याला म्हटलं, चल आपण ह्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाऊ….तर तो कसला आगाऊ….साधी माणुसकी शिल्लक नाही रे ह्या लोकात….कशाला म्हणे आपण ह्यात पडायचं….निघून गेला सरळ….मग बाहेरच्या रस्त्यावर गेलो…कशीबशी एक रिक्षा मिळाली त्याला सांगितलं. तोसुद्धा नाहीच म्हणत होता. पण मग पोलिसांची भीती दाखवली त्याला. म्हणून तयार झाला मग… पण झालं काय होतं नक्की तुझ्यावर हल्ला कोणी केला होता तुझ्यावर हल्ला कोणी केला होता\n“मलाही काहीच नाही कळलं….सडनली झाडामागून काही गुंड–टाईप माणसं बाहेर आली आणि त्यांनी मला मारायलाच सुरुवात केली.”\n“अरे बापरे……….पण ठीक आहे…आता काही काळजी नाही…रात्री पोलिसही येऊन गेले…त्यांनी शोधायला सुरुवात केली आहे …कदाचित काय झालं ते विचारायला पुन्हा येतील….”\n“हो, पण हे सगळं तुझ्यामुळे फक्त….नाहीतर रात्रीच्या त्या थंडीत तसाच जखमी होऊन पडून राहिलो असतो तर कोणाला कळलंही नसतं, कदाचित वाच……….”\n“जाऊदे ना…..आता कशाला तो विषय माझ्यामुळे कोणाचातरी जीव वाचला हे मला समाधान…”\n“नाही….एवढ्यावरच नाही सोडायचंय मला हे सगळं….माझ्यावर कायमचे उपकार राहतील तुझे…तुला कधीही कसलीही हेल्प लागली तर मी तयार असेन ती करायला….”\n“अरे कसले उपकार आणि कसलं काय ही भाषा नको आता….तुझ्याबद्दल सांग काहीतरी……”\n मला माहित आहे, तुझ्या कंपनीच्या आयकार्डवर नव्हतं का….”\n“ओह येस….पण तुझं नाव \n“माझं नाव गौरव दीक्षित…..”\nरस्त्यावरच्या खड्ड्यामुळे गाडीला जोरात धक्का बसला तसा सु.सा. एकदम त्याच्या विचारातून बाहेर आला….सुजय जे करतोय ते त्याला पटत नव्हतंच, तरी त्याला सगळी मदत करण्याचा आपला शब्द आपण पळू शकत नाही आहोत आणि अशी मधेच त्याची साथ सोडतोय ह्याचंही त्याला खूप वाईट वाटत होतं. गौरव दीक्षित अशी स्वतःची ओळख करून देऊन नंतर थोड्याच वेळात काही कामानिमित्त तो बाहेर गेला. त्यावेळी सु.सा.ला माहीतच नव्हतं, ह्या गौरव दीक्षितचं खरं नाव सुजय सानेच आहे ते. पण खरं तर अजूनही आत्ता ह्या क्षणापर्यंत त्याला आणखी बरंच काही माहित नव्हतं…त्या रात्रीबद्दल….\nगुंडांनी सु. सा.वर हल्ला चढवला. आणि त्याला तिथेच तसंच टाकून ते निघून गेले.\nजाताना त्याचं पैशांचं पाकीट आणि मोबाईल घेऊन गेले. जाता जाता त्यातल्या एकाने त्याचं पाकीट उघडून पाहिलं, त्यातलं त्याचं ऑफिसचं आयडी बघून तो एकदम थांबला.\n“अरे ये वो नही है…”\n“अरे ये दुसरा कोई है….तेरेको फोटो भेजा था ना वो लडकी के भाई ने…..”\n“हा ….तो….वो….येही है ना भाई….ये देखो फोटो……” त्याने मोबाईल काढून दाखवला.\n“अरे ये नही है…” आता त्यातला आणखी एक जण पहिल्याच्या डोक्यात टपली मारत म्हणाला…\n“अरे…..एक काम ठीक से नही होता तुझसे….वो लडका लडकी को लेके भाग गया रहेगा अब तक…”\n“अब क्या करना है…..इसको पडे रेहेनों दो ऐसेही….एखाद घंटा पडा रहेगा, उसके बाद खेल खलास….सॉरी भाई तेरेसे दुश्मनी नही थी अपनी, तेरा ही टाईम खराब है, चलो रे…टाईम वेस्ट हो गया, अब जाके ऊस लडकेको ढुंढो…..”\nमाणसाच्या वेषातली ती जनावरं आता दुसऱ्या कोणाच्या तरी मागावर गेली. रात्रीच्या त्या अंधारात आता हलणारी झाडं सोडली तर सगळंच निपचित झालं होतं.\nअसा किती वेळ गेला असेल माहित नाही, वेळेचा हिशोब करायला होतंच कोण तिथे पण कदाचित पाऊण तास उलटून गेला असावा. बाहेरच्या रस्त्यावरून एका गाडीने ह्या आतल्या रस्त्यावर टर्न घेतला. ती एक टॅक्सी होती. टॅक्सीचा ड्रायव्हर आणि मागच्या सीटवर बसलेला एक पॅसेंजर.\n“ए, हे बघ, मला जायला उशीर होतोय, पुढे ट्रेन नाही मिळाली तर मग काय करू\n“साहेब, अशी कशी नाय मिळणार ट्रेन अजून खूप वेळ आहे….”\n“आणि हे बघ, हे आतल्या रस्त्यावरून आणतोयस, मी तुझ्या गाडीचा नंबर देऊन ठेवलाय माझ्या घरच्यांना. अंधारात कुठेतरी नेऊन लुटण्याचा तुझा प्लॅन असेल…..”\n“अहो साहेब, तीन वेळा बोललाय तुम्ही ह्ये, मी तसा माणूस नाहीये हो. गाडीत एवढे देवांचे फोटो लावलेत बघा, अहो हे असलं काहीतरी करून माझ्या देवाला काय तोंड दाखवू मी…तुमाला म्हंटलं ना, माझा मित्र इथेच राहतो, त्याची एक वस्तू पोहोचवायची आहे. मी गाडीतच ठेवून असतो ते, पण ह्या बाजूला येणारे जास्त कस्टमर नाहीत ना, म्हणून राहते मग….दोन मिनिटात त्याचं घर येईलच बघा आणि त्याला फोन पण केलाय मी तो बाहेरच येऊन थांबेल…”\n“अरे गाडी थांबव जरा….तिथे बघ त्या झाडाच्या जवळ कोणीतरी पडलेलं आहे….”\n थांबा, गाडी घेतो इथे साईडला….”\nदोघे खाली उतरले. समोर तो निपचित पडलेला होता. आधी त्यांना वाटलं कुणीतरी दारू पिऊन पडलेला दिसतोय, पण जवळ गेल्यावर लक्षात आलं, हे काही साधं प्��करण नाही. त्याला कोणीतरी बेदम मारलेलं होतं, अमानुषपणे. हे बघताच तो टॅक्सीतला कस्टमर तरुण मागे फिरला.\n“ए, चल लवकर, हे काहीतरी भलतंच प्रकरण दिसतंय…..”\n“अहो काय बोलताय साहेब, ह्याचा श्वास चालू आहे. तुम्ही जरा त्याचे पाय धरता का टॅक्सीत घालून हॉस्पिटलमध्ये नेऊ त्याला…”\n“नो वे …वेडा आहेस का तू हा कोण, कुठला माहिती तरी आहे का हा कोण, कुठला माहिती तरी आहे का उगीच अंगाशी येईल नंतर…चल आता ..मला उशीर होतोय….”\n“अहो काय माणुसकी आहे की नाही साहेब…..ह्याचा जीव वाचवायला नको\n“हे बघ, मला उशीर होतोय आणि ह्या सगळ्यात मला पडायचं नाही…..जीव वाचवण्यात एवढा इंटरेस्ट असेल तर…तू….तू एक काम कर…पोलिसांना फोन कर ना…ते बघून घेतील….”\n“ते आपण सांगूच हो….पण ते येईपर्यंत आणखी वेळ जाईल …प्लिज धरता का ह्याला…आपणच नेऊ हॉस्पिटलमध्ये….चला हो साहेब …वेळ निघून जाईल नाहीतर….तसंही तुम्हाला आता इथे बाकी काही मिळणार नाही स्टेशनला जायला. माझ्याबरोबर यायचं असलं, तर आधी माझी मदत करावी लागेल तुम्हाला. “\n“तू आण त्याला टॅक्सीत, मी दरवाजा उघडतो…”\nथोडं वैतागूनच तो मागे टॅक्सीकडे जायला वळला. समोर पडलेल्या त्या तरुणाचा जीव आपल्यामुळे वाचू शकतो ही जाणीव त्याला होती, पण त्याच वेळेला आता नको त्या गोष्टीत अडकावं लागणार ह्याची चीडही येत होती.\n“अहो साहेब, हे बघा इथे काय पडलंय…”\n“हे ह्याचंच काहीतरी पडलेलं दिसतंय, जरा बघता का साहेब, काही माहिती असेल त्याची तर त्याच्या घरी कळवता येईल…”\nत्या गुंडांनी तिथेच टाकून दिलेलं त्याचं ते कंपनीचं आयकार्ड त्या तरुणाने जाऊन उचललं. त्याने त्याच्यावर नजर फिरवली आणि एका क्षणार्धात त्याच्या डोक्यात काहीतरी चमकून गेलं.\n“ओ साहेब , काय बघताय तिथे गाडीचा दरवाजा उघडताय ना …”\n“हो, हो…उघडतो, अरे मी ओळखतो ह्याला, चेहऱ्यावरून पटकन आठवलं नाही मला, पण त्याच्या कंपनीचं आयकार्ड बघून कळलं. एक–दोन वेळा भेटलोय आम्ही ऑफिसच्या कामासाठी….”\n“बघा साहेब, देवाची कृपा सगळी, आणखी काय\n“हो ते आहेच. हे बघ, तू आम्हाला हॉस्पिटलमध्ये सोड, आणि पुढचं माझ्यावर सोड मग. मी त्याच्या घरी पण कळवतो आणि सगळी ट्रीटमेंट होईपर्यंत तिथेच थांबेन……”\n“आणि ते पोलिसांना पण कळवायला लागेल ना….”\n“हो ते पण बघू…चल आता.. आण त्याला लवकर….”\nतो नक्की काय करणार होता, हे काही त्याचं ठरलं नव्हतं. पण त्याच्या सगळ���या इच्छा आता पुन्हा जाग्या झाल्या होत्या. त्याच्या हातात काहीतरी लागलं होतं, ज्याचा नीट वापर करून तो आता पुढे जाणार होता. बास झालं हे सरळ रस्त्यावर चालणं, किती दिवस असं साधं–सरळ राहायचं कायमसाठी बदलायचं नाहीच, पण आपल्याला जे साध्य करायचंय ते साध्य होईपर्यंत तरी थोडी वाट वाकडी करून चालायला काय हरकत आहे कायमसाठी बदलायचं नाहीच, पण आपल्याला जे साध्य करायचंय ते साध्य होईपर्यंत तरी थोडी वाट वाकडी करून चालायला काय हरकत आहे एकदा का आपल्याला हवं तसं झालं की मग पुन्हा गुड बॉय व्हायचं…बास आता ठरलं. ही संधी हातातून सोडायची नाही.\nत्याने स्वतःच्या पाकिटातून स्वतःचं ड्रायव्हिंग लायसन्स काढलं. रस्त्यावरच्या दिव्याखाली उभं असल्यामुळे त्यावरची अक्षरं स्पष्ट दिसत होती. दुसऱ्या हातात त्याने आत्ता सापडलेलं त्या तरुणाचं कंपनीचं आयकार्ड धरलं. दोन्हीवरचा फोटो वेगळा होता, पण नाव एकच होतं. सुजय साने.\nआता ह्या सुजयची मदत घायची. कशी, ते माहित नाही. पण बघू, विचार करूच. काय योगायोग होता, मागच्याच आठवड्यात त्या विवाह मंडळाच्या बाहेर त्या म्हाताऱ्या माणसाची टक्कर झाली. त्याच्याकडून ते विवाह मंडळाचं कार्ड मिळालं. आणि मग विवाह मंडळात त्या सायली देशपांडेंचा फोटो. हे सगळं कसं पुढे न्यावं ह्याचा विचार करतच होतो तेवढ्यात हा सुजय साने भेटला. मी आणि हा सुजय साने, धिस कॉम्बिनेशन इज गोइंग टू वर्क…येस…आय विल मेक इट वर्क…..”\nड्रायव्हरची हाक आली तसा तो लगबगीने टॅक्सीच्या पुढच्या सीटवर जाऊन बसला आणि टॅक्सी निघाली.\n म्हणजे सुजयचं लग्न झालेलं आहे \nसायलीचं वाक्य पूर्ण होतंय, न होतंय तेवढ्यात ईशा किंचाळलीच.\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची ���ाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\nह्या ब्लॉगवरील कोणतेही लेख/ कथा किंवा कथेचा कोणताही भाग लेखिकेच्या पूर्व-परवानगीशिवाय वापरू नयेत. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज���ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/hrithik-roshans-mother-pinki-roshan-fitness-videos-will-amaze-you-2/", "date_download": "2019-08-20T22:44:32Z", "digest": "sha1:AE2CTMXRJNF3E3VFJSVHUNT7HLOYT3QI", "length": 16931, "nlines": 194, "source_domain": "policenama.com", "title": "अभिनेता हृतिक रोशन पेक्षाही त्याची ६४ वर्षाची आई फिटनेस 'सजग' ; पहा फोटो, व्हिडिओ", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nअभिनेता हृतिक रोशन पेक्षाही त्याची ६४ वर्षाची आई फिटनेस ‘सजग’ ; पहा फोटो, व्हिडिओ\nअभिनेता हृतिक रोशन पेक्षाही त्याची ६४ वर्षाची आई फिटनेस ‘सजग’ ; पहा फोटो, व्हिडिओ\nपोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार हृतिक रोशन आपल्या फिटनेससाठी ओळखला जातो. फिटनेससाठी सजग मानल्या जाणाऱ्या अक्टर्समध्ये त्याचे नाव घेतले जाते. काहीही झाले तरी तो आपले जिममधील वर्कआउट कधीही चुकवत नाही. रोशन कुटुंबातील केवळ हृतिकच नाही तर आणखीही एक व्यक्ती फिटनेससंदर्भात वेडी आहे. हृतिकची आई पिंकी रोशन हीदेखील न चुकता रोज जिममध्ये जाऊन ठरलेले वर्कआउट पूर्ण करते.\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nहृतिकच्या आई सध्या वयाच्या ६४ व्या वर्षी सुध्दा जिममध्ये जाऊन कठोर मेहनत घेत असतात. वेट ट्रेनिंग, किक बॉक्सिंग असे व्यायामाचे वेगवेगळे प्रकार त्या करतात. खास भारतीय व्यायामपद्धती ‘योगा’ देखील त्या कटाक्षाने लक्ष देऊन करतात. या व्यायामप्रकारात देखील त्या प्रविण आहेत.\nसोशल मीडियावर पिंकी रोशन मोठ्या प्रमाणावर ऍक्टिव्ह आहेत. ‘pinkieroshan’ या नावाने त्यांचे इंस्टाग्राम अकाउंट असून जिममधील व्यायामाच्या व्हिडीओ आणि फोटोंनी ते खचाखच भरलेले आहे. या अकाउंट वर केवळ व्यायामाचे आणि जिम मधील ऍक्टिव्हिटीचेच फोटोस आणि व्हिडिओस आहेत. हे फोटोस सध्या चर्चेचा विषय असून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.\n#अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा राजा वही बनेगा जों हक़दार होगा राजा वही ���नेगा जों हक़दार होगा\nआपल्या आईच्या फिटनेसमुळे हृतिकही खूप प्रेरित आहे. मागे त्याने आपल्या एका मुलाखतीत याबद्दल वक्तव्य केलेले होते. माझी आई म्हणजे स्त्रीशक्तीचे एक जिवंत उदाहरण असून तिचा उत्साह नेहमी लहान मुलांसारखा असल्याचे त्याने म्हटले होते. ती नेहमीच सर्वांना प्रेरित करते, तशीच मलादेखील तिच्याकडून प्रेरणा मिळत असते असेदेखील त्याने म्हटले होते.\nहृतिकच्या वडिलांचे आणि आईचे म्हणजेच राकेश रोशन आणि पिंकी यांचे लग्न १९७० साली झाले. राकेश रोशन यांचे वडील आणि पिंकी यांचे वडील डायरेक्टर ओमप्रकाश हे जवळचे मित्र होते. त्यातूनच त्यांची ओळख होऊन लग्न जुळले होते.\nमुख्यमंत्र्यांच्या ‘एन्ट्री’वर विरोधकांची घोषणाबाजी, ‘आले रे आले…चोरटे आले’\nलग्‍नाचा कोणताही पुरावा नसताना सोबत राहणार्‍या ‘प्रेयसी’लाही पोटगी मागण्याचा अधिकार\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’ मधील ‘या’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया शर्माचा ग्लॅमरस अंदाज\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट कमेंट, पुढं झालं…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने शेअर केले बेबी बंपचे फोटो\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते शरीरसंबंध’, रणवीर सिंगचा…\nब्रेकअपच्या 6 वर्षानंतर X बॉयफ्रेंडला भेटली जॅकलिन, काय शिजतंय डोक्यात \nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहास��क पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nरिलायन्स आणि बीपीच्या पेट्रोल पंपवर मिळणार ‘इलेक्ट्रिक’…\nपुणे : वरंधा घाट दोन महिने वाहतुकीसाठी बंद\n ‘या’ महिला न्यायाधीशाने अनेक निर्णय घेतले,…\n‘ही’ आहेत जास्त डास चावण्याची कारणे\n‘त्या’ पार्टीबद्दल करण जोहरनं केला खुलासा\nभारतीय रेल्वेचे लवकरच होणार ‘खासगीकरण’, ‘IRCTC’ चालवणार ‘तेजस’ एक्सप्रेस\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://appgravity.com/android-apps/books-reference/com-creativebug-aartisangrah", "date_download": "2019-08-20T22:55:10Z", "digest": "sha1:4KD4GVF5TPHUMCMM6SCBGJ4XG3WB6CMP", "length": 2086, "nlines": 25, "source_domain": "appgravity.com", "title": "Aarti Sangrah (Marathi) App by CBL DevTeam for Android Phones & Tablets | Appgravity.com", "raw_content": "\nनित्य पठणासाठी लागणार्‍या आरत्या, मंत्र, आणि श्लोक म्हणणे सोपे व्हावे म्हणून आम्ही त्या येथे उपलब्ध करीत आहोत.\nयात गणेशाची आरती, शंकराची आरती, देवी दुर्गेची आरती, करवीरवासिणी महालक्ष्मीची आरती, विठ्ठलाची आरती, दत्ताची आरती, ज्ञानदेवांची आरती, शनिदेवांची आरती श्रीरा��ाची आरती, घालिन लोटांगण, मंत्र पुष्पांजली, गणेश अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र, पसायदान, साईनाथांची अकरा वचने, आणि मारुती स्तोत्र मराठीत उपलब्ध आहेत.\nआपल्या सूचना आणि प्रतिक्रिया Google Play वर नोंदवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/rajinikanth-film-entry-tweets-are-trending-twitter-206710", "date_download": "2019-08-20T22:49:39Z", "digest": "sha1:63GTAQURTWVIWGIBPT5PIJLBXFP4Y65U", "length": 11849, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rajinikanth Film Entry Tweets are Trending on Twitter ट्विटरवर एकच ट्रेंड #44YearsOfRajinismManiaBegins | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nरविवार, 11 ऑगस्ट 2019\nदाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या चित्रपटातील कारकिर्दीला तब्बल 44 वर्षे होत आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.\nपुणे : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या चित्रपटातील कारकिर्दीला तब्बल 44 वर्षे होत आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. तसेच ट्विटवर सध्या #44YearsOfRajinismManiaBegins ट्रेंड सुरु आहे.\nट्विटरवर अनेकांकडून त्यांना शुभेच्छा देणारे ट्विट सध्या केले जात आहे. त्यासंदर्भात जवळपास दोन मिनिटांत 50 हजारांहून अधिक ट्विट केले जात आहे. तसेच आता टार्गेट 75 हजार आहे, असे ट्विटही करण्यात आले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअ‍ॅप्पलच्या सीईओंना पडली भारतीय फोटोग्राफरच्या फोटोची भुरळ\nकॅलिफोर्निया : जगभर काल 'वर्ल्ड फोटोग्राफी डे' साजरा करण्यात आला. मोबाईल ते डीएसएलआर वर आपल्या फोटोग्राफीची कला आजमावून...\n प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 11.5 लाख घरांना मंजूरी... राज ठाकरे 'ईडी' चौकशीला हजर राहणार... पुरात भिजलेल्या नोटा सांगली बँकेने...\n सोशल मीडिया खात्यांसोबत जोडला जाणार तुमचा आधार क्रमांक\nनवी दिल्ली : सोशल मीडियावरील खात्याला आधार क्रमांक जोडण्याच्या मागणीबाबत मद्रास, मुंबई अणि मध्य प्रदेश उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या याचिका...\nरुग्णालयातील प्रसुतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल\nफरुखबाद (उत्तर प्रदेश): राम मनोहर लोहिया रुग्णालयात महिलेची रुग्णालयाच्या वरांड्यामध्येच प्रसुती झाली. विशेष म्हणजे महिलेला मदत करण्याऐवजी नागरिक...\nबिकनीशूटवरून अनुष्का पुन्हा ट्रोल; सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस\nमुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्माने एक बिकनीवरील फोटो शेअक केला होता. त्यावरून तिला नेटीझन्सनी खूप ट्रोल केले आहे. अनुष्काला ट्रोल करताना सोशल मीडियावर...\nविद्यार्थिनी पैज हरली अन्‌ विवस्त्र होऊन फिरली...\nबेळगाव : आतापर्यंत अनेक पैजा लावण्यात आल्याची चर्चा नेहमीच ऐकण्यास मिळते. मात्र, हरल्यास विवस्त्र होऊन शहरातून वाहन चालविण्याची पैज लज्जास्पद आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/kurbani-pech-front-bhiwandi-municipality-206088", "date_download": "2019-08-20T22:56:13Z", "digest": "sha1:V7MJBX6LVZOCM5LFGEDKWCQJVZDSOLYW", "length": 15882, "nlines": 213, "source_domain": "www.esakal.com", "title": "'Kurbani' pech in front of Bhiwandi Municipality भिवंडी पालिकेसमोर ‘कुर्बानी’ पेच! | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nभिवंडी पालिकेसमोर ‘कुर्बानी’ पेच\nशुक्रवार, 9 ऑगस्ट 2019\nमुस्लिम धर्मियांचा बकरी ईद हा सण येत्या सोमवारी साजरा होणार आहे. या सणाला दरवर्षी स्लॅटर हाऊसव्यतिरिक्त इतर सार्वजनिक ठिकाणी जनावरांची कुर्बानी देण्यासाठी तात्पुरत्या सेंटरची उभारणी भिवंडी पालिकेच्यावतीने करण्यात येते. मात्र, यावर्षी मुंबई उच्च न्यायालयाने ऐन बकरी ईद सणाच्या तोंडावरच रस्त्यावर कुर्बानी करण्यास मनाई केल्याने पालिकेसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.\nभिवंडी : मुस्लिम धर्मियांचा बकरी ईद हा सण येत्या सोमवारी साजरा होणार आहे. या सणाला दरवर्षी स्लॅटर हाऊसव्यतिरिक्त इतर सार्वजनिक ठिकाणी जनावरांची कुर्बानी देण्यासाठी तात्पुरत्या सेंटरची उभारणी भिवंडी पालिकेच्यावतीने करण्यात येते. मात्र, यावर्षी मुंबई उच्च न्यायालयाने ऐन बकरी ईद सणाच्या तोंडावरच रस्त्यावर कुर्बानी करण्यास मनाई केल्याने पालिकेसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.\nमुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या ख���डपीठाने दोन दिवसांपूर्वी मुंबई पालिकेसह सर्व महापालिकांना यापुढे रस्ते, पदपथ, सोसायटी परिसरात तात्पुरत्या कुर्बानी सेंटरला परवानगी देऊ नये, तसेच दिलेल्या सर्व परवानग्या तत्काळ रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.\nयामुळे भिवंडीतील विश्‍व हिंदू परिषद, गोवंश संवर्धन परिषद व बजरंग दलाचे पदाधिकारी अशोक जैन व अन्य पदाधिकाऱ्यांनी आज पालिका आयुक्त अशोककुमार रणखांब आणि पोलिस उपायुक्त यांना निवेदन दिले. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करून शहरात 38 कुर्बानी सेंटरच्या परवानग्या रद्द करण्याची मागणी याद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे भिवंडी पालिकेसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.\nभिवंडी पालिकेच्यावतीने बकरी ईदनिमित्त शहरातील विविध भागात कुर्बानी सेंटर उभारण्याची तयारी सुरू आहे. पालिकेकडून यासाठी सुमारे 60 लाखांहून अधिक खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. हा सण तीन दिवस साजरा होणार असल्याने सुमारे 30 कर्मचारी-अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालिकेचे आयुक्त अशोककुमार रणखांब, मार्केट विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे व महापौर जावेद दळवी यांनी आरोग्य विभागाचे विभागप्रमुख व प्रभाग अधिकारी-कर्मचारी यांची बैठक घेऊन ईदनिमित्त तयारी सुरू केली आहे. याबाबत आयुक्त अशोकुमार रणखांब, उपायुक्त वंदना गुळवे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.\nया ठिकाणी कुर्बानी सेंटर\nभिवंडीतील 1 ते 5 प्रभाग समिती अंतर्गत असलेल्या बाला कम्पाऊंड, खंडुपाडा, रहेमत पुरा, गैबीनगर, मिल्लतनगर, फंडोळेनगर, पिराणीपाडा, पटेलनगर, धामणकर नाका, अजमेरनगर, नारपोली, शास्त्रीनगर, इदगाहरोड, दर्गारोड, आजमीनगर, समदनगर, म्हाडा कॉलनी अशा नागरीवस्ती असलेल्या ठिकाणी कुर्बानी सेंटर उभारण्यात येणार आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nVidhan Sabha 2019 : ...अन्यथा कुणबी समाजाचा उमेदवार रिंगणात\nदाभोळ - आगामी विधानसभा निवडणुकीत दापोली विधानसभा मतदारसंघातून कोणत्याही राजकीय पक्षाने कुणबी समाजातील कार्यकर्त्याला उमेदवारी दिली नाही, तर ही...\n\"मातृभूमी'चा आणखी एक संचालक गजाआड\nचिपळूण - मोठमोठ्या परताव्याची आमिषे दाखवून जिल्हाभरातील गुंतवणूकदाराना गंडा घालणाऱ्या मातृभूमी ग्रुप ऑफ कंपनीच्या चार संचालकांवर गुन्हा द���खल...\nबॅंक ऑफ इंडियाची \"एचडीआयएल'विरोधात दिवाळखोरीची याचिका\nमुंबई: मुंबईतील नामांकित विकासक असलेल्या हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्‍चर (एचडीआयएल) विरोधात बॅंक ऑफ इंडियाने कर्ज वसुलीसाठी राष्ट्रीय कंपनी...\nमुंबई महापालिकेकडे 17 हजार रिकामी घरे\nमुंबई: मुंबई महापालिकेकडे प्रकल्पग्रस्तांसाठी बोरिवली ते मलबार हिल आणि भांडुप, खार, चांदिवली येथे 17 हजार रिकामी घरे असल्याचे उघड झाल्याने माहुल...\nऔरंगाबादला नमवून नागपूर उपांत्य फेरीत\nनागपूर : हिमांशू शेंडे, शर्विल बोमनवार व निखिल चौधरीच्या कामगिरीच्या जोरावर यजमान नागपूर संघाने उपांत्यपूर्व लढतीत औरंगाबादचा 32 गुणांनी सहज...\n\"त्या' केंद्रावरील वितरित सर्व आधार कार्डची तपासणी\nनागपूर : आपले सेवा केंद्रावर बोगस आधार कार्ड तयार करण्यात येत असल्याचे उघड झाल्यानंतर आता \"त्या' केंद्रावरून वितरित करण्यात आलेल्या सर्व आधार कार्ड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/2202/by-subject/1/839", "date_download": "2019-08-20T23:43:49Z", "digest": "sha1:LQCVKZIEDZX53YDPQNCZXAZS3TW366FI", "length": 3039, "nlines": 71, "source_domain": "www.maayboli.com", "title": "उपक्रम | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली टी शर्ट /मायबोली टी शर्ट विषयवार यादी /विषय /उपक्रम\nमायबोली टी शर्ट २००९ -देणगी प्रदान समारंभ लेखनाचा धागा टीशर्ट_समिती 40 Jan 14 2017 - 7:50pm\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/65th-national-films-awards-2018/", "date_download": "2019-08-20T23:17:33Z", "digest": "sha1:W5GJ6Y7QEHP54SP5WZPO6FXVXW47F56P", "length": 11646, "nlines": 138, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "65th national film awards : कच्चा लिंबू सर्वोत्तम मराठी सिनेमा,नागराज पुन्हा चमकला", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\n65th national film awards : कच्चा लिंबू सर्वोत्तम मराठी सिनेमा,नागराज पुन्हा चमकला\nस्पेशल मेन्शन (विशेष दखल) (फीचर फिल्म) - म्होरक्या - यशराज कऱ्हाडे\nटीम महाराष्ट्र देशा- 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात येत आहे. नवी दिल्लीतील शास्त्री भवनमध्ये पुरस्कार जाहीर केले जात आहेत. दरवर्षीप्रमाणे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटांनी ठसा उमटवला आहे.अभिनेता प्रसाद ओकचं दिग्दर्शनातलं पदार्पण असलेल्या कच्चा लिंबू चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. नागराज मंजुळे यांनी पुन्हा राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी घातली आहे. नागराज मंजुळेंना पावसाचा निबंध या शॉर्ट फिल्मसाठी दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला.\nसंपूर्ण भारतीय कलाविश्वाचं लक्ष लागून राहिलेल्या मानाच्या ६५ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा दिल्लीच्या शास्त्री भवनातील पीआयबी कॉन्फरन्स रुम येथून करण्यात आली. चित्रपट क्षेत्रातील विविध विभागांसाठी हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. अभिनेता प्रसाद ओकचं दिग्दर्शनातलं पदार्पण असलेल्या कच्चा लिंबू चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. मंदार देवस्थळी निर्मित या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, दिग्दर्शक रवी जाधव यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.\nमराठी पाऊल पडते पुढे …\nसर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – कच्चा लिंबू\nसर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – न्यूटन (निर्माता – अमित मसुरकर)\nस्पेशल मेन्शन (विशेष दखल) (फीचर फिल्म) – म्होरक्या – यशराज कऱ्हाडे\nसर्वोत्कृष्ट संकलन – मृत्युभोग\nसर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (शॉर्ट फिल्म) – पावसाचा निबंध – नागराज मंजुळे\nसर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म (नॉन फीचर) – मयत – सुयश शिंदे\nसर्वोत्कृष्ट प्रमोशनल चित्रपट – चंदेरीनामा- राजेंद्र जंगले\nमराठमोळा निर्माता अमित मसुरकरचा सिनेमा न्यूटनला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.\nसर्वोत्कृष्ट साहसी दृश्यं – अब्बास अली मोगल – (बाहुबली 2)\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nसर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स- बाहुबली 2\nसर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन – गणेश आचार्य (गोरी तू लाथ मार – टॉयलेट एक प्रेम कथा)\nसर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – न्यूटन\nस्पेशल मेन्शन (विशेष दखल) (फीचर फिल्म) – अभिनेता पंकज त्रिपाठी (न्यूटन- हिंदी)\nसर्वोत्कृष्ट गाणं – ए.आर. रहमान – मॉम (तमिळ)\nसर्वोत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोअर- ए.आर. रहमान- मॉम (तमिळ)\nस्पेशल मेन्शन (विशेष दखल) (फीचर फिल्म) – हेल्लो अर्सी (उडिया)- प्रकृती मिश्रा\nसर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचं पदार्पण – वॉटर बेबी – पिया शाह\nसर्वोत्कृष्ट मानववंशशास्त्रावरील चित्रपट- नेम, प्लेस, अॅनिमल, थिंग\nसर्वोत्कृष्ट कला आणि संस्कृती – गिरीजादेवी डॉक्युमेंट्री\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर होते. दहा दिग्गजांचाही या समितीत समावेश आहे. 3 मे 2018 रोजी हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nविधानसभा निवडणुकीसाठी वंचितच्या मुंबईतील…\nभारतात चार दहशतवाद्यांची घुसखोरी, देशात हाय…\n….तर आम्ही पूरग्रस्तांसाठी रस्त्यावर…\nपाकिस्तानचे तोंड काळेच झाले, अजून किती धोंडे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad/positive-story-skin-donate-vartak-family-decided-donate-skin-122992", "date_download": "2019-08-20T22:46:32Z", "digest": "sha1:Z7QZLP4AWLWJNKZFSZZKMM4JQBWUVDJ4", "length": 13773, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "Positive story Skin Donate vartak family decided to donate the skin वडिलांच्या मृत्यूनंतर त्वचादान | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nसोमवार, 11 जून 2018\nवसई - वडिलांच्या निधनाचे दुःख असतानाच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मुलांनी अनोखा निर्णय घेऊन समाजापुढे आदर्श ठेवला आहे. उमेळातील आत्माराम वर्तक (वय ८७) यांचे निधन झाल्यावर त्यांची त्वचा दान करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला.\nवसई - वडिलांच्या निधनाचे दुःख असतानाच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मुलांनी अनोखा निर्णय घेऊन समाजापुढे आदर्श ठेवला आहे. उमेळातील आत्माराम वर्तक (वय ८७) यांचे निधन झाल्यावर त्यांची त्वचा दान करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला.\nउमेळा ग्रामपंचायत असताना उपसरपंपद भूषवलेले आत्माराम यशवंत वर्तक वयाच्या ८२ व्या वर्षापर्यंत गायीचे दूध काढून घरोघरी नेऊन देण्याचे काम करत असत. अडल्यानडल्यांना मदत करण्यासाठी ते सदोिदत तत्पर असायचे. वृद्धापकाळाने त्यांचा शुक्रवारी (ता. ८) मृत्यू झाल्यावर वर्तक कुटुंबाप्रमाणे संपूर्ण गावावर शोककळा पसरली. त्यांचे पुत्र नगरसवेक मनीष वर्तक, संदेश वर्तक, मुलगी राजश्री (हर्षा) पाटील यांनी वडिलांचे त्वचादान करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी महाराष्ट्र देहदान अवयव संघाचे संस्थापक पुरुषोत्तम पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर मसीना स्किन बॅंकेचे डॉक्‍टर जितेश पटेल आणि अन्य डॉक्‍टरांना बोलावण्यात आले. नेत्रदान करण्याची इच्छा होती; मात्र वय आड आले. वयाच्या ८० व्या वर्षापर्यंत नेत्रदान करता येऊ शकते; मात्र आत्माराम वर्तक यांचे वय जास्त असल्याने ते शक्‍य झाले नाही, अशी खंत त्यांच्या कुटुंबीयांना आहे. वडील शरीराने गेले असले; तरी त्यांच्या त्वचेचा वापर गरजू रुग्णांना व्हावा, या हेतूने वर्तक कुटुंबीयांनी त्वचादानाचा निर्णय घेतला. त्याबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे. वडील आत्माराम वर्तक यांनी पाच वर्षांपूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती.\nमाझे जे अवयव समाजाच्या उपयोगी येऊ शकतील, ते मृत्यूनंतर दान करावेत, असे वडिलांनी नमूद केले होते. त्यानुसार त्यांची त्वचा दान करण्याचा निर्णय आम्ही घेतला, असे आत्माराम वर्तक यांचे पुत्र मनीष वर्तक यांनी सांगितले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअतिवृष्टीचा कोकणातील सुपारी बागांना तडाखा\nकोलझर - अतिवृष्टीचा तडाखा दोडामार्ग तालुक्‍यासह जिल्हाभरातील सुपारी बागायतींना बसला आहे. कोट्यवधी किमतीचे पीक गळून बागायतीमध्��े अक्षरश: सडा पडत आहे....\nवारकऱ्यांना पिशव्या शिवून देण्यात आजींना आनंद मिळतो. त्या ऐंशीव्या वर्षीही सकारात्मक दृष्टीने पाहतात, हे मोलाचे. आयुष्यात अनेक लोक भेटतात. काही...\nजेनेरिक औषधाला डॉक्‍टरची ना\nनागपूर : एका रुग्णाने ब्रॅंडेडऐवजी \"जेनेरिक औषधं' खरेदी केली आणि सुपरमधील डॉक्‍टरसमोर ठेवताच डॉक्‍टर भडकले....\nराज यांची चौकशी कशासाठी असे आहे 'कोहिनूर' प्रकरण\nसध्या राज्यभरात चर्चा आहे ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे, मनसे कार्यकर्ते आणि ईडी हे तिनच...\nमनपा शाळांतील विद्यार्थ्यांना सायकल\nनागपूर ः महानगरपालिकेच्या सायकल बॅंक योजनेअंतर्गत मनपा शाळांतील विद्यार्थ्यांना दहा लाख रुपये किमतीच्या सायकल वाटप या योजनेचा शुभारंभ आज करण्यात आला...\nआरोग्य केंद्रात डॉक्‍टर सापडेना\nनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लॉ चौकातील आरोग्य केंद्रात गेल्या दीड महिन्यापासून डॉक्‍टर नसल्याची माहिती समोर आली आहे. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/kings-xi-punjab-beat-sunrisers-hyderabad-15-runs-111048", "date_download": "2019-08-20T22:52:24Z", "digest": "sha1:ZTUVQFR4OLGFKJNFVYJ67ZEKABC4LINT", "length": 13934, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kings XI Punjab beat Sunrisers Hyderabad by 15 runs ख्रिस गेलचे बल्ले...बल्ले! | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nशुक्रवार, 20 एप्रिल 2018\nमोहाली - आयपीएल लिलावात कोणीही घेण्यास तयार नसलेल्या ख्रिस गेलने आपली ‘किंमत’ दाखवली. यंदाच्या आयपीएलमध्ये पहिले शतक करण्याचा बहुमानही मिळवला. त्याच्या १०४ धावांच्या दणकेबाज खेळीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने गुरुवारी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा १५ धावांनी पराभव केला. गेलचे आयपीएलमधील हे एकूण सहावे शतक आहे.\nमोहाली - आयपीएल लिलावात कोणीही घेण्यास तयार नसलेल्या ख्रिस गेलने आपली ‘किंमत’ दाखवली. यंदाच्या आयपीएलमध्ये पहिले शतक करण्याचा बहुमानही मिळवला. त्याच्या १०४ धावांच्या दणकेबाज खेळीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने गुरुवारी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा १५ धावांनी पराभव केला. गेलचे आयपीएलमधील हे एकूण सहावे शतक आहे.\nपंजाब संघाचा मेंटॉर असलेल्या सेहवागने कोणाकडूनही पसंती न मिळालेल्या गेलला पायाभूत किमतीत दुसऱ्या टप्याच्या लिलावात घेतले. पहिल्या काही सामन्यात तो खेळलाही नव्हता; परंतु संधी मिळताच त्याने आपल्या बॅटचे पाणी दाखवले आणि ६३ चेंडूत १ चौकार आणि तब्बल ११ षटकारांचा घणाघात सादर केला. त्यामुळे पंजाबने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद १९३ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर हैदराबादला ४ बाद १७८ धावांत रोखले. या पराभवामुळे हैदराबादची सलग तीन सामन्यातील विजयी मालिकाही खंडित झाली.\nगोलंदाजीत हैदराबादचा संघ भक्कम समजला जातो; परंतु गेलच्या तुफानासमोर प्रामुख्याने त्यांच्या रशिद खान आणि शकिब अल हसन या आंतरराष्ट्रीय गोलंदाजांची मजबूत धुलाई झाली.\nप्रत्युत्तरादाखल हैदराबादला सुरवातीलाच दोन मोठे धक्के बसले. शिखर धवन शून्यावर जखमी झाला आणि साहा सहा धावांवर बाद झाला. बढती मिळालेला युसुफही माघारी फिरला ३ बाद ३७ नंतर कर्णधार विल्यम्सन व मनिष पांडे यांनी अर्धशतके केली.\nसंक्षिप्त धावफलक - पंजाब -२० षटकांत ३ बाद १९३ (ख्रिस गेल नाबाद १०४ -६३ चेंडू, १ चौकार, ११ षटकार, करुण नायर ३१) वि. वि. हैदराबाद ४ बाद १७८ (केन विल्यम्सन ५४, मनिष पांडे नाबाद ५७, शकिब नाबाद २४ शर्मा २-५१)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमनं जोडण्यासाठी खेळाचा राजमार्ग (सुनंदन लेले)\nजम्मू-काश्मीरमध्ये एकीकडं बदलांची चाहूल लागली असतानाच, खेळाच्या माध्यमातून तिथं बदल करण्याचीही प्रक्रिया वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू आहे. तणाव कमी...\nआयपीएलचा सहपुरस्कार हॉट स्टारकडून रद्द\nमुंबई : इंडियन प्रीमियर लीगचा आपला सहपुरस्कार हॉटस्टारने रद्द केला आहे. स्टार इंडियाने आयपीएलचे हक्क...\n प्रत्येक व्यवसायात हितसंबंध असतातच\nपणजी : \"बीसीसीआय'चे लोकपाल निवृत्त न्यायाधीश डी. के. जैन यांनी परस्पर हितसंबंधाच्या मुद्यावर राहुल द्रविडला नोटिस बजावल्य��नंतर अनेक मतप्रवाह पुढे येत...\nगांगुलीलाही व्हायचेय भारतीय संघाचा प्रशिक्षक\nकोलकता - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्मधार सौरभ गांगुली याने देखील भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषविण्याची ÷इच्छा व्यक्‍त केली आहे. पण, सध्या तरी...\nउत्तेजकातील दोषींवर बीसीसीआयचा बंदीचा फार्स\nमुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ उत्तेजक चाचणीत दोषी ठरलेल्या खेळाडूंवर बंदीची औपचारिकताच पार पाडत...\n'डोपिंग'मध्ये अडकले हे देखील क्रिकेटपटू\nक्रिकेट आणि उत्तेजक चाचणी याचा तसा फारसा जवळचा संबंध नाही. पण, त्यानंतरही उत्तेजक सेवन प्रकरणात अडकणारा पृथ्वी शॉ हा पहिला क्रिकेटपटू नाही. यापूर्वी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/girish-mahajan-diffrent-reaction-sangli-and-kolhapur-floods-206154", "date_download": "2019-08-20T22:51:13Z", "digest": "sha1:7FN3CBBWOJZBCFFVKOOCSLJ2EFXN7DFU", "length": 14373, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "Girish mahajan diffrent reaction on sangli and kolhapur floods Kolhapur Floods : एकाच दिवशी गिरीश महाजनांची वेगवेगळी तीन रुपं (व्हिडिओ) | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nKolhapur Floods : एकाच दिवशी गिरीश महाजनांची वेगवेगळी तीन रुपं (व्हिडिओ)\nशुक्रवार, 9 ऑगस्ट 2019\nसांगली आणि कोल्हापूरला पूर्णपणे पाण्याने वेढा दिलेला असताना एकाच दिवशी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची वेगवेगळी तीन रुपं पाहायला मिळाली आहेत.\nकोल्हापूर : सांगली आणि कोल्हापूरला पूर्णपणे पाण्याने वेढा दिलेला असताना एकाच दिवशी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची वेगवेगळी तीन रुपं पाहायला मिळाली आहेत.\nपूरग्रस्त भागाची पहाणी करत असताना जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी काढलेल्या फोटोवरून त्यांना सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले त्याला उत्तर देताना महाजन यांनी म्हटले आहे की, त्या पाण्यात उतरण्याची हिंमत कोणीच केली नसती ती हिंमत मी केली आहे. यात कसलं फोटोशेसन आलंय असा प्रश्न त्यांनी केला आहे. एवढ्या रात्रीचा प्रवास करून सांगलीत आल्यावर अधिकाऱ्यांना हात केला तर पर्यटन झाले का अशी विचारणाही त्यांनी केली आहे.\nपुढे महाजन यांनी गेल्या ४ दिवसांपासून मदत न मिळालेल्या गावांत आज (ता.09) पोहोचलो असल्याचे सांगितले आहे. मदतकार्याचे राजकारण करणाऱ्या विरोधी पक्षांतील नेत्यांना मी विनंती करतो की आपले घरात बसून टीका-ट्रोलिंग करत मनोरंजन झाले असेल तर येऊन प्रत्यक्ष मदतकार्यात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.\nगेल्या ४ दिवसांपासून मदत न मिळालेल्या गावांत आज पोहोचलो.\nमदतकार्याचे राजकारण करणाऱ्या विरोधी पक्षांतील नेत्यांना मी विनंती करतो की आपले घरात बसून टीका-ट्रोलिंग करत मनोरंजन झाले असेल तर येऊन प्रत्यक्ष मदतकार्यात सहभागी व्हावे\nदरम्यान, पूरग्रस्त जिल्ह्याच्या पाहणी दौऱ्यावर असताना जलंसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी चक्क सेल्फीसाठी पोझ देत, हातवारे करत पूर पर्यटनाचा आनंद लुटल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठविली जात आहे. यासंबंधीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल होत असून अनेक नेटकऱ्यांनी महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. या व्हिडीओत गिरीश महाजन यांच्योसोबत काही कार्यकर्ते आणि पोलिसही या बोटीवर असल्याचे दिसून येत आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपूर पट्ट्यातील लोकांना सक्तीने बाहेर घालवायची वेळ आली : महाजन\nसांगली : संपूर्ण राज्यातील पूर पट्ट्याबाबत सरकारवर निर्णय घ्यावयाची वेळ आली आहे. त्यांना पूर पट्ट्यातून बाहेर काढून त्यांच्यासाठी नव्याने जागा...\nजलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनानंतर दिपाली सय्यद यांचे उपोषण मागे\nनगर : जिल्ह्यासाठी अतिशय महत्वाचा मुद्दा असलेल्या साकळाई पाणी योजनेसाठी शिवसंग्राम पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा अभिनेत्री दिपाली सय्यद आमरण उपोषणाला...\nअसंवेदनशील सरकारकडून होणारी जाहिरातबाजी दुर्दैवी : सुळे (व्हिडिओ)\nदौंड (जि. पुणे) : \"पूरग्रस्तांना मदत करतानादेखील महाराष्ट्र सरकार जाहिरातबाजी करत आहे, ही दुर्दैवी गोष्ट आहे. तसेच राष्ट्रवादीचे...\nVideo : महाजनांनी सेल्फी घेतला नसल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले...\nसांगली : सांगलीतील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी जलसंपदामंत्र��� गिरीश महाजन आले होते. तेव्हा त्यांनी बोटीतून सेल्फी व्हिडिओ घेतला होता....\n#SangliFloods अजून शंभर तास महापुराचे संकट कायम\nसांगली - कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाने थोडी उसंत घेतली, हीच कृष्णाकाठासाठी या घडीची समाधानाची बातमी आहे. अशीच स्थिती सलग स्थिर राहिली आणि...\nगिरीशराव, पूराची पाहणी करताय का हौस भागवताय\nकोल्हापूर : पूरग्रस्त जिल्ह्याच्या पाहणी दौऱ्यावर असताना जलंसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी चक्क सेल्फीसाठी पोझ देत, हातवारे करत पूर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/news/mumbai-crime-bogus-income-tax-officers-gang-arrested-dahisar/", "date_download": "2019-08-21T00:02:33Z", "digest": "sha1:QOLG2OMJA6IQ7WYZ43PJWB2OB6M5QVCU", "length": 9215, "nlines": 58, "source_domain": "mymarathi.net", "title": "' फिल्म स्पेशल २६' स्टाईल-बोगस आयकर अधिकाऱ्यांची १३ जणांची टोळी पकडली - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome News ‘ फिल्म स्पेशल २६’ स्टाईल-बोगस आयकर अधिकाऱ्यांची १३ जणांची टोळी पकडली\n‘ फिल्म स्पेशल २६’ स्टाईल-बोगस आयकर अधिकाऱ्यांची १३ जणांची टोळी पकडली\nमुंबई – ��क्षय कुमार च्या स्पेशल २६ या चित्रपटातील कथेप्रमाणे ; आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून एका व्यापाऱ्याच्या घरातून रोकड व महागडे मोबाईल असा ८० लाख ४० हजारांचा मुद्देमाल घेऊन १३ जणांची टोळी पसार झाली होती. मात्र, दहिसर पोलिसांनी शिताफीने तपास करून त्या भामट्यांच्या मुसक्या आवळल्या.\nदहिसर येथील ओवरी पाडय़ात राहणारे किसन बेलवटे या व्यापाऱ्याच्या घरी ८ जूनच्या पहाटे १३ जणांची टोळी आली होती. आम्ही आयकर अधिकारी आहोत, तुम्ही घरात भरपूर पैसे बेकायदेशीरपणे लपवून ठेवले आहेत. जप्तीसाठी ते पैसे बाहेर काढा आणि कारवाईसाठी तयार रहा असे घाबरवण्यास सुरुवात केली. आरोपींनी ओळखपत्र देखील दाखवल्याने बेलवटे घाबरले. मग त्यांनी घरात ठेवलेली ८० लाख ४० हजारांची रोकड काढून दिली. त्यानंतर त्यांनी आयकर विभागाची कागदपत्रे असल्याचे भासवून त्यावर बेलवटे यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या आणि चौकशीसाठी ऑफिसला अशी बतावणी करून निघून गेले. परंतु, त्यांच्या हालचाली बेलवटे यांना खटकल्यामुळे त्यांनी शेजारी राहणाऱ्या दीपक शहा यांना घडलेला प्रकार सांगून दहिसर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतरच वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत पिंगळे, पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल, सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, गोरखनाथ घार्गे, उपनिरीक्षक चंद्रकांत घार्गे, श्रीकांत मगर, शिवाजी चोरे, संदीप शेवाळे आदींच्या पथकाने तपास सुरू केला आणि आरोपींची टोळी जेरबंद केली.\nबिहारमध्ये मेंदूज्वरने 67 बालकांचा बळी,आरोग्यमंत्री म्हणाले, त्यांचे नशीबच खराब …\nप्रायोगिक रंगभूमीसाठी राज्य शासनामार्फत वास्तू उभारणार – विनोद तावडे\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्य���साठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nचंद्रयान-2 ने पार केला मोठा टप्पा; चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यात यशस्वी, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार\nभारतात घुसले आयएसआय एजंट्ससह 4 पाकिस्तानी दहशतवादी, देशभर हायअलर्ट जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-special-article-ravi-devang-4329", "date_download": "2019-08-20T23:38:32Z", "digest": "sha1:YFE557FMOUQPK6XMGE3RWYW3BU4CX5KW", "length": 26113, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Marathi, agrowon special article on ravi devang | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकऱ्यांसाठी आयुष्य वेचलेले ध्यानयोगी\nशेतकऱ्यांसाठी आयुष्य वेचलेले ध्यानयोगी\nसोमवार, 25 डिसेंबर 2017\n१२ डिसेंबर २०१७ या दिवशी रवी देवांग\nअगदी अनपेक्षितरीत्या अनंतात विलीन झाले. आपले आयुष्य शेतकऱ्यांसाठी समर्पित करणाऱ्या या ध्यानयोग्याने त्यांना गुरुस्थानी असणाऱ्या शरद जोशी यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या दिवशीच निर्वाणाचा योग साधला.\nविज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे जन्म कधी होणार याची वेळ ठरवता येणं शक्य झालं आहे; पण मरणाची वेळ ठरवणं अजूनतरी शक्य झाल्याचं दिसत नाही. अगणित संपत्ती, जगभरातली नावाजलेली तज्ज्ञ डॉक्टर मंडळी हाताशी असली, तरी मरण चुकवता येत नाही आणि उशाला बसून वर्षानुवर्षे मरणाची वाट बघावी लागते. ''अरे, असं कसं शक्य आहे मी आत्ताच तर त्यांच्याशी बोललो. असे कसे गेले मी आत्ताच तर त्यांच्याशी बोललो. असे कसे गेले'' असं चुटपूट लावणारं मरणही काही जणांना प्राप्त होतं. रवी देवांग (रवीभाऊ) यांच्या मरणाने अशीच चुटपूट लागली आहे.\n१२ डिसेंबर २०१७ रोजी म्हणजे शरद जोशी गेल्यानंतर बरोबर दोन वर्षांनी शेगावला शेतकरी संघटनेने स्वातंत्र्य मेळावा आयोजित केला होता. स्वामिनाथन आयोगाने सुचवलेल्या शिफारशींप्रमाणे उत्पादन खर्चावर अधिक पन्नास टक्के नफा आकारून हमीभाव मिळावा, ही मागणी घेऊन देशभरातील वेगवेगळ्या संघटना रान उठवत अाहेत. अशा काळात ''शेतकऱ्यांसाठी बाजारपेठेचे, शेती व्यवसाय करण्याचे, तंत्रज्ञान वापरण्याचे स्वातंत्र्य आवश्यक आहे.’ ‘स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी हे मृगजळ आहे, त्यामागे धावू नका'' असा स्वच्छ संदेश देण्यासाठी असंख्य शेतकरी एकत्र आले होते. त्यामुळे सगळेच कार्यकर्तेही उत्साहात होते. मेळावा अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी झाला होता. रवीभाऊ यांचा उत्साह जाणवण्याइतपत होता. याच आनंदी वातावरणात मेळावा पार पडला आणि जो तो आपापल्या गावी परतू लागला.\nमला रात्री नऊ वाजता पुण्यासाठी गाडी होती. निघताना रेस्ट हाउसवर रवीभाऊ यांची भेट झाली. म्हणाले, ‘मला आंबेठाणला यायचंय, म्हात्रेसरांना भेटायला''. मी म्हणालो, ‘मी किती दिवसापासून तुम्हाला चार दिवसांसाठी या निवांत असं म्हणतोय, तुम्हीच येत नाही भाऊ’. तर म्हणाले, ‘आता नक्की येतो, सरांना सांगा.’ निरोप घेऊन मी निघालो. थोड्याच वेळात त्यांचाच फोन आला. म्हणाले, ‘भाऊ, तुमचं जॅकेट राहिलं इथं’. मी म्हणालो, ‘नाही रवीभाऊ, माझं जॅकेट तर माझ्यासोबत आहे.’ आणि बरोबर बावीस मिनिटांनी मला गोविंद जोशी यांचा फोन आला, ‘कुठे आहात’ मी म्हणालो, ‘गाडीत बसतोय.’ माझी गाडी समोरच उभी होती. म्हणाले, ‘नका बसू, इकडे या.’ मी म्हणालो, ‘का’ मी म्हणालो, ‘गाडीत बसतोय.’ माझी गाडी समोरच उभी होती. म्हणाले, ‘नका बसू, इकडे या.’ मी म्हणालो, ‘का’ म्हणाले, ‘रवी देवांग यांना आम्ही दवाखान्यात घेऊन आलोय, बहुतेक ते गेले.’ मृत्यूच्या अगोदर पाच-दहा मिनिटांपूर्वी ललित बहाळे निघाले म्हणून रवीभाऊ यांनी, ‘शेतकरी संघटनेचा विजय असो’ अशा मोठमोठ्याने घोषणा दिल्या आणि खोलीत येऊन सोफ्यावर बसून बोलता बोलता जीवनप्रवास संपवला. ‘शेतकरी संघटनेच्या कुटुंबात मला मरण यावे’ ही इच्छा त्यांनी शब्दशः खरी केली.\nमाझा त्यांच्याशी परिचय अलीकडे गडद झाला. ते १८ जुलै २०१० रोजी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष झाले आणि शरद जोशी यांच्याकडे त्यांचे जाणे-येणे वाढले. बहुतेक वेळी मी तिथे हजर असायचो. आमचे अनेक वेळा विविध विषयांवर बोलणे व्हायचे. त्यात विपश्यना हा विषय प्रत्येक वेळी असायचाच. एकदा झांसीजवळ बांदा इथे केसीसीची एक बैठक होती. निवांतपणात मला रवीभाऊ म्हणाले, ‘काय सांगू भाऊ, शरद जोशी यांनी अहंकार सोडला तर हा पुण्यात्मा बुद्धत्वाच्या जवळ पोचलेला आहे.’ एकदा शरद जोशी यांना विपश्यनेसाठी तयार करायचा ते प्रयत्न करत होते. ‘साहेब, तुम्ही माझ्यासाठीतरी एकवेळा विपश्यना करा, बघा तुम्हाला समाधान वाटेल.’ शरद जोशी यांना मात्र दहा दिवस मेंदूला बांधून ठेवणं म्हणजे निसर्ग विपरीत कृती आहे, असं वाटायचं. ‘सतत भिरभिरणे, नावीन्याचा शोध घेणे, त्याचा अन्वयार्थ लावणे, त्याप्रमाणे प्रतिक्रिया करणे हा मेंदूचा नैसर्गिक गुणधर्म. वेगवेगळी माहिती संकलित करणं, त्यावर चिंतन करणं, त्यातून आपली मांडणी तयार करणं, तिची बाहेरील परिस्थितीशी संगती लावून तपासून पाहणं, जुळली तर ठीक नाही तर मोडून टाकून पुन्हा नव्याने मांडणी तयार करणं, ती बाहेरील परिस्थितीशी जुळतेय असा विश्वास तयार झाला की धाडसाने व्यक्त करणं आपलं काम असतं, हे सारं निसर्गसिद्ध असतं. रवीभाऊ आणि तुम्ही तर मला दहा दिवस मेंदूला बांधून टाकायला सांगता आहात.''\nतेंव्हा रवीभाऊ म्हणाले, ''बरोबर आहे सर तुमचं, पण आम्ही मेंदूला बांधायला थोडंच सांगतो. विपश्यनेच्या काळात बाहेर भिरभिरणाऱ्या मेंदूला आपण स्वतःचाच शोध घ्यायच्या कामाला लावत असतो, विपश्यना तटस्थपणे स्वतःकडे पाहायला शिकवते, आपल्यामध्ये अहंकार, द्वेष, राग, मत्सर इत्यादी विकार तयार झालेले असतात आणि तेच विकार आपल्या प्रतिक्रिया तयार करतात. विपश्यना वर्तमानकाळाचा साक्षी भावाने, तटस्थपणे विचार करायला शिकवते.'' अशा वेळी रवीभाऊमधला बुद्ध जागा व्हायचा. या वेळीही असंच झालं. शरद जोशी आणि रवीभाऊ यांची बुद्ध तत्त्वज्ञानावरील चर्चा बराच वेळ रंगली. माझ्यासाठी ती पर्वणीच होती. शेवटी शरद जोशी विपश्यनेला तयार झाले; पण माझ्याच काही अडचणीमुळे बेत फसला. रवीभाऊ रागावतील असं मला वाटत राहिलं; पण ते एवढंच म्हणाले, ''अनंतभाऊ, शरद जोशी यांना बुद्धत्वाच्या जवळ जायला अजून जन्म घ्यावा लागेल.''\nरवीभाऊ शेतकरी संघटनेचे अध्यक्ष असतानाचा एक प्रसंग आजही मन कुरतडून टाकतो. मूळ घटनेला जवाहरलाल नेहरू यांनी परिशिष्ट ९ जोडले. या परिशिष्ट ९ मध्ये जे कायदे घातले आहेत त्यांना कोर्टात आव्हान देता येऊ नये, अशी तरतूदही त्यांनीच करून ठेवली. विशेष म्हणजे यातील बहुसंख्य कायदे शेतकऱ्यांना गुलाम करणारे आहेत आणि शेतकरीविरोधी आहेत. मग त्यानंतर येणाऱ्या सगळ्याच राजकीय पक्षांच्या सरकारांनी त्यांच्या ''सोयीचे'' कायदे याच परिशिष्टात टाकून शेतकऱ्यांना कोर्टात जाता येऊ नये, असे अधिकाधिक भक्कम सुरक्षाकवच तयार करून घेतले आणि लायसन्स, परमीट, कोटा��ाज मजबूत करीत राहिले. आज शेतकरी जो अडचणीत आहे, आत्महत्येचं दार ठोठावतो आहे, ते याच जीवघेण्या परिशिष्टातील कायद्यांमुळे.\nरवीभाऊ यांनी निर्णय घेतला हे जीवघेणे परिशिष्ट ९ जाळून निषेध व्यक्त करायचा. मूळ घटनेने व्यवसाय स्वातंत्र्याचा दिलेला अधिकार नेहरूंनी परिशिष्ट ९ घटनाबाह्य मार्गाने जोडून हिरावून घेतला तो पुन्हा प्रस्थापित करण्याचं हे आंदोलन होतं. ठरल्याप्रमाणे धुळ्यात काही कार्यकर्ते मंडळी एकत्र आली आणि परिशिष्ट ९ जाळण्यात आले. लगेच काही राजकीय पुढाऱ्यांनी भोळ्याभाबड्या दलित कार्यकर्त्यांना भडकवून हा ‘घटनेवरील हल्ला’ आहे असा भास निर्माण केला. काही लोकांनी नंतर रवीभाऊ यांच्या कार्यालयात जाऊन हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यातून ते कसेबसे बचावले; पण त्यानंतर त्यांची झालेली आर्थिक आणि शारीरिक हानी कशी भरून निघणार आपले सारे आयुष्य बुद्धाची शिकवण लोकांना सांगणे, विपश्यना शिकवणे, धुळ्यात एक विपश्यना केंद्र उभे करणे, स्वत:ला शेतकरी चळवळीला समर्पित करण्यासाठी या ध्यानयोग्याने खर्ची घातले आहे. त्यांच्या कार्यास सलाम\nअनंत देशपांडे : ९४०३५४१८४१\n(लेखक शेतकरी संघटनेचे विश्‍वस्त आहेत.)\nशेतकरी हमीभाव घटना व्यवसाय फोन विजय राजकीय पक्ष आंदोलन\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nशेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...\nवारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...\nमार्केट केंद्रित शेडनेटची उत्कृष्ठ शेती अभ्यासवृत्ती, कायम नवे शिकण्याची आस, बाजारपेठांचा...\nजालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...\nदर्जाहीन शिक्षण संस्थांवर कार��ाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...\nपावसाळ्यात फुलले नागपुरातील मका मार्केट सध्या राज्यातील विविध बाजारपेठांत स्वीटकॉर्न (...\nअवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...\nमहिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...\nशासनाने दूध अनुदानाचे २५० कोटी थकविलेपुणे : राज्याच्या एका भागात चारा-पाणीटंचाई तर...\nपूर व्यवस्थापन प्रकल्पात महाराष्ट्र...पुणे : केंद्र शासनाकडून देशात सुरू असलेल्या...\nशेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती...मुंबई: शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या...\nकोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात गाळाने...कोल्हापूर/सांगली : बारमाही नद्यांनी दक्षिण...\nविदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाजपुणे : पाऊस थांबल्याने राज्याच्या अनेक भागांतील...\nदुष्काळी भागातही दर्जेदार उत्पादनाचा...नगर जिल्ह्यात कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथील...\nशेतात पिकवा ‘हिरवे सोने’केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ची स्थापना...\n‘पंचनामा’ पूरग्रस्त पशुधनाचाको ल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील पूर जसजसा...\nआले पिकाने दिली आर्थिक सक्षमता बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व...\nक्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत...\nपूरग्रस्तांना एक हेक्टरसाठी मिळणार...मुंबई : राज्यात विविध भागांत आलेल्या...\nराज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर;...पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/dr-sujay-vikhe/", "date_download": "2019-08-20T23:22:49Z", "digest": "sha1:K2VOP3EKFWYA53RJNSVOV23MVNKYISJX", "length": 16833, "nlines": 182, "source_domain": "policenama.com", "title": "dr. sujay vikhe Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nविखेंची ताकद दाखवून दिली : डॉ सुज��� विखे\nपाचव्या फेरीतच विखेंची 70 हजारांची आघाडी\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - अतिशय चुरशीपूर्ण वातावरणात पार पडलेल्या नगर लोकसभा मतदारसंघात पाचव्या फेरीअखेर भाजप उमेदवार डॉ. सुजय विखे यांना 1 लाख 67 हजार 141 मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांना 98 हजार 185 मते…\nमुलगा डाॅ. सुजय विखेंच्या यशासाठी आई शालिनीताई ‘पायी’ साई दरबारी\nशिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत आपल्यालाच यश मिळावे यासाठी उमेदवारांनी आता देवाला साकडे घातले आहे. राज्यातील सर्वात चर्चेच्या ठरलेल्या नगर दक्षिणचे भाजपचे उमेदवार डॉं सुजय विखे यांच्या यशासाठी त्यांच्या मातोश्री व…\nExit Poll 2019 : नगरमध्ये चुरशीच्या लढतीत विखेंना ‘फटका’ तर संग्राम जगतापांना…\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागण्यास अवघे तीन दिवस उरले आहेत. राजकीय तज्ज्ञ व विविध 'एक्झिट पोल'नुसार नगरमध्ये अतिशय चुरशीची लढत झाली आहे. कोण निवडून येईल, हे सांगणे कठीण आहे. विजयी व पराभूत…\nडॉ सुजय विखेंच्या गुडघ्याला खासदारकीचे ‘बाशिंग’; लग्नपत्रिकेत छापले ‘खासदार’…\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभेचे राज्यातील सर्व टप्प्यातील मतदान पार पडले आहे. अहमदनगर लोकसभा मतदार संघातून भाजप पक्षाकडून डॉ सुजय विखे पाटील उमेदवार आहेत. अजून निवडणुकांचे निकाल जाहीर व्हायचे आहेत. असे असताना अहमदनरामध्ये मात्र एका…\nगुन्हेगारांनी भाजपात प्रवेश केला : विखे\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - गुन्हेगारांनी भाजपात प्रवेश केलेला आहे. पक्षाची वैयक्तीक संघटना शून्य आहे. सर्व उमेदवार आयात केलेले आहेत, असा सणसणीत आरोप भाजपचे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश…\nडॉ. सुजय विखेंच्या अडचणीत वाढ ; पेड न्यूज प्रकरणी नोटीस\nअहमदनगर : पोलीसनामा आँनलाईन - शिर्डी येथील एका स्थानिक लोकल केबल नेटवर्कवर 'डॉ. सुजय विखे होणार केंद्रात मंत्री' या आशयाची एकांगी आणि एकाच उमेदवाराला लाभ होईल आणि एकच उमेदवार जिंकेल अशी शक्यता वर्तविणारी बातमी प्रसारित झाल्याप्रकरणी भारतीय…\nपुत्रापायी विखे – पाटलांची विरोधी पक्षनेते पदावर पाणी सोडण्याची नामुष्की\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - पुत्र डॉ. सुजय विखे यांच्या खासदारकीच्या स्वप्नापाय�� राधाकृष्ण विखे पाटील यांना विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर पाणी सोडण्याची नामुष्की ओढवली आहे. लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी तीन वर्षापासून गुडघ्याला बाशिंग…\nपालकमंत्री शिंदे, डॉ. विखे पुन्हा ‘ट्रोल’ ; जनावरांच्या तोंडाला लावली थेट बांधलेली उसाची…\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - आज भाजप उमेदवाराच्या जामखेड तालुक्यात प्रचार दौरा सुरू आहे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे व डॉ. सुजय विखे हे यांनी आज एका चारा छावणीला भेट दिली. दोघांनी फोटोसेशनसाठी चक्क उसाची मुळीच जनावरांच्या तोंडाला लावली.…\nडाॅ. सुजय विखेंच्या अडचणीत वाढ ; ‘रासप’ पदाधिकारी विरोधात जाणार\nअहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - अहमदनगर दक्षिण मतदार संघात राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी पक्षादेश झुगारून विरोधात जाण्याची भूमिका घेत आहेत. महायुतीकडुन राष्ट्रीय समाज पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांना विश्‍वासात घेतले जात नसल्याचा आरोप रासपचे…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nदिल्ली विधानसभा निवडणुकीपुर्वी CM केजरीवालांनी PM मोदींच्या विरूध्द…\nपुरग्रस्तांसाठी बिग बींकडून 51 लाख तर अंबानींच्या रिलायन्स…\nशिवसेनेमुळे 90 दिवस तुरुंगात राहिलेल्या जगतापांना शिवसैनिकांचा…\nगर्लफ्रेन्डचा खून करून खाल्लं तिचं मांस, ‘त्या’ नरभक्षीला…\nपुरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने केलेली मदत म्हणजे भीक नव्हे, तावडेंचे संभाजी राजेंना ‘सडेतोड’ उत्तर\nहॉटेल व्यावसायिकाचा खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन दोषी\nअनेकजणांना रात्री झोपेत पडतात ‘या’ 7 प्रकारची ‘स्वप्ने’, जाणून घ्या कोणत्या स्वप्नाचा काय आहे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/theater/", "date_download": "2019-08-20T22:20:03Z", "digest": "sha1:DI6QBRQV5SSWEXVOIJHCXQNZYAFJJRWD", "length": 17053, "nlines": 183, "source_domain": "policenama.com", "title": "Theater Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nसलमान खानचा जबरा फॅन नाशिकमध्ये ; ‘भारत’ पाहण्यासाठी केलं असं काही की तुम्ही देखील…\nनाशिक : पोलिसनामा ऑनलाईन - बॉलिवूड अभिनेत्यांवर जीवापाड प्रेम करणारे चाहते नेहमीच आढळून येतात. हे प्रेम व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना वापरतात. अशीच एक कल्पना सलमानच्या चाहत्याने वापरली आहे. अभिनेता सलमान खानचा भारत हा चित्रपट येत्या…\nअपेक्षित थिएटर्समध्ये चित्रपट प्रदर्शित न केल्याने वितरकांना चोपले\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - नुकताच प्रदर्शित झालेल्या कॉलेज डायरी सिनेमा अपेक्षित थिएटरमध्ये प्रदर्शित न झाल्याने कलाकारांनी वितरकांना चोप दिल्याचा प्रकार जंगली महाराज रस्त्यावर घडला. चित्रपटाला अपेक्षित थिएटर्स न मिळाल्यामुळे आर्थिक नुकसान…\nमराठी माणसाने दुसऱ्यांसमोर हात पसरवणे बंद करा : नितेश राणे\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्रात मराठी चित्रपटाला हिंदी चित्रपटामुळे स्क्रीन मिळत नसल्याच्या वाद सुरु असतांनाच, ‘स्वत: चे सिनेमागृह उभे करुन मराठी माणसांनी दुसऱ्यांसमोर हात पसरवणे बंद केले पाहीजे. असा सल्ला आमदार नितेश राणे यांनी…\n…नाही तर मनसेचा ‘खळ्ळखट्याक’चा इशारा\nकल्याण : पोलीसनामा ऑनलाइन - अभिजित देशपांडे दिग्दर्शित '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' सिनेमा सध्या बॉक्सआॅफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाला प्राईम टाईम द्या, अन्यथा पीव्हीआर व सिनेमॅक्समध्ये तोडफोड करु, असा इशारा कल्याण मनसे शहराध्यक्ष…\nअभिनेते संतोष मयेकर यांचे निधन\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईनफू बाई फू फेम अभिनेते संतोष मयेकर यांचे निधन झाले असून ते गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. त्यांना हार्ट अटॅक आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतल्यामुळे…\nआठवणींचे कोलाज : प्रिया तेंडुलकर\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईनचित्रपट, नाट्य आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री आणि मराठीतील समर्थ लेखिका प्रिया तेंडुलकर यांचा आज स्मृतीदिन आहे. नाटककार विजय तेंडुलकर यांच्या त्या कन्या होत्या.नाटक, सिनेमा, मॉडेलिंग, पंचतारांकित हॉटेलमधील नोकरी,…\nबर्थडे स्पेशल : ललित प्रभाकर (अभिनेता)\nपोलीसनामा ऑनलाईन 'जुळून येती रेशीमगाठी' आणि 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकांमधून प्रचंड लोकप्रियता मिळालेला अभिनेता ललित प्रभाकर याचा आज वाढदिवस . ललितचा जन्म १२ सप्टेंबर १९८७ रोजी कल्याणला झाला . मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपट…\n६ ऑगस्ट पासून मनसेचे रिअॅलिटी ‘कान’ चेक आंदोलन\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन1 ऑगस्टपासून मल्टिप्लेक्समध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ नेता येणार आहेत. सरकारने या निर्णयाच्या अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. मल्टिप्लेक्समध्ये सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी होते की नाही हे आता मनसे तपासणार आहे. आदेशाची…\nबाल रंगभूमीचे जनक श्रीनिवास शिंदगी यांचे निधन\nसांगली : ���ोलीसनामा ऑनलाईन बालरंगभूमीचे जनक आणि ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास शिंदगी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८९ वर्षाचे होते. त्यांच्या मागे पत्नी दोन मुलगे, दोन मुली, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.श्रीनिवास शिंदगी…\nराज ठाकरे यांचे ‘खळ्ळखटॅक’ आंदोलन यशस्वी\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईनराज्यभरात मनसेकडून मल्टिप्लेक्स मध्ये मिळणाऱ्या अवाजवी दरांतील खाद्यपदार्थ विक्रीला विरोध करीत 'खळ्ळखटॅक स्टाईल' मध्ये आंदोलन केले होते. राज्यातील पुणे, ठाणे, नागपूर, उल्हासनगर, मनसेचा थिएटरमधील लुटीविरोधात…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे ��र फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n‘ही’ आहेत जास्त डास चावण्याची कारणे\nअहमदनगर : माजी महापौरांविरुद्ध राजकीय सूडबुद्धीने खोटा गुन्हा,…\nजेव्हा भोजपुरी सुपरस्टार पवन सिंहने राखी सावंतला KISS करण्याचा प्रयत्न…\nस्वातंत्र्य हवं म्हणून १५ वर्षीय मुलीनं प्रियकराच्या मदतीने केला…\nकझाकिस्तानात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी सुशील कुमारचे स्थान कायम\nकेन विलियमसन आणि अकिला धनंजय यांची गोलंदाजी संदिग्ध आढळल्याने क्रीडा विश्वात ‘खळबळ’\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/milind-deora-resigns-mumbai-congress-president-198117", "date_download": "2019-08-20T22:49:03Z", "digest": "sha1:WECL557VNXBLUHTH7JV5FQCRIGSLD7Q7", "length": 12099, "nlines": 205, "source_domain": "www.esakal.com", "title": "Milind Deora resigns as Mumbai Congress president महाराष्ट्र काँग्रेसमध्ये 'भूकंप'; मिलिंद देवरा यांचा राजीनामा | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nमहाराष्ट्र काँग्रेसमध्ये 'भूकंप'; मिलिंद देवरा यांचा राजीनामा\nरविवार, 7 जुलै 2019\n- राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षातील नेतेमंडळींकडूनही राजीनामासत्र सुरु.\n- दिल्लीत मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता.\nमुंबई : राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षातील नेतेमंडळींकडूनही राजीनामासत्र सुरु झाले आहे. आता काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.\nलोकसभा निवडणुकीपूर्वी मिलिंद देवरा यांच्यावर मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, त्यांना लोकसभा निवडणुकीत अपयश आले होते. त्यानंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या पदाचा राजीनामा सोपवताना त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी मुंबई काँग्रेसचे नेतृत्व करण्यासाठी तीन सदस्यीय पॅनेलचा प्रस्तावही मांडला आहे. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना आणि वंचित आघाडीचा सामना करणे, हे काँग्रेससाठी मोठे आव्हान आहे, असे देवरा यांनी राजीनामा देताना सांगितले.\nदरम्यान, मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिल्यानंतर आता त्यांना दिल्लीत मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nतळेगाव स्टेशन - केंद्रीय राखीव पोलिस दलामधील (सीआरपीएफ) भरतीसाठी राज्यभरातून आलेल्या उमेदवारांची वर्षानुवर्षे निवाऱ्याअभावी हेळसांड सुरू आहे....\nश्रीमंतांच्या खटल्यांना प्राधान्य नाहीच\nनवी दिल्ली - देशातील धनाढ्य आणि बलशाली मंडळींच्या खटल्यांना प्राधान्य दिले जाणार नाही, तसेच हे खटले...\nआर्थिक दुर्बल घटकांसाठी ‘अमृत’\nमुंबई - खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी ‘ॲकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च, अपलिफ्टमेंट अँड ट्रेनिंग’ (अमृत...\nअतिवृष्टीचा कोकणातील सुपारी बागांना तडाखा\nकोलझर - अतिवृष्टीचा तडाखा दोडामार्ग तालुक्‍यासह जिल्हाभरातील सुपारी बागायतींना बसला आहे. कोट्यवधी किमतीचे पीक गळून बागायतीमध्ये अक्षरश: सडा पडत आहे....\nVidhan Sabha 2019 : ...अन्यथा कुणबी समाजाचा उमेदवार रिंगणात\nदाभोळ - आगामी विधानसभा निवडणुकीत दापोली विधानसभा मतदारसंघातून कोणत्याही राजकीय पक्षाने कुणबी समाजातील कार्यकर्त्याला उमेदवारी दिली नाही, तर ही...\n\"मातृभूमी'चा आणखी एक संचालक गजाआड\nचिपळूण - मोठमोठ्या परताव्याची आमिषे दाखवून जिल्हाभरातील गुंतवणूकदाराना गंडा घालणाऱ्या मातृभूमी ग्रुप ऑफ कंपनीच्या चार संचालकांवर गुन्हा दाखल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/politician/maharashtra-politics-5/", "date_download": "2019-08-21T00:02:02Z", "digest": "sha1:JMXEPGSDVFYVPI4CUFWPHYPDBZYDBZCW", "length": 10457, "nlines": 59, "source_domain": "mymarathi.net", "title": "विधानसभा निवडणूक- राष्ट्रवादीचा काँग्रेसकडे फिफ्टी फिफ्टी जागांचा आग्रह - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Politician विधानसभा निवडणूक- राष्ट्रवादीचा काँग्रेसकडे फिफ्टी फिफ्टी जागांचा आग्रह\nविधानसभा निवडणूक- राष्ट्रवादीचा काँग्रेसकडे फिफ्टी फिफ्टी जागांचा आग्रह\nमुंबई – राज्यात विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना राजकीय पक्ष आणि आघाड्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत चांगल्या प्रदर्शनाचा दावा करणाऱ्या राष्ट्रवादीने काँग्रेसकडून जास्त जागांची मागणी केली आहे. लोकसभेतील चांगली कामगिरी पाहता आपल्याला काँग्रेस एवढ्याच समान जागा मिळाव्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लावून धरली आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये या मुद्द्यावर मंगळवारी बैठक झाली. त्यामध्येच काँग्रससमोर राष्ट्रवादीने हा प्रस्ताव ठेवला आहे.\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये झालेल्या या बैठकीत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या व्यूहरचनेवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. या चर्चेत लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि ईव्हीएमचा मुद्दा देखील महत्वाचा ठरला. उल्लेखनीय बाब म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत काँग्रेसपेक्षा अधिक जागा मिळाल्या. त्याचाच दाखला देत राष्ट्रवादीने आघाडीमध्ये सम-समान जागा वाटपाची मागणी केली आहे. आधी परिस्थिती वेगळी होती आणि आता ती बदलली आहे असेही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या बैठकीत म्हटले आहे.\nमहाराष्ट्रात 288 जागांसाठी येत्या दोन ते तीन महिन्यांत निवडणुकीची घोषणा केली जाऊ शकते. त्यावरूनच ह��� बैठक आयोजित करण्यात आली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 1999 पासून आघाडी आहे. परंतु, 2014 ची विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी वेग-वेगळी लढवली होती. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला काँग्रेसपेक्षा अधिक जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पदाची मागणी केली होती. नुकतेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून काँग्रेसने 25, राष्ट्रवादीने 20 आणि इतर सहकारी पक्षांनी 3 जागांवरून निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादीने त्यापैकी 4 आणि काँग्रेसने केवळ एका जागेवरून विजय मिळवला. तत्पूर्वी 2014 च्या लोकसभेत काँग्रेसला केवळ दोन आणि राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या होत्या. एकूणच राष्ट्रवादीचा निकाल काँग्रेसपेक्षा चांगला होता.\nलोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे टपाल तिकिट प्रकाशित करणार – सुधीर मुनगंटीवार\nस्थायी समितीतून सल्लागारांचे ‘चांगभले ‘….\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nमी विधानसभा लढविणार – भाजपच्या नवनिर्वाचित अध्यक्षा आ.माधुरी मिसाळांचा निर्धार (व्हिडीओ)\nनाना पाटेकर यांनी कशासाठी घेतली अमित शहा यांची भेट\nभाजपच्या पुणे शहर अध्यक्षपदी आ.माधुरी मिसाळ; योगेश गोगावले आता प्रदेश उपाध्यक्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/maharashtra/manoranjan/page/204/", "date_download": "2019-08-20T22:47:14Z", "digest": "sha1:MDOX6NKYLTOZFBFXTJJO4W4TTBBP52R6", "length": 15165, "nlines": 148, "source_domain": "www.saamana.com", "title": "मनोरंजन | Saamana (सामना) | पृष्ठ 204", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टा��ला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nप्रियांकाने साखरपुड्याला दीपिकाला का नाही बोलावले\n मुंबई मुंबईत शनिवारी देसी गर्ल प्रियांका चोप्रा व अमेरिकन गायक व संगितकार नीक जोन्सचा साखरपुडा झाला. त्यानंतर प्रियांकाने जवळच्या मित्रांसाठी खास पार्टीचे आय���जनही...\nकंगना रानौत विरोधात फसवणूकीची तक्रार\n मुंबई अभिनेत्री कंगना रानौत आणि वाद हे आता एक समीकरण बनत चालले आहे. कंगनाविरोधात मुंबईतील पोलीस ठाण्यात एका इस्टेट एजंटने तक्रार दाखल...\nपाहा फोटो : विदेशी तरुणांच्या प्रेमात पडलेल्या ‘देसी गर्ल’\nकपिल शर्माचे पुनरागमन, पण यावेळेस करतोय काहीतरी वेगळं\n मुंबई कॉमेडीचा किंग कपिल शर्मा याचा शेवटचा टिव्ही शो तसेच चित्रपट फिरंगी हे दोन्ही फ्लॉप झाल्यानंतर तो बराच काळ लाईमलाईटपासून दूर होता....\nमिनिषा लांबा पुन्हा एकदा झळकणार छोट्या पडद्यावर\n मुंबई हल्ली मोठ्या पडद्यावरच्या बड्या कलाकारांना छोट्या पडद्यावर देखील चांगलीच प्रसिद्धी मिळतेय. त्यामुळे अनेक अभिनेते अभिनेत्री छोट्या पडद्यावर त्यांचे लक आजमवताना दिसत आहेत....\nप्रियांका आणि निकचा ‘रोका’विधी संपन्न\n मुंबई बहुचर्चित जोडी प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचा विवाह आता निश्चित झाला असून प्रियांका हिच्या जुहू येथील घरात रोका हा विधी...\n‘परी हूँ मैं’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\n मुंबई योगायतन फिल्म्स प्रस्तुत ‘परी हूँ मैं’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा नुकताच मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला....\nHAPPY BIRTHDAY GULZAR : गुलजार यांच्या प्रसिद्ध गझल\nHappy Birthday GULZAR… गुलजार यांची अजरामर गाणी\nतुझसे नाराज नही जिंदगी तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही आज कल पांव जमीन पर नही पडते मेरे ए जिंदगी गले...\n‘लव्ह गुरू’ अशोक सराफ\n मुंबई अनेक मराठी चित्रपटांत रोमँटिक भूमिका साकारलेले अभिनेते अशोक सराफ आगामी ‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपटात लव्हगुरूच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातील अशोक...\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखां��ी मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=abu%20salem&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aabu%2520salem", "date_download": "2019-08-20T23:01:17Z", "digest": "sha1:LUB4D47GE2AZJMXJDJAXY7DA6S66YLC3", "length": 2749, "nlines": 86, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\nसरकारनामा (1) Apply सरकारनामा filter\nअबू%20सालेम (1) Apply अबू%20सालेम filter\nप्रशासन (1) Apply प्रशासन filter\nडॉन अबू सालेमचा पॅरोल फेटाळला\nडॉन अबू सालेमचा पॅरोल नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी फेटाळला आहे. लग्नासाठी कुख्यात डॉन अबू सालेम याने 45 दिवसांची रजा मागितलेली होती...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-shetkari-sanghatana-will-agitate-farmers-issues-3886", "date_download": "2019-08-20T23:38:12Z", "digest": "sha1:XERH4VX4BBGXL4KYUZXKY6EDYHYVBKJW", "length": 14936, "nlines": 146, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Shetkari Sanghatana will agitate on farmers issues | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशरद जोशीप्रणीत शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार\nशरद जोशीप्रणीत शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार\nगुरुवार, 14 डिसेंबर 2017\nशेगाव, जि. बुलडाणा : सध्या देशातील सरकारची धोरणे ही शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत. त्यातूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या अाहेत. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार असल्याची घोषणा शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी केली. बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे मंगळवारी (ता. १२) शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या द्वितीय स्मरण दिनानिमित्त आयोजित शेतकरी स्वातंत्र्य मेळाव्यामध्ये ते बोलत होते.\nशेगाव, जि. बुलडाणा : सध्या देशातील सरकारची धोरणे ही शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत. त्यातूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या अाहेत. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार असल्याची घोषणा शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी केली. बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे मंगळवारी (ता. १२) शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या द्वितीय स्मरण दिनानिमित्त आयोजित शेतकरी स्वातंत्र्य मेळाव्यामध्ये ते बोलत होते.\nशेगाव येथील गजाननदादा पाटील मार्केट यार्डाच्या मैदानावर झालेल्या या मेळाव्याला अॅड. वामनराव चटप, सरोज काशीकर, माजी आमदार गुणवंत पाटील, एकनाथ पाटील, महेंद्र कचोले, गंगाधर मुटे यांच्यासह इतर उपस्थित होते. या वेळी ॲड. चटप म्हणाले, की देशाला स्वातंत्र्य मिळाले; पण शेतकऱ्याला स्वातंत्र्य मिळालेले नाही. तो संकटात आहे. सध्या सातत्याने नैसर्गिक फटका बसतो अाहे. पण शेतकऱ्याला कुठलीही ठोस मदत मिळत नाही. शेतकरी मेहनत करतो, पण त्याच्या मालाचे दर दुसरेच ठरवितात. यामुळे शेतीचे अर्थकारण कोलमडले आहे. शेतकऱ्यांच्या शेती अाणि धान्य यामधे सरकारी हस्तक्षेप थांबवावा, निर्यात शुल्क वाढवावे, निर्यातीवरील निर्बंध हटविण्यात यावेच आदी मागण्या मान्य करून घेण्यासाठी पुढील काळात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही अॅड. चटप यांनी सांगितले. या मेळाव्याला राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.\nशरद जोशी सरकार government शेती आंदोलन\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेत��ा शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nखानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...\nनाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...\nनांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....\nपुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...\nकुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...\nरासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीत...\nमुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...\nअकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...\nकऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा : महापुरामुळे...\nगडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...\nजळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...\nतणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...\nनगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...\nपूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...\nसंत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....\nनत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...\nडाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...\nजळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n��निष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/amp/category/business/", "date_download": "2019-08-20T23:02:12Z", "digest": "sha1:U56RNPCBWHDGXE5QY4EORSARJSQNMMZN", "length": 1590, "nlines": 37, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "व्यापार | MCN", "raw_content": "\nबिल गेट्सना मागे टाकत ही व्यक्ती ठरली जगात सर्वात श्रीमंत\nNGO बीईंग ह्युमनला बीएमसीने केलं ब्लॅकलिस्ट: सलमान खानला मोठा झटका\nफक्त 99 रुपयांत करा विमान प्रवास\nनोटाबंदी नंतर आता ‘नाणेबंदी’\nनविन 10 रुपयांची नोट लवकरच येणार\nRBI 2000 रुपयाच्या नोटांची छपाई थांबविली आहे .\nशेअर मार्केटवर परिणाम गुजरात विधानसभा निवडणुकीत .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://davabindu.wordpress.com/2016/07/", "date_download": "2019-08-20T23:54:36Z", "digest": "sha1:3TCSMH2LPPEQELCONFOY3XHM3RHYG6LL", "length": 6021, "nlines": 115, "source_domain": "davabindu.wordpress.com", "title": "July | 2016 | davabindu दवबिंदू", "raw_content": "\nविचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nरस्त्यावरच्या खड्यामुळे बस ला जोरात धक्का बसला तसं सिद्धार्थने डोळे उघडले आणि जरासा सावरून बसला. सायलीला लवकरात लवकर कळायला हवं हे. म्हणजे काकूंच्या एकूण बोलण्यावरून एवढं कळतंय की ग्लॉस्सीसॉफ्ट मध्ये … Continue reading →\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nसायली, मध्ये बराच वेळ तुझा फोन लागत नव्हता आणि ईशा फोन उचलत नव्हती, म्हणून मेसेज करतोय. तू कामात असशील तरी सगळी कामं सोडून प्लिज मला फोन कर.किंवा मेसेज कर आणि … Continue reading →\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअ��्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/decision-congress-chief-tomorrow-mukul-wasnik-frontrunner-206212", "date_download": "2019-08-20T23:26:32Z", "digest": "sha1:BBFTCJTXI5BLRO5V55PJIEUE4EZN5TU5", "length": 16591, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "Decision On Congress Chief Tomorrow, Mukul Wasnik Frontrunner कॉंग्रेसला मिळणार हंगामी अध्यक्ष; महाराष्ट्रातून 'या' नेत्याचे नाव आघाडीवर | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nकॉंग्रेसला मिळणार हंगामी अध्यक्ष; महाराष्ट्रातून 'या' नेत्याचे नाव आघाडीवर\nशुक्रवार, 9 ऑगस्ट 2019\nकॉंग्रेसच्या अध्यक्ष निवडीसाठी कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक उद्या (ता. 10) होणार आहे. गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीकडे हंगामी अध्यक्षपद सोपविले जाणार असून, त्यासाठी सरचिटणीस मुकुल वासनिक यांचे नाव सर्वांत आघाडीवर आहे. उद्याच्या बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी आज सोनिया गांधींशी चर्चा केली.\nनवी दिल्ली ः कॉंग्रेसच्या अध्यक्ष निवडीसाठी कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक उद्या (ता. 10) होणार आहे. गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीकडे हंगामी अध्यक्षपद सोपविले जाणार असून, त्यासाठी सरचिटणीस मुकुल वासनिक यांचे नाव सर्वांत आघाडीवर आहे. उद्याच्या बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी आज सोनिया गांधींशी चर्चा केली.\nलोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधींनी कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नव्या अध्यक्षांच्या नावावर अंदाज लढवले जात आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी तरुण चेहऱ्याकडे पक्षाध्यक्षपद सोपविले जावे, अशी सूचना केल्यानंतर प्रियांका गांधी यांच्यासह ज्योतिरादित्य शिंदे, राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पाटलट यांची नावे पुढे आली. तत्पूर्वी, ज्य���ष्ठ नेत्यांकडे हंगामी नेतृत्व सोपविण्याची गोष्ट पक्षात सुरू झाल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे, सुशीलकुमार शिंदे, मुकुल वासनिक, मोतिलाल व्होरा, कुमारी शैलजा तसेच लोकसभेच्या माजी सभापती राहिलेल्या मीराकुमार या नावांचीही चर्चा रंगली होती. यात ज्येष्ठत्व आणि गांधी कुटुंबीयांसाठी सर्वाधिक विश्‍वासू चेहरा या निकषाच्या आधारे मुकुल वासनिक यांचे नाव हंगामी अध्यक्षपदासाठी जोरदार पुढे आले आहे. \"एनएसयूआय' तसेच युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष राहिलेले वासनिक सध्या केंद्रीय निवडणूक समितीचे प्रभारी तसेच तमिळनाडू, केरळचे प्रभारी सरचिटणीस आहेत.\nही निर्नायकी आणि गोंधळाची अवस्था संपविण्यासाठी उद्या कॉंग्रेसच्या कार्यकारिणीची निर्णायक बैठक होणार आहे. उद्याच्या बैठकीबाबत अहमद पटेल, ए. के. ऍन्टनी, संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी आज सोनिया गांधींची भेट घेऊन चर्चा केली. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, उद्या कार्यकारिणीतर्फे औपचारिकरित्या राहुल गांधींचा राजीनामा स्वीकारला जाईल. पक्षासाठी त्यांनी केलेल्या कामांचे आभार मानणारा ठराव संमत केल्यानंतर नव्या अध्यक्षांच्या निवड प्रक्रियेला सुरवात होईल. नव्या अध्यक्षांच्या निवडीनंतर तब्बल दोन दशकांनी गांधी घराण्याच्या बाहेरील व्यक्तीकडे हे पद येईल. मात्र ते मर्यादित काळासाठीच असेल. त्यानंतर संघटनात्मक निवडणुका आणि पूर्णकालिक अध्यक्षांची निवड होईल.\nनव्या कार्यकारिणीत राहुल, प्रियांका गांधी आणि सोनिया गांधी यांचा समावेश राहू शकतो. साहजिकच पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत गांधी कुटुंबाचाच वरचष्मा राहील. महाराष्ट्रासह, हरियाना, झारखंड, त्यानंतर दिल्ली यासारख्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे आव्हान नव्या अध्यक्षांपुढे असेल.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nगांधी ते गांधी... पुन्हा गांधीच (श्रीराम पवार)\nदोन दशकांपूर्वी काँग्रेसची नाव गटांगळ्या खात असल्याचं वातावरण असताना सोनिया गांधी यांना बोलावून पक्षाच्या अध्यक्ष करण्यात आलं. त्यांच्या नेतृत्वाखाली...\nनागपूर : पक्षांतर्गत मुलाखती देणाऱ्या इच्छुकांमधून उमेदवारी देण्याची मागणी मुंबईत झालेल्या निवड समितीच्या...\nकाँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा मुकुल वासनिकांच्या हात���त\nखामगाव : राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्‍यानंतर काँग्रेसच्‍या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी काही नावे चर्चेत आहेत. त्‍यामध्ये महाराष्ट्रातील काँग्रेसचे...\nनितीन राऊत यांना उत्तरमधूनच फटाके\nनागपूर, ः कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष तसेच माजी मंत्री नितीन राऊत यांना उत्तर नागपूरमधूनच फटाके लावण्यात येत आहेत. त्यांच्या विरोधासाठी सर्व...\nइच्छुकांनीच घेतल्या उमेदवारांच्या मुलाखती\nनागपूर : कॉंग्रेसच्या इच्छुक उमेवारांच्या प्रक्रियेवर प्रश्‍न उपस्थित केले जात असून जे लढणार आहेत तेच मुलाखती कसे काय घेऊ शकतात, असा सवाल अनेकांनी...\nदबंग सुनील केदार, वडेट्टीवारांचे प्रमोशन\nनागपूर : जिल्ह्यातील एकमेव कॉंग्रेसचे आमदार सुनील केदार आणि चंद्रपूर लोकसभा जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा असणाऱ्या विजय वडेट्टीवार यांना कॉंग्रेसने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://kisanputra.in/2018/12/kisanputra_five_fronts/", "date_download": "2019-08-20T22:20:06Z", "digest": "sha1:SLNCN2L6Z5GFNHCKJ6DQWVNO46GHD4Q6", "length": 6065, "nlines": 100, "source_domain": "kisanputra.in", "title": "किसानपुत्र आंदोलनाच्या पाच आघाड्या - अमर हबीब - Kisanputra Andolan", "raw_content": "\nसावधान, ते आता शेतकऱ्यांची फसवणूक करायला निघाले आहेत – अमर हबीब\n19 मार्च : अन्नदात्यासाठी अन्नत्याग #fast4feeder\nकिसानपुत्र आंदोलनाचे ६ वे राज्यस्तरीय शिबिर वारणानगर, कोल्हापूर (५ व ६ जानेवारी २०१९).\nकिसानपुत्र आंदोलन स्वयंचलित चळवळ\nकिसानपुत्र आंदोलन नेमके काय आहे\nअसे झाले किसानपुत्र आंदोलनाचे अंबाजोगाईचे राज्यस्तरीय शिबिर – राजीव बसरगेकर, पुणे\n – शामसुंदर महाराज सोन्नर\nदुष्काळग्रस्त शेतकार्यांना सरकारने थेट मदत करावी – किसानपुत्र आंदोलन\nHome News किसानपुत्र आंदोलनाच्या पाच आघाड्या – अमर हबीब\nकिसानपुत्र आंदोलनाच्या पाच आघाड्या – अमर हबीब\nकिसानपुत्र आंदोलनाच्या आंबाजोगाई शिबिरात ‘���ेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी’ किसानपुत्रांच्या विविध आघाड्या करुन हे आंदोलन पुढे चालवण्याचा निर्णय करण्यात आला. गरजेनुसार या आघाड्यांचा विस्तार केला जाईल.\n1) मकरंद डोईजड, पुणे (संयोजक)\n2) सागर पिलारे, कोल्हापुर\n3) सुभाष खण्डागळे, पुसद\n4) अनुप पात्रे, लातूर\n5) अरुण कन्होरे, संगमनेर\n6) महेश भोसले, औरंगाबाद\n7) पायल गायकवाड, दिल्ली\n8) रंजन राजगोर, ठाणे\n1) आशिष लोहे, अमरावती (संयोजक)\n2) बालाजी आबादार, नांदेड\n3) शैलजा बरुरे, आंबाजोगाई\n1) गजानन अमदाबादकर,वाशिम (संयोजक)\n3) अंकुश काळदाते, आंबाजोगाई\n4) नितीन राठोड, उस्मानाबाद\n5) प्रदीप म्हैसने, मुंबई\n1) सय्यद असलम, पुणे (संयोजक)\n2) मायूर बागुल, पुणे\n3) राहुल बोरसे, पुणे\n4) सुदर्शन रापतवार, आंबाजोगाई\n1) अमर हबीब, आंबाजोगाई (संयोजक)\n2) सन्दीप कडवे, इंदौर\n3) बरुण मित्रा, दिल्ली\n5) कुमार आनंद, मुंबई\nकिसानपुत्र आंदोलनाच्या ५ व्या राज्यस्तरीय शिबीराचा शानदार समोरोप\nदुष्काळग्रस्त शेतकार्यांना सरकारने थेट मदत करावी – किसानपुत्र आंदोलन\nसावधान, ते आता शेतकऱ्यांची फसवणूक करायला निघाले आहेत – अमर हबीब\n19 मार्च : अन्नदात्यासाठी अन्नत्याग #fast4feeder\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://kisanputra.in/2018/12/kisanputra_shibir_ambajogai_20__21st_october/", "date_download": "2019-08-20T22:20:21Z", "digest": "sha1:3PITYOWJ43COF5YMPPUTGHIFLVYBDQ5O", "length": 6080, "nlines": 111, "source_domain": "kisanputra.in", "title": "किसानपुत्र आंदोलनाचे आंबाजोगाई शिबीर - 20-21 ऑक्टोबर 2018 - Kisanputra Andolan", "raw_content": "\nसावधान, ते आता शेतकऱ्यांची फसवणूक करायला निघाले आहेत – अमर हबीब\n19 मार्च : अन्नदात्यासाठी अन्नत्याग #fast4feeder\nकिसानपुत्र आंदोलनाचे ६ वे राज्यस्तरीय शिबिर वारणानगर, कोल्हापूर (५ व ६ जानेवारी २०१९).\nकिसानपुत्र आंदोलन स्वयंचलित चळवळ\nकिसानपुत्र आंदोलन नेमके काय आहे\nअसे झाले किसानपुत्र आंदोलनाचे अंबाजोगाईचे राज्यस्तरीय शिबिर – राजीव बसरगेकर, पुणे\n – शामसुंदर महाराज सोन्नर\nदुष्काळग्रस्त शेतकार्यांना सरकारने थेट मदत करावी – किसानपुत्र आंदोलन\nHome News किसानपुत्र आंदोलनाचे आंबाजोगाई शिबीर – 20-21 ऑक्टोबर 2018\nकिसानपुत्र आंदोलनाचे आंबाजोगाई शिबीर – 20-21 ऑक्टोबर 2018\n1ला दिवस- 20 ऑक्टोबर 18\nसकाळी 8 ते 9 – चहा- नास्ता\n9 ते 10 – नोंदणी व परस्पर परिचय\nसकाळी 10 ते 11-30\nसत्र 1- किसानपुत्र आंदोलनाचे वैचारिक अधिष्ठान\n11-30 ते दुपारी 1\nसत्र 2- कायद्याचे तत्वज्ञान आणि शेतकरीविरोधी कायद���\nदुपारी 1 ते 2 – भोजन\nसायं 2 ते 3\nसत्र 3- शेतकरी आणि संविधान\nसायं 3 ते 4.30\n4.30 ते सायं 6\nसत्र 5- गफलतीचे मुद्दे अर्थात विचार कसा करावा\nसायं 6 ते 7 -30\nसत्र 6- अन्य पर्याय\nराहुल म्हस्के, नितीन फुलाबाई राठोड\nरात्री 7.30 ते 8.30 – जेवण\nरात्री 8.30 ते 10 – ◆ कीर्तन-\n2रा दिवस – 21 ऑक्टोबर 18\nसकाळी 8 ते 9 – चहा- नास्ता\nसकाळी 9 ते 10\nसत्र 7- किसानपुत्र आंदोलनाच्या वाटचालीचे मूल्यांकन-\nसकाळी 10 ते 11.30\nसत्र 8- न्यायालयीन लढाई\nसत्र 9- संसदीय लढाई\nदुपारी 12.30 ते 1.30 – जेवण\nदुपारी 1.30 ते 3\nसत्र 10- जन आंदोलन लढाई\nईश्वर लिधुरे, जळगाव/ मयूर बागूल\nदुपारी 3 ते 5\n• बरुण मित्रा, नवी दिल्ली\n• अमर हबीब, आंबाजोगाई\n• संदीप कडवे, इंदोर (म.प्र.)\n• अंकुश काळदाते, आंबाजोगाई\nदेश बलवान करण्यासाठी शेतकरी विरोधी कायदे रद्द करा – अमर हबीब\nसावधान, ते आता शेतकऱ्यांची फसवणूक करायला निघाले आहेत – अमर हबीब\n19 मार्च : अन्नदात्यासाठी अन्नत्याग #fast4feeder\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/news/bjp-6/", "date_download": "2019-08-20T23:45:58Z", "digest": "sha1:7P7G7NVKA7GEJ4JXA5CHVSTACRAOFGN2", "length": 7161, "nlines": 57, "source_domain": "mymarathi.net", "title": "चंद्रकांतदादा पाटील भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome News चंद्रकांतदादा पाटील भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी\nचंद्रकांतदादा पाटील भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी\nमुंबई – भाजपने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची निवड केली आहे. रावसाहेब दानवे यांची नुकतेच झालेल्या मंत्रिमंडळ फेरबदलात मंत्रिपदी निवड झाली होती. त्यामुळे, दानवे यांच्या जागी भाजपने चंद्रकांत पाटील यांना नियुक्त केले आहे. यासोबतच भाजपने आपल्या उत्तर प्रदेश कार्यकारिणीमध्ये देखील बदल केला. ओबीसी नेते स्वतंत्र देव सिंह यांना उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्ष करण्यात आले आहे. त्यांनी महेंद्र नाथ पांडे यांची जागा घेतली आहे. भाजपकडून मंगळवारी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.\nटेमघर धरणात यंदा १०० टक्के पाणीसाठा करणार ; गळती रोखण्यासाठी नियोजनबध्‍द प्रयत्‍न\nचतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी अधिवेशनात वारसा हक्क चा निर्धार\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nचंद्रयान-2 ने पार केला मोठा टप्पा; चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यात यशस्वी, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार\nभारतात घुसले आयएसआय एजंट्ससह 4 पाकिस्तानी दहशतवादी, देशभर हायअलर्ट जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.aisiakshare.com/comment/173818", "date_download": "2019-08-20T23:38:42Z", "digest": "sha1:PDRUBSP7PTDQ6W6NFU4DSHTZSQVUM5PB", "length": 28170, "nlines": 219, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " टेस्ला आणि इलॉन मस्क - भाग 2. | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०१९ - आवाहन\nटेस्ला आणि इलॉन मस्क - भाग 2.\n2008 साली टेस्लाची 'रोडस्टर' नावाची स्पोर्ट्सकार विक्रीला आली. आणि अर्थातच त्या गाडीवर उड्या पडल्या. 80 सालच्या सुमाराला सोनीचा वॉकमन घ्यायला लोकांनी खिशातून भरमसाठ पैसे काढून दिले तसंच काहीसं. गाडीची किमान किंमत होती एक लाख दहा हजार डॉलर. पण हे दाढीचे, हे मिशीचे म्हणत दीड लाखांपर्यंत सहज जात होती. लोकांनी तेवढे दिलेही एवढं काय होतं तिच्यात\n- पोर्शा किंव�� फेरारीसारख्या तितक्याच किमतीच्या गाड्यांपेक्षा अधिक चांगलं अॅक्सेलरेशन. 0 ते 100 ताशी किमी चार सेकंदांच्या आत.\n- इंजिनाचा अतिशय कमी आवाज.\n- टोयोटा प्रियससारख्या गाडीपेक्षाही जास्त चांगलं माइलेज.\n- बॅटरीवर चालणारी असल्यामुळे 'पर्यावरण जपणारी' अशी प्रतिमा.\n- इतर कुठल्याही लक्झरी स्पोर्टकारइतकीच दिसायला चांगली आणि तितक्याच फीचर्स.\n- एका चार्जवर सव्वादोनशे मैलाहून अधिक प्रवास.\n- या प्रकारची पहिली गाडी आपल्याकडे असण्याची कूल व्हॅल्यू.\nज्या लोकांना गाडीसाठी दीड लाख डॉलर्स काढून देणं परवडतं अशांसाठी खरंतर माइलेज महत्त्वाचं नव्हतं. पण हे सगळे गुण एकत्र असलेली गाडी, ही नक्कीच स्टेटस सिंबल होती. त्याकाळी टेस्ला अगदी मोजक्या गाड्या बनवू शके, म्हणून त्या मोजक्या गाड्यांतून जास्तीत जास्त फायदा काढणं महत्त्वाचं होतं.\nया पार्श्वभूमीवर मस्कने एक जाहीर पोस्ट टेस्लाच्या साइटवर लिहिली. 'कोणाला सांगू नका बरं का, आमचा हा सीक्रेट प्लान आहे' अशा काहीशा गमतीदार स्वरात ती पोस्ट लिहिलेली आहे. त्या पोस्टच्या शेवटी तो सारांश सांगतो\nसंपूर्ण पोस्ट इथे वाचता येईल.\nया सगळ्याला जी एक गमतीदार 'वर्ल्ड डॉमिनेशन' थीम आहे ती फारच छान आहे. पण त्या विनोदापलिकडे जाऊन इतर अनेक महत्त्वाचे मुद्देही तो मांडतो. \"ही रोडस्टर फारच मस्त कार असेल, पण जगाला नवीन स्पोर्ट्स कारची गरज आहे का ही कार तयार केल्याने कार्बन फुटप्रिंट कमी होईल का ही कार तयार केल्याने कार्बन फुटप्रिंट कमी होईल का\" या प्रश्नाचं तो थोडक्यात \"नाही\" असं प्रामाणिक उत्तर देतो. मात्र, आख्ख्या जगाने जर आइस (ICE - Internal Combustion Engine - सध्याचं पेट्रोलच्या गाड्यांचं इंजिन) इंजिनं वापरणं सोडून बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या घेतल्या, तर प्रचंड फरक पडेल असं तो म्हणतो. त्यासाठी पहिला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे \"तुम्ही गाडीच्या इंजिनात इंधन जाळलं काय, किंवा वीज निर्मिती करणाऱ्या प्लांटमध्ये इंधन जाळून वीज निर्माण केली काय, शेवटी इंधन जाळावं लागणारच. कार्बनचा हिशोब तोच होणार, नाही का\" या प्रश्नाचं तो थोडक्यात \"नाही\" असं प्रामाणिक उत्तर देतो. मात्र, आख्ख्या जगाने जर आइस (ICE - Internal Combustion Engine - सध्याचं पेट्रोलच्या गाड्यांचं इंजिन) इंजिनं वापरणं सोडून बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या घेतल्या, तर प्रचंड फरक पडेल असं तो म्हणतो. त्यासाठी पहिला म���त्त्वाचा प्रश्न म्हणजे \"तुम्ही गाडीच्या इंजिनात इंधन जाळलं काय, किंवा वीज निर्मिती करणाऱ्या प्लांटमध्ये इंधन जाळून वीज निर्माण केली काय, शेवटी इंधन जाळावं लागणारच. कार्बनचा हिशोब तोच होणार, नाही का\nतूर्तास सौर, वायू, आणि जल ऊर्जा वापरल्या जात नाही असं गृहित धरू. त्यामुळे कोळसा, तेल किंवा नैसर्गिक वायू जाळून तुम्ही ऊर्जा निर्माण करणार. कुठलातरी हायड्रोकार्बन तुम्ही जाळणार. आणि त्यातून ऊर्जा निर्माण करण्यासाठी साधारण तितकाच कार्बन डायॉक्साइड (सर्वसाधारणपणे सध्या नुसतं 'कार्बन' म्हणतात) तयार होणार. तेव्हा वरकरणी हा युक्तिवाद बरोबर वाटतो. त्यात नक्की डावं-उजवं ठरवण्यासाठी तांत्रिक बाबतीत शिरावं लागतं. अगदी तज्ञांनीच विचार करावे असे बारकावे सोडले, तरीही सामान्य माणसाला कळेल असा युक्तिवाद सोपा आहे.\nजेव्हा आपण नैसर्गिक वायू जाळून वीज निर्माण करतो, तेव्हा त्या इलेक्ट्रिक प्लांटची एफिशियन्सी असते 60%. ट्रान्समिशन लॉस आणि इतर लॉसेस गृहित धरले तर 52.5% इतकी रासायनिक ऊर्जा विद्युत ऊर्जेत बदलता येते. आता साधारण टेस्लाच्या गाडीच्या बॅटरीत ती साठवली, तर तिच्यापासून सुमारे 86% ऊर्जा प्रत्यक्ष गाडी हलवण्यासाठी वापरता येते. सगळं गणित केल्यावर आकडा येतो 1.14 km/MJ. म्हणजे आपण मूळ सुरू केलेल्या ठराविक रासायनिक ऊर्जेत बॅटरी असलेली गाडी 1.14 किमी जाते. याउलट आइस इंजिनं सुमारे 20% रासायनिक ऊर्जा गाडी हलवण्यासाठी वापरू शकतात. शिवाय मुळात क्रूड ऑइलचं पेट्रोल करणं, ते वाहून नेऊन सर्वत्र पोचवणं यात काही खर्च येतातच. शेवटी हिशोब असा येतो, की टोयोटा कॅमरीसारखी गाडी (हे 2006 सालच्या आकड्यांवर आधारित आहे) तितक्याच ऊर्जेत फक्त 0.28 किमी जाते. टोयोटा प्रियस, जी गॅलनला 54 मैल (लीटरला ~25 किमी) देते ती या ऊर्जेत फक्त 0.56 किमी जाते. थोडक्यात, मूळ हायड्रोकार्बनचा, किंवा इंधनाचा विचार केला तर टेस्लाच्या गाड्या तेवढ्याच ऊर्जेत सर्वसाधारण घरगुती गाड्यांच्या चौपट अंतर जातात आणि भरपूर माइलेज देणाऱ्या प्रियससारख्या गाड्यांच्या दुप्पट अंतर जातात. तेव्हा 'कुठेतरी ऊर्जा जळतेच' हा युक्तिवाद थिटा पडतो.\nयापलिकडे अर्थातच हे खरं आहे की आत्ता आपल्याला जी वीज मिळते त्या सगळ्याच विजेसाठी कोळसा किंवा तेल किंवा नैसर्गिक वायू जाळावा लागत नाही. साधारणपणे वेगवेगळ्या देशांत 20 ते 25% वीज ही आजच कुठचाही कार्बन न जाळता मिळते. गेल्या वीस वर्षांतली सौर आणि पवन ऊर्जेतली वाढ बघितली तर हे प्रमाण अजूनच सुधारणार आहे हे उघड आहे. तसंच तेलाच्या किमती कधी आकाशाला भिडतील हे सांगता येत नाही. मात्र सौर ऊर्जा अजून कित्येक शतकं, सहस्रकं उपलब्ध असणार. तेव्हा कोणी प्लान करो वा ना करो, आइस इंजिनं जाऊन बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या येणार हे निश्चित. ज्या काळात सर्वच महाप्रचंड कार कंपन्या, आणि जनमतही 'इलेक्ट्रिकच्या गाड्या म्हणजे खेळण्यातल्या गाड्या' या दृष्टीने विचार करत होते तेव्हा मस्क आणि टेस्लाने पुढच्या दहा वर्षांचं नियोजन केलं. आता इतर कंपन्या 'आम्हीपण, आम्हीपण काढू अशाच गाड्या' म्हणत आहेत, तोपर्यंत टेस्लाने प्रचंड प्रगती केलेली आहे. इलेक्ट्रिक गाड्या नक्की चांगल्या का, आणि टेस्लाने नक्की प्रगती काय केली आहे हे पुढच्या भागांत पाहू.\nमात्र सोनीने वॉकमन सुरुवातीला अतिश्रीमंतांना चढ्या किमतीत विकले. त्यानंतर उत्पादन वाढवून ते किंचित कमी किमतीत श्रीमंतांना विकले. असं करत करत पहिली काही वर्षं 'वॉकमन म्हणजे सोनीचा' या पातळीपर्यंत पोचले. किंबहुना वॉकमन हे सोनीचं ट्रेडनेम असलं तरी त्या प्रकारच्या उत्पादनांनाच वॉकमन हे नाव पडलं. त्यानंतर अर्थातच काही वर्षांतच इतर कंपन्यांनीही तशीच उत्पादनं बाजारात आणली. आणि शेवटी त्या उत्पादनातला 'कूल' भाग निघून जाऊन ती एक सामान्य वस्तू झालेली होती. त्या कूलपणाला पुन्हा जागृत करण्यासाठी अॅपलचा आयपॉड यावा लागला. आणि त्यांनीही सोनीप्रमाणेच पहिली काही वर्षं चांदी केली. कुठल्याही उत्पादनाच्या - संकल्पना ते कमोडेटायझेशन या पायऱ्यांमध्ये सुरुवातील पावलं उचलणाऱ्या कंपनीचा फायदा होतो, आणि इतरांना त्यांना गाठण्यासाठी धावावं लागतं. पहिल्यांदा सुरुवात करणारा नेहेमी जिंकतोच असंही नाही. पण शर्यतीत ती वेळ अजूनपर्यंत तरी टेस्लावर आलेली नाहीये.\nदोन्ही भाग वाचले. तांत्रिक माहिती, वाचनीयता आणि मालिकेची लय - हे सारे जुळून आले आहे. पुढील भागांची वाट पाहतो आहे.\nटेस्लाने कार विकण्याच्या पद्धतीतही बदल घडवले आहेत असं वाचलं आहे. त्याबद्दलदेखील येऊ द्या.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nहा भाग देखील माहितीपुर्ण आणि रंजक झाला आहे. पुढचे भाग पटापट येऊद्यात.\nरोचक मालिका हो. खासकरुन फक्त\nरोचक मालिका हो. खासकरुन फक्त स्तुती न करता तुम्ही इतर मुद्द्यांना पण लक्षात घेऊन मांडणी करताय ते आवडलं.\nकुठल्याही उत्पादनाच्या - संकल्पना ते कमोडेटायझेशन या पायऱ्यांमध्ये सुरुवातील पावलं उचलणाऱ्या कंपनीचा फायदा होतो, आणि इतरांना त्यांना गाठण्यासाठी धावावं लागतं.\nहे इथेही होईल असं का वाटतं सोनी वॉकमनचं उदाहरण थोडं फिट बसत नाही कारण एक तर त्यांनी सुरुवात केलेली. इथे सुरुवात इतरांनी केली होती आधीच. त्याचबरोबर टेस्लाने बरेचसे पेटंट्स वापरासाठी खुले केलेले आहेत आणि इतर कंपन्या स्वत:च संशोधन वगैरे करत आहेतच मग इतरांना गाठायला खूप वेळ लागेल असं का होईल \nलेखमाला रोचक तशीच द्न्यानवर्धक आहे. आवडते आहे.\nउम्र अब आई है मेरे पास मेरी बेटी बन\nसीने से लिपटी है शोख़ चंचल-सी वह\nकितनी मासूम-सी है अदा कैसी इठलाती है बलखाती है\nमेरा बचपन जैसे लौट आया है\nकार अंतराळात सोडल्यापासून मस्क या व्यक्ती बद्द्ल कुतुहल होतेच.\nही लेखमाला चालू केल्याबद्दल धन्यवाद.\nहात वर करून प्रश्न विचारणारे\nहात वर करून प्रश्न विचारणारे विद्यार्थी आवडतात यांना.\nअतिशय वाचनीय आणि माहितीपूर्ण आणि मुख्य म्हणजे समतोल लेखन आहे. वाचनमात्र असणाऱ्यांनाही प्रतिक्रिया द्यायला भाग पाडणारे\nप्रत्येक भागात आधीच्या भागांचे (व लेखमाला संपल्यावर सगळ्या भागांचे) दुवे द्यावेत ही विनंती. पहिला लेख शोधुन वाचावा लागला.\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nखय्याम (मृत्यू : १९ अॉगस्ट २०१९)\nजन्मदिवस : सम्राट अशोकाच्या लेखातील लिपीचा शोध लावणारा संशोधक व पुरातत्त्वज्ञ प्रिन्सेप जेम्स (१७९९), आद्य ऐतिहासिक नाट्यलेखक विनायक कीर्तने (१८४०), समाजसुधारक कृष्णराव केळुसकर (१८६०), लेखिका प्रतिभा रानडे (१९३७), माजी पंतप्रधान राजीव गांधी (१९४४), 'इन्फोसिस'चे संस्थापक नारायण मूर्ती (१९४६), अभिनेता रणदीप हूडा (१९७६)\nमृत्यूदिवस : रक्तपेशींचे विकार शोधण्याची पद्धत शोधणारा नोबेलविजेता पॉल एहलरिच (१९१५), नीळ बनवणारा अडॉल्फ व्हॉन बायर (१९१७), लेखक, पत्रकार माधव दामोदर अळतेकर (१९५९), उच्च दाबाच्या भौतिकशास्त्रावर संशोधन करणारा नोबेलविजेता पर्सी ब्रिजमन (१९६१), अणुभौतिकशास्त्रज्ञ पॉल डिरॅक (१९८४), जादूगार रघुवीर (१९८४), ज्ञानपीठ पुरस्कारविजेते लेखक गोपीनाथ मोहंती (१९९१), गुजराथी नाटककार प्रागजी डोसा (१९९७), विश्वरचनाशास्त्रज्ञ फ्रेड हॉयल (२००१), ��तिहासकार राम शरण शर्मा (२०११), लेखक, संपादक, विवेकवादी विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर (२०१३)\n१८२८ : राजा राममोहन रॉय यांनी कर्मकांड, पुरोहितवर्ग, जातीभेद, अस्पृश्यता नाकारणाऱ्या 'ब्राह्मो समाजा'ची स्थापना केली.\n१८८५ : इंडियन नॅशनल कॉग्रेसची स्थापना.\n१८९७ : सर रोनाल्ड रॉस यांनी अॅनॉफिलीस जातीच्या डासांमुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो हे शोधून काढले.\n१९०० : जपानने चौथीपर्यंतचे शिक्षण सक्तीचे केले.\n१९२० : पहिली व्यावसायिक रेडिओ वाहिनी अमेरिकेत डेट्रॉईटमध्ये सुरू.\n१९४० : हद्दपार रश्यन क्रांतिकारक लेऑन ट्रॉस्कीवर हल्ला, दुसऱ्या दिवशी मृत्यु.\n१९५३ : सोव्हिएत संघाने आपण हायड्रोजन बॉम्बची चाचणी केल्याचे कबूल केले.\n१९६० : सेनेगलने स्वतःला स्वतंत्र जाहीर केले.\n१९७७ : व्हॉयेजर-१चे प्रक्षेपण.\n१९८८ : आठ वर्षे चाललेल्या युद्धानंतर इराण-इराकमध्ये युद्धबंदी.\n१९९१ : इस्टोनियाने स्वतःला सोव्हिएत संघापासून स्वतंत्र जाहीर केले.\n२०१३ : 'साधना'चे संपादक, विवेकवादी विचारवंत व अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे अध्वर्यू डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची अज्ञात मारेकऱ्यांकडून हत्या.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/xiaomi-redmi-note-4-launched-in-india-at-rs/", "date_download": "2019-08-20T22:29:39Z", "digest": "sha1:EDFVW2DYFZ2HMAIQ6JBKASDQYE5HOCNY", "length": 6175, "nlines": 120, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "xiaomi-redmi-note-4-launched-in-india-at-rs", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nशाओमीचा नोट 4 लाँन्च, किंमत केवळ ९९९९ रुपये\nमुंबई –शाओमी कंपनीने यापूर्वी Redmi Note 3 आणि Redmi Note 3 S prime हे स्मार्टफोन लाँन्च केले आहेत. आता शाओमीने Redmi Note 4 हा स्मार्टफोन तीन वेरियंट्समध्ये लाँन्च केला आहे. फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स साईटवर या फोनची विक्री सुरु झाली आहे. या नव्या स्मार्टफोनची किंमत कंपनीने ९,९९९ रुपये इतकी आहे.\nRedmi Note 4 तीन प्रकारांमध्ये उपलब्ध\nRedmi Note 4 या स्मार्टफोनचे फिचर्स…\nडिस्प्ले – 5.5 इंच\nचांद्रयान – 2 चा चंद्राच्या कक्षेत प्रवेश, 7 सप्टेंबरला…\nचांद्रयान-��� ने पृथ्वीची कक्षा सोडली; आता चंद्राच्या दिशेने प्रवास…\nकॅमेरा – 13 मेगापिक्सल रिअर\nकॅमेरा – 5 मेगापिक्सल फ्रँट\nमेमरी – इंटरनल मेमरी 128 GB पर्यंत वाढवता येऊ शकते\nरंग – गोल्डन, ग्रे आणि सिल्व्हर या रंगांमध्ये उपलब्ध\nचांद्रयान – 2 चा चंद्राच्या कक्षेत प्रवेश, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार\nचांद्रयान-२ ने पृथ्वीची कक्षा सोडली; आता चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु\nपुरात अडकलेल्या 35 जणांच्या सुटकेसाठी मुख्यमंत्र्यांनी केली एअरफोर्सला विनंती\nसोलापूर विद्यापीठात पत्रकारिता पदवीच्या अभ्यासक्रमाला युजीसीची मंजुरी\nविनाहेल्मेट मुळे अपघातात सर्वाधिक प्रमाण\nपुणे शहरात प्रीपेड रिक्षा आजपासून सुरू ; २५ रिक्षांची नोंदणी\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nमनसे कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं राज…\n‘घाबरू नका, चौकशीला बिनधास्त सामोरे…\nमाझा नवरा घाबरणारा नाही, अशा आम्हाला अनेक…\nआदित्य ठाकरेंनी कोल्हापुरातील पूरग्रस्त भागाची…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/shri-ambe-bhawani-of-bhise-gaon-in-karjat/", "date_download": "2019-08-20T22:19:55Z", "digest": "sha1:LUCMYXEIMMVPCQF4UV5WHBBJGDQXM3YF", "length": 16078, "nlines": 144, "source_domain": "www.saamana.com", "title": "भिसेगावची श्री अंबे भवानी | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nभिसेगावची श्री अंबे भवानी\nकर्जत रेल्वे स्थानकापासून अगदी दोन-तीन मिनिटांच्या अंतरावर असलेल्या भिसेगावमध्ये श्री अंबे भवानी मातेचे मंदिर आहे. नवसाला पावणारी जागृत देवस्थान अशी या स्थळाची प्रचीती आहे.\nया देवी बद्दल उपलब्ध असलेली माहिती अशी की, कर्जत नगरपरिषद हद्दीतील भिसेगाव हे भिसे खिंडीच्या पायथ्याशी आहे. पूर्वी या ठिकाणी खूप जंगल होते. व्यापारी वर्ग व्यापारासाठी मुंबई-पुण्याकडे जातांना याच खिंडीच्या मार्गाने जात. हे व्यापारी खिंडी जवळ असणाऱ्या विहिरीजवळ रात्री मुक्काम करून सकाळी पुढील प्रवासाला निघत. डोंगर माथ्यावर आदिवासी लोकांची वस्ती होती.\nएके दिवशी एका गुजराथी व्यापाऱ्याला मुक्कामाला असतांना स्वप्न पडले. स्वप्नात देवीने दर्शन दिले. ’मी या विहिरीजवळ असलेल्या वारुळात आहे. मला त्यातून बाहेर काढ. माझ्या सोबतीला एक काळा नाग आहे. तो तुम्हाला काही करणार नाही. या स्वप्नाकडे लक्ष न देता तो व्यापारी तेथून पुढे निघून गेला. काही दिवसांनी पुन्हा या ठिकाणी तो व्यापारी मुक्कामास आला असता त्याला तसाच दृष्टांत झाला. हा सर्व वृत्तांत त्याने आपल्या व्यापारी मित्रांना सांगितला.\nया सर्व व्यापारी वर्गाने मिळून स्वप्न शोधण्याचे ठरविले. त्यांनी डोंगर माथ्यावर राहणाऱ्या आदिवासींना मदतीला बोलून घेतले. सर्वजण वारूळ फोडण्यासाठी जमले असता त्या वारुळातून काळा नाग बाहेर आला व कुणालाही काहीही न करता बाहेर निघून गेला. त्यानंतर आदिवासी लोकांनी वारूळ फोडले. तो काय आश्चर्य खरोखर देवीची सुंदर रेखीव मूर्ती त्यातून बाहेर पडली. ती मूर्ती पाहून सर्वांना आनंद झाला. आदिवासी व व्यापारी यांनी सावली म्हणून देवीच्या डोक्यावर छप्पर तयार केले. तेंव्हा पासून व्यापारी येता जाताना देवीची पूजा करून दर्शन घेऊन आपापल्या कामाला जात असत.\n असा प्रश्न कुतुहलापोटी लोकांमध्ये निर्माण होऊ लागला. तेंव्हा ज्या आदिवासी माणसाने वारुळास प्रथम हात लावला त्याच्या स्वप्नात जाऊन देवीने सांगितले की, मी गुजराथ येथील अबुच्या पहाडावरील श्री अंबे भवानी आहे. तेंव्हा पासून या देवीला श्री अंबे भवानी माता असे लोक म्हणू लागले. ग्रामस्थांनी एकत्र येऊन मंदिराचा जिर्णोद्धार केला असून त्यावर मोठा सभा मंडप उभारून गोर गरीब लोकांच्या शुभ कार्याची व्यवस्था केली आहे.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी क���ढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=digital&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Adigital", "date_download": "2019-08-20T23:22:05Z", "digest": "sha1:FXHNJIBN2NDXFY6FOQGEP2NYVWHJWR72", "length": 9278, "nlines": 151, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (9) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (9) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (2) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nगेल्या २४ तासातील पर्याय (1) Apply गेल्या २४ तासातील पर्याय filter\nगेल्या ७ दिवसातील पर्याय (1) Apply गेल्या ७ दिवसातील पर्याय filter\nबातम्या (9) Apply बातम्या filter\nसरकारनामा (3) Apply सरकारनामा filter\nनरेंद्र%20मोदी (2) Apply नरेंद्र%20मोदी filter\nरविशंकर%20प्रसाद (2) Apply रविशंकर%20प्रसाद filter\n भारतात शिरले ISI च्या एका एजंटसह चार दहशतवादी\nजयपूर : भारतात पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा इंटर सर्व्हिसेस इंटेलिजेन्सच्या (आयएसआय) एका एजंटसह चार दहशतवादी घुसल्याची माहिती उघड...\n#SmartPuneCity डिजिटल नेटवर्कपासून दूर राहण्याची शक्यता\nपुणे - इंटरनेटवरील नागरिकांचे अवलंबित्व वाढत असतानाच ऑप्टिकल फायबर केबल नेटवर्कचे जाळेही विस्तारत आहे. मात्र, हे जाळे पुण्यात...\nडिजिटल साक्षरतेचे प्रशिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातील ४४ लाख ३३ हजार लोकांची नोंदणी\nनवी दिल्ली - ‘डिजिटल इंडिया’ योजनेत पंतप्रधान ग्रामीण डिजिटल साक्षरता मोहिमेंतर्गत ग्रामीण भागातील लोकांना अधिकाधिक साक्षर...\nपुण्यात डिजिटल साक्षरता बसचं उद्घाटन\nपुण्यात डिजिटल साक्षरता बसचं उद्घाटन करण्यात आलंय. हि बस समाजातल्या सर्व वर्गाना विशेषत: दुर्बल आणि वंचित नागरिकांना, महिलांना...\nभारत होणार 5G ...शंभर दिवसांत होणार चाचणी\nनवी दिल्ली - भारतात चालू वर्षात ५ जी आणि इतर बॅंडच्या स्पेक्‍ट्रमचा लिलाव करण्यात येणार आहे, अशी माहिती नवनियुक्त केंद्रीय...\nभारतीयांकडून \"डिजिटल कंटेन्ट'ला प्रचंड मागणी\nमुंबई - माहिती तंत्रज्ञानाच्या लाटेवर स्वार झालेल्या भारतीयांकडून \"डिजिटल कंटेन्ट'ला प्रचंड मागणी आहे. व्हिडीओ कंटेन्ट, ब्रॅंडिंग...\n\"लाव रे तो व्हिडीओ' हे वाक्‍य आता मुंबईतील नाक्‍यानाक्‍यावर ऐकायला मिळणार\nमुंबई - लोकसभा निवडणुकीच्या मैदानात सध्या धुमाकूळ घालत असलेले \"लाव रे तो व्हिडीओ' हे वाक्‍य आता मुंबईतील नाक्‍यानाक्‍यावर ऐकायला...\nआज नाटक छोट्या रंगभूमीपुरतं मर्यादित नसून डिजिटल माध्यमातून जगभर पोचलं : ज्येष्ठ नाटककार डॉ. सतीश आळेकर\nपुणे - ‘जागतिक रंगभूमी दिन १९५२ मध्ये सुरू करण्यात आला. आज नाटक केवळ छोट्या रंगभूमीपुरतं मर्यादित न राहता डिजिटल माध्यमातून जगभर...\nखासगी मोबाईल कंपन्यांचा फायदा करून देण्यासाठी(BSNL) सरकारी कंपनी मोडीत काढण्याचे काम - 'मिशन राजीव' कॉंग्रेसने\nपुणे : इंटरनेटची '4 जी' सेवा देणारे खासगी कंपन्यांचे टॉवर देशभर उभे आहेत. परंतु, सर्वांत प्रथम '3 जी' सेवा देणारी भारतीय संचार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/dysp/", "date_download": "2019-08-20T23:10:36Z", "digest": "sha1:4BNHYOMQCB43BUJOO4MLEO2TMQ4HE3FG", "length": 17652, "nlines": 183, "source_domain": "policenama.com", "title": "DYSP Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nराज्यातील 40 सहाय्यक पोलिस आयुक्त (ACP) / उप अधीक्षकांच्या (DySp) बदल्या\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्य गृह विभागाने आज (बुधवार) पोलिस दलातील ४० सहाय्यक पोलिस आयुक्त / पोलिस उप अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. बदल्या करण्यात आलेल्या पोलिस अधिकाèयांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली…\nराज्यातील ९७ पोलिस निरीक्षकांना सहाय्यक आयुक्‍त / पोलिस उप अधीक्षकपदी (ACP/DySp) बढती, बदल्या\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्य पोलिस दलातील तब्बल 97 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना सहाय्यक आयुक्‍त / पोलिस उप अधीक्षकपदी बढती देण्यात ��ली असून त्यांच्या बढतीवर बदल्या करण्याचे आदेश आज (सोमवारी) गृह विभागाने काढले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासुन…\nराज्यातील ५२ वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या (DCP, Addl. SP, Dysp) बदल्या, बढत्या\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्य गृह विभागाने आज (सोवामरी) राज्य पोलिस दलातील तब्बल 52 वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये अप्पर पोलिस अधीक्षक, पोलिस उपायुक्‍त दर्जाच्या अधिकार्‍यांचा समावेश आहे. काही जणांच्या बदल्या…\nराज्यातील १०१ पोलिस उप अधीक्षक (DySp) / सहाय्यक आयुक्‍तांच्या (ACP) सर्वसाधारण बदल्या\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्य पोलिस दलातील तब्बल 101 सहाय्यक पोलिस आयुक्‍त तथा पोलिस उप अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांचे आदेश आज (गुरूवारी) काढण्यात आले आहेत.बदली झालेल्या सहाय्यक आयुक्‍त / पोलिस उपाधीक्षकांचे नाव…\nरिटायर्ड DySp कडून पोलीस उपनिरीक्षकाला ‘धक्काबुक्की’\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - विरुद्ध दिशेने कार घेऊन येऊन वाहतूक कोंडी निर्माण करणाऱ्यांना गाडी मागे घेण्यास सांगितल्याबद्दल दोघा निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की करण्याचा प्रकार नगर रस्त्यावर शनिवारी घडला.…\nबारामती DySP चा चालक ASI १२ हजार रुपयांची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - बारामतीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या वाहनावर चालक असलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षकाला १२ हजार रुपयांची लाच घेताना अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले.लक्ष्मण दादू झगडे, (वय 57, सहायक पोलिस उपनिरीक्षक,…\n‘या’ बहाद्दराने चक्क २ वर्षे DySp बनून पोलिसांनाच गंडवलं ; आदेश दिले, सॅल्युट घेतले\nरुपनगर (पंजाब) : वृत्तसंस्था - एका तोतया पोलीस उपअधीक्षकाने पंजाब पोलिसांना एक नाहीत तर दोन वर्षे गंडवल्याची घटना समोर आली आहे. पोलीस उपअधीक्षक बनून या व्यक्तीने अधिकाऱ्यांना आदेश दिले, सॅल्यूट घेत होता. एवढ्यावर तो थांबला नाही तर या…\nलाच प्रकरणी डीवायएसपी (DySp) ची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nसातारा : पोलीसनामा ऑनलाईन -अन्टी करप्शनच्या सापळ्याचा संशय आल्याने रक्कम न स्विकारता तक्रारदारालाच आपल्या गाडीतून पळवून नेत तक्रारदाराचा मोबाईल व व्हॉईस रेकॉर्डर हिसकावून फेकल्याप्रकरणी फलटणचे डीवायएसपी डॉ. अभिजीत पाटील यांची रवानगी…\nफलटण DySp च्या घराची झाडाझडती ; संपूर्ण पोलीस दलात खळबळ\nसातारा : पोलीसनामा ऑनलाईन - दीड लाखांहून अधिक लाच मागितल्याप्रकरणी अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने फटलणचे डिवायएसपी डॉ. अभिजीत पाटील यांना ताब्यात घेतले. ऐन निवडणूकीच्या धामधूमीत डीवायएसपी दर्जाचा अधिकारी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात एसीबीने ताब्यात…\nनिवडणुकीच्या धामधुमीत साताऱ्यातील ‘तो’ DySp अँटी करप्शनच्या जाळ्यात ; पोलिस दलात खळबळ\nसातारा : पोलीसनामा ऑनलाईन - अँटी करप्शनच्या पथकाने साताऱ्यात एक मोठी कारवाई केली आहे. फलटणचे डीवायएसपी डॉ. अभिजीत पाटील यांना दीड लाखाहून अधिक लाच मागितल्याप्रकरणी अँटी करप्शनच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्याला…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ���्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nएकेकाळी दुबईमधील घराघरात जाऊन ‘तो’ भारतीय विकायचा औषध, आता…\nराष्ट्रवादीला आजपर्यंतचा सर्वात मोठा धक्का \nमोबाईल स्नॅचिंग करणारे जेरबंद ; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त\nआष्ट्याजवळ ट्रक-दुचाकी धडकेत तीन ठार\nबाबरी मस्जिदच्या स्लॅबवर काहीतरी संस्कृतमध्ये लिहीलं होतं, SC मध्ये रामललांच्या वकिलांचा दावा\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपाकिस्तानी क्रिकेटरची धमकी – भारत ‘भित्रा’ देश, ‘आमच्याकडे परमाणु बॉम्ब… एका दमात साफ…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2019-08-20T22:34:52Z", "digest": "sha1:NFLCAM5IYP3JM3JKAWORAWNAELEHHPEM", "length": 3766, "nlines": 111, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बरेली - विकिपीडिया", "raw_content": "\nबरेली भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे.\nहे शहर बरेली जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जून २०१७ रोजी १२:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A4%BE", "date_download": "2019-08-20T22:24:40Z", "digest": "sha1:EAW2OAYVXJW3ABDYB3USZPJ4LD2KSV6M", "length": 3196, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदमा - विकिपीडिया", "raw_content": "\nसदमा हा १९६३मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे. यात कमल हासन आणि श्रीदेवी यांनी भूमिका केल्या होत्या.\nइ.स. १९६३ मधील हिंदी भाषेमधील चित्रपट\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ फेब्रुवारी २०��८ रोजी ०१:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/trade-intensity-will-increase-132258", "date_download": "2019-08-20T23:27:11Z", "digest": "sha1:NKNCB7TDHQSUMQVIQQRL25RXNU6GMAQD", "length": 13495, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "Trade intensity will increase व्यापार युद्धाची तीव्रता वाढणार | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nव्यापार युद्धाची तीव्रता वाढणार\nशनिवार, 21 जुलै 2018\nडोनाल्ड ट्रम्प इतर देशांच्या उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात कर आकारत असल्याने अमेरिकेतील शेअर बाजार कोसळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर ट्रम्प म्हणाले, \"\"बाजार कोसळत असेल, तर कोसळू दे. मी हे निर्णय राजकारण करण्यासाठी घेत नाही.''\nवॉशिंग्टन : चीनमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्वच वस्तूंवर गरज पडल्यास जादा कर आकारण्यात येईल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. यामुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धाची तीव्रता आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.\nएका वृत्तवाहिनीशी बोलताना ट्रम्प म्हणाले, \"\"चीमधून अमेरिकेत 2017 मध्ये 505.5 अब्ज डॉलरच्या उत्पादनांची आयात झाली होती. या सर्वच आयातीवर जादा कर आकारणी करण्याची माझी तयारी आहे. हे केवळ राजकारणासाठी मी करीत नाही. आपल्या देशासाठी जे योग्य आहे, त्याच गोष्टी मी करीत आहे. चीनमधून येणाऱ्या उत्पादनांमुळे आपल्या देशाला खूप काळापासून मोठा फटका बसलेलला आहे.''\nया महिन्याच्या सुरवातीला अमेरिकेने चीनमधून येणाऱ्या 34 अब्ज डॉलर किमतीच्या उत्पादनांवर जादा कर आकारणी केली आहे. याला उत्तर म्हणून चीनने अमेरिकेच्या तेवढ्याच किमतीच्या उत्पादनांवर जादा कर आकारला आहे. अमेरिकेने जादा कर आकारणी केल्याने याला प्रत्युत्तर म्हणून युरोपीय समुदाय, कॅनडा, मेक्‍सिको आणि तुर्कस्तान यांनी अमेरिकेच्या उत्पादनांवर जादा कर आकारला आहे. याला जागतिक व्यापार संघटनेत (डब्लूटीओ) आव्हान देण्यात आले आहे.\n...तर शेअर बाजार कोसळू दे\nडोनाल्ड ट्रम्प इतर देशांच्या उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात कर आकारत असल्याने अमेरिकेतील शेअर बाजार कोसळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. याबाबत विचा��लेल्या प्रश्‍नावर ट्रम्प म्हणाले, \"\"बाजार कोसळत असेल, तर कोसळू दे. मी हे निर्णय राजकारण करण्यासाठी घेत नाही.''\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nव्यापारी संघर्षात जग गमावणार 585 अब्ज डॉलर\nवॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील आठवड्यात वर्षभरापासून चीनबरोबर सुरू असलेल्या...\nभडक विधाने करू नका; इम्रान खान यांना ट्रम्प यांचा सल्ला\nवॉशिंग्टन : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्‍मीरच्या मुद्यावरून केली जाणारी भडक विधाने थांबवावीत, असा सल्ला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड...\nअमेरिका-चीन व्यापारयुद्धात जग गमावणार 585 अब्ज डॉलर \nवॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील आठवड्यात वर्षभरापासून चीनबरोबर सुरू असलेल्या व्यापारयुद्धाला अल्पविराम दिला. दोन्ही देश...\nराजधानी दिल्ली : अण्वस्त्रांविषयी वाचाळपणा घातक\nअण्वस्त्रांचा वापर करण्याच्या धोरणात बदल करण्याबाबत अनेक सूचक वक्‍तव्ये सत्ताधारी करीत आहेत. मात्र, यात त्यांची संहारकता, त्यांचा होणारा परिणाम,...\nभारत, चीन विकसनशील अर्थव्यवस्था नाहीत - ट्रम्प\nवॉशिंग्टन - भारत आणि चीन हे आता विकसनशील देश राहिले नसून, जागतिक व्यापार संघटनेकडून (डब्लूटीओ)...\nभारत अन् चीनला मिळणाऱ्या लाभावर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून टीका\nवॉशिंग्टनः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनला विकसनशील देशांसारख्या मिळणाऱ्या लाभावर टीका केली आहे. भारत आणि चीन या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/pahalwan-movie-can-be-release-five-languages-202169", "date_download": "2019-08-20T23:24:05Z", "digest": "sha1:NVFKJN6NVUSTAJBAKVQDGPRZG4OJFRH2", "length": 11434, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pahalwan Movie can be Release in five languages 'पहलवान' पाहता येणार पाच भाषांमध्ये | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\n'पहलवान' पाहता येणार पाच भाषांमध्ये\nगुरुवार, 25 जुलै 2019\nदाक्षिणात्य सुपरस्टार सुदीप आणि अभिनेता सुनील शेट्टीच्या 'पहलवान' चित्रपटाची घोषणा काही महिन्यांपूर्वीच करण्यात आली. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील हा सर्वात बिग बजेट चित्रपट असणार आहे. येत्या 12 सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.\nमुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार सुदीप आणि अभिनेता सुनील शेट्टीच्या 'पहलवान' चित्रपटाची घोषणा काही महिन्यांपूर्वीच करण्यात आली. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील हा सर्वात बिग बजेट चित्रपट असणार आहे. येत्या 12 सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.\n\"पहलवान'ची खासियत म्हणजे तमीळ, तेलुगु, मल्याळम, हिंदी आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येणार आहे. सुनीलचा हा पहिलाच कन्नड चित्रपट आहे. या ऍक्‍शनपटाला कॉमेडीचाही टच देण्यात आला आहे. बॉलीवूडचा ऍक्‍शन मास्टर सुनील शेट्टी या चित्रपटात काय कमाल करतो हे पाहणंही औत्सुक्‍याचे ठरेल.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nखय्याम यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार\nमुंबई - ‘कभी कभी’, ‘उमराव जान’ यांसारख्या चित्रपटांना अजरामर संगीताचा अमूल्य ठेवा देणारे ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी...\n‘सिंधू’ टर्निंग पॉइंट ठरेल\nसेलिब्रिटी टॉक - गौरी किरण, अभिनेत्री मी मूळची रत्नागिरीची. त्यामुळे मला माझे कोकण खूपच आवडते. कोकणात मनोरंजनासाठी तमाशा किंवा ऑर्केस्ट्रा...\n'गे' म्हणण्यावरून भडकला करण जाेहर, दिले सडेतोड उत्तर\nमुंबई : बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय निर्माता म्हणजे करण जोहर हाेय. त्याने अनेक नव्या कलाकारांना बॉलिवूडमध्ये लॉन्च केलं आहे....\n#BhoolBhulaiyaa2 : '13 साल बाद भूलभुलैय्या 2 येतोय'; अक्षयला केले रिप्लेस\nअक्षय कुमारने आपल्या दमदार अभिनयाने 2007 मध्ये 'भूलभुलैय्या' गाजवला होता. मागील अनेक दिवस 'भूलभुलैय्या'चा पार्ट 2 येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या...\nअनुष्कासोबतच्या नात्याबद्दल प्रभास म्हणाला...\nमुंबई : अभिनेता प्रभास म्हणजे मुरलेला अभिनेता हाेय. ताे कुठल्याही अभिनयाला न्याय देऊ शकताे. त्याच्या अनेक गाेष्टींबाबत नेहमीच...\n'कमल हसन फक्त चित्रपटात मुख्यमंत्री बनू शकत���त वास्तवात नाही’\nचेन्नई : कमल हसन हे फक्त चित्रपटांमध्ये मुख्यमंत्री होऊ शकतात, वास्तविक जीवनात नाही, अशा शब्दांत तमिळनाडूचे सहकारमंत्री सेलूर के. राजू यांनी टीका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/class-charge-class-municipality-207065", "date_download": "2019-08-20T23:42:28Z", "digest": "sha1:GV4AWJGCZOIFUP3LFW67T3I53JJ6Q2ID", "length": 15724, "nlines": 200, "source_domain": "www.esakal.com", "title": "'Class' charge of A Class Municipality अ' वर्ग पालिकेचा 'ढ' कारभार | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nअ' वर्ग पालिकेचा 'ढ' कारभार\nमंगळवार, 13 ऑगस्ट 2019\nयवतमाळ : कधी काळी राज्यभरात लौकिक असलेल्या नगरपालिकांमध्ये यवतमाळच्या नगरपालिकेची ओळख होती. आदर्श मॉडेल म्हणून राज्यस्तरावर नगरपालिकेचा गौरव झाला. अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरले. राजकीय रस्सीखेच वाढल्याने \"अ' वर्ग असलेल्या येथील नगरपालिकेचा कारभार मात्र, आता \"ढ' वर्गाकडे सुरू आहे.\nयवतमाळ : कधी काळी राज्यभरात लौकिक असलेल्या नगरपालिकांमध्ये यवतमाळच्या नगरपालिकेची ओळख होती. आदर्श मॉडेल म्हणून राज्यस्तरावर नगरपालिकेचा गौरव झाला. अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरले. राजकीय रस्सीखेच वाढल्याने \"अ' वर्ग असलेल्या येथील नगरपालिकेचा कारभार मात्र, आता \"ढ' वर्गाकडे सुरू आहे.\nबाळासाहेब चौधरी यवतमाळचे नगराध्यक्ष असताना नगरपालिकेने राज्यभर आपल्या कार्याचा ठसा उमटविला होता. त्या काळात राज्यातील इतर नगरपालिकेसमोर यवतमाळ पालिकेचा आदर्श होता. अनेक जिल्ह्यांतील पथकांनी पालिकेला भेटी दिल्या होत्या. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात पालिकेने राज्यभर आपल्या कार्याचा डंका वाजविला होता. सध्या राजकीय हेवेदावे, वर्चस्वाची लढाई, राजकीय पक्षामध्ये सुरू असलेली श्रेयवादाची चढाओढमध्ये पालिकेचा कारभार ढेपाळल्याचा आरोप नगरसेवकांकडून होत आहे. सध्या शहरातील रस्ते, स्वच्छता ��� हद्दवाढ भागातील नालीचा प्रश्‍न मोठे आहेत. चर्चा, आंदोलन, भेटीगाठी होऊनही यावर तोडगा निघालेला नाही. हद्दवाढ भागातील रस्त्यांचा प्रश्‍न असतानाच आता यवतमाळ शहरातील रस्त्यांचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पावसाळ्यापूर्वी डागडुजी करण्याऐवजी विविध कारणांसाठी खोदकाम सुरू आहे. काही भागांत नव्याने रस्ते करण्यात आलेत. मात्र, ते रस्तेही फोडण्यात आलेत. त्यामुळे रस्ते करून काहीच फायदा झाला नसल्याची ओरड नागरिकांची आहे. शहरातील कचऱ्यांवर महिन्याकाठी जवळपास 70 लाख रुपयांचा खर्च सुरू आहे. यानंतरही शहरातील कचरा प्रश्‍न सुटलेला नाही. उलट मुख्य चौकातच कचऱ्याचे ढिगारे साचलेले आहेत. परिणामी, स्वच्छतेचा पैसा चालला कुठे, असा प्रश्‍न नागरिक उपस्थित करीत आहेत. शहरात विविध कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आल्याचे सांगितले जात आहेत. प्रत्यक्षात इतका निधी खर्च झाल्याचे कुठेही दिसत नाहीत. उलटस्थिती पूर्वीच्या तुलनेत अधिक गुंतागुतीची झाल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. वराह प्रकडण्यावरही मोठा खर्च करण्यात आला. मात्र, यानंतरही शहरातील अनेक भागांत वराहांचा मुक्तसंचार सुरू असल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी नगरपालिकेच्या विशेष सभेत केल्या आहेत. यानंतरही कोणताच तोडगा निघालेला नाही, हे विशेष.\nपालिकेचा कारभार कुणाच्या हाती\nनगरपालिकेत शिवसेनेचा नगराध्यक्ष, भाजपचे बहुमत, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, अपक्ष नगरसेवक आहेत. यवतमाळ शहरातील रस्ते, नाली, स्वच्छता या विषयांवर सर्वांची ओरड सुरू आहे. सर्वपक्षीय नगरसेवक दोषींवर कारवाईची मागणी\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nवाहनाला आता सुरक्षा नोंदणी प्लेट\nयवतमाळ : विनाक्रमांक वाहन चालविणे, फॅन्सी क्रमांक टाकणे, वाढत्या वाहनचोरीवर आता आळा बसणार आहे. ज्या विक्रेत्याकडून वाहन घेतले जाईल तो विक्रेताच आता (...\nरयतेच्या राज्यासाठी शिवस्वराज्य यात्रा : धनंजय मुंडे\nदारव्हा (जि. यवतमाळ) : राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले रयतेचे राज्य आणण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली असल्याचे मत विधान...\nसात लाखांची धाडसी घरफोडी\nयवतमाळ : येथील ठोक फळविक्रेत्याकडे धाडसी घरफोडी करून चोरट्यांनी रोकड व सोन्याचे दागिने असा एकूण सात लाख रुपयांच्या मुद्देमालावर हात साफ केला. ही घटना...\nवसंतराव नाईक कृषी पुरस्काराचे वितरण\nपुसद (जि. यवतमाळ) : \"देशातील अन्नधान्याचे पारतंत्र्य दूर करण्यासाठी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी शेती तंत्रज्ञानाचा वापर पहिल्यांदा...\nप्रेम प्रकरणातून तरुणाचा खून; संशयिताला अटक\nदिग्रस (जि. यवतमाळ) : मुलीसोबत सुरू असलेल्या प्रेम प्रकरणाच्या कारणावरून तरुणाच्या डोक्यावर वार करून त्याचा खून करण्यात आला. ही घटना रविवारी (ता.18)...\nअत्याचारप्रकरणी आरोपीला दहा वर्षे शिक्षा\nयवतमाळ : व्हिडिओ नेटवर टाकण्याची धमकी देत विवाहित महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस दहा वर्षे शिक्षा सुनावण्यात आली. हा निकाल अतिरिक्त जिल्हा व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/timing-play-must-be-done-ashok-saraf/", "date_download": "2019-08-21T00:31:53Z", "digest": "sha1:DVSVSHOJYBSAXTZPFLAF2WOLP6W4OVRW", "length": 30270, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Timing Of The Play Must Be Done - Ashok Saraf | नाटकातले टायमिंग नक्की केले पाहिजे - अशोक सराफ | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने प��न्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्त��ंच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nनाटकातले टायमिंग नक्की केले पाहिजे - अशोक सराफ\nनाटकातले टायमिंग नक्की केले पाहिजे - अशोक सराफ\nया नाटकाच्या निमित्ताने अशोक सराफ यांनी मोठ्या कालावधीनंतर रंगभूमीवर एन्ट्री घेतली आहे\nनाटकातले टायमिंग नक्की केले पाहिजे - अशोक सराफ\nमुंबई : रंगभूमीवर नाटक करणे ही सोपी गोष्ट नाही. इथे एकही चूक चालत नाही. नाटकातले टायमिंग नक्की केले पाहिजे; नाहीतर नाटक मूळ मार्गावरून सरकते. नाटक कधी सरकवायचे नाही. मात्र, तसे झालेच तर ते नाटक संपते; असे अनुभवी भाष्य ज्येष्ठ अभिनेते व टायमिंगचे बादशहा अशोक सराफ यांनी त्यांच्या ‘व्हॅक्यूम क्लीनर’ नाटकाच्या शतकी प्रयोगाच्या निमित्ताने संवाद साधताना केले.\nया नाटकाच्या निमित्ताने अशोक सराफ यांनी मोठ्या कालावधीनंतर रंगभूमीवर एन्ट्री घेतली आहे. नाटकाचा पहिला प्रयोग जसा होतो, तसाच त्याचा शंभरावा प्रयोगही झाला पाहिजे. त्यात फक्त नाटक पॉलिश होण्याचाच काय तो फरक असतो. बाकी नाटकात बदल होता कामा नयेत. नाटक हे एका सुरातच व्हायला हवे. प्रत्येक कलावंताने समोरच्या कलावंतांशी सूर जुळवून घेणे आवश्यक असते.\nआर्टिस्ट नशीबवान असेल, तरच असे नाटक मिळते आणि हे नाटकही नशीबवान आहे. कारण त्याला उत्तम असे आर्टिस्ट मिळाले आहेत, असे मनोगतही अशोक सराफ यांनी या निमित्ताने बोलताना मांडले.\nप्रेक्षक आले, तर नाटक चालणार आणि चांगले नाटक दिले, तरच प्रेक्षक येणार. नाटकाची पात्र योजनाही अचूक असायला हवी. वयाच्या ७२व्या वर्षीही अशोक सराफ हे ज्या तडफेने रंगभूमीवर काम करतात, त्याला सलामच करावासा वाटतो. अशा मनस्वी कलावंतासोबत मी यात काम करत आहे, याचा मला विशेष आनंद आहे.\n- निर्मिती सावंत, ज्येष्ठ अभिनेत्री\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nपार्ल्यात स्पामध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय\nठाण्यातील धबधब्यामध्ये पाेहण्यास आलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू\nराज भवनमधील भुयार हाेणार पर्यटकांसाठी खुले ; राष्ट्रपतींच्या हस्ते आज उद्घाटन\nसातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी मनपा कर्मचाऱ्यांचे २९ ला मुंबईत धरणे\nमोठ्या पायाभूत सुविधांसाठी १६०० वृक्षांवर कु-हाड\n'गणेशाचे कुटुंब साकारण्याचे वडिलांचे स्वप्न पूर्ण केले\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्य���\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nपक्षाच्या ‘यू-टर्न’मुळे मनसैनिक संभ्रमात; ईडीच्या कार्यालयाकडे फिरकू नका - राज ठाकरे\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-2894", "date_download": "2019-08-20T23:46:49Z", "digest": "sha1:R6DG646Q5JSMQ4IBA3JDFVLSMX22JLI2", "length": 12301, "nlines": 100, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 13 मे 2019\nगोमती मरीमुथू या भारतीय महिला धावपटूची कारकीर्द अडथळ्यांचीच ठरली. घरची परिस्थिती बेताची. वडील शेतमजूर. ॲथलिटसाठी आवश्‍यक असणारा आहार मिळणेही गोमतीला कठीण असायचे, पण वडिलांनी मुलीचे धावणे रोखले नाही. वेळप्रसंगी उपाशीपोटी राहत आपल्या वाट्याचे खाणे त्यांनी मुलीला दिले. गोमतीला भल्या पहाटे सरावासाठी जावे लागत असे. त्यासाठी वडील मरीमुथू सकाळी लवकर उठत, मुलीची आवराआवर करत, तिने बसस्टॉपवर लवकर पोचावे यावर त्यांचा कटाक्ष असायचा. २०१६ मध्ये गोमतीच्या वडिलांचे निधन झाले. तिचा मोठा आधार तुटला, मात्र जिगर कायम राहिली. त्या जोरावर वयाच्या तिसाव्या वर्षी गोमतीने दोहा येथे झालेल्या आशियायी ॲथलेटिक्‍स स्पर्धेत महिलांच्या ८०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. दुखापतीमुळे तिच्या कारकिर्दीस जवळपास पूर्णविराम मिळाला होता, पण गोमती डगमगली नाही. प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर पुन्हा ट्रॅकवर उतरली. दोहा येथे तिने चिनी व कझाकस्तानच्या धावपटूस मागे टाकत पहिला क्रमांक पटकाविला. तिची धाव कारकिर्दीतील सर्वोत्तम ठरली. यापूर्वी आशियायी अजिंक्‍यपद स्पर्धेत गोमतीला ‘पोडियम फिनिश’ मिळवता आले नव्हते. आशियायी ॲथलेटिक्‍समध्ये २०१३ मध्ये तिला सातवा, तर २०१५ मध्ये चौथ��� क्रमांक मिळाला होता. यंदा तिने जबरदस्त धाव घेत ‘गोल्डन गर्ल’ बनण्यापर्यंत मजल मारली. तिची वाटचाल स्पृहणीय आहे. वय वाढले, पण तिची जिद्द कमी झाली नाही. तिशी गाठल्यानंतरही विजेतेपद मिळविता येते हे गोमतीने सिद्ध केले आहे.\nतमिळनाडूतील तिरुचीमधील मुडीकंदम हे गोमतीचे गाव. चेन्नईपासून साधारणतः ३५० किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. महाविद्यालयात शिकत असताना तिरुची येथील प्रशिक्षक राजामणी यांच्या मार्गदर्शनाखाली गोमतीच्या गुणवत्तेस धुमारे फुटले. शालेय पातळीवरही गोमती धावण्याच्या शर्यतीत भाग घेत होती, पण या खेळातच कारकीर्द करण्याविषयी गंभीर नव्हती. वयाच्या विसाव्या वर्षी तिने ८०० मीटर धावण्यासाठी जास्त मेहनत घेण्याचे ठरविले. त्याचे योग्य फळ तिला मिळाले. वडिलांची साथ होतीच. गावाकडून तिरुची येथे जाण्यासाठी भल्या पहाटे उठून बस पकडावी लागायची. प्रवासाची दगदग असली, तरी गोमतीने वेगाने धावण्याचा निश्‍चय केला होता. वडिलांच्या निधनानंतर तिला मैत्रिणीने मानसिकदृष्ट्या सावरले. सहकाऱ्यांनीही तिला प्रोत्साहित केले. त्यामुळे मांडीच्या दुखापतीवर मात करून गोमती पुन्हा जबरदस्त इच्छाशक्तीने धावू शकली. गोमती बंगळूर येथे आयकर खात्यात काम करते, त्यामुळे कर्नाटकच्या राजधानीतच तिचे हॉस्टेलमध्ये वास्तव्य असते. गावी आई व भाऊ आहेत. त्यांच्याइतकाच गावकऱ्यांनाही गोमतीचा मोठा अभिमान वाटतो. धावण्याची कारकीर्द घडविताना गोमतीला तिरुचीतील दानशूरांचाही थोडाफार हातभार लागला. फाटके ‘शूज’ घालून गोमती धावली, त्याबद्दल चर्चा झाली. मात्र, ‘लकी शूज’ असल्यामुळे आपण वारंवार तेच वापरते, असे सांगत गोमतीने शूजचा विषय निकालात काढला.\nदोहा येथे आशियायी अजिंक्‍यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यामुळे गोमतीकडून अपेक्षा वाढल्या आहेत. त्याची जाणीव तिला आहे, त्यामुळेच तिसाव्या वर्षीही तिला आणखी यश खुणावत आहे. खडतर मेहनत आणि निश्‍चित लक्ष्याच्या बळावर आघाडी शक्‍य आहे, हे तिचे मत आहे. गोमतीसाठी दोहा येथेच होणारी जागतिक ॲथलेटिक्‍स स्पर्धा महत्त्वाची आहे. नावाजलेल्या धावपटूंसमवेत धावताना तिचा कस लागेल. शिवाय पुढील वर्षी टोकियोत होणाऱ्या ऑलिंपिक पात्रतेचे लक्ष्यही तिच्यासमोर आहे. ऑलिंपिकसाठी आवश्‍यक ते सर्व प्रयत्न करण्याची कटिबद्धता तिने व्यक्त केली आहे. पूर्वी तिला आर्थिक पाठबळाची कमतरता भासत असे, आता चित्र पालटले आहे. राज्य प्रशासन, तसेच पुरस्कर्त्यांची मदत निर्णायक ठरू लागली आहे. दोहा येथील आशियायी ॲथलेटिक्‍समधील गोमतीचे सोनेरी यश साजरे करण्यासाठी तिचे वडील हयात नव्हते, पण सुरुवातीच्या काळातील वडिलांचा त्याग तिच्यासाठी आधारवड ठरलेला आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://adisjournal.com/ganeshotsav/", "date_download": "2019-08-20T22:35:53Z", "digest": "sha1:YCN3YRXXZDGGVSEWOHXNVQPDMJDJKK5K", "length": 15943, "nlines": 134, "source_domain": "adisjournal.com", "title": "गणेशोत्सव: उत्सव उत्साहाचा आणि पर्यावरणपुराकतेचा ~ Adi's Journal", "raw_content": "\nअसेच अवचित.. काही चारोळ्या…\nअसेच अवचित.. काही चारोळ्या…\nगणेशोत्सव: उत्सव उत्साहाचा आणि पर्यावरणपुराकतेचा\nजसजसा श्रावण संपू लागतो तसतसा मराठी मनात उत्साह वाढू लागतो, महाराष्ट्राचा अत्यंत लाडका उत्सव लगेचच सुरु होणार असतो. बाजारपेठा सजू लागतात, गावोगावी लगबग सुरु होते आणि गणरायाच्या स्वागताला महाराष्ट्र सज्ज होऊ लागतो. पण पुण्यात हा उत्साह अजूनच दांडगा असतो. पुण्यातल्या गणेशोत्सवाचे स्वरूप, त्याची भव्यता आणि लगबग काही औरच असते. ती अनुभवण्यासाठी तुम्हाला पुण्यातच यायला हवं. सार्वजनिक गणेशोत्सवाचा उत्साह फार दांडगा असतोच पण घरगुती वातावरणातही अतिशय मन लावून गणरायाची आराधना या काळात पुण्यात होते. तशी या पुण्यातील घरगुती उत्सवाला परंपरा पेशव्यांपासून आहे. पेशवे त्यांच्या खाजगी कौटुंबिक गणरायाच उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करीत असत.\nपण भाऊ रंगारी यांनी पुण्यात १२५ वर्षांपूर्वी या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले आणि १८९२ साली पुण्यात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा झाला. लोकमान्य टिळकांनी पुढे १८९४ पासून याचे स्वरूप -आणिकच व्यापक केले आणि पुढे सारा महाराष्ट्र ह्या परंपरेत सहभागी झाला. आज पुण्यातलं या उस्तावाचे स्वरूप अगदी भव्य दिव्य आहे. पण याच भव्यतेमध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठीही प्रयत्नशील असलेल्या पुणेकरांना २०१७ पासून व्होडाफोन इको-पाँड या आपल्या उपक्रमातून हातभार लावत आहेत. पुण्याच्या सार्व��निक गणेशोत्सव परंपरेत, शंभर वर्षांहून जुन्या कसबापेठ, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालिम, तुळशीबाग व केसरीवाडा या ५ गणरायांना आजही मानाचे स्थान आहे.\nपुण्यात घरगुती उत्सवात दीड दिवस, ५ दिवस किंवा गौरीबरोबर गणरायाचे विसर्जन करण्याचीही परंपरा आहे. पण त्याच बरोबर अनंतचतुर्दशीला होणारे विसर्जन देखील कित्येक कुटुंबांत परंपरेने चालत आले आहे. कित्येक सोसायट्यांमध्ये देखील हा उत्सव साजरा केला जातो. विविध वयोगटातील रहिवाश्यांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा, मनोरंजनाचे कार्यक्रम केले जाता. दहा दिवस अत्यंत उत्साहाचे वातावरण असते. आणि क्षण येतो तो बाप्पांना निरोप देण्याचा. गेल्या काही वर्षात आपल्या सवयींमुळे आपण पर्यावरण पुराकतेकडून पर्यावरण ह्रासाकडे वाटचाल करतो आहोत. सुदैवाने आता महाराष्ट्रात थर्माकोलवर बंदी असल्याने हा एक अपायकारक वापर कमी झाला आहे. पण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे नदीत, विहिरीत व इतर पाणवठ्यांवर होणारे विसर्जन चिंताजनक आहे. यावर उपाय म्हणून व्होडाफोन आयडिया कंपनी, पुणे महानगरपालिका आणि राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या सहयोगाने “व्होडाफोन इको-पाँड” ही योजना सलग दुसऱ्या वर्षीही राबवते आहे.\n२०१७ साली याच योजनेअंतर्गत “व्होडाफोन इको-पाँड” मध्ये विसर्जित केलेल्या ३१०० मूर्तींपासून १३ टन प्लास्टर ऑफ पॅरिसवर पुनर्प्रक्रिया केली आणि एक लाख लिटर इतके खत निर्माण केले. हे खत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वाटण्यात आले. याही वर्षी पुणे शहरात ७ ठिकाणी हे पुणे शहरात एनआयबीएम, वाकडेवाडी, औंध, खराडी, बाणेर, कल्याणीनगर व चिंचवड लिंक रस्ता येथील व्होडाफोन दुकानांपाशी हे “व्होडाफोन इको-पाँड” उभारले आहेत. यामध्ये आपल्या घरगुती गणरायाचे विसर्जन पारंपारिक पद्धतीत साजरे करता येईल आणि शिवाय यातून पर्यावरणाला अजिबात धोका निर्माण होणार नाही. या ७ “व्होडाफोन इको-पाँड” शिवाय ४ फिरते इको-पाँड देखील वेगवेगळ्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे “व्होडाफोन इको-पाँड” नक्की कोठे आहेत ते तुम्हाला या सोबतच्या नकाशावर कळेलच पण अजूनही काही शंका असेल तर तुम्हाला ७३९१०००००० या क्रमांकावर फोन करून अधिक माहिती मिळवता येईल.\nतेव्हा या वर्षी गेल्यावर्षीपेक्षा जास्त प्रमाणात या “व्हो��ाफोन इको-पाँड”मध्ये आपल्या घरच्या गणरायाचे विसर्जन करून आपण पुणेकर पर्यावरणाला हातभार लावूया. शिवाय निर्माल्याचेही उत्तम दर्जाचे कंपोस्ट खत होऊ शकते. त्याही मार्गाचा अवलंब करून पुन्हा निसर्गाने दिलेलं त्याला परत करण्यात काहीच गैर नाही. पुणेकरांनी १२५ वर्षापूर्वी जशी एक परंपरा महाराष्ट्राला दिली तशीच आणखीन एक काळाची गरज असलेली हि पर्यावरणपूरक परंपरा महाराष्ट्राला देण्याची संधी पुण्याला आहे. पुणेकरांनी ती आजीबात सोडू नये आणि अर्थातच विसर्जन करतांना म्हणयला विसरू नका… “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.”\n हो, व्होडाफोन चा हा प्रकल्प खूपच अभिनंदनीय होता. दर वर्षी राबवायला हवा असा प्रकल्प आहे हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/amitabh-akshay/", "date_download": "2019-08-20T22:30:13Z", "digest": "sha1:ZBN2G22I45KC3K3LQH5WOV3ER3K4X6DQ", "length": 5332, "nlines": 105, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "१० वर्षांनंतर अमिताभ आणि अक्षय एकत्र", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\n१० वर्षांनंतर अमिताभ आणि अक्षय एकत्र\nबॉलिवूड शहेनशहा अमिताभ बच्चन आणि बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार पुन्हा एकदा एकत्र सिनेमात पाहायला मिळणार आहेत. एक किंवा दोन नाही तर तब्बल दहा वर्षांनी ते एका सिनेमात एकत्र काम करणार आहेत. बॉलिवूडमधले नावाजलेले दिग्दर्शक आर. बल्की यांच्या आगामी सिनेमात हे दोन सितारे दिसणार आहेत. या सिनेमाचे शिर्षक अजून ठरले नसले तरी अमिताभ आणि अक्षय मात्र या सिनेमात असणार हे जवळपास नक्की झाले आहे.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nबॉलिवूडचे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक मोहम्मद जहूर खय्याम यांचे वयाच्या 93 व्या वर्षी…\n‘भूल भुलैय्या 2’ चा कार्तिक आयर्नचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज\nया मराठी अभिनेत्रींकडून सांगलीतील पुरग्रस्तांना 5 कोटीची मदत\nअखेर बॉलिवूडच्या ‘बिग बीं’कडून पूरग्रस्तांना मदत\nहिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार्सचा पुरग्रस्तांकडे कानाडोळा का\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट���राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकला कारणे दाखवा…\n‘सत्तेत आल्यास खासगी कारखान्यांमध्ये…\nआरक्षणाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा-…\n‘भूल भुलैय्या 2’ चा कार्तिक आयर्नचा फर्स्ट लूक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A4/", "date_download": "2019-08-20T22:56:57Z", "digest": "sha1:7FB6OWRXOIFBYOH24WUWKWB53YZOZQH6", "length": 9626, "nlines": 146, "source_domain": "policenama.com", "title": "दूषणमुक्‍त Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n‘पंचगंगेला सहा महिन्यांत प्रदूषणमुक्‍त करा’\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - कोणत्याही परिस्थितीत पुढील सहा महिन्यांत पंचगंगा नदी प्रदूषणमुक्‍त झाली पाहिजे, असे आदेश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिला आहे. कोल्हापूर महानगरपालिका आणि इचलकरंजी नगरपालिकेने शहरातील…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nअनेकजणांना रात्री झोपेत पडतात ‘या’ 7 प्रकारची…\n80 हजाराची लाच घेताना नगररचनामधील कनिष्ठ आरेखक अ‍ॅन्टी करप्शनच्या…\nपुण्यातील ओझरमध्ये 15 तलवारीसह एकजण जेरबंद\nहॉटेल व्यावसायिकाचा खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन छोटा…\n फक्त 9 रुपयात ‘बुक’ करा विमानाचे ‘तिकिट’, करा परदेशात प्रवास\n‘ही’ आहेत जास्त डास चावण्याची कारणे\nअनेकजणांना रात्री झोपेत पडतात ‘या’ 7 प्रकारची ‘स्वप्ने’, जाणून घ्या कोणत्या स्वप्नाचा काय आहे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/municipal-corporation-will-get-100-electric-buses-206327", "date_download": "2019-08-20T23:32:35Z", "digest": "sha1:PWOD5AJIZUWBFBKXSTLRQ5EPEEJUXWII", "length": 15381, "nlines": 200, "source_domain": "www.esakal.com", "title": "Municipal Corporation will get 100 electric buses महापालिकेला मिळणार 100 इलेक्‍ट्रिक बस | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nमहापालिकेला मिळणार 100 इलेक्‍ट्रिक बस\nशनिवार, 10 ऑगस्ट 2019\nनागपूर ः सध्या पाच इलेक्‍ट्रिक बस महापालिकेत दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला. आता केंद्र सरकारच्या अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम विभागाने नागपूर शहरासाठी 100 इलेक्‍ट्रिक बसला मंजुरी दिली. त्यामुळे शहर बससेवा अत्याधुनिक होणार आहे. लवकरच इलेक्‍ट्रिक बसेस \"आपली बस'च्या ताफ्यात दाखल होणार असून महापालिकेने चार्जिंग सेंटर वाढविण्यासाठीही प्रयत्न सुरू केले आहे.\nनागपूर ः सध्या पाच इलेक्‍ट्रिक बस महापालिकेत दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला. आता केंद्र सरकारच्या अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम विभागाने नागपूर शहरासाठी 100 इलेक्‍ट्रिक बसला मंजुरी दिली. त्यामुळे शहर बससेवा अत्याधुनिक होणार आहे. लवकरच इलेक्‍ट्रिक बसेस \"आपली बस'च्या ताफ्यात दाखल होणार असून महापालिकेने चार्जिंग सेंटर वाढविण्यासाठीही प्रयत्न सुरू केले आहे.\nदेशात इलेक्‍ट्रिक बस वाढविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम विभागाकडे 14 हजार 888 इलेक्‍ट्रिक बससाठी देशातील 85 शहरांचे प्रस्ताव आले होते. यातून 65 शहरांसाठी 5,095 बसेस देण्यासंदर्भात प्रकल्प अंमलबजावणी समितीने हिरवी झेंडी दाखविली. 400 इलेक्‍ट्रिक बस आंतरशहर बससेवेसाठी देण्यात येणार आहे. याशिवाय 100 इलेक्‍ट्रिक बस दिल्ली मेट्रोच्या फिडर सेवेसाठीही देण्यात येणार आहे. नागपूरला 100 इलेक्‍ट्रिक बस मिळणार आहे. याशिवाय पुण्याला 150, नवी मुंबईला 100, मुंबईतील बेस्टला 300, नाशिकला 50, सोलापूरला 25 बससेसाठी मंजुरी देण्यात आली. नागपूरनेही इलेक्‍ट्रिक बससाठी अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम विभागाकडे इलेक्‍ट्रिक बससाठी प्रस्ताव पाठविला होता. निवड झालेल्या प्रत्येक शहराला बस खरेदीसाठी टप्प्याटप्प्याने प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. नागपूरसह पुणे, मुंबई, नवी मुंबई, पुणे, सोलापूर, नाशिक महापालिकेला राज्य परिवहन विभागाकडून इलेक्‍ट्रिक बस खरेदीसाठी प्रक्रिया करावी लागणार असल्याचे मनपातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने नमूद केले. नागपूर महापालिका या वर्षाच्या शेवटी ही प्रक्रिया सुरू करण्याची शक्‍यता या अधिकाऱ्याने व्यक्‍त केली.\nमनपाला द्यावी लागणार 30 टक्के रक्कम\nया बसेसच्या खरेदीसाठी 70 टक्के रकमेचे अनुदान मिळणार असून 30 टक्के रक्कम महापालिकेला द्यावी लागणार आहे. परंतु महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने प्रशासन सध्या शहर बस चालविणाऱ्या ऑपरेटरला बस खरेदीची जबाबदारी देणार आहे.\nसहा इलेक्‍ट्रिक बस लवकरच\nशहर बससेवेत सहा इलेक्‍ट्रिक बस लवकरच दाखल होणार आहेत. हैदराबाद स्थित ओलेक्‍ट्रा-बीवायडी ग्रीनटेक लिमिटेडने सहा 32 आसनी इलेक्‍ट्रिक बस तयार केल्या आहेत. लकडगंज येथील इलेक्‍ट्रिक चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण झाल्यानंतर या बसेस शहरात येतील.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविद्यार्थ्यांना मिळणार वाहतूक भत्ता\nनागपूर : राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळांचे समायोजन मोठ्या शाळेमध्ये करण्याचे शिक्षण परिषदेने ठरविण्यात आले. याअंतर्गत घरापासून एक किलोमीटर दूरवरील...\nतोतया पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा\nनागपूर : गुन्हे अन्वेशन विभागात (सीआयडी) पोलिस उपनिरीक्षक असल्याची बतावणी करून तरुणीची 10 लाखांनी फसवणूक करणारा तोतया यश सुरेश पाटील (रा. एमजीनगर,...\nनागपूर : आधुनिक काळात दम्यासह न्यूमोनिया व इतर श्‍वसनविकारासह कॅन्सर आणि इतर आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या आजारांचे निदान करणारे...\nडॉ. रोटेले यांचे मॅनेजमेंट कौन्सिल सदस्यत्व रद्द\nनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने डॉ. चंदनसिंह रोटेले यांचे मॅनेजमेंट कौन्सिल आणि सिनेटचे सदस्यत्व रद्द केले. डॉ. रोटेले...\nगणेश मंडळांवर महापालिकेची कृपा\nनागपूर : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेने गणेश मंडळ तसेच मूर्ती विक्रेत्यांसाठी पुरस्कार व सवलत जाहीर केली. शाडू व शेणाच्या मूर्ती...\nफ्रेंड्‌स'चा तपास गुन्हे शाखेकडे\nनागपूर : सीताबर्डीतील कपड्याचे नामांकित दुकान \"फ्रेंड्‌स'मधील ट्रायल रूममध्ये छुप्या मोबाईलने विद्यार्थिनीचे कपडे बदलतानाचे छायाचित्रण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/punyashlok-ahilyadevi-holkar/", "date_download": "2019-08-20T22:35:43Z", "digest": "sha1:IRJX7AKJXLSCJQRLCB7FULDPH5IVDURI", "length": 26236, "nlines": 137, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "अहिल्यादेवींना 'पुण्यश्लोक' बनविणारे पाच महान गुण", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nअहिल्यादेवींना ‘पुण्यश्लोक’ बनविणारे पाच महान गुण\nपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याजवळ लोकोत्तर ठरणारे अनेक महान गुण होते. त्या गुणांच्या जोरावर त्यांनी केवळ माळवा प्रांतातीलच नव्हे तर भारतवर्षातील जनतेच्या मनात अमीट ठसा उमटवला. सम्राट चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, छत्रपती शिवराय यांच्या परंपरेतील लोकराज्याचा वारसा अहिल्यादेवींनी पुढे नेला. अहिल्यादेवींना पुण्यश्लोक बनवणारे पाच महान गुण जागतिक अभ्यासकांनी अधोरेखित केले आहेत. ते महान गुण अहिल्यादेवींच्या चरित्रात दिसून येतात.\n१. आपण जे घडविले त्याचे प्राणपणाने रक्षण\nअहिल्याबाई होळकरांचा जन्म ३१ ऑगस्ट १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चोंडी या खेड्यात झाला. माणकोजी शिंदे-पाटील यांची अहिल्या नावाची ही मुलगी लहानपणापासूनच धाडसी होती. तसेच राज्यकर्त्यांना आवश्यक असणारे सर्व गुण तिच्याजवळ लहानपणापासूनच होते.\nएकदा चोंडी गावात थोरले बाजीराव पेशवे यांच्या सैन्याचा तळ पडला होता. सीना नदीच्या काठी असलेल्या एका देवालयात दर्शनासाठी म्हणून छोटी अहिल्या आपल्या आईबरोबर गेली होती. तेथे नदीच्या वाळूत खेळताना अहिल्येने वाळूचे एक शिवलिंग बनविले. तेवढ्यात सैन्यदलातील एकाचा घोडा उधळला. उधळलेला घोडा आपल्याच दिशेने येत असल्याचे पाहून अहिल्याबरोबरच्या मैत्रिणी भिऊन पळून गेल्या. मात्र अहिल्या मुळीच डगमगली नाही. तिने आपण तयार केलेल्या शिवलिंगावर पालथे पडून त्या शिवलिंगाचे रक्षण केले.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nतेवढय़ात पाठीमागून आलेल्या श्रीमंतांनी थोड्याशा जरबेच्या आवाजातच अहिल्येला म्हटले, पोरी तुला घोड्याने तुडवले असते तर त्यावर अहिल्याबाई आपले डोळे श्रीमंतांवर रोखत म्हणाली, हे शिवलिंग मी घडविले आहे व आपण जे घडविले आहे त्याचे प्राणपणाने रक्षण करावे असे थोरली माणसे सांगतात. मी तेच केले आहे. तिचे बाणेदार उत्तर ऐकून श्रीमंत तर खूष झालेच परंतु त्यांच्याबरोबर असलेले सरदार मल्हारराव होळकर यांनी छोट्या अहिल्येला आपली सून करून घेण्याचे ठरविले. त्याप्रमाणे मल्हाररावांनी तिला आपली सून करून घेतली आणि अहिल्याबाईंनी देखील नंतर मल्हाररावांचा निर्णय सार्थ ठरविला व होळकर घराण्याची कीर्ती सर्वदूर पोहोचविली.\n२. प्रजासेवा ती देवपूजा\nबळ, बुद्धी आणि चातुर्य आहे तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो. अशी अहिल्यादेवी होळकर यांची धारणा होती. राजाने प्रजासेवा हीच देवपूजा मानावी या उदात्त विचारांनी त्यांनी राज्य केलं. त्यांच्या राज्यकारभारात याचे प्रतिबिंब ठायी ठायी दिसत\nश्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या आग्रहावरून सती जाण्यापेक्षा जनहित महत्त्वाचे मानले. अहिल्यादेवी म्हणत ‘‘सती जाणे कोणत्या शास्त्रात नाही आणि सती गेल्याने कोणताही मोक्ष किंवा पुण्य मिळत नाही. अशा परंपरेची पद्धत बंद केली पाहिजे.’’ सती प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले.\nअहिल्यादेवींनी आपल्या होळकर शाहीत दत्तक वारसा मंजू्र करून लोकांच्या संसारात सुखाची लाट निर्माण केली. अहिल्यादेवींनी आपल्या राज्यातील लोकांना जाती किंवा धर्माच्या नावाखाली अस्पृश्यता पाळण्यावर बंदी घातली आणि सर्वांना समान शिकवण दिली. महात्मा फुले यांनी आपल्या शाळेचे नाव अहिल्या आश्रम ठेवले तर राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्यांसाठीच्या दवाखान्याला अहिल्या स्मरणार्थ दवाखाना असे नाव दिले.अशी ही थोर समाजसुधारक राणी होती.\n३. ममता आणि समता\nअहिल्यादेवींनी जंगलतोडीविरुद्ध कुऱ्हाडबंदी आणली. प्रत्येक घरातील माणसाच्या नावावर पाच झाडे असे गणित देऊन झाडे लावून घेतली.जे झाडे लावत नाहीत त्यांच्याकडून दंड वसूल करण्याचा आदेश काढला.\nआपल्या स्वतःच्या मुलीचा आंतरजातीय विवाह करून स्वतःच्या घरापासून सुधारणेची सुरूवात केली.\nअहिल्यादेवींनी त्याकाळी हुंडाविरोधी कायदा करून हुंडा देणाऱ्या घेणाऱ्या व मध्यस्ती करणाऱ्यांवर दंड ठोठावला. परराज्याशी सलोख्याचे संबध राहावे म्हणून त्यांनी पंधरा राज्यात आपले वकील नेमले होते. इतर राज्यातील नऊ वकील होळकर राज्याच्या दरबारात होते. मातोश्री अहिल्यादेवींनी निर्माण केलेल्या प्रशासन व्यवस्थेत प्रजेची उन्नती व विकास,सामाजिक शांतता, सुव्यवस्था, समता व ममत्व,न्याय,स्वातंत्र्य या मूलभूत मानवी मूल्यांचा प्रत्यक्ष आस्वाद त्या काळात जनता घेत होती. यापासून आजच्या प्रशासनाला खूप काही शिकण्यासारखे आहे.\n४. लोकांची गाऱ्हाणी ऐकावी राजाने\nइ.स. १७६५ मध्ये सत्तेसाठी झालेल्या एका लढाईदरम्यान लिहिलेल्या एका पत्रावरून मल्हाररावांचा अहिल्यादेवींच्या कर्तृत्वावर किती विश्वास होता हे दिसून येते. “चंबळ पार करून ग��वाल्हेर येथे जावा. तेथे तुम्ही ४-५ दिवस मुकाम करू शकता.तुम्ही मोठे सैन्य ठेवू शकता व त्यांचे शस्त्रांसाठी योग्य तजवीज करा…..कूच करतांना,मार्गावर तुम्ही सुरक्षेसाठी चौक्या लावा.”\nपूर्वीच शासक म्हणून तरबेज झाल्यामुळे, मल्हारराव व मुलाच्या मृत्यूनंतर, अहिल्यादेवींनी स्वतःलाच राज्यकारभार पाहू देण्याची अनुज्ञा द्यावी अशी पेशव्यांना विनंती केली. त्यांनी शासन करण्यास माळव्यात अनेकांचा विरोध होता, पण होळकरांचे सैन्य अहिल्यादेवींच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक होते. अहिल्यादेवी सैनिकी कवायतीत हत्तीच्या हौद्याच्या कोपऱ्यात चार धनुष्य आणि बाणांचे भाते ठेवत असत, असे म्हणतात.\nपेशव्यांनी परवानगी दिल्यावर, ज्या माणसाने तिला विरोध केला होता, त्यास चाकरीत घेऊन, तुकोजीराव होळकर(मल्हाररावांचा दत्तक पुत्र) यास सैन्याचा मुख्य करून,अहिल्यादेवी होळकरांनी पूर्ण दिमाखात माळव्यास प्रयाण केले. अहिल्यादेवींनी पडदा प्रथा कधीच पाळली नाही. त्या रोज जनतेचा दरबार भरवित असत व लोकांची गाऱ्हाणी ऐकण्यास नेहमीच उपलब्ध असत. जरी राज्याची राजधानी ही नर्मदातीरावर असलेल्या महेश्वर येथे होती तरीही, इंदूर या खेड्याचा विकास करून त्याचे सुंदर मोठ्या शहरात रूपांतर करणे, हे अहिल्यादेवींनीच केलेले फार मोठे काम होते. त्यांनी माळव्यात रस्ते व किल्ले बांधले, अनेक उत्सव भरवले, हिंदू मंदिरांमध्ये कायमस्वरूपी पूजा सुरू राहावी म्हणून अनेकवेळा दान दिले, माळव्याबाहेरही त्यांनी मंदिरे, घाट, विहिरी, तलाव व धर्मशाळा बांधल्या.\n५. देव, देश आणि धर्मासाठी सारे काही\nभारतीय संस्कृती कोशात अहिल्यादेवी होळकरांनी केलेल्या बांधकामांची यादी आहे-काशी,गया, सोमनाथ,अयोध्या, मथुरा, हरिद्वार, कांची, अवंती, द्वारका, बद्रीकेदार, रामेश्वर व जगन्नाथपुरी वगैरे. अहिल्यादेवींस, सावकार, व्यापारी, शेतकरी इत्यादी आर्थिकदृष्ट्या सुदृढ झालेले बघून आनंद होत असे. परंतु त्यांनी त्यांच्यावर आपला अधिकार असल्याचे कधीच जाणवू दिले नाही. त्यांनी सर्व राज्यकारभार हा सुखी व धनाढ्य लोकांकडून नियमांतर्गत मिळालेल्या धनापासून चालविला होता, असे दिसते.\nअहिल्यादेवींनी जनतेच्या/रयतेच्या काळजीपोटी अनेक गोष्टी केल्या. त्यांनी अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्यापाशीच ठेवण्यात मदत केली. ���हिल्यादेवींच्या राज्यात कोणीही विधवा मुलाला दत्तक घेऊ शकत असे. एकदा त्यांच्या एका मंत्र्याने लाच घेतल्याशिवाय दत्तक घेण्याच्या मंजुरीस नकार दिला, तेव्हा अहिल्यादेवींनी दत्तक विधानाचा कार्यक्रम स्वतः प्रायोजित करून, रीतसर कपडे व दागिन्यांचा आहेर दिला. अहिल्यादेवी होळकरांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून, सन १९९६ मध्ये, इंदुरातील नागरिकांनी अहिल्यादेवींच्या नावाने एक पुरस्कार सुरू केला. तो, दरवर्षी, जनसेवेचे विशेष काम करणाऱ्यास दिला जातो. भारताच्या प्रधानमंत्र्यांनी पहिल्या वर्षी तो पुरस्कार नानाजी देशमुखांना दिला.\nत्यांच्या स्मरणार्थ, इंदूर विद्यापीठास अहिल्यादेवी होळकर असे नाव दिलेले आहे.\nभिल्ल व गोंड या राज्याच्या सीमेवर असलेल्या जमातींमधील वाद अहिल्यादेवींनी सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्या लोकांना पहाडातील निरुपयोगी जमीन दिली आणि त्यांना, त्या क्षेत्रातून जाणाऱ्या सामानावर थोडा ‘कर’ घेण्याचा अधिकार दिला. याही बाबतीत, (आंग्ल लेखक) ‘माल्कम’ यांच्यानुसार, अहिल्यादेवींनी ‘त्यांच्या सवयींवर लक्ष ठेवले’.\nमहेश्वर येथील अहिल्यादेवींची राजधानी ही जणू काव्य, संगीत, कला व उद्योग यांची संस्थाच होती. महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी कवी मोरोपंत व शाहीर अनंतफंदी यांना व संस्कृत विद्वान खुशालीराम यांना अहिल्यादेवींनी आश्रय दिला. कारागीर, मूर्तिकार व कलाकारांना त्यांच्या राजधानीत सन्मान व वेतन मिळत असे. त्यांनी महेश्वर शहरात एक कपड्याची गिरणीपण सुरू केली.\nएकोणीसाव्या व विसाव्या शतकातील, भारतीय, इंग्रजी व अमेरिकन इतिहासकार हे मान्य करतात, अहिल्यादेवी होळकरांस माळवा व महाराष्ट्रात, त्या काळी व आताही, संतांचा सन्मान दिला जातो. इतिहासाच्या कोणाही अभ्यासकास ते मत खोडून काढण्याजोगे आजवर काहीही सापडलेले नाही. या पाच महान गुणांशिवाय अहिल्यादेवी यांच्याजवळ असंख्य गुण होते. त्यामुळे त्यांचं जीवन तत्वज्ञानी राणी म्हणून ख्यातकीर्त झालं. पण ढोबळमानाने पाच महान गुण या लेखात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्या गुणांचा आजही अभ्यास होत आहे. कोणत्याही काळात राज्यकर्त्यांना या गुणांपासून प्रेरणा मिळेल अशी मला खात्री वाटते.\nअहिल्यादेवी यांच्या लोकोत्तर प्रेरणांचा जागर करत त्यांना अभिवादन, वंदन करण्यासाठी ३१ मे ���ोजी जयंती महोत्सव समिती सालाबादप्रमाणे लोकोत्सव साजरा करणार आहे. या लोकोत्सवात आपण सर्वजणांनी सहभागी व्हावे असे मी आवाहन करतो.\nलोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे पवारांच्या भेटीला\nडॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी कठोर कारवाई करा\nमोदी पुन्हा सत्तेत आल्याचा दाऊद इब्रहिमने घेतला धसका\nमिलिंद देवरा यांनी बोलावलेल्या बैठकीला अनेक दिग्गजांनी मारली दांडी; काँग्रेसमध्ये मतभेद\nनाशिकमधील छगन भुजबळ यांचे वर्चस्व धोक्यात\n– प्रा. राम शिंदे\nजलसंधारण आणि इतर मागासवर्ग कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद,…\nहे भाजप खासदार म्हणाले काँग्रेस सोडली तेव्हा…\nस्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना खुशखबर गृह,…\nकाँग्रेसच्या आमदारचा राजीनामा; बुधवारी करणार…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AD%E0%A5%A8%E0%A5%A8", "date_download": "2019-08-20T22:59:33Z", "digest": "sha1:CZ6CN35Y7XSBTHAW7W4F53TVW2QXVCJA", "length": 3594, "nlines": 58, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ७२२ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nइ.स. ७२२ला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख इ.स. ७२२ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nजानेवारी ३ ‎ (← दुवे | संपादन)\nई.स. ७२२ (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.चे ७२० चे दशक ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ७१९ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ७२० ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ७२१ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ७२४ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ७२३ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ७२५ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/politician/ncp-28/", "date_download": "2019-08-20T23:51:46Z", "digest": "sha1:RNZSSTSZCA23X6L26TEAOWX5FMCJMOHV", "length": 8254, "nlines": 57, "source_domain": "mymarathi.net", "title": "ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्या -म्हणजे खरी ताकद कळेल ..जयंत पाटील - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Politician ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्या -म्हणजे खरी ताकद कळेल ..जयंत पाटील\nईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्या -म्हणजे खरी ताकद कळेल ..जयंत पाटील\nपुणे : ‘आगामी विधानसभेची निवडणूक ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर घेऊन दाखवा; मग खरी ताकद कोणाच्या पाठीमागे हे महाराष्ट्र ठरवेल’ अशा थेट शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले. विधानसभा निवडणुकीत युतीच्या २२० जागा निवडून येतील, असा दावा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी मतपत्रिकांवर निवडणूक घेऊन पहावे सरकार येते की नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. ‘निवडणूक मतपत्रिकांवर घेण्याची मागणी भाजप वगळता सर्वच राजकीय पक्ष करत आहेत. शिवसेनेच्या मनातही तेच आहे, फक्त दबाव असल्याने ते बोलत नाहीत,’ असा टोला लगावून पाटील म्हणाले, ‘इलेक्ट्रॉनिक मतयंत्रांमध्ये (ईव्हीएम) फेरफार करता येतात. त्यामुळे जर्मनीनेही ईव्हीएमवर बंदी घातली आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष मतपत्रिकांवर निवडणुकीची मागणी करत आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी याबाबत खुलेपणाने निर्णय घ्यावा.’\nस्पर्धा परीक्षा देताना हवा आत्मविश्वास , कष्ट करण्याची सवय, प्रामाणिकपणा आणि संयम – मच्छिंद्र गळवे\nगोळवलकर प्रशालेत निवडणुकीचा अनुभव\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nमी विधानसभा लढविणार – भाजपच्या नवनिर्वाचित अध्यक्षा आ.माधुरी मिसाळांचा निर्धार (व्हिडीओ)\nनाना पाटेकर यांनी कशासाठी घेतली अमित शहा यांची भेट\nभाजपच्या पुणे शहर अध्यक्षपदी आ.माधुरी मिसाळ; योगेश गोगावले आता प्रदेश उपाध्यक्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-eyes-only-tankers-maharashtra-19587?tid=124", "date_download": "2019-08-20T23:36:50Z", "digest": "sha1:AANNFUAEUUKTZ26F2B4ANSA2KZHSNC6A", "length": 26516, "nlines": 162, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, eyes on only tankers, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगावाेगावी पाण्याच्या टॅंकरकडं नजरा\nगावाेगावी पाण्याच्या टॅंकर���डं नजरा\nबुधवार, 22 मे 2019\nलोक आतापर्यंत १९७२ चा दुष्काळ म्हणत होते. आता त्यापेक्षाही गंभीर परिस्थिती आहे. जनावरांसाठी छावण्या झाल्या. मात्र, शेळ्या-मेंढ्याचा विचार केला नाही. एकीकडे शेळी पालनासाठी मदत केली जात असताना दुष्काळात मात्र शेळी-मेंढीपालकांना वाऱ्यावर सोडले.\n- कानीनाथ अनभुले, घुमरी, ता. कर्जत\nनगरः तलाव, धरणं कोरडी पडली. कधीच आटल्या नाहीत, अशा विहिरींनी तळ गाठला. टॅंकर भरायलाही पाणी नाही, काही कोसाहून पाणी आणतात. आठ दिवसाला एकदा टॅंकरच्या खेपाचा नंबर येतो. लोक पाण्याच्या टॅंकरसाठी वाटंकडंच नजर लावून बसलेले असतात. एका कुटुंबाला आठ दिवसाला सातशे लिटर पाणी मिळते. शेवगावच्या शेवटच्या टोकाला असलेल्या आधोडी, राणेगाव असो नाही तर पाथर्डीच्या करोडी, मोहटा, टाकळी, पिंपळगाव, चिंचपुरचा परिसर असो सगळीकडे सारखेच चित्र आहे. या भागातील लोक बोलते होताना दुष्काळाची दाहकता सांगत होते.\nनगर जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या माहितीनुसार, अकरा तालुक्‍यांत गंभीर दुष्काळ आहे. मात्र, ज्या तालुक्‍यात दुष्काळ जाहीर झालेला नाही. त्या भागातही दुष्काळाची दाहकता गंभीर आहे. नगर शहराला लागून असलेला भिंगारचा परिसर सोडला की, दुष्काळाची तीव्रता जाणवायला सुरवात होते.\nशेवगाव, पाथर्डीच्या दिशेने जाताना नगर तालुक्‍यातील बाराबाभळी, कागदोपत्री बीड जिल्ह्यामध्ये असलेली मराठवाडी, पाथर्डी तालुक्‍यातील करंजी, देवराई, तीसगाव, कासार पिंपळगाव, पुढे शेवगावमधील आमरापूर, शेवगाव, राक्षी, चापडगाव, बोधेगाव शिवार. सुमारे शंभर किलोमीटरचा परिसर. एखाद्या ठिकाणी गुंठा-दोन गुंठे हिरवं सोडलं तर सताड, मोकळी रानं. जागोजागी करपलेल्या डाळिंब, संत्रा, मोसंबीच्या बागा नजरेस पडतात. शेवगावांहून बोधेगावाला जाताना रस्त्याच्या बाजूने असलेल्या पाणी योजनेचे व्‍हाॅल्व्‍हमधून गळणारे पाणीच वन्य जीवांसह अनेक वाटसरूंचा आधार बनलेले.\nबोधेगावापासून दक्षिणेला डोंगरात आधोडी, शोभानगर, राणेगाव, शिंगोरी, दिवटे ही गाव. या गावांना टॅंकरने पाणी. सात- आठ दिवसाला एकदा टॅंकर येतो. लोक टाक्‍या भरून ठेवतात. तेच पाणी पिण्यासाठी, घरी असलेल्या जनावरांसाठी वापरतात. पाथर्डी शहरापासून पूर्वेला असलेल्या मोहटा, करोडी, टाकळी, पिंपळगाव, चिंचपूर भागांतही परिस्थिीतीही यापेक्षा वेगळी नाही. जनावरे छावणीला ���ेल्यामुळे बहुतांश गावांत दावणी ओस दिसत होत्या. शेकटे, गोळेगाव रस्त्यावर कोसोदूर पाहिल्यावर फक्त रखरखणारे शेतंच दिसत होती. विशेष म्हणजे हा भाग जायकवाडी धरणापासून काही किलोमीटर आंतरावर आहे. या भागात अशी परिस्थिती पहिल्यांदाच झाली असल्याचे दत्तात्रय घोरतळे यांनी सांगितले.\nभंडारदरा, मुळा, निळवंडे आणि नाशिक जिल्ह्यांमधील काही धरणांचे लाभार्थी असलेल्या उत्तरेतील तालुक्‍यातही यंदा गंभीर दुष्काळाचे चटके सोसावे लागत आहेत. श्रीरामपूर, नेवासा, संगमनेर तालुक्‍यांच्या पठार भागासह सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या अकोल्यातही यंदा स्थिती गंभीर आहे. पठार भागात दरवर्षी मोठ्याप्रमाणात शेळ्या मेंढ्यांचे कळप पाळणारे मेंढपाळ आहेत. दिवसभर चारा पाण्याच्या शोधार्थ फिरणारी मेंढपाळ कुटुंबे सध्याच्या दुष्काळाच्या चटक्‍यांनी त्रस्त झाली आहेत. हिरवा चारा औषधालाही सापडत नसल्याने, वाळलेल्या गवत काडीच्या शोधार्थ रानमाळ तुडविणारी जनावरे सर्वत्र दिसतात. पावसानंतर चाऱ्याच्या मोबदल्यात शेतात शेळ्या मेंढ्यांचा मुक्काम असल्याने, शेताला उत्तम प्रतीचे नैसर्गिक खत मिळते. या वेळी मात्र चाराच नसल्याने, दिशाहिन भटकंती सुरू आहे.\nनगर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच दुष्काळी भागातील जनावरे जगविण्यासाठी छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत सात तालुक्‍यांत ५१० छावण्या मंजूर झालेल्या आहेत. त्यातील ५०१ प्रत्यक्षात छावण्या सुरू असून, त्यात ३ लाख २० हजार जनावरे आहेत. बोधेगाव (ता. शेवगाव) पासून साधारण आठ-दहा किलमीटरवर शोभानगर गावाजवळील जनावरांच्या छावणीला कडक्‍याच्या उन्हात भेट दिली. जनावरांना चारा-पाणी करून निवांत गप्पात रंगलेले शिवाजी भोटभरे, सुनील कणसे, अशोक विष्णू जावळे, एकनाथ पोटभरे यांच्यासह काही शेतकरी भेटले. चारा, पाणी, खुराक भेटते का असे विचारल्यावर शेतकरी एका वाक्‍यात बोलले, ‘‘वाटपात कमी जास्त होत असतं; पण साहेब इथंच नाही, साऱ्या जिल्ह्यात, दुष्काळी भागांत छावण्या सुरू झाल्या म्हणून तर जित्राबं जगली, नाही तर मातीमोल दरातही कोणी घेतली नसती. छावण्यांनी खरा आधार दिला. गावांत आठ दिवसाला टॅंकर येतो, पण छावणीत रोज पाणी मिळतं. छावणी सुरू झाल्यापासून आमचा मुक्काम इथं आहे.''\n‘‘गेल्यावर्षी रब्बी नाही, खरीपही नाही. शेतं राहिली नावाला. रुपयाचाच फाय��ा झाला नाही. आता पावसाळा तोंडावर आलाय, दरवर्षी साधारण एप्रिलमध्येच नांगरट, मोघडणी, पाळी घालायची लगबग सुरू असते. यंदा मात्र दुष्काळी भागात अजूनही शेती मशागती होताना दिसत नाही. केवळ आर्थिक स्थिती खालावल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेती मशागती केल्या नसल्याचे शेवगाव, पाथर्डी भागांत दिसून आले. पीकविमा भरला मात्र अजून पीकविमा मिळालेला नाही. दुष्काळी मदतही पुरेशी मिळालेली नाही. शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावरच सोडलं,’’ भावना पाथर्डीच्या नवनाथ आव्हाड, भालगावच्या हरितात्या खेडकर यांनी व्यक्त केली.\nशेवगाव, पाथर्डी, कर्जत, जामखेड, पारनेर भागांतील बाजारपेठा शेतीवर अवलंबून आहेत. यंदा दुष्काळामुळे डिसेंबर- जानेवारीपासूनच बाजारपेठांवर परिणाम झालेला दिसत आहेत. बहुतांश व्यवहार कमी झाले असून लग्नसराईचा काळ असूनही शेवगावच्या बाजारपेठेत फारशी गर्दी नव्हती. पाथर्डी, कर्जत, जामखेड, पारनेरच्या बाजारपेठातही फारशी अवस्था वेगळी नाही. नगर शहरातही दुष्काळाचे परिणाम जाणवत आहेत. \"लोकांजवळ पैसेच नाहीत तर खर्च कशाचा करणार असा प्रश्‍न निवडूंगे (ता. पाथर्डी) येथील सत्यवान बर्डे यांनी उपस्थित केला.\nउन्हाळी सुटीतही गावी नाही\nकर्जत, पारनेर, जामखेड, पाथर्डी, शेवगाव भागांत तसा सातत्याने दुष्काळ पडतोय. त्यामुळे या भागातील तरुण पोरं आता पुण्या, मुंबईला रोजगार शोधू लागले. अनेक कुटुंबे शहरात स्थायीक झाले आहेत. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुटीत लेकरांबाळासह कुटुंबे गावी येतात. यंदा मात्र गावांत पाणी नाही, दुष्काळ आणि उन्हाचा जोराचा कडाका असल्याने गावची शहरात गेलेली माणसं गावात आलीच नाहीत. दुष्काळाने या वर्षी जनावरे छावणीत गेली. घरातील एक माणूस कायमस्वरूपी तेथे असतो. पाणी नसल्याने लेक, सून, जावई आणि नातवंडेही या वर्षी सुटीत गावी आले नाहीत. जिवाची माणसे भेटत नाही, याचे दुःख वाटते असे केळवंडी (ता. पाथर्डी) येथील साखरबाई आठरे यांनी सांगितले. गावाकडे सुटीत येण्याचा बेत असतोच. पिण्याचे पाणी नाही. उन्हाच्या झळाही जास्तच आहेत. त्यामुळे गावाकडे यावे की नाही, अशी द्विधा मनःस्थिती आहे. गावाकडच्या माणसाच्या प्रेमाने मन ओढ घेतेच; मात्र दुष्काळाने व उकाड्याने गावी येता येत नाही, ही सल मनात आहे असे प्रा. उमाशंकर देवढे म्हणाले.\nदुष्काळामुळे शेतकरी त्रस्त आहेत. शेतीत काहीच नाही, अनेक वर्षांपासून जपलेल्या बागा वाया जात आहेत. सरकारने मात्र गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. पैसे खर्चून बाग जगवली. आता जरा अवघड बाब झालीय.\n- भुजंग बोडखे, शेतकरी, शिंगोरी, ता. शेवगाव,\nदुष्काळ नगर धरण पाणी प्रशासन पूर डाळिंब मोसंबी नाशिक संगमनेर ऊस पाऊस खत शेती रोजगार\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९...उस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम...\nखानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा...कडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र...\nनाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...\nनांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....\nपुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...\nकुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...\nरासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीत...\nमुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...\nअकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...\nकऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा : महापुरामुळे...\nगडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...\nशेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...\nवारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...\nजालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...\nदर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...\nअवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...\nमहिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-story-marathi-forwaed-market-agriculture-commodities-16839?tid=121", "date_download": "2019-08-20T23:45:16Z", "digest": "sha1:DX72STAI423VVTO4GWMN5NM3OU23SSOI", "length": 22546, "nlines": 163, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story in marathi, Forwaed market for agriculture commodities | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकापूस, हळद, हरभऱ्याच्या भावात वाढ\nकापूस, हळद, हरभऱ्याच्या भावात वाढ\nशुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने मका, सोयाबीन व हरभरा यांचे भाव वाढले. इतर शेतमालाचे भाव घसरले. हळदीतील व गव्हातील घट नवीन पिकाच्या आवकेच्या अपेक्षेने झालेली आहे. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत कापूस, हळद, गवार बी आणि हरभरा यांचे भाव वाढतील.\nया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने मका, सोयाबीन व हरभरा यांचे भाव वाढले. इतर शेतमालाचे भाव घसरले. हळदीतील व गव्हातील घट नवीन पिकाच्या आवकेच्या अपेक्षेने झालेली आहे. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत कापूस, हळद, गवार बी आणि हरभरा यांचे भाव वाढतील.\nचालू वर्षी भारतातील सोयाबीन पेंडीच्या निर्यात मागणीत वाढ झाली आहे. इराण मध्येही मागणी वाढत आहे. सोयाबीन असोसिएशनने या वर्षी सोयाबीनचे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा ३८ टक्क्याने अधिक असेल असा अंदाज केला आहे. हरभ-याचा व्यापा-यांकढील साठा कमी होत आहे. हरभ-याची निर्यात व स्थानिक मागणी वाढती आहे. मात्र शासनाचा साठा भाव वाढीवर नियंत्रण करेल. पशु-खाद्याची मागणी वाढती आहे. गेल्या सप्ताहातील एनसीडीएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.\nरबी मक्याच्या (मार्च २०१९) किमती १८ जानेवारीनंतर वाढत होत्या. (रु. १,३०० ते रु. १,४६२) या सप्ताहात त्या ३ टक्क्याने वाढून रु. १,५५० वर आल्या आहेत. स्पॉट किमती (सांगली) रु. २,०५८ वर आल्या आहेत. हमी भाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता). बाजारातील स्पॉट किमती सध्या हमी भावापेक्षा अधिक आहेत. मागणी चांगली आहे. रबी आवकेमुळे किमती उतरतील; पण त्या हमी भावाच्या आसपास राहतील.\nसाखरेच्या (मार्च २०१९) किमती जानेवारी मध्ये घसरत होत्या (रु. ३,०६९ ते रु. ३,०१९). सध्या रु. ३,०२९ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,१८० वर आलेल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. साखरेत फारसे व्यवहार होत नाहीत.\nसोयाबीन फ्युचर्स (मार्च २०१९) किमती जानेवारी महिन्यात वाढत होत्या (रु. ३,२५६ ते रु. ३,८७०). या सप्ताहात त्या १.३ टक्क्यांनी वाढून रु. ३,७९६ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,८५९ वर आल्या आहेत. हमी भाव रु. ३,३९९ आहे. (गेल्या वर्षी तो रु. ३,०५० होता). १९ फेब्रुवारी रोजी एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर डिलिवरीसाठी अनुक्रमे रु. ३,८४०, ३,८८१, ३,९२२, ३,९६३, ४,००४ व ४,०४५ भाव होते.\nहळदीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१९) किमती जानेवारी महिन्यात घसरत होत्या (रु. ६,७५८ ते रु. ६,३९८). या महिन्यातसुद्धा घसरण होत आहे. या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने किमती १.३ टक्क्यांनी घसरून रु. ६,२४८ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,४३४ वर आल्या आहेत. जुलै २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने १.९ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ६,५५४). स्थानिक व निर्यात मागणी वाढू लागली आहे; पण आता आवकसुद्धा वाढत आहे. या वर्षी उत्पादन वाढलेले असेल. त्याचा परिणाम किमती कमी होण्यावर होत आहे.\nगव्हाच्या (मार्च २०१९) किमती गेल्या सप्ताहात ७.२ टक्क्यांनी घसरून रु. १,९६० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा ०.८ टक्क्यांनी घसरून रु. १,९४५ वर आल्या आहेत. एप्रिल २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा १२.२ टक्क्यांनी कमी आ���ेत (रु. १,८३४). रबी पिकाच्या अपेक्षेने पुढील काही दिवस मर्यादित घसरण अपेक्षित आहे. नवीन हमी भाव रु. १,८४० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,७३५ होता). एप्रिल-मे मध्ये बाजार भाव हमी भावापेक्षा जवळ असतील.\nगवार बीच्या फ्युचर्स (मार्च २०१९) किमती जानेवारी महिन्यात रु. ४,२४१ व रु. ४,४६३ या दरम्यान चढ-उतार अनुभवत होत्या. गेल्या सप्ताहात त्या १.५ टक्क्यांनी घसरून रु. ४,२३१ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.२ टक्क्यांनी घसरून रु. ४,२२२ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,२६७ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा एप्रिल २०१९ मधील फ्युचर्स किमती १.४ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,३२८). खनिज तेलाच्या आंतर-राष्ट्रीय किमतींवर पुढील घट किंवा वाढ अवलंबून आहे.\nहरभ-याच्या फ्युचर्स (मार्च २०१९) किमती जानेवारी महिन्यात घसरत होत्या. (रु. ४,४७६ ते रु. ४,२१०). गेल्या सप्ताहाच्या तुलनेने या सप्ताहात त्या १.५ टक्क्याने वाढून रु. ४,२७४ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,१६० वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा जून २०१९ मधील फ्युचर्स किमती ५.९ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,४०४). शासनाने आता गेल्या हंगामातील खरेदी केलेली कडधान्ये बाजारात कमी किमतींत विक्री करण्याचा निर्णय केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नवीन हमी भाव रु. ४,६२० आहे. (गेल्या वर्षी तो रु. ४,४०० होता). मागणी वाढती आहे. रबीची आवक सुरू झाल्यावर बाजार भाव हमी भावाच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.\nएमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (मार्च २०१९) किमती जानेवारी महिन्यात घसरत होत्या. (रु. २१,५८० ते रु. २१,१४०). या सप्ताहात त्या ०.७ टक्क्यांनी घसरून रु. २०,३९० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २०,२६० वर आल्या आहेत. मे २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. २३,००० वर आल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कापसाखाली लागवड कमी आहे. गुजरात मधील कमी पावसाचा उत्पादनावर परिणाम होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. निर्यात मागणी अजूनही अनिश्चित आहे. यामुळे सध्याची घसरण होत आहे. मात्र निर्यात मागणी वाढली तर हि घसरण थांबू शकेल. (सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किमत प्रती १७० किलोची गाठी).\nसोयाबीन हळद कापूस साखर गहू\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम अ��ल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nमका, गहू, हरभऱ्याच्या किमतीत वाढीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...\nकागलचा शाहू कारखाना देशात सर्वोत्कृष्टनवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या...\nपोल्ट्रीला धान्य पुरवठ्यासाठी...पुणे : विविध कारणांमुळे तोट्यात चाललेल्या लेअर...\nस्फुरद, पालाशयुक्त खतांसाठी अनुदान दर...नवी दिल्ली : स्फुरद व पालाशयुक्त रासायनिक...\nऊस बियाणे विक्रीसह भाडे तत्त्वावरील...उसाच्या बियाणे प्लॉटच्या माध्यमातून एकरी तीस ते...\nउत्तर प्रदेशात ५१४ कोटींचा ‘पेप्सिको’चा...नवी दिल्ली : अन्न आणि शीतपेय उत्पादनात मोठी...\nमका, गहू, हरभऱ्याच्या किमतीचा वाढीचा कलपुढील महिन्यात रब्बी मका, गहू आणि हरभरा यांचे भाव...\nओढकामाच्या बैलांवर येतेय गदा ट्रॅक्टरच्या वाढत्या प्रमाणामुळे ओढकामाच्या...\nशेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...\nबांधावरचा शेवगा देतो भरघोस उत्पन्न पुणे जिल्ह्यातील केळवडे (ता. भोर) येथील...\nमका, हळद, गव्हाच्या किमतीत वाढमक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...\nबाजारात हळदीचे दर दबावातसांगली ः देशात हळद उत्पादनाला पोषक वातावरण...\nवायदे बाजार : मका, गहू, हळदीच्या...सध्या बाजारपेठेत मक्याची मागणी वाढत आहे. या...\nसेंद्रिय घटकांच्या वापरातून शेती आणली...पिकांचा वाढता उत्पादन खर्च, जमिनीची सुपीकता या...\nकापूस, मका, सोयाबीनच्या भावात वाढरब्बी पिकांचे भाव आवकेमुळे कमी झाले आहेत....\nघरपोच चारा विक्रीतून मिळविले...नागपूरपासून ६५ कि.मी. वरील अरोली (ता. मौदा) हे...\nसुधारित बहुपीक पद्धतीतून उत्पन्नामध्ये...चिदगिरी (जि. नांदेड) येथील कैलास गिरी यांनी...\nसरकीने मोडला दराचा उच्चांकजळगाव ः कापसासह सरकीच्या दरानी नवा उच्चांक गाठला...\nमका, हळद, गव्हाच्या किमतीत तेजीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्याच्या...\nमका, हळद, हरभऱ्याच्या किमतीत वाढअमेरिकेने चीनकडून होणाऱ्या आयातीवर वाढविलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa-mumbai/ex-deputy-governor-subir-gokarn-passes-away-203772", "date_download": "2019-08-20T22:52:19Z", "digest": "sha1:ZAH4DCOMK5FTLX4D73PZJWNHY5NJT3WZ", "length": 15147, "nlines": 215, "source_domain": "www.esakal.com", "title": "ex deputy governor subir gokarn passes away माजी डेप्युटी गव्हर्नर सुबीर गोकर्ण यांचे निधन | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nमाजी डेप्युटी गव्हर्नर सुबीर गोकर्ण यांचे निधन\nगुरुवार, 1 ऑगस्ट 2019\nअमेरिकेत कर्करोगावर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली\nमुंबईः प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि रिझर्व्ह बॅंकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर सुबीर गोकर्ण यांचे मंगळवारी (ता. 30) दीर्घ आजाराने निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. अमेरिकेत कर्करोगावर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यापश्‍चात पत्नी ज्योत्स्ना बापट आणि मुलगी कनक असा परिवार आहे. 2015 पासून ते आंतरराष्ट्रीय नाणेनिधीवर कार्यकारी संचालक म्हणून भारताचे प्रतिनिधीत्व करत होते. गोकर्ण यांच्या निधनावर अर्थ मंत्रालयाकडून तीव्र शोक व्यक्त करण्यात आला आहे.\nतीन दशकांहून अधिक काळ विविध संस्थांमध्ये अर्थतज्ज्ञाची भूमिका बजावणारे गोकर्ण यांनी अभ्यासू आणि संशोधन वृत्तीतून वेगळी ओळख निर्माण केली होती. गोकर्ण 24 नोव्हेंबर 2009 ते 31 डिसेंबर 2012 या कालावधीत डेप्युटी गव्हर्नर होते. या काळात त्यांनी पतधोरण, भांडवली बाजार, विमा आदी क्षेत्रात संशोधन केले. सूक्ष्म आर्थिक घडामोडींबाबत त्यांचा दांडगा अभ्यास होता. रिझर्व्ह बॅंकेचे सर्वात तरुण डेप्युटी गव्हर्नर म्हणून त्यांना मान मिळाला होता. रिझर्व्ह बॅंकेनंतर त्यांनी 2015 मध्ये केंद्र सरकारच्या शिफारशीनंतर आंतररराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) मध्ये कार्यकारी संचालक म्हणून भारत, बांगलादेश, श्रीलंका आणि भूतान या देशांचे प्रतिनिधीत्व केले. याशिवाय ब्रुकिंग इन्स्टिट्युशन इंडिया सेंटर येथे संचालक (संशोधन), स्टॅंडर्ड अँड पुअर्स या संस्थेत मुख्य अर्थतज्ज्ञ आणि क्रिसिलमध्ये कार्यकारी संच���लक व मुख्य अर्थतज्ज्ञ अशी गोकर्ण यांची कारकीर्द राहिली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये भारताचे कुशलपणे प्रतिनिधीत्व करणाऱ्या अर्थतज्ज्ञाला देश मुकला अशा शब्दात अर्थ मंत्रालयाने गोकर्ण यांना आदरांजली वाहिली.\nसुबीर गोकर्ण यांच्या निधनाने तीव्र दु:ख झाले आहे. नाणेनिधीच्या वतीने आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत.\n- डेव्हिड लिप्टन, प्रभारी व्यवस्थापकीय संचालक, \"आयएमएफ'\nगोकर्ण यांच्यासारखा एका हुशार आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचा अर्थतज्ज्ञ, सहकारी गमावल्याचे प्रचंड दु:ख आहे.\n- शमिका रवी, सदस्य, पंतप्रधानांची आर्थिक सल्लागार समिती\nनाव : सुबीर विठ्ठल गोकर्ण\nजन्म : 3 ऑक्‍टोबर 1959, मुंबई\nशिक्षण : सेंट झेविअर महाविद्यालय, मुंबई.\nअर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍स\nअर्थशास्त्रात डॉक्‍टरेट, केज वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटी, अमेरिका\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनको असलेल्या गर्भधारणेसाठी मोफत अंतरा इंजेक्‍शन\nजालना- कुटुंब नियोजनासाठी महिलांना शस्त्रक्रियेबरोबरच दुसरा सोपा आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध झाला आहे. शस्त्रक्रिया न करता नको असलेल्या...\nदूरदर्शनच्या प्रसिद्ध अँकर नीलम शर्मा यांचे निधन\nनवी दिल्ली : दूरदर्शन वाहिनीवरील प्रसिद्ध निवेदिका (अँकर) नीलम शर्मा यांचे आज (शनिवार) निधन झाले. या बाबतचे वृत्त डीडी न्यूजच्या ट्विटर...\n61 वर्षांच्या वृद्धावर बोन मॅरो प्रत्यारोपण\nनागपूर ः वय वर्षे 61. नाव रमेश...2017 मध्ये रक्ताचा कर्करोग (मल्टिपल मायलोमा) असल्याचे निदान झाले. दोन वर्षे त्याच्यावरचे उपचारही पूर्ण झाले. पण हा...\nपहाटपावलं : ध्येयपूर्तीची ऊर्जा\nव्यवसायानं बालरोगतज्ज्ञ असल्यानं गेल्या ५५ वर्षांत विविध वयोगटांतील मुलांशी संपर्क आला. आजारी नसलेल्या बालकांशी गप्पा मारताना ‘कुठल्या वर्गात आहेस\nवक्तृत्वाचा आदर्श (राम नाईक)\nसुषमा स्वराज यांचं सगळं वक्तृत्व पाहिलं, तर आत्तापर्यंत भारतीय राजकारणातल्या जितक्या महिला नेत्या झाल्या, त्यांच्यामध्ये वक्तृत्वात सर्वांत प्रभावी...\nAshes 2019 : 'या' कारणामुळे दोन्ही संघ घालणार लाल जर्सी\nलंडन : ऍशेसमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात लॉर्ड्स स्टेडियमवर लाल चादर पसरलेली दिसेल. दुसऱ्या कसोटी सामन्यात दोन्ही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/we-need-psychotherapy-scared-doctor-queens-outside-psychotherapy-department/", "date_download": "2019-08-21T00:27:22Z", "digest": "sha1:NPAXOZWC7XU7KQ6OPETLPILY7JD7BONF", "length": 33559, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "We Need Psychotherapy! The Scared Doctor Queens Outside The Psychotherapy Department | आम्हालाच मानसोपचारांची गरज! घाबरलेल्या डॉक्टरांनी लावल्या मानसोपचार विभागाबाहेर रांगा | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबा��ी\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\n घाबरलेल्या डॉक्टरांनी लावल्या मानसोपचार विभागाबाहेर रांगा\n घाबरलेल्या डॉक्टरांनी लावल्या मानसोपचार विभागाबाहेर रांगा | Lokmat.com\n घाबरलेल्या डॉक्टरांनी लावल्या मानसोपचार विभागाबाहेर रांगा\nसायन रुग्णालयात बुधवारी मानसोपचार विभागात वेगळेच चित्र दिसून आले. या रुग्णालयातील मानसोपचार विभागाबाहेर चक्क डॉक्टरांनीच लांबच लांब रांगा लावल्या होत्या.\n घाबरलेल्या डॉक्टरांनी लावल्या मानसोपचार विभागाबाहेर रांगा\nमुंबई : सायन रुग्णालयात बुधवारी मानसोपचार विभागात वेगळेच चित्र दिसून आले. या रुग्णालयातील मानसोपचार विभागाबाहेर चक्क डॉक्टरांनीच लांबच लांब रांगा लावल्या होत्या. रुग्णालयातील स्थितीला कारणही तसेच होते. सायन रुग्णालयात सोमवारी संतप्त रुग्णाच्या नातेवाइकांनी डॉक्टरला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यामुळे घाबरलेल्या निवासी डॉक्टरांनी चक्क समुपदेशनासाठी मानसोपचार विभागाबाहेर गर्दी केलेली दिसून आली. आता आम्हालाच मानसोपचारांची नितांत गरज असल्याचे निवासी डॉक्टरांचे म्हणणे आहे.\nसोमवारी सायंकाळी उशिरा वॉर्डमध्ये डॉक्टर हजर नसल्याने रुग्णाचा मृत्यू ओढावला, असा आरोप करत औषध विभागाच्या बाहेर रुग्णांच्या नातेवाइकांनी डॉक्टरांना घेरले. जमावाने एकत्रित डॉक्टरला घेरल्याने सुरक्षारक्षकही काही करू शकले नाहीत. मात्र, या प्रसंगामुळे निवासी डॉक्टर घाबरले आहेत. सोमवारी घडलेल्या घटनेविषयी सायन रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरने सांगितले की, औषध विभागातील डॉक्टरला १२ आॅगस्ट रोजी जवळपास २५ लोकांच्या जमावाने घेरले. सुदैवाने डॉक्टर सुरक्षित आहेत. मात्र, नातेवाइकांच्या रोषाला वारंवार सामोरे जावे लागत आहे. यामुळे निवासी डॉक्टर सुरक्षित आहे की नाही असा सवाल सायन रुग्णालयातील मार्डचे प्रतिनिधी प्रशांत चौधरी यांनी उपस्थित केला आहे.\nनिवासी डॉक्टर वैयक्तिक पातळीवर एफआयआर दाखल करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे येथील निवासी डॉक्टरांनी रुग्ण व नातेवाइकांच्या भीतिपोटी समुपदेशन घेण्याचे ठरविले आहे. प्रशासनाने चर्चा सुरू असताना, निवासी डॉक्टरांनी बुधवारी मानसोपचार विभाग २१ नंबर वॉर्डमध्ये तपासणीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र होते. मनात हल्ल्यांविषयी भीतीने घर केल्याने सातत्याने ताण येतोय, अशी व्यथा निवासी डॉक्टरांनी व्यक्त केली.\nसुरक्षा पुरविण्यासाठी रुग्णालय प्रशासन कटिबद्ध\nनिवासी डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे या प्रकरणाच्या चौकशीसाठी सायन पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविला आहे. याखेरीज, रुग्णालय प्रशासनाने निवासी डॉक्टरांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासनही दिले आहे. त्याचप्रमाणे, भविष्यात निवासी डॉक्टरांच्या तक्रारींचे वेळच्या वेळी निवारण करण्यात यावे, यासाठी दहा जणांच्या समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात पाच निवासी डॉक्टर आणि पाच सहयोगी प्राध्यापकांचा समावेश आहे. त्यामुळे निवासी डॉक्टरांना सुरक्षा पुरविण्यासाठी रुग्णालय प्रशासन कटिबद्ध आहे. - डॉ. मोहन जोशी, अधिष्ठाता, सायन रुग्णालय.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमोठ्या पायाभूत सुविधांसाठी १६०० वृक्षांवर कु-हाड\n'गणेशाचे कुटुंब साकारण्याचे वडिलांचे स्वप्न पूर्ण केले\n‘जितो’ने पूरग्रस्तांना केली अडीच कोटींची मदत\nकेजमध्ये दुर्बिणीद्वारे गर्भाशय काढण्याची यशस्वी शस्त्रक्रिया\nबीड येथे आज मोफत नेत्र तपासणी, चष्मा वाटप शिबीर\nपुणे-मुंबई रेल्वे बारा दिवसांनी ‘रुळावर’\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nपक्षाच्या ‘यू-टर्न’मुळे मनसैनिक संभ्रमात; ईडीच्या कार्यालयाकडे फिरकू नका - राज ठाकरे\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/pune/fire-broke-out-chemical-company-kurkumbh/", "date_download": "2019-08-21T00:32:27Z", "digest": "sha1:EYV44WIUILUVAHRZHXM6XFV4PZ4K5Y7E", "length": 29363, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Fire Broke Out At A Chemical Company In Kurkumbh | कुरकुंभ येथील रासायनिक कंपनीला भीषण आग | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच ���िर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्ह���, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍���पसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nकुरकुंभ येथील रासायनिक कंपनीला भीषण आग\nकुरकुंभ येथील रासायनिक कंपनीला भीषण आग\nकुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील अल्कली अमाईन्स या रासायनिक कंपनीला बुधवारी रात्री भीषण आग लागली.\nकुरकुंभ येथील रासायनिक कंपनीला भीषण आग\nकुरकुंभ - कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील अल्कली अमाईन्स या रासायनिक कंपनीला बुधवारी रात्री भीषण आग लागली. पुणे-सोलापूर महामार्गापासून ही कंपनी अगदी जवळ असल्याने पोलिसांनी महामार्ग बंद केला आहे. येथे कामगार होते किंवा नाही याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.\nअल्कली अमाईन्स कंपनीत मोठ्या प्रमाणावर रसायनांचा साठा होता. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्याला आग लागली. रसायनांचे बॅरल असल्याने स्फोट होऊ लागले. त्यामुळे आगीचे मोठमोठे लोळ उठत होते. सुमारे पाच ते सहा किलोमीटर अंतरावरून आगीचे लोळ दिसत होते. त्यामुळे पोलिसांनी परिसराची पूर्ण नाकेबंदी केली होती. स्फोट होत असल्याने अग्निशमन बम्बना आगीपर्यंत पोहोचणे अवघड होतं होते. आगीची तीव्रता मोठी असल्याने पोलिसांनी आणि ग्रामस्थांनी पाटसजवळ पुणे-सोलापूर महामार्ग बंद केला होता. सुमारे एक किलोमीटरपर्यंत आगीचे लोळ येत असल्याने कंपनीत कामगार होते किंवा नाही याबाबत पोलिसांनाही माहिती नव्हती. दरम्यान, भीतीने गाव सोडून ग्रामस्थ पळ काढत आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nएके -४७, तोफगोळ्यांचे उत्पादन होणार ठप्प; सैन्यदलांना भासणार शस्त्रटंचाई\nकॉसमॉस बँक सायबर हल्ल्याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n'' चला बोलुया '' च्या माध्यमातून 34 प्रकरणे निकाली\nपूररेषा योग्य न आखल्यामुळे कोल्हापूरात महापूर : पर्यावरणवाद्यांचा आरोप\nकाँँग्रेसने गटातटाचे राजकारण सोडून एकत्रितपणे काम करण्याची गरज : डॉ. श्रीपाल सबनीस\nसांगली, कोल्हापूरच्या पूराचा फटका; कांदा ४० रुपये किलो\nएके -४७, तोफगोळ्यांचे उत्पादन होणार ठप्प; सैन्यदलांना भासणार शस्त्रटंचाई\n'' चला बोलुया '' च्या माध्यमातून 34 प्रकरणे निकाली\nपूररेषा योग्य न आखल्यामुळे कोल्हापूरात महापूर : पर्यावरणवाद्यांचा आरोप\nकाँँग्रेसने गटातटाचे राजकारण सोडून एकत्रितपणे काम करण्याची गरज : डॉ. श्रीपाल सबनीस\nसांगली, कोल्हापूरच्या पूराचा फटका; कांदा ४० रुपये किलो\nझुंबराच्या प्रकाशाने विद्यापीठाची इमारत उजळली\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांन��� प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2019-08-20T22:26:41Z", "digest": "sha1:ID4BFHDPKQT2466MWEQCWHUBPFNTZNG3", "length": 9792, "nlines": 146, "source_domain": "policenama.com", "title": "आमदार पांडुरंग बरोरा Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nराष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरांचा शिवसेनेत जाहिर प्रवेश\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेले शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आज (बुधवार) शिवसेनेत जाहिर प्रवेश केला. सेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बरोरा यांना शिवबंधन बांधले. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n80 हजाराची लाच घेताना नगररचनामधील कनिष्ठ आरेखक अ‍ॅन्टी करप्शनच्या…\n‘शॉर्ट स्कर्ट’ घातल्यानं शाहिद कपूरची बायको मीरा…\n‘हिटलर’शाही विरोधात आम्ही लढा सुरूच ठेऊ : मनसे\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nअनेकजणांना रात्री झोपेत पडतात ‘या’ 7 प्रकारची ‘स्वप्ने’, जाणून घ्या कोणत्या स्वप्नाचा काय आहे…\n‘कोल्हापूर, सांगलीच्या महापुराला मुख्यमंत्रीच जबाबदार’\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’ मधील ‘या’ सीनमुळे भाजपकडून FIR\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/deepika-padukone-on-5th-january-ranveer-singh/", "date_download": "2019-08-20T22:35:26Z", "digest": "sha1:M4VZC5GDSPWHD3TAOWOZ5NJVQ7RFXONE", "length": 13769, "nlines": 228, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "साखरपुडा 5 जानेवारीला दीपिका पदुकोण-रणवीर सिंहचा | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकाराम���ळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Entertainment/साखरपुडा 5 जानेवारीला दीपिका पदुकोण-रणवीर सिंहचा\nसाखरपुडा 5 जानेवारीला दीपिका पदुकोण-रणवीर सिंहचा\n5 जानेवारी रोजी दीपिकाचा वाढदिवस असून ती वयाची 32 वर्षे पूर्ण करणार आहे.\n0 546 एका मिनिटापेक्षा कमी\n5 जानेवारी रोजी साखरपुडा करणार असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे दीपिकाने साखरपुड्यासाठी स्वतःच्या वाढदिवसाचा मुहूर्त निवडला आहे. 5 जानेवारी रोजी दीपिकाचा वाढदिवस असून ती वयाची 32 वर्षे पूर्ण करणार आहे.दीपिका आणि रणवीर न्यू इयर सेलिब्रेशनसाठी श्रीलंकेत आहेत. 5 जानेवारीला दीपिका तिचा 32 वा वाढदिवसही श्रीलंकेतच साजरा करणार आहे. यानिमित्ताने रणवीर-दीपिका आपल्या नात्याला नवं नाव देण्याची शक्यता आहे.बॉलिवूडमधील राम-लीला म्हणजेच रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण लवकरच विवाहसोहळा थाटणार असल्याची तुफान चर्चा सुरू आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, रणवीर व दीपिकानं श्रीलंकेमध्ये वाढदिवसा साजरा करण्याची योजना आखली आहे. रणवीर श्रीलंकेमध्ये एका जाहिरातीच्या शुटिंगसाठी गेला होता. तर रणवीरसोबत न्यू इअर साजरा करण्यासाठी दीपिका तेथे पोहोचली होती. यादरम्यान, त्यांच्या साखरपुड्याचीही माहिती समोर येत आहे.\nदरम्यान, दीपिका तसंच रणवीर दोघांकडूनही अद्यापपर्यंत साखरपुड्यासंदर्भातील वृत्तांना दुजोरा देण्यात आलेला नाही. मात्र दीपिकाच्या वाढदिवशीच तिचा रणवीरसोबत साखरपुडा होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.\nदीपिका-रणवीरनं कधीही आपल्या नातेसंबंधांबाबत उघडपणे चर्चा केलेली नाही, मात्र काही दिवसांपूर्वीच रणवीर बॉयफ्रेंड असल्याचं दीपिकानं कबुल केले होतं. शिवाय, नुकतंच रणवीरनं दीपिकाच्या पालकांचीही भेट घेतली होती. दीपिका व रणवीरनं ‘रामलीला’, ‘बॉम्बे टॉकीज’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ या ���िनेमांमध्ये काम केले आहे. तर पद्मावती या बहुचर्चित व बहुप्रतिक्षित सिनेमांमध्येही हे दोघं दिसणार आहेत. मात्र वादविवादांमुळे हा सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकण्यास विलंब होत आहेत. या सिनेमामध्ये रणवीर सिंह अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत आहे तर दीपिका पादुकोण राणी पद्मावतीची भूमिका साकारत आहे.\nनागपूरमध्ये व्यापाऱ्याकडे काम करणाऱ्या अकाऊंटंटचा खून\nजिग्नेश मेवाणी-उमर खालिदवर पुण्यात गुन्हा दाखल .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nश्रीदेवीच्या निधनानंतर केलेले ट्विट काँग्रेसच्या अंगाशी प्रतिक्रिया श्रीदेवीच्या निधनानंतर केलेले ट्विट काँग्रेसच्या अंगाशी\nNGO बीईंग ह्युमनला बीएमसीने केलं ब्लॅकलिस्ट: सलमान खानला मोठा झटका\nNGO बीईंग ह्युमनला बीएमसीने केलं ब्लॅकलिस्ट: सलमान खानला मोठा झटका\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/is-the-states-cabinet-like-that-ali-baba-and-forty-thieves/", "date_download": "2019-08-20T23:34:20Z", "digest": "sha1:P6HOKI4LEUCSHOVTATO2V53L5WMH4KJH", "length": 6960, "nlines": 115, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "Is the state's cabinet like that Ali Baba and forty thieves?", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बा��मी देणारी वेबसाईट\nराज्याचे मंत्रिमंडळ आहे की अली बाबा आणि चाळीस चोरांची टोळी\nकाँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. घोटाळेबाज मंत्री आणि त्यांना क्लीन चीट देणारे मुख्यमंत्री यांच्याकडे पाहून राज्याचे मंत्रिमंडळ आहे की अली बाबा आणि चाळीस चोरांची टोळी असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे अशा शब्दात सावंत यांनी टीका केली आहे.\nइतकेच नाही तर, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अद्याप बापट यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली नाही. या सरकारला जनाची नाही तर मनाची तरी लाज आहे का असा सवाल करून बापट यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणीही सावंत यांनी केली.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nवेळ पडल्यास झोडून काढू, मात्र शेतकऱ्यांवरील अन्याय सहन करणार नाही – राजू शेट्टी\nमुख्यमंत्रीजी उत्तर द्या “कटप्पाने बाहुबली को क्‍यो मारा’ – जयंत पाटील\nबारामती काय आहे ते माहिती आहे का बारामतीत या तुम्हाला दाखवतोच – अजित पवार\nमुख्यमंत्र्यांनी गिरीष बापट यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करावी – धनंजय मुंडे\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nकावळ्यांना पळवणारे तुम्हीच होते, उद्धव…\nउदयनराजेंमुळेच रामराजे निंबाळकर राष्ट्रवादीची…\n‘राज ठाकरेंना ईडीची नोटीस ही सरकारची…\n‘आम्ही बिळातून नव्हे तर दिल्लीच्या मुख्य…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/ajit-pawar-birth-day-ashvini-and-nitin-kadam-pune/", "date_download": "2019-08-21T00:01:34Z", "digest": "sha1:XQZFFRIHFJXVWUCX6XXIKC5OYAMM5QAH", "length": 8499, "nlines": 58, "source_domain": "mymarathi.net", "title": "अजित पवारांच्या वाढदिवशी तब्बल ६० मुलींचे शैक्षणिक दत्तकत्व कदम कुटुंबाने स्वीकारले - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune अजित पवारांच्या वाढदिवशी तब्बल ६० मुलींचे शैक्षणिक दत्तकत्व कदम कुटुंबाने स्वीकारले\nअजित पवारांच्या वाढदिवशी तब्बल ६० मुलींचे शैक्षणिक दत्तकत्व कदम कुटुंबाने स्वीकारले\nपुणे- मुलगी शिकली, प्रगती झाली… नुसतं म्हणायचं नाही, तर मुलींसाठी काहीतरी करायचंच…या भावनेतून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते,माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नगरसेविका आणि स्थायी समितीच्या माजी अध्यकशा अश्विनी आणि त्यांचे पती नितीन कदम या दाम्पत्याने गरीब घरातील ६० मुलींचे शैक्षणिक दत्तकत्व स्वीकारले . अजित पवारांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून त्यांनी घेतलेल्या एवढ्या मोठ्या जबाबदारीची प्रशंसा यावेळी ‘सकाळ’ चे संपादक ,ज्येष्ठ पत्रकार सुनील माळी यांनी केली .\nमुलींना सक्षम आयुष्य जगण्याच्या त्यांचा अधिकारापासून वंचित न राहण्याच्या प्रामाणिक उद्देशाने हे व्रत हाती घेऊन त्यांना त्यांचे भविष्य उज्ज्वल करता आलेच पाहिजे व त्यासाठी प्रत्यक्ष कृतीतून अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी,पोस्टरबाजी टाळून पर्वती मतदारसंघातील ६० गरीब कुटुंबातील मुलींना दत्तक घेऊन त्यांची संपूर्ण शैक्षणिक फी, शालेय साहित्य, शालेय गणवेश, वार्षिक बस पास असा सर्व शैक्षणिक खर्च हे कदम ���ाम्पत्य करणार आहे. तळजाई परिसरातील १५ मुली व दत्तवाडीपरिसरातील ११ मुलींचा समावेश करत या उपक्रमाची सुरुवात केली.\nआयडीबीआय बँकेची द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडसोबत कॉर्पोरेट एजन्सी भागीदारी\nरमणबागेत अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/tag/prayer/page/5/", "date_download": "2019-08-20T23:14:57Z", "digest": "sha1:KFO6GXHVG2KKYEDRHUKYE2FK4JWCIFW5", "length": 23061, "nlines": 159, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "prayer - Samirsinh Dattopadhye Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nज्योतिबा आणि वणी येथील एएडीएम (AADM) अंतर्गत सेवा\nदरवर्षी चैत्र पौर्णिमेला ज्योतिबा आणि वणी येथे मोठी यात्रा असते या यात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी होत असतात. या यात्रेला येणार्‍या भाविकांच्या व्यवस्थापनासाठी अनिरूद्धाज्‌ अ‍ॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट’ (Aniruddha’s Academy Of Disaster Management) तर्फे ज्योतिबा आणि सप्तशृंगी वणी येथे सेवा करण्यात आली. त्या सेवेबाबत आकडेवारी खाली देत आहे. सप्तशृंगी वणी २ एप्रिल २०१५ ते ४ एप्रिल २०१५ दरम्यान सकाळी ८ ते रात्रौ १० पर्यंत दोन शिफ्ट मध्ये ही सेवा राबविली\nश्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ मधील हनुमान चलिसा पठण (Hanuman Chalisa)\nश्रद्धावानांसाठी सर्वोच्च तिर्थक्षेत्र असणार्‍या श्रीअनिरुद्ध गुरूक्षेत्रम्‌ येथे दर वर्षी ‘हनुमान चलिसा पठण’ सप्ताह आयोजित केला जातो. यात सलग सात दिवस कमीतकमी १०८ श्रद्धावान प्रेमाने व श्रद्धेने १०८ वेळा (सकाळी ८ ते रात्रौ ८ या दरम्यान) हनुमान चलिसाचे पठण करतात. यावर्षी मंगळवार दिनांक २१ एप्रिल २०१५ (अक्षय तृतिया) पासून सोमवार २७ एप्रिल २०१५ (वैशाख शुद्ध दशमी) पर्यंत ‘हनुमान चलिसा पठण’ होणार आहे. या हनुमान चलिसा पठणात इतर श्रद्धावान येथे येऊन या\nअनावश्यक विचारांसाठी स्वत:ची ऊर्जा वाया घालवू नका – भाग १ (Don’t Waste Your Energy On Unnecessary Thoughts -Part 1) प्रपंचामध्ये परस्पर-संवादाबरोबरच आवश्यकता असते ती एकमेकांना समजून घेण्याची(Understanding Each Other). माणसाला वाटते की समोरच्याने स्वत:च्या मनातील प्रत्येक गोष्ट मला सांगावी. पण ही अपेक्षा करण्याआधी त्याने हा विचार करावा की मी समोरच्याशी असा वागतो का परस्परांना समजून न घेण्याच्या वृत्तीतूनच बर्‍याच अडचणी निर्माण होतात. एकमेकांना समजून घेणे आवश्यक का आहे, याबद्दल परमपूज्य\nएकमेकांना समजून घेण्याचे महत्त्व (Significance Of Understanding Each Other) प्रपंचामध्ये परस्पर-संवादाबरोबरच आवश्यकता असते ती एकमेकांना समजून घेण्याची(Understanding Each Other). माणसाला वाटते की समोरच्याने स्वत:च्या मनातील प्रत्येक गोष्ट मला सांगावी. पण ही अपेक्षा करण्याआधी त्याने हा विचार करावा की मी समोरच्याशी असा वागतो का परस्परांना समजून न घेण्याच्या वृत्तीतूनच बर्‍याच अडचणी निर्माण होतात. एकमेकांना समजून घेणे आवश्यक का आहे, याबद्दल परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २२ जानेवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे\nअन्त:प्रकाश – भाग २ (The Inner Light – Part 2) ‘दिव्यत्व’ यह प्रकाशदायी तत्त्व है सिर्फ बाह्य लोक में ही नहीं, बल्कि मानव के अन्दर भी यह दिव्यत्व रहता है सिर्फ बाह्य लोक में ही नहीं, बल्कि मानव के अन्दर भी यह दिव्यत्व रहता है मानव के भीतर रहनेवाला अन्त:प्रकाश (The Inner Light) यानी विवेक यह भगवान के द्वारा मानव के अंदर प्रकाशित किया गया दिव्यत्व है, जिसके जरिये वह भगवान के साथ जुडा रह सकता है मानव के भीतर रहनेवाला अन्त:प्रकाश (The Inner Light) यानी विवेक यह भगवान के द्वारा मानव के अंदर प्रकाशित किया गया दिव्यत्व है, जिसके जरिये वह भगवान के साथ जुडा रह सकता है भगवान के द्वारा जलायी गयी इस ज्योति को\nअन्त:प्रकाश – भाग १ (The Inner Light – Part 1) ‘दिव्यत्व’ यह प्रकाशदायी तत्त्व है सिर्फ बाह्य लोक में ही नहीं, बल्कि मानव के अन्दर भी यह दिव्यत्व रहता है सिर्फ बाह्य लोक में ही ��हीं, बल्कि मानव के अन्दर भी यह दिव्यत्व रहता है मानव के भीतर रहनेवाला अन्त:प्रकाश (The Inner Light) यानी विवेक यह भगवान के द्वारा मानव के अंदर प्रकाशित किया गया दिव्यत्व है, जिसके जरिये वह भगवान के साथ जुडा रह सकता है मानव के भीतर रहनेवाला अन्त:प्रकाश (The Inner Light) यानी विवेक यह भगवान के द्वारा मानव के अंदर प्रकाशित किया गया दिव्यत्व है, जिसके जरिये वह भगवान के साथ जुडा रह सकता है भगवान के द्वारा जलायी गयी इस ज्योति को\nसाँस और दिव्यत्व – भाग २ (Breathing And Divinity – Part 2) जो सही है उसे स्वीकार करना और जो गलत है उसे बाहर फेंकना यह क्रिया साँस प्रक्रिया में सहज रूप में होती रहती है और इसीलिए साँस को भी दिव्य माना गया है मानव का बच्चा जन्म लेते ही रोने लगता है मानव का बच्चा जन्म लेते ही रोने लगता है दर असल वह रोता नहीं है, बल्कि साँस लेता है दर असल वह रोता नहीं है, बल्कि साँस लेता है मानव की मृत्यु का वर्णन करते\nधारा शब्द को उलटा करने पर राधा शब्द बनता है (The Revert of Dhara Is Radha) मनुष्य के जीवन का सफर यह एक ‘धारा’ है सृजन से लेकर विनाश तक बहनेवाली यह जीवनरूपी धारा होती है सृजन से लेकर विनाश तक बहनेवाली यह जीवनरूपी धारा होती है विधायक से विघातक की दिशा में रहनेवाली गति धारा कहलाती है विधायक से विघातक की दिशा में रहनेवाली गति धारा कहलाती है विघातक शक्ति का रूपान्तरण जो विधायक शक्ति में करती है, वही राधा (Radha) है विघातक शक्ति का रूपान्तरण जो विधायक शक्ति में करती है, वही राधा (Radha) है धारा शब्द को उलटा करने पर राधा (Radha) शब्द\nदिव्य शक्ति (Divya Shakti) कार्य की दृष्टि से शक्ति के विधायक और विघातक इस तरह दो प्रकार माने जाते हैं मानव के जीवन में विधायक शक्ति को कार्यान्वित कर विश्व की विघातक शक्तियों को कम करने का काम दिव्यशक्ति ( Divya Shakti ) करती है मानव के जीवन में विधायक शक्ति को कार्यान्वित कर विश्व की विघातक शक्तियों को कम करने का काम दिव्यशक्ति ( Divya Shakti ) करती है ‘जिससे पवित्रता और आनन्द उत्पन्न होता है, वही दिव्य है’ और जो इस दिव्यता को प्रदान करती है उसे देवी कहते हैं ‘जिससे पवित्रता और आनन्द उत्पन्न होता है, वही दिव्य है’ और जो इस दिव्यता को प्रदान करती है उसे देवी कहते हैं\nविचार के विधायक और विघातक ये दो पहलू – भाग २ (Constructive And Destructive Aspects Of Thought-Part 2) हर एक विचार (Thought) की, हर एक बात की मानव के जीवन में एक भूमिका रहती है विचार (Thought) या कोई बा�� ये विधायक और विघातक दो प्रकार के रहते हैं विचार (Thought) या कोई बात ये विधायक और विघातक दो प्रकार के रहते हैं वह विचार या बात विधायक या विघातक इनमें से किस रूप में कार्य करेगी, यह मानव अपनी कर्मस्वतन्त्रता का उपयोग किस\nसंस्कृती मूल्यांवर अवलंबून असते ( The Culture Depends On Values ) परदेशात गेलेल्या व्यक्तींनी आपल्या मातृभूमीशी म्हणजेच भारताशी जुळलेली आपली नाळ तुटू देता कामा नये. कुठेही राहिलो तरी आपली भारतीय संस्कृती (Culture) अवश्य जपा. संस्कृती (Culture) ही बाह्य वेश, खाद्यपदार्थ वगैरे गोष्टींवर अवलंबून नसून संस्कारांवर अवलंबून असते. संस्कृती म्हणजे मूल्यांचे पालन करणे आहे, याबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १९ फेब्रुवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥\nश्रीत्रिविक्रमके ‘त्रातारं इन्द्रं अवितारं इंद्रं..’ इस महत्वपूर्ण मन्त्र का अर्थ ( The Meaning of Important mantra of shree Trivikram – ‘Trataram Indram Avitaram Indram …’ ) परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापु ने गुरूवार ६ मार्च २०१४ के हिंदी प्रवचन में श्रीत्रिविक्रमके ‘त्रातारं इन्द्रं अवितारं इंद्रं…..’ इस महत्वपूर्ण मन्त्र का अर्थ स्पष्ट किया है वह आप इस व्हिडियो में देख सकते हैं वह आप इस व्हिडियो में देख सकते हैं ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥\nश्रीत्रिविक्रमाच्या त्रातारं इंद्रं अवितारं इंद्रं …’ ह्या महत्वपूर्ण मन्त्राचा अर्थ ( The Meaning of Important mantra of shree Trivikram – ‘Trataram Indram Avitaram Indram …’ ) सर्व समर्थ असणार्‍या आणि आमची हर तर्‍हेने काळजी घेणार्‍या श्री त्रिविक्रमाचे आवाहन या मंत्राद्वारे केले गेले आहे. सद्‍गुरु तत्वात्वर विश्वास असणार्‍याचे हित करणार्‍या त्रिविक्रमाच्या केवळ असण्यानेच आमचे जीवन आनंदमय होणार आहे आणि आम्हाला सर्व प्रकारच्या भय, क्लेश व अनुचितता यांपासून मुक्ति मिळणार आहे. अशा\nश्रीसूक्तावरील प्रवचनासंबंधीची सूचना (Announcement Regarding The Discourses On Shree-Suktam) श्रीहरिगुरुग्राम येथे गुरुवार दिनांक १२ मार्च २०१५ रोजी ‘श्रीश्वासम्’बद्द्ल सद्‍गुरु श्री अनिरुद्ध म्हणजेच बापू स्वत: माहिती देणार आहेत. त्याचबरोबर त्यापुढील गुरुवारपासून बापू ‘श्रीसूक्ता’वर (Shree-Suktam) बोलण्यास सुरुवात करणार आहेत हेदेखील बापुंनी सांगितले. श्रीसूक्तात पवित्र, शुभ, मंगल असे सर्व काही आहेत. श्रीसूक्ताचा महिमा सांगून श्रीसूक्तावरील प्रवचनासंबंधीची सू��ना सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २६ फेब्रुवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात दिली, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥\n‘श्रीश्वासम्’विषयक प्रवचनासंबंधीची सूचना – भाग २ ( Announcement Regarding Discourse On ShreeShwaasam – Part 2 ) ‘श्रीश्वासम्’ या उत्सवाची सर्वच श्रद्धावान उत्सुकतेने वाट पाहत आहेत. गुरुवार दिनांक १२ मार्च २०१५ रोजी श्रीहरिगुरुग्राम येथे या उत्सवाबद्दलची माहिती सद्‍गुरु श्री अनिरुद्ध म्हणजेच बापू स्वत: देणार आहेत. हा उत्सव ही जीवनातील सर्वोच्च भेट मी तुम्हाला देत आहे, असे बापुंनी या वेळी सांगितले. ‘श्रीश्वासम्’ची माहिती देणार्‍या या विशेष प्रवचनाबद्दलची सूचना सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २६\nमणिपुर चक्र और यज्ञपुरुष महाविष्णु\nइस्रायल से जुडी खबरें\nआप कभी भी अकेले नहीं हैं, त्रिविक्रम आपके साथ है\nअमरीका चीन संबधों में तनातनी बढ़ी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/sts-special-transportation-service-raksha-bandhan-planning-depth-wise-extra-buses/", "date_download": "2019-08-21T00:26:19Z", "digest": "sha1:4K6VWYXKTKCPDIQRXY3MRWUNSBLJ7XGT", "length": 30839, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "St'S Special Transportation Service For 'Raksha Bandhan'; Planning Of Depth Wise Extra Buses | 'रक्षाबंधन'साठी एसटीची विशेष वाहतूक सेवा; आगार निहाय जादा बसेसचे नियोजन | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवस��बतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसब���क आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\n'रक्षाबंधन'साठी एसटीची विशेष वाहतूक सेवा; आगार निहाय जादा बसेसचे नियोजन\n'रक्षाबंधन'साठी एसटीची विशेष वाहतूक सेवा; आगार निहाय जादा बसेसचे नियोजन\nभारतीय संस्कृतीमध्ये भाऊ-बहिणीच्या भावनिक नात्याचा ���ण म्हणून ‘रक्षाबंधन’ सणाला अनन्य साधारण महत्व आहे.\n'रक्षाबंधन'साठी एसटीची विशेष वाहतूक सेवा; आगार निहाय जादा बसेसचे नियोजन\nमुंबई : यंदाच्या ‘रक्षाबंधन’ सणाला प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीने आगार निहाय स्थानिक पातळीवर जादा वाहतूकीचे नियोजन केले असून प्रत्येक विभागात विभाग नियंत्रकांच्या मार्गदर्शनाखाली दि. १५ ते १८ ऑगस्ट रोजी जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. त्यासाठी एसटी बसस्थानके, बस थांबे येथे वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखी खाली कर्मचाऱ्यांची नियुक्ती करुन प्रवाशांना एसटी सेवेचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करण्यत येईल.\nभारतीय संस्कृतीमध्ये भाऊ-बहिणीच्या भावनिक नात्याचा सण म्हणून ‘रक्षाबंधन’ सणाला अनन्य साधारण महत्व आहे. या दिवशी भाऊ बहिणीकडे अथवा बहिण भावाकडे ओवाळण्यास जाते. साहजिकच या दिवशी प्रवासी वाहतुकीची प्रचंड गर्दी होत असते हे ओळखून एसटीने यंदा आगार पातळीवर मार्गनिहाय जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे.\nसुरक्षित प्रवासी वाहतूक करुन प्रवाशांना चांगली सेवा देण्याचे उद्दिष्ट एसटी प्रशासनाने ठेवली आहे. त्यासाठी प्रमुख बसस्थानकावर प्रवाशांना मार्गदर्शनासाठी प्रवाशी मित्र, तसेच रस्त्याच्या कडेला असणाऱ्या मार्गस्थ निवाऱ्यावर जादा वाहतुकीची माहिती देण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांची नेमणुक करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या दिवशी सर्व एसटी कर्मचारी रजा न घेता अहोरात्र काम करुन प्रवाशांना सुरक्षित व वक्तशिर सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असतील.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nअकोला-मंगरुळपीर बस खड्ड्यात उलटली; प्रवासी किरकोळ जखमी\nमशीन हॅँग झाल्याने प्रवाशांच्या हाती पडले कागदी तिकीट\n९० हजार भाविकांची बसने त्र्यंबकवारी\nदिग्रस येथील जिल्हा परिषद शाळेत 'लकी ड्रॉ' काढून रक्षाबंधनाचा अभिनव प्रयोग\nपावसाने नाल्यावरील पूल तुटल्याने महामंडळाची बससेवा बंद\nपरभणी : वाहकाने १० रुपयांचा अपहार केल्याचे तपासणीत उघड\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठ��� जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nपक्षाच्या ‘यू-टर्न’मुळे मनसैनिक संभ्रमात; ईडीच्या कार्यालयाकडे फिरकू नका - राज ठाकरे\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनच��� छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.pyarikhabar.in/my-school-essay-in-marathi/", "date_download": "2019-08-20T23:21:18Z", "digest": "sha1:TZ76SA77HHMKKK4LZJ4JYKAMSC6DLBWV", "length": 13433, "nlines": 154, "source_domain": "www.pyarikhabar.in", "title": "माझी शाळा वर निबंध My School Essay In Marathi – Pyari Khabar", "raw_content": "\nMy School Essay In Marathi आपल्या मुलांसाठी आणि वर्ग नर्सरी, केजी, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 मधील अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी माझी शाळा वर निबंध इथे लिहित आहेत .हा निबंध अगदी सोप्या आणि सरळ भाषेत लिहिला आहेत .\nमाझी शाळा खूप छान आहे आणि ती तीन माजली असून शहराच्या मध्यभागी स्थित आहे. शाळा माझ्या घरापासून सुमारे 3 किमी अंतरावर आहे आणि मी बसमधून शाळेत जातो. महाराष्ट्र राज्यात जेवढ्या शाळा आहेत त्यातील सर्वोत्तम शाळांपैकी एक आहे. हि कोणत्याही प्रदूषण, आवाज आणि धूळ न करता अतिशय शांत ठिकाणी स्थित आहे. शाळेच्या इमारतीमध्ये दोन सीमेवरील दोन शिळ्याआहेत ज्या आपल्याला प्रत्येक मजल्यापर्यंत पोहोचवतात.\nमाझ्या शाळेत सुसज्ज आणि मोठी लायब्ररी आहे, तसेच प्रथम मजल्यावर विज्ञान प्रयोगशाळा आणि एक संगणक प्रयोगशाळा आहे. तळमजल्यावर तेथे एक ऑडिटोरियम आहे जेथे सर्व वार्षिक कार्ये, बैठक, नृत्य स्पर्धा होतात.\nमुख्य कार्यालय, मुख्यालय, लिपिक खोली, कर्मचारी कक्ष आणि सामान्य अध्ययन कक्ष तळ मजल्यावर आहे. शाळेतील कॅंटीन, स्टेशनरीचे दुकान, शतरंजची खोली आणि स्केटिंग रूम देखील जमिनीच्या मजल्यावर आहेत. माझ्या शाळेत शाळेच्या मुख्य कार्यालयासमोर दोन मोठे सिमेंटेड बास्केटबॉल कोर्ट आहेत, तर फुटबॉल क्षेत्र त्याच्या बाजूला आहे.\nमाझ्या शाळेत एक लहान हिरवे बाग आहे, मुख्य कार्यालयासमोर, रंगीबेरंगी फुले आणि सजावटीच्या वनस्पतींनी भरलेल्या आहेत जे संपूर्ण शाळा संकुलाची सुंदरता वाढवतात. माझ्या शाळेत जवळपास 1500 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. कोणत्याही आंतर-शालेय स्पर्धांमध्ये ते नेहमी उच्च पदके मिळवतात.\nमाझ्या शाळेचा अभ्यास नियम अत्यंत सर्जनशील आणि नाविन्यपूर्ण आहे जे आपल्याला कठोर परिश्रमांमध्ये सहजपणे समजून घेण्यास मदत करते. आमचे शिक्षक आपल्याला प्रामाणिकपणे शिकवतात आणि व्यवहारात आपल्याला सर्व काही सांगतात. आंतरशालेय सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा क्रियाकलापांसारख्या कोणत्याही प्रोग्राममध्ये माझी शाळा प्रथम क्रमांकावर आहे. माझी शाळा वर्षाच्या सर्व महत्वाच्या दिवसास साजरा करतो जसे स्पोर्ट्स डे, शिक्षक दिन, पालक दिन, बालक दिन, शाळा वर्धापन दिन, संस्थापक दिवस, गणतंत्र दिवस, स्वातंत्र्य दिन, ख्रिसमस दिवस, मदर्स डे, वार्षिक कार्य, नवीन वर्षाच्या शुभेच्छा , महात्मा गांधी वाढदिवस, इत्यादी.\nआम्ही सह-अभ्यासक्रम जसे कि पोहणे, स्काउटिंग, एन.सी.सी., शाळेचा बँड, स्केटिंग, गायन, नृत्य इत्यादी सहकार्यांमधे सहभागी होतो. शाळेच्या नियमांनुसार विद्यार्थ्यांचे अनुचित वागणूक आणि अनुशासनात्मक क्रियाकलापांना शिक्षा दिली जाते. आमचे मूलतत्त्व प्रत्येक मुलाचे वर्ग दररोज 10 मिनिटांसाठी मीटिंग हॉलमध्ये घेतले जाते जेणेकरून आमच्या चरित्र निर्मिती, शिष्टाचार, नैतिक शिक्षण आणि इतरांचा आदर केला जातो.\nआम्ही दररोज बरेच सर्जनशील आणि व्यावहारिक कार्य करतो म्हणून आमच्या शाळेची वेळ खूप मनोरंजक आणि आनंददायक आहे. कथालेखन, गायन, कविता , हिंदी आणि इंग्रजी मध्ये संभाषण आमच्या मौखिक मूल्यांकन दररोज शिक्षक शिक्षक घेतले जाते. तर, माझी शाळा ही जगातील सर्वोत्तम शाळा आहे.\nतर मित्रांनो माझी शाळा वर निबंध My School Essay In Marathi हा निबंध तुम्हाला आवडला असेल ,धन्यवाद.\nहे निबंध सुद्धा जरूर वाचावे :-\nमाझे आवडते शिक्षक मराठी निबंध\nस्वातंत्र्य दिन वर मराठी निबंध\nमुलींचे शिक्षण वर मराठी निबंध\nजल प्रदूषण वर मराठी निबंध\nपर्यावरण वर मराठी निबंध\nमेरा नाम प्रमोद तपासे है और मै इस ब्लॉग का SEO Expert हूं . website की स्पीड और टेक्निकल के बारे में किसी भी problem का solution निकलता हूं. और इस ब्लॉग पर ज्यादा एजुकेशन के बारे में जानकारी लिखता हूं .\nवर्तमानपत्र वर मराठी निबंध Essay On Newspaper In...\n” जागतिकीकरण ” वर मराठी निबंध Best Essay...\n“पिढींचे अंतर” मराठी निबंध Essay On...\nलेखक/लेखिका की आवश्यकता है \nहमारे वेबसाइट के लिए एक अच्छे लेखक अथवा लेखिका की आवश्यकता है .\nउसे हिं���ी और मराठी का ज्ञान आवश्यक है .\nउसे हमारे ४ साइटों पर उसके मतानुसार लिखना पड़ेगा .\nलिखने के लिए हमारा कोई भी दबाव नहीं रहेगा .\nउसे हम payment ना देकर डायरेक्ट 25% income देंगे .\nजिसे हमारे साथ काम करना है वो इस नंबर पर contact कीजिये .\nसद्भावना दिवस क्यों मनाया जाता है | Sadbhawna Diwas In Hindi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://vipnews.in/", "date_download": "2019-08-20T23:09:22Z", "digest": "sha1:IRTPYZWB4PBRJXOMZ3MKR6MSIIKGYC55", "length": 11070, "nlines": 272, "source_domain": "vipnews.in", "title": "VIP News | VIP News", "raw_content": "\nनिर्मला गावित शिवसेनेत जाणार \nब्रिटिश वृत्तपत्राचा रिव्ह्यू ,मोदींचा ‘डिस्कव्हरी’ शो सर्वात वाईट.\nपाक नेटकऱ्यांना अदनान सामीने दिली सडेतोड उत्तर\nक्षीरसागर काका पुतणे समोरा समोर आले आणी घोषणा सुरु...\nबीड :- क्षीरसागर काका पुतणे सामोरा...\nखळ-खट्याक करणारी मनसे शांततेत मोर्चा काढणार…\nमुंबई :- खळ-खट्याक करणारी मनसे शांततेत मोर्चा...\nशरद पवार यांचा आदर आहेच पण राजकारणातील भिती संपली...\nपुणे :-- शरद पवार यांचा आदर...\nबाहेरच्या लोकांना नगर जिल्ह्यात थारा नाही :–विखे पाटील\nसरकारच आमच्यावर विशेष प्रेम आहे — शर्मिला ठाकरे..\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंना ईडिची नोटीस..\nपाकिस्तानचा तो दावाही खोटा\nनवी दिल्ली : जम्मू- काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात भारताच्या पाच सैनिकांना ठार केल्याचा पाकिस्तानी लष्कराचा दावा ‘काल्पनिक’ असल्याचे भारतीय लष्कराने...\nकाँग्रेस की राष्ट्रवादी नारायण राणे यांनी घेतला चिठ्ठीवर निर्णय– शरद पवार..\nक्षीरसागर काका पुतणे समोरा समोर आले आणी घोषणा सुरु झाल्या\nखळ-खट्याक करणारी मनसे शांततेत मोर्चा काढणार…\nशरद पवार यांचा आदर आहेच पण राजकारणातील भिती संपली –शिवसेना\nबाहेरच्या लोकांना नगर जिल्ह्यात थारा नाही :–विखे पाटील\nसरकारच आमच्यावर विशेष प्रेम आहे — शर्मिला ठाकरे..\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंना ईडिची नोटीस..\nजिल्हा परिषद सदस्य प्रा. ज्ञानेश्वर गीते यांचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम वैशालीताई मोठे...\nराहुल -प्रियंका गांधी यांचे रक्षाबंधनाचे फोटो दाखवा आणि बक्षीस मिळवा -आमदार...\nपूरग्रस्त भागातील मुलींच्या लग्नाची जबाबदारी अभिनेत्री दिपाली सय्यद-भोसले फाऊंडेशन ने घेतली..\nनिर्मला गावित शिवसेनेत जाणार \n12चालू पृष्ठ एकूण पृष्ठे\nक्षीरसागर काका पुतणे समोरा समोर आले आणी घोषणा सुर�� झाल्या\nखळ-खट्याक करणारी मनसे शांततेत मोर्चा काढणार…\nशरद पवार यांचा आदर आहेच पण राजकारणातील भिती संपली –शिवसेना\nकाँग्रेस की राष्ट्रवादी नारायण राणे यांनी घेतला चिठ्ठीवर निर्णय– शरद पवार..\nबाहेरच्या लोकांना नगर जिल्ह्यात थारा नाही :–विखे पाटील\nशरद पवार यांचा आदर आहेच पण राजकारणातील भिती संपली –शिवसेना\n‘समाजमनाचं प्रतिबिंब वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन सामाजिक, आर्थिक,राजकीय, सांस्कृतिक आणि तांत्रिक अशा बहुविध क्षेत्रांसंबंधी जागरूकता निर्माण करण्याच्या ध्यासाने आम्हीसुरु करत आहोत \"VIP NEWS\". ही व्रतस्थ वाटचाल अखंडपणे, अविरत सुरु ठेवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.सर्व क्षेत्रांसंबंधी इत्यंभूत माहिती पुरवण्यासाठी आणि आपल्या जिज्ञासू वृत्तीला खतपाणी घालण्यास आम्ही सर्वतोपरी सज्ज आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/election-for-146-gram-panchayats-on-23rd-june/", "date_download": "2019-08-20T22:49:26Z", "digest": "sha1:76AXVFOHUOMUWOQUYUKSDKCXIQBEAFYV", "length": 9415, "nlines": 122, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "146 ग्रामपंचायतींसाठी 23 जून रोजी मतदान", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\n146 ग्रामपंचायतींसाठी 23 जून रोजी मतदान\nमुंबई: राज्यातील विविध 20 जिल्ह्यांमधील 146 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तसेच 62 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदांच्या आणि विविध ग्रामपंचायतींमधील 6 हजार 719 सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 23 जून 2019 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी येथे दिली.\nश्री. सहारिया यांनी सांगितले की, जुलै 2019 ते सप्टेंबर 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. सार्वत्रिकसह सर्व निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे 31 मे 2019 ते 6 जून 2019 या कालावधीत स्वीकारले जातील. 2 व 5 जून 2019 या दोन सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाही. नामनिर्देशनपत्रांची छाननी 7 जून 2019 रोजी होईल.\nनामनिर्देशनपत्रे 10 जून 2019 पर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 23 जून 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30 पासून दुपारी केवळ 3.00 पर्यंतच मतदानाची ���ेळ असेल. सर्व ठिकाणी मतमोजणी 24 जून 2019 रोजी होईल.\nसार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या:\nपोटनिवडणूक होणाऱ्या सरपंचपदांच्या जिल्हानिहाय रिक्त जागा:\nपूरग्रस्त भागात एक हेक्टरपर्यंत पिक कर्ज माफ\nपूरग्रस्त भागातील पिकांचे 100 टक्के पंचनामे करणार\nविद्यापीठ विकसित कोरडवाहु शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा\nशेताच्या बांधावरील झाडांचे होणार संवर्धन\nशेतमालाची उत्पादकता, विपणन आणि निर्यातीवर अधिक भर\n‘कृषी संवाद’ उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणार\nअवर्षण प्रवण क्षेत्र, आत्महत्याग्रस्त जिल्हे व नक्षलग्रस्त जिल्हे यामधील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन 2017 साठी उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम वितरीत करणेबाबत\nसेंद्रिय शेती/विषमुक्त शेती या राज्यपुरस्कृत योजनेअंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन राबविण्यासाठी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता देणेबाबत\nमुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना पशुपालकांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात फिरते पशुचिकित्सा पथक सुरू करणेबाबत\nराज्यातील विविध जिल्हयातील पुर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना विशेष दराने मदत देण्याबाबत\nसन 2016-2017 मध्ये खाजगी बाजार समिती व थेट पणन परवानाधारकांना सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल रु. 200/- अनुदान देणेबाबत. (Unconditional) (पूरक मागणी रुपये 396.12 लाख)\nसन 2018-2019 या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल रुपये 200/- अनुदान देणेबाबत. (Unconditional ) (पूरक मागणी रुपये 387,30,31,000)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://davabindu.wordpress.com/2018/02/27/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-46/", "date_download": "2019-08-20T23:59:47Z", "digest": "sha1:SKWXLNTDFM7UUMDMQMZYBXQCX2PS434A", "length": 40199, "nlines": 315, "source_domain": "davabindu.wordpress.com", "title": "अज्ञाताची चाहूल : (भाग : 46) | davabindu दवबिंदू", "raw_content": "\nविचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\n“अम्मा …” असं ओरडतच ती धावली. सगळ्या गर्दीला बाजूला करत अम्मापाशी गेली��अम्मा समोर निपचित पडली होती…डॉक्टरांना तिची नाडी लागत नव्हती. त्यांचे शर्थीचे प्रयत्न चालले होते…एका क्षणी अम्मा थोडे डोळे उघडून आपल्याकडे बघतेय असं कोमलला वाटलं…पण एकच क्षण …त्यानंतर तिने डोळे मिटले ते कायमचेच.\nसुन्न होऊन ती किती वेळ तिथेच बसून होती, तिला कळलंही नाही. हॉस्पिटलची एक नर्स तिच्यासाठी चहा घेऊन आली..तिला धीर द्यायला म्हणून काहीतरी बोलली…घरी आणखी कोणी आहे का, कोणाला कळवायचं आहे का असं काहीतरी विचारत होती. ज्या कंपनीच्या ट्रकने बसला धडक दिली, त्या कंपनीने अपघाताची सगळी जबाबदारी घेतली आहे आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेल्या लोकांचा खर्च करण्याची तयारी असल्याचं सांगितलंय त्यामुळे बिल भरण्याची काळजी करू नकोस आणि त्याचबरोबर, संध्याकाळी हा बेड नवीन पेशंटसाठी तयार करायचाय, अम्माचं सामान गोळा कर म्हणाली…ती तरी बिचारी आणखी काय करणार, त्यांच्यासाठी हे काही नवीन नव्हतं..\nअम्माची ती गावाला नेलेली बॅग, तिचा चष्मा, अंगावरची शाल…सगळं गोळा करून कोमल तिथून जायला निघाली. बाजूचे पेशंट्स आणि नातेवाईक सहानुभूतीने तिच्याकडे बघत होते..एका पेशंटच्या म्हाताऱ्या आईने तिच्या समोर जाऊन, तिच्या डोक्यावरून हात फिरवला…\n“काळजी करू नकोस बेटा, तो बघतोय…” वर हात करत ती म्हणाली ” तो सगळं ठीक करेल…तुझ्या अम्माबद्दल मात्र मनापासून वाईट वाटतंय…बिचारी त्या शेवटच्या घटका मोजत असतानाही तिला तुझ्या लग्नाबद्दल असं काही कळावं माफ कर हा, आत्ता हे बोलायची वेळ नाही खरं तर…पण राहवत नाही अगदीच म्हणून..त्या मुलाचा हेतू चांगला नाही वाटला मला.. माझा मुलगा असा हॉस्पिटलमध्ये पडून राहिलाय, रात्र रात्र झोप लागत नाही बघ मला…जागीच होते मी तो इथे आला होता तेव्हा…….काल रात्री तू तुझ्या अम्माला सगळं सांगत होतीस ना, ऐकलं मी सगळं…पण मग तो काहीतरी वेगळंच बोलत होता फोन वर, आणि तुझ्या अम्माला ते कळलं गं बहुतेक…सगळी शक्ती लावून तुझ्या अम्माने फोडलेला हंबरडा अजून कानातून जात नाही गं, म्हणून सांगतेय तुला …”\nत्या बाईचं बोलणं ऐकून कोमल चमकली. काय बोलतायत ह्या त्यानंतर त्यांच्याकडून सविस्तर जे कळलं, ते अम्माच्या जाण्याइतकंच अनपेक्षित होतं तिच्यासाठी…त्या बाईच्या बोलण्यावरून, ती नर्सबरोबर पेपर्सवर सह्या करायला गेली त्यावेळी नक्की काय झालं असेल ह्याचं चित्रच त���च्या डोळ्यांसमोर उभं राहिलं.\nअम्माची तब्येत बिघडायला लागली तेव्हा सुजयची आठवण झाल्यावर कोमलने त्याला फोन केला…तो झोपेत होता..कोमलने अम्माच्या तब्येतीबद्दल सांगितलं तेव्हा आधी तो म्हणाला,\nडोन्ट वरी, काही होणार नाही…मला सकाळी फोन करून कळव अम्माची तब्येत…मी येतो सकाळी…\nमग कोमलने त्याला विचारलं, तुला आत्ता यायला नाही का जमणार…थोडे आढे–वेढे घेत तो तयार झाला. कोमल त्यावेळी प्रचंड टेन्शनमध्ये होती त्यामुळे सुजय फोनवर काय बोलतोय, कसा बोलतोय, तिच्या मेंदूने ह्या गोष्टींची दखलही घेतली नाही. मात्र आता सगळं आठवताना मात्र तिला त्याच्या बोलण्यातला तुटकपणा जाणवला…असं का बोलला तो माझ्याशी तो विझिटिंग अवर्समध्ये येणार नव्हता म्हणून नंतर तिने हॉस्पिटलच्या बाहेरच्या गार्डला सांगून त्याला आत येऊ देतील अशी व्यवस्था ही केली..\nनंतर अम्माची तब्येत आणखीनच नाजूक झाली. डॉक्टर्सची धावपळ सुरु झाली, ह्या सगळ्यात सुजय कुठे होता आपल्याला साथ द्यायला सुद्धा तो आला नाही आपल्याला साथ द्यायला सुद्धा तो आला नाही हे सुद्धा तिच्या आत्ता मनात येत होतं…त्यावेळी, त्या सगळ्या गडबडीत त्याला फोन केला होता आणि तो ‘येतो‘ असं म्हणाला होता हे सुद्धा ती विसरून गेली होती…\nकोमल नर्सबरोबर गेली, तिला परत यायला पंधरा मिनिट्स तरी लागले असतील…बरोबर ह्याच वेळी सुजय तिथे आला. अम्मा बेडवर झोपलेली, विव्हळत होती, मधेच ओरडत होती…आजूबाजूचं भान थोडं कमी झालं असावं तिचं..एक नर्स तेवढ्यात तिचं बीपी चेक करून गेली… सुजय बहुतेक कोमलच्या येण्याची वाट बघत असावा. तो अवघडल्यासारखा अम्माच्या समोर उभा राहिला होता. त्या अवस्थेतही त्याला बघून तिने त्याला ओळखलं असावं…कदाचित आपल्या बिघडलेल्या तब्येतीवरून पुढे काय होणार आहे ह्याचा अंदाज तिला आला असणार…कोमल, तिचं भविष्य, तिचा एकटेपणा ह्या काळज्या मनात परत सुरु झाल्या असणार…सुजय समोर दिसल्यावर तिने एक हात पुढे केला..त्याचा हात हातात घेण्यासाठी..\nपण सुजय एकही पाऊल पुढे झाला नाही, काही बोललाही नाही…\nअम्माचा जीव जणू काही त्याला आणि कोमलला भेटण्यासाठी घुटमळला होता. पुन्हा एकदा तिने त्याच्या दिशेने हात पुढे केला. कदाचित त्याच्याकडून कोमलला साथ देण्याचं प्रॉमिस हवं होतं तिला…पण याही वेळी तो थोडं लांबच उभा राहिला.\n“तू…श…..” अम्मा आता जे बोलायचा प्रयत्न करत होती, ते समजण्यापलीकडचं होतं. तेवढ्यात सुजयचा फोन वाजला. अम्माची परिस्थिती पाहून त्याला एकूण पुढे काय होणार त्याचा अंदाज आलाच होता. आजूबाजूला एकूणच शांतता होती…आधी त्याने फोन पटकन कट केला…दोन मिनिटांनी पुन्हा फोन वाजला. ह्यावेळी वैतागून त्याने फोन उचलला आणि अम्माकडे आणि आजूबाजूला एक नजर टाकून थोडं दबक्या आवाजात बोलायला लागला.\n“काय रे…आता काय परत प्रशांत\n(पुढचं हिंदीतून झालेलं संभाषण आपल्या सोयीसाठी मराठीतून …)\n“फोनची बॅटरी डाऊन आहे तर मग एवढं काय अर्जंट आहे बोलण्यासारखं\n“हा मग ठीक आहे…तू फोन चार्जिंगला लावून स्पीकरवर बोलणार असशील तर हिंदीतूनच बोललेलं बरं…आत्ता तुझ्या घरात सगळे झोपले असतील पण चुकून आपलं बोलणं ऐकू आलं तर तू दुसऱ्या कोणाशी बोलतोयस असं तरी वाटेल नाहीतर माझ्याशी बोलतोयस ते लगेच कळेल त्यांना. ..पण काय आहे काय एवढं अर्जंट \n“हो रे बाबा, पोहोचलोय मी हॉस्पिटल मध्ये….तू म्हणालास म्हणून आलोय इथे….मला खरंच कळत नाही तुझं…एकीकडे मगाशी तुला फोन करून कोमलबद्दल सांगितल्यावर तू मला इथूनच मागे फिर असं म्हणालास आणि मग नंतर तिचा हॉस्पिटलमधून फोन येऊन गेल्याचं कळल्यावर तिला इथे हॉस्पिटल मध्ये जाऊन भेट असंही म्हणतोस….”\n“मला माहित आहे त्यांना गरज असेल आत्ता….पण मी अडकत जाईन ना मग…तुझं म्हणणं पटलंय मला…तिचं आणि माझं जमणं कठीण आहे, आई तर कधीच तयार नाही होणार…मी कसा वाहवत गेलो मला कळलंचं नाही…मग जर मला पुढे जायचंच नाही तर मी आत्ता ह्या सगळ्यात कशाला अडकू मी उद्याच तिला सांगणार होतो पण मगाशी तिचा फोन आला अम्माची तब्येत बिघडली म्हणून….आत्तापासूनच त्यांच्या सगळ्या भानगडीत अडकायला लागलोय मी असं वाटतंय मला…त्यात आता हे तिच्या आईचं असं…ती बरी झाली किंवा नाही झाली झाली तरी डोक्यावर माझ्याच येणार त्या दोघींचं बघायला …नकोच त्यात पडायला… “\n“अरे मी म्हटलं ना मी वाहवत गेलो…ती त्या लग्नात भेटल्यावर आवडली होती रे मला…म्हणून तिच्या मागे मागे ह्या गावात आलो…पण जाऊदेत आता ते…इथून कशाला सगळं बोलायला लावतोयस मला आता आधी तिला भेटून सांगून टाकतो, मी लग्न करू शकत नाही म्हणून….”\n“मग काय म्हणणं आहे आता तुझं\n“अरे मला हेच कळत नाही तुझं……जर मला लग्न करायचंच नाहीये तर मग हे नसतं दुखणं मी कशाला गळ्यात मारून घेऊ\n“मला खरंच कळत नाही तुझं… तिची अम्मा आत्ताच तिचा हात माझ्या दिशेने पुढे करून काही सांगायला बघत होती…बहुतेक कोमलने तिला आमच्याबद्दल सांगितलेलं असणार…आता तिच्या अम्माला काय मी प्रॉमिस करू का तिच्या मुलीला सुखात ठेवेन वगैरे…आत्ताच सांगितलं नाही तर प्रॉब्लेम होईल….”\n“अरे कशाला माझं डोकं खातोयस प्रशांत तू मला पुढचा विचार करून तिच्यात न गुंतण्याचा सल्ला दिलास त्याबद्दल थँक्स…पण आता मला ठीक वाटेक तेच मी करणार आहे…हवं तर आधी तिला आणि तिच्या अम्माला स्पष्ट कल्पना देऊन मग त्यांना काही मदत लागली तर करेन ना मी…..चल ठेवतो आता…नंतर बोलतो…”\n“हा प्रशांत म्हणजे तोच ना काका, सुजयचा मित्र, ज्याने तुम्हाला तिथे काय झालं ह्याची थोडीफार कल्पना दिली होती आणि मग तो ऍक्सीडेन्ट मध्ये गेला” सायलीने सुजयच्या काकांकडे (नारायण साने) बघत विचारलं.\n“हो..तोच असणार..कारण एखादी मुलगी आवडली किंवा तिच्याशी लग्न करायचंय वगैरे ह्या असल्या गोष्टी त्याच्याशिवाय आणखी कोणाकडे शेअर करणार नाही, म्हणजे त्याच्या इतका जवळचा दुसरा कोणी मित्र मला तरी माहित नाही….पण मला एका गोष्टीचं नवल वाटतंय…सुजय मध्य प्रदेशावरून परत आल्यानंतर काही दिवसांनी प्रशांतने हे माझ्या कानावर घातलं…आणि सुजयला खोदून खोदून विचारलं असं म्हणाला…पण आता हे ऐकल्यावर जे कळतंय त्या प्रमाणे, सुजयने तिच्याशी लग्न करण्याचा विचार सगळ्यात आधी त्याला सांगितला होता, तो सुद्धा तो कटनीला असताना…आणि त्याचंच ऐकून त्याने लग्न न करण्याचं ठरवलं. मग प्रशांतने मला हे आधीच का नाही सांगितलं\n“मिस्टर साने, हा प्रशांत कसा मुलगा होता\n“फार चांगला. असा मित्र असणं म्हणजे सुजयचं खरंच भाग्य. कधीही त्याला चुकीचा सल्ला देणार नाही, असा. म्हणजे खरं तर त्याने त्या वेळीही त्याला योग्य तोच सल्ला दिला असं माझं मत झालंय…आमच्या वाहिनी खरंच तयार झाल्या नसत्या त्यांच्या लग्नाला…आणि फक्त पाच–सहा दिवसांच्या ओळखीवर असा लग्नाचा निर्णय घेतलेला चुकू शकतोच…हा सगळा विचार प्रशांतने केला असेल…मग त्याने मला तेव्हाच का नाही सांगितलं हे मला कळत नाहीये….” सुजयचे काका\n“मला वाटतं, त्याचा मित्र म्हणून त्याचं सिक्रेट जपणं महत्वाचं वाटलं असणार त्याला त्यावेळी…पण कदाचित सुजय परत आला त्यावेळी त्याच्या बदललेल्या स्वभावावरून त्याला हे सगळं घरातले मोठे म्हणून तुमच्या कानावर घालणं महत्वाचं वाटलं असणार…म्हणून तर तो तुम्हाला आणखी काही सांगायला येणार होता…कदाचित त्याला हे आधीपासून माहित होतं हेच सांगायचं असेल त्याला, पण संधी नाही मिळाली…” सायली\n“छू…मग पुढे काय झालं\nअम्माच्या बाजूच्या बेडवर असलेल्या पेशंटच्या त्या म्हाताऱ्या आई पहाटेच्या त्या वेळी जाग्याच होत्या…सुजयचं फोनवरचं बोलणं त्यांच्या कानावर पडत होतं. चार-पाच तासांपूर्वी त्यांनी कोमल आणि अम्माचं बोलणंही ऐकलं होतं…कोमल सुजयबद्दल अम्माला कन्व्हिन्स करत होती…आणि आता हा मुलगा येऊन लग्न करणार नाही असं फोनवर सांगतोय…बेडवर पडून असंबद्ध विव्हळणाऱ्या अम्माबद्दल तिला कसंतरीच वाटत होतं. नकळत ती सुजयचं फोनवरचं बोलणं लक्षपूर्वक ऐकायला लागली…\nप्रशांतचा फोन झाला आणि लगेचच पुन्हा त्याचा फोन वाजला.\nवैतागून त्याने फोनकडे नजर टाकली. कदाचित प्रशांतनेच उपदेश द्यायला पुन्हा फोन केला असणार असं समजून त्याचा चेहरा आधी त्रासला होता..पण स्क्रिनवरचं नाव वाचलं आणि त्याने घाईघाईने फोन उचलला.\n(संभाषण पुन्हा हिंदीत, आपल्यासाठी मराठीत)\n“अरे नाही….सॉरी काय…मीच म्हटलं होतं तुझं वाचून झालं की फोन कर म्हणून …खरं तर वाट बघत होतो मी…काय मत आहे तुझं\n“हो ओके आहे रे….जरा बाहेर आहे म्हणून हळू आवाजात बोलतोय…तू सांग ना पण..”\n अरे वा….मला वाटलं नव्हतं….”\n” मग…म्हणजे तुला काय वाटतं, उपयोग होईल आणि कुठे\n“हे बघ, मी म्हटलं ना माझ्या फ्रेंड ने लिहिलंय…कुठल्या त्या साहित्य अकादमीच्या स्पर्धेसाठी….पण एकूण ते बघूनच मला अंदाज आला, हे काही साधं नाही, ह्यातून आणखी काहीतरी मोठं निर्माण होणार…म्हणून तर तुला थोडी पानं पाठवली मी. तुझ्याशिवाय आणखी परफेक्ट माणूस असूच नाही शकत हे सांगण्यासाठी…”\n“अरे पण असं कसं देऊ तुला…ते माझ्या फ्रेंडचं आहे. तिला म्हटलंय मी…उद्या परत देतो असं..”\n” नाही यार…हे चोरी केल्यासारखं होईल……”\nपुढे बराच वेळ तो नुसतंच फोनवरून बोलणाऱ्या माणसाचं बोलणं ऐकत होता.\n“मी करतो तुला फोन नंतर…हे सगळं इथून नाही बोलता येणार…मी आत्ता बाहेर आहे…”\n“फ्रेंड म्हणजे फ्रेंड अशी नाही…मी एक आठवडाभर इथे कटनीला आलो होतो, मध्य प्रदेशात. तिथे ओळख झाली…तिने लिहिलंय ते सगळं…मी सहज म्हणून वाचायला मागितलं. आणि नक्की त्याचा दर्जा काय आहे, हे ल���हिलेलं कुठे वापरता येऊ शकतं हे विचारायला तुला पाठवली काही पानं..शेवटी तुम्ही प्रोफेशनल माणसं…तू सांगशील ते पर्याय मी तिला सांगणार होतो…आता तू मला हे वेगळंच काहीतरी सांगतोयस…”\n“ओके…मी नाही देत तिला परत लगेच…मी घेऊन येतो मुंबईला…आपण बघू मग…”\n“हो …मी म्हणूनच तर तुला सांगितलं होतं ते कसं वाचायचं त्याची ट्रीक….पण आपल्याला ते तंत्र जमायला वेळ लागेल…शिवाय माणसं कामाला लावून ते सगळं नीट लिहून काढावं लागेल…”\n“हो, त्याची एक सॉफ्ट कॉपी आहे असं म्हणत होती…हाताने लिहीत असताना एका बाजूला तिने कॉम्पुटरवर एक बॅकअप करून ठेवलाय, पण ते तिच्या मैत्रिणीकडे आहे आणि ती नाहीये इथे आत्ता …ते मिळालं\nअसतं तर फारच सोपं झालं असतं. “\nकाय बरं….हा…’अग्यात की खोज में…'”\nफोन ठेवून त्याने एकदा वेळेकडे नजर टाकली…कधी येतेय ही कोमल काय माहित शेजारच्या पेशंटच्या बरोबर असलेली म्हातारी बाई जागीच होती, त्याच्याचकडे बघत होती….आपलं बोलणं तिने ऐकलं असेल का शेजारच्या पेशंटच्या बरोबर असलेली म्हातारी बाई जागीच होती, त्याच्याचकडे बघत होती….आपलं बोलणं तिने ऐकलं असेल का जाऊदे…तिला काय माहित आपण कशाबद्दल बोलत होतो…\nपण त्या बाईव्यतिरिक्त आणखी एका व्यक्तीने त्याचं फोनवरचं बोलणं ऐकलं होतं…आधी प्रशांतशी झालेलं बोलणं आणि मग हा दुसरा फोन ..आणि योगायोगाने दोन्ही फोनवर झालेलं संभाषण हिंदीत होतं…प्रशांत आणि तो ठरवून हिंदीतून बोलले होते, आणि दुसरा फोन ज्याचा होता, तो त्याचा मित्र हिंदीच बोलायचा…त्यामुळे हे सगळं संभाषण त्या व्यक्तीला समजतही होतं….शरीर साथ देत नव्हतं तरी कानात प्राण आणून जिने त्याचं बोलणं ऐकलं होतं… ती..अम्मा..\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\nह्या ब्लॉगवरील कोणतेही लेख/ कथा किंवा कथेचा कोणताही भाग लेखिकेच्या पूर्व-परवानगीशिवाय वापरू नयेत. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाता���ी चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-struggle-save-papaya-garden-19354", "date_download": "2019-08-20T23:37:36Z", "digest": "sha1:BJXYK7UEELQESVWPQAW4OC5SAWT64Z4N", "length": 14480, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, The struggle to save papaya garden | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपपई बागा वाचविण्यासाठी धडपड\nपपई बागा वाचविण्यासाठी धडपड\nबुधवार, 15 मे 2019\nएक एकरावर पपई लावलेली आहे. जुने तीन बोअर कोरडे पडले. चौथा पाचशे फूट खोल बोअर घेतला. त्याचे पाणी साठविण्यासाठी छोटे शेततळे तयार केले. आजवर दोन लाख रुपये खर्च झाला आहे. फळधारणा झाल्यापासून पाणी कमी पडत असल्याने नुसता खर्च निघणार नाही.\n- नवनाथ अंभोरे, शेतकरी, सातेफळ, जि. हिंगोली.\nहिंगोली : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी स्थितीमुळे पिण्यासाठी, तसेच सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता अत्यंत कमी झाली आहे. या परिस्थितीत पपई बागा वाचविण्यासाठी सातेफळ (ता. वसमत) येथील शेतक-यांचे प्रयत्न सुरू आहेत. अपुरे पाणी, तसेच उन्हामुळे पाने होरपळत आहेत. फळे परिपक्वतेच्या अवस्थेत पाणी कमी पडल्यामुळे उत्पादनात मोठी घट येणार असून, शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने उत्पादन खर्च निघणेदेखील मुश्कील झाले आहे.\nकाही महिन्यांपूर्वी सिंचनासाठी खात्रीचे पाणी उपलब्ध असलेल्या सातेफळ येथील १० ते १२ शेतकऱ्यांनी यंदा १० ते १५ एकरवर पपईची लागवड केली आहे. दुष्काळी स्थितीमुळे उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर करून ठिंबक सिंचन पद्धतीने पपई बागा जोपासल्या. परंतु, गेल्या दोन महिन्यांपासून सर्वच शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी कमी पडू लागले आहे. त्यात गेल्या १५ ते २० दिवसांपासून या भागातील तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. उन्ह, वेगाच्या वा-यामुळे भिजविलेली जमीन झटकन कोरडी पडत आहे. ओलावा नष्ट झालेल्या जमिनीला भेगा पडल्या आहेत.\nपपईच्या झाडाची पाने उन्हात होरपळत आहेत.\nफळे परिपक्वेच्या अवस्थेत आहेत. परंतु, पाणी कमी पडत असल्याने फळाचा आकार, तसेच वजन वाढणे अशक्य झाले आहे. लहान आकाराची फळे झाडावर कोमेजत आहेत. शेतकरी बागा वाचविण्यासाठी नवीन कूपनलिका, छोटे शेततळे खोदत सिंचनाची व्यवस्था करीत आहेत. झाडे जिवंत ठेवण्यासाठी शेतकरी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. परंतु पाणी कमी पडत असल्याने पपई बागांची होरपळ सुरूच आहे.\nपपई papaya शेततळे farm pond सिंचन वसमत\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nखानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...\nनाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...\nनांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....\nपुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...\nकुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...\nरासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीत...\nमुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...\nअकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...\nकऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा : महापुरामुळे...\nगडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...\nजळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...\nतणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...\nनगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...\nपूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...\nसंत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....\nनत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...\nडाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...\nजळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.swapp.co.in/site/indianstatedistrictsubdistrictarealist.php?stateid=8y68qEDJ0ugeDsGafWxiUw%3D%3D&districtid=eLmouSnEJhpnk2br5KE5wQ%3D%3D&subdistrictid=HR3S9cKSwPi%2F9BDbtngTyQ%3D%3D", "date_download": "2019-08-20T23:04:42Z", "digest": "sha1:XVPQVPEJ2OGK63CKQW23GDX2R52XJWV6", "length": 12103, "nlines": 257, "source_domain": "www.swapp.co.in", "title": "Taluka Baramati District Pune ( तालुका बारामती जिल्हा पुणे ) Indian State List", "raw_content": "\nजिल्हा / जिला - पुणे\nतालुका / तहसील - बारामती\nआंबी बुद्रुक गाव माहिती\nआंबी खुर्द गाव माहिती\nबारामती (एम क्ल) गाव माहिती\nबारामती ग्रामीण गाव माहिती\nचांदगुडे वाडी गाव माहिती\nचौधर वाडी गाव माहिती\nदेऊळगाव रसाळ गाव माहिती\nधरणाची वाडी गाव माहिती\nजळगाव कडे पठार गाव माहिती\nजळगाव सुपे गाव माहिती\nखराडे वाडी गाव माहिती\nको-हाळे बु गाव माहिती\nको-हाळे खु गाव माहिती\nलोणी भापकर गाव माहिती\nमाळेगाव बुद्रक गाव माहिती\nमाळेगाव खुर्द गाव माहिती\nमालशिकरे वाडी गाव माहिती\nनेपट वळण गाव माहिती\nउंडवडी कडेपठार गाव माहिती\nउंडवडी सुपे गाव माहिती\nवडगाव निंबाळकर गाव माहिती\n(https://www.swapp.co.in) - मराठीत महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालूके आणि त्यातील गावांची मराठीत माहिती असलेल्या एकमेव वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.\nतुमचे नाव मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड आणि तेलुगू भाषांमध्ये पाहण्यासाठी क्लिक करा\nवेबसाईटचे नाव रजिस्टर करण्यापूर्वी उपलब्धता तपासण्यासाठी क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/farmers-have-no-option-without-group-farming/", "date_download": "2019-08-20T22:52:55Z", "digest": "sha1:6JJKJGP72BSNXJJ6GSRNF6ZTNXLWZ7HJ", "length": 16972, "nlines": 83, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "���ेतकऱ्यांना गटशेतीशिवाय पर्याय नाही", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nशेतकऱ्यांना गटशेतीशिवाय पर्याय नाही\nपरभणी: शेती व शेतकऱ्यांपुढे अनेक समस्‍या आहेत, या समस्‍या सोडविण्‍याकरिता शेतकऱ्यांना संघटीत होणे गरजेचे असुन गटशेती शिवाय पर्याय नाही. गटशेतीमुळे बाजारातील शेतकऱ्यांची सौदाशक्‍ती वाढीस लागेल, असे प्रतिपादन राज्‍याचे कृषी सचिव श्री. एकनाथराव डवले यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्‍या 47 व्‍या वर्धापन दिनानिमित्‍त विस्‍तार शिक्षण संचालनालय व कृषी विभाग, महाराष्‍ट्र शासन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक 18 मे शनिवार रोजी आयोजित खरीप शेतकरी मेळाव्‍याच्‍या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते.\nकार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू डॉ. अशोक ढवण हे होते तर विशेष अतिथी म्‍हणुन माजी कृषि आयुक्‍त तथा महाराष्‍ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे कार्यकारी संचालक श्री. उमाकांत दांगट हे उपस्थित होते. व्‍यासपीठावर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदिप इंगोले, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री. रणजित पाटील, विद्यापीठ नियंत्रक महेश कुलकर्णी, लातुर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. एस. बी. आळसे, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. सागर खटकाळे आदींची प्रमु़ख उपस्थिती होती.\nकृषी सचिव श्री. एकनाथराव डवले पुढे म्‍हणाले की, आज पारंपारिक शेती किफायतशीर राहीली नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करूनच शेती करावी लागेल, अनेक तरूण आधुनिक शेतीकडे वळत आहेत, आजच्‍या शेतकऱ्यांचा तंत्रज्ञानकडे ओढा वाढत आहे, ही चांगली बाब आहे. परभणी कृषी विद्यापीठातील तुर, ज्‍वार, सोयाबीन आदी पिकांची वाण शेतकऱ्यांपर्यंत पोहचली आहेत. येणाऱ्या वर्षात हवामान अंदाजाकरिता महावेध योजना राज्‍यात कार्यान्‍वीत करण्‍यात येणार असुन त्‍यामुळे शेतकऱ्यांना अचुक हवामान अंदाज व कृषी सल्‍ला मिळणार आहे. कीड व रोग प्रादुभार्वाचा अचुक अंदाजाने पिक संरक्षण करण्‍यास शेतकऱ्यांना मदत होणार आहे. येणाऱ्या खरीप हंगामात मक्यावरील लष्‍करी अळी, कापसावरील गुलाबी बोंडअळी, हुमणी आदी कीडीच्‍या व्‍यवस्‍थापनावर लक्ष केंद्रीत करावे लागेल.\nश्री. उमाकांत दांगट आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, देशाची अर्थव्‍यवस्‍था पुर्णपणे शेती अर्थव्��यवस्थेवरच अवलंबुन आहे. जागतिकरणाचा शेतीला मोठा फटका बसला आहे. सकल राष्‍ट्रीय उत्‍पादनात शेतीक्षेत्राचा वाटा कमी झाला आहे, परंतु आजही रोजगारासाठी 60 टक्के लोकसंख्‍या आजही शेतीवरच अवलंबुन आहे. बदलत्‍या हवामानात ज्ञान व तंत्रज्ञानाच्‍या आधारेच शेती करावी लागेल.\nअध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. अशोक ढवण म्‍हणाले की, मराठवाडयातील शेतीपुढे अनेक प्रश्‍न आहेत, येणाऱ्या हंगामात विविध पिकांवरील कीडींच्‍या प्रादुभार्वाचे आव्‍हान शेतकऱ्यांपुढे राहणार आहे, परंतु या किडींच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी विद्यापीठ शास्‍त्रज्ञ व कृषी विभाग शेतकऱ्यांना तंत्रज्ञानात्‍मक पाठबळ देईल. दुष्‍काळ परिस्थितीत शेतकऱ्यांच्या फळबागा अडचणीत आल्‍या, विशेषत: हलक्‍या जमीनीवरील मोसंबी बागाचे मोठे नुकसान झाले आहे. त्‍यामुळे हलक्‍या ते मध्‍यम जमीनीत डाळिंब, सिताफळ, एपल बोर आदी फळपिक शेतक-यांनी घ्‍यावीत. शेतकऱ्यांमध्ये मोठी मागणी असलेला कापसाचा विद्यापीठ विकसित नांदेड-44 हा वाण बीटीमध्‍ये परावर्तीत करण्‍यात आला असुन येणाऱ्या खरीप हंगामात या वाणाचे बियाणे मर्यादित प्रमाणात महाबिज उपलब्‍ध करणार आहे. या वाणाचे बियाणे पुढील वर्षी मोठया प्रमाणात उपलब्‍ध होईल, असे आश्‍वासनही त्‍यांनी दिले.\nकार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. विणा भालेराव व डॉ. अरूण गुट्टे यांनी केले तर आभार मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी मानले. मेळाव्‍यात शासन पुरस्‍कार प्राप्‍त प्रगतशील शेतकऱ्यांच्या मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला तसेच विद्यापीठ मासिक शेतीभाती, विद्यापीठ शास्‍त्रज्ञ लिखित विविध पुस्तिका, घडीपत्रिका आदींचे विमोचन करण्‍यात आले. याप्रसंगी विद्यापीठ विकसित विविध तंत्रज्ञान आधारीत दालनाचा समावेश असलेल्‍या कृषी प्रदर्शनीचे उदघाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.\nतांत्रिक सत्रात हुमणी कीड, गुलाबी बोंडअळी व्‍यवस्‍थापनावर डॉ. पी. आर. झंवर यांनी मार्गदर्शन केले तर लष्‍करी अळी व्‍यवस्‍थापनावर डॉ. बी. व्‍ही. भेदे, मोसंबी बागाचे कमी पाण्‍यात संरक्षण यावर डॉ. एम. बी. पाटील, कापुस लागवडीवर डॉ. अे. जी. पंडागळे, सोयाबीन लागवडीवर डॉ. यु. एन. आळसे, तुर लागवडीवर डॉ. एस. बी. पवार, हवामान अनुकूल शेतीवर डॉ. बी. व्‍ही. आसेवार, डॉ. एम. एस. पेंडके, ज्‍वार लागवडीवर डॉ. प्रितम भुतडा, रेशीम उद्योगावर डॉ. सी. बी. लटपटे, फळबाग लागवडीवर डॉ. शिवाजी शिंदे, कडधान्य पिक लागवडीवर डॉ. पी. ए. पगार आदींनी मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या कृषी विषयक प्रश्‍न व शंकाचे शास्‍त्रज्ञांनी निरासरन केले. विद्यापीठ विकसित बियाणे विक्रीचे उदघाटनही करण्‍यात आले. मेळाव्‍यास व कृषी प्रदर्शनीस शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. शासन पुरस्‍कार प्राप्‍त प्रगतशील शेतकऱ्यांचा मेळाव्‍यात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला.\nपूरग्रस्त भागात एक हेक्टरपर्यंत पिक कर्ज माफ\nपूरग्रस्त भागातील पिकांचे 100 टक्के पंचनामे करणार\nविद्यापीठ विकसित कोरडवाहु शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा\nशेताच्या बांधावरील झाडांचे होणार संवर्धन\nशेतमालाची उत्पादकता, विपणन आणि निर्यातीवर अधिक भर\n‘कृषी संवाद’ उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणार\nअवर्षण प्रवण क्षेत्र, आत्महत्याग्रस्त जिल्हे व नक्षलग्रस्त जिल्हे यामधील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन 2017 साठी उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम वितरीत करणेबाबत\nसेंद्रिय शेती/विषमुक्त शेती या राज्यपुरस्कृत योजनेअंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन राबविण्यासाठी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता देणेबाबत\nमुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना पशुपालकांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात फिरते पशुचिकित्सा पथक सुरू करणेबाबत\nराज्यातील विविध जिल्हयातील पुर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना विशेष दराने मदत देण्याबाबत\nसन 2016-2017 मध्ये खाजगी बाजार समिती व थेट पणन परवानाधारकांना सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल रु. 200/- अनुदान देणेबाबत. (Unconditional) (पूरक मागणी रुपये 396.12 लाख)\nसन 2018-2019 या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल रुपये 200/- अनुदान देणेबाबत. (Unconditional ) (पूरक मागणी रुपये 387,30,31,000)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-chiplunkar-lekh-about-book-soil-microbes-20266", "date_download": "2019-08-20T23:36:09Z", "digest": "sha1:6VYSVKYU52MTMB5756XB3R46L4CLEJYJ", "length": 24416, "nlines": 182, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, chiplunkar lekh about book -soil & microbes | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबुधवार, 12 जून 2019\nपूर्वीच्या रासायनिक शेतीमध्ये सूक्ष्मजीवशास्त्राच्या अभ्यासानंतर केलेल्या बदलामुले माझ्या जमिनी पूर्वीइतक्याच सुपीक राहिल्या आहेत. तितकेच उत्पादन देत आहेत. हे सारे सूक्ष्मजीवशास्त्राच्या विविध पुस्तकांतून मिळालेल्या माहितीतून. या वेळी वॉक्समन यांच्या सॉइल अॅंड मायक्रोब्स या पुस्तकातील काही अंश शेतकऱ्यांसाठी मांडत आहे.\nपूर्वीच्या रासायनिक शेतीमध्ये सूक्ष्मजीवशास्त्राच्या अभ्यासानंतर केलेल्या बदलामुले माझ्या जमिनी पूर्वीइतक्याच सुपीक राहिल्या आहेत. तितकेच उत्पादन देत आहेत. हे सारे सूक्ष्मजीवशास्त्राच्या विविध पुस्तकांतून मिळालेल्या माहितीतून. या वेळी वॉक्समन यांच्या सॉइल अॅंड मायक्रोब्स या पुस्तकातील काही अंश शेतकऱ्यांसाठी मांडत आहे.\n१९७० मध्ये कृषी पदवीधर झाल्यानंतर शेतीला सुरवात करताना माझ्यावर कृषी रसायनशास्त्राचा मोठा प्रभाव होता. भरपूर पूर्वमशागत, शक्य तितके सेंद्रिय खत, रासायनिक खताचे शिफारशीत हप्ते, रोग व कीड नियंत्रण या बळावर पहिले २० ते २५ वर्षे चांगले उत्पादन मिळाले. पुढे उत्पादन घटल्याने कारणांचा शोध घेताना भू सूक्ष्मजीवशास्त्राच्या प्रेमात अपघाताने पडलो.\nसूक्ष्मजीवांमुळे रोग होतात, इतपत माहिती असलेल्या मला त्यांच्या पीकविषयक अनेक कामांची माहिती झाली. उत्पादन घटण्यासंदर्भातील बहुतांश शंकाचे निरसन करतानाच या शास्त्राने माझ्या शेती करण्याच्या पद्धतीतही आमूलाग्र बदल घडवले. आता माझ्या जमिनी ५० वर्षांपूर्वीप्रमाणेच चांगले उत्पादन देत आहेत. अर्थात, यात माझे स्वतःचे फार थोडे आहे. जे आहे तेही ज्ञान अनेक पुस्तकांच्या वाचनातून मला प्राप्त झाले. या पुस्तकांविषयी थोडेसे जाणून घेतल्यास सर्व शेतकऱ्यांचा फायदा होईल.\nसूक्ष्मजीवशास्त्राचा अभ्यास का केला पाहिजे\nएका लेखकाच्या मते, भू-सूक्ष्मजीवशास��त्रातून मिळणारे ज्ञान शेती आणि पर्यावरणाच्या अभ्यासासाठी गरजेचे आहे. सूक्ष्मजीवाच्या अभावी आज जे जीवन आपण जगतो आहोत, ते केवळ अशक्य आहे. त्यांच्याअभावी पृथ्वी न कुजलेल्या पदार्थांनी पूर्णपणे भरून जाईल. आपले प्रत्येक कर्म प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष जमिनीतील सूक्ष्मजीवांशी संबंधित आहे. या शास्त्राकडे दुर्लक्ष आपल्याला परवडणारे नाही.\nभू-सूक्ष्मजीवशास्त्राचा विकास १९०० च्या सुमारास सुरू झाला. विनोग्रेडस्की, लिपमन व पुढे डॉ. वॉक्समन यांनी पाया रचला. वॉक्समन यांचा सॉइल अॅंड मायक्रोब्स (जमीन आणि सूक्ष्मजीव, १९३१) हा ग्रंथ महत्त्वाचा आहे.\nत्यातील काही महत्त्वाची वचने पुढीलप्रमाणे ः\nजमीन सुपीक होण्यासाठी मूळ माती कणाच्या माध्यमावर सेंद्रिय पदार्थांच्या आच्छादनाचे वस्त्रप्रावरण हवे.\nउपजाऊ जमिनीच्या जडणघडणीचे काम जमिनीत वाढणाऱ्या लहान-मोठ्या वनस्पती आणि सूक्ष्मजीवांकडून होते.\nसूक्ष्मजीव जमिनीला जिवंतपणा आणतात, ताकदवान बनवतात.\nकोणत्याही वनस्पतींची वाढ संलग्न सहजीवी प्राणी, सेंद्रिय पदार्थांच्या अनुपस्थितीमध्ये कृत्रिमरीत्या अन्नद्रव्ये पुरवून करणे शक्य आहे. परंतु कृत्रिम माध्यमातील शेतीव्यतिरिक्त प्रत्यक्ष शेतीमध्ये अशी स्थिती कधीच निर्माण होत नाही.\nपिकांचे शिल्लक अवशेष, प्राण्यांचे त्याज्य पदार्थ हे जमिनीत वाढणाऱ्या सूक्ष्मजीवांसाठी शक्तिस्रोत आहेत. यातून त्यांचे संवर्धन व प्रजोत्पादन होते.\nकेवळ सूक्ष्मजीवांकरवी जमिनी घडणाऱ्या अनेक क्रिया प्रक्रिया या आजपर्यंत (१९३१) अजैविक समजल्या जात होत्या. (आता २०१९ मध्येही त्यात फार फरक पडलेला नाही.)\nसंख्या, जातीप्रजाती व उपयुक्तता यांचा विचार केल्यास जमिनीत आढळणाऱ्या विविध सूक्ष्मजीवांच्या तुलनेत पिकावर रोग निर्माण करणाऱ्या प्रजातींची संख्या नगण्य म्हणावी लागेल. (सध्या अभ्यास केवळ त्यांचाच सुरू आहे. )\nसेंद्रिय पदार्थांच्या वापराने हलक्या वालुकामय जमिनीत मृद कणांची बांधणी होते, तर भारी जमिनींची सच्छिद्रता वाढते.\nचिबड जमिनीत ना बुरशी वाढते, ना जिवाणू.\nएकूण सेंद्रिय पदार्थांचे विघटन खालीलप्रमाणे सूक्ष्मजीवांमार्फरत केले जाते. अ) बुरशी २० ते ५० टक्के ब) जिवाणू १ ते २० टक्के क) अॅक्टिनोमायसेट्स १५ ते ३० टक्के.\nउपलब्ध व स्थिर सेंद्रिय नत्राच्या उपस्थितीत ��त्र स्थिरीकरण करणारे सूक्ष्मजीव नत्र स्थिर करत नाहीत. यामागे त्यांच्या कुवतीचा प्रश्न नसून, पिकांच्या गरजेइतके नत्र उपलब्ध असणे हे कारण आहे. फक्त पिकाच्या गरजेपेक्षा कमी नत्र उपलब्ध असताना जैविक नत्र स्थिरीकरण होऊ शकते.\nखतातून टाकलेल्या जमिनीत स्थिर झालेल्या नत्राचे वनस्पतीला उपलब्ध नत्रामध्ये रूपांतर होण्याच्या क्रियेला नायट्रोफिकेशन असे म्हणतात. जमिनीतील अनेक घटकांचा या प्रक्रियेशी संबंध येतो.\nअमोनिया स्वरूपातील नत्राची उपलब्धता\nसेंद्रिय पदार्थांची उपलब्धता व त्यांचा प्रकार.\nपूर्णपणे हवेच्या सान्निध्यातच ही प्रक्रिया शक्य आहे. सेंद्रिय पदार्थांचे विघटन व मुळांचे श्वसन यामुळे जमिनीतील हवेत कर्बवायूंचे प्रमाण जास्त असते. (हवा ३ टक्के, जमिनीतील हवा ०.२ ते २ टक्के) तर प्राणवायूचे जमिनीतील हवेमधील प्रमाण १५ ते २० टक्के (हवेत २१ टक्के) नत्रीकरणाचे प्रमाण प्राणवायूंची टक्केवारी ३० ते ३५ टक्के असताना सर्वांत जास्त असते. शेतात वापरलेल्या नत्रखतांतील नत्र वायुरूपात हवेत मिसळला जाणे हा नत्राचा ऱ्हास आहे. हा ऱ्हास पुढील कारणाने होऊ शकतो.\nनत्राची अनावश्यक अधिक मात्रा किंवा उपलब्धता\nविघटनयोग्य सेंद्रिय पदार्थांची उपलब्धता किंवा अनुलब्धता.\nप्राणवायूंची कमतरता. अशा नत्र ऱ्हास हा चिबड किंवा गरजेपेक्षा जास्त पाणी भरलेल्या जमिनीमध्ये होतो.\nसेंद्रिय पदार्थांचे विघटन चालून असताना सूक्ष्मजीव अनेक सेंद्रिय, असेंद्रिय आम्ले तयार करत असतात. त्यात जमिनीत स्थिर झालेले अनेक अन्नघटक विरघळतात व उपलब्ध अवस्थेत येतात.\nजिवाणूंमुळे तयार होणारी आम्ले - लॅक्टिक, ब्युटेरिक, अॅसेटिक, प्रोपिऑनिक, वेलेरिथॅलिक.\nबुरशीमुळे तयार होणारे आम्ले - ग्लुकोनिक, सायट्रिक, ऑक्झालिक, ल्यूमॅरिक, सकसिनिक.\nया आम्लांचा आयुष्य अल्पजीवी असते. हवेच्या सान्निध्यात बहुतेक आम्ले कर्बवायू अधिक पाणी असे विघटन होताना संपून जातात.\nः प्र. र. चिपळूणकर, ८२७५४५००८८,\n(लेखक कोल्हापूर येथील प्रगतिशील शेतकरी आहेत.)\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे ��० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nसेंद्रिय पद्धतीने पीक पोषण सेंद्रिय शेतीमध्ये जमिनीची सुपीकता जपण्याचा विचार...\nजमिनीची सुपीकता, सूक्ष्मजीवांचा अतूट...वॉक्समन यांच्या सॉईल अॅण्ड मायक्रोब्स या...\nजमीन अन् सूक्ष्मजीवपूर्वीच्या रासायनिक शेतीमध्ये...\nजमिनी सुपीकता, उत्पादकता वाढीसाठी शेणखत...कृषी विद्यापीठ किंवा संशोधन केंद्रांद्वारे सर्व...\nआरोग्यकार्डानुसार शेतात, व्यवस्थापनात...केवळ आरोग्यकार्डाचे वाटप झाले म्हणून...\nदृश्य जीवशास्त्रांचाही विचार महत्त्वाचा...गेल्या काही भागांतून आपण आपल्या दृष्टिआड असणाऱ्या...\nसमजावून घ्या सेंद्रिय कर्बाचे स्थिरीकरणशाश्‍वत सुपीकतेसाठी टिकून राहणारा सेंद्रिय कर्ब...\nजमिनीतील ओलावा मोजण्याच्या पद्धतीओलाव्याचे प्रमाण नेमके असल्यास पिकांची वाढ योग्य...\nवाढवूया जमिनीतील सेंद्रिय कर्बसेंद्रिय कर्बांचे प्रमाण जमिनीच्या आरोग्यासाठी...\nसेंद्रिय कर्ब जमिनीत साठवण्याच्या...कर्बाची साठवण निसर्गामध्ये विविध पदार्थांमध्ये,...\nहवामान बदलाचा जमिनीच्या गुणधर्मांवर...जमिनीची निर्मिती हजारो वर्षांमध्ये होते. ती...\nशेतीतील कर्ब चक्र जपू यापर्यावरणातील विविध मूलद्रव्यांच्या चक्रानुसार...\nसेंद्रिय कर्ब, नत्र पुरवठ्यासाठी...सध्या प्रत्येक कुटुंबामध्ये जनावरांची संख्या कमी...\nसेंद्रिय निविष्ठांची घरगुती निर्मितीसेंद्रिय शेतीसाठी उपयुक्त निविष्ठा या शेतीवरच...\nतयार करा सेंद्रिय निविष्ठाअलीकडे सेंद्रिय शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची...\nकडवंची : जमीन सुपीकतेसाठी बायोगॅस स्लरी कडवंचीमधील शेतकऱ्यांनी बायोगॅस संयंत्राची उभारणी...\nगांडूळ नेमके काय काम करतो गेल्या काही भागांतून आपण आपल्या दृष्टिआड असणाऱ्या...\nजैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...\nस्थानिक जातींची सेंद्रिय पद्धतीने लागवड...संकरीत जाती आणि रसायनांचा वापर यामुळे शेतकऱ्यांना...\nबायोडायनॅमिक शेती पद्धतीचे महत्त्व,...बायोडायनामीक शेती पद्धतीचे उद्गाते डॉ. रुड���ल्फ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.harshalchavan.com/2011/02/blog-post.html", "date_download": "2019-08-20T23:27:34Z", "digest": "sha1:QLELFPA3XOBR6WQK3IYK4IBHRY73HJ4J", "length": 3622, "nlines": 93, "source_domain": "www.harshalchavan.com", "title": "मी बाजीराव: किन्नरीचे बोरन्हाण...", "raw_content": "\nरविवार, ६ फेब्रुवारी, २०११\nद्वारा पोस्ट केलेले Harshal\nसुंदर संकल्पना आणि मांडणी \nतुझे बाकीचे विडियो पण बघितले छान आहेत.\nविडीयो एडिटिंग करायला कुठले सोफ्टवेअर वापरतोस\n२६ फेब्रुवारी, २०१२ रोजी ३:३२ म.पू.\nसुंदर संकल्पना आणि मांडणी \nतुझे बाकीचे विडियो पण बघितले छान आहेत.\nविडीयो एडिटिंग करायला कुठले सोफ्टवेअर वापरतोस\n२६ फेब्रुवारी, २०१२ रोजी ३:३२ म.पू.\n२६ फेब्रुवारी, २०१२ रोजी ८:५२ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nकीती आले कीती गेले\nकुठलं गाणं कशा साठी ऐकावं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/dhyanimani-marathi-movie-release-on-10-feb-2017-starring-mahesh-manjrekar-ashwini-bhave/", "date_download": "2019-08-20T23:27:06Z", "digest": "sha1:LKKUJT2ACQEEIZDY2Q4SGT5NBVZ77A7I", "length": 11701, "nlines": 109, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "dhyanimani-marathi-movie-release on 10 feb 2017, starring Mahesh Manjrekar, Ashwini Bhave", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nप्रेक्षकांच्या ध्यांनीं आणि मनी रुजणारा \"ध्यानीमनी\"\nमहेश मांजरेकरांची २०१७ मधील पहिली निर्मिती \nमहेश मांजरेकर निर्मित ‘नटसम्राट’ चित्रपटाने २०१६ ची सुरुवातच जबरदस्त केली होती आणि आताही महेश मांजरेकर निर्मित ‘ध्यानीमनी’ या १० फ्रेब्रुवारीला प्रदर्शित होणारा आगामी चित्रपट जबरदस्त उत्सुकता निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे. संपूर्ण मराठी सिनेसृष्टीचं विशेष लक्ष आणि हिंदी सिनेसृष्टीची उत्सुकता या चित्रपटाकडे लागून राहिली आहे. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रेटी, मराठी चित्रपटाचं भरभरून कौतुक देखील करत आहेत. बिग बी आणि सलमान खाननं ‘ध्यानीमनी’ या चित्रपटाच्या ट्रेलरला मनापासून दाद दिली असून, ट्विटर आणि फेसबुकवरून चित्रपटाला शुभेच्छाही दिल्या आहेत. तसंच ‘ध्यानीमनीचा’ अत्यंत कुतूहलपूर्ण ट्रेलरही त्यांनी ट्विट केला आहे. सोशल मीडियावर या ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.\nप्रेक्षकांना कायमच नाविन्यपूर्ण कलाकृती देणाऱ्या महेश मांजरेकरांची ही निर्मिती असून महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर आणि अनिरुद्ध देशपांडे यांच्या ‘ग्रेट मराठा एंटरटेन्मेंट’ या प्रॉडक्शन हाऊसची ही कलाकृती आहे. तसेच स्मिता ठाकरे, अमोलख सिंग गाखल, इक्बालसिंग गाखल आणि राजेश बंगा हे ह्या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. आशयसंपन्न नाटकं आणि अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलेल्या चंद्रकांत कुलकर्णी यांनी या चित्रपटाचं अत्यंत कल्पक असं दिग्दर्शन केलं आहे. प्रशांत दळवी यांनी चित्रपटाचे कथा पटकथा आणि संवाद लिहिले असून संदीप खरे यांनी गीतलेखन आणि अजित परब यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे.\nचित्रपटात महेश मांजरेकर, अश्विनी भावे, मृण्मयी देशपांडे आणि अभिजित खांडकेकर यांच्या अत्यंत ताकदीच्या अभिनयानं चित्रपटातील आपल्या भूमिका जिवंत केल्या आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने अश्विनी भावे ह्या कसलेल्या अभिनेत्रीचा अभिनय बऱ्याच वर्षांनी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.\nचित्रपट हे असे माध्यम आहे जिथे अलीकडच्या काळात चित्रपटांच्या कथांचे विषयच नाही तर त्यांच्या प्रसार पद्धती देखील बदलत चाललेल्या दिसून येतात. हा सिनेमा “बघू नका” अशी विनंती सध्या अनेक दिग्गज कलाकार करत आहेत. कलाकारांच्या अशा आग्रही विनवण्यांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून सर्वत्र त्याचीच चर्चा होत आहे. ठाम, गंभीर आणि रहस्यमय अशा प्रकारच्या भावना त्यांच्या चेहऱ्यावर व्हिडिओत व्यक्त होताना आढळून येत आहेत. या सिनेमा बद्दल ख्यातनाम हिंदी सिनेतारे, अमिताभ बच्चन व सलमान खान यांनी सुद्धा ‘हा चित्रपट बघू नका’ असे ट्विट केले आहे. मराठी सिनेसृष्टीतील सचिन खेडेकर, सुनील बर्वे, भाऊ कदम, अमृता खानविलकर, संजय जाधव, संदीप पाठक, आनंद इंगळे, संस्कृती बालगुडे, वैदेही परशुरामी, आकाश ठोसर तसेच पूजा सावंत हे देखील चित्रपट बघू नका असे आग्रहाने सांगत आहेत. चित्रपटाप्रतीच्या या नकारात्मक भूमिकेने सिनेसृष्टीत आणि प्रेक्षकांमध्ये अनेक प्रश्नचिन्हे उभी केली आहेत. माणसाचा स्वभावच असतो की एखादी गोष्ट करू नका किंवा बघू नका सांगितल्यावर ती मुद्दाम ��रावीशीच वाटते. इथे निर्मात्यांना त्यांच्या कलाकृती विषयी असलेला आत्मविश्वास तसेच त्यांनी केलेले धाडस यातून दिसून येते. या धाडसामुळे सोशल मीडियात या चित्रपटाविषयी जोरदार चर्चा सुरू असून १० फेब्रुवारीला, एक अत्यंत वेगळा विषय घेऊन हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nकाँग्रेसच्या माजी अर्थमंत्र्याला कोणत्याही…\nकोल्हापूर, सांगलीच्या महापुराला मुख्यमंत्रीच…\n‘भारतीय कायदा म्हणजे प्रकाश…\nकोल्हापूरकरांना कोणाच्या भिकेची गरज नाही,…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/summer-green-bajri/", "date_download": "2019-08-20T22:52:32Z", "digest": "sha1:OFC2JQNLLKYRQMHBVU4UUJ4XQRQMBPZP", "length": 8886, "nlines": 121, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "उन्हाळी हिरव्या चाऱ्यासाठी 'बाजरी'", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nउन्हाळी हिरव्या चाऱ्यासाठी ‘बाजरी’\nउन्हाळा म्हटलं कि, सगळीकडे भकास व सुकलेलं दृश्य पाहायला मिळतं. हिरवं पाहणं तर लांबच त्यात महाराष्ट्रातील काही भागात पाण्याची कमतरता व वरून रखरखीत उन्हाचा मारा त्यामुळे हिरव्या पिकांचा प्रश्नच येत नाही. सोबतच हिरवा चारा तर फारच कमी पाहायला मिळतो.\nज्या शेतकऱ्यांकडे जनावरे आहेत त्यांचा हा मोठा प्रश्न आहे पण काळजी करू नका अशा परिस्थितीत बाजरी हे कमी दिवसांत व कमी पाण्यात येणारे पीक आहे. बाजरी हे एकदल वर्गातील हिरवा चारा देणारे उत्तम पीक आहे. बायफ या संस्थेने उन्हाळी हंगामातील हिरव्या चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी बाजरीची ‘बायफ बाजरी-1’ ��ी जात विकसित केली आहे.\n‘बायफ बाजरी-1’ जातीचे वैशिष्ट्ये :\nपुढील दोन ते तीन आठवडे राज्यात कोरडे हवामान राहणार\nजालना जिल्ह्यातील शेतकरी खासगी सावकाराच्या जाळ्यात\nही जात जोमाने वाढणारी असून, तिच्या 5 ते 6 महिन्यांच्या कालावधीत तीन कापण्या मिळतात.\nया जातीला भरपूर फुटवे येत असल्याने चाऱ्याचे अधिक उत्पादन मिळते.\nबाजरीची ही जात पालेदार, रसाळ, गोड, लव विरहीत, मऊ असून, उंच वाढते.\nफेब्रुवारीमध्ये पेरणी केल्यानंतर ही बाजरी जात ज्वारी व मक्यापेक्षा कमी पाण्यावर येते. अधिक उत्पादन मिळते.\nया बाजरीचा हिरवा चारा तसेच वाळलेला चाराही पौष्टीक असतो. मुरघासही (सायलेज) चांगला तयार होतो.\nदोन कापण्यांपासून हिरवा चारा आणि तिसऱ्या कापणीपासून धान्य आणि वाळलेला चाराही मिळतो. धान्य देखील खाण्यास उत्तम आहे.\nजमीन व पूर्वमशागत : बायफ बाजरी -1 या जातीसाठी मध्यम ते भारी, निचरा होणारी जमीन योग्य आहे. कारण या जमिनीत तिची वाढ वेगाने होते. पेरणीपूर्वी एक नांगरट करून गरज वाटल्यास कुळवाच्या एक दोन पाळ्या देऊन जमीन तयार करावी.\nपाणी व्यवस्थापन : बाजरीची पेरणी केल्यानंतर व बाजरी उगवून आल्यानंतर दोन पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. त्यापुढील पाण्याच्या पाळ्या उन्हाळी हंगामामध्ये भारी जमिनीत बारा ते पंधरा दिवसांनी आणि मध्यम जमिनीत 8 ते 10 दिवसांनी द्याव्यात.\n(बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन, मध्यवर्ती संशोधन केंद्र, उरुळी कांचन, जि. पुणे.)\nपुढील दोन ते तीन आठवडे राज्यात कोरडे हवामान राहणार\nजालना जिल्ह्यातील शेतकरी खासगी सावकाराच्या जाळ्यात\nपश्चिम महाराष्ट्रात मुसळधार; मराठवाडा मात्र कोरडाच\nशेतकऱ्यांना नुकसान भरपाई तातडीने मिळण्याची व्यवस्था करा – पंजाब हायकोर्ट\nसावकारी व्याजाचे पैसे वसुलीसाठी भिती घातल्याने युवकाची आत्महत्या\nशरयू नदीत बोट उलटून एका शेतकऱ्याचा मृत्यू; 15 जण बेपत्ता\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\n‘घाबरू नका, चौकशीला बिनधास्त सामोरे…\nशिवस्वराज्य यात्रा सुरू होताच अमोल कोल्हेंची…\nभारतात चार दहशतवाद्यांची घुसखोरी, देशात हाय…\nमाझा नवरा घाबरणारा नाही, अशा आम्हाला अनेक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/ushatai-chati/", "date_download": "2019-08-20T22:23:28Z", "digest": "sha1:ACIOSAMTLJOWUSEJM73R6YBS7IUNALPL", "length": 19316, "nlines": 142, "source_domain": "www.saamana.com", "title": "उषाताई चाटी | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष���टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nराष्ट्रसेविका समितीच्या तृतीय प्रमुख संचालिका उषाताई चाटी यांच्या निधनाने समाजकार्यासाठी आपल्या आयुष्याचा होम करणाऱया एका जीवनाची इतिश्री झाली. उषाताई मूळच्या भंडारा येथील रहिवासी होत्या. फणसे कुटुंबात त्यांचा ३१ ऑगस्ट १९२७ साली जन्म झाला. उषाताई बालवयापासूनच राष्ट्र सेविका समितीच्या सेविका होत्या. जुन्या बीए, बीटीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले होते. आपल्या शिक्षणाचा फायदा इतर मुलींना मिळावा याकरिता त्या सतत प्रयत्नशील होत्या. १९४८ मध्ये उषाताईंचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे घोषप्रमुख गुणवंत चाटी यांच्याशी विवाह झाला. नागपुरात आल्यानंतर हिंदू मुलींची शाळा या शाळेत शिक्षिका म्हणून त्यांनी काम केले. राष्ट्रसेविका समितीच्या पहिल्या प्रमुख संचालिका मावशीबाई केळकर यांच्या सान्निध्यात आल्या. मावशीबाई केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उषाताईंनी समितीचे काम सुरू केले. वाग्मिता विकास समितीच्या जवळजवळ 36 वर्षे अध्यक्ष होत्या. मुलींमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, वक्तृत्वाचे धडे देणे हे विशेष कार्य त्यांनी केले. अनेक मुली त्यांनी तयार केल्या. १९८४ पासून त्यांचे वास्तव्य नागपूरच्या देवी अहल्या मंदिरात होते. त्या काळात त्यांनी अहल्या मंदिरात सेवा प्रकल्प म्हणून वनवासी कन्या छात्रावासात प्रारंभ केला. या छात्राबाबत पूर्वांचलातील सात राज्यांतील ४२ मुली शिक्षण घेत आहेत. राष्ट्रसेविका समितीच्या उत्तर प्रदेशचे काम त्या बघत होत्या. १९९४ ते २००६ पर्यंत त्यांनी समितीच्या प्रमुख संचालिका म्हणून काम बघितले. २००५ मध्ये नागपूरजवळील खाचरी गावात दहा हजार सेविकांचे संमेलन घेतले होते. हे संमेलन नागपूरकरांच्या नेहमीच स्मरणात राहील. उषाताई यांचा आवाज मधुर होता. नागपूर आकाशवाणीवर त्यांचे अनेक कार्यक्रम झाले. आणीबाणीच्या काळात उषाताईंचे पती गुणवंत चाटी यांनी सत्याग्रहात भाग घेतला. त्यावेळी संपूर्ण दायित्व त्यांच्यावर आले. उषाताईंनी नागपूर नगर कार्यवाहिका व विदर्भ कार्यवाहिकेची जबाबदारी पार पाडली. १९७० मध्ये अखिल भारतीय गीत प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. १९७५ मध्ये उषाताईंना कारागृहात जावे लागले. उषाताईंनी आणीबाणीविरोधात सत्याग्रह केला. त्यासाठी त्यांना कारावासही भोगावा लागला होता. १९८२ मध्ये पती गुणवंत चाटी यांचे निधन झाले.\nपतीच्या निधनानंतर उषाताईंनी १९८४ मध्ये समितीच्या त्यावेळच्या द्वितीय संचालिका दिवंगत ताई आपटे यांनी त्यांना सहप्रमुख संचालिका केले. आणि मग उषाताईंनी समितीच्या कार्यासाठी देशभर प्रवास केला. १९९४ मध्ये ताई आपटे यांच्या निधनानंतर त्यांच्याच इच्छेनुसार उषाताईंकडे समितीच्या प्रमुख संचालिका पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. राष्ट्रसेविका समितीचे पूर्णवेळ काम करणे सुरू केले. १९९१ मध्ये उषाताई यांच्याकडे विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय विश्वस्त पदाची जबाबदारीही सोपविण्यात आली. उषाताईंना आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले. त्यात जोशी फाउंडेशनचा राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार, स्वामी विवेकानंद पुरस्कार, ओजस्विनी अलंकरन पुरस्कार, भाऊराव देवरस न्यास लखनौनेही त्यांना पुरस्कृत केले. या पुरस्कारांच्या माध्यमातून मिळालेली रोख रक्कम उषाताईंनी संघमित्रा सेवा प्रतिष्ठानला दान केली.\nउषाताई यांनी विपरीत परिस्थितीत समितीचे काम केले. मनाचा समतोलपणा ढळू न देता आपल्या आचारविचारांतून प्रेमाचा वर्षाव केला. उषाताईंनी आपल्या स्निग्ध स्वभावाने या सर्व अडचणींवर मात करून सेविकांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला. देवी अहल्या मंदिरात उषाताई येणाऱया जाणाऱया प्रत्येक व्यक्तीची जातीने चौकशी करायच्या. अहल्या मंदिरात सतत तेवणारी ज्योत आता शांत झाली आहे. राष्ट्र सेविका समितीचे एक मातृतुल्य व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोली�� उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97._%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80._%E0%A4%96%E0%A5%88%E0%A4%B0", "date_download": "2019-08-20T22:23:03Z", "digest": "sha1:TJ73YOWJBWXTN3PLATK2W522ZWWXF2MY", "length": 5240, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गजानन श्रीपत खैर - विकिपीडिया", "raw_content": "\n(ग. श्री. खैर या पानावरून पुनर्निर्देशित)\nडॉ. गजानन श्रीपत खैर ऊर्फ अण्णासाहेब खैर (१५ जून, इ.स. १८९८ - २९ ऑगस्ट, इ.स. १९८६) हे मराठी शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांनी नारायण भिकाजी परुळेकर यांच्यासह इ.स. १९२१ साली पुण्यात महाराष्ट्र विद्यालय ही शिक्षणसंस्था स्थापली[१]. पुणे विद्यार्थिगॄह या शिक्षणसंस्थेचे ते काही काळ कार्याध्यक्ष होते. इ.स. १९५२ ते इ.स. १९५८ या काळात ते मुंबई प्रांताच्या विधिमंडळात अपक्ष सदस्य होते[२].\n^ गोविंद मुसळे (१२ मे, इ.स. २००८). \"अभिमानास्पद कार्याची शताब्दी\" (मराठी मजकूर). महाराष्ट्र टाइम्स. १८ सप्टेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले.\n^ \"क्वेस्ट फॉर द ओरिजिनल गीता (मूळ गीतेचा शोध) - गजानन श्रीपत खैर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा परिचय\" (इंग्लिश मजकूर). १८ सप्टेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १८९८ मधील जन्म\nइ.स. १९८६ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ नोव्हेंबर २०१८ रोजी २०:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%AF%E0%A5%AF_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2019-08-20T23:42:02Z", "digest": "sha1:7KTSCA36XFDDD7LZRKM5LLS3S243M45T", "length": 2975, "nlines": 61, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १०९९ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १०९९ मधील मृत्यू\n\"इ.स. १०९९ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० मे २०१४ रोजी ०७:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-technowonbakery-products-pulses-16584?tid=127", "date_download": "2019-08-20T23:39:04Z", "digest": "sha1:PJXNJJVP2QKEYFPOLEKXFPF2RKTDIHMD", "length": 32259, "nlines": 178, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, technowon,bakery products from pulses | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकडधान्यांपासून पोषक बेकरी उत्पादने\nकडधान्यांपासून पोषक बेकरी उत्पादने\nडॉ. आर. टी. पाटील\nगुरुवार, 14 फेब्रुवारी 2019\nभारतीय आहारामध्ये प्रथिनाच्या पूर्ततेचे कार्य हे प्रामुख्याने कडधान्यांच्या माध्यमातून होते. मात्र, बदलत्या जीवनशैलीमुळे आहारातून कडधान्यांचे प्रमाण प्रतिदिन कमी होत चालले आहे. पूर्वी भारतीय आहारामध्ये डाळीपासून बनवलेल्या पापड, लाडू व अन्य खाद्यपदार्थांची रेलचेल होती. ती अलीकडे कमी झाली असून, बिस्किटे आणि बेकरी उत्पादनांनी त्यांची जागा घेतली आहे. बेकरी उत्पादनामध्ये कडधान्याचा वापर केल्यास अशी उत्पादने भारतीय बाजारपेठेमध्ये लोकप्रिय होऊ शकतात. कॅनडा येथील अल्बेर्टा पल्स ऑर्गनायझेशन यांनी अशी काही उत्पादने विकसित केली आहेत, त्यांची माहिती घेऊ.\nभारतीय आहारामध्ये प्रथिनाच्या पूर्ततेचे कार्य हे प्रामुख्याने कडधान्यांच्या माध्यमातून होते. मात्र, बदलत्या जीवनशैलीमुळे आहारातून कडधान्यांचे प्रमाण प्रतिदिन कमी होत चालले आहे. पूर्वी भारतीय आहारामध्ये डाळीपासून बनवलेल्या पापड, लाडू व अन्य खाद्यपदार्थांची रेलचेल होती. ती अलीकडे कमी झाली असून, बिस्किटे आणि बेकरी उत्पादनांनी त्यांची जागा घेतली आहे. बेकरी उत्पादनामध्ये कडधान्याचा वापर केल्यास अशी उत्पादने भारतीय बाजारपेठेमध्ये लोकप्रिय होऊ शकतात. कॅनडा येथील अल्बेर्टा पल्स ऑर्गनायझेशन यांनी अशी काही उत्पादने विकसित केली आहेत, त्यांची माहिती घेऊ.\nघटक : १ ३/४ (पावणेदोन) कप मैदा, एक चमचा बेकिंग पावडर, एक चमचा दाणेदार साखर, मीठ, १/४ पाव कप मिठ नसलेले मार्गारीन, २/३ कप मसूर प्युरी, २/३ कप दूध.\nमसूर प्युरी बनविण्याची पद्धत : पूर्वतयारी ः मसूर शिजवून घ्यावे. ते थोड्या पाण्यासह फूड प्रोसेसरमध्ये एकजीव घट्ट पेस्ट तयार करून घ्यावी. न वापरलेली प्युरी हवाबंद भांड्यामध्ये एक ते तीन दिवस फ्रिजमध्ये आणि फ्रिजरमध्ये ६ महिन्यांपर्यंत साठवता येते.\nपद्धत ः ओव्हन २२० अंश से. इतका तापवून घ्यावा. मध्यम आकाराच्या भांड्यामध्ये पीठ, बेकिंग पावडर, साखर, मीठ मिसळून घ्यावे. त्यात मार्गारीन मिसळून मसूरीची प्युरी मिसळावी. त्यात दूध टाकून चांगल्या प्रकारे एकजीव करावे. त्याचा गोळा बनवून हलक्या कोरड्या पीठ टाकलेल्या पृष्ठभागावर ४ ते ५ सेंमी जाडीचे लाटून घ्यावे. त्याचे कुकी कटरच्या साह्याने बिस्किटासारखे तुकडे करून घ्यावेत. ही बिस्किटे बेकिंग शीटवर एकमेकांपासून २.५ सेंमी दूर ठेवत १४ ते १५ मिनिटांसाठी सोनेरी होईपर्यंत बेक करून घ्यावीत.\nघटक : १ कप शिजवलेले मसूर, ३ कप पीठ किंवा मैदा किंवा संपूर्ण गहू, अर्धा चमचा कार्यरत कोरडे यीस्ट, १ चमचा मीठ.\nपद्धत ः अर्धा कप (१२५ मिलि) पाण्यासह मसूर घेऊन फूड प्रोसेसरमध्ये फिरवून मऊ प्युरी तयार करावी. मोठ्या भांड्यामध्ये पीठ, यीस्ट आणि मीठ एकत्र करावे. त्यात एक पाण्यासह मसूर चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावेत. त्याची कणीक मळून, प्लॅस्टिक किंवा प्लेटने झाकून सामान्य तापमानाला १८ ते २४ तास भिजत ठेवावी. या पिठाचा पृष्ठभाग ओलसर आणि बुडबुड्यांनी युक्त झाल्यानंतर तो गोळा बाहेर काढावा. त्यावर पीठ टाकून चांगले मळून गोळा करून घ्य���वा. त्यावर पीठ भुरभुरून सुती कपड्याने घाकून एक तास मुरू द्यावे. हे मिश्रण मुरत असताना ओव्हन २३० अंश से. तापमानाला प्रीहिट करून घ्यावा. हे झाकलेले भांडे ओव्हनमध्ये ठेवावे. गोळा तयार झाल्यानंतर तो ओव्हनमधून बाहेर काढावा. तो फिरवून पुन्हा ३० मिनिटांसाठी बेक करावा. त्यानंतर त्यावरील भाग काढून चांगला कुरकुरीत होईपर्यंत १० ते १५ मिनिटांसाठी बेक करावा.\nप्रति काप मिळणारे पोषक घटक ः २०० कॅलरी, फॅट ० ग्रॅम, संपूक्त मेद ० ग्रॅम, कोलेस्टेरॉल ० मि.ग्रॅ., ४० ग्रॅम कर्बोदके, ४ ग्रॅम फायबर, १ ग्रॅम साखर, ७ ग्रॅम प्रथिने, ३१५ मि.ग्रॅ. सोडियम, ५३ मि.ग्रॅम पोटॅशिअम, ९२ मायक्रोग्रॅम फोलेट.\nघटक ः २/३ कप लोणी, २ कप साखर, ४ अंडी, २ कप तूरडाळीची प्युरी, २/३ कप पाणी, ३ १/३ कप सर्वोपयागी पीठ, २ चमचे बेकिंग सोडा, १ चमचा मीठ, १/२ चमचा बेकिंग पावडर, १ चमचा दालचिनी पावडर, १/२ चमचा लवंग पावडर, १/२ चमचा जायफळ पावडर, १ कप अक्रोडचे तुकडे.\nतूरडाळीची प्युरी करण्याची पद्धत ः एक कप तुरीची डाळ वाहत्या पाण्यामध्ये धुवून घ्यावी. ती मध्यम आकाराच्या सॉसपॅनमध्ये अडीच कप (६२५ मिली) पाणी मिसळावे. त्याला उकळी आल्यानंतर उष्णता कमी करावी. त्यावर झाकण ठेवून कमी आचेवर ४५ मिनिटे शिजू द्यावे. सावकाश थंड होऊ द्यावे. त्यातील पाणी तसेच ठेवून फूड प्रोसेसर, ब्लेंडर किंवा मॅशरच्या साह्याने बारीक मऊ करून घ्यावी. त्यात एकेक चमचा पाणी वाढवून योग्य तितकी पातळ करून घ्यावी.\nप्रक्रिया ः ओव्हन १८० अंश से. इतका प्रीहिट करून घ्यावा. लोणी आणि साखर एकत्र मिसळून एकजीव करावे. अंडे फोडून त्यात मिसळून घ्यावे. त्यात तुरीच्या डाळीची प्युरी आणि पाणी मिसळावे. एका वेगळ्या भांड्यामध्ये अक्रोड वगळता सर्व कोरडे घटक एकत्र करावेत. चांगल्या प्रकारे मिसळून त्यात अक्रोड घालावेत. हे मिश्रण तेल लावलेल्या ५ बाय ९ इंच आकाराच्या दोन पॅनमध्ये ६० ते ७० मिनिटे बेक करावे. त्यात टूथपीक काडी खुपसल्यानंतर ती स्वच्छ बाहेर आल्यास ब्रेड तयार झाल्याचे समजावे. थंड झाल्यानंतर हे ब्रेड हवाबंद प्लॅस्टिक पिशवीत साठवावे.\nप्रति काप पोषक घटक ः २१९ कॅलरी, ९ ग्रॅम मेद, ३ ग्रॅम संपूक्त मेद, ३९ मिलिग्रॅम कोलेस्टेरॉल, ३२ ग्रॅम कर्बोदके, १ ग्रॅम फायबर, १६ ग्रॅम साखर, ५ ग्रॅम प्रथिने, १७२ मिग्र सोडियम, ११९ मिग्रॅम पोटॅशिअम, ८३ मायक्रोग्रॅम फोलेट, १ मिग्रॅ ल���ह.\nघटक : १ ३/४ कप पीठ, १ कप ब्राऊन साखर पॅकेटमधील, ३/४ कप कोकोआ, १ चमचा बेकिंग पावडर, १ चमचा बेकिंग सोडा, १/४ चमचा मीठ, १ चमचा शिजवलेले मसूर, १/२ कप कॅनोला तेल, २ मोठी अंडी, १ १/२ कप दूध, २ चमचा व्हॅनिला अर्क, १ चमचा इन्स्टंट कॉफी.\nप्रक्रिया : ओव्हन १८० अंश से. तापमानाला प्रीहिट करून घ्यावा. मोठ्या भांड्यामध्ये पीठ, तपकिरी साखर, कोकोओ, बेकिंग पावडर. बेकिंग सोडा, मीठ चांगले मिसळून घ्यावे. त्यातील साखर आणि कोकोआच्या गुठल्या फोडून घ्याव्यात. फूड प्रोसेसरमध्ये मसूर, तेल आणि अंडी टाकून चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावी. त्यात दूध, व्हॅनिला आणि इन्स्टंट कॉफी टाकून पुन्हा ब्लेंड करावे. त्यात कोरडे घटक टाकून एकजीव करावेत. मफीन टिन्समध्ये आतील बाजूला पेपर लावून त्यात हे बॅटर तीन चतुर्थांशपर्यंत भरावे. वरील बाजूला स्पॉन्जी स्पर्श येईपर्यंत २५ मिनिटे बेक करावे. त्यानंतर पॅनवर हलकेसा दाब देऊन त्यातील वाफ बाहेर पडू द्यावी. यामुळे केक थंड होण्यास मदत होते.\nएका कपकेकमधील पोषक घटक : १८० कॅलरी, ७ ग्रॅम मेद, १ ग्रॅम संपृक्त मेद, २० मिलि ग्रॅम कोलेस्टेरॉल, २६ ग्रॅम कर्बोदके, २ ग्रॅम फायबर, १४ ग्रॅम साखर, ४ ग्रॅम प्रथिने, १५० मिलि ग्रॅम सोडियम, १४१मिलि ग्रॅम पोटॅशिअम, ३८ मायक्रोग्रॅम फोलेट, १.५ मायक्रोग्रॅम लोह.\nघटक : १/२ कप तपकिरी साखर, ३/४ कप दाणेदार साखर, १ चमचा व्हॅनिला, १/३ कप कॅनोला तेल, २ अंडी, १ कप मसूर प्युरी, १ कप बारीक केलेले गाजर, १ कप पीठ, ३/४ कप संपूर्ण गहू पीठ, चिमूटभर मीठ, १ चमचा बेकिंग सोडा, १ चमचा बेकिंग पावडर, १ चमचा दालचिनी, १ चमचा अक्रोड.\nपद्धत ः ओव्हन १८० अंश से. तापमानापर्यंत प्रीहिट करून घ्यावे. मफिनमध्ये हलकासा तेलाचा फवारा मारावा. दोन्ही साखर, व्हॅनिला, कॅनोला तेल आणि अंडी एका मध्यमा आकाराच्या भांड्यामध्ये चांगले मिसळून घ्यावेत. त्यात मसूर प्युरी आणि बारीक केलेले गाजर टाकावे. एका वेगळ्या भांड्यामध्ये पीठ, मीठ, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, दालचिनी आणि अक्रोड मिसळून घ्यावेत. हे कोरडे घटक मसूक, गाजराच्या मिश्रणात ब्लेंड करून घ्यावेत. हे तयार झालेले मिश्रण मफिन पॅनमध्ये टाकून, २० ते २५ मिनिटे बेक करावे. टूथपीक त्यात बुडवून बाहेर काढल्यास स्वच्छ बाहेर आल्यास मफिन्स तयार झाल्याचे समजावे.ते ओव्हनमधून बाहेर काढून काही मिनिटांसाठी थंड होऊ द्यावे. त्यानंतर पॅन ���ुलिंग रॅकमध्ये ठेवावेत.\nएका मफिन्समधील पोषक घटक ः २२१ कॅलरी, ७ ग्रॅम मेद, १ ग्रॅम संपृक्त मेद, ३२ मिलि ग्रॅम कोलेस्टेरॉल, ३४ ग्रॅम कर्बोदके, २ ग्रॅम फायबर, १६ ग्रॅम साखर, ६ ग्रॅम प्रथिने, १६६ मिलि ग्रॅम सोडियम, १६३ मिलि ग्रॅम पोटॅशिअम, ८९ मायक्रोग्रॅम फोलेट, २ मायक्रोग्रॅम लोह.\n१/२ कप तपकिरी साखर, ३/४ कप दाणेदार साखर, १ चमचा व्हॅनिला, १/३ कप कॅनोला तेल, २ अंडी, १ कप मसूर प्युरी, १ कप बारीक केलेले गाजर, १ कप पीठ, ३/४ कप संपूर्ण गहू पीठ, चिमूटभर मीठ, १ चमचा बेकिंग सोडा, १ चमचा बेकिंग पावडर, १ चमचा दालचिनी, १ चमचा अक्रोड.\nघटक ः २/३ कप पीठ, चिमूटभर मीठ, १/२ चमचा बेकिंग पावडर, १/२ कप कोकोआ पावडर, १/२ कप मार्गारीन, १ १/२ कप साखर, १ कप शिजवलेले काळे वाटाणे, ४ अंडी, १ चमचा व्हॅनिला.\nपद्धत ः ओव्हन १७५ अंश से. पर्यंत प्रीहिट करून घ्यावे. ९ बाय १३ इंच आकाराच्या पॅनमध्ये हलकेसे तेल लावून घ्यावे. एका भांड्यामध्ये पीठ, मीठ आणि बेकींग पावडर एकत्र मिसळून घ्यावी. फूड प्रोसेसरमध्ये कोकोआ, मार्गारीन, साखर, काळे वाल, अंडी आणि व्हॅनिला एकत्र मिसळून बारीक करून घ्यावेत. त्यात वाल बारीक पीठ (किंवा पोताच्या आवश्यकतेनुसार अत्यंत लहान तुकड्यात) व्हावेत. हे ओले मिश्रण कोरड्या मिश्रणासाठी चांगले मिसळून घ्यावे. हे मिश्रण पॅन टाकून ३० मिनिटांसाठी बेक करावेत. यात चाकू बुडवल्यास तो स्वच्छ बाहेर येतो. ही किंचित ओलसर ब्राऊनी हवाबंद भांड्यामध्ये फ्रिजमध्ये ठेवावी.\nएका ब्राऊनीमधील पोषक घटक ः ९५ कॅलरी, ४ ग्रॅम मेद, १ ग्रॅम संपृक्त मेद, २४ मिलि ग्रॅम कोलेस्टेरॉल, १४ ग्रॅम कर्बोदके, १ ग्रॅम फायबर, १० ग्रॅम साखर, २ ग्रॅम प्रथिने, ५८ मिलि ग्रॅम सोडियम, ५४ मिलि ग्रॅम पोटॅशियम, २२ मायक्रोग्रॅम फोलेट, ०.५ मायक्रोग्रॅम लोह.\n(लेखक लुधियाना येथील सिफेट संस्थेचे निवृत्त संचालक आहेत.)\nभारत कडधान्य जीवनशैली lifestyle डाळ कॅनडा साखर दूध गहू wheat चॉकलेट gmail लेखक\nकडधान्यांपासून पोषक बेकरी उत्पादने\nकडधान्यांपासून पोषक बेकरी उत्पादने\nकडधान्यांपासून पोषक बेकरी उत्पादने\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे ���० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nपशुखाद्य निर्मितीसाठी आवश्यक यंत्रे माणसांप्रमाणेच पाळीव पशुपक्ष्यांच्याही पोषकतेच्या...\nदेवलापूरच्या संस्थेतर्फे देशी शेण,...नागपूर जिल्ह्यातील देवलापार येथील गोविज्ञान...\nहळद पिकातील महिलांच्या कामांसाठी...हळद पिकातील लागवडीपासून काढणीपश्चात कामांतील...\nदुधी भोपळ्यापासून गर, रस निर्मितीदुधी भोपळ्याचे आरोग्यदायी गुणधर्माविषयी अलीकडे...\nसौर ऊर्जाचलित आळिंबी उत्पादन संयंत्र गेल्या काही वर्षांत शहरी ग्राहक तसेच हॉटेल...\nस्वयंचलित सेन्सर मोजेल जमिनीतील ओलावा विज्ञान आश्रम (पाबळ, जि. पुणे) येथील फॅब-लॅबमध्ये...\nट्रॅक्टरची बाजारपेठेची आशादायक वाटचालशेतीमध्ये यंत्र असा उल्लेख जरी झाला तरी आपल्या...\nऊर्जाबचत करणारे सौर वाळवणी यंत्र,...पदार्थाची चव, रंग व गुणवत्ता कायम ठेवून कमीत कमी...\nपोषक आहारात हवी फळे, भाज्यांची स्मुदीआरोग्यदायी आहारामध्ये दूध, फळे आणि भाज्यांचा...\nपिकानुसार प्लॅस्टिक आच्छादन ठरेल...आच्छादनामुळे बाष्पीभवन कमी झाल्याने पिकाची...\nखवा बनविण्याची सुधारित पद्धतपारंपरिक पद्धतीमध्ये खवा बनविण्यासाठी सातत्याने...\nयंत्राने करा पेरणी, आंतरमशागतसध्या खरीप हंगामातील पेरणी सुरू झाली आहे. काही...\nगुळासाठी नवीन ऊस वाण : फुले ०९०५७ गूळ निर्मिती योग्य ऊस जातीची लागवड, वेळेवर तोडणी...\nलेट्यूस पिकासाठी स्वतः शिकणारी यंत्रेकृत्रिम बुद्धीमत्तायुक्त तंत्रज्ञान किंवा यंत्रे...\nपशुखाद्यामध्ये सागरी वनस्पती करतील...पशुपालनाद्वारे उत्सर्जित होणाऱ्या मिथेनचे प्रमाण...\nबायोगॅसने दिली विविध यंत्रांना ऊर्जाबीड जिल्ह्यातील महाजनवाडी येथील जगदाळे कुटुंबाने...\nकाजू प्रक्रिया लघू उद्योगकाजू प्रक्रियेमध्ये उद्योजकतेच्या मोठ्या संधी...\nसोयाबीन पेरणीसाठी बीबीएफ तंत्र फायदेशीररुंद वरंबा सरी पद्धतीत सोयाबीन पेरणी वरंब्यावर...\nनियंत्रित तापमानामध्ये प्रयोग करणे झाले...विविध प्रकारच्या तापमानाचे पिकांवरील परिणाम...\nमखना लाह्यानिर्मिती प्रक्रियेचे केले...बिहारसह पू्र्वेकडील राज्यांमध्ये तलावामध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-three-mp-will-expect-ministry-akola-maharashtra-19735", "date_download": "2019-08-20T23:37:46Z", "digest": "sha1:3DMAXVJRHB4LV4HYCW5ZTHHFA35XBGGQ", "length": 16233, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, three mp will expect ministry, akola, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवऱ्हाडाला केंद्रीय मंत्रिपदाची अपेक्षा\nवऱ्हाडाला केंद्रीय मंत्रिपदाची अपेक्षा\nसोमवार, 27 मे 2019\nअकोला : या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मतदारांनी भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीला भरघोस पाठिंबा दिला. अकोला, बुलडाणा, वाशीम-यवतमाळ या मतदारसंघांतील युतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. भावना गवळी पाचव्यांदा विजयी झाल्या, तर संजय धोत्रे यांनी विजयाचा चौकार लगावला. प्रतापराव जाधव यांनीही हॅटट्रिक केली. या तीन खासदारांपैकी एकाला मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आता सुरू झाली आहे.\nअकोला : या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मतदारांनी भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीला भरघोस पाठिंबा दिला. अकोला, बुलडाणा, वाशीम-यवतमाळ या मतदारसंघांतील युतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. भावना गवळी पाचव्यांदा विजयी झाल्या, तर संजय धोत्रे यांनी विजयाचा चौकार लगावला. प्रतापराव जाधव यांनीही हॅटट्रिक केली. या तीन खासदारांपैकी एकाला मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आता सुरू झाली आहे.\nमागील केंद्रीय मंत्रिमंडळात विदर्भातील नितीन गडकरी व हंसराज अहिर यांचा समावेश होता. या वेळी अहिर यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे विदर्भाला मिळणारे दुसरे मंत्रिपद आता वऱ्हाडातील असू शकते. या ठिकाणी तीनही जिल्ह्यांतील मतदारांनी भाजप-शिवसेना युतीला मोठे मताधिक्य दिल्याने साहजिक आता पक्षाला पण विचार करावा लागणार आहे.प्रामुख्याने वाशीम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांची दावेदारी वाढली आहे. अमरावतीत शिवसेनेचे आनंदराव अडसूळ पराभूत झाल्याने आता मोठी जबाबदारी गवळी यांच्या खांद्यावर पडू शकते.\nदुसरीकडे अकोल्याचे खासदार संजय धोत्रे हेसुद्धा मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. चंद्रपूरमध्ये हंसराज अहिर यांचा पराभव झाल्याने आता धोत्रे यांना किमान राज्यमंत्रिपद मिळेल अशी शक्यता वाढली आहे. भाजपचे एक वरिष्ठ खासदार म्हणूनही त्यांच्याकडे पाहले जाते. त्यांच्या समर्थकांमध्ये मंत्रिपदाबाबत चर्चांना सुरवातही झाली आहे. मंत्रिपद मिळाले नाही तर मोठी जबाबदारी नक्कीच पडेल असेही बोलले जात आहे.\nबुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव हेसुद्धा तिसऱ्यांदा निवडून आल्याने शिवसेनेच्या कोट्यातून महत्त्वाच्या पदासाठी ते पात्र मानले जाऊ लागले आहेत. यापूर्वी ते राज्यात मंत्री होते. मात्र वऱ्हाडात भावना गवळी यांना शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपद मिळाले तर जाधव यांना थांबावे लागू शकते. सद्यःस्थितीत या तीनपैकी एक खासदार नक्की केंद्रात मंत्री होईल, अशी चर्चा युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. येत्या आठवड्यात याबाबतचे चित्र अधिक स्पष्ट होऊ शकेल.\nलोकसभा भारत वाशीम यवतमाळ fours vidarbha नितीन गडकरी भाजप खासदार अमरावती आनंदराव अडसूळ\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nखानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...\nनाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...\nनांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....\nपुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...\nकुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...\nरासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीत...\nमुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...\nअकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...\nकऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा : महापुरामुळे...\nगडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...\nजळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...\nतणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...\nनगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...\nपूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...\nसंत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....\nनत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...\nडाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...\nजळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/17747", "date_download": "2019-08-20T23:48:14Z", "digest": "sha1:TQ65AXCIQB6FWIR2AU2TP6DIVLFZAYBP", "length": 4147, "nlines": 74, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ग्रामीण भाग : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /ग्रामीण भाग\nजंगल, शेती व ग्रामीण भागाशी संबंधित मराठीतले/ मराठीतल्या प्रादेशिक बोलीतले जे विविध शब्द आहेत, विविध संकल्पना आहेत यांना सरकारी इंग्रजीमधे विशिष्ठ शब्द असतात.\nते शब्दश: भाषांतर असतेच असे नाही.\nउदाहरणार्थ बचतग��� या शब्दाला सेल्फ हेल्प ग्रुप (एस एच जी) असा सरकारी इंग्रजीमधे शब्द आहे. जे शब्दश: भाषांतर नाही.\nतर अश्या प्रकारचा मराठी ते सरकारी इंग्रजी शब्दकोश/ पुस्तक उपलब्ध आहे का नेटवर उपलब्ध आहे का\nअसे काही नसल्यास त्या त्या शब्दांचे इंग्रजी शब्द कुठून मिळवता येऊ शकतील\nहा धागा भाषा या ग्रुपमधेही ठेवावा अशी माबो प्रशासनाला विनंती.\nRead more about सरकारी इंग्रजी शब्द\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/16-persons-drowned-to-death-in-state-5-in-pune-district/", "date_download": "2019-08-20T23:21:07Z", "digest": "sha1:YKIFACO7E33YREATSENMXGPKETU4Z3WQ", "length": 17961, "nlines": 188, "source_domain": "policenama.com", "title": "राज्यभरात गणेश विसर्जनादरम्यान १६ जणांचा बुडून मृत्यू, पुणे जिल्ह्यात पाच जण बुडाले", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nराज्यभरात गणेश विसर्जनादरम्यान १६ जणांचा बुडून मृत्यू, पुणे जिल्ह्यात पाच जण बुडाले\nराज्यभरात गणेश विसर्जनादरम्यान १६ जणांचा बुडून मृत्यू, पुणे जिल्ह्यात पाच जण बुडाले\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन\nराज्यभरात गणेश विसर्जनादरम्यान विविध ठिकाणी एकुण १६ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. यामध्ये पुण्यासह भंडारा, सोलापूर, शिर्डी, अमरावती, सातारा, बुलडाणा आणि जालना येथील गणेशभक्तांचा समावेश आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. पुण्यातील देहुगाव येथे इंद्राणी नदीपात्रात गणपती विसर्जन करताना एका १९ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला. संदीप साळुंखे असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. तसेच जुन्नर तालुक्यात चौघांचा बुडून मृत्यू झाला आहे.\nपुणे ग्रामीणमध्ये घडलेल्या दोन घटनांमध्ये इंद्रायणी नदीत बुडून एका गणेश भक्ताचा मृत्यू झाला. तरुण बुडाल्याची माहिती कळताच एनडीआरएफच्या जवानांनी त्वरित त्याचा शोध घेण्याचे काम सुरु केले. तब्बल तीन तासानंतर त्याला शोधण्यात जवानांना यश आले. त्याला पाण्यातून बाहेर काढले तेंव्हा तो जिवं�� होता. त्यानंतर त्याला तात्काळ पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी गणेशमूर्ती विसर्जित करण्यासाठी खोल पाण्यात जाणे टाळावे असे आवाहन केले होते. तसेच जुन्नर तालुक्यात गणपती विसर्जन करताना चार मुलांचा बुडून मृत्यू झाल्याचे सुत्रांकडून कळाले. कावळ पिंपरी येथे सायंकाळी ही घटना घडली. मुलांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.\nढोल ताशाच्या गजरात पुण्यातील गणपतींचे विसर्जन\nमशिदी समोर मुस्लीम बांधवांकडून बाप्पांवर फुलांचा वर्षाव\nरिमोट कारमधील गणपतीची विसर्जन मिरवणूक ठरली लक्षवेधी\nनगरच्या संगमनेर शहरात प्रवरा नदीच्या पात्रात गणेश विसर्जनासाठी उतरलेले दोन तरुण वाहून गेले. या दोघांपैकी एकाला वाचवण्यात आले. तर नीरव जाधव अजूनही बेपत्ता आहे. अमरावतीच्या वरुड तालुक्यात एका खदानीत गणेश विसर्जनासाठी उतलेल्या राहुल नेरकर नामक तरुणाचा बुडून मृत्यू झाला. साताऱ्यातील माहुली गावाजवळील कृष्णा नदीच्या पात्रात बुडून दोघांचा मृत्यू झाला. सोलापूरातही एकाचा विसर्जनादरम्यान मृत्यू झाला. बुलडाण्यातील शेलगावात धरणात गणेश विसर्जनासाठी उतरलेल्या महादेव ताकतोडे आणि पुरुषोत्तम सोळाके या दोघांचा बुडून मृत्यू झाला. तर दोघेजण जखमी झाले.\nगणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी डीजे लावू न दिल्याने पोलीसाचे फोडले डोके\nजालना शहरातील मोती तलावात गणरायाच्या विसर्जनासाठी खूप मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मोती तलावात गणपती विसर्जनासाठी आलेला अमोल संतोष रणमुळे हा तलावातील पाण्यात उतरला, मात्र त्याला पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर लक्कडकोट भागातील निहाल खुशाल चौधरी (वय २६), शेखर मधुकर भदनेकर (वय २०) यांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी मोती तलाव येथे सुरक्षा वाढविली होती.\nश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन\nरिमोट कारमधील गणपतीची विसर्जन मिरवणूक ठरली लक्षवेधी\nढोल ताशाच्या गजरात पुण्यातील गणपतींचे विसर्जन\nमशिदी समोर मुस्लीम बांधवांकडून बाप्पांवर फुलांचा वर्षाव\nरिमोट कारमधील गणपतीची विसर्जन मिरवणूक ठरली लक्षवेधी\nपिंपरी-चिंचवड शहरात गणेश विसर्ज��� सोहळा दिमाखात\nपुण्यातील मानाच्या पाच गणपतींचे विसर्जन\nबाप्पाला वाजत गाजत निरोप\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nढोल ताशाच्या गजरात पुण्यातील गणपतींचे विसर्जन\nमशिदी समोर मुस्लीम बांधवांकडून बाप्पांवर फुलांचा वर्षाव\nरिमोट कारमधील गणपतीची विसर्जन मिरवणूक ठरली लक्षवेधी\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n चक���क 12 वा खेळाडू बॅटिंगसाठी मैदानात, सगळे ‘अवाक’\n120 वेळा वापरता येतं एकच ‘सॅनिटरी नॅपकिन’,…\n‘सेक्रेड गेम्स 2’ रिलीज होताच ‘हा’ व्यक्ती…\nशॉर्ट ड्रेसमध्ये स्पॉट झाली अंबानी खानदानची ‘सून’ श्लोका,…\nUNSC मध्ये कश्मीरच्या मुद्द्यावर ‘जिंकला’ भारत, आता ‘या’ मुद्यावर लक्ष देण्याची गरज\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nमहाराष्ट्राच्या TikTok स्टारची रेल्वे ट्रॅकवर जाऊन ‘थरारक’ आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/36", "date_download": "2019-08-20T23:53:13Z", "digest": "sha1:JGJBF5PVQ6EERG7CUJ3TMUKU4KXDULSL", "length": 2667, "nlines": 62, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मराठी प्रेम वर्धक मंडळी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /मराठी प्रेम वर्धक मंडळी\nमराठी प्रेम वर्धक मंडळी\nमराठी प्रेम वर्धक मंडळी,मॉरीशस\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/17748", "date_download": "2019-08-20T23:20:58Z", "digest": "sha1:JBYBYWW3IZA64I7B2EHV445ZYYAQ2NFJ", "length": 5512, "nlines": 91, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सरकारी : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /सरकारी\nफेसबुक सरकारी असते तर...\nफेसबुक हि वीस बावीस वर्षापूर्वी सरकारने दिलेली सोय असती तर ते कसे असते एक कल्पनाविलास. पुण्यातील एका \"सरकारी फेसबुक सेंटर\" मध्ये अशा प्रकारचा फलक पाहायला मिळाला असता\n*** सरकारी सहकारी फेसबुक संस्था. शाखा: पुणे ***\n* नेट वर सोशल होण्याचे एकमात्र ठिकाण *\nआमचे ब्रीदवाक्य: बहुजन कुठं हाय बहुजन इथं हाय\n१. कृपया टाईमपास शिवाय जास्त वेळ थांबू नये. आपले झाल्यानंतर इतरांना बँडविड्थ वापरू द्यावी.\nRead more about फेसबुक सरकारी असते तर...\nजंगल, शेती व ग्रामीण भागाशी संबंधित मराठीतले/ मराठीतल्या प्रादेशिक बोलीतले जे विविध शब्द आहेत, विविध संकल्पना आहेत यांना सरकारी इंग्रजीमधे विशिष्ठ शब्द असतात.\nते शब्दश: भाषांतर असतेच असे नाही.\nउदाहरणार्थ बचतगट या शब्दाला सेल्फ हेल्प ग्रुप (एस एच जी) असा सरका���ी इंग्रजीमधे शब्द आहे. जे शब्दश: भाषांतर नाही.\nतर अश्या प्रकारचा मराठी ते सरकारी इंग्रजी शब्दकोश/ पुस्तक उपलब्ध आहे का नेटवर उपलब्ध आहे का\nअसे काही नसल्यास त्या त्या शब्दांचे इंग्रजी शब्द कुठून मिळवता येऊ शकतील\nहा धागा भाषा या ग्रुपमधेही ठेवावा अशी माबो प्रशासनाला विनंती.\nRead more about सरकारी इंग्रजी शब्द\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/indian-opner-rohit-sharma-to-lead-india-in-nidahas-trophy-against-bangladesh-and-srilanka/", "date_download": "2019-08-20T22:20:08Z", "digest": "sha1:ZEWTPCDF737LHPFQAYOKCUYAMYD7ACI7", "length": 16425, "nlines": 148, "source_domain": "www.saamana.com", "title": "तिरंगी मालिकेसाठी रोहितवर कर्णधारपदाची धुरा, ‘या’ खेळाडूंना विश्रांती | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nतिरंगी मालिकेसाठी रोहितवर कर्णधारपदाची धुरा, ‘या’ खेळाडूंना विश्रांती\nदक्षिण आफ्रिकेच्या दीर्घ दौऱ्यानंतर हिंदुस्थानचा संघ बांग्लादेश आणि श्रीलंकेसोबत होणाऱ्या तिंरगी मालिकेमध्ये सहभागी होण्यासाठी श्रीलंकेला जाणार आहे. पुढील महिन्यात ६ मार्चपासून या मालिकेची सुरुवात होईल. या मालिकेसाठी हिंदुस्थानी संघाची घोषणा करण्यात आली असून मुंबईकर रोहित शर्मावर कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.\nआफ्रिकेच्या दीर्घ दौऱ्यानंतर संघ व्यवस्थापनाने संघातील काही खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये कर्णधार विराट कोहली, यष्टीरक्षक एम.एस. धोनी, अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि फिरकीपटू कुलदीप यादव यांचा समावेश आहे.\nहिंदुस्थान, बांग्लादेश आणि श्रीलंका संघात होणारी तिरंगी मालिका ६ मार्च ते १८ मार्च या दरम्यान खेळली जाणार आहे. मालिकेमध्ये फायनलसह एकून ७ सामने खेळले जातील. श्रीलंकेमध्ये होणाऱ्या या तिरंगी मालिकेचे प्रक्षेपण हिंदुस्थानी वेळेनुसार सायंकाळी ७ वाजता होईल.\nविराट कोहलीच्या अनुस्थितीत मुंबईकर रोहितवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आफ्रिकेविरुद्ध अखेरच्या टी-२० सामन्यात रोहितने कर्णधारपदाची धुरा सांभाळत हिंदुस्थानला रोमहर्षक विजय मिळवून दिला होता. रोहितने आतापर्यंत कर्णधारपदी असताना श्रीलंकेविरुद्ध ३ आणि आफ्रिकेविरुद्ध १ सामना जिंकून देण्याची कामगिरी केली आहे.\nयुवा खेळाडूंवर मदार –\nतिरंगी मालिकेमध्ये रोहितला अनुभवहीन खेळाडूंसह मैदानावर उतरावे लागणार आहे. त्यामुळे या खेळाडूंना मार्गदर्शनासह वैयक्तीक कामगिरीतही सुधारणा करण्याची संधी रोहितकडे असणार आहे. हिंदुस्थानच्या संघामध्ये ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, विजय शंकर और मोहम्मद सिराज या नवख्या खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वी युवा खेळाडूंकडे दमदार कामगिरी करण्याची सुवर्णसंधी आहे. या युवा खेळाडूंसह मनिष पांडे, सुरेश रैना, शिखर धवन, दिनेश कार्तिक या खेळाडूंवर संघाची मदार असणार आहे.\nतिरंगी मालिकेसाठी हिंदुस्थानी संघ –\nरोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), मनिष पाडे, के.एल. राहुल, सुरेश रैना, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, दीपक हुड्डा, वाशिंग्टन सुंदर, विजय शंकर, शार्दुल ठाकूर, जयदेव उनादकत, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/updated-kamalnath-government-ridiculed-farmers-only-25-rupees-debt-waiver/", "date_download": "2019-08-20T23:22:54Z", "digest": "sha1:OWH3VHKTMTEFBKR2FGI7SLUIY7XFYD2X", "length": 6958, "nlines": 115, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "Kamalnath government ridiculed farmers; Only 25 rupees debt waiver", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nकमलनाथ सरकारने केली शेतकऱ्यांची थट्टा; फक्त २५ रुपये कर्जमाफी\nमध्य प्रदेशात गेल्या दोन महिन्यांपासून कर्जमाफीची प्रतीक्षा करत असलेले शेतकरी यादीत त्यांचं नाव पाहून चक्रावून गेले आहेत. कारण, या शेतकऱ्यांसोबत कमलनाथ सरकारने अशी थट्टा केलीय, जे पाहून कुणाचाही संताप होईल. अनेक शेतकऱ्यांचं फक्त २५ रुपये ते ३०० रुपयांपर्यंतचं कर्ज माफ झालंय.\nजय किसान ऋण मुक्ति योजना मध्य प्रदेशात जाहीर करण्यात आली आहे. सध्या याची अंमलबजावणी सुरु आहे. काही गावांमध्ये लाभार्थ्यांची यादी लावण्यात आली आहे. पण ‘जागरण’च्या वृत्तानुसार, फक्त २५ रुपयांपर्यंतचंच कर्ज माफ झाल्याचा आरोप अनेक शेतकऱ्यांनी केलाय. जैतपूरच्या एका शेतकऱ्याचं २५ रुपये कर्ज माफ झालं, तर सिकंदरपुरातील शेतकऱ्याचे ३०० रुपये माफ झाले.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\n‘हे मोदी सरकार बेईमान आहे; त्यांनी बळीराजाशीही इमान राखलं नाही’\n‘आश्वासनं द्यायची आणि सत्तेत आल्यावर त्याकडे ढुंकूनही पहायचं नाही हेच मोदीराज्य’\n‘मलाई फक्त छगन भुजबळांनीच खाल्ली का, अजित पवारांनी काहीच खाल्लं नाही का, अजित पवारांनी काहीच खाल्लं नाही का\nआम्ही वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडण्यास तयार – ओवेसी\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर ��ारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\n‘राज ठाकरे यांना ईडीने नोटीस…\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून…\n‘भारतीय कायदा म्हणजे प्रकाश…\nसरकारकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; १…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-agromoney-aarthkatha-vijay-patale-sogoda-dist-buldhana-double", "date_download": "2019-08-20T23:39:10Z", "digest": "sha1:LBKQUPENJTJIWIOV3JVPKVD5DIUO7JNB", "length": 24076, "nlines": 179, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, agromoney, aarthkatha, Vijay Patale, Sogoda dist. Buldhana double line cotton plantation gives more production | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून मिळाले भरघोस उत्पन्न\nसुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून मिळाले भरघोस उत्पन्न\nसोमवार, 18 मार्च 2019\nसोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी उत्पादक शेतकऱ्याने कृषी शिक्षण घेणाऱ्या आपल्या मुलीच्या आग्रहाखातर सुधारित जोडओळ पद्धतीचा अवलंब २.२५ एकर क्षेत्रांमध्ये प्रयोगादाखल केला. त्यातून पारंपरिक लागवडीच्या तुलनेमध्ये एकरी सुमारे ४४ हजार रुपये अधिक उत्पन्न मिळाल्याने त्यांचा हुरूप वाढला आहे. पुढील वर्षी संपूर्ण ४५ एकर क्षेत्रांमध्ये सुधारित लागवड पद्धतीचे नियोजन सुरू केले आहे.\nसोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी उत्पादक शेतकऱ्याने कृषी शिक्षण घेणाऱ्या आपल्या मुलीच्या आग्रहाखातर सुधारित जोडओळ पद्धतीचा अवलंब २.२५ एकर क्षेत्रांमध्ये प्रयोगादाखल केला. त्यातून पारंपरिक लागवडीच्या तुलनेमध्ये एकरी सुमारे ४४ हजार रुपये अधिक उत्पन्न मिळाल्याने त्यांचा हुरूप वाढला आहे. पुढील वर्षी संपूर्ण ४५ एकर क्षेत्रांमध्ये सुधारित लागवड पद्धतीचे नियोजन सुरू केले आहे.\nबुलढाणा जिल्ह्यातील सोगोडा (ता. संग्रामपूर) येथील विजय पातळे यांची एकत्रित कुटुंबांची एकूण ४५ एकर शेती आहे. त्यातील सुमारे ४० एकर क्षेत्रांमध्ये दर वर्षी कपाशीचे पीक घेतात. गेल्या एक-दोन वर्षांमध्ये बीटी कपाशीमध्येही उद्भवलेल्या गुलाबी बोंड अळीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये घट झाली आहे. विजय यांची मुलगी नितीका ही अमरावती येथील श्री शिवाजी कृषी महा���िद्यालयात बी. एस्सी (कृषी) चे शिक्षण घेत आहे. पारंपरिक पद्धतीने शेती करणाऱ्या आपल्या वडिलांना सुधारित शेतीपद्धती अवलंबण्याचा आग्रह नितीका सातत्याने करीत होती. शेवटी तिच्या आग्रहाखातर एकूण कपाशी क्षेत्रापैकी केवळ २.२५ एकर क्षेत्रांमध्ये सुधारित जोडओळ पद्धतीने कपाशीची लागवड केली. त्याआधी महाविद्यालयातील प्रा. जितेंद्र दुर्गे यांच्याशी फोनवर बोलून पद्धत समजून घेतली.\nअशी आहे जोडओळ पद्धत ः\nजोडओळ पेरणी पद्धतीमध्ये दोन ओळीतील अंतर ४ फूटऐवजी ३ फूट ठेवले. त्यासाठी ३ फूट काकरीने एका दिशेने हलक्या सऱ्या पाडण्यात आल्या. गत वर्षी २९ मे २-१८ ला मजुरांच्या साह्याने दोन झाडांतील अंतर सव्वा फूट ते दीड फूट ठेवत कपाशी बियाण्याची डोबणी केली.\nबिटी कपाशीची टोकण करताना प्रत्येक तिसरी ओळ मोकळी ठेवण्यात आली. त्यामुळे तीन फुट x सव्वा ते दीड फूट ः सहा फूट ः तीन फूट x सव्वा - दीड फूट अशी लागवड झाली. म्हणजेच प्रत्येक जोडओळीनंतर मध्ये सहा फुटांची जागा मोकळी राहिली.\nगुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाची शक्यता लक्षात घेऊन, कपाशीचे पीक साधारणत: ३५-४० दिवसांचे असताना पिकात ट्रायकोकार्डस लावली.\nकपाशीचे पीक साधारणत: ७०-८० दिवसांचे असताना मजुरांद्वारे झाडाचे शेंडे खुडण्यात आले.\nखत व्यवस्थापन, निंदणी, डवऱ्याचे फेर, फवारण्या, दोन वेळा ओलीत अशी सर्व बाबी संपूर्ण कपाशी क्षेत्रात (जोडओळ आणि पारंपरिक) सारख्याच राबवल्या. त्यामुळे दोन्ही पद्धतींची तुलना करणे शक्य झाले.\nजोमदार वाढीने भरघोस उत्पादन\nवाढीच्या पहिल्या टप्प्यामध्ये शेतामध्ये खूपच मोकळी जागा राहिल्याचे दिसत होते. मात्र, पीक फळफांद्या येण्याच्या अवस्थेपर्यंत येताना जोडीओळीची आतील तीन फुटांची जागा झाकण्यास सुरुवात झाली. शेंडे खुडणी केल्यानंतर दोन जोडओळीनंतरची मधील सहा फुटांची मोकळी जागा झाकण्यास सुरू झाली. शेंडे खुडल्यामुळे व सहा फुटांचा मोकळा पट्टा मिळाल्यामुळे फळफांद्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे उत्पादनात भरीव वाढ शक्य झाल्याचे विजय पातळे यांनी सांगितले. कपाशीच्या सव्वा दोन एकर क्षेत्रांमधून डिसेंबर मध्यापर्यंत ३८.६९ क्विंटल कपाशीचे उत्पादन मिळाले. गुलाबी बोंड अळीचे चक्र विस्कळीत करण्यासाठी फरदड न घेता पीक अवशेषांची विल्हेवाट लावली. त्यानंतर त्या क्षेत्रामध्ये गहू लागवड केली. येथील गहूही सध्या अन्य क्षेत्रापेक्षा जोमदार वाढल्याचे दिसून येते.\nतपशील पारंपरिक कपाशी लागवड सुधारित जोडओळ पद्धत\nउत्पादन खर्च २५ हजार रुपये (३ निंदणी व मजुरी खर्चात वाढ) २१ हजार रुपये.\nएकरी उत्पादन १० क्विंटल १७.१९ क्विंटल\nदर रुपये प्रतिक्विंटल ५७०० ५७००\nउत्पन्न (रुपये) ५७००० ९७९८३\nखर्च वजा जाता निव्वळ उत्पन्न (रुपये) ३२००० ७६९८३\nटीप ः अन्य सर्व व्यवस्थापन पद्धती समान असताना केवळ जोडओळ पद्धतीच्या अवलंबामुळे एकरी तब्बल ७.१९ क्विंटल उत्पादन वाढले. निंदणीच्या खर्चात बचत झाल्याने उत्पन्नातही ४४९८३ रुपये वाढ झाली.\nपिकाची सोय ती आपली सोय...\nनव्या जोडओळ पद्धतीने कपाशीची लागवड केल्यामुळे खालील फायदे झाले.\nदोन जोडओळींमधील सहा फूट खाली जागा असल्यामुळे पिकाची दाटी होत नाही.\nशेतात हवा खेळती राहण्यास मदत झाली.\nसूर्यप्रकाशाचे एकसमान वितरण शक्य झाले.\nशेंडे खुडल्यामुळे पिकाची अतिरिक्त वाढ टाळता आली.\nकपाशी पिकाची अळी, किडी व रोगांचे वेळोवेळी निरीक्षण शेवटपर्यंत करता येते.\nफवारणीचे व्यवस्थापन सुलभरीत्या करणे शक्य झाले.\nउभ्या पिकात ओलीत करताना कुठलीही अडचण आली नाही.\nसहा फुटाच्या पट्टयातील शिल्लक राहिलेल्या मोकळ्या जागेच्या माध्यमातून कपाशीची वेचणी सुलभरीत्या करता येते.\nकमी वेळेत जास्त वेचणी शक्य झाल्यामुळे वेचणी करणाऱ्या महिला मजुरांनाही जास्त मजुरी मिळाली. काम सोपे असल्याने मजुरांची उपलब्धता सहज झाली.\nथोडक्यात, पिकाच्या समस्या कमी केल्यास त्यांची वाढ चांगली होते. प्रत्येक झाडापासून अधिक उत्पादन हाती येते. कपाशीच्या लागवडीमध्ये राबवलेल्या जोड ओळ तंत्रामुळे कोणत्याही महागड्या घटकांच्या वापराशिवाय एकरी ७ क्विंटल उत्पादन अधिक मिळाल्याचे पातळे यांनी सांगितले.\nमुलगी नितीकाच्या आग्रहामुळे कपाशीच्या लागवडीमध्ये पहिल्यांदाच बदल केला. तिच्या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली तो तडीस नेला. सुधारित पद्धतीचे फायदे लक्षात आले आहेत. पुढील वर्षी संपूर्ण क्षेत्रामध्ये जोड ओळ पद्धतीचेच नियोजन करीत आहे.\n- विजय पातळे, ९९७५०४९३३८/९६७३२०९२००\nविजय victory कृषी शिक्षण education शिक्षण उत्पन्न जितेंद्र शेती farming गुलाब rose बोंड अळी bollworm अमरावती खत fertiliser गहू wheat अर्थशास्त्र economics लेखक विभाग sections\nसुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून मिळाले भरघोस उत्पन्न\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nशेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...\nवारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...\nमार्केट केंद्रित शेडनेटची उत्कृष्ठ शेती अभ्यासवृत्ती, कायम नवे शिकण्याची आस, बाजारपेठांचा...\nजालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...\nदर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...\nपावसाळ्यात फुलले नागपुरातील मका मार्केट सध्या राज्यातील विविध बाजारपेठांत स्वीटकॉर्न (...\nअवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...\nमहिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...\nशासनाने दूध अनुदानाचे २५० कोटी थकविलेपुणे : राज्याच्या एका भागात चारा-पाणीटंचाई तर...\nपूर व्यवस्थापन प्रकल्पात महाराष्ट्र...पुणे : केंद्र शासनाकडून देशात सुरू असलेल्या...\nशेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती...मुंबई: शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या...\nकोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात गाळाने...कोल्हापूर/सांगली : बारमाही नद्यांनी दक्षिण...\nविदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाजपुणे : पाऊस थांबल्याने राज्याच्या अनेक भागांतील...\nदुष्काळी भागातही दर्जेदार उत्पादनाचा...नगर जिल्ह्यात कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथील...\nशेतात पिकवा ‘हिरवे सोने’केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ची स्थापना...\n‘पंचनामा’ पूरग्रस्त पशुधनाचाको ल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील पूर जसजसा...\nआले पिकाने दिली आर्थिक सक्षमता बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व...\nक्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत...\nपूरग्रस्तांना एक हेक्टरसाठी मिळणार...मुंबई : राज्यात विविध भागांत आलेल्या...\nराज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर;...पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/dio-664/", "date_download": "2019-08-20T23:48:27Z", "digest": "sha1:GBU3TERUO43MQDJKLSQE653PKXYTAQNO", "length": 7926, "nlines": 57, "source_domain": "mymarathi.net", "title": "एमसीएमसीच्‍या कामकाजाची निवडणूक खर्च निरीक्षक श्रीवास्‍तव यांच्‍याकडून पहाणी - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune एमसीएमसीच्‍या कामकाजाची निवडणूक खर्च निरीक्षक श्रीवास्‍तव यांच्‍याकडून पहाणी\nएमसीएमसीच्‍या कामकाजाची निवडणूक खर्च निरीक्षक श्रीवास्‍तव यांच्‍याकडून पहाणी\nपुणे– शिरुर लोकसभा निवडणुकीसाठी नेमण्‍यात आलेले केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक रंजन श्रीवास्‍तव यांनी जिल्‍हास्‍तरीय माध्‍यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीला (मिडीया सर्टीफीकेशन अॅण्‍ड मॉनिटरींग कमिटी- एमसीएमसी) भेट देऊन पहाणी केली. एमसीएमसीकडून दृक-श्राव्‍य जाहिराती प्रमाणित करुन देण्‍यात येतात. यावेळी उपस्थित सदस्‍यांशी त्‍यांनी चर्चा केली. समन्‍वय अधिकारी नंदिनी आ��डे, उपजिल्‍हाधिकारी सुधीर जोशी, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, उपसंचालक (माहिती) मोहन राठोड, आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी जगदीश राव, दूरदर्शनचे कार्यक्रम प्रमुख संजय कर्णिक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रा. योगेश बोराटे, टी.पी.शर्मा, एस.बी.निकम, जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, पुणे मनपाचे जनसंपर्क अधिकारी संजय मोरे, पोलीस उपनिरीक्षक शामल दीपक पाटील आदी उपस्थित होते\nआंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करण्यासाठी सुविधा देणार-आमदार विजय काळे\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, परस्परविरोधी घोषण देत काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/vanchit-vikas/", "date_download": "2019-08-20T23:47:56Z", "digest": "sha1:SQ7PIG7SNBNMXGUNQS5BCJEDPVL2NGLU", "length": 11050, "nlines": 61, "source_domain": "mymarathi.net", "title": "एकटेपणाचा न्यूनगंड बाळगता कामा नये-डॉ. सुरेखा पंडित - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणा���चा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune एकटेपणाचा न्यूनगंड बाळगता कामा नये-डॉ. सुरेखा पंडित\nएकटेपणाचा न्यूनगंड बाळगता कामा नये-डॉ. सुरेखा पंडित\nपुणे : ”आपल्याकडे लग्न हा फार प्रतिष्ठेचा विषय मानला जातो. लग्न न करणाऱ्या, घटस्फोटित अथवा विधवा अशा एकट्या राहणाऱ्या स्त्रियांकडे समाजात वेगळ्या नजरेने पहिले जाते. त्यांना नानाविध समस्यांचा सामनाही करावा लागतो. पण महिलांनी आपल्या एकटेपणाचा न्यूनगंड न बाळगता मानसिकदृष्ट्या खंबीर राहून या आव्हानांचा सामना करायला हवा,” असे मत समुपदेशिका आणि मानसशास्त्र अध्यापिका डॉ. सुरेखा पंडित यांनी व्यक्त केले.\nवंचित विकास संस्थेच्या अभया मैत्री गटातर्फे ‘एकटेपणा पेलताना’ या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे नुकतेच आयोजन केले होते. या कार्यशाळेत मीना कुर्लेकर यांनी ‘एकटेपणा समजून घेताना’हे सत्र घेतले. डॉ. सुरेखा पंडित यांच्यासह उद्योजिका सिंधू महाडिक, डॉ. सागर पाठक यांनी मार्गदर्शन केले. सिंधू महाडिक यांनी आपले अनुभव कथन केले. त्यांची संघर्षमय कहाणी सांगितली. एकटेपणा घालविण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळा नियमितपणे संस्थेच्या वतीने घेण्यात येणार असल्याचे मीना कुर्लेकर यांनी सांगितले.\nडॉ. सुरेखा पंडित म्हणाल्या, “एकटे आहोत म्हणून खचून जाऊ नका. वस्तुस्थितीचा स्विकार करून आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहा. दैनंदिनी लिहायला सुरवात करून त्या माध्यमातून व्यक्त व्हायला शिका. आपल्याला ज्यामध्ये समाधान वाटते, त्या गोष्टी शोधा आणि त्या करा. एकटेपणावर मात करण्यासाठी स्वतःला ओळखायला शिकणे आवश्यक आहे. तसेच तुमच्या क्षमता ओळखूण नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा.”\n‘एकट्या स्त्रिया आणि लैंगिकता या विषयावर बोलताना डॉ. पाठक म्हणाले, “एकट्या असणाऱ्या आणि लैंगिक समस्या जाणवणाऱ्या व्यक्तींचा गट मोठा आहे. लैंगिकता ही इतर भावनासारखी एक सर्वसामान्य भावना आहे. एकट्या व्यक्तीने आपल्या जवळच्या व्यक्तीशी या भावनेबद्दल बोलणे आवश्यक आहे. आपल्या स्वतःच्या आदर्श प्रतिमेचा बागुलबुवा करू नये. एकट्या महिलांनी सोशल सर्कल निर्माण करण्यासह सामाजिक नाते निर्माण करणे आणि या विषयावर त्या व्यक्तीशी बोलणे गरजेचे आहे. लैंगिक भावना दडपल्याने त्रास होतो.”\nकार्यशाळेचा समारोप वंचित विकास संस्थेचे संस्थापक विलास चाफेकर यांच्या मार्गदर्शनाने झाला. ”आपण एकटेच जन्माला येतो आणि एकटेच मरतो. त्यामुळे एकटेपणाचे ओझे मानू नये. स्वतःला ज्या गोष्टीत आनंद वाटतो, त्या गोष्टी कराव्यात. आपले स्वतःचे आयुष्य आपणच सुखी केले पाहिजे. स्वतःवर प्रेम करायला शिकावे.”\nअरुणा ढेरे यांच्या साहित्य लेखनाने महाराष्ट्राला समृध्द केले –डॉ. सदानंद मोरे\n२०० अब्ज लिटर्स पाण्याची बचत, महाराष्ट्र व राजस्थानात कृत्रिम शेततळी निर्माण करून साध्य केली किमया\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE/", "date_download": "2019-08-20T22:56:07Z", "digest": "sha1:4PUW6OHE3Z7XYFSQR4VJRPEZDE7GGIY4", "length": 26504, "nlines": 153, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "साईबाबा - Samirsinh Dattopadhye Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nमैं प्रभु रामचंद्र से लेकर साईबाबा तक सभी महान विभूतियों के बारे में पढा है| उसे पढते समय इन्हे लोग क्या मानते है, यह जानने का मैंने प्रयत्न कियाहृ उनके कार्यो की बदौलत वे महान हो गये और लोगों ने उन्हे माना, ऐसा मेरा मानना है| बापू क ो लोग क्या मानते है, इस प्रश्‍न का उत्तर मैं जानता चाहता था| उसे पाने के लिये ही मैं बापू के पास आया था ऐसा कहे तो भी चलेगा| बापू के प्रति अतीव श्रद्धा रखनेवाले श्रद्धावानों से मैं बातचीत की है| उन्होने उनके अनुभवों के बारे में मुझे बताया| उन्ही अनुभवों से लोग बापू को क्यो मानते है, इस प्रश्‍न का उत्तर मुझे मिल गया|\nये लोग पुस्तकीय अथवा सुनी हुयी जानकारी पर नही बोल रहे थे| बल्कि उन्होनें अपने जीवन में जिस किसी चमत्कार का अनुभव किया, उसके बारें में बता रहे थे|\nऐसा अनुभव जिस समय किसी को भी आते है ना, उस समय उसे यह बताना नही पडता कि यह सब कौन कर रहा है| उसकी अनुभूति निराली ही होती हेै| इससे ही श्रद्धा और भी दृढ हो जाती है| इन श्रद्धावानों की बापू के प्रति श्रद्धा इसी तरह दृढ हो चुकी है, उनसे बातचीत करते समय मुझे ऐसा पता चला|\nमैं अनुभूति को ज्यादा महत्व देता हूँ और जो मुझे अच्छा लगता है वही बोलता हॅूं | इसीलिये मेरा मेरे अनुभवों के बारे में बताना ज्यादा उचित होगा| कई बार जीवन में संकट आते है, समस्या ये आती है, इससे हम हैरान हो जाते है| मेरे सामने ऐसे प्रश्‍न आते ही मैं बापू का नामस्मरण करता हूँ और चक्र घूम जाता है| सब कुछ ठीक हो जायेगा| ऐसा आत्मविश्‍वास हो जाता है| और कही से भी किसी की भी सहायता मुझे मिल जाती है| समस्या से मेरा छुटकारा हो जाता है| बापू का प्रकाश, उनका तेजोवलय मुझे ऐसे समय में दिखायी देता है|\n‘श्रीश्वासम्’विषयक प्रवचनासंबंधीची सूचना – भाग १ ( Announcement Regarding Discourse On ShreeShwaasam – Part 1 ) ‘श्रीश्वासम्’ या उत्सवाची सर्वच श्रद्धावान उत्सुकतेने वाट पाहत आहेत. गुरुवार दिनांक १२ मार्च २०१५ रोजी श्रीहरिगुरुग्राम येथे या उत्सवाबद्दलची माहिती सद्‍गुरु श्री अनिरुद्ध म्हणजेच बापू स्वत: देणार आहेत. हा उत्सव ही जीवनातील सर्वोच्च भेट मी तुम्हाला देत आहे, असे बापुंनी या वेळी सांगितले. ‘श्रीश्वासम्’ची माहिती देणार्‍या या विशेष प्रवचनाबद्दलची सूचना सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २६\nपरम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक २७ मार्च २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे श्री साईसच्चरितात नानासाहेब चांदोरकरांच्या मुलीच्या प्रसुतीच्या वेळेस साईनाथांनी अदभुतलीला करुन उदी पाठवली. याची कथा आपण वाचतो, त्या कथेच्या आधारे बापूंनी सद्‌गुरुतत्त्वाचे अदभुतसा���र्थ आणि भक्ताचा पूर्ण विश्वास याबद्द्ल सविस्तर सांगितले. काळ, दिशा आणि अंतर या त्रिमितीला वाकवून भक्तासाठी अदभुतलीला करण्यास सदगुरुतत्व समर्थ आहेच. फक्त गरज असते ती भक्ताच्या विश्वासाची ही गोष्ट बापूंनी स्पष्ट\nसाई द गाइडिंग स्पिरिट (Saibaba the Guiding Spirit) – हेमाडपंतांचा प्रवास (फोरम पोस्ट नंबर – ४) Hemadpant’s Journey\nअनेक जणांनी सपटणेकरांच्या(Sapatnekar) कथेचा आधार घेऊन साईनाथ(Sainath) व हेमाडपंतांबद्दल खूप सुंदर विचार मांडले आहेत. आधी साईनाथांची(Saibaba) महती कानावर येऊन सुद्धा त्यांच्याकडे जाण्याची आवश्यकता न वाटलेल्या सपटणेकरांना, त्यांच्या आयुष्यात घडलेल्या दु:खद घटनेनंतर साईनाथांची झालेली आठवण व साईनाथांनी वारंवार “चल हट्” असे उद्गार काढूनही सपटणेकरांनी साईनाथांचे घट्ट धरून ठेवलेले चरण, ह्या सर्व गोष्टी आपल्याला खूप काही शिकवून जातात. हर्षसिंह पवार, केतकीवीरा कुलकर्णी ह्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये आद्यपिपादादांच्या (Adyapipa)अभंगातील ओव्यांचा खूप समर्पक वापर केला\nसाई द गाइडिंग स्पिरिट (Sai the Guiding Spirit) – हेमाडपंतांचा प्रवास (Hemadpant’s Journey) (फोरम पोस्ट नंबर – ३)\nहेमाडपंतांच्या (Hemadpant) मित्राच्या मुलाचा अकस्मित (अपमृत्यु) होतो आणि हेमाडपंतांच्या मनामध्ये विकल्प निर्माण होतो. हेमाडपंतांच्या मित्राचं पुढे काय झालं हे आपल्याला माहित नाही. जी परिस्थिती हेमाडपंतांच्या मित्राची आहे तीच परिस्थिती सपटणेकरांची आहे. सपटणेकरांच्याही मुलाचा अकस्मित (अपमृत्यु) होतो. हेमाडपंतांच्या मित्राला आयुष्यात पुढे शांती मिळाली किंवा नाही ह्या विषयी हेमाडपंत काही सांगत नाहीत. पण साईनाथांकडे येण्यापूर्वी जी परिस्थिती सपटणेकरांची आहे तीच परिस्थिती हेमाडपंतांच्या मित्राचीही होती. जीवनात सद्‍गुरुंचा प्रवेश झाल्यानंतर काय होतं हे सपटणेकरांच्या(Sapatnekar)\nनव्या फोरमची सुरुवात : साई द गाइडिंग स्पिरिट (Sai the Guiding Spirit) – हेमाडपंत – २ (Hemadpant)\nहेमाडपंतांविषयी (Hemadpant) आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. (१) हेमाडपंत(Hemadpant) ‘रेसिडेंट मॅजिस्ट्रेट’ म्हणून काम करत होते; म्हणजेच ते ‘उच्चपदस्थ’ होते. (२) हेमाडपंत साईनाथांकडे जाण्याचे श्रेय काकासाहेब दीक्षित(Kakasaheb Dixit) व नानासाहेब चांदोरकर (Nanasaheb Chandorkar) यांना देतात. (संदर्भ अ.२/ओ.1०१) (३) हेमाडपंतांच्या मनाची स्थिती साईनाथाकडे(Sai) येण्याच्या वेळेस कशी होती तर अतिशय उद्विग्न. इथून हेमाडपंतांची गोष्ट चालू होते. काकासाहेब दिक्षित हेमाडपंतांना भेटतात, साईबाबांचा(Saibaba) महिमा सांगतात व त्यांना साईनाथांकडे येण्याचा आग्रह करतात आणि हेमाडपंत\nसाई द गाइडिंग स्पिरिट (Sai the Guiding Spirit) – हेमाडपंतांचा प्रवास (Hemadpant’s Journey) (फोरम पोस्ट नंबर – २)\nअनेक जणांनी माझ्या आधीच्या पोस्टवरती आपल्या कॉमेंट्स लिहील्या आहेत. हर्षसिंह पवार, केतकीवीरा कुलकर्णी, श्रीकांतसिंह नाईक ह्यांनी खूप सुंदररित्या आपले विचार मांडले आहेत. त्याचप्रमाणे फोरममध्ये भाग घेतलेल्या इतर सर्वांचेही मन:पूर्वक कौतुक. सर्व श्रद्धावान श्रीसाईसच्चरित (Shree Saichcharit) खूप प्रेमाने वाचतात ह्याचा मला आनंद वाटतो. प्रत्येकाकडून एक वेगळी dimension बघायला मिळते. तसेच टेलिग्रामवरती “श्री साई सच्चरित Discussion” हा श्रीसाईसच्चरितावर डिस्कशन ग्रुप सुरू झाल्याचे बघितले. ही मंडळीही खूप छान लिहीतायेत. श्रद्धावीरा दळवी यांनी त्यांच्या\nश्रीसाईसच्चरित पंचशील परिक्षा – पारितोषिक वितरण समारोह (Shree Saisatcharit Panchshil Exam)\nगत इतवार अनेक श्रध्दावानों को एक बहुत ही अनोखे समारोह में शामिल होने अवसर मिला मैं भी उस में शामिल था मैं भी उस में शामिल था यह समारोह था श्रीसाईसच्चरित पर आधारित पंचशील परिक्षा के पारितोषिक वितरण का जिस में श्रीसाईसच्चरित पंचशील परिक्षा (Shree Saisatcharit Panchshil Exam) में Distinction प्राप्त एवं Rank Holder परिक्षार्थियों को पारितोषिक देकर सम्मानित किया गया यह समारोह था श्रीसाईसच्चरित पर आधारित पंचशील परिक्षा के पारितोषिक वितरण का जिस में श्रीसाईसच्चरित पंचशील परिक्षा (Shree Saisatcharit Panchshil Exam) में Distinction प्राप्त एवं Rank Holder परिक्षार्थियों को पारितोषिक देकर सम्मानित किया गया इस समारोह में इन परिक्षार्थियों का अभिनंदन करने हेतु श्रीहरिगुरुग्राम में ३००० से अधिक श्रध्दावान\nकहे साई वही हुआ धन्य धन्य| हुआ जो मेरे चरणों में अनन्य || (Sai the Guiding Spirit Saisatcharit)\nपिछले ड़ेढ दो साल से सद्गुरु श्रीअनिरुद्धजी ‘श्रीसाईसच्चरित’ (Shree Saisatcharit) पर हिन्दी में प्रवचन कर रहे हैं इससे पहले बापु ने श्रीसाईसच्चरित पर आधारित ‘पंचशील परीक्षा’ (Panchshil Exam) की शुरुआत की और उन परीक्षाओं के प्रॅक्टिकल्स के लेक्चर्स भी लिये इससे पहले बापु ने श्रीसाईसच्चरित पर आधारित ‘पंचशील परीक्षा’ (Panchshil Exam) की शुरुआत की और उन परीक्षाओं के प्रॅक्टिकल्स के लेक���चर्स भी लिये उस समय हम सब को श्रीसाईसच्चरित नये से समझ में आया उस समय हम सब को श्रीसाईसच्चरित नये से समझ में आया 11 फरवरी 1999 में बापु ने पंचशील परीक्षा क्यों देनी चाहिए, यह हमें समझाया 11 फरवरी 1999 में बापु ने पंचशील परीक्षा क्यों देनी चाहिए, यह हमें समझाया बापु कहते हैं, ‘‘हम सबको\nसाई म्हणे तोचि तोचि झाला धन्य | झाला जो अनन्य माझ्या पायीं ||\nआज मागची दीड दोन वर्ष बापूंची “श्रीसाईसतचरित्रावर” हिंदीतून प्रवचनं चालू आहेत. त्याआधी बापूंनी श्रीसाईसच्चरित्रावरील “पंचशील परीक्षा” सुरू केल्या (फेब्रुवारी १९९८) व त्या परिक्षांच्या प्रॅक्टिकल्सची लेक्चर्सही घेतली. त्यावेळेस आम्हा सर्वांना श्रीसाईसच्चरित्राची नव्याने ओळख झाली. ११ फेब्रुवारी १९९९ मध्ये बापूंनी पंचशील परीक्षांना का बसायचं हे समजावून सांगितलं. बापू म्हणतात, “आपल्याला प्रत्येकाला ओढ असते की मला माझं आयुष्य चांगलं करायचं आहे, जे काही कमी आहे ते भरून काढायचय, पण हे कसं करायचं हे\nहा प्रसंग हेमाडपंताच्या आयुष्याला वळण देणारा आहे. हेमाडपंतांनी साईनाथांना बघितलेलं ही नाही, फोटो ही पाहिलेला नाही. उलट काकासाहेब दिक्षीतांनी त्यांना सांगितल्यानंतरही शिर्डीला जायचा विचार हेमाडपंत सोडून देतात. कारण मनात प्रश्‍न उद्‍भवलेला असतो की ’सद्‍गुरूचा उपयोग काय’ पण त्यानंतर नानासाहेब चांदोरकरांच्या विनंतीनंतर हेमाडपंत शिर्डीस जायला निघतात. हेमाडपंतांची शिर्डीला जाणारी गाडी सुटू शकते हे जाणून, तसेच साईनाथ त्यांच्या भक्ताचा म्हणजेच नानासाहेब चांदोरकरांचा शब्द राखण्यासाठी आणि सद्‍गुरुभक्ति मार्गावर येऊ इच्छिणार्‍यासाठी साईनाथ स्वत: यवनाच्या\nसाईंनिवास – डाक्यूमेंट्री अब हिंदी में भी उपलब्ध (डबींग की हुई) (Sainiwas Documentary)\nSainiwas Documentary हरी ॐ मित्रों, पिछले गुरूवार को, अर्थात ३१ जनवरी २०१३ को श्रद्धावनों के लिए स्वस्तिक्षेम संवाद के बाद, जो बापूजी के हिंदी प्रवचन के लिए बैठते हैं उनके लिए साईंनिवास डाक्यूमेंट्री (हिन्दी में डबींग की हुई) लगाई गयी थी चूंकि मूल प्रति की अवधि २ घंटों की है, इसका संक्षिप्त प्रारूप, जिसकी अवधि ४५ मिनटों की है, वह दिखाई गई चूंकि मूल प्रति की अवधि २ घंटों की है, इसका संक्षिप्त प्रारूप, जिसकी अवधि ४५ मिनटों की है, वह दिखाई गई उपस्थितों में से बहुतों ने पहले ही मूल मराठी प्रति देखी\nll हरि ॐ ll श्री साईसच्चूरित में कई भक्तों की बातें आती हैं जिसकी वजह से भक्तों की श्रद्धा दृढ होती जाती है और सदगुरुचरणों में भक्ति भी दृढ होने लगती है सदगुरु श्री अनिरुद्ध बापूजी के भक्तों को ऐसे कई अनुभव हुए हैं सदगुरु श्री अनिरुद्ध बापूजी के भक्तों को ऐसे कई अनुभव हुए हैं कई अनुभव विशेषांक में छपे हैं और कई अनुभव कृपासिंधु में भी छपते रहते हैं कई अनुभव विशेषांक में छपे हैं और कई अनुभव कृपासिंधु में भी छपते रहते हैं इसके अलावा यह अनुभव अपने “अनिरुद्ध बापू वीडियोस” यूट्यूब चैनल\nमणिपुर चक्र और यज्ञपुरुष महाविष्णु\nइस्रायल से जुडी खबरें\nआप कभी भी अकेले नहीं हैं, त्रिविक्रम आपके साथ है\nअमरीका चीन संबधों में तनातनी बढ़ी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87", "date_download": "2019-08-20T22:32:33Z", "digest": "sha1:YNBXAU3M6JON7UNUOY57QO47PEYQD75S", "length": 5381, "nlines": 60, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सर्व सार्वजनिक नोंदी - विकिपीडिया", "raw_content": "\nविकिपीडियाच्या सर्व नोंदीचे एकत्र दर्शन.नोंद प्रकार, सदस्यनाव किंवा बाधित पान निवडून तुम्ही तुमचे दृश्यपान मर्यादित करू शकता.\nसर्व सार्वजनिक नोंदीTimedMediaHandler logआयात सूचीआशय नमूना बदल नोंदीएकगठ्ठा संदेशाच्या नोंदीखूणपताका नोंदीखूणपताका व्यवस्थापन नोंदीगाळणीने टिपलेल्या नोंदीचढवल्याची नोंदटेहळणीतील नोंदीधन्यवादाच्या नोंदीनवीन सदस्यांची नोंदनोंदी एकत्र करापान निर्माणाच्या नोंदीरोध नोंदीवगळल्याची नोंदवैश्विक अधिकार नोंदीवैश्विक खात्याच्या नोंदीवैश्विक पुनर्नामाभिधान नोंदीवैश्विक ब्लॉक सूचीसदस्य आधिकार नोंदसदस्य एकत्रीकरण नोंदसदस्यनाम बदल यादीसुरक्षा नोंदीस्थानांतरांची नोंद\n१७:२६, २३ फेब्रुवारी २०१९ संभाजीराजे चर्चा योगदान created page वारका (नवीन पान: '''वारका''' हे दक्षिण गोव्यातील साष्टी तालुक्यातील एक गाव आहे. इथला...)\n१७:२३, २३ फेब्रुवारी २०१९ संभाजीराजे चर्चा योगदान created page पाटनेम (नवीन पान: '''पाटनेम''' (पाटणे) हे दक्षिण गोव्यातील काणकोण तालुक्यातील एक गाव आ...)\n१७:२२, २३ फेब्रुवारी २०१९ संभाजीराजे चर्चा योगदान created page पालोलेम (नवीन पान: '''पालोलेम''' (पालोळे) हे दक्षिण गोव्यातील काणकोण तालुक्यातील एक गा...)\n१७:२०, २३ फेब्रुवारी २०१९ संभाजीराजे चर्चा योगदान created page बेतालबातीम (नवीन पान: '''बेतालबातीम''' (वेताळभाटी) हे दक्षिण गोव्यातील साष्टी तालुक्याती...)\n१९:०२, ३० नोव्हेंबर २००९ संभाजीराजे चर्चा योगदान ने लेख सूर्यबहादूर् थापा वरुन सूर्यबहादूर थापा ला हलविला\n००:२९, ८ जून २००६ एक सदस्यखाते संभाजीराजे चर्चा योगदान तयार केले\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://davabindu.wordpress.com/2017/05/06/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-37/", "date_download": "2019-08-20T23:52:58Z", "digest": "sha1:6FQDORGXOH233KW4N67PHEQBOYCXYHLO", "length": 88485, "nlines": 389, "source_domain": "davabindu.wordpress.com", "title": "अज्ञाताची चाहूल : (भाग : 37) | davabindu दवबिंदू", "raw_content": "\nविचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nआई–बाबा यु.एस.ला गेले आणि त्यानंतरचा विकेंड. सु.सा.सुस्तावून घरात बसला होता. संध्याकाळी त्याचा ऑफिसमधला कलीग आणि मित्र कौस्तुभ घरी येणार होता, ऑफिसचं काही काम करायला. पण सकाळचा वेळ तसं काहीच काम नव्हतं. घर नीटनेटकं ठेवण्याच्या बाबतीत तो तसा आळशीच होता. आई–बाबा गेल्यावर स्वतःचे चहाचे कपसुद्धा त्याने उचलून ठेवलेले नव्हते.काल रात्री ऑफिसचं काम काढून बसला होता त्यातले काही पेपर्स सुद्धा अजून तिथेच होते. कंटाळून तो उठला. कौस्तुभ येईल तेव्हा घर जरा तरी ठीक–ठाक करून ठेवायला हवं, असं म्हणून तो सगळी साफ–सफाई करायला घेणार तेवढ्यात बेल वाजली.\nसमोर गौरव दीक्षित उभा होता.\nदोन–तीन पानं वाचून झाली असतील. अजून त्यात सुजयचा उल्लेखही आलेला नव्हता. पण तरी ती एक कथा म्हणून वाचावीशी वाटत होती. त्यातलं वर्णन खूप रिअल वाटत होतं. ही कथा नसणार, हे खरं घडलेलंच असणार, सिद्धार्थला वाटत होतं. पुढचं पान उलटून तो वाचायला सुरुवात करणार तेवढ्यात खोलीत काहीतरी सळसळल्यासारखा आवाज आणि त्यापाठोपाठ कुणाच्यातरी अस्पष्टसं हसण्याचा आवाज आला …..आणि तो जागीच थिजला….\nहातातली डायरी नकळतच खाली ठेवून सावधपणे बसल्या जागेवरूनच संपूर्ण खोलीभर त्याने नजर फिरवली. पण डोळ्यांना खटकेल, असं काहीच नव्हतं. पण मग तो आवाज कुठून आला होता त्याने इतक्यातच कधीतरी तसला आवाज ऐकला होता. इतक्यातच म्हणजे कधी त्याने इतक्यातच कधीतरी तसला आवाज ऐकला होता. इतक्यातच म्हणजे कधी ह्याचं उत्तर ��ोपं होतं. त्या घरात. तिथे अगदी असाच आवाज ऐकला होता त्याने. सळसळण्याचा, कुणाच्यातरी हसण्याचा. पण मग तो आवाज इथे का आला आपल्याला ह्याचं उत्तर सोपं होतं. त्या घरात. तिथे अगदी असाच आवाज ऐकला होता त्याने. सळसळण्याचा, कुणाच्यातरी हसण्याचा. पण मग तो आवाज इथे का आला आपल्याला म्हणजे जर हा त्या मुलीचा आवाज असेल, तर ह्याचा अर्थ ती आपला पाठलाग करत इथे सुद्धा आली आहे म्हणजे जर हा त्या मुलीचा आवाज असेल, तर ह्याचा अर्थ ती आपला पाठलाग करत इथे सुद्धा आली आहे समोर चढत जाणारी रात्र, रस्त्यावरचा वाढत चाललेला शुकशुकाट, हॉटेलच्या त्याच्या खोलीबाहेरच्या पॅसेजमध्ये पसरलेली शांतता हे सगळं आता त्याला जाणवलं. दिवसभर आलेले गूढ अनुभव आठवले आणि आजूबाजूच्या ह्या पार्श्वभूमीवर स्वतःचं एकटेपण त्याला जास्तच जाणवलं. त्या घरात त्याला जे दिसलं, जे ऐकू आलं तो अनुभव आता पुन्हा ह्या हॉटेलच्या खोलीत घ्यायला आता त्याची अजिबात तयारी नव्हती.\nअस्वस्थपणे त्याने खोलीत एक फेरी मारली. काय करावं समोर ती डायरी पडलेली दिसत होती. हातातोंडाशी आलेला घास असा बाजूला सारायचं त्याला जीवावर आलं होतं. कदाचित त्या डायरीमध्ये जे लिहिलं होतं ते वाचल्यावर सुजयबद्दलचं सगळं सत्य त्याला कळणार होतं, अगदीच काही नाही तर निदान काहीतरी महत्वाची माहिती हाती लागली असती. पण आत्ता ऐकू आलेल्या आवाजामुळे तो मनातून पुरता घाबरला होता. डायरीच्या दिशेने पुढे पाय टाकण्याचीही त्याची हिम्मत होत नव्हती.\nअचानक त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आज त्या घरात जातानाही सायलीशी आपण बोलत आत गेलो त्यामुळे निदान सुरुवातीला तरी भीती वाटली नाही. बरोबर, प्रश्न आपण का घाबरलोय त्याचा आहे. कदाचित आत्ता दिवस असला असता, बाहेर रस्त्यावर वर्दळ असली असती, आजूबाजूला बोलण्याचे आवाज आले असते तर आपण ती डायरी वाचण्याची हिम्मत नक्कीच करू शकलो असतो. प्रश्न वेळेचा आणि सोबतीचा आहे. रात्रीची शांततेची वेळ आणि त्यात आपण एकटे आहोत, आपल्याला काही झालं तर रात्रीच्या वेळी कुणाला काही कळणारही नाही, हा विचार कुठेतरी मनात दबा धरून बसलाय. म्हणून आत्ता आपण हिम्मत करू शकत नाहीयोत. आणि इतक्या रात्री आता सायलीलाही फोन करता नाही येणार. पण मग ह्याच्यावर उपाय काय हॉटेलच्या रिसेप्शनच्या एरियामध्ये जाऊन बसलं तर हॉटेलच्या रिसेप्शनच्या एर���यामध्ये जाऊन बसलं तर हो बरोबर, तिथे एक टीव्ही आहे आणि कालसुद्धा रात्री हॉटेलमध्ये काम करणारी माणसं तिथे टीव्ही बघत बसली होती. हो, कदाचित तिथे जाऊन, तिथे बसून ही डायरी वाचली तर जास्त सोपं होईल सगळं आपल्यासाठी.\nमनात विचार आला आणि भराभर ती डायरी, एक पेन, रूमची किल्ली आणि मोबाईल हे सगळं गोळा करून तो रूमच्या बाहेर पडला सुद्धा.\nत्या रात्री सु.सा.ला सुद्धा झोप येणं शक्यच नव्हतं. आई-बाबा येतायत म्हटल्यावर त्याच्या मनात वादळ उठलं होतं. सुजयला मदत करण्याचा निर्णय त्याला आता जास्त खटकायला लागला होता. अर्थात, आई-बाबांना काही कळलं असण्याची शक्यता नव्हती पण तरी त्यांच्या समोर जाणं त्याला जड जाणार होतं. कदाचित म्हणूनच आज झोप लागत नव्हती. सतत पुन्हा पुन्हा मागचं आठवायला लागलं होतं. कदाचित कुठल्या परिस्थतीत आपण सुजयला मदत केली, ह्याची स्पष्टीकरणं तो शोधत होता, स्वतःचंच समाधान करून घेण्यासाठी…..\nत्या दिवशी रविवारी संध्याकाळी सुजय (म्हणजे गौरव ) अचानक घरी आला आणि मग त्यानंतर ….\n“हाय सुजय……” गौरवच्या चेहऱ्यावर इतक्या दिवसांनी भेटल्याचा आनंद दिसत होता.\n“गौरव …..हाय ….व्हॉट अ प्लेझंट सरप्राईझ…..अरे कुठे होतास तू इतके दिवस …मी किती ट्राय केलं तुला कॉन्टॅक्ट करण्याचा…..” सु.सा.\n“हो, आय नो, तू प्रयत्न केलाच असशील …पण….मी सांगतो …पण आत येऊ का आधी \n“अरे अर्थात, सॉरी तुला एकदम समोर बघून डोक्यात इतके प्रश्न सुरु झाले की तुला आत यायला पण नाही सांगितलं मी…”\nथोड्या वेळाने गप्पा मारण्यासाठी दोघेही सोफ्यावर येऊन बसले. मग आईने घरात करून ठेवलेला चिवडा बाहेर निघाला. चहासुद्धा झाला आणि आता त्याचं व्यवस्थित आदरातिथ्य करून झाल्यावर गप्पा मारण्याची वेळ होती.\n“सो….टेल मी नाऊ….अरे होतास कुठे आणि हॉस्पिटलमध्ये भेटायला येणार होतास तिथून जणू काही गायबच झालास तू तर…..मगाशी खाताना तुला सगळं विचारत बसायचं नव्हतं मला. पण तुला बघितल्यावर परत हे सगळे प्रश्न पडायला लागले माहित आहे आणि हॉस्पिटलमध्ये भेटायला येणार होतास तिथून जणू काही गायबच झालास तू तर…..मगाशी खाताना तुला सगळं विचारत बसायचं नव्हतं मला. पण तुला बघितल्यावर परत हे सगळे प्रश्न पडायला लागले माहित आहे\n“आय कॉम्प्लिटली अंडरस्टँड सुजय…आणि बरोबरच आहे….मीच मध्ये काही कॉन्टॅक्ट ठेवला नाही, तुला प्रश्न पडणारच…पण अक्���ुअली जरा प्रॉब्लेम झाला होता अरे. म्हणजे हॉस्पिटलच्या जवळचं हॉटेल बघून मी तिथे त्या दिवशी रात्री राहायला गेलो पण रात्री एका क्लायंटचा फोन आला, काहीतरी मेजर प्रॉब्लेम झाला होता, खूप अर्जंटली हॅण्डल करायला लागणार होतं सगळं. मला लगेच त्याच रात्री निघून क्लायंटच्या साईटवर जायला लागलं, गुजराथला. एवढ्या रात्री काही तुला कळवता आलं नसतं पण विचार केला होता की तिथलं सगळं सॉर्ट झालं की तुला फोन करून सांगेन. पण तिथे पोहोचलो, ते काम पूर्ण होतंय न होतंय तेवढ्यात गावाहून फोन आला आई पाय घसरून पडल्याचा. मग धावत तिथे जायला लागलं. “\n“अरे बापरे…आय होप मग सगळं ठीक होतं…”\n“हो रे आता ठीक आहे आई. मागचा महिनाभर तिच्याच जवळ होतो मग…एकतर तिथे गावाला कोणी चांगली क्वालिफाईड नर्स मिळणं जरा कठीण. एक मिळाली होती पण एक आठवडाभरात काम सोडून गेली. तिथे गावात नातेवाईक असतात आमचे पण असं सांगणार तरी कोणाला आणि कशाला म्हटलं त्या निमित्ताने जरा आईजवळ राहता पण येईल…म्हणून मग तिथेच होतो दीडेक महिना….”\n“आणि कामाचं काय मग\n“कामावर परिणाम झालाच रे थोडा…काय आहे ज्या क्लायंट्सना पर्सनली भेटायला जावं लागतं, त्यांना सध्या तरी जमणार नाही असंच सांगायला लागलं. ज्यांना फोनवर, ईमेल वर डिस्कस करून पुढे जायला जमत होतं, ते काम थोडं पुढे गेलं. पैशांचं नुकसान होतं रे, पण म्हटलं आईपुढे आणखी काहीच मोठं नाही. तिला पण बरं वाटलं रे मी राहिलो तिथे तर….”\n“हो खरं आहे….पण मग अरे तू फोन का नाही केलास मला मेसेज तरी एखादा माझ्या इ–मेल्स ना तरी रिप्लाय करायचा ना…..”\n“हो सुरुवातीला खरंच खूप बिझी होतो अरे…..आईला हॉस्पिटलमध्येच ठेवलं होतं थोडे दिवस….मग तिथे सगळी धावपळ करायला लागली. मग घरी आणल्यावर वेगळी धावपळ, त्यात जमेल तसं काम सुरू ठेवायचं होतं….सगळ्या गडबडीत मी खरं तर तुला विसरूनच गेलो. तुझा ई–मेल वगैरे बघितला पण आल्रेडी इतके दिवस झाले होते म्हटलं आता गावाहून परत आलो की डायरेक्ट भेटायलाच येऊ तुला…दोन आठवडे झाले मला येऊन इथे, पण इथे आल्यावर कामाचा व्याप परत इतका वाढला की परत बिझी झालो. पण आता म्हटलं विकेंडला भेटायला यायचंच तुला आणि तेपण आधी न कळवता……”\n“आणि मला कळतच नव्हतं तू असा गायब कुठे झालास ते…..”\nका कोण जाणे पण त्याच्या सुरुवातीच्या वाक्यांवर सु.सा.चा तितकासा विश्वास बसला नव्हता खरं तर…पण त्याने नंतर सांगितलेल्या गोष्टी ऐकता ऐकता त्याला त्याचं सगळंच म्हणणं पटत गेलं. त्याच्या आई–वडिलांना भेटणं टाळण्यासाठी त्याने हे सगळं नाटक केलं असेल, हा एवढा विचार करण्याएवढा तर त्याला अजिबातच संशय आला नाही.\nथोडा वेळ इकडच्या– तिकडच्या गप्पा मारून झाल्या आणि मग पुढे आणखी काय बोलायचं असा प्रश्न दोघांनाच पडला असावा. सु.सा.ने घड्याळाकडे एक नजर टाकली. दुपारचा दीड वाजत आला होता..\n“मी काय म्हणतो गौरव, तू जेवूनच जा आता. मी काहीतरी ऑर्डर करतो. नाहीतर….आपणच जाऊ बाहेर…आमच्या इथे जवळच बरेच ऑप्शन्स आहेत….मी….”\nपण त्याला मधेच तोडत तो म्हणाला,\n“नाही अरे ….जेवायचं खरंच राहूदेत….अक्चुअली मला थोडं बोलायचं होतं तुझ्याशी….एवढा वेळ झाला मी विचार करतोय खरं तर तुला कसं सांगू….”\nत्याचं अचानक बदललेला स्वर ऐकून सु.सा.सुद्धा विचारात पडला. एवढं काय होतं जे सांगायला त्याला अवघड वाटत होतं मग एकदम त्याच्या डोक्यात प्रकाश पडला….\n तुला काही मदत हवी आहे का माझ्याकडून त्यात एवढं अवघड वाटण्यासारखं काहीच नाही अरे…मीच तुला आधी म्हटलं नव्हतं का त्यात एवढं अवघड वाटण्यासारखं काहीच नाही अरे…मीच तुला आधी म्हटलं नव्हतं का …बरं मी डायरेक्ट विचारतो तुला म्हणजे तुलापण जास्त ऑकवर्ड नाही होणार….पैशांची काही मदत हवी आहे का …बरं मी डायरेक्ट विचारतो तुला म्हणजे तुलापण जास्त ऑकवर्ड नाही होणार….पैशांची काही मदत हवी आहे का प्लिज सांग ….तू माझ्यासाठी आऊट ऑफ द वे जाऊन आणि काहीही संबंध नसताना एवढं केलं आहेस…त्यामुळे माझ्याकडे काही मागताना एवढं ऑकवर्ड व्हायची काहीच गरज नाही …..”\nपण समोरून गौरवचं काहीच उत्तर आलं नाही. त्याची अस्वस्थ चुळबुळ मात्र सु.सा.ला दिसत होती.\n“गौरव अरे प्लिज बोल ना काहीतरी…..”\n“सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे माझं नाव गौरव दीक्षित नाही, सुजय साने आहे….”\nसिद्धार्थ खालच्या मजल्यावरच्या हॉटेलच्या लॉबीमध्ये आला. त्याच्या अपेक्षेप्रमाणेच तिथला टीव्ही चालू होता आणि हॉटेलच्या स्टाफपैकी तीन–चार जण तिथे बसून पत्ते खेळत होते…त्याच्यातल्या एकाला सिद्धार्थ ओळखत होता.गेले दोन दिवस त्याच्या खोलीत चहा घेऊन तोच आला होता. सिद्धार्थकडे लक्ष जाताच तो ओळखीचं हसला. पण आत्ता खोलीत वाटणाऱ्या भयानक एकटेपणापेक्षा फारशी ओळख नसलेलं ते हसूसुद्धा सिद्धार्थसाठी पुरेसं होतं. क���पऱ्यात ठेवलेल्या एका खुर्चीवर तो जाऊन बसला. समोर छोटं टेबलसुद्धा होतं. त्याच्यावर ती डायरी ठेवून त्याने त्यातली पानं उलटायला सुरुवात केली. आणि एका पानावर तो थांबला. पाच-सहा पानं भरून लिहिलेला मजकूर. सिद्धार्थने आता मात्र न राहवून एकदम वाचायला सुरुवात केली.\nये अंधेरा ….एक समय था जब अंधेरा मतलब टिमटिमाते तारे और शांत आकाश था हमारे लिये….अब बस वो अंधेरा है, और कुछ नही…\nपंधरा दिन…ये पंधरा दिन क्या तुफान लेके आये है….ख़ुशी, नाराजगी, प्यार , दोस्ती, आसू, और न जाने क्या…इतना सब ….यकीन नही होता, एक तरफ ख़ुशी है के मेरी मेहनत को, दो साल की मेहनत और बरसोसे देखा ख्वाब ये सब अब मेरे दरवाजे तक आता हुआ दिख रहा है….लेकिन दुसरी तरफ कुछ हाथसे छुट रहा है, दूर जा रहा है, क्या करू मै अम्मा को पता चलेगा तब उसको क्या लगेगा अम्मा को पता चलेगा तब उसको क्या लगेगा मै इतना बडा कुछ सोच रही थी मेरे जिंदगी के बारेमे …उसे बिना बतायें…आज तक सिर्फ दो लोग है मेरे जिंदगी मे जिनसें कभी कुछ नही छुपाया…..\nपहिल्या पानावर आणखीही असंच बरंच काही लिहिलं होतं. त्यावरून बाकी कसलाच नाही पण लिहिणाऱ्या व्यक्तीच्या मनाचा आणि मनात चालू असलेल्या खळबळीचा अंदाज येत होता. हे सगळं एका मुलीने लिहिलं होतं हे कळतच होतं. कदाचित जिची डायरी होती, कोमल व्यास, तिनेच लिहिलं असावं. पण संदर्भ लागत नव्हता. पण एकूणच ह्या लिखाणाची पद्धत त्याला आवडली. मनातले विचार किती परफेक्ट लिहून काढले होते. शब्दसुद्धा थिल्लर नव्हते, त्याला एक चांगला दर्जा होता.\nत्याने पान उलटून पुढे वाचायला सुरुवात केली. पुढच्या पानावरचा पहिलाच शब्द होता – “सुजय“. पुढे तो जसजसं वाचत गेला, तसतसं त्याला काही गोष्टींचा उलगडा व्हायला लागला. अर्थात त्यांना पडलेली कोडी काही त्यामुळे लगेच सुटणार नव्हतीच. अजून पहिल्या पानावर त्या मुलीने जे लिहिलेलं होतं, त्याचा काहीच संदर्भ लागत नव्हता. . पण तो जसजसं वाचत गेला तसतसा त्याच्या आजूबाजूचा उजेड कमी होत गेल्याचं त्याला जाणवत गेलं. आजूबाजूच्या माणसांचं अस्तित्वसुद्धा हळूहळू जाणवेनासं झाल्यासारखं वाटलं त्याला, पण आता तो थांबणार नव्हता. कमी होत जाणाऱ्या उजेडात सुद्धा डोळ्यांना प्रचंड ताण देऊन तो डायरी वाचत राहिला, इतका वेळ की आता हळूहळू पूर्ण अंधार झाला. समोरचं काहीच दिसेनासं झालं.\nअचानक असा अंधार कसा झाला इथले लाईट्स गेले की काय इथले लाईट्स गेले की काय काय हॉटेल आहे….लाईट्स गेले तर इमर्जनसी लाईट्स लावायचे ना …ह्यांच्याकडे असतील तरी की नाही इमर्जन्सी लाईट्स काय माहित….पण निदान मेणबत्ती तरी आणि इथे ते लोक टीव्ही बघत बसले होते ते कुठे आणि कधी गेले आणि इथे ते लोक टीव्ही बघत बसले होते ते कुठे आणि कधी गेले आपल्याला कळलंही नाही. “कोई है यहापर आपल्याला कळलंही नाही. “कोई है यहापर अरे छोटासा तो दिया, कुछ तो लगाओ भाई…..” पण सगळे झोपायला गेले होते बहुतेक…सगळी सामसूम होती…..आता काय करायचं अरे छोटासा तो दिया, कुछ तो लगाओ भाई…..” पण सगळे झोपायला गेले होते बहुतेक…सगळी सामसूम होती…..आता काय करायचं इथे असं किती वेळ बसून राहणार इथे असं किती वेळ बसून राहणार लाईट कधी येतील काय माहित लाईट कधी येतील काय माहित त्याने चाचपडत समोरचा मोबाईल उचलला आणि त्यात वेळ बघितली. रात्रीचे अडीज वाजून गेले होते…खूपच उशीर झालाय. आता इतक्या काळ्यामिट्ट अंधारात मोबाईलच्या टॉर्च मध्येसुद्धा वाचता येणार नाही. खोलीत जाऊन झोपून जाऊया का त्याने चाचपडत समोरचा मोबाईल उचलला आणि त्यात वेळ बघितली. रात्रीचे अडीज वाजून गेले होते…खूपच उशीर झालाय. आता इतक्या काळ्यामिट्ट अंधारात मोबाईलच्या टॉर्च मध्येसुद्धा वाचता येणार नाही. खोलीत जाऊन झोपून जाऊया का अंधारात जागत बसून तरी काय करणार अंधारात जागत बसून तरी काय करणार त्याने बसल्या बसल्याच खोलीकडे कसं जायचं हे एकदा आठवून बघितलं…इथून डाव्या बाजूला वर जाणारा जिना होता. वरच्या मजल्यावर गेलं की डाव्या आणि उजव्या बाजूला खोल्या होत्या. डावीकडच्या बाजूला चालत गेलं की शेवटून दुसरी रूम त्याची होती. मोबाईलच्या उजेडात तिथपर्यंत चालत जाणं शक्य होतं.\nतो उठला आणि मोबाईलच्या उजेडात वाट बघत जिन्याच्या दिशेने चालायला लागला. अचानक त्याच्या लक्षात आलं, “ही शांतता जरा वेगळीच आहे. कुठेतरी, कुठल्यातरी रूममध्ये लाईट्स गेल्यामुळे कोणी जागं झालेलं असेल, लोकांच्या बोलण्याचा आवाज असेल, कोणी परिस्थितीचा अंदाज घ्यायला बाहेर येईल…..पण असं काहीच दिसत नाहीये इथे….सगळं इतकं शांत कसं इतकी सामसूम आज त्या घरात हा असलाच अंधार आणि जीवघेणी शांतता अनुभवली होती नाही का आपण\nशेवटचा विचार मनात येताच तो पायरीवरच थबकला. आत्ता या वेळेला ते सगळं आठवायला नको होतं. पण मनातले विचार आता आणखी जलद उमटायला लागले. “आत्ता सुद्धा हा असलाच काही अनुभव आला तर आपण ती डायरी आणून वाचली. ती जी कुणी आहे, तिला ते आवडलं नाही आणि त्यासाठी ती पुन्हा आली तर आपण ती डायरी आणून वाचली. ती जी कुणी आहे, तिला ते आवडलं नाही आणि त्यासाठी ती पुन्हा आली तर आपल्यावर सूड उगवायला\nविचार करता–करताच त्याने जिना चढायला सुरुवात केली. समोरून कुणी जिना उतरत येतंय का तो एकदम दचकला. मोबाईलचा टॉर्च समोर मारून बघितलं, कुणीच नव्हतं. पण मग त्याला असं का वाटलं की कुणीतरी येतंय, त्याच्याकडे बघत बघत जिना खाली उतरतंय, त्याच्या बाजूने जिना उतरून गेलंय….हे सगळं त्याला दिसलं होतं, भास झाला होता की तो त्याच्या मनातच हे सगळं चित्र रचत होता तो एकदम दचकला. मोबाईलचा टॉर्च समोर मारून बघितलं, कुणीच नव्हतं. पण मग त्याला असं का वाटलं की कुणीतरी येतंय, त्याच्याकडे बघत बघत जिना खाली उतरतंय, त्याच्या बाजूने जिना उतरून गेलंय….हे सगळं त्याला दिसलं होतं, भास झाला होता की तो त्याच्या मनातच हे सगळं चित्र रचत होता त्याला आता काहीच कळेनासं झालं. पण ते जे कुणी जिना उतरत गेलं, ते आता माझ्या मागे असेल का त्याला आता काहीच कळेनासं झालं. पण ते जे कुणी जिना उतरत गेलं, ते आता माझ्या मागे असेल का मागून माझ्याकडे रोखून बघत असेल मागून माझ्याकडे रोखून बघत असेल एकदम न राहवून त्याने मागेसुद्धा टॉर्चचा एक झोत मारून खात्री करून घेतली.\nआता त्याने काहीही विचार न करता सरळ झपझप वरच्या पायऱ्यांवर उडी मारत अक्षरशः पळायलाच सुरुवात केली. वरच्या मजल्यावर आल्यावर डाव्या बाजूला वळत त्याने आणखी जोरात चालत एक एक खोली मागे टाकत त्याच्या खोलीच्या दिशेने जायला सुरुवात केली. बाजूच्या सगळ्या खोल्यातली माणसं इतकी शांत झोपली होती की काय…कुठूनही काहीच आवाज नव्हता. पण आता त्याला कुठलाच घाबरावणारा विचार डोक्यात आणायचा नव्हता. आपल्या खोलीत जाऊन सरळ बेडवर पांघरुणात शिरून झोपून जायचं त्याने ठरवलं. शेवटून दुसरी खोली. त्याने मोबाईलच्या प्रकाशात दरवाजावरचा नंबर वाचून खात्री करून घेतली. किल्ली लावून दार उघडलं आणि लगेच आत जाऊन ते बंदही करून घेतलं.\nसमोरची खिडकी बंद होती. म्हणजे असावी कारण समोर सगळाच अंधार दिसत होता. पण आपण खाली गेलो तेव्हा ती बंदच होती की उघडी होती, त्याला नीट आठवेचना. शेवटी त्याने तो नाद सोडला आणि पलंगावर पडून डोक्यावरून पांघरूण घेऊन पडून राहिला. दिवसभर तो इतक्या वेगवेगळ्या अनुभवातून गेला होता की तो सगळा शीण आता पलंगावर पडल्यावर त्याला जाणवला. पुढच्या दोन मिनिटात त्याला झोपही लागली. पण नंतर लगेच कसल्यातरी आवाजाने त्याला जाग आली. त्याकडे दुर्लक्ष करून तो पडून राहिला. पण नंतर पुन्हा तसलाच आवाज आला. आता त्याच्या हळूहळू लक्षात आलं. हलक्या आवाजात कुणीतरी त्याला हाक मारत होतं. त्याने पांघरूण बाजूला करून आजूबाजूला बघायचा प्रयत्न केला. सगळीकडे अंधार होता पण समोरच्या लाकडी कपाटाच्या खाली थोडा अंधुक उजेड असल्यासारखा वाटलं. त्याने पांघरूण बाजूला सारलं आणि तो त्या कपाटाच्या दिशेने निघाला. कपाटात त्याने तसं काहीच सामान ठेवलं नव्हतं. त्याचं सगळं सामान तर बाहेरच पसरलेलं होतं. कपाटातून उजेड यावा, असं आत होतं तरी काय\n“सि….द्ध…..आ….र…..थ…..”पुन्हा दबका आवाज आला.\nत्याने दचकून आजूबाजूला बघितलं. आवाज नक्की कुठून आला होता कपाटातूनच तर नसेल तो धीर करून कपाटाचं दार उघडण्यासाठी पुढे आला.\n“उठाये जा उनके सितम, और जिये जा ……यूही मुस्कुराये जा, आंसू पीए जा…..”\nबारीकसा गाणं गुणगुणण्याचा आवाज…..बहुतेक कपाटातूनच येत होता ….त्याने एक आवंढा गिळला. आणि सगळा धीर एकवटून कपाटाचं दार उघडलं. समोर कपाटात ‘ती‘ उभी होती. केस चेहऱ्यावर सोडलेले, तरीही त्याच्या आतून रोखलेले डोळे स्पष्ट जाणवत होते….मागोमाग ‘ती‘चं हलकंच पण भेसूर हसू….\nधाडकन पुन्हा कपाटाचा दरवाजा बंद करत धडपडत सिद्धार्थ खोलीच्या दुसऱ्या कोपऱ्याकडे जायला निघाला…पण वाटेत कशालातरी अडखळून पडला….”इथे कशाला आलो मी….इथे यायलाच नको होतं…..सायली म्हणत होती मला जाऊ नकोस …पण मी ऐकलं नाही…” त्याच्या मनातले विचार जवळजवळ बाहेर ऐकू येत होते त्याला….मागे कपाटाचं दार उघडल्याचा आवाज आला आणि तो जागच्या जागीच गारठला……\n काय मस्करी करतोयस का माझी ……की काही गेम खेळायचा विचार आहे…बरं चल..तू सुजय साने आणि मी गौरव दीक्षित …” गौरवकडे हातावर टाळी मागण्यासाठी सु.सा. ने हात पुढे केला.\n“मी मस्करी करत नाहीये सुजय …मी सुद्धा सुजय साने आहे…हे बघ …” त्याने खिशातून स्वतःचं ड्रायव्हिंग लायसेन्स काढलं.\nते बघून सु.सा. चक्रावूनच गेला. सुजय र. साने असं नाव होतं त्या लायसेन्स वर.\n“हे…..ह्याचा अर्थ काय आहे तुझं आणि माझं न���व एकच आहे तुझं आणि माझं नाव एकच आहे पण मग….तू खोटं का बोललास पण मग….तू खोटं का बोललास गौरव दीक्षित असं नाव का सांगितलंस गौरव दीक्षित असं नाव का सांगितलंस \n“तेच सांगायला आलोय खरं तर मी सुजय. प्लिज तू वैतागू नकोस. मी तुला माझ्याबद्दल तेव्हा काहीच सांगितलं नव्हतं. पण ते सुद्धा सांगायचंय. आय होप तू समजून घेशील मला……”\n“अरे पण काहीही असलं तरी खोटी ओळख सांगण्याची काय गरज होती” सु.सा. आता थोडा वैतागलाच.\n“दुसरा पर्याय नव्हता सुजय. खरंच. तू प्लिज ऐकून घे ना माझं. …आणि प्लिज कोणताही गैरसमज किंवा राग मनात ठेवून ऐकू नकोस….एका मित्राची गोष्ट म्हणून ऐक….”\nएक मोठा पॉझ घेऊन मग गौरव (सुजय) म्हणाला,\n“माझ्या आयुष्याची काळी बाजू आहे ही असं म्हटलंस तरी चालेल. मी हे आत्तापर्यंत कुणालाच सांगितलेलं नाही. पण आज तुला सांगतोय….तुझ्या मदतीची खूप गरज आहे म्हणूनच नाही फक्त, पण थोड्याश्या दिवसांच्या ओळखीवरही खूप जवळचा मित्र वाटायला लागलायस तू मला, आपल्यात फक्त नावच नाही तर आणखीसुद्धा बऱ्याच गोष्टी सारख्या आहेत असं वाटतं मला….म्हणून सांगतोय…..\nमी मूळचा पुण्याजवळच्या एका गावातला. लहानपणापासून मित्रांच्या गोतावळ्यात राहिलेला. घरी फक्त आईच. काका–काकू पुण्यात राहतात. भावंडं नसल्यामुळे असेल पण मला मित्र खूप आहेत…..म्हणजे होते ….. आणि मग त्यामुळे ग्रुपबरोबर सारखे काही ना काही प्लॅन्स आखणं चालू असतं….असायचं…, कुठे मित्रमंडळाचा गणेशोत्सव करा, क्रिकेट च्या मॅचेस खेळा नाहीतर कुठे ट्रिपला जा वगैरे….असंच दीडेक वर्षांपूर्वी मध्य प्रदेशात गेलो होतो आम्ही ट्रिपला…..म्हणजे काय झालं की आमच्या ग्रुपमधल्या एका मित्राच्या बहिणीचं लग्न ठरलं होतं. तो मुलगा जबलपूरचा होता आणि म्हणून लग्नपण जबलपूरला ठरलं होतं. मग सगळेच तिकडे जाणार होतो तर त्यामुळे ही एक मोठी ट्रिपच प्लॅन झाली. जवळपास तीन आठवड्याची. आधी इंदौर मग तिथून दोन दिवस लग्नासाठी जबलपूर, आणि मग नुसती धमाल ….सगळं मध्य प्रदेश पालथं घालायचं, खूप भटकायचं, खायचं आणि शेवटचे दोन–तीन दिवस ट्रेक करून मग पुन्हा बॅक टू पुणे. असं सगळं ठरलेलं होतं आमचं. …..\nमी जे सांगणार आहे, त्याची सुरुवात आम्ही इंदौरला असताना झाली. इंदौरला आम्ही गेलो कारण आमची ट्रेन मुंबई टू इंदौर अशी होती. त्यामुळे मग पहिले दोन दिवस इंदौर फिरून घ्यायचं आणि मग जबलपू��ला लग्नासाठी जायचं असं ठरवलेलं होतं. तर दुसरा दिवस. सकाळपासून साईट सिईंग करत फिरायचं आणि मग रात्री इंदौरच्या फेमस सराफा बझार मध्ये जाऊन वेगवेगळ्या डिशेसवर ताव मारायचा असा प्लॅन होता. तर रात्री ९–९.३० च्या सुमाराला आम्ही तिथे गेलो. एक–दोन डिशेस खाऊन मग पुढे आल्यावर पुढे एक –एक जण वेगळ्या वेगळ्या स्टॉल्स वर गेला. मी होतो त्या स्टॉलवर खूपच गर्दी होती. माझ्या बाजूला आणखी दोन मुली होत्या त्यासुद्धा त्यांचा नंबर यायची वाट बघत होत्या. मग एकदाचा माझा नंबर आला. त्या स्टॉलवर इंदौरमधला सगळ्यात चांगला दहीवडा मिळतो असं म्हणतात. माझ्या हातात प्लेट आली आणि मग जरा गर्दीतून बाजूला होण्याच्या नादात ती प्लेट हिंदकळली. तेवढ्यात जोरात कोणाचातरी धक्का लागला आणि प्लेटमधलं सगळंच त्या दोनपैकी एका मुलीच्या ड्रेसवर पडलं.\nजिच्या ड्रेसवर पडलं होतं ती मुलगी तर वसकन अंगावरच आली, काही ऐकूनच घ्यायला तयार नव्हती. मी मवाली आहे आणि मुद्दाम मुलींच्या अंगावर सांडवून त्यांची मजा बघतोय वगैरे असलं काहीही म्हणायला लागली. तिच्या बरोबरची मुलगी मात्र जरा शांत होती, तिनेच तिला समजावलं, असले काहीही आरोप करू नकोस वगैरे सांगितलं. गर्दीतल्या कोणाचातरी धक्का लागला म्हणून चुकून तुझ्या अंगावर सांडलं वगैरे सांगितलं तिच्या मैत्रिणीला. त्या दोघी अगदी जवळच्या मैत्रिणी होत्या बहुतेक, किंवा बहिणी ….म्हणजे मला नंतर कळलं पण तेव्हा माहित नव्हतं ना …तर मी जे सांगत होतो तेच त्या मुलीनेपण तिच्या मैत्रिणीला सांगितलं. माझं तिने काहीही ऐकून घेतलं नाही पण मैत्रिणीचं मात्र लगेच ऐकलं….त्या दुसऱ्या मुलीने मला सॉरी पण म्हटलं आणि मग त्यांचा नंबर आला होता, त्यांची प्लेट तयार होती तरीपण त्या खायला थांबल्या नाहीत…पुढे कुठेतरी निघून गेल्या….मला खरं तर त्या मुलीला थँक्स म्हणायचं होतं…ती मध्ये पडली नसती तर तिची मैत्रीण मला पोलीस स्टेशनला घेऊन जायला निघाली होती….पण नंतर गर्दीत त्या दोघी कुठेच दिसल्या नाहीत….\nपण नंतर मात्र दोन दिवसांनी ती मुलगी मला पुन्हा भेटली….जबलपूरच्या लग्नात….आम्ही आदल्या दिवशी जबलपूरला आलो होतो, जिथे लग्न होतं त्याच हॉलच्या खोल्यांमध्ये सगळ्यांची राहायची सोय केली होती…आदल्या दिवशी रात्री ते संगीत वगैरे होतं आणि मग दुसऱ्या दिवशी लग्न….आदल्या दिवशी काही ती द��सली नाही पण मग लग्नाच्या दिवशी सकाळीच दिसली. नवऱ्या मुलाच्या बहिणीची मैत्रीण होती….म्हणजे हे मला नंतर कळलं…\nसकाळी नाश्त्याला आणि चहा घ्यायला गेलो तर तिथे समोरच दिसली एकदम….माझ्याकडे बघून ओळखीचं हसली. तिला थँक्स म्हणायची संधी मिळाली म्हणून मला खूप बरं वाटलं….संधी म्हणजे दोन अर्थांनी …एक तर ती अचानकपणे भेटली म्हणून थँक्स म्हणता येणार होतं आणि दुसरं म्हणजे माझ्या मित्रांपैकी कोणीही तेव्हा तिथे नव्हतं. आदल्या रात्री उशिरापर्यंत नाचून सगळे दमून झोपले होते…मलाच काय ती एकट्याला सकाळी लवकर जाग आली होती….तर मित्र असले असते तर तिच्याशी बोलणं शक्यच झालं नसतं…..इकडे आल्या आल्या इथल्या मुलींशी ओळख काढून बोलायला गेला म्हणून तिच्यासमोर मला चिडवलं असतं…पण मी एकटाच होतो त्यामुळे तिच्याशी बोलणं शक्य होतं…\n“गुड मॉर्निंग ….” मी तिच्या इथे जात म्हटलं….\n“गुड मॉर्निंग जी …..आप यहा\n“हा….अक्चुअली जिसकी शादी है उसके भाई का मै दोस्त हूँ……मतलब लडकी की तरफ से..मतलब हमारा पुरा ग्रुप आया है यहा….बाकी सब लोग सो रहे है …….और आप …..\n“आपके स्टाईल मै बताना है तो …..जिसकी शादी है उसकी बहेन की मै दोस्त हूँ…..मतलब लडके की तरफ से…” ती हसत म्हणाली….\n“और अगर आपके स्टाईल मे बोलना हो तो …..\n“तो मै बस इतना ही बोल देती – की मेरी दोस्त के भाई की शादी है….” बोलताना ती मिस्किलपणे गालातल्या गालात हसतेय की काय असं मला वाटलं.\n“ओह…या यु आर राईट…मैने थोडा ज्यादा ही कॉम्प्लिकेटेड बोल दिया….” मी लगेच मान्य केलं.\n“आप नाश्तेकी प्लेट पकडकर क्यों खडे है चाहे तो आप यहा बैठ सकते है ….” तिने समोरच्या खुर्चीकडे बोट दाखवत म्हटलं…\nखरं तर मी असं अनोळखी मुलीशी एवढा पटकन गप्पा मारायला जात नाही कधीच. पण तिच्या हसण्यात काहीतरी होतं असं ….ओळखीचं..तिच्याशी पटकन मैत्री होईल असं वाटायला लावणारं…\n“बहोत सारे मेहेमान होते है ना यहाकी शादी मे…..कल से मै देख रहा हू….काफी लोग है….” काहीतरी बोलायचं म्हणून मी म्हटलं….\n“बडे लोग है भाई….बडे लोगोकी शादिया ऐसे ही होती है……”\nपूर्ण एक मिनिटाचा ब्रेक घेतल्यावर मधेच तिच्या काहीतरी लक्षात आलं…\n“अरे ….आपको सॉरी केहेना था मुझे अक्चुअली…वो कल मेरी फ्रेंडने कुछ ज्यादाही परेशान किया आपको….”\nहे ऐकून मला ओशाळल्यासारखंच झालं. खरं तर मलाच तिला थँक्स म्हणायचं होतं पण एवढा व���ळ दुसरंच काहीतरी बोलण्यात ते बाजूलाच राहिलं होतं…\n“अरे नही….वो तो आपने कल भी कहा था मुझे….मुझे ही चान्स नही मिला आपको थँक्स केहेनेका…थँक यु सो मच आप कल बीच मे आई इसलिये …नही तो आपकी फ्रेंड तो मुझे मुझे जेल भिजवानेके चक्कर मे थी ….वैसे …यहा आई है क्या वो\nमी घाबरून इकडे–तिकडे बघितलं तसं ती पुन्हा मनापासून हसली. काहीतरी होतं तिच्या हसण्यात ….नक्कीच..\n“नही ….वो नही है….”\nआणखी एक मिनिट परत शांततेतच गेलं. तिने मधेच घड्याळाकडे बघितलं आणि मग खाण्याचा स्पीड वाढवला.\n“अक्चुअली, मेरा नाश्ता हो गया है ….मै चलती हू ….वो मेरी फ्रेंड वेट कर रही होगी …उसे रेडी होने मे हेल्प करनी है …..बाय…”\nती इतकी घाईघाईत निघून गेली की मला काही बोलताही नाही आलं. नंतर लग्नात ही परत भेटेल का आणि भेटली तरी सगळ्यांबरोबर असल्यामुळे तिच्याशी बोलता येईल का, असं डोक्यात आलं माझ्या….आणि मग एकदम माझं मलाच नवल वाटलं. तिला परत भेटून तिच्याशी असं काय बोलायचं होतं मला….. थँक्स म्हणून तर झालं होतं. मग आणखी काय बोलणार होतो थँक्स म्हणून तर झालं होतं. मग आणखी काय बोलणार होतो त्या क्षणी मला माहित नव्हतं, पण का, कुणास ठाऊक …ती भेटली तर तिच्याशी बऱ्याच गप्पा मारू शकू असं वाटत होतं कुठेतरी….\n“म्हणजे इन शॉर्ट, तू प्रेमात पडलास तिच्या …बरोबर ना…..” सु.सा. इतका वेळ मन लावून गौरवची (सुजयची) स्टोरी ऐकत होता.\n“मला माहित नाही, खरं तर आत्ता या क्षणापर्यंत माहित नाही….आणि मी नंतर त्याचा विचारही नाही केला. खरं तर तुला हे सगळं सांगण्याच्या निमित्ताने ते सगळं पुन्हा डोळ्यांसमोर येतंय, आणि ट्रस्ट मी ….मला ते नकोय…आयुष्यातल्या सगळ्यात नकोशा आठवणी आहेत त्या….पण नकोशा आहेत म्हणूनच कदाचित मनातून जात नाहीत…एनीवे …तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर …प्रेम वगैरे मला माहित नाही…पण त्या क्षणी मला तिच्याबरोबर असणं आवडलं होतं, तिचं दिसणं— दिसायलाही छान होती ती, म्हणजे ती जशी राहायची, तिचे केस, हसणं, ड्रेसिंग स्टाईल सगळं असं परफेक्ट होतं. म्हणजे तिच्यासाठी परफेक्ट होतं. तिचं हसणं तर भुरळ पडणारच होतं. ….जाऊदे …मिळालं का तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मला फार वेळ तिच्याबद्दल असं बोलत बसायचं नाहीये…”\n“हो ….मिळालं…..पण मग नंतर काय झालं भेटली का ती परत तुला भेटली का ती परत तुला” सु.सा. आता पुढची स्टोरी ऐकायला आतुर झाला होता.\nभेटल��� अशी नाही, पण दिवसभर लग्नात कुठे कुठे दिसत राहिली….त्या नवऱ्या मुलाच्या बहिणीबरोबर नाहीतर मुलींच्या एखाद्या घोळक्यात….दुपारी जेवणाच्या वेळेपर्यंत माझ्या लक्षात आलं होतं, मी एवढ्या गर्दीत तिलाच शोधत होतो, ती नुसती कुठेतरी दिसली तरी छान वाटत होतं…पण तिच्याशी बोलण्याचा चान्स काही मिळाला नाही…\nमग त्यांची ती बिदाई वगैरे होईपर्यंत संध्याकाळ उलटून गेली होती. आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी तिथल्या हॉटेलमध्ये शिफ्ट होणार होतो. काही दिवस जबलपूरमध्ये राहून आजूबाजूची ठिकाणं फिरणार होतो. मग संध्याकाळी मुलाकडचे सगळे निघून गेले, पाहुणे वगैरे सगळे निघून गेले आणि आम्ही मुंबई–पुण्याहून गेलेले माझ्या मित्राकडचे जवळचे नातेवाईक आणि आमचा ग्रुप एवढेच तिथे राहिलो…..सगळेजण आपापल्या बॅग्ज भरायला खोलीवर निघून गेले. पण मला फार कंटाळा आला होता. खरं तर कंटाळा यायचं तसं काही कारण नव्हतं. दोन दिवस आम्ही धमाल केली होती. आज रात्रीपण काहीतरी टाईमपास करणारच होतो. पण तरी आतून अस्वस्थ वाटत होतं. ती मुलगी जाताना भेटली पण नाही, हाच विचार होता डोक्यात….\nखाली रिकाम्या झालेल्या हॉलमध्ये चकरा मारत होतो, शेवटी कंटाळून वर खोलीकडे जायला निघालो आणि समोरून तीन–चार मुलींचा एक ग्रुप खाली उतरला. आणि त्यात ती पण होती. सगळ्यांच्या हातात काही ना काही सामान होतं…\nतिला बघून मला इतका आनंद झाला होता, की मी गप्पच बसू नाही शकलो.\n अभी तक यहा है\nतिला कदाचित माझ्या चेहऱ्याकडे बघून माझ्या बदललेल्या हावभावांचा अंदाज आला असावा. माझ्याकडे जरा निरखूनच बघत हसऱ्या आवाजात म्हणाली,\n“वो अक्चुअली एक गाडी बंद पड गयी ना, तो हम कुछ लोग पीछे रह गये…अभी फोन आया की दुसरी गाडी भेज दी है…तो अब जा रहे है….”\n“अच्छा तो मतलब आप आपके घर नही जायेंगी अब\nखरं तर ती कुठे जाते ह्याच्याशी माझा काहीच संबंध नव्हता. म्हणजे असायला नको होता, पण बोलणं सुरु ठेवायचं म्हणून मी काहीही विचारत होतो.\n“नही, मै तो सुबह निकलुंगी…वैसे भी रातको बसमे जाना इतना सेफ नही है ना….अब वो नये बहू का स्वागत और बाकी कुछ विधि है ना घरपर, वहा जा रहे है हम….”\nपण एवढ्यात तिला दुसऱ्या मुलीने हाक मारली म्हणून ती मागे वळली. “आती हू” म्हणाली…आणि मग पुन्हा माझ्याकडे वळून म्हणाली,\n“ओके जी, बाय …..” पण जाता–जाता जणू काही माझ्या मनातलं ओळखल्यासारखं उत्तर दिलं, “मै यहा जबलपूर नही रहती, यहा से कुछ थोडा ही दूर है मेरा शहर…अगर आप शहर घुमने केलीये हमारे यहा आते है , तो जरूर मिलेंगे….बाय “\nसकाळी जशी पटकन निघून गेली होती तशी ती पटकन निघून गेली…..तिच्या मैत्रिणीने तिला हाक मारली होती त्यामुळे मला तिचं नाव कळलं, आणि तिनेच सांगितल्यामुळे तिच्या गावाचं नाव….\n“मग काय नाव होतं तिचं आणि तिच्या गावाचं\n“तेवढं मी तुला नाही सांगितलं तर चालेल मी नंतर कधीही ती नावं तोंडाने उच्चारलेलीं नाहीत….आणि माझी ईच्छाही नाही…पण तुझा माझ्यावर विश्वास बसणार नसेल तर सांगतो…..”\n“नाही, इट्स ओके….मग नंतर काय झालं\nपुढचे दोन तास जेवण–खाण विसरून सु.सा. त्याच्या मित्राची स्टोरी ऐकण्यात गढून गेला होता….\n“अरे साहब, आप ठीक तो है अरे सूरज पानी ला जरा जल्दी….”\nदुरून कुठूनतरी सिद्धार्थच्या कानावर शब्द पडत होते….मग त्याच्या तोंडावर पाण्याचे थेंब पडल्याचं त्याला जाणवलं…आणि मग हळू हळू तो भानावर आला. तो त्या हॉटेलच्या लॉबीतच होता आणि मगाशी टीव्ही बघत बसलेले लोक त्याच्या आजूबाजूला जमले होते..\n“लाईट्स आ गये क्या ” सिद्धार्थने विचारलं तसं त्यातला एक जण म्हणाला,\n“अरे साहब, आपने सपना देखा क्या कोई लाईट्स तो गयी नही…हम लोग टीव्ही देख रहे है ना और आप कुछ पढ रहे थे और सो गये थे पढते पढते….और अचानक कुछ जोरजोरसे बात करने लगे…आपको जगाने आये तो आप उठ ही नही रहे थे, इसीलिये पानी मारना पडा…”\nहळूहळू सिद्धार्थच्या सगळंच लक्षात आलं. डायरी वाचत असतानाच त्याला झोप लागली आणि मग स्वप्न पडलं. किती भयानक स्वप्न होतं ते…..आणि त्यातलं ते कपाटातून ऐकू आलेलं गाणं…तो आवाज अजून त्याच्या डोक्यात घोळत होता, जणू काही प्रत्यक्षात त्याने तो ऐकला होता …..”उठाये जा उनके सीतम ….और जिये जा …….”\nहे गाणं तर त्याने आत्ताच कुठेतरी ……मग त्याच्या एकदम लक्षात आलं. डायरीत वाचलेलं सगळं एकामागोमाग एक आठवत गेलं……सुजयची आणि त्या मुलीची भेट…. डायरी वाचता वाचता ह्या गाण्याच्या ओळीपर्यंत आपण आलो आणि मग डोळेच मिटायला लागले. मग डायरीतलं पुढचं …\nत्याने घाईघाईने आजूबाजूला जमलेल्यांचे आभार मानले आणि ते लोक पुन्हा टीव्ही बघायला गेले तसं त्याने पुन्हा डायरीत डोकं घातलं आणि पुढे वाचायला सुरुवात केली….\nपता नही क्यों लेकिन एक मिनिट रुकके उससे बात करनेकी इच्छा हुई……उसकी आंखोमे भी ऐसेह�� कुछ दिख रहा था…आज दिनभर शादीमे भी पता नही क्यों मुझे लग रहा था की उसका ध्यान मेरेही तरफ था….मैने बात करते करते उसे बोल तो दिया की मे जबलपूर मे नही रहती, कुछ ही दूर कटनी नाम का शहर है वहा रहती हू….\nतब अगर मैने ये बात कही नही होती तो…..शायद ये दर्द कागज पर लिखती नही बैठती आज …\nम्हणजे ह्या डायरीत लिहिल्याप्रमाणे सुजय इंदौरला असताना ह्या कोमलला भेटला. मग जबलपूरला लग्नात…..पण नंतर मग तो इथे कटनीला आला असेल का आणि इथे आल्यावर मग पुढे काय झालं असेल नक्की आणि इथे आल्यावर मग पुढे काय झालं असेल नक्की आत्तापर्यंत वाचलेलं सगळं सिद्धार्थच्या डोळ्यासमोरून एखाद्या चित्रासारखं तरळून गेलं…..\nएकदम त्याला काहीतरी आठवलं. पटापट डायरी, मोबाईल सगळं उचलून तो धावत वर खोलीकडे निघाला. खोलीत आल्यावर आधी त्याने समोरच्या टेबलवर ठेवलेला, डायरीबरोबर त्या घरात मिळालेला त्या मुलीचा तो फोटो उचलून नीट बघितला. मागच्या बाजूला काही नाव, पत्ता असलं लिहिलेलं आहे का, ते बघितलं. अर्थात आधी बघितलं होतंच , पण आता पुन्हा बघितलं. त्या कोमलने डायरीमध्ये स्वतःचं वर्णन लिहिलेलं नव्हतं. अर्थात स्वतःचं वर्णन असं कोणीच स्वतःच्या हातांनी लिहून ठेवत नाही म्हणा. पण त्यामुळे हा फोटो त्या कोमलचाच आहे की आणखी कोणाचा हे कळायला मार्ग नव्हता.\nम्हणजे ह्या डायरीत लिहिल्याप्रमाणे सुजय इंदौरला असताना ह्या कोमलला भेटला. मग जबलपूरला लग्नात…..पण नंतर मग तो इथे कटनीला आला असेल का आणि इथे आल्यावर मग पुढे काय झालं असेल नक्की आणि इथे आल्यावर मग पुढे काय झालं असेल नक्की इथे कटनीला ती कोमल कुठे राहत असेल इथे कटनीला ती कोमल कुठे राहत असेल तिची डायरी त्या प्रजापती निवास मध्ये मिळाली पण तिचं आडनाव तर व्यास आहे. ती नक्की कुठे राहत असेल तिची डायरी त्या प्रजापती निवास मध्ये मिळाली पण तिचं आडनाव तर व्यास आहे. ती नक्की कुठे राहत असेल तिचा शोध घेतला पाहिजे आता…. आणि…. सगळ्यात महत्वाचा प्रश्न … आज त्या प्रजापती निवास मध्ये जो फोटो मिळाला आणि नंतर जी मुलगी आपल्याला दिसली तो कोण असेल तिचा शोध घेतला पाहिजे आता…. आणि…. सगळ्यात महत्वाचा प्रश्न … आज त्या प्रजापती निवास मध्ये जो फोटो मिळाला आणि नंतर जी मुलगी आपल्याला दिसली तो कोण असेल ती ही कोमलच असेल की आणखी कुणी ती ही कोमलच असेल की आणखी कुणी आत्तापर्यंत वाचलेलं सगळं सिद्धार्थच्या डोळ्यासमोरून एखाद्या चित्रासारखं तरळून गेलं…..त्याचं मन ह्या डायरीमध्ये वाचलेल्या कथेशी आज त्या घरात अनुभवलेल्या गोष्टींचा संबंध शोधू पाहत होतं.\nआणखी काही वेळ तो तसाच विचार करत बसला होता. डायरीमध्ये आणखी तीन पानं वाचायची राहिली होती पण एक तर हे हिंदीत वाचणंसुद्धा थोडं वेळखाऊच होतं. मराठी किंवा इंग्लिश आपण जसं झरझर वाचून काढतो, तसं नव्हतं हे… आणि आता डोक्यातल्या सगळ्या विचारांमुळे, जागरणामुळे त्याचे डोळे अक्षरशः मिटायला लागले होते…..त्याने तसंच स्वतःला पलंगावर झोकून दिलं आणि पुढच्या दोनच मिनिटात त्याला गाढ झोपही लागली. झोप लागण्यापूर्वी मात्र त्याने पलंगावर पडल्या पडल्याच त्या कपाटाकडे नजर टाकली….आणि मग मग कुठल्याही भीतीने पुन्हा मनात शिरकाव करण्याआधी त्याकडे पाठ करून दुसऱ्या कुशीवर वळून डोक्यावरून पांघरूण घेऊन तो गाढ झोपून गेला …\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भा��� : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\nह्या ब्लॉगवरील कोणतेही लेख/ कथा किंवा कथेचा कोणताही भाग लेखिकेच्या पूर्व-परवानगीशिवाय वापरू नयेत. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A2%E0%A4%BE_(%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A6%E0%A5%AD)", "date_download": "2019-08-20T23:32:19Z", "digest": "sha1:2MQRO4YOFWBRLR6JKYCXAELBNGMOPLFW", "length": 5675, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्ट्रालसुंडचा वेढा (१८०७)ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nस्ट्रालसुंडचा वेढा (१८०७)ला जोडलेली पाने\n← स्ट्रालसुंडचा वेढा (१८०७)\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख स्ट्रालसुंडचा वेढा (१८०७) या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nचौथ्या संघाचे युद्ध ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:मोहिमचौकट चौथ्या संघाचे युद्ध ‎ (← दुवे | संपादन)\nश्लाइझची लढाई ‎ (← दुवे | संपादन)\nसाल्फेल्डची लढाई ‎ (← दुवे | संपादन)\nजेना-ऑर्स्टेडची लढाई ‎ (← दुवे | संपादन)\nएरफर्टची शरणागती ‎ (← दुवे | संपादन)\nहॅलेची लढाई ‎ (← दुवे | संपादन)\nप्रेन्झ्लॉची लढाई ‎ (← दुवे | संपादन)\nपेसवॉकची शरणागती ‎ (← दुवे | संपादन)\nस्तेतिनची शरणागती ‎ (← दुवे | संपादन)\nवारेन-नोसेन्तिनची लढाई ‎ (← दुवे | संपादन)\nल्युबेकची लढाई ‎ (← दुवे | संपादन)\nबृहत् पोलंडचा उठाव (१८०६) ‎ (← दुवे | संपादन)\nमाक्देबुर्गचा वेढा (१८०६) ‎ (← दुवे | संपादन)\nओस्त्रोलेकाची लढाई (१८०७) ‎ (← दुवे | संपादन)\nकोलबर्गचा वेढा (१८०७) ‎ (← दुवे | संपादन)\nडान्झिगचा वेढा (१८०७) ‎ (← दुवे | संपादन)\nगुटश्टाट-डेपेनची लढाई ‎ (← दुवे | संपादन)\nहाइल्सबर्गची लढाई ‎ (← दुवे | संपादन)\nफ्रीडलँडची लढाई ‎ (← दुवे | संपादन)\nहामेल्नचा वेढा ‎ (← दुवे | संपादन)\nझार्नोवोची लढाई ‎ (← दुवे | संपादन)\nगोलिमिनची लढाई ‎ (← दुवे | संपादन)\nपुल्तुस्कची लढाई ‎ (← दुवे | संपादन)\nमोहरुन्जेनची लढाई ‎ (← दुवे | संपादन)\nएयलाऊची लढाई ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/57217", "date_download": "2019-08-20T22:36:20Z", "digest": "sha1:SYZTQZ35FFA5VW5NHSQPKUIRMMWNXGNN", "length": 5845, "nlines": 109, "source_domain": "www.maayboli.com", "title": "माझी गाणी... \"कळेना मला हे कशी वेगळी तू...\" (नवीन) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /माझी गाणी... \"कळेना मला हे कशी वेगळी तू...\" (नवीन)\nमाझी गाणी... \"कळेना मला हे कशी वेगळी तू...\" (नवीन)\nएक निखळ हळुवार प्रेमगीत... आणि एक उत्कृष्ट गझल...\nप्रेयसी आणि प्रतिभा... दोघीही सारख्याच... कधी चांदणं बरसवणाऱ्या तर कधी उन्हात उभं करणाऱ्या... कंपोजर म्हणून मलाही असंच जाणवतं... \"कळेना मला हे कशी वेगळी तू...\" म्हणून... प्रियकर \"अथांग यमन\", मी आणि रोमँटिक वॉल्ट्झ...\n\"कळेना मला हे कशी वेगळी तू...\"\nजरूर ऐका आणि आपले मत नोन्दवा....\nधन्य ते गायनी कळा\n०१. तू हुळहुळणारा स्पर्श ०२.\n०१. तू हुळहुळणारा स्पर्श\n०२. माझी माय सरसोती\n०३. अलवार वाजवित वेणु\nप्रवराजी, अप्रतिम शब्द आणिक स्वरसाज....\n\"माझी माय\".. साठी तर शब्दच नाहीत.. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा\nआणि हो..आता अल्बमची वाट बघतोय..\nबेळगावची आहे तीच ना ही\nहिच्या कविता मस्त आहेत\nखूप सुंदर रचना. कविता छान\nखूप सुंदर रचना. कविता छान आहेच, ती अशा रुपात ऐकायला अधिक छान वाटले.\nपुढील वाटचालीसाठी अनकोत्तम शुभेच्छा.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nधन्य ते गायनी कळा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/sm-179/", "date_download": "2019-08-20T23:45:47Z", "digest": "sha1:MHH5LQWHV4PJNIA3AVPYHLDNG6PXBQT2", "length": 11387, "nlines": 62, "source_domain": "mymarathi.net", "title": "एकही पूरग्रस्त मालकी हक्कापासून वंचित राहणार नाही -आमदार माधुरी मिसाळ - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune एकही पूरग्रस्त मालकी हक्कापासून वंचित राहणार नाही -आमदार माधुरी मिसाळ\nएकही पूरग्रस्त मालकी हक्कापासून वंचित राहणार नाही -आमदार माधुरी मिसाळ\nपुणे-पानशेत पूरग्रस्तांच्या गृहनिर्माण संस्थांच्या मालकी हक्कासाठी वैयक्तिक प्रस्ताव दाखल करण्याची मुभा देण्यात आली आहे. ज्या १३ संस्थांना शासनाने ३० वर्षांच्या भाडेपट्‌ट्याने जमिनी दिल्या होत्या, त्यांच्या मालकी हक्काबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांमार्फत शासनाकडे दाखल केला आहे. त्यामुळे एकही पूरग्रस्त कुटुंब मालकी हक्कापासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली.\n१२ जुलै १९६१ मध्ये पानशेत पुरामुळे अनेक कुटुंबे बेघर झाली होती. या पूरग्रस्तांसाठी गृहनिर्माण सहकारी निर्माण संस्था स्थापन करून ९९ वर्षांच्या भाडेपट्‌ट्याने भूखंड प्रदान करण्यात आले होते. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या नावे जमिनीची मालकी नसल्याने गृहनिर्माण संस्थेतील सभासदांना मालमत्तेवरील कर्जाचा लाभ मिळत नव्हता.\nहा प्रश्‍न तब्बल तब्बल ५८ वर्षे प्रलंबित होता. आमदार मिसाळ यांच्या पाठपुराव्यानंतर या वर्षी मार्च महिन्यात मंत्रिमंडळाने मालकी हक्काच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. मालकी हक्काच्या प्रस्तावाबाबत पूरग्रस्तांमध्ये अनेक शंका होत्या. त्याचे निरसन करण्यासाठी पानशेत पूरग्रस्त सहकारी गृहरचना संस्थांच्या विकास मंडळाने आयोजित केलेल्या १०३ सोसायट्यांच्या पदाधिकार्‍यांच्या मेळाव्यात आमदार मिसाळ मार्गदर्शन करीत होत्या.\nनगरसेवक महेश वाबळे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, नायब तहसिलदार संजय मधाळे, तलाठी प्रज्ञा बोरगावकर, कोतवाल सज्जाउद्दीन शेख, स्वाती ढोले, पानशेत पूरग‘स्त सहकारी गृहरचना संस्थांंचे विकास मंडळाचे अध्यक्ष सुरेश टांगसाळे, सचिव महादेव वारे, उपाध्यक्ष अरुण भालेराव, सहसचिव शशिकांत बडदरे यांची प्रमुख उपस्थिती होती.\nआमदार मिसाळ पुढे म्हणाल्या, ‘मालकी हक्क मिळविण्यासाठी शुल्क भरण्याबाबत नागरिकांमध्ये संभ‘म आहे. १ फेब्रुवारी १९७६ च्या बाजारभावानुसार शुल्क भरून प्रस्ताव दाखल करायचे आहेत. प्रस्ताव दाखल करण्याची अंतिम तारीख ८ सप्टेंबर आहे. गेल्या दोन महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे प्रस्ताव दाखल करण्याची प्रकि‘या रेेंगाळली होती. त्यामुळे या प्रकि‘येसाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.’\nपूरग्रस्तांचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी मामलेदार कचेरी आणि दत्तवाडीतील तलाठी कार्याल���ात व्यवस्था करण्यात आल्याची माहिती श्री. गलांडे यांनी यावेळी दिली. पूरग्रस्तांना मार्गदर्शन करण्यासाठी सहकारनगर येथील पानशेत पूरग्रस्त सहकारी गृहरचना संस्थांच्या विकास मंडळात सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.\n११०० तुळशीच्या रोपांतून साकारला भारत\n‘आनंदवन ‘ फॉरेस्ट येथे औषधी वनस्पतींची लागवड -अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी चा पुढाकार\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/thane-medical-shops-running-by-without-medical-degree-chemist/", "date_download": "2019-08-20T22:20:20Z", "digest": "sha1:DY3BBDX3ZHEF66DYOAYXTRBT4M66CDRP", "length": 15688, "nlines": 143, "source_domain": "www.saamana.com", "title": "दहावी नापास झालेले भामटे चालवतात मेडिकलची दुकाने | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने ��िदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nदहावी नापास झालेले भामटे चालवतात मेडिकलची दुकाने\nशहरात जागोजागी थाटण्यात आलेल्या मेडिकल दुकानांमधून औषधे घेताना सावधान… डॉक्टरांनी प्रिस्क्रीप्शनमध्ये लिहून दिलेले औषधच तुमच्या हाती पडेल याची गॅरंटी नाही. कारण परराज्यातून जेमतेम दहावी, बारावी पास करणारे भामटे मेडिकल स्टोअर्समध्ये फार्मासिस्ट म्हणून काम करत असल्याची धक्कादायक बाब ठाणे पोलिसांनी उघडकीस आणली आहे. इतकेच नव्हे तर या भामटय़ांना डी फार्मसीचे बनावट प्रमाणपत्र देणाऱया संस्थेचा पर्दाफाशही केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ढोकाळीतील दीप पॅरामेडिकल ऑर्गनायजेशनच्या संचालकासह चौघा फार्मासिस्टला ताब्यात घेतले.\nमेडिकल स्टोअर्स चालवण्यासाठी डी फार्म प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. मात्र ठाणे शहरासह परिसरातील काही मेडिकल स्टोअर्समध्ये फार्मासिस्ट म्हणून काम करणारे कर्मचारीच बोगस असल्याचा पर्दाफाश ठाणे गुन्हे शाखेने केला आहे. त्यासाठी ढोकाळी येथे दीप पॅरामेडिकल ऑर्गनायजेशन या शिक्षण संस्थेत बनावट प्रमाणपत्राचा कारखानाच चालवला जात आहे. या संस्थेतून अजमेर, नवी दिल्ली येथील दहावी, बारावीचे बनावट प्रमाणपत्र मिळवत होते. या प्रमाणपत्राच्या आधारे ते महाराष्ट्र स्टेट फार्मसी काऊन्सिलकडे नोंद करून मेडिकल चालवण्याचा परवाना घेत होते. या टोळीची कुणकुण लागताच ठाणे गुन्हे शाखा एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने शहरातील संशयीत मेडिकल्सवर पाळत ठेवली आणि मोठय़ा गोरखधंद्याचा पर्दाफाश झाला.\nपोलिसांनी धाड टाकून खोपट येथील आदर्श मेडिकल फार्मासिस्ट अरविंदकुमार भट, दिवा येथील जय मेडिकलचे राजू यादव, काल्हेर येथील सेंट्रल मेडिकलचे बुधाराम आजेनिया, मनोरमानगर येथील महावीर मेडिकलचे बलवंतसिंह चौहान यांना ताब्यात घेतले. तर त्यांना प्रमाणपत्र मिळवून देणाऱया ढोकाळी येथील दीप पॅरामेडिकल ऑर्गनायजेशन संस्थेचे संचालक पुरुषोत्तम ताहीलरामानी यालाही ताब्यात घेतले आहे.\nत्यांच्याकडील डी फार्मसीचे प्रमाणपत्र नवी मुंबई येथील शिक्षण मंडळाकडे तपासणीसाठी पाठवले असता ते बोगस असल्याचे सिद्ध झाले.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्का��� महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-astrology-anita-kelkar-marathi-article-2801", "date_download": "2019-08-20T23:48:07Z", "digest": "sha1:B6H6ZZGMWSQJAA3WB7B3X3HXUTKMV5DJ", "length": 18626, "nlines": 105, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Astrology Anita Kelkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nग्रहमान : २१ ते २७ एप्रिल २०१९\nग्रहमान : २१ ते २७ एप्रिल २०१९\nसोमवार, 22 एप्रिल 2019\nमेष - ग्रहमानाची साथ मिळेल. व्यवसायात कामाची आखणी करून त्याप्रमाणे वेळेचे नियोजन कराल. काम वाढवण्यासाठी वेगळी युक्ती कराल. कामानिमित्ताने नवीन व्यक्तींशी संपर्क साधाल. पैशांची तजवीज होईल. नोकरीत कामात बेधडकपणा टाळावा. काम वेळेत व व्यवस्थित पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. स्वतःची मर्यादा ओळखून, त्यात राहून काम करावे. घरातील व्यक्तींच्या सुखसमाधानासाठी तत्पर राहाल. आवश्‍यक त्या गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. महिलांचे विचार ठाम व स्पष्ट असतील. तरुणांचे विवाह ठरतील. विद्यार्थ्यांचा आत्मविश्‍वास वाढेल.\nवृषभ - या सप्ताहात मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त फायदा उठवण्याचा प्रयत्न राहील. व्यवसायात सुप्त बेत प्रत्यक्षात साकार झाल्याने धन्यता वाटेल. जुनी येणी वसूल झाल्याने पैशांची चणचण कमी होईल. कामाचा ताण वाढेल, त्यामुळे रात्रीचा दिवस करावा लागेल. नोकरीत कामानिमित्ताने जादा अधिकार मिळतील. मान व प्रतिष्ठा मिळेल. नवीन ओळखी होतील. घरात वातावरण आनंदी व उत्साही राहील. पाहुण्यांची ये-जा राहील. कुटुंबासमवेत प्रवासाचे बेत ठरतील. मुलांकडून अपेक्षित प्रगती कळेल. महिलांना आवडता छंद जोपासता येईल. विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे.\nमिथुन - ग्रहमान चांगले असूनही प्रत्येक गोष्टीत संभ्रमावस्था निर्माण होईल. तेव्हा मानले, तर समाधान मिळेल. व्यवसायात कामाचा उत्साह दांडगा राहील. तात्पुरते कर्ज काढून वेळ निभावून न्याल. परिस्थितीनुरूप बदलून तुमचे ध्येय गाठण्याचा विचार असेल. नोकरीत व्यवहारी दृष्टिकोन ठेवून कामांना प्राधान्य द्याल. वरिष्ठ ��ुमची एखादी मागणी मान्य करतील. व्यवसायातून जादा कमाई होईल. घरात वादाचे मुद्दे उफाळून येतील. तरी शांत राहावे. सलोख्याने प्रश्‍नांची उकल करावी. महिलांनी मौनव्रत ठेवावे. विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने अभ्यास करावा.\nकर्क - आर्थिक व शारीरिक मर्यादांचा विचार करून मगच कोणतीही जबाबदारी स्वीकारावी. व्यवसायात ठरलेली कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर राहील. नवीन कल्पना तुम्हाला भुरळ पाडतील. पण प्रत्यक्षात त्या सुरू करण्यास विलंब होईल. अपेक्षित पैसे मिळण्यास विलंब होईल. नोकरीत वरिष्ठांच्या बदलत्या सूचनांमुळे कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण होईल. कामाचा मनस्वी कंटाळा येईल. बदल किंवा वारे वाहतील. घरात अनावश्‍यक खर्च वाढेल. त्यामुळे खर्चावर बंधन ठेवणे गरजेचे होईल. विद्यार्थ्यांनी तब्येतीस जपावे. महिलांनी दगदग, धावपळ कमी करावी.\nसिंह - तुमच्या व्यक्तिमत्त्वाला झळाळी देणारे ग्रहमान लाभेल. मात्र, जादा आत्मविश्‍वास बाळगू नये. व्यवसायात कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न राहील. त्यासाठी कामाच्या पद्धतीत बदल करावा. अहोरात्र कष्ट करूनही ताजेतवाने राहाल. ओळखीतून नवीन कामे मिळतील. नोकरीत कामाचा तणाव कमी होईल. तुमच्या शब्दाला मान मिळेल. वरिष्ठ व सहकाऱ्यांची मदत याकामी होईल. घरात आनंदाचे क्षण साजरे कराल. महिलांना सुखद क्षणांचा आधार मनोबल वाढवण्यास उपयुक्त ठरेल. प्रियजनांकडून अनपेक्षित लाभ होईल.\nकन्या - काही महत्त्वाचे निर्णय घेणे क्रमप्राप्त होईल. व्यवसायात पैशाच्या कामांना प्राधान्य द्याल. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी निष्णात व्यक्तींचा सल्ला घेणे हितावह ठरेल. नोकरीत वरिष्ठ व सहकारी एखादे आमिष दाखवतील. त्यामुळे आवळा देऊन कोहळा काढीत नाहीत याची काळजी घ्यावी. पैशांचा मोह टाळावा. घरात तुमच्या सल्ल्याला मान मिळेल. पण तुमच्या बोलण्यामुळे इतरांचे गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल. महिलांच्या केलेल्या श्रमाचे चीज होईल.\nतूळ - ग्रहांची मर्जी तुमच्यावर आहेच. तेव्हा यश कसे मिळवायचे हे तुम्हीच ठरवायचे आहे. व्यवसायात दिलेला शब्द पाळून कामाचा उरक पाडावा. आवश्‍यक तेथे कामात बदल करून कामांना गती द्यावी. पैशांचा विनियोग योग्य तेथेच करावा. नोकरीत वरिष्ठ महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवतील. त्यासाठी विशे��� सवलती देतील. जोडव्यवसाय असणाऱ्यांना व्यवसायात फायदा होईल. पैशाची ऊब मिळेल. घरात मुलांच्या बाबतीत उद्‌भवणारे प्रश्‍न सुटतील. शुभवार्ता कळेल. महिलांना नवीन मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.\nवृश्‍चिक - व्यवसायात बऱ्याच गोष्टी साध्य करू शकाल. केलेल्या प्रयत्नांना यश येईल. खर्चाचे प्रमाण वाढले, तरी आवकही वाढेल. तणावाचे वातावरण कमी होईल. नोकरीत कामाचा मनस्वी कंटाळा येईल. त्यामुळे कामे पुढे ढकलण्याकडे कल राहील. नको त्या कामात बराच वेळ जाईल. घरात मनाविरुद्ध वागावे लागेल. पण त्यातच हित आहे, हे लक्षात ठेवावे. वादाचे प्रसंग टाळावेत. महत्त्वाच्या निर्णयात वरिष्ठांचा सल्ला घ्यावा. महिलांनी इच्छापूर्तीसाठी प्रयत्न करावेत. प्रकृतीची काळजी घ्यावी.\nधनू - भविष्यात होणाऱ्या बदलांची नांदी देणारे ग्रहमान आहे. व्यवसायात व्यक्तींची झालेली भेट लाभ घडवून देईल. नवीन कामे मिळतील. कामे मार्गी लागतील. एक आशावादी दृष्टिकोन मनाला उभारी देईल. पैशांची चणचण भासेल, तरी त्यावरही मार्ग सापडेल. नोकरीत वरिष्ठ सहकाऱ्यांची मदत होईल. मर्जी संपादन करून कामाचा बोजा कमी केल्याने मनाजोगते काम मिळेल. घरात चांगला तोडगा निघेल. आप्तेष्टांच्या सहवासाने वेळ मजेत जाईल. तरुणांचा आत्मविश्‍वास बळावेल.\nमकर - खर्च वाढला, तरी चांगल्या कारणासाठी असल्याने समाधान राहील. व्यवसायात कष्टाच्या प्रमाणात यश मिळेल. इच्छा तेथे मार्ग सापडेल. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सतर्क राहाल. नोकरीत, कामात अनपेक्षित बदल घडतील. त्यामुळे कामाचे स्वरूप व कार्यपद्धत बदलावी लागेल. वरिष्ठांची कौतुकाची थाप मिळेल. जोड व्यवसायातून विशेष लाभ होईल. घरात काही ठोस पावले उचलाल. त्याचा भविष्यात लाभ होईल. घरगुती समारंभ ठरवाल. महिलांनी झेपेल तेवढेच काम करून उरलेला वेळ विश्रांती घ्यावी.\nकुंभ - किचकट वाटणाऱ्या कामात विशेष रस घ्याल. व्यवसायात उलाढाल वाढवण्यासाठी वेगळ्या मार्गाचा विचार कराल. पैशांची तजवीज हितचिंतकांकडून होईल. नोकरीत वेगळ्या पण महत्त्वाच्या कामासाठी तुमची निवड होईल. त्यासाठी जादा सवलत अधिकारही मिळतील. कामानिमित्ताने प्रवास घडेल. नवीन ओळखी होतील. घरात कामाचे नियोजन करूनही खर्च वाढेल. वेळेचे गणित चुकेल. महिलांनी स्वतःचे छंद जोपासावेत. तरुणांनी अतिधाडस करू नये.\nमीन - इतर ग्रहांची साथ आहे (शु���्र वगळता), तेव्हा खर्च हे चांगल्यासाठीच होणार याची खात्री बाळगावी. व्यवसायात कामाचे समाधान मिळेल. नवीन कामेही दृष्टिक्षेपात येतील. मनाजोगते पैसे हाती आल्याने पैशांची चिंता मिटेल. नोकरीत कामाचा तणाव वाढेल. त्यामुळे दगदग, धावपळ होईल. चिडचिड न करता महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य द्यावे व उरक पाडावा. घरात आपल्या व्यक्तींची जी साथ मिळेल, ती मोलाची ठरेल. मनोबल वाढवण्यास ती उद्युक्त करेल. तरुणांचे विवाह ठरतील. महिलांची बराच काळाची सुप्त इच्छा सफल होईल. आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/vanchit-aaghadi/", "date_download": "2019-08-21T00:00:31Z", "digest": "sha1:YAVOZZTEMZZ25XK6DJAH75NB2BL2R7PB", "length": 9104, "nlines": 61, "source_domain": "mymarathi.net", "title": "घंटानाद करून ईव्हीएम चा केला निषेध - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune घंटानाद करून ईव्हीएम चा केला निषेध\nघंटानाद करून ईव्हीएम चा केला निषेध\nपुणे -वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाच्या वतीने “ईव्हीएम हटाओ देश बचाओ” अंतर्गत पुणे शहराच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करून तीव्र निषेध करण्यात आला .देशभरात ईव्हीएम विरोधात संशयाचे वातावरण आहे .लोकसभेच्या मतमोजणीच्या बेरजेतील तफावत बऱ्याच ठिकाणी आढळल्याचे विरोधी पक्षानेही आरोप केले होते .त्यामुळे वंचित आघाडीचे नेते ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील 48 मतदारसंघातील जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयासमोर आज तीव्र स्वरूपाचे “घंटानाद आंदोलन” करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो कार्यकर्यां त्यासह महिला ,युवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .\nयावेळी” ईव्हीएम हटाव देश बचाओ ” घोषणांनी परिसर दणाणून गेला होता .\nया वेळी भारीपचे पुणे शहराध्यक्ष व वंचितचे समनव्यक अतुल बहुले यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाधिकारी यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले .या आंदोलनाला संभाजी ब्रिगेड ,लष्कर ए भीमा ,रिपब्लिकन परिवर्तन आघाडी यासह विविध संघटनांनी या आंदोलनास पाठींबा दिला .\nया आंदोलनात पुणे शहरातील आठही मतदारसंघातील युवक ,महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्यने सहभागी झाले होते .तरी या लोकशाही विरोधी ईव्हीएम मुळे मतदार व जनतेची फसवणूक झाली आहे याचा निषेध शहराध्यक्ष अतुल बहुले यांनी केला .\nया आंदोलनात अतुल बहुले अध्यक्ष ,जेष्ठ नेते वसंत साळवे ,महिला अध्यक्ष शहरअनिता चव्हाण ,महिला जिल्हाध्यक्ष सीमाताई भालसेन,विलास वनशिव,नवनीत अहिरे ,अजित पानसरे,विकास चोरगे,प्रमोद कांबळे ,विकास चोरगे ,अजित वाघमारे ,सचिन शिंदे ,संदीप चौधरी ,सोमनाथ सर्वगौड ,गजेंद्र कांबळे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते\n‘अवघाची संसार’ ची एमआयटीत रंगली मैफलः काव्यवाचन, गायनाने रसिक मंत्रमुग्ध\nपहिला दिवस शाळेचा …\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/one-election-president/", "date_download": "2019-08-20T22:50:08Z", "digest": "sha1:OP4AFOFHZR55TGZ7XIJH3C225SRR7USZ", "length": 14872, "nlines": 228, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "एकत्रित निवडणुका घेण्यावर राष्ट्रपतींचाही भर! | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Election/एकत्रित निवडणुका घेण्यावर राष्ट्रपतींचाही भर\nएकत्रित निवडणुका घेण्यावर राष्ट्रपतींचाही भर\nसतत देशाच्या कोणत्या ना कोणत्या भागात होत राहणा-या निवडणुका आणि त्यामुळे वाढणार खर्च पाहता लोकसभा व विधानसभा यांच्या निवडणुका एकत्र घेण्यासाठी सहमतीचे वातावरण तयार व्हावे, अशी अपेक्षा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेतील आपल्या पहिल्याच अभिभाषणात व्यक्त केली.\n0 401 1 मिनिट वाचा\nनवी दिल्ली : सतत देशाच्या कोणत्या ना कोणत्या भागात होत राहणा-या निवडणुका आणि त्यामुळे वाढणार खर्च पाहता लोकसभा व विधानसभा यांच्या निवडणुका एकत्र घेण्यासाठी सहमतीचे वातावरण तयार व्हावे, अशी अपेक्षा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेतील आपल्या पहिल्याच अभिभाषणात व्यक्त केली. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एकत्रित निवडणुकांबद्दल सकारात्मकता दर्शविली होती.\nअर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर राष्ट्रपती कोविंद ट्रिपल तलाकचाही मुद्दा उपस्थित केला. ट्रिपल तलाकवरील बंदीमुळे मुस्लीम महिला व मुली यांना आत्मसन्मान आणि धार्ष्ट्य प्राप्त होईल. ट्रिपल तलाक हे विधेयक म्हणजे महिलांसाठी प्रगतीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊ लच असेल, असा ��ावा त्यांनी केला. आपल्या ४५ मिनिटांच्या भाषणात अंतर्गत सुरक्षेवर भर देताना राष्ट्रपतींनी सुरक्षा दले ईशान्य भारतातील राज्ये व जम्मू-काश्मीरमध्ये तसेच नक्षलग्रस्त राज्यांत उत्तम काम करीत असल्याचा निर्वाळा दिला. मोदी सरकारच्या नवभारत योजनेतील जवळपास सर्व योजनांचा उल्लेख त्यांनी केला. या योजना एखाद्या राजकीय पक्षाचा अजेंडा नसून, देशातील १३0 कोटी जनतेच्या विकासाचा तो अजेंडा आहे, असेही ते म्हणाले. स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया याचा फायदा देशातील तरुणांना मिळू लागला असून, सरकारने आता २४00 ‘अटल टिंकरिंग लॅब्ज’ सुरू करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे तरुण व मुले यांच्या नवनवीन कल्पनांना उडण्याचे पंखच मिळतील, असे राष्ट्रपती म्हणाले.\nउज्ज्वला योजनेमार्फत सव्वातीन कोटीहून अधिक कुटुंबांना गॅसजोडणी, बेटी बचाओ, सौभाग्य योजनेद्वारे घराघरांत वीज, गरोदर महिलांना मातृत्वाची २६ आठवडे रजा, जनधन योजनेमुळे लोकांच्या खात्यात विविध योजनांचे पैसे थेट\nजात असल्याने भ्रष्टाचार व गैरकारभाराला बसलेला आळा, किसान संपदा योजना, दुग्धप्रक्रिया सोयींसाठी ११ हजार कोटींचा विकास निधी या साºयांचा राष्ट्रपतींनी उल्लेख केला.\nदेशातील उच्च शिक्षणावर अधिक भर देण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. डिजिटल व्यवहारामुळे केंद्राच्या ४00 योजनांचा थेट आर्थिक लाभ लोकांना मिळत असल्याचे राष्ट्रपतीं म्हणाले.\nUnder 19 worldcup-पाकवर 203 धावांनी मात, भारताची फायनलमध्ये धडक\nमुंबई विमानतळावर 15 किलो सोन्याची बिस्किटं जप्त\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nज्येष्ठ काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे मुंबईत निधन\nराज्यावर ४ लाख १३ हजार कोटींचे कर्ज : मुनगंटीवार\nदेशात रस्तेनिर्मितीचे सर्वाधिक काम महाराष्ट्रात – नितीन गडकरी\nदेशात रस्तेनिर्मितीचे सर्वाधिक काम महाराष्ट्रात – नितीन गडकरी\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता ��रेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2019-08-20T23:04:29Z", "digest": "sha1:RGBCRA7SN564U72NISS5IBT5QRLNYZMU", "length": 7658, "nlines": 143, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (6) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (3) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबातम्या (6) Apply बातम्या filter\nसरकारनामा (3) Apply सरकारनामा filter\nऍग्रो वन (1) Apply ऍग्रो वन filter\nमहाराष्ट्र (3) Apply महाराष्ट्र filter\nनितीन%20गडकरी (2) Apply नितीन%20गडकरी filter\nव्यवसाय (2) Apply व्यवसाय filter\nहवामान (2) Apply हवामान filter\nअत्याचार (1) Apply अत्याचार filter\nउत्पन्न (1) Apply उत्पन्न filter\nकोरडवाहू (1) Apply कोरडवाहू filter\nखासदार (1) Apply खासदार filter\nगारपीट (1) Apply गारपीट filter\nग्रामपंचायत (1) Apply ग्रामपंचायत filter\nचंद्रकांत%20पाटील (1) Apply चंद्रकांत%20पाटील filter\nचिपळूण (1) Apply चिपळूण filter\nदिल्ली (1) Apply दिल्ली filter\nदुष्काळ (1) Apply दुष्काळ filter\nधार्मिक (1) Apply धार्मिक filter\nनागपूर (1) Apply नागपूर filter\nनिसर्ग (1) Apply निसर्ग filter\nपत्रकार (1) Apply पत्रकार filter\nप्रशासन (1) Apply प्रशासन filter\nमहाराष्ट्रातील माॅन्सून आणखी लांबणीवर; वाचा किती दिवसांनी येणार माॅन्सून\nमान्सूनच्या आगमनासाठी आणखी आठ दिवस वाट बघावी लागणार आहे. माॅन्सून यंदा तब्बल १५ दिवस उशीरानं येणार आहे. आधीच केरळमध्ये आठ दिवस...\nभाजपला तीनशेपेक्षा जास्‍त जागा आणि पुन्हा केंद्रात भाजपचीच सत्ता येईल - नितीन गडकरी\nनागपूर - आमच्या पक्षाच्या विरोधात सर्व विरोधकांनी मोट बांधली असली तरी भाजप व मित्रपक्षाला तीनशेपेक्षा जास्‍त जागा मिळतील आणि...\nमोदी हे हिटलरच्या रुपाने आले आहेत - रवीकांत तुपकर\nसातारा : इंग्रज लोक गोरे होते. त्यामुळे ते ओळखू येत होते. पण हे शेजारी बसले तरी ओळखू येत नाहीत. अन त्यांच्या मनात काय चालले हे...\nराज्यात 2060 हवामान केंद्र कार्यान्वित\nमुंबई - लहरी हवामानामुळे नेहमीच नुकसान सहन करीत आलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी योजना महाराष्ट्र सरकारने...\nशेतकऱ्यांचे हित जोपासणारे शिवराय\nछत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रेरणादायक आणि वैभवशाली आहे. त्यांनी मोठा पराक्रम गाजवून रयतेचे स्वराज्य निर्माण केले. मोगल,...\nपुन्हा गारपीट होईल.. झोडपला जाईल शेतकरीच..\nमागील पाच वर्षांपासून सातत्याने अतिवृष्टी - दुष्काळ - गारपीट अशा निसर्गाच्या दुष्टचक्रात शेतकरी अडकलेला दिसून येतो. प्रत्येकवेळी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A5%A8%E0%A5%A6", "date_download": "2019-08-20T23:04:58Z", "digest": "sha1:ECMMDJUZRSHV5XXIOPOUT3TRZREXVWBB", "length": 16088, "nlines": 687, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डिसेंबर २० - विकिपीडिया", "raw_content": "\n<< डिसेंबर २०१९ >>\nसो मं बु गु शु श र\n१ २ ३ ४\n५ ६ ७ ८ ९ १० ११\n१२ १३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४ २५\n२६ २७ २८ २९ ३० ३१\nडिसेंबर २० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३५४ वा किंवा लीप वर्षात ३५५ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\n१९४५ - मुंबई - बंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू\n१९७१ - झुल्फिकार अली भूट्टो हे पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष बनले.\n१९८८ - मतदानाचे किमान वय २१वरून १८वर आणणारी ६१वी घटनादुरुस्ती संसदेत मंजूर.\n१९९४ - राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महाथीर मोहम्मद यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा ’जवाहरलाल नेहरू पुरस्कार’ प्रदान\n२०१० - भाषेबाबत मूलगामी अभ्यास करून त्यावर विविधांगी लिखाणे करणारे ज्येष्ठ भाषावैज्ञानिक व समीक्षक अशोक केळकर यांना मानाचा 'साहित्य अकादमी पुरस्कार' जाहीर\n१५२२ - नाइट्स ऑफ ऱहोड्सची सुलेमान द मॅग्निफिसन्टपुढे शरणागति. जीवनदान मिळालेले हे सरदार माल्टात वसले व नाइट्स ऑफ माल्टा म्हणून प्रसिद्ध झाले.\n१८०३ - लुईझियाना खरेदी पूर्ण.\n१८६० - दक्षिण कॅरोलिना युनायटेड स्टेट्सपासून फुटून निघाले.\n१९१७ - रशियात पहिल्या गुप्त पोलिस संस्थेची (चेका) स्थापना.\n१९५२ - अमेरिकन हवाई दलाचे सी.१२४ जातीचे विमान वॉशिंग्टन राज्यात मोझेस लेक येथे कोसळले. ८७ ठार\n१९७३ - स्पेनच्या पंतप्रधान ॲडमिरल लुइस कारेरो ब्लांकोचा माद्रिदमध्ये कार बॉम्बने खून.\n१९८९ - ऑपरेशन जस्ट कॉझ - अमेरिकेने पनामातील मनुएल नोरिगाचे सरकार उलथविण्यासाठी सैन्य पाठविले.\n१९९५ - नाटोचे शांतिसैन्य बॉस्नियामध्ये दाखल.\n१९९५ - अमेरिकन एरलाइन्स फ्लाइट ९६५ हे बोईंग ७५७ जातीचे विमान कोलंबियात कालीजवळ कोसळले. १६० ठार.\n१९९९ - पोर्तुगालने मकाउचे बेट चीनला परत केले.\n२००१ - आर्थिक अडचणीत सापडलेल्या आर्जेन्टिनाच्या राष्ट्राध्यक्ष फर्नान्डो दि ला रुआला राजीनामा देणे भाग पडले.\n१५३७ - जॉन तिसरा, स्वीडनचा राजा.\n१९४० - यामिनी कृष्णमूर्ती – भरतनाट्यम व कथ्थक नर्तिका, पद्मश्री\n१९४२ - राणा भगवानदास – पाकिस्तानातील पहिले ’हिन्दू’ मुख्य न्यायाधीश (Chief Justice)\n२१७ - पोप झेफिरिनस.\n१७३१ - छत्रसाल बुंदेला – बुंदेलखंडचा महाराजा\n१९१५ - लेखक, समाजसुधारक व भारतीय छपाईतंत्रात महत्त्वाचे बदल आणणारे उपेंद्रकिशोर रॉयचौधरी\n१९३३ - विष्णू वामन बापट – संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक, शंकराचार्यांच्या ग्रंथांचे व इतर संस्कृत ग्रंथांचे मराठीत अनुवाद केले.\n१९५६ ‌ - देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ ’संत गाडगे महाराज’ – कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष सेवेचे व्रत घेतले आणि त्यासाठी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले.\n१९८१ - संगीत दिग्दर्शक कनु रॉय\n१९९३ - वामन नारायण तथा डब्ल्यू. एन. भट – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार\n१९९६ - दगडू मारुती तथा ’दया’ पवार – ’बलुतं’कार दलित लेखक\n१९९८ - बंगळुरू वेंकट तथा बी. व्ही. रमण – जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी\n२००४ - पोलीसकथालेखक व. कृ. जोशी\n२००९ - कवी अरुण कांबळे\n२०१० - सुभाष भेंडे – लेखक\n२०१० - नलिनी जयवंत – अभिनेत्री\nबीबीसी न्यूजवर डिसेंबर २० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nडिसेंबर १८ - डिसेंबर १९ - डिसेंबर २० - डिसेंबर २१ - डिसेंबर २२ - (डिसेंबर महिना)\nवर्षातील महिने व दिवस\nआज: ऑगस्ट १९, इ.स. २०१९\nलाल दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ डिसेंबर २०१६ रोजी २०:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://kisanputra.in/about/", "date_download": "2019-08-20T22:44:07Z", "digest": "sha1:4RYEZWPHSHGBN3PPKFCEJVNFBX2FSAV3", "length": 13742, "nlines": 49, "source_domain": "kisanputra.in", "title": "About us - Kisanputra Andolan", "raw_content": "\nसावधान, ते आता शेतकऱ्यांची फसवणूक करायला निघाले आहेत – अमर हबीब\n19 मार्च : अन्नदात्यासाठी अन्नत्याग #fast4feeder\nकिसानपुत्र आंदोलनाचे ६ वे राज्यस्तरीय शिबिर वारणानगर, कोल्हापूर (५ व ६ जानेवारी २०१९).\nकिसानपुत्र आंदोलन स्वयंचलित चळवळ\nकिसानपुत्र आंदोलन नेमके काय आहे\nअसे झाले किसानपुत्र आंदोलनाचे अंबाजोगाईचे राज्यस्तरीय शिबिर – राजीव बसरगेकर, पुणे\n – शामसुंदर महाराज सोन्नर\nदुष्काळग्रस्त शेतकार्यांना सरकारने थेट मदत करावी – किसानपुत्र आंदोलन\nकिसानपुत्र आंदोलन का व कसे\nएक एकरच्या आत जमीन असणा-या शेतक-यांची संख्या ४० टक्के आहे व ८५ टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. या शेतक-यांसमोर, जगावे कसे असा प्रश्न आहे. शेतक-यांच्या ९० टक्क्याहून अधिक आत्महत्त्या याच समुहातून होताना दिसतात.\nशेतक-यांना ‘सुखाने आणि सन्माना’ने जगायचे असेल तर सरकारी नोकरीतील चतुर्थ श्रेणी कर्मचा-याला जेवढा पगार पडतो तेवढा, किमान २० हजार रुपये महिना म्हणजे २ लाख ४० हजार रुपये वर्षाला नफा झाला पाहिजे. असे कोणते पीक आहे की ते अल्पभूधारकाला वर्षाला अडीच लाख रुपये निव्वळ नफा देईल कोरडवाहू क्षेत्रात आज अशी कोणतीही शक्यता दिसत नाही. जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून सर्वाधिक उत्पादन काढले व त्याला उत्पादन खर्चापेक्षा दुप्पट भाव दिला तरी शेतकरी अडीच लाख रुपये मागे टाकू शकत नाहीत. बहुसंख्य शेतकरी आज त्यांचा केवळ नाविलाज आहे म्हणून शेती करतात. शेती सोडून जगण्यासाठी ना त्यांच्या कडे भांडवल आहे, ना भांडवलाशिवायच्या दुस-या कोण्या रोजगाराची संधी आहे. त्याना शेतीत वेठबिगारी करावी लागत आहे.\nआपल्याकडे मनाप्रमाणे रोजगाराचे क्षेत्र निवडणे दुरापास्त आहे. शेतक-यांना तर अजिबातच नाही. स्वामिनाथन आयोगाने या संदर्भात एक अत्यंत महत्वाचे निरीक्षण नमूद केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, ४० टक्के शेतकरी एका पायावर शेती सोडायला तयार आहेत. याचा अर्थ एवढाच आहे की, जवळपास निम्मे लोक अनिच्छेने शेतीत राबत आहेत.\nज्यांना शेती करायची इच्छा आहे, त्यांना नीटपणे शेती करू दिली जात नाही व ज्यांना शेती करण्याची इच्छा नाही त्याना बळजबरीने शेती कारायला भाग पाडले जाते.\nसिलिंगच्या कायद्याने जमिनीचे क्षेत्र मर्यादित केले. शेतीबाहेर रोजगार तयार झाले नाही. जमिनीचे तुकडे होत गेले. ज्या ४० एकर जमिनीवर एक कुटुंब जगत होते आज तिस-या पिढीत त्याच चाळीस एकरवर १६ कुटुंबाना जगावे लागत आहे. दारिद्र्याचे हे भयानक स्वरूप आहे.\nसिलिंगच्या कायद्याने जशी शेतक-यांची वाताहत केली तशीच जमीन अधिग्रहण आणि अत्यावश्यक वस्तू कायद्याने केली. जमीन अधिग्रहणासाठी त्यांनी घटनेच्या मुलभूत अधिकारातील मालमत्तेचा अधिकार देखील काढून टाकला. अत्यावश्यक वस्तू कायद्याने सरकारला बाजारात हस्तक्षेप करण्याचा अधिकार दिला. व भाव पडले गेले. राजकारणी आणि नोकरदारांना भ्रष्टाचाराचे कुरण खुले करून दिले. एवढेच नव्हे तर ग्रामीण औद्योगिकीकरण होणार नाही याची तजवीज करून ठेवली. अत्यावश्यक वस्तूंच्या कायद्याने शेतीमालाच्या स्थानिक प्रक्रिया उद्योगांना अडथळा आणला. असा कायदा जगात अन्य देशात कोठेच नाही.\nहे कायदे कायम ठेवून शेतकर-यांच्या ‘कल्याणा’चा कितीही ‘चांगल्या’ योजना आणल्या तरी त्यांचा काहीच उपयोग होत नाही, हे गेल्या सत्तर वर्षांच्या अनुभवाने सिद्ध झाले आहे.\n१९९० साली आपल्या देशाने जे आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारले ते शेतीक्षेत्राला लागू करण्यात आले नाही. म्हणून शेतीक्षेत्राची भरभराट झाली नाही. उलट या क्षेत्राची परिस्थिती अधिक बिकट झाली. ‘इंडिया’ने आर्थिक उदारीकरणाचे लाभ उपटले. ‘भारता’त आर्थिक उदारीकरण आलेच नाही याचे हे तीन कायदे ठोस पुरावा आहेत.\nसिलिंग, आवश्यक वस्तू व जमीन अधिग्रहण हे तीन कायदे शेतकऱयांना गळफास ठरले आहेत.\nशेतकरीविरोधी कायदे संपुष्ठात आणण्यासाठी किसानपुत्र आंदोलन सुरु झाले आहे.\n८०च्या दशकात गावोगाव फिरत असताना, शेतकरी उठतील आणि सत्ताधा-यांना सळो की पळो करून सोडतील असा विश्वास वाटायचा. पण आता मात्र तशी परिस्थिती राहिलेली नाही. शेतीवर आजीविका असणारे बहुसंख्य शेतकरी जर्जर झाले आहेत. त्यांच्यात लढ���्याचे त्राण उरले नाही. लाख-लाख शेतक-यांच्या आत्महत्त्या होत आहेत. शेतक-यांच्या बाजूने ठामपणे उभा राहील असा कोणी दिसत नाही. जो तो शेतकर्याना लुटायला टपलेला. मागचे सरकार क्रूर होते, ते बदलले. नवे सरकार बावळटपणे जुन्या सरकारचेच अनुकरण करीत आहे. शरद जोशीसारखा प्रतिभावंत, अभ्यासू शेतकरी नेताही नाही. अशा परिस्थितीत शेतक-यांच्या बाजूने कोण लढेल\nही लढाई आता संवेदनशील किसानपुत्रांना लढावी लागेल. शेतकरी कुटुंबात जन्म झाला म्हणून अनेक दाहक चटके सोसलेल्या या मुलांनी शेती सोडून शहराचा रस्ता धरला. तेथेही त्यांचा संघर्ष सुरु आहे. ‘भारत’ आणि ‘इंडिया’ या दोन्ही व्यवस्थांचा त्याना अनुभव आहे. या शिकलेल्या मुलाना कायदे समजू शकतात. शेतक-यांची मुलेच आता शेतक-यांची शेवटची आशा आहेत.\nकिसानपुत्र हे सगळे वेगवेगळ्या व्यवसायात आहेत. त्यांची वेगवेगळी गुणवत्ता आहे. सगळ्यांच्या पाठीवर किसान कुटुंबातील चटक्याचा वण आहे. ते वेगवेगळे असले तरी परस्पर पूरक ठरतील. त्यांची गावाशी नाड आहे. मनात आग आहे.\nराज्यकर्ते ज्या नागरी भागात वावरतात, त्याच नागरी भागात किसानपुत्र जाऊन पोचलेले आहेत. ते राज्यकर्त्यांचे मनगट पकडू शकतात. या किसानपुत्रांनी ठरविले तर ते राज्यकर्त्याना धोरण बदलायला भाग पाडू शकतात. शेतकरीविरोधी कायदे रद्द करून घेऊ शकतात.\nशेतकरीविरोधी कायद्यांवर प्रहार करण्यासाठी किसानपुत्र आंदोलन सुरु झाले आहे. ही संघटना नाही. या आंदोलनात सहभागी होणारा प्रत्येक जन हा या आंदोलनाचा सैनिक आहे. या आंदोलनाचा पहिला पाडाव तीन वर्षांचा आहे. प्रचार, आत्मक्लेश आणि संघर्ष हे तीन टप्पे आहेत.\nशेतक-यांची बिकट स्थिती पाहून तुम्ही अस्वस्थ असाल व शेतकरी विरोधी कायदे संपविण्याबद्दल सहमत असाल तर आपण मिळून हे काम करू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/reliance-jio-withdraw-summer-surprise-offer/", "date_download": "2019-08-20T23:39:30Z", "digest": "sha1:RKRWFC5B2U4XNNXPBKIDGSFSHWZWBLPB", "length": 12741, "nlines": 140, "source_domain": "www.saamana.com", "title": "जिओने समर सरप्राइज ऑफर मागे घेतली | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nआजचा अग्रेलख : याद आओगे खय्यामसाब\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nजिओने समर सरप्राइज ऑफर मागे घेतली\nट्रायच्या सूचनेनंतर रिलायन्स जिओने आपली समर सरप्राइज ऑफर मागे घेण्याची घोषणा केली आहे. ज्या ग्राहकांनी ३१ मार्चपर्यंत जिओ प्राइम (९९ रुपये) आणि ३०३ रुपये किंवा त्यापेक्षा जास्त दराचा प्लॅन खरेदी केला आहे अशा ग्राहकांनाच समर सरप्राइज ऑफर मिळणार आहे. ज्यांनी ३१ मार्चनंतर समर सरप्राइज ऑफर घेतली होती त्यांना आता त्यांचा संबंधित दराचा प्लॅन लागू होईल. ज्या ग्राहाकांना समर सरप्राइज ऑफर मिळणार आहे अशांना जून अखेरपर्यंत विनामूल्य सेवा दिली जाईल आणि त्यांनी भरलेले प्लॅनचे पैसे जुलै २०१७च्या प्लॅनमध्ये वळते करुन घेतले जाणार आहेत. जिओने ग्राहकांसाठी विविध ‘टॅरिफ प्लॅन’ जाहीर केले आहेत. यातील कोणताही प्लॅन निवडण्याचे स्वातंत्र्य ग्राहकांना आहे.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/maratha-reservation-in-front-of-the-house-of-anil-shirole-today-a-protest-movement-was-launched-by-the-maratha-kranti-morcha-new/", "date_download": "2019-08-20T22:26:14Z", "digest": "sha1:OG6FQ4LU76N2JIM5F4LPQB3PGS65B5QK", "length": 8782, "nlines": 109, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "मराठा आरक्षण : आज खा अनिल शिरोळे यांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चा कडून ठिय्या आंदोलन", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nमराठा आरक्षण : आज खा अनिल शिरोळे यांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चा कडून ठिय्या आंदोलन\nमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अवघा महाराष्ट्र पेटून उठला आहे. गेल्या काही दिवसांपासून आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी पुढील मोर्च्यासाठी रस्त्यावर आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्व भूमीवरून आज खासदार अनिल शिरोळे यांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चा कडून ठिय्या आंदोलन सुरु आहे. तसेच राज्यात जो हिंसाचार झाला त्याचा क्रांती मोच्याशी संबंध नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.\nदरम्यान, सरकारकडून ७ ऑगस्टपर्यंत समाजाच्या सर्व मागण्यांवर विचार व्हावा अन्यथा राज्यभर ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी सकल मराठा मोर्चाकडून राज्य सरकारला देण्यात आला आहे. यापुढे मागण्यांसाठी राज्यभर ठिय्या आंदोलन करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. जोवर मागण्या मान्य होत नाहीत तोवर मोर्चा सुरूच राहिल असे आंदोलकांनी स्पष्ट केले. तसेच आरक्षाबाबत चंद्रकांत दादा पाटील यांची उप- समिती तात्काळ बरखास्त करावी अशी मागणी करण्यात आली.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nराज्य शासनाच्यावतीने लेखी आश्वासन येत नाही तोपर्यंत परळीतील आंदोलन स्थगित होणार नाही. मात्र, राज्यात आंदोलकांव्यतिरिक्त बाहेरच्या लोकांकडून घडवून आणलेला हिंसाचार लक्षात घेता, आंदोलकांनी कुठल्याही स्वरुपात खासगी, सरकारी वाहनांचे नुकसान करु नये. इथून पुढची सर्व आंदोलने ठिय्या स्वरुपातच करावीत असे आवाहनही यावेळी सकल मराठा मोर्चाकडून करण्यात आले आहे.\nसंपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनामुळे जी हिंसा झाली, त्याबद्दल बैठकीत चिंता व्यक्त केली जात असून आंदोलनात असामाजिक तत्त्व घुसल्यामुळे हिंसाचार घडला असे आंदोलकांनी स्पष्ट केले. मोर्च्याचा उद्देश सपूर्ण राज्यात फक्त ठिय्या आंदोलन करणं हाच होता असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.\n‘पॉवर’- शिवेंद्रराजेंच्या गाडीत उदयनराजे बसले\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nमनमोहन सिंग यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड\n1 हेक्टरपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं…\n….तर आम्ही पूरग्रस्तांसाठी रस्त्यावर…\nगँगस्टर छोटा राजन याला आठ वर्षांच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/shashikalas-life-on-film/", "date_download": "2019-08-20T22:26:45Z", "digest": "sha1:QTBXU664OCF3JP4ZLEUUNPJ7CZL3IPXQ", "length": 6440, "nlines": 110, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "शशिकला यांच्या जीवनावर चित्रपट", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nशशिकला यांच्या जीवनावर चित्रपट\nदिग्दर्शक राम गोपाल वर्मा तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिताच्या निकटवर्तीय व्ही. के. शशिकला यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवणार आहे. याबाबत ट्विटरवर राम गोपाल वर्मा यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nबॉलिवूडचे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक मोहम्मद जहूर खय्याम यांचे…\nट्विटमध्ये रामू यांनी लिहिले, की शशिकला ही मन्नारगुडी माफिया फॅमिलीतील ‘डॉन विटो कार्लिओनो’ आहे. तिला नकार दिलेला आवडत नाही, शशिकला आणि जयललिता यांच्यातील खरे संबंधही चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. शशिकला आणि जयललिता यांच्यातील संबंध कसे होते हे मला पोयस गार्डनमधील नोकरांनी सांगितले आहे. हे खूपच अकल्पनीय आणि धक्कादायक आहे आणि ते मी दाखवणार आहे, असेहीराम गोपाल वर्मा ने लिहिले आहे. आता हा चित्रपट किती यशस्वी होतो हे चित्रपट रिलीज झाल्यावरच कळेल.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nबॉलिवूडचे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक मोहम्मद जहूर खय्याम यांचे वयाच्या 93 व्या वर्षी…\n‘भूल भुलैय्या 2’ चा कार्तिक आयर्नचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज\nया मराठी अभिनेत्रींकडून सांगलीतील पुरग्रस्तांना 5 कोटीची मदत\nअखेर बॉलिवूडच्या ‘बिग बीं’कडून पूरग्र��्तांना मदत\nहिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार्सचा पुरग्रस्तांकडे कानाडोळा का\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nमुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रेला उद्यापासून…\nमनसे कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं राज…\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम…\nमनमोहन सिंग यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B_%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B8", "date_download": "2019-08-20T23:37:15Z", "digest": "sha1:33K5POT5WBQJ66LUXLF5HQ66PQWKGTL6", "length": 3861, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ज्यो हम्फ्रीस - विकिपीडिया", "raw_content": "\nजोसेफ ज्यो हम्फ्रीस (मे १९, इ.स. १८७६ - मे ७, इ.स. १९४६) हा इंग्लंडकडून तीन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.\nइंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइ.स. १८७६ मधील जन्म\nइ.स. १९४६ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ०९:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2019-08-20T22:44:02Z", "digest": "sha1:IBX2REWFBNWMDGRD4XSLL2RHACSZVNFD", "length": 3414, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "धानुरी - विकिपीडिया", "raw_content": "\nधानुरी हे गाव लोहारा तालुक्यात व उस्मानाबाद जिल्ह्यात आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ जानेवारी २०१९ रोजी १६:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2", "date_download": "2019-08-20T23:40:07Z", "digest": "sha1:JFLKALX3GOBFMBO34Q6MQIZWZ7ETKLC3", "length": 4093, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:महाराष्ट्राचा भूगोल - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► महाराष्ट्रातील धबधबे‎ (१६ प)\n► महाराष्ट्रातील तालुके‎ (६ क, ३०३ प)\n\"महाराष्ट्राचा भूगोल\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nराज्यानुसार किंवा केंद्रशासित प्रदेशानुसार भारताचा भूगोल\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ ऑगस्ट २०१८ रोजी २०:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-agrovision-batteryless-smart-devices-closer-reality-13576?tid=127", "date_download": "2019-08-20T23:43:54Z", "digest": "sha1:TWDM3OTTLJ5RIDSA6SA4NEMEQBWI4RZX", "length": 14702, "nlines": 146, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, Batteryless smart devices closer to reality | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबॅटरीरहित उपकरणांचे स्वप्न येईल प्रत्यक्षात\nबॅटरीरहित उपकरणांचे स्वप्न येईल प्रत्यक्षात\nशनिवार, 10 नोव्हेंबर 2018\nसध्या विविध स्मार्ट उपकरणे बाजारात येत आहेत. मात्र, त्यांचा स्मार्टपणा वाढत असताना त्याला ऊर्जा पुरविणाऱ्या बॅटरीची मर्यादा तुलनेने कमी पडत आहे. यावर मात करण्यासाठी बॅटरी किंवा चार्जिंगची आवश्यकता नसलेल्या उपकरणांच्या नि��्मितीवर वॉटर्लू विद्यापीठातील संशोधकांनी लक्ष केंद्रित केले आहे.\nसध्या विविध स्मार्ट उपकरणे बाजारात येत आहेत. मात्र, त्यांचा स्मार्टपणा वाढत असताना त्याला ऊर्जा पुरविणाऱ्या बॅटरीची मर्यादा तुलनेने कमी पडत आहे. यावर मात करण्यासाठी बॅटरी किंवा चार्जिंगची आवश्यकता नसलेल्या उपकरणांच्या निर्मितीवर वॉटर्लू विद्यापीठातील संशोधकांनी लक्ष केंद्रित केले आहे.\nबॅटरीविरहीत उपकरणामध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी आयपी अॅड्रेस असणार आहे. त्यामुळे ही उपकरणे ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’ म्हणून ओळखली जातील. इंटरनेटद्वारे चालवली जाणारी किंवा नोंदी घेणाऱ्या या उपकरणामध्ये सध्या बॅटरी घालावी लागत असल्याने त्याचा किंमत आणि देखभाल खर्च वाढत जातो. भविष्यात बॅटरीविरहीत उपकरणांसाठी देखभाल खर्च अत्यंत कमी करणे शक्य होणार आहे. अशा बॅटरी विरहित उपकरणांच्या निर्मितीसाठी वॉटर्लू येथील चेरीटन स्कूल फॉर कॉम्प्युटर सायन्य येथील प्रो. ओमिद अबारी, पोस्ट डॉक्टरल संशोधक जू वांग आणि प्रो. श्रीनिवासन केशव यांनी संशोधन केले आहे. त्यांनी विविध उपकरणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रेडिओ फ्रेक्वेन्सी आयडेन्टिफिकेशन टॅग (आरएफआयडी) वर काम केले. त्यात सूक्ष्म अॅण्टेना आणि सेन्सिंग उपकरण बसवण्यात आला. त्यात प्रकाशाला संवेदनशील असे सेन्सर बसवले. त्यामुळे या छोट्या उपकरणासाठी आवश्यक तेवढी ऊर्जा तयार केली जाते. भविष्यात बॅटरीरहित उपकरणांसाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त राहू शकेल, असा विश्वास संशोधक व्यक्त करत आहेत.\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nपशुखाद्य निर्मितीसाठी आवश्यक यंत्रे माणसांप्रमाणेच पाळीव पशुपक्ष्यांच्याही पोषकतेच्या...\nदेवलापूरच्या संस्थेतर्फे देशी शेण,...नागपूर जिल्ह्यात���ल देवलापार येथील गोविज्ञान...\nहळद पिकातील महिलांच्या कामांसाठी...हळद पिकातील लागवडीपासून काढणीपश्चात कामांतील...\nदुधी भोपळ्यापासून गर, रस निर्मितीदुधी भोपळ्याचे आरोग्यदायी गुणधर्माविषयी अलीकडे...\nसौर ऊर्जाचलित आळिंबी उत्पादन संयंत्र गेल्या काही वर्षांत शहरी ग्राहक तसेच हॉटेल...\nस्वयंचलित सेन्सर मोजेल जमिनीतील ओलावा विज्ञान आश्रम (पाबळ, जि. पुणे) येथील फॅब-लॅबमध्ये...\nट्रॅक्टरची बाजारपेठेची आशादायक वाटचालशेतीमध्ये यंत्र असा उल्लेख जरी झाला तरी आपल्या...\nऊर्जाबचत करणारे सौर वाळवणी यंत्र,...पदार्थाची चव, रंग व गुणवत्ता कायम ठेवून कमीत कमी...\nपोषक आहारात हवी फळे, भाज्यांची स्मुदीआरोग्यदायी आहारामध्ये दूध, फळे आणि भाज्यांचा...\nपिकानुसार प्लॅस्टिक आच्छादन ठरेल...आच्छादनामुळे बाष्पीभवन कमी झाल्याने पिकाची...\nखवा बनविण्याची सुधारित पद्धतपारंपरिक पद्धतीमध्ये खवा बनविण्यासाठी सातत्याने...\nयंत्राने करा पेरणी, आंतरमशागतसध्या खरीप हंगामातील पेरणी सुरू झाली आहे. काही...\nगुळासाठी नवीन ऊस वाण : फुले ०९०५७ गूळ निर्मिती योग्य ऊस जातीची लागवड, वेळेवर तोडणी...\nलेट्यूस पिकासाठी स्वतः शिकणारी यंत्रेकृत्रिम बुद्धीमत्तायुक्त तंत्रज्ञान किंवा यंत्रे...\nपशुखाद्यामध्ये सागरी वनस्पती करतील...पशुपालनाद्वारे उत्सर्जित होणाऱ्या मिथेनचे प्रमाण...\nबायोगॅसने दिली विविध यंत्रांना ऊर्जाबीड जिल्ह्यातील महाजनवाडी येथील जगदाळे कुटुंबाने...\nकाजू प्रक्रिया लघू उद्योगकाजू प्रक्रियेमध्ये उद्योजकतेच्या मोठ्या संधी...\nसोयाबीन पेरणीसाठी बीबीएफ तंत्र फायदेशीररुंद वरंबा सरी पद्धतीत सोयाबीन पेरणी वरंब्यावर...\nनियंत्रित तापमानामध्ये प्रयोग करणे झाले...विविध प्रकारच्या तापमानाचे पिकांवरील परिणाम...\nमखना लाह्यानिर्मिती प्रक्रियेचे केले...बिहारसह पू्र्वेकडील राज्यांमध्ये तलावामध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2019-08-20T22:58:05Z", "digest": "sha1:NH33HADBDQ6SENGX3BCFC6K5Q7OPJTGB", "length": 29363, "nlines": 161, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "विश्वास - Samirsinh Dattopadhye Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nआप विश्व की चाहे किसी भी ज्ञानशाखा के जानकार हों, मगर जिस वक्त आप सद्गुरु श्री अनिरुद्ध से अर्थात बापू से मिलते हैं, तब आपको अपने ज्ञान के बौनेपन का स्पष्ट रूप से अहसास होता ही है; क्योंकि जब बापू द्वारा उस विषय की ’अनंतपारता’ समझ में आती है तब हम सोच में पड जाते हैं यह हमारा अनुभव है यह हमारा अनुभव है यह हमारा विश्वास है\n’मेरे गांव का तालाब ही सबसे बडा है’ यह भ्रम जिसे होता है, उसे जब कोई उत्तम मार्गदर्शक मिलता है और जब वह उसे समंदर दिखाता है, तब उस व्यक्ति की जो स्थिति होती है, वैसी स्थिति बापू से मिलने पर ’आयुर्वेद’ के विषय में हमारी भी हुई\nआयुर्वेद: समग्र जीवनविकास का पवित्र शास्त्र\n‘आयुर्वेद’ शब्द से आम तौर पर कडवा चूर्ण, गोलियाँ, काढा आदि औषधियाँ ध्यान में आती हैं प्रत्येक भारतीय के मन में आयुर्वेद के बारे में निश्चित रूप से श्रद्धा होती है प्रत्येक भारतीय के मन में आयुर्वेद के बारे में निश्चित रूप से श्रद्धा होती है बचपन में दादी/नानी ने आयुर्वेद की पहचान कराई होती है बचपन में दादी/नानी ने आयुर्वेद की पहचान कराई होती है इसलिए आयुर्वेद एक औषधिशास्त्र, वैद्यकशास्त्र है ऐसी सर्वसाधारण जानकारी जनमानस में होती है और यह वास्तव भी है इसलिए आयुर्वेद एक औषधिशास्त्र, वैद्यकशास्त्र है ऐसी सर्वसाधारण जानकारी जनमानस में होती है और यह वास्तव भी है मगर बापू ने जब आयुर्वेद के विषय में हमसे संवाद किया, हमें मार्गदर्शन किया, तब हमने जाना कि आयुर्वेद केवल औषधिशास्त्र, वैद्यकशास्त्र नहीं है, बल्कि वह समग्र जीवन-विकास का पवित्र शास्त्र है मगर बापू ने जब आयुर्वेद के विषय में हमसे संवाद किया, हमें मार्गदर्शन किया, तब हमने जाना कि आयुर्वेद केवल औषधिशास्त्र, वैद्यकशास्त्र नहीं है, बल्कि वह समग्र जीवन-विकास का पवित्र शास्त्र है ’आयु:’ शब्द का सरलार्थ ‘जीवन’ होना चाहिए, फिर भी ‘आयु’ शब्द का सही अर्थ है – जीवात्मा की, उसके पहले जन्म से अब तक की स्थिति तक जो यात्रा है, जो प्रवाह है, उसे ’आयु’ कहते हैं ’आयु:’ शब्द का सरलार्थ ‘जीवन’ होना चाहिए, फिर भी ‘आयु’ शब्द का सही अर्थ है – जीवात्मा की, उसके पहले जन्म से अब तक की स्थिति तक जो यात्रा है, जो प्रवाह है, उसे ’आयु’ कहते हैं और आयुर्वेद प्रत्येक जीवात्मा के इस समूचे जीवनप्रवाह को, यात्रा को अर्थात ’आयु’ को विचाराधीन रखकर अभ्युदय और नि:श्रेयस प्राप्त करने का मार्ग उसे दिखाता है और आयुर्वेद प्रत्येक जीवात्मा के इस समूचे जीवनप्रवाह को, यात्रा को अर्थात ’आयु’ को विचाराधीन रखकर अभ्युदय और नि:श्रेयस प्राप्त करने का मार्ग उसे दिखाता है इसलिए आयुर्वेद केवल जाँच तक ही विचार नहीं बताता, बल्कि पुरुषार्थ-विचार बताता है, सभी प्रकार के दुखक्लेश से मुक्त होने का विचार बताता है इसलिए आयुर्वेद केवल जाँच तक ही विचार नहीं बताता, बल्कि पुरुषार्थ-विचार बताता है, सभी प्रकार के दुखक्लेश से मुक्त होने का विचार बताता है आयुर्वेद का यह व्यापक विचार बापू ने ही हमें अच्छी तरह से समझाया\nस्तुति-प्रार्थना (Stuti-Prarthana) मानव जो सोचता है वही तत्त्व उसके पास आता है और जैसा वह सोचता है वैसा वह बनता है मैं त्रिविक्रम की संतान हूं और इसलिए मेरे पास मेरे पिता के सारे गुण अल्प प्रमाण में ही सही मगर अवश्य ही हैं, इस विश्वास के साथ भगवान से मांगना चाहिए मैं त्रिविक्रम की संतान हूं और इसलिए मेरे पास मेरे पिता के सारे गुण अल्प प्रमाण में ही सही मगर अवश्य ही हैं, इस विश्वास के साथ भगवान से मांगना चाहिए भगवान सर्वसमर्थ हैं, भगवान सर्वगुणसंपन्न हैं, इस तरह भगवान पर विश्वास जाहिर करके उनसे प्रार्थना करनी चाहिए भगवान सर्वसमर्थ हैं, भगवान सर्वगुणसंपन्न हैं, इस तरह भगवान पर विश्वास जाहिर करके उनसे प्रार्थना करनी चाहिए\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ- भाग १५ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam – Part 15) लहान मूल ज्याप्रमाणे आपल्या आईवडिलांकडे, आजीआजोबांकडे हट्ट करते, अन्य कुणा तिर्‍हाइकाकडे हट्ट करत नाही; त्याप्रमाणे श्रद्धावानाने आपल्या पित्याकडे म्हणजेच त्रिविक्रमाकडे हट्ट करावा, त्रिविक्रमाच्या मातेकडे म्हणजेच आपल्या आजीकडे अर्थात श्रीमातेकडे हट्ट करावा. त्रिविक्रमच उचित ते सर्वकाही देणारा आहे. या जगात जे जे काही शुभ, कल्याणकारी, मंगल आहे ते निर्माण करणारा ‘जातवेद’ त्रिविक्रम आहे.\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग १४ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam – Part 14) सर्व प्रकारच्या प्रगतीची देवता लक्ष्मीमाता (Laxmi) आहे. ‘हे जातवेदा, लक्ष्मीमातेला माझ्याकडे घेऊन ये’, अशी प्रार्थना ब्रह्मवादिनी लोपामुद्रा श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत करते. मानवाकडे असणारी सर्वां��� मोठी क्षमता आहे- प्रार्थना (prayers) करण्याची क्षमता. प्रार्थना म्हणजे प्रेमाने, विश्वासाने भगवंताला साद घालणे, मनोगत सांगणे. श्रद्धावानाने प्रेमाने, विश्वासाने केलेली प्रार्थना भगवंताने ऐकली नाही असे कधी होऊच\nसर्वदृष्ट्या अचूक होण्यामागे लागणे हे क्षितिजाला धरण्यासाठी धावण्याप्रमाणे आहे (Perfection is like chasing the horizon) – Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 18 June 2015\nसर्वदृष्ट्या अचूक होण्यामागे लागणे हे क्षितिजाला धरण्यासाठी धावण्याप्रमाणे आहे (Perfection is like chasing the horizon) सर्वदृष्ट्या अचूक असणे म्हणजेच पर्फेक्शन (Perfection) ही गोष्ट माणसाच्या शक्यतेबाहेरची आहे. सर्वदृष्ट्या अचूक असणे हे क्षितिज आहे, कल्पना आहे. श्रद्धावान काल होता त्यापेक्षा आज अधिक विकसित व्हावा यासाठी त्रिविक्रम श्रद्धावानाच्या जीवनात, त्रिविध देहात तीन पावले दररोज चालतच असतो. कालच्या पेक्षा आज मी अधिक कसा विकसित (progress) होईन याकडे लक्ष द्या कारण सर्वदृष्ट्या अचूक होण्यामागे लागणे\nतुम्हारी उपलब्धि नहीं बल्कि तुम्हारा विश्वास निर्णायक साबित होता है (You Are Not Judged By Your Performance, You Are Judged By Your Faith) नववर्ष २०१५ में श्रद्धावानों ने प्रेम के पौधे को बढाने का, तुलना न करने का, न्यूनगंड को जगह न देने का, विकास के लिए हर रोज रात को कम से कम १० मिनट शान्ति से बैठने का संकल्प किया है तुम कितने बडे बडे काम करते हो\nप्रेम बढाओ (Increase Love) सद्‍गुरुतत्त्व पर रहनेवाले विश्वास को दृढ करना यह २०१२ इस वर्ष का ध्येय था एक विश्वास संपूर्ण रूप में होना चाहिए कि मेरा कर्ता हर्ता मेरा सद्‍गुरुतत्त्व है एक विश्वास संपूर्ण रूप में होना चाहिए कि मेरा कर्ता हर्ता मेरा सद्‍गुरुतत्त्व है इस वर्ष का ध्येय है – प्यार बढाना इस वर्ष का ध्येय है – प्यार बढाना प्रेम यह परम-पवित्र भाव इस दुनिया में सर्वश्रेष्ठ है प्रेम यह परम-पवित्र भाव इस दुनिया में सर्वश्रेष्ठ है २०१५ इस वर्ष में प्रेम बढाने (Increase Love) का ध्येय रखिए इस के बारे में परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूनें अपने\nश्रीश्वासम् आणि श्वास (The Shreeshwasam And The Breathing) स्थूल दृष्ट्या जरी काही नात्यांमुळे माणसांचे जीवन एकमेकांशी जुळलेले दिसत असले, तरी प्रत्येक जीवात्मा हा स्वतन्त्र आहे आणि प्रत्येकाला स्वत:चा प्रवास, विकास स्वत:च करायचा आहे. श्रीश्वासम् उत्सवामध्ये आपण आपल्या श्वासाचे चारही भाग मूषक (mouse) चित्रित करून मूलाधारचक्राचा अधिष्ठाता असणार्‍या मूलार्कगणेशाच्या चरणी अर्पण केले. या उत्सवात सामील होऊ न शकलेले किंवा यानंतरच्या काळात श्रीश्वास घेऊ इच्छिणारे यांच्यासाठी त्यांच्या त्रिविक्रम आणि आदिमातेवरील विश्वासाद्वारे हे\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग ८ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam-Part 8) सुवर्णाची कांती असणारी या शब्दात श्रीमातेचे म्हणजेच आदिमाता चण्डिकेचे वर्णन श्रीसूक्तात केले आहे. सुवर्णाचे महत्त्व भारतवासीय प्राचीन काळापासून जाणतात. अनुनाकीय असोत की अन्य आक्रमक असोत, सुवर्ण हस्तगत करण्यासाठी हल्ले झाले आहेत. ज्ञानरूपी सुवर्ण आणि खरे सुवर्ण भारताकडे होते. हिरण्यवर्णा आदिमातेचा वर्ण सुवर्णवर्ण आहे असे श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत म्हटले आहे. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या अर्थाबद्दल\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग ७ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam-Part 7) एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा॥ ही ओवी आम्ही श्रीसाईसच्चरितात वाचतो. जातवेदावर पूर्ण विश्वास असणे हेच श्रद्धावान बनणे आहे. शून्यानां शून्यसाक्षिणी असणार्‍या आदिमातेस म्हणजेच ‘श्री’स घेऊन हे जातवेदा, माझ्या जीवनात ये, हे अत्यंत विश्वासाने जातवेदास सांगितले आहे. आदिमातेचा वर्ण सुवर्णवर्ण आहे असे श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत म्हटले आहे. सुवर्णाचे महत्त्व काय आहे\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग ६ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam-Part 6) श्रद्धावानाला भगवंताच्या भक्तीतून विद्या प्राप्त होते. श्रद्धावानाला विश्वास असतो की माझी आदिमाता, माझा भगवंत माझ्यासाठी सर्वकाही उचित करतच आहे. आदिमातेला आणि जातवेदाला प्रत्येक जिवाच्या उन्नयनाची काळजी आहे, माझ्या कल्याणाची काळजी त्यांना आहेच. जातवेद आणि श्रीमाता माझ्या जीवनात सक्रिय असणंच माझ्यासाठी श्रेयस्कर आहे, हा भाव ही ऋचा आमच्या मनात दृढ करते. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग ५ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam-Part 5) सुखाची साधने म्हणजे सुख नव्हे. पवित्र मार्गाने परिश्रम करून सुखाची साधने मिळवणे हाच अर्थ पुरुषार्थ सिद्ध करण्याचा राजमार्ग आहे. अपवित्र मार्गाने मिळवलेली प्रत्येक गोष्ट ही अलक्ष्मीकडून आलेली असते. सदैव श्रद्धावान राहून पुरुषार्थ करणार्‍यालाच लक्ष्मी आणि अलक्ष्मी यांतील फरक कळू शकतो. जातवेदच श्रीमातेला माझ्या जीवनात आणणारा आहे, हा विश्वास ही ऋचा आमच्या मनात निर्माण\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग ४ (The Meaning Of The First Rucha Of Shree-Sooktam – Part 4) श्रीमातेला घेऊन येण्यासाठी ब्रह्मवादिनी लोपामुद्रा जातवेदास श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत आवाहन करते. ती स्पष्टपणे म्हणते की माझ्या जातवेदा, माझ्यासाठी माझ्या श्रीमातेला घेऊन ये. ‘माझ्याशी निगडित प्रत्येक क्षेत्रात श्रीमातेला घेऊन ये’, असे येथे जातवेदास प्रार्थिले आहे. हे या ब्रह्मवादिनीच्या अपौरुषेय रचनेचे सौंदर्य आहे. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या (Rucha) अर्थाबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग ३ (The Meaning Of The First Rucha Of Shree-Sooktam – Part 3) श्रीसूक्ताच्या (Shree-Sooktam) पहिल्या ऋचेत ब्रह्मवादिनी लोपामुद्रा स्पष्टपणे म्हणते की माझ्या जातवेदा, माझ्यासाठी माझ्या श्रीमातेला घेऊन ये. आदिमातेला, देवाला, सद्‍गुरुला प्रेमाने माझं माझं म्हणण्यात कुठलाही अहंकार नाही. दररोज रात्री झोपण्यापूर्वी, सकाळी उठल्यावर त्या सद्‍गुरुशी, त्या आदिमातेशी अधिक प्रेमाने संवाद साधला जायला हवा. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या अर्थाबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ रोजीच्या\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग १ (The Meaning Of The First Rucha Of Shree-Sooktam-Part 1) श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत श्रीमातेचे वर्णन करून तिला आवाहन करण्यास जातवेदास सांगितले आहे. हिरण्यवर्णा, हरिणी, सुवर्णरजतस्रजा वगैरे नामांनी श्रीसूक्ताच्या श्रीमातेचे स्वरूप वर्णिले आहे. श्रीसूक्त हे सर्वच दृष्ट्या अनन्त आहे. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या अर्थाबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥\nश्रीसूक्त परिचय (Introduction Of Shree Sooktam) श्रीसूक्त (Shree Sooktam) हे अत्यंत सुन्दर सूक्त आहे. श्रीविद्येची पंधरा अक्षरे, पंधरा कला मानल्या जातात. श्रीसूक्त हे पंधरा ऋचांचे सूक्त साक्षात श्रीविद्याच आहे, असेही म्हणतात. अत्यंत सोप्या शब्दांत या सुन्दर सूक्तात श्रीमातेसंबंधी, चण्डिकाकुलासंबंधी सर्वकाही सांगितले आहे. श्रीसूक्ताबद्द्ल माहिती देताना सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०���५ रोजीच्या प्रवचनात जे सांगितले, ते आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ\nमणिपुर चक्र और यज्ञपुरुष महाविष्णु\nइस्रायल से जुडी खबरें\nआप कभी भी अकेले नहीं हैं, त्रिविक्रम आपके साथ है\nअमरीका चीन संबधों में तनातनी बढ़ी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.kaise-kare.com/doke-dukhi-gharguti-upchar-marathi/", "date_download": "2019-08-20T23:35:54Z", "digest": "sha1:CQNNNHDTNGCKSC2WX4EGKVVWOQHWO7QQ", "length": 6806, "nlines": 66, "source_domain": "marathi.kaise-kare.com", "title": "डोके दुखी घरगुती उपचार मराठी मध्ये – कसे करावे", "raw_content": "कसे करावे माहिती मराठी मध्ये\nHome घरगुती उपाय डोके दुखी घरगुती उपचार मराठी मध्ये\nडोके दुखी घरगुती उपचार मराठी मध्ये\nडोके दुखी घरगुती उपचार मराठी मध्ये\nडोकेदुखी ची समस्या आज प्रत्येक एक दुसऱ्याला असते. कोणाला अति कामामुळे तर कोणाला उन्हामुळे डोके दुखी ची समस्या असते. तर आज आम्ही आपल्याला असे काही घरगुती उपचार सांगणार आहोत मराठी मध्ये ज्यामुळे आपण घरच्या घरी डोक दुखत असेल तर उपचार करू शकतात .\nडोके दुखत असल्यास काय खावे:\nतांदूळ, तूर, गहू, मूग, साळीच्या लाह्या, दुधी, पडवळ, पालक, दोडका, चाकवत, घोसाळे, डाळिंब, द्राक्षे, खडी साखर इत्यादी पदार्थ जास्त प्रमाणात खावे.\nडोके दुखी मध्ये काय खाऊ नये:\nबाजरी, नाचणी, गवार, मटार, हरबरा, चवळी, शेवग्याच्या शेंगा, सिमला मिरची, अननस, कैरी, आंबट दही, मद्य इत्यादी पदार्थ टाळावे.\nडोके दुखत असल्यास तुम्हाला डॉक्टर कडे जायची गरज नाही. घरगुती उपचाराने देखील तुम्ही डोकेदुखी वर मात करू शकतात.\nडोके दुखी घरगुती उपाय :\nजर तुमच डोकं दुखत असेल तर दोन किंवा तीन वेलदोडे कुटून त्यात पिंपळाचे दोन चिमूट चूर्ण घालावे. आणि मधासह घ्यावे. याने डोकं दुखायचे थांबते.\nसर्दी मूळे डोकं जळ होऊन दुखत असल्यास सुंठ, मिरे, पिंपळी, व दालचिनी यांचे एकत्र अर्धा चमचा चूर्ण मधातून घ्यावे. याने सर्दी मुळे जळ झालेलं डोकं मोकळं होत आणि डोके दुखी थांबते.\nअपचनामुळे पोट जड होऊन डोकं दुखत असल्यास चमचाभर आले लिंबाच्या रसात थोडी साखर टाकून घ्यावी. याने डोकं दुखी थांबेल.\nपाण्यात मूठभर मनुका भिजवून खाल्ल्यास छाती, पोटात होणारी जळजळ थांबून पोट साफ होऊन डोकं दुखणं थांबत.\nअतिशय मानसिक ताण व थकव्यामुळे डोके दुखत असल्यास दुधात उगाळलेल्या जायफळ मध्ये थोडी वेलची पूड टाकून कपाळावर लेप करावा.\nडोके जड होऊन दु��त असल्यास सुंठ व लवंग उगाळून कपाळावर लेप करावा.\nउन्हामुळे किंवा जगरणामुळे डोके दुखत असल्यास अथवा अर्धशिशीचा त्रास असल्यास नाकामध्ये सजून तूपाचे दोन थेंब टाकावे. याने डोकं दुखणे कमी होईल.\nघरी बनवलेले एक चमचा लोणी खाडी साखरेसह नियमित घेतल्यास वारंवार डोके दुखायचा त्रास कमी होतो.\nवेळेवर झोपणे, वेळेवर जेवण केल्यास डोकेदुखी चा त्रास होत नाही.\nउल्टी vomating थांबवण्याचे घरगुती उपचार.\nभूक वाढीसाठी उपाय जेवण वाढवण्यासाठी काय करावे \nताप आल्यावर काय करावे.\nPosted in घरगुती उपाय. Tagged as डोके का दुखते, डोके गरगरणे, डोके जड होणे, डोके दुखी उपाय, वारंवार डोके दुखणे\nपोटातील जंत रोग घरगुती उपचार\nसर्दी घरगुती उपाय कसा करतात\nभूक न लागणे घरगुती उपचार आजी बाई चा बटवा\nआघाडा वनस्पती चे घरगुती उपचार ऐकून होणार तुम्हीही चकित\nअडुळसा औषधी वनस्पती उपयोग माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%B3%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5", "date_download": "2019-08-20T23:24:15Z", "digest": "sha1:QEF5EURSRVVGOTDTOE5ID2ES4FTXITIL", "length": 3015, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:केरळमधील उत्सव - विकिपीडिया", "raw_content": "\n\"केरळमधील उत्सव\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nभारतीय सण आणि उत्सव\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ सप्टेंबर २०१७ रोजी १३:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/vidhansabha-2019-dilip-patil-gets-offer-form-bjp-fight-against-jayant-patil", "date_download": "2019-08-20T23:05:01Z", "digest": "sha1:4W6YMYYDY2NUN5SXBPQGT3Q3I2I37KQK", "length": 14590, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "Vidhansabha 2019 Dilip Patil gets offer form BJP to fight against Jayant Patil जयंत पाटील यांच्याविरुद्ध लढण्याची 'यांना' भाजपची खुली ऑफर | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑगस्ट 20, 2019\nजयंत पाटील यांच्याविरुद्ध लढण्याची 'यांना' भाजपची खुली ऑफर\nगुरुवार, 1 ऑगस्ट 2019\nसांगली - भाजपचा एक मुख्य नेता मला फोन करतो. नुसतं एकदा मुख्यमंत्र्यांना भेटा, तुमचा योग्य कार्यक्रम लावतो म्हणतोय. मला खुली ऑफर आहे. इस्लामपूर विधा��सभा मतदार संघातून जयंत पाटील यांच्याविरुद्ध लढण्याची, असा गौप्यस्फोट जयंतरावांचे कट्टर समर्थक आणि जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी आज येथे केला.\nसांगली - भाजपचा एक मुख्य नेता मला फोन करतो. नुसतं एकदा मुख्यमंत्र्यांना भेटा, तुमचा योग्य कार्यक्रम लावतो म्हणतोय. मला खुली ऑफर आहे. इस्लामपूर विधानसभा मतदार संघातून जयंत पाटील यांच्याविरुद्ध लढण्याची, असा गौप्यस्फोट जयंतरावांचे कट्टर समर्थक आणि जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी आज येथे केला.\nलोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ येथील विष्णूदास भावे नाट्यमंदीरमध्ये झाला. त्यावेळी दिलीप पाटील बोलत होते. राजारामबापूंनी कॉलेज युवकाला कारखान्याचा संचालक करून सन्मान केला, मी मरेपर्यंत राजारामबापूंच्या विचारांचा, त्यांच्या कुटुंबाचा पाठीराखा राहीन. मला काही मिळाले नाही तरी चालेल, मात्र मी प्रतारणा करणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी भाजपची ऑफर नाकारल्याचे सुतोवाच केले.\nविशेष म्हणजे, एकेकाळी जयंतरावांचे शिलेदार राहिलेल्या व सध्या भाजपमध्ये असलेल्या माजी मंत्री अजितराव घोरपडे, आमदार विलासराव जगताप, आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्यासमोर श्री. पाटील यांनी \"मी खाल्ल्या मिठाला जागणारा आहे', असा उल्लेख करत पक्षांतर करत उड्या मारणाऱ्यांना टोला हाणला.\nसध्या भाजपमध्ये \"मेगा भरती' सुरू असून इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांना घेरण्यासाठीची नियोजन लावले जात आहे. त्यात दिलीप पाटील यांचाही विचार भाजपने केल्याचे आजच्या दिलीप पाटील यांच्या गौप्यस्फोटानंतर स्पष्ट झाले.\nश्री. पाटील म्हणाले, \"\"मला काय आमिष नाही काय मलाही आमदार व्हावे वाटते, खासदार व्हावे वाटते. भाजपचा एक मुख्य नेता फोन करतोय, एकदा मुख्यमंत्र्यांना भेटा म्हणतोय. पण, मी खाल्ल्या अन्नाला जागणारा माणूस आहे. माझा उल्लेख बापूंचा मानसपूत्र असा केला जातो, हीच माझी सगळ्यात मोठी पदवी आहे. बापूंच्या ऋणातून उतराई होण्यासाठी माझे आयुष्य आहे आणि ते मी जयंतरावांचा पाठीराखा म्हणून खर्ची करतोय.''\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या महिलेला अखेर अटक\nनवी मुंबई : वाहतूक पोलिसांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून त्यांच���याशी हुज्जत घालून कारवाईपासून रोखणाऱ्या प्रियांका राजेश मोगरे या महिलेविरोधात...\n'व्होडाफोन आयडिया'चे सीईओ बलेश शर्मा यांचा राजीनामा\nमुंबई: व्होडाफोन आयडिया या देशातील आघाडीच्या दूरसंचार कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या बलेश शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे....\nपूरग्रस्तांचे अश्रू पुसले; पण डोळा गमावला \nकोल्हापूर - तारुण्य म्हणजे नवप्रेरणांचा खळाळता झरा. मानानं मिरवण्याचा आणि काही तरी नवीन करून दाखवण्याचा काळ. त्यातही याच वयात सेवापरायणता जपणाऱ्या...\nजाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 19 ऑगस्ट\nआजचे दिनमान मेष : काही निर्णय धाडसाने घ्याल. आरोग्य चांगले राहणार आहे. प्रवास शक्‍यतो टाळावेत. वृषभ : अपेक्षित गाठीभेटी व फोन होतील....\nप्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या तीन सराईतांना अटक\nनवी मुंबई : लोकल प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना वाशी रेल्वे पोलिसांनी अटक केली असून, या चोरट्यांकडून चोरलेले मोबाईल जप्त करण्यात...\nढिंग टांग : खैरियत\n‘दोपहरपर्यंत येतो’ असे सांगून घरातून निघालेल्या लियाकतने टाकले पाऊल घराबाहेर आणि मग चिटपाखरु नसलेल्या रस्त्यात उतप्त मनाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.swapp.co.in/site/indianstatedistrictsubdistrictarealist.php?stateid=8y68qEDJ0ugeDsGafWxiUw%3D%3D&districtid=eLmouSnEJhpnk2br5KE5wQ%3D%3D&subdistrictid=iy4pOmPrLnsxNNOlLzmVmA%3D%3D", "date_download": "2019-08-20T23:17:58Z", "digest": "sha1:YVIYM7CPJM67LEOBEZFVPN3ODEQZPBAW", "length": 14064, "nlines": 309, "source_domain": "www.swapp.co.in", "title": "Taluka Indapur District Pune ( तालुका इंदापूर जिल्हा पुणे ) Indian State List", "raw_content": "\nजिल्हा / जिला - पुणे\nतालुका / तहसील - इंदापूर\nआगोती नं.1 आगोती नं.1 गाव माहिती\nआगोती नं.2 गाव माहिती\nभट्ट निमगाव गाव माहिती\nभिगवण स्टेशन गाव माहिती\nदलज नं.1 गाव माहिती\nदलज नं.2 गाव माहिती\nदलज नं.3 गाव माहिती\nगाळंद वाडी नं.1 गाव माहिती\nगाळंद वाडी नं.2 गाव माहिती\nईंडापूर (एम क्ल) गाव माहिती\nकचरेवाडी (557061) गाव माहिती\nकचरेवाडी (557117) गाव माहिती\nकडबन वाडी गाव माहिती\nकालठण नं.1 गाव माहिती\nकलथान नं.2 गाव माहिती\nम्हसोबाची वाडी गाव माहिती\nनिमगाव केतकी गाव माहिती\nपिंपरी बु. गाव माहिती\nपिंपरी खु गाव माहिती\nशेठफल हवेली गाव माहिती\nथोरातवाडी (557029) गाव माहिती\nथोरातवाडी (557044) गाव माहिती\nवारकूटे बु. गाव माहिती\nवरकूटे खु गाव माहिती\n(https://www.swapp.co.in) - मराठीत महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालूके आणि त्यातील गावांची मराठीत माहिती असलेल्या एकमेव वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.\nतुमचे नाव मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड आणि तेलुगू भाषांमध्ये पाहण्यासाठी क्लिक करा\nवेबसाईटचे नाव रजिस्टर करण्यापूर्वी उपलब्धता तपासण्यासाठी क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://adisjournal.com/civilizing-process/", "date_download": "2019-08-20T22:35:26Z", "digest": "sha1:HBLUKSMZ2MCTH3D2REF5DTRR4SF6CQUF", "length": 8962, "nlines": 72, "source_domain": "adisjournal.com", "title": "सामाजिक उत्क्रांति: आगीचा वापर, शेती अणि औद्योगिक क्रांति.. ~ Adi's Journal", "raw_content": "\nअसेच अवचित.. काही चारोळ्या…\nअसेच अवचित.. काही चारोळ्या…\nसामाजिक उत्क्रांति: आगीचा वापर, शेती अणि औद्योगिक क्रांति..\nआत्ताच फेसबुकवर भटकता भटकता शेतीच्या उगम कधी झाला असेल यावर एक पोस्ट बघितली आणि अचानक काही महिन्यांपूर्वी वाचनात आलेल्या एका लेखाची आठवण झाली. एकूणच मानवाच्या सामाजिक विकासच आढावा घेणार अत्यंत अभ्यासपूर्ण असा लेख यूनीवर्सिटी ऑफ़ एमस्टरडॅम मधे अधिव्याख्याता (professor) जोहान गॉड्सब्लॉम (Johan goudsblom) यांचा तो लेख होता. 1991 साली University of Leicester इथे दिलेले एक व्याख्यानच लेख स्वरुपात प्रसिद्ध केलेले आहे.\n“The Civilizing Process and the Domestication of Fire” हा विषय मांडताना ते म्हणतात की कुठल्याही संस्कृतिच्या उदयच 0 बिंदू कधी असू शकत नाही कारण ती कोणत्या न कोणत्या आधीच्या संस्कृतीतून उगम पवलेली असते. पण एकूणच सामाजिक प्रगतिचा विचार केला तर मानवाच्या प्रगतितील दोन महत्वाच्या घटनांचा विचार गांभिर्यानी करायला हवा कारण त्यामुळे एकूणच मानवी समाजात अमूलाग्र बदल घडले आणि सामाजिक जडणघडण व्हायला चलना मिळत गेली.\nमानवाला मिळालेले अग्निवरचे नियंत्रण आणि पुढे कित्येक वर्षांनी लागलेला शेतीचा शोध हेच ते दोन महत्वाचे टप्पे. शिवाय अगदीच अलीकडे घडलेले औद्योगीकरण हा देखील एक महत्वपूर्ण घटक आहेच. या तीनही घटनांनी मानव समाज पुनःपुन्हा नव्यानी समाजाच्या पुनर्रचनेला सामोरे गेला.\nअग्निवर मिळालेल्या प्रभुत्वनि समाजात एक प्रकारची सत्ता म्हणा किंवा अधिकारचि उतरंड म्हणा रूढ झाली. पण त्या सत्तेला, अधिकारांना कर्तव्यची जोडही होती. आपल्या समाजाला गरजेला अग्नि उपलब्ध असायलाच हवा याची व्यवस्था बघण्यासाठी विशिष्ठ वर्गाचा उदय झाला. याचे आणखी एक कारण असावे की त्याकाळी मानवी वस्ती पाण्याच्या जवळपास असे, प्रत्येकच माणसाकडे वर्षभर अग्नि पेटता ठेवायल पुरेसा कोरडा लाकुडफाटाही नसायचा आणि अग्निवरचे नियंत्रण सूटले तर सारेच रख होण्याची भीतीही होतीच.\nत्यातूनच पुढे कधी शेतीचा उगम झाला आणि पुन्हा एकदा समाजव्यवस्था ढवळून निघाली. माणसाची भटकंती बंद जाली. वर्षभराच्या अन्नाची सोय आता एकच ठिकाणी होउ लागली. या नवीन प्रघातांमधे रुळेपर्यंत माणसाने अग्निवर पूर्ण प्रभुत्व मिळवले होते आणि या दोन्हीचा एकत्र उपयपग केल्याने जगभरतल्या मानव समजांची सर्वांगानी भरभराट होउ लागली.\nयाच भरभराटीतून पुढे विज्ञानात प्रगती होउ लागली आणि तीसरे महत्वाचे स्थित्यंतर समाजक्षितिजावर दिसू लागले. अगदी अलीकडच्या कलतले स्थित्यंतर असल्याने औद्योगिकरणाचे परिणाम आपल्या साऱ्यांनाच नेहमीच्या अनुभवाचा विषय आहेत.\nते सम्पूर्ण व्याख्यानच खूप सखोल टिपण्णी करणारे आहे. आपल्या साऱ्यांना वाचण्यासाठी त्याची लिंक इथे देतो आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/nawab-malik-commented-on-amit-shah-about-that-statement/", "date_download": "2019-08-20T23:07:42Z", "digest": "sha1:BRXNY7Q7YQJ5TLETKJEBSC24JSQ4R7DG", "length": 7036, "nlines": 116, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "nawab malik commented on amit shah about that statement", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\n‘मोदी, शाह की देवेंद्र बारामतीला भाजपाचा उमेदवार कोण बारामतीला भाजपाचा उमेदवार कोण\nतुम्ही मला महाराष्ट्रातून ४५ जागा निवडून दिल्यास जे घुसखोर आहेत त्यांना पळून लावू आणि ४५ वी जागा बारामतीची असेल असे म्हणाले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी टीका केली आहे. त्यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून ट्वीट केले आहे.\nअमित शाह म्हणाले महाराष्ट्रात ४५ जागा निवडून आणू आणि ४५वी जागा #बारामती असेल. ४८ पैकी ४५ बोलले हे बरं, नाहीतर ���० सांगायलाही कमी केलं नसतं. आता बारामतीला भाजपाचा उमेदवार कोण मोदी, शाह की देवेंद्र मोदी, शाह की देवेंद्र जाहीर करा असे नवाब मलिक यांनी ट्विट केले आहे.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nअमित शाह म्हणाले महाराष्ट्रात ४५ जागा निवडून आणू आणि ४५वी जागा #बारामती असेल. ४८ पैकी ४५ बोलले हे बरं, नाहीतर ५० सांगायलाही कमी केलं नसतं. आता बारामतीला भाजपाचा उमेदवार कोण मोदी, शाह की देवेंद्र मोदी, शाह की देवेंद्र\n‘शरद पवारांच्या काळात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला’\n‘मला महाराष्ट्रात ४५ जागा जिंकून दिल्यास, जे घुसखोर आहेत त्यांना आम्ही पळून लावू’\n‘माढा मतदारसंघातून शरद पवारचं उभे राहणार’\n २०१९ मध्ये नितीन गडकरी होणार पंतप्रधान\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\n….असं असताना भाजप सेनेचे यात्रा काढतातच…\n‘कोल्हापूरकरांना कोणाच्या भीकेची गरज…\nगिरीश महाजन यांना जोड्याने हाणले पाहीजे,…\nपुरग्रस्तांना मदत पोहचत नाहीये, काही राजकारणी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F", "date_download": "2019-08-20T22:31:30Z", "digest": "sha1:VJHL6VGYJJAM6XMGP3OTRQ2Q33YJVGMS", "length": 3911, "nlines": 83, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गर्न्सी क्रिकेट - विकिपीडिया", "raw_content": "\nकसोटीतील गुणवत्ता क्रमांक - - -\nएकदिवसीय गुणवत्ता क्रमांक - - -\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ सप्टेंबर २०१५ रोजी २१:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2019-08-20T22:23:47Z", "digest": "sha1:GOUDER6QUD2MCOI3TZ4KCHH5IBWN2QKX", "length": 3274, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:अहमदनगर जिल्ह्यातील नद्या - विकिपीडिया", "raw_content": "\n\"अहमदनगर जिल्ह्यातील नद्या\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nमुळा नदी (अहमदनगर जिल्हा)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ एप्रिल २०१२ रोजी १४:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/amruta-datir-9/", "date_download": "2019-08-20T23:46:38Z", "digest": "sha1:PAZUACFFPUTFL42Q4STUZEFPS2K5X2XD", "length": 11184, "nlines": 64, "source_domain": "mymarathi.net", "title": "ताललयीला रसिकांकडून टाळ्यांची उत्स्फूर्त दाद 'अर्पण' - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune ताललयीला रसिकांकडून टाळ्यांची उत्स्फूर्त दाद ‘अर्पण’\nताललयीला रसिकांकडून टाळ्यांची उत्स्फूर्त दाद ‘अर्पण’\nअध्ये यांचाही विशेष सन्मान\nपुणे: ��िद्युत गतीने तबल्यावर थिरकणाऱ्या बोटांतून उमटणारा पं. योगेश शम्सी यांचा सुश्राव्य ताल आणि बेबीताईंच्या कथक कलेचा वारसा विनम्रतेने उलगडणारी आसावरी पाटणकर यांची नृत्यप्रस्तुती, अशा ताल व लयीच्या सुरेख अनुभूतीमुळे टाळ्यांची उत्स्फूर्त दाद रसिकांनी कलाकारांना ‘अर्पण ‘ केली.\nगुरुपौर्णिमेचे औचित्य साधून उद्गार तर्फे ‘अर्पण’ मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांचे एकल सादरीकरण झाले. आध्यात्मिक गुरू सुनील काळे, नृत्यभारतीच्या अध्यक्षा सुनीता पुरोहित, प्रसिद्ध गायक पं. उदय भवाळकर, नीलिमा अध्ये, पं सुरेश तळवलकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नीलिमा अध्ये यांच्यावरील स्मरणिकेचेही प्रकाशन करण्यात आले. तसेच त्यांचा विशेष सत्कार ही यावेळी झाला.\nकार्यक्रमाच्या पूर्वार्धात आसावरी पाटणकर यांची एकल प्रस्तुती झाली. कथक परंपरेनुसार शिव वंदनेनंतर विलंबित तीनताल त्यांनी पेश केला. पं. मोहनराव कल्याणपूरकर, गुरू पं. रोहिणीताई भाटे अशा गुरू परंपरेतून प्राप्त केलेल्या रचना त्यांनी लीलया सादर केल्या. स्वरचनेतून सादर केलेल्या ठुमरीतून पाटणकर यांनी नृत्य व अभिनयावरील प्रभुत्वाचे विलक्षण दर्शन रसिकांना घडविले. यावेळी त्यांना अर्पिता वैशंपायन (गायन), पं. योगेश शम्सी (तबला), सुनील अवचट (बासरी), देवेंद्र देशपांडे(संवादिनी), नीलिमा अध्ये (पढंत) यांनी समर्पक साथ दिली.\nतबल्यातील सर्वाधिक लोकप्रिय तालांपैकी एक आणि अनेक बंदिशींमध्ये वापरला जाणारा प्रसिद्ध असा तीन-ताल पं. योगेश शम्सी यांनी सादर केला. डग्यावर भिंगरीसारखी फिरणारी बोटं आणि त्यातून निघणारा गोड आवाज यामुळे रसिक भारावून गेले. काही कायदे, रेले, आणि पंजाब घराण्याच्या पारंपरिक रचना सादर करून त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. ताल आणि संवादिनीचा लेहरा याचा उत्तम मेळ साधत त्यांनी एकल वादनाची ही मैफल उत्तरोत्तर रंगवली.\nउद्गारतर्फे झालेल्या सत्काराने निलिमाताई अध्ये अक्षरशः भारावून गेल्या. याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना त्या म्हणाल्या की,हा सन्मान माझा नसून गुरू बेबीताई आणि गुरू परंपरेचा आहे. हा सत्कार थोपविण्याचा मी खूप प्रयत्न केला परंतु, मला माझी गुरुभगिनी व गुणी शिष्या आसावरी हिच्या भावनांचा आदर करावा लागला. अजून खूप कार्य घडणे आपल्या हातून बाकी असल्याची जाणीव या सत्काराने मला करून दिली असून माझ्यावरील जबाबदारी आता वाढली आहे.\n‘आनंदवन ‘ फॉरेस्ट येथे औषधी वनस्पतींची लागवड -अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी चा पुढाकार\nमधुकर रामदास जोशी यांना राज्य शासनाचा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार घोषित\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/congress-will-start-campaigning-from-today/", "date_download": "2019-08-20T23:31:56Z", "digest": "sha1:C4JRRJGMWP2ER5WI4D5J5YBSVHM2KGHK", "length": 15694, "nlines": 183, "source_domain": "policenama.com", "title": "पुण्यात उमेदवाराविना काँग्रेस आज प्रचाराचा नारळ फोडणार - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपुण्यात उमेदवाराविना काँग्रेस आज प्रचाराचा नारळ फोडणार\nपुण्यात उमेदवाराविना काँग्रेस आज प्रचाराचा नारळ फोडणार\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पक्षाचा उमेदवार ठरो वा ना ठरो लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ करण्याचे काँग्रेस पक्षाने ठरविले असून आज शुक्रवारी चार वाजता ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरापासून प्रचाराची सुरुवात केली जाणार आहे.\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश…\nकाँग्रेस पक्षाच्या उमेदवारीबाबत उत्सुकता असल्याने गुरुवारी रात्री उशिरापर्यंत नेते, पदाधिकारी घोषणेची वाट पहात होते. पण, घोषणा झाली नाही. त्यानंतर आज सकाळी पक्ष पदाधिकाऱ्यांनी प्रचाराला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आणि प्रसारमाध्यमांना तसा निरोपही पाठविण्यात आला. उमेदवारीच्या स्पर्धेतील इच्छुक अरविंद शिंदे यांनी प्रचाराच्या दृष्टीकोनातून भेटीगाठी चालू केल्या आहेत. वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारीचे संकेत दिल्यावर शिंदे अधिक सक्रीय झाले आहेत. उमेदवारीच्या रिंगणातून प्रवीण गायकवाड यांनी माघार घेतली आहे, माजी शहराध्यक्ष अभय छाजेड हे सुध्दा अलिप्त आहेत. उमेदवारीची अधिकृत घोषणा झाली नसल्याने मोहन जोशीसमर्थक अद्याप आशा बाळगून आहेत.\nदरम्यान, पक्ष पातळीवर शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी प्रचाराची तयारी केली आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची काँग्रेस भवनात एकत्रित बैठक झाली. वेगवेगळ्या आघाड्यांच्या बैठका घेण्यात आल्या. विधानसभा मतदारसंघनिहाय बैठकाही आयोजित करण्यात आल्या आहेत. काँग्रेस भवनात निवडणूक मध्यवर्ती कचेरीचा मांडव घालण्यात आला आहे. सन २००९मध्ये कलमाडी यांच्या उमेदवारी च्या घोषणेस असाच विलंब झाला होता. तेव्हाही उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच पक्षाने कसबा गणपती मंदिरापासून प्रचाराला सुरुवात केली होती. त्याचीच पुनरावृत्ती आता होत आहे.\n अनैतिक संबंधातून ५ वर्षाच्या मुलाची हत्या\n“पंतप्रधान मोदी ‘गांजा’ ओढून भाषण करतात का याची चौकशी झाली पाहिजे”\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ; पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर…\nकॉसमॉस सायबर हल्ला प्रकरणात पोलिसांकडून दोघांना अटक\nपुणे : वरंधा घाट दोन महिने वाहतुकीसाठी बंद\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभि��ेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n‘सेक्रेड गेम्स 2’ रिलीज होताच ‘हा’ व्यक्ती…\nआयोध्येत राम मंदिर बांधायला सोन्याची वीट देऊ, बाबरच्या वंशजाची तयारी\nसोशल मीडियावर विराट ‘दबदबा’, सर्वात जास्त फॉलोअर्स असलेला…\nफक्त 3 दिवसात अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’ 100 कोटीच्या…\nअहमदनगर : मुख्यमंत्र्यांचा दौरा पुढे ढकलला\nUNSC मध्ये कश्मीर��्या मुद्द्यावर ‘जिंकला’ भारत, आता ‘या’ मुद्यावर लक्ष देण्याची गरज\nमुख्यमंत्र्यांकडून पदाचा गैरवापर, पत्नी अमृताच्या बँकेला दिले झुकते माप, न्यायालयात याचिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0.html", "date_download": "2019-08-20T22:31:59Z", "digest": "sha1:DGAR5AXQFWNSGD7PSSNQAHOIDO2MYTBD", "length": 9164, "nlines": 131, "source_domain": "zeenews.india.com", "title": "कोल्हापूर News in Marathi, Latest कोल्हापूर news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…\n'भीकेची गरज नाही' वादावर विनोद तावडेंकडून, खासदार संभाजी महाराजांना खलिता\nउच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडेंनी पूरग्रस्तांसाठी रस्त्यावर उतरून मदत जमा करण्यावरून वाद निर्माण झाला होता. यावर खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी यावरून विनोद तावडेंवर टीका केली होती.\nकोल्हापूर | यंत्रमाग व्यवसायाला महापुराचा फटका\nकोल्हापूर | यंत्रमाग व्यवसायाला महापुराचा फटका\nकोल्हापूर | यंत्रमाग व्यवसायाला महापुराचा फटका\nकोल्हापूर | यंत्रमाग व्यवसायाला महापुराचा फटका\n'स्वाभिमानी कोल्हापूरकरांना भीक नको'; संभाजीराजेंची तावडेंवर टीका\nविनोद तावडेंनी पूरग्रस्तांसाठी रस्त्यावर उतरून मदत जमा करण्यावरून वाद निर्माण झाला आहे.\n पूर ओसरल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाग\n पूर ओसरल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाग\n 'पूरग्रस्तांच्या मदत वाटपात घोळ, तक्रारी आल्यात'\n 'पूरग्रस्तांच्या मदत वाटपात घोळ, तक्रारी आल्यात'\nपंचगंगा नदीवरील पूल खचला, पुरामुळे पूल होता बंद\nइचलकरंजी येथील पंचगंगा नदीवरील मोठा पूल खचल्याचे निदर्शनास आले आहे.\nकोल्हापुरात पूरग्रस्तांच्या मदत वाटपावरुन जोरदार वादावादी\nपूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत वाटपावरून गावागावांमध्ये वादावादी झाली.\n'ही' अभिनेत्री उचलणार पूरग्रस्त भागातील 1000 मुलींच्या लग्नाची जबाबदारी\nपूरग्रस्तांसाठी 5 कोटी रुपयांची मदत जाहीर\nपूरग्रस्तांच्या मदतीवर कोण मारतंय डल्ला\nकोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावातील हा ग्राऊंड रिपोर्ट...\nउद्ध्वस्त पूरग्रस्त : कोल्हापुरातून हवाई रिपोर्ट\nउद्ध्वस्त पूरग्रस्त : कोल्हापुरातून हवाई रिपोर्ट\nकोल्हापूर : नरसोबाची वाडी अजूनही १० फूट पाण्यात\nकोल्हापूर : नरसोबाची वाडी अ��ूनही १० फूट पाण्यात\nसण माणुसकीचा... पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मंडळांचा आदर्श निर्णय\nमुळात सामाजिक भान जपणं हाच सगळ्या सणांचा उद्देश...\nपूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी 'नाम'कडून होतेय अशी मदत\n'नाम फाऊंडेशन'तर्फे इतरांनाही मदत करण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.\n पूरग्रस्त भागातील मृत जनावरे तातडीने उचला, मुख्यमंत्र्यांचे भरपाईचे आश्वासन\n पूरग्रस्त भागातील मृत जनावरे तातडीने उचला, मुख्यमंत्र्यांचे भरपाईचे आश्वासन\nआणखीन तीन चर्चित चेहरे अडकणार शिवबंधनात\n३५४ करोडोंच्या घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांच्या भाच्याला अटक\nनवी मुंबईत झोमॅटो डिलिव्हरी गर्लला अटक\nभारताने असे उचलले पाऊल, पाकिस्तानची ओरड - 'पाणी पाणी', आम्ही बुडणार आहोत\nपंतप्रधान मोदींच्या फोननंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं काश्मीर मुद्यावर ट्विट\nब्रेकअपनंतर जॅकलिन-साजिदच्या नात्याला पुन्हा नवे वळण\nउदयनराजे भोसलेही भाजपच्या वाटेवर\nविलियमसन-धनंजयाची बॉलिंग ऍक्शन संशयास्पद, आयसीसीकडे तक्रार\n'या' नवविवाहित सेलिब्रिटीचा स्विमिंगपूलमधला फोटो व्हायरल\nचांद्रयान-२ चंद्राच्या कक्षेत दाखल, महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे ओलांडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://downloadcenter.nikonimglib.com/mr/update/index/2018.html", "date_download": "2019-08-20T23:06:32Z", "digest": "sha1:SO23Q2J5JY2PG3CMOFK3DR4LGBCLANGY", "length": 1322, "nlines": 35, "source_domain": "downloadcenter.nikonimglib.com", "title": "Nikon | Download center | News", "raw_content": "\nCOOLPIX A900 फर्मवेअर संस्करण 1.4\nCOOLPIX P610 फर्मवेअर संस्करण 1.3\nCOOLPIX A100 फर्मवेअर संस्करण 1.1\nCOOLPIX A10 फर्मवेअर संस्करण 1.1\nCOOLPIX B500 फर्मवेअर संस्करण 1.3\nCOOLPIX P900 फर्मवेअर संस्करण 1.5\nD3400 फर्मवेअर संस्करण 1.13\nD7200 फर्मवेअर संस्करण 1.04\nविरूपण नियंत्रण डेटा संस्करण 2.017\nशीर्ष स्थानी परत या\nPDF फाईल्स विनामुल्य Adobe® Reader® सॉफ्टवेअर वापरून पाहिल्या जाऊ शकतात.\nशीर्ष स्थानी परत या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/opposition-staged-by-maratha-protesters-in-front-of-mla-yogesh-tilekars-house/", "date_download": "2019-08-20T23:13:13Z", "digest": "sha1:6ZMRSMS7MGAWMD26WKVRWRGV7AIAT2A2", "length": 8131, "nlines": 114, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "आमदार योगेश टिळेकर यांच्या घरासमोर मराठा आंदोलकांकडून ठिय्या आंदोलन", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nआमदार योगेश टिळेकर यांच्या घरासमोर मराठ�� आंदोलकांकडून ठिय्या आंदोलन\nमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अवघा महाराष्ट्र पेटून उठला आहे. गेल्या काही दिवसांपासून आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी पुढील मोर्च्यासाठी रस्त्यावर आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यात जो हिंसाचार झाला त्याचा क्रांती मोच्याशी संबंध नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यापुढे मागण्यांसाठी राज्यभर ठिय्या आंदोलन करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आज आमदार योगेश टिळेकर यांच्या घरासमोर मराठा बांधवांकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले.\nकाय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित प्रमुख मागण्या :\n– मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.\n– मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.\n– राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.\n– आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.\n– मौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.\n– अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी.\n– अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\n‘पॉवर’- शिवेंद्रराजेंच्या गाडीत उदयनराजे बसले\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nदेशात हिंसाचाराच्या घटनात वाढ – माजी…\nकावळ्यांना पळवणारे तुम्हीच होते, उद्धव…\n1 हेक्टरपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं…\n‘मोदींविरोधात जोरदार आवाज उठवण्यात…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/muktapeeth/pune-edition-muktapeeth-article-194112", "date_download": "2019-08-20T22:53:58Z", "digest": "sha1:YOZAOPECG7S33VW75HHW567EUIGAMP3X", "length": 13425, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune Edition Muktapeeth Article मुक्तपीठ : नाही म्हणायला शिका! | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nमुक्तपीठ : नाही म्हणायला शिका\nसोमवार, 17 जून 2019\nनिमूट व योग्य तऱ्हेने काम करणाऱ्यावर आणखी कामे थोपली जातात. म्हणून मदत करा; पण स्वतःला गृहीत धरू देऊ नका.\nचार भावंडांतील वर्षा अतिशय भिडस्त कोणीही उठावे आणि तिला कोणतेही काम सांगावे. बिचारी निमूटपणे ते करून टाकी. हळूहळू सगळीच कामे तिच्या अंगावर पडू लागली. त्यापायी तिचा स्वतःचा अभ्यास मागे पडे, क्‍लासही बुडे. हे लक्षात येऊनसुद्धा भिडस्तपणामुळे ती हे गृहीत धरणे टाळू शकत नाही. पूजाला स्वयंपाकाची मनापासून आवड आहे. नवीन नवीन पदार्थ ती\nउत्तम करते. सकाळीच बहिणीचा फोन आला, \"\"अगं पूजा, आज माझी भिशी आहे. तुझे साबुदाणे वडे मस्त होतात, प्लीज दे ना करून दुपारपर्यंत हे येऊन घेऊन जातील. आम्ही आठ जणी आहोत बरं का हे येऊन घेऊन जातील. आम्ही आठ जणी आहोत बरं का'' पूजा आज खरेतर नवऱ्याबरोबर बाहेर जाणार होती. बाहेरच जेवण, शॉपिंग असा बेत ठरला होता. ती भिडस्तपणे बहिणीला \"नाही' म्हणून शकली नाही. बसली वडे तळत'' पूजा आज खरेतर नवऱ्याबरोबर बाहेर जाणार होती. बाहेरच जेवण, शॉपिंग असा बेत ठरला होता. ती भिडस्तपणे बहिणीला \"नाही' म्हणून शकली नाही. बसली वडे तळत नवरा संतापून तणतणत निघून गेला. कावेरी चटपटीत, कामसूही नवरा संतापून तणतणत निघून गेला. कावेरी चटपटीत, कामसूही हुशार जावांच्या लक्षात आले, की बाई अगदी भिडस्त आहेत. करतात मुकाट सगळे हुशार जावांच्या लक्षात आले, की बाई अगदी भिडस्त आहेत. करतात मुकाट सगळे झाले. जावांची मुले सांभाळण्यापासून चित्रपटाची तिकिटे काढण्यापर्यंत सर्व कामे करतच राहिली; निमूट\nमंडळी, ही उदाहरणे असे सांगतात, की मदत जरूर करा; पण लोकांना आपल्याला गृहीत धरू देऊ नका. त्याचा तुम्हाल��� आणि घरच्या लोकांनाही त्रासच होतो. स्पष्टपणे नाही म्हणायला शिका. काम करणाऱ्या माणसाला लोक नेहमीच गृहीत धरतात, त्याचा विचारच करत नाहीत. मदत जरूर करावी; पण स्वतःला कधीही गृहीत धरले जाऊ देऊ नये.\nमग ती चोवीस तास घरी असणारी गृहिणी का असेना \"आई तू घरीच तर असतेस, प्लीज इस्त्री करून ठेव ना,' म्हणणाऱ्या लेकीला स्पष्ट नाही म्हणा. एखादेवेळी ठीक आहे हो; पण चांगुलपणा मिळवायच्या नादात, तुम्ही स्वतःची अस्मिता गमावताय. मंडळी, वेळेवर नाही म्हणायला शिका. डेल कार्नेजीसाहेब सांगूनच गेलेत ना, \"लर्न टू से नो, व्हेन यू वॉन्ट टू.'\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nराज यांची चौकशी कशासाठी असे आहे 'कोहिनूर' प्रकरण\nसध्या राज्यभरात चर्चा आहे ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे, मनसे कार्यकर्ते आणि ईडी हे तिनच...\nलंडनमध्ये तिरंग्याचा अपमान झाला नाही सहन अन् ती सरसावली... एके दिवशी भुतानमधील वैज्ञानिक सॅटेलाईट बनवतील : मोदी... भारताच्या 'उसेन बोल्ट'वर...\nडेटाक्रांती २.० (सुश्रुत कुलकर्णी)\nरिलायन्स जिओनं नवीन फायबर सेवेची घोषणा केली आहे. कदाचित अशा प्रकारची सेवा इतर कंपन्याही देतील, स्पर्धा वाढेल; पण एकूणच या निमित्तानं रंजनाच्या...\nशॉपिंग मॉलमध्येच चालायचे सेक्स रॅकेट; 17 महिलांसह 24 जणांना अटक\nगुरुग्राम : गुरुग्राम शहरात शॉपिंग मॉलमध्येच सेक्स रॅकेट चालायचे. पोलिसांनी याचा फर्दाफाश केला असून 24 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात...\nशेकाप वर्धापन दिनी पावसाचाच‘आवाज’\nरोहा : शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी लढणाऱ्या शेकापचा आज वर्धापन दिन. दुपारपासूनच सोहळ्याच्या ठिकाणी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो कार्यकर्ते मोठ्या...\nपिंपरी-चिंचवड शहरात ‘स्ट्रीट शॉपिंग’चा वाढतोय ट्रेंड\nपिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात शॉपिंग मॉल उभे राहिले असले, तरी ‘स्ट्रीट शॉपिंग’ची क्रेझही वाढताना पाहायला मिळत आहे. पावसाळ्यातही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/9950", "date_download": "2019-08-20T22:50:33Z", "digest": "sha1:7MTSACGFCGBDDI6FBSCOALJPVGKYPA33", "length": 2980, "nlines": 73, "source_domain": "www.maayboli.com", "title": "जगावेगळी : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /जगावेगळी\nचिकन चे लोणचे(झटपट होणारे)\nRead more about चिकन चे लोणचे(झटपट होणारे)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/rahul-gandhi-files-nomination-papers-for-congress-president/", "date_download": "2019-08-20T23:07:22Z", "digest": "sha1:CBKC4QQ2MEHWVUXKUJXKRAXHXGNQGKLL", "length": 12139, "nlines": 224, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "राहुल गांधींनी भरला उमेदवारी अर्ज दाखल काँग्रेस अध्यक्षपदासाठी. | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Maharashtra/राहुल गांधींनी भरला उमेदवारी अर्ज दाखल काँग्रेस अध्यक्षपदासाठी.\nराहुल गांधींनी भरला उमेदवारी अर्ज दाखल काँग्रेस अध्यक्षपदासाठी.\nकाँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल दाखल केला आहे.\n0 283 एका मिनिटापेक्षा कमी\nनवी दिल्ली – काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी काँग्रेस मुख्यालयात पार्टी अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी पार्टीतील दिग्गज नेतेमंडळीदेखील काँग्रेस मुख्यालयात उपस्थित होते. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह, कर्नाटकचे सिद्धारमय्या, हिमाचल प्रदेशचे वीरभद्र सिंह, वी.नारायणस्वामी, मेघालयचे मुकुल संगमा आणि वरिष्ठ नेते ज्योतिरादित्य सिंधियादेखील हजर होते. दरम्यान, दुसरा अर्ज दाखल झाला नाही तर, पक्षाचे निवडणूक प्राधिकरण 5 डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर करू शकेल.\nराहुल गांधी यांच्याशिवाय दुसरा अर्ज दाखल होण्याची शक्यता जवळपास नाही. त्यामुळे राहुल गांधी यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. मात्र, ४ डिसेंबर रोजी दुपारनंतरच चित्र स्पष्ट होईल. दरम्यान, मंगळवारी राहुल गांधी गुजरातकडे रवाना होतील. कारण, गुजरात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 9 डिसेंबर रोजी होणार आहे. प्रचाराची मुदत संपेपर्यंत ते गुुजरातमध्ये प्रचार करणार आहेत. ते ५ ते ७ डिसेंबरपर्यंत ते पहिल्या टप्प्यात निवडणुका होणा-या मतदारसंघात सभा, रोड शोद्वारे प्रचार करणार आहेत.\nनागपूर-अमरावती हायवेवर अॅम्ब्युलन्सवर धडकला.\nश्रीलंका ३ बाद १३१, कोहलीचे विक्रमी द्विशतक.\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/desh/page/706/", "date_download": "2019-08-20T22:20:26Z", "digest": "sha1:N42GJQI67TIUUUUWDEUZFP3NVOQL6JMV", "length": 16808, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "देश | Saamana (सामना) | पृष्ठ 706", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिने���्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nनोटाबंदीमुळे शेतकरी देशोधडीला, केंद्रीय कृषी मंत्रालयाची दोन वर्षांनंतर कबुली\n नवी दिल्ली नोटाबंदीमुळे देशभरातील शेतकरी देशोधडीला लागल्याची कबुली केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिली आहे. गंभीर बाब म्हणजे तब्बल दोन वर्षांनंतर कृषी मंत्रालयाला हा...\nअमृतसर ग्रेनेड हल्ल्यामागे पाकिस्तानचाच हात, मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा दावा\n अमृतसर अमृतसरमधील निरंकारी भवनवर झालेल्या ग्रेनेड हल्ल्याप्रकरणी धालीवाल गावाच्या विक्रमजितसिंग या स्थानिक तरुणाला 72 तासांतच अटक करण्यात आली आहे. दरम्यान, चौकशीवेळी त्याने...\nजम्मू–कश्मीर विधानसभा बरखास्त, मेहबूबा यांना झटका\n श्रीनगर राष्ट्रपती राजवट लागू असलेल्या जम्मू-कश्मीरमध्ये आज राजकीय घडामोडींना नाटय़मय वळण लागले. पीपल्स कॉन्फरन्सचे सज्जाद लोन यांनी व्हॉट्सऍपवर पत्र पाठवून आणि पीडीपीच्या...\nदेशातील 50 टक्के ‘एटीएम’ बंद पडणार\n मुंबई/नवी दिल्ली पुढील चार महिन्यांत मार्च 2019 पर्यंत देशभरातील 50 टक्के ‘एटीएम’ बंद पडण्याची भीती ‘कॉन्फेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्री’ने (सीएटीएमआय) व्यक्त केली...\nVIDEO : लक्ष्मण किला येथे भूमिपूजन झाले, अयोध्येत हिंदुत्वाचे तुफान आले\n लखनौ शिवसेनेचे अयोध्या मिशन आता दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. देशाच्या कानाकोपऱयातून असंख्य शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी अयोध्येत दाखल होत आहेत. अयोध्या भगवामय...\nब्रेकिंग न्यूज : जम्मू-कश्मीर विधानसभा बरखास्त\n श्रीनगर जम्मू कश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी बुधवारी विधानसभा बरखास्त केली. संविधानाच्या कलम 53 नुसार जम्मू कश्मीरची विधानसभा बरखास्त केल्याची माहिती राजभवनकडून देण्यात आली...\nनवीन वर्षात एटीएम सेवा बंद होणार\n नवी दिल्ली जर वेळ वाचावा म्हणून पैसे काढण्यासाठी तुम्ही बँकेत न जाता एटीएम मधून पैसे काढत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण...\nमाझ्यावरील हल्ला घडवून आणलाय केजरीवाल यांची संतप्त प्रतिक्रिया\n नवी दिल्ली मंगळवारी दिल्ली सचिवालयात ���ाझ्यावर झालेला मिरचीपूड हल्ला हा राजकीय सूडभावनेतूनच करण्यात आला होता. आपचे यश भाजपला खुपतेय. माझ्यावर 2 वर्षांत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटवस्तूंचा ऑनलाईन लिलाव\n नवी दिल्ली गेल्या चार वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देश विदेशातून मिळालेल्या भेटवस्तूंचा लवकरच ऑनलाईन लिलाव होणार आहे. यातील वेगवेगळ्या वस्तूंच्या किंमतीही वेगवेगळ्या...\nअमृतसर स्फोटात पाकिस्तानचा हात, तिसर्‍या आरोपीला अटक\n अमृतसर अमृतसरमध्ये निरंकारी मिशनमध्ये झालेल्या स्फोटात आयएसआयचा हात होता अशी माहिती मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांनी दिली. तसेच या स्फोटातील तिसर्‍या आणि...\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/the-murdered-blood-with-sharp-weapon/", "date_download": "2019-08-20T23:18:46Z", "digest": "sha1:MNXEQ6KBAOU5GLP7I3YE3AYS3RDFW4QZ", "length": 13987, "nlines": 184, "source_domain": "policenama.com", "title": "धारदार शस्त्राने सपासप वार करुन पत्निचा केला खून - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यां���ी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nधारदार शस्त्राने सपासप वार करुन पत्निचा केला खून\nधारदार शस्त्राने सपासप वार करुन पत्निचा केला खून\nसांगली : पोलीसनामा ऑनलाईन – किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणातून पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने सपासप वार करुन खून केला. ही घटना आज (शनिवार) दुपारी उघडकीस आली आहे. घटनेनंतर पती फरार झाला असून इस्लामपूर पोलीस शोध घेत आहेत.\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली…\nमहाराष्ट्राच्या TikTok स्टारची रेल्वे ट्रॅकवर जाऊन…\nनगर-पुणे महामार्गावरील डान्सबारवर पोलिसांचा छापा, 7 महिलांना…\nरेणुका तुकाराम कुटे (वय-५० रा. गंगादेवी, जि. बीड) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. इस्लामपूर पोलिसांनी तुकाराम कुटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, पत्‍नी रेणुका कुटे आणि पती तुकाराम कुटे यांच्यामध्ये काही कारणाने भांडण झाले. या भांडणाच्या रागात पती तुकाराम याने रेणुका यांच्या डोक्‍यात धारदार शस्‍त्राने सपासप वार केले. यामध्ये रेणुका यांचा जागिच मृत्‍यू झाला. ही घटना दुपारी उघडकीस आल्‍यानंतर परिसरात खळबळ माजली आहे. या घटनेनंतर संशयीत तुकाराम कुटे हा फरार आहे. त्याच्या विरोधात इस्लामपूर पालिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास इस्लामपूर पोलीस करीत आहेत.\nदमनची दारू महाराष्ट्राची भासवून विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश\nतृणमूल काँग्रेसच्या आमदाराची गोळ्या झाडून हत्या\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nमहाराष्ट्राच्या TikTok स्टारची रेल्वे ट्रॅकवर जाऊन ‘थरारक’ आत्महत्या\nनगर-पुणे महामार्गावरील डान्सबारवर पोलिसांचा छापा, 7 महिलांना घेतले…\nआष्ट्याजवळ ट्रक-दुचाकी धडकेत तीन ठार\nसांगली : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, 5 जणांना सक्तमजुरीची शिक्षा\nकॉसमॉस सायबर हल्ला प्रकरणात पोलिसांकडून दोघांना अटक\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली…\nमहाराष्ट्राच्या TikTok स्टारची रेल्वे ट्रॅकवर जाऊन…\nनगर-पुणे महामार्गावरील डान्सबारवर पोलिसांचा छापा, 7 महिलांना…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nजखमी बिबट्याचे फोटो काढणे आले अंगाशी (व्हिडिओ)\n ‘सरकारचं आमच्यावर खूप ‘प्रेम’…\nजेव्हा भोजपुरी सुपरस्टार पवन सिंहने राखी सावंतला KISS करण्याचा प्रयत्न…\nभारताच्या विरोधात सदैव ‘टिव-टिव’ PAK च्या 200 नागरिकांची…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट कमेंट, पुढं झालं ‘असं’ काही\nSBI कड��न लवकरच ATM कम डेबिट कार्ड बंद, चेअरमन रजनीश कुमारांचे संकेत\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील 6 निरीक्षकांच्या बदल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-42959607", "date_download": "2019-08-20T23:20:50Z", "digest": "sha1:A5PPETMRSRAUGQFRNA3SHVPYGCOVRH3I", "length": 11688, "nlines": 124, "source_domain": "www.bbc.com", "title": "सोशल - 'चहा विकणारा पंतप्रधान होऊ शकतो, तर तुम्ही भजी तळून राष्ट्रपती बना' - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nसोशल - 'चहा विकणारा पंतप्रधान होऊ शकतो, तर तुम्ही भजी तळून राष्ट्रपती बना'\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nबेरोजगार राहण्यापेक्षा भजी विकणं जास्त चांगलं आहे, असं वक्तव्य भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी सोमवारी राज्यसभेत केलं.\n\"एका तरुणानं बेरोजगार राहण्यापेक्षा भजी विकणं कधीही बरं. पकोडे विकण्यात लाज कसली बाळगायची लाज तर त्यांना वाटायला पाहिजे ज्यांनी पकोडे विकणाऱ्याची तुलना भिकाऱ्यांशी केली,\" असं शाह म्हणाले होते.\nदरम्यान, अमित शाह यांच्या या विधानावरून विरोधी पक्षानं त्यांना चांगलच फटकारलं आहे.\nयवतमाळ विषबाधा अहवाल: शेतकऱ्यांवर खापर फोडून SIT कुणाला वाचवतेय\nग्राऊंड रिपोर्ट : दिल्लीतही 'सैराट' घडतं तेव्हा...\nया मुस्लीम आर्किऑलॉजिस्टने पुन्हा उभारली 200 मंदिरं\nयाच विषयावर बीबीसी मराठीनं सोशल मीडियावर वाचकांना त्यांची मतं विचारली होती.\nतुमचं मत सांगा. #Pakode\nत्यावरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. त्यात काहींनी अमित शाह यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. तर काहींनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.\n\"स्वत:च्या मुलाला 16% फायदा करून दिला आणि युवा वर्गाला काय तर भजी तळायला सांगतायेत. वाह रे, डिजीटल इंडिया,\" असं मत संतोष पळशीकर यांनी व्यक्त केलं आहे.\nतर विनायक यांनी, \"अमित शाहांचं बोलणं अगदी बरोबर असून मेहनत करण्यात लाज कसली. बाहेरून येऊन माणसं लाखो रुपये कमवतात. आपल्या माणसांनी जर विकलं तर काय बिघडतं\nसुरेंद्र नरवणे म्हणतात, \"जर योग्य काम करून कोणाला फायदा होणार असेल तर त्यात गैर काहीच नाही. फक्त डोळ्याला पट्टी लावून बसलेले विरोधक अमित शाहांवर टीका करत आहेत.\"\nतर बाबा आकडे यांनी सरकारवर जोरदार टीका करत, सरकारला इशाराही दिला आहे. \"जेव्हा देशातले मोठे नेते अशी वक्तव्य करतात तेव्हा सरकार नेमकं काय करत आहे हा प्रश्न पडतो.\" तसंच, \"अजून काय पाहिजे चहा-पकोड्यांचा आनंद घ्या, नंतर निवडणुका झाल्या की बघूच,\" असंही म्हटलं आहे.\nस्वप्नील सोनावणे यांनी, \"मेहनत करून कमवण्यात काहीच कमीपणा नाही. पण देशात एवढे बेरोजगार आहेत की, सगळीकडे पकोडे तळणारेच दिसतील. असो, मुळात अशिक्षित राहून बेरोजगार राहणं ही वेगळी गोष्ट आहे. पण देशात सुशिक्षित बेरोजगारी खूप वाढली आहे. सरकारनं त्यासाठी योग्य ते पाउल उचलायला हवे. पकोडे तळा असं सांगून सरकार थट्टा करत\", असं मत मांडलं आहे.\n\"केंद्र सरकार उच्चशिक्षित डिग्रीवाल्यांसाठी भजी बेचो अभियाना अंतर्गत देशात वर्षभरात लाखापेक्षा जास्त रोजगार निर्मिती करणार,\" असं म्हणत रवींद्र गावडे यांनी अमित शाह यांच्या या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे.\n\"बरोबर आहे त्यांचं. चहा विकणारा पंतप्रधान होऊ शकतो, तर तुम्ही भजी तळून राष्ट्रपती बना,\" असं रणजीत साळवे यांनी म्हटलं आहे.\nतुम्ही हे वाचलं का\n'त्यांनी आम्हाला मुंबई-पुण्यात काही हजारांतच विकलं'\nगोष्ट 100 वर्षांपूर्वीची : जेव्हा ब्रिटीश महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार...\n'माझ्या आई, बायकोला गोळ्याच घाला' चीनमधल्या मुस्लिमांची अशी मागणी का\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nराज ठाकरेंना ज्यामुळे ईडीची नोटीस आली ते कोहिनूर मिल प्रकरण आहे काय\nपूरग्रस्तांना मदत की भीक : विनोद तावडे-संभाजी राजेंमध्ये वाद\nपी. चिदंबरम यांच्यावर अटकेची टांगती तलवार\nहाँगकाँग निदर्शनं : ट्विटर आणि फेसबुकने काढून टाकले चिनी अकाऊंट्स\nईडी कार्यालयाबाहेर जमावं की नाही यावरून मनसेमध्येच गोंधळ\nचांद्रयान-2 चा चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार\nनरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्याशी चांगली चर्चा - ट्रंप\nसामू���िक बलात्कार पीडितेला 30 वर्षांची शिक्षा आणि सुटका\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/d-raja-takes-over-cpi-general-secretary-201218", "date_download": "2019-08-20T23:13:41Z", "digest": "sha1:6RYOFEZX2F5PB7HMI72ZIB2OPVOXSRJK", "length": 12986, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "D Raja takes over as CPI general secretary 95 वर्षानंतर पहिल्यांदाच सीपीआयच्या सरचिटणीसपदी दलित व्यक्तीची नेमणूक | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर रविवार, ऑगस्ट 18, 2019\n95 वर्षानंतर पहिल्यांदाच सीपीआयच्या सरचिटणीसपदी दलित व्यक्तीची नेमणूक\nरविवार, 21 जुलै 2019\nकम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (सीपीआय)च्या सरचिटणीसपदी राज्यसभेचे खासदार डी. राजा यांची निवड करण्यात आली आहे. कम्युनिस्ट पक्षांच्या गेल्या 95 वर्षांच्या इतिहासात प्रथमच दलित व्यक्तीची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.\nनवी दिल्ली : कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (सीपीआय)च्या सरचिटणीसपदी राज्यसभेचे खासदार डी. राजा यांची निवड करण्यात आली आहे. कम्युनिस्ट पक्षांच्या गेल्या 95 वर्षांच्या इतिहासात प्रथमच दलित व्यक्तीची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.\nपक्षाचे याआधीचे सरचिटणीस सुधाकर रेड्डी यांनी प्रकृती ठीक नसल्यामुळे राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची तीन दिवसीय बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत पक्षाची सूत्रे डी. राजा यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय झाला आहे. डाव्या पक्षांच्या उच्च पदस्थांमध्ये नेहमी उच्चवर्णियांचा समावेश असतो, अशी टीका त्यांच्यावर नेहमीच होते. पण, या निवडीने टीकाकारांना उत्तर मिळाले असल्याचे बोलले जात आहे.\n1925 साली सीपीआयची स्थापना झाली. त्यानंतर 11 वर्षांनी डॉ. आंबेडकर यांनी इंडिपेंडंट लेबर पार्टीची स्थापना केली. त्यांच्या लेबर पार्टीने इंडस्ट्रिअल डिस्प्युट कायद्याविरोधात 1938 साली सीपीआयबरोबर संपात सहभाग घेतला होता. मात्र, दोन्ही पक्षांतील संबंध चांगले राहिले नाहीत. 1952 साली उत्तर मुंबईमधून निवडणूक लढवणाऱ्या डॉ. आंबेडकरांच्या उमेदवारीला सीपीआयने उघड विरोध केला होता.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nफेटरी ग्राम आदर्श कृषी पर्यटन केंद्र व्हावे\nनागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदर्श दत्तक ग्राम म्हणून घेतलेल्या फेटरीचा नावलौकिक देशभरात होत आहे. येत्या काळात फेटरी ग्राम आदर्श कृषी...\nलोकवर्गणीतून उभारले शिवाजी महाराजांचे मंदिर\nगंगापूर, ता. 17 (जि.औरंगाबाद) : नांदेडा (ता. गंगापूर) येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारले आहे. यासाठी गावातील...\n'शिवस्वराज्य यात्रा' घेऊन अमोल कोल्हे पुन्हा मैदानात\nमुंबई : राज्यातील कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांत निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे राज्यात सुरू झालेल्या सर्व प्रचार यात्रा स्थगित...\nराजकारण न केल्याने जिल्हा दूध संघ, बॅंक चांगल्या स्थितीत : एकनाथराव खडसे\nजळगाव: राजकारण बाजूला सारून काम केल्यास सहकारी संस्था चांगल्या चालतात, जिल्हा बॅंक व जिल्हा दूध संघ त्याचे चांगले उदाहरण आहे. मात्र त्यात राजकारण...\nआव्हान : जलसंपदेच्या व्यवस्थापनाचे\nपश्‍चिम महाराष्ट्रात कृष्णा, कोयना आणि भीमा या प्रमुख नद्यांच्या परिसरात गेला आठवडाभराहून अधिक काळ महापुराची स्थिती होती. त्यामुळे तब्बल आठ-दहा हजार...\nप्रत्येकाच्या प्रगतीत देशाची प्रगती : अमृता फडणवीस\nचिमूर (जि. चंद्रपूर) : प्रत्येक महिलेने आपल्या परिवारातील मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे. गावासाठी, तालुक्‍यासाठी तथा जिल्ह्यासाठी उद्योगशील व्हावे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/caught-culprit-spotter-kit-will-be-useful-207570", "date_download": "2019-08-20T23:01:28Z", "digest": "sha1:6ZEVAKGP33NTOT2UVIDOJBFGAMKRLWC5", "length": 11504, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "To caught culprit the 'spotter kit will be useful आता गुन्हेगारांना पकडण्यासाठी 'स्पॉटर किट' ठरणार उपयुक्त | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, ऑगस्ट 19, 2019\nआता गुन्हेगारांना पकडण्यासाठी 'स्पॉटर किट' ठरणार उपयुक्त\nबुधवार, 14 ऑगस्ट 2019\nगुन्हेगारांसह संशयितांचा पाठलाग करण्यासाठी तसेच त्यांचा माग शोधून काढण्यासाठी पुणे पोलिसांनी 'स्पॉटर कीट' विकसित केले आहे. त्यामाध्यमातून विविध तंत्रज्ञानाद्वारे व मोबाईल सूचनेनुसार ३६० अंशात फोटो घेणारे कॅमेरे यांमुळे गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास मदत होणार आहे.\nपुणे : गुन्हेगारांसह संशयितांचा पाठलाग करण्यासाठी तसेच त्यांचा माग शोधून काढण्यासाठी पुणे पोलिसांनी 'स्पॉटर कीट' विकसित केले आहे. त्यामाध्यमातून विविध तंत्रज्ञानाद्वारे व मोबाईल सूचनेनुसार ३६० अंशात फोटो घेणारे कॅमेरे यांमुळे गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास मदत होणार आहे.\nया कीटद्वारे महत्वाच्या आणि अतिमहत्वाच्या व्यकींसह नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, पोलीस उपायुक्त मीतेश घट्टे यांच्या हस्ते कीटचे अनावर आयुक्तालयात करण्यात आले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसायबर गुन्हेगारांची बॅंक खाती गोठविली\nपुणे ः ऑनलाइन खरेदी-विक्री व आर्थिक व्यवहार करणाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या देशभरातील सायबर गुन्हेगारांची सहाशेहून अधिक बॅंक खाती गोठवतानाच...\nकावळ्यांची नव्हे; मावळ्यांची चिंता करा : शरद पवार\nमुंबई : ''जे लोक खटल्यात आहेत, त्यांच्यावर राज्यकर्ते दबाव आणत आहेत. त्यामुळे पक्ष गळती होत आहे. पण, तुम्ही स्वच्छ असल्याने तुम्हाला चिंता...\n\"गुगल'ने नाशिकमध्ये काही तासांत शोधला चोरटा\nनाशिक : आधुनिक युगात काहीही माहिती हवी असेल, तर हमखास \"गुगल'वर शोध घेतला जातो. पण \"गुगल'ने चक्‍क दुकानातून माल लंपास करणाऱ्या चोरट्याचा शोध...\n#PunePolice : पोलिसांनो, नम्र व्हा\nपुणे : पोलिस आणि नागरिकांमधील नाते दृढ होत असल्याचे एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे. एखादा गुन्हा वा अन्य काही बाबींसाठी पोलिसांना कायमच सहकार्य...\nनिवासी गाळ्यांमध्ये अवैध भाडेकरू\nनागपूर : मागील चार वर्षांपासून दुरुस्तीच्या कारणावरून टीबी वॉर्डातील इमारतींना टाळे लावण्यात आले. परंतु, परिसरात काही कर्मचाऱ्यांच्या संगनमताने येथील...\nकॉफी हाऊस मर्डर -२ (एस. एस. विर्क)\nएक दिवस दुपारी माझ्या ऑफिसमध्ये शिर्डीहून लाईटनिंग कॉल आला. शेट्टी फोनवर होते : ‘‘साहेब, मी आत्ता इथं व���जयला पाहिलं. मी इथल्या पोलिस चौकीत जातो आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/siege-cm-today-land-compensation-203814", "date_download": "2019-08-20T22:54:45Z", "digest": "sha1:JU6SYNQGGOD3W34YTD4CVXY2JSNGOJOU", "length": 15023, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "Siege the CM today for land compensation जमिनीच्या मोबदल्यासाठी आज मुख्यमंत्र्यांना घेराव | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nजमिनीच्या मोबदल्यासाठी आज मुख्यमंत्र्यांना घेराव\nगुरुवार, 1 ऑगस्ट 2019\nवर्धा : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाकरिता पिपरी (मेघे) व पांढरकवडा येथील 87 शेतकऱ्यांची जमीन संपादनाचा शासनाने एप्रिल महिन्यात करारनामा केला. मात्र, चार महिने लोटूनही शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला नाही. करारनाम्यानुसार आम्हाला त्वरित मोबदला देण्यात यावा, या मागणीसाठी शेतकरी गुरुवारी (ता. 1) सर्कसग्राउंड रामनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेराव घालणार आहे, अशी माहिती शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nवर्धा : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाकरिता पिपरी (मेघे) व पांढरकवडा येथील 87 शेतकऱ्यांची जमीन संपादनाचा शासनाने एप्रिल महिन्यात करारनामा केला. मात्र, चार महिने लोटूनही शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला नाही. करारनाम्यानुसार आम्हाला त्वरित मोबदला देण्यात यावा, या मागणीसाठी शेतकरी गुरुवारी (ता. 1) सर्कसग्राउंड रामनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेराव घालणार आहे, अशी माहिती शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nस्थानिक गजानन महाराज मंदिरात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी पिपरी (मेघे) आणि पांढरकवडा येथील शेतकरी उपस्थित होते. नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग इंटरचेंजसाठी लागणाऱ्या जमिनीकरिता 18 जानेवारी 2019 ला सूचना प्रसिद्ध करण्यात आली. यानंतर भूसंपादनाची घोषणा केली. पिपरी (मेघे) व पांढरकवडा येथील 87 शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्याबाबत जाहीर सूचना देण्यात आली. यानंतर शेतकऱ्यांनी संमती दिल्यानंतर मोजणी झाली. जमीन संपादन करण्याकरिता उपविभागीय अधिकारी, वर्धा यांच्याकडे आक्षेप मागविण्यात आले होते. शेतकऱ्यांनी संपूर्ण प्रक्रिया पार पाडली. करार झाल्यानुसार शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होऊ देणार नाही, असे सांगितले होते. मात्र, चार महिने लोटूनही शेतकऱ्यांना अद्यापही न्याय मिळाला नाही. त्यावेळी शेतकऱ्यांना शेताची मशागत व पेरणी न करण्यास सांगितले होते. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी जमीन पडीक ठेवली. पैसे देऊन लवकरात लवकर काम सुरू करीत असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले होते. करारानुसार आम्हाला त्वरित मोबदला मिळावा, याकरिता शेतकऱ्यांनी संबंधितांना वारंवार विचारणा केली. नकाशात बदल झाला असला तरी आम्ही शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, असे त्यावेळी समृद्धी मार्गाच्या अधिकाऱ्याने सांगितले होते. मात्र, अद्यापही आम्हाला मोबदला मिळाला नाही. करारानुसार इंटरचेंजकरिता घेतलेल्या जमिनीचा त्वरित मोबदला देण्यात यावा, याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेराव घालणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविद्यार्थ्यांना मिळणार वाहतूक भत्ता\nनागपूर : राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळांचे समायोजन मोठ्या शाळेमध्ये करण्याचे शिक्षण परिषदेने ठरविण्यात आले. याअंतर्गत घरापासून एक किलोमीटर दूरवरील...\nतोतया पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा\nनागपूर : गुन्हे अन्वेशन विभागात (सीआयडी) पोलिस उपनिरीक्षक असल्याची बतावणी करून तरुणीची 10 लाखांनी फसवणूक करणारा तोतया यश सुरेश पाटील (रा. एमजीनगर,...\nनागपूर : आधुनिक काळात दम्यासह न्यूमोनिया व इतर श्‍वसनविकारासह कॅन्सर आणि इतर आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या आजारांचे निदान करणारे...\nडॉ. रोटेले यांचे मॅनेजमेंट कौन्सिल सदस्यत्व रद्द\nनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने डॉ. चंदनसिंह रोटेले यांचे मॅनेजमेंट कौन्सिल आणि सिनेटचे सदस्यत्व रद्द केले. डॉ. रोटेले...\nगणेश मंडळांवर महापालिकेची कृपा\nनागपूर : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेने गणेश मंडळ तसेच मूर्ती विक्रेत्यांसाठ��� पुरस्कार व सवलत जाहीर केली. शाडू व शेणाच्या मूर्ती...\nफ्रेंड्‌स'चा तपास गुन्हे शाखेकडे\nनागपूर : सीताबर्डीतील कपड्याचे नामांकित दुकान \"फ्रेंड्‌स'मधील ट्रायल रूममध्ये छुप्या मोबाईलने विद्यार्थिनीचे कपडे बदलतानाचे छायाचित्रण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/1-february-2019-current-affairs-in-marathi/", "date_download": "2019-08-20T22:39:01Z", "digest": "sha1:GNJ5R7RAKWR24UBUSTJEGWQGJONQR3R6", "length": 19686, "nlines": 225, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "1 February 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)", "raw_content": "\nचालू घडामोडी (1 फेब्रुवारी 2019)\nपाणबुडया संबंधी प्रकल्पाला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी:\nसंरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण खरेदी परिषदेने 31 जानेवारी रोजी सहा पाणबुडया बांधण्याच्या 40 हजार कोटीच्या प्रकल्पाला मंजुरी दिली.\nलष्करासाठी पाचहजार मिलान 2 टी रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र खरेदी करण्याच्या प्रकल्पालाही मंत्रालयाने मंजुरी दिली. संरक्षण मंत्रालयाच्या महत्वकांक्षी रणनितीक भागीदारी मॉडेल अंतर्गत हा दुसरा प्रकल्प आहे. केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया धोरणाला चालना देण्याच्या दृष्टीने हे प्रकल्प महत्वाचे आहेत.\nसंरक्षण खरेदी परिषद ही संरक्षण साहित्य विकत घेण्यासंबंधी निर्णय घेणारी संरक्षण मंत्रालयाची सर्वोच्च समिती आहे. रणनितीक भागीदारी मॉडेल अंतर्गत या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.\nया कार्यक्रमातंर्गत देशातील खासगी कंपन्यांना परदेशी संरक्षण साहित्य निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसोबत मिळून काम करता येणार आहे.\nहिंद महासागरात चिनी नौदलाच्या वाढलेल्या हालचाली भारतासाठी चिंतेची बाब आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी सरकारवर सागरी संरक्षण सिद्धतेवर भर देण्यासाठी दबाव वाढला आहे.\nप्रकल्प 75(I) अंतर्गत भारतीय नौदलाची सहा डिझेल इलेक्ट्रीक पाणबुडयांची न��र्मिती करण्याची योजना आहे. ब्राह्मोस या अत्याधुनिक क्षेपणास्त्रासह टॉरपीडो आणि शत्रूच्या रडारला चकवा देणाऱ्या स्टेल्थ तंत्रज्ञानाने या पाणबुडया सज्ज असतील.\nचालू घडामोडी (31 जानेवारी 2019)\nलोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची नवी घोषणा:\nभारतीय जनता पक्षाने 2019 लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. ‘अबकी बार मोदी सरकार‘ घोषणा देत सत्तेवर आलेल्या भाजपाने यावेळी ‘अबकी बार 400 के पार‘ ही नवी घोषणा तयार केली आहे.\nभाजपाने यावेळी 400 हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. 2014 लोकसभा निवडणुकीत एनडीएने 336 जागा जिंकल्या होत्या. यामध्ये एकट्या भाजपाने 282 जागांवर विजय मिळवला होता.\nभाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी 400 जागांचे टार्गेट ठेवले आहे. 2014 लोकसभा निवडणुकीत भाजपाने नरेंद्र मोदींना एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करत ‘अबकी बार मोदी सरकार’ अशी घोषणा दिली होती.\n‘ज्याप्रकारे मोदी सरकारने गेल्या साडेचार वर्षांत काम केले आहे ते पाहता जनतेला पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी पहायचे आहे. 1984 नंतर पहिल्यांदाच पूर्ण बहुमताने सरकार स्थापन झाले होते.\nभाजपाचे सरकार स्थापन झाल्यानंतरच अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजपा 400 चा आकडा सहज पार करेल’, असा विश्वास भाजपा नेते अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.\nट्रायचा निर्णय आजपासून लागू:\nभारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाची (ट्राय) नवीन नियमावली शुक्रवारपासून (1 फेब्रुवारी) लागू होत आहे. मात्र सशुल्क वाहिन्यांबाबत अद्याप संभ्रमाचे वातावरण आहे. देशातील तब्बल 70 टक्के ग्राहकांनी आवडीच्या वाहिन्यांची यादी भरून दिली असल्याचा दावा ट्रायचे अध्यक्ष आर.एस. शर्मा यांनी केला आहे.\nशर्मा म्हणाले, ज्या ग्राहकांनी अर्ज भरलेला नाही ते ग्राहक लवकरच अर्ज भरतील, असा विश्वास आहे. तसेच तोपर्यंत टीव्हीचे प्रसारण बंद होणार नाही याची खात्रीही ट्रायने दिली आहे. मात्र, लवकर अर्ज भरून घेण्याची सूचना त्यांनी केली आहे.\nज्या ग्राहकांनी आवडीच्या वाहिन्यांसाठी अर्ज भरलेले नसतील त्यांना नि:शुल्क वाहिन्या पाहता येतील. मात्र, अर्ज भरेपर्यंत ग्राहकांना सशुल्क वाहिन्या दाखवायच्या की नाही याचा निर्णय घेण्याचा अधिकार बहुविध सेवा पुरवठादारांवर (एमएसओ) सोपविण्यात आल्याची माहिती सूत्र��ंनी दिली.\nमात्र त्याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे काही ठिकाणी सशुल्क वाहिन्यांचे प्रसारण बंद होण्याची तर काही ठिकाणी सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सशुल्क वाहिन्यांबाबतचा संभ्रम कायम आहे.\n‘पबजी’ गेमवर बंदीसाठी मुलाची कोर्टात धाव:\nलहान मुलांमध्ये सध्या वेड असलेल्या प्रसिद्ध ‘पबजी’ या मोबाइल गेमवर बंदी घालण्यात यावी, यासाठी एका 11 वर्षीय मुलाने 31 जानेवारी रोजी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या गेममुळे हिंसेला आणि आक्रमकतेला चालना देण्यात येत आहे, असे आहद निझाम याने याचिकेत म्हटले आहे.\nआहद याने त्याच्या आईद्वारे उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राज्य सरकारला या गेमवर बंदी घालण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी या याचिकेद्वारे केली आहे.\nतसेच अशा हिंसक गेम्सवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकारला आढावा समिती नेमण्याचे निर्देश द्यावेत, अशीही विनंती केली आहे.\nप्लेयर्स अननोन बॅटल ग्राउंड (पबजी) हा आॅनलाइन गेम असून एका वेळी अनेक जण तो खेळू शकतात. एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अशा गेम्सबाबत चिंता व्यक्त केली होती. मुख्य न्या. नरेश पाटील व न्या. एन.एम. जामदार यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.\nशहिदांच्या कुटुंबीयांना मिळणार दुप्पट अनुदान:\nभारतीय सैन्य दलातील शहिदांच्या कुटुंबीयांचे अनुदान 25 लाखांवरून 50 लाख करतानाच महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेंतर्गत भारतीय सैन्य दलातील महाराष्ट्रातील शौर्य तसेच सेवापदक विजेत्यांच्या अनुदानात दुपटीने वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.\n‘वन फार आॅल अ‍ॅण्ड आॅल फार वन’ उपक्रमांतर्गत आयोजित ‘अ ट्रिब्युट टू इंडियन आर्मी अ‍ॅण्ड सॅल्यूट टू सोल्जर्स’ या कार्यक्रमात ते बोलत होते.\nमुख्यमंत्री म्हणाले की, शौर्य गाजविणाऱ्या आणि प्रसंगी प्राणाची आहुती देणार्‍या शहिदांच्या कुटुंबियांच्याप्रती कृतज्ञ राहणे आपले कर्तव्यच आहे. त्यासाठी शहिदांच्या कुटुंबीयांच्या अनुदानात दुपटीने वाढ करतानाच त्याच जिल्ह्यात शेतीसाठी दोन हेक्टर जमीन देण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.\nतसेच याशिवाय शौर्यपदक आणि सेवा पदक विजेत्यांसाठी एकरकमी पुरस्कारांच्या रोख अनुदानात दुप���ीने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मरणोत्तर शौर्य आणि सेवापदक धारण करणार्‍यांच्या कुटुंबीयांच्या मासिक अनुदानातही दुपटीने वाढ करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\n1 फेब्रुवारी हा दिवस 2013 या वर्षीपासून ‘जागतिक बुरखा/हिजाब दिन’ म्हणून पाळला जातो.\nसन 1884 मध्ये ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.\nसुधी रंजन दास यांनी सन 1956 मध्ये भारताचे 5वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.\n1 फेब्रुवारी सन 2003 रोजी अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट यात भारतीय वंशाच्या कल्पना चावला यांच्यासह सहा अंतराळवीर मृत्युमुखी पडले.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (2 फेब्रुवारी 2019)\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\nMaharashtra Police Bharti 2019 – पोलीस भरतीची तारीख जाहीर होणार\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\nLatest Jobs (ताज्या नौकऱ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://dipsdiner.com/dd/elephant-foot-yam-fry-suran-kaap-recipe-in-marathi/", "date_download": "2019-08-20T23:21:23Z", "digest": "sha1:7E3E72BCLNLCH46YLWBCHII4BOWR24VN", "length": 9769, "nlines": 122, "source_domain": "dipsdiner.com", "title": "Elephant Foot Yam Fry | Suran Kaap Recipe in Marathi | DipsDiner", "raw_content": "\nगेल्या काही दिवसांपासून मी संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी पौष्टिक पदार्थ बनवते आहे. आतापर्यंत मी कच्च्या केळ्याचे कबाब, कंदाच्या काचरया इथे दाखवल्या आहेत आणि आज सुरणाचे काप.\nहे काप बनवण्यासाठी मी मच्छी फ्रायची पाककृती जशीच्या तशी वापरलेली आहे. तुम्ही सुरण आणि मासे हे दोन्हीही खाल्लेले असतील तर तुम्हांला माहीत असेलच की शिजवलेल्या सुरणाची चव बरीचशी माश्याप्रमाणे लागते.\nमला वाटते की हेच कारण (चवीचे साध्यर्म) असावे की जेव्हा चातुर्मासात प्राणीजन्य पदार्थ वर्ज्य असतात तेव्हा बऱ्याच लोकांच्या आहारात सुरणाचे काप, अळुवडी किंवा माश्रूमचा समावेश होतो.\nहा झटपट बनणारा पदार्थ नक्कीच नाही. मी सगळे पदार्थ एकत्र करून त्यात सुरणाचे काप घोळवून फ्रीजमध्ये ठेवते. जेव्ह्या पाहिजे असतील तेव्ह्या काढून, रव्यात घोळवून फ्राय करते. फ्रीजमधे हे काप २-३ दिवस चांगले राहतात.\nतुम्हीही हे करून, चाखून पहा आणि तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा.\n१ छोटा चमचा लाल मिरची पूड\n१/२ छोटा चमचा मिक्स मसाला\nपाव छोटा चमचा मीठ\n२ छोटे चमचे तांदुळाचे पीठ\n२ छोटे चमचे कोकम आगळ\nहाताला तेल लाऊन, सुरणाची साल काढून लांबट फोडी करून घ्याव्यात.\nएका भांड्यात पाणी घेऊन त्यात अगदी छोटा चिंचेचा गोळा घालून पाणी उकळत ठेवावे.\nपाणी उकल्यावर, भांडे आचेवरून उतरून त्यात सुरणाच्या फोडी घालून दोन मिनटे झाकून ठेवावे.\nदोन मिनिटांनी ह्या फोडी गरम पाण्यातून काढून बर्फाच्या पाण्यात घालाव्यात.\nमुरवण्यासाठी दिलेले साहित्य एकत्र करून एका भांड्यात घ्यावे.\nथंड पाण्यातून सुरणाच्या फोडी काढून, हलक्या हाताने कपड्यावर दाबून त्या वरील मिश्रणात एकत्र कराव्यात.\nकमीतकमी अर्धा तास मुरण्यासाठी ठेवाव्यात.\nअर्ध्या तासाने, जेवढ्या फोडी हव्या असतील तेवढ्या घेऊन त्या रव्यात घोळवून घ्याव्यात.\nबीडाच्या तव्यावर तेल घेऊन, मध्यम आचेवर गरम करण्यास ठेवावे.\nतेल गरम झाल्यावर त्यात रवा लावलेल्या सुरणाच्या फोडी दोन्ही बाजूने चांगल्या खरपूस होईपर्यत फ्र्याय कराव्यात.\nचटणी आणि गरमागरम चहा सोबत खायला द्याव्यात.\nमुरवण्यासाठीचा वेळ: १/२ तास\nतयारीसाठी लागणारा वेळ: २० मिनटे\nशिजण्यासाठी लागणारा वेळ: १० मिनटे\nएकूण उष्मांक: ५५४.७५ Kcal\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A1/", "date_download": "2019-08-20T22:36:48Z", "digest": "sha1:J32GEPDSUI5BQX55A6XVMFRQJ7NRRRG4", "length": 9377, "nlines": 167, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "बदाम समजून खाल्ल्या एरंडेलच्या बिया, सोलापूरातील चार मुले रुग्णालयात दाखल | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुं��ईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/World/Foods/बदाम समजून खाल्ल्या एरंडेलच्या बिया, सोलापूरातील चार मुले रुग्णालयात दाखल\nबदाम समजून खाल्ल्या एरंडेलच्या बिया, सोलापूरातील चार मुले रुग्णालयात दाखल\nबदाम समजून एरंडेलच्या बिया खाल्याने त्रास होऊ लागल्याने चार बालकांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\n0 858 एका मिनिटापेक्षा कमी\nसोलापूर : बदाम समजून एरंडेलच्या बिया खाल्याने त्रास होऊ लागल्याने चार बालकांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी भोगाव (ता. उत्तर सोलापूर) येथे घडली. मात्र ही घटना गुरुवारी सकाळी समोर आली.\nफरजान गुलाम मोहम्मद मदारी (वय ७), नर्गीस दिलशाद मदारी (वय ८), सोनी वरकत मदारी (वय ५), ज्योती गुलाम मोहम्मद मदारी (वय ६, सर्व रा. भोगाव) अशी उपचारासाठी दाखल झालेल्या बालकांची नावे आहेत.\nबुधवारी दुपारी भोगाव येथील शेती गट नं. १३२ मध्ये वरील चौघां बालकांनी बदाम समजून नजरचुकीने एरंडीच्या बिया खाल्या. त्यामुळे सायंकाळी या सर्वांना त्रास होऊ लागल्याने पालकांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. याबाबत सिव्हील पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.\nआता विमा पॉलिसीलाही 'आधार', नाहीतर मिळणार नाही विम्याची रक्कम\nदाऊद इब्राहिमच्या मुंबईतील संपत्तीचा ११ कोटीत लिलाव\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/article-on-mother-and-children-relations/", "date_download": "2019-08-20T23:24:43Z", "digest": "sha1:HWME27GT6CLZLIBEM3DQAKZIHBSIASEO", "length": 19946, "nlines": 145, "source_domain": "www.saamana.com", "title": "चिमणीच्या मनात काय सुरू आहे | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nचिमणीच्या मनात काय सुरू आहे\nअलीकडे यूटय़ुबवर एका चिमुरडय़ा मुलीचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. तीन – साडेतीन वर्षांची ही मुलगी आपल्या आईशी अक्षरशः कचाकचा भांडतेय… तिच्या इवल्याशा मेंदूला न झेपणारे शब्द सहज वापरतेय… अर्थात हा व्हिडीओ आपण कौतुक म्हणून घेऊच शकत नाही… पण इतक्या छोटय़ा मुलामुलींना अशा पद्धतीने आईशी का भांडावेसे वाटत असेल… एवढे त्यांच्या मनाविरुद्ध काय घडते की आपल्या अत्यंत आवडत्या मॉमशी ही निरागस बाळं अचानक मोठय़ा माणसांसारखं भांडायला लागतात…\nसंस्कारांचे प्रतिबिंब – शिल्पा कुऱहाडे (समुपदेशक)\nपालकांच्या सवयी आणि संस्कारांचे प्रतिबिंब मुलांमध्ये दिसत असतात. त्यामुळे पालकांची वागणूक चांगली असेल तर त्याचे सकारात्मक परिणाम मुलांवर दिसतात. बऱ्याचदा मुलं ही मोठय़ा माणसांचे निरीक्षण करत असतात. त्यातून ती शिकत असतात. लहान मुलांना चूक की बरोबर ते कळत नाही. त्यांची पाटी कोरी असते. त्यावर काय लिहायचे हे पालकांनी ठरवायचे असते. मुलांनी केलेली एखादी चूक पाहून पालकांना गंमत वाटते आणि ते त्यांना तीच चूक पुन्हा गंमत म्हणून सगळ्यांसमोर करायला लावतात. सगळ्यांना मजा वाटते. पण यामुळे मुलांची मानसिकता हळूहळू बदलते आणि मग ते पुनः पुन्हा तसेच करतात आणि हाताबाहेर परिस्थिती गेली की मग ओरडायचे, मारायचे आणि मुलांवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करायचा. पण तेव्हा उशीर झालेला असतो. त्यामुळे वेळीच त्यांच्या चुका त्यांना समजावून, प्रेमाने दाखवून द्या. त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करा, पण त्यांचे सगळेच हट्ट पुरवू नये किंवा त्यांना उगाच प्रलोभने दाखवू नयेत. गरज असेल तीच वस्तू त्यांच्या हातात द्यावी. मुलांसमोर भांडणे करू नयेत. त्यांच्यासमोर नेहमी सकारात्मक वागावे. शेवटी मुलांच्या कोणत्या गोष्टींना प्रोत्साहन द्यायला हवे आणि कोणत्या नाही हे सर्वस्वी पालकांवर अवलंबून आहे.\nप्रेरणादायी कथा सांगते – दीप्ती बापट (ठाणे)\nमाझी मुलगी आर्या ही पाच वर्षांची आहे. एकुलती एक असल्यामुळे सगळ्यांचीच ती लाडकी आहे. जे हवे ते तिला दिले जाते. त्यामुळे थोडी हट्टीही आहे. पण प्रेमाने समजावल्यावर लगेच ती ऐकते. एक आई म्हणून तिला चांगल्या सवयी लावण्याचा माझा अट्टहास असतो. लहान मुले सगळ्या गोष्टींचे अनुकरण करत असतात. म्हणून आई-वडील म्हणून आम्ही शक्यतो तिच्यासमो��� सकारात्मक असेच बोलतो. जसे तू खूप हुशार आहेस, तिने चित्र काढले तर खूप छान काढलस असे कौतुक करतो. आई म्हणून माझ्याकडून काही चूक झाली तर लगेच सॉरी हा बाळ, माझ्याकडून चूक झाली अशी चूक मान्य करते. मग आर्या चुकल्यावर तीही सॉरी बोलून चूक मान्य करते. आर्याच्या शाळेतून दर शुक्रवारी गोष्टीचे पुस्तक दिले जाते. तिला मी आवर्जून गोष्ट सांगते. त्याचे तात्पर्य सांगते. मुलं गोष्टींमध्ये रमतात. शिवाय आर्याच्या वर्तणुकीचा शिक्षकांकडून पाठपुरावा करून घेते. आ़र्याने हट्ट केला तर पहिलं तिला प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न करतो, मुलांना मारून ती कोडगी होतात.\nआई म्हणजे मैत्रीणच – अश्विनी दराडे (कांदिवली)\nमाझा मुलगा वियान पाच वर्षांचा आहे. हसरा, खोडकर मनमिळावू आहे. घरात सगळ्यांचा लाडोबा आहे. पण त्यामुळे हट्टीही तेवढाच आहे. पण आमचा प्रयत्न असतो त्याला चांगल्या गोष्टी शिकविण्याचा. घरात आम्ही मालिका, चित्रपट त्याच्यासमोर पाहणं शक्यतो टाळतोच, तो असताना डिस्कव्हरी, हिस्ट्रीसारखे चॅनल लावतो, यामुळे त्याच्या ज्ञानात भर पडते. शिवाय इतिहास, प्राणी, पक्षी याच्यामध्ये रुची निर्माण होते. वियानला शाळेत सोडायला गेल्यानंतर अधूनमधून शिक्षकांची भेट घेऊन त्याच्या अभ्यासातल्या प्रगतीची माहिती घेते. शूरकथा त्याला सांगत असते. चांगल्या सवयी त्याला लावण्याचा माझा प्रयत्न असतो. अनेकदा तो चिडचिड करायला लागला की त्याच्यासोबत त्याची मैत्रीण होऊन त्याचे आवडते खेळ खेळते. त्यामुळे माझ्यावरचा राग तो विसरतो. आईपेक्षा मी त्याची मैत्रीण होते तेव्हा त्याला आवडते. तो चुकला की त्याला ओरडते, पण नंतर प्रेमाने कुशीत घेऊन समजावते. तंत्रज्ञानाचे फायदे आहेत तसे तोटेही. पण मुलांना त्यातले काय द्यायचे हे पालकांवर अवलंबून असते.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%20%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%87&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%2520%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2019-08-20T22:24:04Z", "digest": "sha1:6ZZYBXLZZE5IY2S4EW2SQKO67RQYRQZZ", "length": 5779, "nlines": 128, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (2) Apply बातम्या filter\nसरकारनामा (2) Apply सरकारनामा filter\n(-) Remove अपूर्व%20हिरे filter अपूर्व%20हिरे\nअद्वय%20हिरे (1) Apply अद्वय%20हिरे filter\nग्रामविकास (1) Apply ग्रामविकास filter\nछगन%20भुजबळ (1) Apply छगन%20भुजबळ filter\nजयंत%20पाटील (1) Apply जयंत%20पाटील filter\nदादा%20भुसे (1) Apply दादा%20भुसे filter\nदेवेंद्र%20फडणवीस (1) Apply देवेंद्र%20फडणवीस filter\nनिवडणूक (1) Apply निवडणूक filter\nप्रशांत%20हिरे (1) Apply प्रशांत%20हिरे filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nमालेगाव (1) Apply मालेगाव filter\nमुख्यमंत्री (1) Apply मुख्यमंत्री filter\nराष्ट्रवाद (1) Apply राष्ट्रवाद filter\nलोकसभा (1) Apply लोकसभा filter\nलोकसभा%20मतदारसंघ (1) Apply लोकसभा%20मतदारसंघ filter\nसुभाष%20भामरे (1) Apply सुभाष%20भामरे filter\nदादा भुसे डाॅ सुभाष भामरेंचे तारणहार ठरतील का \nनाशिक : धुळे लोकसभा मतदारसंघात मालेगाव मध्य (शहर) आणि बाह्य (दाभाडी) मतदारसंघ कळीचे ठरणार आहेत. शहरा���र काँग्रेसचे वर्चस्व आहे....\nआमचे बापजादे आहेत आम्हाला सांभाळणारे...आम्हाला बाहेरचा दत्तक लागत नाही-पवारांचा फडणवीसांना टोला\nमुंबई : \"काहींनी सांगितले की मी जिल्हा दत्तक घेतो...मला गमंत वाटली...आमचे बापजादे आहेत आम्हाला सांभाळणारे...आम्हाला बाहेरचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-nisarga-katta-makrand-ketkar-marathi-article-2902", "date_download": "2019-08-20T23:50:14Z", "digest": "sha1:YWAWXVYZIZIU37XU7E4ZOJG3HMBG5OMT", "length": 10723, "nlines": 98, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Nisarga Katta Makrand Ketkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 13 मे 2019\nमधे एकदा एका अटक केलेल्या खुन्याचा पत्रकारांनी घेतलेला इंटरव्ह्यू मी फेसबुकवर बघत होतो. चांगले चार-पाच खून पचवलेला गडी, अजून ‘चार-पाच राहिलेच ठोकायचे’ म्हणून हळहळला होता. त्याचं एक वाक्‍य तर फारच कमाल होतं - ‘मेरा बाप भी बदमाश था मै भी बदमाश हूं मै भी बदमाश हूं’ आणि का ते माहीत नाही, पण तो हे भलताच खुश होऊन सांगत होता. त्याच्या या वाक्‍यानं मला आपला खुनी ढेकण्या आठवला. रक्त शोषून पिणाऱ्या ॲसॅसिन बग्सच्या पिल्लाच्या तोंडी शोभून दिसेल असा हा संवाद आहे. प्राणी आणि वनस्पती यांच्या जीवनरसावर गुजराण करणारे जीव म्हणजे ढेकूण जमातीतले कीटक.\nसर्वसामान्यपणे त्यांना बग्स म्हणून ओळखलं जातं. हेमीप्टेरा या ऑर्डरमधले हे कीटक. बीटल्सच्या अगदी विरुद्ध, यांना तोंडाच्या जागी, तुकडे करणाऱ्या चिमट्यांऐवजी, शोषून घेणारी शुंडा (प्रोबोसिस/रोस्ट्रम) असते. यांच्यात अनेक प्रकार आणि लक्षावधी जाती आहेत. पैकी इतर कीटकांची शिकार करून जगणारे जे आहेत त्यांना शिकारी किंवा खुनी ढेकूण म्हणतात. शिकारी ढेकूण भक्ष्याच्या शरीरात त्याच शुंडेतून विष टोचून त्याचे अंतर्गत अवयव विरघळवून टाकतात आणि आतमध्ये तयार झालेला ‘पल्प’ शोषून पिऊन टाकतात. अशा या ‘रक्तपीत्या’ ढेकणांपैकी एक आहे ॲसॅसिन बग. अचानक झडप घालून बेसावध कीटकाचा फडशा पाडण्यात हे पटाईत असतात. यांच्या असंख्य जाती असल्या तरी वर फोटोत दिसणारी जात जरा हटके आहे. म्हणजे काय असतं, यांच्या आयुष्यात इतर अनेक कीटकांप्रमाणं ‘अंडं - अळी - कोष - कीटक’ असा पूर्ण मेटामॉरफॉसिस होत नाही. तर अंडं - शिशू - शिशूचे अवतार - कीटक अशा टप्प्यात प्रौढत्व गाठलं जातं. याची मादी झाडाच्या खोडात अंडी घालते. अंड्यातून बाहेर आलेल्या पिलांचं बाह्यकवच फारच नाजूक असतं. त्यामुळं ते स्वसंरक्षणासाठी एक मस्त शक्कल लढवतात. त्यांच्याच अंगातून स्रवणारा चिकट स्राव ते मागच्या पायांनी पूर्ण अंगावर नीट पसरवतात आणि मग आजूबाजूला असलेला डेब्रीस म्हणजे कचरा, अंगावर चिकटवायला सुरुवात करतात. आधी बारीक बारीक कण चिकटवतात आणि मग नंतर मोठे मोठे पानांचे तुकडे, कोळ्यांची जाळी वगैरे चिकटवून घेतात. यामुळं केमॉफ्लाजचं प्रोटेक्‍शन तर मिळतंच, पण आकारही मोठा दिसतो. (मी अशाच एका निम्फचं सगळं कवच बाजूला करून पाहिलं होतं. तेव्हा खोदा पहाड निकला चुहा अशी माझी अवस्था झाली होती). मेटामॉरफॉसिसच्या प्रक्रियेमध्ये दर काही महिन्यांनी त्यांचा आकार वाढतो आणि मग जुनं कवच सोडून देऊन पुन्हा नवीन कवच ते तयार करतात. अशाप्रकारे साधारण पाचेकवेळा ही प्रक्रिया पार पडली, की शेवटच्या स्टेजला त्या कवचातून ॲडल्ट ॲसॅसिन बग म्हणजेच खुनी ढेकण्या बाहेर पडतो. तोसुद्धा अशाच प्रकारे अंगावर केरकचरा चिकटवून घेऊन स्वतःला लपवून ठेवतो व शिकार करतो. यांचीच एक जात मी कान्हा अभयारण्यात पाहिली होती, जी शिकार केलेल्या मुंग्यांच्या डेड बॉडीज अंगावर चिकटवून इतर मुंग्यांना फसवते.\nसंपूर्ण अंग झाकून घेतलेले हे ‘निम्फ’, प्रौढांप्रमाणंच दबा धरून बसतात आणि समोर आलेल्या भक्ष्याची शिकार करून त्याचे जीवनरस शोषून घेतात. दिवसभर झाडांच्या खोडांमधल्या अंधाऱ्या जागांमध्ये आराम करणारे हे चिटुकले कच्चेबच्चे रात्री शिकारीला बाहेर पडतात. स्वतःशीच बोलत - ‘मेरा बाप भी खुनी था मै भी खुनी हूं मै भी खुनी हूं\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-turmeric-rupees-5900-10450-sangali-maharashtra-4116", "date_download": "2019-08-20T23:42:22Z", "digest": "sha1:IMZLUVPDG6ZBTRLUVNDFVDM2HQE7ARHY", "length": 15394, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, turmeric at rupees 5900 to 10450 in Sangali, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसांगलीत हळद प्रतिक्विंटल ���९०० ते १०४५० रुपये\nसांगलीत हळद प्रतिक्विंटल ५९०० ते १०४५० रुपये\nबुधवार, 20 डिसेंबर 2017\nसांगली ः येथील बाजार समिती जुन्या हळदीच्या आवकेला प्रारंभ झाला आहे. मंगळवारी (ता.१९) राजापुरी हळदीची ३२ क्विंटल आवक झाली होती. तीस प्रतिक्विंटल ५९०० ते १०४५० व सरासरी ८१७५ रुपये इतका दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.\nगुळाची आवक २८०७ क्विंटल झाली होती. त्यास प्रतिक्विंटलला ३२०० ते ४२२५ रुपये असा दर होता. परपेठ हळदीची आवक १२२ क्विंटल झाली होती, तीस प्रतिक्विंटल ५५०० ते ८४४० रुपये असा दर होता. विष्णुअण्णा पाटील फळ व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात कांद्याची आवक १८०२ क्विंटल झाली होती. त्यास प्रतिक्विंटल ५०० ते ३३०० रुपये असा दर होता.\nसांगली ः येथील बाजार समिती जुन्या हळदीच्या आवकेला प्रारंभ झाला आहे. मंगळवारी (ता.१९) राजापुरी हळदीची ३२ क्विंटल आवक झाली होती. तीस प्रतिक्विंटल ५९०० ते १०४५० व सरासरी ८१७५ रुपये इतका दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.\nगुळाची आवक २८०७ क्विंटल झाली होती. त्यास प्रतिक्विंटलला ३२०० ते ४२२५ रुपये असा दर होता. परपेठ हळदीची आवक १२२ क्विंटल झाली होती, तीस प्रतिक्विंटल ५५०० ते ८४४० रुपये असा दर होता. विष्णुअण्णा पाटील फळ व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात कांद्याची आवक १८०२ क्विंटल झाली होती. त्यास प्रतिक्विंटल ५०० ते ३३०० रुपये असा दर होता.\nबटाट्याची आवक २५० क्विंटल झाली. बटाट्यास प्रतिक्विंटल ५०० ते ८०० रुपये असा दर मिळाला. लसणाची आवक १३० क्विंटल आवक झाली होती. त्यास प्रतिक्विंटल २००० ते ४००० रुपये असा दर होता. मोसंबीची आवक १२२० डझन झाली होती, तीस प्रतिदहाकिलोस ३०० ते ५०० रुपये दर मिळाला.\nडाळिंबाची आवक १२५० डझन झाली होती, त्यास प्रतिदहा किलोस २०० ते ५०० रुपये असा दर मिळाला. सफरचंदाची आवक ६४० पेटी झाली होती. सफरचंदाच्या प्रतिपेटीस ८०० ते १५०० रुपये असा दर होता. बोरांची २५ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिक्विंटल ७०० ते २००० रुपये असा दर मिळाला.\nबाजार समितीतील शेतमालाची आवक व दर\nशेतीमाल आवक किमान कमाल सरासरी\nलाल मिरची ५४ ७००० ८५०० ७७५०\nज्वारी (हायब्रीड) ९८ १८०० १९०० १८५०\nज्वारी (शाळू) २०० १८५० २७५० २२७५\nबाजरी ४८ १५०० १८०० १६५०\nगहू १९३ १८०० २७०० २२५०\nतांदूळ ६९३ २२०० ३८०० ३६५०\nबाजार समिती हळद ��ोसंबी डाळ डाळिंब सफरचंद शेती गहू\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nखानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...\nनाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...\nनांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....\nपुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...\nकुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...\nरासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीत...\nमुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...\nअकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...\nकऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा : महापुरामुळे...\nगडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...\nजळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...\nतणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...\nनगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...\nपूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...\nसंत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....\nनत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळ��वर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...\nडाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...\nजळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/donald-trump-says-it-really-pm-modi-i-have-look-kashmir-dispute-204128", "date_download": "2019-08-20T23:08:50Z", "digest": "sha1:GZOFPRRGMXMOYRFOZLTS5VR5UPX3Q6NY", "length": 13149, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "Donald trump says It Is Really Up To Pm Modi that i have look into kashmir dispute काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करावी की नाही, मोदींनी सांगावं : ट्रम्प | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑगस्ट 20, 2019\nकाश्मीरप्रश्नी मध्यस्थी करावी की नाही, मोदींनी सांगावं : ट्रम्प\nशुक्रवार, 2 ऑगस्ट 2019\nकाही दिवसांपूर्वीचे ट्रम्प यांचे वक्तव्य भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने खोडून काढले होते. पंतप्रधान मोदी यांनी मला काश्मीरप्रश्नी मध्यस्थीसाठी मला विनंती केली होती असं वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. त्यानंतर आता याच संदर्भात ट्रम्प यांचे नवे वक्तव्य समोर आलं आहे.\nनवी दिल्ली : काश्मीर प्रश्नी मोदी सरकार व अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या वादांवर आता ट्रम्प यांनी मौन सोडले आहे. काश्मीरप्रश्नी अमेरिकेची मध्यस्थी हवी की नको हा सर्वस्वी मोदींचा निर्णय आहे, असे ट्रम्प यांनी सांगितले.\nकाही दिवसांपूर्वीचे ट्रम्प यांचे वक्तव्य भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने खोडून काढले होते. पंतप्रधान मोदी यांनी मला काश्मीरप्रश्नी मध्यस्थीसाठी मला विनंती केली होती असं वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. त्यानंतर आता याच संदर्भात ट्रम्प यांचे नवे वक्तव्य समोर आलं आहे.\nकाश्मीरवर तोडगा निघण्यासाठी भारत-पाकमध्ये चर्चा व्हायला हवी. मी या प्रश्नात मध्यस्थी करायची की नाही हा मोदींचा निर्णय आहे, असे आता ट्रम्प यांनी म्हटले आहे.\nपंतप्रधान मोदी व इम्रान खान दोन्ही माणसे चांगली आहेत. त्यांच्यात काश्मीर प्रश्न भडकतो आहे. याबाबत मी भारताशी म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्य���शी चर्चा केली. मात्र या दोघांनी चर्चा करण्याची गरज आहे असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमोदींसाठी 'जेएनयू'चे नाव बदला : भाजप खासदार\nनवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) नाव बदलावे आणि 'एमएनयू' करावे, असे विधान भाजप खासदार हंसराज हंस यांनी केले आहे. तसेच...\nमनं जोडण्यासाठी खेळाचा राजमार्ग (सुनंदन लेले)\nजम्मू-काश्मीरमध्ये एकीकडं बदलांची चाहूल लागली असतानाच, खेळाच्या माध्यमातून तिथं बदल करण्याचीही प्रक्रिया वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू आहे. तणाव कमी...\nArticle 370 : काश्मीरबाबत पाकिस्तानकडून घेतला जाणार मोठा निर्णय\nइस्लामाबाद : मोदी सरकारने जम्मू-काश्मीरातील कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने विरोधाची भाषा केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता...\nजम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता; हाय अलर्ट जारी\nजम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला घडवून आणला जाईल, अशी शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या भागातील लष्कर, हवाई दल आणि...\nArticle 370 : जम्मू-काश्मीरातील शाळा, महाविद्यालये सोमवारपासून होणार सुरु... मोदींचा 'डिस्कव्हरी' शो सर्वात वाईट, ब्रिटिश वृत्तपत्राचा रिव्ह्यू\nकलम 370 विरोधात लंडनमध्ये फडकले काश्मिरी-पाकिस्तानी झेंडे\nकेंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात लंडनमध्ये भारतीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/1485", "date_download": "2019-08-20T22:57:28Z", "digest": "sha1:PZ3X3N6M33PGZMX276X5AJE4CPSJIEFF", "length": 3753, "nlines": 74, "source_domain": "www.maayboli.com", "title": "विदेशी नौकरी शोधण्यासाठी माहिती हवी : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /विदेशी नौकरी शोधण्यासाठी माहिती हवी\nविदेशी नौकरी शोधण्यासाठी माहिती हवी\nमी सध्या ४५ वयचा आहे. ( स्थापत्य अभियन्ता).\nमाझ्या मुलच्या उच्च शिक्शणसथि मि सद्या पर्देशि जावे का असा विचार मनात आहे़.\nजेणेकरुन मि त्यला नन्तार तिथे बोलवु शकेल. हा विचार योग्य वाट्तो का\nCanada कि Australia काय योग्य रहिल\nमला तसा विदेशि रहण्याचा अनुभव आहे. ( नौक्रि निमित्त्त)\nविदेशी नौकरी शोधण्यासाठी माहिती हवी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/ramdas-aathavale-anandraj-aambedkar/", "date_download": "2019-08-20T22:36:22Z", "digest": "sha1:AQBQWOEXH276IYTICPDJTKCHVIMFU7G3", "length": 11951, "nlines": 226, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "रामदास आठवले हे समाजाला नको असलेले नेते – आनंदराज आंबेडकर | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/महाराष्ट्र /रामदास आठवले हे समाजाला नको असलेले नेते – आनंदराज आंबेडकर\nरामदास आठवले हे समाजाला नको असलेले नेते – आनंदराज आंबेडकर\nरिपब्लिकन ऐक्य हा कालबाह्य विषय\n0 340 एका मिनिटापेक्षा कमी\nकोरेगाव भीमाच्या संघर्षाच्या पार्श्वभुमीवर पुकारण्यात आलेल्या बंदला मिळालेल्या प्रतिसादामुळे सुरू झालेली रिपब्लिकन ऐक्याची चर्चा व्यर्थ आहे. रिपब्लिकन ऐक्य हा संपलेला विषय आहे. सध्या रिपब्लिकन नेत्यांना फक्त धड असून त्यांचे डोके भलतेच वापरून घेत आहेत. रामदास आठवले हे समाजाला नको असलेले नेते असल्याची टीका रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केली.\nआंबेडकर यांनी सोमवारी वढू येथील गोविंद गायकवाड यांच्या समाधीसह कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला भेट दिली. यासोबतच त्यांनी पोलीस अधीक्षक सुवेझ हक आणि अतिरिक्त अधिक्षक संदीप पखाले यांची भेट घेऊन तपासाची माहिती घेतली. याकसंदर्भात त्यांनी पुण्यातील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली.\nBhima-koregaon maharashtra Ramdas Athawale भीमा-कोरेगाव महाराष्ट्र रामदास आठवले\nफक्त 99 रुपयांत करा विमान प्रवास\nपोलीस माझा एन्काउंटर करणार होतेः प्रवीण तोगडियांचा आरोप\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/siddharth-sanghavi-murder-case-updates/", "date_download": "2019-08-20T23:36:58Z", "digest": "sha1:UW4COWEFQKND6OBIMWCCWFCMNNNJRPVT", "length": 15251, "nlines": 143, "source_domain": "www.saamana.com", "title": "साधा माणूस, ग��ेलठ्ठ पगार,माहिती काढूनच संघवींना केले टार्गेट | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nआजचा अग्रेलख : याद आओगे खय्यामसाब\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nसाधा मा���ूस, गलेलठ्ठ पगार,माहिती काढूनच संघवींना केले टार्गेट\nकमला मिल कंपाऊंडच्या पार्किंग एरियात काम केल्यामुळे एचडीएफसी बँकेत कोण कोण काम करतो, कोणाकडे किती पैसा आहे, याची इत्यंभूत माहिती सर्फराज शेख याने काढली होती. सिद्धार्थ संघवी साधा माणूस होता. त्यांच्याकडे साधी कार होती. पण त्यांचा पगार गलेलठ्ठ होता. ही माहिती काढल्यानंतर पैसे मागण्यासाठी सर्फराजने संघवी यांना टार्गेट केले होते, अशी माहिती संघवी हायप्रोफाइल हत्याप्रकरणात समोर आली आहे.\nकौपरखेरणे येथे राहणारा सर्फराज शेख याने एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले असले तरी पोलीस सर्फराजच्या सांगण्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. संघवी यांच्या हत्येमागे दुसरे काही कारण आहे का, या गुह्यात आणखी कोणाचा हात आहे का, याचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून सर्फराज कमला मिलमध्ये जात होता. त्याने एचडीएफसीत कोण कोण काम करतो व कोणाचा किती पगार आहे याची माहिती काढली होती. त्याने एक दुचाकी खरेदी केली होती. कर्जाचे पैसे भरण्यासाठी त्याला पैशांची आवश्यकता होती. म्हणून त्याने संघवी यांना टार्गेट केले होते. 5 तारखेला संघवी यांना पार्किंग एरियात गाठायचे आणि त्यांच्याकडे 35 हजारांची मागणी करायची, असे त्याने ठरवले होते. त्यानुसार त्याने संघवी यांना चाकूचा धाक दाखवून पैशांची मागणीदेखील केली होती. पण पैसे देण्यास नकार देत संघवींनी विरोध करण्यास सुरुवात केल्यामुळे त्यांची हत्या केल्याचे सर्फराज सांगत असल्याचे सांगण्यात आले.\nकमला मिल परिसरात लावलेल्या सीसीटीव्हीत संघवी यांची सुझुकी इग्नीस कार जाताना दिसते. परंतु कारमध्ये किती लोक आहेत, कार कोण चालवत आहे ते अस्पष्ट फुटेजमुळे स्पष्ट होत नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीए�� प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.swapp.co.in/site/indianstatedistrictsubdistrictarealist.php?stateid=8y68qEDJ0ugeDsGafWxiUw%3D%3D&districtid=vftdeSrFLT2BGHIiybWkgw%3D%3D&subdistrictid=7QAt6wID3atXYFBQm5jl6Q%3D%3D", "date_download": "2019-08-20T23:20:16Z", "digest": "sha1:XXL4M6CASGA3O2RUS7WHJTQ3AGSSVD55", "length": 10094, "nlines": 207, "source_domain": "www.swapp.co.in", "title": "Taluka Shirur (Kasar) District Beed ( तालुका शिरूर (कासार) जिल्हा बीड ) Indian State List", "raw_content": "\nजिल्हा / जिला - बीड\nतालुका / तहसील - शिरूर (कासार)\nआनंदवाडी (559007) गाव माहिती\nआनंदवाडी (559080) गाव माहिती\nबोरगाव चकला गाव माहिती\nब्रम्हनाथ येळंब गाव माहिती\nढिसलेवाडी (एन.वी.) गाव माहिती\nघाटशील परगाव गाव माहिती\nखामकरवाडी (एन.वी.) गाव माहिती\nखरमाटवाडी (एन. वी.) गाव माहिती\nमाळेगाव चकला गाव माहिती\nमाळेवाडी (एन.वी.) गाव माहिती\nनिमगाव मायंबा गाव माहिती\nसावरगाव चकला गाव माहिती\nशिरापूर धुं गाव माहिती\nशिरापूर गात गाव माहिती\nउखंडा चकला गाव माहिती\nउंबरमुळी (एन.वी.) गाव माहिती\n(https://www.swapp.co.in) - मराठीत महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालूके आणि त्यातील गावांची मराठीत माहिती असलेल्या एकमेव वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.\nतुमचे नाव मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड आणि तेलुगू भाषांमध्ये पाहण्यासाठी क्लिक करा\nवेबसाईटचे नाव रजिस्टर करण्यापूर्वी उपलब्धता तपासण्यासाठी क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-cooking-biking-sahityalaxmi-deshpande-marathi-article-2492", "date_download": "2019-08-20T23:50:52Z", "digest": "sha1:YOFZWVQATM337TCZVYPJI4EEYT57DUSQ", "length": 9530, "nlines": 105, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Cooking-Biking Sahityalaxmi Deshpande Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 31 जानेवारी 2019\nबटाटे न आवडणारा माणूस अजूनतरी माझ्या पाहण्यात आलेला नाही. मला स्वतःला बटाटा, त्याच्या सगळ्या फॉर्म्समध्ये (फक्त कच्चा सोडून) आवडतो. नुसता उकडलेला, नुसता भाजलेला, नुसता तळलेला, भाजीतला, वड्यातला, पोह्यातला, रश्‍शातला, वडीतला, पोळीतला, भरतातला कश्‍शाकश्‍शातही घातला तरी बटाटा छानच लागतो. नुसत्या बटाट्याच्या पदार्थांवर लिहायचे म्हटले तरी मला वाटते दोन-चारशे रेसिपीज सहज सांगता येतील.\nकिलोभर बटाटे घरी आणून ठेवलेले असावेत. पटकन हाताशी उपयोगी येतात. समजा बटाट्यातून अंकुर फुटायला लागले तर ते अंकुर मोडून टाकावेत.\nलहानपणी ट्रिपला जाताना आणि प्रवासाला जाताना साजूक तुपातल्या घडीच्या पोळीबरोबर बटाट्याच्या काचऱ्या व लिंबाचे लोणचे हाच ठरलेला मेन्यू असायचा. बदल म्हणून कधी कांद्याचा झुणका. पण या दोनशिवाय तिसरी कुठली भाजी नसायची. आज बटाट्याच्या काचऱ्याच करू.\nसाहित्य : तीन मध्यम आकाराचे बटाटे, १ कांदा, १-२ हिरव्या मिरच्या, २-३ टेबलस्पून तेल, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा मोहोरी, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, पाऊण चमचा मीठ, १ चमचा साखर, थोडीशी कोथिंबीर.\nकृती : एक मोठा कांदा सोलून त्याचा देठाजवळचा जाडसर भाग व टोकाचा भाग काढून त्याचे पातळ, लांब काप करावेत. एक मिरची धुऊन चिरून घ्यावी. बटाटे स्वच्छ धुऊन घ्यावेत. शक्‍यतो सालासकट त्यांचे पातळ काप चिरून घ्यावे. छायाचित्रामध्ये बटाट्याची साले काढलेली आहेत. पण, सालीसकट बटाटे घेतले तर चवही छान लागते, फोडीही मोडत नाहीत व सालीजवळ असलेली जीवनसत्त्वेही वाया जात नाहीत. कोथिंबीर धुऊन निथळून कोरडी झाल्यावर चिरून घ्यावी.\nएका कढईत २-३ मोठे चमचे तेल घ्यावे. तेल तापले की आच मध्यम करून त्यात क्रमाने मोहोरी, मोहोरी फुटल्यावर जिरे, जिरे फुटल्यावर हिंग, मिरच्या व कांदा घालावा आणि कांदा लालसर होईपर्यंत परतावे. मग त्यात बटाट्याचे काप घालून जरा परतावे व मग कढईवर मोठे झाकण ठेवून त्या झाकणावर एक वाटी पाणी घालावे व गॅस मंद करून शिजू द्यावे. दोन-तीन मिनिटांनी, भाजीत पाणी सांडू न देता झाकण काढावे व भाजी परतून त्यात हळद, तिखट, मीठ, साखर घालावी व पुन्हा सगळे मिसळून झाकण ठेवावे. दोन मिनिटांनी सराट्याने एखादी फोड ��ोचून पाहावी. शिजली असेल तर बटाट्याची भाजी/काचऱ्या भांड्यात काढून घ्याव्या. वाढतेवेळी चिरलेली कोथिंबीर घालावी.\nबटाटे आधी चिरून ठेवायचे असल्यास चिरल्यावर फोडी पाण्यात बुडवून ठेवाव्यात, नाहीतर त्यातील आयोडीनचा हवेशी संपर्क झाल्यास बटाटे काळे पडतील. भाजी करायच्या आधी व्यवस्थित पाणी काढून टाकावे.\nभाजी शिजवताना पाणी घालू नये. तेलावरच शिजवावी.\nअशी भाजी घडीच्या पोळीबरोबरच छान लागते. भाकरीबरोबर नाही.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://gwalior.wedding.net/mr/album/4505149/39211785/", "date_download": "2019-08-20T22:46:51Z", "digest": "sha1:STQ37ERGYFITLHCTGXN7GKU4LT5XP5AD", "length": 1537, "nlines": 32, "source_domain": "gwalior.wedding.net", "title": "Kanha Studio \"पोर्टफोलिओ\" अल्बम मधील व्हिडिओ #7", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट भाड्याने तंबू केटरिंग\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nआढावा फोटो आणि व्हिडिओ 10\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,945 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9/", "date_download": "2019-08-20T23:26:53Z", "digest": "sha1:VD7XVSKV5JDTYYJFAU7JTZ52G2VJVFDK", "length": 13749, "nlines": 225, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "भारत पाकला शत्रू मानत नाही: मोहन भागवत | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/राजकीय/भारत पाकला शत्रू मानत नाही: मोहन भागवत\nभारत पाकला शत्रू मानत नाही: मोहन भागवत\nभारत एक हिंदू राष्ट्र असल्याचा पुनरुच्चार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केला आहे.\n0 839 एका मिनिटापेक्षा कमी\nभारत हा हिंदू राष्ट्रच असून भाषा, धर्म, राहणीमान आणि परंपरा वेगवेगळ्या असूनही हिंदुत्वामुळेच भारत एकसंध आहे, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडले आहे. भारत पाकिस्तानला शत्रू मानत नाही. पण पाकिस्तानने अद्याप भारताबाबतची भूमिका बदलली नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे गुवाहाटीत रविवारी एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, भारताने पाकिस्तानला शत्रू मानणे कधीच बंद केले. मात्र, दुर्दैवाने पाकिस्तानने अजूनही भारताबाबतची भूमिका बदलली नाही. हडप्पा, मोहंजोदारो आता पाकिस्तानमध्ये असले तो भारताचाच एक भाग आहे. पण पाकने हे कधी स्वीकारलेच नाही.पाकने हिंदुत्व स्वीकारले नाही आणि म्हणून तो वेगळा देश झाला, असे त्यांनी नमूद केले. बांगलादेशबाबतही त्यांनी हीच भूमिका मांडली. बांगलादेशमध्येही बंगाली भाषा बोलणारे अनेक जण आहे. मात्र तरी देखील तो स्वतंत्र देश का, कारण त्यांनी देखील हिंदुत्व स्वीकारले नाही, असे त्यांनी आवर्जून सांगितले. हिंदुत्वात विविधतेला स्थान आहे. मात्र विभाजनाला स्थान नाही. म्हणूनच भारत हा हिंदू राष्ट्र आहे, असे त्यांनी सांगितले.\nसंघाच्या उत्तर आसाम विभागातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि अन्य मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होती. त्रिपुरा, मेघालय व नागालँड या तीन राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून भाजपने ईशान्येकडील राज्यांकडे लक्षकेंद्रीत केले आहे. या पार्श्वभूमीवर संघाच्या या मेळाव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.\nजात जन्मावरूनच ठरते, लग्नानंतर बदलत नाही\nआप'च्या 20 आमदारांना अपात्र ठरवणं ही तुघलकशाही:यशवंत सिन्हा\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nज्येष्ठ काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे मुंबईत निधन\nराज्यावर ४ लाख १३ हजार कोटींचे कर्ज : मुनगंटीवार\nदेशात रस्तेनिर्मित���चे सर्वाधिक काम महाराष्ट्रात – नितीन गडकरी\nदेशात रस्तेनिर्मितीचे सर्वाधिक काम महाराष्ट्रात – नितीन गडकरी\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8D%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%93%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97", "date_download": "2019-08-20T23:20:28Z", "digest": "sha1:VHXIAIUUTM6V75OVKWMAKFD66ZV34SCA", "length": 4737, "nlines": 93, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अॅन कियोथावाँग - विकिपीडिया", "raw_content": "\n(ऍन केओथावाँग या पानावरून पुनर्निर्देशित)\nकृपया टेनिस खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nऍन कियोथावाँग (इंग्लिश: Anne Viensouk Keothavong) (सप्टेंबर १६, इ.स. १९८३ - हयात) ही ब्रिटिश व्यावसायिक महिला टेनिस खेळाडू आहे. ती ब्रिटिश खेळाडूंच्या क्रमवारीत दीर्घ काळ अव्वल स्थानावर होती. तिचे कुटुंब मुळात लाओसातील आहे.\nअधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)\nटेनिस खेळाडू विस्तार विनंती\nयुनायटेड किंग्डमचे टेनिस खेळाडू\nइ.स. १९८३ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ जुलै २०१७ रोजी ०२:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A5%A8%E0%A5%AE", "date_download": "2019-08-20T23:18:19Z", "digest": "sha1:ZPPY2IJY34TW5DDJJB4SEZ775DE4FKPX", "length": 18127, "nlines": 708, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डिसेंबर २८ - विकिपीडिया", "raw_content": "\n<< डिसेंबर २०१९ >>\nसो मं बु गु शु श र\n१ २ ३ ४\n५ ६ ७ ८ ९ १० ११\n१२ १३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४ २५\n२६ २७ २८ २९ ३० ३१\nडिसेंबर २८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३६२ वा किंवा लीप वर्षात ३६३ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\n१६१२ - १६१२ : गॅलेलियोने नेपच्यून ग्रहाची नोंद केली परंतु त्याचे वर्गीकरण 'स्थिर तारा' असे केले.\n१८८२ - मुंबई येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची (Indian National Congress) स्थापना\n४१८ - संत बॉनिफेस पहिला पोपपदी.\n१०६५ - लंडनमध्ये वेस्टमिन्स्टर ऍबी खुली.\n१६१२ - गॅलेलियोने नेपच्यून ग्रहाची नोंद केली परंतु त्याचे वर्गीकरण स्थिर तारा असे केले.\n१८३२ - जॉन सी. कॅल्हूनने अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.\n१८३५ - दुसर्‍या सेमिनोल युद्धात ओसिओलाने सेमिनोल योद्ध्यांसह अमेरिकन सैन्यावर हल्ला चढविला.\n१८३६ - दक्षिण ऑस्ट्रेलिया राज्य व एडिलेड शहराची स्थापना.\n१८३६ - स्पेनने मेक्सिकोचे स्वातंत्र्य मान्य केले.\n१८४६ - आयोवा अमेरिकेचे २९वे राज्य झाले.\n१८७९ - डंडी, स्कॉटलंड येथे टे रेल्वे पूलावरून गाडी जात असताना गाडीसह कोसळला. ७५ ठार.\n१९०८ - मेसिना, सिसिली येथे भूकंप. ७५,००० ठार.\n१९७३ - अलेक्सांद्र सोल्झेनित्सिनने गुलाग आर्किपेलागो प्रकाशित केले.\n१९९५ - कझाखस्तानमधील बैकानूर अंतराळतळावरून भारताच्या आय.आर.एस.-१सी या दूरसंवेदन उपग्रहाचे प्रक्षेपण.\n१९९९ - तुर्कमेनिस्तानने सपार्मुरात नियाझोवला आजन्म राष्ट्राध्यक्ष घोषित केले.\n२००० - एड्रियन नास्तासे रोमेनियाच्या पंतप्रधानपदी.\n११६४ - रोकुजो, जपानी सम्राट.\n१८९९ - गजानन त्र्यंबक माडखोलकर, मराठी साहित्यिक व पत्रकार.\n१८५६ - वुड्रो विल्सन, अमेरिकेचा २८वा राष्ट्राध्यक्ष.\n१९०३ - जॉन फोन न्यूमन, हंगेरीत जन्मलेला गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, गणकशास्त्रज्ञ, ���र्थशास्त्रज्ञ व तर्कशास्त्रज्ञ.\n१९११ - फणी मुजुमदार – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक. दूरदर्शनवर लोकप्रिय झालेल्या ’रामायण’ या मालिकेची पटकथा त्यांनी लिहिली होती. चित्रपटसृष्टीतील सहा दशकांच्या वाटचालीत त्यांनी केवळ हिन्दीतच नव्हे तर चिनी, बंगाली, मल्याळी, उडिया व इंग्रजी चित्रपटांच्या निर्मितीत मोठे नाव कमावले.\n१९२२ - स्टॅन ली, कॉमिक्स लेखक, स्पायडर मॅन, हल्क, एक्स मेन, कॅप्टन अमेरिका, इ. काल्पनिक व्यक्तिमत्त्वांचा जनक.\n१९२४ - मिल्टन ओबोटे, युगांडाचे राष्ट्राध्यक्ष.\n१९२६ - हुतात्मा शिरीषकुमार\n१९३२ - धीरूभाई अंबाणी, भारतीय उद्योगपती.\n१९३७ - रतन टाटा, भारतीय उद्योगपती.\n१९४० - ए. के. अँटनी – भारताचे परराष्ट्रमंत्री\n१९४५ - वीरेंद्र – नेपाळचे राजे\n१९५२ - अरुण जेटली – केंद्रीय मंत्री व वकील\n१९६९ - लिनस तोरवाल्ड्स, फिनलंडचा प्रोग्रॅमर, लिनक्स या गणकयंत्रप्रणालीचा जनक.\n१९७२ - पॅट्रिक राफ्टर, ऑस्ट्रेलियाचा टेनिसपटू.\n१३६७ - आशिकागा योशियाकिरा, जपानी शोगन.\n१४४६ - प्रतिपोप क्लेमेंट आठवा.\n१५०३ - पियेरो लोरेंझो दी मेदिची, फ्लोरेंसचा राज्यकर्ता.\n१६९४ - मेरी दुसरी, इंग्लंडची राणी.\n१७०३ - मुस्तफा दुसरा, ऑट्टोमन सुलतान.\n१८५९ - थॉमस मॅकॉले, ब्रिटीश कवी, राजकारणी व इतिहासकार.\n१९१६ - एदुआर्द स्ट्रॉस, ऑस्ट्रियाचा संगीतकार.\n१९६७ - द.गो.कर्वे, अर्थशास्त्रज्ञ; कुलगुरू, पुणे विद्यापीठ; प्राचार्य, बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय.\n१९७१ - नानकसिंग, पंजाबी साहित्यिक.\n१९७७ - सुमित्रानंदन पंत, हिंदी कवी.\n१९८१ - हिन्दी चित्रपटांत चार दशके चरित्र अभिनेत्याच्या भूमिका करणारे डेविड अब्राहम चेऊलकर तथा डेविड यांचे कॅनडातील टोरांटो येथे निधन झाले.\n२००० - मेघश्याम पुंडलिक रेगे, भारतीय विचारवंत.तत्त्वचिंतक, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष\n२००० - उस्ताद नसीर अमीनुद्दीन डागर, ध्रुपदगायक, डागरबंधूंपैकी एक.\n२००३ - चिंतामणी गणेश काशीकर, कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ.\n२००३ - कृष्णाजी सुंदरराव तथा कुशाभाउ ठाकरे.\n२००४ - जेरी ऑर्बाख, अमेरिकन अभिनेता.\n२००६ - प्रभाकर पंडित, मराठी संगीतकार.व व्हायोलिनवादक\nबीबीसी न्यूजवर डिसेंबर २८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nडिसेंबर २६ - डिसेंबर २७ - डिसेंबर २८ - डिसेंबर २९ - डिसेंबर ३० - (डिसेंबर महिना)\nवर्षाती��� महिने व दिवस\nआज: ऑगस्ट २०, इ.स. २०१९\nलाल दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ डिसेंबर २०१६ रोजी १०:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2019-08-20T23:21:19Z", "digest": "sha1:P7XJCT6ZTZASH6MLHIU77HAWKPD32XTO", "length": 4121, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "षेंचेनला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख षेंचेन या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nचायना सदर्न एअरलाइन्स ‎ (← दुवे | संपादन)\nरोखे बाजार ‎ (← दुवे | संपादन)\nक्वांगतोंग ‎ (← दुवे | संपादन)\nसिंगापूर एअरलाइन्स ‎ (← दुवे | संपादन)\nतान सोन न्हात आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nशेन्झेन (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nन्युर्नबर्ग ‎ (← दुवे | संपादन)\nप्रशांत महासागर ‎ (← दुवे | संपादन)\nजगातील गगनचुंबी इमारती ‎ (← दुवे | संपादन)\nपोझ्नान ‎ (← दुवे | संपादन)\nकोरियन एअर ‎ (← दुवे | संपादन)\nचीनमधील शहरांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nपर्म ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/datta-sugar-factory-shirol-election-202018", "date_download": "2019-08-20T22:57:22Z", "digest": "sha1:KRKXEQXS3UCSOKDG2PMT6CQIQAKKGXVO", "length": 14134, "nlines": 209, "source_domain": "www.esakal.com", "title": "Datta Sugar Factory Shirol election शिरोळ येथील दत्त साखर कारखान्याची शनिवारी निवडणूक | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, ऑगस्ट 19, 2019\nशिरोळ येथील दत्त साखर कारखान्याची शनिवारी निवडणूक\nगुरुवार, 25 जुलै 2019\nशिरोळ - येथील श्री दत्त शेतकरी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवली आहे. येत्या शनिवारी (ता. 27) कार्यक्षेत्रातील शिरोळ, हातकणंगले, कागल, करवीर, चिक्‍कोडी व अथणी या 5 तालुक्‍यातील 27090 मतदार, मतदानाचा हक्‍क बजावणार आहेत.\nशिरोळ - येथील श्री दत्त शेतकरी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवली आहे. येत्या शनिवारी (ता. 27) कार्यक्षेत्रातील शिरोळ, हातकणंगले, कागल, करवीर, चिक्‍कोडी व अथणी या 5 तालुक्‍यातील 27090 मतदार, मतदानाचा हक्‍क बजावणार आहेत. सकाळी 8 ते सायंकाळी 5 यावेळेत 62 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी 425 कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी समीर शिंगटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nशिंगटे म्हणाले, \"\"उत्पादक गटातून 19, आणि बिगर उत्पादक सभासद व संस्था गटातून 2 जागांसाठी शनिवारी मतदान होत आहे. कारखाना कार्यस्थळावरील जनरल ऑफिसची पार्किंग जागा, केंद्रीय विद्या मंदिर, सांस्कृतिक हॉल, केंद्रीय प्राथमिक शाळा व दत्त पॉलिटेक्‍नीक कॉलेज येथील 62 केंद्रांवर मतदान होणार आहे. प्रत्येक केंद्रावर 5 कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती केली असून, पोलिस बंदोबस्तासह 425 कर्मचारी अधिकारी, कार्यरत राहणार आहेत. निवडणूक कर्मचाऱ्यांना सहायक निवडणूक अधिकारी गजानन गुरव, व एल. एस. माळी यांनी मतदान प्रक्रियेबाबतचे प्रशिक्षण दिले आहे.''\nमतदानासाठी सभासदांनी कारखान्याच्या ओळखपत्राबरोबरच, आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, पॅनकार्ड यापैकी एक पुरावा सोबत आणणे गरजेचे आहे. 28 जुलैला सकाळी आठ वाजता शुगर हाउस मध्ये 40 टेबलवरती मतमोजणी केली जाईल. याकरीता प्रत्येक टेबलसाठी 3 कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती केल्याची माहिती शिंगटे यांनी दिली.\nकार्यक्षेत्र - शिरोळ, हातकणंगले, कागल, करवीर, चिक्‍कोडी व अथणी तालुके\n62 मतदान केंद्रांवर मतदान\nमतदानासाठी कारखाना ओळखपत्र, आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, पॅनकार्ड यापैकी एक पुरावा\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुरग्रस्तांना कर्नाटकच्या धर्तीवर मदत देण्याची मागणी\nकोल्हापूर - पु���ग्रस्तांना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यामध्ये वाढ करण्याची मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...\nपूरग्रस्तांसाठी पालघरमधून 15 टन वस्तूंचे ट्रक रवाना\nपालघर ः सांगली, कोल्हापूरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जीवनावश्‍यक वस्तू पाठवण्याबाबत पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केलेल्या...\nलोकसहभागातून समाजविकासासाठी ‘सकाळ’ कटिबद्ध\nपुणे - लोकसहभागातून साडेसातशे गावांना दुष्काळातून बाहेर काढण्याचा प्रयत्न, हजारो शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन एका अर्थाने या गावांच्या विकासाला लावलेला...\nकारखान्यांना मिळणार \"ऍडव्हान्स' गाळप परवाना\nपूर अन्‌ कमी पावसामुळे साखर उत्पन्नात घट : कारखानदारांची 27 ऑगस्टला बैठक सोलापूर - राज्यातील...\nवाहतूक कोंडीने वैतागले ओगलेवाडीकर\nओगलेवाडी - कऱ्हाड-विटा रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले अतिक्रमण, वाढलेली बेसुमार झाडे-झुडपे, घाणीचे साम्राज्य, रस्त्यावरील मोठमोठे खड्डे, वाहतूक कोंडी,...\nनुकसानग्रस्त शेतकरी कर्जफेडीच्या चिंतेत\nसातारा - पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अद्याप कृषी विभागाच्या विविध ‘टीम’ गावनिहाय पंचनाम्यात व्यस्त आहेत. शेतीच्या नुकसानीमुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/6061", "date_download": "2019-08-20T22:48:38Z", "digest": "sha1:JYVVIG6YPTTJHYF3MU4B5CTRWMGO5O2A", "length": 5721, "nlines": 100, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पुस्तकांची यादी : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /पुस्तकांची यादी\nतुम्ही वाचायला पुस्तक कसे निवडता\nमायबोली विविध विषयांवर, विविध वारंवारितेने वाचणारे लोक आहेत. आजच्या जमान्यात छापील पुस्तकांबरोबरच अनेक जण इ-पुस्तके व ऑडिओ-पुस्तकेदेखील वाचत/ऐकत असतील. आंतरजाल उपलब्ध व्हायच्या आधीच्या जमान्यात पुस्तकाबद्दल माहिती मिळवण्याची साधने व आंतरजालाच्या युगातील साधने यात जमीन-आस्मानाचा फरक पडला आहे. लोकं एखादे पुस्तक का वाचायला सुरू करतात, तेच पुस्तक का, त्याबद्दल माहिती कुठून मिळते की फक्त लायब्रीत्/दुकानात चाळता चाळता पुस्तक उचलतात याबद्दल माझ्या मनात उत्सुकता आहे.\nRead more about तुम्ही वाचायला पुस्तक कसे निवडता\nथोडी बहुत जमवलेली पुस्तकं\nथोडी बहुत पुस्तकं जमवली आहेत. त्यांची यादी इथं लिहितोय. वाचायला पुस्तक हवं असेल तर बिनधास्त * मागा.\nआज ना उद्या मला ही आणि अजून जी आहेत / होतील (ह्या यादीत न टाकलेली) ती सगळी कुणालातरी द्यायची आहेत.*\n१) जागेची अडचण आहे.\n२) मोह सोडवायचा आहे. इ. इ.\nही यादी सध्यातरी इंग्रजी व मराठी पुस्तकांची आहे. जशी वाढतील तशी यादीत भर घालत जाईन.\nRead more about थोडी बहुत जमवलेली पुस्तकं\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/news/mumbai-pratinidhi-26/", "date_download": "2019-08-20T23:45:19Z", "digest": "sha1:PYN5NE5SSCSZ7OYLZPHYHJ7EIVUOENKN", "length": 8499, "nlines": 61, "source_domain": "mymarathi.net", "title": "सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सह संचालक पदी मीनल जोगळेकर यांची नियुक्ती, - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome News सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सह संचालक पदी मीनल जोगळेकर यांची नियुक्ती,\nसांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सह संचालक पदी मीनल जोगळेकर यांची नियुक्ती,\nलवकरच संचालक पदाचा अतिरिक्त पदभार मिळण्याची शक्यता..\nमुंबई- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वरिष्ठ सहायक संचालक श्रीमती मीनल जोगळेकर यांची सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सह संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.लवकरच त्यांच्याकडे संचालक पदाचा अतिरीक्त पदभार मिळण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून समजते.\nगेले अनेक महिन्यापासून सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सह संचालक पद रिक्त होते.त्यामुळे दैनंदिन कामकाजाचा भार हा सर्व संचालकांवर येत होता.\nसध्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयामध्ये जोरदार शीतयुद्ध सुरू आहे.संचालनायच्या कारभारावर मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी प्रचंड नाराज असल्याचे कळते.म्हणून या मनमानीला चाप लावण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री कार्यालयाने आपले वजन वापरून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातून प्रतिनियुक्तवर श्रीमती जोगळेकर यांची सह संचालक पदी तातडीने नियुक्ती केली आहे.\nलवकरच त्यांच्याकडे सांस्कृतिक कार्य संचालनालायच्या संचालक पदाचा अतिरिक्त पदभार येण्याची शक्यता असल्याची जोरदार चर्चा मंत्रालयात सुरू आहे.\nब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची लवकरच स्थापना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nसंजय तिसऱ्या वेळी इस्टोनिया रॅलीत सहभागी\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nचंद्रयान-2 ने पार केला मोठा टप्पा; चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यात यशस्वी, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरण��र\nभारतात घुसले आयएसआय एजंट्ससह 4 पाकिस्तानी दहशतवादी, देशभर हायअलर्ट जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/android-not-free-anymore-will-have-pay-3000-rs/", "date_download": "2019-08-20T23:27:00Z", "digest": "sha1:S6GBU22OKKF5ODIWX6ZNKENDQYNMKBVX", "length": 17573, "nlines": 186, "source_domain": "policenama.com", "title": "आता अँड्रॉईड आणि त्यावरील अॅपसाठी पैसे मोजावे लागणार ?............", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nआता अँड्रॉईड आणि त्यावरील अॅपसाठी पैसे मोजावे लागणार \nआता अँड्रॉईड आणि त्यावरील अॅपसाठी पैसे मोजावे लागणार \nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजकाल अॅंड्राॅईड स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. शाळेपासून काॅलेजपर्यंत प्रत्येक विद्यार्थीही स्मार्टफोन वापरताना दिसत आहेत. इतकेच नाही तर स्मार्टफोनच्या किंमतीही खूपच परवडणाऱ्या अशा आहेत. आता अँड्राॅईड स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आतापर्यंत मोफत मिळणाऱ्या ऑपरेटींग सिस्टिमवरील अॅपसाठी पैसे मोजावे लागणार आहेत.\nगुगलने अँड्रॉईडला लाँच करून नुकतीच दहा वर्षे झाली आहेत. असे असताना अशी माहिती समोर आली आहे की, मोफत मिळणाऱ्या ऑपरेटींग सिस्टिमवरील अॅपसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. गुगलच्या सुविधा वापरण्यासाठी 40 डॉलर म्हणजेच 3 हजार रुपये आकारले जाणार आहेत असे समजत आहे.\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत :…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ;…\nThe Verge च्या अहवालामध्ये प्रत्येक स्मार्टफोनमागे कंपन्यांना 3 हजार रुपये गुगलला द्यावे लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सदर पैसे हे फेब्रुवारी 2019 नंतर अॅक्टीव्हेट झालेल्या फोनसाठी हे पैसे मोजावे लागणार आहेत. इतकेच नाही तर प्रत्येक देश आणि डिव्हाईसप्रमाणे याचे दरही वेगवेगळे असण्याची शक्यता आहे. यासाठी गुगल काही कंपन्यांसोबत करारही करत आहे. असे समजते आहे की, यामध्ये लायसन्स कॉस्ट आकारण्यात येणार आहे. ज्या कंपन्या त्यांच्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम आणि सर्च इंजिन वापरण्यास इच्छुक आहेत त्य���ंच्याशी करार करण्यात येणार आहे.\nगुगलला प्रतिस्पर्धी नियम तोडल्याच्या प्रकरणात जुलैमध्ये युरोपियन युनियनने दोषी ठरवत 34 हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. एवढेच नाही तर युरोपियन युनियनकडून आतापर्यंत एखाद्या कंपनीला ठोठावला गेलेला सर्वाधिक दंड आहे. हा दंड आकारण्याचे कारण असे की, गुगलने सॅमसंग, हुवेई सारख्या मोबाईल, टॅबलेट कंपन्यांना गुगल सर्च इंजिन आणि गुगल क्रोम प्री- इन्स्टॉल करण्यासाठी भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला होता.\nया दंडाचा परिणाम असा की, गुगलने सदर अॅप इन्स्टॉल करण्यास इच्छुक असलेल्या कंपन्यांकडून लायसन्स फी आकारण्य़ाचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठवड्यातच गुगलने यासंबंधीची माहिती दिली आहे. गुगलकडून स्मार्टफोनवर सदर अॅप मोफत दिले जात होते तसेच अॅपवर दाखविण्यात येणाऱ्या जाहिरातींपासून उत्पन्न घेतलं जात होतं. आता गुगुलचा असा निर्णय आहे की, प्ले स्टोअर आणि अन्य गुगलची अॅप हवी असतील तर युजरला पैसे द्यावे लागणार आहेत. आता ही रक्कम प्राथमिक स्वरुपात कंपन्यांकडून भरण्यात येत असल्या तरीही याची किंमत त्या ग्राहकांकडून वसूल करणार आहेत. याचा परिणाम असाही होऊ शकतो की, मोबाईलच्या किंमतीही वाढण्याची शक्यता आहे.\nडॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nमित्राने पहिल्यांदा केली आर्थिक फसवणूक, मग केला खून\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ; पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर…\nबीड : सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी दोघांना कारावास\nपुणे : वरंधा घाट दोन महिने वाहतुकीसाठी बंद\n…तर UPSC परीक्षेत ‘हे’ बदल, जाणून घ्या प्रस्ताव आणि कारणे\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत���तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत :…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ;…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n4 वर्षात एकाही सिनेमात काम न करणाऱ्या बिपाशाचे फोटो…\n ‘या’ ठिकाणी हायटेक चोरट्यांसाठी…\nविंग कमांडर अभिनंदनला पकडणारा पाकिस्तानी कमांडो चकमकीत ठार, भारताचा…\nINX प्रकरण : माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर अटकेची टांगती…\nबॉलिवूडच्या ‘या’ 10 टॉपच्या अभिनेत्रींनी केलं ‘अडल्ट’ चित्रपटात काम, बनवली कोटयावधीची…\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त : राहूल देशपांडे\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत अमित शाह यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-story-marathi-forward-market-agriculture-commodities-17457?tid=121", "date_download": "2019-08-20T23:39:46Z", "digest": "sha1:ISB6ELGFWIN3HZQA7R6UQK7JUPWQBN6J", "length": 22140, "nlines": 165, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story in marathi, forward market for agriculture commodities | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकापसाच्या निर्यात मागणीत वाढीची शक्यता\nकापसाच्या निर्यात मागणीत वाढीची शक्यता\nशुक्रवार, 15 मार्च 2019\nया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन व हळद वगळता इतर वस्तूंचे भाव वाढले. सोयाबीन पेंडीची निर्यात मागणी कमी होत आहे; उत्पादन (राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय) वाढलेले आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय किमतीसुद्धा नरम आहेत. हळदीची मागणी अजून मर्यादित आहे, उत्पादन वाढलेले आहे. मक्याची मागणी वाढती आहे. कापसाची निर्यात मागणी वाढती आहे. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत रब्बी आवकेमुळे गहू व मका यांचे भाव घसरतील. इतर शेतमालाचे भाव वाढतील.\nगेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढ-उतार खालीलप्रमाणे होते.\nया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन व हळद वगळता इतर वस्तूंचे भाव वाढले. सोयाबीन पेंडीची निर्यात मागणी कमी होत आहे; उत्पादन (राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय) वाढलेले आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय किमतीसुद्धा नरम आहेत. हळदीची मागणी अजून मर्यादित आहे, उत्पादन वाढलेले आहे. मक्याची मागणी वाढती आहे. कापसाची निर्यात मागणी वाढती आहे. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत रब्बी आवकेमुळे गहू व मका यांचे भाव घसरतील. इतर शेतमालाचे भाव वाढतील.\nगेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढ-उतार खालीलप्रमाणे होते.\nरब्बी मक्याच्या (एप्रिल २०१९) किमती फेब्रुवारी महिन्यात वाढत होत्या (रु. १४६२ ते रु. १५५०).\nया सप्ताहात त्या ९.२ टक्क्यांनी वाढून रु. १६९२ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (सांगली) रु. २०३७ वर आल्या आहेत. हमीभाव रु. १७०० आहे (गेल्या वर्षी तो रु. १४२५ होता). बाजारातील स्पॉट किमती सध्या हमीभावापेक्षा अधिक आहेत. मागणी चांगली आहे. रब्बी आवकेमुळे किमती उतरतील; पण त्या हमीभावाच्या आसपास राहतील.\nसाखरेच्या (मे २०१९) किमती फेब्रुवारीमध्ये वाढत होत्या (रु. ३००५ ते रु. ३११९). सध्या त्या रु. ३११९ वर स्थिर आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३१५२ वर आलेल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. साखरेत फारसे व्यवहार होत नाहीत.\nसोयाबीन फ्युचर्स (एप्रिल २०१९) किमती फेब्रुवारी महिन्यात घसरत होत्या (रु. ३९१४ ते रु. ३६६१). या सप्ताहात त्या २.१ टक्क्यांनी घसरून रु. ३६५९ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३७८० वर आल्या आहेत. हमीभाव रु. ३३९९ आहे (गेल्या वर्षी तो रु. ३०५० होता). १२ मार्च रोजी मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी अनुक्रमे रु. ३७१७, ३७७१, ३८२५, ३८७९, ३९३३ व ३७८० भाव होते.\nहळदीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१९) किमती फेब्रुवारी महिन्यात घसरत होत्या (रु. ६३९८ ते रु. ६१४८). या सप्ताहात त्या १.४ टक्क्यांनी घसरून रु. ६२६२ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६२७५ वर आल्या आहेत. जुलै २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने २.६ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ६४८६). आवक वाढू लागली आहे. या वर्षी उत्पादन वाढलेले असेल; पण साठा कमी झाला आहे व निर्यात मागणी स्थिर आहे.\nगव्हाच्या (एप्रिल २०१९) किमती फेब्रुवारी महिन्यात घसरत होत्या (रु. २०८७ ते रु. १८०८). या सप्ताहात त्या रु. १८५६ वर आल्या आहेत. स्पॉट (कोटा) किमती रु. २०२५ वर आल्या आहेत. जून २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ५.२ टक्क्यांनी कमी आहेत (रु. १९१९). रब्बी पिकाच्या अपेक्षेने पुढील काही दिवस मर्यादित घसरण अपेक्षित आहे. नवीन हमीभाव रु. १८४० आहे (गेल्या वर्षी तो रु. १७३५ होता). एप्रिल-मेमध्ये बाजारभाव हमीभावाच्या जवळ असतील.\nगवार बीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१९) किमती फेब्रुवारी महिन्यात घसरत होत्या (रु. ४४२१ ते रु. ४१८४). या सप्ताहात त्या २.३ टक्क्यांनी वाढून रु. ४२९८ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४३१० वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा जून २०१९ मधील फ्युचर्स किमती २.२ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४४०४). खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींवर पुढील घट किंवा वाढ अवलंबून आहे.\nहरभऱ्याच्या फ्युचर्स (एप्रिल २०१९) किमती १४ फेब्रुवारीनंतर घसरत होत्या. (रु. ४३२९ ते रु. ४११४). या सप्ताहात त्या २.२ टक्क्यांनी वाढून रु. ४२३४ वर आल्या ���हेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४१२४ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा जून २०१९ मधील फ्युचर्स किमती ५.७ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४३६०). शासनाने आता गेल्या हंगामातील खरेदी केलेली कडधान्ये बाजारात कमी किमतींत विक्री करण्याचा निर्णय केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नवीन हमीभाव रु. ४६२० आहे (गेल्या वर्षी तो रु. ४४०० होता). रब्बीची आवक सुरू झाल्यावर बाजारभाव हमीभावाच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.\nएमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (एप्रिल २०१९) किमती १८ फेब्रुवारीपर्यंत घसरत होत्या. (रु. २१,४५० ते रु. २०,६२०). त्यानंतर त्या रु. २०,९२० पर्यंत चढल्या. या सप्ताहात त्या ०.९ टक्क्यांनी वाढून रु. २१,३१० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २०,६६९ वर आल्या आहेत. जून २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. २१,६७० वर आल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कापसाखाली लागवड कमी आहे. गुजरातमधील कमी पावसाचा उत्पादनावर परिणाम होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. निर्यात मागणी वाढण्याचा संभव आहे. (सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठ).\nसोयाबीन हळद गहू wheat हमीभाव minimum support price कापूस\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nमका, गहू, हरभऱ्याच्या किमतीत वाढीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...\nकागलचा शाहू कारखाना देशात सर्वोत्कृष्टनवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या...\nपोल्ट्रीला धान्य पुरवठ्यासाठी...पुणे : विविध कारणांमुळे तोट्यात चाललेल्या लेअर...\nस्फुरद, पालाशयुक्त खतांसाठी अनुदान दर...नवी दिल्ली : स्फुरद व पालाशयुक्त रासायनिक...\nऊस बियाणे विक्रीसह भाडे तत्त्वावरील...उसाच्या बियाणे प्लॉटच्या माध्यमातून एकरी तीस ते...\nउत्तर प्रदेशात ��१४ कोटींचा ‘पेप्सिको’चा...नवी दिल्ली : अन्न आणि शीतपेय उत्पादनात मोठी...\nमका, गहू, हरभऱ्याच्या किमतीचा वाढीचा कलपुढील महिन्यात रब्बी मका, गहू आणि हरभरा यांचे भाव...\nओढकामाच्या बैलांवर येतेय गदा ट्रॅक्टरच्या वाढत्या प्रमाणामुळे ओढकामाच्या...\nशेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...\nबांधावरचा शेवगा देतो भरघोस उत्पन्न पुणे जिल्ह्यातील केळवडे (ता. भोर) येथील...\nमका, हळद, गव्हाच्या किमतीत वाढमक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...\nबाजारात हळदीचे दर दबावातसांगली ः देशात हळद उत्पादनाला पोषक वातावरण...\nवायदे बाजार : मका, गहू, हळदीच्या...सध्या बाजारपेठेत मक्याची मागणी वाढत आहे. या...\nसेंद्रिय घटकांच्या वापरातून शेती आणली...पिकांचा वाढता उत्पादन खर्च, जमिनीची सुपीकता या...\nकापूस, मका, सोयाबीनच्या भावात वाढरब्बी पिकांचे भाव आवकेमुळे कमी झाले आहेत....\nघरपोच चारा विक्रीतून मिळविले...नागपूरपासून ६५ कि.मी. वरील अरोली (ता. मौदा) हे...\nसुधारित बहुपीक पद्धतीतून उत्पन्नामध्ये...चिदगिरी (जि. नांदेड) येथील कैलास गिरी यांनी...\nसरकीने मोडला दराचा उच्चांकजळगाव ः कापसासह सरकीच्या दरानी नवा उच्चांक गाठला...\nमका, हळद, गव्हाच्या किमतीत तेजीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्याच्या...\nमका, हळद, हरभऱ्याच्या किमतीत वाढअमेरिकेने चीनकडून होणाऱ्या आयातीवर वाढविलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/politician/congress-pune-131/", "date_download": "2019-08-20T23:55:31Z", "digest": "sha1:YSBPEAVUI2NDC5NPVPN5F35QHFGQ7JAO", "length": 8716, "nlines": 59, "source_domain": "mymarathi.net", "title": "'माझे नक्षलवाद्यांशी संबंध असतील तर मला अटक का नाही?' दिग्विजयसिंह - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्���ीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Politician ‘माझे नक्षलवाद्यांशी संबंध असतील तर मला अटक का नाही\n‘माझे नक्षलवाद्यांशी संबंध असतील तर मला अटक का नाही\nपुणे : मी राज्यसभा सदस्य आणि शिवाय माजी मुख्यमंत्री असल्याने त्यामुळे माझा मोबाईल क्रमांक व इतर माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्यामुळे कोणाच्या डायरीत माझा मोबाईल क्रमांक लिहिलेला असेल तर मी दोषी कसा असेन. माझे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे चर्चा केली जाते. माझे त्यांच्याशी संबंध असतील तर मग मला अटक का केली जात नाही असा सवाल मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी उपस्थित केला आहे.\nआषाढी एकादशीनिमित्त दरवर्षीप्रमाणे शुक्रवारी पहाटे दिग्विजयसिंह यांनी पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मीनीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पुणे येथील काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा हिंसाचार पोलिस तपासामध्ये आपला मोबाईल क्रमांक मिळाल्याचा प्रश्‍न विचारला. त्यावर उत्तर देताना त्यांनी वरील स्पष्टीकरण देत “तर मग मला अटक का होत नाही” सवाल उपस्थित केला.\nयावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, दिप्ती चवधरी, नगरसेवक रविंद्र धंगेकर, नगरसेविका सुजाता शेट्टी, प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड, माजी महापौर कमल व्यवहारे, सदानंद शेट्टी, सचिन तावरे आदी उपस्थित होते.\nविधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने शहरातील पदाधिकारी बदलले\nकचरा व सांडपाणी प्रकल्पासाठी तात्काळ शासकीय जागा देऊ- जिल्हाधिकारी नवल किशोर राम\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन ��ुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nमी विधानसभा लढविणार – भाजपच्या नवनिर्वाचित अध्यक्षा आ.माधुरी मिसाळांचा निर्धार (व्हिडीओ)\nनाना पाटेकर यांनी कशासाठी घेतली अमित शहा यांची भेट\nभाजपच्या पुणे शहर अध्यक्षपदी आ.माधुरी मिसाळ; योगेश गोगावले आता प्रदेश उपाध्यक्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://gwalior.wedding.net/mr/videomasters/1350547/", "date_download": "2019-08-20T22:32:49Z", "digest": "sha1:KA67KSJN3N75RTTDRAQ2N5FQWOLKNVQH", "length": 2575, "nlines": 48, "source_domain": "gwalior.wedding.net", "title": "Wedding.net - वेडिंग सोशल नेटवर्क", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट भाड्याने तंबू केटरिंग\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nआढावा फोटो आणि व्हिडिओ 3\nअतिरिक्त सेवा उच्च रेजोल्यूशन व्हिडिओ, लग्नाआधीचा व्हिडिओ, स्टुडिओ फिल्म बनविणे, अतिरिक्त लायटिंग, मल्टी-कॅमेरा फिल्मिंग सहाय्यासहित\nप्रवास करणे शक्य होय\nएखाद्याने विक्रेत्याशी किती आधी संपर्क करायला हवा 1 Month\nव्हिडिओ वितरणाची सरासरी वेळ 1 महिना\nबोली भाषा इंग्रजी, हिन्दी\nलग्नाचे शूटिंग, एक दिवस\nसर्व पोर्टफोलिओ पहा (व्हिडिओ - 3)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,945 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-08-20T23:22:08Z", "digest": "sha1:CDOIST7E5R5BK7YE36HYDWMY3CS3AQD3", "length": 9804, "nlines": 146, "source_domain": "policenama.com", "title": "अनिल लुणिया Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nजागतिक रक्तदान दिन : गरिबांचा कैवारी अनिल लुणिया, १११ वेळा रक्तदान, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव\nपुणे : पोलिसनामा ऑनलाईन - संपत्ती, गाडी, बंगला मिळवण्यासाठी माणूस सतत तत्पर असतो. एखाद्या गरिबाला मदत करायची असेल तर आपली प्रतिष्टा कमी होईल. म्हणून आपण त्या व्यक्तीच्या साधं जवळही फिरकत नाही. परंतु या स्वार्थी वृत्तीला अपवाद असणारे…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nअदनान सामीच्या ट्विटने ‘खळबळ’\n‘पर्यटनाला’ प्रोस्ताहन देण्यासाठी मोदी सरकारची…\nएकेकाळी दुबईमधील घराघरात जाऊन ‘तो’ भारतीय विकायचा औषध, आता…\nभाजप प्रवेशाच्या चर्चा चालू असतानाच राष्ट्रवादीच्या गणेश नाईक यांचा…\nरिलायन्स आणि बीपीच्या पेट्रोल पंपवर मिळणार ‘इलेक्ट्रिक’ वाहने ‘चार्ज’ करण्याची खास सुविधा\nकॉसमॉस सायबर हल्ला प्रकरणात पोलिसांकडून दोघांना अटक\nगर्लफ्रेन्डचा खून करून खाल्लं तिचं मांस, ‘त्या’ नरभक्षीला तुरूंगातून सोडण्यावरून ‘वादंग’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/55417", "date_download": "2019-08-20T23:47:20Z", "digest": "sha1:PTDQETA6UYZIL3XLYPU6PVUDANIRPAHO", "length": 17342, "nlines": 115, "source_domain": "www.maayboli.com", "title": "जगायचीही सक्ती आहे.... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /जगायचीही सक्ती आहे....\nजगायचीही सक्ती आहे... या मंगला आठलेकरांच्या पुस्तकात जगण्याचा विचार हा मृत्यू ही संकल्पना मध्यवर्ती धरुन केलेला आहे तसाच मृत्यूचा विचार जगण्याच्या परिप्रेक्षात केलेला आहे. पुस्तकात स्वेच्छामरण,दयामरण या संकल्पनेवर आधारित जगभरातील सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले आहे. लेखिकेच्या भावजयीचा वयाच्या ४२व्या वर्षी कॅन्सरने झालेला मृत्यू हा पुस्तकाच्या जन्माला कारणीभूत ठरला. स्वेच्छामरण हा अचानक मनात येणारा विचार नसून जगण्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन आहे. यासाठी जीवन मृत्युकडे पहाण्याची आपली धारणा बदलण्याची गरज आहे. नैसर्गिक मरण सुद्धा आपल्याला सहजतेने स्वीकारता येणार नसेल तर स्वेच्छामरणाकडे स्वीकारण्याचा नजरेने सोडाच, नुसत मान वर करुन तरी आपल्याला बघता येणार आहे का\nआत्महत्या दयामरण आणि स्वेच्छामरण यातील परिस्थितीजन्य फरक आजूबाजूला घडणार्याा घटनांमधून स्पष्ट केला आहे. आत्महत्या,स्वेच्छामरण, दयामरण व खून ह्या चारही प्रकारचा संबंध माणसाचे अस्तित्व संपण्याशी आहे. पहिल्या दोन प्रकारात माणुस स्वत:चे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतो तर दुसर्याव दोन प्रकारात एका माणसाचे आयुष्य संपवण्याचा निर्णय दुसर्या: व्यक्तिने घेतलेला असतो.जगणं नकोसं करणार्याा भ्रष्ट समाजव्यवस्थेमुळे मरणासाठी प्रवृत्त होणे आणि असाध्य आजाराला कंटाळून स्वे��्छामरण/ दयामरण मागणे यात फरक आहे. त्यामुळे आत्महत्या व खूनासाठी असलेले कायदे स्वेच्छामरण व दयामरणाला लागू करणे चुकीचे ठरेल.मरणासन्न रुग्णाचा फक्त श्वास चालू ठेवण्याने कोणत्या कायद्याच रक्षण होणार असत अशा रुग्णाला मरु देण हा न्याय आहे कि अन्याय अशा रुग्णाला मरु देण हा न्याय आहे कि अन्याय सुखाने व स्वेच्छेने मरण्याचा हक्क त्याला वापरता येणार आहे की नाही\nस्वेच्छामरणाच्या इतिहासात आद्य इच्छामरणी भीष्म यांच्यापासून सुरवात करुन भारतीय परंपरा तसेच जगभरातील या विषयावरील विविध संस्कृतींचा व चळवळींचा इतिहास सुलभपणे मांडला आहे. त्यामुळे स्वेच्छामरणाला हे काय नवीन फॅड असे म्हणता येणार नाही. वैद्यकशास्त्र व कायदा याबाबत काय सांगतो हे एका स्वतंत्र प्रकरणात विशद केले आहे. ख्रिस्तपूर्व ४ थ्या शतकात होउन गेलेल्या हिप्पोक्रेटीस या डॉक्टर ने सांगितलेल्या शपथेत आजही काही बदल नाही. द सोसायटी फॉर दी राईट टू डाय वुइथ डिग्निटी या भारतातील संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष श्री मसानी यांनी ऑस्ट्रेलिया येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात १९८२ साली भारतातील याबाबतच्या कायद्यात सुधारणा करण्याची गरज असल्याचे सांगितले. पुस्तकात इच्छामरणाला अनुकूल नसलेल्या मतांचाही परामर्श घेतला आहे. कायद्याचा दुरुपयोग होईल अशी भीती व्यक्त करण्यात येते.मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश आर एअ जहागीरदार म्हणतात,” विशिष्ट परिस्थिती निर्माण झाल्यावर मरण पंथाला लागलेल्या माणसाला लावलेले श्वसनयंत्र काढून घेणे, त्याच्यावर चालू असलेले उपचार थांबवणे, त्याला त्याच्या दु:स्थितीतून कायमचे मुक्त करणे.. हे सारे समजण्यासारखे आहे. परंतु अशी परिस्थिती उद्भवणे हे कायम अपवादात्मक असणार आहे. त्यासाठी कायदा कशाला करायचा कायदा केल्याने मोठ्या प्रमाणावर त्याचा दुरुपयोग करण्याची संधी मिळू शकेल....”\nपुस्तकात कायद्याचा दुरुपयोग होउ नये म्हणून घेतलेली काळजीबाबत विवेचन आहे. जगरभरात अशा कायद्यांबाबत काय परिस्थिती आहे व तिथे त्याची अंमलबजावणी कशी केली जाते याची उदाहरणे दिली आहेत. वाचताना मला बॅंकेतून कर्ज घेउन ते बुडवणार्याे लोकांचे उदाहरण डोळ्यासमोर आले. दोन चार टक्के लोक कर्ज बुडवणारे असले तरी ९८ टक्के लोक कर्ज फेडत असतात. त्यामुळे कर्ज सुविधेचा दु��ुपयोग करणार्याो दोन टक्के लोकांसाठी सरकार/बॅंक कर्ज सुविधा बंद करत नाही. शेवटी कुठलाही कायदा फुलप्रुफ असू शकत नाही.\nपुस्तकात स्वेच्छामरणातील वैयक्तिक न्याय, समाज आणि धर्म या विषयी विवेचन आहे. जैन धर्मातील संथारा व्रत हे आदर्श व समाधानकारक मरण्याचा मार्ग आहे असे जैनांचे मत आहे. इतर धर्म इतक्या सुस्पष्टपणे अनुकूल नाहीत. लेट मी डाय बिफोर आय वेक नावाच डेरेक हम्फ्री या लेखकाच पुस्तक आहे. त्यात एका तरुण मुलाचे मानसिक द्वंद्व आहे. त्याच्या आईने विकलांग व पराधीन झाल्यावर सरळ गोळ्या घालून ठार मार असे सांगून ठेवले असते.तशी परिस्थिती उदभवल्यावर अखेर इक दिवस ताण असह्य होउन तो आईवर गोळ्या झाडून तिला संपवतो व स्वत: एका मानसोपचार तज्ञाकडे जाउन मला पोलिसांच्या स्वाधीन करा असं सांगतो.\nपुस्तकात शेवटी आपण काय करु शकतो हा प्रश्न वाचकांच्या मनात शिल्लक रहात असल्याने हे प्रकरण घेतले आहे. लिव्हिंग विल व प्रायोपवेशन हे मुद्दे घेतले आहेत. लिव्हिंग विल आपली सदसदविवेकबुद्धी जागी असताना पूर्ण भानानिशी लिहून ठेवावे. प्रायोपवेशनात तर कायद्याचा पाठिंबा नको, ध्रर्माची संमती नको, नैतिकतेचे दडपण नको,सरकार समाजाची पर्वा नको,वाद नको,चर्चा नकोत...... फक्त अन्नपाण्याचा त्याग हा प्रश्न वाचकांच्या मनात शिल्लक रहात असल्याने हे प्रकरण घेतले आहे. लिव्हिंग विल व प्रायोपवेशन हे मुद्दे घेतले आहेत. लिव्हिंग विल आपली सदसदविवेकबुद्धी जागी असताना पूर्ण भानानिशी लिहून ठेवावे. प्रायोपवेशनात तर कायद्याचा पाठिंबा नको, ध्रर्माची संमती नको, नैतिकतेचे दडपण नको,सरकार समाजाची पर्वा नको,वाद नको,चर्चा नकोत...... फक्त अन्नपाण्याचा त्याग तोही घरातल्या घरात. समाजाने शतकानुशतके जोपासलेल्या धारणा पटकन बदलणार नाहीत. कायदा होण्यासाठी वाट पहावी लागणारच आहे. जगण्यासाठी सोडाच पण शांतपणे मृत्यू यावा यासाठीही चळवळ करावी लागणार असेल तर त्यासारखी मानवी जीवनाची दुसरी शोकांतिका नाही.\nपृष्ठे- 176 मूल्य- 175/-\nलेख आवडला, महत्वाच्या विषयावरचा पुस्तक परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद\nवाचू आनंदे या ग्रुप मधे जरी\nवाचू आनंदे या ग्रुप मधे जरी हा पुस्तक परिचय टाकला असला तरी आनंदाने या विषयावरील पुस्तके वाचायला कुणाला आवडत नाही.कारण हा विषय अशुभ व अप्रिय आहे अशी लोकांची परंपरागत समजूत वा श्रद्ध�� आहे.:D\n९ एप्रिल २०१६ पुण्याई सभागृह पौड रोड पुणे सायंकाळी ६.०० वाजता\nयाच पुस्तकाची द्वितिय आवृत्ती राजंहस प्रकाशित केली आहे. त्यानिमित्त संजय जोशी, वीणा गवाणकर व गौरी भागवत प्रश्नाचे अंतरंग उलगडून दाखवणार आहे\nसरकारने आता इच्छामरण या\nसरकारने आता इच्छामरण या विषयावर नागरिकांची मते मागवली आहेत. http://www.mohfw.nic.in/index1.php\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/water-crises-in-parbhani-city/", "date_download": "2019-08-20T23:28:33Z", "digest": "sha1:H3QSMFQ5TQHEKYUIDLD47EH623BWZJFU", "length": 17562, "nlines": 147, "source_domain": "www.saamana.com", "title": "परभणी शहरासाठीचे टंचाई प्रस्ताव लाल फितीत | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मि���ची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nपरभणी शहरासाठीचे टंचाई प्रस्ताव लाल फितीत\nपाणीटंचाई निवारणासाठी महापालिकेने तयार केलेला १ कोटी ९३ लाख रुपयांचा टंचाई निवारणाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. या प्रस्तावास अद्याप मंजुरी न मिळाल्याने शहरातील टंचाई निवारणाची कामे ठप्प पडली आहेत.\nपरभणी शहराला राहटी येथील बंधाऱ्यातून पाणीपुरवठा होतो. या बंधाऱ्यात गुरुवारी सायंकाळपर्यंत निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी दाखल झाल्याने शहरवासियांना अल्पसा दिलासा मिळाला असला तरी शहरात सध्या टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेद्वारे १० ते १२ दिवसांतून एक वेळा पाणीपुरवठा होत आहे. ही योजना ३५ वर्षापूर्वीची जुनी असून शहराच्या लोकसंख्येत दुपटीने वाढ झाल्याने योजनेचे पाणी पुरेशा प्रमाणात शहरवासियांपर्यंत पोहोचत नाही. दहा-दहा दिवस पाणी येत नसल्याने टंचाई तीव्र झाली आहे.\nशहरातील अनेक भागांत जलवाहिनी पोहोचलेली नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना खाजगी बोअरवर अवलंबून रहावे लागते. उन्हाळ्यात भूजल पातळी घटल्याने बोअरही कोरडे पडण्याचे प्रमाण वाढले आहे. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये शहरात टंचाईची परिस्थिती निर्माण होते. ही बाब लक्षात घेऊन मनपाने उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाईचा कृती आराखडा जिल्हा प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे.\nत्यात शहरातील १० विहिरींमधील गाळ काढणे, विहीर खोलीकरण करणे या कामांसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला. तसेच कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी १५ लाख रुपये ��णि शहरात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ९४ लाख ६३ हजार रुपये, विंधन विहीर, हातपंपाच्या दुरुस्तीसाठी ३८ लाख ४६ हजार रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. अर्धा उन्हाळा सरला असून शहरात पाणीटंचाई वाढली आहे. परंतु, जिल्हा प्रशासनाने या प्रस्तावास मंजुरी दिली नसल्याने शहरातील टंचाईची कामे ठप्प पडली आहेत.\nपावसाळ्यापूर्वी ही कामे सुरु झाली तर नागरिकांना टंचाईपासून दिलासा मिळणार आहे. तेव्हा जिल्हा प्रशासनाने टंचाई कृती आराखड्यातील कामांना मंजुरी द्यावी, अशी मागणी होत आहे. मनपाने सुरू केला दहा टँकरने पाणीपुरवठा\nपरभणी शहरातील अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने महापालिकेने १० टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा सुरु केला आहे. त्यात १२ हजार लिटर क्षमतेचे दोन टँकर असून पाच हजार लिटर क्षमतेचे उर्वरित टँकर आहेत. शहरातील भीमनगर, परसावतनगर, संजयगांधी नगर , गौस कॉलनी, झमझम कॉलनी, शिवनेरीनगर, लक्ष्मीनगर, सागरनगर, गालिबनगर, सिंचननगर, धनलक्ष्मीनगर, मराठवाडा प्लॉट, पोस्ट कॉलनी आदी भागात टँकरच्या साह्याने पाणीपुरवठा केला जात आहे.\nशहरामध्ये ६०० पेक्षा अधिक सार्वजनिक हातपंप असून निम्मे हातपंप बंद आहेत. काही हातंपप केवळ साहित्य नसल्याने बंद आहेत. हातपंपांची दुरुस्ती झाली तर पाणीटंचाईवर बऱ्याच अंशी मात होऊ शकते. मात्र मंजुरी अभावी हातपंप दुरुस्तीचे कामही सुरु झालेले नाही.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना ���त्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE", "date_download": "2019-08-20T22:34:28Z", "digest": "sha1:2RSUOYPVENUF7FY2BMZSEML5H4KJNXPV", "length": 4896, "nlines": 105, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (3) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबातम्या (3) Apply बातम्या filter\nएक्स्क्लुझिव्ह (2) Apply एक्स्क्लुझिव्ह filter\nबातमी मागची बातमी (1) Apply बातमी मागची बातमी filter\nसरकारनामा (1) Apply सरकारनामा filter\n(-) Remove सरकारनामा filter सरकारनामा\nटीव्ही (2) Apply टीव्ही filter\nसाम%20टीव्ही (2) Apply साम%20टीव्ही filter\nउत्तर%20प्रदेश (1) Apply उत्तर%20प्रदेश filter\nउद्धव%20ठाकरे (1) Apply उद्धव%20ठाकरे filter\nनेटवर्क (1) Apply नेटवर्क filter\nबाळासाहेब%20ठाकरे (1) Apply बाळासाहेब%20ठाकरे filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nराम%20मंदिर (1) Apply राम%20मंदिर filter\nशिवसेना (1) Apply शिवसेना filter\nकाय आहे अयोध्येतील नागरिकांचं शिवसेनेबद्दलचं मत \nऔरंगाबाद : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 25 नोव्हेंबररोजीच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त तेथील साधू-संत व सर्वसामान्य लोकांशी जवळून...\n#SaamTvNo1 ‘साम टीव्ही’ नंबर वन\nमुंबई - ‘सकाळ माध्यम समूहा’चा भाग असलेले ‘साम टीव्ही’ न्यूज चॅनेल महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या पसंतीत अव्वल ठरले आहे. बार्क (...\nदिग्गज न्‍यूज चॅनल्‍सना वेगाने मागे सारत 'साम टीव्‍ही 'न्‍यूज नंबर २ वर\nमुंबई : 'सकाळ' माध्‍यम समूहाचा भाग असलेलं 'साम टीव्‍ही न्‍यूज चॅनल' गेले काही महिने वेगानं लोकांच्‍या पसंतीला उतरत आहे. बार्क(...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/farm-mechanization/dawn-of-a-new-era-in-tilling/", "date_download": "2019-08-20T23:09:21Z", "digest": "sha1:DUATCLQL7HEUPX6D6FZY5O7CETFWS3LH", "length": 11915, "nlines": 81, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "मशागत क्षेत्रातील नवी पहाट", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nमशागत क्षेत्रातील नवी पहाट\nसध्यकाळातील भारतातील शेतकर्‍यांसमोरील मोठी समस्या म्हणजे शेतमजुरांची उपलब्धता नसणे. त्याचा परिणाम म्हणजे शेतकर्‍यांवरील शारीरिक व मानसिक ताण, शेतीच्या कामाला होणारा विलंब, त्यामुळे तोट्यात जाणारी शेती. या समस्येवर उपाय म्हणजे भारतीय कृषी क्षेत्रातील पहिल्या थरातील यांत्रिकीकरण. त्यासाठी सहज परवडण्यासारखे, हाताळायला सोपे, तसेच शेतीची कामे वेळेवर पूर्ण करता येण्याजोगे, जास्त वजनदार नसलेले असे यंत्र शेतकर्‍याच्या दृष्टीने नक्कीच उपयुक्त आहे.\nस्टिल इंडिया ही वन, कृषी आणि बाग-बगिच्यांसाठी लागणार्‍या औजारांची, आधुनिक यंत्रांची जागतिक पातळीवरील अग्रगण्य कंपनी आहे. लहानमोठ्या शेतकर्‍यांना परवडतील, वापरता येतील अशी कृषीपूरक यंत्रसामग्री या कंपनीने नुकतीच बाजारात आणली आहे. भारतीय कृषी क्षेत्रासाठी ही नक्कीच नवसंजीवनी देणारी गोष्ट आहे. जमिनीची मशागत करण्यासाठी स्टिल इंडिया या कंपनीने अतिशय उपयुक्त असे उत्पादन तयार केले असून MH 610 व MH 710 टिलर्स मशागत क्षेत्रात एक नवी पहाट निर्माण केली आहे.\nशेतातील माती चांगली नसेल तर मशागत करून माती तयार करण्यासाठी मशागत यंत्रे म्हणजेच टिलर्सची शेतकर्‍यांना मदतच होईल. विजेवर चालणार्‍या या मशागत यंत्रामध्ये जागतिक पातळीवरचे अत्याधुनिक युरो व्ही इंजिन असून त्यांची इंधनक्षमता उत्तम दर्जाची आहे. यामधील वेट एअर फिल्टर शुद्ध, धूळविरहित हवा कार्बोरेटरला पुरवते. एका वेळी भरपूर काम करण्याचा विस्तार व क्षमता असल्यामुळे आंतरमशागत करण्यासाठी, तणनाशक काढण्यासाठी तसेच लागवडीपूर्व जमीन तयार करण्यासाठी त्याची मदत होते. पुढील हँडल, चाके, उभा हँडल बार ही वैशिष्ट्ये असून हाताळायला हे यंत्र अतिशय सोपे आहे. थ्रोटल अ‍ॅक्टुएशन, गिअर बदलणारी यंत्रणा, प्रोटेक्टिंग हाऊसिंग कव्हर असलेले रोबुस्ट गिअर बॉक्स या सगळ्या यंत्रणेमुळे स्टिल टिलर्स फारच उपयुक्त आहे.\nटिलर्स म्हणजेच मशागत यंत्राची दोन मॉडेल्स स्टिलने विकसित केली आहेत MH 610 व MH 710. याला अनुक्रमे 6 एचपी व 7 एच��ी इंजिन्स असून देशभरातील सर्व वितरकांकडे ती उपलब्ध आहेत. तसेच ब्रश कटर्स, मिस्ट ब्लोअर्स, वीडर्स, वॉटर पंप्स, अर्थ आगर्स आणि स्प्रेयर्स उपलब्ध आहेत. या यंत्रांच्या सादरीकरणाच्या वेळी शेतकर्‍यांचा प्रतिसाद अतिशय उत्तम होता. स्टिलने यावेळी ग्राहक स्पर्धा भरवली होती, टीव्हीएस स्टार सिटी मोटरसायकल तसेच अन्य बक्षिसांची लयलूट होती.\nस्टिलची भारतातील नियमित होणारी गुंतवणूक पाहता भारतीय बाजारपेठेत ही कंपनी विस्तारतेय, हे जाणवते. पुण्याजवळील चाकण येथे या कंपनीने तिच्या उभारणीच्या कामाला सुरुवात केली असून एप्रिल 2020 पर्यंत ते पूर्ण होणे अपेक्षित आहे. शेती तोट्यात असण्याचे महत्वाचे कारण म्हणजे कमी उत्पादन क्षमता आणि स्टिल या कंपनीची उत्पादने यावरच काम करत आहेत. शेतकर्‍यांमध्ये नवचेतना निर्माण करण्यासाठी स्टिलची अत्याधुनिक यंत्रे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.\nकांदा प्रतवारीसाठी डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांनी विकसित केले यंत्र\nठिबक सिंचन संचाची काळजी व देखभाल\nभाडेतत्वावर अवजारे सेवा केंद्र स्वंयरोजगाराची सुवर्णसंधी\nआधुनिक ऊस शेतीला यांत्रिकीकरणाची जोड\nकोरडवाहु शेतीला स्थैर्य देण्यासाठी शेततळे\nट्रॅक्टरचलीत रूंद वरंबा टोकण व आंतरमशागत यंत्र\nअवर्षण प्रवण क्षेत्र, आत्महत्याग्रस्त जिल्हे व नक्षलग्रस्त जिल्हे यामधील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन 2017 साठी उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम वितरीत करणेबाबत\nसेंद्रिय शेती/विषमुक्त शेती या राज्यपुरस्कृत योजनेअंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन राबविण्यासाठी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता देणेबाबत\nमुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना पशुपालकांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात फिरते पशुचिकित्सा पथक सुरू करणेबाबत\nराज्यातील विविध जिल्हयातील पुर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना विशेष दराने मदत देण्याबाबत\nसन 2016-2017 मध्ये खाजगी बाजार समिती व थेट पणन परवानाधारकांना सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल रु. 200/- अनुदान देणेबाबत. (Unconditional) (पूरक मागणी रुपये 396.12 लाख)\nसन 2018-2019 या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल रुपये 200/- अनुदान देणेबाबत. (Unconditional ) (पूरक मागणी रुपये 387,30,31,000)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sudhirmungantiwar.com/Contact.aspx", "date_download": "2019-08-20T22:35:50Z", "digest": "sha1:SDXAESQ5BDFPA32AJCMI6NKY2GCPBUGD", "length": 3869, "nlines": 58, "source_domain": "sudhirmungantiwar.com", "title": "Contact Us | Minister of Finance & Planning and Forests departments in the Government of Maharashtra, Bharatiya Janata Party", "raw_content": "\nमंत्री वित्त आणि नियोजन , वने महाराष्ष्ट्र राज्य\n502, मंत्रालय, मादाम कामा रोड, हूतात्मा राजगुरु चौक, नरीमन पॉईंट, मुंबई 400032\nटेलि.नं. - ०२२-२२८४३६५७, २२८४३६४७\n“भाग्यश्री”, गोलबाजार वॉर्ड, कस्तुरबा रोड, गिरनार चौक, चंद्रपूर – ४४२४०२\nअजय धवणे(चंद्रपूर) : ०९८२२५६५९२६\nटेलि.नं. - (०७१७२)२५२५८२, २५६०६९\n502, मंत्रालय, मादाम कामा रोड, हूतात्मा राजगुरु चौक, नरीमन पॉईंट, मुंबई 400032\nटेलि.नं. - ०२२-२२८४३६५७, २२८४३६४७\n“भाग्यश्री”, गोलबाजार वॉर्ड, कस्तुरबा रोड, गिरनार चौक, चंद्रपूर – ४४२४०२\nटेलि.नं. - ०७१७२-२५२५८२, २५६०६९\nराज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीच्या निवारणार्थ तातडीने उपाययोजना करण्याबाबत.\nसुधीर मुनगंटीवार यांच्‍यासारखा भक्‍कम आधार देणारा भाऊ असताना बहिणींची प्रगती कोणीही रोखू शकणार नाही – विजया रहाटकर\nपाच वर्षात जिल्ह्याला पाणीदार बनवण्याकरिता जलसत्याग्रह चळवळ सुरू करणार\nपालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने अंत्‍योदय लाभार्थ्‍यांना वाढीव अन्नसाठा मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/705", "date_download": "2019-08-20T23:50:34Z", "digest": "sha1:7BYMJNE3CSPMY5EDCXOEN4IQYNJRCX6P", "length": 16140, "nlines": 101, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "संयुक्त महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव: पुनरावलोकन परिषदा | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसंयुक्त महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव: पुनरावलोकन परिषदा\nसंयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली, पाच वेगवेगळे विभाग एकत्र आले, परंतु लोकांनी परस्परांना समजून घेण्याची प्रक्रियाच राज्यात घडून आली नाही. भावनिक एकात्मता व समतोल विकास यांबाबतीत फार बेजबाबदार वर्तन आपल्याकडून –शासन, राजकारणी व लोकही यांच्याकडून झाले आहे. केवळ सीमाप्रश्नावर दंड थोपटून चालणार नाही. विदर्भ-मराठवाडा-खानदेश-कोकण-पश्चिम महाराष्ट्र या सार्‍यांनी एकमेकांची मने जाणली पाहिजेत. नुसत��� भूगोल एकत्र करून काय उपयोग\nसंयुक्त महाराष्ट्राचा स्थापनेस पन्नास वर्षे झाली. त्या निमित्ताने एक मेच्या सुमारास चार-दोन समारंभ घडून आले. सरकारच्या सांस्कृतिक खात्याने ‘लेझर शो’ वगैरे घडवून आणला, पण भरीव असे कुठेच काही घडल्याचे दिसले नाही.\nएक होते, की अधुनमधून, महिन्या-दोन महिन्यांच्या अंतराने वेगवेगळ्या प्रदेशांत महाराष्ट्र राज्य सुवर्णमहोत्सवी सिंहावलोकन परिषद होत असल्याच्या बातम्या वर्तमानपत्रांत दिसत. ‘थिंक महाराष्ट्र’ने या घटनाक्रमामागची प्रेरणा जाणून घेतली. ते आहेत, पी.बी. पाटील - सांगलीच्या शांतिनिकेतन लोक विद्यापीठाचे संचालक. त्यांना साथ आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू सुधीर गव्हाणे यांची\nपी.बी. पाटील म्हणाले, की महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्याची शासनाची कल्पना फार समाधानकारक वाटली नाही; शासनाबाहेरही फार उत्साह जाणवला नाही. यामुळे व्यथित असतानाच, सरकारने राज्यातील माजी आमदारांचा मेळावा सुवर्ण महोत्सवानिमित्त भरवला. चारशे माजी आमदार उपस्थित राहिले – सर्व वयोवृद्ध. राष्ट्रपती या कार्यक्रमास आल्या होत्या. मोठा समारंभ झाला, परंतु उद्‍घाटनानंतर मेळावा विस्कटून गेला. सारे मंत्री त्यांच्या त्यांच्या राजकारणात व त्यासाठी पाठिंबा मिळवण्यात गुंतून गेले. दुपारी जेमतेम शंभर आमदार सभागृहात शिल्लक राहिले होते सुवर्ण महोत्सवानिमित्त बोलावलेल्या मेळाव्यात ‘महाराष्ट्राची पन्नास वर्षे’ हा विषय सोडून बाकी सा-या गमती, मौजमजा व मुख्य म्हणजे राजकारण चालू होते\nउपस्थित आमदारांनीही रस कशात तर त्यांचे पेन्शन वाढू शकले का तर त्यांचे पेन्शन वाढू शकले का त्यांना प्रवास भत्ता मिळेल का त्यांना प्रवास भत्ता मिळेल का आणि शिवाय, त्यांना मुंबईत राहण्याची सोय हवी होती आणि शिवाय, त्यांना मुंबईत राहण्याची सोय हवी होती – त्यांना रस या फक्त तीन विषयांत\nपाटील पुढे म्हणाले, की मी स्वत:शीच चिडलो. ज्या राज्याने आम्हाला स्थान दिले, प्रतिष्ठा दिली, त्या राज्याप्रती आमची जबाबदारी काहीच नाही मला असे वाटत होते, की राज्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने आपल्या राज्याच्या प्रश्नांविषयी मनन-चिंतन होणे आवश्यक आहे. काय कमावले आणि काय गमावले याचा हिशोब मांडला गेला पाहिजे. मग मी हाच मुद्दा घेऊन नासिक-पुणे-औरंगाबाद येथील तीस-पस्तीस मान्यवर लोकांना भेटलो, त्यात राजकारणी होते; तसे न्यायमूर्ती, सनदी अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते असे वेगवेगळ्या क्षेत्रांचे प्रतिनिधी होते.पाटील सांगत राहिले, की माझ्या या भेटीगाठींनंतर, मी पुण्याला एक बैठक योजली. त्या बैठकीस चांगली पंधरा-वीस मान्यवर मंडळी आली. मोहन धारिया, माधव गोडबोले, न्या. सांवत वगैरे. त्यामध्ये प्रदेशवार मेळावे घेऊन त्या त्या ठिकाणचे प्रश्न, भावभावना जाणून घ्यायच्या असे ठऱले. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे त्यावेळचे कुलगुरू सुधीर गव्हाणे यांनादेखील ही कल्पना आवडली व ते विद्यापीठासह या योजनेत सामील झाले. त्यामुळे मेळाव्यांचे निमंत्रक असतात आमचे लोक विद्यापीठ, चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि स्थानिक पुढाकार घेणारी मंडळी. आतापर्यंत नासिक, सांगली, औरंगाबाद, धुळे भागांत परिषदा घडून आल्या. आता ती अमरावतीला वीस-एकवीस डिसेंबरला आहे. तेथे पुढाकार घेतला आहे शिवाजी शिक्षण संस्था आणि देविसिंगजी शेखावत यांनी. त्यानंतर चंद्रपूरला माजी केंद्रीय मंत्री शांताराम पोटदुखे यांच्या पुढाकाराने व नंतर कोकणात अशा परिषदा माचपर्यंत झाल्या की मे मध्ये या सर्व मंडळींचा मोठा मेळावा घेऊन सर्व चर्चा-विनिमयाची मांडणी करायची असा बेत आहे.\nपाटील म्हणाले, की औरंगाबादच्या मेळाव्यात समारोप समयी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आले होते आणि त्यांनी सर्व सहकार्य देऊ केले. तर आम्ही असा विचार करत आहोत की या परिषदांचे फलित दहा ग्रंथांमध्ये बध्द करावे व त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मदत मागावी. या प्रत्येक परिषदेला त्या त्या प्रदेशातील महत्त्वाची मंडळी आलेली होती. त्यामुळे चर्चाविचार त्याच पातळीवर घडून आला. त्यातून आताच, सुमारे दीडशे लेखांचे साहित्य जमा झाले आहे.\nतुमची या टप्प्यावरची भावना काय आहे असे जेव्हा पी. बी. पाटील यांना विचारले तेव्हा ते म्हणाले, की संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली, पाच वेगवेगळे विभाग एकत्र आले, परंतु लोकांनी परस्परांना समजून घेण्याची प्रक्रियाच राज्यात घडून आली नाही. भावनिक एकात्मता व समतोल विकास याबाबतीत फार बेजबाबदार वर्तन आपल्याकडून –शासन, राजकारणी व लोकही यांच्याकडून झाले आहे. केवळ सीमाप्रश्नावर दंड थोपटून चालणार नाही. विदर्भ-मराठवाडा-खानदेश-कोकण-पश्चिम महाराष्ट्र य��� सा-यांनी एकमेकांची मने जाणली पाहिजेत. नुसता भूगोल एकत्र करून काय उपयोग\nएक आयुष्य, चळवळीतील -नरेंद्र दाभोळकर\nसंदर्भ: नरेंद्र दाभोळकर, अंधश्रद्धा निर्मूलन\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nगंमत एका अक्षराची आणि शब्दाची\nसंदर्भ: अत्र्यांचे किस्‍से, संयुक्‍त महाराष्‍ट्र चळवळ\nसंयुक्त महाराष्ट्रासाठी देवांनी स्वीकारला पराभव\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nसंयुक्त महाराष्ट्रात जातींचे प्रश्न \nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nमहाराष्ट्र काँग्रेस विरुध्द महाराष्ट्र \nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-vidyadhar-anaskar-says-state-bank-got-316-crore-profit-maharashtra-19398", "date_download": "2019-08-20T23:38:43Z", "digest": "sha1:KD5L25H6HLFDE7X6L7GPGMSAQNSA5PR6", "length": 21342, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, vidyadhar anaskar says, state bank got 316 crore profit, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्य बँकेला ३१६ कोटींचा नफा: विद्याधर अनास्कर\nराज्य बँकेला ३१६ कोटींचा नफा: विद्याधर अनास्कर\nशुक्रवार, 17 मे 2019\nमुंबई: राज्यातील जिल्हा बँकांची शिखर बँक असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने संपलेल्या आर्थिक वर्षात गरुडभरारी घेतली आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये बँकेला ढोबळ नफा ५६३ कोटी तर ३१६ कोटींचा निव्वळ नफा झाल्याची माहिती बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी गुरुवारी (ता. १६) दिली.\nमुंबई: राज्यातील जिल्हा बँकांची शिखर बँक असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने संपलेल्या आर्थिक वर्षात गरुडभरारी घेतली आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये बँकेला ढोबळ नफा ५६३ कोटी तर ३१६ कोटींचा निव्वळ नफा झाल्याची माहिती बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास���कर यांनी गुरुवारी (ता. १६) दिली.\nराज्य बँकेने शेजारील कर्नाटक, आंध्रा आणि गुजरात राज्य सहकारी बँकांच्या एकत्रित व्यवसायाइतकी उलाढाल एकाच वर्षात करून हा उच्चांक गाठल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे सदस्य संजय भेंडे, अविनाश महागावकर, व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजित देशमुख उपस्थित होते.\nअनास्कर पुढे म्हणाले, की राज्य बँकेला यंदा १०७ वर्षे पूर्ण झाली आहेत. सरलेल्या आर्थिक वर्षात बँकेच्या ठेवी १५,८४० कोटी, कर्जे १९,७०० कोटी आणि एकूण व्यवसाय ३५,५४० कोटी इतका झाला आहे. बँकेच्या स्वनिधीतही भरभक्कम वाढ झाली आहे. बँकेचा स्वनिधी ४,००४ कोटींवर पोचला आहे. सर्वाच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाकडून थकहमी पोटी मिळणाऱ्या १,०४९ कोटींमुळे स्वनिधी ५,००० कोटींवर जाणार आहे. त्यामुळे शासन निर्णयानुसार ४,००० कोटींच्या वर नेटवर्थ असलेल्या बँकांना शासकीय व निमशासकीय संस्थांकडून ठेवी स्वीकारता येणार आहेत.\nसंपलेल्या आर्थिक वर्षात बँक ऑफ महाराष्ट्र या व्यापारी बँकेचा स्वनिधी ५,७३९ कोटी इतका होता. त्याखालोखाल राज्य बँकेचा स्वनिधी ५,००० कोटी इतका होत असल्याने नाबार्डच्या परवानगीने पायाभूत सुविधांच्या प्रकल्पासाठी व्यापारी बँकांच्या समवेत सहभाग कर्ज योजनेत सहभागी होण्याचा निर्णय राज्य बँकेने घेतला आहे. त्यासोबत आगामी काळात बँक रिटेल बँकिंग क्षेत्रातही उतरणार आहे. आर्थिक वर्षात बँकेने एकाही बुडीत कर्जाचे निर्लेखन केलेले नाही असेही त्यांनी सांगितले.\nप्रशासक अस्तित्वात येण्यापूर्वी बँकेचा तोटा सुमारे १,१०० कोटींइतका होता. गेल्याकाळात हा तोटा भरून काढत बँकेने चमकदार कामगिरी केली आहे. यंदा बँकेने ५६३ कोटी इतका ढोबळ नफा कमावला आहे. तर निव्वळ नफा ३१६ कोटींवर पोचला आहे. गेल्यावर्षी २०१ कोटी निव्वळ नफा होता. त्यात यंदा भरीव वाढ झाली आहे. चालू वर्षात सात नव्या शाखा सुरू करणार आहे. जळगाव, उस्मानाबाद, जालना, परभणी, नांदेड आणि यवतमाळ व वर्धा याठिकाणी या शाखा सुरू केल्या जाणार आहेत. तसेच अडचणीतील वर्धा, नागपूर आणि बुलडाणा या जिल्हा बँका चालविण्यास घेण्याचा राज्य बँकेचा प्रयत्न आहे. यासंदर्भातील प्रस्ताव नाबार्डला पाठविण्यात आल्याचेही अनास्कर यांनी सांगितले.\nराज्यातील सहकारी साखर कारखान्यांकडे बँकेची स��मारे २,३०० कोटींहून अधिकची थकबाकी आहे. सर्वोच्च न्यायालयातील दाव्यानंतर त्यापैकी १,०४९ कोटी थकहमी राज्य शासनाकडून बँकेला मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात १०० कोटी रुपये बँकेला प्राप्त झाले आहेत. थकबाकीची उर्वरित रक्कमही टप्प्याटप्प्याने बँकेला मिळेल, असा विश्वास अनास्कर यांनी व्यक्त केला. बँकेने गेल्या आर्थिक वर्षात अवसायनातील सात सहकारी साखर कारखाने भाडेपट्टीने चालविण्यास देऊन देणे वसूल करण्याच्या दिशेने पुढचे पाऊल टाकल्याचे त्यांनी सांगितले.\nयेत्या काळात राज्य बँकेकडून राज्यात सहकार विद्यापीठ सुरू करण्याचा विचार असल्याचे अनास्कर यांनी सांगितले. या माध्यमातून सहकारी संस्थांमधील सभासद, संचालक आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याद्वारे सहकार चळवळ बळकट करण्याचे बँकेचे प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nसोने तारण कर्ज पीककर्ज दाखवून\nराज्यातील काही व्यापारी बँका शेतकऱ्यांना सात टक्के व्याजावर सोनेतारण कर्ज देतात, त्यासाठी शेतकऱ्यांकडून सातबारा उतारा घेतला जातो. सातबाराच्या आधारे संबंधित बँकांकडून हे कर्ज पीककर्ज दाखवले जाते. पीककर्जाला राज्य आणि केंद्र शासनाकडून साडेचार टक्के व्याज सवलत मिळते. ही व्याज सवलत शेतकऱ्याला न देता संबंधित बँकाच लाटत असल्याचे निदर्शनाला आले आहे. व्यापारी बँकांच्या या बनवेगिरीविरोधात राज्य सहकारी बँक जोरदार मोहीम उघडणार असल्याचे विद्याधर अनास्कर यांनी सांगितले. संबंधितांविरुद्ध कठोर कारवाईसाठी राज्य शासनाकडे तक्रारही केली जाणार आहे.\nजिल्हा बँक महाराष्ट्र विद्याधर अनास्कर कर्नाटक गुजरात व्यवसाय कर्ज बँक ऑफ महाराष्ट्र व्यापार पायाभूत सुविधा तोटा जळगाव उस्मानाबाद नांदेड यवतमाळ नागपूर साखर सर्वोच्च न्यायालय प्रशिक्षण तारण पीककर्ज\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासा��ी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nशेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...\nवारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...\nमार्केट केंद्रित शेडनेटची उत्कृष्ठ शेती अभ्यासवृत्ती, कायम नवे शिकण्याची आस, बाजारपेठांचा...\nजालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...\nदर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...\nपावसाळ्यात फुलले नागपुरातील मका मार्केट सध्या राज्यातील विविध बाजारपेठांत स्वीटकॉर्न (...\nअवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...\nमहिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...\nशासनाने दूध अनुदानाचे २५० कोटी थकविलेपुणे : राज्याच्या एका भागात चारा-पाणीटंचाई तर...\nपूर व्यवस्थापन प्रकल्पात महाराष्ट्र...पुणे : केंद्र शासनाकडून देशात सुरू असलेल्या...\nशेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती...मुंबई: शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या...\nकोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात गाळाने...कोल्हापूर/सांगली : बारमाही नद्यांनी दक्षिण...\nविदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाजपुणे : पाऊस थांबल्याने राज्याच्या अनेक भागांतील...\nदुष्काळी भागातही दर्जेदार उत्पादनाचा...नगर जिल्ह्यात कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथील...\nशेतात पिकवा ‘हिरवे सोने’केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ची स्थापना...\n‘पंचनामा’ पूरग्रस्त पशुधनाचाको ल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील पूर जसजसा...\nआले पिकाने दिली आर्थिक सक्षमता बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व...\nक्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत...\nपूरग्रस्तांना एक हेक्टरसाठी मिळणार...मुंबई : राज्यात विविध भागांत आलेल्या...\nराज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर;...पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.swapp.co.in/site/indianstatedistrictsubdistrictarealist.php?stateid=8y68qEDJ0ugeDsGafWxiUw%3D%3D&districtid=eLmouSnEJhpnk2br5KE5wQ%3D%3D&subdistrictid=lggPRsuImMaqpSZFnzlUaA%3D%3D", "date_download": "2019-08-20T23:25:10Z", "digest": "sha1:OIDNPJD2HCJFKTDSMFKSIKJTKPXWMCWT", "length": 14584, "nlines": 309, "source_domain": "www.swapp.co.in", "title": "Taluka Ambegaon District Pune ( तालुका आंबेगाव जिल्हा पुणे ) Indian State List", "raw_content": "\nजिल्हा / जिला - पुणे\nतालुका / तहसील - आंबेगाव\nअवसरी बु गाव माहिती\nअवसरी खु. गाव माहिती\nचांडोली बु गाव माहिती\nचांडोली खु गाव माहिती\nचपटेवाडी कानसे गाव माहिती\nधोंडमाळ शिंदेवाडी गाव माहिती\nडिंभे बु. गाव माहिती\nडिंभे खु गाव माहिती\nफलकेवाडी (एन.वी.) गाव माहिती\nगाडेवाडी (एन.वी.) गाव माहिती\nगंगापूर बु. गाव माहिती\nगंगापूर खु गाव माहिती\nगोहे बु. गाव माहिती\nगोहे खु गाव माहिती\nजाधववाडी (रंजनी) (एन.वी.) गाव माहिती\nकाळेवाडी दरेकरवाडी गाव माहिती\nकाठापूर बु गाव माहिती\nकोळदारा गोनावाडी गाव माहिती\nकोळवाडी कोटमदारा गाव माहिती\nकुशीरे बु गाव माहिती\nकुशीरे खु गाव माहिती\nमहाळुंगे पडवळ गाव माहिती\nमहाळुंगे तर्फ आंबेगाव गाव माहिती\nमहाळुंगे तर्फ घोडा गाव माहिती\nमंचर (शहर) गाव माहिती\nमेनुंबरवाडी (एन.वी.) गाव माहिती\nनांदूरकीची वाडी (एन.वी.) गाव माहिती\nपंचाळे बु. गाव माहिती\nपंचाळे खु. गाव माहिती\nपारगाव त. अवसरी बु. गाव माहिती\nपरगाव तर्फ खेड गाव माहिती\nफदालेवाडी उगलेवाडी गाव माहिती\nपिंपळगाव तर्फ घोडा गाव माहिती\nपिंपळगाव तर्फ महाळुंगे गाव माहिती\nपिंगळवाडी लांडेवाडी गाव माहिती\nपोखरकरवाडी (एन.वी.) गाव माहिती\nरामवाडी (एन.वी.) गाव माहिती\nशेवाळवाडी लांडेवाडी गाव माहिती\nश्रीरामनगर (एन.वी.) गाव माहिती\nवडगाव काशिमबेग गाव माहिती\nवडगाव पीर गाव माहिती\n(https://www.swapp.co.in) - मराठीत महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालूके आणि त्यातील गावांची मराठीत माहिती असलेल्या एकमेव वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.\nतुमचे नाव मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड आणि तेलुगू भाषांमध्ये पाहण्यासाठी क्लिक करा\nवेबसाईटचे नाव रजिस्टर करण्यापूर्वी उपलब्धता तपासण्यासाठी क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://dipsdiner.com/", "date_download": "2019-08-20T23:03:37Z", "digest": "sha1:FLPCSEEYHFSQ7NGD4UOUKJRWAHBJFHYI", "length": 12439, "nlines": 92, "source_domain": "dipsdiner.com", "title": "DipsDiner | Food blog with healthy cooking recipes.", "raw_content": "\nशेपूची भाजी आवडणारी माणसं मी तरी ब���ितली नाहीत. शेपूच्या भाजीचे औषधी गुण जाणून घेतल्यावर मी सुद्धा ही भाजी खाण्याची सुरवात केली. ही पालेभाजी त्याच्या उर्ग दर्पामुळे कुप्रसिद्ध आहे. आताच्या काळात स्त्रियांमध्ये PCOD / PCOS, thyroid अशा रोगांचे जे वाढते प्रमाण आहे त्यावर रामबाण उपाय म्हणजे आठवड्यातून दोनदा ही भाजी खाणे. मी ह्या ब्लॉगवर या आधीही…\nमाझ्या आजोळी आजही नारळी पोर्णिमा नारळी भाताशिवाय साजरी होत नाही. या शिवाय ओल्या नारळाच्या करंज्या आणि नारळाची वडी सुद्धा बनवली जाते. खर सांगायचं तर त्या दिवशी जरा गोडाचे overload होते. पण सगळ्या माहेरवाशीण आपापल्या तान्हुल्यांसह आलेल्या असतात कारण त्या दिवशी रक्षाबंधनसुद्धा साजरे करतात. मग करंज्या आणि नारळाच्या वड्या त्यांच्या सासरी देण्यासाठी खास तयार केल्या जातात….\nकांदा भजी, बटाटा भजी आपण पावसाळ्यात नेहमीच खात असतो, आज जरा वेगळी अशी पनीर भज्जी कशी बनवायची ते बघूया. पनीर भजी थोडीशी रॉयल, श्रीमंती थाटाची आणि कधीतरीच खायला मजेची वाटतात. रोज रोज खायला परवडणार पण नाहीत. ही रेसिपी बनवायला खूपच सोप्पी आहे. घाईघाईत बनवली तर एवढी चविष्ठ लागत नाहीत. एक ते दोन तास चांगले पनीर…\nहल्ली बरीच नवीन पिढी कारल्याची भाजी आवडीने खायला लागली आहे. आमची आई तर घरी कारल्याची भाजी असेल तर आम्हाला डब्यात आमच्या आवडीची बटाट्याची भाजी देत असे. कारली खायची सुरवात मी गेल्या दशकात केली. नेहमी एकाच प्रकारे कारली बनवायचा कंटाळा आला की ही भरली कारली आमच्या घरी थोडा वेळ काढून बनवली जाते. कारल्याची परतून भाजी तर…\nभेंडी भुना मसाला भेंडी माझी फारच प्रिय भाजी आहे. आठवड्यातून दोनदा तरी भेंडी आमच्या घरी बनतेच. प्रत्येकवेळी वेगवेगळी रेसिपी करून बघायला मला खूप आवडते. ह्या ब्लॉगवर सुद्धा मी खालील भेंडीच्या पाककृती दिल्या आहेत. भेंडी मसाला भेंडी fry ९ शिरी भेंडीची भाजी ही भाजी झटपट ह्या प्रकारात मोडणारी नाही. ह्यासाठी कांदा टोमाटो कापायला लागतो. भेंडी सुद्धा…\nकंटोलीची भाजी करटूली, कंटोली, काकोरी किवा काटोला , ही सगळी नावं आहेत ह्या छोट्याशा हिरव्या काटेरी फळभाजीची. चार-पाच वर्षांपूर्वी मला अचानक साक्षात्कार झाला की ही छोटीशी काटेरी दिसणारी फळे खूपच गुणकारी आहेत आणि त्याचा आपल्या आहारात समावेश करायला हवा. कंटोली फक्त २ महिने बाजारात मिळतात, श्रावण आणि भाद्रपदात. भ��व विचाराल तर १५० ते १२० रु. किलो….\nशेवळाची भाजी पहिला पाऊस झाला की फोडशी, टाकळा, कोरळ अशा रानभाज्यांच्या जोडीला अशी शेवळ ही बाजारात येतात. वर्षातून एकदाच तुम्ही ह्या भाजीचा आस्वाद घेऊ शकता. शेवंळ अशी दिसायला लांबट कोम्बासारखी असतात. ती खूपच खाजरी असतात. शेवंलांसोबत छोटी फळही मिळतात त्यांना काकड म्हणतात. ती चवीला तुरट असतात. ती ह्या भाजीचा खाजरेपणा कमी करण्यासाठी वापरतात. तुम्हाला ही…\nआज मी तुम्हाला एकदम टेस्टी आणि सोपी अशी कोलंबी भाताची पाककृती सांगणार आहे. हा भात मऊ मोकळा चटपटीत , थोडासा मसालेदार आणि एखाद्या हिरव्या वाटण्याच्या रास्स्यासोबत मस्त लागतो. मला पालक चिकन सोबत हा पुलाव खायला आवडतो. कोलंबी किंवा चिकन बिर्याणी करायची म्हटली की मसाला करावा लागतो, कांदा तळून घ्यावा लागतो, चिकन मुरवण्यासाठी ठेवावं लागते. ह्यापेक्षा…\nमेथीचे ठेपले मेथी खूप लोकांच्या घरात फक्त ठेपले बनवण्यासाठीच आणली जाते. प्रत्येक घरात आपापली अशी ठेपले बनवण्याची कृती ठरलेली असते. मी सुद्धा सकाळच्या घाईच्या वेळी हे मेथीचे ठेपले झटपट कसे बनवते ते तुम्हाला सांगणार आहे. ही गुजराती समाजात बनवतात तशी पारंपारिक पाककृती नाही. हे माझे पौष्टिक नाश्ता बनवण्याच्या प्रयत्नांपैकी एक आहे. मी पूर्णपणे गव्हाचे पीठ…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/electricity-supply-stopped-for-tembhu-water-irrigation-plant/", "date_download": "2019-08-20T22:35:16Z", "digest": "sha1:DUID7O6CEMAOEBLUNCE7KDPKRYM3D24B", "length": 16853, "nlines": 144, "source_domain": "www.saamana.com", "title": "थकीत वीज बिलामुळे ‘टेंभू’ योजनेचा वीजपुरवठा तोडला | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्त���; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nथकीत वीज बिलामुळे ‘टेंभू’ योजनेचा वीजपुरवठा तोडला\nकराड तालुक्यासह सांगली, सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी गावांना वरदायी ठरणार्‍या टेंभू उपसा सिंचन योजने निधीअभावी बहुतेक कामे बंद असताना 21 कोटी रुपयांच्या थकीत वीज बिलापोटी योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. थकीत वीज बिल भरण्यासंदर्भात टेंभू प्रशासनास वीज कंपनीने नोटीस बजावली आहे.\nसांगली जिल्ह्यातील अनेक गांवानी टेंभूचे पाणी सोडावे अशी मागणी केली आहे. मात्र योजनेचा वीज पुरवठा खंडीत असल्याने पाणी देता येणे शक्य नाही. निधी कधी पर्यंत उपलब्ध होईल, याबाबत अधिकारी काही सांगू शकत नसल्याने योजनेवर अवलंबून असणारी शेती धोक्यात आली आहे. 20 वर्षांनंतरही सदर योजना पूर्ण होऊ शकलेली नाही. सुरुवातीला 1416.59 कोटी इतका अंदाजित खर्च हो��ा. या योजनेतून सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील कराड, कडेगाव, खानापूर, तासगाव, आटपाडी, कवठेमहंकाळ व सांगोला या ७ तालुक्यातील सुमारे 79 हजार 600 हेक्टर क्षेत्रास योजनेअंतर्गत सिंचना लाभ देण्याचे नियोजित होते. नंतर यामध्ये वाढ होऊन ते 80 हजार 472 हेक्टर क्षेत्रापर्यंत वाढविण्यात आले आहे. अडीचशे गावांना या योजनेच्या पाण्याचा लाभ देण्यात येत आहे. सुर्ली कालवा, कामथी कालवा व जोड कालवे एक व दोन याद्वारे योजनेचे पाणी सध्या सांगली जिल्ह्यातील दुष्काळी गावांना देण्यात येत आहे. मात्र कालव्यांची कामे अद्याप रखडलेली आहेत.\nया योजने अंतर्गत येणारे सिंचन क्षेत्र हे 80 हजार 472 हेक्टर इतके आहे. प्रत्यक्षात 30 हजार हेक्टर इतक्याच क्षेत्राला पाणी देण्यात येत आहे. कारण निधी अभावी कॅनॉलची कामे अपुरी आहेत. 31 पंप आहेत पण यातील 16 ते 18 पंप सुरू करणे शक्य झाले आहे. कामे रंगाळल्याने योजनेचा खर्च चौपटीने वाढला आहे. अद्याप तीस टक्के पर्यंत कामे अपुरी आहेत.\nयावर्षी उन्हाळ्यात टेंभू योजनेतून ४ टीएमसीपर्यंत पाणी उचलण्यात आले. पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामात उभारी आलेल्या पिकांना सध्या पाण्याची गरज आहे. पण गेल्या महिनाभरापासून टेंभू योजनेचा वीज पुरवठा थकीत वीज बिलापोटी खंडित करण्यात आला आहे. 21 कोटी रुपयांचे थकित वीज बिल असल्याने वीज कंपनी कार्यालयातून सांगण्यात आले. याबाबत त्यांना नोटीसही बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. टंचाई काळात दुष्काळी गावांना दिलेल्या पाण्याचे लाखो रुपयांचे थकीत बिल सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेले नाही. शिवाय साखर कारखान्यांनी अद्याप पाणीपट्टीची रक्कम अदा केलेली नाही. कृष्णा खोर्‍याकडूनही निधी प्राप्त नसल्याने थकीत बिल भरायचे कसे या विवंचनेत टेंभू प्रकल्पाचे प्रशासन आहे.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; स��रक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%20%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%2520%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3", "date_download": "2019-08-20T23:24:57Z", "digest": "sha1:SRSN3COJTVTF4J37PCSSSBNIZ73YEIAF", "length": 4639, "nlines": 114, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\nसरकारनामा (1) Apply सरकारनामा filter\n(-) Remove विनायक%20निम्हण filter विनायक%20निम्हण\nअनिल%20शिरोळे (1) Apply अनिल%20शिरोळे filter\nखासदार (1) Apply खासदार filter\nगिरीश%20बापट (1) Apply गिरीश%20बापट filter\nदिलीप%20कांबळे (1) Apply दिलीप%20कांबळे filter\nनगरसेवक (1) Apply नगरसेवक filter\nमहापालिका (1) Apply महापालिका filter\nमुक्ता%20टिळक (1) Apply मुक्ता%20टिळक filter\nरमेश%20बागवे (1) Apply रमेश%20बागवे filter\nरवींद्र%20धंगेकर (1) Apply रवींद्र%20धंगेकर filter\nराष्ट्रवाद (1) Apply राष्ट्रवाद filter\nलोकसभा (1) Apply लोकसभा filter\nलोकसभा%20मतदारसंघ (1) Apply लोकसभा%20मतदारसंघ filter\nविजय%20काळे (1) Apply विजय%20काळे filter\nशिवाजीनगर (1) Apply शिवाजीनगर filter\nसमाजकल्याण (1) Apply समाजकल्याण filter\nपुण्यात भाजपसमोर शिवसेनेला सामावून घेण्याचे आव्हान\nभाजप-शिवसेना युती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रे�� आघाडी यांच्यातील जागा वाटप, आघाडीला लोकसभेत मदत करणाऱ्या मनसेची भूमिका आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/open-quota-students-will-challenge-maratha-reservation-ordinance/", "date_download": "2019-08-20T23:09:43Z", "digest": "sha1:2CKFOYDR2653US6GWHN3HGHLP7ZD2366", "length": 7391, "nlines": 115, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "open quota students will challenge maratha reservation ordinance", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nअध्यादेश निघाला तरी मराठा विद्यार्थ्यांचे मेडिकल पीजी प्रवेश अडचणीत येणार\nवैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू न करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाच्या निर्णय सर्वोच्च न्यायालयाने देखील कायम ठेवला होता. त्यामुळे मराठा विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाचा मोठा तिढा निर्माण झाला आहे. यावर राज्य सरकारने अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे.\nअसे असले तरी, आता खुल्या वर्गातील विद्यार्थी-पालक सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. खुल्या वर्गातील पालकांच्या मागणीनुसार यावर्षी विद्यार्थ्यांना एसईबीसी कोट्यातुन प्रवेश न देता मेरिट नुसार प्रवेश द्यावे आणि अध्यादेश काढताना राज्य सरकराने आमच्या वर अन्याय होणार नाही याचा सुद्धा विचार करण्याची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलाय, त्या निर्णयानुसारच प्रवेश प्रक्रिया सुरु करावी अशी मागणी खुल्या वर्गातील विद्यार्थी-पालकांनी केली आहे.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nटँकर लॉबीसाठी शासन पुन्हा नवा आदेश काढणार; मंत्रिमंडळाची लागणार मान्यता\nहिंदू महिलेचा जीव वाचवण्यासाठी एका मुस्लिम तरुणाने तोडला रमजानचा रोजा; केले रक्तदान\nदुष्काळ प्रश्नी मंत्रिमंडळाची लवकरच पार पडणार मराठवाड्यात बैठक\nपश्चिम बंगालमधील मुसलमान ‘वंदे मातरम्’चे नारे देणार आहेत काय\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nगिरीश महाजन यांना जोड्याने हाणले पाहीजे,…\n‘घाबरू नका, चौकशीला बिनधास्त सामोरे…\nआगामी निवडणूक फडणवीसांच्या नेतृत्वात लढणार…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-breaking-restriction-ramesh-gholap-19597?tid=3", "date_download": "2019-08-20T23:43:24Z", "digest": "sha1:O452GQNVCO3DJ5F3MFFZLJ2HZT77XFEU", "length": 14559, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, breaking the restriction : Ramesh Gholap | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयसनी तोडून पुढे या : रमेश घोलप\nयसनी तोडून पुढे या : रमेश घोलप\nगुरुवार, 23 मे 2019\nसोलापूर : \"परिस्थितीने बांधलेल्या यसनी तोडत तोडत मी पुढे आलो. ‘यसन' ही कादंबरी आणि त्या लेखकाचा प्रवास उसाच्या फडात जन्मणाऱ्यांसाठी एक आशेचा किरण निर्माण करेल. पुस्तक खूप ताकदीने लिहिले असून इतरांना लिहिण्यास भाग पाडेल,'' असे मत झारखंडचे कृषी आयुक्त रमेश घोलप यांनी व्यक्त केले.\nज्ञानेश्‍वर जाधवर लिखित 'यसन' या कादंबरीचे प्रकाशन बोरगाव (खुर्द) येथील एका शेतकऱ्याच्या उसाच्या फडात सोमवारी (ता. २०) सकाळी करण्यात आले. प्रा. डॉ. भारती रेवडकर, डॉ. अशोक कदम, प्रा. विशाल गरड, अभिनेता विठ्ठल काळे, बोरगावच्या सरपंच रेखा जाधवर, आरजे ग्रुपचे राहुल जाधवर आदी उपस्थित होते.\nसोलापूर : \"परिस्थितीने बांधलेल्या यसनी तोडत तोडत मी पुढे आलो. ‘यसन' ही कादंबरी आणि त्या लेखकाचा प्रवास उसाच्या फडात जन्मणाऱ्यांसाठी एक आशेचा किरण निर्माण करेल. पुस्तक खूप ताकदीने लिहिले असून इतरांना लिहिण्यास भाग पाडेल,'' असे मत झारखंडचे कृषी आयुक्त रमेश घोलप यांनी व्यक्त केले.\nज्ञानेश्‍वर जाधवर लिखित 'यसन' या कादंबरीचे प्रकाशन बोरगाव (खुर्द) येथील एका शेतकऱ्याच्या उसाच्या फडात सोमवारी (ता. २०) सकाळी करण्यात आले. प्रा. डॉ. भारती रेवडकर, डॉ. अशोक कदम, प्रा. विशाल गरड, अभिनेता विठ्ठल काळे, बोरगावच्या सरपंच रेखा जाधवर, आरजे ग्रुपचे राहुल जाधवर आदी उपस्थित होते.\nगरड म्हणाले, \"कादंबरी वाचत असताना डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक माणसाने त्यांच्या आयुष्यातील यसन तोडणे गरजेचे असले, तरी ज्याच्या हाती कासरा असतो तो त्याला दिशा देण्याचे काम करतो. त्यामुळे यसन हाती घेण्याचा संदेश या कादंबरीतून मिळतो.''\nजाधवर म्हणाले, ''कादंबरी ऊसतोड कामगार व त्यांच्या जीवनाविषयी आहे. त्यामुळे पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम उसाच्या फडात घेतला. ही अडवळणाची वाट असली, तरी त्यांच्यापर्यंत कादंबरी आणि साहित्य पोचावे हा या मागचा प्रयत्न आहे.''\nसोलापूर लेखक कृषी आयुक्त agriculture commissioner अभिनेता सरपंच साहित्य literature\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nखानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...\nनाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...\nनांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....\nपुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...\nकुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...\nरासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीत...\nमुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...\nअकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...\nकऱ्हाडम���ील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा : महापुरामुळे...\nगडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...\nजळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...\nतणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...\nनगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...\nपूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...\nसंत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....\nनत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...\nडाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...\nजळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://adisjournal.com/itihas/", "date_download": "2019-08-20T22:36:56Z", "digest": "sha1:M5YMEOOQQJ23RV5PRKLGCUXUBGWWA3DP", "length": 10626, "nlines": 68, "source_domain": "adisjournal.com", "title": "इतिहास, वर्तमानाचा आदिपुरुष! ~ Adi's Journal", "raw_content": "\nअसेच अवचित.. काही चारोळ्या…\nअसेच अवचित.. काही चारोळ्या…\nआज या क्षणी आजूबाजूला जे घडतंय त्याची बीजे भूतकाळात पेरलेली असतात असं आपण सतत ऐकत असतो. पण फुकाचे तत्वज्ञान म्हणून त्याकडे दुर्लक्ष करत आपण कायम पुढे निघून जातो. याच पुढे निघून जाण्यानी कदाचित आपण स्वतःच्या भविष्यावर काही परिणाम करत असू. बऱ्याचदा अशा गोष्टी आपल्याला धार्मिक, अध्यात्मिक वगैरे वाटतात. पण अगदीच व्यवहारी विचार केला तरी यात भरपूर तथ्य असल्याचे लक्षात येतं. अगदी अत्ताचेच उदाहरण घ्या नं. अटलजींच्या सरकारनंतर आलेल्या सं पु आ च्या सरकारच्या कामगिरीवर सारेच नागरिक नाराज होते. त्यामुळेच तर इतक्या प्रचंड प्रमाणात एकच पक्षाला बऱ्याच दशकांनी स्पष्ट बहुमत मिळालं आहे.\nअजून जर थोडं मागे गेलो तर स्वातंत्र्य संग्रामातील घटनांबद्दल पण हेच म्हणता येईल. अगदी प्लासीची लढाई झाल्यापासून जी ��ीजे रोवली गेली त्यांची परिणीती १८५७ मध्ये झाली, ज्या पासून प्रेरणा घेत वासुदेव बळवंतानी मोठा संग्राम उभा केला. पुढे याच असंतोषाची धग जिवंत ठेवून प्रखर पणे लढा पुढे चालू ठेवला ते लाल – बाळ – पाल या त्रिकुटानी. कॉंग्रेस बाहेरून काम करणाऱ्या अनेक क्रांतिकारक देखील आपापल्या मार्गांनी प्लासीमध्ये घडलेल्या घटनांचेच परिणाम म्हणून काम करत होते.\nहाच विचार आपल्याला वैज्ञानिक प्रगतीबद्दल करता येईल. आज आपण अवकाशातील अनंताचा वेध घेण्याच्या गोष्टी करतोय ते त्याच इतिहासातील गॅलिलिओ, कोपर्निकस आणि इतर संशोधकांच्या कामांच्याच आधारावर की. कदाचित त्यांनी देखील प्राचीन भारतीय ग्रंथांचा अभ्यास केला असेल. अगदी भारतात येऊन वगैरे नाही पण पूर्वीच्या इराणी आणि इजिप्शियन व्यापाऱ्यांनी नेलेल्या महित्याच्या आधारे केला असेल. या ठोस पणे नं सांगता येणाऱ्या भागाला आपण विज्ञानाचे पुराण म्हणू हवं तर. इतिहासात विकसित केलेल्या वेगवेगळ्या औषध योजनांचा वापर करूनच तर आपण प्लेग आणि देवी सारख्या भयानक रोगांपासून मुक्त झालो आहोत. कल्पना करा जर ती औषधच नसती तर आज देखील हे रोग धुमाकूळ घालत राहिले असते.\nअगदी तुम्हाला आम्हाला पटवायला म्हणून आपण आपल्या रोजच्या जीवनातील उदाहरणच बघुयात. आपल्या शिक्षण क्षेत्रातील ज्या काही पद्धती आहेत त्यामुळे तुमचा भूतकाळ तुमचा वर्तमान ठरवत असतो. किमान तुम्ही नोकरीला लागेपर्यंत तरी. १०वीत जर कमी गुण असतील तर तुमच्या पदवी अभ्यासक्रमात मिळालेल्या पहिल्या वर्गाचा काहीही उपयोग उरत नाही. म्हणजे तुमचा १०-१५ वर्षांपूर्वीचा भूतकाळ तुमची आजची नोकरी मिळेल की नाही हे ठरवतोय. किंवा जर तुम्ही ४ वर्षांपूर्वी एखादी नोकरी स्वीकारली असेल तर त्याच प्रकारच्या नोकऱ्या आता तुम्हाला मिळणार. विषेशतः आयटी कंपन्यांमध्ये हा अनुभव प्रमुख्यानी जाणवत असेल. सलग रात्रपाळीत काम केले तर फक्त रात्रपाळीच मागे लागते. अमुक एका प्रोजेक्ट चा अनुभव गाठीशी असेल तर त्याच प्रकारचे प्रोजेक्ट तुम्हाला मिळतात.\nहाच विचार जसा आपण थोडं मागे जाऊन केला तसं आपण पुढे जाऊन पण करू शकतो. आपण आज जो विचार करतोय, ज्या तत्वांसाठी काम करतोय, त्यांचा आपल्या भविष्यावर प्रभाव पडणार आहे. याच विचाराच्या आधारानी आपले पुनर्जन्म आणि पूर्वजन्माच्या संकल्पना देखील थोड्या फा��� प्रमाणात उकलून सांगता येतील पण त्यात इतरही अनेक मुद्यांचा विचार करावा लागेल. पण तूर्तास तरी आपला इतिहास हा वर्तमानाचा आदिपुरुष आहे हाच विचार आज मला अगदी योग्य वाटतोय.\nआता माझे हे विचार कशाचे आणि कोणाचे आदिपुरुष होतात ते बघायचं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sakalsaamexitpolls-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AB%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE?tid=3", "date_download": "2019-08-20T23:41:45Z", "digest": "sha1:F6OA6ICJM7WA2BW7YSN6E7JEQF6JNDIB", "length": 14164, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, SakalSaamExitPolls : भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस जोमात; विदर्भात फटका | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nSakalSaamExitPolls : भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस जोमात; विदर्भात फटका\nSakalSaamExitPolls : भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस जोमात; विदर्भात फटका\nरविवार, 19 मे 2019\nमहाराष्ट्रातील विदर्भात काँग्रेसला ३ जागा मिळण्याची शक्यता आहे तर भाजपला ४ जागांवर विजय मिळण्याचा सकाळ - सामच्या अंदाजात व्यक्त केला जात आहे.\nएक्झिट पोल २०१९ : लोकसभा निवडणुकीचे सातव्या टप्प्यातील मतदान आज (ता.१९) पार पडले. या मतदानानंतर देशभरात 'एक्झिट पोल' जारी केले जात आहेत. महाराष्ट्रातील विदर्भात काँग्रेसला ३ जागा मिळण्याची शक्यता आहे तर भाजपला ४ जागांवर विजय मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.\nमहाराष्ट्रातील विदर्भात काँग्रेसला ३ जागा मिळण्याची शक्यता आहे तर भाजपला ४ जागांवर विजय मिळण्याचा सकाळ - सामच्या अंदाजात व्यक्त केला जात आहे.\nएक्झिट पोल २०१९ : लोकसभा निवडणुकीचे सातव्या टप्प्यातील मतदान आज (ता.१९) पार पडले. या मतदानानंतर देशभरात 'एक्झिट पोल' जारी केले जात आहेत. महाराष्ट्रातील विदर्भात काँग्रेसला ३ जागा मिळण्याची शक्यता आहे तर भाजपला ४ जागांवर विजय मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.\nविदर्भात लोकसभेच्या १० जागांसाठी मतदान झाले. या विभागात अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्याचपार्श्वभूमीवर ���ता या निवडणुकीचे अंदाज व्यक्त केले जात आहेत. यामध्ये भाजपला बालेकिल्ल्यात धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपचा ४ जागांवर विजय होईल तर काँग्रेसला ३ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच भाजप, काँग्रेससह आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला ३ जागा मिळण्याचा अंदाज आहे.\nमात्र, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला खाते उघडता येणार नसल्याचा अंदाज आहे.\nमहाराष्ट्र maharashtra विदर्भ vidarbha भाजप विजय victory सकाळ लोकसभा राष्ट्रवाद\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nखानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...\nनाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...\nनांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....\nपुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...\nकुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...\nरासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीत...\nमुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...\nअकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...\nकऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा : महापुरामुळे...\nगडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...\nजळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...\nतणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...\nनगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...\nपूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...\nसंत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....\nनत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...\nडाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...\nजळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/big-scam-in-pnb-bank/", "date_download": "2019-08-20T22:35:21Z", "digest": "sha1:STIBW4XHAVYHWQMG2TSPKSJWIDFRKDI4", "length": 10494, "nlines": 168, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "तब्बल सुमारे ११,३३० कोटी रूपये घोटाळा | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/अर्थजगत /तब्बल सुमारे ११,३३० कोटी रूपये घोटाळा\nतब्बल सुमारे ११,३३० कोटी रूपये घोटाळा\nपंजाब नॅशनल बॅंक (PNB). या बॅंकेच्या मुंबई शाखेत तब्बल सुमारे ११,३३० कोटी रूपये घोटाळा झाल्याचे पुढे आले आहे.\n0 470 एका मिनिटापेक्षा कमी\nपंजाब नॅशनल बॅंक (PNB). या बॅंकेच्या मुंबई शाखेत तब्बल सुमारे ११,३३० कोटी रूपये घोटाळा झाल्याचे पुढे आले आहे.\nया अफरातफरीचा परिणाम शेअर बाजारा��रही दिसून आला. या प्रकरणात थेट कोणाचे नाव अद्याप पुढे आले नाही. पण, चौकशी अंती सत्य बाहेर येईल असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, हे प्रकरण बाहेर येताच पीएनबीचा शअर्स ८ टक्क्यांनी घसरला आहे. ज्यात गुंतवणूकादारांचे ३००० कोटी रूपये बुडाले आहेत. बुधवारी सुरूवातीला व्यवहार सुरू झाला तेव्हा पीएनबीचा शेअर ५.७ टक्क्यांनी घसरला.\nपीएनबीने जलर आणि इतरांवर ४.४ कोटी डॉलर्सचा अफहार केल्या प्रकरणी अहवाल सादर केला आहे. या प्रकरणाने आर्थिक क्षेत्रात खळबळ उडाली असून, यंत्रणा पुढील तपास करत आहेत.\nदरम्यान, अपहार झालेल्या रकमेपैकी निवडक रक्कम ही ज्या खात्यातून अपहार केला जायचा त्या खातेदारास आदा केली जायची. या प्रकरणाची गंभीर दखल घेत बॅंक प्रशासनाने बॉम्बे स्टॉक एस्चेंज विभागाला (BSE) माहिती दिली आहे. या अफरातफरीचा परिणाम इतर बॅंकावरही पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बॅंकेची अंतर्गत यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहे\n2018 मध्ये भारताचे चांद्रयान -2 चंद्राच्या दक्षिण गोलार्धावर ठेवणार पाऊल\nनदीवर राज्यांचा अधिकार नाही: सुप्रीम कोर्ट\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikiquote.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Toto_Az%C3%A9ro", "date_download": "2019-08-20T22:56:17Z", "digest": "sha1:WOFHS5KZAVEQMEKIUBTAKUL4GH54RBMV", "length": 2411, "nlines": 53, "source_domain": "mr.wikiquote.org", "title": "सदस्य:Toto Azéro - Wikiquote", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ सप्टेंबर २०११ रोजी १९:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/nagar-panchayat-status-for-hatkanangale/", "date_download": "2019-08-20T23:28:07Z", "digest": "sha1:BDOZNUDFZK7QIZX6OJBPQ5DTALSNPK6U", "length": 14983, "nlines": 183, "source_domain": "policenama.com", "title": "हातकणंगलेला नगरपंचायतीचा दर्जा - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nकोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – हातकणंगले तालुक्याला नगरपंचायतीचा दर्जा मिळावा यासाठी स्थानिक नागरिक आणि स्थानिक नेत्यांनी प्रयत्न केले होते अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नगरपंचायत गठीत करण्याचे पत्र देण्यात आले. त्यानंतर मात्र हातकणंगलेकरांनी आंनदोत्सव साजरा केला.\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत :…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ;…\nनगरपरिषदेचे अधिकार व कर्तव्ये पार पाडण्यासाठी तहसीलदारांना प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्‍त करण्याचे आदेश राज्याचे उपसचिव सतीश मोघे यांनी दिले आहेत. हातकणंगलेला नगरपंचायतीचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव बराच काळ रखडलेला होता. त्यानंतर यासाठी कृती समिती स्थापन करून लढा सुरु करण्यात आला होता. या समितीच्या कार्यकर्त्यांनी नगरपंचायतीचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. याबाबतचे निवेदन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना देखील देण्यात आले होते. नगरपंचायत करण्याचे आश्‍वासन आ. हाळवणकर यांनी दिले होते.\nदरम्यान नगरपंचायतीचा दर्जा मिळण्यासाठी आ. डॉ. सुजित मिणचेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील निवेदन देण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला शब्द पाळत हातकणंगलेला नगरपंचायतीचा दर्जा मंगळवारी देण्यात आला. नगरपंचायत दर्जा मिळविण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, भगवान पवार, पंडित निंबाळकर, सागर पुजारी, मधुकर परीट, अतुल मंडपे व दादा गोरे यांच्यासह नागरिकांनी प्रयत्न केले.\nमंत्रीपदाच्या स्वप्नामुळेच माझी ही अवस्था : एकनाथ खडसे\nपोलीस महासंचालकांना दरोडेखोरांनी दिली गोळीबार करून ‘सलामी’\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ; पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर…\nबीड : सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी दोघांना कारावास\nपुणे : वरंधा घाट दोन महिने वाहतुकीसाठी बंद\n…तर UPSC परीक्षेत ‘हे’ बदल, जाणून घ्या प्रस्ताव आणि कारणे\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत :…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ;…\n���ोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n‘त्या’ बँकेत वृद्ध, भूमिहीन शेतमजुरांच्या कर्जप्रकरणात…\nराजभवन परिसरात सापडलं ब्रिटीशकालीन मोठं भुयार\nपुण्यातील विधानसभेच्या सर्व जागा जिंकणार : शहराध्यक्ष आमदार माधुरी…\n‘या’ कंपनीची खास ‘इलेक्ट्रिक’ स्कूटर,…\n‘सेक्रेड गेम्स 2’ रिलीज होताच ‘हा’ व्यक्ती झाला ‘हैराण-परेशान’, नेटफ्लिक्सनं मागितली…\nक्रिकेटर श्रीसंत वरील आजीवन बंदी उठवली, पुढच्या वर्षी खेळण्याची शक्यता \nINX प्रकरण : माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर अटकेची टांगती तलवार, कोर्टानं जामीन फेटाळला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/1461?page=3", "date_download": "2019-08-20T22:48:17Z", "digest": "sha1:DIOWURY6FKZ3FPBAMMC4HU6ZHMQXAFM6", "length": 13643, "nlines": 251, "source_domain": "www.maayboli.com", "title": "उद्योजक : शब्दखूण | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /अर्थकारण /उद्योजक\nकुठे अग्नीत तर कुठे\nआता बाहेर पडू लागला\nकुणाला रागही आला असेल\nअन् अंधाराचा पश्चाताप तर\nकाळ्या पैशालाही झाला असेल\nतडका - बिझनेस फॅक्ट\nमात्र कधी गरजा पाहून\nछोटा तोटा घेतला जातो\nसामान्य माणूस पीडला जातो\nRead more about तडका - बिझनेस फॅक्ट\nतडका - बिझनेस फॅक्ट\nमात्र कधी गरजा पाहून\nछोटा तोटा घेतला जातो\nसामान्य माणूस पीडला जातो\nRead more about तडका - बिझनेस फॅक्ट\nअमेरिका -इंटरनॅशनल मेडिकल ग्रुप ट्रॅव्हल इन्शुरन्स बद्दल माहिती हवी आहे.\nइंटरनॅशनल मेडिकल ग्रुप ट्रॅव्हल इन्शुरन्स बद्दल माहिती हवी आहे. मी माझ्या आई बाबांसाठी अमेरिकेत येताना हा इन्शुरन्स घेतलाय. आईला इथे असताना अचानक दुखापत झाली आहे .ती सध्या हास्पिटल मध्ये आहे . ��न्शुरन्स क्लेम करताना काय माहिती असावी ह्या बद्दल प्लिज माहिती द्या .\nRead more about अमेरिका -इंटरनॅशनल मेडिकल ग्रुप ट्रॅव्हल इन्शुरन्स बद्दल माहिती हवी आहे.\nपाकिस्तानपेक्षा चीन हा भारतासाठी जास्त धोकादायक आहे हे एक असे सत्य आहे जे फार कमी लोकांना माहीत असेल.\nपाकिस्तानच्याही बरयाचश्या उड्या या चीनच्या जीवावरच चालतात. सध्या पाकिस्तान कलाकारांवर बहिष्कार टाका सोबत चिनी मालावर बहिष्कार टाका असा प्रचारही जोरात चालू आहे.\nखरे तर मला आधी हे एक फेसबूक-व्हॉटसप फॅड वाटत होते. पण या बातम्या वाचून तसे आता वाटत नाहीये. चीननेही या बहिष्काराची दखल घ्यायला सुरुवात केली आहे..\nचिनी वस्तूंवरील बहिष्कारामुळे चीनचे धाबे दणाणले\nभारतीय वस्तू आमची बरोबरी करूच शकत नाहीत; चीनची अश्लाघ्य टीका\nचीन भारत पाक माल\nRead more about चिनी मालावर बहिष्कार\nतडका - जाहिरातीचे तथ्य\nत्यांची प्रत्येक स्टेप ही\nनिव्वळ खपाव सुत्री असते\nRead more about तडका - जाहिरातीचे तथ्य\nतडका - बाबाची पँट\nबाबाकडून हा ठाव आहे\nऊडी घेण्याचा डाव आहे\nकधी पँन्ट न वापरणारे\nतडका - बाबाची पँट\nबाबाकडून हा ठाव आहे\nऊडी घेण्याचा डाव आहे\nकधी पँन्ट न वापरणारे\nजिओ G भर के ..\nकाल आईचा फोन आला. अरे रुनम्या ते रिलायन्स फुकटात फोन वाटतेय. स्वस्तात ऑफर देतेय. ईथे त्यांच्या दुकानात लोकांची झुंबड उडालीय. बिल्डींगमधील पोरांनीही लाईन लावलीय. यांची (म्हणजे माझ्या वडीलांची) एक ओळख निघालीय. रांग न लावता आपले काम होईल. तुला काही घ्यायचेय का\nस्मार्टफोन नावालाच वापरणारया आणि ईंटरनेटचा ई सुद्धा ढुंकून न बघणारया माझ्या आईच्या तोंडची ही वाक्ये. रिलायन्स आणि मोदी सरकार काहीतरी स्वस्तात वाटतेय आणि आपला मुलगा त्या लाभापासून वंचित राहू नये ईतकाच प्रामाणिक हेतू.\nमोदी सरकार म्हटले तर अच्छे दिन च हे तिचे मत.\nतडका - फसवी जाहिरात\nवस्तुंचे ट्रेंण्ड वाढू शकते\nमात्र फसवी जाहिरात करणे\nमहागात सुध्दा पडू शकते\nRead more about तडका - फसवी जाहिरात\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/news/dgipr-17/", "date_download": "2019-08-20T23:49:59Z", "digest": "sha1:42YPGMXJQXZDARJQGNOHIO5GMLMPKM63", "length": 7942, "nlines": 60, "source_domain": "mymarathi.net", "title": "पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या गिर्यारोहकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिनंदन - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome News पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या गिर्यारोहकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिनंदन\nपुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या गिर्यारोहकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिनंदन\nमुंबई : भारतातील सर्वोच्च माऊंट कांचनजूंगा शिखर सर केलेल्या पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या गिर्यारोहकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले.\nया यशस्वी चढाईत जगात पहिल्यांदा दहा जणांच्या चमूने एकत्रित एकाच दिवशी हे शिखर सर करण्याचा विश्वविक्रम नोंदविल्याची माहिती गिरीप्रेमीचे प्रमुख उमेश झिरपे यांनी दिली. गिरीप्रेमीच्या या चमुत आनंद माळी, भूषण हर्षे, रूपेश खोपडे, किरण साळस्तेकर, सुमित मांदळे, जितेंद्र गवारे, विवेक शिवदे, कृष्णा ढोकले, प्रल्हाद जोशी, आशिष माने यांचा समावेश आहे.\nया चमूने प्रत्यक्ष ४५ दिवसांच्या चढाईत १५ मे २०१९ रोजी कांचनजुंगाचे हे ८ हजार ५८६ मीटर उंचीचे शिखर सर केले आहे.\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी या चमूचे या यशस्वी चढाईसाठी कौतुक करून पुढील मोहिमांसाठी शुभेच्छा दिल्या.\nमहाराष्ट्रातील १९ जिल्ह्यात पाईपद्वारे नैसर्गिक गॅस पुरवठा\nमहात्मा फुले राष्ट्रीय पुरस्कार कृपाल पलुसकर यांना प्रदान\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल ��ारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nचंद्रयान-2 ने पार केला मोठा टप्पा; चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यात यशस्वी, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार\nभारतात घुसले आयएसआय एजंट्ससह 4 पाकिस्तानी दहशतवादी, देशभर हायअलर्ट जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/imran-khans-3rd-marriage/", "date_download": "2019-08-20T22:48:42Z", "digest": "sha1:ZDYVYEZ6SJLGUQVYWBEAYCC4NTASJ5X5", "length": 13344, "nlines": 227, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "६८ व्यावर्षी इमरान खान लाहोरमध्ये तिस-यांदा केला निकाह | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/आंतराष्ट्रीय/६८ व्यावर्षी इमरान खान लाहोरमध्ये तिस-यांदा केला निकाह\n६८ व्यावर्षी इमरान खान लाहोरमध्ये तिस-यांदा केला निकाह\nपाकिस्तानचा माजी क्रिकेटर आणि पाकिस्तान 'तहरीक-ए-इंसाफ'चा प्रमुख इमरान खान लाहोरमध्ये तिस-यांदा केला निकाह\n0 416 एका मिनिटापेक्षा कमी\nइस्लामाबाद – पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय)चे अध्यक्ष इमरान खान यांनी तिस-यांदा निकाह केला आहे. बुशरा मनेका असे त्यांच्या तिस-या पत्नीचं नाव आहे. रविवारी (18 फेब्रुवारी ) लाहोर येथे अगदी साध्या समारंभात त्यांनी आपला निकाह केला. पाकिस्तान तहरीक-ए- इन्साफ ( पीटीआय )चे प्रवक्ते फवाद चौधरी यांनी इमरान खान यांच्या तिस-या निकाहच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बुशरा मनेका यांच्या निवासस्थानी त्यांचा निकाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात केवळ जवळच्या नातेवाईकांना निमंत्रित करण्यात आले होते. दरम्यान, इमरान खान यांच्या बहिणी निकाह सोहळ्या सहभागी झाल्या नव्हत्या. अवन चौधरी व जुल्फी बुखारी यांच्या उपस्थितीत त्यांचा निकाह झाला. चौधरी व बुखारी हे साक्षीदार म्हणून उपस्थित होते.\n40 वर्षीय बुशरा मनेका यांचा यापूर्वी खवर फरीद मनेका यांच्यासोबत निकाह झाला होता. खवर फरीद मनेका हे इस्लामाबाद येथे वरिष्ठ कस्टम अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी बुशरा यांच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.\nइमरान खान यांचा तिसरा निकाह\nइमरान खान यांचे यापूर्वी दोनदा निकाह झाले आहेत. पहिली पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ यांच्यासोबत त्यांनी 1995 साली निकाह केला होता. 2004 मध्ये त्यांनी जेमिमा यांना घटस्फोट दिला. यानंतर दुसरी पत्नी रेहम खानसोबत 2015 मध्ये त्यांनी निकाह केला. मात्र 10 महिन्यांनंतर रेहम व इमरान यांनी स्वतंत्र होण्याचा निर्णय घेतला.\nपंतप्रधान मोदींकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन\nनोटाबंदीच्या काळात नीरव मोदीकडून हिरे खरेदी करणारे आयकर विभागाच्या रडारवर\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nबिल गेट्सना मागे टाकत ही व्यक्ती ठरली जगात सर्वात श्रीमंत\nमुंबई विमानतळ जगातील एक नंबर\nमुंबई विमानतळ जगातील एक नंबर\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योज���ांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/who-will-take-starcs-place/", "date_download": "2019-08-20T23:01:00Z", "digest": "sha1:KWJSFCHCFPCY5VYDBKMPUEMEUC2SNXE3", "length": 8615, "nlines": 121, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "कोण घेणार मिटचेल स्टार्कची जागा..???", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nकोण घेणार मिटचेल स्टार्कची जागा..\nसध्या सुरु असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया मधल्या कसोटी मालिकेमधून मिटचेल स्टार्क आणि मिटचेल मार्श या दोघांनी दुखापती मुळे माघार घेतली आहे. स्टार्कला पायाला दुखापत झाली आहे तर मार्शला खांद्याला दुखापत झाली आहे. मिटचेल मार्श ऐवजी व्हिक्टोरियाचा ऑलराऊंडर मार्कस स्टोइनीस संघात घेण्यात आले आहे.\nआता सर्वांचे डोळे लागले आहेत ते स्टार्कची जागा कोण घेते त्यावर. मिटचेल स्टार्क हा ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा पाया होता. त्याचा वेग, स्विंग आणि विकेट घेण्याची क्षमता ह्यामुळे तो कायम एक स्फोटक गोलंदाज ठरला आहे. स्टार्कचा गोलंदाजीचा सर्वसाधारण वेग हा ताशी १४५ किलोमीटर असल्यामुळे योग्य ठिकाणी पडलेला चेंडू खेळणे अवघड जातो. अचूक टप्प्याची गोलंदाजी हे स्टार्कचे मुख्य अस्त्र राहिले आहे. कमिन्स आणि पॅटिंसन याआधी भारतविरुद्ध खेळले आहेत पण जर त्यांना संधी दिली तरी ते स्टार्क इतके प्रभावी ठरतील हा देखील एक मोठा प्रश्न आहे. आता उर्वरीत दोन सामन्यांसाठी ऑस्ट्रेलिया कोणती रणनीती आखते ते महत्वाचे आहे. सध्या त्याची जागी कोण घेईल यासाठी हे पाच गोलंदाज निवडलेत ज्यापैकी एकाला संधी मिळू शकेल.\nसामने : ०१ | बळी : ८ | सरासरी : १८. ६० | स्ट्राईक रेट : १३ | सर्वोकृष्ट आकडे : ४-४७ | ५ विकेट : ० | १० विकेट : ०\nसामने : ०६ | बळी : ३१ | सरासरी : १५. ९० | स्ट्राईक रेट : ३१. ४ | सर्वोकृष्ट ��कडे : ९-३७ | ५ विकेट : ३ | १० विकेट : १\nदुखापतींवरील औषधे घेताना माझी चूकच झाली- पृथ्वी शॉ\nभारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी सोमवारी रवाना;\nसामने : ०३ | बळी : १३ | सरासरी : २०. ४६ | स्ट्राईक रेट : ३३. ६० | सर्वोकृष्ट आकडे : ४-४८ | ५ विकेट : ० | १० विकेट : ०\nसामने : ०९ | बळी : ५० | सरासरी : १८. ६० | स्ट्राईक रेट : ४२. २ | सर्वोकृष्ट आकडे : ६-३२ | ५ विकेट : ४ | १० विकेट : १\nसामने : ०८ | बळी : ३७ | सरासरी : १८. २४ | स्ट्राईक रेट : ४०. ८ | सर्वोकृष्ट आकडे : ४-२२ | ५ विकेट : ० | १० विकेट : ०\nवारील आकडेवारी २०१६-१७ ला झालेल्या शेफील्ड शिल्ड सीझनची आहे.\nदुखापतींवरील औषधे घेताना माझी चूकच झाली- पृथ्वी शॉ\nभारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी सोमवारी रवाना;\nआणखी पाकिस्तानी क्रिकेटपटू होणार भारताचा जावई\nविंडीज दौऱ्यापूर्वीही होणाऱ्या पत्रकार परिषदेला विराट कोहलीची उपस्थति\nवेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला मिळाला अमेरिकेचा व्हिसा\nकसोटी क्रमवारीत विराट कोहलीचं अव्वल स्थान कायम\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nमुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रेला उद्यापासून…\nमुख्यमंत्र्यांच्या भाच्याला ईडीकडून अटक, 354…\n‘मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मापाचे कपडे…\n‘आमच्या काळात आंदोलन करणारे अण्णा हजारे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-time-roll-out-village-electrification-scheme-mahavitaran-19388", "date_download": "2019-08-20T23:44:15Z", "digest": "sha1:U227UID2XCLYI2EM7UGAJ2TOONVSO3AF", "length": 15321, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Time to roll out 'Village Electrification' scheme on Mahavitaran | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमहावितरणवर ‘ग्राम विद्युुत व्यवस्थापक’ योजना गुंडाळण्याची वेळ\nमहावितरणवर ‘ग्राम विद्युुत व्यवस्थापक’ योजना गुंडाळण्याची वेळ\nगुरुवार, 16 मे 2019\nकमी कर्मचारी वर्ग असल्याने ग्राहकांना सेवा देताना अनेक अडचणी येतात. महावितरणच्या ग्राम विद्युत व्यवस्थापक या योजनेच्या माध्यमातून ग्राहकाभिमुख सेवा व्हावी, हा मुख्य उद्देश आहे. गावाला आपल्याला हव्या त्या कर्मचाऱ्याची नियुक्ती करता येते. मात्र योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.\n- प्रभाकर पेठकर, अधीक्षक अभियंता, महावितरण, रत्नागिरी\nरत्नागिरी : ग्राहकांना अधिक सुविधा देण्यासाठी गावपातळीवर हवा तो कर्मचारी निवडून त्याची नेमणूक करण्यासाठी ‘ग्राम विद्युुत व्यवस्थापक’ योजना सुरू केली; मात्र दोन वर्षात अर्ज मागवूनही त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ती योजना गुंडाळण्याची वेळ महावितरणवर आली आहे.\nमहावितरणने २०१७ मध्ये ही योजना सुरू केली. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात तीन हजार लोकसंख्येपर्यंच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये महावितरण कंपनीमार्फत ग्राम विद्युत व्यवस्थापक पुरविले जाणार आहेत. कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या सेवेसाठी ग्रामपंचायतींनी फ्रॅन्चायजी म्हणून काम करायचे आहे, असे शासन निर्णयात स्पष्ट आहे. त्याची अंमलबजावणी करण्याचे शासनाचे आदेश आहेत. महावितरणमार्फत करण्यात येणारी मीटर रीडिंग, वीज देयकांचे वाटप, वीज पुरवठा खंडित झाल्यास तत्काळ दुरुस्त करून तो पूर्ववत करणे, नवीन वीज जोडणी ही कामे ग्रामपंचायतींनी ग्राम विद्युुत व्यवस्थापकाच्या माध्यमातून करून घेणे या योजनेचा उद्देश आहे.\nकमी मनुष्यबळामुळे कंपनीला कसरत करावी लागते. त्यामुळे सेवेवर परिणाम होतो. त्याला पर्याय म्हणून ग्राम विद्युुत व्यवस्थापक ही योजना पुढे आली. गावाच्या मागणीनुसार हवा तो कर्मचारी देता येणार आहे. त्याचे मानधन महावितरण करणार आहे. प्रत्येक ग्राहक नऊ रुपये किंवा तीन हजार यापैकी जास्त असणारी रक्कम मानधन म्हणून देण्यात येणार आहे.\nविद्युत महावितरण कंपनीकडून हे मानधन अदा करण्याचे निर्देश आहेत. जबाबदारीपेक्षा जास्त काम केल्यास त्याला त्याचा आर्थिक फायदाही दिला जाणार आहे. एकंदरीत महावितरणची ग्राहकाभिमुख सेवा देण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन वर्षामध्ये अर्ज मागवूनही तरुणांनी याकडे पाठ फिरवली.\nमहाराष्ट्र maharashtra महावितरण कंपनी company वीज\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलत��च्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९...उस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम...\nखानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा...कडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र...\nनाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...\nनांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....\nपुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...\nकुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...\nरासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीत...\nमुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...\nअकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...\nकऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा : महापुरामुळे...\nगडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...\nशेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...\nवारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...\nजालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...\nदर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...\nअवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...\nमहिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात द���दार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/industrialist/adfactors-253/", "date_download": "2019-08-20T23:46:18Z", "digest": "sha1:RRDZNABAV73OON7YIWR6PRYZ53A2TKHP", "length": 13128, "nlines": 61, "source_domain": "mymarathi.net", "title": "आयडीबीआय बँकेची द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडसोबत कॉर्पोरेट एजन्सी भागीदारी - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Industrialist आयडीबीआय बँकेची द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडसोबत कॉर्पोरेट एजन्सी भागीदारी\nआयडीबीआय बँकेची द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडसोबत कॉर्पोरेट एजन्सी भागीदारी\nमुंबई: आयडीबीआय बँक लिमिटेडने १४ जुलै २०१९ रोजी द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडसोबत बँकअश्युरन्स कॉर्पोरेट एजन्सी करार केला आहे. यामुळे आता आयडीबीआय बँकेच्या १८५० पेक्षा जास्त शाखांच्या २० मिलियन ग्राहकांना न्यू इंडियाच्या सर्वसाधारण विमा उत्पादनांचा लाभ घेता येईल. न्यू इंडियाच्या विमा योजना विविध प्रकारच्या जोखमींपासून आर्थिक संरक्षण मिळवून देण्याच्या दृष्टीने खास तयार करण्यात आल्या आहेत.\nया भागीदारीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना आयडीबीआय बँक लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राकेश शर्मा यांनी सांगितले, “आमच्या ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने द न्यू इंडि��ा अश्युरन्स कंपनी लिमिटेड या भारतातील सर्वात मोठ्या आणि देशात तसेच जागतिक पातळीवर मजबूत स्थान असलेल्या नॉन-लाईफ इन्श्युरन्स कंपनीसोबत भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. सर्वसाधारण विमा क्षेत्रात या कंपनीचा बाजारपेठेतील हिस्सा १५% असून किंमत आणि सेवा या दोन्ही बाबतीत आयडीबीआय बँकेच्या ग्राहकांना उत्तम सेवा देण्यात ही कंपनी मोलाची भूमिका बजावेल. सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या अशा विमा कंपनीची विश्वसनीयता आणि कार्यक्षम कॉर्पोरेट प्रशासन यामुळे आयडीबीआय बँकेच्या ग्राहकांना अनेक विविध सर्वोत्कृष्ट उत्पादनांचा लाभ घेता येईल तसेच फीच्या माध्यमातून बँकेच्या महसुलात लक्षणीय भर पडेल.”\nद न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडचे सीएमडी श्री. अतुल सहाय यांनी सांगितले, “भारतातील सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यांपर्यंत पसरलेल्या विशाल नेट्वर्कमार्फत बँकिंग सेवा प्रदान करत असलेल्या कमर्शियल बँकांपैकी एक आयडीबीआय बँकेसोबत भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. उत्पादनाच्या किमतीबरोबरीनेच ग्राहकांचे लहान मोठे सर्व दावे तातडीने निकाली काढण्यावर आम्ही विशेष भर देतो. आम्ही असे मानतो की, या दोन्ही कंपन्यांचे संपूर्ण भारतात पसरलेल्या विशाल नेटवर्कचा लाभ घेत, माहिती तंत्रज्ञानामार्फत ग्राहकसेवांना प्राधान्य देण्यासाठी दोन्ही संस्थांच्या क्षमतांचा पुरेपूर उपयोग करून घेता येईल.”\nकरारावर स्वाक्षऱ्या केल्या जाण्याच्या दिवशी “सुरक्षा कवच” ही खास तयार करण्यात आलेली वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी सुरु करण्यात आली. व्यक्ती तसेच व्यवसायांच्या विविध गरजा भागवण्यासाठी सक्षम असलेल्या इतर उत्पादनांच्या बरोबरीनेच ही पॉलिसी देखील लवकरच उपलब्ध होईल.\nग्रामीण व निम-शहरी भागांमध्ये आयडीबीआय बँकेने आपले मजबूत स्थान प्रस्थापित केले आहे. आता या भागीदारीमुळे बँकेच्या सर्व ग्राहकांना न्यू इंडियाच्या विविध जोखीमांना समजून त्यानुसार तयार केलेल्या विविध संरक्षक कव्हर्सचा लाभ घेता येईल. न्यू इंडियाचे विशाल वितरण नेटवर्क, तत्पर सेवा व दावे निकाली काढण्याचा अतिशय उत्तम रेकॉर्ड यांचेही लाभ बँकेच्या ग्राहकांना मिळतील. या भागीदारीमुळे न्यू इंडियाला आपली नाविन्यपूर्ण उत्पादने जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवता येतील आणि जास्तीत जास्त ग्राहकांना कधीही, कोठूनही त्यांच्या जोखीम संरक्षण सेवांचा लाभ घेता येईल.\n२०० अब्ज लिटर्स पाण्याची बचत, महाराष्ट्र व राजस्थानात कृत्रिम शेततळी निर्माण करून साध्य केली किमया\nअजित पवारांच्या वाढदिवशी तब्बल ६० मुलींचे शैक्षणिक दत्तकत्व कदम कुटुंबाने स्वीकारले\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nमारुतीनंतर आता महिंद्रांची वेळ; 1500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले\nस्टेट बँक शाखा पातळीवर सेवा सुधारणेला देणार प्राधान्य-जी. रवींद्रनाथ\nबँक ऑफ बडोदा सादर करीत आहे नवीन गृह कर्ज योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/%E0%A4%AB%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-99-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D/", "date_download": "2019-08-20T22:36:53Z", "digest": "sha1:AZUVOVZXTNWVOXTL7GE2A5ZEMIYVRIJU", "length": 13752, "nlines": 229, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "फक्त 99 रुपयांत करा विमान प्रवास | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेश���वर किसान मोर्चा \nHome/Life Style/फक्त 99 रुपयांत करा विमान प्रवास\nफक्त 99 रुपयांत करा विमान प्रवास\nएअर एशिया इंडिया या विमान कंपनीनं एक नवी ऑफर आणली आहे.\n0 902 1 मिनिट वाचा\nसामान्यांना स्वस्तात विमान प्रवास करता यावा, एअर एशिया इंडिया या विमान कंपनीनं एक नवी ऑफर आणली आहे. भारतातील सात मोठ्या शहरांचा सर्वात कमी भाड्यामध्ये आता तुम्हाला प्रवास करता येणार आहे. एअर एशिया या कंपनीनं रविवारी या योजनेची घोषणा केली असून, त्यासाठी तुम्हाला 99 रुपये अथवा त्याहून अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.\nएअर एशिया कंपनीनं 99 रुपयांमध्ये तुम्हाला बंगळुरू, हैदराबाद, कोची, कोलकाता, नवी दिल्ली, पुणे आणि रांचीचा प्रवास उपलब्ध करून दिलं आहे. इतकेच नव्हे तर कंपनीनं प्रवाशांसाठी आणखीही काही खास ऑफर आणल्या आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवासाचं तिकीट 1499 रुपयांपासून सुरू केलं आहे. या ऑफर अंतर्गत ऑकलंड, बाली, बँकॉक, क्वालालंपूर, मेलबर्न, सिंगापूर आणि सिडनीचा प्रवास करता येणार आहे. आजपासून ऑफर सुरू झाली असून, 31 जानेवारीपर्यंत तिकीट बुकिंग केलं जाऊ शकतं. यासाठी 15 जानेवारी ते 31 जुलैपर्यंत ट्रॅव्हल्स पीरियडही देण्यात आला आहे. एअर एशिया इंडियामध्ये टाटा सन्सचे 51 टक्के भागीदारी आहे. इतर 49 टक्के भागीदारी ही एअर एशिया इन्व्हेस्टमेंट लिमिटेड ऑफ मलेशिया या कंपनीकडे आहेत.\n1299 रुपयांमध्ये करा विमान प्रवास\nगेल्या वर्षी एअर एशियाने वर्षअखेरनिमित्त स्वस्तात विमान प्रवास करण्याची योजना जाहीर केली होती. या योजनेंतर्गत देशांतर्गत विमान प्रवास अवघ्या 1,299 रुपयांत, तर आंतरराष्ट्रीय प्रवास 2,399 रुपयांत करता येणार होता. ही सवलत योजना मर्यादित काळासाठी होती. या योजनेंतर्गत बुकिंग केलेल्यांना 31 मार्च 2018 पर्यंत प्रवास करता येणार आहे.\nएअर एशियाच्या नेटवर्कमध्ये बंगळुरू, रांची, हैदराबाद, पुणे, कोलकाता, कोची आणि नवी दिल्ली इत्यादी ठिकाणांसाठी उड्डाण करण्याची सोय त्यात आहे. आंतरराष्ट्रीय मार्गावरील किमान तिकिटाची किंमत 2,399 रुपये आहे. क्वालालंपूर, बाली, बँकॉक, कारबी, फुके, मेलबोर्न, सिडनी, सिंगापूर, ऑकलँड या गंतव्य स्थानांचा त्यात समावेश आहे. एशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पूर्व आशिया आणि अमेरिका या देशांतील 20 गंतव्य स्थानांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे.\nमहाराष्ट्र सिटी न्यूज़ बुलेटिन 12/01/2018\nरामदास आठवले हे समाज��ला नको असलेले नेते - आनंदराज आंबेडकर\nबिल गेट्सना मागे टाकत ही व्यक्ती ठरली जगात सर्वात श्रीमंत\nNGO बीईंग ह्युमनला बीएमसीने केलं ब्लॅकलिस्ट: सलमान खानला मोठा झटका\nसीझर डिलिव्हरी करण्यासाठी हि ४ खोटी कारणे सांगितली जातात\nजात जन्मावरूनच ठरते, लग्नानंतर बदलत नाही\nजात जन्मावरूनच ठरते, लग्नानंतर बदलत नाही\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/the-man-crushed-the-stone-in-stone-killed-the-bodies-lying-on-the-road/", "date_download": "2019-08-20T22:34:00Z", "digest": "sha1:ODD2Z5NIBTKIHEHIJJSDAJCOQKRS2SR4", "length": 13279, "nlines": 227, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "पुरुषाची डोक्यात दगडानं ठेचून हत्या , रस्त्यावर फेकला मृतदेह. | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट क���ून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/महाराष्ट्र /पुणे/पुरुषाची डोक्यात दगडानं ठेचून हत्या , रस्त्यावर फेकला मृतदेह.\nपुरुषाची डोक्यात दगडानं ठेचून हत्या , रस्त्यावर फेकला मृतदेह.\nखराबवाडी गावाच्या हद्दीत सारा सिटीमागील एमआयडीसी रस्त्यावर फोक्सवॅगन कंपनीच्या प्लॉटसमोर एका 30 ते 35 वयाच्या पुरुषाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे.\n0 491 एका मिनिटापेक्षा कमी\nपुणे- चाकण औद्योगिक वसाहतीत खराबवाडी (ता. खेड) हद्दीत सारा सिटीपासून मर्सिडीज बेंज कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. युवकाचा डोक्यात दगड घालून त्यांची हत्यात करण्‍यात आली आहे. त्याचे वय 30 ते 35 असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. ही धक्कादायक घटना आज (मंगळवार) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, चाकण परिसरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.\nयुवकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित युवकाची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. पुणे ग्रामीण पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला या बाबतची माहिती सकाळी कामावर जाणाऱ्या काही कामगारांनी दिली होती. त्यानंतर नियंत्रण कक्षाने चाकण पोलिसांना सूचित केले होते. त्यानंतर घटनास्थळी चाकण पोलीस दाखल झाले आहेत.\nपंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन व उत्तरीय तपासणीसाठी चाकण ग्रामीण रुगणालयात हलविण्यात आला आहे. हा मृतदेह जवळपासच्या भागातील युवकाचा असल्याची शक्यता गृहीत धरून त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वी सारा सिटीच्या पाठीमागील सारासिटी ते मर्सिडीज बेंझ रस्त्यावर याच भागात एका महिलेचाही खून झाला होता.\nस्मृती इराणी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावर संधी .\nपुण्यात खासदार संजय काकडेंविरोधात कार्यकर्त्यांनी पोस्टर्स झळकवले.\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टोलनाक्याजवळ कार टेम्पोचा भीषण अपघात 3 ठार\nपुण्यात कबीर कला मंचाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nजिग्नेश मेवाणी-उमर खालिदवर पुण्यात गुन्हा दाखल .\nमिठाईच्या दुकानात घुसला टॅंकर तरुणीचा मृत्यू\nमिठाईच्या दुकानात घुसला टॅंकर तरुणीचा मृत्यू\n‘अपनों का पता त��� चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/agitation-of-anganwadi-workers-in-parbhani/", "date_download": "2019-08-20T22:30:26Z", "digest": "sha1:KIM3TZEHM7S4CKLISSQHFOEUAQUDL22O", "length": 14929, "nlines": 141, "source_domain": "www.saamana.com", "title": "अंगणवाड्यांची संख्या कमी करण्याच्या परिपत्रकाची परभणीत होळी | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्य��� घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nअंगणवाड्यांची संख्या कमी करण्याच्या परिपत्रकाची परभणीत होळी\nएकात्मिक बालविकास योजनेंतर्गत अंगणवाड्यांची संख्या कमी करण्याचा घाट केंद्र शासनाने घातला असून या संदर्भातील १६ जुलै २०१८च्या परिपत्रकाची शनिवारी आयटकच्यावतीने होळी करण्यात आली.\nमहाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हे आंदोलन केले. चार वर्षांपासून एकात्मिक बालविकास योजनेतील हिस्सा कमी केला जात आहे. सध्या केवळ २५ टक्के हिस्सा या योजनेंतर्गत दिला जात आहे. योजनेंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान वेतनही नाकारले जात आहे. या विरुद्ध आयटकच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलना दरम्यान, शासनाच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली. १६ जुलै रोजी काढलेल्या या परिपत्रकानुसार २५ पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या अंगणवाड्यांचे समायोजन शेजारच्या अंगणवाडीत करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील सुमारे २५ हजार अंगणवाड्या बंद करण्याचा डाव घातला जात आहे. तेव्हा अंगणवाडी सेविका व मदतनिसांना किमान वेतन व मासिक पेन्शन लागू करावी, वाढीव घरभाडे देण्याच्या शासन निणऱ्याची अंमलबजावणी करावी, १६ जुलै रोजीचे परिपत्रक रद्द करावे, दोन वर्षांपासूनचे थकीत प्रवास भत्ता अदा करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनच्या राज्य सचिव अ‍ॅड़ माधुरी क्षीरसागर, सीमा देशमुख, ताहेरा बेगम, अर्चना कुलकर्णी, सुनिता धनले, सविता ढाले, नजमा बेगम, गोदावरी रासवे, आशा गाढे, संगीता ढवळे, राजश्री गाडे, ज्योती कुलकर्णी, रेखा गायकवाड, रेखा पानपट्टे, शाहेदा बेगम, शामा परवीन आदींसह अंगणवाडी सेविका आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lyricstranslate.com/hi/happy-gl%C3%BCcklich.html-1", "date_download": "2019-08-20T23:25:06Z", "digest": "sha1:UCRDIMB7FZNHETQP7ZD3A2UYRYB56YBB", "length": 7951, "nlines": 237, "source_domain": "lyricstranslate.com", "title": "Tracy Chapman - Happy के लिरिक्स + जर्मन में अनु��ाद", "raw_content": "\nनए लिरिक्स ट्रांसक्रिप्शन का अनुरोध करें\nअनुवाद का अनुरोध करें\nलिरिक्स ट्रांसक्रिप्शन का अनुरोध करें\nशुरुआत कर रहे हैं\nनए लिरिक्स ट्रांसक्रिप्शन का अनुरोध करें\nअक्सर पूछे जाने वाले प्रश्न\nHappy (जर्मन में अनुवाद)\nगाना: Happy 2 अनुवाद\nप्रूफरीडिंग का अनुरोध किया\n 2 बार धन्यवाद मिला\nमूल लिरिक्स को देखने के लिए क्लिक करें\nनया अनुरोध शामिल कीजिये\n\"Happy\" के अन्य अनुवाद\nकमेंट भेजने के लिए लॉग इन करें या रजिस्टर करें\nअनुवादक के बारे में\nयोगदान:251 अनुवाद, 508 बार धन्यवाद मिला, 24 अनुरोध सुलझाए, 15 सदस्यों की सहायता की, 23 गाने ट्रांसक्राइब किये, 5 मुहावरे जोड़े, 11 मुहावरों का स्पष्टीकरण किया, left 616 comments\n+ नया अनुवाद जोड़ें\n+ अनुवाद का अनुरोध कीजिये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/cricket/sarah-taylor-bares-it-all-instagram-reveals-reason-posting-her-nude-image/", "date_download": "2019-08-21T00:27:38Z", "digest": "sha1:PAEXMRGRVS2WDLJQWOH67XWBFKJTAAWD", "length": 31137, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Sarah Taylor Bares It All On Instagram, Reveals The Reason For Posting Her Nude Image | महिला क्रिकेटपटूची 'बोल्ड' कामगिरी; जनजागृतीसाठी विवस्त्र फोटोशूट | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडम��्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणी��ी प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nमहिला क्रिकेटपटूची 'बोल्ड' कामगिरी; जनजागृतीसाठी विवस्त्र फोटोशूट\nमहिला क्रिकेटपटूची 'बोल्ड' कामगिरी; जनजागृतीसाठी विवस्त्र फोटोशूट\nइंग्लंड संघाची यष्टिरक्षक सारा टेलर ही महिला क्रिकेटमध्ये सर्वात चपळ यष्टिरक्षक म्हणून ओळखली जाते.\nमहिला क्रिकेटपटूची 'बोल्ड' कामगिरी; जनजागृतीसाठी विवस्त्र फोटोशूट\nलं���न : इंग्लंड संघाची यष्टिरक्षक सारा टेलर ही महिला क्रिकेटमध्ये सर्वात चपळ यष्टिरक्षक म्हणून ओळखली जाते. पुरुष क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या स्टम्पिंगला जसा तोड नाही, त्याच वेगानं साराही स्पम्पिंग करते. त्यामुळे अनेकदा सोशल मीडियावर ती चर्चेत राहिली आहे. याच स्टम्पिंगमुळे सारा पुन्हा चर्चेत आली आहे, परंतु तिने ही स्टम्पिंग क्रिकेटच्या मैदानावर नाही, तर इंस्टाग्रामवर केली आहे. पण, इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोत अंगावर एकही कपडा दिसत नसल्याने सारा चर्चेचा विषय बनली आहे.\n30 वर्षीय सारानं इंस्टाग्रामवर बुधवारी एक फोटो पोस्ट केला, त्यात ती विवस्त्र दिसत आहे. ''असे फोटो शूट करणे हे माझ्या कंफर्ट झोनच्या पलिकडचे आहे. पण, एका चांगल्या उद्देशासाठी मी तसं केलं आहे. womens health uk या महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थेसाठी मी हे फोटोशूट केले आहे. मी नेहमी माझ्या शरीराबद्दल तक्रार करायची, परंतु त्यातून मी बाहेर पडले. प्रत्येक मुलगी ही सुंदरच असते,'' असा संदेश तिनं या फोटोखाली लिहिला आहे.\nससेक्स क्रिकेट क्लबच्या या खेळाडूनं 17व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 19 व्या वर्षी तिने वन डे क्रिकेटमध्ये 1000 धावांचा पल्ला ओलांडला आणि अशी कामगिरी करणारी ती सर्वात युवा महिला खेळाडू ठरली. मानसिकस्थिती खालावल्यानं तिनं 2013मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती. 2017च्या महिला वर्ल्ड कप विजेत्या संघाची सारा सदस्य होती. 2017च्या वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडने जेतेपदाच्या लढतीत भारतावर विजय मिळवला होता. काही कारणास्तव तिनं महिलांच्या अॅशेस मालिकेतून माघार घेतली.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nAshes 2019: ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, स्टीव्हन स्मिथची तिसऱ्या कसोटीतून माघार\nAshes 2019 : तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, पाहा कोणाला मिळाली संधी\nमहिला खेळाडूची फटकेबाजी ; 9 चौकार, 7 षटकारांसह खणखणीत शतक\nतिहेरी तलाकविरोधी कायद्यानंतरही उत्तर प्रदेशात महिलांची फरफट कायम\nAshes 2019 : 'त्या' एका बाऊन्सने आमची सकाळ वाईट केली; नेमकं घडलं तरी काय...\n12 वा खेळाडू चक्क बॅटिंगसाठी मैदानात उतरला अन् सगळे बघतच राहिले\nIndia vs West Indies Test : महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडायला विराट कोहली सज्ज\nIndia vs West Indies Test : कसोटी क्रिकेट आता जास्त रंगतदार होणार; सांगतोय ���िराट कोहली\nIndia vs West Indies Test : रोहितला खेळवायचं की अजिंक्यला, कोहलीपुढे मोठा प्रश्न\nन्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनवर येऊ शकते बंदी\n फिक्सिंगनंतरही पाकिस्तानच्या खेळाडूला मिळाले संघात स्थान\nबाबा वीरेंद्र महाराज की जय प्रवचन ऐका आणि यशस्वी व्हा...\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/relationship/research-says-women-are-happier-without-children-or-spouse/", "date_download": "2019-08-21T00:34:43Z", "digest": "sha1:PSKOL6AQPINGZW37OWNNYLRKI2EVBG4Z", "length": 33487, "nlines": 414, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Research Says Women Are Happier Without Children Or Spouse | नवरा आणि मुलांशिवायही जास्त आनंदी राहू शकतात महिला... | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nमॉरिशीयसमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय ही मराठी अभिनेत्री, ओळख पाहू कोण आहे ती \nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापा��िकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nनवरा आणि मुलांशिवायही जास्त आनंदी राहू शकतात महिला...\nनवरा आणि मुलांशिवायही जास्त आनंदी राहू शकतात महिला...\nआपल्या आयुष्यात आनंदाचं वेगवेगळं महत्त्व आहे. खुश राहण्यासाठी अनेक उपाय करण्यात येतात. तसेच आनंदाची वेगवेगळी कारणं असतात. अनेक लोकांचा असा गैरसमज असतो की, लग्नानंतर महिला नवरा आणि मुलांमध्ये रमतात आणि जास्त खूश असतात.\nनवरा आणि मुलांशिवायही जास्त आनंदी राहू शकतात महिला...\nनवरा आणि मुलांशिवायही जास्त आनंदी राहू शकतात महिला...\nनवरा आणि मुलांशिवायही जास्त आनंदी राहू शकतात महिला...\nनवरा आणि मुलांशिवायही जास्त आनंदी राहू शकतात महिला...\nआपल्या आयुष्यात आनंदाचं वेगवेगळं महत्त्व आहे. खुश राहण्यासाठी अनेक उपाय करण्यात येतात. तसेच आनंदाची वेगवेगळी कारणं असतात. अनेक लोकांचा असा गैरसमज असतो की, लग्नानंतर महिला नवरा आणि मुलांमध्ये रमतात आणि जास्त खूश असतात. परंतु तुमचा हा विचार अत्यंत चुकीचा ठरवाल आहे एका संशोधनाने.संशोधनातून सिद्ध झालेल्या बाबींनुसार, महिला लग्नानंतर खूश नसून त्या लग्न न करता जास्त खूश असतात. महिलांवर करण्यात आलेल्या संशोधनातून त्यांच्या आनंदी राहण्याची अनेक कारणं समोर आली.\nअमेरिकन टाइम यूज सर्वेने केलेल्या संशोधनातून विवाहित, अविवाहित, विधवा आणि घटस्फोटित महिलांच्या सुखाची आणि दुखःची वेगवेगळ्या स्तरांवर तुलना करण्यात आली. सर्वात आश्चर्यकारक बाब समोर आली ती म्हणजे, विवाहित महिलांना जेव्हा त्यांच्या जोडीदारासमोर सुखाबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी आनंदी असल्याचं सांगितलं. सर्व निरिक्षणांमधून असं समोर आलं की, अविवाहित महिलांची विवाहित महिलांच्या तुलनेत दुखः यादी अत्यंत कमी होती.\nलंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधील व्यवहार विज्ञान प्रोफेसर आणि 'हॅप्पी एवर आफ्टर' पुस्तकाचे लेखर पॉल डोलन यांनी सांगितले की, लग्नामुळे पुरूषांना फायदा होतो आणि महिला लग्नाआधी जास्त खूश राहत असतं. डोलन यांनी याच संशोधनाबाबत बोलताना सांगितले की, अनेक पुरूष लग्नानंतर शांत होतात. त्यामुळे त्यांना दीर्घायुष्य लाभतं.\nपण महिलांबाबत अत्यंत उलट असतं. लग्न झाल्यानंतर त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत असतो. जर त्या लग्न करत नसतील तर त्या निरोगी आणि आनंदी राहतात. मार्केटिंग इंटेलिजेंस कंपनी मिंटेलद्वारे करण्यात आलेल्या एका संशोधनात एकट्या राहणाऱ्या महिलांवर काही निरिक्षणं नोंदवण्यात आली. एकूण महिलांपैकी 61 टक्के महिला आनंदी आहेत. तसचे यातील 75 टक्के महिला एकट्याच राहणं पसंत करतात. त्यांना जोडीदाराची अजिबात गरज नसते.\nसंशोधनातून समोर आलेले निष्कर्ष सांगतात की, सध्या परिस्थिती बदललेली आहे. तसेच विचारसरणीही बदलत आहे. त्यामुळे लग्न आणि मुलं या दोनच गोष्टी महिलांना आनंदी नाही करत. आपल्याला कोणत्या गोष्टी आवडतात आणि कोणत्या ���ाही, हे ठरविण्याचा अधिकार प्रत्येक महिलेला आहे.\nटिप : वरील सर्व गोष्टी संशोधनातून सिद्ध झालेल्या असून आम्ही या केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nझोपेशी संबंधित 'या' आजाराने वाढतो कॅन्सरचा धोका\nआई-वडील बिझी असल्याने लहान मुलांमध्ये वाढत आहे 'ही' समस्या, वेळीच व्हा सावध\nWorld Photography Day : ...अन् फोटोग्राफर्सनी 'या' फोटोंमध्ये केलं प्रेमाला बंदिस्त\nतिहेरी तलाकविरोधी कायद्यानंतरही उत्तर प्रदेशात महिलांची फरफट कायम\nआता घामामुळे समजणार तुमच्या शरीरातील समस्या; जाणून घ्या सविस्तर\nआज सखींसाठी श्रावण सखी महोत्सव\nआई-वडील बिझी असल्याने लहान मुलांमध्ये वाढत आहे 'ही' समस्या, वेळीच व्हा सावध\nRelationship Tips: प्रेमात फार गरजेची आहे 'ही' गोष्ट, का कुणासाठी प्रेमाचा ऑप्शन बनावं\nआपल्या पार्टनरला कंट्रोलमध्ये ठेवतात 'या' 7 राशींच्या महिला...\n... म्हणून बुद्धिमान लोकांना एकटं राहायला आवडतं; कारण वाचून तुम्हीही व्हाल हैराण\n'या' ५ संकेतांवरून जाणून घ्या तुम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात आहात की तुम्ही एकतर्फी प्रेमात\nनवरा आणि मुलांशिवायही जास्त आनंदी राहू शकतात महिला...\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/health-tips/", "date_download": "2019-08-21T00:27:52Z", "digest": "sha1:REIQ7FYRYPLEVZHJLLVP3TCHSGAUQBJE", "length": 29083, "nlines": 421, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Health Tips News in Marathi | Health Tips Live Updates in Marathi | हेल्थ टिप्स बातम्या at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा ��ंप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव��ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदं��रम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nटेक्नॉलॉजीच्या विश्वात सतत काहीना काही नवीन सुरू असतं. ज्यामुळे आपली कामे सोपी होतात. अशाच एका वेगळ्या टेक्नीकचा वापर ब्रिटनमध्ये करण्यात आला आहे. ... Read More\nझोपेशी संबंधित 'या' आजाराने वाढतो कॅन्सरचा धोका\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nझोपेशी संबंधित एका आजाराने कॅन्सरचा धोका असल्याचं रिसर्चमधून समोर आलं आहे. ... Read More\nकीटकनाशक फवारणीतून विषबाधेवर यंत्रणा सतर्क\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकीटकनाशक फवारणीतून विषबाधा टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. यादृष्टीने प्रामुख्याने आरोग्य विभागाला विशेष सूचना देण्यात आल्या आहे. २०१७ ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. ... Read More\nसंजीवनीसारख्याच गुणकारी आहेत या सात वनस्पती\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआता घामामुळे समजणार तुमच्या शरीरातील समस्या; जाणून घ्या सविस्तर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअनेकदा आपण आरोग्याबाबत जाणून घेण्यासाठी अनेकदा ब्लड टेस्टचा आधार घेतो. परंतु आता ब्लड टेस्टची गरज नाही. कारण संशोधकांनी एक स्किन सेन्सर तयार केलं आहे. ... Read More\n; आहारातील 'हे' बदल ठरतील फायदेशीर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nHealthy Diet PlanHealth TipsHealthपौष्टिक आहारहेल्थ टिप्सआरोग्य\nHealth Mantra मध्ये पाहूया घसादुखीवर हे गुणकारी उपाय\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nHealth Mantra मध्ये पाहूया घसादुखीवर हे गुणकारी उपाय ... Read More\nआयुर्वेदानुसार, आहारात 'या' पदार्थांचा समावेश कराल तर औषधांपासून दूर राहाल\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nHealthy Diet PlanHealth TipsHealthपौष्टिक आहारहेल्थ टिप्सआरोग्य\nतुमच्या चुकीच्या सवयी पायांसाठी ठरतात घातक; असा द्या आराम\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nदिवसभर थकल्यानंतर जेव्हा तुम्ही घरी येता, त्यावेळी तुमच्यापेक्षा जास्त थकलेले असतात तुमचे पाय. पण अनेकदा पायांमध्ये एवढा थकवा वाढतो की, सकाळी उठल्यानंतरही पायांच्या स्नायूंमध्ये वेदना जाणवत असतात. ... Read More\nHealth TipsFitness Tipsह���ल्थ टिप्सफिटनेस टिप्स\n'या' आजारामुळे लैंगिक जीवन येऊ शकतं धोक्यात\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nवेगवेगळ्या लैंगिक आजारांबाबत लोकांना फारच कमी माहिती असते. असाच एका लैंगिक आजार म्हणजे मायकोप्लाज्मा जेनिटेलियम (Mycoplasma Genitalium). ... Read More\nSex LifeHealth Tipsलैंगिक जीवनहेल्थ टिप्स\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिक��ात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.transformativeworks.org/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-otw-%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%AC/?lang=mr", "date_download": "2019-08-20T23:56:13Z", "digest": "sha1:EEJ4SKU4QQGSF4QVNZYLTDC22IFJD4TV", "length": 7634, "nlines": 122, "source_domain": "www.transformativeworks.org", "title": "नवीन OTW धन्यवाद-आपण भेटी सह बंद दर्शवा! – परिवर्तनात्मक रसिककलामंडळी", "raw_content": "\nतुम्ही मद्दत कशी करू शकता:\nनवीन OTW धन्यवाद-आपण भेटी सह बंद दर्शवा\nहे बघा: या महिन्यात नवीन, OTW काही अद्भुत नवीन प्रोजेक्ट-आधारित व्यापारी सादर करते, जेव्हा आपण देणगी आज उपलब्ध होते \nपरिवर्तनात्मक कामासाठी आपल्या प्रशंसा वर काही प्रकाश पडेल एक OTW प्रोजेक्ट लोगोसह स्टँप केलेला एक LED कीचेन फ्लॅशलाइट मिळवा आणि खालीलपैकी कोणत्याहीसाठी आपला समर्थन दर्शवा:\nआमच्या स्वतःचे संग्रहण करा – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह), प्रशंसक, पंखा, पंखा व्हिडिओ आणि पॉडसिस्टसारख्या परिवर्तनात्मक फॅशनसाठी एक केंद्र\nफॅनलोर , एक विकी-आधारित समुदाय प्रोजेक्ट जो चाहता इतिहास जतन करते\nरसिकाभ्यास मंडळ , एक ब्लॉग तयार केला ज्यामुळे फॅनमार्क संशोधन अधिक प्रवेशयोग्य बनविण्यात मदत होते\nLegal Advocacy (कायदेविषयक मदत) , एक समर्पित कायदेशीर कार्यसंघ जो फॅनवर्क्स संरक्षित करण्यास आणि तयार करणार्या चाहत्यांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी कार्य करते त्यांना\nOpen Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), एक प्रकल्प जो अनावश्यक धोक्यांना AO3 किंवा अगदी प्रत्यक्ष भौतिक कृत्रिमता सुटका करणे.\nTransformative Works and Cultures – TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती), एक आंतरराष्ट्रीय, पीअर – पुनरावलोकन केलेल्या, खुल्या प्रवेश शैक्षणिक जर्नल ज्या फॅन अभ्य��साच्या क्षेत्रात शिष्यवृत्ती वाढविण्यास समर्पित आहेत\nफक्त एक घेऊ शकत नाही तुम्ही या सर्व प्रकल्पांचा, तसेच OTW लोगो तसेच आपल्या नवीन स्टिकर्सचा एक संच देखील मिळवू शकता तुम्ही या सर्व प्रकल्पांचा, तसेच OTW लोगो तसेच आपल्या नवीन स्टिकर्सचा एक संच देखील मिळवू शकता आमच्या सर्व आभार-भेटवस्तू म्हणून, विसरू नका की आपण नेहमी आपल्या आवडत्या आयटमसाठी जतन करण्यासाठी आवर्ती देणगी सेट करू शकता.\nहे प्रकल्प तुमच्याशिवाय शक्य होणार नाही. आजच OTW ला समर्थन द्या \nOTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदेविषयक मदत सहित अनेक प्रकल्पांचे नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन चालवत, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दात्याने-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाइटवर. स्वयंसेवक अनुवादकांच्या टीमबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, ज्यांचेसाठी हे पोस्ट अनुवादित आहे, भाषांतर पृष्ठपहा.\nआपल्या देणग्या रसिक-इतिहास जतन करतो\nआपण फरक बनविण्यात मदत केलो\nआपले समर्थन AO3ला मदत करते\nआपले समर्थन OTWला रसिककृती संरक्षित करण्यास मदत करते\nOTW वित्त: २०१९ बजेट\nआपण फरक बनविण्यात मदत केलो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/188cr-conservation-hub-in-nagpur/", "date_download": "2019-08-20T22:36:17Z", "digest": "sha1:PWDUYJYS23EQBABPDSIZWC6RL67MPLCI", "length": 14018, "nlines": 231, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "नागपुरात १८८ कोटी रुपयांचा संरक्षण हब | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/तंत्रज्ञान/नागपुरात १८८ कोटी रुपयांचा संरक्षण हब\nनागपुरात १८८ कोटी रुपयांचा संरक्षण हब\n0 535 एका मिनिटापेक्षा ��मी\nमुंबई : नागपुरातील मिहान प्रकल्पात २० एकरावर टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या सहकार्याने संरक्षण सामग्री निर्मितीचा हब उभा करण्यासाठी विदर्भ उद्योग संघटनेशी (व्हीआयए) राज्य सरकारने सोमवारी करार केला. या प्रकल्पात सुमारे १८८ कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.\nराज्यात संरक्षण व हवाई क्षेत्राशी संबंधित उद्योग मेक इन इंडिया अंतर्गत उभे करण्यासाठी राज्य सरकारने मागील आठवड्यातच यासंबंधीचे विशेष धोरण तयार केले आहे. नागपूर, नाशिक, पुणे, औरंगाबाद व अहमदनगर येथे संरक्षण हब उभे करण्यात येणार आहेत.\nनागपुरातील मिहान प्रकल्पात २० एकरावर संरक्षण सामग्री निर्मितीचा हब उभा करण्यासाठी व्हीआयएद्वारे संरक्षण उद्योग संघटना (डीआयआयए) कार्यरत होती. या दोघांच्या प्रयत्नातून टाटा टेक्नॉलॉजी हा हब उभा करण्यासाठी समोर आले आहे. सोमवारी झालेल्या सामंजस्य करारात टाटा या प्रकल्पासाठी २० एकरावर १८८ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यासाठी विदर्भ डिफेन्स हब अ‍ॅण्ड इंडस्ट्रीअल क्लस्टरची स्थापना करण्यात आली आहे.\nमिहानमधील या प्रकल्पात टाटा टेक सुविधा केंद्राची उभारणी केली जाईल. त्याअंतर्गत सर्वांत आधी संरक्षण सामग्री उत्पादनासाठी लागणाºया मनुष्यबळाची निर्मिती केली जाईल. त्यानंतर टाटांकडून सुविधांची उभारणी होईल. सुविधा उभारणीनंतर संरक्षण उत्पादन करणाºया कंपन्या या क्लस्टरमध्ये गुंतवणूक करतील, अशी योजना आखण्यात आली आहे.\nदेशाच्या आयुधांचे माजी प्रमुख लेफ्टनंट जनरल रवींद्र थोडगे हे या क्लस्टरचे अध्यक्ष आहेत. आॅटो क्षेत्राचा २० वर्षे अनुभव असलेले हर्ष गुणे हे सीईओ आहेत.\nतोफखाना विभागातील निवृत्त अधिकारी मेजर जनरल अनिल बाम, डीआयआयएचे दुष्यंत देशपांडे व व्हीआयएचे सचिव सुहास बुधे यांचा यामध्ये सहभाग आहे. व्हीआयएचे अध्यक्ष अतुल पांडे यांनीही या करारासाठी विशेष मेहनत घेतली.\nजया बच्चन चौथ्यांदा राज्यसभेच्या खासदारपदी\nहे चमत्कारिक पावडर वजन वाढवतात, फक्त आठवड्यात, मजबूत शरीर\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मं���्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95/", "date_download": "2019-08-20T22:19:14Z", "digest": "sha1:LEVOTN26NI2W6F7PBHRLVR3G3VXO26JL", "length": 9088, "nlines": 145, "source_domain": "policenama.com", "title": "माझगाव डॉक Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n८ वी आणि १० वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ; माझगाव डॉकमध्ये 366 जागांसाठी भरती, जाणून घ्या…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्��ात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n ‘या’ महिला न्यायाधीशाने अनेक निर्णय घेतले,…\nदिल्ली विधानसभा निवडणुकीपुर्वी CM केजरीवालांनी PM मोदींच्या विरूध्द…\n ‘बिग बी’चं यकृत 75% खराब, अमिताभ बच्चननं स्वतः…\nपुरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने केलेली मदत म्हणजे भीक नव्हे, तावडेंचे…\nUNSC मध्ये कश्मीरच्या मुद्द्यावर ‘जिंकला’ भारत, आता ‘या’ मुद्यावर लक्ष देण्याची गरज\nआष्टीमध्ये 4 लाखांच्या गांजासह एकाला अटक\n2014 मध्ये केलेल्या चुकीची शिक्षा भोगत आहेत शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/kishore-kumar/", "date_download": "2019-08-20T23:05:16Z", "digest": "sha1:SIBX4SAX6FVCABGFB5UCIWG6X7L7XNLD", "length": 10610, "nlines": 150, "source_domain": "policenama.com", "title": "Kishore Kumar Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nकिशोर कुमार यांची भूमिका साकारणार अदनान सामी \nमुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - किशोरकुमार यांनी गायलेल्या गाण्यांनी अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध केलं. आता किशोर कुमार यांच्यावर आधारित बायोपिक येणार आहे. विशेष म्हणजे या बायोपिकमध्ये किशोर कुमार यांची भूमिका गायक अदनान सामी साकारणार असल्याची…\nगायक किशोर कुमार यांच्या पत्नीला कपिल शर्माने विचारला असा प्रश्न की, लींना चंदावरकर लाजल्या\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - कपिल शर्मा त्याचा कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो' द्वारे प्रेक्षकांचे नेहमीच मनोरंजन करत असतो. या शोमध्ये नकुतेच बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध खलनायक रंजीत, गुलशन ग्रोवर आणि किरण कुमार आले होते. यावेळी या खलनायकांनी…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्���ेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nब्रेकअपच्या 6 वर्षानंतर X बॉयफ्रेंडला भेटली जॅकलिन, काय शिजतंय डोक्यात…\n SBI कडून ‘हे’ 3 चार्जेस पूर्णपणे रद्द, ग्राहकांना…\nबॉलिवूडच्या ‘या’ 10 टॉपच्या अभिनेत्रींनी केलं…\nधुळे : मोरदड तांडा थांब्यावर रेल्वेगाडी खाली उडी मारून तरुणाची…\n‘या’ कंपनीची खास ‘इलेक्ट्रिक’ स्कूटर, चार्जिंगसाठी स्वता:च पोहचणार ‘चार्जिंग’…\n फक्त 9 रुपयात ‘बुक’ करा विमानाचे ‘तिकिट’, करा परदेशात प्रवास\n PAK ची ‘केविलवाणी’ धडपड सुरूच, आता आंतरराष्ट्रीय न्यायालयात मांडणार ‘काश्मीर’चा मुद्दा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/2966", "date_download": "2019-08-20T23:50:01Z", "digest": "sha1:QJ5IWM5FV7KOHHNNOH2QCLIIX7O7RYMI", "length": 17294, "nlines": 100, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "जोतिबाची वाडी - शाकाहारी गाव | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nजोतिबाची वाडी - शाकाहारी गाव\nजोतिबाची वाडी हे गाव उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. सतराशे लोकसंख्या असलेले ते गाव तब्बल दोनशे वर्षांपासून शाकाहारी आहे गावातील रहिवासी मांसाहार करत नाहीत.\nजोतिबाची वाडी हे गाव भूम तालुक्यापासून सत्तावीस किलोमीटर अंतरावर वसले आहे. आत जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. गावात जोतिबा, महादेव, यमाई, चोपडाई, मारुती, विठ्ठल-रूक्मिणी अशी मंदिरे आहेत. गावचे ग्रामदैवत जोतीबा आहे. देवाच्या नावावरूनच गावाचे नाव जोतिबाची वाडी पडले असे गावातील लोक सांगतात. दररोज मंदिरात होत असलेल्या भजनात गावकरी सहभागी असतात. गावातील तंट्यांचे/मतभेदांचे विषय गावातच मिटवले जातात. कोणीही तक्रार नोंदवण्यासाठी पोलिस ठाण्यात गेलेले नाही. गावात देशी दारूचे/बिअरचे दुकान नाही. गावातील सत्तर तरुण भारतीय सैन्यदलात कार्यरत आहेत. गावात जुन्या पद्धतीचा दगडी आड आहे. आडात बाराही महिने मुबलक पाणी असते. गावकरी त्याच आडाचे पाणी पिण्यासाठी वापरतात. आडाचे पाणी दुष्काळात कधीही आटले गेलेले नाही.\nजोतिबाचे मंदिर बालाघाट डोंगररांगांच्या कुशीत वसले आहे. त्याच मंदिरामुळे गावकऱ्यांनी शाकाहारी राहण्याची परंपरा पाळली आहे. त्यामागे एक कहाणी आहे. ती कहाणी आधुनिक काळाशी सुसंगत वाटत नसली, तरी त्यातून मिळणारा बोध हा परंपरा व नवता यांना जोडणारा सेतू आहे. जोतिबा मंदिर देवस्थान कोल्हापूरच्या जोतिबाचे ठाणे म्हणून ओळखले जाते. गावात मोठा उत्सव दसऱ्याला, चैत्र पौर्णिमेला व श्रावण महिन्यातील तिसऱ्या रविवारी भरतो. चैत्र पौर्णिमेला सर्वात मोठी यात्रा भरते. यात्रेचे महात्म्य कायम राखण्यासाठी धार्मिक नियमांचे पालन काटेकोरपणे करण्यात येते. यात्रेला राज्यातील अहमदनगर, उस्मानाबाद, बीड या ठिकाणांहून लाखो भाविक येतात. जोतिबास पुरणपोळीचा नैवैद्य दाखवला जातो. देवास मांसाहार चालत नाही, म्हणून गावकरीही मांसाहार करत नाहीत. शाकाहारी राहण्याची ही परंपरा किती वर्षांपासून चालू आहे, याविषयी तेथील नागरिक अण्णासाहेब पवार व शिक्षक शिवाजी बराटे यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, ''आम्ही वडिलांना व आजोबांना विचारले असता, जोतिबाचे मंदिर जागृत असल्यामुळे गावात कोणी कोंबडे व बकरे कापलेले नाही. जोतिबावर असलेली श्रद्धा अशी चालत आली आहे.'' शाकाहाराची परंपरा दोनशे वर्षांपासून सुरू आहे असे तर्काने सांगितले जाते पण त्याचा कोणी गवगवा करत नाहीत. जोतिबाची वाडी हे निजाम राजवटीतील गाव. परंतु येथील जोतिबाच्या जागृत मंदिराच्या भयाने रझाकारांनी त्या गावाला त्रास कधीही दिला नाही. गावात काही जण माळकरी आहेत. ऊर्वरित जे काही लोक आहेत, त्यांपैकी मांसाहार करणारे दोन टक्के निघतील. त्यांना मटण खाण्याची इच्छा झाल्यास ते परगावी नातेवाइकांकडे किंवा शहरातील हॉटेलमध्ये जाऊन मांसाहार करतात. मात्र ते लोक गावात प्रवेशतात आंघोळ करूनच. पुणे - मुंबई येथे स्थायिक झालेले गावातील लोकही गावी आल्यावर मांसाहार करत नाहीत.\nचैत्र पौर्णिमा यात्रेनंतर सर्वात मोठा उत्सव श्रावण महिन्यातील तिसऱ्या रविवारी असतो. त्या दिवशी पंचक्रोशीसह हजारो भाविक जोतिबाच्या दर्शनासाठी गर्दी करतात. श्रावण महिन्यात जोतिबाच्या वाडीलाच यात्रेचे स्वरूप आलेले असते. यात्रेत लेझीम ��थक, त्यामागे पालखी असते. पूर्वीच्या काळी नृत्यांगणा हा प्रकार असायचा, पण आता तो पाहण्यास मिळत नाही. जोतिबा मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. त्यासाठी अर्धा कोटीची लोकवर्गणी जमा झाली होती. मंदिर परिसर, मंदिराचे शिखर, सभामंडप आदी विकासकामे करण्यात आली आहेत.\nजोतिबाची वाडी या अथवा जवळपासच्या गावात बाजार भरत नाही. त्यामुळे गावकरी सोळा किलोमीटरवर असलेल्या ईट या गावी शनिवारी जेव्हा बाजार भरतो, तेव्हा तेथे जातात. गावकऱ्यांची उपजीविका शेतीवर आहे. तसेच, पशुपालन हा जोड व्यवसायही मोठ्या प्रमाणावर केला जातो. प्रत्येक दिवशी तेथून पाच हजार लीटर दूध डेअरीत जमा केले जाते. गावात ‘ज्योतिर्लिंग व्यावसायिक दुध उत्पादक संस्था’ दूध डेअरी आहे. गावात वीस ते पंचवीस खवाभट्टी (मावा) आहेत. गावात खव्यापासून बनवला जाणारा पेढा हा प्रसिद्ध पदार्थ आहे.\nजोतिबाच्या वाडीला जाण्यासाठी ईट येथून खासगी जीपगाड्या वगैरे अशी वाहने मिळतात. गावात व्यसनाचे प्रमाण न जाणवण्याइतके अल्पसे आहे. शिक्षणामुळे नोकरी करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. गावात आठवीपर्यंत शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी पखरूड या तीन किलोमीटरवर असलेल्या गावी जातात. पंच्याण्णव टक्के समाज मराठा आहे. मातंग व गोसावी समाजांची चार घरे आहेत.\nअण्णासाहेब पवार या तरुणाच्या मार्गदर्शनाखाली तब्बल साठ तरुण भारतीय सैन्यदलात भरती झाले आहेत. पवार गेल्या वीस वर्षांपासून गावात दरवर्षी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा भरवत असतात. त्यानिमित्ताने स्पर्धेकरता उस्मानाबाद, औरंगाबाद, बीड, लातूर, सोलापूर, पुणे, बारामती या परिसरातील खेळाडू त्या छोट्याशा गावात येतात. स्पर्धेमुळे गुणवंत खेळाडूंना वाव मिळाला आहे. तो खेळ वर्षातून दोनदा दिवाळी व नागपंचमीला आयोजित केला जातो.\nजवळच तीन किलोमीटरवर असलेल्या बेलेश्वर येथे पुरातन देवस्थान आहे. तसेच आठ किलोमीटरवर खर्डा येथे किल्ला आहे. पखरुड, गिरलगाव, घुलेवाडी ही गावे पाच-सहा किलोमीटर परिसरात आहेत. गावचे हवामान उष्ण आहे. निसर्गाची साथ मिळत नसली तरी तेथील शेतकरी समाधानी आहे.\n(साप्ताहिक विवेक, वेबसाईटवरून उद्धृत)\nविकास पांढरे हे 'साप्ताहिक विवेक'मध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहेत. सोलापूर मधील तरुण भारत, दैनिक सुराज्य, दैनिक पुढारी या वृत्तपत्रात पत्रकार म्हणून काम केले आहे. विकास हे मराठवाड्याचे रहिवासी आहेत.\nजोतिबाची वाडी - शाकाहारी गाव\nसंदर्भ: गावगाथा, महाराष्‍ट्रातील मंदिरे, शाकाहार\nसंदर्भ: महाराष्‍ट्रातील मंदिरे, वैराग गाव, मल्लिकार्जुन मंदिर, गावगाथा\nसंदर्भ: माळशिरस तालुका, महाराष्‍ट्रातील मंदिरे, बोलीभाषा, महाराष्ट्रातील भुईकोट, औरंगजेब, दीर्घ लेख, नातेपुते, मंगळवेढा तालुका, गावगाथा\nसांगोला तालुक्यातील मंदिरांची वैशिष्ट्ये\nसंदर्भ: शिवमंदिर, वीरगळ, महाराष्‍ट्रातील मंदिरे\nसंदर्भ: सिंदखेड राजा तालुका, जिजाबाई भोसले, सिंदखेड राजा गाव, महाराष्ट्रातील वाडे, समाधी, विहीर, महाराष्‍ट्रातील धरणे, गावगाथा\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/inspirational-story-getting-55-percent-xii-exam-then-stubbornly-became-ias-officer", "date_download": "2019-08-20T22:47:49Z", "digest": "sha1:B27JLIMCQKEF3U2BOTT44DA2FTLMNAOP", "length": 19922, "nlines": 216, "source_domain": "www.esakal.com", "title": "Inspirational story Getting 55 percent in XII exam Then stubbornly became an IAS officer प्रेरणादायी! बारावीला 55 टक्के; त्यानंतर जिद्दीने बनले 'आयएएस' अधिकारी | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\n बारावीला 55 टक्के; त्यानंतर जिद्दीने बनले 'आयएएस' अधिकारी\nसोमवार, 29 जुलै 2019\nत्यांचा जन्म आणि प्राथमिक शिक्षण बाराबंकी येथे झाले. नंतर वडिलांच्या बदलीमुळे ते सावस्थी येथे शिक्षणासाठी गेले. उदयराज मिश्रा या शिक्षकामुळे त्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला आणि शिक्षणाबाबत ते गंभीर झाले.\nबीड : आजोबा देवीप्रसाद पांडेय सैन्यदलात, तर वडील ऱ्हीदयराम पांडेय सैन्यदलातून पोलिस दलात त्यामुळे पोलिस आणि सैन्याच्या वर्दीबद्दल नेहमीच आदर आणि आकर्षण डॉ. अस्तिक कुमार पांडेय यांना होते. त्यांचेही लहानपणी आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्समध्ये भरती होण्याचे स्वप्न होते.\nदहावीपर्यंत सतत टॉपर असलेल्या पांडेय यांना बारावीमध्ये मात्र केवळ 55 टक्के गुण पडले. यामुळे कुटुंबीयांचा भ्रमनिरास झाला आणि नातेवाईकांकडून अवहेलना झाली. मात्र, याच अपयशाने डॉ. अस्तिक कुमार पांडेय यांना असिस्टंट कमांडंट ऑफ पोलिस, सहाय्यक प्राध्यापक आणि कलेक्टर केले.\nउत्तर प्रदेशातील गोंडा येथील मूळ रहिवासी असलेले डॉ. अस्तिक कुमार पांडेय यांचे वडील पोलिस दलात निरीक्षक पदावर, आई गृहिणी, दोन बहिणी शिक्षिका, एक दाजी सरपंच, तर एक एसपीजीमध्ये (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) आहेत. एमबीए केलेले भाऊ भारतीय प्रशासन सेवा परीक्षेची तयारी करत आहेत. भावंडांत अस्तिक कुमार पांडेय थोरले आहेत. भारतीय पोलिस सेवेत असलेल्या आणि औरंगाबाद ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील त्यांच्या पत्नी आहेत.\nत्यांचा जन्म आणि प्राथमिक शिक्षण बाराबंकी येथे झाले. नंतर वडिलांच्या बदलीमुळे ते सावस्थी येथे शिक्षणासाठी गेले. उदयराज मिश्रा या शिक्षकामुळे त्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला आणि शिक्षणाबाबत ते गंभीर झाले. सहावीला वर्गात, सातवीला शाळेत, आठवीला ते जिल्ह्यातून प्रथम आले. नववीला त्यांना जिल्ह्यात चौथा, तर 10 वीला 12 वा रँक मिळाला. त्यांच्या यशामुळे त्यांचे खूपच कौतुक होत होते. मुलगा असे यश मिळवित असल्याने वडिल ऱ्हीदयराम पांडेय यांचेही अभिनंदन होत होते. त्यांनी अभियंता व्हावे असे वडिलांना वाटत होते. त्यासाठी त्यांना 11 वीत फैजाबाद येथे विज्ञान शाखेला प्रवेश देऊन वसतीगृहात ठेवले. पण, 12 वीत त्यांना केवळ 55 टक्के गुण मिळाले. त्यामुळे सर्वांचा भ्रमनिरास झाला. नातेवाईकांसह वडिलही नाराज झाले.\nअभियांत्रिकी प्रवेशाचे स्वप्न धुळीला मिळाल्यानंतर इतरांचा भ्रमनिरास झाला खरा, पण याच निकालावर अस्तिक कुमार पांडेय यांनी चिंतन केले. स्वत:तील क्षमता आणि बुद्धीमत्तेला परिश्रमाची जोड आणि एकाग्रता आवश्यक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आयएएस (भारतीय प्रशासन सेवा) व्हायचेच, ही जिद्द उराशी बाळगून त्यांनी तसे नियोजनही केले.\nआयएएससाठी अभ्यासक्रम कोणता, पुस्तके कोणती, अभ्यास कसा करायचा याची माहिती घेऊन आयएएस परीक्षेच्या तयारीसाठी त्यांनी पदवीला सुरक्षा, तर पदव्युत्तर पदवीसाठी इतिहास विषय निवडला. पदवीला विद्यापीठातून सातवा तर पदव्युत्तर पदवीला विद्यापीठातून त्यांना चौथा रँक मिळाला.\n‘तत्कालिन भारतात तंत्रज्ञानाची प्रगती आणि त्याचे परिणाम’ या विषयावर पीएच. डी. ही मिळविली आणि सेट-नेट परीक्षा उत्तीर्ण होऊन ते सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र झाले. विषयासह पदवी उत्तीर्ण केली. आयएएससाठी त्यांना हिंदी आणि इतिहास विषय निवडायचे होते, ���े त्यांनी अगोदरच ठरवून तेच विषय पदवीत घेतले. त्यामुळे 2008 ला परीक्षेला बसण्यापूर्वी 2007 मध्ये त्यांचा अभ्यास पूर्ण झाला होता.\nआयएएसमध्ये अपयश आले, तर हाती पर्याय असावा म्हणून अगोदरच त्यांनी सेट, नेट व पीएच. डी. पदव्या मिळविल्या होत्या. यामुळे त्यांना झारखंड व दिल्ली विद्यापीठात इतिहासाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणूनही नोकरी मिळाली. या काळात आयएएसच्या तयारीसाठी त्यांनी 2008 मध्ये दिल्लीला हिंदी साहित्य विषयाची शिकवणी लावली. मे 2008 मध्ये झालेल्या युपीएससी पूर्व परीक्षेत त्यांना अपयश आले.\nपुढच्या मेच्या पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांची मुलाखतही झाली. पण, त्यांचा निकाल प्रतिक्षेत राहिला. पण, 2008 मध्येच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सीपीएफ (केंद्रीय पोलिस फोर्स) परीक्षेत यश मिळवत ते असिस्टंट कमांडंट ऑफ पोलिस झाले. त्यांनी श्रीनगर (उत्तराखंड) येथे वर्षभराचे प्रशिक्षणही पूर्ण केले. मात्र, 2010 मध्ये झालेल्या युपीएससीच्या नागरी सेवा (आयएएस) परीक्षेचा मे 2011 मध्ये निकाल लागला आणि त्यांची निवड झाली.\nपदवी व पदव्युत्तर व सेट-नेट शिक्षण काळात अस्तिक कुमार पांडेय यांनी सहा वर्षे हातानेच जेवण बनविले. दुपारी दाळ - भात आणि संध्याकाळी पोळी भाजी हा मेन्यू ठरलेला होता.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nतळेगाव स्टेशन - केंद्रीय राखीव पोलिस दलामधील (सीआरपीएफ) भरतीसाठी राज्यभरातून आलेल्या उमेदवारांची वर्षानुवर्षे निवाऱ्याअभावी हेळसांड सुरू आहे....\nकऱ्हाडच्या ९९ शाळांना महापुराचा बसला फटका\nकऱ्हाड - महापुराच्या फटक्‍यात तालुक्‍यातील ९९ शाळा बाधित झाल्या आहेत. त्यातील जिल्हा परिषदेच्या ७९ शाळांचे नुकसान झाले असून, पाचवड मळा, साजूर, टाळगाव...\nनिजामकालीन वास्तू बनली धोकादायक\nऔरंगाबाद : मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निजामकालीन वास्तूला तब्बल 114 वर्षे झाली आहेत. वित्त विभागात गळत असल्याने छतावर...\nअभिनंदन यांना छळणारा पाकिस्तानी सैनिक ठार\nनवी दिल्ली - हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा छळ करणारा पाकिस्तानी सैनिक अहमद खान...\nAMC : विहिरींच्या गाळात जाणार तब्बल 70 लाख रुपये\nऔरंगाबाद - गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे महापालिकेने शहरातील 15 विसर्जन विहिरींची सफाई सुरू केली असून, त्यावर तब्बल 70 लाख रुपये खर्च केला...\nAMC : कचऱ्याचा सुधारित डीपीआर आठवडाभरात शासनाकडे\nऔरंगाबाद - घनकचरा व्यवस्थापनाच्या सुधारित डीपीआरला (प्रकल्प अहवाल) जीवन प्राधिकरणाची तांत्रिक मंजुरी घेण्याच्या सूचना शासनाने महापालिकेला केल्या आहेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/mpsc-examination-postponed-due-floods-letter-issued-206119", "date_download": "2019-08-20T23:27:27Z", "digest": "sha1:BUK2MXTL67JYEGM5X4U3XJW2T4LTNR7L", "length": 13650, "nlines": 198, "source_domain": "www.esakal.com", "title": "MPSC examination postponed due to floods letter issued MPSCची परिक्षा ढकलली पुढे... | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nMPSCची परिक्षा ढकलली पुढे...\nशुक्रवार, 9 ऑगस्ट 2019\nराज्यातील पूरस्थिती पाहाता सरकारने 11 ऑगस्ट रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.\nमुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा (STI main paper) 2019 चा मुख्य पेपर क्रमांक 2 राज्यातील पुरपरिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे, रविवारी (ता. 11) सकाळी 10 वाजता घेण्यात येणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. याबाबत आयोगाने परिपत्रक जारी केले आहे.\nराज्यातील पूरस्थिती पाहाता सरकारने 11 ऑगस्ट रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे पूरग्रस्त भागाताली एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. 11 ऑगस्ट रोजी होणारी परीक्षा आता 24 ऑगस्ट रोजी होणार आहे.\nराज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शाळा आणि कॉलेजला सुट्टी देण्यात आलेली आहे. महापुराची तीव्रता वाढीस लागली असताना बचाव कार्यानेही वेग घेतला आहे. पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलवणं याला सर्वोच्च प्राध���न्य आहे. हे काम नौदल, लष्कर, एनडीआरएफ आणि कोस्टगार्ड यांच्यासह कोल्हापूरमधील अनेक नागरिक करत आहेत. राज्यातील पूरस्थिती पाहाता सरकारने 11 ऑगस्ट रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.\nकोल्हापूर, सांगली सातारा आणि राज्यातील इतर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे, अनेक विद्यार्थ्यांनीही मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगकडे परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली होती. अखेर त्यांची विनंती मान्य करण्यात आली असून लवकरच नवे हॉलतिकीट संकेतस्थळावर अपलोड केले जाईल. उमेदवाराने प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास आधी संबंधित परीक्षा केंद्रावर, तर परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक तास आधी परीक्षा कक्षातील स्वत:च्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. तसेच परीक्षेला येताना मूळ ओळखपत्र पुरावा म्हणून आवश्यक आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nराज्य सरकारची मेगाभरती ठरतेय मृगजळ\nनाशिक - राज्यभरात विविध संवर्गांतील 72 हजार जागांची मेगाभरती केली जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री...\nपुणे - सरकारी पदांच्या भरतीसाठी वापरण्यात येणाऱ्या महापरीक्षा पोर्टलमुळे राज्यात अनेक ठिकाणी गोंधळाची स्थिती आहे. या पोर्टलद्वारे केल्या जाणाऱ्या...\nबंद करा महापरीक्षा पोर्टल\nपुणे : सरकारी पदांच्या भरतीसाठी वापरण्यात येणाऱ्या महापरीक्षा पोर्टलमुळे राज्यात अनेक ठिकाणी गोंधळाची स्थिती आहे. या पोर्टलद्वारे केल्या...\nवाढीव शुल्कामुळे अभ्यासिकांचा सहारा\nनाशिक - प्रशासकीय सेवेत जाऊन चांगले करिअर करण्यासह देशसेवा करण्याच्या उद्देशाने अनेक होतकरू युवक स्पर्धा परीक्षांना सामोरे जात असतात. काही...\nपोलिस उपनिरीक्षक भरती चर्चेपुरतीच \nकोल्हापूर - अथक प्रयत्नातून राज्यातील तब्बल साडेसहाशे तरुणांनी पोलिस उपनिरीक्षकांची परीक्षा उत्तीर्ण केली. ट्रेनिंगसाठी ते आजही वेटिंगवर आहेत....\n‘सीएम’च्या निर्णयाला ‘मॅट’ची चपराक\nमुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस न केलेल्या ६३६ पोलिस उपनिरीक्षकांना पोलिस दलात थेट नियुक्ती दिल्यावरून आज मॅट न्यायालयाने अतिरिक्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष��ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/muktapeeth/sunetra-vijay-joshi-article-171177", "date_download": "2019-08-20T22:50:14Z", "digest": "sha1:IJFEUNZWU7N7UCCWXLDQ7LVN7CMSQR5H", "length": 17186, "nlines": 211, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sunetra Vijay Joshi article प्रेमदिवस... एक संधि.. | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nगुरुवार, 14 फेब्रुवारी 2019\nखरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे... तुमच्या आजुबाजुला असणाऱ्या कित्येक व्यक्ती तुम्हाला कळत नकळत जगणे. सुसह्य होण्यासाठी मदत करत असतात त्यांनाही त्यांच्या आवडीप्रमाणे किंवा गरजेनुसार काही भेटवस्तू देऊन तुम्ही त्यांच्यावर असलेल्या प्रेमाची कबुली देऊ शकता.\nआज प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. काही लोकांना वाटते की हे काय फॅड. काही जुनी वयस्कर मंडळी म्हणतात आम्ही काही असे कधी सांगितले नाही, पण आमचे संसार झालेच ना चांगले. पण मला खात्री आहे की आजही आजी किंवा आजोबांनी जर माझे तुझ्यावर प्रेम आहे हे सांगितले तर आजी नवपरिणीता सारख्याच लाजतील आणि आजोबा नवयुवकासारखे खुश होतील.\nखरे तर रोजच्या धकाधकीच्या जीवनात रूक्ष नोकरीधंदा करताना एकमेकांची विचारपुस देखील करायला वेळ नसतो. आणि रोज कुणी मला तू किती आवडतेस किंवा आवडतोस असे. सांगतही नाही. मग एखादा दिवस ठरवुन हे केले तर काय हरकत आहे दिवाळी कशी आपण पाच दिवस साजरी करतो, तसेच हे रोझ डे, चाॅकलेट डे समजायचे. बदलत्या काळाच्या काही गोष्टी स्विकारल्याशिवाय त्या चांगल्या किंवा वाईट ठरवायचे कशाला दिवाळी कशी आपण पाच दिवस साजरी करतो, तसेच हे रोझ डे, चाॅकलेट डे समजायचे. बदलत्या काळाच्या काही गोष्टी स्विकारल्याशिवाय त्या चांगल्या किंवा वाईट ठरवायचे कशाला या प्रेमदिवसाला नावे ठेवण्याऐवजी तो आनंदाने साजरा करायला काय हरकत आहे\nआता प्रेम व्यक्त करायचे म्हणजे त्या व्यक्तीला काय आवडेल याचाही विचार व्हावा. गुलाबाचे फुल हे प्रेमाचे प्रतिक मानले जाते. तसेच चाॅकलेट हे गोड आणि नैराश्य घालवणारे असल्याने\nफ्रेश करणार��� म्हणुन सगळे प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याचा आधार घेतात. तुम्ही वेगळे काही आवडणारे पण देऊ शकता. त्या त्या व्यक्तीच्या वयानुसार किंवा आवडीनुसार तसेच नात्यानुसार.\nप्रेम काही फक्त प्रियकर प्रेयसी यांचेच नसते तर पती-पत्नीचे अथवा शुध्द मैत्रीचे, भाऊ-बहिणीचे किंवा अगदी आई-वडील यांचेवरचे पण असु शकते. आईला किंवा वडीलांना घट्ट मिठी मारून तुम्ही मला खुप आवडता असे सांगुन तरी बघा. त्यांना तर आनंद होईलच पण तुम्हाला पण सकारात्मक उर्जा जाणवेल. त्यासाठी काही गिफ्टची देखील गरज नाही. जुने ते सगळे सोने नसते आणि नवीन ते सगळे पितळ नसते. काही जुन्या प्रथा चांगल्या तशाच नवीन पण आहेत.\nफक्त त्या गोष्टीचा अतिरेक नको. कुठलीही गोष्ट प्रमाणात छान वाटते. प्रेम हे प्रत्येक नात्यात असतेच. आपण गृहीत धरतो पण सांगीतले तर ऐकणारा खुश होतोच होतो. आपण कुणाला तरी आवडतो ही भावनाच माणसाला जगण्यासाठी हवीहवीशी असते.\nआपल्याला कोण कशासाठी आवडेल याचा काही नियम नाही. पण एक मात्र खरे प्रेमात जबरदस्ती नसावी. तुमचे ज्या व्यक्तीवर प्रेम असेल त्या व्यक्तीला तुम्ही आवडत असालच असे नाही किंवा आवडता पण तुम्हाला अपेक्षित असलेल्या नात्याने नसेल तर त्याचा सहज स्विकार व्हावा.\nमौनाने सारे साधते असे नाही तर ते बोलुन दाखवायला हवे.\nतरच ते या हृदयीचे त्या हृदयी कळेल. अन्यथा मनातले मनात राहुन दोघेही दुःखी राहतील. तेव्हा हा प्रेमदिवस आवडत्या माणसासवे नक्की आपआपल्या पध्दतीने साजरा करा आणि आयुष्य सुखकर करा. एक तरी दिवस हवाच प्रेमासाठी. म्हटलेच आहे ना क्षण एक पुरे प्रेमाचा...\nआणि शेवटी खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे... तुमच्या आजुबाजुला असणाऱ्या कित्येक व्यक्ती तुम्हाला कळत नकळत जगणे. सुसह्य होण्यासाठी मदत करत असतात त्यांनाही त्यांच्या आवडीप्रमाणे किंवा गरजेनुसार काही भेटवस्तू देऊन तुम्ही त्यांच्यावर असलेल्या प्रेमाची कबुली देऊ शकता.\nतेव्हा प्रेम प्रकट करा. प्रेमाचा स्विकार करा. आणि त्या क्षणाला जागुन आयुष्य भर प्रेमात जगा.\n\"सारे काही क्षणभंगुर आहे\nया नश्वर जगात एक प्रेम सत्य.\nआजचा प्रेमदिवस फक्त निमित्त.\"\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nAMC : कचऱ्याचा सुधारित डीपीआर आठवडाभरात शासनाकडे\nऔरंगाबाद - घनकचरा व्यवस्थापनाच्य�� सुधारित डीपीआरला (प्रकल्प अहवाल) जीवन प्राधिकरणाची तांत्रिक मंजुरी घेण्याच्या सूचना शासनाने महापालिकेला केल्या आहेत...\nजनावरे चोरणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्‍या\nपिशोर (जि.औरंगाबाद): पिशोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या जनावरे चोरीच्या घटनांतील चोरांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी (ता. 20) मुसक्‍या...\nगणेश मंडळांवर महापालिकेची कृपा\nनागपूर : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेने गणेश मंडळ तसेच मूर्ती विक्रेत्यांसाठी पुरस्कार व सवलत जाहीर केली. शाडू व शेणाच्या मूर्ती...\nवाचलेली, ऐकलेली माणसे गेली कुठे...\nनागपूर : \"वाचलेली, ऐकलेली माणसे गेली कुठे पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे रोज अत्याचार होतो आरशावरती आता, आरशाला भावलेली माणसे गेली कुठे...'...\nबिबट्याच्या हल्ल्यात आनाडला गोऱ्हा ठार\nअजिंठा, ता. 20 (जि.औरंगाबाद) ः आनाड (ता. सिल्लोड) शिवारात सोमवारी (ता. 19) रात्री साडेनऊच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून गोऱ्ह्याला ठार केले. यात...\nसर्वांना नळाद्वारे पाणी देण्यास सरकार कटिबद्ध\nमुंबई: पाणी हा देशात राष्ट्रीय प्राधान्याचा मुद्दा ठरला आहे. जलसंधारण आणि जलसाठे पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना हाती घेतल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/education-rights-act-article-writen-vrundan-bawankar-youthtalk-editorial-187016", "date_download": "2019-08-20T23:28:31Z", "digest": "sha1:S6F7DG66HWAS3NIYEOOWIU7B7EC4OV6M", "length": 19918, "nlines": 205, "source_domain": "www.esakal.com", "title": "Education Rights Act article writen by vrundan bawankar in youthtalk editorial शिक्षण हक्क कायद्याची ऐशीतैशी | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nशिक्षण हक्क कायद्याची ऐशीतैशी\nशनिवार, 4 मे 2019\nगेल्या ७२ वर्षांत आपल्याला ‘विकसनशील’च्या वर्गवारीतून बाहेर पडता आले नाही. गरिबी, बेरोजगारी, लोकसंख्यावाढ या तीन गोष्टींवर बोट ठेवून आपण स्वत:ची जबाबदारी झटकतो. वस्तुतः आपल्या देशात लोक व ज्ञान यांचा सागर आहे. शिवाय संस्कृतीचा वारसाही. मग आपण या तीन गोष्टींचा भांडवल म्हणून वापर का नाही करत आपली शेती, पर्यावरण, शिक्षणपद्धती, तंत्रज्ञान आपण का नाही सुधारू शकत\nगेल्या ७२ वर्षांत आपल्याला ‘विकसनशील’च्या वर्गवारीतून बाहेर पडता आले नाही. गरिबी, बेरोजगारी, लोकसंख्यावाढ या तीन गोष्टींवर बोट ठेवून आपण स्वत:ची जबाबदारी झटकतो. वस्तुतः आपल्या देशात लोक व ज्ञान यांचा सागर आहे. शिवाय संस्कृतीचा वारसाही. मग आपण या तीन गोष्टींचा भांडवल म्हणून वापर का नाही करत आपली शेती, पर्यावरण, शिक्षणपद्धती, तंत्रज्ञान आपण का नाही सुधारू शकत\nअसं म्हणतात, की शिक्षण हा प्रगतीचा मार्ग आहे. पण आपला देश ‘जीडीपी’च्या फक्‍त ३.८ टक्‍के शिक्षणावर खर्च करतो. जाणकार असं सांगतात, की, भारतानं ‘जीडीपी’च्या सात टक्‍के खर्च शिक्षणावर केला, तर सर्वांना समान, गुणवत्तापूर्ण व मोफत शिक्षण मिळेल. पण यावर एकाही राजकीय पक्षाने विचार करण्याची तसदी घेतलेली नाही. २००९ मध्ये शिक्षण हक्क कायदा (आरटीई) झाला; परंतु, त्यात अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे समाजाचं नुकसान होत आहे. मुळात हा कायदा ज्या उद्देशानं केला, तो साध्य होत नाही. प्रगत देशांमध्ये श्रीमंत, गरिबांना समान व दर्जेदार शिक्षण एकत्रित मिळतं, तसंच आपल्याकडंही व्हावं, म्हणजे विषमता कमी होऊन शिक्षणाचा दर्जा उंचावेल. म्हणून ‘आरटीई’ कायद्यात गरीब मुलांसाठी २५ टक्‍के मोफत प्रवेश खासगी शाळांमध्ये राखीव करण्याचा हा खटाटोप भरपूर पगार असलेले शिक्षक व कोट्यवधी रुपये खर्च करून नूतनीकरण केलेल्या सरकारी शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास असमर्थ आहेत, हे सरकारला मान्य आहे, असा याचा अर्थ होतो. खासगी शाळेतील २५ टक्‍के मोफत प्रवेशाचे पैसे सरकार देईल, म्हणजेच गरीब मुलांनाही दर्जेदार शिक्षण मिळेल, असं सरकारचं धोरण भरपूर पगार असलेले शिक्षक व कोट्यवधी रुपये खर्च करून नूतनीकरण केलेल्या सरकारी शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास असमर्थ आहेत, हे सरकारला मान्य आहे, असा याचा अर्थ होतो. खासगी शाळेतील २५ टक्‍के मोफत प्रवेशाचे पैसे सरकार देईल, म्हणजेच गरीब मुलांनाही दर्जेदार शिक्षण मिळेल, असं सरकारचं धोरण याचा अर्थ असा, की सरकार हेही मान्य करतं, की खासगी शाळांतील शिक्षण दर्जेदार आहे. ���्हणूनच की काय वाट्टेल तिथं गल्लीबोळात, गावखेड्यात तथाकथित कॉन्व्हेंट आणि इंटरनॅशनल स्कूलना सरकार परवानगी देतं. या शाळांतील शिक्षकांना इंग्रजी तर सोडाच; पण स्वत:ची मातृभाषाही नीट लिहिता-वाचता येते काय\nसरकार पुढची पन्नास वर्षे २५ टक्‍के मोफत राखीव जागांच्या प्रवेशाचे पैसे खासगी शाळांना देत राहिले, तर त्याचे निष्कर्ष चांगले येतील काय नाहीच. कारण ज्या गरीब विद्यार्थ्यांसाठी या कायद्याची तरतूद करण्यात आली, त्यांना याचा लाभ मिळतो कुठे नाहीच. कारण ज्या गरीब विद्यार्थ्यांसाठी या कायद्याची तरतूद करण्यात आली, त्यांना याचा लाभ मिळतो कुठे कायद्यात त्रुटी आहेतच, शिवाय आपली मानसिकता आड येते. सधन वर्ग याचा लाभ घेतो. मोफत प्रवेशासाठी फक्‍त खुल्या प्रवर्गाकरिता उत्पन्नाची मर्यादा आहे. खुल्या प्रवर्गाची लोकसंख्या २४ टक्‍के आहे. म्हणजेच ७६ टक्‍के लोकांसाठी उत्पन्नाची मर्यादा नाही. समजा आपण ७६ टक्‍क्‍यांमध्ये येतो, उच्चशिक्षित आहोत, भरपूर पैसे कमावतो, तरी आपल्या मुलांना मोठ्या शाळेची फी माफ होणार. काय तर म्हणे आमच्यासारख्या ७६ टक्‍के लोकांना मोफत प्रवेश आहे आणि आपल्याकडे घरकाम करणाऱ्या बाईच्या मुलांना या शाळांमध्ये प्रवेश नाही. कारण काय तर तिचे घरवजा झोपडे शाळेपासून तीन किलोमीटरच्या आत नाही. शिवाय तिच्या मुलांसाठी असलेल्या राखीव जागा आपण तिला माहीत होण्याच्या आधीच हडपल्या. हा कुठला न्याय कायद्यात त्रुटी आहेतच, शिवाय आपली मानसिकता आड येते. सधन वर्ग याचा लाभ घेतो. मोफत प्रवेशासाठी फक्‍त खुल्या प्रवर्गाकरिता उत्पन्नाची मर्यादा आहे. खुल्या प्रवर्गाची लोकसंख्या २४ टक्‍के आहे. म्हणजेच ७६ टक्‍के लोकांसाठी उत्पन्नाची मर्यादा नाही. समजा आपण ७६ टक्‍क्‍यांमध्ये येतो, उच्चशिक्षित आहोत, भरपूर पैसे कमावतो, तरी आपल्या मुलांना मोठ्या शाळेची फी माफ होणार. काय तर म्हणे आमच्यासारख्या ७६ टक्‍के लोकांना मोफत प्रवेश आहे आणि आपल्याकडे घरकाम करणाऱ्या बाईच्या मुलांना या शाळांमध्ये प्रवेश नाही. कारण काय तर तिचे घरवजा झोपडे शाळेपासून तीन किलोमीटरच्या आत नाही. शिवाय तिच्या मुलांसाठी असलेल्या राखीव जागा आपण तिला माहीत होण्याच्या आधीच हडपल्या. हा कुठला न्याय दूरवर राहणाऱ्या या मुलांना दर्जेदार शिक्षण घेण्याचा अधिकार आहे की नाही\nतथाकथित ��ांगल्या व मोठ्या शाळांच्या व्यवस्थापनाला दिसतं, की खऱ्या अर्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल व मागास मुलांऐवजी सधन व उच्चभ्रूच या जागांमधून प्रवेश घेत आहेत. व्यवस्थापन याला आक्षेप घेत नाही. कारण पैसे सरकारकडून मिळणार आहेत. शिवाय तथाकथित चांगल्या घरातले विद्यार्थी त्यांच्या शाळेत राखीव जागांमधून येत आहेत, झोपडपट्टीतील नाहीत. त्यांना वाटतं अशानं शाळेचा दर्जा अबाधित राहील. पण सरकारला हे कसं कळत नाही, की अन्याय फक्‍त गरिबांवरच होत आहे असं नाही, तर जे ७५ टक्‍के लोक फी भरून प्रवेश घेतात, त्यांच्यावरही होतो. शिक्षणप्रणाली सुधारावी म्हणून आपण एक पाऊल पुढे टाकून ‘आरटीई’ कायदा आणला खरा; पण त्यातील त्रुटी, राजकीय डावपेच व आपली मानसिकता या त्रयीने आपल्या प्रगतीवर कुऱ्हाड उगारली आहे. प्रगत भारत बघायचा असेल तर चांगले नेते घडविण्याची गरज आहे. नेता म्हणजे फक्‍त राजकीय नेताच नव्हे, तर प्रत्येक क्षेत्रात नेता असायला हवा. सध्याचे चित्र सुधारायचे असेल, तर सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करायला हवेत.\n(लेखिका भंडारा जिल्ह्यात शाळा चालवितात.)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nउच्च शिक्षणाच्या बदलाची दिशा\nदेशातील उच्च शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी उपयुक्त ठरतील अशा महत्त्वपूर्ण शिफारशी डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या समितीने केल्या आहेत. या...\nकऱ्हाडच्या ९९ शाळांना महापुराचा बसला फटका\nकऱ्हाड - महापुराच्या फटक्‍यात तालुक्‍यातील ९९ शाळा बाधित झाल्या आहेत. त्यातील जिल्हा परिषदेच्या ७९ शाळांचे नुकसान झाले असून, पाचवड मळा, साजूर, टाळगाव...\nविद्यार्थ्यांना मिळणार वाहतूक भत्ता\nनागपूर : राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळांचे समायोजन मोठ्या शाळेमध्ये करण्याचे शिक्षण परिषदेने ठरविण्यात आले. याअंतर्गत घरापासून एक किलोमीटर दूरवरील...\nमनपा शाळांतील विद्यार्थ्यांना सायकल\nनागपूर ः महानगरपालिकेच्या सायकल बॅंक योजनेअंतर्गत मनपा शाळांतील विद्यार्थ्यांना दहा लाख रुपये किमतीच्या सायकल वाटप या योजनेचा शुभारंभ आज करण्यात आला...\nस्टेट बॅंकेची वाहन आणि वैयक्तिक कर्जांवर सवलत\nमुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक असलेल्या स्टेट बॅंकेने सणासुदीचा हंगाम बघता कर्जदारांची विविध ऑफर देऊ केल्या आहेत. ग्राहका���साठी बॅंकेने कमी...\n‘स्वराज्य जननी जिजामाता’ चे शीर्षकगीत गायिले देवरूखच्या कन्येने\nसाडवली - खासगी दूरदर्शन वाहिनीवरील ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या मालिकेसाठी देवरूखच्या रसिका गानूला शीर्षकगीत गायनाची संधी मिळाली. देवरूख,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87", "date_download": "2019-08-20T22:51:07Z", "digest": "sha1:2ER6NY2ALACJBFDFMGCQNNWXIS6BAFKK", "length": 3885, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऊर्मिचिन्हे - विकिपीडिया", "raw_content": "\nजेव्हा वाऱ्याचा किंवा पाण्याचा प्रवाह सुट्या वाळूवरून वाहतो, तेव्हा प्रवाहाला लंबरूप दिशेत वाळूचे तरंग तयार झालेले दिसतात. त्यांना उर्मिचिन्हे असे म्हणतात.\nसागरकिनारी तसेच वाळवंटात अशी ऊर्मिचिन्हे दिसतात.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ ऑक्टोबर २०१७ रोजी २१:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A5%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2019-08-20T23:33:42Z", "digest": "sha1:HQBBQ2IM4UY4PVAWDDO3H5D2MLPSQMEM", "length": 11877, "nlines": 135, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "थुंकणे - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करित�� भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nकृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.\nविकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत अनुसार काही अपवाद वगळता लेख शीर्षके मराठीतच असणे अभिप्रेत आहे.\nएकूण लेख संख्येच्या अंदाजे २% पेक्षा अधिक लेख भाषांतर प्रतिक्षेत (इंग्रजी मसुद्याच्या स्वरूपात) असू नयेत असा संकेत आहे.\nस्वतःच्या संपादन संख्येच्या २% पेक्षा अधिक लेखात मसुदे परभाषेत चिटकवू नयेत.\n१ मराठी आणि भारतीय संदर्भ\n३ लेखात प्रयूक्त संज्ञा\n३.१ शब्दाचा विशेष संदर्भ/अर्थ छटा\n४ इंग्रजी मराठी संज्ञा\n६ History of spitting in Western Europe पश्चिम यूरोपातील थुंकण्याचा इतिहास\n७ Dangers of spitting थुंकण्याच्या सवयीने होणारी संभावित हानी\nमराठी आणि भारतीय संदर्भ[संपादन]\n\"ईथे थुंकु नये थुंकल्यास कारवाई होइल\"\nथुंकी जामिनीवर पडून जमीन अपवित्र होऊ नये म्हणून गळ्यात मडके बांधायला लावणे[ संदर्भ हवा ]\nहा विभाग कालांतराने विक्शनरी प्रक्ल्पात स्थानांतरीतकरणे अपेक्षीत आहे.\nथुंकी झेलणे अर्थ वाक्यात उपयोग\nया हाताची थुंकी, त्या हातावर झेलता येणे अर्थ वाक्यात उपयोग\nशब्दाचा विशेष संदर्भ/अर्थ छटा[संपादन]\nप्रयूक्त शब्द विशेष संदर्भ/अर्थ छटा\nHistory of spitting in Western Europe पश्चिम यूरोपातील थुंकण्याचा इतिहास[संपादन]\nDangers of spitting थुंकण्याच्या सवयीने होणारी संभावित हानी[संपादन]\nदूषित लाळेमधील विषाणूमार्फत अयोग्य जागी थुंकल्यामुळे लोकांमध्ये विविध संसर्गजन्य आजार पसरू शकतात जसे गालगूंड [२], विषमज्वर, स्वाईन फ्ल्यू,क्षयरोग,मेंदूज्वर . जर व्यक्तीला फुफ्फुसांचा क्षयरोग झाला असेल, आणि बाधित थुंकी-लाळ त्याच्या तोंडावाटे बाहेर पडत असेल, तर जंतुच्या संसर्गाची शक्यता खूपच अधिक असते.[३]\n^ संकेतस्थळ जसे २७सप्टेंबर२००९ ला १२.३२ भारतीयवेळेस दिसले\n^ मराठी आरोग्य डॉट कॉम\nविक्शनरी, या मुक्त शब्दकोशात पाहा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१७ रोजी १३:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE", "date_download": "2019-08-20T22:25:23Z", "digest": "sha1:FQRSO4URD23YL5QSQ57TZLMZERAPXXQO", "length": 3498, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:तमिळनाडूमधील पर्वतरांगा - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► सह्याद्री डोंगररांग‎ (१५ प)\n\"तमिळनाडूमधील पर्वतरांगा\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ जुलै २०१६ रोजी १२:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pyarikhabar.in/slogans-on-independence-day-in-marathi/", "date_download": "2019-08-20T22:35:23Z", "digest": "sha1:QJSEG63UHKNLSOWBM5B6FSMLH5M5NA2X", "length": 9527, "nlines": 167, "source_domain": "www.pyarikhabar.in", "title": "\"स्वातंत्र्य दिन\" वर घोषवाक्य Best Slogans On Independence Day In Marathi – Pyari Khabar", "raw_content": "\nSlogans On Independence Day In Marathi 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले . हा दिवस सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहेत. आज मी इथे स्वातंत्र्य दिन वर काही घोषवाक्य लिहित आहेत . भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली . त्यांची आठवण म्हणून आपण हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतो .\nभारत माता कि जय \nजय जवान , जय किसान \nबलसागर भारत होवो , विश्वात शोभूनी राहो .\nदेश विविध रंगाचा , देश विविध ढंगाचा ……\nदेश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा …..\nरंग , रूप ,वेश , भाषा जरी अनेक आहेत ,\nतरी सारे भारतीय एक आहेत ….\nस्वातंत्र्यवीरांना करूया शत शत प्रणाम ,\nत्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान …\nभारतीय राज्यघटना जगात आहे महान ,\nतिच्या रक्षणाचे सदा राहू द्या भान ….\nतीन रंग प्रतिभेचे , नारंगी , पांढरा आणि हिरवा ,\nरंगले न जाणे किती रक्ताने , तरी फडकतो मोठ्या उत्साहाने ..\nतिरंगा तीन रंगांचा आभाळी आज सजला ,\nनतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला .\nस्वातंत्र्यासाठी ध्वज फडकतो , सूर्य तळपतो प्रगतीचा ,\nभारतभूमीच्या पराक्रमाला मुजरा आमुचा मानाचा \nसुरक्षित भारत , सुविकसित भारत \nनिशाण फडकत राही , निशाण झळकत राही ,\nदेशभक्तीचे गीत आमुचे दुनियेत निनादत राही \nदेशप्रेम फक्त एका दिवसाप्रमाणे नसावं ,\nते कायमच मनात असावं ……\nतर मित्रांनो “स्वातंत्र्य दिन” वर घोषवाक्य Slogans On Independence Day In Marathi तुम्हाला कसे वाटले याबद्दल आम्हाला जरूर कळवा , धन्यवाद \nहे सुद्धा अवश्य वाचा :-\nपृथ्वी वाचवा वर घोषवाक्य\nपाणी बचत वर घोषवाक्य\nमेरा नाम प्रमोद तपासे है और मै इस ब्लॉग का SEO Expert हूं . website की स्पीड और टेक्निकल के बारे में किसी भी problem का solution निकलता हूं. और इस ब्लॉग पर ज्यादा एजुकेशन के बारे में जानकारी लिखता हूं .\nस्वातंत्र्य सेनानी चे घोषवाक्य Freedom Fighter Slogans...\n“मराठी भाषा” वर घोषवाक्य Best १५+Slogans...\n“पृथ्वी वाचवा” वर घोषवाक्य Slogans On Save...\n“भ्रष्टाचार” वर मराठी घोषवाक्य Slogans On...\n” प्रदूषण ” वर मराठी घोषवाक्य 12+Slogans...\n” पाणी बचत ” वर घोषवाक्य 25+Slogans On...\nलेखक/लेखिका की आवश्यकता है \nहमारे वेबसाइट के लिए एक अच्छे लेखक अथवा लेखिका की आवश्यकता है .\nउसे हिंदी और मराठी का ज्ञान आवश्यक है .\nउसे हमारे ४ साइटों पर उसके मतानुसार लिखना पड़ेगा .\nलिखने के लिए हमारा कोई भी दबाव नहीं रहेगा .\nउसे हम payment ना देकर डायरेक्ट 25% income देंगे .\nजिसे हमारे साथ काम करना है वो इस नंबर पर contact कीजिये .\nसद्भावना दिवस क्यों मनाया जाता है | Sadbhawna Diwas In Hindi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-%C2%A0cover-story-narendra-joshi-marathi-article-2161", "date_download": "2019-08-20T23:47:28Z", "digest": "sha1:Z563KAEU5B7WUWEM4DDJH7VAMGCUWCMP", "length": 38390, "nlines": 124, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Cover Story Narendra Joshi Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nबुधवार, 10 ऑक्टोबर 2018\n‘दिवसागणिक दोन पिढ्यांमधले अंतर खूप कमी होत चालले आहे...’ असे आपण सहजच म्हणून जातो. पण आता विकासाचेही तसेच झाले आहे. नवनवीन तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा या अशा अनेक गोष्टींमुळे विकासाची गती खूप वेगवान झाली आहे. त्यामुळे मागील दोन किंवा काही वर्षांमधील विकासाचे चित्र वेगळे पाहायला मिळते. इथे विकासाची गती बदलली की गुंतवणुकीसाठीची परिमाणे बदलतात. इतर काही गोष्टी याला अपवाद ठरू शकतीलही पण हे शहरांच्या बाबतीत तरी तंतोतंत लागू पडते.\n‘दिवसागणिक दोन पिढ्यांमधले अंतर खूप कमी होत चालले आहे...’ असे आपण सहजच म्हणून जातो. पण आता विकासाचेही तसेच झाले आहे. नवनवीन तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा या अशा अनेक गोष्टींमुळे विकासाची गती खूप वेगवान झाली आहे. त्यामुळे मागील दोन किंवा काही वर्षांमधील विकासाचे चित��र वेगळे पाहायला मिळते. इथे विकासाची गती बदलली की गुंतवणुकीसाठीची परिमाणे बदलतात. इतर काही गोष्टी याला अपवाद ठरू शकतीलही पण हे शहरांच्या बाबतीत तरी तंतोतंत लागू पडते.\nएखादा प्रकल्प, एखादी महत्त्वाकांक्षी योजना साऱ्या शहराचे रूपच पालटते. नेहमी हाच घटक कारणीभूत ठरतो असे नाही. काही शहरांची ती अंगभूत क्षमतादेखील असते आणि सुरू होतो प्रवास बदलांचा... प्रगतीचा; आणि जो ही गती, प्रगती, बदल जाणतो तोच या गुंतवणुकीत यशस्वी होताना दिसतो.\nकेंद्र सरकारच्या सुधारित पावलांमुळे बांधकाम व पायाभूत सुविधा क्षेत्रात ‘अच्छे दिन’ आले की नाही हा भाग चर्चेचा आणि कदाचित वादविवादाचाही असू शकतो. पण या क्षेत्रात विकासकामांची, बदलांची गती लक्षणीय आहे. रिअल इस्टेट रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ॲक्‍ट २०१६ (रेरा), जीएसटी, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (आरईआयटी), बेनामी व्यवहार प्रतिबंध सुधारित कायदा २०१६ आणि प्रधानमंत्री आवास योजना (पीएमएवाय), या मागील चार वर्षांतील घडामोडींनी सारे बांधकाम व पायाभूत सुविधा क्षेत्र ढवळून निघाले आहे. या धोरण, योजना, कायद्यांमुळे बांधकाम उद्योगात पारदर्शकता, जबाबदारी, आर्थिक शिस्त आणली आहे. २०२० पर्यंत भारतीय बांधकाम क्षेत्राची बाजारपेठ १८० अब्ज डॉलर्सपर्यंत पोचेल आणि पुढील दशकात ती ३० टक्के दराने वाढेल असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत.\nआज शहरीकरण ही एक अपरिहार्य घडामोड झाली आहे. या बदलावर कोणाचेही नियंत्रण नाही. ही बाबदेखील तेवढीच सत्य आहे. इंडियन ब्रॅंड इक्विटी फाउंडेशन (आयबीईएफ) च्या अभ्यासानुसार, शहरी भागात राहणाऱ्या नागरिकांची संख्या २०१५ मध्ये ४३४ दशलक्षावरून २०३१ पर्यंत ६०० दशलक्षापर्यंत वाढेल असा अंदाज आहे. २०२० पर्यंत केवळ गृहनिर्माण क्षेत्र सुमारे ११ टक्के योगदान देईल असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे.\nशिक्षण, रोजगार, वैद्यकीय सुविधा, व्यवसाय अशा विविध कारणांनी लोक खेड्यातून शहरी भागाकडे स्थलांतरित होताना दिसतात. ही शहरीकरणाची प्रक्रिया काय आहे ती का होतेय त्याची उत्तरे आपल्याकडे आहेत का याचे उत्तर शोधायचे म्हटले तर आज त्यावर काही पर्याय वा ती शोधण्याची मानसिकता दिसत नाही. शिक्षण, रोजगार, वैद्यकीय सुविधा, व्यवसाय ग्रामीण या सेवांची ग्रामीण भागात वानवा असल्याने मोठ्या प्रमाणात लोकसंख्या स्���लांतरित होताना दिसते. परिणामी शहरात सर्वांचीच निवासाची व्यवस्था पुरी होतेच असे नाही. एकदा का शहरात स्थलांतर झाले, की ती व्यक्ती एकेक करून कुटुंबातील प्रत्येक सदस्याला शहरात आणते. परिणामी अधिकच्या जागेची गरज भासते. हा घराच्या गरजेचा प्रवास असाच पुढे सुरू राहतो अन्‌ वाढतही जातो... आणि या सर्व गोष्टींच्या परिणामस्वरूप शहरांचा विस्तार ही एक सहज प्रक्रिया बनून जाते.\nदुसरीकडे शहरांच्या विकासासाठी किंवा मध्यम आकाराच्या शहरांच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट सिटी, अटल मिशन शहर सुधार योजना (अमृत) या योजनांचे परिणाम अजून दृश्‍य स्वरूपात दिसायचे सुरू होणे बाकी आहे. या योजनांतर्गत महाराष्ट्रात १० शहरे स्मार्ट सिटी योजनेंतर्गत तर अमृत योजनेत ३७ शहरांची निवड करण्यात आलेली आहे.\nशहरांचा विस्तार आणि विकास आणि त्याभोवतालच्या शहरांसह त्यांचा विकास, विस्तार व त्यातील गुंतवणुकीची संधी लक्षात घेतली, तर अशी अनेक विकसनशील शहरे आज आपल्याला दिसतील. शहरी विकासाच्या भाषेत ओळखीने सांगावयाचे झाल्यास टिअर वन, टिअर टू सिटीज... अशी अनेक शहर आज उदयाला आली आहेत. यातील राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर कोकण किनारपट्टीवरील निवडक शहरे तसेच कमी अधिक प्रमाणात नाशिक व त्या भोवताली विकसित होत असलेल्या शहरांचा थोडक्‍यात आढावा...\nनवी मुंबई विकासाच्या महामार्गावर\nमुंबईची स्थिती सर्वज्ञात आहे. मुख्य मुंबई शहर आणि नजीकच्या उपनगरात ना जागा - ना जमीन शिल्लक आहे, तिथे घर घेण्याची सामान्य माणसाची ताकदही नाही. त्यामुळे सामान्य मुंबईकर, चाकरमानी किंवा जी व्यक्ती रोजगाराच्या निमित्ताने मुंबईत वास्तव्याला येते आहे, त्यांना निवारा शोधण्यासाठी मुंबईपासून सुमारे एक ते तीन तासांचा प्रवास करून ये - जा करते. मुख्य मुंबई शहराचा विचार करता इथे विकसनासाठी जागाच शिल्लक नसल्याने आता पुनर्विकास हाच एकमेव मार्ग शिल्लक आहे. मागील काही महिन्यांपूर्वी मुंबईचा बहुप्रतिक्षित विकास आराखडा प्रसिद्ध झाल्याने आता तिथे पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल, अशी आशा आहे. एकेकाळी विरार वा कल्याण, पनवेलहून कामासाठी मुंबईत येणाऱ्या मंडळीची प्रवासासाठी संघर्ष ऐकला की आश्‍चर्य वाटायचे. पण आज आज त्याही पुढे वेस्टर्न लाइनवर पालघर, भोईसरपर्यंत ही वाढ होताना दिसते आहे. एमआयडीसी आणि इतर औद्योगिक केंद्रांनी आणि त्यातील मनुष्यबळाच्या गरजेने या भागातील वसाहत वाढविली आहे. त्यामुळे इथे विकास गतीने होताना दिसतो आहे. सेंट्रल लाइनचा विचार करता नाशिकच्या दिशेने खर्डी, कसारापर्यंत हळूहळू घरांसाठी मागणी वाढताना दिसते आहे. पुण्याच्या दिशेने विचार करायचा झाल्यास पनवेल, कळंबोलीच्या पुढेदेखील काही प्रमाणात या भागात आता जमिनी कमी अधिक प्रमाणात उपलब्ध आहेत. तिथे विकासाची कामे सुरू आहेत. नवी मुंबईत होऊ घातलेल्या नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाने या विकासाला लक्षणीय गती दिली आहे. त्यातही विशेष म्हणजे स्मार्ट सिटी म्हणूनदेखील नवी मुंबईचा होणारा विकास या शहराच्या विकासाला नवी दिशा देईल.\nसागरसंपत्ती, मसाले आणि देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकणला सागरी किनारा आणि डोंगररागांमुळे विकासावर मर्यादा आलेल्या दिसतात. पण जागा, जमिनीतील गुंतवणुकीसाठी ‘खाण’ म्हणून कोकणाची ओळख बनू पाहते आहे. त्यात रत्नागिरी, मुंबईशी जवळीकता असल्याने अलिबाग, मालवण, वेंगुर्ले, चिपळूण या डेस्टिनेशन्सचा उल्लेख करता येईल. केंद्र व राज्य शासनाने राज्यातील बंदराच्या विकासावर भर दिला आहे, याशिवाय पर्यटनस्थळ व तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळेची व तीर्थक्षेत्र असलेल्या पावसमधील गुंतवणूकदेखील प्राधान्यक्रमावरची शहरे अशी बनली आहे. पुढे लागून येणाऱ्या देशातील प्रमुख पर्यटन केंद्र गोव्यापर्यंतच्या किनारी भागात गुंतवणूक केल्यास ती फलदायीच असेल असे तज्ज्ञांचे मत आहे. या सर्व गुंतवणुकीसाठी प्राधान्यक्रमाला कराड - चिपळूण रेल्वेमार्गामुळे अधिक गती दुजोरा मिळेल अशी आशादेखील व्यक्त केली जाते आहे. पण या प्रकल्पाच्या कामात फारशी प्रगती झालेली दिसत नाही.\nपुणेः मोठ्या विकासाच्या वाटेवर\nराज्यातील सर्वाधिक विकास कामांचे केंद्रबिंदू म्हणून पुणे आज ओळखले जाते. हे राज्यातील एकमेव शहर आहे, ज्या शहराला अनेक ग्रोथ इंजिन्स आहेत. आयटी, शिक्षण, रोजगार, वैद्यकीय सुविधा, ऑटोमोबाईल, जैवतंत्रज्ञान या ग्रोथ इंजिन्समध्ये आता भर पडली आहे, ती कौशल्य विकसन केंद्रे, पर्यटन, सेवा उद्योग जगताची\nयाशिवाय पुणे शहराच्या विकासाला सर्वाधिक गती देणारा विषय म्हणजे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए). यासोबत रिंगरोड, मेट्रो, हायपरलूप तंत्रज्ञान, पुरंदर परिसरात होत असलेले नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ, अधिक विस्तारित स्वरूपात विकसित होणारे लोहगाव विमानतळ, स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सुरू असलेली विविध विकासकामांमुळे सर्वाधिक मागणी असलेले शहर आहे. तरुणांची पसंती असणारे शहर, याशिवाय सर्वांत अभिमानाची बाब म्हणजे देशात देशात निवासासाठी सर्वोत्तम शहरांच्या स्पर्धेत पुणे प्रथम क्रमांकाचे शहर म्हणून समोर आले आहे. या सर्व गोष्टींमुळे या विकास कामांची गती अनेक पटींनी वाढविली आहे.\nपुणे शहराच्या विकासाचा, वाढीचा विचार केला तर अनेक सर्वेक्षणांमधून समोर आल्याप्रमाणे पुणे शहरातील पश्‍चिमी भाग म्हणजेच पुणे - मुंबई एक्‍स्प्रेस वे कॉरिडॉरमधील उपनगरे हॉट डेस्टिनेशन ठरत आहेत. मागणी असणाऱ्या या भागांमध्ये एक्‍स्प्रेस वे नजीकता असलेला व लवासा रोडवरील गावांमध्येदेखील घरांना अधिक मागणी आहे. कारण हा भाग हिंजवडी व संबंधित आयटी उद्योगांची जवळीकता लाभलेला भाग आहे. पीएमआरडीएकडून विकसित केल्या जाणाऱ्या टाऊनशिपमुळे या भागातील विकास आणखी जोमाने होईल. तर पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या अकरा गावांमध्ये आधीच बऱ्यापैकी घरांची मागणी असणारी गावे आहेत. पण त्या गावांमध्ये पुरेशा पायाभूत सुविधांसह सर्वांगीण विकास हे एक मोठे आव्हान असणार आहे. तर नगर व सोलापूर रस्त्यांना नव्याने विस्ताराला सुरवात झालेली असून पुणे शहराच्या विकासात ही दोन्ही रस्त्यांवरील उपनगरे, गावे डेस्टिनेशन मोलाची भूमिका बजावणार आहेत.\nऔरंगाबाद - कॉरिडॉरने बदलला विकासाचा नकाशा\nऐतिहासिक, ऑटोमोबाईल, बी-बियाणे, स्टील अशा विविध उद्योगांच्या बळावर प्रगतीची चाके गतिमान करू पाहणारे औरंगाबाद आघाडीवर होते. मात्र मागील काही वर्षांमध्ये ही प्रक्रिया थांबून राहिलेली दिसत होती. मात्र आता या शहराला दिल्ली-मुंबई इंड्रस्ट्रियल कॉरिडॉरमुळे (डीएमआयसी) नवी ऊर्जा मिळाल्याने हे शहर पुन्हा चर्चेत आणि गुंतवणुकीच्या नकाशावर व प्राधान्यक्रमावर येऊ लागलेले आहे. या प्रकल्पाने पुन्हा एकदा औरंगाबाद शहर आणि परिसराला चांगले दिवस पाहायला मिळणार आहेत. असे म्हटल्यास अधिकचे होणार नाही. ‘डीएमआयसी’ प्रकल्पाअंतर्गत शेंद्रा ते बिडकीन या मुख्य दोन गावे मिळून बनीतांडा, निलज गाव अशा वाड्या, वस्त्यांसह सुमारे ८४ चौरस किलोमीटरच्या पट्ट्याचा औद्योगिक विकास करण्यात येतो आहे. पण इथल्या विकासा कामांची गती लक्षणीय असेलली जाणवत नाही. दुसरीकडे ऐतिहासिक व पर्यटन विकासाच्या पातळीवर देखील शहर व परिसराला आजपर्यंत म्हणावी तशी प्रगती साधता आलेली नाही.\nनाशिक ः संधी गमावलेले शहर\nअकराव्या पंचवार्षिक योजनेत सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या देशातील बारा शहरांमध्ये महाराष्ट्रातील नाशिक शहराचा समावेश होता. मात्र दिल्ली-मुंबई इंड्रस्ट्रियल कॉरिडॉरच्या (डीएमआयसी) विकास प्रक्रियेच्या नकाशावर अंधूक होत गेलेल्या नाशिक शहर व परिसराने मोठ्या विकासाची संधी गमावली का अशी चर्चा ऐकायला मिळते.\nनाशिक - पुणे - औरंगाबाद या सुवर्णत्रिकोणामुळे नाशिकला विस्ताराची संधी मिळेल अशी आशा होती. मात्र महाकुंभमेळ्याचे महत्त्वाचे तीर्थस्थळ, सांस्कृतिक वारसा, द्राक्षे, कांदा या उत्पादनांसह शेतीउत्पादन प्रक्रिया उद्योग असूनही या शहराला म्हणावी तशी बाजी मारता आलेली नाही. विविध अभ्यासक्रमांची उपलब्धता असलेले शैक्षणिक केंद्र, हवाई वाहतुकीच्या नकाशावर अग्रक्रमाने नसलेले शहर, मुंबईची जवळीकता हेदेखील या शहराची कमजोर कडी आहेत असे म्हणता येईल. पण नाशिक आजही एक मोठी विकासाची क्षमता बाळगून असलेले शहर आहे, यात कोणाचेही दुमत नाही. नाशिक खानदेशातील मुख्य केंद्र आहे. पण जळगाव, धुळे, नंदूरबार ही व्यापारीदृष्ट्या महत्त्वाची केंद्रे आहेत. पण सर्वंकष विकासासाठी मुळातच या जिल्ह्यांवर काही मर्यादा असलेले लक्षात येते. त्याच्या मर्यादांचा, कारणांचा शोध घेणे आवश्‍यक आहे.\nकोल्हापूर ः विकासाला ताकद उद्योगांची\nतीर्थक्षेत्र व उद्योगांच्या माध्यमातून विकासाची चव सुरुवातीपासून चाखणाऱ्या कोल्हापूर आणि परिसरात कोल्हापूर - जयसिंगपूर - इचलकरंजी या त्रिकोणातील औद्योगिक कॉरिडॉरमुळे या तीनही शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे होताना दिसत आहेत. सीमेवर असलेल्या उद्योगकेंद्र कागलनेसुद्धा विकास घडवून आणलेला दिसतो. सीमाभाग म्हणून हे ठिकाण उद्योगाचे आवडते केंद्र आहे. त्यामुळे इथे सर्वांगीण विकासाला चालना मिळताना दिसते आहे.\nयाशिवाय कोल्हापूरनजीकचे निसर्गाने भरभरून वरदान दिलेला गगनबावडा व पश्‍चिम महाराष्ट्रामधून कोकणात उतरण्यासाठी एक महा���ार्ग हे सेकंड होमसाठी मागणी असलेले केंद्र आहेच. पण कोल्हापूरचेही थोडे थोडे नाशिकसारखेच झालेले दिसते. उपलब्ध योजनांचा फायदा घेत विकास घडवून आणणे, ती गती वाढविणे हे या शहरात व परिसरात होताना दिसत नाही.\nनागपूर ः आकर्षणाचे नवे केंद्र\nदेशाचे केंद्रस्थान, उपराजधानीचे शहर, मिहान प्रकल्प व सद्यःस्थितीत केंद्र व राज्य शासनाच्या विकासकांचा केंद्रबिंदू असलेले शहर असल्याने नागपूरची घोडदौड कायम आहे. त्यात आता भर पडणार आहे ती समृद्धी महामार्गाची... नागपूर - मुंबईदरम्यानच्या समृद्धी महामार्गामुळे विदर्भासह, मराठवाडा व खानदेशातील शहरांचा विकासाला एक अर्थपूर्ण कारण मिळणार आहे. त्या शहरांचे नशीब पालटणार आहे. पुणे - मुंबई एक्‍स्प्रेस वे ने जे पुण्याला मिळवून दिले ते या समृद्धी महामार्गामुळे नागपूर व त्या महामार्गावरील गावांना मिळू शकणार आहे. पण सद्यस्थितीला या महामार्गातील अडचणी लक्षात घेता, या प्रकल्पाच्या पूर्णत्वावरच हा विकास अवलंबून असणार आहे.\nमिहानपाठोपाठ, नागपूरला समृद्धी महामार्गाच्या निमित्ताने एक मोठा प्रकल्प मिळाला आहे जो नागपूरसह विदर्भाचे चित्र बदलू शकणार आहे. याशिवाय नागपूर शहराच्या विकास भर घालणारा मेट्रो, पूर्णत्वाकडे जात असलेला गोसेखुर्द प्रकल्प व इतर विकास कामांमुळे येत्या काळात विकासाची ही गती आणखी लक्षणीयरीत्या वाढणार आहे शहरानजीक असलेला केवळ मिहान प्रकल्पाचाच परिसर नाही, तर रिंगरोडमुळे भंडारा बायपासवरील विहीरगाव, बाजारगाव आदी शहरेदेखील विकास प्रक्रियेत सहभागी होऊन नवीन विकसित उपगनरे म्हणून समोर आलेली आहेत. चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना जंगल, खनिजे या व अशा नैसर्गिक संपदेचे देणे भरभरून लाभलेले असले तरी या जिल्ह्यांना भौगोलिक मर्यादा असलेल्या जाणवतात. सुमारे दीडशे किलोमीटरच्या परिसरात मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि आंध्रप्रदेश या राज्यांचा सीमाभाग आणि मिहान प्रकल्पांमुळे विकसित होत असलेले व्यापार केंद्र म्हणून नागपूर आणि परिसराची ओळख होताना दिसेल. राज्यातील या प्रमुख शहरांशिवाय स्मार्ट सिटी योजनेतील शहर सोलापूर शहर असेल व इतर टिअर टू सिटीज गटातील प्रमुख शहरे असतील. या शहरांच्या विकासदरदेखील योग्य नगरनियोजनासह लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे.\nउद्योगांच्या जोरावर रोजगार आणि तेवढ���याच निवडक शहरांचा विकास असे ढोबळ चित्र सध्या राज्यात दिसते. मग शिक्षण, रोजगार व अशा अनेकविध कारणांनी मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी, खानदेशातील धुळे, जळगाव, नंदूरबार, विदर्भातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, अकोला, बुलडाणा, वाशीम या व अशा मागास जिल्ह्यांमधील तरुण- तरुणींचे लोढेंच्या लोंढे या शहरांकडे येताना दिसतात. अशा निवडक शहरांपुरतेच केंद्रित झालेल्या विकासाचे चित्र जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत राज्यातील विकसित शहरांचा नकाशादेखील बदलणार नाही... तिथे सर्वांगीण विकास तर दूरच, शहराच्या किमान विकासाचा नारळदेखील फुटणार नाही.\nत्या त्या शहरातील अंगभूत क्षमता व विकासासाठी आवश्‍यक असणाऱ्या गोष्टींना प्राधान्य देऊन त्यांचा विकास साधावा लागणार आहे. मात्र तोपर्यंत राज्यातील वरील विकासाच्या महामार्गावर गतीने धावणारी ही शहरेच शिक्षण, रोजगारासाठी व पर्यायाने निवासासाठी, स्थलांतरितांसाठीची प्रमुख केंद्रे असतील एवढेच म्हणावे लागले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=doctors&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Adoctors", "date_download": "2019-08-20T22:49:59Z", "digest": "sha1:ZX47453OPJJYXI6ILJTWYQNDEQJB4XLH", "length": 6110, "nlines": 118, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (4) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (3) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nबातम्या (3) Apply बातम्या filter\nसरकारनामा (2) Apply सरकारनामा filter\nआहार आणि आरोग्य (1) Apply आहार आणि आरोग्य filter\nआंदोलन (1) Apply आंदोलन filter\nउच्च%20न्यायालय (1) Apply उच्च%20न्यायालय filter\nपायल%20तडवी (1) Apply पायल%20तडवी filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nमुंबई%20उच्च%20न्यायालय (1) Apply मुंबई%20उच्च%20न्यायालय filter\nविधेयक (1) Apply विधेयक filter\nशिक्षण (1) Apply शिक्षण filter\nखासगी डॉक्टरांचा आज देशभरात सं���\nमुंबई - राष्ट्रीय वैद्यकीय कमिशन विधेयकाच्या विरोधात भारतीय वैद्यकीय संघटना (आयएमए) या खासगी डॉक्‍टरांच्या संघटनेने बुधवारी (ता....\nडॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकारणी तिन्ही आरोपी डॉक्टरांना जामीन नाकारला\nवरिष्ठ डॉक्टरांच्या रॅगिंगमुळे कंटाळून आत्महत्या करणाऱ्या डॉ. पायल तडवीच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने तिन्ही महिला...\nफुफ्फुसात अडकलेली सेफ्टी पीन काढण्यात डॉक्टरांना यश\nगोव्यातील तरुणीच्या फुफ्फुसात अडकलेली सेफ्टी पीन काढण्यात डॉक्टरांना यश आलंय. मुंबईमध्येया तरुणीवर शस्त्रक्रिया करण्यात आली....\nमुंबईतून 89 डॉक्टर्सची टीम केरळला रवाना ; केरळच्या मदतीला सरसावला महाराष्ट्र\nVideo of मुंबईतून 89 डॉक्टर्सची टीम केरळला रवाना ; केरळच्या मदतीला सरसावला महाराष्ट्र\nमुंबईतून 89 डॉक्टर्सची टीम केरळला रवाना\nकेरळच्या मदतीला महाराष्ट्र सरसावलाय. महाराष्ट्रातून डाँक्टरांची एक टीम मुंबईकडे रवाना होतेय 89 डाँक्टरांची एक टीम केरळला जातेय....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=khadakwasla&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Akhadakwasla", "date_download": "2019-08-20T22:24:15Z", "digest": "sha1:4HMMG5O7WOLBSWZX3DP57QHR3YERUUMF", "length": 4528, "nlines": 114, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nबातम्या (2) Apply बातम्या filter\nइंदापूर (1) Apply इंदापूर filter\nउच्च%20न्यायालय (1) Apply उच्च%20न्यायालय filter\nखडकवासला (1) Apply खडकवासला filter\nप्रशासन (1) Apply प्रशासन filter\nमहापालिका (1) Apply महापालिका filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nदोन महिन्यातच पुण्यात चारही धरणे फुल्ल...\nपुणे : खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही धरणे सुमारे 100 टक्के भरली आहेत. चारही धरणात मिळून 28.95 टीएमसी (99.31 टक्के)...\nपुणे शहरातील ३.९० ‘टीएमसी’वर इंदापूरचा हक्क\nपुणे - इंदापूर तालुक्यासाठी सोडले जाणारे नीरा-देवघर प्रकल्पाचे पाणी बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे पुणे शहराच्या स��डेतीन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=odi&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aodi", "date_download": "2019-08-20T23:41:09Z", "digest": "sha1:4SVVMY3HKWUT7YZHN7NBM4B4IHFCG5MG", "length": 11656, "nlines": 159, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (14) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (12) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nबातम्या (14) Apply बातम्या filter\nएकदिवसीय (11) Apply एकदिवसीय filter\nअर्धशतक (4) Apply अर्धशतक filter\nऑस्ट्रेलिया (4) Apply ऑस्ट्रेलिया filter\nकुलदीप%20यादव (4) Apply कुलदीप%20यादव filter\nकेदार%20जाधव (4) Apply केदार%20जाधव filter\nक्रिकेट (4) Apply क्रिकेट filter\nकर्णधार (3) Apply कर्णधार filter\nफलंदाजी (3) Apply फलंदाजी filter\nविराट%20कोहली (3) Apply विराट%20कोहली filter\nगोलंदाजी (2) Apply गोलंदाजी filter\nमहंमद%20सिराज (2) Apply महंमद%20सिराज filter\nशॉन%20मार्श (2) Apply शॉन%20मार्श filter\nभुवनेश्वरच्या भेदक माऱ्यासमोर विंडीजचा संघ गारद; भारताचा विजय\nपोर्ट ऑफ स्पेन : भारतीय कर्णधार विराट कोहलीची शतकी खेळी आणि त्यानंतर भुवनेश्वर कुमार व मोहंमद शमीच्या माऱ्यासमोर विंडीजचा संघ...\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी रोहित शर्माकडे कर्णधारपद \nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी येत्या शुक्रवारी 19 जुलैला भारतीय संघाची निवड केली जाणारेय. मुंबईत यासंदर्भात बैठक पार पडणारेय. यावेळी...\nमला तुझा अभिमान आहे, शोएबच्या निवृत्तीनंतर सानिया मिर्झाचं भावनिक टि्वट\nनवी दिल्ली : पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू आणि भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाचा पती शोएब मलिक याने एकदिवसीय क्रिकेटमधून...\nअंबाती रायडूचाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा\nभारतीय संघातील मध्यफळीतील फलंदाज अंबाती रायडूनं सर्व क्रिकेट प्रकारातून निवृतीची घोषणा केली आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार,...\nयुवराज सिंगचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा\nमुंबई : पाकिस्तानसोबतचे सामने कायम लक्षात राहतील म्हणत भारताचा झंझावाती खेळाडू युवराज सिंग याने फर्स्ट क्लास क्रिकेटमधून...\nटीम इंडियाने एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सहा विकेटन��� पराभव केला.\nहैदराबाद : ट्‌वेन्टी-20 मालिकेतील अपयशानंतर टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात गाडी रुळावर आणली. भारताने शुक्रवारी...\nन्यूझीलंडचा 90 धावांनी पराभव; सिरीजमध्ये भारताकडे 2-0 ची आघाडी\nभारतीय संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही तुफान फॉर्म राखत न्यूझीलंडचा 90 धावांनी पराभव केला. कुलदीप यादवच्या फिरकीचे कोडे...\nवनडेतही भारत अजिंक्य; 2-1 ने मालिका जिंकली\nमेलबर्न : भारताचं 'रन मशिन' विराट कोहली एखाद्या सामन्यात फार खेळला नाही, तरीही भारतीय संघाची ऑस्ट्रेलियातील विजयी मालिका मात्र...\nचहलने सहा दणके दिले; ऑस्ट्रेलिया सर्वबाद 230\nमेलबर्न : युझवेंद्र चहलला पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. निर्णायक तिसऱ्या सामन्यासाठी त्याला स्थान...\nगौतम गंभीर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त\nनवी दिल्ली : भारताचा सलामीचा फलंदाज गौतम गंभीर याने मंगळवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचा निर्णय जाहीर केला....\n#WWT20 : विश्वविजयासाठी भारताची मोहीम आजपासून\nगयाना : गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरी गाठल्याने भारतीय महिला क्रिकेट संघांकडून अपेक्षा वाढल्या...\nभारतीय क्रिकेट संघातील सर्व प्रमुख खेळाडूंना देण्यात येणार विश्रांती...\nनवी दिल्ली : पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेला अवघे काही महिने राहिले असताना संघ व्यवस्थापनाने खेळाडूंना...\nवन डे सामन्यातील दोन नव्या चेंडुंच्या वापरावर काय म्हणतोय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर..\nसचिन तेंडुलकरने एकदिवसीय सामन्यातील दोन नव्या चेंडुंच्या वापराला जोरदार विरोध दर्शविला आहे. हा निर्णय म्हणजे खेळाचा बट्याबोळ...\nमहिलादिनी पालघरमध्ये रंगणार महिला क्रिकेट स्पर्धा\nसफाळे (पालघर) : पालघर पोलीस स्टेशन, साईविराज महिला क्रिकेट कमिटी व सकाळ तनिष्का ग्रुप ऑफ पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=ravi%20shankar%20prasad&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aravi%2520shankar%2520prasad", "date_download": "2019-08-20T23:06:30Z", "digest": "sha1:MTVVHLQQIWK4UIROABRKALAMFFUZ5YOR", "length": 10675, "nlines": 155, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची ���ोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (12) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (11) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nबातम्या (12) Apply बातम्या filter\nसरकारनामा (10) Apply सरकारनामा filter\nरविशंकर%20प्रसाद (11) Apply रविशंकर%20प्रसाद filter\nकाँग्रेस (3) Apply काँग्रेस filter\nखासदार (3) Apply खासदार filter\nनिवडणूक (3) Apply निवडणूक filter\nमंत्रिमंडळ (3) Apply मंत्रिमंडळ filter\nआरोग्य (2) Apply आरोग्य filter\nतोंडी%20तलाक (2) Apply तोंडी%20तलाक filter\nनरेंद्र%20मोदी (2) Apply नरेंद्र%20मोदी filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nराष्ट्रवाद (2) Apply राष्ट्रवाद filter\nलोकसभा (2) Apply लोकसभा filter\nविधेयक (2) Apply विधेयक filter\nशत्रुघ्न%20सिन्हा (2) Apply शत्रुघ्न%20सिन्हा filter\nसर्वोच्च%20न्यायालय (2) Apply सर्वोच्च%20न्यायालय filter\nतिहेरी तलाकला तलाक ; राज्यसभेत ट्रिपल तलाक विरोधी विधेयक अखेर मंजूर\nनवी दिल्ली : तोंडी तलाकला गुन्हा ठरविणारे मुस्लिम महिला विवाह हक्क संरक्षण विधेयक लोकसभेत संमत झाल्यानंतर आज (मंगळवार) राज्यसभेत...\nआता आधार कार्ड सक्तीचे नाही- रविशंकर प्रसाद\nनवी दिल्ली : 'आधार' व इतर आनुषंगिक कायदेदुरुस्ती विधेयक 2019 वर राज्यसभेने आज सायंकाळी मंजुरीची मोहोर उमटविली. यामुळे पास, मोबाईल...\nडिजिटल साक्षरतेचे प्रशिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातील ४४ लाख ३३ हजार लोकांची नोंदणी\nनवी दिल्ली - ‘डिजिटल इंडिया’ योजनेत पंतप्रधान ग्रामीण डिजिटल साक्षरता मोहिमेंतर्गत ग्रामीण भागातील लोकांना अधिकाधिक साक्षर...\nभारत होणार 5G ...शंभर दिवसांत होणार चाचणी\nनवी दिल्ली - भारतात चालू वर्षात ५ जी आणि इतर बॅंडच्या स्पेक्‍ट्रमचा लिलाव करण्यात येणार आहे, अशी माहिती नवनियुक्त केंद्रीय...\nभारतात येत्या शंभर दिवसात 5G ची चाचणी..\nनवी दिल्ली - भारतात चालू वर्षात ५ जी आणि इतर बॅंडच्या स्पेक्‍ट्रमचा लिलाव करण्यात येणार आहे, अशी माहिती नवनियुक्त केंद्रीय...\nशत्रुघ्न सिन्हा विजयाची \"हॅट्ट्रिक' साधणार \nपाटणा : बिहारमधील पाटणासाहिब लोकसभा मतदारसंघात रविवारी सातव्या व शेवटच्या टप्प्यात मतदान होत आहे. येथील निवडणूक यंदा अत्यंत...\nLoksabha 2019 : शत्रुघ्न सिन्हा यांना भाजपकडून डच्चू\nपाटणा : बिहारमध्ये भाजपने राष्ट्रीय जनता दलासह असलेल्या युतीच्या 40 उमेदवारांची आज (शनिवार) घोषणा केली. महत्त्वाचे म्हणजे भाजपचे...\n'वापरा आणि फेकून द्या, हीच काँग्रेसची संस्कृती' - टॉम वडक्कन\nनवी दिल्ली : पुलवामा येथे 26 फेब्रुवारी रोजी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 पेक्षा अधिक जवान हुतात्मा झाले. या प्रकरणावरून...\nकेंद्राकडून खूशखबर; कर्मचाऱ्यांच्या 'डीए'त तीन टक्के वाढ\nनवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना तीन टक्के महागाई भत्ता (डीए) वाढवून देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने आज घेतला....\nसर्वोच्च न्यायालयाने अयोध्या खटल्याचा जलद गतीने निकाली काढावा - केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद\nलखनौ : सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या खटला जलद गतीने निकाली काढावा, असे आवाहन केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी केले असून,...\nसलग सतराव्या दिवशी इंधन दरवाढ.. इंधन दरवाढीने भाज्याही कडाडल्या\nसलग सतराव्या दिवशी इंधन दरवाढ सुरूच आहे. पेट्रोल 14 तर डिझेल 15 पैशांना महागलंय. मुंबईत पेट्रोल 88.26 तर डिझेल 77.47 रु. लिटर...\nराज्यसभेच्या ५८ जागांसाठी २३ मार्चला मतदान\nसंसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेतील 58 सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल-मेमध्ये पूर्ण होत आहे. त्यामुळे या जागांसाठी 23 मार्च...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/2007/by-subject/14?page=7", "date_download": "2019-08-20T22:49:10Z", "digest": "sha1:DJPGKYUNSY2EZXBSAPDIEIVKQLB6XM42", "length": 3490, "nlines": 102, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शब्दखुणा | Page 8 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /चालू घडामोडी /चालू घडामोडी विषयवार यादी /शब्दखुणा\nएन डी ए २०१४ (1)\nकम्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल (1)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 12 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF%2520%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87", "date_download": "2019-08-20T22:31:36Z", "digest": "sha1:FA62LDYLL5YB24OQOA23E5RTFLFYKR6E", "length": 5809, "nlines": 134, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकि���ग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (2) Apply बातम्या filter\nसरकारनामा (2) Apply सरकारनामा filter\nअनिल%20शिरोळे (2) Apply अनिल%20शिरोळे filter\nखासदार (2) Apply खासदार filter\nगिरीश%20बापट (2) Apply गिरीश%20बापट filter\nदिलीप%20कांबळे (2) Apply दिलीप%20कांबळे filter\nनगरसेवक (2) Apply नगरसेवक filter\nमहापालिका (2) Apply महापालिका filter\nरमेश%20बागवे (2) Apply रमेश%20बागवे filter\nरवींद्र%20धंगेकर (2) Apply रवींद्र%20धंगेकर filter\nराष्ट्रवाद (2) Apply राष्ट्रवाद filter\nलोकसभा (2) Apply लोकसभा filter\nशिवाजीनगर (2) Apply शिवाजीनगर filter\nअर्धशतक (1) Apply अर्धशतक filter\nकाँग्रेस (1) Apply काँग्रेस filter\nझोपडपट्टी (1) Apply झोपडपट्टी filter\nदिल्ली (1) Apply दिल्ली filter\nनिवडणूक (1) Apply निवडणूक filter\nमतदार%20यादी (1) Apply मतदार%20यादी filter\nमुक्ता%20टिळक (1) Apply मुक्ता%20टिळक filter\nमुस्लिम (1) Apply मुस्लिम filter\nपुणे येथे लोकसभेत भाजपचा दणदणीत विजय, विधानसभेत काय होणार \nपुणे - गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेला जनाधार त्या पक्षाने पाच वर्षांनंतरही टिकवूनच ठेवला नाही, तर त्यात वाढही केली आहे....\nपुण्यात भाजपसमोर शिवसेनेला सामावून घेण्याचे आव्हान\nभाजप-शिवसेना युती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी यांच्यातील जागा वाटप, आघाडीला लोकसभेत मदत करणाऱ्या मनसेची भूमिका आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-%C2%A0cover-story-narendra-joshi-marathi-article-2162", "date_download": "2019-08-20T23:48:50Z", "digest": "sha1:EYKJ5D2TWDTAOL7ZOS7DYR6YYCIZ33JL", "length": 21348, "nlines": 119, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Cover Story Narendra Joshi Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nनवी पायवाट पाडणारा काळ\nनवी पायवाट पाडणारा काळ\nबुधवार, 10 ऑक्टोबर 2018\nघर हे भारतीयांसाठी त्यांच्या तीव्र भावनांचे प्रतिनिधित्व करणारी गोष्ट आहे. पण काळाच्या ओघात आता बांधकाम क्षेत्र, घरखरेदी हे शास्त्र बनले आहे. विविध घटकांचा अभ्यास करून त्यात तुम्ही गुंतवणूक करायची. मग ती गुंतवणूक निवासासाठी असेल वा चांगला परतावा मिळविण्याच्या उद्देशाने असेल; ग्राहकाची मानसिकता, गरज, बाजारपेठ आदी विविध विषयांचा विचार करून इथे काही प्रमाणात गणित, सूत्र काम करताना दिसते. पण या भावनेप्रमाणेचे पारंपरिक व साचेबद्ध रीतीने काम करणाऱ्या देशी बांधकाम व��यवसायाला २०१७ या वर्षाने एक नवे वळण दिले. हे वळण इतके तीव्र होते, की या संपूर्ण क्षेत्राचा नूरच त्यामुळे पालटून गेला.\nघर हे भारतीयांसाठी त्यांच्या तीव्र भावनांचे प्रतिनिधित्व करणारी गोष्ट आहे. पण काळाच्या ओघात आता बांधकाम क्षेत्र, घरखरेदी हे शास्त्र बनले आहे. विविध घटकांचा अभ्यास करून त्यात तुम्ही गुंतवणूक करायची. मग ती गुंतवणूक निवासासाठी असेल वा चांगला परतावा मिळविण्याच्या उद्देशाने असेल; ग्राहकाची मानसिकता, गरज, बाजारपेठ आदी विविध विषयांचा विचार करून इथे काही प्रमाणात गणित, सूत्र काम करताना दिसते. पण या भावनेप्रमाणेचे पारंपरिक व साचेबद्ध रीतीने काम करणाऱ्या देशी बांधकाम व्यवसायाला २०१७ या वर्षाने एक नवे वळण दिले. हे वळण इतके तीव्र होते, की या संपूर्ण क्षेत्राचा नूरच त्यामुळे पालटून गेला.\nसध्या या क्षेत्रात वादळानंतरची शांतता जाणवते आहे. थोडा वेळ लागले पण पुन्हा एकदा हे क्षेत्र सामान्यांच्या हक्काच्या घराच्या अपेक्षा गतीने पूर्ण करताना दिसेल, अशी आशा सर्वजण बाळगून आहेत. पण या प्रवासात सर्वांत महत्त्वाचा बदल हा आहे की हे क्षेत्र आता सेवा क्षेत्र बनले असून खऱ्या अर्थाने हे क्षेत्र ग्राहकाभिमुख बनते आहे. पण ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी थोडा कालावधी द्यावा लागेल. कारण सध्याचा हा कालावधी बांधकाम क्षेत्राच्या भविष्यासाठी पायवाट पाडून देणारा काळ आहे. तसेच वाटाड्या म्हणून आज रेरा आणि जीएसटी हे नवे कायदे प्रभावीपणे काम करीत आहेत. या नव्या पाऊलवाटेवरून चालताना विकसक आणि ग्राहक दोघांचेही नवे रूप हळूहळू उलगडते आहे.\nसाधारणपणे २०१७ हे वर्ष बांधकाम क्षेत्रासाठी उलाढालीचे व एकूणच लक्षणीय परिवर्तनाचे ठरले. नोटबंदी, रेरा, जीएसटी यांसाररख्या केंद्र शासनाच्या निर्णयाने हे क्षेत्र पुरते ढवळून निघाले. जीएसटीपेक्षाही रेरा कायद्यामुळे घरखरेदीचा व्यवहार अधिक स्पष्ट व खुला झाला. घरखरेदीदाराने दिलेली रक्कम एका विशिष्ट अकाउंटमध्ये जमा केली जावी, ती रक्कम केवळ प्रकल्पासाठीच, फ्लॅटच्या उभारणीसाठीच खर्च केली जावी, घराचा ताबा देण्याची तारीख करारनाम्यात नोंदविणे सक्तीचे, वेळेत घराचा ताबा दिला नाही तर नुकसान भरपाई देणे, घराच्या विक्रीनंतर पाच वर्षांपर्यंत देखभाल व दुरुस्ती सेवा द्यावी लागेल... या व रेरामधील अशा अनेकविध कायदेशीर तरतुदींनी विकसकावर कायदेशीर बंधने आणली आहेत. तसे केले नाही तर मोठी शिक्षा व दंडाची तरतूद या कायद्यात आहे. तर जीएसटीने या व्यवसायाला आर्थिक शिस्त आणली. त्यामुळे सामान्य ग्राहकाचे हित जोपासले गेले आहे.\nकेंद्र शासनाने २०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर ‘सर्वांसाठी घर’ ही महत्त्वाकांक्षी योजना आणली. या योजनेच्या अनुषंगाने विविध धोरणांत रचनात्मक बदलही करण्यात आले. या घोषणांदरम्यान बांधकाम क्षेत्र ढासळलेल्या अर्थव्यवस्थेच्या गडद सावलीखाली होते. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी अनेक विकसकांनी परवडणाऱ्या घरांच्या उभारणीचा मार्ग स्वीकारला. काही विकसकांनी तर आपल्या सुरू असलेल्या प्रकल्पांच्या घरांच्या रचनांमध्ये बदल करून ‘परवडणाऱ्या’ घरांची उभारणी सुरू केली. तो ट्रेंड आजही सुरू आहे. आवाक्‍यातल्या घरांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता, आवाक्‍यातील घरांच्या उभारणीत लक्षणीय वाढ झाली आहे.\nसाधारण २०१६ च्या पहिल्या तिमाहीत आवाक्‍यातील घरे, ज्या घरांची किंमत २५ लाखांपेक्षा कमी होती अशा घरांच्या संख्येची टक्केवारी ही केवळ आठ टक्के इतकी होती. मात्र सर्वांसाठी घर या योजनेचा परिणाम व या घरांना ग्राहकांचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता २०१८ च्या पहिल्या तिमाहीत ही घरांच्या संख्येची टक्केवारी तब्बल २१ टक्‍क्‍यांवर पोचली. यावरून या क्षेत्रातील बदल लक्षात घेता येईल.\nअशा प्रकल्पांची उभारणी करताना ग्राहकाला हवे असलेले ‘परवडणारे’ घर किमतीसंदर्भाने आहे, की आकारासंबंधाने याचा फारसा विचार झालेला दिसत नाही. त्यामुळे गृहप्रकल्पांची रचना बदलली तरी किमतींत मात्र फारसा पडलेला दिसला नाही.\nरेरा व जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर बदलांचे सार अगदी थोडक्‍यात सांगायचे तर खालील गोष्टी प्राधान्याने होताना दिसत आहे -\nगृहप्रकल्प सादर होऊन त्यांची अंमलबजावणी म्हणजेच त्या प्रकल्पाची उभारणी फेजवाईज म्हणजेच टप्प्या-टप्प्याने होते आहे.\nघराची उभारणी वेळेत पूर्ण करून घरांचा ताबा वेळेत देण्याच्या सक्तीमुळे घरांच्या उभारणीसाठी नवनवीन तंत्रज्ञान येऊ पाहते आहे. जे पर्यावरणपूरक असेल व गतीने बांधकाम पूर्ण करेल. ज्यामध्ये प्रीफॅब्रिकेटेड व मॉड्युलर कन्स्ट्रक्‍शनचा ट्रेंड वाढतो आहे.\nघराची उभारणी करायची तर मोठ्या प्रमाणात अर्थपुरवठा हवा. त्यासाठी नवनवीन संधी व संकल्पनांचा शोध घेतला जातो आहे.\nबांधकाम सुरू असलेल्या घरांवर सुमारे १२ टक्के जीएसटी आहे. मोठ्या घरांच्या खरेदी-विक्रीत जीएसटीची रक्कम टाळण्यासाठी अनेक ग्राहक तयार घरांना प्राधान्य देत आहेत. परिणामी आधी घरांची उभारणी पूर्ण करायची आणि मग विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा कल वाढला आहे.\nरेरा आणि जीएसटीमधील तरतुदींनी बांधकाम क्षेत्रातील अनेक घटकांवर परिणाम केलेला जाणवतो. ज्यातून प्रकल्प लोकांपर्यंत पोचविण्यासाठी विकसक उपयोगात आणत असलेले प्रसारमाध्यम क्षेत्रदेखील सुटले नाही. गृहप्रकल्पांच्या प्रचार-प्रसारासाठीची माध्यम व त्यावरील आर्थिक तरतुदींमध्ये, त्याच्या प्राधान्यक्रमात गतीने बदल झाले आहेत. हे बदल यापुढेदेखील गतीने सुरू राहतील.\nविकसकाची मानसिकता आणि कार्यशैलीत जसे बदल झाले आहेत, तसा ग्राहकही बदलला आहे. तो अधिक जागरूक झाला आहे. त्याला आपल्याला काय हवे - काय नको याची चांगली जाण आल्याने तो ‘कस्टमाईज्ड’ घरांकडे वळू लागला आहे.\nकाळाची गरज काय आहे, ग्राहकांची कशा घरांची मागणी अधिक आहे, त्यांना कोणत्या सुविधा हव्यात, त्यांना कशा पद्धतीचे पेमेंट शेड्यूल हवे अशा बारीकसारीक ‘वेळेची नस’ ओळखणाऱ्या गोष्टींचा विचारदेखील विकसक करताना दिसत आहेत.\nग्राहक सुरक्षिततेचा विचार करून तंत्रज्ञान आधारित सुरक्षा सुविधांवरील भर वाढतो आहे.\nबांधकाम साहित्यावरील खर्च वाढतोच आहे. मागील वर्षीपासून (२०१७) बांधकाम साहित्यात ९ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे आणि २०१९ मध्येही ही वाढ कायम असणार आहे.\nकाळानुरूप व त्यातही रेराच्या अंमलबजावणीनंतर बांधकाम क्षेत्र झपाट्याने बदलते आहे. ग्राहक अधिक जागरूक होत चालला आहे. त्याला त्याची नेमकी गरज व व्यवहार उमजतो आहे. बांधकाम क्षेत्रातील बदल या क्षेत्राला सेवा क्षेत्राचे रूप देतो आहे. हा बदल लक्षात घेऊन बांधकाम क्षेत्राने म्हणजेच पर्यायाने विकसकाने स्वतःला बदलायला हवे.\nपरवडणाऱ्या घराप्रमाणे घरात, सोसायटीच्या उभारणीतदेखील ग्राहकांच्या गरजांचा विचार केला जातो आहे. फ्लॅट व सोसायटीतील सुविधा म्हणून त्याला काय हवे, काय नको; सुविधांबरोबरच त्याला घरकर्ज, बांधकाम साहित्याची गुणवत्ता, विक्रीपश्‍चात देखभाल, दुरुस्ती याबाबतीत स्पष्टता आदी विविध गोष्टींबद्दल त्याच्या गरजां��ा विचार व त्याच्याशी संवाद साधणे ही काळाची गरज बनली आहे. तो आता हळूहळू एक ट्रेंड बनणार आहे.\nपण एकूणच या बदलात रेरा, जीएसटीसारखा सक्षम कायदा असतानादेखील बांधकाम क्षेत्रावर व व्यावसायिकांवर विश्‍वास ठेवण्याजोगे ग्राहकाला आणखी काय अपेक्षित आहे याबाबत ग्राहकाची मानसिकता काय आहे. याचा शोध घेणे गरजेचे आहे.\nभारत वन forest गुंतवणूक विषय topics गणित mathematics व्यवसाय profession रेरा जीएसटी एसटी २०१८ 2018 साहित्य literature\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/bhilar-gaon/", "date_download": "2019-08-20T23:15:28Z", "digest": "sha1:BKMQTIQ5AXYDY2FWJ2BVM64CICOA6X4G", "length": 6921, "nlines": 115, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "भिलारमधील जत्रेमुळे १३ ते १५ फेब्रुवारी पुस्तकांचं गाव प्रकल्प तात्पुरता बंद", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nभिलारमधील जत्रेमुळे १३ ते १५ फेब्रुवारी पुस्तकांचं गाव प्रकल्प तात्पुरता बंद\nमुंबई, दि. ११ : पुस्तकांचं गाव, भिलार येथे गावची जत्रा असल्याने, दिनांक १३ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत पुस्तकांचं गाव हा प्रकल्प तात्पुरता बंद राहणार आहे, अशी माहिती राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालकांनी आज दिली.\nया काळात भिलार गावात अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. मूळ गाव भिलार असलेले देशभरातील भिलारवासीय जत्रेच्या निमित्ताने गावास भेट देणार आहेत. त्यामुळे गावातील घरे (वाचनालये) पर्यटकांना आणि शालेय व महाविद्यालयीन सहलींना वाचनाची व पर्यटनाची सेवा देऊ शकणार नाहीत.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nया पार्श्वभूमीवर पर्यटकांनी सहकार्य करावे, अशी विनंती ग्रामपंचायत भिलार व प्रकल्प कार्यालय, पुस्तकांचं गाव यांनी केली आहे.\nपवारांच्या नव्या पिढीचा शिलेदार कोण \n“जो जातीचं नाव काढेल त्याला मी ठोकून काढेल”\n“आम्ही प्रियांकांना आता देशाच्या स्वाधीन करत आहोत”\n‘पवार पंतप्रधान होणार असतील, तर शिवसेनाचा पाठिंबा’; भुजबळांना विश्वास\nआदित्�� पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nकर्नाटकातील येडीयुरप्पा सरकारचा मंत्रिमंडळ…\n‘भूल भुलैय्या 2’ चा कार्तिक आयर्नचा फर्स्ट लूक…\nचांद्रयान – 2 चा चंद्राच्या कक्षेत…\nआगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात मराठवाडा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/tag/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95/", "date_download": "2019-08-20T23:36:52Z", "digest": "sha1:65HA3MHMZYN7IU47ZNVDVJINEBF6EG3I", "length": 12818, "nlines": 122, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "कर्नाटक Archives - InShorts Marathi", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nकर्नाटकात सत्तासंघर्षाला अखेर पुर्णविराम; ‘येडियुरप्पा’ सरकारला बहुमत चाचणीत यश\nकर्नाटकातील सत्तासंघर्षाला अखेर आज पुर्णविराम मिळाला आहे. कुमारस्वामी यांचे सरकार कोसळल्यानंतर सत्तेत आलेल्या येडियुरप्पा सरकारने बहुमत चाचणीत यश मिळवले आहे. आज झालेल्या बहुमत चाचणीत येडियुरप्पा सरकारने आवाजी मतदानाने आपले बहुमत सिद्ध केले आहे. दरम्यान, बहुमत सिद्ध झाल्यानंतर मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी आपला प्रत्येक क्षण हा राज्याच्या…\nकर्नाटक जेडीएस,काँग्रेसच्या १४ बंडखोर आमदारांना अपात्र घोषित\nकर्नाटकात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्याने आता वेगळेच वळण घेतले आहे. कर्नाटकमधील एच. डी. कुमारस्वामी सरकार पडल्यानंतर आज (रविवार) विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांनी जेडीएस आणि काँग्रेसच्या १४ बंडखोर आमदारांना अपात्र घोषित केले आहे. कर्नाटकात चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर येदियुरप्पा यांना 29…\nकर्नाटकमध्ये येदियुरप्पा सरकारला जेडीएस बाहेरून पाठिंबा देणार\nकर्नाटकमधील राजकीय नाट्य अद्याप संपलेले नाही. कुमारस्वामी सरकार कोसळल्यानंतर आता कर्नाटकमध्ये येदियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार स्थापन झाले आहे.सत्तेतून बाहेर झालेल्या जेडीएसच्या आमदारांनी भाजपाला बाहेरून पाठिंबा देण्यात यावा, असी मागणी केली आहे. जेडीएसच्या आमदारांनी माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना सांगितले की, यांच्या…\nसरकार स्थापनेसाठी कर्नाटकात भाजपाची मोर्चेबांधणी सुरू\nकुमारस्वामी सरकार बहुमत मिळवण्यात अपयशी ठरल्याने बंडखोर आमदार खूप आनंदी असल्याचा दावा भाजपामधील सूत्रांनी केला आहे. बंडखोरांना जे हवे होते ते मिळाले आहे. आता हे आमदार येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंत बंगळुरूमध्ये येतील. दरम्यान, आपली बंडखोरी आणि सरकारचा पाठिंबा काढून घेण्यामागे भाजपाचा हात असल्याचे वृत्त संबंधित बंडखोर आमदारांनी…\nकर्नाटकच्या जनतेचा हा पराजय आहे ; राहुल गांधी\nकर्नाटकमध्ये जेडीएस आणि काँग्रेस आघाडीचे सरकार पडल्‍यानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भाजपवर पुन्हा टीका केली आहे. त्‍यांनी ट्‍वीट करत, म्‍हटले आहे की, कर्नाटमध्ये लोकशाही हारली आणि त्यांचा लोभ जिंकला. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही कर्नाटकातील सत्तानाट्यानंतर भाजपवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी म्हटले आहे की,…\nअखेर कर्नाटकात कुमारस्वामी सरकार कोसळले; बहुमत चाचणीत नापास\nकर्नाटकमधील एच. डी. कुमारस्वामी यांचं सरकार कोसळलं आहे. बहुमत चाचणीत कुमारस्वामी यांचं सरकार अपयशी ठरलं आहे. यामुळे काँग्रेस, जेडीएसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस, जेडीएसच्या १५ आमदारांनी काही दिवसांपूर्वींच राजीनामा दिला होता. त्यानंतर कर्नाटकी नाट्य सर्वोच्च न्यायालयातही पोहोचलं. यानंतर अखेर आज कर्नाटकच्या विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला.…\nकर्नाटक काँग्रेसचे आमदार श्रीमंत बाळासाहेब पाटील अचानक गायब\nकर्नाटकमध्ये एच. डी. कुमारस्वामी यांच्या सरकारला आज, गुरुवारी (ता.१८) विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागत आहे. काँग्रेस-निजद आघाडी सरकार संकटात असतानाच काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. कर्नाटक काँग्रेसचे आमदार श्रीमंत बाळासाहेब पाटील अचानक गायब झाले आहेत. पाटील यांना रात्री ८ वाजता अखेरचे रिसॉर्टमध्ये पाहिले होते. त्यानंतर ते…\nकर्नाटकातील जनता दल सेक्युलर काँग्रेसचे आघाडी सरकारचा आज फैसला\nकर्नाटक, जनता दल सेक्युलर, काँग्रेस,\nसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे कर्नाटक सरकारसमोरील अडचणीत वाढ\nकर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएसच्या १५ बंडखोर आमदारांना विधानसभेत हजेरी लावण्यासाठी बळजबरी केली जाऊ शकत नाही असा निर्णय देत सर्वोच्च न्यायालायने कुमारस्वामी यांच्या सरकारला जोरदार झटका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे कर्नाटक सरकारसमोरील अडचणी वाढल्या आहेत. गुरुवारी म्हणजेच उद्या कुमारस्वामी विश्वासदर्शक ठराव मांडणार असून सर्वोच्च…\nकर्नाटकात कुमारस्वामी यांचंच सरकार राहणार- काँग्रेस\nकर्नाटकमध्ये सुरू असलेल्या राजकीय नाट्याला आता वेगळेच वळण मिळाले आहे. काँग्रेसकडून शनिवारी बंडखोर आमदारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यानंतर काँग्रेस आशावादी असून राज्यात काँग्रेस- जेडीएस आघाडीचे कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच राहील असा विश्वास काँग्रेसने व्यक्त केला आहे. बंडखोर आमदार के.टी. एम. नागराज यांच्या बदललेल्या…\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nआगामी निवडणूक फडणवीसांच्या नेतृत्वात लढणार…\n‘छत्रपती शिवाजी महाराज काय तुमची…\n‘बाहेरचे नेतृत्व नगरकर स्वीकारणार…\n….तर आम्ही पूरग्रस्तांसाठी रस्त्यावर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-news-marathiarjun-plantation-technology-agrowon-maharashtra-8632?tid=159", "date_download": "2019-08-20T23:40:37Z", "digest": "sha1:QLBUHN3ZZ4YQ3WRNPG76P2E5KUFB55HM", "length": 26351, "nlines": 189, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi,arjun plantation technology, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअर्जुन लागवडीसाठी निवडा दर्जेदार रोपे\nअर्जुन लागवडीसाठी नि���डा दर्जेदार रोपे\nअर्जुन लागवडीसाठी निवडा दर्जेदार रोपे\nअर्जुन लागवडीसाठी निवडा दर्जेदार रोपे\nडॉ. व्ही. एम इल्लोरकर , डॉ. वाय. आर. खोब्रागडे\nरविवार, 27 मे 2018\nअर्जुन हा वृक्ष वनशेतीसाठी उत्तम आहे. अर्जुन लागवडीसाठी मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी. फळांपासून रोपनिर्मिती करून बनविलेल्या दोन वर्षे वयाच्या रोपांची लागवड करावी. ज्या जमिनीत पाणी साचून राहते अशा जमिनीत अर्जुन वृक्ष लागवडीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळविता येणे शक्य आहे.\nविविध आयुर्वेदीक औषधींच्या निर्मितीसाठी अर्जुन वृक्षाच्या विविध भागांचा वापर केला जातो. बांधकाम, कोळसा निर्मिती, रेशीम उद्योग यासाठीही या वृक्षाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.\nअर्जुन हा वृक्ष वनशेतीसाठी उत्तम आहे. अर्जुन लागवडीसाठी मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी. फळांपासून रोपनिर्मिती करून बनविलेल्या दोन वर्षे वयाच्या रोपांची लागवड करावी. ज्या जमिनीत पाणी साचून राहते अशा जमिनीत अर्जुन वृक्ष लागवडीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळविता येणे शक्य आहे.\nविविध आयुर्वेदीक औषधींच्या निर्मितीसाठी अर्जुन वृक्षाच्या विविध भागांचा वापर केला जातो. बांधकाम, कोळसा निर्मिती, रेशीम उद्योग यासाठीही या वृक्षाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.\nअर्जुन वृक्षाचे उपयोग :\nआयुर्वेद व इतर पारंपरिक औषधी चिकित्सांमध्ये खोडाच्या सालीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. खोडाची साल अर्जुनारिष्ठ, अर्जुन घृत , अर्जुन क्षीरपाक, ककुभादिचुर्ण, नागार्जुनाभ्र रस, प्रभाकर वटी आदी औषधेनिर्मितीसाठी वापरली जाते.\nहृदयास शिथिलता आली असता अर्जुन गुळाबरोबर दुधात उकळून देतात. मार, ठेच, हाड मोडणे, रक्तस्त्राव इत्यादी रोगात रक्तस्त्राव बंद होण्यासाठी अर्जुनसालीचे चूर्ण पोटातून देतात.\nसालीमधील कॅल्शियममुळे फ्रॅक्चर लवकर भरून येण्यासाठी चुर्णरूपात दिले जाते; तसेच बाहेरूनही लेप लावतात. एक कप पाणी, एक कप दूध व अर्जुन चुर्ण ६ ते ८ ग्रॅम याप्रमाणात घेऊन पाणी आटेपर्यंत उकळतात, यास क्षीरपाक असे म्हणतात.\nवसंतऋतूत वाढलेला कफ तसेच शरद ऋतूत वाढलेला पित्तदोष कमी करण्यासाठी अर्जुन सालीचा वापर केला जातो.\nअतिसार, ताप व मुत्रविकारातही ही वनस्पती फारच उपयुक्त आहे.\nअर्जुन वृक्षाचे लाकूड हे रंगाने लाल, ���ठीण व टिकाऊ असते. इमारत बांधकामासाठी मुख्यत्वेकरून उपयोग केला जातो.\nगाभ्याचे लाकूड तपकिरी व खूप कठीण असते. बाह्य लाकूड पांढरट-लालसर असते. लाकडामध्ये वर्षायु वलये नीट दिसत नाहीत. कृषि अवजारे, बोटबांधणी, गाड्यांची चाके, प्लायवूड इत्यादीसाठी वापर केला जातो.\nकोळसा निर्मितीसाठी ही प्रजाती चांगली मानली जाते. जळाऊ इंधन, चारा इ. साठीही वापर करतात.\nलाकूड पाणथळ जागेतील कामासाठी उत्तम. जुन्याकाळी विहिरी बांधताना उपयोग केला जात असे.\nटसर रेशमाचे कीडे वाढविण्यासाठी फार उपयुक्त\nनैसर्गिक अधिवास व हवामान :\nहिमालयाच्या पायथयापासून ते मध्य दक्षिण भारतातील राज्यांमध्ये प्रामुख्याने ही वनस्पती आढळते. समशीतोष्ण आर्द्र पर्णझडी, कोरडे, शुष्क पर्णझडी वनांमध्ये, विशेषत: पाण्याच्या जागेत, नद्या-नाले यांच्या काठाने ही वनस्पती आढळते. शोभा वाढविण्यासाठी व सावलीसाठी या वृक्षांची लागवड केलेली आढळते. भारतातील सुंदर शहरांपैकी एक असलेल्या चंदिगड शहरात रस्त्याच्या दुतर्फा बागांमध्ये विविध सेक्टरमध्ये या वृक्षांची लागवड केलेली अाहे. महाराष्ट्रात कोकण, पश्‍चिम - उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे व विदर्भ इ. ठिकाणी हा वृक्ष आढळतो.\nजमीन : अर्जुन वृक्षाच्या लागवडीसाठी पाणी धरून ठेवणारी भारी - मध्यम जमीन चांगली मानवते. वाढही चांगली मिळते.\nलागवड रोपांपासून किंवा खुंटनिर्मिती करून करावी. खुंट तयार करण्यासाठी १५ महिने वयाची रोपे वापरली जातात. लागवड जून-जुलै महिन्यात ५ x१० मीटर अंतरावर १.५ x१.५x१.५ फुट आकाराचे खड्डे घेऊन करावी. खड्डे खोदून भरतेवेळी कुजलेले शेणखत, पालापाचोळा व माती यांच्या मिश्रणाने भरावेत. रोपाने लागवड करावयाची असल्यास दोन वर्ष वयाची उंच रोपे लावावीत. लागवडीनंतर तण, गुरे, आग यांच्यापासून काळजी घ्यावी. अतिउन्हाळा, थंडी इ.पासून रोपांचे/रोपवनांचे संरक्षण करणे आवश्‍यक असते. पहिल्या वर्षी उन्हाळ्यात पाणी देणे आवश्‍यक असते. योग्य खत, पाणी व्यवस्थापन केल्यास सहा-सात वर्षांत झाडे चार मीटरपर्यंत उंच वाढतात व घेर २५ सें.मी.पर्यंत वाढतो. वृक्ष वाढ धिम्या गतीने होते. पहिल्यावर्षी रोपांची वाढ केवळ ३० ते ३५ सें.मी. एवढीच उंच होते. ६ ते ७ वर्षात ३.५ मीटर उंचीपर्यंत वाढतात. सहा ते सात वर्ष वयाच्या झाडांना फळे येण्यास सुरवात होते.\nझाडे ६ - ७ वर्षांची झाल्या��ंतर जिवंत साल काढली जाते. साल काढताना ऑक्टोबर ते फेबुवारी हा काळ निवडणे आवश्‍यक आहे. यामुळे साल काढलेल्या भागाची जखम पावसाळ्यापूर्वी भरून येते. साल काढताना चारही बाजूंची साल न काढता एका बाजूची साल प्रथम १० x २० सें.मी. इतक्या भागाची काढावी. त्यानंतर त्यासमोरील भागाची साल दोन महिन्यानंतर काढावी. अशापद्धतीने राहिलेल्या भागाची साल काढावी. यापासून वर्षभरात अर्धा किलो वाळलेली साल मिळते. बाजारात अर्जुन पावडरला सध्या ५०० - ६०० रुपये प्रतिकिलो असा दर आहे.\nअर्जुन कमी काळ पानगळ असलेला वृक्ष अाहे. उन्हाळ्याच्या सुरवातीपासूनच नवीन पाने धारण करतो. वृक्षाची साल जाड, गुळगुळीत पांढरट असते. वृक्ष सुमारे ८० फुटांपर्यंत उंच वाढतो. जमिनीकडील बुंधा काहीसा पसरलेला व विशिष्ट उंचीवरून फांद्या पसरलेल्या असतात. पाने साधी, समोरासमोर किंवा एक आड एक असतात. पानांच्या देठाजवळ एक किंवा दोन ग्रंथी असतात. फुले देठरहित पुष्पगुच्छामध्ये बाेटभर भागावर एकवटलेली असतात. फळ गर्द बदामी, पाच पाकळ्या असलेले असते. फुले फेब्रुवारी - मार्च महिन्यात येतात. त्यानंतर फळे मे महिन्यापर्यंत परिपक्व होतात.\nअ) रोपवाटिका तंत्र :\nमे महिन्यात परिपक्व फळे गोळा करून काडीकचरा काढून बियाणे चांगले वाळवून साठविले जाते. शक्यतो ताजी फळे रोपनिर्मितीसाठी वापरली जातात. एक किलोत साधारणत: ३५० फळे असतात. संस्करण न करता फळे रोपनिर्मितीसाठी वापरल्यास ६० टक्के तर गरम पाण्यात १२ तास फळे बुडवून पेरल्यास ८० टक्के पर्यंत रुजवा मिळतो. गादीवाफ्यावर फळे दोन ओळीत अर्धा फुट अंतर ठेवून व दोन फळात १० सें.मी. अंतर ठेवून पेरावीत. वाफ्यावर फळे जमिनीत अर्धी व जमिनीवर अर्धी राहतील अशी पेरावीत. संस्करण केलेली फळे ८ ते १० दिवसांत रुजण्यास सुरवात होते. रोपवाटिकेत नियमित तण काढणी व पाणी खत व्यवस्थापन करणे आवश्‍यक असते. पेरणीनंतर ३ महिन्यात रोपे १२ ते १५ सें.मी. वाढतात.\nब) नैसर्गिक पुनरुत्पादन :\nनैसर्गिक पुनरोत्पादन पावसाळ्याचे सुरुवातीच्या काळात नदीपात्रात आढळून येते. वळीव पावसात नदी नाल्यात जमा झालेल्या पालापाचोळ्यातील बियांचे सहज अंकुरण होते.\nसंपर्क : डॉ. व्ही. एम. इल्लोरकर , ९४२२८३१०५३\n(कृषी वनशेती संशोधन प्रकल्प, कृषी महाविद्यालय, नागपूर.)\nवृक्ष वन forest आयुर्वेद हृदय दूध अवजारे equipments इंधन हवामान भारत मह���राष्ट्र कोकण विदर्भ खड्डे खत तण आग\nअर्जुन वृक्षाची साल, बिया, खोड आदी सर्वभागांचा उपयोग होतो.\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nवनाधिकार कायद्याआधारे ग्रामसभांचे शाश्‍...‘खोज’ संस्थेच्या मार्गदर्शनात अमरावती जिल्ह्यातील...\nवनशेतीसाठी मोह लागवड उपयुक्तजंगलामध्ये पानझडी वृक्षवर्गातील मोह हे एक...\nकन्या वन समृद्धी योजनाशेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली, तर तिच्या...\nबांबू विकासासाठी धोरणात्मक निर्णयांची...‘राष्ट्रीय बांबू अभियान’नुसार सुचविलेल्या सुधारित...\nतंत्र शेवगा लागवडीचेमहाराष्ट्रातील सुमारे ८४ टक्के क्षेत्र कोरडवाहू...\nउभारूयात बांबू प्रक्रिया उद्योगलेखमालेतील मागील काही भागांत आपण बांबूची व्यापारी...\nगावामध्ये उभारा बांबू आधारित उद्योगआपण बांबूचा औद्योगिक पीक म्हणून विचार केला नाही...\nबांबू उद्योग वाढीसाठी हवेत सातत्यपूर्ण...भारताचा जम्मू काश्मीर भाग वगळता सर्व प्रांतात...\nबांबू पिकाला आहे व्यावसायिक मूल्य...बांबू हा पर्यावरणरक्षक आहे. याचबरोबरीने बांबू...\nबांबू लागवड, व्यवस्थापनातील शंका समाधानबांबू लागवड करताना आपला विभाग, हवामानानुसार जाती...\nवाढवूया बांबूचे उत्पादनजगाच्या बाजारात टिकण्यासाठी बांबूची एकरी...\nबांबू लागवडीचा ताळेबंदसर्वसामान्य हवामानात एक बांबू दुसऱ्या वर्षापासून...\nयोग्य पद्धतीनेच करा बांबू तोडणीपरिपक्व बांबू हा दरवर्षी तोडला पाहिजे, तरच त्याला...\nअशी करा तयारी बांबू लागवडीची...आपण बांबू लागवड कशासाठी करत आहोत हे निश्चित करावे...\nबांबू व्यापाराला चांगली संधीयेत्या काळात राज्यातील बांबूचा व्यापार वाढवायचा...\nजमीन, हवामानानुसार बांबू जातीची निवड...वनामधील बांबूची प्रत चांगली नसते आणि वनातला बांबू...\nवनशेतीसह आंत���पिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...\nक्षारयुक्त जमिनीतही करता येईल खजुराची...राजस्थान, गुजरातमध्ये खजूर हे पीक चांगल्या...\nसागावरील पाने खाणाऱ्या, चाळणी करणाऱ्या...सागावरील पाने खाणारी अळी व पानांची चाळणी करणारी...\nअर्जुन लागवडीसाठी निवडा दर्जेदार रोपेअर्जुन हा वृक्ष वनशेतीसाठी उत्तम आहे. अर्जुन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/world-cup-2019-promise-given-87-years-old-fan-were-followed-captain-kohli-197516", "date_download": "2019-08-20T23:28:24Z", "digest": "sha1:VKYY5OXMCDVRFZ2OV3XPDFKILN7G3VEC", "length": 12391, "nlines": 196, "source_domain": "www.esakal.com", "title": "World Cup 2019 The promise given to 87 years old fan were followed by Captain Kohli World Cup 2019 : त्या आजींना दिलेलं वचन कोहलीने पाळलं अन्... | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nWorld Cup 2019 : त्या आजींना दिलेलं वचन कोहलीने पाळलं अन्...\nगुरुवार, 4 जुलै 2019\n''मी तुम्हाला पुढची सर्व तिकीटं देईन,'' असं आश्वासन कोहलीनं दिलं होतं.\nवर्ल्ड कप 2019 : भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या सामन्यात सर्वाधिक लोकप्रिय झाल्या त्या 87 वर्षीय लारुलता पटेल या आजी. भारताने तो सामना जिंकावा, म्हणून त्या एवढे वय असूनही स्टेडियममध्ये येऊन संघाला प्रोत्साहन देत होत्या. सामना झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली त्यांना भेटायला गेला होता. त्यावेळी त्याने त्यांना एक वचन दिले आणि ते दोन दिवसांत पाळलेही.\nकोहलीने त्यांना भेटायला गेल्यावर चारुलता यांना पुढच्या सामन्यांमध्येही आम्ही तुम्हाला प्रेक्षक गॅलरीत पाहू इच्छितो, अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र, त्यांच्याकडे तिकट नसल्याने त्या येऊ शकणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर ''मी तुम्हाला पुढची सर्व तिकीटं देईन,'' असं आश्वासन कोहलीनं दिलं होतं.\nकोहलीने चारुलता यांना केवळ आश्वासन दिल नाही, तर अवघ्या काही तासात पाळलंही. ''कोहलीने आमच्यासाठी भारताच्या सर्व सामन्यांची तिकीटं पाठवली आहेत. 6 जुलैला लीड्समध्ये होणारा श्रीलंकेविरुद्धचा सामना, दोन्ही सेमीफायनल आणि अंतिम सामन्याचं तिकीट आम्हाला मिळालं आहे,'' अशी माहिती चारुलता यांच्या नातीने दिली.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nWorld Cup 2019 : धोनी बाद झाल्यावर तो फोटोग्राफर रडलाच नाही; खोटा फोटो व्हायरल\nवर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : विश्वकरंडकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात धोनी बाद झाल्यावर फोटोग्राफर रडलेला फोटो व्हायरल झाला...\nWorld Cup 2019 : आणखी एक सुपर ओव्हर खेळविणेच योग्य : सचिन\nवर्ल्ड कप 2019 : नवी दिल्ली : विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्याप्रमाणे एखादा सामना दोनवेळा टाय झाला किंवा त्या सामन्याप्रमाणे अत्यंत कठीण परिस्थिती...\nपराभव भोवला; सर्फराज आता एकाच प्रकारात कर्णधार\nइस्लामाबाद : विश्वकरंडकात पाकिस्तानच्या संघाला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नसल्याने आता पाकिस्तानमध्ये कर्णधार आणि प्रशिक्षक बदलाचे वारे वाहू...\nWorld Cup 2019 : मी आयुष्यभर माफी मागतो, चुकून तो चौकार गेला अन्..\nवर्ल्ड कप 2019 : लॉर्ड्स : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याला कुठल्या विकेटने किंवा कोणाच्या फलंदाजीने कलाटणी मिळाली नाही. कलाटणी...\nवर्ल्ड कप 2019 : लंडन : यंदाच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत विजेतेपदासाठी इंग्लंडचे नाव कोरले जाईलही. पण, त्यानंतरही ओव्हर थ्रोवर त्यांना...\nWorld Cup 2019 : धोनी आता होणार सियाचीन सीमेवर तैनात\nवर्ल्ड कप 2019 : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीची सध्या सर्वत्र चर्चा आहे. अशातच त्याच्या खास मित्रांने धोनी निवृत्तीनंतर लष्करात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%AA&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%AA", "date_download": "2019-08-20T22:24:45Z", "digest": "sha1:45XV53LNJ2GJSERCQRVZ63YZVPGTJYPX", "length": 4933, "nlines": 113, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यू��ची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (3) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबातम्या (3) Apply बातम्या filter\nसरकारनामा (1) Apply सरकारनामा filter\nदहशतवाद (1) Apply दहशतवाद filter\nनक्षलवाद (1) Apply नक्षलवाद filter\nपासवर्ड (1) Apply पासवर्ड filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nमोदी%20सरकार (1) Apply मोदी%20सरकार filter\nमोबाईल (1) Apply मोबाईल filter\nविमानतळ (1) Apply विमानतळ filter\nसोशल%20मीडिया (1) Apply सोशल%20मीडिया filter\nहिंसाचार (1) Apply हिंसाचार filter\nहैदराबाद (1) Apply हैदराबाद filter\nपुण्यात डिजिटल साक्षरता बसचं उद्घाटन\nपुण्यात डिजिटल साक्षरता बसचं उद्घाटन करण्यात आलंय. हि बस समाजातल्या सर्व वर्गाना विशेषत: दुर्बल आणि वंचित नागरिकांना, महिलांना...\nकोरेगाव भीमा हिंसाचाराची तयारी आठ महिन्यांपूर्वी करण्यात आली - परमबीर सिंग\nMumbai : मुंबईत महाराष्ट्र पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन देशभरात मोठा घातपात करण्याचा नक्षलवाद्यांचा कट असल्याचं उघड केलंय....\nइसिसचे दोन संशयित हैदराबादमधून अटकेत\nहैदराबाद : राष्ट्रीय तपासयंत्रणेने हैदराबादमधून इसिस या दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या दोघा जणांना रविवारी (ता. 12) ताब्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/jivraj-216/", "date_download": "2019-08-20T23:56:53Z", "digest": "sha1:6LOS6ZMVLVNZASOO4PP5B3BM3MLCSXIG", "length": 9678, "nlines": 59, "source_domain": "mymarathi.net", "title": "धनकवडी सांस्कृतिक मंचातर्फे कर्तृत्वान व्यक्तींचा सन्मान - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune धनकवडी सांस्कृतिक मंचातर्फे कर्तृत्वान व्यक्तींचा सन्मान\nधनकवडी सांस्कृतिक मंचातर्फे कर्तृत्वान व्यक्तींचा सन्मान\nपुणे : भारताचे दुसरे राष्ट्रपती व प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी पाश्चात्त्य जगताला भारतीय चिद्‌वादाचा तात्त्विक परिचय करून दिला. भारतावरच्या ब्रिटिश सत्ताकाळातला महत्त्वाचा विचारवंत म्हणून राधाकृष्णन यांच्याकडे पाहिले जाते. तर १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात फिल्डमार्शल सॅममाणेकशॉ यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या मुत्सद्दीगिरीमुळेच अनेकजण शरण आले होते. असे हे दोन भारतमातेचे सुपुत्र अनमोल असून, त्यांचे कार्य अतुलनीय आहे,” असे प्रतिपादन व्याख्याते आणि महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव डॉ. विकास आबनावे यांनी केले.\nधनकवडी सांस्कृतिक मंचाच्या वतीने नुकतेच सांस्कृतिक शिबीर आणि समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱया महाराष्ट्रातील व्यक्तींचा विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनराईचे अध्यक्ष रविंद्र मोहन धारिया होते. प्रसंगी ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार, भारतीय बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष मदन कोठुळे, प्रमुख संयोजिका ॲॅड. वैशाली भोसले नितीन भोसले, ऋतिका कदम आदी उपस्थित होते.\nरविंद्र धारिया यांनी सत्कारार्थीचे अभिनंदन केले. जयमाला इनामदार यांनी सादर केलेल्या गाढवाचे लग्न नाटकातील प्रसंगाने उपस्थितांमध्ये हास्य फुलले. ऋतिका कदम यांनी स्वामी विवेकानंद आणि बिरबल यांच्या जीवनातील वेगळेच प्रसंग सांगून कार्यक्रमाची उंची वाढवली. कार्यक्रमात एकूण २४ लोकांना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि फिल्डमार्शल सॅममाणेकशॉ पुरस्काराने गौरवण्यात आले. ॲड. वैशाली भोसले यांनी प्रास्ताविक केले. भैरवनाथ कानडे यांनी सूत्रसंचालन केले तर नितीन भोसले यांनी आभार व्यक्त केले\nनरेंद्र मोदींच्या विरोधात शनिवारी अलका चौकात निदर्शने – गोपाळ तिवारी\nशिवशाहीर पुरंदरे यांना जिल्‍हाधिकारी राम यांच्‍याकडून पद्मविभूषण पुरस्‍कार प्रदान\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारत���य मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/video/on-minister-kamble-take-action-is-that-a-clean-chit/", "date_download": "2019-08-20T23:56:00Z", "digest": "sha1:E2UPEKS3GERBTKBDBNF6AZMDCSAGX3OB", "length": 11860, "nlines": 57, "source_domain": "mymarathi.net", "title": "राज्यमंत्री कांबळेंवर कारवाई होणार ? कि क्लीनचीट दिली जाणार ? (व्हिडिओ) - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome News राज्यमंत्री कांबळेंवर कारवाई होणार कि क्लीनचीट दिली जाणार कि क्लीनचीट दिली जाणार \nराज्यमंत्री कांबळेंवर कारवाई होणार कि क्लीनचीट दिली जाणार कि क्लीनचीट दिली जाणार \nपुणे- येथील आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह चौघांवर, दारू विक्रीच्या व्यवसायाचा परवाना मिळवून देतो असे सांगून एकाची 1 कोटी ९२ लाखा��ी फसवणूक केल्याप्रकरणी औरंगाबाद पोलिसात, न्यायालयाच्या आदेशाने सुमारे २ महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झाल्यानंतर, कारवाई होत नाही असा आरोप करत फिर्यादी विलास चव्हाण यांनी ,आपल्यावर आता आत्महत्या करण्याची वेळ आल्याचा इशारा दिला आहे तर औरंगाबाद पोलिसांनी मात्र या प्रकरणी पोलीस तपास सुरु आहेच ..आणि लवकरच आरोपींवर कारवाई होईल असे स्पष्ट केले आहे .यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री कांबळे यांच्यावर कारवाई होणार कि त्यांना क्लीनचीट मिळणार या प्रश्नाकडे राजकीय वर्तुळात उत्सुकतेने पाहिले जाणार आहे . याप्रकरणाची हकीकत अशी कि ,यापूर्वीच औरंगाबाद येथे दाखल झालेल्या या गुन्ह्यासंदर्भात काही आरोपींचा जामीन न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता पोलिसांनी कारवाई होईल असे सांगितले आहे .तर ‘मी कर्ज काढून या व्यवसायाच्या परवान्यासाठी पैसे दिल्याने आता माझ्यावर बँका जप्तीच्या कारवाई साठी प्रयत्नशील झाल्या आहेत यामुळे मला आत्महत्येशिवाय मार्ग उरलेला नाही असे फिर्यादी चव्हाण यांनी म्हटले आहे . यातील आरोपी सत्ताधारी पक्षाशी संबधित आहेत तर फिर्यादी राष्ट्रवादी पक्षाशी संबधित आहेत यामुळे याप्रकरणी भक्कम तपास करून सबळ पुरावे गोळा करून कारवाई करणे गरजेचे आहे .पण आता आम्ही लवकरात लवकर आरोपींवर कारवाई करणार असल्याचे औरंगाबाद पोलिसांनी म्हटले आहे . फिर्यादी विलास चव्हाण यांनी म्हटले आहे की, कांबळे आणि दिलीप काळभोर ,दयानंद वनंजे,सुनील मोदी अशा चोघांनी आपली फसवणूक केल्याची तक्रार आपण केली आहे.त्यावरील कारवाई टाळण्यासाठी काही आरोपींनी आपल्याला काही रकमेचे चेक दिले होते पण ते न वटता परत आलेत .न्यायालयाने या संदर्भात आपण न्यायालयात सादर केलेल्या प्राथमिक पुराव्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिल्यानंतर, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . त्यानंतर आरोपींना अटक होणे गरजेचे होते . यातील काही आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केले तेहि न्यायालयाने फेटाळले आहेत . मी वैजापूर बँकेतून कर्ज काढून यांना पैसे दिले आहेत काही रक्कम आर् टीजे एस द्वारे दिली तर काही रोखीने दिली आहे . त्याचा सर्व तपशील न्यायालय आणि पोलिसांना हि दिला आहे.पोलिसांवर आरोपी मंत्री असल्याने दबाव आहे,त्यामुळे कारवाई होत ना���ी . दरम्यान या प्रकरणाच्या बातम्या माध्यमांमधून प्रसिद्ध झाल्यावरही ,अदयाप संबधित ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय त्या मंत्र्यांनी अद्याप या प्रकरणी कोणताही जाहीर खुलासा स्वतःहून केलेला नाही\n‘ ईडी ’ चा मोर्चा ..राष्ट्रवादी च्या प्रफुल पटेलांवर … समन्स तर बजावले ….\nबूट पॉलिश….. (लेखिका -पूर्णिमा नार्वेकर)\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nचंद्रयान-2 ने पार केला मोठा टप्पा; चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यात यशस्वी, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार\nभारतात घुसले आयएसआय एजंट्ससह 4 पाकिस्तानी दहशतवादी, देशभर हायअलर्ट जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/maharashtra/learn-how-water-release-dam/", "date_download": "2019-08-21T00:28:15Z", "digest": "sha1:GEWTQAOUCYC4R7CZVCQEMYGJYPMAKHLD", "length": 51849, "nlines": 419, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Learn How To Water Release From A Dam | धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पूर?... काय बरोबर, काय चूक? | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी ��ाँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंव��� अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nधरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पूर... काय बरोबर, काय चूक\nLearn how to water release from a dam | धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पूर... काय बरोबर, काय चूक... काय बरोबर, काय चूक\nधरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पूर... काय बरोबर, काय चूक\nधरणातील विसर्ग सोडण्याबाबत तांत्रिक माहिती समजावून घेणे आवश्यक...\nधरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पूर... काय बरोबर, काय चूक\nधरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पूर... काय बरोबर, काय चूक\nधरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पूर... काय बरोबर, काय चूक\nधरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पूर... काय बरोबर, काय चूक\nधरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पूर... काय बरोबर, काय चूक\nसांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील महापुरामुळे सध्या धरणांतून सोडलेल्या पाण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. कोणतीही टिप्पणी करण्यापूर्वी अथवा कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी धरणातील विसर्ग सोडण्याबाबत तांत्रिक माहिती समजावून घेणे आवश्यक आहे.\nपश्चिम महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाची असलेली कृष्णा नदी महाबळेश्वरजवळील जोर गावाजवळ उगम पावते व या नदीची लांबी 1400 किलोमीटर आहे. जल वहन क्षमतेचा तसेच नदीच्या लांबीचा विचार करता कृष्णा नदी ही भारतातील गंगा-ब्रह्मपुत्रा, सिंधू, तापी आणि गोदावरी या नद्यांनंतरची पाचव्या क्रमांकाची नदी आहे. ही नदी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतून वाहते. ही नदी आंतरराज्यीय असल्याने या नदीतील पाण्यावर चारही राज्यांचा हक्क आहे व त्या अनुषंगाने बच्छावत आयोगाने या नदीच्या पाण्याचे वाटप सन 1976 मध्ये केले होते. त्यानुसार आपल्या राज्याला 594 सहस्त्र दशलक्ष (टीएमसी) घनफूट पाणी वापरण्याची मर्यादा घालून दिली आहे. या पाणीवाटपाची मुदत सन 2000पर्यंत होती व त्यानंतर दुसरा कृष्णा पाणी तंटा लवाद स्थापन झाला. लवादाने सन 2013मध्ये निर्णय दिला आहे, त्यानुसार महाराष्ट्रास मिळालेले अतिरिक्त पाणी 81 टीएमसी एवढे आहे. त्यापैकी कोयना विद्युत निर्मितीसाठी 25 टीएमसी, पर्यावरण प्रवाहासाठी 3 टीएमसी आणि सिंचनासाठी 53 टीएमसी (पैकी के1 उपखोऱ्यात 28 टीएमसी व के5 उपखोऱ्यात 25 टीएमसी) पाणी वापरण्यास मान्यता मिळाली आहे. सिंचनाचे पाणी फक्त अवर्षण प्रवण प्रदेशामध्येच वापरणे बंधनकारक आहे. तथापि अंतिम निर्णयावर आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या असल्याने सदर निर्णय अद्याप अधिसूचित झालेला नाही व त्यामुळे त्याची अंमलबजावणी झालेली नाही. कृष्णा खोऱ्यातील उपनद्यांचा तसेच प्रमुख धरणांचा नकाशा सोबत दिला आहे.\nआपल्या राज्याचा विचार करता कोयना (105 टीएमसी) हे धरण तसेच कर्नाटक राज्यातील अलमट्टी (123 टीएमसी) हे धरण या खोऱ्यातील अत्यंत महत्त्वाचे आहेत. धरणातील पाण्याचा विसर्ग सोडताना गाईड कर्व्हचा (Guide Curve) आधार घेतला जातो. कोणत्याही धरणात पावसाचे पाणी किती जमा होऊ शकेल, याचा सांख्यिकीविषयक अभ्यास करून आडाखे मांडले जातात. मागील 30 ते 50 वर्षांच्या पावसाच्या तसेच धरणातील पाणीसाठ्याचा विचार करून 1 जून ते 15 ऑक्टोबर या कालावधीमध्ये दर 15 दिवसाला धरणातील पाण्याची पातळी किती ठेवणे आवश्यक आहे, याचा आलेख तयार केला जातो. या आलेखास गाईड कर्व्ह असे म्हटले जाते. या गाईड कर्व्हचा नमुना सोबत देण्यात आला आहे.\nप्रत्येक धरणासाठी स्वतंत्रपणे गाईड कर्व्ह तयार केली जाते. या गाईड कर्व्हच्या अनुषंगाने क्षेत्रीय अधिकारी धरणातील पाणी पातळी नियंत्रित करत असतात. तथापि एखाद्या वर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी वा अधिक झाल्यास, पावसाच्या सरासरीच्या गृहातकावर आधारित असलेले गाईड कर्व्हवर विसंबून राहून केलेले पूर व्यवस्थापन यशस्वी होत नाही. अशा वेळी पाऊस, येवा आणि विसर्ग यांच्या Real Time माहितीवर आधारलेली संगणकीय प्रणाली आवश्यक ठरते.\nधरणातून कोणत्या वेळी किती विसर्ग सोडायचा याबाबतच्या नियोजनास \"जलाशय परिचालन नियोजन\" (Reservoir Operation Schedule-ROS) असे म्हणतात. गाईड कर्व्ह तसेच पर्जन्यमान व येव्याची real time माहितीच्या आधारे ROS ची अंमलबजावणी केली जाते. कोणत्याही धरणातून पाणी सोडण्यापूर्वी याबाबतची कल्पना महसूल विभाग, पोलीस विभाग, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा यांना देण्यात येते. याशिवाय मोठ्या धरणातून पाणी सोडताना भोंगा देखील वाजविला जातो, जेणेकरून नदीमध्ये असलेल्या व्यक्तींना पात्राबाहेर पडण्याची सूचना मिळेल. याबाबत नदीपात्राच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना मोबाईलवर एसएमएसद्वारे देखील सूचित करणे शक्य आहे.\nधरणातून पाण्याचा विसर्ग सोडत असताना धरणाचे दरवाजे कुठल्या क्रमाने उघडायचे याबाबतच्या नियोजनास \"द्वार परिचालन नियोजन\" (Gate Operation Schedule-GOS) असे म्हणतात. उदाहरण द्यायचे झाल्यास, कोयना धरणास एकूण सहा वक्र दरवाजे आहेत. धरणातून विसर्ग सोडताना प्रथमतः धरणाचा पहिले व सहावे द्वार काही फूट उंचीने उचलले जाते. त्यानंतर तिसरे व चौथे द्वार उघडले जाते व सर्वात शेवटी दुसरे व पाचवे द्वार उघडले जाते. पाण्याचा विसर्ग अधिक वाढवायचा झाल्यास उपरोक्त नमूद केलेल्या क्रमानेच द्वारे उघडली जातात. विसर्ग कमी करत असताना याच्या उलट क्रमाने कार्यवाही केली जाते. दरवाजांचं परिचालन करताना धरणाच्या भिंतीमध्ये असमान पद्धतीने ताण निर्माण होऊ नये, यासाठी अशा पद्धतीने परिचालन केले जाते. प्रत्येक धरणासाठी स्वतंत्रपणे ROS व GOS नियोजन केलेले असते व त्याप्रमाणे पूर व्यवस्थापन केले जाते.\nसद्यस्थितीत आपल्या राज्यात कृष्णा नदी खोऱ्यासाठी Real Time Data Aquisition System (RTDAS) व Real Time Decision Support System (RTDSS) ही प्रणाली (http://www.rtsfros.com/rtdas/) विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून धरणाच्या वरच्या बाजूस असलेल्या पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्राच्या सहाय्याने मोजला जाऊन तो उपग्रह / मोबाईल संदेशामार्फत नियंत्रण कक्ष (Control Room) स्थित सर्व्हरला पाठवला जातो. अशा प्रकारे दर 15 मिनिटाला पडणाऱ्या पावसाची माहिती सर्व्हरला प्राप्त होत असते. याशिवाय धरणावर बसविलेल्या स्वयंचलित जलपातळी मापक यंत्राद्वारे धरणातील पाणीपातळी तसेच सांडव्यावरून सोडलेला विसर्ग याची माहितीदेखील सर्व्हरला मिळते. या माहितीसोबतच नदीपात्रात ठिकठिकाणी बसविलेल्या विसर्ग मापक केंद्रावरून नदीतून वाहणाऱ्या विसर्गाची माहिती देखील सर्व्हेरला मिळत असते. या माहितीचे एकत्रितपणे विश्लेषण करून पडणारा पाऊस- येणारा येवा- धरणातील पाणी पातळी- धरणातून सोडलेला विसर्ग- नदीतील विसर्ग याचे गणित मांडले जाते. या माहितीच्या आधारे जर नदीपात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात असेल आणि पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी असेल तर काही प्रमाणात पूर अवशोषण (flood absorption) करणे शक्य होते, पण जर पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण हे खूप जास्त असेल किंवा हवामान खात्याने येत्या 1-2 दिवसांत मोठ्या पावसाची शक्यता व्यक्त केली असल्यास धरणातून तातडीने पाणी सोडावे लागते. या सर्व बाबींचा विचार करून निर्��य घेण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर खूपच कमी कालावधी असतो. तसेच एकाच वेळी अनेक धरणांतून विसर्ग सोडण्याची वेळ आल्यास परिस्थिती आणखीनच गुंतागुंतीची होते. मात्र धरणास कोणत्याही प्रकारे धोका होणार नाही, याची जबाबदारी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची असते. कारण धरणास धोका निर्माण होऊन दुर्दैवाने धरण फुटले तर त्यामुळे होणारी हानी अपरिमित असते व नवीन धरण बांधण्यास काही वेळ लागत असल्याने तोपर्यंत पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होते. याचा विचार करता, क्षेत्रीय परिस्थितीचा विचार करता शक्य तेवढी पूर अवशोषण करून अगदी नाइलाज झाल्यानंतरच धरणातून विसर्ग सोडला जातो. प्रत्येक धरणासाठी तयार केलेल्या गाईड कर्व्ह तसेच RTDAS वरील माहिती याच्या आधारे धरणातून किती विसर्ग सोडणे आवश्यक आहे हे ठरविले जाते. RTDAS व RTDSS या प्रणालीमध्ये हवामान खात्याकडून मिळालेल्या पावसाच्या अंदाजावरून धरणामध्ये किती विसर्ग येऊ शकेल याबाबत प्रतिरूप विश्लेषण (model analysis) करता येते. त्यानुसार आवश्यक विश्लेषण करून धरणातील येवा व विसर्ग याबाबत निर्णय घेणे सोपे होते.\nया वर्षीच्या पावसाचे वैशिष्ट म्हणजे कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रासोबतच धरणाच्या खालच्या बाजूस देखील जोरदार पाऊस झाला आहे. या वर्षी 11 ऑगस्टपर्यंत सांगली जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यातील सरासरी पावसाच्या 605 टक्के अधिक, सातारा जिल्ह्यात 524 टक्के अधिक तर कोल्हापूर जिल्ह्यात 415 टक्के अधिक पाऊस झाला आहे. या पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहत असताना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे नदी-नाले व नदीच्या बाजूस असलेल्या खोलगट भागातून, रस्त्यांवरून पाणी शहरात घुसले आणि गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. तथापि धरणांची सुरक्षिततेचा विचार करता, पाण्याचा विसर्ग करणे अनिवार्य होते.\nआपल्या राज्यातील बहुतांश मोठी धरणे ही सह्याद्री पर्वताच्या दऱ्यांमध्ये असल्याने तेथे पडणारे पावसाचे प्रमाण खूपच जास्त आहे. उदाहरण द्यायचे झाले तर या वर्षी 13 ऑगस्ट 2019पर्यंत नीरा खोऱ्यामध्ये पडलेल्या पावसाचे विश्लेषण केल्यास खालीलप्रमाणे पावसाच्या प्रमाणात बदल झाल्याचे आढळतात- भाटघर धरण ज्या येळवंडी नदीवर बांधले आहे त्या नदीच्या वरच्या बाजूला पांगारी येथे 3919 मिलीमीटर तर कुरुंजी येथे 4026 मिलीमीटर पाऊस झाला आहे. या ठिकाणांपासून सुमा��े 30 किलोमीटर हवाई अंतरावर असलेल्या भाटघर धरणावर 1107 मिलीमीटर पाऊस झाला आहे. भाटघर धरणाच्या खालच्या बाजूस 25 किलोमीटर हवाई अंतरावर असलेल्या वीर धरणावर 399 मिलीमीटर पाऊस झाला आहे. वीर धरणापासून 50 किलोमीटर हवाई अंतरावर असलेल्या सणसर (ता. इंदापूर) या ठिकाणी फक्त 176 मिलीमीटर पाऊस झाला आहे. म्हणजेच 105 किलोमीटर हवाई अंतरावर महत्तम पाऊस 4026 तर कमीत कमी पाऊस 176 मिलीमीटर एवढा आहे. याची टक्केवारी काढल्यास ती केवळ 4.37 टक्के एवढी येते. संपूर्ण पावसाळी हंगामात पडणाऱ्या पावसाचा विचार केल्यास सह्याद्री पर्वताच्या दऱ्यांमध्ये बांधलेल्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात साधारणपणे 6000 मिलीमीटर पाऊस पडतो तर धरणापासून 100-150 किलोमीटर एवढे हवाई अंतर असलेल्या त्याच नदीखोऱ्यात केवळ 300 ते 400 मिलिमीटर पाऊस पडतो. म्हणजेच लाभक्षेत्रात केवळ 6 टक्केच पाऊस पडत असतो. यामुळे नदीपात्रात पूरपरिस्थिती तर लाभक्षेत्रात शेतीच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असे चित्र उभे राहते. यामुळेच खरीप हंगामातील कालव्यावरील सिंचन आवर्तने ही उन्हाळी हंगामातील आवर्तनाप्रमाणेच अत्यंत तणावात जात असतात. आवर्तनाची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांकडेच पूर व्यवस्थापनाची देखील जबाबदारी असते, त्यामुळे एकाच वेळी दोन्ही आघाड्य़ांवर अधिकाऱ्यांना झगडावे लागते.\nहवामान बदलामुळे आपल्या राज्यात पावसाचे प्रमाण वाढणार असल्याचे संकेत आहे. शिवाय हा पाऊस एकाच ठिकाणी केंद्रित होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पुराच्या पाण्याचे व्यवस्थापन करणे, उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन करणे, धरणांचे तांत्रिक परीक्षण करून त्यांना अधिक सुरक्षित करणे, जलशास्त्रीय व हवामान बदलाचा सखोल अभ्यास करणे, पूर अवशोषण करण्यासाठी शक्य तेथे नवीन धरणे बांधणे, शक्य तेथे पुराचे पाणी अरबी समुद्राच्या दिशेला टनेलद्वारे वळविणे, शक्य तेथे पुराचे पाणी लवादाच्या मर्यादेत राहून अवर्षण प्रवण क्षेत्रात वळविणे, पावसाची व पुराची पूर्वकल्पना देण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारणे, आपत्कालीन परिस्थितीत संदेशवहन व परिवहन अधिक विश्वसनीय बनविणे, पूररेषांच्या अनुषंगाने नदीपात्रात अतिक्रमणास प्रतिबंध घालणे, वेगवेगळ्या विसर्गाच्या अनुषंगाने बुडणारे संभाव्य क्षेत्र निश्चित करण्यासाठी GIS प्रणाली विकसित करणे यासह पूर व्यवस्थापनाच्या अनुषंगाने समाजाच्या सर्व घटकांमध्ये जागृती निर्माण करून त्यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या बाबतीत सक्षम करणे ही आव्हाने येत्या कालावधीत आपल्यासमोर असणार आहेत.\n(अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग)\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nसोनपेठच्या खडका बंधाऱ्यात आले जायकवाडीचे पाणी\nपिंपरीत अकार्यक्षम अधिकाऱ्यांमुळेच पाणीटंचाई : सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांचा हल्लाबोल\nमराठवाड्यातील पाणीसाठा तिशीतच : पश्चिम महाराष्ट्रातील धरणे भरली\n नांदेड जिल्ह्यावर भीषण जलसंकटाचे सावट\nजलकेंद्रांच्या दुरुस्तींसाठी पुणे शहराचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद\nपाच पट जादा दराने पाणी विकणाऱ्या टँकरवाल्यांवर फौजदारी\nगोपीनाथ मुंडे विमा योजनेची व्याप्ती वाढविली\nपश्चिम विदर्भाची पूर्वच्या तुलनेत उपेक्षाच\nदेशातील दारूगोळा कारखान्यांचे एक लाख कर्मचारी संपावर\nएसटीची हायटेक वारी, सर्व आगारांवर लागणार सोलार पॅनल\n‘एमआयएम’शी बेबनाव, ‘वंचित’कडून स्वबळाची तयारी\nगणेशोत्सव मंडळांना मिळणार पाच रुपये नऊ पैसे दराने वीज\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचि���\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/earthquake-3-point-7-richter-scale-koyana-satara-district-194843", "date_download": "2019-08-20T22:50:50Z", "digest": "sha1:HBD3QWGRH5AQSIWTU65HLCBLFY7732UF", "length": 10460, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "Earthquake of 3 point 7 Richter scale at Koyana Satara district सातारा जिल्हा भूकंपानी हादरला, 3.7 रिश्टर स्केल क्षमतेचा धक्का | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nसातारा जिल्हा भूकंपानी हादरला, 3.7 रिश्टर स्केल क्षमतेचा धक्का\nगुरुवार, 20 जून 2019\nसकाळी आठच्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. देवरूखपासून सात किलोमीटरवर पूर्वेस त्याच केंद्र बिंदू आहे. भूकंपामुळे कोणतीही हानी झालेली नाही.\nकोयनानगर : साताऱ्यातील कोयनेसह कोकण भागाला भूंकपाचा सौम्य धक्का जाणवला. त्याचा रिश्टर स्केल 3.7 इतका होता. त्याचा केंद्र बिंदू कोयनेपासून 32 किलोमीटरवर देवरूखकडे होता.\nसकाळ��� आठच्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. देवरूखपासून सात किलोमीटरवर पूर्वेस त्याच केंद्र बिंदू आहे. भूकंपामुळे कोणतीही जिवीत आणि वित्तहानी झालेली नाही.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nवाहतूक कोंडीने वैतागले ओगलेवाडीकर\nओगलेवाडी - कऱ्हाड-विटा रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले अतिक्रमण, वाढलेली बेसुमार झाडे-झुडपे, घाणीचे साम्राज्य, रस्त्यावरील मोठमोठे खड्डे, वाहतूक कोंडी,...\nपूररेषेतील घरे हलवावी लागतील - शरद पवार\nकोल्हापूर - भविष्यातील अशा आपत्तींचा सामना करायचा झाल्यास पूररेषेत येणारी घरे संबंधित लोकांची मते...\nचंद्रपूर : चंद्रपुरात मंगळवारी (ता. 13)सकाळी 11 वाजताच्या सुमाराला काही भागात भूकंपसदृश्‍य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे....\nडहाणू, तलासरीत 3.2 रिश्‍टर स्केल भूकंपाची नोंद\nमुंबई : पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी तालुक्‍याला मंगळवारी (ता. 13) पहाटे 3.2 रिश्‍टर स्केल क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला. गेल्या नऊ...\nपूरग्रस्तांना ग्रामसेवक देणार एक दिवसाचे वेतन\nनगर - कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरात पुराच्या संकटामुळे राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. या...\nसमाजकार्य महाविद्यालयाची चमू कोल्हापूर-सांगलीला जाणार\nयवतमाळ : गुजरात भूकंप, तामिळनाडूमध्ये आलेली त्सुनामी, बिहार तसेच केरळमधील महापुरानंतर आता सावित्री जोतिराव समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/entertainment/funny-expression-bollywood-celebrities/", "date_download": "2019-08-21T00:27:17Z", "digest": "sha1:75SIUCI4QYIWBLYYJY36ATX6XUB6EYJE", "length": 23531, "nlines": 338, "source_domain": "www.lokmat.com", "title": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९", "raw_content": "\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nबॉलिवूड स्टार्सचे हे फोटो पाहून हसू आवरणार नाही\nबॉलिवूड स्टार्सचे हे फोटो पाहून हसू आवरणार नाही\nऐश्वर्याला नेमकं झालंय काय\nतू ना तोंड बंदच ठेव, असं तर ऐश्वर्या अभिषेकला सांगत नाहीय ना\nतू तू-मैं मैं झाली वाटतं...\nआलिया भट्टला रणवीरच्या जुन्या गर्लफ्रेंडशी संबंधित प्रश्न विचारला की काय...\nदीपिकाला भन्साळींचा नवा चित्रपट मिळाला वाटतं...\n रितेशनं काही घोळ घातला की काय...\nइमरानचा किसिंग सिन कापला वाटतं डायरेक्टरनं...\nबेबो कसला विचार करतेय बरं..\nपरिणीती चोप्रा भडकली वाटतं...\nशाहरुखला रा वनच्या सिक्वेलबद्दल प्रश्न विचारला वाटतं..\nबॉलिवूड शाहरुख खान आलिया भट परिणीती चोप्रा करिना कपूर ऐश्वर्या राय बच्चन अभिषेक बच्चन\nश्रद्धा कपूरचा ब्युटी इन ब्लॅक अंदाज एकदा पाहाच\nहम आपके है कौनची टीम २५ वर्षांनी आली पुन्हा एकत्र, पाहा त्यांचे फोटो\nइंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये मलायकाच्या स्टायलचीच चर्चा, पाहा तिचे हटके अंदाजातील फोटो\nफालतुगिरी या पुस्तकाच्या लाँचला दिसला रोहित शेट्टी आणि सोनाली कुलकर्णीचा असा अंदाज\nछत्रपती संभाजी मालिकेतील कलाकारांनी साजरा केला 'फ्रेंडशिप डे'\nसारा खानचा सोज्वळ अंदाज, पाहून तुम्हीही व्हाल फिदा\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nविराट कोहलीचे 11 वर्षांतील 'हे' विक्रम तुम्हाला करतील थक्क\nविराट कोहलीची सोशल मीडियावरही चलती; तेंडुलकर, धोनीला टाकलं मागे\n कोहली वर्षाला किती कमावतो ते पाहाल, तर चक्रावून जाल...\nहार्दिक-कृणाल पांड्या यांची नवी कोरी कार; पाहा फोटो\nजग��तील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nWorld Photography Day : ...अन् फोटोग्राफर्सनी 'या' फोटोंमध्ये केलं प्रेमाला बंदिस्त\nव्हॉट A डिझाईन, सौंदर्यात भर टाकणारं नेल पॉलिश आर्ट\nसंजीवनीसारख्याच गुणकारी आहेत या सात वनस्पती\n; आहारातील 'हे' बदल ठरतील फायदेशीर\nकेसांमधील कोंडा दूर करण्यासाठी अगदी सोप्या घरगुती टिप्स\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.swapp.co.in/site/indianstatedistrictsubdistrictarealist.php?stateid=8y68qEDJ0ugeDsGafWxiUw%3D%3D&districtid=eLmouSnEJhpnk2br5KE5wQ%3D%3D&subdistrictid=8BNbATTAl%2Bf3mvgHz3tZYw%3D%3D", "date_download": "2019-08-20T22:19:17Z", "digest": "sha1:PLFM53WVMYD3HFVODN7WINUK77KGRAXN", "length": 18524, "nlines": 397, "source_domain": "www.swapp.co.in", "title": "Taluka Junnar District Pune ( तालुका जुन्नर जिल्हा पुणे ) Indian State List", "raw_content": "\nजिल्हा / जिला - पुणे\nतालुका / तहसील - जुन्नर\nआळेफाटा (एन.वी.) गाव माहिती\nबादशहा तलाव (एन.वी.) गाव माहिती\nबागडवाडी (एन.वी.) गाव माहिती\nभटकलवाडी (एन.वी.) गाव माहिती\nभिवाडे बु गाव माहिती\nभिवाडे खु गाव माहिती\nभोईरवाडी (एन.वी.) गाव माहिती\nभोरवाडी (555378) गाव माहिती\nबोरी बु. गाव माहिती\nबोरी खु. गाव माहिती\nचालकवाडी (एन.वी.) गाव माहिती\nधालेवाडी तर्फ हवेली गाव माहिती\nधालेवाडी तर्फ मिन्हेर गाव माहिती\nगायमूखवाडी (एन.वी.) गाव माहिती\nगुंजलवाडी (555362) गाव माहिती\nगुंजलवाडी (555398) गाव माहिती\nहापुस बाग (एन.वी.) गाव माहिती\nहिवरे बु गाव माहिती\nहिवरे खु गाव माहिती\nहिवरे तर्फ मिन्हेर गाव माहिती\nहिवरे तर्फ नारायणगाव गाव माहिती\nजाधव वाडी गाव माहिती\nजांभूळपद (एन.वी.) गाव माहिती\nजून्नर (एम क्ल) गाव माहिती\nकाळवाडी (एन.वी.) गाव माहिती\nखामगाव (555306) गाव माहिती\nखामगाव (555320) गाव माहिती\nमाळवाडी (एन.वी.) गाव माहिती\nनवळेवाडी (एन.वी.) गाव माहिती\nनिमगाव सावा गाव माहिती\nनिमगाव तर्फ महाळुंगे गाव माहिती\nपचघरवाडी (एन.वी.) गाव माहिती\nपदीरवाडी (एन.वी.) गाव माहिती\nपांगरी तर्फे मढ गाव माहिती\nपानगारी तर्फ ओटर गाव माहिती\nपारगाव तर्फ आळे गाव माहिती\nपारगाव तर्फ मढ गाव माहिती\nफागूल गव्हाण गाव माहिती\nपिंपरी कावळ गाव माहिती\nपिंपळगाव जोगा गाव माहिती\nपिंपळगाव सिद्धनाथ गाव माहिती\nपिंपळगाव तर्फे नारायणगाव गाव माहिती\nपिंपरी पेंढार गाव माहिती\nरामदास पठार गाव माहिती\nसाकोरी तर्फे बेल्हा गाव माहिती\nशिरोली बु गाव माहिती\nशिरोली खु . गाव माहिती\nशिरोली तर्फे आळे गाव माहिती\nशीरोली तर्फ कुकडन्हेर गाव माहिती\nवडगाव आनंद गाव माहिती\nवडगाव कांदळी गाव माहिती\nवडगाव सहानी गाव माहिती\nवैशाख खेडे गाव माहिती\nविघ्नहट (एन.वी.) गाव माहिती\nझाप (एन.वी.) गाव माहिती\n(https://www.swapp.co.in) - मराठीत महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालूके आणि त्यातील गावांची मराठीत माहिती असलेल्या एकमेव वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.\nतुमचे नाव मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड आणि तेलुगू भाषांमध्ये पाहण्यासाठी क्लिक करा\nवेबसाईटचे नाव रजिस्टर करण्यापूर्वी उपलब्धता तपासण्यासाठी क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-08-20T22:34:44Z", "digest": "sha1:HMGSMOPDES2PDBCXRRNJOZZD24QQ73CO", "length": 17652, "nlines": 183, "source_domain": "policenama.com", "title": "पत्रकार Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nदिवसाढवळ्या पत्रकार आणि त्याच्या सख्ख्या भावाचा गोळ्या झाडून खून\nसहारनपूर (उत्तर प्रदेश): वृत्तसंस्था - पत्रकार आणि त्याच्या सख्ख्या भावाचा दिवसाढवळ्या गोळ्या झाडून खून केल्याची खळबळजनक घटना उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यात आज (रविवार) सकाळी घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच…\n कारच्या धडकेमुळे पत्रकाराचा मृत्यू, IAS अधिकाऱ्याला अटक\nकेरळ : वृत्तसंस्था - केरळमधील तिरुअनंतपुरम येथे एका आयएएस अधिकाऱ्याच्या गाडीला धडकल्याने एका स्थानिक वृत्तपत्रातील पत्रकाराचा मृत्यू झाला. यावेळी आयएएस अधिकारी श्रीराम वेंकटरमन नशेत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी वेंकटरमन यांना अटक करत पुढील…\n‘त्या’ प्रकरणी ऋषी कपूर यांचा कंगना रणौतला ‘सपोर्ट’ \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री कंगना रणौत चर्चेत आहे. 'जजमेंटल है क्या' या सिनेमाच्या इव्हेंटमध्ये तिचा एका पत्रकाराशी वाद झाला. कंगनाने त्याच्यावर आरोप केले होते की, तो तिच्याबद्दल वाईट लिहितो आणि पसरवतो.…\nVideo : पत्रकार परिषदेदरम्यानच पत्रकारावर ‘भडकली’ कंगना रनौत ; म्हणाली, कसं लिहीता एवढं…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतचा जजमेंटल है क्या हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमामुळे कंगना गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. नुकताच या सिनेमातील गाण्याचा लाँचिंग सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर एक पत्रकार…\nशिरवळ येथील पत्रकारावर खुनी हल्ला करणारा फरार आरोपी गजाआड\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कट रचून पत्रकारावर सत्तुर आणि कोयत्याने खुनी हल्ला करणाऱ्या फरार सराईत गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. जावेद मुल्ला असे त्याचे नाव असून त्याला आज कात्रज येथील संतोषीमाता मंदिराजवळ अटक करण्यात…\n‘भाईजान’ सलमान खान पुन्हा एकदा कोर्टाची पायरी ‘चढणार’, पत्रकारास केलेली…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि वादविवादांचे जुने नाते आहे. सलमानने अनेकदा कोर्टात चकरा मारल्या आहेत. आता पुन्हा एकदा सलमान खान अडचणीत आला आहे. संकटाची सावट सलमान खानवर सारखी पडत असते. पुन्हा एकदा त्याला याचा…\nVideo : राजकिय नेता, पोलिसांवर गंभीर आरोप करून पत्रकाराचा आत्महत्येचा प्रयत्न\nपंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन - फेसबुक लाईव्ह करत पत्रकाराने वीष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पंढरपूर येथे समोर आली आहे. पत्रकारावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या फेसबुक लाईव्हमध्ये त्यांनी…\n ‘मटकी’च्या उसळीत, ‘चिकन’ची मिसळ\nमुंबई : पोसीसनामा ऑनलाइन - सध्या राज्यात विधिमंडळाचे अधिवेशन सुरु आहे. अश��� या अधिवेशनाच्या तिसऱ्याच दिवशी विधानसभेच्या कॅंटीनमध्ये मटकीच्या उसळीत चिकनचे तुकडे आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सहकार विभागातील अधिकारी मनोज लाखे यांना…\nपाकिस्तान लष्करावर टीका करणाऱ्या ‘त्या’ पत्रकाराची खंजीरने ‘भोसकून’ हत्या\nइस्लामाबाद : वृत्तसंस्था - पाकिस्तानचे शक्तिशाली लष्कर आणि देशाची गुप्तचर संघटना आयएसआयवर टीका करणारा ब्लॉगर व मुक्त पत्रकार मोहम्मद बिलाल खान (२२) याची खंजीरने भोसकून हत्या केली. बिलाल खानला टिष्ट्वटरवर १६ हजार, युट्यूब चॅनलवर ४८ हजार, तर…\n‘हा’ खासदार माझ्या तोंडावर थुंकला, महिला पत्रकाराची पोलिसांकडे तक्रार\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - ओरिसातील एका महिला पत्रकाराने बिजू जनता दलाच्या खासदाराविरोधात तक्रार दखल केली आहे. खासदाराने आपल्या अंगावर थुंकल्याची तक्रार या महिला पत्रकाराने केली आहे. त्याचबरोबर त्यानी आपल्याशी गैरवर्तन केल्याचे देखील…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्र���जमध्ये…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nSBI करणार डेबिट कार्ड बंद, पैसे काढण्यासाठी आता वापरली जाणार…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया शर्माचा…\nफक्त 5-10 हजार रूपयात सुरू करा ‘हा’ व्यवसाय, होईल चांगली…\nपुणे शहरातील ४ सहायक पोलीस आयुक्तांच्या (ACP) बदल्या\n SBI कडून ‘हे’ 3 चार्जेस पूर्णपणे रद्द, ग्राहकांना ‘फायदाच-फायदा’, जाणून घ्या\n‘TikTok’ अधिक ‘सुरक्षित’ आणि उपयुक्त बनण्यावर कंपनीचा प्रयत्न, राबवणार ‘अभियान’\nसांगली : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, 5 जणांना सक्तमजुरीची शिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/yellow-saree-fame-poll-official-reena-dwivedi-dances-sapana-choudharys-song-video-viral-204184", "date_download": "2019-08-20T22:50:20Z", "digest": "sha1:EO6KJDO3L4WLBWIN7S3RJS5EI2GV6JYY", "length": 13324, "nlines": 201, "source_domain": "www.esakal.com", "title": "Yellow saree fame UP poll official Reena Dwivedi dances to sapana choudharys song video viral Video: पिवळ्या साडीमधील अधिकाऱयाचा व्हिडिओ वायरल | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nVideo: पिवळ्या साडीमधील अधिकाऱयाचा व्हिडिओ वायरल\nशुक्रवार, 2 ऑगस्ट 2019\nरिना द्विवेदी यांनी 'तेरी आख्या का काजल...' या गाण्यावर डान्स केला असून, त्याचा टिक टॉक व्हिडिओ बनवला आहे.\nलखनौ: लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मतदान केंद्रावर पिवळ्या साडीमधील निवडणूक अधिकारी रिना द्विवेदी यांचे छायाचित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. सध्या त्यांचा टिक टॉकवरील व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे पुन्हा चर्चेत आल्या आहेत.\nरिना द्विवेदी यांनी 'तेरी आख्या का काजल...' या गाण्यावर डान्स केला असून, त्याचा टिक टॉक व्हिडिओ बनवला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, लाखो नेटिझन्सनी तो व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओमध्ये रिना हिरव्या साडीमध्ये डान्सर सपना चौधरीप्रमाणे डान्स स्टेप करताना दिसत आहे. रिना यांनी सपनापेक्षाही चांगला डान्स केला आहे, अशा प्रतिक्रिया नेटझन्सनी नोंदवल्या आहेत.\nरिना द्विवेदी कोण आहेत\nलोकसभा निवडणूकीत पिवळ्या साडीमधील छायाचित्र व्हायरल झालेल्या फोटोमुळे रिना द्विवेदी चर्चेत आल्या होत्या. त्या सार्वजनिक बांधकाम विभागात अधिकारी असून, सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. त्यांना भोजपुरी चित्रपटाच्या ऑफर्स देखील आल्या आहेत. पतीच्या मृत्यूनंतर मुलाच्या जबाबदारीमुळे त्यांनी चित्रपटाच्या ऑफर्स नाकारल्या. पण, बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यास स्वीकारणार असल्याचे रिना यांनी सांगितले. लहानपणापासून त्यांना फिटनेस आवड आहे. लखनौमध्ये राहत असलेल्या रिना द्विवेदी यांनी सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन केले होते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nVideo : अक्षय म्हणतोय, 'शिवाजी महाराजांकडून मिळाली प्रेरणा'\nमुंबई : ''कोल्हापूर आणि सांगलीमध्ये आलेल्या पुरामुळे खूप नुकसान झाले. त्यामुळे तुम्ही सर्वांनी धीर धरा. लढणं आणि पुढे जाणे ही शिकवण आपल्याला छत्रपती...\nVideo: माझ्या हाताला पकडून मला म्हणाली...\nअहमदाबादः गावाला पाण्याने वेढलेले.. जवळपास 40 लोक अडकलेली.. गावात पोहचल्यानंतर चिमुकली माझ्याजवळ आली अन् माझ्या हाताला पकडून मला कडेवर घेण्याची...\nVideo : सुषमा स्वराज यांच्या पार्थिवजवळ ते ढसाढसा रडले...\nनवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज (वय 67) यांचे मंगळवारी (ता. 6) रात्री हृदय विकाराने निधन झाले....\nVideo : महापौर घागरा, चोळी घालून फिरले शहरभर...\nमेक्सिको : निवडणूकीच्या तोंडावर राजकीय नेते मतदारांना मोठ-मोठी आश्वासने देतात. मात्र, एकदा निवडूण आले की त्या आश्वासनांचा विसर पडतो. मात्र, येथील एका...\nVideo: मॉडेलने केलं कुत्र्याशी लग्न; टीव्हीवर थेट प्रक्षेपण\nलंडनः एका प्रसिद्ध मॉडेलने नुकताच विवाह केला आहे. मॉडेलचा विवाह म्हटल्यानंतर नवरदेव कोण असणार याकडे लक्ष जाते. मात्र, या मॉडेलने विवाह युवकाशी नव्हे...\nस्मार्ट टीव्हीचे तुमच्या खासगी क्षणांवर लक्ष\nमुंबई : सुरतमधील एक दाम्पत्य. एके दिवशी त्यांना अचानक आपल्या काही खासगी क्षणांची चित्रफीत इंटरनेटवर दिसली. ते अवाक्‌ झाले. घाबरले. आपल्या शयनगृहात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/four-wheeler-lovers-obscene-200925", "date_download": "2019-08-20T22:51:04Z", "digest": "sha1:QJVEM64I6PCEDEXPJ2PGNZ5TQYPX4CC6", "length": 14839, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "Four Wheeler Lovers Obscene बंद मोटारीतील प्रेमीयुगुलाचे बिंग फुटले | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nबंद मोटारीतील प्रेमीयुगुलाचे बिंग फुटले\nशनिवार, 20 जुलै 2019\nरस्त्याच्या कडेला कव्हर टाकून मोटार पार्क केलेली; मात्र गाडीतून एसीचा आवाज येत होता. गाडीत लहान मुले अडकली असल्याची शक्‍यता असल्याने एका आजीबाईंनी पुढाकार घेत नागरिकांना गोळा केले. नागरिकांनी गाडीचे कव्हर वर केले आणि गाडीत अश्‍लील चाळे करणाऱ्या प्रेमीयुगुलाचे बिंग फुटले. ही घटना आहे, कोथरूडमधील परमहंसनगरची.\nपौडरस्ता - रस्त्याच्या कडेला कव्हर टाकून मोटार पार्क केलेली; मात्र गाडीतून एसीचा आवाज येत होता. गाडीत लहान मुले अडकली असल्याची शक्‍यता असल्याने एका आजीबाईंनी पुढाकार घेत नागरिकांना गोळा केले. नागरिकांनी गाडीचे कव्हर वर केले आणि गाडीत अश्‍लील चाळे करणाऱ्या प्रेमीयुगुलाचे बिंग फुटले. ही घटना आहे, कोथरूडमधील परमहंसनगरची.\nपरमहंसनगरमध्ये मिलेट्री गेटजवळ लावलेल्या गाडीवर कव्हर टाकलेले होते; परंतु आतून एसी चालू असल्याचा आवाज ऐकू येत असल्याने शेजारील बंगल्यात राहणाऱ्या आजींना आश्‍चर्य वाटले. गाडीमध्ये अडकून तीन बालकांचा मृत्यू झाल्याची बातमी दूरदर्शनवर पाहिल्यामुळे आजींची चिंता वाढली. असाच काहीसा हा प्रकार असेल असे वाटले. त्यांनी आसपासच्या रहिवाशांकडे या गाडीच्या मालकाबाबत चौकशी केली. मात्र आपल्याकडे कोणीही पाहुणे आलेले नसल्याचे लगतच्या रहिवाशांनी त्या आजींना सांगितले. आजींनी याबाबत सोसायटीच्या अध्यक्षांना कळवले. अध्यक्ष काही नागरिकांना घेऊन गाडीजवळ आले.\nगाडीवर कव्हर होते; परंतु आतून एसी सुरू असल्याचा आवाज येत होता. कोणीतरी गाडी लावली असेल आणि एसी तसाच चालू राहिला असेल, असे वाटल्याने अध्यक्षांनी कव्हर वर केले आणि आश्‍चर्याचा धक्काच बसला.\nया गाडीत एक प्रेमी युगल चाळे करत असल्याचे त्यांना दिसले. रहिवाशांनी या जोडप्याला फटकारले. अध्यक्षांनी त्यांना समज देत तेथून पिटाळून लावले.\nपरमहंसनगर भागात रस्ता मोठा असल्याने तेथे वाहने पार्क करण्याचे प्रमाण वाढले आहे. मध्यंतरी या भागात लावलेल्या वाहनांमधील टेप, बॅटऱ्या चोरी गेल्याच्या घटनाही घडल्या होत्या. ज्या गाड्यांचा आमच्या सोसायटीतील रहिवाशांशी संबंध नाही, त्यांना येथे पार्किंगपासून कसे रोखावे, हा सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांपुढे मोठा प्रश्न आहे. आज घडलेल्या प्रकारामुळे येथे गाडीमध्ये अनैतिक धंदे चालतात की काय अशी भीती रहिवाशांनी व्यक्त केली.\nयासंदर्भात पोलिसात तक्रार केलेली नाही; परंतु पोलिसांनी अशा गोष्टींवर लक्ष ठेवून प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी अपेक्षा येथील रहिवाशांनी व्यक्त केली.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nचुंभळे यांच्या निवासस्थानी पिस्तूलसह लाखोंचे घबाड\nनाशिक : कंत्राटी कामगारांना नियुक्तिपत्र देण्याच्या बदल्यात तीन लाख रुपयांची लाच स्वीकारताना अटक केलेल्या कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती शिवाजी...\nऔरंगाबादच्या संत तुकाराम नाट्यगृहाला लावले कुलूप\nऔरंगाबाद - शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या संत तुकाराम सिडको नाट्यगृहाची महापालिकेने अवघ्या 11 वर्षांत वाट लावली आहे. तुटलेल्या खुर्च्या, सीलिंग कोसळत...\nगणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वेचा दिलासा\nमुंबई : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने एसी डबल डेकर आणि तुतारी एक्‍स्प्रेसच्या डब्यांच्या संख्येत तात्पुरती वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार...\nHurry, खरेदी करायची मग ऍमेझॉनचा फ्रीडम सेल आहे ना\nनवी दिल्लीः ऍमेझॉनने आणलेल्या फ्रीडम सेलला उद्या अखेरचा दिवस आहे. स्वातंत्र दिनाचे औचित्य साधत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऍमेझॉनने 8 ऑगस्ट ते 11...\nगणेशोत्सवासाठी 11 डब्यांची एसी डबल डेकर\nमुंबई : गणेशोत्सवासाठी आपल्या मूळ गावी जाण्यासाठ�� कोकणवासी मोठी गर्दी करतात. खास या चाकरमान्यांसाठी...\nविदर्भातील सिंचन प्रकल्प केव्हापर्यंत पूर्ण होणार\nनागपूर : विदर्भातील सिंचन प्रकल्पांचे बांधकाम केव्हापर्यंत पूर्ण होतील, आतापर्यंत किती काम पूर्ण झाले आणि किती बाकी आहे. यांसदर्भात सद्यस्थिती अहवाल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-ganja-cigarate-nasha-202748", "date_download": "2019-08-20T22:48:22Z", "digest": "sha1:5BCRKB2LBVPZBAEVPFQLQAEKF3K5HVWV", "length": 14244, "nlines": 198, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news ganja cigarate nasha ताणतणाव घालविण्याच्या नावाखाली नशेखोरी | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nताणतणाव घालविण्याच्या नावाखाली नशेखोरी\nरविवार, 28 जुलै 2019\nजळगाव : बदलत्या जीवनशैलीचे कारण देत ताणतणाव घालविण्याच्या नावाखाली तरुणांना गांजाच्या विळख्यात ओढले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासाठी तस्करांनी खास गांजाची सिगारेट बाजारात आणली असून, ठरलेल्या पानटपरी चालकांना सांगितल्यावर ऑर्डरप्रमाणे गांजाची सिगारेट 50 ते 75 रुपयाला एक या दराने तयार करून दिली जाते. महाविद्यालय परिसरात अशी सिगारेट ओढणारे अन्‌ विकणाऱ्यांनी कट्टेच तयार केले आहे.\nजळगाव : बदलत्या जीवनशैलीचे कारण देत ताणतणाव घालविण्याच्या नावाखाली तरुणांना गांजाच्या विळख्यात ओढले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासाठी तस्करांनी खास गांजाची सिगारेट बाजारात आणली असून, ठरलेल्या पानटपरी चालकांना सांगितल्यावर ऑर्डरप्रमाणे गांजाची सिगारेट 50 ते 75 रुपयाला एक या दराने तयार करून दिली जाते. महाविद्यालय परिसरात अशी सिगारेट ओढणारे अन्‌ विकणाऱ्यांनी कट्टेच तयार केले आहे.\nतरुणाईला नशेच्या जाळ्यात ओढण्यासाठी अगोदर या विशिष्ट पद्धतीने बनविलेल्या गांजाच्या सिगारेटचा झुरका दिला जातो. गाजांचा गाळण केलेला कूट सिगा���ेटमधील तंबाखू काढून त्या जागी गांजा भरला जातो. गांजाची ही सिगारेट सहज उपलब्ध होते. शहरात बहुतांश विक्रेत्यांनी गांजाची तयार सिगारेटच विक्रीसाठी उपलब्ध केली असून 50 रुपयाला एक व एक हजार रुपयांचे पाकीट अशा पद्धतीने विक्री होत आहे.\nचीन येथून खास रॅपर कागद आयात केला जातो. जळगाव शहरात ठराविक ठिकाणी 20 रुपयांत 50 रॅपर असलेले पॅकेट मिळते. या कागदाची पुंगळी केल्यावर त्यात गांजा मळून ठासला जातो. या कागदाला फिल्टरही लावण्याची सोय असते.\nज्या पदार्थांच्या सेवनामुळे गुंगी येते, तसेच मेंदू उत्तेजित होतो, अशा पदार्थांना सर्वसाधारणपणे अमली पदार्थ म्हणतात. चरस, गांजा, भांग, अफू, कोकेन, हेरॉइन, मार्फीन, केटामाइन यासदृश पदार्थ अमली पदार्थांच्या व्याख्येत मोडतात. या पदार्थांच्या सेवनाने मेंदूची क्रिया तसेच शारीरिक हालचालीही मंदावतात. या पदार्थांच्या सेवनातून तरुण चिंता, ताणतणावमुक्त होण्याचा प्रयत्न करतात. मात्र, हीच नशा जीवघेणी ठरू शकते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशेतकरी कर्जमाफीचे सरकारचे धोरण सुस्पष्ट नाही; खडसे\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. मात्र त्याबाबतचे धोरण अद्यापही सुस्पष्ट नसल्याने शेतकरी आणि सहकारी बॅंका यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे...\nचोवीस तासांत चार ठिकाणी घरफोड्या\nजळगाव : शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, सलग दुसऱ्या दिवशी चार घरे फोडून हजारोंचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. आसोदा रेल्वे गेटजवळील कलावसंत नगरात...\n\"टीक-टॉक'च्या नादात तरुणाचा बुडून मृत्यू\nजळगाव : मालवाहू वाहनावरील चालक पांडुरंग मारोती आठरे (वय 26, रा. सुप्रिम कॉलनी) हा घरी आलेल्या मेव्हण्यांच्या भावांसोबत मेहरुण तलावात पोहण्यासाठी गेला...\nएकाच \"निर्भया' पथकावर मुलींच्या सुरक्षेचा भार\nजळगाव ः महाविद्यालय आवारात टवाळखोरांकडून उच्छाद मांडला जातो. तसेच महाविद्यालयात येणाऱ्या तरुणींची त्यांच्याकडून छेडछाडीचे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत...\nधुळ्याच्या नगरसेवकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल\nजळगाव : इनामी जमिनीचे चाळीसगाव येथील मृत व्यक्तीच्या नावे खोटे मुख्त्यारपत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने शनिवारी (ता...\n#सोशलमीडिया : नवमाध्यम साक्षरतेच��या दिशेचं पाऊल\n‘सोशल मीडिया’ ही टर्म आपण सहजरित्या वापरून अगदी गुळगुळीत करून टाकली आहे. ‘समाजातल्या विविध घटकांना जोडणारी किंवा माहिती आणि मनोरंजनाचं आदानप्रदान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-planning-water-scaricity-prevention-washim-maharashtra-4146", "date_download": "2019-08-20T23:41:08Z", "digest": "sha1:6J2OLROT4VYPSOK44XJBWA2JU66ZWAAZ", "length": 14553, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, planning for water scaricity prevention, washim, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवाशीममधील पाणीटंचाई निवारणासाठी साडेचार कोटींचा खर्च अपेक्षित\nवाशीममधील पाणीटंचाई निवारणासाठी साडेचार कोटींचा खर्च अपेक्षित\nगुरुवार, 21 डिसेंबर 2017\nवाशीम : जिल्ह्यात निर्माण होणारी संभाव्य पाणीटंचाई पाहता पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यात सुमारे ५१0 गावे पाणीटंचाईग्रस्त असून, या गावांमध्ये ५७८ उपाययोजना आखण्यात आल्या आहे. यासाठी ४ कोटी ४८ लाख ५३ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.\nकमी पावसामुळे यावर्षी जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढत आहे. डिसेंबरमध्ये ५१० गावांसाठी आराखडा तयार करण्यात आला. यात टंचाई निवारणाच्या ५७८ उपाययोजना आखण्यात आल्या. त्यासाठी ४ कोटी ४८ लाख ५३ हजार रुपये खर्च केला जाणार आहे.\nवाशीम : जिल्ह्यात निर्माण होणारी संभाव्य पाणीटंचाई पाहता पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यात सुमारे ५१0 गावे पाणीटंचाईग्रस्त असून, या गावांमध्ये ५७८ उपाययोजना आखण्यात आल्या आहे. यासाठी ४ कोटी ४८ लाख ५३ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.\nकमी पावसामुळे यावर्षी जिल्ह्यात पाणीट���चाईची तीव्रता वाढत आहे. डिसेंबरमध्ये ५१० गावांसाठी आराखडा तयार करण्यात आला. यात टंचाई निवारणाच्या ५७८ उपाययोजना आखण्यात आल्या. त्यासाठी ४ कोटी ४८ लाख ५३ हजार रुपये खर्च केला जाणार आहे.\n२०१७ मध्ये २५२ गावांमध्ये उपाययोजनांसाठी २.१७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यंदा मात्र यात मोठी वाढ झाली. डिसेंबरमध्येच प्रशासनाला पाणीटंचाई निवारणार्थ ५७८ उपाययोजनांची आखणी करावी लागली. निधीसुद्धा दुप्पट म्हणजे ४ कोटी ४८ लाख ५३ हजार रुपये लागणार आहे.\nपाणीटंचाई कृती आराखड्यानुसार जिल्ह्यातील ४९१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार असून, त्याद्वारे पाणी पुरविण्यात येईल.मंगरूळपीर, मालेगाव तालुक्यात तीव्र पाणीटंचाई आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांपैकी ७४ गावांना टँकर अथवा बैलगाडीने पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी १ कोटी ९१ लाख रुपयांचा निधी ठेवण्यात आला आहे.\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nखानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...\nनाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...\nनांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....\nपुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...\nकुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...\nरासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीत...\nमुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...\nअकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...\nकऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा : महापुरामुळे...\nगडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...\nजळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...\nतणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...\nनगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...\nपूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...\nसंत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....\nनत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...\nडाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...\nजळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/drinking-waters-rate-will-high-from-16-june/", "date_download": "2019-08-20T22:42:50Z", "digest": "sha1:3WMIYZ5BCB5HE7UBK4452QWCTWFONW3Y", "length": 7418, "nlines": 120, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "drinking water's rate will high from 16 june in mumbai", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nपिण्याचे पाणी १६ जूनपासून महागणार\nमुंबईतील पिण्याचे पाणी महागणार\nगेल्यावर्षीच्या अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे मुंबईकरांना मागील आठ महिन्यांपासून दहा टक्के पाणीकपातीला सामोरे जावे लागत असताना, आता मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याच्या दरात वाढ झाली आहे.\nमुंबईत १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आल्यामुळे २०१७-१८ च्या तुलनेत २०१८-१९ मध्ये विजेचा खर्च ०.९६ टक्के कमी झाला आहे. तसेच प्रशासकीय खर्चातही ३०.६ टक्के इतकी कपात झाली आहे. आस्थापना खर्चासह राज्य सरकारच्या मालकीच्या भातसा धरणातून उचलण्यात येणाऱ्या रॉयल्टीत ३०.३२ वाढ, देखभाल व परिरक्षणात ९.५ टक्के झाली आहे. त्यामुळे हा खर्च भरून काढण्यासाठी अडीच टक्के दरवाढ करण्यात आल्याचे पालिकेच्या जलअभियंता विभागाने स्पष्ट केले आहे.\nअसे महागणार पाणी (प्रतिहजार लिटर)\nविभाग जुने दर नवीन दर\nझोपडपट्ट्या ४ रुपये २३ पैसे ४ रुपये ३३ पैसे\nकोळीवाडे, गावठाणे ३ रुपये ८२ पैसे ३ रुपये ९१ पैसे\nइमारती, टॉवर ५ रुपये ९ पैसे ५ रुपये २२ पैसे\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nबिगर व्यापारी संस्था २० रुपये ४० पैसे २० रुपये ९१ पैसे\nव्यावसायिक संस्था ३८ रुपये २५ पैसे ३९ रुपये २० पैसे\nकारखाने ५० रुपये ९९ पैसे ५२ रुपये २५ पैसे\nबीएसएनएल ग्राहकांसाठी ‘अभिनंदन १५१’ प्लान\nबेपत्ता ‘एएन३२’चे अवशेष अरूणाचल प्रदेशात; १३ जवान ठार\nमंत्र्यांचे ‘वर्क फ्रॉम होम’ बंद, वेळेवर हजेरी लावा- पंतप्रधान\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nशिवस्वराज्य यात्रा सुरू होताच अमोल कोल्हेंची…\nस्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना खुशखबर गृह,…\n….असं असताना भाजप सेनेचे यात्रा काढतातच…\nमुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रेला उद्यापासून…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-millet-threshing-season-complete-jalgaon-maharashtra-19544?tid=124", "date_download": "2019-08-20T23:38:38Z", "digest": "sha1:DTMP4BTLVADN5VC3AEJQFOHSHAV47ZFX", "length": 14461, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, millet threshing season complete, jalgaon, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ���्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखानदेशात बाजरी मळणीचा हंगाम आटोपला\nखानदेशात बाजरी मळणीचा हंगाम आटोपला\nमंगळवार, 21 मे 2019\nजळगाव ः खानदेशात बाजरीचा मळणी हंगाम आटोपला आहे. बाजारातील आवक कमी होत असून, दरात क्विंटलमागे २५ रुपयांनी सुधारणा झाली. बाजरीला सुरवातीला १८०० ते २२०० रुपये क्विंटलपर्यंत दर होते. सध्या १९०० ते २२२५ रुपये क्विंटल दर जळगाव, अमळनेर, चोपडा (जि. जळगाव) व शिरपूर (जि. धुळे) येथील बाजारात मिळत आहेत.\nजळगाव ः खानदेशात बाजरीचा मळणी हंगाम आटोपला आहे. बाजारातील आवक कमी होत असून, दरात क्विंटलमागे २५ रुपयांनी सुधारणा झाली. बाजरीला सुरवातीला १८०० ते २२०० रुपये क्विंटलपर्यंत दर होते. सध्या १९०० ते २२२५ रुपये क्विंटल दर जळगाव, अमळनेर, चोपडा (जि. जळगाव) व शिरपूर (जि. धुळे) येथील बाजारात मिळत आहेत.\nबाजरीची पेरणी शिरपूर, चोपडा, शिंदखेडा (जि. धुळे), पाचोरा, जळगाव, जामनेर व चाळीसगाव (जि. जळगाव) या भागात बऱ्यापैकी झाली होती. आगाप पेरणीच्या बाजरीची मळणी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच सुरू झाली, तर जानेवारीच्या मध्यात पेरणी केलेल्या बाजरीची मळणी मे महिन्याच्या सुरवातीला झाली. सध्या अपवाद वगळता कुठेही मळणी, काढणी सुरू नाही. मळणीचा हंगाम जवळपास आटोपला आहे.\nसुरवातीला बाजरीला कमाल २२०० रुपयांपर्यंतचे दर शिरपूर, चोपडा, जळगाव या भागात होते. नंतर किमान दर १८०० पर्यंत आले होते, परंतु जशी आवक कमी झाली, तशी दरात क्विंटलमागे २५ रुपयांनी सुधारणा मागील आठवड्यात झाली. आवक अगदी नगण्य असून चोपडा, अमळनेर व जळगाव बाजारात मिळून प्रतिदिन १०० क्विंटलपर्यंत पुरवठा होत आहे. उठाव चांगला आहे. मालेगाव, चाळीसगाव, कन्नड, सिल्लोड, सोयगाव, पाचोरा, भडगाव, शिंदखेडा, नंदुरबार, सटाणा भागात बाजरीला अधिक ग्राहक आहेत. आवक कमी असल्याने लागलीच लिलाव आटोपून शेतकऱ्यांना रोखीने पैसे मिळत आहेत. चोपडा, जळगाव बाजारात पुढील महिन्यात आवक आणखी कमी होईल, असा अंदाज आहे. यामुळे पुढे दरात आणखी सुधारणा अपेक्षित आहे.\nजळगाव खानदेश धुळे चाळीसगाव आग सिल्लोड नंदुरबार\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० ��िवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९...उस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम...\nखानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा...कडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र...\nनाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...\nनांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....\nपुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...\nकुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...\nरासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीत...\nमुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...\nअकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...\nकऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा : महापुरामुळे...\nगडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...\nशेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...\nवारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...\nजालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...\nदर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...\nअवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...\nमहिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्���िक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/consciousness-part-6/", "date_download": "2019-08-20T23:18:47Z", "digest": "sha1:FAFWEGIU37RLNSW7CNC5I3NQUYNUHNG5", "length": 10532, "nlines": 103, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "जाणीव - भाग ६ (Consciousness - Part 6) - Sadguru Shree Aniruddha", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात जाणीव – भाग ६ (Consciousness-Part 6) याबाबत सांगितले.\nतो आभाळाकडे बघता बघता त्याला ढगांचं येणं-जाणं दिसायला लागलं. ढग येताहेत, ढग जातायत्, कधी थांबताहेत, कधी पाऊस पडतोय, कधी पडतपण नाही आहे. नदीचे पूर दिसायला लागले, नदीचे पूर येऊन गेल्यानंतची भयप्रद परिस्थिती तो बघायला लागला, स्वत:चा हताशपणा ओळखायला लागला आणि त्याला जाणीव झाली कि आपण निसर्गावर मात करू शकत नाही. आपल्याला निसर्गाशी काय करायला पाहिजे\nआपण निसर्गाला वळवू शकतो, त्याला जिंकू शकत नाही, काय करू शकतो वळवू शकतो, जिंकू शकत नाही आणि असा ज्याला ज्याच्यावर आपण आपली सत्ता गाजवू शकत नाही असा हा जो निसर्ग आहे, त्या निसर्गावर सत्ता कोणाची, तर सगळं सुरळीतपणे चाललेलं आहे, मग अशी सत्ता आहे ह्याची त्याला जाणीव झाली, जाणीव परत काय आहे, जाणीव आहे आणि मग ती सत्ता त्या मनुष्याला त्या जीवनामध्ये स्वत:च्या त्याला अशी मदत निसर्गाने दिसू लागली, आलं लक्षामध्ये. जीवशृंखलेमध्ये, प्राणीशृंखलेमध्ये, वनस्पतिशृंखलेमध्ये त्याला अशी मदत निसर्गाची ठायीठायी दिसायला लागली, तो सत्ता ओळखायला लागला की सत्तेमागचा हात दिसत नाही आहे म्हणजे सत्ता डेफिनेटली आहे. मग ती सत्ता ओळखता-ओळखता त्याला जाणीव झाली की सत्ता, जी फुलांमध्ये काम करते, जी सापामध्ये काम करते, तीच बेडकामध्ये काम करते, जी उंदरामध्ये काम करते, तीच सापामध्ये काम करते.\nअशी सत्ता जी आहे की परस्परविरोधी गोष्टींचं ती संतुलन राखते. उन्हाळा जी आणते तीच पावसाळा आणते. उन्हाळ्याची सत्ता वेगळी नाही, पावसाळ्यावर चालणारी सत्ता एकच. सत्ता ह्या तीनही गोष्टी फिरवते आणि हा एकचपणा, ही एकच सत्ता आहे हे त्याने ज्या क्षणाला ओळखलं, त्या क्षणाला त्या सत्तेचं स्वरूप त्याला दिसायला लागलं. प्रत्येक वेळी निसर्गामध्ये अनेक अडचणींवर मात करून पुढे जाताना, तोंड देत पुढे जाताना, स्वत:ला स्वत:चा बचाव करताना त्याला निसर्गातील अनेक घटक मदतीला कसे यायला लागले ह्याची त्याला जाणीव झाली. अगदी उत्क्रांतिवाद म्हटला तरी तिकडे वणव्यामध्ये जळलेली जनावरं, ती पोट भरण्यासाठी खाताना त्याला कळून चुकलं की जर मांस शिजवलं तर अधिक चांगलं लागेल. पूर येऊन गेल्यानंतर जो गाळ बसायला लागला त्या गाळामधून जमीन अधिक सुपीक झाली म्हणजे पुरासारख्या भयंकर स्वरूपातूनसुद्धा किती चांगलं घडतंय ह्याची जाणीव त्याला व्हायला लागली. त्या जाणिवेतून त्याला जाणीव काय कशी उत्पन्न झाली की ही सत्ता कशी आहे तर प्रेमळ आहे. ती सत्ता आहे, पण ही प्रेमळ सत्ता आहे.\nमग त्या प्रेमळ सत्तेला आपापल्या कुवतीनुसार वेगळं नाव दिलं असेल, पण हीच ती परमेश्वराची जाणीव आणि मनुष्याला परमेश्वराची जाणीव झाली ती जाणिवेतूनच झाली लक्षात ठेवा. म्हणजे मनुष्याला परमेश्वराची ओळख पटणं हीसुद्धा कोणाची कृपा आहे त्या आदिमातेचीच कृपा आहे. पण ती कृपा जर आपण करप्ट केली असत्याने वागून वागून, तर आपण देवाला ओळखू शकणार नाही कारण देवाने पाठवलेला संदेश, देवाने पाठवलेली मदत आपण ओळखू शकणार नाही. सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी प्रवचनात जाणिवेबाबत जे सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.\n॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥\nमणिपुर चक्र और यज्ञपुरुष महाविष्णु...\nइस्रायल से जुडी खबरें...\n‘पिपासा-४’ अभंगसंग्रह प्री-बुकींग संबंधी सूचना\nसंस्था का अधिकृत स्पष्टीकरण\nमणिपुर चक्र और यज्ञपुरुष महाविष्णु\nइस्रायल से जुडी खबरें\nआप कभी भी अकेले नहीं हैं, त्रिविक्रम आपके साथ है\nअमरीका चीन संबधों में तनातनी बढ़ी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/relationship-tips/", "date_download": "2019-08-21T00:28:01Z", "digest": "sha1:J3KTFGHLGGOX7Y45CNCIXHSOHTSTCGVV", "length": 30632, "nlines": 421, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Relationship Tips News in Marathi | Relationship Tips Live Updates in Marathi | रिलेशनशिप बातम्या at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा ��रीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्���ेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nशारीरिक संबंधातून कपलला परमोच्च आनंद मिळतो खरा पण, या प्रोसेस दरम्यान पार्टनरकडून करण्यात केल्या गेलेल्या काही गोष्टींमुळे सगळा खेळ बिघडू शकतो. ... Read More\nSex LifeRelationship Tipsलैंगिक जीवनरिलेशनशिप\nआई-वडील बिझी असल्याने लहान मुलांमध्ये वाढत आहे 'ही' समस्या, वेळीच व्हा सावध\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअभ्यासात मन न लागणे, खेळात भाग न घेणे, सतत भांडणं करणे, ओरडणे आणि हट्टीपणा करणे या गोष्टी लहान मुलांच्या बिघडण्याचे संकेत नाही तर त्यांना असलेल्या एका आजाराचा संकेत आहेत. ... Read More\nWorld Photography Day : ...अन् फोटोग्राफर्सनी 'या' फोटोंमध्ये केलं प्रेमाला बंदिस्त\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nPhotography DayRelationship TipsViral Photosफोटोग्राफी डेरिलेशनशिपव्हायरल फोटोज्\nRelationship Tips: प्रेमात फार गरजेची आहे 'ही' गोष्ट, का कुणासाठी प्रेमाचा ऑप्शन बनावं\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nप्रेमात एखाद्याला सोडून देणे किंवा एखाद्याकडून सोडून दिलं जाणं. या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण याहूनही सर्वात वाइट स्थिती असते ती म्हणजे ब्रेकअपचा सामना करणं. ... Read More\nआपल्या पार्टनरला कंट्रोलमध्ये ठेवतात 'या' 7 राशींच्या महिला...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nरिलेशनशिपमध्ये मुलगा असो किंवा मुलगी प्रत्येकाचीच अशी इच्छा असते की, पार्टनरने आपल्या सर्व गोष्टी ऐकव्या. खासकरून महिलांना किंवा तरूणींना आपल्या पार्टनरला आपल्या मुठीत ठेवायचं असतं. ... Read More\nZodiac SignRelationship TipsPersonalityराशी भविष्यरिलेशनशिपव्यक्तिमत्व\n... म्हणून बुद्धिमान लोकांना एकटं राहायला आवडतं; कारण वाचून तुम्हीही व्हाल हैराण\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nशाळेत असताना तुमच्याही वर्गात कोणीतरी स्कॉलर असेलच. जो पहिल्या बाकावर बसून शिक्षकांचं सर्व लक्ष देऊन ऐकत असेल. मधल्या सुट्टीतही एकटाच डबा खात असेल. त्याला कोणासोबतही जास्त बोलायला आवडत नसेल. त्याला पाहून तुम्ही कधीतरी विचारात पडला असालच आणि असा काय ह ... Read More\nलैंगिक जीवन : बेडरूममधील अशा चुका ज्यांनी मूड बिघडेल, पण....\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nतुम्हाला भलेही वाटत असेल की, पार्टनरसोबत तुमचं लैंगिक जीवन परफेक्ट सुरू आहे आणि कोणत्याही प्रकारची अडचण नाहीये. पण सत्य काहीतरी वेगळंच असतं. ... Read More\nSex LifeRelationship Tipsलैंगिक जीवनरिलेशनशिप\n'या' ५ संकेतांवरून जाणून घ्या तुम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात आहात की तुम्ही एकतर्फी प्रेमात\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nजेव्हा कुणी प्रेमात असतं तेव्हा सतत हे प्रयत्न केले जातात की, पार्टनर कोणत्या गोष्टीमुळे नाराज होऊ नये. ... Read More\nRaksha Bandhan Wishes In Marathi : 'या' खास मेसेजेसच्या माध्यमातून द्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nनवरा आणि मुलांशिवायही जास्त आनंदी राहू शकतात महिला...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआपल्या आयुष्यात आनंदाचं वेगवेगळं महत्त्व आहे. खुश राहण्यासाठी अनेक उपाय करण्यात येतात. तसेच आनंदाची वेगवेगळी कारणं असतात. अनेक लोकांचा असा गैरसमज असतो की, लग्नानंतर महिला नवरा आणि मुलांमध्ये रमतात आणि जास्त खूश असतात. ... Read More\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापा��िकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pyarikhabar.in/essay-on-my-favourite-teacher-in-marathi/", "date_download": "2019-08-20T23:16:53Z", "digest": "sha1:BKD7V5NFIGANI2FDPIYTZLUHJWD6XPW6", "length": 12185, "nlines": 145, "source_domain": "www.pyarikhabar.in", "title": "माझे आवडते शिक्षक वर मराठी निबंध Best Essay On My Favourite Teacher In Marathi – Pyari Khabar", "raw_content": "\nEssay On My Favourite Teacher In Marathi शिक्षक हा आपल्या जीवनात एक असा व्यक्ती आहे जो चांगल्या शिक्षणासह अनेक महत्वाच्या गोष्टी पुरवतो. शिक्षक हा विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी भरपूर मेहनत करीत असतो. हा निबंध तुम्हाला परीक्षेत विचारू शकतो.\nश्री. वासुदेव निखाडे हे माझ्या शाळेतील 6 व्या वर्गाचे माझे आवडते शिक्षक आहेत. ते आम्हाला वर्गात हिंदी व संगणक विषय शिकवितात. त्यांचे अतिशय अनोखे व्यक्तिमत्त्व आहे. ते खूप चटपटीत आहे पण निसर्गासारखे शांत पण आहे. मी दरवर्षी शिक्षकांच्या दिवशी त्यांना अभिवादन पत्र द���तो. मी त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील देतो.\nमजा आणण्यासाठी आणि अभ्यासाकडे आपले लक्ष वेधण्याकरिता ते शिकविताना काही मजेदार चुटकुले सुद्धा आम्हाला सांगतात . मी हिंदी विषयात इतका चांगला नाही पण संगणकामध्ये चांगला आहे. ते माझी हिंदी भाषा सुधारण्यासाठी मला मदत करते. वर्ग घेतल्यानंतर ते नेहमी काही प्रश्न विचारतात जेणेकरून विद्यार्थ्याला समजले का नाही ते कळते .\nसंगणक बद्दल आम्हाला अधिक स्पष्ट आणि खात्री करण्यासाठी ते आम्हाला संगणक प्रयोगशाळेकडे घेऊन जाते. जेव्हा ते शिकवते तेव्हा त्यांच्या वर्गात शांत राहणे हे त्यांना आवडते . त्यांनी आपल्या कमकुवत विद्यार्थ्यांना जे शिकवले आहे त्याबद्दल अस्पष्ट केले नाही. ते प्रत्येकाला कोणत्याही विषयाबद्दल अगदी स्पष्ट करते आणि आपल्या वर्गात प्रश्न विचारण्यास प्रेरित करते.\nआम्ही शेवटचा विषय कधीही सुरू करीत नाही तोपर्यंत आपण सर्वांचा शेवट चांगला समजत नाही. ते सर्व विद्यार्थ्यांची खूप काळजी घेते आणि ते खूप प्रेमळ स्वभावाचे आहे. त्यांच्या वर्गात कुणीही भांडत नाही. विद्यार्थ्यांना साप्ताहिक आधारावर बसण्याची सक्ती करते ज्यामुळे कोणीही दुर्बल आणि दुःखी राहणार नाही. माझे सर्व मित्र त्यांच्या वर्गाप्रमाणे आणि दररोज उपस्थित राहतात.\nते काही कमकुवत विद्यार्थ्यांना वर्गाच्या बाहेर वेळ देऊन त्यांना समर्थन देते. ते अभ्यासाव्यतिरिक्त इतर समस्यांचे निराकरण करण्यासही मदत करते. ते आम्हाला शाळेत आयोजित केलेल्या खेळांमध्ये किंवा इतर स्पर्धांमध्ये भाग घेण्यास प्रोत्साहित करते. ते आम्हाला नेहमी हसत खेळत शिकवीत असते त्यामुळे आम्हाला कोणताही अभ्यास लवकर समजते .\nस्वातंत्र्य दिन, गणतंत्र दिवस, गांधी जयंती, शिक्षक दिवस, मातृदिन इ. इ. इ. मध्ये इव्हेंट उत्सव साजरा करण्यासाठी ते आम्हाला मदत करते. कधीकधी, जेव्हा ते विषय आमच्या संपर्कात असतात तेव्हा ते आमच्या आयुष्यातील संघर्ष कालावधीबद्दल आपल्याबरोबर शेअर करतात. अभ्यास करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करते. ते अतिशय मैत्रीपूर्ण आणि सुलभ शिक्षक आहे.\nतर मित्रानो माझे आवडते शिक्षक वर मराठी निबंध Best Essay On My Favourite Teacher In Marathi हा निबंध तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा ,धन्यवाद.\nबेटी बचाओ बेटी पढ़ाओ ( मुलगी वाचवा मुलगी शिकवा ) मराठी निबंध Best Essay On Beti Bachao Beti Padhao In Marathi\nमेरा नाम प्रमोद तपासे है और मै इस ब्लॉग का SEO Expert हूं . website की स्पीड और टेक्निकल के बारे में किसी भी problem का solution निकलता हूं. और इस ब्लॉग पर ज्यादा एजुकेशन के बारे में जानकारी लिखता हूं .\nवर्तमानपत्र वर मराठी निबंध Essay On Newspaper In...\n” जागतिकीकरण ” वर मराठी निबंध Best Essay...\n“पिढींचे अंतर” मराठी निबंध Essay On...\nलेखक/लेखिका की आवश्यकता है \nहमारे वेबसाइट के लिए एक अच्छे लेखक अथवा लेखिका की आवश्यकता है .\nउसे हिंदी और मराठी का ज्ञान आवश्यक है .\nउसे हमारे ४ साइटों पर उसके मतानुसार लिखना पड़ेगा .\nलिखने के लिए हमारा कोई भी दबाव नहीं रहेगा .\nउसे हम payment ना देकर डायरेक्ट 25% income देंगे .\nजिसे हमारे साथ काम करना है वो इस नंबर पर contact कीजिये .\nसद्भावना दिवस क्यों मनाया जाता है | Sadbhawna Diwas In Hindi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/choose-the-next-prime-minister-according-to-majority-say-sharad-pawar/", "date_download": "2019-08-20T22:19:43Z", "digest": "sha1:CJTXYVNS4S5FKK3W42A5DGJ3F5TAG6RE", "length": 15486, "nlines": 143, "source_domain": "www.saamana.com", "title": "‘बकरी ईद में बचेंगे तो मोहरम में नाचेंगे’, काँग्रेसचा पवारांना टोला | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ���लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\n‘बकरी ईद में बचेंगे तो मोहरम में नाचेंगे’, काँग्रेसचा पवारांना टोला\nज्याचे जास्त खासदार त्याचा पंतप्रधान होईल. आघाडीने पंतप्रधानपदाचा उमेदवार देऊ नये असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला होता. याला काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आले असून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी ‘बकरी ईद में बचेंगे तो मोहरम में नाचेंगे’ असा टोला लगावत आधी भाजपला हरवणे महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान व्हाकेत हीच देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा आहे व आम्ही सर्वजण मिळून त्यासाठीच प्रयत्न करीत आहोत, असे खरगे यांनी मंगळवारी म्हटले होते. त्या आधी भाजपविरोधातल्या आघाडीत पंतप्रधानपदाचा उमेदवार संख्याबळावर ठरवणार असल्याचे वक्तक्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. ही बाब निदर्शनाला आणली असता क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी ‘बकरी ईद में बचेंगे तो मोहरम में नाचेंगे’ असे सांगितले आणि जोरदार हशा पिकला. देशात भाजपकिरोधी आघाडी उभारण्याचे प्रयत्न सुरू असतानाच आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीकरूनही चर्चा रंगली आहे, मात्र भाजपसारख्या बलाढ्य पक्षाला सत्तेतून पायउतार करणे या मुद्द्याला सर्वांनी ���्राधान्य दिले पाहिजे. देशात भाजपविरोधी वाताकरण तयार करण्यासाठी सर्व प्रादेशिक पक्षांनाही एकत्र केले पाहिजे. जेव्हा ही आघाडी भाजपला हरवेल तेव्हाच नेतृत्व करण्याची संधी मिळणार असल्याचे खरगे यांनी स्पष्ट केले.\n– राहुल गांधी यांनी संघाच्या बौद्धिकाला जाऊ नये\nराहुल गांधी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण असल्याची चर्चा सुरू आहे. यावर प्रतिक्रिया देताना खरगे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी काँग्रेसचा कोणताही संबंध नाही. आपल्या संघ कार्यालयात कुठेही तिरंगा न फडकवणाऱ्या संघाच्या बौद्धिकाला राहुल गांधी यांनी जाऊ नये असेच आपले मत असल्याचे खरगे यांनी स्पष्ट केले.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=ranbir%20kapoor&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aranbir%2520kapoor", "date_download": "2019-08-20T23:03:37Z", "digest": "sha1:5MVV5MZ2A35UWTXVWPSEY3NBFEJ6VXCI", "length": 3169, "nlines": 90, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्य�� बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\nस्पॉटलाईट (1) Apply स्पॉटलाईट filter\nदिग्दर्शक (1) Apply दिग्दर्शक filter\nफरहान%20अख्तर (1) Apply फरहान%20अख्तर filter\nरणबीर%20कपूर (1) Apply रणबीर%20कपूर filter\nशाहरुख%20खान (1) Apply शाहरुख%20खान filter\nआता 'डॉन' च्या भूमिकेत शाहरुखऐवजी रणबीर दिसणार...\nमुंबई : शाहरुख खान आणि रणबीर कपूर आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दोघांच्याही नव्या चित्रपटांविषयी चर्चा सुरू झाली आहे. 'झिरो'...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87/", "date_download": "2019-08-20T23:24:33Z", "digest": "sha1:MMDNGO6MIJOQHWXT2M2GBLCNHRRAA7UU", "length": 16850, "nlines": 178, "source_domain": "policenama.com", "title": "एकनाथ शिंदे Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nआठवड्याभरात अनेक आमदार-नेत्यांची शिवसेनेत ‘एन्ट्री’ ; मंत्री एकनाथ शिंदेंचा दावा\nनाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक मोठ्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यात भाजप आणि शिवसेनेच्या गोटातून नवनवीन बातम्या बाहेर येत आहेत. काही दिवसांपूर्वी महसुल मंत्री चंद्रकांत पाटलांनी काँग्रेस-…\nराष्ट्रवादीचे आ. जगताप शिवसेनेच्या वाटेवर मंत्री शिंदेंची भेट घेतल्याच्या चर्चेला उधाण\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी नुकतीच ठाणे येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे लोकसभेतील…\n ३ वर्षात एकाच जिल्हयातील ४ हजार ६०५ महिलांचे गर्भायश काढले\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, त्यांच्या मंत्रालयाने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेच्���ा बैठकीत एक समिती गठित केली आहे. ज्यात बीड जिल्हातील गर्भाशय काढल्याच्या अनेक प्रकरणांची चौकशी होणार आहे. शिवसेना…\nराज्यात शिवसेनेला मिळणार ‘उपमुख्यमंत्री’ पद ‘या’ नावांचा विचार सुरु\nमुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एनडीएला बहुमत मिळण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात युतीच्या जागा कमी होणार असल्या तरी फार मोठा फटका त्यांना बसणार नसल्याचे सध्या दिसून येत आहे. त्यामुळे…\nसार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना मातृशोक\nठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेना नेते, शिवसेना विधिमंडळ गटनेते, सार्वजनिक बांधकाम मंत्री, आरोग्य मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मातोश्री गंगूबाई शिंदे यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी…\nराज्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करणार : एकनाथ शिंदे\nपुणे : पोसीसनामा ऑनलाईन - सर्वसामान्य माणसाला आरोग्य सेवा मिळावी, यासाठी शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवून ती सक्षम करणार आहोत. कोल्हापुरातील सेवा रुग्णालय हे खासगी रुग्णालयापेक्षाही अतिशय चांगली व दर्जेदार सेवा देणारे रुग्णालय…\nरुग्णांच्या उपचारासाठी २८ जिल्ह्यात ‘मेमरी क्लिनिक’\nमुंबई : वृत्तसंस्था - अल्झायमर आणि स्मृतीभ्रंशाच्या रुग्णांवर उपचार आणि त्यांच्या नातेवाईकांना समुपदेशनासाठी राज्यातील 28 जिल्हा रुग्णालयांमध्ये ‘मेमरी क्लिनिक’ सुरु करण्यात आले आहेत. आतापर्यंत सुमारे 2200 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून…\n‘या’ मंत्र्यांचा कार्यकाल संपल्याने शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंकडे आणखी १ महत्वाचे खाते\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्यातील आणखी एक महत्वाचे समजले जाणारे आरोग्य खाते सोपविण्यात आले आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांच्या आमदारकीचा कालावधी संपल्याने…\nरामानंतर उद्धव ठाकरेंचे विठ्ठलाकडे साकडे; चंद्रभागेच्या तिरी करणार आरती\nमुंबई -पोलिसनामा ऑनलाईन- अयोध्येनंतर आता शिवसेना पक्षप्रमुख पंढरपुरात जाऊन जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येतील शरयूप्रमाणेच पंढरपुरातील चंद्रभागेच्या तिर���वर आता आरती करणार आहेत. 24 डिसेंबरला…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nअहमदनगर : माजी महापौरांविरुद्ध राजकीय सूडबुद्धीने खोटा गुन्हा,…\nआर्मीचं ट्रेनिंग संपल्यानंतर घरी पोहचताच धोनीनं केला ‘हा’…\nपंतप्रधान नरेंद्र मोदी – राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात तब्बल…\nमहाराष्ट्र विधान��भा निवडणुकीबाबत अमित शाह यांनी घेतला ‘हा’…\nभारतीय रेल्वेचे लवकरच होणार ‘खासगीकरण’, ‘IRCTC’ चालवणार ‘तेजस’ एक्सप्रेस\nअहमदनगर : मुलीला पळवून नेल्याची विचारणा केल्याने चाकूने सपासप वार\nLOC वर भारतीय सैन्याकडून ‘चोख’ प्रत्युत्तर, पाकच्या चौक्या ‘उध्वस्त’ तर अनेक सैनिक ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/gopinath-munde/", "date_download": "2019-08-20T23:36:10Z", "digest": "sha1:S3YKMN2Q7O3ACJDH4IH6J7SUR4G6CELQ", "length": 17523, "nlines": 183, "source_domain": "policenama.com", "title": "Gopinath Munde Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n मुंडेंच्या स्मारकासाठी 50 तर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी दहाच कोटी \nऔरंगाबाद : पोलिसनामा ऑनलाईन - औरंगाबाद महापालिकेत आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला विकसित करण्यासाठी ६४ कोटी ४० लाख रुपये मंजूर करण्याची परवानगी दिली आहे. मात्र आता यामध्ये राज्य शासनाने महापालिकेला आदेश देऊन हे स्मारक १०…\nस्व. गोपीनाथ मुंडे यांच्या मातोश्रींचा स्मृतीदिन\nबीड : पोलीसनामा ऑनलाइन - स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या मातोश्री आणि राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या आजी लिंबाबाई मुंडे यांचे आज (रविवार) स्मृतीदिन आहे.भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय…\nअर्थसंकल्पात शेती आणि शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा, जाणून घ्या सरकारची धोरणं\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प आज मंगळवारी विधिमंडळात सादर झाला. या अर्थसंकल्पामध्ये शेतीसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना विविध योजनांद्वारे अर्थसहाय्य करून…\n…म्हणून ‘मुंडे’ भक्तांनी आ. राजळेच्या गावी साजरी केली ‘पुण्यतिथी’\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - स्वातंत्र्य मिळाल्यापासून पाण्याचे राजकारण करून पाथर्डी शेवगावच्या पूर्व भागाला काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुळा व पैठण धरणाचे पाणी येवू दिले नाही. आचारसंहिता लागण्यापूर्वी दोन्ही तालुक्यातील शेतीसाठी…\nमुख्���मंत्र्यांचे आश्वासन ; ‘मुंढे साहेबांचे ते स्वप्न पूर्ण करू’\nबीड : पोलीसनामा ऑनलाईन - मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचं स्वप्न दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी पाहिलं होतं. त्यामुळे गोदावरीत पाणी आणून संपूर्ण मराठवाड्याला दुष्काळमुक्त करु, असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं आहे. भाजपचे दिवंगत नेते…\nमहाजन, मुंडे यांच्या बाबतचे ‘ते’ ट्विट वादाच्या शक्यतेने सचिन सावंत यांनी केले डिलिट ;…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वर्गीय राजीव गांधी यांच्यावर भ्रष्टाचारी नंबर वन अशा रुपात राजीव गांधीचा जीवन प्रवास संपला अशी विखारी टिका केली होती. त्यावर काँग्रेससह इतर विरोधकांनी कडाडून टिका केली होती. त्याला…\nनवीन नवीन भाषणात चुकतो माणूस… काही तर लोक जुन्या भाषणात पण नेतेगिरी करतात\nबीड : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने प्रचाराच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यात बीड लोकसभा मतदारसंघात भावा-बहिनीमध्ये जोरदार खडाजंगी रंगतांना दिसत आहे. आष्टी तालुक्यात प्रितम मुंडे यांच्या…\nआता ती ‘धनूदादा’ हाक कानावर पडत नाही : धनंजय मुंडेंचं भावूक विधान\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांचं नातं बहीण भावाचं. मात्र, त्यांच्या बहीण-भावाच्या नात्यात असलेले राजकीय वैर सर्वश्रुत आहे. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी…\nगोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी मी राजकारणात : पंकजा मुंडे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात प्रथमताच ग्रामविकास खाते माझ्या सारख्या महिलेला मिळाले. त्यामुळे मी खेडो पाड्यांतील महिलांच्या डोक्यावरची घागर बंद केली, गावं हगणदारी मुक्त केली, गावागावात वाड्यावस्तींवर पाणी नेले, बचत गटांची उत्पादने…\nपंकजा मुंडेंनी मंत्रीपदाला लाथ मारून बाहेर पडायला हवे होते\nपाथर्डी : पोलीसनामा ऑनलाईन - २०१४ साली झालेल्या निवडणुकीत भाजपाने ईव्हीएम मशीन हॅक केल्याचा दावा एका आंतरराष्ट्रीय हॅकरने केला. विशेष म्हणजे भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याहत्येमागे देखील ईव्हीएम हॅकिंगचा असल्याचा आरोप देखील या…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान क��लं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nभाजप प्रवेशाच्या चर्चा चालू असतानाच राष्ट्रवादीच्या गणेश नाईक यांचा…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’ मधील…\nराष्ट्रवादीची गळती सुरुच, रामराजे निंबाळकर भाजपाच्या वाटेवर \n मुंबई – पुणे रेल्वे सेवा आजपासून पूर्ववत\nJio फायबरला ‘टक्कर’ देण्यासाठी airtel, BSNL कडून ‘धमाकेदार’ ऑफर्स, जाणून घ्या\nअहमदनगर : मुख्���मंत्र्यांचा दौरा पुढे ढकलला\nआष्ट्याजवळ ट्रक-दुचाकी धडकेत तीन ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/nora-fatehi/", "date_download": "2019-08-20T23:02:13Z", "digest": "sha1:SKRPBKOEXFJAHYIIJYVOF53GRKNIL3LX", "length": 17134, "nlines": 183, "source_domain": "policenama.com", "title": "Nora Fatehi Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n‘दिलबर गर्ल’ नोरा फतेही दिसली आगीशी खेळताना, ‘अशी’ शिकली खतरनाक ‘फायर…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अनेक सुपरहिट सिनेमात डान्स नंबर दिल्यानंतर आता अभिनेत्री नोरा फतेही लवकरच स्ट्रीट डान्सर या सिनेमात दिसणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नोरा फतेहीचं बाटला हाऊसमधील नवीन गाणं ओ साकी साकी रे चर्चेत आहे. ओ साकी साकी…\n‘स्ट्रगलच्या काळात माझ्यासोबत झाले असे काही’ : ‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीचा…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री नोरा फतेहीने सत्यमेव जयते या सिनेमात दिलबर गाण्यावर आयटम नंबर केला होता. हा आयटम नंबर हिट झाल्यानंतर नोराच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली. लवकरच ती आता बाटला हाऊस या सिनेमात साकी साकी या गाण्यावर आयटम…\nVideo : ‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीच्या ‘ओ साकी साकी’ गाण्याने लावली सोशलवर…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूड स्टार जॉन अब्राहमचा आगामी सिनेमा 'बाटला हाऊस'मधील एक रिक्रिएट केलेले 'ओ साकी साकी' हे नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात नोरा फतेहीने आपल्या डान्सचा तडका लावला आहे. हे गाणं २००४ साली आलेल्या मुसाफिर…\nVideo : ‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीच्या ‘बेली डान्स’चा ‘बाटला…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - दिलबर गर्ल नोरा फतेही पुन्हा एकदा आपल्या बेली डान्सने चाहत्यांना घायाळ करायला येणार आहे. नोराने २०१८ मधील जॉन अब्राहमच्या सत्यमेव जयतेमधील दिलबर या गाण्यावर डान्स केला होता. यानंतर पुन्हा एकदा जॉनच्याच बाटला हाऊस…\nVideo : ‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीने शेअर केला ‘खास’ व्हिडीओ\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - दिलबर गाण्यावर डान्स करून सर्वांचा दिल जिंकणारी नोरा फतेही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याला खास कारणही आहे, ते सोशल मीडियाशी निगडीत आहे. नोरा फतेही सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव असते आणि स्वत:शी निगडीत अपडेट शेअर…\nबॉलिवूड मधल्या ‘या’ ९ अभिनेत्री बिकनीत दिसतात एकदम ‘कडक’ \nपोलीसनामा ऑनलाइन टीम - बॉलिवूड मध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी नाही मिळाली. पण त्या आपल्या लूकने सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. बॉलिवूड मध्ये काही अभिनेत्री बिकनी मध्ये जास्तच बोल्ड आणि हॉट दिसतात. तसेच या…\n# Video Vairal : बॅंकॉंक मध्ये कपडे विकते ‘ही ‘अभिनेत्री’\nमुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - बॉलीवूडमध्ये आपल्या प्रतिभेने आपलं विशेष स्थान निर्माण करणारी अदाकार नोरा फतेहीचा डान्स चाहत्यांनमध्ये खूप हिट आहे. सोशल मीडियावर नोराचा एक डान्स खूप व्हायरल होत आहे. तिचा आता एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे…\n‘भारत’ चित्रपटामधून नोरा फतेहीचा ‘डान्सचा जलवा’ प्रेक्षकांच्या भेटीस\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूडचा दबंग खानचा आगामी चित्रपट 'भारत' याची वाट सर्व चाहते पाहत आहे. भारत चित्रपटात सलमान वेगळ्या लुकमध्ये दिसणार आहे. आपल्या डान्सचा जलवा दाखविणारी अभिनेत्री नोरा फतेही सुद्धा या चित्रपटात झळकणार आहे. तिने…\n‘मला नको आहे नॅशनल अवॉर्ड’ : सलमान खान\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानला चित्रपटसृष्टीत काम करत तीन दशकं पूर्ण झाली आहेत. या 30 वर्षात सलमानने शेकडो सिनेमात काम केलं आहे. आणि बॉक्स ऑफिसवर अनेक दशकं राज्यही केलं आहे. मागील एका दशकापासून बॉक्स ऑफिसवर नवीन…\nनोरा फतेहीच्या ‘त्या’ बेली डान्स चा व्हिडिओ व्हायरल ; ४० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूव\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूडमध्ये आपल्या धमाकेदार डान्सचा जलवा दाखविणारी अभिनेत्री नोरा फतेही तिची चर्चा जोरदार सुरु आहे. नोरा फतेहीच्या बेली डान्सचा व्हिडिओ नुकताच सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. तिने 'स्त्री' मध्ये 'कमरिया' डान्सवर…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायद�� होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nमौजमजेसाठी दुचाकी चोरणारे त्रिकुट देहूरोड पोलिसांकडून जेरबंद\nअभिनेते नाना पाटेकरांनी दिल्लीत जाऊन घेतली अमित शाहांची भेट, 20 मिनीट…\nपुणे : वरंधा घाट दोन महिने वाहतुकीसाठी बंद\n4 वर्षात एकाही सिनेमात काम न करणाऱ्या बिपाशाचे फोटो…\nआष्ट्याजवळ ट्रक-दुचाकी धडकेत तीन ठार\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने शेअर केले बेबी बंपचे फोटो\n‘पॅन कार्ड’मुळे दुचाकी चोर चिंचवड पोलिसांच्या जाळ्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sudhirmungantiwar.com/Press-Release.aspx", "date_download": "2019-08-20T23:22:54Z", "digest": "sha1:3PORZFUQ65PZFLH2XCSF4DIGEC3X4QPP", "length": 8112, "nlines": 92, "source_domain": "sudhirmungantiwar.com", "title": "Press Release | Minister of Finance & Planning and Forests departments in the Government of Maharashtra, Bharatiya Janata Party", "raw_content": "\nमंत्री वित्त आणि नियोजन , वने महाराष्ष्ट्र राज्य\nसुधीर मुनगंटीवार यांच्‍यासारखा भक्‍कम आधार देणारा भाऊ असताना बहिणींची प्रगती कोणीही रोखू शकणार नाही – विजया रहाटकर\nपक्षभेद न बाळगता संवेदनशिलरित्‍या महिलांचे प्रश्‍न सोडविणारे सुधीर मुनगंटीवार यांनी उचललेले महिला सक्षमीकरणाचे पाऊल निश्‍चीतपणे यशस्‍वी होईल – चित्रा वाघ\nपाच वर्षात जिल्ह्याला पाणीदार बनवण्याकरिता जलसत्याग्रह चळवळ सुरू करणार\nआठ दिवसात चंद्रपूर जिल्हा राज्यातील पहिला गॅस युक्त जिल्हा\nपालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने अंत्‍योदय लाभार्थ्‍यांना वाढीव अन्नसाठा मंजूर\n२ व ३ रूपये किलो दराने धान्‍य मिळणार\nपालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने नागभीड येथील बसस्थानक बांधकामाला प्रशासकीय मान्यता\n२७ जुलै रोजी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता\nसंवेदशील गावांच्‍या वनसीमेवर प्रायोगिक तत्‍वावर लोखंडी जाळीचे कुंपण उभारण्‍याचा शासनाचा निर्णय\nअर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या अर्थसंकल्‍पीय घोषणेची पूर्तता\nभारतरत्‍न अटलजींच्‍या प्रथम स्‍मृतिदिनानिमीत्‍त १६ ऑगस्‍ट रोजी गीत नया गाता हॅू या संगीत मैफिलीचे आयोजन\nपदमश्री पदमजा फेणाणी जोगळेकर देतील अटलजींच्‍या आठवणींना उजाळा\n२०२२ पर्यंत जिल्‍हयातील आदिवासी बांधवांना हक्‍काची घरे देणार – सुधीर मुनगंटीवार\nआदिवासी विद्यार्थ्‍यांसाठी आयआयटी सोबत एमओयू करून रोजगार निर्मीतीची क्षमता निर्माण करण्‍यासाठी मिशन मंथन\nबल्‍लारपूर तालुक्‍यातील कोर्टीमक्‍ता येथे भारत राखीव बटालियन क्रमांक ४ स्‍थापन करण्‍याचा राज्‍य शासनाचा निर्णय\nअर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराचे फलित\nसंजय गांधी निराधार अनुदान योजना व विशेष सहाय्याच्‍या योजनांच्‍या अनुदानात वाढ करण्‍याचा निर्णय\n३२ लाख लोकांना विशेष सहाय्य योजनेअंतर्गत वाढीव अर्थसहाय्याचा लाभ\nकेंद्रीय विद्यालय गडचिरोली करिता नवेगाव येथील ३.२० हे. आर जागा विशेषबाब म्‍हणून मंजूर\nपालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने राज्‍य मंत्री मंडळाचा निर्णय\n502, मंत्रालय, मादाम कामा रोड, हूतात्मा राजगुरु चौक, नरीमन पॉईंट, मुंबई 400032\nटेलि.नं. - ०२२-२२८४३६५७, २२८४३६४७\n“भाग्यश्री”, गोलबाजार वॉर्ड, कस्तुरबा रोड, गिरनार चौक, चंद���रपूर – ४४२४०२\nटेलि.नं. - ०७१७२-२५२५८२, २५६०६९\nराज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीच्या निवारणार्थ तातडीने उपाययोजना करण्याबाबत.\nसुधीर मुनगंटीवार यांच्‍यासारखा भक्‍कम आधार देणारा भाऊ असताना बहिणींची प्रगती कोणीही रोखू शकणार नाही – विजया रहाटकर\nपाच वर्षात जिल्ह्याला पाणीदार बनवण्याकरिता जलसत्याग्रह चळवळ सुरू करणार\nपालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने अंत्‍योदय लाभार्थ्‍यांना वाढीव अन्नसाठा मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/kl-rahul.html?page=2", "date_download": "2019-08-20T22:35:52Z", "digest": "sha1:O632W3ROT3IC5MMAUOBK3OHQYBYZAFNH", "length": 9811, "nlines": 120, "source_domain": "zeenews.india.com", "title": "KL Rahul News in Marathi, Latest KL Rahul news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…\nपांड्या, राहुलला खेळू द्या, बीसीसीआयच्या कार्यकारी अध्यक्षांची मागणी\nया आक्षेपार्ह टिप्पणीमुळे पांड्या आणि केएल राहुल वर चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.\nपांड्या-राहुलच्या भवितव्याचा निर्णय लांबणीवर कारण...\nहार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांच्या भवितव्याचा निर्णय लांबणीवर पडला आहे.\nमाणसांकडून चुका होतात, दादाकडून हार्दिक-राहुलची पाठराखण\nकॉफी विथ करण या शोमध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांचं निलंबन झालं आहे.\nवादग्रस्त वक्तव्यांचा पश्चाताप, हार्दिक कोणाचेच फोन उचलत नाही\nकॉफी विथ करण या शोमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांचं निलंबन झालं आहे.\nऑस्ट्रेलियातून परतल्यावर हार्दिक घराबाहेर पडलाच नाही\nकरण जोहरचा कार्यक्रम 'कॉफी विथ करण'मध्ये क्रिकेटपटू हार्दिक पांड्यानं वादग्रस्त वक्तव्य केली.\nहार्दिक पांड्या आणि केएल राहुलच्या चौकशीला सुरुवात\n'कॉफी विथ करण' या शोमध्ये महिलांबद्दल अभद्र टिप्पणी केल्याप्रकरणी हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांच्या चौकशीला सुरुवात झाली आहे.\n'बायकोसोबत असताना राहुल-पांड्यासोबत बसनं प्रवासही करणार नाही'\nतसंच या निलंबनाच्या कारवाईचं हरभजनने समर्थन केलं.\nपांड्या आणि राहुलच्या वक्तव्यानंतर हॉटस्टारचा महत्वाचा निर्णय\nवादाला पूर्णविराम मिळणार का\nपांड्या आणि राहुलच्या वक्तव्यांवर विराट कोहली म्हणाला...\nएका टेलिव्हिजन वाहिनीवरील कार्यक्रमात क्रिकेटपटू के. एल. राहुल आणि हार्दिक पांड्या यांनी केलेली आक्षेपार्ह वक्तव्ये त्यांना चांगलीच भोवण्याची शक्यता आहे.\nमहिलांचा आदर कर, 'सेक्स लाईफ'वरून हार्दिक पांड्यावर चौफेर टीका\nभारताचे क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनी 'कॉफी विथ करण' या करण जोहरच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली.\nवयाच्या १८व्या वर्षी केएल राहुलच्या पाकिटात कंडोम मिळालं अन्...\nस्वतः के.एल.राहुलने केला खुलासा\nमलायकाविषयी के.एल.राहुलला असं काही वाटतंय...\nकलाविश्वाची किंवा त्यात काम करणाऱ्या कलाकार मंडलींचा अनेकांनाच हेवा वाटतो, त्यांच्याविषयी कुतूहल वाटत राहतं.\nINDvsAUS: विराटनं विश्वास दाखवललेला मयंक अग्रवाल कोण आहे\nऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे.\nINDvsAUS: 'विहारीसोबत मयंक ओपनिंगला, अपयशी ठरले तरी संधी देऊ'\nभारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या तिसऱ्या टेस्टला बुधवार २६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.\nINDvsAUS: तिसऱ्या टेस्टसाठी भारतीय टीममध्ये बदल, नव्या ओपनरना संधी\nभारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या तिसऱ्या टेस्ट मॅचला बुधवारपासून सुरुवात होईल.\nआणखीन तीन चर्चित चेहरे अडकणार शिवबंधनात\n३५४ करोडोंच्या घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांच्या भाच्याला अटक\nनवी मुंबईत झोमॅटो डिलिव्हरी गर्लला अटक\nभारताने असे उचलले पाऊल, पाकिस्तानची ओरड - 'पाणी पाणी', आम्ही बुडणार आहोत\nपंतप्रधान मोदींच्या फोननंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं काश्मीर मुद्यावर ट्विट\nब्रेकअपनंतर जॅकलिन-साजिदच्या नात्याला पुन्हा नवे वळण\nउदयनराजे भोसलेही भाजपच्या वाटेवर\nविलियमसन-धनंजयाची बॉलिंग ऍक्शन संशयास्पद, आयसीसीकडे तक्रार\n'या' नवविवाहित सेलिब्रिटीचा स्विमिंगपूलमधला फोटो व्हायरल\nचांद्रयान-२ चंद्राच्या कक्षेत दाखल, महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे ओलांडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-environment-conservation-irawati-barsode-marathi-article-3000", "date_download": "2019-08-20T23:49:22Z", "digest": "sha1:BH7FFUUKWJKXRQQAC2EE5Q2X2PFPPMUP", "length": 27381, "nlines": 114, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Environment Conservation Irawati Barsode Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nमंगळवार, 11 जून 2019\nएप्रिल-मे महिना... सकाळी आपल्या इच्छित स्थळी पोचण्याची आपल्याला घाई असते. उन्हामुळं आधीच जीव नकोसा झालेला असतो आणि त्य��तच सिग्नल लागतो. आता उन्हात एका जागी थांबायचं या विचारानं आपण आणखी वैतागतो. मिनिटभरच थांबायचं असतं, पण तरीही आपण वैतागतो. अशातच रस्त्याच्या कडेला झाडाची सावली आपल्याला दिसते आणि सावलीत थांबायचं म्हणून आपण कधी नव्हे ते झेब्रा क्रॉसिंगच्या खूप अलीकडं थांबतो. कसं छान गार गार वाटतं. झाडाला मनापासून धन्यवाद देतो आणि सिग्नल सुटला, की लगेचच सुसाट गाडी हाणतो.\nझाडाचं महत्त्व उन्हाळ्यातच आपल्याला खूप जाणवतं. सावली हे झाडानं आपल्याला दिलेलं अतिशय किरकोळ देणं आहे. झाडं पर्यावरणासाठी आणि मानवाच्या अस्तित्वासाठी किती महत्त्वाची आहेत, हे सुज्ञ जाणकारांना वेगळं सांगायला नको. सरकार दर वर्षी अमुक एक कोटी झाडं लावण्याची घोषणा करतं. त्यातली किती लावली जातात आणि किती जगतात हा मुद्दा वेगळा. झाडं लावण्याबरोबरच ती जगणं खूप गरजेचं आहे. हा कळीचा मुद्दा ओळखून अनेक संस्था आणि लोक वैयक्तिक पातळीवर कोणताही गाजावाजा न करता, स्व-खर्चातून आणि लोकसहभागातून वृक्षलागवडीचं काम अविरतपणे करत असतात. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता, फक्त निसर्गाचा समतोल राहावा म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून वृक्षलागवड करणाऱ्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील काही ‘निसर्गमित्रां’विषयी...\nदेवराई फाउंडेशनचे विश्‍वस्त धनंजय शेडबाळे सांगतात, ‘गेली दहा वर्षं आम्ही बिया गोळा करून रोपं तयार करत आहोत. आत्ता उन्हाळ्यामध्ये खूप बिया मिळतात. ठिकठिकाणी जाऊन आम्ही त्या गोळा करतो. त्यामध्ये ५०-६० प्रकारच्या देशी झाडांच्याच बिया गोळा केल्या जातात. ताम्हण, बहावा, कांचन, अर्जुन यांसारख्या नेहमीच्या झाडांच्या बिया तर आम्ही गोळा करतोच. पण त्याशिवाय अँटिहॅरिस टॉक्‍सिकॅरिया, अग्लेया, स्टर्क्‍युलिया गटाटा यांसारख्या दुर्मिळ झाडांच्याही बिया गोळा करतो. यातलं अँटिहॅरिस टॉक्‍सिकॅरिया हे झाड अतिशय दुर्मिळ आहे. महाराष्ट्रात फारतर पन्नास एक झाडं असतील, असं वनस्पतितज्ज्ञ सांगतात. त्यातलं एक ताम्हिणीमध्ये आहे.’\nफाउंडेशनतर्फे पुणे आणि परिसर, तसंच पुण्याबाहेरूनही बिया पुण्यात आणून इथं रोपं तयार केली जातात आणि ती रोपं पुन्हा त्या-त्या झाडासाठी योग्य असलेल्या भौगोलिक प्रदेशात नेऊन लावली जातात. कुठंही कुठलंही झाड लावून चालत नाही, ते नीट वाढत नाही. उन्हाळ्यात बिया गोळा करायच्या आणि पावसाळा सुरू झाला, की रोपं तयार करायची. ऑक्‍टोबर-नोव्हेंबरपर्यंत हे काम सुरूच राहतं. जून-जुलैमध्ये पाऊस आला, की झाडं लावायला सुरुवात होते. मागच्या वर्षी जून-जुलैमध्ये पेरलेल्या बियांची रोपं आता या पावसाळ्यामध्ये लावली जातील. त्याशिवाय ही रोपं वाटलीही जातात, कुठल्याही मोबदल्याशिवाय. झाडं लावण्यासाठी, ती जगवण्यासाठी मार्गदर्शनही केलं जातं. संस्थेच्या मार्गदर्शनाखाली अनेकांनी स्वतःच्या रोपवाटिका सुरू केल्या आहेत.\nग्रीन आर्मी हा एका सेवाभावी संस्थेचा एक छोटासा भाग. साधारण दहा वर्षांपूर्वी समाजासाठी काहीतरी चांगलं करावं, या हेतूनं आता आपणही झाडं लावायची असं ठरवून त्यांनी सुरुवातीलाच एकदम २०० झाडं लावली. त्यातली जेमतेम २०-२५ झाडं जगली. सलग दोन वर्षं हा प्रयोग केल्यानंतर याचा काहीच उपयोग होत नाही, असं लक्षात आलं. मग त्यांनी ठरवलं, आपण झाडं लावायलाच नकोत. दुसऱ्यांनी लावलेल्या झाडांना फक्त पाणी घालू. पण त्याचाही काही फायदा झाला नाही. झाडं मेलीच. एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडं लावून ती एक वर्षही जगत नव्हती, सगळी मेहनत वाया जात होती. खूप सारी झाडं मेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, नुसती झाडं लावून उपयोग नाही. ती जगली पाहिजेत. मग झाडं जगवण्यासाठी खूप प्रयोग झाले आणि आता एवढ्या वर्षांनंतर एआरएआयच्या टेकडीवर बरीच झाडं जगवण्यात ग्रीन आर्मीला यश झालं आहे.\nग्रीन आर्मीनं २०१७ च्या पावसाळ्याआधी टेकडीवरचा एक भूभाग निवडला. तज्ज्ञांकडून त्याची पाहाणी करून घेतली. म्हणजे तिथं माती आहे ना, मुरूम, दगड नाहीत ना, मुळं पसरायला वाव आहे ना, या गोष्टींची खात्री करून घेतली. चार-पाच फुटांवर १५० खड्डे खणले. तीन-साडेतीन फुटांची रोपं आणून त्या खड्ड्यांमध्ये लावली. रोपं आणताना मुद्दाम चिंच, पिंपळ, कडुनिंब, जांभूळ अशी स्थानिक वृक्षांची रोपं आणली. सुरुवातीला एकूण १२८ झाडं लावली. त्यातली १०० झाडं जगली. उरलेल्यांपैकी काही तग धरू शकली नाहीत; तर काही बकऱ्या, शेळ्या खाऊन गेली. ही सार्वजनिक जागा असल्यामुळं इथं काही मर्यादा येतात. झाडांभोवती कुंपण वगैरे काही घालता येत नाही, तसंच २४ तास राखणही करता येत नाही. मागच्या वर्षी जी झाडं जगली नाहीत, त्यांच्या जागी नवीन झाडं लावण्यात आली. आज दोन वर्षांनंतर ११६ झाडं जगवण्यात यश आलं आहे. ग्रीन आर्मी वर्षभर त्यांची काळजी घेते. चार-पाच जणांची कोअर टीम दर आठवड्याला जाऊन झाडांकडे लक्ष पुरवते. नुसतं पाणी घालणं नाही; तर झाडांवर कीड आली तर औषधं फवारणं, खतं घालणं हे कामही केलं जातं. उन्हाळ्यामध्ये ३०-३५ जण झाडांची काळजी घेतात. उन्हाळ्यामध्ये दर आठवड्याला पाणी घालावं लागतं. एकदा पाऊस सुरू झाला, की महिनाभर झाडांकडं पाहिलं नाही तरी चालतं. या डिसेंबर महिन्यापर्यंत झाडं बरीच मोठी होतील. नंतर त्यांची एवढी काळजी घ्यावी लागणार नाही. ग्रीन आर्मीचा उद्देश हाच आहे, की नुसती झाडं न लावता ती जगणं महत्त्वाचं. प्रत्येकानं खूप नाही, पण चार-पाच झाडं लावून ती जगवली तर त्याहून सुरेख गोष्ट नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.\n‘दहा वर्षांपूर्वी आम्ही काही मित्रांनी रायगडावर जाऊन बिया गोळा केल्या आणि त्याची रोपं तयार केली. तो आमचा पहिला उपक्रम. सुरुवातीच्या काळात सर्वजण शिकत असल्यानं पैशांची चणचण होती. मग, रोपं लावण्यासाठी आजूबाजूच्या घरातून दुधाच्या पिशव्या मागून आणल्या आणि त्यात रोपं तयार केली. घरासमोर आणि जिथं जागा मिळेल तिथं ही रोप जगवली,’ निसर्गराजा मित्र जीवांचे संस्थेचे माणिक धर्माधिकारी सांगत होते. किवळे येथील सुजाता आणि मुकुल दत्तानी यांनी त्याचं फार्म हाउस या तरुणांना नर्सरीसाठी वापरण्यासाठी दिलं. त्यातून मोफत रोपं देण्यासाठी लीला रोपवाटिका सुरू केली. झाडं जगविण्याचं आश्‍वासन दिल्यास देशी प्रजातींची रोपं संस्था कसलाही मोबदला न घेता उपलब्ध करून देऊ लागली. २०१७ च्या पावसाळ्यात महाराष्ट्र शासनानं चार कोटी वृक्ष लावगड केली. त्यातील पुरंदर मधील हिवरे इथं वन विभागाच्या हद्दीतील तीन हजार झाडांचं पालकत्व संस्थेनं घेतलं आहे. २०१८ मध्ये पुरंदर तालुक्‍यातील उदाची वाडी या गावात दोन हजार, तसंच कराड तालुक्‍यातील वडगाव हवेली या गावात एक हजार रोपांची लावगड केली. त्यासाठी डोंगरावर पाण्याच्या टाक्‍या ठेवून त्यावर ठिबकसिंचन व्यवस्था केली. या कामांसाठी संस्थेनं लोकसहभागातून निधी उभा केला.\nशहरातील नागरिकांना वृक्षारोपण करण्यासाठी मोफत रोपं मिळावीत यासाठी २०१८ मध्ये इतर संस्थांच्या सहकार्यानं आणि लोकसहभागातून तळावडे मधील रुपीनगर इथं सोमेश्‍वर रोपवाटिका, तसंच मारूण्जी इथं अमलताश रोपवाटिका सुरू करण्यात आल्या.\nविविध सोसायट्या आणि शाळांना वृक्षारोपणासाठी मोफत र���पं उपलब्ध करून दिली जातात. शाळांमध्ये रोपवाटिका कार्यशाळा घेतल्या जातात. वन्य पशुपक्ष्यांना पाणी उपलब्ध होण्यासाठी वृक्षारोपण केलेल्या ठिकाणी पाणवठ्यांची सुविधा तसेच पक्ष्यांसाठी धान्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. कामाचं स्वरूप वाढावं आणि विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा म्हणून संस्थेनं विविध महाविद्यालयांबरोबर परस्पर सहकार्य करार केला आहे. संस्थेच्या ‘हर मोके पे पेड’ या उपक्रमाअंतर्गत विविध सण, वाढदिवस, लग्न समारंभ, विविध कंपन्यांच्या कर्मचारी संमेलनाच्या प्रसंगी भेट म्हणून औषधी वनस्पतीची रोपं भेट म्हणून देण्यासाठी लोकांना मोफत रोपं उपलब्ध करून प्रोत्साहित करण्यात येतं. संस्थेला या कामांसाठी अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.\nनिगडी प्राधिकरणात माझी छोटी रोपवाटिका आहे. तिथं रोपं तयार करून वाटतो. त्याशिवाय प्राधिकरणाच्या सेक्‍टर १७ मध्ये २००८ पासून झाडं लावतो आहे. आतापर्यंत मी एकट्यानं ३५ मोठी झाडं जगवली आहेत. बकुळ, जांभूळ, बहावा, ताम्हण, पळस, पिचकारी, सीता अशोक, बूचपांगारा अशी स्थानिक झाडंच लावली आहेत. चेरीही लावली आहे. त्यातील बकुळ, बहावा, चेरी, पळस ही झाडं चांगली मोठी झाली आहेत. जांभूळ, चेरी यांसारख्या झाडांमुळं पक्ष्यांना अन्न मिळतं. लतादीदींच्या वाढदिवसाच्या दिवशीही मी झाड लावलं आहे. त्याशिवाय इतर काहीजणांचे वाढदिवसही झाडं लावून साजरे केले आहेत.\nनर्सरीमध्ये रोपं तयार करून आम्ही लोकांना देतो, तेव्हा एकच अपेक्षा असते, की लोकांनी त्या झाडाला आपल्या मुलाप्रमाणं किमान तीन वर्षं तरी जपावं. झाडाला स्वतःचं मूल मानलं, की आपुलकी निर्माण होते आणि व्यवस्थित काळजी घेतली जाते. झाड कसं वाढतंय याचा पाठपुरावा करण्यासाठी झाडाचा तीन महिन्यांतून एकदा फोटो पाठवा, असं आम्ही लोकांना सांगतो. शक्‍य असेल तिथं स्वतः जाऊन झाडं बघतो, गरज असेल तर मार्गदर्शन करतो.\nदेशी वनस्पतींचा प्रसार करण्यासाठी मी गेली अनेक वर्षं रोपं तयार करून फुकट वाटतो आहे. पूर्वीचं जंगलं तुटलं, त्यात स्थानिक झाडं तुटली. त्यामुळं निसर्गाचं संतुलन बिघडलं. विदेशी झाडांमुळं पक्ष्यांना अन्न मिळणं बंद झालं. पक्षी कमी झाले, की निसर्गाचं सगळं चक्रच बिघडतं. विदेशी झाडांचा पक्ष्यांना उपयोग नाही. म्हणूनच हे अंतर भरून काढण्यासाठी मी हा उपक्रम सुरू केला. क��टेसावर, हिरडा, बेहडा, बाभळी, वड, पिंपळ, आवळा यांसारख्या झाडांमुळं पक्ष्यांना बारा महिने खाद्य मिळतं. परिसंस्थेचं संतुलन बिघडत नाही. लोकांमध्ये देशी वनस्पतींविषयी जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी रोपं देताना मी एक पैसाही घेत नाही. कारण, निसर्गाचं ऋण सर्वांत मोठं आहे; त्यानं आपल्याला, आपल्या आई-वडिलांना आणि त्यांच्या आधीच्या सगळ्या पिढ्यांना जगवलं आहे. वनस्पती, निसर्ग ही शाश्‍वत संपत्ती आहे.\nपुण्याच्या आसपास साधारण ३०० प्रकारच्या झाडांच्या प्रजाती आहेत. आता दरवर्षी जाऊन कुठलं झाड कुठं आहे, हे माहीत झालं आहे. या झाडांच्या नोंदी ठेवलेल्या आहेत. प्रत्येक झाडाचं निसर्गचक्र नोंदवून ठेवलं आहे. अनेक लोक, संस्था बिया गोळा करायला मदत करतात. एवढ्या वर्षांमध्ये हजारो लोकं जोडली गेली आहेत. ज्याला जी रोपं हवीत, ज्या बिया हव्यात त्या आम्ही देतो. कुठलीही अट नाही. काही वेळा बिया/रोपांची अदलाबदलसुद्धा करतो. म्हणजे, माझ्याकडं काटेसावरच्या बिया असतील आणि दुसऱ्याकडं बहाव्याच्या बिया असतील, तर बियांच्या बदल्यात बिया देतो. कुठलीही बी वाया जाऊ नये, असा प्रयत्न असतो. बिया, रोपं देऊन आम्ही फक्त खारीचा वाटा उचलतो. झाड नेऊन ते जगवणं ही त्या-त्या व्यक्तीची जबाबदारी आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://adisjournal.com/maharajanche-devatva/", "date_download": "2019-08-20T23:02:15Z", "digest": "sha1:BA4CA4ZAKKLX5J6TVSDA5CNPXEKZ7ZRE", "length": 11773, "nlines": 72, "source_domain": "adisjournal.com", "title": "महाराजांचे देवत्व - एक विचारमंथन ~ Adi's Journal", "raw_content": "\nअसेच अवचित.. काही चारोळ्या…\nअसेच अवचित.. काही चारोळ्या…\nमहाराजांचे देवत्व – एक विचारमंथन\nमहाराष्ट्राचे प्रातःस्मरणीय शककर्ते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज “तारखेनुसार” जयंती. त्यानिमित्तानी नुकताच गणेशउत्सवात दिसणाऱ्या “मी येतोय” च्या धरतीवरचा ‘देव येतोय’ असं लिहिलेला वर दिलेला फोटो माझ्या एका मित्रानी एका whatsapp ग्रुपवर पाठवला. पण मला आज हा फोटो पाहून एक गोष्ट खटकते आहे ती म्हणजे महाराजांना आपण देतोय ते ‘देवत्व’. थांबा, कोणतीही टोकाची प्रतिक्रिया देण्या आधी कृपाकरून मी लिहितो आहे ���े पूर्ण शेवटल्या शब्दापर्यंत वाचा. छत्रपती शिवाजी महाराज अत्यंत थोर, धोरणी आणि दूरदृष्टी लाभलेले महान राज्यकर्ते होते यात शंका नाही. कोणत्याही मराठी माणसाचे याबाबत दुमत असणे अशक्य आहे. किंबहुना मराठीच का, जगभरात त्यांचे समकालीन किंवा त्यांच्या काळानंतर झालेले अनेक अभ्यासक हेच मत मांडतात.\nमहाराजांच्या न भूतो न भविष्यती अशा पराक्रमात त्यांना साथ देणारे त्यांनी टाकलेला शब्द झेलणारे आणि महाराजांसाठी जीव तळहातावर घेऊन काम करणारे लोक कोणत्या जातीपातीचे होते, कोणत्या धर्मातले होते, या वादात मला अजिबात रस नाही. पण महाराजांचे कर्तुत्व, त्यांचे धाडस, त्यांचे शौर्य, आपल्या सामर्थ्याची पूर्ण जाण ठेवून आखलेली विशेष अशी गनिमिकाव्याची रणनीती, निक्षून टाळलेला सैन्यातील हत्तींचा वापर, “रयतेच्या भाजीच्या देठासही हात लावू नये” अशी शिस्त लावणारी आज्ञापत्रे तसेच प्रसंगी आततायी शौर्य न गाजवत हौतात्म्य पत्करण्यापेक्षा चार पावले मागे येण्यातली ओळखलेली योग्यता हे सारे सारे एका प्रचंड मुत्सद्दी आणि तल्लख बुद्धीच्या राज्यकर्त्याची ओळख पटवून देणारे मुद्दे आहेत.\nसरंजामशाहीत असलेली राजाची पराधीनता ओळखून उभारलेली नवीन सैनिकी व्यवस्था, जमिनीची लावून दिलेली रयतवारी, नव्याने निर्माण केलेली शेतसारा पद्धती, त्याकाळात दुष्काळानंतर उपलब्ध करून दिली जाणारी सरकारी गोदामातून शेतकी मदत मग ती बी-बियाणांच्या रुपात असेल किंवा जनावरांच्या स्वरूपातील असेल, जाणीवपूर्वक केलेली मार्गांची व्यवस्था असेल किंवा पाण्याच्या स्त्रोतांची व्यवस्था असेल, या साऱ्या गोष्टीतून त्यांच्या डोक्यात असलेला ‘रयतेच्या कल्याणासाठी सतत जागरूक राहणारा एक कुशल प्रशासक’ दिसून येतोच की.\nमहाराजांची सगळीच कारकीर्द काही १००% यश देणारी होती असे नाही. विशालगडावर अडकून पडण्याची वेळ असो की आग्र्याला नशिबी आलेली नजर कैद असो किंवा ज्याची परिणीती आग्र्याच्या प्रकरणात झाली ती मिर्झाराजा जयसिंगची महाराष्ट्राच्या उरावर थैमान घालणारी स्वारी असो, हे काही अपयश या महान राजाला पचवावे लागलेच होते. पण महाराजांची जिद्द आणि स्वाभिमान इतका प्रबळ होता की या साऱ्यांच्या नाकावर टिचून महाराजांनी स्वतःचे सार्वभौम राज्य निर्माण केले. सार्वभौमत्व मिळवल्याखेरीज राज्यास स्थैर्य नाही हे ओळखून पैठणच्या ब्रह्मवृंदाने नकार दिलेला असतांना काशीच्या गागाभट्टांना (ज्यांनी स्वतः काशी विश्वनाथावर पडलेले घणाचे घाव बघितले होते आणि या राज्याभिषेकाची आवश्यकता आणि त्याचे महत्व ओळखले होते) पाचारण करून राज्याभिषेक करवून घेतला. राज्याभिषेकाच्या निमित्ताने नवीन कालगणना सुरु करत महाराज ‘शककर्ते’ झाले. छत्रपती झाले.\nइतके देदीप्यमान कर्तुत्व असतांना तुम्हा आम्हा पामराला त्याजागी देवत्व दिसले नाही तरच नवल आहे. पण आपण कटाक्षाने ते देवत्व या महामानवाला देणे टाळले पाहिजे. महाराजानाचा पराक्रम जर आपण त्यांना मानव ठेवूनच बघितला तर तो अधिक भव्यदिव्य आणि उदात्त वाटत नाही का एकदा देवत्व दिलं की चमत्कार आले, दैवी ताकद आहे मग “छे त्यांना काय अवघड होतं” हा भाव आला. अर्थात सगळ्यांच्याच मनात येईल असं नाही पण जे आज इतक्या शतकांनी ‘श्रीरामाच्या’ बाबतीत होतं आहे ते छत्रपतींच्या बाबतीत होऊ नये. त्यांचे कर्तुत्व देवत्वाच्या आड झाकोळले जाउ नये इतकीच अपेक्षा आहे.\nNext Postतुज विचारायचे होते…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://davabindu.wordpress.com/2016/09/17/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-26/", "date_download": "2019-08-20T23:59:32Z", "digest": "sha1:EXG7FTFGZ54JDXXBQLSYKSBMJR3BTKHR", "length": 74055, "nlines": 352, "source_domain": "davabindu.wordpress.com", "title": "अज्ञाताची चाहूल : (भाग : 26) | davabindu दवबिंदू", "raw_content": "\nविचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\n“अगं आजी, ह्यातला पहिला आवाज सुजयचा आहे. नक्कीच…….”\n“खात्री आहे का तुझी\n“हो गं. ह्या आवाजाने झोप उडवलीये माझी. मी चांगलीच ओळखते हा आवाज. हा सुजयचाच आवाज आहे. पण मग ही योगिता कोण \nकाही वेळानंतर सायलीच्या सगळंच लक्षात आलं. हे सगळं तिला काल ऐकू आलेलं होतं. पलंगाखाली. बरोबर. अंधार होता. बाजूला बसलेली ‘ती‘. नंतर ऐकू आलेल्या ईशाच्या हाका. पण हे सगळं तिला तिथे पलंगाखाली का आणि कसं ऐकू आलं तिथे तर आजूबाजूला कोणीच नव्हतं. सुजय नव्हता, ती योगिता नव्हती. फक्त ‘ती‘ होती.\nसायलीने मनाशी काही विचार केला आणि मग ती माई आजीला म्हणाली,\n“मला पुढचा मार्ग मिळालाय, माई आजी. एकदम उठून कटनीला जाणं थोडं कठीण आहे. पण एक दिवसाच्या ट्रीपसाठी म्हणून लोणावळ्याला तर जाऊ शकतोच ना….आता तिथेच जाऊन बघायचं. आणखी किती प्रश्नांची उत्तरं मिळतायत ���े..\nलगेच दुसऱ्या दिवशी लोणावळ्याला जायचं सायलीने नक्की केलं. बाबांची परवानगी घेणं तिला कठीणच गेलं. खरं तर ते तिच्याबरोबर आलेही असते. पण आज नेमकी आई घरी नव्हती. ती तिच्या जवळच्या मैत्रिणीच्या मुलाच्या लग्नाची खरेदी करायला म्हणून सकाळीच बाहेर पडली होती. बाहेरगावी असणाऱ्या त्यांच्या आणखी 2 मैत्रिणीही काल रात्रीच त्या मैत्रिणीच्या घरी येऊन दाखल झाल्या होत्या. खरं म्हणजे सायलीच्या लग्नाची गडबड असताना, असं दिवसभर बाहेर जाणं आईला ठीक वाटत नव्हतं. पण एका बाजूला सगळ्या मैत्रिणी आणि दुसरीकडे सायली, माई आजी आणि अनिकेत सगळ्यांनी गळ घातल्यामुळे ती तयार झाली. पण सायली आणि बाबा दिवसभर माई आजीबरोबर राहतील, ह्या अटीवर ती तयार झाली होती. ती तशीही संध्याकाळी उशिराच घरी येणार होती, त्यामुळे तिला काही सांगण्याची वेळच येणार नव्हती. पण आई घरी नसल्यामुळे बाबा मात्र सायलीबरोबर येऊ शकणार नव्हते. माई आजीबरोबर कुणीतरी घरी थांबणं आवश्यकच होतं. आणखी एक दिवस थांब. मग मी तुझ्याबरोबर येतो, असंही बाबांनी सुचवून पाहिलं. पण आणखी एक दिवस वाट बघणं म्हणजे तो दिवस पूर्ण वाया घालवण्यासारखंच आहे, असं सायलीचं म्हणणं होतं. तिने हट्टच केला बाबांपाशी. दर अर्ध्या तासाने फोन करण्याचं प्रॉमिस केलं.\nआई घरी थांबली असती तर कदाचित बाबांना सायलीसोबत जाणं शक्य झालं असतं. पण दोघे एकत्र कुठे जातायत, असा प्रश्न तिला पडलाच असता आणि त्यावर समाधानकारक उत्तर देणं सायली आणि बाबा दोघांनाही शक्य नव्हतं. आईला खरं सांगून जायचं तर केवळ अशक्य होतं. तिला सुजयबद्दल खरं काय ते कळल्यावर ती काय करेल हे सायलीला अगदी नक्की माहित होतं, त्यामुळे आत्ता तिला काहीच कळायला नको होतं. ती घरात नव्हती, ही खरं तर तिच्याशी खोटं बोलणं टाळण्याची संधी होती सायलीसाठी. खरं लपवायला तर लागणार होतं, पण निदान स्वतःच्या तोंडून खोटं तरी बाहेर पडणार नाही, असा विचार ती करत होती.\nईशाला बोलावणं शक्य होतं. पण चार दिवसांच्या रजेवरून ती कालच पुन्हा जॉईन झाली होती. तिने असं सारखं सारखं ऑफिसमधून रजा घेणंही बरोबर नव्हतं. त्यामुळे ईशालाही सांगायचं नाही, असं तिने ठरवलं. सिद्धार्थच्या बाबतीतही तिचं हेच मत होतं. एकतर, सारखी सारखी त्याची मदत घ्यायचं तिला आता ठीक वाटत नव्हतं. तिच्याबरोबर यायचं म्हणजे त्यालाही त्याची सगळी कामं सोडून रजा घेणं भाग होतं. त्याला सांगितलं की तो ऐकणार नाही, त्यामुळे त्याला न सांगितलेलंच बरं असं तिने ठरवलं आणि ह्या दोघांपैकी कोणालाही काही सांगू नका, असं बाबांनाही बजावलं.\nपण बाबांना मात्र सायलीला असं एकटीलाच कसं जाऊ द्यावं, हे कळत नव्हतं. बाबांची परवानगी घेऊन आणि घाईघाईने खाऊन सायली बाहेर पडली तेव्हा सकाळचे साडेनऊ होऊन गेले होते. पण, तिने कितीही सांगितलं तरी बाबांची काळजी अशी थोडीच कमी होणार होती सायलीबरोबर न जाऊन आपण काही चूक तर करत नाही ना सायलीबरोबर न जाऊन आपण काही चूक तर करत नाही ना हा प्रश्न सायली घराबाहेर पडल्यापासून त्यांना सतावायला लागला होता. शेवटी न राहवून त्यांनी त्यांच्या मोबाईलवरून एक नंबर डायल केला.\nजवळपास दोन तासात सायली लोणावळ्याला येऊन पोहोचली. प्रायव्हेट टॅक्सीने कुठेही हॉल्ट न घेता आल्यामुळे ती तशी वेळेतच पोहोचली होती. बाबांना कबूल केल्याप्रमाणे तिने टॅक्सीचा नंबर, ड्रायव्हरचं नाव वगैरे पाठवलं होतंच. पण दर अर्ध्या तासाने फोनही करत होती. तशी लोणावळ्याला काय ती एकटी अशी पहिल्यांदाच येत होती का कॉलेज मध्ये असताना पिकनिक साठी म्हणून ते अगदी मागच्या वर्षी काहीतरी सेमिनार अटेंड करायला म्हणून ती लोणावळ्याला आली होती. पण यावेळी बाबांना वाटणारी काळजी वेगळी आहे, हे तिला माहित होतं, जाणवत होतं. त्यांना कमीत कमी टेन्शन येईल ह्याची काळजी घ्यायलाच हवी होती.\nरस्त्यात सगळा वेळ ती त्या काल ऐकू आलेल्या आवाजांचा विचार करत होती. ती योगिता कोण असेल, ह्याचे वेगवेगळे अंदाज बांधत होती. पुढे काय करायचं ह्याचा थोडाफार विचार तिने करून ठेवला होता. एकतर एवढ्या मोठ्या शहरात ह्या योगिता नावाच्या मुलीला शोधायचं म्हणजे फारच कठीण होतं. पण मागे सिद्धार्थने कौस्तुभचा पत्ता ज्या प्रकारे शोधून काढला होता, तेच याही वेळी ट्राय करायचं तिने ठरवलं. पण या वेळी खरंच कठीण होतं, कारण त्या योगिताचं पूर्ण नाव तिच्याकडे नव्हतं.\nसमोर रिक्षा स्टॅन्ड दिसल्यावर तिने लोणावळा पोस्ट ऑफिसकडे जाण्यासाठी रिक्षा पकडली. पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन काय विचारायचं ह्याची तिने तशी काहीच तयारी केली नव्हती. रिक्षात बसल्यावर तिने तिच्या पर्समधून तिची डायरी आणि त्यात ठेवलेला तो कागद बाहेर काढला. काल ऐकू आलेले, सुजय आणि त्या योगितामधले संवाद पुन्हा पुन्हा तिने व��चून पहिले. पोलीस स्टेशन जवळच आहे तिथून, असं ती त्याला म्हणाली होती. ह्याचा कदाचित सायलीला तिचं पत्ता शोधण्यात उपयोग होऊ शकला असता. अर्थात ‘तिथून जवळ‘ आहे म्हणजे कुठून जवळ आहे तिच्या घरापासून की ऑफिसपासून तिच्या घरापासून की ऑफिसपासून तिच्या बोलण्यावरून सुजयने तिला भेटू नये म्हणून ती हे सगळं त्याला सांगत असावी. म्हणजे कदाचित हे पोलीस स्टेशन वगैरे सगळंच खोटंही असू शकेल, त्याला नुसतंच घाबरवण्यासाठी तिने हे म्हटलेलं असू शकतं. पण जाऊदे, असा विचार करण्यापेक्षा पोलीस स्टेशनच्या जवळपास ती राहत असेल किंवा निदान तिचं ऑफिस असेल असा विचार करूया असं सायलीने ठरवलं.\nपोस्ट ऑफिसमध्ये तशी फारशी गर्दी नव्हती. काही विंडोज वर थोडी थोडी रांग दिसत होती. तर काही विंडोज अजून बंदच होत्या. दोन पोस्टमन तेवढ्यात आतून बाहेर जाताना दिसले. त्यांना थांबवून सायलीने विचारलं. त्यांनी तीन नंबरच्या विंडोकडे बोट दाखवून ‘तिथे विचारा‘ म्हणून सांगितलं.\nतीन नंबरच्या विंडोच्या इथे कुणीच उभं नव्हतं आणि पलीकडच्या बाजूला बसलेले मध्यमवयीन गृहस्थ कशावर तरी पोस्टाचे शिक्के मारत बसलेले होते. त्यांना जाऊन सायलीने विचारलं, ही अशी ह्या मुलीबद्दल माहिती कशी मिळेल वगैरे.\n“अहो मॅडम, नुसत्या पहिल्या नावावरून पत्ता काढून द्यायला आम्ही काय कॉम्प्युटर आहोत काय कॉम्प्युटर पण ही…..मोठी यादी देईल तुम्हाला नुसत्या ह्या नावावरून. काही आडनाव, मधलं नाव काही असेल का नाही कॉम्प्युटर पण ही…..मोठी यादी देईल तुम्हाला नुसत्या ह्या नावावरून. काही आडनाव, मधलं नाव काही असेल का नाही\n“काका प्लिज, अहो काहीच माहित नाहीये म्हणून तर मी आले आहे ना पोस्ट ऑफिसात. तुमच्या रेकॉर्ड मध्ये असतील ना योगिता नावाच्या मुलींचे किंवा बायकांचे पत्ते. प्लिज एकदा बघून सांगता का निदान अशा किती योगिता आहेत, हे तरी कळेल ना…” सायली\n“असं कसं होईल मॅडम एवढं सगळं कोण बघत बसणार एवढं सगळं कोण बघत बसणार वेळ कोणाला आहे एवढा वेळ कोणाला आहे एवढा तुम्हाला मदत करायला नाही म्हणत नाही मी. आम्ही लोकांच्या मदतीसाठीच बसलेलो आहोत. पण म्हणून आम्हाला एकदम गृहीत धरल्यासारखंच येता तुम्ही लोक. मधलं नाव,आडनाव माहित नाही, पत्त्यामधली काही महत्वाची खूण माहित नाही.फक्त नावावरून पत्ता कसा शोधणार तुम्हाला मदत करायला नाही म्हणत नाही मी. आम्ही लोकांच्या मदतीसाठीच बसलेलो आहोत. पण म्हणून आम्हाला एकदम गृहीत धरल्यासारखंच येता तुम्ही लोक. मधलं नाव,आडनाव माहित नाही, पत्त्यामधली काही महत्वाची खूण माहित नाही.फक्त नावावरून पत्ता कसा शोधणार आणि समजा शोधलं तुमचं ते काय ‘योगिता‘ का काय ते नाव, आणि दहा–पंधरा योगिता निघाल्या इथल्या आजूबाजूच्या, तर तुम्ही काय त्या दहा–पंधरा ठिकाणी त्यांना शोधायला जाणार काय आणि समजा शोधलं तुमचं ते काय ‘योगिता‘ का काय ते नाव, आणि दहा–पंधरा योगिता निघाल्या इथल्या आजूबाजूच्या, तर तुम्ही काय त्या दहा–पंधरा ठिकाणी त्यांना शोधायला जाणार काय ” तो माणूस आता जरा वैतागायला लागला होता.\n“प्लिज काका तुम्ही चिडू नका. मला कळतंय फक्त नावावरून पत्ता शोधणं फार कठीण आहे. तिचं घर किंवा तिचं ऑफिस पोलीस स्टेशनच्या जवळच आहे, एवढंच माहित आहे मला. त्याची काही मदत होणार असेल तर….”\n“आता हे काय मधेच घराच्या किंवा ऑफिसच्या जवळ पोलीस स्टेशन आहे घराच्या किंवा ऑफिसच्या जवळ पोलीस स्टेशन आहे घराच्या की ऑफिसच्या अहो एवढी माहिती आहे तर मग तुम्हीच का नाही शोधत ” आता ते खरंच वैतागले होते.\nत्यांचा तिरकस स्वर ऐकून सायलीने शेवटी स्वतःचा ‘प्लिज‘ आणि ‘मला मदत करा‘चा सूर बंद केला.\n“अहो, जी गोष्ट तुमच्यासाठी कठीण आहे, ती मला एकटीला शोधून काढणं केवळ अशक्य आहे, नाही का म्हणून आले मी तुमच्याकडे. आणि खूप लांबून आलेय. मुंबईहून. मला पूर्ण कळतंय की कदाचित थोडा वेळ लागू शकतो, पण तुम्ही मनावर घेतलंत तर निदान अशा किती योगिता आहेत आणि त्यांच्यापैकी कोणी पोलीस स्टेशनच्या जवळ राहतं का एवढं तरी कळेल ना. मग पुढचं मी बघेन. ” सायली\n“तुम्ही पुन्हा तेच बोलताय. मी नाही काही करू शकत ह्यामध्ये…..”\n काय नाही करू शकत” त्यांना मधेच तोंडून कोणीतरी म्हणालं. हा आवाज अगदी भारदस्त होता.\n“अहो साहेब, ह्या मॅडमना एक पत्ता हवाय. पण पूर्ण नाव नाहीये त्यांच्याकडे. नुसतं ‘योगिता‘. आता ह्यावरून शोधणं कठीण आहे साहेब. कामाच्या वेळेत हे कसं काय शोधून देणार ह्यांना\nते भारदस्त आवाजवाले ह्या नाईकांचे साहेब दिसतायत, हे सायलीच्या लक्षात आलंच होतं.\n“प्लिज सर, मी सांगतेय त्यांना की मला पूर्ण कल्पना आहे, हे कठीण आणि वेळखाऊ काम आहे. पण तुमच्याकडे नाही तर कोणाकडे कळेल मला हे मी मुंबईहून तेवढ्यासाठी आलेय. आणि अगदीच काहीच माहिती नाही असं नाहीये. त्या योगिताचं घर किंवा ऑफिस पोलीस स्टेशनपासून जवळ आहे, एवढं माहित आहे मला. प्लिज सर, मला फक्त जितक्या योगिता पोलीस स्टेशनच्या आजूबाजूच्या एरियामध्ये राहतात, तेवढ्यांचे पत्ते द्या. आय रिक्वेस्ट यु.” सायली\n“ठीक आहे. पत्ते देतो तुम्हाला. पण त्याआधी तुम्हाला ते कशाला हवेत ते सांगा. काय आहे, तुमच्यावर अविश्वास दाखवायचा म्हणून नाही विचारत, पण पोस्ट ऑफिसमधून मिळालेल्या माहितीचा गैरवापर होऊ नये, म्हणून. त्यात तुम्हाला तुमची ती योगिता, तिचं पूर्ण नाव वगैरे माहित असतं, तर विचारलंही नसतं तसं. पण आता हे एवढे सगळे पत्ते तुम्हाला आम्ही देणार, तर तुमचं नक्की काम काय आहे, ते कळलं पाहिजे ना आम्हाला. “\nहा विचार तर सायलीने केलाच नव्हता. पण आता पटकन काहीतरी सुचेल ते सांगणं भाग होतं. एक क्षणभर तिने विचार केला. सध्या वाचत असलेल्या एका कादंबरीतला एक प्रसंग पटकन तिच्या डोळ्यासमोर आला. घरचा धाक असल्यामुळे मैत्रिणींकडून आईला खोटं कारण सांगून रात्रीच्या पार्टीला जाणारी मुलगी. अगदी नेहेमी कथा, मालिकांमध्ये दाखवला जाणारा प्रसंग. कॉलेज मधल्या सगळ्या मुलांचं गेट–टुगेदर आहे आणि एका महत्वाच्या विषयावर सेमिनार आहे, असं काहीतरी सांगून मैत्रिणींबरोबर पार्टी करायला जाणारी ती मुलगी. आत्ता तीच सायलीच्या मदतीला धावून आली.\n“हो बरोबरच आहे तुमचं. मी आणि योगिता, आम्ही कॉलेज मध्ये एकत्र होतो. तिचं लग्न झालं तीनेक वर्षांपूर्वी. आणि नंतर तशी ती कोणाच्याच टच मध्ये नाही. तिचं लग्नानंतरचं नाव, पत्ता, फोन नंबर वगैरे कोणाकडेच नाहीये आमच्या ग्रुप मध्ये. आणि आता आमचं गेट टुगेदर ठरतंय आणि तिला पण बोलवायचंय. बाकी सगळे येतायत पण फक्त ती नाहीये. ती लोणावळ्याला असते असं कोणीतरी म्हणालं पण बाकी काहीच माहिती नाही तशी. फेसबुकवर विचारून बघितलं तिला पण बरेच दिवस ती ऍक्टिव्ह पण नाहीये फेसबुक वर. मी तेवढ्यासाठी मुंबईहून खास रजा टाकून आलेय. तिचं पत्ता शोधायचा आणि तिला भेटून गेट टुगेदर मध्ये येण्यासाठी कन्व्हिन्स करायचं काम माझ्यावर सोडलंय सगळ्यांनी. तुम्ही खरंच पत्ता शोधून दिलात तर मोठी हेल्प होईल आम्हाला.”\nसायली काहीच विचार न करता घडाघडा बोलत होती. काहीही न ठरवता आपण इतकं सगळं गेटटुगेदर वगैरे अगदी खरंच ठरल्यासारखं कसं काय बोलू शकतोय, ह्याचं एका बाजूला तिला आश्चर्यही ���ाटत होतं. आजकाल आपलं खोटं बोलणं खूप वाढलंय, एक गोष्ट लपवायला दुसरं खोटं, त्या सुजयसारखं. एका बाजूला त्यांच्याशी बोलताना हाही विचार आला तिच्या डोक्यात. पण मग सुजयचा विचार आला आणि ती एकदम भानावर आली.\n“ठीक आहे. तुम्ही इथे बसा.” असं म्हणून ते दुसऱ्या दिशेला तोंड करून एकदम ओरडले, “ओ माने, …..जरा इथे या. काम आहे.”\nपलीकडच्या मागच्या बाजूच्या टेबलवर बसलेले माने एकदम दचकून उभेच राहिले. एकतर ते काउंटर पाशी बसलेले नव्हते. त्यांचं टेबल आतल्या बाजूला होतं. त्यामुळे लोकांशी संवाद साधताना जो अलर्टनेस लागतो तो त्यांच्यात नव्हताच. आपल्याशी कुणी बोलायलाही येणार नाही, आपलं काम बरं आणि आपण बरे, अशा अविर्भावात ते त्यांच्या टेबलवर अगदी त्यांच्याच जगात होते. ती खणखणीत हाकही त्यांच्या कानात जरा उशिराच शिरली. कोणी अशा प्रकारे त्यांना हाक मारत नसावं एरव्ही कधी.\n“हो, हो…आलो साहेब.” ते लगबगीने उठून बाहेर आले.\n“जरा पोलीस स्टेशनच्या भागात आपले कोण पोस्टमन असतात ते पहा. ह्या मॅडमना एक पत्ता हवाय पण त्यांच्याकडे फक्त नाव आहे, आडनाव नाही. जरा बघा काही माहिती मिळतेय का. ”\n“कोणतं पोलीस स्टेशन साहेब नाही, कारण दोन पोलीस स्टेशन आहेत ना इथे, एक ग्रामीण पोलीस स्टेशन आणि दुसरं ते मोठं….” माने\n“हम्म…पण ते नाही माहित आपल्याला. त्या दोन्ही पोलीस स्टेशनच्या भागात जाणारे पोस्टमन बघा जरा आणि माहिती घ्या. नाव ह्या मॅडम सांगतील. एक काम करा, तुमचं काय चाललंय आत्ता\n“ते बचत पत्राचं बघतोय, त्या सगळ्या नोंदी…..”\n“हा…हा….समजलं. एक काम करा. एक तासभर जरा बाजूला ठेवा ते. आणि एक तासात नाहीच झालं काम ह्या मॅडम चं, तर मला सांगा. ठीक आहे. मॅडम तुम्ही ह्यांना सांगा तुम्हाला काय माहिती आहे ते. ते करतील तुम्हाला मदत. ”\n“थँक्स अ लॉट. या आधी पोस्ट ऑफिसचा तितकासा बरा अनुभव नव्हता मला. पण आता माझं मत निश्चितच बदललंय.” सायली\n“पोलिसांसारखंच आहे मॅडम आमचं पण. लोकं आपले नुसते शिव्या घालत असतात पोलिसांना. पण म्हणून सगळेच पोलीस लाचखाऊ, बिनकामाचे नसतात ना, काही प्रामाणिकही असतात. आमचं पण तसंच आहे. लहान वयात अंगावर जबाबदारी पडली आणि पोस्ट खात्यात नोकरी धरली. पुढे शिकायचं होतं पण राहून गेलं. पुढे पोस्ट काही सुटलं नाही. पण एक गोष्ट मात्र ठरवली होती. काहीही झालं तरी अंगात आणि तोंडावर सरकारी खात्याचा तो कंटाळवाणेपणा, लोकांवर उपकार केल्यासारखे भाव, असलं काहीही येऊ द्यायचं नाही. अजून प्रयत्न करतोय झालं. ”\n“आय रिअली ऍप्रिशिएट दॅट. तुमच्यामुळेच माझं पोस्ट ऑफिसबद्दलचं मत बदललंय. थँक्स.”\n“बराय. तुमचं काम नाही झालं तर सांगा मग. बघू काय करता येईल. तसं आजकाल तुमच्या वयाच्या कोणालाच पोस्ट ऑफिसची गरज नाही पडत खरं तर. तुमचं सगळं काम काय ते ई–मेल, नाहीतर कुरिअर बरोबर. पण बघू तरी. “\nसायलीने मानेंना तिला माहित असलेल्या गोष्टी सांगितल्या. मानेंनी पोलीस स्टेशनच्या जवळच्या एरियामध्ये जाणारे पोस्टमन कोण आहेत ते शोधून काढलं.\nजवळजवळ सव्वा तासाने सायली तिथून बाहेर पडली तेव्हा तिच्या हातात काहीच लागलेलं नव्हतं. त्या योगिताचा पत्ता काही केल्या मिळत नव्हता. फक्त पोलीस स्टेशनच्या आजूबाजूलाच नाही, तर बाकी ठिकाणीही योगिता नावाचं कुणी आहे का, हे सगळं शोधून झालं होतं. पण पोस्ट ऑफिसच्या रेकॉर्डमध्ये, त्यांच्या माहितीत असं कोणीच नव्हतं. सायली जवळजवळ निराश झाली होती. आता काय करायचं, तिला सुचत नव्हतं. बाबांना एक फोन करून तिने सगळं सांगितलं. बाबांनी तिला घरी परत येण्याचा सल्ला दिला.\nतेवढ्यात तिचं मोबाईल वाजला. अननोन नंबर वरून कॉल होता.\n“मॅडम, अहो तुम्हाला हवी असलेली माहिती अशी समोर होती पण लक्ष नाही गेलं खरं. ”\n“ओ सॉरी सॉरी, मी माने बोलतोय. आत्ता पोस्ट ऑफिसला आला होतात ना तुम्ही. तिथूनच बोलतोय. तुम्हाला हवा असलेला पत्ता मिळालाय. ते काय झालं, आपण बसलो होतो तिथे समोरच तो खोका ठेवला होता ना, त्यातली पत्रं बघायला हवी होती. तो बघायचा राहूनच गेला. त्यात एक मासिक आहे कुठलंतरी. ते पोस्टाने कुणीतरी पाठवलंय कुठल्यातरी योगिताला. आता तुम्हाला हवी असलेली योगिता ती हीच आहे की आणखी कुणी, ते माहित नाही. पण ….”\n“मी लगेच येते. थँक्स मानेकाका.”\nसायलीने त्यांना पुढे काही बोलूच दिलं नाही.\n“योगिता फणसे, इथेच राहतात का\nसायलीने तिला दार उघडलेल्या त्या मुलीला विचारलं. पोस्टातून मिळालेला तो पत्ता शोधून इथे यायला आणखी पाऊण तास तरी गेला होता. तिला हवी असलेली योगिता इथे आहे का, खात्री नव्हतीच. पण तरीही तिचा आतला आवाज तिला सांगत होता की ती तिला भेटणार आहे. त्याला एक कारणही होतं. काहीही आठवत नसताना, जणू काही तिला सगळं आठवायला मदत व्हावी म्हणूनच कदाचित झोपेत तिला हे सगळं ऐकू आलेलं होतं. सगळीकडे शोधून झ���ल्यावरही समोरच्याच खोक्यात पडलेलं योगिताच्या पत्त्याचं ते पत्र इतकं अलगद आणि अनपेक्षितपणे मानेंच्या मार्फत तिच्या हाताला लागलं होतं. सगळं बघायला गेलं तर सहज घडल्यासारखं, पण तरीही सगळं कुणीतरी घडवून आल्यासारखं.\n नही, यहा नही रहती कोई योगिता.”\nतेवढ्यात तिच्या मागून आणखी एक मुलगी बाहेर आली.\n“योगिता फणसे इथेच राहतात का\n“योगिता…..हो इथे एक योगिता राहायची. पण एक महिन्याभरापूर्वी ती इथून गेली आणि आम्ही दोघी आलो. आम्ही तिला नाही ओळखत. पण आमची आणखी एक रूममेट आहे श्वेता, ती ओळखते तिला. साधारण दोनेक महिने ती इथे राहिली असं श्वेता म्हणाल्याचं आठवतं मला.”\n“अच्छा….कुठे गेली काही सांगता येईल का\n“सॉरी. माहित नाही. पण काय झालंय म्हणजे तिचा फोन लागत नाहीये का म्हणजे तिचा फोन लागत नाहीये का\nसायलीने पोस्ट ऑफिसमध्ये जी स्टोरी रचली होती तीच इथे पुन्हा सांगितली.\n“ओह अच्छा….मी श्वेताला फोन करून बघते. ती तिच्या टच मध्ये असेल तर तिचा पत्ताही माहित असेल तिला. पण ओह हा…एक मिनिट….ती योगिता इथे गार्डन हिल रिसॉर्ट आहे, तिथे जॉबला होती. मला वाटतं, हेच रिसॉर्ट म्हणाली होती एकदा श्वेता. मी तरी फोन करून कन्फर्म करून घेते एकदा. तुम्ही आत येता का\nसायली एका बाजूला विचार करत होती. आत्ता येताना गार्डन हिल रिसॉर्ट तिने बघितलं होतं. पण नक्की कुठे बघितलं होतं रिक्षात बसून ती बाहेर बघत असताना ….ओह…येस…आठवलं. ..मेंन रोडवरून रिक्षा आत आली आणि मग आणखी एक टर्न होता आणि त्याच वळणावर हे रिसॉर्ट होतं. रस्त्याच्या एका बाजूला ते रिसॉर्ट आणि दुसऱ्या बाजूला ……ओह येस…त्या रिसॉर्टच्या समोरच पोलीस स्टेशन होतं. रिक्षातून बाहेरचं दृश्य बघताना तिच्या नजरेने जे टिपलं होतं ते आत्ता तिच्या लक्षात येत होतं. आत्ता लगेच जावं का त्या रिसॉर्टला रिक्षात बसून ती बाहेर बघत असताना ….ओह…येस…आठवलं. ..मेंन रोडवरून रिक्षा आत आली आणि मग आणखी एक टर्न होता आणि त्याच वळणावर हे रिसॉर्ट होतं. रस्त्याच्या एका बाजूला ते रिसॉर्ट आणि दुसऱ्या बाजूला ……ओह येस…त्या रिसॉर्टच्या समोरच पोलीस स्टेशन होतं. रिक्षातून बाहेरचं दृश्य बघताना तिच्या नजरेने जे टिपलं होतं ते आत्ता तिच्या लक्षात येत होतं. आत्ता लगेच जावं का त्या रिसॉर्टला पण ही मुलगी तर त्या श्वेताशी बोलतेय. तिचा पत्ताही मिळाला तर चांगलंच होईल.\nती मुलगी बाहेर येईपर्यंत सायली त्या दुसऱ्या हिंदी बोलणाऱ्या मुलीशी इकडच्या– तिकडच्या गप्पा मारत उभी राहिली. त्या मुली बाहेरगावाहून आलेल्या होत्या. तसं इथे कंपनीज पेक्षा असल्या मोठ्या हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स मध्ये जॉब ऑपोर्टच्युनिटीज चांगल्या होत्या. त्यामुळे ज्यांना टुरीझम, हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रात इंटरेस्ट आहे, ते स्टुडंट्स जवळपासच्या भागातले असले तर त्यांना बरेच वेळा इथल्याच रिसॉर्ट्स मध्ये जॉब मिळून जातो, वगैरे ती मुलगी सांगत होती. पण ह्या दोघी मात्र नागपूरच्या जवळच्या भागातून आलेल्या होत्या. आणि ती श्वेताही बाहेरचीच होती.\n“बोलले मी श्वेताशी.” ती दुसरी मुलगी आतून बाहेर येत म्हणाली. “मी मगाशी म्हटलं त्याच रिसॉर्ट मध्ये आहे ती जॉबला. आणि इथे येताना तुम्ही राईट टर्न घेतलात ना, त्याच्या थोडे पुढे एक लेफ्ट टर्न घ्यायचा. म्हणजे राईट न घेता थोडं पुढे जाऊन लेफ्ट घ्यायचा आणि तिथे समोरच एक दोनमजली घर आहे. “आशीर्वाद “नावाचा बंगला आहे तो. तिथे पेयिंगगेस्ट म्हणून राहायला गेलीये ती. आणि श्वेता म्हणत होती की आज तिच्या सुट्टीचा दिवस असतो, म्हणजे विकली ऑफ. ती भेटली तर तिथे घरीच भेटेल म्हणाली. नंबर पण लिहून घेतलाय, हा घ्या..”\n“थँक यु सो मच. तुम्ही खरंच खूप मोठी मदत केलीये मला. आणि श्वेतालाही थँक्स सांगा. ओके, मी निघते, थँक्स अगेन, बाय.”\nकधी एकदा त्या योगिताला भेटते असं सायलीला झालेलं होतं. झपझप पावलं टाकत ती चालायला लागली. चालत–चालत जायचं असंच तिने ठरवलेलं होतं. तो लेफ्ट टर्न काही फार लांब नव्हता. चालत दहा ते बारा मिनिटांवर असेल. तिने येताना रिक्षातून पाहिलं होतंच. आता जाताना चालत जावं आणि चालता–चालता बाबांना फोनही करून घ्यावा आणि कुठे काही खाण्यासाठी रेस्टॉरंट्स असतील तर तेही पाहावं ह्या सगळ्या विचारात ती चालत चालत निघाली सुद्धा. दुपारचे 3 वाजून गेले होते. तिने सकाळी निघाल्यापासून काही खाल्लंही नव्हतं. बाबांनी आठवण केली म्हणून तिने आईने केलेल्या पोळी–भाजीचा डबा भरून घेतला होता खरा, पण घाईगडबडीत ती तो घरीच विसरली होती. बाबांशी बोलून घेतलं, आत्तापर्यंतचं सगळं सांगितलं आणि ती पुढे चालत राहिली. पण तिच्या जाण्याच्या वाटेवर तरी कुठलंही रेस्टॉरंट दिसलं नाही. नाही म्हणायला, काही छोटी किराणा मालाची दुकानं दिसली. तिथून तिने बिस्किटाचे पुडे आणि प��ण्याची बाटली विकत घेतली. आशीर्वाद बंगल्याजवळ येईपर्यंत जवळची बिस्किट्स खाऊन तिने भूक भागवून घेतली. त्या बंगल्याच्या बाहेर उभी राहून एक क्षणभर ती विचार करत राहिली. ती योगिता असेल का घरात असली तर तिच्याशी काय बोलायचं असली तर तिच्याशी काय बोलायचं तिने आपण भेटल्याचं सुजयला सांगितलं तर\nआणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला हवी असलेली योगिता ही नसेलच तर\nसुजय त्याच्या साखरपुड्याचे फोटोज पाहत बसला होता. सायली आता काही दिवसात लग्न करायला तयार झाली होती आणि त्या आनंदात तो हुरळून नक्कीच गेला होता, पण म्हणून त्याचा मेंदू त्याला इशारा द्यायचा थांबणार होता थोडाच त्याने पत्करलेला धोका होताच तेवढा मोठा. त्याच्याबद्दलचं सत्य सायलीला कळण्याचे बरेच मार्ग होते. अर्थात त्याला सायली हा सगळा शोध घेतेय हे कळण्याचं कारणच नव्हतं. पण तसे इतरही मार्ग होतेच की. खरा सुजय राहत असलेल्या बिल्डिंग मधली बाकीची लोकं, त्याचं ऑफिस, कुठूनही सायलीला खरं कळू शकलं असतं. त्यामुळे ह्या आनंदाच्या भरात सुद्धा त्याचं डोकं मात्र सगळ्या धोक्याच्या बाजूंची चाचपणी करतच होतं. आणि आनंदाचा तो भर ओसरल्यावर, त्याला पुन्हा एकदा सिद्धार्थची आठवण झाली होती.\nआज दुपारपासूनच तो ह्या कामाला लागला होता. सायलीची, तिच्या फॅमिलीबद्दलची सगळी माहिती त्याने ज्या प्रकारे मिळवली होती, त्याच प्रकारे सिद्धार्थबद्दलची मोहीम त्याने सुरु केली. तो सायलीच्या ऑफिसमध्येच आहे आणि तिला रिपोर्ट करतो एवढी माहिती त्याला मिळाली होती, म्हणजे त्याने हे कन्फर्म करून घेतलं होतं. आता पुढे आणखी कशी माहिती काढावी हा विचार करत असतानाच त्याला साखरपुड्याच्या फोटोजची आठवण झाली. त्यात काही मिळतंय का ते बघू, म्हणून तो आत्ता लॅपटॉपवर साखरपुड्याचे फोटोज ओपन करून बसला होता.\nसिद्धार्थ त्यातल्या काही फोटोज मध्ये होता. म्हणजे सायलीच्या ऑफिसचा ग्रुप गप्पा मारताना, जेवताना, सायलीचं अभिनंदन करताना आणि तेवढ्यात एका फोटोने त्याचं लक्ष वेधून घेतलं. सिद्धार्थ कौस्तुभच्या बाजूला उभा होता आणि ते दोघं काहीतरी बोलत असावेत असं वाटत होतं. अर्थात, ते नीट कळत नव्हतं, कारण फोटोग्राफरने आलेल्या सगळ्या पाहुण्यांचा फोटो एका कोपऱ्यात उभं राहून काढला होता. आणि त्या सगळ्या गर्दीत एका बाजूच्या टेबलला चिकटून उभं असलेले ते दोघे फोटोत आलेले होते. ते काही बोलत होते का, हे मात्र फोटोत नीटसं कळत नव्हतं. त्याने फोटो झूम करून पहिला. त्या दोघांचे चेहरे तर एकमेकांकडे होते, एकमेकांशी बोलत असताना असतात तसे. आणि सिद्धार्थच्या चेहऱ्यावर थोडंसं हसू दिसत होतं. तो फोटो पाहताना सुजयच्या डोक्यात धोक्याची घंटा किणकिणली होती.\nकाय बोलत असतील हे दोघे त्यांची ओळख वगैरे निघाली नसेल ना त्यांची ओळख वगैरे निघाली नसेल ना कौस्तुभने ‘हा‘ सुजय नाही तर दुसराच एक सुजय माझा बॉस आणि मित्र आहे, असं काही सांगितलं तर नसेल ना त्याला बोलता–बोलता\nसायलीच्या घरी परवा सिद्धार्थच्या तोंडून “मला काहीतरी कळलंय…” हे ऐकल्यावर त्याला ते जे काही कळलंय ते आपल्याबद्दलच असणार, असंच राहून राहून सुजयला वाटत होतं. आणि आता हा फोटो, त्यात एकमेकांशी बोलणारे सिद्धार्थ आणि कौस्तुभ…..ह्याची काही लिंक असेल का पुढे की आपल्यालाच उगीच असं वाटतंय की आपल्यालाच उगीच असं वाटतंय आपण अति–सावध आहोत कदाचित म्हणून आपणच असा विचार करतोय. सहज लग्नसमारंभात भेटतात आणि ओळख करून घेतात लोकं. तसंच काहीतरी बोलणं झालं असणार त्यांच्यात. पण आणखी काही बोलणं झालं असेल आणि त्या सिद्धार्थला संशय आला असेल तर आपण अति–सावध आहोत कदाचित म्हणून आपणच असा विचार करतोय. सहज लग्नसमारंभात भेटतात आणि ओळख करून घेतात लोकं. तसंच काहीतरी बोलणं झालं असणार त्यांच्यात. पण आणखी काही बोलणं झालं असेल आणि त्या सिद्धार्थला संशय आला असेल तर नाही , सुजय. ह्याचा तपास लावला पाहिजे. सिद्धार्थला खरंच काही माहित आहे का, हे शोधून काढायला हवं. लवकरात लवकर. शक्यतो, आजच.\nथोडा विचार करून त्याने मोबाईलवरून एक नंबर डायल केला.\n“हा सुजय, अरे एक काम होतं. आमच्या साखरपुड्यातला एक फोटो पाठवलाय तुला. तो बघ नीट आणि मग मला सांग तुला काय वाटतंय ते. माझ्या डोक्यात काहीतरी आहे, पण ते तुला सांगतो नंतर.” सुजय\n“काय आहे काय पण त्या फोटोत आणि मला फक्त दहा मिनिटंच वेळ आहे हा. ऑफिसमध्ये आहे मी, मिटिंग सुरु होईल दहा–पंधरा मिनिटात. ”\n“ओके, फार वेळ नाही घेणार तुझा. तू फोन तर कर. चल बाय.” सुजय\nएकूण आवाजावरून आणि कपड्यांवरून ती बाई इथे काम करत असावी, सायलीने पटकन अंदाज बांधला.\n“योगिता फणसे इथेच राहते ना, मी तिला भेटायला आलेय..” सायली\n“कोण आहे गं कमल” आतून कुठल्यातरी म्हाताऱ्या बाईचा आवाज आला. बहुतेक ���ा बंगला तिचाच होता.\n“आजी, योगिताकडे कोनतरी आलंय. मी बघतेय. तुमी नका कालजी करू.” कमल\n“योगिताकडे आलाय काय…..अस्सं…..”कमल कंबरेवर हात ठेवून नाटकीपणे म्हणाली.\n“हो, इथेच राहते ना ती….” सायली\n“व्हय. पर तुमाला तिला भेटायला आत जाता येणार न्हाय. आमी असं परक्या माणसाला घरात घेत न्हाय.”\nकमलच्या आवाजात सगळ्या घराची सत्ता तिच्या हातात असल्याचा तोरा होता.\n“निदान तिला सांगाल तरी, की मी आलेय तिला भेटायला प्लिज \n“पर तुमाला काय नाव गाव असंल का न्हाई सांगू काय तिला आणि तसंपन आज तिच्या सुट्टीचा दिस है. ती दिसभर झोपा काढत असनार. ती उठली न्हाई तर मग मला काई म्हाईत न्हाई. मग तुमाला ती उठेपर्यंत थांबावं लागल, आदीच सांगून ठिवतेय.” कमल जरा जास्तच आगाऊ होती.\n“माझं नाव सायली. मुंबईहून आलेय मी. मैत्रीण आहे तिची, म्हणजे फार पूर्वीची. तिला कदाचित आठवणार नाही, पण मला बघितल्यावर ओळखेल ती….सांगता का तिला प्लिज\n“सायली काय…..अस्सं…बरं हाय….सांगत्ये तिला. आलेच…” कमल आत जाता जाता पुन्हा वळली. “पर तवर हिथं दरवाजात उभं राहायचा नाय. हा ….लोकांना फार सवय असती, दुसऱ्याच्या घरात डोकावून बगायची. म्हनजे, तुमाला न्हाई बोलत हा…असंच आपलं….पर तुमी तितं थांबा…बागेत….”\nसायलीचं आता कुठे लक्ष गेलं. बंगल्याच्या डाव्या बाजूला एक मोठी बाग होती. बाग तशी फारच मोठी होती. सुंदरच होती खरं तर, पण आत्ताचं तिचं रूप तितकंसं सुखावणारं नव्हतं. खालचं गवत खूपच वाढलं होतं. वेल कुठेही कशीही वाढून तिचं जाळंच तयार झालं होतं. बरीच फुलझाडं दिसत होती, पण कशीबशी तग धरून उभी असल्यासारखी होती. त्यावर एकही फुल नव्हतं. बरेच दिवसापासून त्या बागेची निगा राखलीच गेली नव्हती. काही ठिकाणं, काही जागा अशा असतात की त्या बघितल्यावरच काहीतरी खटकतं, त्यांच्या जवळ जावंसं वाटत नाही. त्या बागेत जायची सायलीची तितकीशी ईच्छा होत नव्हती खरं तर. पण त्या आगाऊ कमलने इथेच थांबायला सांगितलं होतं.\nबागेत येऊन सायलीने सहज सगळीकडे नजर टाकली. तो बंगला. तोही विचित्र, एकाकी वाटत होता इथून. समोरून बघतानाही तितकासा आवडेल असा नव्हताच तो, पण इथून तो अगदीच भकास वाटत होता. रंग उडालेला, कसातरीच. पण जाऊदेत, आपल्याला थोडंच इथे राहायचंय योगिताला भेटून काही माहिती मिळाली तर घ्यायची आणि मग बॅक टू मुंबई. योगिता येईपर्यंत बाबांना फोन करूया का योगिताला भेटू�� काही माहिती मिळाली तर घ्यायची आणि मग बॅक टू मुंबई. योगिता येईपर्यंत बाबांना फोन करूया का एकदा वळून तिने योगिता अजून आली नाहीये ह्याची खात्री करून घेतली. ती फोन लावणार, तेवढ्यात…\n“हाय…तुम्ही मला भेटायला आलायत का\nसायलीने समोर बघितलं. साधारण तिच्याच वयाची एक मुलगी समोर उभी होती. तशी दिसायला चांगलीच होती. खांद्याच्या थोडे वर रुळणारे केस, केप्री आणि लॉन्ग टॉप, हातात एक छोटं कुत्र्याचं पिल्लू. योगिता बंगल्याच्या एंट्रन्सच्या दिशेने येण्याऐवजी इथून कशी आली असं पटकन सायलीला वाटून गेलं.\n“हाय, मी सायली, आपण योगिता फणसे का\n“हो मीच योगिता फणसे. पण मी ओळखलं नाही तुम्हाला.”\n“नाही, आपण पहिल्यांदाच भेटतोय. सॉरी मला त्या कमलला तसं सांगावं लागलं. तुम्हाला भेटून खरं म्हणजे माझं काम होईल की नाही मला माहित नाही, म्हणजे तुम्हीच ‘ती‘ योगिता आहात का, हे मला नाही माहित. पण तरी तुम्हाला थोडी जरी माहिती असली तरी मला सांगा, फार मदत होईल . आता अगदी थोडक्यात सांगायचं तर सुजय साने बद्दल तुम्हाला काही माहिती आहे का, हे ……”\nपण बोलत असतानाच सायलीला तिच्या मागे काहीतरी हालचाल जाणवली. ती मागे वळणार तेवढ्यात तिला मागे खेचून तिच्या डोळ्यांवर कुणीतरी हात ठेवले, अगदी घट्ट आणि नंतर दुसऱ्या हाताने त्या व्यक्तीने तिच्या तोंडावर हात ठेवला. त्या हातातला जोर जाणवत होता. डोळ्यांवर हात ठेवल्यामुळे सायलीचे डोळे बंद झाले पण डोळे बंद व्हायच्या आधी मात्र समोर योगिताच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव सायलीने टिपले.\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\nह्या ब्लॉगवरील कोणतेही लेख/ कथा किंवा कथेचा कोणताही भाग लेखिकेच्या पूर्व-परवानगीशिवाय वापरू नयेत. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/ranji-trophy-the-history-of-the-vidarbha-team-created-on-the-first-day-of-the-new-year-on-the-first-day/", "date_download": "2019-08-20T22:35:00Z", "digest": "sha1:6CGJGMJJE4SWUQTDOL7THK2RLHCDUDVO", "length": 13599, "nlines": 228, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "रणजी करंडक : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी विदर्भाच्या संघाने रचला इतिहास | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Sports/Cricket/रणजी करंडक : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी विदर्भाच्या संघाने रचला इतिहास\nरणजी करंडक : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी विदर्भाच्या संघाने रचला इतिहास\nनवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रीय क्रिकेट पटलावर नव्या चॅम्पियनचा उदय झाला.\n0 567 एका मिनिटापेक्षा कमी\nइंदूर : इंदूरच्या होळकर स्टेडियमवर फैज फजलच्या विदर्भाने आज इतिहास रचला. बलाढ्य दिल्लीला नऊ विकेट्सने पराभूत करत विदर्भाने पहिल्यांदाच रणजी चषकावर आपलं नाव कोरलं. अक्षय वाखरे आणि आदित्य सरवटेच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर विदर्भाने दिल्लीचा दुसरा डाव 280 धावांत गुंडाळला.\nदिल्लीकडून मिळालेलं 29 धावांचं सोपं लक्ष्य विदर्भाने एका विकेटच्या बदल्यात पार केलं. विदर्भाकडून दुसऱ्या डावात अक्षय वाखरेने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर आदित्य सरवटेने तीन फलंदाजांना माघारी धाडलं. रजनीश गुरबानीने दोन तर आदित्य सरवटे आणि सिद्धेश नेरळने प्रत्येकी एक विकेट घेतली.\nरणजी करंडकाच्या 84 वर्षांच्या इतिहासात विदर्भाने रणजी करंडक जिंकण्याची ही वेळ आहे. विदर्भाला आजवरच्या इतिहासात 1970-71 आणि 1995-96 या दोन मोसमात रणजी करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीत मजल मारता आली होती. पण यंदा फैज फझलच्या नेतृत्वाखालील विदर्भाच्या संघाने अंतिम सामन्���ात धडक मारत आपली सर्वोत्तम कामगिरी बजावली आहे.विशेष म्हणजे मुंबईचे माजी कसोटीवीर चंद्रकांत पंडित हे विदर्भ संघाचे प्रशिक्षक आहेत.\nविदर्भाचा मध्यमगती गोलंदाज रजनीश गुरबानीने दिल्लीविरुद्धच्या अंतिम सामन्यात हॅटट्रिकची नोंद केली. रणजी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हॅटट्रिक करणारा तो केवळ दुसरा गोलंदाज ठरला. याआधी 1973 साली रणजी करंडकाच्या फायनलमध्ये तामिळनाडूच्या बी कल्याणसुंदरमने मुंबईविरुद्ध हॅटट्रिक नोंदवली होती. रजनीशने दिल्लीच्या विकास मिश्रा, नवदीप सैनी आणि ध्रुव शोरे या फलंदाजंना माघारी धाडत हॅटट्रिक साजरी केली. विशेष म्हणजे रजनीशने आपल्या हॅटट्रिकमध्ये तिन्ही फलंदाजांना त्रिफळाचीत केलं. रजनीश गुरबानीने पहिल्या डावात हॅटट्रिकसह एकूण सहा विकेट्स घेतल्या. त्यामुळे विदर्भाने दिल्लीला 295 धावांत रोखलं.\nचंद्रपूरात वीज उपकेंद्रात भीषण आग ट्रान्सफॉर्मरच्या मोठे स्फोट .\nकोरेगाव भीमा,सरकारने पुरेशी खबरदारी घ्यायला हवी होती,गृहराज्यमंत्र्यांचे शांततेचे आवाहन\nU19 Cricket World Cup final : भारताच्या पोरांनी जग जिंकलं\nUnder 19 worldcup-पाकवर 203 धावांनी मात, भारताची फायनलमध्ये धडक\nIPL 2018 AUCTION: कोणता खेळाडू कोणाच्या संघात\nICC U-19 वर्ल्ड कप: भारताची झिंबाब्वेवर मात\nICC U-19 वर्ल्ड कप: भारताची झिंबाब्वेवर मात\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्���न यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A4%AE", "date_download": "2019-08-20T22:40:07Z", "digest": "sha1:4T7HIP7OBA7GI2IYPY2DPP6S6XSW5AOC", "length": 13799, "nlines": 149, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भालचंद्र कदम - विकिपीडिया", "raw_content": "\n[ चित्र हवे ]\nइ.स. १९९१ पासून - आजपर्यंत\n३ मुली – मृण्मयी, संचिती आणि समृद्धी\nभालचंद्र पांडुरंग कदम (जन्म: १२ जून १९७२), भाऊ कदम म्हणून लोकप्रिय, हे मराठी चित्रपट अभिनेते आणि प्रसिद्ध विनोदवीर आहेत. विशेषतः कदम हे व्यावसायिक मराठी चित्रपटांमध्ये आणि नाटकांमध्ये काम करत असतात. इ.स. १९९१ मध्ये त्यांनी नाटकात काम केले व येथून त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात झाली. फू बाई फूच्या भूमिकांबद्दल ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी ९ पेक्षा जास्त मालिकांमध्ये काम केले आहे आणि ५०० ​​हून अधिक नाटक प्रयोगांमध्ये त्यांचा सहभाग आहे.\n५ संदर्भ आणि नोंदी\nभाऊ कदम याचे बालपण मुंबईतील वडाळा परिसरातील बीपीटी क्वॉटर्समध्ये गेले आहे. वडाळा येथील ज्ञानेश्वर विद्यालयातून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. बालपणापासूनच ते लाजाळू आणि शांत स्वभावाचे आहेत. वडिलांच्या अकाली निधनानंतर वडाळ्याहून ते आपल्या कुटुंबासोबत डोंबिवलीत स्थायिक झाले. भाऊ, घर खर्चासाठी मतदार नावे नोंदणीचे काम करत होते, पण त्यात भागत नसल्याने त्यांनी भावाच्या साथीने पानाची टपरी सुरू केली.\nपंधरा वर्षांत भाऊ यांनी जवळजवळ ५०० नाटकांमध्ये अभिनय केला. खरं तर करिअरमध्ये मोठी संधी मिळत नसल्याचे पाहून त्यांनी अभिनयाला रामराम ठोकण्याचाही विचार केला होता. मात्र त्याचकाळात विजय निकम यांनी त्यांना 'जाऊ तिथे खाऊ' या नाटकात मुख्य भूमिका दिली. हे नाटक त्यांच्या करिअरमधील टर्निंग पॉईंट ठरले.\nभाऊ नाटकांमध्ये काम करत असल्याने त्यांच्याबद्दल इंडस्ट्रीतील बऱ्याच लोकांना माहित होते. त्यांच्यापैकी काहींनी त्यांचे नाव 'फू बाई फू'साठी सुचवले. मात्र सलग दोनदा भाऊंनी 'फू बाई फू'ची ऑफर नाकारली. लाजाळू स्वभावाच्या भाऊंना मला हे काम जमणार नाही, असे वाटायचे. मात्र तिसऱ्यांदा आलेली ऑफर त्यांनी स्वीकारली आणि संधीचे सोने केले. 'फू बाई फू'च्या सहाव्या पर्वाचे ते विजेतेसुद्धा ठरले.\nदूरचित्रवाणीच्या झी मराठी वाहिनीवर झालेल्या ‘फू बाई फू’ नावाच्या मराठी स्टँ���अप विनोदी कार्यक्रमातील आपल्या स्किट्ससाठी ते प्रसिद्ध आहेत. ‘चला हवा येऊ द्या’ या झी मराठीवर प्रदर्शित होणाऱ्या दुसऱ्या एका विनोदी कार्यक्रमात त्यांनी निलेश साबळे यांच्याबरोबर मुख्य भूमिका देखील बजावली आहे. या मालिकेत त्यांनी पप्पू, ज्योतिषी आणि अनेक विविध वर्णनांचे चरित्रभूमिका केल्या. अभिनयातील जवळजवळ प्रत्येक भूमिकेत भाऊ आपल्या अचूक टायमिंगसाठी अद्वितीय आहेत. या कार्यक्रमाने ३०० यशस्वी एपिसोड पूर्ण केले आहेत आणि जवळजवळ प्रत्येक एपिसोडमध्ये कदम या कल्पित विनोदवीराने अभिनय केला आहे. अनुवांशिक विनोद करताना त्यांच्या निरागसतेने लाखो मराठी चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. त्यांनी \"तुझं माझं जमेना\" नावाच्या एका कार्यक्रमामध्ये काम केले आणि आपल्या स्किट्सचे सादरीकरण जवळजवळ प्रत्येक झी मराठी पुरस्कार समारोह कार्यक्रमात भाग घेतला आहे.\nभालचंद्र कदमांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यात टाईमपास २, टाईमपास, सांगतो ऐका, मिस मॅच, पुणे विरूद्ध बिहार, नारबाची वाडी, कोकणस्थ, चांदी, मस्त चाललंय आमचं, बाळकडू असे काही यशस्वी चित्रपटही आहेत ज्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्यांनी एका हिंदी चित्रपट \"फरारी की सवारी\" मध्ये देखील अभिनय केला आहे.\nझाला बोभाटा मराठी [१] [२] [३] [४]\nरंजन (मराठी चित्रपट) मराठी [५]\n२०१६ हाफ तिकीट मराठी\nजाऊंद्या ना बाळासाहेब मराठी\n२०१५ वाजलाच पाहिजे - गेम की शिनेमा मराठी भाऊ कामदार\nटाइम बरा वाईट मराठी ऑटो वाला\nटाईमपास (दोन) मराठी शांताराम परब\n२०१४ मिस मॅच मराठी भाऊ\nसांगतो ऐका मराठी खराडे\nपुणे विरूद्ध बिहार मराठी\nआम्ही बोलतो मराठी मराठी\nटाईमपास मराठी दगडूचे वडील - अाप्पा\n२०१३ नारबाची वाडी मराठी डॉ. डिसोझा\nएक कटिंग चाय मराठी\n२०१२ फरारी की सवारी हिंदी शामशु भाई\n२०११ फक्त लढ म्हणा मराठी\nमस्त चाललंय आमचं मराठी\n२०१० हरिश्चंद्राची फॅक्टरी मराठी\n२००५ डोंबिवली फास्ट मराठी पोलीस हवालदार\nइ.स. १९७२ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ सप्टेंबर २०१८ रोजी ०४:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अति���िक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/police/", "date_download": "2019-08-21T00:26:49Z", "digest": "sha1:ZOQXWNIMJE7IG22RNHHH3TWKKR572PH4", "length": 30062, "nlines": 421, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Police News in Marathi | Police Live Updates in Marathi | पोलिस बातम्या at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चि���ंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 म��निटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nगूढ आवाजाने नाशिककर हादरले\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nनाशिक : नाशिककर दैनंदिन कामात व्यस्त असताना अचानकपणे मंगळवारी (दि.२०) दुपारच्या सुमारास एखाद्या मोठ्या स्फोटाप्रमाणे आकाशातून जोरदार आवाज कानी ... ... Read More\nnashik collector officePoliceनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयपोलिस\nपोलीस उपनिरीक्षकांचे आठवड्याभरात ‘मेगा प्रमोशन’; पावणेदोन वर्षांपासून पदोन्नती रखडल्याने घेतला निर्णय\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nराज्यभरातील पोलीस घटकात कार्यरत बढतीसाठी पात्र उपनिरीक्षकांचे कार्य अहवाल मागविले आहेत. ... Read More\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nतालुक्यातील मोहटोला, पेठतुकूम, किटाळी, देलोडा, पाथरगोटायासह आरमोरी शहरातील महिलांनी मंगळवारी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस बांधवांना राखी बांधून दारूबंदीची ओवाळणी मागितली. ‘आम्हाला एक रुपयाही नको, आमच्या गावातील दारूची विक्री थांबवा’ हीच आमची ... Read More\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nस्व.वैजयंती खरे व स्व.सुमन सराफ प्रतिष्ठानच्यावतीने स्वातंत्रिदन व रक्षाबंधनाचे निमित्त साधून एरंडी या नक्षलग्रस्त गावात गोंदिया पोलीस व ग्रामस्थांच्या सहकार्याने एक ��तुट नाते निर्माण करण्याचा योग रक्षाबंधनाने जुळुन आला. ... Read More\nदेहूरोड पोलिसांनी केल्या सराईत गुन्हेगारांकडून चोरीच्या आठ दुचाकी जप्त\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nदेहूरोड ,रावेत ,भोसरी पोलीस ठाणे हद्दीतील एकूण अडीच लाख रुपये किमतीच्या आठ दुचाकी तिघा चोरट्यांकडून जप्त केल्या आहेत. ... Read More\nचोरीच्या धनादेशावर बनावट स्वाक्षऱ्या करुन ३३ लाख वटविण्याचा प्रयत्न\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nजालना जिल्हा परिषदेच्या लेखा अधिकाऱ्याच्या दालनातून सहा धनादेशाची चोरी ... Read More\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल ; धनकवडीतील धक्कादायक घटना\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपत्नीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून स्वतःच्या मुलीचा खून करुन पित्याने आत्महत्या केली हाेती. याप्रकरणी त्याच्या पत्नीच्या विराेधात गुन्हा दाखल झाला आहे. ... Read More\nआष्टीत गांजा विक्री करणाऱ्या एकास अटक; ४ लाखाचा मुद्देमाल जप्त\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nएक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला ... Read More\nधक्कादायक; बॉयफ्रेंडच्या प्रेमासाठी दहावीतल्या मुलीनं वडिलांचाच जीव घेतला\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nप्रियकराच्या मदतीने वडिलांचा खून करून मृतदेह जाळून बंगल्यात ठेवला. ... Read More\nपोटच्या मुलीवरील अत्याचार करणाऱ्या बापास २५ वर्षाचा कारावास\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nया खटल्यात सरकारी वकील म्हणून उज़्वला मोहोळकर यांनी कोर्टाचे कामकाज पाहिले. ... Read More\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://dipsdiner.com/dd/author/admin/", "date_download": "2019-08-20T23:00:06Z", "digest": "sha1:SYQUY7V64L3U75RGWVGQHNVFPZVNOKRX", "length": 13300, "nlines": 102, "source_domain": "dipsdiner.com", "title": "Dipti | | DipsDiner", "raw_content": "\nशेपूची भाजी आवडणारी माणसं मी तरी बघितली नाहीत. शेपूच्या भाजीचे औषधी गुण जाणून घेतल्यावर मी सुद्धा ही भाजी खाण्याची सुरवात केली. ही पालेभाजी त्याच्या उर्ग दर्पामुळे कुप्रसिद्ध आहे. आताच्या काळात स्त्रियांमध्ये PCOD / PCOS, thyroid अशा रोगांचे जे वाढते प्रमाण आहे त्यावर रामबाण उपाय म्हणजे आठवड्यातू��� दोनदा ही भाजी खाणे. मी ह्या ब्लॉगवर या आधीही…\nमाझ्या आजोळी आजही नारळी पोर्णिमा नारळी भाताशिवाय साजरी होत नाही. या शिवाय ओल्या नारळाच्या करंज्या आणि नारळाची वडी सुद्धा बनवली जाते. खर सांगायचं तर त्या दिवशी जरा गोडाचे overload होते. पण सगळ्या माहेरवाशीण आपापल्या तान्हुल्यांसह आलेल्या असतात कारण त्या दिवशी रक्षाबंधनसुद्धा साजरे करतात. मग करंज्या आणि नारळाच्या वड्या त्यांच्या सासरी देण्यासाठी खास तयार केल्या जातात….\nकांदा भजी, बटाटा भजी आपण पावसाळ्यात नेहमीच खात असतो, आज जरा वेगळी अशी पनीर भज्जी कशी बनवायची ते बघूया. पनीर भजी थोडीशी रॉयल, श्रीमंती थाटाची आणि कधीतरीच खायला मजेची वाटतात. रोज रोज खायला परवडणार पण नाहीत. ही रेसिपी बनवायला खूपच सोप्पी आहे. घाईघाईत बनवली तर एवढी चविष्ठ लागत नाहीत. एक ते दोन तास चांगले पनीर…\nहल्ली बरीच नवीन पिढी कारल्याची भाजी आवडीने खायला लागली आहे. आमची आई तर घरी कारल्याची भाजी असेल तर आम्हाला डब्यात आमच्या आवडीची बटाट्याची भाजी देत असे. कारली खायची सुरवात मी गेल्या दशकात केली. नेहमी एकाच प्रकारे कारली बनवायचा कंटाळा आला की ही भरली कारली आमच्या घरी थोडा वेळ काढून बनवली जाते. कारल्याची परतून भाजी तर…\nभेंडी भुना मसाला भेंडी माझी फारच प्रिय भाजी आहे. आठवड्यातून दोनदा तरी भेंडी आमच्या घरी बनतेच. प्रत्येकवेळी वेगवेगळी रेसिपी करून बघायला मला खूप आवडते. ह्या ब्लॉगवर सुद्धा मी खालील भेंडीच्या पाककृती दिल्या आहेत. भेंडी मसाला भेंडी fry ९ शिरी भेंडीची भाजी ही भाजी झटपट ह्या प्रकारात मोडणारी नाही. ह्यासाठी कांदा टोमाटो कापायला लागतो. भेंडी सुद्धा…\nकंटोलीची भाजी करटूली, कंटोली, काकोरी किवा काटोला , ही सगळी नावं आहेत ह्या छोट्याशा हिरव्या काटेरी फळभाजीची. चार-पाच वर्षांपूर्वी मला अचानक साक्षात्कार झाला की ही छोटीशी काटेरी दिसणारी फळे खूपच गुणकारी आहेत आणि त्याचा आपल्या आहारात समावेश करायला हवा. कंटोली फक्त २ महिने बाजारात मिळतात, श्रावण आणि भाद्रपदात. भाव विचाराल तर १५० ते १२० रु. किलो….\nशेवळाची भाजी पहिला पाऊस झाला की फोडशी, टाकळा, कोरळ अशा रानभाज्यांच्या जोडीला अशी शेवळ ही बाजारात येतात. वर्षातून एकदाच तुम्ही ह्या भाजीचा आस्वाद घेऊ शकता. शेवंळ अशी दिसायला लांबट कोम्बासारखी असतात. ती खूपच खाजरी असतात. शेवंलांसोबत छोटी फळही मिळतात त्यांना काकड म्हणतात. ती चवीला तुरट असतात. ती ह्या भाजीचा खाजरेपणा कमी करण्यासाठी वापरतात. तुम्हाला ही…\nआज मी तुम्हाला एकदम टेस्टी आणि सोपी अशी कोलंबी भाताची पाककृती सांगणार आहे. हा भात मऊ मोकळा चटपटीत , थोडासा मसालेदार आणि एखाद्या हिरव्या वाटण्याच्या रास्स्यासोबत मस्त लागतो. मला पालक चिकन सोबत हा पुलाव खायला आवडतो. कोलंबी किंवा चिकन बिर्याणी करायची म्हटली की मसाला करावा लागतो, कांदा तळून घ्यावा लागतो, चिकन मुरवण्यासाठी ठेवावं लागते. ह्यापेक्षा…\nमेथीचे ठेपले मेथी खूप लोकांच्या घरात फक्त ठेपले बनवण्यासाठीच आणली जाते. प्रत्येक घरात आपापली अशी ठेपले बनवण्याची कृती ठरलेली असते. मी सुद्धा सकाळच्या घाईच्या वेळी हे मेथीचे ठेपले झटपट कसे बनवते ते तुम्हाला सांगणार आहे. ही गुजराती समाजात बनवतात तशी पारंपारिक पाककृती नाही. हे माझे पौष्टिक नाश्ता बनवण्याच्या प्रयत्नांपैकी एक आहे. मी पूर्णपणे गव्हाचे पीठ…\nचटकदार सुखे काळे चणे ह्या चाण्यांना काळे चणे का म्हणतात हे जर तुम्हाला माहित असेल तर मला खाली कमेंट box मध्ये कळवा. तुम्ही हे चणे नक्की खाल्ले असणार. ह्यांची उसळ तर एक number लागते. हे चणे रोज खाणारे लोक पण आहेत. हे चणे प्रथिने आणि फायबर चे कोठार आहेत. काळे किंवा हिरवे कोणतेही चणे ज्यांना…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.htwindsolarpower.com/mr/faqs/", "date_download": "2019-08-20T22:57:21Z", "digest": "sha1:USH2WQFIX2WA7EJ42YHRRO5HCHA6WNDJ", "length": 10139, "nlines": 197, "source_domain": "www.htwindsolarpower.com", "title": "वारंवार विचारले जाणारे प्रश्न - निँगबॉ हैतीयन होल्डिंग गट कंपनी, लिमिटेड", "raw_content": "आम्ही 1983 पासून जागतिक वाढत मदत\nवारा सौर संकरित प्रणाली\nऔद्योगिक वारा झोतयंत्र 10kw-50kw उत्पादन\nसूक्ष्म वारा झोतयंत्र 100-1000W उत्पादन\n5kw उत्पादन 1kw- निवासी वारा पाणी\nपी ग्रीड बद्ध इन्व्हर्टर\nवारा ग्रीड टाय इन्व्हर्टर\nवारा सौर संकरीत चार्जर नियंत्रक\nवारा सौर संकरीत ग्रीड टाय इन्व्हर्टर\nशीट मेटल छप्पर माउंट\nचे हसे करणे वायर टॉवर\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nसतत विचारले जाणारे प्रश्न\nआपल्या दर काय आहेत\nआमच्या दर पुरवठा व अन्य बाजार घटकांवर अवलंबून बदलू शकतात. आम्ही आपल्या कंपनी नंतर आपण सुधारित ���िंमत सूची पाठवू अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा.\nआपण किमान ऑर्डर प्रमाणात आहे का\nहोय, आम्ही सतत किमान ऑर्डर प्रमाणात असणे सर्व आंतरराष्ट्रीय आदेश आवश्यक आहे. आपण पुनर्विक्री पण किती लहान प्रमाणात मध्ये शोधत असाल तर, आम्ही तुम्हाला आमच्या वेबसाइटवर तपासा शिफारस\nआपण OEM किंवा ODM शकता\nहोय, आम्ही मजबूत विकास संघ आहे. उत्पादने आपली विनंती त्यानुसार केले जाऊ शकते.\nआपण संबंधित कागदपत्रे उपलब्ध करू शकतो का\nहोय, आम्ही विश्लेषण / सहत्वता प्रमाणपत्र समावेश सर्वात दस्तऐवज प्रदान करू शकता; विमा; मूळ, आणि इतर निर्यात दस्तऐवज जेथे आवश्यक.\nसरासरी आघाडी वेळ काय आहे\nनमुने, आघाडी वेळ बद्दल 7 दिवस आहे. वस्तुमान उत्पादन, आघाडी वेळ ठेव देयक प्राप्त केल्यानंतर 20-30 दिवस आहे. तेव्हा (1) आम्ही आपल्या ठेव प्राप्त झाली आहे आघाडी वेळा प्रभावी होण्यासाठी, आणि (2) आम्ही आपल्या अंतिम आपली उत्पादने मान्यता आहे. आमच्या आघाडी वेळा आपल्या अंतिम मुदत कार्य करत नाही तर, कृपया आपल्या विक्री आपल्या गरजा प्रती जा. सर्व प्रकरणांमध्ये आम्ही आपल्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. बर्याच प्रकरणात आम्ही तसे करण्यास सक्षम आहेत.\nआपण देयक पद्धती कोणत्या प्रकारच्या स्वीकारत नाही\n: आपण आमच्या बँक खाते, वेस्टर्न युनियन किंवा Paypal पैसे शकता\nआगाऊ 30% ठेव, ब / एल प्रत विरुद्ध 70% शिल्लक.\nउत्पादन हमी काय आहे\nआम्ही हमी आमच्या साहित्य आणि कारागिरी. आमची वचनबद्धता उत्पादनांसह आपला समाधान आहे. हमी किंवा नाही, तो पत्ता आणि प्रत्येकाच्या समाधान सर्व ग्राहक समस्यांचे निराकरण करण्यासाठी आमच्या कंपनीच्या संस्कृती आहे\nआपण उत्पादने डिलिव्हरी सुरक्षित हमी का\nहोय, आम्ही नेहमी उच्च दर्जाचे निर्यात पॅकेजिंग वापरा. आम्ही धोकादायक वस्तू खास धोका पॅकिंग आणि तापमान संवेदनशील आयटम सत्यापित कोल्ड स्टोरेज shippers वापरा. स्पेशॅलिस्ट पॅकेजिंग आणि मानक-नसलेला पॅकिंग आवश्यकता अतिरिक्त शुल्क लागू शकते.\nकसे शिपिंग शुल्क काय\nवाहतूक खर्च आपण वस्तू निवडू मार्ग अवलंबून असते. एक्सप्रेस साधारणपणे सर्वात जलद पण सर्वात महाग मार्ग आहे. seafreight करून मोठा प्रमाणात सर्वोत्तम उपाय आहे. नक्की वाहतुक दर आम्ही फक्त आम्ही रक्कम, वजन आणि मार्ग माहिती असेल तर आपण देऊ शकता. अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा.\nअमेरिका का���्य करू इच्छिता\nव्यावसायिक रचना आणि पी सौर ऊर्जा आणि वारा-सौर संकरित प्रणाली मध्ये उत्पादन.\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/amp/kisan-long-march-live-delegations/", "date_download": "2019-08-20T22:34:23Z", "digest": "sha1:UBUMDQ2U46KRV4MHMPO4F5GANSLBKDJH", "length": 6364, "nlines": 53, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "Kisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nअखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून निघालेला हजारो शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांचा लाँग मार्च आज (सोमवार) पहाटेच्या सुमारास मुंबईतील अाझाद मैदानात दाखल झाला. सर्व शेतकऱ्यांना विनाअट संपूर्ण कर्जमाफी द्या, कसत असलेल्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर करा, या आणि अन्य मागण्यांसाठी शेतकरी आज विधानसभेला घेराव घालणार आहेत. या मोर्चाला अभूतपूर्व पाठिंबा मिळत असून आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसेसह सर्व राजकीय पक्षही शेतकऱ्यांच्या मागे उभे राहिले. त्यामुळे कमालीच्या अस्वस्थ झालेल्या सत्ताधारी देवेंद्र फडणवीस सरकारची रविवारी धावपळ झाली. शेतकऱ्यांच्या आंदोलनातील आक्रमकता कमी करण्यासाठी राज्यातील भाजप सरकारने तडजोडीची भूमिका घेत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना किसान सभेच्या नेत्यांच्या भेटीला पाठवले. या भेटीत महाजन यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी निमंत्रण दिले. मात्र, मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय हटणार नसल्याची ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी कायम ठेवली. सरकारने आधीच चर्चा केली असती तर ही वेळ आली नसती. आता मात्र मागण्यांची पूर्तता झाल्याशिवाय माघार नाही, असा इशारा किसान सभेचे सरचिटणीस आणि शेतकरी आंदोलनाचे समन्वयक अजित नवले यांनी दिला. हा मोर्चातील शेतकऱ्यांचा जत्था रविवारी सोमय्या मैदानावर दाखल झाला. तिथेच हा मोर्चा अडवण्याचा सरकारचा इरादा आहे. फडणवीस सरकार आज, या प्रश्नावर कोणता तोडगा काढणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nMaharashtra Budget 2018 : विकासाची गाडी चांद्याहून बांद्याला सुधीरभाऊंच्या मदतीने केसरकरांची करामत\nज्येष्ठ काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे मुंबईत निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/ramdas-aathavale-anandraj-aambedkar/", "date_download": "2019-08-20T22:35:47Z", "digest": "sha1:NDBSFVFDVFQ66WW6F72T72ZFYVPBDJ63", "length": 11306, "nlines": 226, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "रामदास आठवले हे समाजाला नको असलेले नेते – आनंदराज आंबेडकर | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Maharashtra/रामदास आठवले हे समाजाला नको असलेले नेते – आनंदराज आंबेडकर\nरामदास आठवले हे समाजाला नको असलेले नेते – आनंदराज आंबेडकर\nरिपब्लिकन ऐक्य हा कालबाह्य विषय\n0 339 एका मिनिटापेक्षा कमी\nकोरेगाव भीमाच्या संघर्षाच्या पार्श्वभुमीवर पुकारण्यात आलेल्या बंदला मिळालेल्या प्रतिसादामुळे सुरू झालेली रिपब्लिकन ऐक्याची चर्चा व्यर्थ आहे. रिपब्लिकन ऐक्य हा संपलेला विषय आहे. सध्या रिपब्लिकन नेत्यांना फक्त धड असून त्यांचे डोके भलतेच वापरून घेत आहेत. रामदास आठवले हे समाजाला नको असलेले नेते असल्याची टीका रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केली.\nआंबेडकर यांनी सोमवारी वढू येथील गोविंद गायकवाड यांच्या समाधीसह कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला भेट दिली. यासोबतच त्यांनी पोलीस अधीक्षक सुवेझ हक आणि अतिरिक्त अधिक्षक संदीप पखाले यांची भेट घेऊन तपासाची माहिती घेतली. या���संदर्भात त्यांनी पुण्यातील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली.\nBhima-koregaon maharashtra Ramdas Athawale भीमा-कोरेगाव महाराष्ट्र रामदास आठवले\nफक्त 99 रुपयांत करा विमान प्रवास\nपोलीस माझा एन्काउंटर करणार होतेः प्रवीण तोगडियांचा आरोप\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/ramdas-kadam-news-3/", "date_download": "2019-08-20T23:02:33Z", "digest": "sha1:NQBGQIUKZVMX4GQCFQPIQLUGBSHV3JQ3", "length": 6576, "nlines": 107, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "रत्नागिरी जिल्ह्यातील ८ तलावांच्या संवर्धनासाठी ३ कोटी ८५ लाखांचा निधी वाटप", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nरत्नागिरी जिल्ह्यातील ८ तलावांच्या संवर्धनासाठी ३ कोटी ८५ लाखांचा निधी वाटप\nपर्यावरण विभागातर्फे राष्ट्रीय तलाव सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील 8 गावातील तलावांच्या संवर्धनासाठी 3 कोटी 85 लाख 26 हजारांचा निधी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते आज मंत्रालयात वितरित करण्यात आला.\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nहा निधी तलावातील गाळ काढणे, खोलीकरण करणे, दगडाचे पिचींग करणे, झाडे लावणे, गार्डन तयार करुन नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था करणे, स्वच्छतागृह बांधणे, वॉकिंग ट्रॅक तयार करणे, आदी कामासाठी वापराला जाणार आहे. हा तलाव संवर्धन निधी सरपंच, ग्रामसेवक यांनी स्वीकारला.\nरत्नागिरी जिल्ह्यातील शिरखल तलाव, दापोली, शिरशिंगे तलाव, दापोली, संवेणी तलाव, खेड, विन्हे तलाव, मंडणगड, उत्तरेश्वर तलाव, दहागाव, घेरासुमारगड, खेड, आणि विष्णू तलाव, लोणेरे – गोरेगाव (माणगाव) येथील तलावासाठी निधींचे वितरण करण्यात आले. या योजनेच्या माध्यमातून ब्रिटिश कालीन तसेच पुरातन असलेले तलाव प्रदूषणमुक्त तसेच सुशोभित होणार आहेत.\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nमुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रेला उद्यापासून सुरवात\nकोल्हापूर, सांगलीच्या महापुराला मुख्यमंत्रीच जबाबदार\nसुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून गोळी सुटली; चार जखमी\nसर्वांचे आशीर्वाद पाठीशी असल्यास राज्यात शिवस्वराज्य येणार – धनंजय मुंडे\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\n….असं असताना भाजप सेनेचे यात्रा काढतातच…\n‘राज ठाकरे यांना ईडीने नोटीस…\nसुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून गोळी सुटली; चार…\nआरक्षणाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा-…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/2036", "date_download": "2019-08-20T22:49:52Z", "digest": "sha1:BLY7KE7G3DLMVNHHKCATN45E3I3CSPRQ", "length": 7990, "nlines": 208, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रानभाजी : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /रानभाजी\nRead more about पावसाळी रानभाजी- पेस\nरानभाजी - पेव च्या पानांची भजी\nRead more about रानभाजी - पेव च्या पानांची भजी\nRead more about रानभाजी २०) सातपुती\nरानभाजी फोडशी/कुलूची डाळ घालून भाजी\nRead more about रानभाजी फोडशी/कुलूची डाळ घालून भाजी\nRead more about रानभाजी १९) हदगा\nरानभाजी १५) शेवग्याचा पाला\nRead more about रानभाजी १५) शेवग्याचा पाला\nRead more about रानभाजी १४) दिंडा\nरानभाजी १३) सुरणाचे देठ\nRead more about रानभाजी १३) सुरणाचे देठ\nRead more about रानभाजी १२) मायाळू\nRead more about रानभाजी ११) तालिमखाना\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/msedcl-354/", "date_download": "2019-08-20T23:58:02Z", "digest": "sha1:WHXN5XENGZILTJ2SAMTW53X63WDTX4EH", "length": 8840, "nlines": 60, "source_domain": "mymarathi.net", "title": "कोथरूड परिसरातील वीजपुरवठा विस्कळीत - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune कोथरूड परिसरातील वीजपुरवठा विस्कळीत\nकोथरूड परिसरातील वीजपुरवठा विस्कळीत\nपुणे, – महापारेषण कंपनीच्या फुरसुंगी येथील 220/132 केव्ही उपकेंद्रात बिघाड झाल्यामुळे कोथरूड 132 केव्ही उपकेंद्रांचा वीजपुरवठा शुक्रवारी (दि. 10) रात्री 8.20 वाजता बंद पडला. यामुळे कोथरूड, वारजे परिसरातील वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. रात्री उशिरापर्यंत सर्व परिसरात पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करण्यात आला.\nयाबाबत माहिती अशी की, महापारेषणच्या फुरसुंगी 220/132 केव्ही उपकेंद्रातून कोथरूड 132 केव्ही उपकेंद्राला वीजपुरवठा होतो. आज रात्री 8.20 वाजताच्या सुमारास फुरसुंगी उपकेंद्रात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कोथरूड 132 केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद पडला. परिणामी महावितरणचे देखील 6 उपकेंद्र बंद पडल्यामुळे प्रामुख्याने कोथरूड, कर्वेनगर, डेक्कन, वारजे, शारदा सेंटर, डहाणूकर काॅलनी, काकडे सिटी आदी परिसरातील सुमारे एक लाख वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.\nमहावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीजपुरवठ्याच्या पर्यायी व्यवस्थेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु केले. यामध्ये एनसीएल उपकेंद्रांसह इतर विविध उपकेंद्रातून पर्यायी वीजपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली. यामध्ये 60 मेगावाॅटपैकी 45 मेगावाॅटचे भारव्यवस्थापन करण्यात आले. सुमारे एक लाख वीजग्राहकांपैकी 60 वीजग्राहकांचा वीजपुरवठा लगेचच सुरु करण्यात आला. तर सुमारे 20 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पाऊण तासांनी सुरु करण्यात आला. उर्वरित 20 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरु करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरु असून रात्री उशिरा 10.30 पर्यंत या ग्राहकांचा वीजपुरवठा सुरु करण्यात येत आहे.\nबाहुली (लेखिका -पूर्णिमा नार्वेकर)\nयुवकांनी राजकारणातही यशस्वी व्हावे : डॉ. सप्तर्षी\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/truck-overturned-killing-two-spot-202386", "date_download": "2019-08-20T22:51:48Z", "digest": "sha1:N6R35EA2I7NCJPZTS3EEK43Y5WD7TIYX", "length": 11911, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "The truck overturned killing two on the spot ट्��क पलटल्याने दोघे जण जागीच ठार | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nट्रक पलटल्याने दोघे जण जागीच ठार\nशुक्रवार, 26 जुलै 2019\nरायपूर वरुन बंगलोरला सनमाईका घेऊन जात असलेल्या ट्रक चालकाचे वळणावर नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक पलटला. काल झालेल्या या अपघातात वाहनचालक व क्लीनर जागीच ठार झाले आहेत.\nकोरची : तालुक्या पासुन आठ कि मी. अंतरावर पाठदेवाच्या समोर कुरखेडा - कोरची रोडवर छत्तीसगड राज्यातील, रायपूर वरुन बंगलोरला सनमाईका घेऊन जात असलेल्या ट्रक चालकाचे वळणावर नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक पलटला. काल झालेल्या या अपघातात वाहनचालक व क्लीनर जागीच ठार झाले आहेत. तर वाहन चालकाची ओळख पटली असून राजेंद्र यादव (रा. रायपूर वय 45) आहे, पण क्लीनरची ओळख अजुन पटलेली नाही.\nसदर घटना काल (ता. 25) पाहाटे घडली असून सी.जी.07 बि.एम.9213 क्रमांकाचा ट्रक छत्तीसगड राज्यातुन येत होता. कोरची-पुराडा मार्गावर बेडगाव पासुन चार कि.मी. अंतरावरील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक पलटला.\nहा अपघात इतका भिषण होता की चालकाचा आणि वाहकाचा जागीच मृत्यू झाला. चालक वाहनाखाली अक्षरशः दबलयाने चिळकांड्या उडाल्या होत्या. ट्रक मध्ये भरलेल्या सामानाचे खूप मोठे नुकसान झाले असून, पुढील तपास बेडगाव पोलिस मदत केंद्राचे पीएसआय पोटे करीत आहेत,\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनागपूर : आधुनिक काळात दम्यासह न्यूमोनिया व इतर श्‍वसनविकारासह कॅन्सर आणि इतर आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या आजारांचे निदान करणारे...\nकोरची तालुक्‍यातील तीस ग्रामपंचायतींना ऑनलाइनची प्रतीक्षा\nकोरची, : 15 ऑगस्ट 1992 मध्ये कुरखेडा तालुक्‍यातून विभाजन झालेल्या नक्षलग्रस्त संवेदनशील कोरची तालुक्‍यात 30 ग्रामपंचायती असून 2001 च्या जनगणनेनुसार...\nराहुल यांची घोडदौड लोकसभेने रोखली\nनवी दिल्ली : यशस्वी आणि समृद्ध कौटुंबिक वारसा, व्यापक संघटना, कार्यकर्त्यांची फौज आणि प्रचंड मेहनत असूनही राहुल गांधी हे कॉंग्रेसचे अध्यक्ष...\nआयुष्याचंच बांधकाम कोसळलेले मजूर... (हेरंब कुलकर्णी)\nबांधकाममजुरांच्या मृत्यूच्या वेदनामय कहाण्या असंख्य आहेत. जिवानिशी जीवही जातो आणि मागं राहिलेल्या कुटुंबीयांचं जीवनही कठीण होऊन बसतं. इतरही अनेक...\nचकमकीत सात नक्षलवाद्यांना कं���स्नान\nगोंदिया : महाराष्ट्र व छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील बोरतलाव नजीकच्या सीतागोटा पहाडावर पोलिसांची नक्षलवाद्यांसोबत चकमक झाली. यात सात नक्षलवाद्यांना...\nछत्तीसगडमध्ये चकमकीत सात नक्षलवादी ठार\nरायपूर : महाराष्ट्र व छत्तीसगडच्या सीमेवरील राजनांदगाव जिल्ह्याच्या बागनाडी पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/flood-affected-says-sir-i-see-shivaji-maharaj-your-form-206435", "date_download": "2019-08-20T22:48:16Z", "digest": "sha1:LL64A4M6VNXLVYS36T5LBMN3HTEYRQLX", "length": 13764, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "Flood affected says that Sir I see Shivaji Maharaj in your form साहेब, तुमच्या रुपात मला साक्षात शिवराय दिसले! | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nसाहेब, तुमच्या रुपात मला साक्षात शिवराय दिसले\nशनिवार, 10 ऑगस्ट 2019\nअभिनेते आणि राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज (शनिवार) इस्लामपूर येथील पूरग्रस्तांची भेट घेतली. तेव्हा तेथील प्रत्येक पूरग्रस्ताच्या तोंडून हेच वाक्य ऐकू येत होते.\nइस्लामपूर : ''खरंच राजं आहात तुम्ही साहेब आजवर तुम्हाला फक्त टीव्हीवर शिवाजी, संभाजी महाराजांची भूमिका करताना पाहिलं होतं, पण आज तुम्ही आमच्यासाठी इथं आला, तुमच्या रुपात आम्हाला साक्षात शिवरायांचं दर्शन झालं,'' हे शब्द आहेत गेल्या काही दिवसांपासून पूराच्या पाण्यात अडकलेल्या इस्लामपूरच्या रयतेचे.\nअभिनेते आणि राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज (शनिवार) इस्लामपूर येथील पूरग्रस्तांची भेट घेतली. तेव्हा तेथील प्रत्येक पूरग्रस्ताच्या तोंडून हेच वाक्य ऐकू येत होते.\nशिरुर लोकसभा मतदारसंघातील जनतेने देऊ केलेली मदत घेऊन खासदार डॉ. कोल्हे इस्लामपूर येथे दाखल झाले. त्यावेळी 'फूल ना फुलाची पाकळी' म्हणून ��ोबत आणलेले खाद्यपदार्थ आणि जीवनावश्यक वस्तू त्यांनी पूरग्रस्तांना दिल्या. गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यात पूर आल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे परिसरातील वातावरणदेखील खराब झाले आहे. मात्र, परिसरात दुर्गंधी पसरली असतानादेखील डॉ. कोल्हे तेथील जनतेला धीर देण्याचे काम करत होते. त्यामुळे तुम्हाला वाळवा तालुका कधीच विसरणार नाही. तुम्ही शिवजन्मभूमीचे खरे शिलेदार शोभता, अशी भावना तेथील नागरिकांनी यावेळी व्यक्त केली.\nसांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही डॉ. कोल्हे यांनी यावेळी दिले. त्यानंतर जयंत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांसोबत वाळवा, शिरोळ, कोल्हापूर याठिकाणच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ते रवाना झाले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकृष्णेला दिलेला कचरा, पुराने केला परत; आता तरी व्हा जागे...\nकृष्णा नदी सांगली शहरात घुसली. नुसती घुसली नाही, तर आपण टाकलेला प्रचंड कचरा, प्लॅस्टिक सारं पुन्हा आपल्या घरात टाकून गेली. घराची कचराकुंडी झाली. घर...\n#SangliFloods या पाच आंबेकऱ्यांमुळेच रेठरे हरणाक्षचे गावकरी सुरक्षितस्थळी\nइस्लामपूर - जीवावर उदार होऊन गावातील सुमारे साडे तीन हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे धाडस रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथील 'त्या' पाच आंबेकरींनी...\nसांगलीतून 'या' काही मार्गावर एसटी वाहतूक सुरू\nसांगली - जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थितीमुळे राज्य परिवहन महामंडळाचे अनेक मार्ग बंद करण्यात आले होते. सांगली बसस्थानकात पाणी साचल्याने परिणामी...\nसांगलीच्या पश्‍चिम भागातील रस्ते अद्याप बंदच\nसांगली : शहरात महापुराचे पाणी उतरत आहे. त्यामुळे हळूहळू रस्ते खुले होत आहेत. बऱ्याच भागातील रस्त्यांनी आज मोकळा श्‍वास घेतला. मात्र पाणी उतरण्याचा...\n#SangliFloods पुरग्रस्तांनो... धीराने घ्या\nइस्लामपूर - मुसळधार पाऊस, महापुराने बेजार झालेल्या पूरग्रस्तांना अनेक पातळ्यांवर मदत येत असताना गावागावात झुंबड उडताना दिसत आहे. पुरग्रस्तांच्या...\nखुल्या नाट्यगृहातील सभागृहात पुरग्रस्तांसाठी छावणी\nइस्लामपूर : कृष्णा आणि वारणेच्या महापुराबरोबर वाळवा तालुक्यात मदतीचाही महापूर आला आहे. येथील कपील आणि अमित ओसवाल या बंधू���च्या नियोजनबध्द मदतीने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/35-cent-incoming-declined-vegetables-205687", "date_download": "2019-08-20T23:33:38Z", "digest": "sha1:DILZHELN36Y6WEVMLS6T7UDWKREGBGWJ", "length": 14943, "nlines": 196, "source_domain": "www.esakal.com", "title": "35 per cent of incoming declined vegetables भाजीपाल्याची आवक ३५ टक्‍क्‍यांनी मंदावली | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nभाजीपाल्याची आवक ३५ टक्‍क्‍यांनी मंदावली\nगुरुवार, 8 ऑगस्ट 2019\nबाजारात आवक साधारणतः ३५ टक्‍क्‍यांनी मंदावली असून, बुधवारी बाजारात ६० गाडी भाजीपाल्याची आवक झाली.\nमार्केट यार्ड - गेल्या आठवड्यापासून पडणाऱ्या धो-धो पावसामुळे शेतातून भाजीपाला काढणे अवघड होऊ लागले आहे. सततच्या पावसामुळे शेतातील भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर, दुसरीकडे जो भाजीपाला काढला आहे तो मार्केट यार्डात घेऊन येण्यासाठी अनेक ठिकाणचे रस्ते बंद असल्याने आवक घटली आहे.\nबाजारात आवक साधारणतः ३५ टक्‍क्‍यांनी मंदावली असून, बुधवारी बाजारात ६० गाडी भाजीपाल्याची आवक झाली. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा) मुळशी, भोर, वेल्हा, पौड या भागांतून मार्केट यार्डात भाजीपाला येतो. शहरात सततच्या पावसामुळे हातगाडीवरून भाजीपाला विक्रीस अडचणी निर्माण झाल्या आहेत. तसेच, किरकोळ दुकानदारांकडेही भाजीपाला खरेदीचे प्रमाण कमी झाली आहे.\nमार्केट यार्डात भाजीपल्याची आवक कमी आहे. आवक कमी असूनही पावसामुळे भाजीपाल्याला बाजारात उठाव नसल्याने आलेला भाजीपाला मोठ्याप्रमाणावर बाजारात शिल्लक आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर कमी झाले असल्याची माहिती अडते असोशियनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली. दुसरीकडे फळ बाजारात बहुतांश फळांचीही आवक घटली आहे. त्यामुळे कलिंगड, खरबूज, चिक्कू आणि पेरूच्या भावात वाढ झाली आहे. तर, लिंबांची मागणी घटल्याने भावात घट झाली आहे. कलिंगड आणि खरबूज प्रतिकिलोमागे प्रत्येकी दोन रुपये, चिक्कू प्रतिगोणीमागे दोनशे रुपये आणि पेरूच्या भावात वीस किलोमागे दोनशे रुपयांन वाढ झाली.\nपावसामुळे मार्केट यार्डातील फूलबाजारात ओल्या फुलांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. येणाऱ्या एकूण फुलांमध्ये तब्बल ७० टक्‍क्‍यांहून अधिक फुले ही ओली आहेत. त्यामुळे फुलांच्या भावात दहा ते वीस टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. तर, चांगल्या दर्जाच्या (सुकी) फुलांच्या भावात वाढ झाली आहे. श्रावण महिना सुरू असल्याने फुलांना मागणी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. ओल्या फुलाचा दर्जा खालावलेला असल्याने शेतकऱ्यांच्या मालास भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत.\nपावसामुळे शहरातील भुसार बाजारात माल विक्रीवर परिणाम झाला आहे. महिन्याचा पहिला आठवडा असूनही बाजारात म्हणावी तेवढी मागणी नाही. पाऊस आणि श्रावण महिना यामुळे खरेदी मंदावली आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा भागात माल घेऊन जाणाऱ्या गाड्या गेल्या नसल्याची माहिती राजेंद्रकुमार बाठीया यांनी दिली.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nओडिशा, कर्नाटकला ४,४३२ कोटी\nनवी दिल्ली - दुष्काळ, भूस्खलन, चक्रीवादळाच्या संकटांना तोंड देणाऱ्या कर्नाटक, हिमाचल प्रदेश, तसेच ओडिशा या राज्यांना केंद्र सरकारने ४४३२.१० कोटी...\nलातूर, उस्मानाबादचा वॉटरग्रीडचा प्रस्ताव सप्टेंबरमध्ये सादर करणार\nलातूर, ता. 20 ः लातूर जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता पाहता मराठवाडा वॉटरग्रीडच्या पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्याचा समावेश करावा, अशी मागणी...\nसंत्राफळ गळतीने उत्पादक हवालदिल\nशेंदूरजनाघाट (जि. अमरावती) : विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून नावारूपास आलेल्या वरुड तालुक्‍यातील बहुगुणी संत्रा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला असून...\nपारायण सुरू करीत वरुणराजाला साकडे\nउमरगा (जि. उस्मानाबाद) : यंदा पावसाळ्यातील तीन महिने लोटले तरी अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. दमदार पावसाअभावी नदी, नाले वाहिले नसून, खरीप पिके...\nऔरंगाबाद जिल्ह्यातील काही भागात झाला कृत्रिम पाऊस\nऔरंगाबाद - तब्बल चार आठवड्यांनंतर मंगळवारी (ता.20) सायंकाळी औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमा भागात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या परिश्रमाला यश आल्याचा दावा...\nबिह���रमध्ये दोन वैज्ञानिकांना संतप्त जमावाची मारहाण\nपाटणा : मुलांच्या अपहरणाच्या अफवांनी बिहारमध्ये धुमाकूळ घातला असून, त्याचा फटका मणिपूर आणि कोलकत्याहून आलेल्या दोन वैज्ञानिकांना बसला. संतप्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/purushottam/", "date_download": "2019-08-20T23:51:20Z", "digest": "sha1:CM2JVRXYHUXFH6RGT3MYYY2KC2AWGAFQ", "length": 9867, "nlines": 62, "source_domain": "mymarathi.net", "title": "राष्ट्रीय फिल्म संग्रहालयात 'पुरुषोत्तम' चा स्पेशल शो संपन्न. - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune राष्ट्रीय फिल्म संग्रहालयात ‘पुरुषोत्तम’ चा स्पेशल शो संपन्न.\nराष्ट्रीय फिल्म संग्रहालयात ‘पुरुषोत्तम’ चा स्पेशल शो संपन्न.\nपुणे (प्रतिनिधी) :- औरंगाबाद महानगर पालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या प्रशासकीय कामगिरीवर आधारित ‘पुरुषोत्तम’ हा मराठी चित्रपट शुक्रवारी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला.\nपुणे येथे राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाच्या कोथरूड येथील मिनी थिएटरमध्ये शनिवारी दि. ११ मे रोजी ��िवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त या ‘पुरुषोत्तम’ या चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन करण्यात आले होते.\nयावेळी दिग्दर्शिका रिमा अमरापूरकर, अभिनेत्री देविका दप्तरदार, केतकी अमरापूरकर, पूजा पवार, अभिनेते नंदू माधव, उमेश घेवरीकर, देवीप्रसाद सोहोनी, दिप्ती घोडके, भगवान राऊत, सुहास लहासे, सहाय्यक दिग्दर्शिका भाग्यश्री राऊत आदी उपस्थित होते.\nलोकहिताची कामे करणाऱ्या प्रामाणिक व कर्तव्य दक्ष प्रशासकीय अधिकाऱ्यांचे काम जनतेसमोर यावे या हेतूने संवेदना फिल्म फौंडेशन व आदर्श ग्रुप निर्मित, श्रीमती सुनंदा अमरापूरकर प्रस्तुत ‘पुरुषोत्तम’ हा चित्रपट सर्व जनतेने चित्रपट गृहात जाऊन पहावा, असे आवाहन दिग्दर्शिका रिमा अमरापूरकर यांनी यावेळी केले.\nपुरुषोत्तम या चित्रपटाच्या माध्यमातून तत्कालीन म.न.पा. आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची भूमिका मी या चित्रपटात साकारली आहे. आपल्याच मातीतील, आपल्याच माणसांची कामगिरी जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांनी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पहावा व पुरुषोत्तमच्या टिमला पाठबळ द्यावे असे आवाहन नंदू माधव यांनी यावेळी केले.\nजेष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी पुरुषोत्तम या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले. यावेळी सुनिल सुकथनकर, सुनिल महाजन, प्रा. मंगेश जोशी, शांभवी जोशी, दिग्दर्शक मिलिंद लेले, डॉ. अनिल अवचट यांच्यासह पुण्यातील साहित्य, कला, क्रीडा, नाट्य, व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.\nमहाराष्ट्रात भीषण दुष्काळ असताना राज्याचं हक्काचं 46 टीएमसी पाणी गुजरातमध्ये पाठवले, मनसेच्या माजी आमदाराचा आरोप\nभारतीय उद्योजकांनी अफगाणिस्तानात उद्योग उभारावेत; नसीम शरीफी यांचे आवाहन\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध��ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/dio-693/", "date_download": "2019-08-20T23:54:23Z", "digest": "sha1:5YRAOGOE36ZQ72VEKO2BNSNXUS5WY6MZ", "length": 9749, "nlines": 59, "source_domain": "mymarathi.net", "title": "दौंड तालुक्‍यातील अनधिकृत वाळू उत्‍खनन व वाहतुकीवर उपाययोजना करा -जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune दौंड तालुक्‍यातील अनधिकृत वाळू उत्‍खनन व वाहतुकीवर उपाययोजना करा -जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम\nदौंड तालुक्‍यातील अनधिकृत वाळू उत्‍खनन व वाहतुकीवर उपाययोजना करा -जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम\nपुणे, दिनांक 20- दौंड तालुक्‍यातील अनधिकृत वाळू उत्‍खनन व वाहतूक रोखण्‍यासाठी महसूल, पोलिस, उप प्रादेशिक परिवहन विभागाच्‍या अधिका-यांनी उपाययोजना कराव्‍यात, अशा सूचना जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्‍या. जिल्‍हाधिकारी कार्यालयातील त्‍यांच्‍या दालनात अवैध गौणखनिज वाहतूक तालुका दौंड बाबत जिल्‍हास्‍तरीय समितीच्‍या बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, बारामतीचे अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक जयवंत मिना, दौंड, पुरंदर उप विभागाचे उप विभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, दौंडचे तहसीलदार बाळाजी ��ोमवंशी, जिल्‍हा खनिज कर्म अधिकारी संजय बामने आदी उपस्थित होते.\nजिल्‍हाधिकारी राम म्‍हणाले की, तहसील कार्यालयाच्‍या ताब्‍यात असणा-या 57 वाहनधारकाकडून येणारा दंड न भरल्‍यास जुलै अखेर त्‍या वाहनांचा लिलाव करुन दंडाची रक्‍कम वसूल करण्‍यात यावी. उजनी जलाशयाच्‍या अखत्‍यारित अकरा गावांमधील अनधिकृत वाळू उत्‍खनन होत असल्‍यास संबंधित जलसंपदा विभागास जबाबदार धरण्‍यात यावे. भिमा नदीपात्रालगतच्‍या लाणगाव, वाटलूज येथील वन विभागाच्‍या मालकीच्‍या क्षेत्रामध्‍ये अनधिकृत वाळू साठे आढळून आल्‍यास त्‍याबाबत वन विभागाने कारवाई करावी. तसेच महसूल, पोलीस,उप प्रादेशिक परिवहन विभागाने आठवडयातून एकदा विशेष मोहम आखून अनधिकृत वाळू वाहतूक करणारांवर कारवाई करावी. यवत व पाटस या क्षेत्रीय पोलीस विभागानेही सोलापूर-पुणे महामार्गावरुन होणा-या अनधिकृत वाळू वाहतूकीवर कारवाई करावी, अशाही सूचना यावेळी दिल्‍या.\nयावेळी उप विभागीय अधिकारी, तहसिलदार, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्‍हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.\nआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि बाबा रामदेव एकत्र – ॲड. आशिष शेलार\n30 जून रोजी साहित्यिक,कलावंत अनुभवणार ‘पंढरीची वारी’\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://davabindu.wordpress.com/2017/06/09/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-38/", "date_download": "2019-08-20T23:54:51Z", "digest": "sha1:LIQGUKET5WCEBXNONC22UXXOM3LFNXWC", "length": 84473, "nlines": 352, "source_domain": "davabindu.wordpress.com", "title": "अज्ञाताची चाहूल : (भाग : 38) | davabindu दवबिंदू", "raw_content": "\nविचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nआणखी काही वेळ तो तसाच विचार करत बसला होता. डायरीमध्ये आणखी तीन पानं वाचायची राहिली होती पण एक तर हे हिंदीत वाचणंसुद्धा थोडं वेळखाऊच होतं. मराठी किंवा इंग्लिश आपण जसं झरझर वाचून काढतो, तसं नव्हतं हे… आणि आता डोक्यातल्या सगळ्या विचारांमुळे, जागरणामुळे त्याचे डोळे अक्षरशः मिटायला लागले होते…..त्याने तसंच स्वतःला पलंगावर झोकून दिलं आणि पुढच्या दोनच मिनिटात त्याला गाढ झोपही लागली. झोप लागण्यापूर्वी मात्र त्याने पलंगावर पडल्या पडल्याच त्या कपाटाकडे नजर टाकली….आणि मग मग कुठल्याही भीतीने पुन्हा मनात शिरकाव करण्याआधी त्याकडे पाठ करून दुसऱ्या कुशीवर वळून डोक्यावरून पांघरूण घेऊन तो गाढ झोपून गेला …\n“अरे बापरे, म्हणजे तू सगळ्या बाजूने पेचात सापडलायस….पण तू त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न नाही केलास आय मिन, कोणीतरी समजूतदार असेल त्यांच्यात….तू समजावून सांगण्याचा प्रयत्न केलास का आय मिन, कोणीतरी समजूतदार असेल त्यांच्यात….तू समजावून सांगण्याचा प्रयत्न केलास का\nसु.सा.ने एकवार घड्याळाकडे नजर टाकत म्हटलं…ह्या गौरवची म्हणजे सुजयची गोष्ट इतकी इंटरेस्टिंग होती की ती ऐकताना जवळपास दोन तास निघून गेले होते तरीही त्याला भुकेची जाणीव झाली नव्हती…..\n“अरे समजावण्यासारखी माणसं नाहीत रे ती….मी कसाबसा वाचलो त्यांच्या तावडीतून हे माझं नशीब….आता तू तरी माझ्यावर विश्वास का ठेवशील मी जे सांगतोय तेच चित्र तुला दिसतंय….पण ट्रस्ट मी मित्रा….एवढंच सांगू शकतो मी…तू मला जे काही थोडंफार ओळखतोयस आणि तुझं मन तुला माझ्यावर विश्वास ठेवायला सांगतंय का ह्या गोष्टींचा विचार कर आणि तू निर्णय घे मला मदत करता येईल की नाही ह्याचा….\nखरंच हे सगळं होऊन गेल्यापासून मी इतका धास्तावलेलो असतो…मी आणि माझी आई ह्याच्यापुढे आता कसलाच विचार करायचा नाही हे ठरवून टाकलंय मी…..मित्रांबरोबरच्या ट्रिप्स, फिरायला जाणं सगळं सगळं हळू हळू कमी केलं नंतर…खरं तर ते झालं…माझंच लक्ष उडालं सगळ्यातून…किती दिवस तर मी बाहेर पडायलासुद्धा घाबरा��चो….कोणी माझ्या पाळतीवर तर नसेल ना…हाच विचार सारखा डोक्यात….ह्या सगळ्यात लग्नाचा विचार कसा करणार सांग…म्हणजे माझी इच्छा आहे लग्न करण्याची…..सगळ्या मित्रांची लग्न झाली आहेत आता सो मला पण वाटतं माझं लग्न व्हावं…पुढच्या प्रवासात कोणाचीतरी साथ असावी…पण ह्या सगळ्या बॅकग्राऊंड मुळे मी धास्तावलोय…लग्नाचा विचार आणखी चार–पाच वर्ष तरी पुढे ढकलुया असा मी विचार केला होता….पण प्रश्न असा आहे की आईला आणि काका– काकूंना काय सांगू त्यांना ह्यातलं काहीच माहित नाही अरे…मी ज्या टेन्शन मधून जातोय गेलं दीड वर्ष ते त्यांच्यापर्यंत कशाला जाऊ द्यायचं त्यांना ह्यातलं काहीच माहित नाही अरे…मी ज्या टेन्शन मधून जातोय गेलं दीड वर्ष ते त्यांच्यापर्यंत कशाला जाऊ द्यायचं पण म्हणूनच ते मागे लागलेत लग्नासाठी…आईला थोपवणं तर दिवसेंदिवस कठीण होतंय अरे…..”\nत्याचं बोलणं ऐकता–ऐकताच पाणी पिण्यासाठी म्हणून सु.सा.उठला आणि त्याच्या खांद्यावर हलकेच थोपटून म्हणाला,\n“आय कंप्लिटली अंडरस्टॅंड युअर सिच्युएशन फ्रेंड. पण तरी तू म्हणतोयस त्याने काय साध्य होणार आहे ते मला कळत नाहीये….आणि त्यासाठी हे असं सगळं करणं..मला ठीक नाही वाटत….सॉरी म्हणजे तू मदत मागायला आलायस पण ही अशी मदत ……………मला कळत नाहीये….”\n“तुझ्या परीने तू शंभर टक्के बरोबरच आहेस. आणि खरं तर आपल्यासारख्या साध्या, सरळ घरातल्या मुलांना हा असा विचार करणंही चूक वाटेल आणि ते आहेच. पण तरी त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये नंतर तुझं ऑफिसचं आय.कार्ड मिळालं, त्याच्यावरचं तुझं नाव वाचलं तेव्हाच मनात कुठेतरी आशा निर्माण झाली होती. असं वाटलं की देवाने माझ्या मदतीसाठीच पाठवलं आहे तुला. म्हणूनच माझं खरं नाव सांगावंसं वाटलं नाही तेव्हा. पण तुला असं गृहीत कसं धरणार मी दीड महिना आईजवळ होतो तेव्हा तिच्याकडे बोलायला ‘माझं लग्न‘ ह्याशिवाय दुसरा विषय नव्हता अरे. तिला काही ना काही कारणं देताना माझ्या नाकी नऊ आले. मी इथे यायला निघालो तेव्हा म्हणाली, माझ्या चेहऱ्यावर आनंद दिसावा असं वाटत असेल तर लग्न कर, लवकरात लवकर. तेव्हाच मनात पक्कं ठरवलं, आता आऊट ऑफ द वे जाऊनच काहीतरी प्रयत्न करायला लागणार. इथे येऊन मी सगळा विचार केला. आणि ठरवलं की तू मदत करायची ठरवलीस तर हे साध्य होण्यासारखं आहे. “\n“मला तुझ्यावरचं प्रेशर कळतंय अरे. पण मी परत तेच विचारतोय, एवढा डेस्परेट का होतोयस तू म्हणजे एकदम असं पाऊल का उचलतोयस म्हणजे एकदम असं पाऊल का उचलतोयस लग्नासाठी जसं नॉर्मली स्थळं बघतात तसं करून तर बघ…काहीतरी निगेटिव्हच होईल असं का मनात आणतोयस आधीपासूनच… लग्नासाठी जसं नॉर्मली स्थळं बघतात तसं करून तर बघ…काहीतरी निगेटिव्हच होईल असं का मनात आणतोयस आधीपासूनच…\n“कारण तसं झालंय आधी सुजय, दोन वेळा….मध्य प्रदेशातल्या त्या ट्रिपनंतर आईला माझ्यात झालेला बदल जाणवत होता आणि म्हणूनच तिने माझ्या लग्नासाठी बघायला सुरुवात केली, अर्थात माझ्या परवानगीनेच. दोन वेळा माझं लग्न ठरलंसुद्धा. पण नंतर कसं कोण जाणे मुलीकडच्यांना ते पोलीस स्टेंशनमध्ये केलेल्या कम्प्लेंटबद्दल कळलं. नशीब दोन्ही वेळेला ‘आम्ही हे लग्न करू शकत नाही‘ असं सांगायला त्यांचे फोन आले तेव्हा आई बाहेर गेली होती. मी समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण काहीच उपयोग नाही झाला. आई नंतर फोन करून त्यांच्याशी बोलणार होती पण मीच तिला फोन करू दिला नाही, तिला लग्न मोडण्याचं दुसरंच काही कारण सांगितलं. तिला हे सगळं कळू द्यायचं नाही मला. तर त्यामुळे तिला हा अंदाजच नाहीये की आता पुन्हा लग्न ठरलं तर ते ह्याच कारणाने मोडू शकतं. अशाने माझं लग्न कर कधीच होणार नाही, पण तिला आणि मला प्रचंड मनस्ताप होईल फक्त. हे सगळं टाळायला मी हा विचार केला….”\n“अरे पण म्हणून असं….खोटं बोलून हे असं करण्यापेक्षा सरळ बोलायचं ना त्या मुलीशी किंवा तिच्या घरच्यांशी…जे झालंय ते त्यांना मोकळेपणाने सांगायचं….ह्यात रिस्क कमी आहे, नाही का हे असं करण्यापेक्षा सरळ बोलायचं ना त्या मुलीशी किंवा तिच्या घरच्यांशी…जे झालंय ते त्यांना मोकळेपणाने सांगायचं….ह्यात रिस्क कमी आहे, नाही का\n“तुला खरंच असं वाटतं ह्यात रिस्क कमी आहे असं ह्यात एकच रिस्क आहे, ती म्हणजे माझं लग्न कधीही न होण्याची आणि माझ्याबद्दल हे जे कळलंय ते हळूहळू जगजाहीर होण्याची….मला सांग, अरेंज्ड मॅरेजमध्ये कोणते आई–वडील अशा मुलीशी त्यांच्या मुलाचं लग्न लावून देतील ज्याच्या नावावर पोलीस कंप्लेंट नोंदवलेली आहे ह्यात एकच रिस्क आहे, ती म्हणजे माझं लग्न कधीही न होण्याची आणि माझ्याबद्दल हे जे कळलंय ते हळूहळू जगजाहीर होण्याची….मला सांग, अरेंज्ड मॅरेजमध्ये कोणते आई–वडील अशा मुलीशी त्यांच्या मुलाचं लग्न लावून देती��� ज्याच्या नावावर पोलीस कंप्लेंट नोंदवलेली आहे खरं–खोटं करायलासुद्धा कोणी जाणार नाही…कशाला ह्या वाटेला तरी जायचं म्हणून आधीच नकार कळवतील…”\nथोडं थांबून सु.सा.च्या मनात चाललेल्या विचारांचा अंदाज घेत गौरव उर्फ सुजय म्हणाला,\n” हे बघ, मला काही असा विचार करताना आनंद होत नाहीये. मी पण तुझ्यासारखाच चांगल्या घरातला मुलगा आहे. पण माझ्यापुढचे सगळे पर्याय संपलेत आता….मी कुणाचं वाईट करण्याच्या हेतूने तर काही करत नाहीये ….मुद्दाम फसवत नाहीये कोणाला ….मला सांग, आपल्या दोघांमध्ये दिसणं सोडलं तर बाकी मेजर फरक काय आहेत घरची परिस्थिती, शिक्षण, इन्कम, संस्कार…सगळ्या बाबतीत आपण सारखे आहोत….माझा मुंबईतला फ्लॅट पण रेडी होतोय पुढच्या २–३ महिन्यात…आणि लग्नासाठी मुलींना भेटताना तर मी तुला पुढे करत नाहीये ना, प्रत्यक्ष भेटणार, बोलणार तर मीच आहे …मी फक्त तुझी ओळख वापरतोय म्हणजे लोकांनी माझी माहिती काढण्याचा प्रयत्न केलाच तरीही माझ्याबद्दलचं काही त्यांना कळणार नाही, किंवा कळलं असेल तरी ते कन्फर्म करायला गेले तर ती माहिती मॅच होणार नाही… “\nबोलणं थांबवून त्याने सु.सा. कडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर नाराजी आणि हे सगळं बोलणं न पटल्याचे भाव स्पष्ट दिसत होते. त्याला आणखी काहीतरी बोलून कन्व्हिन्स करणं भाग होतं. गौरव (सुजय) त्याच्यापाशी आला.\nपण सु.सा.आपल्याच विचारात होता.\nयावेळी त्याने जरा मोठ्याने हाक मारली..\n” एकदम आपल्या विचारातून बाहेर येत सु.सा.म्हणाला,\n“अरे एवढं टेन्शन घेऊ नकोस मित्रा….हे बघ, माझं टेन्शन तुझ्यावर ढकलायचं नाहीये मला….मी समजू शकतो तू एवढं विचारात पडलायस त्यामागचं कारण…..ह्या मुलाला काय समजलो होतो आणि हा कसा निघाला, असंच काहीतरी वाटत असेल ना तुला\nह्यावर सु.सा.काहीतरी बोलायला जाणार होता पण त्याला काहीच बोलू न देता गौरव (सुजय) पुढे म्हणाला,\n“वाटत असणारच. आणि अगदीच साहजिक आहे ते….तुझ्याजागी मी असतो तर मलासुद्धा हा सगळा प्रकार फार विचित्र वाटला असता. तुला वाटत असेल माझ्या डोक्यात हे असलं काहीतरी शिजतंय म्हणजे मी अगदी सराईतपणे असा खोटं वागत असेन, किंवा मला हा सगळा असा विचार करताना मनात काहीच गिल्ट नसेल, पण ट्रस्ट मी ….मागच्या दीड वर्षात इतक्या वेगवेगळ्या आणि तितक्याच विचित्र अनुभवातून गेलोय मी…मला वाटलं होतं थोडा वेळ जाऊ दिला की सगळ�� ठीक होईल…पण असं होईल असं चित्र दिसत नाहीये…उलट दोन वेळा लग्न मोडलं तेव्हा लक्षात आलं, ह्या सगळ्याचा परिणाम माझ्या भविष्यावर होणार, माझं लग्नच कधी होऊ शकणार नाही, माझी आई माझ्या लग्नाची वाट बघत आणखी म्हातारी होणार, खचणार….आणि माझ्या आयुष्यावर त्या सगळ्या गोष्टींचा असा परिणाम झालेला मला खरंच नकोय….काहीच पर्याय राहिला नाही ना समोर, की मग आपण हातपाय मारत धडपड करायला लागतो आपल्याला हवं ते करण्याची…माझं तसंच झालं….हे सगळं करण्याचा विचार मी करतोय कारण समोर असलेला कुठलाच पर्याय माझ्या उपयोगी पडणार नाहीये हे माझ्या लक्षात आलंय…”\n“ठीक आहे…तुझा हा विचार करण्यामागचं कारण मला कळलंय….पटलंय असं मी नाही म्हणणार. पण तरी तुझ्याबाजूने तू बरोबर असशील असं धरलं तरी अरे हे प्रॅक्टिकल आहे, असं वाटतंय का तुला तुला असं वाटतंय का, की मुलीला तू माझी माहिती पाठवलीस आणि तू भेटायला गेलास तरी नंतर त्यांना कळू शकणार नाही तुला असं वाटतंय का, की मुलीला तू माझी माहिती पाठवलीस आणि तू भेटायला गेलास तरी नंतर त्यांना कळू शकणार नाही ….अरे एक काय हजार मार्ग आहेत कळण्याचे…लग्न ठरलं तरी ते होईपर्यंत आपण शंभर वेळा भेटतो एकमेकांना, आपल्या नातेवाईकांना, शेजाऱ्यांना….तुझी खरी माहिती, तुझ्या घरचे, तुझा जॉब सगळंच वेगळं आहे हे कळायला किती वेळ लागणार आहे त्यांना….अरे एक काय हजार मार्ग आहेत कळण्याचे…लग्न ठरलं तरी ते होईपर्यंत आपण शंभर वेळा भेटतो एकमेकांना, आपल्या नातेवाईकांना, शेजाऱ्यांना….तुझी खरी माहिती, तुझ्या घरचे, तुझा जॉब सगळंच वेगळं आहे हे कळायला किती वेळ लागणार आहे त्यांना आणि आणखी थोड्या वेगळ्या बाजूने विचार कर ना, त्यांना जर हे असं कळलं तर ते पोलीस कंप्लेटसुद्धा करू शकतील फसवणूक केली म्हणून. आणि तुझ्या आईला हे सगळं कळेल तेव्हा आणि आणखी थोड्या वेगळ्या बाजूने विचार कर ना, त्यांना जर हे असं कळलं तर ते पोलीस कंप्लेटसुद्धा करू शकतील फसवणूक केली म्हणून. आणि तुझ्या आईला हे सगळं कळेल तेव्हा त्यांना आवडणार आहे का हे त्यांना आवडणार आहे का हे पुन्हा हे एवढं सगळं करून तू लग्न केलंस तर नंतर तरी त्या मुलीला कळणारच ना पुन्हा हे एवढं सगळं करून तू लग्न केलंस तर नंतर तरी त्या मुलीला कळणारच ना हा एवढा सगळा विचार केला आहेस का हा एवढा सगळा विचार केला आहेस का हे सगळं कसं काय हॅण्डल करणार आहेस हे सगळं कसं काय हॅण्डल करणार आहेस\n“अर्थात. …मला अंदाज आहे त्या सगळ्याचा….कसं आहे माहित आहे का आत्तापर्यंतच्या माझ्या करिअर मध्ये माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे…आपण रिस्क घेतली की त्याचे रिटर्न्ससुद्धा तसेच मिळतात….आणि एकदा रिस्क घेऊन, निर्णय घेऊन आपण पुढे त्या वाटेवर चालायला लागलो ना की अशा कितीतरी रीस्क्स असतात मध्ये पण मग आपण सुरुवातीलाच निर्णय घेतलेला असतो, त्यामुळे ह्या मध्ये येणाऱ्या अडचणींवर आपोआप सोल्युशन मिळत जातं अरे….खरं तर आपणच ते शोधतो…जे बिझनेस आणि करियरच्या बाबतीत, तेच लाईफबद्दल सुद्धा लागू होतं, नाही का आत्तापर्यंतच्या माझ्या करिअर मध्ये माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे…आपण रिस्क घेतली की त्याचे रिटर्न्ससुद्धा तसेच मिळतात….आणि एकदा रिस्क घेऊन, निर्णय घेऊन आपण पुढे त्या वाटेवर चालायला लागलो ना की अशा कितीतरी रीस्क्स असतात मध्ये पण मग आपण सुरुवातीलाच निर्णय घेतलेला असतो, त्यामुळे ह्या मध्ये येणाऱ्या अडचणींवर आपोआप सोल्युशन मिळत जातं अरे….खरं तर आपणच ते शोधतो…जे बिझनेस आणि करियरच्या बाबतीत, तेच लाईफबद्दल सुद्धा लागू होतं, नाही का तुझ्या डोक्यात जे प्रश्न आहेत ते माझ्याही डोक्यात आहेत, पण मी आत्ता त्याचा विचार करत नाहीये…कारण योग्य वेळी मी त्याचा विचार करणार आणि तेव्हा त्यावरचं सोलुशनपण मला मिळणार, आय एम शुअर अबाऊट इट…आणि….फार तर फार काय होईल, पोलीस कम्प्लेंट होईल आणि मला अरेस्ट होईल,…..पण मला सांग, हे असं सगळ्या बाजूंनी संकटात सापडून मग तोंड दाबून बुक्क्यांचा मार खात राहण्यापेक्षा सरळ मला हवंय त्यासाठी माझ्याकडे जे ऑब्शन्स आहेत ते वापरून मी प्रयत्न केला तर ते बेटर नाही का तुझ्या डोक्यात जे प्रश्न आहेत ते माझ्याही डोक्यात आहेत, पण मी आत्ता त्याचा विचार करत नाहीये…कारण योग्य वेळी मी त्याचा विचार करणार आणि तेव्हा त्यावरचं सोलुशनपण मला मिळणार, आय एम शुअर अबाऊट इट…आणि….फार तर फार काय होईल, पोलीस कम्प्लेंट होईल आणि मला अरेस्ट होईल,…..पण मला सांग, हे असं सगळ्या बाजूंनी संकटात सापडून मग तोंड दाबून बुक्क्यांचा मार खात राहण्यापेक्षा सरळ मला हवंय त्यासाठी माझ्याकडे जे ऑब्शन्स आहेत ते वापरून मी प्रयत्न केला तर ते बेटर नाही का मार्ग चुकीचा असेल, पण हेतू नक्कीच नाही….मी वाईट नाही हे माझं मला माहित आ��े ना, मग झालं तर…… आणि निदान मी प्रयत्न केला हे तरी समाधान राहील माझ्याकडे, नाही का मार्ग चुकीचा असेल, पण हेतू नक्कीच नाही….मी वाईट नाही हे माझं मला माहित आहे ना, मग झालं तर…… आणि निदान मी प्रयत्न केला हे तरी समाधान राहील माझ्याकडे, नाही का\nत्याचं हे बोलणं ऐकून सु.सा.गप्पच बसला. त्याला हे सगळं पटलं होतं असं नाही, म्हणजे तो स्वतः हा असला जगावेगळा विचार कधीच करू शकला नसता. आणि म्हणूनच त्याला ह्या गौरव म्हणजेच सुजयचं कौतुक वाटायला लागलं होतं….एखादी चुकीची कृती करताना केवळ आपल्या स्वतःच्या चांगुलपणावर विश्वास ठेवून ह्यातून पुढे चांगलंच होईल अशी स्वतःलाच खात्री देऊन एवढं मोठं पाऊल उचलणं आणि त्याची सगळी जबाबदारी घेणं, ही खूप मोठी गोष्ट होती….आपण हे असं कधीच करू नाही शकणार, त्याच्या मनात आलं. कुठलाही मोठा निर्णय घेताना घरी आई–बाबांशी सल्ला–मसलत करून मगच पुढे पाऊल टाकायचं, अशीच सवय झाली होती त्याला….आज ह्या गौरववर आली आहे तशी वेळ आपल्यावर आली असती तर काय केलं असतं आपण आपण घरी येऊन आई–बाबांना सगळं नक्कीच सांगितलं असतं….पण त्याचा बिचाऱ्याचा तोसुद्धा प्रॉब्लेम झाला असेल, घरी एकटी आईच…तिला मनस्ताप होईल, टेन्शन येईल म्हणून त्याला तिला खरं काही सांगता येत नाही, हे अगदीच पटण्यासारखं आहे….\n“चल, मी निघतो. तुझा खूपच वेळ घेतला…” अचानक उठत गौरव (सुजय) म्हणाला.\n“अरे असा काय एकदम निघालास आपलं बोलणं अर्धवट राहिलं….” सु.सा.\n“अर्धवट नाही राहिलं अरे…माझं बोलणं, माझी बाजू सांगून झाली तुला….आणि खरं सांगू का तुला प्रेशराईझ नाही करायचंय मला…आणि मी तुला त्या दिवशी मदत केली म्हणून तू पण मला मदत करावीस, असं पण अजिबात नाही…”\n“मी असं काहीच नाही म्हटलं अरे…”\nसु.सा.ला आता काय बोलावं हे कळेना….त्याचा जीव वाचवून ह्या सुजयने त्याच्यावर अनंत उपकार केले होते….त्याची बाजू पटली नसली तरी त्याच्या हेतूविषयी, खरेपणाविषयी त्याला कोणतीही शंका नव्हती….पण तरी त्याला अशी मदत कशी करायची हा एक प्रकारचा गुन्हाच होता की….पण तरी…काय करावं\nत्याचं एक मन त्याला सांगत होतं, त्याने जीवावरच्या संकटातून तुला बाहेर काढलंय, बाकी कोणी मदतीसाठी नसताना तो धावून आला आणि आऊट ऑफ द वे जाऊन मदत केली तुला, त्याला आता आपली मदत होणार असेल तर थोडंसं खोटं बोलायला काय हरकत आहे आणि तसंही आपल्याला काह��च करायचं नाहीये, फक्त आपली ओळख त्याला वापरू द्यायची आहे….काय हरकत आहे आणि तसंही आपल्याला काहीच करायचं नाहीये, फक्त आपली ओळख त्याला वापरू द्यायची आहे….काय हरकत आहे त्याचा चांगुलपणा आपण स्वतः अनुभवलाय….आपल्यामुळे एका चांगल्या मुलाचं आयुष्य मार्गी लागणार असेल तर काय हरकत आहे\nपण त्याचं पापभिरू मन मात्र त्याला हे चूक आहे, ह्यात पडू नकोस असं बजावत होतं.\n“निघतो सुजय…भेटू पुन्हा कधीतरी….” तो दरवाजापर्यंत पोहोचलासुद्धा..\n“गौरव….आय मिन, सुजय…..जरा थांब….मी मदत करायला तयार आहे तुला…”\n तू खरं बोलतोयस का नीट विचार कर सुजय आणि प्लिज कोणत्याही दडपणाखाली येऊ नकोस…”\n“तसं काही नाहीये…डोन्ट वरी….फक्त मला ह्यात डायरेक्ट्ली पडायचं नाहीये…मी कोणाच्या समोर नाही येणार ना\n“अजिबात नाही….आणि इन केस पुढे मागे काही प्रॉब्लेम झालाच तरी तुला ह्यातून वेगळा ठेवेन मी,…ट्रस्ट मी ऑन दॅट…तुझ्या परवानगीशिवाय तुझी ओळख मी वापरली असं सांगेन मी…तुला ह्यातलं काहीच माहित नव्हतं, असं…..पण एक मिनिट, त्याआधी, तुझी पूर्ण खात्री होण्यासाठी एक नंबर देतो तुला, त्या पोलीस स्टेशनला माझ्या विरुद्ध कम्प्लेंट नोंदवलेली आहे, तिथल्या पोलीस ऑफिसरचा नंबर आहे…मिस्टर नायक म्हणून …हा बघ…तुझ्या मोबाईलमध्ये कॉपी करून ठेव…त्यांना फोन करून तू कन्फर्म करू शकतोस सगळं….आणि मग उद्या मला कळव तुझा डिसिजन…ओके तू मला साथ द्यायला तयार आहेस हे बघूनच खूप धीर आलाय मला….तुझ्या फोनची वाट बघतोय …चल बाय….”\nसु.सा. ने नंबर कॉपी करून घेतल्यावर गौरव (सुजय) एक मिनिटही थांबला नाही….लगेच त्याला पुन्हा बाय करून तो निघून गेला…..\nमागचं हे सगळं आठवताना आज सु.सा.ची झोपच उडाली होती. या कुशीवरून त्या कुशीवर होताना त्याला स्वतःच्या अस्वस्थपणाची जाणीव झाली….त्या दिवशी सुजयला मदत करण्याचं प्रॉमिस केलं, नंतर तो बाहेर पडून १० मिनिट्स झाले नसतील तेवढ्यात त्या इन्स्पेक्टरला फोन करून सुजय खरं सांगत असल्याची खात्री करून घेतली आणि मग त्याने मनाशी पक्का निर्णय घेतला…सुजयला मदत करण्याचा….त्यावेळेपासून आजपर्यंत त्याला असं काहीतरी चुकत असल्याची, अपराधीपणाची भावना कधीच डोक्यात आली नाही….तो मध्ये मध्ये सुजयला सांगत राहिला की जाऊदे हा मार्ग नको, खरं काय ते सांगून टाक सायलीला…पण तरी तेव्हासुद्धा त्याला मदत करून आप��� काही चूक केली आहे असं त्याला कधीच वाटलं नाही…पण मग आज …आज असं काय झालं होतं आई–बाबा येणार म्हटल्यावर त्याच्या मनात ह्या सगळ्याबद्दल एक विचित्र अशी अपराधीपणाची भावना निर्माण झाली होती…..\nआपण सुजयला तेव्हाच ‘नाही‘ म्हणायला हवं होतं…आता त्याचं मन त्याला सांगत होतं….पण आता काय उपयोग होता आता सगळं घडून गेलं होतं….’मी ह्यात कोणाच्या समोर येणार नाही, एवढं बघ‘ असं म्हणून सुद्धा त्या दिवशी सायली अचानक घरी आल्यामुळे तो अनपेक्षितपणे तिच्या समोर आला होता….तिला त्याचं खरं नाव, खरी ओळख माहित नव्हती पण उद्या पुढे मागे जर हे तिला कळलं तर तिला हे सुद्धा कळणार होतं की त्या दिवशी मी स्वतः माझी खोटी ओळख करून दिली होती….हे सगळे विचार मनात यायला लागले तसा तो अस्वस्थ व्हायला लागला…..आई–बाबा आल्यावर त्यांना सामोरं कसं जायचं हा प्रश्न त्याच्या डोक्यात सुरु झाला….\nज्यावेळी त्याने भाबडेपणाने सुजयला पुढच्या प्रवासात मदत करण्याची तयारी दर्शवली, त्या पुढच्या प्रवासाची तयारी सुजयने आधीच करून ठेवली होती हे त्याला आजपर्यंत माहित नव्हतं….\nज्यावेळी सु.सा.त्या इन्स्पेक्टरशी फोनवर बोलून सुजयच्या बोलण्यातल्या खरेपणाविषयी जाणून घेत होता, त्याच वेळेला सुजय त्याच्याच बिल्डिंगमधल्या पार्कजवळ थांबला होता…त्याच्या मोबाईलमधल्या स्क्रीनवर त्या मॅरेज ब्युरो मधल्या प्रोफाईलमधून घेतलेला सायलीचा फोटो होता…आज रात्रीच येईल ह्याचा फोन, वर सुजयच्या फ्लॅटच्या दिशेने पाहत तो मनात विचार करत होता….मी इन्स्पेक्टरशी बोललो आणि तुला मदत करणार आहे असा…आता सगळं मला हवं तसं होईल… मला खात्री आहे ह्याची ओळख, ह्याचं नाव जादू करणारच….आता थोडेच दिवस सायली….तुझ्या अपेक्षा आणि ह्याचं प्रोफाईल परफेक्ट मॅच होतंय…तुला भेटायला आता हा सुजय साने येतोच आहे….\n“सायले, झोप लागली का ग रात्री…..\nजाग आल्या आल्याचं ईशाने डोळे चोळत सायलीला विचारलं. पण सायली कशात तरी डोकं घालून बसली होती, म्हणजे काहीतरी वाचत होती…तिचं लक्षच नव्हतं.\n“सायले…ए बाई ….ए सायली….”\nदोन वेळा हाक मारूनही सायलीचं लक्ष गेलं नाही, तशी ईशा उठून बसली आणि सायलीच्या डोळ्यापुढे हात नाचवत म्हणाली,\n“मॅडम, मी ईशा….मी कधीपासून हाक मारतेय आपल्याला….आपण ह्याच जगात आहात ना आणि रात्रभरात मला पामराला विसरून तर गेला नाहीत ना\n��गप गं ईशा, ….काय उठल्या उठल्या टाईमपास करतेयस जा आवरून ये आधी….” सायलीने पुन्हा त्या कसल्याशा पेपर्स मध्ये डोकं घातलं.\n मी विचारलं झोप लागली का रात्री झोपताना तुलापण टेन्शन आलं होतं ना, तो सुजय भेटला काल पुण्याहून येताना, म्हणजे ‘ती‘ येणार रात्री असं वाटलं होतं आपल्याला…..”\nतिचं बोलणं ऐकून सायलीने वाचनातून डोकं बाहेर काढलं.\n“हो गं ईशी, आय मिन, माई आजी म्हणाली खरी की काही होत नाही, झोपा….पण अशी कशी झोप लागणार मी जागीच होते थोडा वेळ…असं वाटत होतं आता कुठल्याही क्षणी ‘ती‘ची चाहूल लागेल….पण असं काहीच नाही झालं गं…मला मग कधी झोप लागली ते कळलंच नाही…सकाळी मोबाईल मधला अलार्म वाजला तेव्हा जाग आली….पण ईशा, या वेळी असं कसं झालं गं मी जागीच होते थोडा वेळ…असं वाटत होतं आता कुठल्याही क्षणी ‘ती‘ची चाहूल लागेल….पण असं काहीच नाही झालं गं…मला मग कधी झोप लागली ते कळलंच नाही…सकाळी मोबाईल मधला अलार्म वाजला तेव्हा जाग आली….पण ईशा, या वेळी असं कसं झालं गं सुजय भेटला तरी ‘ती‘ आलीच नाही….”\n“बरं झालं ना मग तुला काय ती यायला हवी होती का तुला काय ती यायला हवी होती का\n“अगं तसं नाही गं…ती आली नाही ते बरंच झालं..पण मी विचार करतेय तो जरा वेगळाच…बघ हा, म्हणजे ती जर आपल्याला सावध करायला किंवा काहीतरी सांगायला किंवा अगदी आपल्याला काही ईजा करायला येत असेल तरी मग आता या वेळी ती आली नाही, म्हणजे या पैकी तिचा जो काही मोटिव्ह आहे, तो पूर्ण झालाय म्हणून की आणखी काही कारण असेल की आणखी काही कारण असेल\n“हम्म …पॉईंट आहे….” ईशा विचार करत म्हणाली..\n“बरं ते जाऊदेत ईशा, तू जा ना पटकन आवरून ये…मला तुला अजून काहीतरी दाखवायचंय…” सायली\n“सिद्धार्थचा फोन आला होता सकाळी. त्याला त्या खोलीत एक डायरी मिळाली होती ना, ती त्याने वाचून काढली…म्हणजे थोडी पानं राहिली आहेत त्याची वाचायची…पण त्याने त्या पानांचा फोटो काढून पाठवला आहे…हे बघ, मी प्रिंटआऊट काढली त्याची…तेच वाचतेय मी…ह्याच्यावरून आता सुजयचा, कटनीचा आणि सिद्धार्थला त्या खोलीत जी मुलगी दिसली तिचा….किंवा कोणत्यातरी मुलीचा काहीतरी संबंध होता, ह्याचा अंदाज बांधता येतोय…”\n एवढा महत्वाचा क्लू मिळालाय आणि तू एकटी वाचतेयस ना मला उठवलं पण नाहीस मला उठवलं पण नाहीस\n“आता ते महत्वाचं आहे का तू वाच ना नंतर…” सायली वैतागली\n“पण सायले, सिद्धार्थ ��ाय म्हणाला आणखी त्याला त्या घरात विचित्र काही अनुभव आले, तसं पुन्हा काही झालं नाही ना त्याला त्या घरात विचित्र काही अनुभव आले, तसं पुन्हा काही झालं नाही ना\n“असं काही बोलला तरी नाही तो….आणि अक्चुअली, माझा मोबाईल चार्ज करायचा राहिला होता म्हणून मी म्हटलं की नंतर बोलू असं….त्याची तीन दिवसांची रजा संपतेय आज…आज रात्री परत येणार होता तो…पण म्हणत होता की एक दिवस आणखी रजा घेतो म्हणून…ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम नाही ना होणार असं विचारत होता…”\n“मग तू काय म्हणालीस\n“म्हटलं मी त्याला, ऑफिसमध्ये एकदा फोन करून स्टेटस घेते आणि मग कळवते तुला….”\n“सायले धन्य आहेस तू….अगं आपल्याच कामासाठी गेलाय ना तो ….आणि तुझ्या हातात आहे त्याची रजा अप्रूव्ह करायचं….मग काय हरकत आहे\n“ठीक नाही वाटत गं ईशा…एकतर माझ्या पर्सनल कामासाठी मी ऑफिसमधल्या स्टाफची रजा अप्रूव्ह करणं हे तर पटत नाहीच आहे, पण त्याही पेक्षा सिद्धार्थने माझ्यासाठी हे सगळं करावं, मला फार ऑकवर्ड वाटतंय…तो काय माझा फियॉन्सी आहे, बॉयफ्रेंड आहे की नवरा आहे, म्हणून एवढ्या हक्काने मी हे करून घेतेय त्याच्याकडून….आणि हे सगळं झाल्यावर त्यानेच ह्यातून काही वेगळा अर्थ काढू नये, …ते एक टेन्शन आहेच….”\n“सायले….डोन्ट स्टार्ट इट अगेन….मारेन हा मी तुला आता….आपण बोललोय ह्याच्यावर आल्रेडी….आणि प्लिज एवढा हातातोंडाशी आलेला घास आता सिद्धार्थला इथे परत बोलवून तू काढून घेणार आहेस का एकतर तुला एवढं गिल्टी वाटायचं काहीच कारण नाहीये…तू त्याला पाठवलं नाहीयेस…तो स्वतः गेलाय तिथे…आता प्लिज तू नसते विचार करू नकोस…आणि त्याला काय वाटायचं असेल ते वाटूदेत…ते सगळं नंतर बघून घेऊ आपण…आत्ता जर तो परत आला तर हे पुढचं सगळं कसं कळणार आहे आपल्याला एकतर तुला एवढं गिल्टी वाटायचं काहीच कारण नाहीये…तू त्याला पाठवलं नाहीयेस…तो स्वतः गेलाय तिथे…आता प्लिज तू नसते विचार करू नकोस…आणि त्याला काय वाटायचं असेल ते वाटूदेत…ते सगळं नंतर बघून घेऊ आपण…आत्ता जर तो परत आला तर हे पुढचं सगळं कसं कळणार आहे आपल्याला\n“बरं ठीक आहे…कळलं…आता तू येतेयस का ब्रश करून….तोपर्यंत मी हे वाचून घेते”\n“मला पण वाचायचंय…बघू काय आहे ते\n“आधी मी वाचणार…तू नंतर वाच….जा आणि आता …” तिला जवळजवळ ढकलतच सायली म्हणाली…\n“ईशी काय वाटतंय तुला हे वाचून \nत्यानंतर अर्ध्य��� तासाने त्या दोघी पुन्हा बोलत होत्या…\n“अगं तुला कळतंय का सायले….आपण कदाचित ह्या शोधात खूप पुढे आलोय ह्या एका डायरीमुळे….अगं मगाशी तू म्हणालीस तेच तर झालंय ना…आत्तापर्यंत असा पुरावा हातात पडला नव्हता आपल्या….’ती‘ ने रात्री येऊन कटनीबद्दल सांगितलं म्हणून आपण गुगलवरून कटनीचा शोध लावला….पण आता ह्या डायरीवरून पक्कं लक्षात येतंय….सुजयचा, त्या मुलीचा आणि कटनीचा काहीतरी संबंध आहे…..”\n“ते झालंच गं….पण मी विचार करतेय ‘ती‘ चा…हे सगळं वाचून तिच्याबद्दल काहीच अंदाज येत नाहीये गं…आय मिन, ‘ती‘ कोण आहे नक्की ही डायरी जिने लिहिली ती ही डायरी जिने लिहिली ती म्हणजे सुजयला तिथे जी इंदौरला आणि मग त्या लग्नात भेटली ती…. म्हणजे सुजयला तिथे जी इंदौरला आणि मग त्या लग्नात भेटली ती…. असं असेल तर म्हणजे तिचं काही बरं–वाईट झालं असेल का गं…”\n“आता ते कळेलच ना नंतर…तो विचार आत्ता करून काही उपयोग आहे का बरं …पण हे तर अर्धच मिळालंय आपल्याला….आणखी पुढचं लिहिलं असेल ना डायरीमध्ये…..”\n“अगं हो….आहे…आणि सिद्धार्थ म्हणाला की पण होता की दहा–पंधरा मिनिटात पाठवतो बाकीच्या पेजेसचे फोटोज…त्याच्या फोनची मेमरी फुल झाली होती….पण आता बराच वेळ झाला, अजून त्याने पाठवलं कसं नाही\nसायली बोलत होती खरी पण पुढे त्या मुलीचं खरंच बरं– वाईट झालं असेल का, हा विचार तिच्या मनातून जात नव्हता. एखादा मुव्ही बघताना आपण जसं समोरच्या पात्राशी काहीही संबंध नसला तरीही थोड्या काळासाठी जोडले जातो, त्याची सुख–दुःख तेवढ्यापुरती आपल्याला आपलीशी वाटायला लागतात, तसं काहीतरी झालं तिचं…\n“हे काय …..” ईशाच्या आवाजाने ती भानावर आली….”कधीच पाठवलंय तुला सिद्धार्थने ….तू हे एवढं वाचण्यात इतकी इन्व्हॉल्व्ह झाली होतीस की तुला माहित पण नाहीये….” ईशाने तिचा फोन तिच्या हातात ठेवत म्हटलं.\n“थांब …हे असंच वाचायला नको….प्रिंटआऊट काढू….एक मिनिट…..” सायली लगबगीने उठली….\n“लवकर आण सायले….” ईशाच्याही मनात तोच प्रश्न घर करून बसला होता खरं तर….\n“आता पुढे काय पण….\nसिद्धार्थ थोडा गोंधळला होता…सायली आणि ईशाला जी उत्सुकता होती, ती त्यालाही होतीच…म्हणून तर त्याने सकाळी उठल्या उठल्या डायरीतली बाकीची पानं वाचून काढली होती…पण आता पुढे कुठल्या दिशेने विचार करायचा हेच त्याला कळत नव्हतं. सायलीला त्याने म्हटलं तर होतं की आणखी एक दिवस रजा अप्रूव्ह कर म्हणून…म्हणजे त्याच्या हातात आजचा सगळा दिवस आणि उद्याचा दिवसही होता. पण आता ह्या दोन दिवसात नक्की काय करायचं…कुठल्या दिशेने शोध घ्यावा हेच त्याला कळत नव्हतं….\nकदाचित……आत्ता डायरीतली जी पुढची पानं वाचली त्यात काहीतरी येऊन गेलं असेल ज्यामुळे पुढे काय करायचं ह्याचा अंदाज येईल….अचानक त्याच्या डोक्यात येऊन गेलं….आणि डायरीत वाचलेलं सगळं त्याच्या डोळ्यांसमोर यायला लागलं….\nआता त्या मुलीच्या नजरेतून आणि अर्थात आपल्या सोयीसाठी मराठीतून …\nकाल जबलपूरहून येईपर्यंत संध्याकाळ होऊन गेली. अम्मा दोन दिवस मामांकडे गेली म्हणून बरं झालं, मला काळजी नव्हती…पण आता आणखी काही दिवस ती नसणार तर मलाही कंटाळा येणार आहे…छू पण नाहीये ….शाळेत जाईन आता थोडे दिवस..गुरुजी म्हणालेच होते तसं…जमेल तेव्हा मुलांना गाणी, गोष्टी आणि जमलं तर भाषा शिकव म्हणाले होते….खरंच हिंदी शिकवायला जायला हवं मुलांना….पण भाषा शिकवायची तर रोजच्या रोज जावं लागेल, निदान आठवड्यातून तीन दिवस….मग माझ्या पुढच्या प्लॅन्स चं काही खरं नाही…पण जाऊदे…सध्या तरी जमेल तेव्हा शाळेत जाऊन मुलांना काहीतरी शिकवायला मिळेल, हे काही कमी नाही…\nअम्मा नेहेमी म्हणत असते, काय एवढं डायरीत खरडत असतेस, म्हणे….बाबूजींना पण असंच म्हणायची…आणि मग बाबूजी हसत हसत म्हणायचे, सगळं मनातलं लिहून काढलंय, तुझ्याबद्दलसुद्धा बरंच वाईट–साईट लिहिलंय, मी घरात नसताना वाच हो हळूच…..अम्मा, बाबूजी आणि मी…किती छान दिवस होते ते….नंतर हळूहळू सगळंच बदललंय….पण माझ्यापुढे मोठं काम आहे….बाबूजींचं स्वप्न पूर्ण करण्याचं…त्याला न्याय देऊ शकेन की नाही माहित नाही, पण माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केलाय मी….सगळे म्हणतात त्यांच्याकडची कला माझ्यात आलीये, गुरुजी म्हणतात आणि छू पण हेच म्हणते….खरं काय ते माहित नाही…आज अम्मा नाहीये तर डायरी लिहिताना किती शांत वाटतंय …रोज तिची बडबड चालूच असते मागून काहीतरी….ती आणि बाबूजी …दोघांबरोबरचे क्षण किती वेगळे तरी हवेसे वाटणारे..दोघंही फक्त माझ्याबद्दल स्वप्न बघणार….फक्त ती स्वप्न अगदी विरुद्ध दिशांना जाणारी..\nबाबूजींना हळुवारपणा, हळवेपणा जास्त प्रिय….एखाद्या माणसाला भेटल्यावर ह्याच्या मनात आत्ता काय चालू असेल ह्याचा अंदाज बांधायचे ते सगळ्यात आधी…चां���ुलपणा जपला पाहिजे, मुलांमध्ये रुजवला पाहिजे असं म्हणायचे…म्हणूनच मी शाळेत शिकवावं असं वाटायचं त्यांना…\nआणि त्याच्या एकदम विरुद्ध अम्मा…प्रेमळ आहेच पण प्रॅक्टिकल, दुसऱ्यांना मदत करायला तयार असते पण त्यासाठी स्वतःचं आयुष्य वाहून घेणं तिला मान्य नाही…माझ्यात जो काही थोडाफार हट्टीपणा, कणखरपणा आलाय तो अम्माकडूनच….तिला स्वतःला फार शिकायला मिळालं नाही…त्यामुळे मी पुढे खूप शिकावं आणि खूप चांगलं करियर करावं असं तिला वाटतं….मला जमलं असतं तर तुला दुसऱ्या देशातही पाठवलं असतं पुढे शिकण्यासाठी…असं म्हणाली होती…\nअसे दोघांचे दोन वेगळे स्वभाव, मतं आणि स्वप्नं….दोघांनाही वाटायचं मी त्यांच्यासारखं व्हावं, त्यांचं स्वप्न पूर्ण करावं…पण त्या दोनपैकी माझा स्वभाव नक्की कसा झालाय बाबुजींसारखा हळुवार, दुसऱ्यांचा विचार करणारा की अम्मा सारखा प्रॅक्टिकल… बाबुजींसारखा हळुवार, दुसऱ्यांचा विचार करणारा की अम्मा सारखा प्रॅक्टिकल… अम्मा सारखी चिडचिड का करत असते त्याचं कारण माहित नाही का मला अम्मा सारखी चिडचिड का करत असते त्याचं कारण माहित नाही का मला माझा स्वभाव, स्वतःच्या भविष्याचा विचार करण्याची पद्धत, सगळं बाबुजींवर जातंय असं तिला वाटत असणार…अकॅडेमिक बॅकग्राऊंड एवढी स्ट्रॉंग असताना मी माझं लक्ष करियरवर न ठेवता बाबूजींचं स्वप्न पूर्ण करण्यात वाया घालवणार म्हणून तिची घालमेल सुरु असते….तिचं काहीच चुकत नाहीये खरं तर…पण मग मी कसं वागू माझा स्वभाव, स्वतःच्या भविष्याचा विचार करण्याची पद्धत, सगळं बाबुजींवर जातंय असं तिला वाटत असणार…अकॅडेमिक बॅकग्राऊंड एवढी स्ट्रॉंग असताना मी माझं लक्ष करियरवर न ठेवता बाबूजींचं स्वप्न पूर्ण करण्यात वाया घालवणार म्हणून तिची घालमेल सुरु असते….तिचं काहीच चुकत नाहीये खरं तर…पण मग मी कसं वागू\nअरे बापरे…दहा वाजून गेले…काल रात्री दमले होते म्हणून कालची डायरी आज लिहायला घेतली आणि वेळ कसा गेला कळलंच नाही…एरव्ही अम्मा आजूबाजूला असली की एवढं मनमोकळं लिहिता पण येत नाही….पण आता थांबायला हवं…दुकानातून सामान आणायचंय, लायब्ररीत जायचंय….आवरायला हवं….\nअम्मा घरात नाहीये…बडबड करायला छू सुद्धा नाहीये तर फारच कंटाळवाणा गेला दिवस…संध्याकाळ तर जाता जात नव्हती…खरं तर हे डायरीत लिहू की नको असं झालंय…उगीच नको त्या गोष्टीला आपण जास्त महत्व देतोय का असं वाटतं…पण बाबूजी म्हणायचे, डायरी ही आपल्या मनाचा आरसा असली पाहिजे, जे मनात आहे तेच कागदावर उतरवून काढलं पाहिजे तरच मन हलकं होतं….\nखरं तर हे सगळं छू ला पत्र लिहून कळवलं पाहिजे…परवा अंगावर दहीवडा सांडला म्हणून ज्या मुलाला ती पोलिसात द्यायला निघाली होती, तो मुलगा आज इथे आपल्या गावात आला होता हे कळलं तर काय रिएक्शन असेल तिची नाकाचा शेंडा लाल होईल रागाने…\nपण खरंच तो मुलगा इथे परत भेटेल असं वाटलं नव्हतं….सुजय….छान आहे नाव…\nआज नेहेमीचं किराणाचं दुकान बंद होतं…चाचांना बरं नाही म्हणे..म्हणून बस स्टॉप समोरच्या दुकानात गेले सामान आणायला म्हणून तो भेटला….बसमधून नुकताच उतरला होता ….तोसुद्धा पाणी मागायला त्याच दुकानात…..जर चाचांच्या दुकानातच गेले असते तर तो भेटला तरी असता की नाही काय माहित…की भेटला असता खरंच कोणत्या मित्राला भेटायला आला होता की……..जाऊदे मी असा विचार कशाला करतेय खरंच कोणत्या मित्राला भेटायला आला होता की……..जाऊदे मी असा विचार कशाला करतेय पण मग त्याचा मित्र इथे कटनी मध्ये राहतो हे त्याने परवा, लग्नाच्या हॉलमधून बाहेर पडताना मी त्याला गावाचं नाव सांगितलं तेव्हा का नाही सांगितलं पण मग त्याचा मित्र इथे कटनी मध्ये राहतो हे त्याने परवा, लग्नाच्या हॉलमधून बाहेर पडताना मी त्याला गावाचं नाव सांगितलं तेव्हा का नाही सांगितलं खरं तर तो जबलपूरहून प्रवास करून आला होता तर त्याला निदान चहा–पाणी तरी द्यायला हवं होतं, घरी येण्याचं निमंत्रण द्यायला हवं होतं…पण मग अम्मा घरात नाही, छू पण नाहीये इथे……असं एकदम घरी कसं बोलावणार त्याला\nएक मात्र मान्य करायला हवं…त्याच्याशी बोलल्यावर छान वाटलं….बोलता–बोलता माझ्याबरोबर लायब्ररीमध्येसुद्धा आला तो…..मी पण लायब्ररीमध्ये येऊ का, असं म्हणाला….मी नाही कसं म्हणणार मलापण वाचायला खूप आवडतं, असं म्हणाला….त्याची भाषा वेगळी, माझी वेगळी…तरीही पुस्तकांवर किती चर्चा केली आम्ही…वेळ कसा गेला कळलंही नाही…असं का वाटलं की आमची खूप दिवसांची ओळख आहे\n११ वाजत आलेत…झोपायला हवं…उद्या सकाळी शाळेत जायचंय….उद्या छूला सुद्धा फोन करते…भावाच्या लग्नाला गेली आहे की स्वतःच लग्न करून येतेय काय माहित….इतके दिवस काय करतेय तिथे….\nआज शाळेत शिकवायला मिळालं…किती छान वाटलं…मुलांमध्ये असताना खरंच खूप फ्रेश वाटतं. बाबूजी नेहेमी म्हणायचे, या जगात सगळ्यात निर्मळ गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे लहान मूल…खरंच आहे ते…ते एकूणच भावनांच्या राज्यात रमणारे जास्त….म्हणून तर त्यांना सायन्स विषय फारसा आवडायचा नाही, तो खूप प्रॅक्टिकल विषय आहे म्हणायचे…जे रिझल्ट्स समोर येतात ते दाखवतं…त्यात कुणाचं भाव–विश्व् नाही, कवी–कल्पना नाहीत, भविष्याची सुंदर स्वप्न नाहीत….सायन्स मुळे जी प्रगती झाली आहे त्यामुळे माझ्या मनात त्याबद्दल निश्चितच आदराचं स्थान आहे पण म्हणून माझ्यासारख्या माणसाच्या मनावर ते अधिराज्य करू शकत नाही….मला भुरळ पाडते ती एकच गोष्ट….साहित्य, कलाविश्व्….असं म्हणायचे….शाळेतल्या वातावरणात रमलं की बाबूजी मला जास्त कळतात …नेहेमीच…..त्यांना जे म्हणायचंय ते माझ्याशिवाय जास्त चांगलं कुणालाच कळू शकत नाही असं वाटतं….त्यांनाही असंच वाटलं असणार…म्हणून तर मला सोडून जाताना त्यांच्या डोळ्यात मला दिसलं ते सगळं…बोलू शकत नव्हते जास्त…पण तरीही त्यांची शेवटची इच्छा त्यांनी माझ्या कानात बोलून दाखवली आणि बाकी सगळं त्यांच्या डोळ्यातच दिसलं मला…मागची दोन वर्ष त्यांनी पाहिलेलं स्वप्न…ते अपूर्ण राहिल्याची खंत आणि ते मी पूर्ण करू शकेन, त्यांच्याही पेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने…हा माझ्याबद्दलचा विश्वास काठोकाठ डोळ्यात भरून राहिला होता त्यांच्या….कायमचे मिटण्यापूर्वीचे बाबूजींचे ते डोळे….अगणित स्वप्न डोळ्यात साठवून आणि तीच स्वप्न मला देऊन गेलेत ते….\nडोळे भरून आलेत…ह्या आठवणी त्रास देतात तरीही त्या हव्याहव्याशा वाटतात, कारण त्यात बाबुजींबरोबरचे क्षण भरून राहिलेत….\nएरव्ही हे सगळं छू ला सांगते मी….कितीही बडबड केली तरी ती बोअर नाही होत….हे सगळं किती वेळा तिला सांगितलंय मला आठवतही नाही, पण तरी प्रत्येक वेळा ती शांतपणे ऐकून घेते…कहा हो माय डिअर फ्रेंड तुम नही तो डायरी ही सही…..\nपण आज फोनवर तिच्याशी बोलून किती बरं वाटलं…आणखी एक आठवडा थांबणार आहे इथे….मला खूप कंटाळा येणार आहे….शाळेत जाईन जमेल तेव्हा…\nपण तो मुलगा – सुजय, आज शाळेतही आला होता हे छूला सांगितलं तर कसली संतापली होती…पण ती म्हणत होती ते सुद्धा पटलं मला….काल म्हणे तो मित्राला भेटायला म्हणून आमच्या गावात आला आणि आज काय, तर गावातल्या सगळ्या शाळा ब��ायच्या होत्या त्याला…दोन्ही कारणं मला पटली नाहीच आहेत खरं तर…दोन्ही ठिकाणी तो भेटला हा योगायोग कशावरून असेल छू म्हणाली तसं तो मला भेटण्यासाठी तर येत नसेल छू म्हणाली तसं तो मला भेटण्यासाठी तर येत नसेल पण ती म्हणाली तसं त्याच्यापासून सावध राहिलं पाहिजे वगैरे असं नाही वाटत मला….साधा, सरळ तर आहे…त्याच्याशी बोलताना सुद्धा फार मोकळं वाटतं…असं वाटतं की मनातलं सगळं मी त्याच्याशी बोलू शकेन…छू आपली त्या दिवशीचं भांडणच पकडून बसली आहे…म्हणूनच तिच्या मनात अजून इतका राग आहे त्याच्याबद्दल….आता फोनवर किती आणि काय, काय समजावणार तिला…परत आली की बघू….तोपर्यंत तो सुजय तरी इथे राहील का काय माहित…..\nपण एक प्रश्न राहून राहून मनात येतोच आहे….दोन दिवस आमची भेट झाली हा खरंच योगायोग होता की तो मलाच भेटायला आला होता\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\nह्या ब्लॉगवरील कोणतेही लेख/ कथा किंवा कथेचा कोणताही भाग लेखिकेच्या पूर्व-परवानगीशिवाय वापरू नयेत. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-hockey/men%E2%80%99s-hockey-team-included-under-tops-130041", "date_download": "2019-08-20T22:49:21Z", "digest": "sha1:H2SIASJZAH76Q23KZ3CYJPLSKQ6NYUZZ", "length": 12994, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "Men’s Hockey team included under TOPS हॉकीपटूंना आता मिळणार 50 हजारांचा भत्ता | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nहॉकीपटूंना आता मिळणार 50 हजारांचा भत्ता\nगुरुवार, 12 जुलै 2018\n2020 आणि 2024 रोजी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा लक्षात घेता 'टार्गेट ऑलिम्पिक पोडियम' योजनेअंतर्गत खेळाडूंना तयारीसाठी लागणारी आर्थिक मदत पुरविली जाणार आहे.\nमुंबई : केंद्रीय क्रिडा मंत्रालयाच्या मिशन ऑलिम्पिक सेलच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हॉकीपटूंना 'टार्गेट ऑलिम्पिक पोडियम' (टॉप्स) योजनेअंतर्गत मासिक 50 हजार रुपयांचा भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\n2020 आणि 2024 रोजी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा लक्षात घेता 'टार्गेट ऑलिम्पिक पोडियम' योजनेअंतर्गत खेळाडूंना तयारीसाठी लागणारी आर्थिक मदत पुरविली जाणार आहे. आशियाई स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेल्या भारतीय हॉकी संघातील 18 खेळाडूंपैकी प्रत्येक खेळाडूला 50 हजारांचा मासिक भत्ता देण्यात येणार आहे. मंत्रालयाने मागील वर्षीपासून या योजनेअंतर्गत भत्ता देण्यास सुरुवात केली असली तरी हॉकीपटूंना प्रथमच या योजनेचा लाभ मिळणार आहे.\nनव्याने नियुक्ती करण्यात आलेले मार्गदर्शक हरेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली भारतूय हॉकी संघाने नुकतेच चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत रौप्य पजक पटकावले होते, संघाच्या याच कामगिरीमुळे त्यांचा या योजनेत समावेश करण्यात आलेला आहे. या योजनेत महिला हॉकी संघाचा मात्र समावेश करण्यात आलेला नाही. आशियाई आणि विश्वकरंडक स्पर्धेतील कामगिरीनंतर त्यांच्या समावेशाबद्दलचा निर्णय घेण्यात येणार आहे.\nयाशिवाय जिम्नॅस्टिक, टेनिस, नेमबाजी, कुस्ती, ज्युदो, बॉस्किंग आणि वुशू या सर्व क्रीडा प्रकारांनाही मासिक भत्ता देण्यात येणार असल्याचे भारतीय क्रीडा संघटनेने ट्विट करुन सांगितले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआर्थिक दुर्बल घटकांसाठी ‘अमृत’\nमुंबई - खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी ‘ॲकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च, अपलिफ्टमेंट अँड ट्रेनिंग’ (अमृत...\nमुळशीतील कोमल गोळे ठोकणार जागतिक कुस्ती स्पर्धेत शड्डू\nपिरंगुट (पुणे) : कुस्तीची परंपरा जपलेल्या मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील कोमल गोळे हिने आपली सारी ताकद एकवटून जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी...\nमुख्यमंत्री ग्रामसडकच्या कामात सिंधुदुर्गात भ्रष्टाचार\nसिंधुदुर्गनगरी - मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यात कोट्यावधी रूपये खर्च करून रस्त्याची कामे झाली; मात्र या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार...\n‘मधुरांगण’च्या व्यासपीठावर महिलांची धम्माल\nनवी मुंबई : तांदूळ, नाचणी, गुलकंद, मलाई, तिरंगा, पनीर, रवा ते बिर्याणी अशा विविध चवींचे व भारताच्या विविध प्रांतातील पारंपरिक व नावीन्यपूर्ण...\nपूजा, नवजोतला चाचणीत जीवदान\nमुंबई : जागतिक कुस्तीच्या ऑलिंपिक गटाच्या स्पर्धेसाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरलेल्या पूजा धांदा आणि...\nचुरशीच्या लढतीत गीतची सरशी\nमुंबई ः गीत सेठीने राष्ट्रीय मास्टर्स स्नूकर स्पर्धेत सलामीला कडव्या लढतीस सामोरे जावे लागले. त्याने केरळच्या अतीत शाहचे कडवे आव्हान 3-2 असे परतवले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.swapp.co.in/site/indianstatedistrictsubdistrictarealist.php?stateid=8y68qEDJ0ugeDsGafWxiUw%3D%3D&districtid=vftdeSrFLT2BGHIiybWkgw%3D%3D&subdistrictid=Oc6KBTQlVExd9YxOvFobnQ%3D%3D", "date_download": "2019-08-20T22:53:47Z", "digest": "sha1:I6OLIUTC3IIWRW56ACCSSVPEU6FVP64U", "length": 5416, "nlines": 109, "source_domain": "www.swapp.co.in", "title": "Taluka Wadwani District Beed ( तालुका वडवणी जिल्हा बीड ) Indian State List", "raw_content": "\nजिल्हा / जिला - बीड\nतालुका / तहसील - वडवणी\nडावरगाव बु. गाव माहिती\nदेवळा बु. गाव माहिती\nहरिश्चंद्र पिंपरी गाव माहिती\nकवडगाव बु. गाव माहिती\nकेंडे पिंपरी गाव माहिती\nखळवट लिमगाव गाव माहिती\nलवुळ नं.2 गाव माहिती\nपिंपळा रुई गाव माहिती\nरुई पिंपळा गाव माहिती\n(https://www.swapp.co.in) - मराठीत महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालूके आणि त्यातील गावांची मराठीत माहिती असलेल्या एकमेव वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.\nतुमचे नाव मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड आणि तेलुगू भाषांमध्ये पाहण्यासाठी क्लिक करा\nवेबसाईटचे नाव रजिस्टर करण्यापूर्वी उपलब्धता तपासण्यासाठी क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/police-to-investigate-om-puris-death/", "date_download": "2019-08-20T22:27:07Z", "digest": "sha1:2BFVF2G5BDWS77TBDNBA5N4JZU4TX4VY", "length": 6334, "nlines": 106, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "police-to-investigate-om-puris-death", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nओम पुरी यांच्या मृत्यूची चौकशी पोलिस करणार\nलोकप्रिय आणि ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं आ�� मुंबईत तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. वयाच्या ६६ व्या वर्षी ओम पुरी यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र ओम पुरी यांच्या मृत्यूची चौकशी होणार असल्याची माहिती पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे. पोलिसांनी ओम पुरी यांच्या घराचा पंचनामा केला. प्राथमिकदृष्ट्या ओम पुरी यांच्या मृत्यू नैसर्गिक वाटत आहे. परंतु सुत्रांच्या माहितीनुसार, “पुरी यांच्या डोक्याच्या मागे दुखापत झाली आहे. ही दुखापत पडल्यामुळे झाली असेल किंवा कोणीतरी मारल्यामुळे. ओम पुरी अतिशय मद्यपान करत असंत. कालही त्यांनी मद्यपान केलं होतं. त्यांच्या घरात दारुच्या बाटल्या मिळाल्या होत्या.” यामुळे पोलीस याची कसून चौकशी करणार असल्याचं समजतं.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nबॉलिवूडचे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक मोहम्मद जहूर खय्याम यांचे वयाच्या 93 व्या वर्षी…\n‘भूल भुलैय्या 2’ चा कार्तिक आयर्नचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज\nया मराठी अभिनेत्रींकडून सांगलीतील पुरग्रस्तांना 5 कोटीची मदत\nअखेर बॉलिवूडच्या ‘बिग बीं’कडून पूरग्रस्तांना मदत\nहिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार्सचा पुरग्रस्तांकडे कानाडोळा का\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nकोल्हापूर, सांगलीच्या महापुराला मुख्यमंत्रीच…\n’56 इंचाची छाती असणारे मोदी राज ठाकरेंना…\nगिरीश महाजन यांना जोड्याने हाणले पाहीजे,…\nपुरग्रस्तांना मदत पोहचत नाहीये, काही राजकारणी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A9%E0%A5%AB", "date_download": "2019-08-20T23:24:08Z", "digest": "sha1:6JYHJM4YT2Y3GJFXT6WOQYBT3LC7N63B", "length": 3573, "nlines": 57, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ३५ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nइ.स.पू. ३५ला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख इ.स.पू. ३५ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nई.स.पू. ३५ (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. ३२ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. ३३ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. ३४ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. ३६ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. ३७ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. ३८ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू.चे ३० चे दशक ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/history-is-important-to-strengthen-democracy/", "date_download": "2019-08-20T23:22:04Z", "digest": "sha1:X4XDBJP2UR4FHRB37REGYI7PLECQYROB", "length": 15064, "nlines": 177, "source_domain": "policenama.com", "title": "लोकशाही भक्कम करण्यासाठी इतिहास महत्वाचा - प्रा.डॉ. अश्पाक शिकलगर - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nलोकशाही भक्कम करण्यासाठी इतिहास महत्वाचा – प्रा.डॉ. अश्पाक शिकलगर\nलोकशाही भक्कम करण्यासाठी इतिहास महत्वाचा – प्रा.डॉ. अश्पाक शिकलगर\nधुळे : पोलीसनामा ऑनलाईन – जनतेचे जात धर्म आणि राजकारणासाठी आपापसात भांडण लावणारा खरा रयतेचा राजा नसतो . लोकशाहीत हे घडायला नको तरच शिवशाहीचा आदर्श घेतला असे म्हणता येईल असे प्रतिपादन प्रा.डॉ. अश्पाक शिकलगर यांनी केले.\nसर्वधर्म संघातर्फे येथील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात शिवजयंती निमित्त आयोजित लोकशाही आणि स्वराज्य या विषयावर प्रा.डॉ. शिकलगर यांचे व्याख्यान झाले. प्रा.डॉ. विजयचंद्र जाधव अध्यक्ष होते. प्रारंभी शाहीद जवानांना श्रध्दांजली देण्यात आली. प्रकाश ठोंबरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला. प्राचार्य कृष्णा पोतदार, हुसेन गुरुजी, मुरलीधर पांडे, प्रा डॉ. पुनम वानखेडे, प्रा डॉ दीपक बाविस्कर आदी उपस्थित होते.\nप्रा डॉ शिकलगर पुढे म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेतील लोकशाही भक्क�� करायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुशासन अंगीकारले पाहिजे. शिवकाळात स्त्रीयांचा आदर, दर्जा राखला जात होता त्या काळी आदर्श आरमार होते. आज लोकशाही भक्कम करायची असेल तर शिवशाही आणि वर्तमान याची योग्य सांगड घातली पाहिजे. स्वार्थासाठी राजकारण करणाऱ्यांना जनतेने दूर केले.आई जिजाऊंच्या मनात स्वराज्य संकल्पना स्पष्ट होती. भौतिक गुलामी झूगारून लोकशाही रुजवावी पुरोगामी विचारांचा खऱ्या अर्थाने पुरस्कार करावा असे मत प्रा डॉ शिकलगर यांनी मांडले.\nप्रा.डॉ.जाधव यांनी खरी लोकशाही शिवशाहीत होती.आज देशात संख्यात्मक बळ दिसत असले, तरी लोकशाहीच्या दृष्टीने गुणात्मक बदल आवश्यक आहे .असे मत मांडले. हुसेन गुरूजी यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ. पोतदार यांनी आभार मानले.\n“भारत कधीही अणुबॉम्बचा वापर आधी करणार नाही”\nपोलिसांच्या मदतीने लष्करी जवानाची बॅग मिळाली परत\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ; पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर…\nबीड : सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी दोघांना कारावास\nपुणे : वरंधा घाट दोन महिने वाहतुकीसाठी बंद\n…तर UPSC परीक्षेत ‘हे’ बदल, जाणून घ्या प्रस्ताव आणि कारणे\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या ��्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत :…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ;…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी आणि प्रियकराविरुद्ध पुण्यात…\n‘Google’ नं केली ‘ही’ महत्वाची सेवा…\nफक्त 3 दिवसात अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’ 100 कोटीच्या…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट कमेंट, पुढं झालं ‘असं’ काही\nअभिनेते नाना पाटेकरांनी दिल्लीत जाऊन घेतली अमित शाहांची भेट, 20 मिनीट चर्चा\nबाबरी मस्जिदच्या स्लॅबवर काहीतरी संस्कृतमध्ये लिहीलं होतं, SC मध्ये रामललांच्या वकिलांचा दावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://dipsdiner.com/dd/category/recipes-in-marathi-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2019-08-20T23:27:34Z", "digest": "sha1:V363BZP4ST4RLMGXTARBRYI6LXGJEQSL", "length": 7600, "nlines": 71, "source_domain": "dipsdiner.com", "title": "भात – वेगवेगळ्या पाककृती | DipsDiner", "raw_content": "\nभात - वेगवेगळ्या पाककृती\nमाझ्या आजोळी आजही नारळी पोर्णिमा नारळी भाताशिवाय साजरी होत नाही. या शिवाय ओल्या नारळाच्या करंज्या आणि नारळाची वडी सुद्धा बनवली जाते. खर सांगायचं तर त्या दिवशी ज��ा गोडाचे overload होते. पण सगळ्या माहेरवाशीण आपापल्या तान्हुल्यांसह आलेल्या असतात कारण त्या दिवशी रक्षाबंधनसुद्धा साजरे करतात. मग करंज्या आणि नारळाच्या वड्या त्यांच्या सासरी देण्यासाठी खास तयार केल्या जातात….\nपांढरा शुभ्र पुलाव कुणाला आवडत नाही हल्ली काय झालंय माहीत नाही, बाहेर हॉटेल मध्ये (हो मराठी लोकं बाहेर जेवण मिळते त्या जागेला हॉटेल म्हणतात, restarant नाही) पुलाव मागवला की पिवळ्या रंगाचा, हैद्राबादी पुलाव म्हटला की हिरव्या रंगाचा आणि बिर्याणी म्हटली की लाल रंगाचा पदार्थ देतात. पांढऱ्या रंगाचा पुलाव आता जवळजवळ इतिहासजमाच झाला आहे. तुम्हांला कोणते…\nतुरीच्या दाण्यांचा भात थंडीची चाहूल लागताच ब्रोकोली, झुकिनी, पार्सली यासारख्या विदेशी भाज्या मोठ्या प्रमाणात बाजारात दिसू लागतात. मला आमच्या भाजीवालीकडे तुरीच्या शेंगा, लाल गाजरे, जांभळी कंद आणि कोवळी पालेभाजी दिसली की थंडीची सुरवात झाल्याची नांदी होते. थंडीचे दिवस म्हणजे माझ्यासारख्या food lover साठी सुगीचा हंगाम. मेथी, पालक, ब्रोकोली, तुरीच्या शेंगा यासारख्या विविधरंगी…\nमला वाटते तोंडली भात म्हणजे मसाले भाताचा छोटा भाऊ. मसाले भातापेक्षा करायला सोपा आणि चवीलाही मस्त. कुठचाही छोटा घरगुती समारंभ असेल तर पट्कन तोंडली भात किंवा कोबी भात करून वेळ मारून नेता येते. आपल्या आप्तेष्टांना वाटते की काय फक्कड बेत केलाय, पण हा भात पटकन तर होतोच शिवाय भांड्यांचाही पसाराही वाढत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/news/mumbai-pratinidhi-27/", "date_download": "2019-08-20T23:45:28Z", "digest": "sha1:NDW5ANQSGARJOX65T5A3CDBAMBEHEMQO", "length": 12065, "nlines": 59, "source_domain": "mymarathi.net", "title": "मधुकर रामदास जोशी यांना राज्य शासनाचा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार घोषित - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome News मधुकर रामदास जोशी यांना राज्य शासनाचा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार घोषित\nमधुकर रामदास जोशी यांना राज्य शासनाचा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार घोषित\nमुंबई : राज्य शासनाच्या वतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा सन २०१८-१९ चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक श्री.म.रा.जोशी यांना घोषित करण्यात आला.रुपये ५ लक्ष रोख, मानपत्र तसेच मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरुप असून आषाढी एकादशीच्या दिवशी सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी आज या पुरस्काराची घोषणा केली.\nश्री मधुकर जोशी हे संत साहित्यामधील ज्येष्ठ लेखक आहेत. या विषयावर ते लेखन करीत आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्राध्यापक म्हणून नागपूर विद्यापीठातून ते सेवानिवृत्त झाले आहेत. नागपूर विद्यापीठामध्ये मराठी साहित्याचा ज्ञानकोषचे ते संपादक आहेत. तुकाराम महाराजांच्या एक हजार पृष्ठांच्या गाथेचे त्यांनी संपादन केले आहे. प्राचीन मराठी संत वाड.मय आणि साहित्य हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. पीएच.डी आणि एम.फिलचे परिक्षक म्हणून त्यांनी काम केलेले आहे. मराठी बोर्ड ऑफ स्टडी जबलपूर, नागपूर आणि उजैन अभ्यास मंडळावर त्यांनी सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे. अनेक विद्यापीठांमध्ये त्यांना संत साहित्याच्या विषयावर अतिथी प्राध्यापक म्हणून निमंत्रित करण्यात येते. श्री जोशी संत साहित्य विषयाचे पीएच.डी चे मार्गदर्शक आहेत. त्यांचे २०० हून अधिक लेख एनसायक्लोपीडिया ऑफ हिंदुइजम कडून प्रकाशित करण्यात आले आहेत. सार्थ तुकाराम गाथेची ४०० हस्तलिखिते तपासून प्रसिद्ध केली आहेत. नाथ सांप्रदाय, ज्ञानेश्वरी संशोधन, गुलाबराव महाराज समकालीन साहित्य, दत्त गुरुचे दोन अवतार, मनोहर आम्बानगरी, श्री विठ्ठल आणि पंढरपूर, समग्र समर्थ रामदास स्वामी साहित्य अशी त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली. सध्या ते तंजावर येथील ३,५०० मराठी हस्तिलिकाहीखितांचे संशोधन करत आहेत. मधुकर रामदास जोशी यांना हा पुरस्कार लवकरच सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार असल��याचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी आज येथे सांगितले.\nसंत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्य करणा-या महनीय व्यक्तीला राज्य शासनाच्यावतीने प्रतिवर्षी ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यापूर्वी श्री. रा. चिं. ढेरे, डॉ.दादा महाराज मनमाडकर, श्री जगन्नाथ महाराज नाशिककर, श्री. रामकृष्ण महाराज लवितकर, डॉ. यु. म. पठाण, प्रा. रामदास डांगे, फादर फ्रान्सिस दिब्रेटो, श्री मारोती महाराज कुऱ्हेकर आणि डॉ.उषा देशमुख, ह.भ.प निवृत्ती महाराज वक्ते आणि डॉ.किसन महाराज साखरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील निवडसमितीमधील डॉ.प्रशांत सुरु, डॉ.सिसिलिया कार्व्हालो, भास्करराव आव्हाड या सदस्यांनी सदर निवड केली.\nताललयीला रसिकांकडून टाळ्यांची उत्स्फूर्त दाद ‘अर्पण’\n‘बा विठ्ठला… चांगला पाऊस पडूदे…’ ‘दुष्काळाचं सावट दूर करून महाराष्ट्राला सुजलाम् सुफलाम कर’- मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nचंद्रयान-2 ने पार केला मोठा टप्पा; चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यात यशस्वी, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार\nभारतात घुसले आयएसआय एजंट्ससह 4 पाकिस्तानी दहशतवादी, देशभर हायअलर्ट जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%A0%E0%A4%A3&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%A0%E0%A4%A3", "date_download": "2019-08-20T23:20:58Z", "digest": "sha1:UKFYRRW5FSE7XUYNIML6LBRZBKKAA25Y", "length": 5645, "nlines": 127, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (3) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nबातम्या (3) Apply बातम्या filter\nऔरंगाबाद (2) Apply औरंगाबाद filter\nआरोग्य (1) Apply आरोग्य filter\nजायकवाडी (1) Apply जायकवाडी filter\nजिल्हा%20परिषद (1) Apply जिल्हा%20परिषद filter\nपासवर्ड (1) Apply पासवर्ड filter\nप्रशासन (1) Apply प्रशासन filter\nफेसबुक (1) Apply फेसबुक filter\nमोक्षदा%20पाटील (1) Apply मोक्षदा%20पाटील filter\nमोबाईल (1) Apply मोबाईल filter\nसोशल%20मीडिया (1) Apply सोशल%20मीडिया filter\nऔरंगाबादमध्ये पुराची भीती; 17 गावांच्या ग्रामस्थांना हलविले\nऔरंगाबाद - जायकवाडीच्या ऊर्ध्व भागात नाशिक; तसेच नगर जिल्ह्यात तीन दिवसांपासून अतिवृष्टी झाल्याने तेथील धरणे ओव्हरफ्लो होत आहेत....\nप्रेयसीच्या बदनामीसाठी तिचे फेसबुक अकाउंट केले हॅक\nऔरंगाबाद - प्रेयसीच्या बदनामीसाठी तिचे फेसबुक अकाउंटहॅक केले. तिने पोलिसांत तक्रार देऊन खाते बंद केल्याने उच्चशिक्षित भामट्याने...\nपैठणीच्या शोधात लंडनच्या 'मॅडम'नी गाठलं येवला\nलंडनमधील महिलांना भारतीय पैठणी साडीनं भुरळ घातलीये. लंडनच्या म्यूझियममध्ये पाहिलेल्या पैठणीच्या शोधात असलेल्या महिलांनी चक्क...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sakalsaamexitpolls-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A5%A6%E0%A5%AB-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A5%A6%E0%A5%A9-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE-19498", "date_download": "2019-08-20T23:45:26Z", "digest": "sha1:5YXF57VQ5ABQABQ5Z74YRU2PBIFECHYA", "length": 14841, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, SakalSaamExitPolls : मराठवाड्यात युतीला ०५ तर आघाडीला ०३ जागा | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nSakalSaamExitPolls : मराठवाड्यात युतीला ०५ तर आघाडीला ०३ जागा\nSakalSaamExitPolls : मराठवाड्यात युतीला ०५ तर आघाडीला ०३ जागा\nरविवार, 19 मे 2019\nमराठवाड्यात भाजपला ०३, शिवसेनेला ०२, काँग्रेसला ०१ तर राष्ट्रवादीला ०२ जागा मिळण्याच्या सकाळ आणि सामच्या सर्वेक्षणाचा अंदाज\nमराठवाड्यात भाजपला ०३, शिवसेनेला ०२, काँग्रेसला ०१ तर राष्ट्रवादीला ०२ जागा मिळण्याच्या सकाळ आणि सामच्या सर्वेक्षणाचा अंदाज\nएक्झिट पोल २०१९ : जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील सर्वांत मोठा उत्सव असलेली लोकसभा निवडणूक आज संपली. देशातील सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये आज (रविवार) मतदान झाले आणि याचबरोबर संपूर्ण देशाचा कौल मतदानयंत्रांत बंद झाला. मतदानाची वेळ संपली आणि लगेच एक्झिट पोलचे अंदाज यायला सुरवात झाली. सकाळ आणि सामनेही याबाबत अंदाज दिले आहेत.\nमराठवाड्यात एकूण ०८ जागा असून ०८पैकी भाजप ०३, शिवसेना ०२, राष्ट्रवादी ०२ तर काँग्रेस ०१ जागेवर विजयी होईल असे सांगण्यात आले आहे. म्हणजेच मराठवाड्यातील ०५ जागांवर युती तर ०३ जागांवर आघाडीचा विजय होईल, असे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडुकीमध्ये युतीला ०६ तर आघाडीला ०२ जागांवर यश मिळाले होते. या निवडणुकीत सकाळ आणि सामच्या सर्वेक्षणांनुसार युतीला एका जागेचे नुकसान होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एकूण जागांपैकी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ०३, शिवसेनेला ०३ तर काँग्रेसला ०२ जागांवर यश मिळाले होते या निवडणुकीत मात्र काँग्रेसला ०१ आणि शिवसेनेला ०१ जागेचा फटका बसताना दिसत असून राष्ट्रवादीला ०२ जागांचा फायदा होणार असल्याचे सकाळ आमि सामच्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.\nदरम्यान, महाराष्ट्राचा अचूक एक्झिट पोल साम वाहिनी देत असून\nसकाळ आणि साम वाहिनीने केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रात सर्वाधिक जागा युतीलाच मिळतील, तर आघाडीनेही जोरदार लढत दिल्याचे चित्र आहे. युतीला २९ आणि आघाडीला १९ जागा मिळण्याचा अंदाज साम वाहिनी आणि सकाळच्या एक्झिट पोलने वर्तविला आहे.\nभाजप काँग्रेस राष्ट्रवाद सकाळ लोकसभा निवडणूक विजय victory महाराष्ट्र maharashtra\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nखानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...\nनाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...\nनांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....\nपुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...\nकुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...\nरासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीत...\nमुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...\nअकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...\nकऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा : महापुरामुळे...\nगडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...\nजळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...\nतणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...\nनगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...\nपूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...\nसंत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....\nनत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...\nडाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...\nजळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनि��्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/ganeshotsav-2200-st-konkan-diwakar-raote-200899", "date_download": "2019-08-20T22:51:25Z", "digest": "sha1:KKO5LWF4ZNPIA4CQWIWH2FL2RPHNCYGW", "length": 12245, "nlines": 197, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ganeshotsav 2200 ST Konkan diwakar raote गणेशोत्सवासाठी एसटीच्या २,२०० जादा बसगाड्या | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nगणेशोत्सवासाठी एसटीच्या २,२०० जादा बसगाड्या\nशनिवार, 20 जुलै 2019\nगणेशोत्सवादरम्यान २ हजार २०० जादा बसगाड्या सोडण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. या बसगाड्यांचे आरक्षण २७ जुलैपासून सुरू होईल.\nमुंबई - गणेशोत्सवादरम्यान २ हजार २०० जादा बसगाड्या सोडण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. या बसगाड्यांचे आरक्षण २७ जुलैपासून सुरू होईल.\nमुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांची गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी गर्दी उसळते. यामुळे गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळ कोकणात २ हजार २०० जादा बसगाड्या सोडणार आहे, अशी घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली. गणेशोत्सवासाठी पहिल्या टप्प्यात २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या काळात जादा बसगाड्या सोडल्या जातील. या बसगाड्यांची आगाऊ तिकीटविक्री २७ जुलैपासून सुरू होणार आहे. चाकरमान्यांना परतीच्या प्रवासाचे संगणकीय आरक्षणही २७ जुलैपासूनच करता येईल.\nगणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाण्यासाठी मुंबईतील चाकरमानी गटागटाने बसगाड्या आरक्षित करतात. उपनगरांतील रहिवाशांना एकत्र येऊन एकाच गावाकडे अथवा पंचक्रोशीतील गावांकडे जाण्यासाठी एसटी बस आरक्षित करणे सोईचे ठरते. या ग्रुप बुकिंगला (गट आरक्षण) शनिवारपासून (ता. २०) सुरवात होत आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n\"सेकंड हॅण्ड' वाहनविक्रीवर मरगळ\nनागपूर : बदलते राहणीमान, वाढलेल्या कुटुंबामुळे चारचाकी गाड्यांची गरज प्रत्येकालाच वाटते. यातूनच चारचाकी वाहन खरेदीला झळाळी आली होती. नव्या...\nएसटी भरधाव असताना चालक मोबाईलमध्ये दंग (व्हिडीआे)\nवरवंड (पुणे) : काही एसटी चालक प्रवाशांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करतात. पुणे-सोलापूर महामार्गावर प्रवाशांना याचा अनुभव वारंवार येतो. बस चालविताना चालक...\nवाट पाहूनही एसटी येईना; विद्यार्थ्यांचे ��ाल\nकुर्डू : वाट पाहीन पण एस टी नेच जाईन असे बऱ्याच एसटीच्या पाठीमागे लिहलेले असते. पण ते वाक्य लऊळच्या बाबतीत नेहमीच खोटे ठरते. येथील...\nमंचर - श्री क्षेत्र भीमाशंकर येथे एसटीतून दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची राज्य परिवहन महामंडळाकडून लूट केली जात आहे. मंचर ते भीमाशंकर एसटीचे भाडे ८५...\nप्रवाशांना समजणार आता एसटी ठावठिकाणा; गाड्यात व्हीटीएस यंत्रणा\nरत्नागिरी - एसटी आगारात किंवा स्थानकात वाट पाहत तिष्ठत उभ्या राहिलेल्या प्रवाशांना आता आपल्या गाडीचा ठावठिकाणा बसल्या जागी समजणार आहे. चिपळूण आणि...\nगणेशोत्सवसाठी कोकण रेल्वेच्या जादा चोविस गाड्यांचे 'असे' आहे वेळापत्रक\nकणकवली - गणेशोत्सवाला अवघे १५ दिवस शिल्लक राहिले आहेत. मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून येणाऱ्या गणेशभक्तांसाठी कोकण रेल्व यंदा सज्ज झाली असून या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sdxhhd.com/mr/products/pe-pipe-fitting/pe-pipe-fitting-pe-cross/equal-cross/", "date_download": "2019-08-20T23:34:08Z", "digest": "sha1:VYM3REIAL6TPPGGVMXUPNI37IW7JTAOC", "length": 8182, "nlines": 220, "source_domain": "www.sdxhhd.com", "title": "समान क्रॉस निर्माते - चीन समान क्रॉस फॅक्टरी, पुरवठादार", "raw_content": "\nफील्ड बट फ्यूजन वेल्डिंग\nमॅन्युअल बट Fusin वेल्डिंग ...\nहायड्रोलिक बट फ्यूजन ...\nस्वयंचलित बट फ्यूजन ...\nकार्यशाळा फिटींग बट ...\nमल्टी कोन कटिंग सॉ\nइतर ग्राहक-मेक पाईप ...\npe पाईप योग्य pe उपहासाने\nपीई कमी होईल उपहासाने\npe पाईप योग्य pe क्रॉस\npe पाईप योग्य pe कोपर\n90 अंश कोपर PE\n45 अंश कोपर PE\nPE 30 अंश कोपर\nPE 22.5 अंश कोपर\npe पाईप योग्य सांधा\npe पाईप योग्य बाहेरील कडा\npe पाईप योग्य स्टॉप झडप\npe पाईप यापेक्षा चांगला शेवट टोपी\npe पाईप योग्य अपूर्ण शेवट\npe पाईप योग्य मादी / पुरुष\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\npe पाईप योग्य pe क्रॉस\nफील्ड बट फ्यूजन वेल्डिंग मशीन\nमॅन्युअल बट Fusin वेल्डिंग मशीन मशीन\nहायड्रोलिक बट फ्यूजन वेल्डिंग मशीन\nस्वयंचलित बट फ्यूजन वेल्डिंग मशीन\nकार्यशाळा फिटींग बट फ्यूजन वेल्डिंग मशीन\nमल्टी कोन कटिंग सॉ\nमशीन वापरून इतर ग्राहक-मेक पाईप\npe पाईप योग्य pe उपहासाने\nपीई कमी होईल उपहासाने\npe पाईप योग्य pe क्रॉस\npe पाईप योग्य pe कोपर\n90 अंश कोपर PE\nPE 22.5 अंश कोपर\n45 अंश कोपर PE\nPE 30 अंश कोपर\npe पाईप योग्य सांधा\npe पाईप योग्य बाहेरील कडा\npe पाईप योग्य स्टॉप झडप\npe पाईप यापेक्षा चांगला शेवट टोपी\npe पाईप योग्य अपूर्ण शेवट\npe पाईप योग्य मादी / पुरुष\nXHD800 कार्यशाळा योग्य वेल्डिंग मशीन\nXHD630 खोगीर फिटींग वेल्डिंग मशीन\nXHD450 कार्यशाळा योग्य वेल्डिंग मशीन\nXHYS 160-4 MANUAL थट्टेचा विषय फ्यूजन वेल्डिंग मशीन\nXHY630 हायड्रोलिक थट्टेचा विषय फ्यूजन वेल्डिंग मशीन\nXHY315-90 हायड्रोलिक बट फ्यूजन वेल्डिंग मशीन\n450mm इंजेक्शन मोल्डिंग प्लास्टिक क्रॉस पीई पाइप फ ...\n110mm इंजेक्शन मोल्डिंग प्लास्टिक क्रॉस पीई पाइप फ ...\n710mm इंजेक्शन मोल्डिंग प्लास्टिक क्रॉस पीई पाइप फ ...\n63mm इंजेक्शन मोल्डिंग प्लास्टिक क्रॉस पीई पाइप फाय ...\n75mm इंजेक्शन मोल्डिंग प्लास्टिक क्रॉस पीई पाइप फाय ...\n90mm इंजेक्शन मोल्डिंग प्लास्टिक क्रॉस पीई पाइप फाय ...\n125mm इंजेक्शन मोल्डिंग प्लास्टिक क्रॉस पीई पाइप फ ...\n160mm इंजेक्शन मोल्डिंग प्लास्टिक क्रॉस पीई पाइप फ ...\n250mm इंजेक्शन मोल्डिंग प्लास्टिक क्रॉस पीई पाइप फ ...\n315mm इंजेक्शन मोल्डिंग प्लास्टिक क्रॉस पीई पाइप फ ...\n500mm इंजेक्शन मोल्डिंग प्लास्टिक क्रॉस पीई पाइप फ ...\n800mm इंजेक्शन मोल्डिंग प्लास्टिक क्रॉस पीई पाइप फ ...\nहेवी बंदुकीच्या गोळीचा व्यास प्लास्टिक क्रॉस पीई पाइप फिटिंग\nबट जोडणी प्लास्टिक क्रॉस पीई पाइप फिटिंग\n© कॉपीराईट - 2010-2017: सर्व हक्क राखीव.\nपत्ता: खोली 2-1904, Lomo केंद्र, No.28988 Jingshixi रोड, जिनान सिटी, शानदोंग प्रांत, चीन\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://davabindu.wordpress.com/2015/09/15/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3/?like_comment=57", "date_download": "2019-08-20T23:50:35Z", "digest": "sha1:SQQO7OFBO3K7TLLFVWFS3RCJ2ZGVGE4F", "length": 41327, "nlines": 303, "source_domain": "davabindu.wordpress.com", "title": "क्षण | davabindu दवबिंदू", "raw_content": "\nविचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही\n कण्हत कण्हत…की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा \nपाडगावकरांची एक अत्यंत गोड कविता. पहिल्यांदा वाचली तेव्हा खूप आ��डली. त्यानंतर प्रत्येक वेळेला त्याहून जास्तच आवडत गेली.\nखरंच किती सुंदर कल्पना आहे. गाणं म्हणत जगायचं ….प्रत्येक दिवस म्हणजे एक नवीन गाणं.. आणि त्या गाण्याला जिवंत करतो आपण, आपल्या आजूबाजूची माणसं आणि आपले अनुभव जेष्ठ कवियित्री शांता शेळके यांनीही म्हणून ठेवलंच आहे , “जीवनगाणे गातच राहावे …”\nआयुष्यात असे कितीतरी दिवस येतात, जे आपल्यासाठी सुंदर अनुभव घेऊन येतात, त्या दिवशी आपण एक सुंदर गाणं गायलेलं असतं, स्वतःच्याच धुंदीत, स्वतःच्याच तालात, आजूबाजूचे सर्व काही विसरून हे असे क्षण साठवून ठेवता आले तर ..पुन्हा जगण्यासाठी… \nअसाच एकदा वर्तमानपत्रात एक लेख वाचला होता. तसे लेख काय बरेच येत असतात. आपण ते वाचतो आणि छान आहे किंवा काही खास नाही म्हणून बाजूला ठेवतो. पण हा लेख विशेष होता. एकतर, माझी खूप आवडती लेखिका, अभिनेत्री संपदा जोगळेकर हिचा तो लेख होता. का, कुणास ठाऊक, पण त्या लेखातल्या शेवटच्या काही ओळी मनात रेंगाळत राहिल्या …\nआणि हळूच मागे वळून पहायचं…\nप्रत्येक पाउलवाटेवर रेंगाळतो तो, तो क्षण…\nकित्येक खुणांवर मिळतात ते, ते संदर्भ …\nहे सगळं मनात साठवायचं …आणि मग पुढची दिशा ठरवायची ….”\nप्रत्येक पाउलवाटेवर रेंगाळतो तो, तो क्षण….\nकिती सुंदर विचार आहे..अरेच्चा आपण असा विचार केलाच नाही कधी.\nमागच्याच वळणावर पारिजातकाचा सडा पडला होता. आपण ती फुलं ओंजळीत घेतली..दोन क्षण थांबलो तेथे…फुलांचा घमघमाट होताच पण आजूबाजूच्या वेलींवर आणि झाडांवरही नजर टाकली आणि मग पुढे निघालो ….\nहा सुंदर क्षण रेंगाळत असेल का अजूनही त्या वळणावर …\nमागे पडलेल्या क्षणांची मुद्दामहून आठवण येण्याचा प्रश्नच नाही. आपल्याकडे वेळच कुठे असतो तेवढा आपल्याला सदा पुढे पळायची घाई . स्पर्धेत मागे पडू ही भीती. मग असे हे छान क्षण फक्त मनात साठवून ठेवतो आपण पण वेळेअभावी ते कधी आठवूनही बघत नाही. मग हळूहळू अशाच अनेक क्षणांची साठवण होत राहते आणि जुन्या आठवणी धूसर होत जातात. इतके की आपण आठवायला जातो पण ते आठवणींच्या पडद्यावरही उमटत नाहीत. मग आपण सहज बोलून जातो, “माझी मेमरी फार वीक आहे हो आपल्याला सदा पुढे पळायची घाई . स्पर्धेत मागे पडू ही भीती. मग असे हे छान क्षण फक्त मनात साठवून ठेवतो आपण पण वेळेअभावी ते कधी आठवूनही बघत नाही. मग हळूहळू अशाच अनेक क्षणांची साठवण होत राहते आणि जुन्या आठवण��� धूसर होत जातात. इतके की आपण आठवायला जातो पण ते आठवणींच्या पडद्यावरही उमटत नाहीत. मग आपण सहज बोलून जातो, “माझी मेमरी फार वीक आहे हो \nमाझंही काही वेगळं नाही. शहरातील ‘फास्ट लाईफ’ मध्ये रुळलेल्या मलाही स्वतःकरता वेळ काढणं कुठे शक्य होतं पण तसं पाहायला गेलं तर खरं तर स्वतःकरताच करतो आपण….स्वतःच्याच कुटुंबासाठी करतो….स्वतःसाठी नोकरी करतो, स्वतःसाठी स्वयंपाक करतो.. स्वतःसाठीच ब्यूटीपार्लर मध्ये जातो ….बाहेरची स्पर्धा आणि जगाच्या मागे पडण्याची आपली भीती आणि त्या भीतीवर मात करण्यासाठी आपण निर्माण केलेलं आपलं ‘बिझी रुटीन’ \nनाही, चुकीचं काहीच नाही त्यात…कारण शेवटी जगायचं आहे आपल्याला या जगात पण स्वतः साठी इतकं सगळं करताना दिवसातून एकदातरी पारिजातकाच्या फुलांचा तो क्षण आपण स्वतःसाठी आठवून बघतो का पण स्वतः साठी इतकं सगळं करताना दिवसातून एकदातरी पारिजातकाच्या फुलांचा तो क्षण आपण स्वतःसाठी आठवून बघतो का आजूबाजूचं सगळं विसरून पुन्हा एकदा तो क्षण जगतो का आजूबाजूचं सगळं विसरून पुन्हा एकदा तो क्षण जगतो का ‘गाणं म्हणत’ आयुष्य जगणं म्हणजे तरी आणखी काय असतं\nआज हे लिहिण्याच्या निमित्ताने असेच पारिजातकाच्या सुगंधाचे माझ्या आयुष्यातले क्षण जागे झाले आहेत…काही इतके कोमल की अगदी जपूनच उलगडावेत…तर काही इतके अवखळ की वाहत्या पाण्यासारखे फक्त हाताचा तळवा ओला करणारे ..आणि काही डोळ्यांत हसू आणि आसू दोन्हीही आणणारे..काही फक्त हसणारे आणि हसवणारे ….काही पुन्हा नवे स्वप्न पहायला लावणारे …आणि काही अगदी पारिजातकाचा सुगंध आणि स्पर्शही बरोबर घेऊन येणारे….प्रेमळ, हळुवार…माझ्या आजीसारखे …\nआजीबरोबर घालविलेले क्षण खरंच सुगंधी होते..त्या क्षणांनीच आमचं आणि आजीचं नातं समृद्ध केलं. आजीने सांगितलेल्या गोष्टी…..आम्ही तिची केलेली मस्करी …आई ओरडल्यावर “असू देत गं, मला चालतं.” अशी आजीने आमची घेतलेली बाजू….रात्री जेवल्यावर तिच्या पदराला पुसलेले हात….तिचा खरखरीत हात आणि तिचं तोंडभर हसू …ह्या सुंदर क्षणांनी आमच्याभोवती तितक्याच मजबूत पण तलम अशा रेशीमगाठी कधी बांधल्या हे आमचं आम्हालाही कळलं नाही…आजी आम्हा सगळ्या नातवंडांची मैत्रीणच होऊन गेली. …आज आजी नाही …पण तिच्याबरोबर घालविलेल्या ह्या क्षणांच्या रूपाने ती आम्हाला आयुष्यभराचं देणं देऊन गेली आहे…\nअसेच काही अवखळ क्षणही होते..ते जगच वेगळं असतं…फुलपाखरासारखं स्वच्छंदी….मैत्रिणींबरोबर केलेली धमाल, बहिणींबरोबर केलेल्या खोड्या, भांडणं, चिडवणं, गप्पा मारत एकत्र जागवलेल्या रात्री…एकत्र फिरायला जाणं आणि ‘सिक्रेट्स’ शेअर करणं, पावसात भिजून घरी येणं आणि मग आईचं रागावणं, गावाला गेल्यावर सतत मस्ती करून आजोबांचा ओरडा खाणं..नदीच्या पाण्यात डुंबत राहणं…. आगरातल्या नारळांच्या वाळलेल्या झावळ्या गोळा करून नदीच्या काठी स्वतःची झोपडी बांधणं….मग पुन्हा आजोबांचा ओरडा …\nआता आजोबा नाहीत आणि आता मैत्रिणी आणि बहिणींबरोबर बोलताना त्यांची फक्त चौकशी करण्यापुरताच वेळ असतो …तोही काढावा लागतो…….मग एखाद्या आळसावलेल्या क्षणी असेच पूर्वीचे क्षण जागे होतात, जिवंत होतात…आणि पुन्हा आजोबांचा आवाज ऐकू येतो, मैत्रिणींशी हितगुज होते आणि बहिणींबरोबर ती लुटूपुटुची (पण तेव्हा खरी वाटलेली ) भांडणं होतात….\nकाही कोमल क्षणही आले आयुष्यात प्रत्येकाच्याच आयुष्यात ते येतात आणि प्रत्येकालाच ते ‘स्पेशल’ वाटतात. अगदी त्याच्याच साठी निर्माण केलेले…एका अनोळखी व्यक्तीची आपल्या आयुष्यात अचानक लागलेली चाहूल..अशाच कुठल्यातरी क्षणी आपण त्याला भेटतो, बघतो..त्याचं बोलणं, त्याचं हसणं कुठेतरी भूल घालतंच आपल्याला… मग तशाच कुठल्यातरी क्षणी आपणही त्याला भूल घालतो …त्यानंतरचे अनेक क्षण..एकमेकांबरोबर घालविलेले …एकमेकांपासून दूर असतानासुद्द्धा एकत्र स्वप्न बघितलेले… एकमेकांच्या भेटीची आणि पुसटत्या तरी स्पर्शाची आशा लागून राहिलेले…काही क्षण…एकमेकांवर रागावलेले आणि त्यापुढचे काही क्षण एकमेकांची समजूत काढताना हळूच डोळ्यांतील पाणी लपविलेले …असेच अनेक, असंख्य क्षण एकमेकांची वाट बघितलेले…आणि असेच काही क्षण एक सुंदर, नाजूक नातं फुलताना त्याचे साक्षीदार झालेले …काही क्षण…आयुष्य बदलून टाकणारे..\nहे असे क्षण मनाच्या कप्प्यात कधी दडून बसतात कळतच नाही…\nबरेचदा मला असं वाटतं की आपलं एखाद्याशी नातं जितकं गहिरं असतं ना, तितकेच त्या नात्याशी जोडले गेलेले क्षण अधिक उत्कट असतात, भावूक असतात…ते नेहेमीच असतात आपल्या मनात पण ज्या क्षणी ते पुन्हा जिवंत होऊन मनाच्या पटलावर उमटतात, त्याक्षणी आपल्या नात्यांचा गहिरेपणा अश्रू बनून आपल्या डोळ्यांवाटे बाहेर येतो…\nकदाचित म्हणूनच आपण आपले आई-वडील आणि आपली मुले ह्यांच्याबरोबरच्या आपल्या आठवणी नेहेमीच भावूक असतात, आपल्याला हळवं करून जातात. त्यांच्याबरोबर घालविलेले क्षण आनंदी, उत्साही, खट्याळ, मजेत हसलेले असतीलच पण नात्याच्या गहीरेपणामुळे मनाचा एक कोपरा इतर भावनांचाही आधार घेऊ पाहतो. त्यामुळे त्या आनंदी क्षणांनाही हळवेपणाची किनार असते. आई-वडिलांबरोबर व्यतीत केलेले क्षण काय देत नाहीत आपल्याला प्रेम, आनंद हे शब्द अपुरेच आहेत त्यासाठी. ते क्षण कायम सोबत करतात आपली …अगदी आयुष्यभर. आयुष्यात ज्या वेळी आपल्याला आधाराची गरज भासते, त्या वेळी आई-वडिलांबरोबर घालविलेले क्षण आणावेत डोळ्यांसमोर. डोळे मिटून ते क्षण नुसते पुन्हा जगले तरीही आपल्याला बळ मिळतं परिस्थितीला सामोरं जाण्याचं. कारण त्या क्षणांच्या रूपाने ते आपल्याला खरंच भेटलेले असतात. जगाच्या पाठीवर कुठेही असतील तरीही त्या क्षणांच्या रूपाने आपल्यापर्यंत पोहोचून आपल्या पाठीवरून मायेचा हात फिरवून गेलेले असतात. आई-वडिलांसोबतचे क्षण ही आपली आयुष्यभराची कमाई असते, ठेव असते.\nआपल्याला जन्म देणारे आई-वडील आणि आपण जन्म दिलेले मूल…खरं तर एकाच समान धाग्याने बांधले गेलेले. तरीही त्यांच्यासोबतचे क्षण किती वेगवेगळे रंग घेऊन येणारे. मुलांसोबतचे क्षण हे त्यांच्यासारखेच निरागस, खट्याळ, भविष्याची सुंदर स्वप्ने पाहायला लावणारे, काळजी करायला लावणारे, त्यांची प्रगती पाहून हळूच डोळ्यांच्या कडा ओलावणारे आणि त्यांच्या जन्मामुळे आपला जन्म सार्थकी लागल्याची जाणीव करून देणारे…\nखरंच आयुष्य किती वेगवेगळ्या रंगाच्या आणि ढंगाच्या क्षणांनी सजलेलं असतं. या कडू-गोड क्षणांच्याच आठवणी बनतात आणि आपल्याला कायम साथ देतात. गरज असते ती फक्त आपल्या मेंदूतला आठवणींचा कप्पा घासून-पुसून लख्ख ठेवण्याची. आरशासारखा स्वच्छ असेल तर आठवणीतील क्षण आपल्याला हवे तेव्हा त्या आरशावर आपण उमटवू शकतो पण स्वच्छ नसेल तर मात्र त्यावर काळाची कोळीष्टके बसतात आणि त्या क्षणांना तिथेच जखडून ठेवतात.\nआयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण सुखाची आशा करत असतो. “आता पुढील आयुष्यात सुखाचे क्षण येतील” असं म्हणून आपले हातात असलेले क्षण पुढे ढकलत असतो. भविष्यातील क्षणांना सुंदर करण्यासाठी आपले वर्तमानातील क्षण खर्ची घालत असत��. पण हे सगळं असं असणं म्हणजेच आयुष्य असतं हे कुठे कळतं आपल्याला म्हणून तर आज समोर आलेले क्षण जगण्यापेक्षा आपण ते भविष्यातील सुखाची काळजी करण्यात घालवतो. ही इनव्हेस्टमेंट असली तरीही त्याचे रिटर्न्स मिळतील तेव्हा आपण असूच ह्याची हमी कोण देऊ शकणार म्हणून तर आज समोर आलेले क्षण जगण्यापेक्षा आपण ते भविष्यातील सुखाची काळजी करण्यात घालवतो. ही इनव्हेस्टमेंट असली तरीही त्याचे रिटर्न्स मिळतील तेव्हा आपण असूच ह्याची हमी कोण देऊ शकणार ह्या वरच एक सुंदर चारोळी मागे एकदा वाचनात आली होती.\n“मरताना वाटलं, आयुष्य नुसतंच वाहून गेलं..\nमला जगायचंय , मला जगायचंय म्हणताना माझं जगायचंच राहून गेलं …”\nका आपण ऊर फुटेस्तोवर धावत असतो का नाही मधेच थोडं थांबून मागे वळून पहात का नाही मधेच थोडं थांबून मागे वळून पहात आपण मागे सोडून आलेले रंगीबेरंगी क्षण आपल्या आठवणींच्या रुपात तिथेच थांबलेले असतात आपल्यासाठी. का नाही आपण कधीच ते निवांत बसून पुन्हा एकदा जगून घेत\nरिकामा वेळ मिळाला की लगेच ऑफिसचं काम सुरु. कारण वीकेंड फ्री ठेवायचा असतो फॅमिलीसाठी. पण बायकोबरोबर गप्पा मारत शेवटची कॉफी कधी घेतलेली असते हे लक्षात राहतं कधी मुलांबरोबर लपाछपीचा डाव रंगल्याचं कधी आठवतंय मुलांबरोबर लपाछपीचा डाव रंगल्याचं कधी आठवतंय पावसाळ्यानंतर घराला रंग देण्याचं प्लॅनिंग परफेक्ट असतं. पण मित्रांबरोबर पावसात चिंब भिजून त्यावर गरम वाफाळता चहा प्यायला होता, त्याला खूप काळ लोटलाय, तेव्हा आता याही पावसात पुन्हा ते सगळं जमवून आणायला हवं, हे प्लॅनिंग मात्र मागेच पडतं दरवेळी. काळे ढग बरसून गेल्यावर आपल्या कामासाठी आपण बाहेर पडतो आणि त्या घाईत आकाशात अवतरलेलं सप्तरंगी इंद्रधनुष्य बघायचं मात्र राहूनच जातं आपलं. कधी आईच्या मांडीवर डोकं ठेवून शांत झोपलो होतो, आठवतंय पावसाळ्यानंतर घराला रंग देण्याचं प्लॅनिंग परफेक्ट असतं. पण मित्रांबरोबर पावसात चिंब भिजून त्यावर गरम वाफाळता चहा प्यायला होता, त्याला खूप काळ लोटलाय, तेव्हा आता याही पावसात पुन्हा ते सगळं जमवून आणायला हवं, हे प्लॅनिंग मात्र मागेच पडतं दरवेळी. काळे ढग बरसून गेल्यावर आपल्या कामासाठी आपण बाहेर पडतो आणि त्या घाईत आकाशात अवतरलेलं सप्तरंगी इंद्रधनुष्य बघायचं मात्र राहूनच जातं आपलं. कधी आईच्या मांडीवर डोकं ठेव���न शांत झोपलो होतो, आठवतंय कधी बाबांची कौतुकाची थाप पाठीवर पडली होती कधी बाबांची कौतुकाची थाप पाठीवर पडली होती लहानपणीची भांडणं आठवून कधी ओठावर हसू फुललंय लहानपणीची भांडणं आठवून कधी ओठावर हसू फुललंय नदीच्या पाण्यात डुंबण्यातली मजा, गोठ्यात जाऊन गाईचे दूध काढण्याचा पराक्रम, गावाला भावंडांबरोबर एकत्र जागवलेल्या रात्री, अंगणात घातलेल्या अंथरुणावर झोपून रात्रीच्या अंधारात आकाशात लुकलुकणारे तारे बघताना अनुभवलेली शांतता, या आणि अशाच अनेक गोष्टींमुळे समृद्ध झालेलं आपलं बालपण….. आपला बँक बॅलेन्स कमी झाल्यावर चिंताग्रस्त होवून बसणारे आपण, आपल्यासारखं समृद्ध बालपण आपल्या मुलांना देता येईल का या विचाराने कधी कासावीस होतोनदीच्या पाण्यात डुंबण्यातली मजा, गोठ्यात जाऊन गाईचे दूध काढण्याचा पराक्रम, गावाला भावंडांबरोबर एकत्र जागवलेल्या रात्री, अंगणात घातलेल्या अंथरुणावर झोपून रात्रीच्या अंधारात आकाशात लुकलुकणारे तारे बघताना अनुभवलेली शांतता, या आणि अशाच अनेक गोष्टींमुळे समृद्ध झालेलं आपलं बालपण….. आपला बँक बॅलेन्स कमी झाल्यावर चिंताग्रस्त होवून बसणारे आपण, आपल्यासारखं समृद्ध बालपण आपल्या मुलांना देता येईल का या विचाराने कधी कासावीस होतो मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीतल्या महागड्या शिबीर आणि कॅम्प्स मध्ये पाठवताना त्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीत मनसोक्त धमाल करण्यासाठी न्यायला गावच उरलेलं नाही, हे किती जणांच्या मनाला लागतं \nआपल्या हातातल्या क्षणांना अर्थ देणं हे केवळ आपल्याच हातात असतं.\nपहाट ही एक सुंदर, अनुभवण्याची गोष्ट पु. लं नी पहाटेबद्दल एक खूप सुंदर विचार लिहून ठेवलाय. ते माझ्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न करते. ते म्हणतात, ” बरेच लोक पहाट बघायची म्हणून गजर लावून लवकर उठतात. पहाट ही अशी आयती बघायची गोष्टच नाही. पहाट म्हणजे, एक सुंदर मैफील रंगलेली असावी, गायकाच्या सुरांनी रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झालेले असावेत. वेळेचं भान हरपलेलं असावं, अशीच रात्र सरत जावी आणि अचानक समोर पहाट फुलताना दिसावी. ही खरी पहाट. ” खरंच आपण आपल्या हातात असलेल्या क्षणांमध्ये अर्थ ओतला तर आपणच किती नवनवीन अविष्कार घडवू शकू.\nआयुष्यावर बोलण्याएवढी मी मोठी नाही. तरीही, माझ्या मते आयुष्य म्हणजे नुसतंच पुढे चालत राहणं आणि त्यासाठी आला दि��स ढकलणं नव्हे. स्पर्धेत गुदमरून जाणं नव्हे. ऊर फुटेस्तोवर धावणं नव्हे. फक्त पैसे कमावणं नव्हे. ह्या सगळ्या गोष्टी त्या त्या टप्प्यावर, वळणावर होतच असतात, नव्हे त्या जगण्यासाठी आवश्यकच असतात. पण त्या आपल्या जगण्याचं कारण कधीही होऊ नयेत. कारण त्यामुळे आयुष्य एकांगी होतं, एकसुरी होतं. आयुष्य प्रवाही असावं, वाहत्या पाण्यासारखं. किनाऱ्यावरचे सगळे दगड-धोंडे आपल्या प्रवाहात सामावून ते पुढे वाहत नेणारं आणि प्रवाहात अडथळा आला तर आपली आपण वाट काढणारं. खळखळणारं, पारदर्शी…..जिवंत.\nआणि त्यामुळेच जगण्यासाठी अजून बरीच कारणं असावीत आपल्याकडे. आपल्या वाट्याला आलेल्या क्षणांना पुढे ढकलण्यापेक्षा ते साजरे करावेत, जिवंत करावेत. कुठल्या ना कुठल्या भावनेचा ओलावा त्यात नक्कीच असावा. मग ते कोणतेही क्षण असतील, आनंदी, दु:खी, खट्याळ, लाजरे, स्वच्छंदी, महत्वाकांक्षी, हळुवार, प्रेमळ, निश्चयी ….अशा रंगीबेरंगी क्षणांची साठवण म्हणजेच आयुष्य असतं.\nकाही वर्षांपूर्वी आलेला एक हिंदी मूव्ही- ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’. त्यातील एक गाजलेली कविता / विचार . प्रसिद्द्ध जेष्ठ कवी श्री जावेद अख्तर यांच्या लेखणीतून उतरलेली आणि खूप भावून गेलेली….\n“दिलो में तुम अपनी बेताबिया लेके चल रहे हो , तो जिंदा हो तुम \nनजर में ख्वाबो की बिजलीया लेके चल रहे हो , तो जिंदा हो तुम \nहवा के झोको के जैसे आझाद रहना सिखो\nतुम एक दरीया के जैसे लेहेरो में बेहना सिखो\nहर एक लम्हे से मिलो तुम खोले अपनी बाहे\nहर एक पल एक नया समा दिखाये\nजो अपनी आंखोमे हैरानिया लेके चल रहे हो , तो जिंदा हो तुम \nदिलो में तुम अपनी बेताबिया लेके चल रहे हो , तो जिंदा हो तुम \nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञात���ची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\nह्या ब्लॉगवरील कोणतेही लेख/ कथा किंवा कथेचा कोणताही भाग लेखिकेच्या पूर्व-परवानगीशिवाय वापरू नयेत. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/category/tie-tech/", "date_download": "2019-08-20T22:34:49Z", "digest": "sha1:KL25TG5DHHCNU4PLJI7I4BAPXENTPIZ3", "length": 13601, "nlines": 267, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "Technology | Maharashtra City News", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\nनागपुरात १८८ कोटी रुपयांचा संरक्षण हब\n2018 मध्ये भारताचे चांद्रयान -2 चंद्राच्या दक्षिण गोलार्धावर ठेवणार पाऊल\nसॅमसंगचा Galaxy J2 Pro बजेट स्मार्टफोन लाँच\nजिओला टक्कर आयडिया आणि एअरटेलचे जबरदस्त प्लान .\nसॅमसंगने लाँच 2 नवे गॅलक्सी A8 आणि गॅलक्सी A8+\nखुशखबर जिओ यूजर्ससाठी बंपर प्लान २५ डिसेंबरपर्यंत मिळणार.\nसॅमसंगच्या स्मार्टफोन डब्ल्यू ड्युअल डिस्प्लेयुक्त फ्लिप फोन.\n5000 रुपयांपेक्षाही कमी किंमत Redmi 5a लॉन्च\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\nकेंब्रिज: ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. ते 76 वर्षांचे होते. केंब्रिज येथील राहत्या घरी हॉकिंग यांनी…\nनागपुरात १८८ कोटी रुपयांचा संरक्षण हब\nमुंबई : नागपुरातील मिहान प्रकल्पात २० एकरावर टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या सहकार्याने संरक्षण सामग्री निर्मितीचा हब उभा करण्यासाठी विदर्भ उद्योग संघटनेशी…\n2018 मध्ये भारताचे चांद्रयान -2 चंद्राच्या दक्षिण गोलार्धावर ठेवणार पाऊल\nनवी दिल्ली – महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमा अत्यल्प खर्चामध्ये आणि यशस्वीरीत्या पूर्ण करून नावलौकिक मिवणाऱ्या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) अजून एका…\nसेल्फी काढताना काही अडचणी असतात जसे कि सेल्फी काढणाऱ्याचा चेहरा इतरांच्या मानाने मोठा दिसतो. शिवाय सेल्फी पॉईंटवर जर जागा कमी…\nसॅमसंगचा Galaxy J2 Pro बजेट स्मार्टफोन लाँच\nमुंबई : सॅमसंगनं आपला नवा स्मार्टफोन गॅलक्सी J2 प्रो (2018) लाँच केला आहे. सॅमसंगच्या वेबसाईटवर हा स्मार्टफोन लिस्ट करण्यात आला आहे.…\nजिओला टक्कर आयडिया आणि एअरटेलचे जबरदस्त प्लान .\nएकीकडे एअरटेलने जिओला टक्कर देण्यासाठी नवा प्रीपेड प्लान सादर केला आहे तर, दुसरीकडे आयडिया कंपनीनेही आपला जबरदस्त प्लान लॉन्च केला…\nसॅमसंगने लाँच 2 नवे गॅलक्सी A8 आणि गॅलक्सी A8+\nया दोन नव्या स्मार्टफोनची खासियत अशी आहे की, यामध्ये ड्युअल फ्रंट कॅमेरे आहेत. सॅमसंगच्या या नव्या ‘A’ सिरिजची ग्राहक बऱ्याच…\nखुशखबर जिओ यूजर्ससाठी बंपर प्लान २५ डिसेंबरपर्यंत मिळणार.\nरिलायन्स जिओने स्वस्त प्लान्स बाजारात आणल्यानंतर इतर टेलिकॉम कंपन्यांनीही स्वस्त प्लान्स बाजारात आणले. ग्राहकांना स्वस्तात स्वस्त प्लान देण्याची जणू या…\nसॅमसंगच्या स्मार्टफोन डब्ल्यू ड्युअल डिस्प्लेयुक्त फ्लिप फोन.\nमुंबई : सॅमसंगने आपला महाग स्मार्टफोन डब्ल्यू 2018 लॉन्च केला आहे. कंपनीने चीनमध्ये हा फोन लॉन्च केला आहे. कॅमेरा फोनची खासियत…\n5000 रुपयांपेक्षाही कमी किंमत Redmi 5a लॉन्च\nमुंबई : मोबाईलप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, मोबाईल निर्माता कंपनी एमआयने आपल्या रेडमी सीरिजचा नवा स्मार्टफोन (Redmi 5A) लॉन्च केला आहे.…\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदा���ीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%20%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%2520%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2019-08-20T22:30:23Z", "digest": "sha1:OWX53EWECU2TPSQUO3AJKQN45NAJ64ZB", "length": 8622, "nlines": 145, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (7) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (7) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (2) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nबातम्या (7) Apply बातम्या filter\nसरकारनामा (7) Apply सरकारनामा filter\n(-) Remove जयकुमार%20गोरे filter जयकुमार%20गोरे\nराष्ट्रवाद (6) Apply राष्ट्रवाद filter\nअब्दुल%20सत्तार (4) Apply अब्दुल%20सत्तार filter\nखासदार (4) Apply खासदार filter\nलोकसभा (4) Apply लोकसभा filter\nकालिदास%20कोळंबकर (3) Apply कालिदास%20कोळंबकर filter\nनिवडणूक (3) Apply निवडणूक filter\nमुख्यमंत्री (3) Apply मुख्यमंत्री filter\nराधाकृष्ण%20विखे%20पाटील (3) Apply राधाकृष्ण%20विखे%20पाटील filter\nगिरीश%20महाजन (2) Apply गिरीश%20महाजन filter\nचंद्रकांत%20पाटील (2) Apply चंद्रकांत%20पाटील filter\nजयदत्त%20क्षीरसागर (2) Apply जयदत्त%20क्षीरसागर filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nलोकसभा%20मतदारसंघ (2) Apply लोकसभा%20मतदारसंघ filter\nवंचित%20बहुजन%20आघाडी (2) Apply वंचित%20बहुजन%20आघाडी filter\nविजयसिंह%20मोहिते%20पाटील (2) Apply विजयसिंह%20मोहिते%20पाटील filter\nराष्ट्रवादीच्या तीन, तर कॉंग्रेसच्या एका आमदाराचा राजीनामा मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश...\nसातारा - भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या नेत्यांच्या गेल्या आठवडाभरातील वक्तव्यांमुळे युती पुन्हा तुटण्याच्या चर्चांनी जोर धरला...\nकॉंग्रेस नेत्यांची मंत्रालयात धावपळ\nमुंबई - माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कॉंग्रेसचा त्याग केल्यानंतर त्यांच्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे....\n..आता कुंपणावरील नेत्यांची परीक्षा\nगेल्या पाच वर्षांत कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांन�� भाजपशी जवळीक ठेवली होती. तशीच जवळीक कॉंग्रेसचे आमदार भारत भालके (पंढरपूर-...\nराधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आमदारकीचा राजीनामा\nमुंबई : काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज (मंगळवार) आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. त्यांनी काही...\nमहाराष्ट्रात कॉंग्रेस मनसेला घेणार आघाडीत\nआघाडीचे नेते भाजपच्या वाटेवर; \"मनसे' आघाडीत येण्याची शक्‍यता मुंबई - लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आगामी...\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षाचे नेते वाट बघत आहेत निवडणुकीच्या निकालाची\nमुंबई - कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन पक्षांचे कुंपणावरील नेते सध्या बुचकळ्यात पडले आहेत. त्यांच्या राजकीय भवितव्याचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/high-court-notice-mp-navneet-rana-203328", "date_download": "2019-08-20T23:33:07Z", "digest": "sha1:KS5GZMOV2G5CY3OUMK2UKC74ZKGOBIKB", "length": 11911, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "High Court notice to MP Navneet Rana खासदार नवनीत राणांना उच्च न्यायालयाची नोटीस | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, ऑगस्ट 19, 2019\nखासदार नवनीत राणांना उच्च न्यायालयाची नोटीस\nमंगळवार, 30 जुलै 2019\nअमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांच्या निवडीला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले असून न्यायालयाने सोमवारी त्यांना नोटीस बजावली आहे.\nनागपूर - अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांच्या निवडीला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले असून न्यायालयाने सोमवारी त्यांना नोटीस बजावली आहे.\nमाजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांनुसार अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. पण, नवनीत राणा या ‘लुहाणा’ जातीच्या आहेत. त्यांच्या वडिलांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द ठरवले आहे. असे असतानाही बनावट दस्तऐवजाच्या आधारावर राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवली. ही मतदारांची फसवणूक असून त्यांची निवड अवैध आहे. त्यांची निवड रद्द ठरवण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी केली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. राघव कविमंडन यांनी बाजू मांडली.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोब��ईल अॅप डाऊनलोड करा\nअंबा एक्‍स्प्रेसला लागणार आणखी दोन कोच\nअमरावती : पुढील काही दिवसांत 22 डब्यांची अंबा एक्‍स्प्रेस 24 डब्यांची होणार आहे. अंबा एक्‍स्प्रेसला नव्याने दोन कोच लागणार असल्याची माहिती भुसावळ...\nपंतप्रधानांपाठोपाठ नवनीत राणांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या....\nनवनीत राणांची 'ती' पेरणी सापडली वादात; मागविला खुलासा\nअमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी शेतात जाऊन केलेली पेरणी वादात सापडली असून, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने मनाई केलेल्या जमिनीवर त्यांनी...\n आज दिवसभरात काय झालं\nरावपिंडीतील स्फोटात मसूद अजहर ठार... अमरावतीत नवनीत राणांचा रुद्रावतार... सिद्धार्थ जाधवला जेनेलिया म्हणाली 'रिव्हर्स किंग'... चहल देतोय आंद्रे...\nLoksabha 2019 : अन् नवनीत राणा प्रचार सोडून रडतच फिरल्या माघारी\nअमरावती : काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब शेखावतांना सोबत का आणले म्हणून नवनीत राणा यांच्याशी नगरसेवक आसिफ तावक्कल यांनी वाद घातला. रविवारी...\nLoksabha 2019 : नवनीत राणा ठरल्या आघाडीच्या उमेदवार\nअमरावती - अमरावती लोकसभा मतदारसंघातील रणधुमाळीचे चित्र स्पष्ट झाले असून युवा स्वाभिमान पक्षाच्या मार्गदर्शिका नवनीत राणा संयुक्त पुरोगामी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://164.100.185.253/SHRIWARDHAN/", "date_download": "2019-08-20T23:21:35Z", "digest": "sha1:MHCILF2L3VZC5JFFVWYA7UGERGIJW2TU", "length": 6334, "nlines": 69, "source_domain": "164.100.185.253", "title": " तहसिलदार कार्यालय, श्रीवर्धन (महाराष्ट्र राज्य)", "raw_content": "तहसिलदार कार्यालय, श्रीवर्धन आपले सहर्ष स्वागत करीत आहे.\nदिव्यांग लोकांसाठी सुविधा माझे सरकार संकेतस्थळ दिनांक 17-07-2019 पर्यंत अद्यावत\nतहसिलदार तथा ता. क���. दं.\nहवामान आणि पर्जन्य अंदाज\nस्वस्त धान्य व केरोसीन नियतन\nई-भूमी अधिकार अभिलेख (७/१२)\nराष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम ( एन.एस. ए. पी )\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम ( मनरेगा )\nएगमार्कनेट (कृषी बाजार नेटवर्क)\nतालुका – एक दृष्टीक्षेप शासकीय जमिनीची माहिती हवामान आणि पर्जन्य अंदाज आपत्कालीन सेवा भौगोलिक स्थिती अर्धन्यायिक कामकाज जनगणनाविषयक शासन निर्णय/परिपत्रके रायगड जिल्हा संकेतस्थळ महाराष्ट्र राज्य संकेतस्थळ\nसंपर्क साधा / अभिप्राय द्या :\nसंपर्क पत्ता : दूरध्वनी क्रमांक :\nमध्यवर्ती प्रशासकीय भवन, श्रीवर्धन, ता. - श्रीवर्धन , जि.रायगड 02147-222226\nश्रीवर्धन तहसिल संकेतस्थळ - वेब माहिती व्यवस्थापक (Web Information Manager)\nवेब माहिती व्यवस्थापक (W.I.M.)\nश्रीवर्धन तहसिल संकेतस्थळ तथा\nतहसिलदार व तालुका कार्यकारी दंडाधिकारी,\nजिल्‍हा - रायगड [ महाराष्ट्र ]\nसंकेतस्थळाला भेट देणार्यांची संख्या : 01-01-2017 पासुन\nवापरसुलभता | संकेतस्थळ संग्रहण (Archive) | प्रश्नोत्तरे (F.A.Q.)\nउत्तरदायित्वास नकार / अस्वीकरण / सावधानी\nया पोर्टलवर विविध विभागांच्या अखत्यारीतील संकेतस्थळांची माहिती आणि मजकूर काळजीपूर्वक आणि परिश्रमपूर्वक उपलब्ध करून देण्यात आला असला, तरी या माहितीचा केला जाणारा वापर अथवा वापरामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीची जबाबदारी, श्रीवर्धन तहसिल कार्यालय, स्वीकारीत नाही. कोणत्याही प्रकारची विसंगती / संभ्रमासंदर्भात अधिक स्पष्टीकरणासाठी वापरकर्त्याने, संबंधित विभागाशी/अधिकाऱ्याशी संपर्क साधावा. संकेतस्थळावरील सर्व माहीती संबंधि‍त वि‍भागाची असुन, श्रीवर्धन तहसिल कार्यालय, वरील माहीतीसाठी जबाबदार नाही .\n© सर्व हक्क सुरक्षित. तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी, श्रीवर्धन जिल्‍हा - रायगड [ महाराष्ट्र ] .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/pm-inaugurate-museum-of-national-cinema/", "date_download": "2019-08-20T22:23:58Z", "digest": "sha1:SLO7KC2A3YVYUXYBSXQVGQ2OM3WW376O", "length": 16154, "nlines": 146, "source_domain": "www.saamana.com", "title": "हिंदुस्थानी सिनेमाच्या राष्ट्रीय संग्रहालयाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nहिंदुस्थानी सिनेमाच्या राष्ट्रीय संग्रहालयाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन\nआज मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिंदुस्थानी सिनेमाच्या राष्ट्रीय संग्रहालयाचे उद्‌घाटन झाले. या कार्यक्रमावेळी आमिर खान, रोहित शेट्टी, आशा भोसले, मनोज कुमार, प्रसून जोशी, शाम बेनेगल असे दिग्गज उपस्थित होते. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल विद्यासागर राव हे सुद्धा उपस्थित होते.\nया अद्ययावत संग्रहालयासाठी 140.61 कोटी रुपये खर्च आला आहे. दृक-श्राव्य, ग्राफिक्स, प्रदर्शन आणि मल्टी मिडियाच्या माध्यमातून हिंदुस्थानी सिनेमाचा 100 हून अधिक वर्षांचा प्रवास कथाकथनाच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. शाम बेनेगल यांच्या अध्यक्षतेखालील संग्रहालय सल्लागार समितीने या संग्रहालयाच्या निर्मितीसाठी मार्गदर्शन केले. या संग्रहालयाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रसून जोशी यांच्या अध्यक्षतेखाली नाविन्यपूर्ण संशोधन समिती स्थापन करण्यात आली होती. हे संग्रहालय दोन इमारतींमध्ये तयार करण्यात आले आहे. मुंबईतील फिल्म्स डिव्हिजन परिसरातील 19 व्या शतकातील ऐतिहासिक गुलशन महल आणि नवीन इमारतीत हे संग्रहालय आहे.\nगांधी आणि सिनेमा : यामध्ये महात्मा गांधीच्या जीवनावरील चित्रपटच नव्हे तर हिंदुस्थानी चित्रपटांवरील त्यांच्या जीवनाचा प्रभाव दाखवण्यात आला आहे.\nबाल चित्रपट स्टुडिओ : यामध्ये संग्रहालयाला भेट देणाऱ्यांना विशेषत: मुलांना चित्रपट निर्मितीमागील विज्ञान, तंत्रज्ञान आणि कला यांचा शोध घेण्याची संधी मिळणार आहे तसेच कॅमेरा, लाईट, शुटींग, अभिनय यासारख्या चित्रपटांशी संबंधित विविध पैलूंचा प्रत्यक्ष अनुभव संवादाच्या माध्यमातून सादर करण्यात आला आहे. येथे क्रोमा स्टुडिओ, इमर्सिव्ह एक्सपिरियन्स झोन, स्टॉप-मोशन, ॲनिमेशन स्टुडिओ, व्हर्च्युअल मेकओवर स्टुडिओ यांचा समावेश आहे.\nतंत्रज्ञान, सृजनशीलता आणि हिंदुस्थानी चित्रपट : रुपेरी पडद्यावर छायाचित्रणाचा परिणाम दाखवण्यासाठी हिंदुस्थानी चित्रपट दिग्दर्शकांनी वापरलेल्या तंत्रज्ञानाचा सर्जनशील वापर या ठिकाणी पाहायला मिळतो.\nसंपूर्ण देशाभरातील चित्रपट : देशभरातील छायाचित्रण संस्कृतीच्या बदलणाऱ्या स्वरुपाचे दर्शन येथे घडते.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/bihar-railway-employees-abducted-attacked-naxalites-at-railway-statio/", "date_download": "2019-08-20T23:27:57Z", "digest": "sha1:EJUMGEQJP5LGUVHILBXAHSYTK6QGOK7V", "length": 13172, "nlines": 225, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "बिहार मसूदन रेल्वे कर्मचाऱ्यांचं अपहरण, रेल्वे स्थानकावर नक्षलवाद्यांचा हल्ला. | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/National/बिहार मसूदन रेल्वे कर्मचाऱ्यांचं अपहरण, रेल्वे स्थानकावर नक्षलवाद्यांचा हल्ला.\nबिहार मसूदन रेल्वे कर्मचाऱ्यांचं अपहरण, रेल्वे स्थानकावर नक्षलवाद्यांचा हल्ला.\nरेल्वे कर्मचाऱ्यांचे अपहरण करण्याबरोबर ��्यांनी सिग्नलिंग पॅनेलला आग लावली.\n0 389 एका मिनिटापेक्षा कमी\nबिहारमध्ये नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. येथील मसूदन रेल्वेस्थानकावर मंगळवारी रात्री नक्षलवाद्यांनी हल्ला करून रेल्वेस्थानकाला आग लावली. त्यानंतर या नक्षलवाद्यांनी रेल्वेचे सहाय्यक स्टेशन मास्तर आणि एका रेल्वे कर्मचाऱ्यांचं अपहरण करून पळून गेले. या घटनेमुळे संपूर्ण बिहार हादरून गेलं असून नक्षलवाद्यांचा शोध सुरू आहे.\nमंगळवारी रात्री ११.३० वाजता नक्षलवाद्यांनी मसूदन रेल्वे स्टेशनवर हल्ला चढविला. दोन रेल्वे कर्मचाऱ्यांचं अपहरण करतानाच रेल्वेच्या सिग्नलिंग पॅनेलसह रेल्वेच्या इतर मालमत्तांना आग लावली. दरम्यान, नक्षलवाद्यांचा हल्ला होताच सहाय्यक स्टेशन मास्तरने त्यांच्या अपहरणापूर्वी मालदा डिआरएमला फोन करून या हल्ल्याची माहिती दिली होती.’ मसूदन रेल्वेस्थानकावर ट्रेन आल्यातर नक्षलवादी प्रवाशांना ठार करतील,’ असं या स्टेशन मास्तरनं डिआरएमला कळवलं होतं. त्यानंतर लगेचच रेल्वेस्थानकावर अनाऊन्समेंट होऊन या हल्ल्याची प्रवाशांना सूचना देतानाच त्यांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगण्यात आलं.\nनक्षलवाद्यांच्या या हल्ल्यानंतर मसूदन रेल्वेस्थानकाकडे येणारी रेल्वेसेवा बाधित झाली होती. त्यामुळे प्रवाशांना त्याचा त्रास झाला. काही तासानंतर सिग्नलिंग पॅनेल दुरुस्त केल्यानंतर रेल्वेसेवा सुरळीत झाली. दरम्यान, मसूदनमध्ये नक्षलवाद्यांचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांकडून कोणतीही कारवाई होण्याची शक्यता गृहित धरून पोलीस आणि सुरक्षा दलाला अॅलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले होते.\nकेसगळती रोखा ‘ 7’ घरगुती उपाय नक्की करुन पहा .\nभीषण अपघात मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर,तीन ठार, तीन गंभीर जखमी.\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nदेशात रस्तेनिर्मितीचे सर्वाधिक काम महाराष्ट्रात – नितीन गडकरी\nइच्छामरणाला सशर्त मंजुरी;सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय\nइच्छामरणाला सशर्त मंजुरी;सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/jammu-baramulla/", "date_download": "2019-08-20T23:10:11Z", "digest": "sha1:AIIHALPF75MNRZ3VVMVED4UW3FENOY3B", "length": 9679, "nlines": 146, "source_domain": "policenama.com", "title": "Jammu Baramulla Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nJ-K :बारामुलामध्ये एन्काऊंटर, जैशच्या टॉप कमांडरचा खात्मा\nजम्मू काश्मीर : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीर मधील बारामूला जिल्ह्यातील बोनियार मध्ये सुरक्षादलाच्या जवानांनी मोठी कामगिरी घडून आणली आहे. सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यामध्ये सकाळी झालेल्या चकमकीत एका दहशवाद्याला ठार करण्यात सुरक्षादलाच्या…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nभारताच्या विरोधात सदैव ‘टिव-टिव’ PAK च्या 200 नागरिकांची…\nJio फायबरला ‘टक्कर’ देण्यासाठी airtel, BSNL कडून…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे…\nमुख्यमंत्र्यांकडून पदाचा गैरवापर, पत्नी अमृताच्या बँकेला दिले झुकते…\n‘सेक्रेड गेम’चा खरा ‘व्हिलन’ कोण गुरुजी, गायतोंडे की अनुराग कश्यप \nगर्लफ्रेन्डचा खून करून खाल्लं तिचं मांस, ‘त्या’ नरभक्षीला तुरूंगातून सोडण्यावरून ‘वादंग’\nCM येडियुरप्पांनी 3 आठवडयानंतर मंत्रिमंडळ बनवलं, अपक्ष आमदारांनी देखील दिलं महत्वाचं स्थान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/junnar-59/", "date_download": "2019-08-20T23:57:12Z", "digest": "sha1:YEMS43JGUYXSQUMRB2BAGGUEA4YGVSDO", "length": 10191, "nlines": 58, "source_domain": "mymarathi.net", "title": "जुन्नर येथे एटीएम फोडण्याच्या अयशस्वी प्रयत्न ,दरोड्याच्या प्रयत्नातील एकूण 7 आरोपींना अटक, - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्��वांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune जुन्नर येथे एटीएम फोडण्याच्या अयशस्वी प्रयत्न ,दरोड्याच्या प्रयत्नातील एकूण 7 आरोपींना अटक,\nजुन्नर येथे एटीएम फोडण्याच्या अयशस्वी प्रयत्न ,दरोड्याच्या प्रयत्नातील एकूण 7 आरोपींना अटक,\nजुन्नर शहरात हिताची कंपनीचे एटीएम फोडण्याच्या प दरोडे खोरांना प्रयत्न फसला.तर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या एटीएम फोडणाऱ्या टोळीतील 7 जनांना अटक करण्यात आली.जुन्नर पोलिसांच्या या कारवाईत अटक आरोपीकडील हत्यारे तसेच दुचाकी वाहन जप्त करण्यात आले असुन पोलीसांच्या या धाडसी कारवाईचे कौतुक होत आहे.पोलीस निरीक्षक युवराज मोहिते यांनी ही माहिती दिली.जुन्नर शहराचे प्रवेशद्वाराजवळ हिताची कंपनीचे एटीएम आहे.मंगळवारी रात्री जुन्नर पोलीस ठाण्यात एका नागरिकाने सतर्कता दाखवीत सदर एटीएम फोडण्याचा अज्ञात चोरटे प्रयत्न करत असल्याची माहिती फोनवरून दिली.जुन्नर पोलिसांचे पथक तातडीने याठिकाणी जाऊन पोहचले असता त्या ठिकाणी एटीएम बाहेर दोन जन अंधारात उभे होते तर एकजण एटीएम बाहेर गुप्ती घेऊन उभा होता.पोलिसांनी हटकले असता एटीएम मधुन पाच जण बाहेर पडले.हे पाच जण एटीएम मध्ये लोखंडी गजांच्या सहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत होते.पोलिसांनी यातील दोघांना पकडले तर पाच जण पळून जाण्याचा यशस्वी झाले.यातील तिघांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले.ज्ञानेश्वर वारखेडे,भीम भोईर ,योगेश लिहे रहाणार वेळे तालुका मुरबाड,रेहान उर्फ बच्चू हसन सय्यद रा जुन्नर,संकेत गायकवाड,रहाणार जुन्नर,कांतारा��� महाबरे,युवराज साळवे रा जुन्नर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार जुन्नर येथील कां ताराम महाबरे,युवराज साबळे यांनी इतर आरोपींना फोन करून जुन्नर येथे एक काम वाजवायचे आहे असे सांगुन बोलावून घेतले होते.सहायक पोलिस निरीक्षक मिलिंद साबळे,पोलीस हवालदार मुकुंद मोरे ,राजेंद्र बुरुड,भरत सुर्यवंशी ,प्रशांत पवार,सुनील काटे,संदीप लोहकरे गणेश जोरी,या कर्मचाऱ्यांनी दरोडे खोरांना रंगेहाथ पकडले असून फरारी आरोपींचा शोध सुरू आहे.पोलीस निरीक्षक युवराज मोहिते करत आहेत.\nबांद्रा-कुर्ला संकुल हे व्यवसायासाठी देशातील आदर्श स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nभारताच्या औद्योगिक विकासामध्ये पुणे जिल्ह्याचे भरीव योगदान -संजय (बाळा) भेगडे\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://davabindu.wordpress.com/2016/09/04/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-25/", "date_download": "2019-08-21T00:01:03Z", "digest": "sha1:ZL2V767MUCCXJ7U35S5F3AZRZO34A7KU", "length": 68878, "nlines": 378, "source_domain": "davabindu.wordpress.com", "title": "अज्ञाताची चाहूल : (भाग : 25) | davabindu दवबिंदू", "raw_content": "\nविचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nबाबा अशा विचारात असतानाच सायली पुन्हा वर आली.\n“बाबा, मला वाटलंच तुम्ही विचार करत असणार ह्यावर. पण आपल्यापुढे अजून बरेच प्रश्न आहेत.आपल्याला अजून बऱ्याच गोष्टी कळायच्यात. कटनीला नक्की काय आहे ‘ती‘ चा आणि सुजयचा काय संबंध आहे ‘ती‘ चा आणि सुजयचा काय संबंध आहे सुजय नक्की कुठून आलाय, काय करतो सुजय नक्की कुठून आलाय, काय करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो खरा सुजय ह्या सुजयला सपोर्ट का करतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो खरा सुजय ह्या सुजयला सपोर्ट का करतोय ह्यातला एक प्रश्न निवडायचा आणि सुरुवात करायची. पुढची वाट आपोआप उलगडत जाईल. “\nसायली खाली जाताना बाबा पुन्हा एकदा अभिमानाने आपल्या लेकीकडे पाहत होते.\nखिडकीतून बाहेर पाहत सुजय काहीतरी विचार करत बसला होता. तेवढ्यात मोबाईल वाजला तसा तो त्याच्या तंद्रीतून बाहेर आला.\n“हॅलो, हा बोला.” सुजय\n“अभिनंदन सुजय. शेवटी बाजी मारलीस तू.” सुजयचे ‘बाबा‘.\n“अरे बाबा…सायलीच्या घरून फोन आला होता आत्ता. तिच्या बाबांचा. सुजय यु.एसला जायच्या आधी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय असं म्हणाले.”\n” सुजयने सावध होत विचारलं.\n सायलीने असा निर्णय घेतलाय आणि आमच्याशीही ती बोलली आहे, आणि आम्हाला सुद्धा मान्य आहे असं म्हणाले ते..”\n” आता मात्र खुश होत सुजयने खुर्चीतून जवळजवळ उडीच मारत विचारलं.\n“हो, ते म्हणाले की आमचे गुरुजी नेमके चार दिवस गावाला गेलेत. त्यांना निरोप देणार आहोत पण तुमचे कोण नेहेमीचे गुरुजी असतील तर चांगला दिवस बघून तुम्हीच आम्हाला कळवा.”\n“अरे वा, चांगलंच आहे. आपल्यालाच ठरवता येईल. फक्त आता पुन्हा एकदा आपल्याकडची फक्त जवळची लोकं येणार, हे काहीतरी कारण काढून त्यांच्या गळी उतरवायला लागणार.” सुजयने लगेचच पुढचा विचार सुरु केला.\n“त्याची पण काळजी नाहीये सुजय. या वेळी सगळं आपल्याला हवं तसं जुळून आलंय. आता जास्त वेळ नाहीये त्यामुळे त्यांनाही हा समारंभ छोट्याच प्रमाणावर करायचाय. सगळ्यांची निमंत्रणं, हॉल, खरेदी, एवढं सगळं करायला वेळच नाहीये म्हणाले. त्यामुळे सायलीच असं म्हणाली की लग्न अगदी घरच्या लोकांना घेऊन करू. ”\n“तिच्या बाबांचं असं म्हणणं होतं की त्यांना तरी एक छोटं रिसेप्शन करायचं आहे. एखादा बँक्वेट हॉल बुक करणार आहेत लग्नाच्या दुसऱ्या दिवशी. तुमच्या लोकांनाही बोलवा असं म्हणाले. ” काका पुढे म्हणाले.\n“ते बघू नंतर. लग्न झालं की मी सायलीला तसंही सगळं सांगणारच आहे. तिच्यापासून आणखी काहीच लपवून ठेवायचं नाहीये मला. ” सुजय\n“ते तू काय ठरवशील तसं अर्थात.” काका\n“काका, पण नक्��ी असंच झालं ना बोलणं म्हणजे तुम्ही काहीतरी भलतंच ऐकलं असं नाही ना म्हणजे तुम्ही काहीतरी भलतंच ऐकलं असं नाही ना” सुजयने पुन्हा एकदा खात्री करून घेण्याच्या उद्देशाने विचारलं.\n“अरे हो रे बाबा. अगदी हेच. बरं आता काय करायचं मग\n सामान उचला तुमचं आणि या इकडे. आणि हो, माझ्या ‘आई‘ला पण कळवा. “\nसुजय आई ह्या शब्दावर जोर देऊन म्हणाला तसं ते ‘सुजयचे बाबा‘ मनापासून हसले.\n“हो त्यांना कळवतो. चल ठेऊ मग आमचं मुंबईला यायचं बघ रे मग जरा कसं ते.”\nत्यांचा फोन झाल्यावर सुजय एक मिनिटभर तसाच बसून राहिला. इतक्या दिवसांपासून चाललेलं, लग्न ह्या गोष्टीभोवती फिरणारं त्याचं सगळं प्लांनिंग आता कुठे सफल होताना त्याला दिसत होतं. काही महिन्यांपूर्वी आपलं लग्न आता कधीच होऊ शकणार नाही असं वाटून तो इतका निराश झाला होता.\nएक दिवस असाच स्वतःच्या विचारात तो रस्त्याने चालला होता. त्याच्या बाजूने चालणाऱ्या वयस्कर गृहस्थांचा तेवढ्यात जरासा तोल गेल्यासारखा झाला आणि त्यांनी पटकन बाजूने चालणाऱ्या सुजयच्या हाताचा आधार घेतला. सुजयने त्यांची विचारपूस केली. खिशातला रुमाल काढून त्यांनी घाम पुसला. फार ऊन आहे, वगैरे काहीतरी म्हणत होते. सुजयचे आभार मानून ते पुढे गेले आणि सुजयला खाली पडलेलं कसलंसं कार्ड मिळालं. तिथल्याच मागच्या गल्लीत असलेल्या विवाह मंडळाचं कार्ड होतं ते. विवाह मंडळात नाव नोंदवलेल्या सगळ्यांकडे असली कार्ड्स देतात आणि ते जवळ असल्याशिवाय त्यांना त्या विवाह मंडळातल्या स्थळांची माहिती मिळू शकत नाही, हे सुजयला माहित होतं. त्या काकांनी कदाचित त्यांच्या मुलीचं किंवा मुलाचं नाव तिथे नोंदवलेलं असणार. रुमाल काढताना त्यांच्या खिशातून ते बाहेर पडलं असावं. सुजयने ते कार्ड उचलून समोर पाहिलं. ते काका रिक्षात बसत होते. त्यांना हाक मारून ते कार्ड त्याला परत करता आलं असतं. पण ते कार्ड पाहून त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळेच विचार चालू झाले होते. त्याने शांतपणे ते कार्ड स्वतःच्या खिशात ठेवलं. रिक्षा पुढे निघून गेली तशी त्याने पुन्हा ते बाहेर काढलं.\nते कार्ड हातात धरल्यावर मनात पुन्हा एकदा आशा निर्माण झाली होती. तो तसाच त्या विवाह मंडळाच्या ऑफिसमध्ये शिरला. स्थळांच्या यादीची वही उघडली आणि समोर सायलीचा फोटो दिसला. दोन क्षण तो वेड्यासारखा तिच्या फोटोकडे पाहत होता. सायली��्या फोटोने त्याच्यावर काय जादू केली, हे त्याचं त्यालाही कळलं नाही. पण त्या दिवशी तिथल्या तिथे त्याचा निर्णय झाला होता, ह्याच मुलीशी लग्न करण्याचा. अर्थात मागच्या दोन वेळी आलेल्या अनुभवांवरून हे एक दिव्यच असणार होतं. पण यावेळी माघार घ्यायची नाही असं त्याने ठरवलं. खोट्याचा आधार घ्यायला लागणार हे उघडच होतं. त्यावेळी मात्र नक्की काय आणि कसं करायचं हे काही त्याचं ठरलं नव्हतं. पण त्यानंतर पुढच्या दोनच दिवसात ‘त्या‘ सुजयशी त्याची भेट झाली. सगळं कसं अगदी जणू काही त्याच्यासाठीच घडवून आणल्यासारखं. त्याच्याशी भेट झाली तेव्हाच हा सगळा प्लॅन त्याच्या डोक्यात शिजू लागला. अर्थात, तो अगदीच कच्चा प्लॅन होता. त्याला सगळ्याबाजूंनी विचार करून, बरीच माहिती काढून एक पक्का प्लॅन तयार करावा लागला.\nआणि आज त्या सगळ्याचं सार्थक झाल्यासारखं वाटत होतं त्याला. पुढच्या काही दिवसात सायलीशी त्याचं लग्न होणार होतं. त्याला त्याच्या आयुष्याची जोडीदार मिळणार होती.\nत्या आनंदाच्या भरातच तो उठला आणि आरशापाशी जाऊन उभा राहिला. समोरच्या आपल्या प्रतिबिंबाकडे पाहून हसला.\n“काँग्रॅज्युलेशन्स मिस्टर सुजय साने. यु आर गेटिंग मॅरीड.”\nसायली तिच्या खोलीत विचार करत बसली होती. ईशा पुण्याला परत गेली होती, त्यामुळे तिला खूप एकटं पडल्यासारखं वाटत होतं. बाबांना ती म्हणाली होती खरी, की कुठलातरी एक प्रश्न घेऊन त्यावर आणखी खोलात जाऊन विचार करायचा म्हणजे पुढचा मार्ग आपोआप मिळेल. पण खरंच एवढं सोपं होतं का ते तिच्यासमोर कितीतरी प्रश्न होते. बऱ्याच प्रश्नांची उत्तरं कटनीला गेल्याशिवाय मिळणार नव्हती. काय करावं, काही सुचत नव्हतं. शेवटी तिने तिची डायरी उघडली. त्यात लिहिलेले सगळे पॉईंट्स वाचले तर काहीतरी सुचेल असा विचार करून ती पुन्हा एकदा ते सगळे पॉईंट्स वाचायला लागली.\nपण नाही, या वेळी तिला काहीच सुचत नव्हतं. पुढचा मार्गच दिसत नव्हता. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. सिद्धार्थचा फोन होता.\n“हाय सायली, कशी आहेस\n“ठीक आहे सिद्धार्थ. तू कसा आहेस \n“मी पण ओके. मला जरा बोलायचंय तुझ्याशी…म्हणजे…तू….”\nत्याला अर्धवट तोडत सायली म्हणाली\n“बिफोर दॅट, आय वॉन्ट टू थँक यु सिद्धार्थ. सुजयबद्दल इतकी महत्वाची माहिती दिलीस तू. त्याचे नातेवाईक खोटे आहेत, एवढं आम्हाला कळलं होतं पण आपण समजतोय तो सुजय हा ना���ी, असा विचारही कधी आला नाही डोक्यात. तू हे सगळं शोधलंस म्हणून, नाहीतर आमची दिशाच चुकली असती.” सायली\n“अगं एवढं काय फॉर्मल बोलतेयस मलाही त्याचा संशय आलाच होता, मी ह्या सगळ्याचा शोध घ्यायचा असं ठरवलंच होतं. फक्त आता आपण एकाच वाटेने जातोय हे कळल्यावर, मला जे कळलंय ते तुम्हाला सांगणं मला गरजेचं वाटलं.” सिद्धार्थ\n“आय एम रिअली सॉरी सिद्धार्थ. मी तुला वाट्टेल तशी बोलले त्या रेस्टोरंट मध्ये. मला काय झालं होतं, एवढा राग का आला, मला नाही माहित..” सायली\n“अगं परत तसंच फॉर्मल बोलतेयस तू सायली. तू तेव्हा का रागावलीस हे मला खरंच तेव्हा कळलं नव्हतं पण नंतर जेव्हा तुझ्या बाजूने विचार केला, तेव्हा जाणवलं तू किती मानसिक तणावाखाली असशील ते….बरं आता हे थँक्स आणि सॉरी झालं असेल तर पुढचं बोलूया का\n“हो सांग, का फोन केलायस तू\n“मला ईशाने ते डायरीतल्या पानांचे फोटोज काढून पाठवले. वाचलं मी ते सगळं लिहिलेलं. गोष्टी पटत नाहीत काही, पण आता मी विश्वास ठेवायचा ठरवलंय. ईशाने पण पुण्याच्या बसमध्ये बसल्यावर फोन केला होता आणि सगळं सांगितलं मला नीट. शिवाय काल रात्री घडलेलं सुद्धा सगळं सांगितलं. काय आहे हे सगळं, तुला काय वाटतं\n“मला नीटसं कळलेलं नाहीये सिद्धार्थ, पण सुजय….. आणि ‘ती‘ …..काहीतरी संबंध आहे नक्कीच, पण काय आहे ते असं कळणार नाही. तुला ईशाने ह्या सगळ्यात कटनीबद्दल सांगितलं असेल ना मला वाटतं सगळी कोडी तिथे जाऊनच सुटतील. पण तिथे जायचं कसं, घरी आईला काय सांगायचं मला वाटतं सगळी कोडी तिथे जाऊनच सुटतील. पण तिथे जायचं कसं, घरी आईला काय सांगायचं तिच्याशी खोटं बोलून जाणं मनाला पटत नाही रे. …आणि शिवाय बाबांना आता हे सगळं माहित असलं तरी ते असली रिस्क नाही घेऊ देणार मला. ” सायली\n“ते पुढचं काय करायचं ते माझ्यावर सोड तू. मी जायचं ठरवलं आहे कटनीला. ” सिद्धार्थ\n तू कशाला पडतोयस ह्यात सिद्धार्थ तू आत्तापर्यंत खरंच खूप मदत केली आहेस. पण आता तुला त्रास नाही द्यायचाय मला. मी शोधेन पुढचा मार्ग….” सायली.\nसिद्धार्थने आपल्यासाठी तिथे कटनीला एकट्याने जाऊन शोध घ्यावा अशी तिची अजिबात ईच्छा नव्हती. सुजयला कळलं तर आणि तो सिद्धार्थच्या मागे तिकडे गेला तर . आणि तसंही, जर ती तिच्या आईशी खोटं बोलून तिथे जायला तयार नव्हती तर सिद्धार्थने तरी तसं का करावं . आणि तसंही, जर ती तिच्या आईशी खोटं बोलून तिथे ज���यला तयार नव्हती तर सिद्धार्थने तरी तसं का करावं तसं पाहायला गेलं तर त्याचा ह्या सगळ्याशी काहीच संबंध नव्हता.\n“प्लिज सायली तू पुन्हा पुन्हा असं फॉर्मल का बोलतेयस वी आर गुड फ्रेंड्स. हे काय त्रास वगैरे वी आर गुड फ्रेंड्स. हे काय त्रास वगैरे\n“अरे, बाकी कुठल्याही बाबतीत मी तुला असं म्हटलं नसतं. पण कटनीला मध्य प्रदेशातल्या कुठल्यातरी एका ठिकाणी तुला असंच उठून जायला कसं सांगू मी मध्य प्रदेशातल्या कुठल्यातरी एका ठिकाणी तुला असंच उठून जायला कसं सांगू मी तिथे काय आहे, काही रिस्क आहे का, आपल्याला काहीच माहित नाही. आणि दुसरं म्हणजे, तूसुद्धा तुझ्या आईशी खोटं बोलूनच जाणार ना तिथे काय आहे, काही रिस्क आहे का, आपल्याला काहीच माहित नाही. आणि दुसरं म्हणजे, तूसुद्धा तुझ्या आईशी खोटं बोलूनच जाणार ना मग ते बरोबर नाही ना.” सायली\n“आईला काय सांगायचं त्याचा विचार करतोय मी. खोटं नाही बोलणार मी तिच्याशी. आणि बाकी काळजी मी घेईन, डोन्ट वरी अबाऊट इट. फक्त मला जायचं असेल तर ऑफिसमधून रजा घ्यावी लागेल सायली.” सिद्धार्थ\n“तुझी बॉस म्हणून तुझी रजा अप्रूव्हच करणार नाही मी. एकतर माझ्या कामासाठी रजा घेतोयस, त्यामुळे अजिबातच नाही. हे बघ, आपण थांबू आणखी एखादा दिवस. बघू आणखी काही मार्ग सुचतोय का ते. नाहीच तर मग ठरवू कटनीला जाण्याचं वगैरे…ओके\n“आपल्याकडे वेळ कमी आहे सायली. तुझ्या बाबांनी लग्नाचा विषय काढलाय ना सुजयकडे त्यांनी जर अगदीच लवकरची तारीख दिली तर मग आपल्या हातात काहीच वेळ राहणार नाही. ” सिद्धार्थ\nत्याच्या घाई करण्याचं सायलीला हसू आलं पण त्यातही त्याचं ‘आपल्याकडे‘ आणि त्याच्या घाई करण्यामागचं कारण तिला थोडंसं सूखावूनही गेलं.\n“अरे पण मी कुठे लग्न करणार आहे त्याच्याशी ” बोलतानाही तिला हसू आवरत नव्हतं.\nसायलीचं बोलणं ऐकून सिद्धार्थला ओशाळल्यासारखं झालं. आपण तिच्याबद्दल फारच विचार करतोय असं तर तिला वाटलं नसेल ना\n“हो ते माहित आहे. पण मला म्हणायचं होतं की उगीच वेळ नको घालवायला. मी जातो ना कटनीला.” सिद्धार्थने कसंतरी सावरून घेतलं.\n“एक दिवस तरी थांब. जरा विचार तर करून बघू, काहीच नाही सुचलं तर मग हा विचारपण करावाच लागेल.”\nसिद्धार्थशी बोलून झाल्यावर सायली पुन्हा एकदा विचारात गढून गेली. यावेळी सगळे मार्ग बंद झाल्यासारखेच वाटत होते तिला. ईशाही समोर नव्हती नाहीतर ति���्याशी बोलता – बोलता तरी बरेचवेळा पुढचा मार्ग दिसायचा. काय करावं, तिला काहीच सुचत नव्हतं. शेवटी कंटाळून ती उठली. माई आजीशी जाऊन जरा गप्पा माराव्यात म्हणून तिच्या खोलीत गेली. माई आजीचा नुकताच डोळा लागला होता. सायली तिथेच तिच्या उशाशी बसून राहिली. पण माई आजी उठण्याची काही चिन्ह दिसेनात. नुसतं बसून सायलीलाही झोप यायला लागली. खोलीत जाऊन स्वतःची उशी घेऊन यावी आणि इथेच झोपावं असा विचार करून ती उठली तेवढ्यात माई आजीने तिला हाक मारली.\n“आजी, अगं मला वाटलं तू झोपली आहेस.” सायली\n“डोळा लागला ग जरासा. काहीही ना करता नुसतं बसून राहिलं तरी थकवा येतो हो या वयात. तुला नाही झोप आली \n आत्ता कुठे साडेदहा होतायत. ही मुंबई आहे आजी. अकरा –साडेअकराशिवाय इथे कोणी झोपत नसतं. मला असाच कंटाळा आला होता गं. ईशा पण नाहीये बडबड करायला. जाम बोअर होतंय म्हणून तुझ्याशी गप्पा मारायला आले होते.” सायली माईआजीच्या बाजूला बसत म्हणाली.\n मग आत्ता गप्पा मारूया की. झोपतेस माझ्या मांडीवर डोकं ठेवून जरासं केसातून हलका हात फिरवला की बरं वाटेल हो तुला…”\nसायलीने माईआजीच्या मांडीवर डोकं ठेवलं. माई आजीचे सुरकुतलेले, खरखरीत हात तिच्या केसातून अलगद फिरायला लागले तसं तिला खरंच खूप बरं वाटलं.\n“एक विचारू का सायले मिळालं की नाही तुझ्या कोड्याचं उत्तर तुला मिळालं की नाही तुझ्या कोड्याचं उत्तर तुला\nमाई आजीच्या प्रश्नाचा रोख सायलीला लगेच कळला.\n डोक्यात सगळा गोंधळ झालाय. असं वाटतंय की पझलचे वेगवेगळे पिसेस माझ्यासमोर आहेत. त्यावरून थोडासा अर्थबोध होतोय मला, पण त्या सगळ्या पिसेसना जोडणारा मुख्य पीसच गायब आहे. तो मिळाला तर मग ते सगळे पिसेस एकमेकात व्यवस्थित बसतील आणि मग सगळ्याचाच अर्थ लागेल आणि कोडं सुटेल. पण त्या मधल्या मेन पीस चं काय करू तो कुठे आणि कसा शोधू तो कुठे आणि कसा शोधू\n“मला काय वाटतं माहित आहे का, बघ हा म्हणजे तुला पटतंय का. काल जे तुझ्या खोलीत झालं, ती जी कोणी बाई तुम्हाला दिसते, तुझ्या भाषेत सांगायचं तर तुमच्या त्या पझल का काय, त्याचा मुख्य तुकडा त्या बाईशी संबंधित असणार नक्कीच. कारण इथे त्या तुमच्या पझलचा मुख्य तुकडा गायब आहे आणि तिथे त्या बाईबद्दलची कुठलीही माहिती तुम्हाला नाही. म्हणजे ती बाईच तुमचा पुढचा मार्ग असणार, नाही का\nमाईआजीचं बोलणं ऐकता ऐकता सायली उठून बसली होती.\n“म���य गॉड आजी, यु आर अ जिनियस. आय मीन, ‘ती‘बद्दल आम्हाला माहिती नाही, एवढंच सारखं डोक्यात यायचं. माझ्या मनातलंच सांगितलंस तू आत्ता. पण तू किती क्लीअर होतीस तुझ्या विचारात. पझलचा मेन पीस मिळत नाही म्हणजे असं काहीतरी ज्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही.आणि ते म्हणजेच ‘ती‘. तिच्यापर्यंत जायचा प्रयत्न केला, तो मार्ग शोधला की कदाचित हे पिसेस एकमेकात जुळतील. फक्त आता हे कसं करायचं, ह्याचा विचार करायला हवा.”\n“कर विचार बाळा. तू हुशार आहेस. तुला उत्तर सापडेलच. फक्त जे कराल ते जपून. आपली वाट नेहेमीची नाही आणि त्यावरून जे सामोरं येणार आहे, तेसुद्धा नेहेमीचं नसणार. काळजी घ्या. काही लागलं तर मी आहेच.” आपले खरखरीत हात सायलीच्या डोक्यावरून आणि मग चेहऱ्यावरून फिरवत आजी म्हणाली.\nतिच्या बोलण्याचा अर्थ सायलीला कळत होता. पण माई आजीला काहीतरी माहित आहे आणि ती सांगायचं टाळतेय असंही तिला वाटत होतं.\n“माई आजी, तू कोड्यात बोलतेयस जरा. तुला असंच म्हणायचंय ना की हे सगळं गूढ आणि विचित्र असणार आहे म्हणून सांभाळून राहा, असंच ना\n“फक्त तेवढंच नाही बाळा. काल बोलताना एक शब्द वापरला ना आपण, अमानवी, अनैसर्गिक. तसं म्हणायचंय मला. थोडं स्पष्ट सांगते आता. कारण तुला ह्या सगळ्याची कल्पना असायला हवी आहे. अर्थात, तुला ती असणारच. पण तरी काही गोष्टी आपलं मन सहजासहजी मान्य करत नाही.पण ते मान्य केलं तर आपला पुढचा मार्ग सोपा होतो. आपल्या मनाची तयारी होते.”\n“कसली कल्पना असायला हवी आहे मला\n“सांगते. पण त्याआधी तू पुन्हा एकदा विचार करावास असं मला वाटतं. ह्या वाटेवर जाण्यापेक्षा सुजयला सरळ विचारत का नाहीस तू किंवा सरळ सांगत का नाहीस त्याला, लग्न करायचं नाही म्हणून. “\nसायली त्यावर काही बोलायला जाणार तेवढ्यात माईआजी तिला हाताने थांबवत पुढे म्हणाली,\n“तो दुसऱ्या मुलींना फसवू शकेल, वगैरे सगळं ठीक आहे बायो, पण तुझा विचार पण कर तू, असं मला वाटतं. ‘ती‘ बाई का भेटते तुम्हाला, त्यामागचं कारण तुम्हाला मदत करणं आहे की आणखी काही आपल्याला माहित नाही. ह्या मार्गाने जाण्यात काही धोका असला तर आपल्याला माहित नाही. ह्या मार्गाने जाण्यात काही धोका असला तर ती पुन्हा पुन्हा तुला का दिसतेय ती पुन्हा पुन्हा तुला का दिसतेय तुझ्या आयुष्यात तिचा शिरकाव झालाय आणि आता ती सहजपणे यायला लागली आहे, असं आहे का तुझ्या आय��ष्यात तिचा शिरकाव झालाय आणि आता ती सहजपणे यायला लागली आहे, असं आहे का हे सगळं कुठपर्यंत जाईल आपल्याला माहित नाही बाळा. जगाचा विचार कर पण त्याआधी स्वतःचा विचार कर. हे सगळं टाळता येईल तुला. लग्न नाहीच करायचं ना, मग आत्ताच सांगून टाक त्याला आणि मोकळी हो. आणि हे माझं मत आहे असं समजू नकोस. मी फक्त तुला सगळ्या बाजूंनी विचार करायला सांगतेय, ह्या वाटेवर पुढे जाण्याआधी. तू विचार करून सांग. मग मी सांगेन, तुला कसली कल्पना असायला हवी आहे ते.”\n“माई आजी, माझा विचार झालाय. मी काही त्या साहसकथांमधल्या हिरो–हिरॉईनचा आदर्श ठेवलाय आणि त्यामुळे असं वागतेय असं नाहीये. पण मला खरंच ह्या सगळ्याच्या खोलात जायची ईच्छा आहे. मला शोधून काढायचंय. आय नो, रिस्क आहेच ह्यात. पण त्या सुजयने काही कमी रिस्क घेतली आहे का मग तो एवढ्या सगळ्या खोट्याची रिस्क घेऊन माझ्याशी लग्न करू का पाहतोय मग तो एवढ्या सगळ्या खोट्याची रिस्क घेऊन माझ्याशी लग्न करू का पाहतोय हे शोधून काढायचंय मला. मी काही कुणी मोठी लावण्यवती वगैरे नाही की माझ्यासाठी तो अगदी वेडा व्हावा, किंवा आपण काही खूप गर्भश्रीमंत नाही की माझ्या पैशांकडे पाहून त्याला माझ्याशी लग्न करावंसं वाटेल. काही दिवसांपूर्वी आम्ही पहिल्यांदा भेटलो एकमेकांना. मग का एवढं खोटं बोलून हे लग्न करायचंच आहे त्याला हे शोधून काढायचंय मला. मी काही कुणी मोठी लावण्यवती वगैरे नाही की माझ्यासाठी तो अगदी वेडा व्हावा, किंवा आपण काही खूप गर्भश्रीमंत नाही की माझ्या पैशांकडे पाहून त्याला माझ्याशी लग्न करावंसं वाटेल. काही दिवसांपूर्वी आम्ही पहिल्यांदा भेटलो एकमेकांना. मग का एवढं खोटं बोलून हे लग्न करायचंच आहे त्याला कशासाठी तो जसं मला बेसावध ठेवून, खोटं बोलून माझ्याशी लग्न करणार होता ना, तसंच आता त्याला बेसावध ठेवून, खऱ्याचा शोध घेऊन हे लग्न मोडायचंय मला. सगळं त्याच्याच स्टाईलने करायचंय. आणि ट्रस्ट मी आजी, मी पूर्ण विचार केलाय. जेव्हा मला वाटेल की आता हे सगळं अतिशय रिस्की होतंय, आणि मला आता पुढे आणखी धोका घ्यायचा नाही, तेव्हा मी स्वतःहून माघार घेईन. “\nसायलीचं बोलणं ऐकून माई आजीला समाधान वाटलं. किती स्वच्छ, सरळ विचार करतेय पोरगी. एखादी रडत बसली असती, घाबरली असती. पण ही माझी सायली आहे. मनाने, विचाराने, कृतीने सरळ आणि म्हणूनच तिचं बोलणं ऐकलं की तिच्यात���ी शक्ती जाणवते.\n“ठीक आहे. तुला पुढे जाण्याआधी एक स्पष्ट कल्पना द्यायला हवी आहे. मगाशी आपण बोललो, की हे सगळं अनैसर्गिक किंवा अमानवी आहे, ……” आजीला मधेच तोडत सायली म्हणाली,\n“हो आजी, मला कल्पना आहे त्याची. मी अनुभवलंय ना ते सगळं…इतकं विचित्र, गूढ …..” यावेळी माईआजी ने तिला मधेच तोडलं,\n“ती जी कुणी आहे, ती जिवंत नाहीये हे माहित आहे ना तुला\nआजीचे ते शब्द कानात घुसल्यावर अंगावर जळता निखारा पडावा तसं वाटलं सायलीला. क्षणभर आजूबाजूचं सगळं गरगरतंय की काय असं वाटलं तिला. तिच्याही मनात नकळत असं आलं नव्हतं का कधी विचित्र, गूढ, अमानवी वगैरे ही सगळी तिने दिलेली नावं होती. पण आज माईआजीच्या तोंडून ऐकताना ते सत्य भयानक वाटलं होतं. ती बाई जिवंत नाही, आणि तरीही आपल्याला दिसते, इतका नेमका विचार आज सायली पहिल्यांदाच करत होती.\nसायली शांत झालेली पाहून माई आजीला तिच्या मनातली घालमेल समजली.\n“ह्याबद्दलच कल्पना द्यायची होती बाळा. आपल्यासाठी हे फार नवीन आहे, आपण ह्या सगळ्यावर कधी विश्वास ठेवत नाही. त्यामुळे इतका सरळ विचार करायला आपल्याला जमत नाही बरेचवेळा. पण मग त्या गोष्टीला वेगवेगळी नावं देऊन आपण ती गोष्ट स्वीकारण्याचं टाळत राहतो. पण असं न करता, ती गोष्ट आहे तशी स्वीकारली की पुढचा मार्ग सोपा होतो, आपण सावध असतो आणि आपल्या मनात काहीही गोंधळ नसतो. म्हणून तुला हे इतकं स्पष्ट सांगायचं होतं मला. ह्या वाटेवर चालायचं ठरवलेलंच आहेस, तर त्यावरचे सगळे काटेकुटे, खड्डे आणि अंधारातल्या सावल्या, सगळ्याबद्दल तुला माहित असलेलं चांगलंच, नाही का\n“तुझं बरोबर आहे आजी. जिवंत नसणारी बाई मला दिसते, हा इतका सरळ विचार करणं कठीण होतं माझ्यासाठी. माझ्या डोळ्यांनी मी हे सगळं बघितलंय, पण तरीही ते पटणं खूप कठीण आहे. हे असं नसतं. मला माहित आहे, असं कधीच होत नसतं. पण मग हे असे अनुभव का येतायत मला असं कसं होऊ शकतं असं कसं होऊ शकतं\n“कसं होऊ शकतं त्याआधी का होतंय हे शोधायला नकोय का हे सगळं का होतंय हे शोधायला हवंय सायली…कसं होतंय हा प्रश्नही महत्वाचा आहेच, पण त्याबद्दल नंतर कधीतरी बोलू. ” आजी\n“तुला खूप काहीतरी माहित आहे असं मला सारखं वाटतंय आजी….सांगत का नाहीस तू\n“अगो बायो, सांगेन म्हटलं ना…आत्ता नको. थकवा आलाय गं जरा. झोपूया का आपण तू येते आहेस ना इथेच झोपायला तू येते आहेस ना इथेच झोपायला\nमाई आजीन��� विषय बदलला तसं सायलीनेही तिला पुन्हा विचारण्याचा विचार केला नाही. तसंही त्या शांततेत, ह्या सगळ्याबद्दल बोलायलाही भीती वाटत होती.\n“हो, पण माझी उशी आणते. मला त्याच्याशिवाय झोप येत नाही. मगाशीच आणायला जाणार होते, पण तेवढ्यात तू उठलीस. आलेच…”\nत्या रात्री त्या संभाषणानंतर सायलीला शांत झोप लागणं शक्यच नव्हतं. ती आपली या कुशीवरून, त्या कुशीवर चुळबुळ करत होती. डोक्यातले विचार संपत नव्हते मग झोप तरी कुठून लागणार शेवटी तिने तिची आवडीची जुनी गाणी ऐकायचं ठरवलं. आधी रफी, मग तलत असं करत ती हळूहळू नव्या गाण्यांकडे वळली. शानचं एक खूप सुंदर गाणं ऐकत ती माईआजीच्या बाजूलाच पलंगावर बसली होती. ते गाणं ऐकताना हळूहळू तिचं भानच हरपल्यासारखं झालं. पण हळूहळू गाण्यातले शब्दही अस्पष्ट ऐकू यायला लागले. तो आवाज कमी कमी होत गेल्यासारखा वाटला. आणि मग जवळजवळ बंदच झाला. त्या शांततेतून आता पुन्हा आवाज यायला लागला आणि तो हळूहळू मोठा होत गेला. पण हा आवाज तर त्या गाण्याचा नव्हता, वेगळाच होता. कुणीतरी बोलत होतं. आवाज मोठा असला तरी खूपच लांबून आल्यासारखा वाटत होता. बोलणारं माणूस काय बोलत होतं ते नीट कळतही नव्हतं. मग आणखी एक आवाज आला. हा आवाजही अस्पष्ट होता. दोन आवाज एकमेकांशी बोलतायत असं काहीसं वाटत होतं पण नीट काहीच कळत नव्हतं. हळूहळू सायलीला स्वतःच्याही अस्तित्वाची जाणीव झाली. पण ती आत्ता पलंगावर बसली नव्हती. कुठल्यातरी अंधाऱ्या जागेत होती. आजूबाजूला फारशी जागाही नव्हती.\nबाजूला कुणीतरी बसलं होतं तिच्या पण अंधारामुळे तिला काही कळतही नव्हतं. कुणीतरी बोलावलं म्हणून ती इथे आली होती एवढं तिला आठवत होतं पण बाकी कशाचाच अर्थ लागत नव्हता. हळूहळू ते आवाज मोठे होते गेले. वाऱ्याच्या लहरींमुळे त्यातले सगळे स्वर वरखाली होतायत असंच वाटत होतं. त्यामुळे त्यातले शब्द नीटसे कळतही नव्हते.\nआवाजाबरोबर वारा वाहताना येतो तोसुद्धा जोरदार आवाज होता…..\nहा आवाज जरा वेगळाच होता. बारीक असल्यासारखा.\nहळूहळू त्या वाहणाऱ्या वाऱ्याची कानांना सवय झाली तसे सायलीला ते सगळं जास्त स्पष्ट ऐकू यायला लागलं. अर्थात, स्वर वरखाली होतच होते पण तरीही आधी होता तसा गोंधळ होत नव्हता. हा आवाज कुठेतरी ऐकल्यासारखा का वाटत होता\nमग सगळीच शांतता पसरली. कुणीतरी शेजारी बसलं होतं आधी ते आता तिथे नव्हतं. आता सायली��ा हे आत्ता ऐकलेले सगळे आवाज पुन्हा पुन्हा ऐकू यायला लागले. एकदा, दोन वेळा, तीन वेळा…….किती वेळा तिने ते पुन्हा ऐकले तिलाही कळलं नाही.\nईशाचा आवाज..ईशाचा आवाज कुठून येतोय\nपुन्हा ईशाचा आवाज….सायलीला तिला हाक मारून सांगायचं होतं की ती इथेच आहे जवळ. पण तिला ते शक्य होत नव्हतं. तोंड उघडायचा प्रयत्न केला तरी आवाजच बाहेर पडत नव्हता. शेवटी खूप जोर लावून सायलीने ईशाला हाक मारली.\n“सायली, ए बाळा, सायली…..अगं काय झालं स्वप्न पडलं की काय स्वप्न पडलं की काय\nमाई आजी तिला हलवत होती.\nसायलीच्या ईशाला मारलेल्या हाका ऐकून माई आजी जागी झाली. सायलीही आता उठली. काय झालं, आत्ता आपण कुठे होतो आणि आता एकदम इथे बेडरूम मध्ये पलंगावर कसे काय आलो, हे लक्षात यायलाही तिला काही वेळ लागला.\n“स्वप्नच पडलं ग आजी. पण खूप रिअल वाटत होतं. ऍज इफ मी आधी बघितलंय, ऐकलंय हे सगळं. ए…..एक….मिनिट हा आजी…..थांब जरा….”\nसायली बोलता बोलता एकदम किंचाळलीच आणि तिने समोरच्या ड्रॉवर मधून लिहिण्यासाठी कागद आणि पेन काढलं.\n“आजी थांब हा , मी सांगते तुला नंतर. आधी माझ्या लक्षात आहे ते सगळं लिहून काढते.”\nसायलीने ती सगळी अगम्य अक्षरं लिहून काढली. ते कुणा दोघांमधलं संभाषण होतं हे त्यातल्या दोन वेगवेगळ्या आवाजांवरून लक्षात येत होतं. सायलीला हे पुन्हा, पुन्हा असं इतक्या वेळा ऐकू आलं होतं की ते शब्द तिच्या डोक्यात अगदी कोरलेच गेले होते जणू. अर्थात म्हणून काही तिला सगळंच आठवलं नाही, पण बरंचसं आठवलं.आणि तेवढं त्या शब्दांचा अर्थ लावण्यासाठी पुरेसं होतं. मागे तिने आणि ईशाने अशाच काही अगम्य शब्दांचा अर्थ लावून माही आणि कटनी बद्दल शोधून काढलं होतं. त्या वेळचा अनुभव या वेळी उपयोगी पडत होता. जवळपास वीसेक मिनिटं सायली त्या शब्दांचा अर्थ लावण्यात हरवून गेली होती. काहीतरी लिहीतही होती.\n“हम्म….माई आजी …आता हे ऐक…..”\nतिने ती वही समोर धरून त्यावरचं वाचायला सुरुवात केली.\n“मला नाही जायचंय पुढे.” दुसरा आवाज\n“मी सांगितलंय ते तुला आधी. मी लोणावळ्याचा जॉब घेतलाय. मला आता भेटू नकोस. पुन्हा माझ्या समोरही येऊ नकोस …नाहीतर…पोलीस स्टेशनला जावं लागेल मला …. पोलीस स्टेशन जवळच आहे तिथून…..सांगून ठेवतेय. ” दुसरा आवाज.\nहे काय आहे सगळं हे आवाज कोणाचे आहेत हे आवाज कोणाचे आहेत हा पहिला आवाज इतका ओळखीचा का वाटतोय हा पहिला आवाज इतका ओळखीच��� का वाटतोय एक मिनिटानंतर विचार करता करता सायलीने एकदम खुर्चीतून उठून उडीच मारली.\n“अगं आजी, ह्यातला पहिला आवाज सुजयचा आहे. नक्कीच…….”\n“खात्री आहे का तुझी\n“हो गं. ह्या आवाजाने झोप उडवलीये माझी. मी चांगलीच ओळखते हा आवाज. हा सुजयचाच आवाज आहे. पण मग ही योगिता कोण \nकाही वेळानंतर सायलीच्या सगळंच लक्षात आलं. हे सगळं तिला काल ऐकू आलेलं होतं. पलंगाखाली. बरोबर. अंधार होता. बाजूला बसलेली ‘ती‘. नंतर ऐकू आलेल्या ईशाच्या हाका. पण हे सगळं तिला तिथे पलंगाखाली का आणि कसं ऐकू आलं तिथे तर आजूबाजूला कोणीच नव्हतं. सुजय नव्हता, ती योगिता नव्हती. फक्त ‘ती‘ होती.\nसायलीने मनाशी काही विचार केला आणि मग ती माई आजीला म्हणाली,\n“मला पुढचा मार्ग मिळालाय, माई आजी. एकदम उठून कटनीला जाणं थोडं कठीण आहे. पण एक दिवसाच्या ट्रीपसाठी म्हणून लोणावळ्याला तर जाऊ शकतोच ना….आता तिथेच जाऊन बघायचं. आणखी किती प्रश्नांची उत्तरं मिळतायत ते…”\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\nह्या ब्लॉगवरील कोणतेही लेख/ कथा किंवा कथेचा कोणताही भाग लेखिकेच्या पूर्व-परवानगीशिवाय वापरू नयेत. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-technowon-managing-localized-water-stagnation-and-improving?tid=127", "date_download": "2019-08-20T23:39:15Z", "digest": "sha1:UA6ADNZ3JM44S7M2XYYOADOYCW4TZA6V", "length": 21797, "nlines": 168, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, technowon, Managing localized water stagnation and improving ground water quality by harvesting excess rain water into aquifer through drainage-cum-recharge structure | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुनर्भरणाद्वारे साधली पाण्याच्या निचऱ्यासह भूजलात सुधारणा\nपुनर्भरणाद्वारे साधली पाण्याच्या निचऱ्यासह भूजलात सुधारणा\nसोमवार, 11 मार्च 2019\nहरियाना येथील कैठाल जिल्ह्यातील मुंद्री, गियोंग, कठवार, संपली खेरी आणि भैनी माजरा या पाच गावांमध्ये क्षारांमुळे बाधित झालेल्या जमिनी आणि भूजलाच्या दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी फार्मर फर्स्ट हा प्रकल्प भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या करनाल येथील सेंट्रल सॉईल सलायनिटी रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या वतीने राबवण्यात आला होता.\nहरियाना येथील कैठाल जिल्ह्यातील मुंद्री, गियोंग, कठवार, संपली खेरी आणि भैनी माजरा या पाच गावांमध्ये क्षारांमुळे बाधित झालेल्या जमिनी आणि भूजलाच्या दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी फार्मर फर्स्ट हा प्रकल्प भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या करनाल येथील सेंट्रल सॉईल सलायनिटी रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या वतीने राबवण्यात आला होता.\nहरियाना राज्यातील कैठाल जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने भूजलाचा दर्जा अत्यंत खालावलेला आहे. त्यातही मुंद्री, गियोंग, कठवार, संपली खेरी आणि भैनी माजरा या पाच गावांमध्ये प्रतिलिटर आरएससी २.५ पेक्षा अधिक आणि सामू ८.२ पेक्षा अधिक पोचला आहे. यामुळे मातीतील निचरा होण्याचा दर कमी झाला असून, पाणथळ जागा तयार होत आहेत. परिणामी पावसाळ्यामध्ये अधिक पावसाच्या काळात पाण्यामध्ये पिके बुडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत असे. येथील खोलगट भागामध्ये साठणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा निचरा आणि सुयोग्य विल्हेवाट लावण्यासाठी कॅव्हिटी टाइप भूजल पुनर्भरण संरचना बसवण्यात आली.\nअशी आहे यंत्रणा ः\nपारंपरिक विंधन विहिरीसोबत वाळूंच्या साह्याने बनवलेली गाळण यंत्रणा बसवलेली असते. त्यासाठी जमिनीच्या चिकनमातीच्या थराखालील वाळूच्या थरांपर्यंत बोअरवेल खोदली जाते. त्यांमध्ये उच्चदाब क्षमतेचा (१० किलो प्रति वर्गमीटर) पीव्हीसी पाइप (व्यास ९ इंच) टाकला जातो. या गावांमध्ये चिकणमातीनंतर वाळूचा थर २१० फूट खोलीवर असल्याने तिथपर्यंत बोअर वेल खोदण्यात आली. तेथील वाळू पम्पिंगच्या साह्याने खेचून अर्धगोलाकार स्थिर पोकळी तयार करण्यात आली.\nयाद्वारे पावसाचे पाणी गाळून भूजलामध्ये सोडले जाते. यामुळे एकाच वेळी शेतातील पाण्याचा निचरा आणि विहिरीचे पुनर्भरण साध्य होते.\nप्र��ल्पाचा शेतकऱ्यांना झाला फायदा ः\nदर काही टप्प्याने पाण्याच्या पातळीमध्ये होणाऱ्या बदलांचे निरीक्षण करण्यात आले आहे.\n१. पावसाळ्यात जुलै ते सप्टेंबर २०१७ या काळात भूजल पातळी १ मीटरपर्यंत आली.\n२. सिंचनाच्या पाण्याची अल्कता कमी झाली. (RSC: १.५-२.५ meq/l). भूजलाच्या दर्जामध्ये सुधारणा झाली.\n३. मुख्य युनिटपासून १०, ३० आणि ५० मीटर अंतरावर पियझोमीटर बसवण्यात आले होते. त्याद्वारे पाण्याच्या दर्जातील सुधारणा जाणून घेण्यात आली.\n४. भाताच्या पुनर्लागवडीनंतर जून २०१७ मध्ये अखेरच्या आठवड्यामध्ये मोठा मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे संपूर्ण पीक पाण्याखाली गेले. (चित्र १ अ) मात्र, बसवलेल्या संरचनेमुळे पाण्याचा निचरा वेगाने झाला. परिणामी अत्यंत खोलगट ५ हेक्टर क्षेत्रातील पीक वाचवणे शक्य झाले. (चित्र १ ब). अन्य भागांत कमी ते मध्यम प्रमाणामध्ये नुकसानीचा सामना करावा लागला.\nया ठिकाणी जागेनुसार संरचना उभारण्याचा एकूण खर्च २.५ लाख रुपये झाला. साधारणपणे १२०० रुपये प्रतिफूट हा स्थाननिहाय भिन्न असू शकतो.\nमात्र, पूरस्थितीमुळे पीक नष्ट झाल्यास भात पुनर्लागवडीचा खर्च (५ हेक्टर क्षेत्रासाठी) आणि उशिरा झालेल्या लागवडीमुळे भाताच्या उत्पादनामध्ये होणारी संभाव्य घट (१५ ते २५ टक्के) वाचू शकते. त्याचा आर्थिकदृष्ट्या विचार केल्यास रोपवाटिका आणि मजुरीचा खर्च ३० ते ३५ हजार रुपये आणि उत्पादन घटीचे मूल्य ८० ते ९० हजार रुपये इतके होते. म्हणजेच एकाच वर्षामध्ये १.१० ते १.२५ लाख रुपये वसूल झाले. एकूण प्रकल्पाचा खर्च पुढील दोन ते तीन वर्षांमध्ये वसूल होईल.\nया प्रकल्पाचा नफा ः खर्च गुणोत्तर १.२५ इतका होतो.\nसध्या निचरा आणि पुनर्भरण संरचना प्रकल्पासाठी झालेल्या गुंतवणुकीवर अंतर्गत परतफेडीचा दर (आयआरआर) हा १९ टक्के होतो.\nयाचा सर्वाधिक फायदा अतिरिक्त झालेल्या पावसाच्या पाण्याचे भूजलामध्ये पुनर्भरण केले जाते. त्यामुळे भूजलातील पाण्याची अल्कता कमी होते.\nहरियाना येथील काठवार (जि. कैठाल) येथील शेतकरी चंदी राम आशू राम यांचे वय ५८ वर्षे असून, शेती ३.५ हेक्टर आहे. जमीन पाणथळ असल्याने भात पीक घेतात. मात्र, दरवर्षी पावसाळ्यात होणाऱ्या पिकांच्या नुकसानीचा सामना त्यांना करावा लागत असे. त्यांच्या जनावरांची संख्या १० असून, त्यातील ३ दुधावर आहेत. येथील भूजलाची अल्कता जास्त असल्या��े पाण्याची समस्या तीव्र बनत चालली होती. यावर मार्ग काढण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील होते. त्यांना फार्मर फर्स्ट या प्रकल्पाचा फायदा झाला.\nसंपर्क ः चंदी राम आशू राम, ०९४१६८२२०४१\nभारत बोअरवेल सिंचन ऊस पाऊस सामना face अर्थशास्त्र economics पूरस्थिती भात पीक ground water rain\nपुनर्भरणाद्वारे साधली पाण्याच्या निचऱ्यासह भूजलात सुधारणा\nपुनर्भरणाद्वारे साधली पाण्याच्या निचऱ्यासह भूजलात सुधारणा\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nपशुखाद्य निर्मितीसाठी आवश्यक यंत्रे माणसांप्रमाणेच पाळीव पशुपक्ष्यांच्याही पोषकतेच्या...\nदेवलापूरच्या संस्थेतर्फे देशी शेण,...नागपूर जिल्ह्यातील देवलापार येथील गोविज्ञान...\nहळद पिकातील महिलांच्या कामांसाठी...हळद पिकातील लागवडीपासून काढणीपश्चात कामांतील...\nदुधी भोपळ्यापासून गर, रस निर्मितीदुधी भोपळ्याचे आरोग्यदायी गुणधर्माविषयी अलीकडे...\nसौर ऊर्जाचलित आळिंबी उत्पादन संयंत्र गेल्या काही वर्षांत शहरी ग्राहक तसेच हॉटेल...\nस्वयंचलित सेन्सर मोजेल जमिनीतील ओलावा विज्ञान आश्रम (पाबळ, जि. पुणे) येथील फॅब-लॅबमध्ये...\nट्रॅक्टरची बाजारपेठेची आशादायक वाटचालशेतीमध्ये यंत्र असा उल्लेख जरी झाला तरी आपल्या...\nऊर्जाबचत करणारे सौर वाळवणी यंत्र,...पदार्थाची चव, रंग व गुणवत्ता कायम ठेवून कमीत कमी...\nपोषक आहारात हवी फळे, भाज्यांची स्मुदीआरोग्यदायी आहारामध्ये दूध, फळे आणि भाज्यांचा...\nपिकानुसार प्लॅस्टिक आच्छादन ठरेल...आच्छादनामुळे बाष्पीभवन कमी झाल्याने पिकाची...\nखवा बनविण्याची सुधारित पद्धतपारंपरिक पद्धतीमध्ये खवा बनविण्यासाठी सातत्याने...\nयंत्राने करा पेरणी, आंतरमशागतसध्या खरीप हंगामातील पेरणी सुरू झाली आहे. काही...\nगुळासाठी नवीन ऊस वाण : फुले ०९०५७ गूळ ���िर्मिती योग्य ऊस जातीची लागवड, वेळेवर तोडणी...\nलेट्यूस पिकासाठी स्वतः शिकणारी यंत्रेकृत्रिम बुद्धीमत्तायुक्त तंत्रज्ञान किंवा यंत्रे...\nपशुखाद्यामध्ये सागरी वनस्पती करतील...पशुपालनाद्वारे उत्सर्जित होणाऱ्या मिथेनचे प्रमाण...\nबायोगॅसने दिली विविध यंत्रांना ऊर्जाबीड जिल्ह्यातील महाजनवाडी येथील जगदाळे कुटुंबाने...\nकाजू प्रक्रिया लघू उद्योगकाजू प्रक्रियेमध्ये उद्योजकतेच्या मोठ्या संधी...\nसोयाबीन पेरणीसाठी बीबीएफ तंत्र फायदेशीररुंद वरंबा सरी पद्धतीत सोयाबीन पेरणी वरंब्यावर...\nनियंत्रित तापमानामध्ये प्रयोग करणे झाले...विविध प्रकारच्या तापमानाचे पिकांवरील परिणाम...\nमखना लाह्यानिर्मिती प्रक्रियेचे केले...बिहारसह पू्र्वेकडील राज्यांमध्ये तलावामध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/news/dgipr-18/", "date_download": "2019-08-20T23:45:10Z", "digest": "sha1:F6HLBJ2TZFKOK2CYF3WRU73C7MF3WH46", "length": 11278, "nlines": 62, "source_domain": "mymarathi.net", "title": "मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात मेळावे - उद्योगमंत्री सुभाष देसाई - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome News मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात मेळावे – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात मेळावे – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमुंबई : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यात 1 लाख स्वयंरोजगार निर्मितीचे शासनाचे उद्दिष्ट असून त्याद्वारे 10 लाख रोजगार निर्मिती केली जाणार आहे. या कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात मेळावे घेणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केली.\nराज्य शासनाच्या उद्योग विभाग आणि सीआयआयच्यावतीने चेंबूर येथील अणुशक्तीनगर येथे आज बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री.देसाई बोलत होते.\nश्री.देसाई म्हणाले, राज्यातील प्रत्येक तरुणाच्या हाताला रोजगार देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी गेल्या वर्षभरापासून राज्याच्या कानाकोपऱ्यात बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावे घेतले जात आहेत. या मेळाव्यांना सर्वत्र उदंड प्रतिसाद लाभत असून हजारो मुला-मुलींना नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे.\nदरम्यान, तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगाराला चालना द्यावी यासाठी शासनाने मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम हाती घेतला असून त्यासाठी 300 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी शासन सर्व आर्थिक सहाय्य करणार आहे. इच्छुकांना केवळ 10 टक्के गुंतवणूक करावी लागणार असून बँका 60 टक्के भांडवल कर्जरुपात उपलब्ध करून देणार आहेत. तर शासन तीस टक्के रक्कम देणार आहे. या कार्यक्रमाद्वारे 1 लाख छोटे-मोठे उद्योजक तयार केले जाणार असून त्याद्वारे 10 लाख रोजगार उपलब्ध होणार आहे. या कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी राज्याच्या 36 जिल्ह्यात स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा श्री. देसाई यांनी यावेळी केली.\nयेथील बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने सुमारे साडेचार हजार मुला-मुलींनी यासाठी नोंदणी केली असून अडीच हजार जणांनी मेळाव्याला हजेरी लावली. प्रत्येक तरुणाच्या हाताला नोकरी मिळेपर्यंत शासन पाठपुरावा करणार असल्याचे श्री.देसाई यांनी सांगितले.\nचेंबूरचे आमदार तुकाराम काते यांनी या मेळाव्याचे संयोजन केले. या मेळाव्यात सुमारे 80 कंपन्यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे प्��ास्ताविक उद्योग सहसंचालक सदाशिव सुरवसे यांनी केले तर आभार पी.जी. राठोड यांनी मानले.\nकेशायुर्वेद १०८ संकल्पपूर्ती व सत्कार सोहळा ….\nअसोसिएशन स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर्स ऑफ इंडिया संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी खंडु इंगळे\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nचंद्रयान-2 ने पार केला मोठा टप्पा; चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यात यशस्वी, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार\nभारतात घुसले आयएसआय एजंट्ससह 4 पाकिस्तानी दहशतवादी, देशभर हायअलर्ट जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/ganeshotsav-festival-in-aurangabad/", "date_download": "2019-08-20T22:21:47Z", "digest": "sha1:GJZPBPLDFBLXM2FACTA445OI5SNSXELV", "length": 17956, "nlines": 135, "source_domain": "www.saamana.com", "title": "ताशांचा आवाज तरारारा झाला… न गणपती माझा नाचत आला | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागी��� परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nमुख्यपृष्ठ विशेष बाप्पा विशेष\nताशांचा आवाज तरारारा झाला… न गणपती माझा नाचत आला\nमहाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि विघ्नहर्त्या गणरायाचे गुरुवारी ढोलताशाच्या गजरात वाजतगाजत आगमन झाले. महागाई आणि दुष्काळाचे सावट असतानाही लाडक्या गणरायाचे भक्तांनी ढोल-ताशांच्या गजरात हर्षोल्हासात स्वागत केले. ‘आले रे आले गणराय आले’च्या गगनभेदी घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता. सकाळपासून जिल्हा परिषदेच्या मैदानावरील दुकानांमधून श्रींची मूर्ती खरेदी करण्यासाठी आबालवृद्धांनी मोठ्या भक्तीभावाने लाडक्या बाप्पांना आज वाजतगाजत आपल्या घरी विराजमान केले. डोक्यावर गणपती बाप्पा मोरया गिरवलेली टोपी, कपाळावर भगवी पट्टी आणि गुलालाची उधळण करीत हातात, डोक्यावर मूर्ती घेतलेल्या गणेशभक्तांच्या चेहऱ्यावर बाप्पांच्या आगमनाचा आनंद ओसंडून वा���ताना दिसत होता. तर प्रत्येक रिक्षा आणि वाहनांत ‘ताशाचा आवाज तरारारा झाला न् गणपती माझा नाचत आला’ गाणे भक्तांच्या आनंदात भर घालताना दिसत होते.\nआज गणेश चतुर्थी असल्याने लाडक्या बाप्पांचे आगमन होणार या आनंदाने भारावलेल्या आबालवृद्धांनी गणरायाची मूर्ती खरेदी करण्यासाठी सकाळी आठ वाजेपासूनच जिल्हा परिषदेच्या मैदानावर गर्दी केली होती. शिवसेना भवनाच्या समोरील रस्त्यावर दुतर्फा गणेशाच्या पूजेचे साहित्य विक्री करणारी दुकाने थाटली होती यात पाच प्रकारची फळे आणि गणरायाच्या मखरीसाठी लागणारे सजावटीचे साहित्य विक्री करणाNया दुकानांच्या रांगा लागल्या होत्या. या रांगांतून वाट काढीत गणेशभक्त आवडत्या श्रींची मूर्ती खरेदी करण्यासाठी मैदानाकडे जात होते. त्यामुळे दुचाकी वाहने आणि भाविकांची एकच झुंबड आज या मैदानावर पहायला मिळाली.\nविविध बाजारांत मूर्तींची मोठी विक्री\nशहरातील जिल्हा परिषदेचे मैदान, गजानन महाराज मंदिर परिसर, मुवुंâदवाडी, टी. व्ही. सेंटर आणि छावणी या ठिकाणच्या बाजारांमध्ये आज लहानापासून महाकाय मूर्तींची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. दिवसभर आज गुलालाची उधळण केल्याने शहरातील रस्ते गुलालाने लालबुंद झाले तर दिवसभर ‘आले रे आले गणराज आले’, ‘एक दोन तीन चार, गणपतीचा जयजयकार’, मोरया रे बापा मोरया रे’ च्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता.\nधर्मादाय आयुक्त कार्यालयात यंदा ७७२ सार्वजनिक गणेश मंडळांनी नोंदणी केली आहे. यात ३१० मंडळांनी ऑनलाईन, तर ४६२ मंडळांनी ऑफलाईन नोंदणी केली. गतवर्षी ६०० मंडळांनी नोंदणी केली होती, यंदा १७२ मंडळांची वाढ झाल्याची माहिती धर्मादाय सहआयुक्त श्रीकांत भोसले यांनी दिली.\nआवडती श्री मूर्ती खरेदी करण्यासाठी यावर्षी तरुणी आणि महिलांनीही मोठी गर्दी केली होती. लहान मुली आणि तरुणीसुद्धा डोक्यात गणपतीची भगवी टोपी आणि डोक्याला भगवी पट्टी बांधून गणरायाचा जयघोष करीत मूर्ती नेताना दिसल्या. महिलांनीही आपल्या यजमानासोबत गणरायाला हर्षोल्हासाने घरी नेले. मोठमोठ्या मूर्ती खरेदी करणाNया मंडळांच्या कार्यकत्र्यांनी मोठमोठ्या वाहनातून गणरायाची मूर्ती ढोलताशाच्या तालावर नाचत आणि गुलालाची उधळण करीत मंडळांच्या ठिकाणी विराजमान केल्या.\nअनेक नावांचा धनी गणपती\nगणांचा अधिष्ठाता म्हणजे गणपती. सर्वत���र भरून उरलेल्या परमेश्वराची ऊर्जा, विद्येचा पती तो विद्यापती, विघ्नांचा नाश करणारा तो विघ्नेश्वर आहे. असा हा गणराया, गौरीतनया, गणपती देवा, मोरया, शूर्पकर्णा, दयाघना, गजवदना, भालचंद्र, लंबोदराची मनोभावे आराधना करूया…बोला, गणपती बाप्पा मोरया \nशहरातील मोठमोठ्या गणेश मंडळांच्या महाकाय गणेशमूर्तींची मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. डिजीटल लायटिंग आणि बॅण्ड, ढोलांच्या दणदणाटात गणरायाच्या मूर्तंींच्या मिरवणुकीने टिळकपथ, गुलमंडी, संभाजीपेठ दणाणून गेली होती. या मिरवणुकीत बाळकृष्ण मंदिरातील शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्या जंबो ढोलपथकाने टिळकपथ दणाणून सोडला. या पथकात पेâटे बांधलेल्या ढोलवादक चारपाचशे तरुण-तरुणींनी जोशात ढोलवादन करून मिरवणुकीत चैतन्य आणले. त्यापुढे सुखकर्ता मित्रमंडळाच्या मुलांनीही छान ढोलवादन केले. त्यानंतर नादब्रह्म ढोलपथकातील युवक-युवतींनी मिरवणुकीची शोभा वाढवली. त्यानंतर जागृती गणेश मंडळ आणि नंतर चतुर्थीचा राजा गणेश मंडळाच्या भव्य मूर्तीसमोर शेकडो तरुणांचा बेधुंद नाच गणरायाच्या आगमनाचा उत्साह वाढवत होता. त्यानंतर ब्राह्मण महासंघाच्या वतीने सर्व गणेश मंडळांचे स्वागत करण्यात आले.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/car-falls-in-to-pothole-in-kolhapur/", "date_download": "2019-08-20T23:26:35Z", "digest": "sha1:A5NODA3M2CUVPM5MIHLVULEHBMOR2OWH", "length": 15188, "nlines": 176, "source_domain": "policenama.com", "title": "बायकोला चारचाकी शिकवणं पडलं महागात, गाडी थेट ८ फूट खड्ड्यात - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nबायकोला चारचाकी शिकवणं पडलं महागात, गाडी थेट ८ फूट खड्ड्यात\nबायकोला चारचाकी शिकवणं पडलं महागात, गाडी थेट ८ फूट खड्ड्यात\nकोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापुरातील राजारामपुरी महापालिकेच्या शाळा क्रमांक ९ च्या ग्राउंडवर सध्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. या मैदानावर पत्नीला चारचाकी गाडी शिकवत कार थेट पाईपलाईन साठी खोदण्यात आलेल्या ८ फूट खड्ड्यात जाऊन पडली. या अपघातात शिकवू चालक असणारी महिला किरकोळ जखमी झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींकडून मिळते आहे.\nयाबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, बायकोला चार चाकी गाडी शिकवण्यासाठी हुंडाई कंपनीची ग्रँड आय १० घेऊन पतीदेव बायकोला घेऊन घरातून बाहेर पडले… राजरामपुरीत महापालिकेची शाळा क्रमांक ९ च्या ग्राउंडवरही पोहचले.. सध्या या ग्राउंड वर कोल्हापूर महापालिकेने पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू केलं आहे. यासाठी जवळपास ८ फूट खोल आणि ६ फूट रुंद खड्डा खनला आहे. हे काम सुरू असताना नवऱ्याने बायकोला गाडी चालवण्यासाठी बसवलं आणि ड्रायव्हर शेजारी असणाऱ्या सीटवर जाऊन पतीदेव विराजमान झाले… बायकोने गाडीचा स्टार्टर मारला आणि गाडी पुढं जाऊन बंद पडली. यावेळी पुन्हा स्टार्टर मारला आणि एक्सलेटर वर पाय दाबून राहिल्याने गाडी समोरील खड्डा उकरलेल्या मुरामला धडकली आणि ८ फूट खड्ड्यात जाऊन पडली.. यात शिकाऊ चालक असणाऱ्या पत्निला नवऱ्याने सुखरूप बाहेर काढलं. आणि थेट घरी पाठवलं. यानंतर तब्बल तासभर क्रेन च्या मदतीने कार खड्ड्यातून वर काढण्यात आली. या अपघातात पत्निला किरकोळ मार लागल्याचं प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे.\nखंर तर शाळांची मैदाने ही मुलांना खेळण्यासाठी असतात आणि अशा ठिकाणी गाडी शिकवणं कितपत योग्य आहे असा सवाल परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.\n‘मिसेस जोनास’ झालेली प्रियांका लग्नानंतर पहिल्यांदाच टॉक शोमध्ये लावणार हजेरी\nचंद्रावर उगवलेल्या ‘त्या’ रोपाने मान टाकली\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ; पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर…\nबीड : सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी दोघांना कारावास\nपुणे : वरंधा घाट दोन महिने वाहतुकीसाठी बंद\n…तर UPSC परीक्षेत ‘हे’ बदल, जाणून घ्या प्रस्ताव आणि कारणे\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे रा���ीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत :…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ;…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n SBI कडून महत्वाचा निर्णय, ‘गृह’ कर्ज आणखी…\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील 6 निरीक्षकांच्या बदल्या\nमुख्यमंत्र्यांकडून पदाचा गैरवापर, पत्नी अमृताच्या बँकेला दिले झुकते…\nआष्टीमध्ये 4 लाखांच्या गांजासह एकाला अटक\n SBI कडून ‘हे’ चार्जेस पूर्णपणे रद्द, ग्राहकांना फायदाच फायदा, जाणून घ्या\nटीम इंडियाचा सपोर्ट स्टाफ ‘या’ तारखेला होणार जाहीर, ‘या’ प्रशिक्षकांना मिळणार डच्चू \nINX प्रकरण : माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर अटकेची टांगती तलवार, कोर्टानं जामीन फेटाळला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/conservation-konkangid-domestic-cow-176393", "date_download": "2019-08-20T22:54:15Z", "digest": "sha1:N62WFCK445OOC3DGHRBLOL4WL5PIM2XA", "length": 13482, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "conservation of KonkanGid domestic cow कोकणगीड्ड गोवंशाचे चिपळूणच्या प्रगती गोशाळेत संवर्धन | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nकोकणगीड्ड गोवंशाचे चिपळूणच्या प्रगती गोशाळेत संवर्धन\nबुधवार, 13 मार्च 2019\n‘‘गायीच्या देखभालीसाठी बराच खर्च लागतो. हा खर्च भरून काढण्यासाठी गोमूत्र व पंचगव्यापासून उत्पादनांची निर्मिती केली. त्यातून रोजगार निर्मिती देखील झाली.’’\n- अनिकेत बापट, चिपळूण.\nचिपळूण - कोकणातील दुर्मिळ होत चाललेल्या कोकणगीड्ड या गोवंशाचे जतन कोकणगीड्ड प्रगती गोशाळेत केले आहे. या गोशाळेत गोमूत्र व पंचगव्याच्या संशोधनाच्या आधारावर ८० उत्पादनांची निर्मितीही केली आहे. येथील युवा संशोधक अनिकेत बापट यांचा प्रकल्प आहे.\nचिपळूणचे रहिवासी अनिकेत बापट यांनी २०१६ च्या सुमारास भारत सेवक समाज या संस्थेमार्फत पंचगव्य निर्मितीचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी खासगी गोशाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. कोकणात सर्वत्र सापडणाऱ्या कोकणगीड्ड या गोवंशाचे संवर्धन गोशाळेत करण्याचे ठरवले. १५ गाई खरेदी केल्या. या गायींना बंदिस्त गोठा उपयोगी ठरत नाही. त्यामुळे बापट यांनी हरित डोंगर भाड्याने घेऊन मुक्त गोठा पद्धतीने या गोवंशाचे संवर्धन केले.\nगाईचे अर्थकारण हे दुधाच्या उत्पादनावर अवलंबून नव्हे, तर त्यावर आधारित उत्पादन निर्मिती व विक्रीमधून होते, हे आर्थिक सूत्र त्यांनी लक्षात घेतले. गोमूत्र व पंचगव्याच्या आधारे त्यांनी स्वतः एकूण २० उत्पादनाची निर्मिती सुरवातीला केली. नंतर हा उत्पादनाचा आकडा ८० पर्यंत पोहोचला.\nया उत्पादनाच्या निर्मितीतून गाईच्या संगोपनाचा खर्च निघतो. रोजगारनिर्मिती देखील होते. अनेक स्थानिक लोकांना रोजगारदेखील मिळतो. अर्थकारण साधल्याने गोवंश संवर्धन व रोजगार निर्मितीही या गोशाळेत होते.\n‘‘गायीच्या देखभालीसाठी बराच खर्च लागतो. हा खर्च भरून काढण्यासाठी गोमूत्र व पंचगव्यापासून उत्पादनांची निर्मिती केली. त्यातून रोजगार निर्मिती देखील झाली.’’\n- अनिकेत बापट, चिपळ��ण.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआमसभेतून पळ काढण्यासाठीच वैभव नाईक यांची जनसंवाद यात्रा\nमालवण - गेल्या पाच वर्षांत मतदारसंघाचा विकास करण्यात आमदार वैभव नाईक हे अपयशी ठरले आहेत. आमसभा घेऊन जनतेसमोर येण्याची हिंमत नसल्यामुळे पळ...\nपिंपरी : वाहन उद्योगात आलेल्या मंदीतून मार्ग काढण्यासाठी उद्योगनगरीतील लघू व मध्यम उद्योजकांनी अनेक उपाययोजनांची आखणी केली आहे. उत्पादनासाठी आवश्‍यक...\nप्रकल्पबाधीत गावांमध्ये रोजगाराचा प्रश्‍न\nभंडारा : गेल्या अनेक वर्षांपासून गोसेखुर्द धरणाचे बांधकाम सुरू असून जिल्ह्यातील 30 पेक्षा अधिक गावांचे पुनर्वसन करण्यात आले. परंतु, नवीन गावठाणात...\nमंदीने हिरावल्या रोजगाराच्या संधी\nमुंबई: देशात बेरोजगारीने उच्चांक गाठला असून विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये मंदीचा प्रभाव दिवसागणिक वाढत आहे. सेवा क्षेत्र वगळता इतर बहुतांश...\nऊसतोड मजुरांचे थांबले व्यवहार ; गळितासाठी कारखान्यांना उसाचा प्रश्न गंभीर\nकुकुडवाड ः यंदा कारखाना परिसरात असणारा मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे उसाचे क्षेत्र पाण्याखाली जाऊन नष्ट झाले. काही शेतकऱ्यांनी दुष्काळग्रस्त...\nआम्ही वैरी नाही, राजकीय प्रतिस्पर्धी\nरत्नागिरी - आम्ही राजकीय वैरी नाही, मात्र राजकीय प्रतिस्पर्धी आहोत. एवढ्या वर्षांत सामंत आणि माने कुटुंबांमध्ये कटुता आलेली नाही. पंधरा वर्षातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/sports-news-sunandan-lele-writes-about-south-africa-drought-situation-90440", "date_download": "2019-08-20T23:41:38Z", "digest": "sha1:YBIXK4JFOXRFPXDRUGSLVJSD3PN6CODG", "length": 19124, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sports news Sunandan Lele writes about South Africa drought situation द. आफ्रिकेतील दुष्काळाची भारतीय क्रिकेटपटूंना 'झळ' | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nद. आफ्र��केतील दुष्काळाची भारतीय क्रिकेटपटूंना 'झळ'\nबुधवार, 3 जानेवारी 2018\n2 जानेवारी नवीन वर्ष\n2 जानेवारीला केपटाऊनला रात्री जेवणाकरता बाहेर पडल्याचा फायदा झाला. पार्लमेंट स्ट्रीट भागात चांगलीच गर्दी होती. मोठी मिरवणूक चालू होती ज्यात स्थानिक लोक रंगीबेरंगी कपड्यात नाचत गात होते. मिरवणुकीत सहभागी झाल्यावर समजले की 2 जानेवारीचा दिवस कित्येक वर्ष स्थानिक लोक नवीन वर्ष दिन म्हणून साजरा करतात.\nजोहान्सबर्गहून केपटाऊनला यायच्या विमान प्रवासात खिडकीतून बघायला मिळणारे दृश्‍य भयानक होते. सगळी जमीन पाण्याने तहानलेली सूर्याच्या तडाख्याने भाजलेली लालसर रंगाची होती आणि नद्या ओढे पूर्ण सुकलेले दिसत होते. केपटाऊनला पोहोचल्यावर जगातील सर्वांग सुंदर शहराला पाण्याच्या समस्येने कसे त्रासले आहे ते समजले. गेली दोन वर्ष केपटाऊन भागात दमदार पावसाने दडी मारली आहे. कधीतरी थोडा पाऊस पडतो. केपटाऊनला मोठे पर्वत असल्याने त्यावर ढग जमतात तेव्हा पर्वत माथ्यावर पाऊस पडतो. स्थानिक लोक ज्याला \"कमिसा' म्हणतात त्या शुद्ध गोड पाण्याचे झरे वाहू लागतात. झरे वाहात शहराच्या चार भागात पोहोचतात. त्यातील एका झऱ्यावर आम्ही सकाळी 9वाजता गेलो असताना स्थानिक लोक महागड्या कार मधून येऊन हातातील डबे किंवा मोठ्या बादलीत पिण्याचे पाणी रोज भरून नेताना बघून कमाल वाटली.\nभारतीय संघातील खेळाडूंना पाण्याची समस्या किती गंभीर आहे हे जाणवले आहे. खेळाडूंना भेटल्यावर समजले की, पंचतारांकित हॉटेलात व्यवस्थापनाकडून विनंती केली जात आहे की 2 मिनिटांपेक्षा जास्त काळ अांघोळीकरता शॉवर शक्‍यतो वापरू नका. इतर वेळी केपटाऊनला पिण्याचे पाणी सहजी पत्रकार कक्षात दिले जायचे. आता प्रत्येक पत्रकाराला मोजून 1 लीटर पाणी दिले जात आहे.\nन्युलंडस्‌ मैदानावर गेल्यावर मैदानाची देखभाल करणाऱ्या माळ्यांची गाठ घेतली. \"आठवड्यात फक्त तीन वेळा आम्ही बाहेरील मैदानाला पाणी देत आहोत इतके पाणी जपून वापरायची गरज आहे'', मैदानाची तयारी करणारे माळी सांगत होते. \"पहिल्या कसोटी सामन्याकरता तयार करण्यात येणाऱ्या खेळपट्टीवर नक्की किती पाणी मारावे याचा आम्हालाही अंदाज लागत नाही. कारण खालची जमीन पाण्याने तहानलेली आहे. किती पाणी दिल्यावर विकेटवरील गवत हिरवे राहायची शक्‍यता वाढेल याचा अंदाज घेताना आमची धावपळ ह��ते आहे'', माळ्याने सांगितले. खेळपट्टी कोरडी आणि त्यावरील माती मोकळी झाली तर त्याचा फायदा भारतीय फिरकी गोलंदाजाला होऊ शकतो हे माळी जाणून असल्याने त्यांची काळजी समजते आहे.\nदरम्यान कसोटीच्या तयारीकरता भारतीय संघाचा सराव जोरदार चालू आहे. फलंदाजांकडून प्रशिक्षक संजय बांगर आखूड टप्प्याच्या माऱ्याला तोंड देण्याची तयारी करून घेत आहे. गोलंदाजीचा प्रशिक्षक भारत अरुण वेगवान गोलंदाजांना चेंडू पुढे टाकायला प्रोत्साहन देत होता. \"दक्षिण आफ्रिकेत खेळताना मिळणाऱ्या उसळीने गोलंदाज भारावून जातात आणि आखूड टप्पा टाकायची चूक करतात हे जाणून आम्ही आपल्या गोलंदाजांना पुढे टप्पा टाकायला सांगत आहोत'', भारत अरुण आणि रवी शास्त्री म्हणाले.\nसामन्याअगोदरच्या दिवसात केपटाऊनला टळटळीत ऊन नांदत असल्याने मैदानावर आणि खेळपट्टीवर त्याचा काय परिणाम होईल याचा अंदाज घेण्यात सगळे गुंग आहेत.\n2 जानेवारी नवीन वर्ष\n2 जानेवारीला केपटाऊनला रात्री जेवणाकरता बाहेर पडल्याचा फायदा झाला. पार्लमेंट स्ट्रीट भागात चांगलीच गर्दी होती. मोठी मिरवणूक चालू होती ज्यात स्थानिक लोक रंगीबेरंगी कपड्यात नाचत गात होते. मिरवणुकीत सहभागी झाल्यावर समजले की 2 जानेवारीचा दिवस कित्येक वर्ष स्थानिक लोक नवीन वर्ष दिन म्हणून साजरा करतात.\nअजून खोलात जाऊन चौकशी करता खरी मजेदार माहिती समजली. वर्णद्वेषी राजवट दक्षिण आफ्रिकेत चालू असताना गोऱ्या वर्णाचे लोक 31 डिसेंबरची रात्र जोरदार पार्टी करायचे. सगळे कृष्ण वर्णीय लोक गोऱ्या लोकांची पार्टी चांगली व्हावी म्हणून राब राब राबायचे. पार्टी 1 तारखेला पहाटे पर्यंत चालायची पार्टीनंतरचे आवरण्यात नोकरदार लोकांचा नवीन वर्षाचा पहिला दिवस जायचा. मग त्यांना जरा वेळ मिळायचा. म्हणून 2जानेवारीला कृष्णवर्णीय लोक नवीन वर्ष साजरे करायचे.\nवर्णद्वेषी राजवट संपून तीन दशके होत आली तरी स्थानिक लोक 2 जानेवारीच्या पार्टीची परंपरा चालू ठेवण्यात मागे पडत नाहीत. एकदम रंगीत कपडे घालून नाचत गात केपटाऊनचे लोक नवीन वर्ष 2 जानेवारीला साजरे करतात.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nओडिशा, कर्नाटकला ४,४३२ कोटी\nनवी दिल्ली - दुष्काळ, भूस्खलन, चक्रीवादळाच्या संकटांना तोंड देणाऱ्या कर्नाटक, हिमाचल प्रदेश, तसेच ओडिश�� या राज्यांना केंद्र सरकारने ४४३२.१० कोटी...\nलातूर, उस्मानाबादचा वॉटरग्रीडचा प्रस्ताव सप्टेंबरमध्ये सादर करणार\nलातूर, ता. 20 ः लातूर जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता पाहता मराठवाडा वॉटरग्रीडच्या पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्याचा समावेश करावा, अशी मागणी...\nसंत्राफळ गळतीने उत्पादक हवालदिल\nशेंदूरजनाघाट (जि. अमरावती) : विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून नावारूपास आलेल्या वरुड तालुक्‍यातील बहुगुणी संत्रा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला असून...\nपारायण सुरू करीत वरुणराजाला साकडे\nउमरगा (जि. उस्मानाबाद) : यंदा पावसाळ्यातील तीन महिने लोटले तरी अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. दमदार पावसाअभावी नदी, नाले वाहिले नसून, खरीप पिके...\nऔरंगाबाद जिल्ह्यातील काही भागात झाला कृत्रिम पाऊस\nऔरंगाबाद - तब्बल चार आठवड्यांनंतर मंगळवारी (ता.20) सायंकाळी औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमा भागात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या परिश्रमाला यश आल्याचा दावा...\nबिहारमध्ये दोन वैज्ञानिकांना संतप्त जमावाची मारहाण\nपाटणा : मुलांच्या अपहरणाच्या अफवांनी बिहारमध्ये धुमाकूळ घातला असून, त्याचा फटका मणिपूर आणि कोलकत्याहून आलेल्या दोन वैज्ञानिकांना बसला. संतप्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-astrology-anita-kelkar-marathi-article-2971", "date_download": "2019-08-20T23:44:18Z", "digest": "sha1:5VEQIJWH64VZEQ6UDUJV7AVJJ4RDEEP6", "length": 15954, "nlines": 105, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Astrology Anita Kelkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nग्रहमान : १ ते ७ जून २०१९\nग्रहमान : १ ते ७ जून २०१९\nसोमवार, 3 जून 2019\nमेष : तुमच्यावर ग्रहांची मर्जी असल्याने यशाची चढती कमान अनुभवता येईल. सर्व आघाड्यांवर वर्चस्व प्रस्थापित करू शकाल. व्यवसायात नवीन कामे मिळतील. कामानिमित्त नवे संबंध जोडले जातील. पैशांची चिंता मिटेल. जुनी येणी वसूल होतील. नोकरीत नवीन जबाबदारी स्वीकारावी लागेल. कामाच्या स्वरूपात व जागेत बदल होण्याची शक्‍यता आहे. घरात समारंभामुळे आनंद मिळेल. महिलांना कामात सकारात्मक दिशा मिळेल.\nवृषभ : यशापयशाचा वाटा समसमान राहील. व्यवसायात थोडा धोका पत्करल्याशिवाय प्रगतिपथावर राहणे अवघड जाईल. महत्त्वाचे निर्णय घेताना अनुभवी व हितचिंतकांच्या सल्ल्याचा उपयोग होईल. नोकरीत वरिष्ठांपुढे स्वतःच्या हक्कांसाठी आग्रही राहाल. मात्र, हट्टी हेकेखोर वृत्ती ठेवू नये. जोडव्यवसायातून विशेष लाभ होईल. घरात तात्त्विक मतभेद झाले, तरी सामंजस्याने प्रश्‍न सोडवावेत. महिलांनी आशावादी दृष्टिकोन ठेवून प्रगती करावी.\nमिथुन : थोडे मनाविरुद्ध वागावे लागल्याने तुमची चिडचिड होईल. मात्र, राग डोक्‍यात जाऊन देऊ नये. व्यवसायात तडजोडीचे धोरण स्वीकारलेत, तर फायदा तुमचाच होईल. नवीन गुंतवणुकीसाठी भांडवलाची तरतूद करावी लागेल. नोकरीत भोवतालच्या परिस्थितीनुरूप धोरण आखावे. कामावर त्याचा परिणाम होऊ देऊ नये. घरात कौटुंबिक जीवनातील सुखद प्रसंग साजरे कराल. कामातील विरंगुळा महिलांना उत्साही ठेवेल.\nकर्क : कामातील अडथळे व अडचणींवर मात करून कामात प्रगती केलीत, तर प्रगतिपथावर राहाल. व्यवसायात योग्य व्यक्तींची मदतीसाठी निवड केलीत, तर कामे मार्गी लागतील. खर्च जास्त व आवक कमी अशी स्थिती असेल, पण तरीही तुमचा आशावाद तुम्हाला पुढे जाण्यास प्रवृत्त करेल. नोकरीत, कामात केलेली दिरंगाई वरिष्ठांना मान्य होणार नाही. बदल किंवा बदलीसाठी प्रयत्न केलात, तर यश येईल. कामानिमित्त प्रवास घडेल.\nसिंह : एकाच वेळी प्रगतीचे अनेक मार्ग खुले होतील. पण नेमकी कोणती दिशा निवडावी याबाबत थोडी साशंकता वाटेल, तेव्हा निष्णात व्यक्तींचा सल्ला घ्यावा. व्यवसायात स्पर्धेला तोंड देण्यासाठी सज्ज व्हावे. स्पर्धा तीव्रतेने जाणवेल. मिळालेली संधी दवडू नये. संधीचा लाभ घेताना चुकीच्या व्यक्तींशी संबंध जोडू नयेत. नोकरीत अधिकारांचा वापर जपून करावा. तुमच्या वागण्या-बोलण्याने इतरांची मने दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी.\nकन्या : कामाच्या वेळी काम व इतर वेळी आराम करण्याची तुमची इच्छा राहील. व्यवसायात पत व प्रतिष्ठा उंचावण्याकडे कल राहील. अनपेक्षित लाभामुळे पैशांची ऊब राहील. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील, ती ओळखीचा उपयोग करून मिळवावीत. नोकरीत कामाचा कंट��ळा नंतर त्रासदायक ठरेल, तेव्हा सहकारी व वरिष्ठांशी संबंध चांगले ठेवून कामे संपवावीत. घरात नवीन खरेदीचा मोह होईल. नातेवाईक, प्रियजनांशी भेटीचे योग येतील.\nतूळ : भोवतालच्या परिस्थितीनुरूप तुम्ही स्वत:ला बदलण्याचा प्रयत्न कराल, त्यात यश येईल. वाढती स्पर्धा व येणारे नवीन अनुभव यातून बरेच काही शिकाल. व्यवसायात फायदा मिळवून देणारे काम हाती घ्याल. पूर्वी केलेल्या कामाचा लाभ आता मिळेल. नवीन हितसंबंध जोडले जातील. नोकरीत आर्थिक प्राप्ती चांगली राहील. सहकारी व वरिष्ठांना तुमच्या कामाचे महत्त्व लक्षात येईल. घरात गृहसौख्य अनुभवता येईल.\nवृश्‍चिक : व्यवसायात तात्पुरत्या परिणामांचा विचार न करता दूरगामी परिणामांचा विचार करावा. मोठे काम स्वीकारताना तांत्रिक व संभाव्य अडचणींचा विचार करावा. पैशाचे सोंग पांघरता येत नाही, हे लक्षात ठेवून कृती करावी. नोकरीत पगारवाढ किंवा अधिकारात वाढ होईल. मानाच्या कामासाठी तुमची निवड होईल. प्रतिष्ठा मिळेल. मात्र, व्यक्तींची पारख नीट करावी. प्रियजन, नातेवाईक यांच्या भेटीने आनंद मिळेल. एखादा सुखद प्रसंग साजरा कराल.\nधनू : धोके पत्करून प्रगती करताना विचार व कृती यांचा योग्य समन्वय साधावा. व्यवसायात मृगजळाच्या पाठीमागे न धावता सत्य परिस्थितीचा सामना करावा. फायदा-तोट्याचा विचार न करता कामात प्रगती करावी. पैशांची तजवीज होईल. नोकरीत, कामात गुप्तता राखावी. तुमच्या बोलण्याने भोवतालच्या व्यक्तींचा गैरसमज होणार नाही, याची दक्षता घ्यावी. घरात वातावरण आनंदी राहील. मंगलकार्य ठरतील. महिलांना छंद जोपासता येईल.\nमकर : ग्रहांची मर्जी राहील, त्यामुळे उत्साही राहाल. व्यवसायात मनातील सुप्त बेत प्रत्यक्षात साकार करण्याचा विचार राहील. मात्र, भावनेच्या भरात कोणतीही कृती घाईने करू नये. व्यवहारी दृष्टिकोन ठेवून निर्णय घ्यावेत. नवीन कामे हितचिंतकांच्या मदतीने मिळतील. नोकरीत, कामात वरिष्ठांची मदत मिळेल. सहकारी कामात साथ देतील. वरिष्ठांपुढे मांडलेल्या मागण्या ते मान्य करतील. त्यामुळे तुम्ही आश्‍वासनांची पूर्तता झाल्याचा आनंद घेऊ शकाल.\nकुंभ : सध्या नेहमीपेक्षा वेगळ्या वातावरणाचा अनुभव घ्याल. व्यवसायात मनाप्रमाणे कमाई असेल. पैशाचा विनियोग मात्र निष्णात व्यक्तींचा सल्ला घेऊन करावा. हितशत्रूंपासून सावध राहावे. नोकरीत वर���ष्ठ नवीन कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवतील, त्यासाठी जादा अधिकारही देतील. मात्र, त्याचा गैरफायदा घेऊ नये. कामात आळस करू नये. घरात तात्त्विक मतभेद होतील. रुसवेफुगवे सहन करावे लागतील, तरी डोके शांत ठेवावे.\nमीन : तुमच्या हरहुन्नरी स्वभावाला पूरक ग्रहमान लाभल्याने उत्साही राहाल. व्यवसायात, कामात बदल करून उलाढाल वाढविण्याकडे कल राहील. नैतिक पाठबळ मिळवण्यात यशस्वी व्हाल. प्रतिष्ठा वाढवण्यासाठी महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्कात राहाल. पैशाची तजवीज होईल. नोकरीत वेगळ्या पद्धतीचे काम तुमच्या वाट्याला येईल. कामाचे कौतुक सर्वजण करतील. जोडव्यवसायातून जादा कमाई होईल. विद्यार्थी वर्गाला अपेक्षित यश मिळेल.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/blog/page/12/", "date_download": "2019-08-20T23:27:59Z", "digest": "sha1:KWUF63BCBC3JMN2D5VDOMFTCPJFXU7OP", "length": 16161, "nlines": 155, "source_domain": "www.saamana.com", "title": "ब्लॉग | Saamana (सामना) | पृष्ठ 12", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nघर, ऑफिसमध्ये बीम खाली का बसत नाही\nपोलीस डायरी : राजकारणातील आयपीएस\nटाळी : एक व्यसन\n>> ज्योत्स्ना गाडगीळ ट्रेनच्या प्रवासात बायकांच्या गप्पांना उधाण आलेलं असतं. एकाच वेळी अनेक रेडिओ स्टेशन सुरू असल्याचा फिल येतो. ज्या गप्पांमध्ये आपल्याला रस नसतो, त्या...\nशेअर इट भाग- ८: शेअर बाजारातील दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी खास टिप्स\n>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर्स मार्केट तज्ज्ञ) पुढे जाण्याआधी...आतापर्यंत आपण शेअर इट या सदरात २१ कंपनीचा आढावा घेतला. या सर्व कंपन्या दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी...\nब्लॉग…फक्त भुवया उडवता आल्या पाहिजेत\n>> ज्योत्स्ना गाडगीळ 'एक ट्रेन सुटली म्हणून ऑफिसला जाणं सोडतेस का पुढची ट्रेन पकडून प्रवास सुरू करतेसच ना पुढची ट्रेन पकडून प्रवास सुरू करतेसच ना मग ब्रेक अप झालं म्हणून एवढा गळा...\nसंततीचा प्रश्न आणि कुंडली\n>> अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तु विशारद) कुंडलीतील बारा स्थानांपैकी पंचम स्थान हे संतती स्थान स्थान आहे. ह्या स्थानावरून जातकाला संतती कधी होणार\nआहेर, बजेट आणि बरेच काही\n>>ज्योत्स्ना गाडगीळ लग्नपत्रिका हाती आल्यावर मुख्य मायना वाचून झाला की थेट लक्ष जाते, ते बॉटम लाईनकडे 'कृपया आहेर आणू नये' हे वाक्य असेल, तर प्रश्नच...\nआयटी क्षेत्रात मराठीची ऐट\n>> ज्योत्स्ना गाडगीळ 'ज्याला ज्या विषयात गती आहे, त्याने त्या विषयाचा सखोल अभ्यास करून आपल्या ज्ञानाचा इतरांना उपयोग करून दिला पाहिजे. ते ज्ञान मिळवण्यासाठी वाट्टेल...\n>>ऋता शुक्ला (मनीतंत्र – संचालिका) लग्न होताना आपण सर्वच सप्तपदी घेतो. या खूप महत्वाच्या दिवशी आपण अग्नीला साक्षी ठेऊन आयुष्यभर एकमेकांसोबत आयुष्य व्यतीत करायचे वचन...\nसेन्सेक्स, बजेट आणि सामान्य गुंतवणूकदार\n>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ) अर्थमंत्र्यांनी मागील आठवड्यात जाहीर केलेल्या अर्थसंकल्प २०१८ नंतर पुढच्याच दिवशी हिंदुस्थानी शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स...\nहा छंद जिवाला लावी पिसे\n>>ज्योत्स्ना गाडगीळ काही लोकांना वेळ मिळत नाही, तर काही लोकांचा वेळ जाता जात नाही. मात्र, ज्यांना वेळेचे सुयोग्य नियोजन करता येते, ते वेळ मिळो न...\n कुंडली पाहा निर्णय घ्या\n>> अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तु विशारद) सध्या नोकरीला कंटाळलेले बरेच जातक माझ्या भेटीला येत आहेत. माझ्या संपर्कातल्या काही लोकांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडून स्वतःचा...\n | पैशांचा पाऊस | आहार विहार | कुंडली काय सांगते | चटपटीत चवदार | जिंदगी के सफर में\nहिंगोलीत शिवसैनिकांच्या कावडयात्रेवर धर्मांध मुस्लीमांची दगडफेक, शिवसैनिकांचे प्रत्युत्तर\nक्रिकेटपटू साराने ‘सारे’ कपडे उतरवले, इन्स्टाग्रामवर विवस्त्र फोटो केला शेअर\nमोदी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय, पाकिस्तानला लावणार 3000 कोटींचा चुना\nहिंगोलीत धर्मांध मुसलमानांचा हैदोस, पाहा भयानक व्हिडीओ\nउद्धव ठाकरेंचा फोन, जखमी शिवसैनिकांना दिला धीर; हेमंत पाटलांचा हिंगोलीकरांना दिलासा\nवेटरने ग्राहकाला निर्वस्त्र करून नाचवलं, चेंबूरमधील डान्सबारमधील धक्कादायक घटना\n#Article370 हिंदुस्थान इस्लामपेक्षाही जुना, मुस्लीम धर्मगुरुंनी पाकिस्तानचे कान टोचले\nकश्मीरात वादळापूर्वीची शांतता, मोठ्या लढाईची तयारी\nयुद्ध केल्यास पाकिस्तानचा पराभव निश्चित, पाकच्या लेखिकेने केली पोलखोल\nफक्त शेकहँड केला आणि पाकिस्तानी पत्रकारांची बोलती बंद झाली\nकलम 370 हटवल्याने खुश आहेत पाकिस्तानी तरुण, लग्नासाठी हिंदुस्थानला पसंती\nहिंगोली : हिंदुत्वाचा आवाज बुलंद करणारे जिल्हा��्रमुख संतोष बांगर यांच्यावर गुन्हा\nहिंगोलीतील धर्मांध मुसलमान दंगेखोरांना रोखले, तीन पोलीस कर्मचारी निलंबित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=rss&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Arss", "date_download": "2019-08-20T23:04:48Z", "digest": "sha1:4RMARJKMONCAV26VEM5JZPYKY36AJ764", "length": 11682, "nlines": 159, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (13) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (11) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nगेल्या ७ दिवसातील पर्याय (1) Apply गेल्या ७ दिवसातील पर्याय filter\nबातम्या (13) Apply बातम्या filter\nसरकारनामा (10) Apply सरकारनामा filter\nराष्ट्रीय%20स्वयंसेवक%20संघ (11) Apply राष्ट्रीय%20स्वयंसेवक%20संघ filter\nमोहन%20भागवत (7) Apply मोहन%20भागवत filter\nराम%20मंदिर (3) Apply राम%20मंदिर filter\nकाँग्रेस (2) Apply काँग्रेस filter\nखासदार (2) Apply खासदार filter\nगौरी%20लंकेश (2) Apply गौरी%20लंकेश filter\nलोकसभा (2) Apply लोकसभा filter\nसोशल%20मीडिया (2) Apply सोशल%20मीडिया filter\nअत्याचार (1) Apply अत्याचार filter\nअनिरुद्ध%20देशपांडे (1) Apply अनिरुद्ध%20देशपांडे filter\nआंदोलन (1) Apply आंदोलन filter\nइम्रान%20खान (1) Apply इम्रान%20खान filter\nउद्धव%20ठाकरे (1) Apply उद्धव%20ठाकरे filter\nएमआयएम (1) Apply एमआयएम filter\nमोहन भागवत पण म्हणतात, 'मोदी है तो मुमकिन है'\nनागपूर : कलम 370 रद्द व्हावे हा भारतीयांचा संकल्प होता. त्यासाठी इच्छाशक्ती असलेले नेतृत्व महत्वाचे आहेच. 'मोदी है तो मुमकिन है'...\nराहूल गांधी म्हणतात 'आता 10 पट अधिक वेगानी लढणार'\nमुंबई : मी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी विचारांची लढाई सुरुच राहणार आहे. गेल्या पाच वर्षांत केलेल्या लढाईपेक्षा 10 पट अधिक...\nराहुल गांधींना दिलासा,अवमान याचिकेप्रकरणी न्यायालयाकडून जामीन मंजूर\nवकील धृतिमान जोशी यांनी गांधी यांच्याविरोधात 2017 मध्ये तक्रार केली होती. गौरी लंकेश यांची दोन वर्षांपूर्वी बंगळुरातील घरी...\n'राष्ट्रवाद' शब्दापासून RSS नं झटकले हात; राष्ट्रीयता शब्दावर संघ देणार भर\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघानं चक्क राष्ट्रवाद या शब्दापासूनच हात झटकलेत. संघ आता राष्ट्रीयता या मुद्द्यावर भ��� देणार आहे. संघ...\nतरूणाईला आकर्षित करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा डिजिटल अवतार\nआपल्या स्थापनेच्या शतकपुर्तीकडे वाटचाल करणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता डिजिटल अवतारात समोर आलाय. सरसंघचालक मोहन भागवतांसह...\nमोहन भागवतांसह संघाचे अनेक नेते टि्वटरवर\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख (आरएसएस) मोहन भागवत यांनी सोमवारी सकाळी सोशल मीडियावर प्रवेश केला आहे. मोहन भागवत यांनी टि्वटरवर...\nजितेंद्र आव्हाडांविरोधात संघाची फिल्डिंग \nराष्ट्रवादी काँग्रेसचे फायरब्रँड नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांचा कळवा-मुंब्रा हा बालेकिल्ला. या बालेकिल्ल्यावर आता राष्ट्रीय...\n'आता प्रभू रामाचे काम करायचे आहे, काम होणारच आणि त्यावर देखरेखही होणार - मोहन भागवत\nउदयपूर : 'आता प्रभू रामाचे काम करायचे आहे, रामाचे काम होणारच आणि त्यावर देखरेखही होणार,' असे सूचक वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक...\nमोहन भागवत पुण्यातील स्वयंसेवकांना काय दिला 'कानमंत्र' \nपुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज (गुरुवार) सकाळी कोथरुडमधील शाखेत हजेरी लावत स्वयंसेवकांना '...\nराम मंदिरासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 'हुंकार रॅली'\nराम मंदिरासाठी आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिला आहे. या आंदोलनासाठी आता संघाकडून जोरदार मोर्चेबांधणीही सुरु...\nसरकारनं कायदा करून तातडीनं राम जन्मभूमीवर राम मंदिर उभारण्याची गरज - मोहन भागवतांची मागणी\nनागपुरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीचा उत्सव सुरू आहे. या कार्यक्रमात बोलत असताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी सरकारनं...\nसंघाचा भाजपला धक्कदायक फीडबॅक; 2019मध्ये भाजपचे 60 ते 70 खासदार पुन्हा जिंकणार नाहीत\nसंघनेत्यांबरोबर नुकतीच झालेली चर्चा, 2019 च्या रणधुमाळीच्या तयारीच्या गर्जना करणाऱ्या भाजप नेतृत्त्वाला खाडकन जाग आणणारी ठरावी...\nRSS च्या पाच दिवसीय चिंतन बैठकीला आजपासून पुण्यात सुरुवात\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या पाच दिवसीय चिंतन बैठकीला आजपासून सुरुवात होणार आहे. मुळशी तालुक्यातील कोळवण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/movement-to-become-dhule-district-agriculture-university/", "date_download": "2019-08-20T22:30:29Z", "digest": "sha1:HB52QK76P6VRD5P3UP5GZ7DFW5Q7EULT", "length": 18174, "nlines": 185, "source_domain": "policenama.com", "title": "धुळे जिल्ह्यातच कृषी विद्यापीठ व्हावे यासाठी युवासेनेचे आंदोलन - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nधुळे जिल्ह्यातच कृषी विद्यापीठ व्हावे यासाठी युवासेनेचे आंदोलन\nधुळे जिल्ह्यातच कृषी विद्यापीठ व्हावे यासाठी युवासेनेचे आंदोलन\nधुळे : पोलीसनामा पोलीसनामा – कृषी विद्यापीठ धुळेकरांचा जिव्हाळ्याचा विषय असून याबाबत धुळे जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प बसलेले आहे. झोपेचे सोंग घेणाऱ्या ह्या लोकप्रतिनिधींना जागे करण्यासाठी व धुळे जिल्ह्यातच कृषी विद्यापीठ व्हावे यासाठी धुळे जिल्हा युवासेनेने महिनाभर आंदोलनाचा पवित्रा घेतला असून त्याची सुरवात संरक्षण मंत्री डॉ सुभाष भामरे यांच्या घराबाहेर घोषणा देऊन निर्दशने करण्यात आले.\nउत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यावर पूर्वीपासून अन्याय होत असून आतापर्यंत जिल्ह्याला लाभलेल्या नाकर्ते लोकप्रतिधींमुळे धुळे शहर जिल्ह्यासह मोठ्या प्रमाणात बेरोजगारी, गुंडगिरी, आरोग्याचे प्रश्न, शैक्षणिक प्रश्नांसोबत मूलभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव असून यास कारण धुळे जिल्ह्याचे लोकप्रतिधीं आहे. उत्तर महाराष्ट्रात धुळे जिल्हा मध्यवर्ती ठिकाणी असून तरीही धुळे जिल्हा आज विकासात मागासलेला असून एकाच जिल्ह्याला जास्त खाऊ-पिऊ घातले जात असून उत्तर महाराष्ट्रातील चारही जिल्ह्यांना समानता आणणे गरजेचे आहे.\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत :…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ;…\nधुळेकर बांधवांचा कोणत्या ही जिल्ह्याला विरोध नाही परंतु जे धुळे जिल्ह्याच्या हक्काचे आहे ते धुळे जिल्ह्याला मिळालेच पाहिजे ही भूमिका धुळेकर बांधवांची आहे. जिल्ह्याचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी कृषी विद्यापीठ धुळ्यातच आले पाहिजे यासाठी लोकप्रतिधींनी प्रयन्त करणे गरजेचे असतांना हे दुर्लक्ष करून नको त्या विषयांना हात घालताहेत. धुळे जिल्ह्यात वर्षभरात पंतप्रधान एक���ा तर मुख्यमंत्री 4 ते 5 वेळा येऊन गेलेत परंतु केंद्रीय मंत्री व कॅबिनेट मंत्री यांच्या सह आमदारांनी ही कृषी विद्यापीठाचा विषय काढला नाही हे धुळे जिल्ह्याचे दुर्भाग्य आहे.\nधुळेकरांनी यांच्यावर टाकलेला विश्वासावर हे लोकप्रतिनिधी सपशेल अपयशी ठरत असून कृषी विद्यापीठ भविष्यात धुळे जिल्ह्या व्यतिरिक्त ईतर जिल्ह्यात गेल्यास ते युवासेना होऊ देणार नाही पण झाल्यास धुळेकर जनता, शेतकरीं बांधव व युवक विद्यार्थीं या मंत्री-खासदार-आमदार यांना धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही. कृषी विद्यापीठ विषयात धुळे जिल्हा युवासेनेच्या माध्यमातून अनेक युवा-विद्यार्थी उतरले असून या लोकप्रतिधींना कृषी विद्यापीठासाठी प्रयन्त करण्यासाठी व त्यांना बोलके केल्या शिवाय युवासेनेचे आंदोलन थांबणार नाही आणि आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत जाईल.\nअसा ईशारा युवासेना जिल्हाप्रमुख ऍड.पंकज गोरे, देवपूर शहर प्रमुख हरीश माळी, उपशहरप्रमुख जितेंद्र पाटील, स्वप्नील सोनवणे, अमित खंडेलवाल, आकाश शिंदे, योगेश मराठे, प्रेम सोनार, निलेश चौधरी, भूषण पाटील, सागर मोरे, विनायक आवळकंठे, आशिष भडागे, आमीन शेख, कृष्णा पाटील व युवासैनिकांनी दिला आहे.\nपोलिसात तक्रार दिली म्हणून मारहाण\nभारतात घुसखोरी करणारे दोन बांग्लादेशी अटकेत\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ; पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर…\nबीड : सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी दोघांना कारावास\nपुणे : वरंधा घाट दोन महिने वाहतुकीसाठी बंद\n…तर UPSC परीक्षेत ‘हे’ बदल, जाणून घ्या प्रस्ताव आणि कारणे\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत :…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ;…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nशिवसेनेमुळे 90 दिवस तुरुंगात राहिलेल्या जगतापांना शिवसैनिकांचा…\nमद्यधुंद चालकाने फुटपाथवरील 7 जणांना चिरडलं, 2 जण गंभीर जखमी (व्हिडीओ)\nCM येडियुरप्पांनी 3 आठवडयानंतर मंत्रिमंडळ बनवलं, अपक्ष आमदारांनी देखील…\nमुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेत कोण-कोण करणार भाजपप्रवेश \nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने शेअर केले बेबी बंपचे फोटो\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत अमित शाह यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nकुरकुंभ MIDC : अधिकाऱ्यांनी कागदावर काम दाखवण्यापेक्षा जागेवर जाऊन पाहणी करावी : आ. राहुल कुल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-banana-growers-get-ravis-return-19393", "date_download": "2019-08-20T23:35:38Z", "digest": "sha1:VZCSTEAQWVFJISR4IDS6PGAVAXPZWY6X", "length": 14301, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Banana growers get Ravi's return | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरावेरातील केळी उत्पादकांना मिळणार विमा परतावा\nरावेरातील केळी उत्पादकांना मिळणार विमा परतावा\nगुरुवार, 16 मे 2019\nरावेर, जि. जळगाव : रावेर तालुक्‍यात या हंगामात अतिथंडी व अतिउष्णतेमुळे केळीचे मोठे नुकसान झाले आहे. हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या केळी उत्पादकांना या नुकसानीपोटी परतावे मिळणार असून, तालुक्‍यातील सर्वच महसूल मंडळांतील सुमारे नऊ हजार विमाधारक शेतकरी नुकसान भरपाईसंबंधी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांना प्रतिहेक्‍टरी ६६ हजार रुपये विम्याचा लाभ मिळणार आहे.\nरावेर, जि. जळगाव : रावेर तालुक्‍यात या हंगामात अतिथंडी व अतिउष्णतेमुळे केळीचे मोठे नुकसान झाले आहे. हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या केळी उत्पादकांना या नुकसानीपोटी परतावे मिळणार असून, तालुक्‍यातील सर्वच महसूल मंडळांतील सुमारे नऊ हजार विमाधारक शेतकरी नुकसान भरपाईसंबंधी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांना प्रतिहेक्‍टरी ६६ हजार रुपये विम्याचा लाभ मिळणार आहे.\nतालुक्‍यातील सुमारे साडेआठ ते नऊ हजार शेतकऱ्यांनी ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी (एआयसी)द्वारे केळी पिकाचा विमा काढला होता. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात तापमानाने उच्चांक गाठल्याने सर्वच महसूल मंडळांतील केळी उत्पादक शेतकरी विम्यासाठी पात्र ठरलेले आहेत.\nयावल-चोपडा भागातून पंचनाम्यांची मागणी\nगेल्या वर्षी व या वर्षी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी होते. या तालुक्‍यांमधील अतिउपशामुळे विहिरी, कूपनलिकांची जलपातळी खालावली आहे. अतिउष्णतेमुळे केळी उद्‍ध्वस्त होत असून, अंदाजे २०० कोटी रुपयांचे नुकसान रावेर, चोपडा, यावल, रावेर भागांत झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार हरिभाऊ जावळे यांना निवे���न देण्यात आले.\nरावेर जळगाव केळी हवामान इन्शुरन्स गिरीश महाजन\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९...उस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम...\nखानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा...कडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र...\nनाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...\nनांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....\nपुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...\nकुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...\nरासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीत...\nमुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...\nअकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...\nकऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा : महापुरामुळे...\nगडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...\nशेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...\nवारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...\nजालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...\nदर्जाहीन शिक्षण सं���्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...\nअवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...\nमहिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-destroy-jwari-cold-buldana-15535", "date_download": "2019-08-20T23:42:53Z", "digest": "sha1:E55LWPCP25U5WH7QNWXZQTCG3S2NCJLN", "length": 14112, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, destroy the jwari by cold in Buldana | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबुलडाण्यात ज्वारीला अतिथंडीचा फटका\nबुलडाण्यात ज्वारीला अतिथंडीचा फटका\nशुक्रवार, 11 जानेवारी 2019\nबुलडाणा : रब्बीत ज्वारीचे पीक घेण्यात गेल्याकाही वर्षांत आघाडीवर असलेल्या या जिल्ह्यात थंडीचा जोरदार तडाखा शेतकऱ्यांना बसला आहे. दुष्काळाशी दोन हात करीत असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एका नव्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.\nबुलडाणा : रब्बीत ज्वारीचे पीक घेण्यात गेल्याकाही वर्षांत आघाडीवर असलेल्या या जिल्ह्यात थंडीचा जोरदार तडाखा शेतकऱ्यांना बसला आहे. दुष्काळाशी दोन हात करीत असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एका नव्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.\nजिल्ह्याचे रब्बी लागवड क्षेत्र सुमारे साडे अकरा हजार हेक्टर एवढे आहे. यावर्षी खरिपात कमी पाऊस झाला. तसेच परतीचाही पाऊस न आल्याने रब्बी संकटात आला. असे असतानाही शेतकऱ्यानी हिमतीने ज्वारीची पेरणी केली. साडेसात हजार हेक्टरपर्यंत रब्बी ज्वारीची लागवड केली. सध्या हे पीक कुठे वाढीच्या स्थितीत, तर सुरवातीला लागवड केलेल्या भागाण कणसात दाणे भरण्याच्या अवस्थेत उभे आहे.\nडिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून याभागात थंडीची लाट पसरली आहे. अद्यापही थंडीचा जोर कायम आहे. इतर पिकांप्रमाणेच रब्बी ज्वारीला थंडी मानवली नाही. अनेक शेतांमध्ये ज्वारीच्या ��भ्या झाडांची पाणे करपून गेली. आता कणसे न पडलेल्या झाडांची बिकट स्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची उत्पादनाची आशा मावळली आहे. जवळपास दीड ते दोन हजार हेक्टर ज्वारीला असा जोरदार तडाखा बसला आहे. जिल्ह्यात घाटावरील तालुक्यांमध्ये प्रामुख्याने देऊळगावराजा, सिंदखेडराजा, चिखली, मेहकर, लोणार या तालुक्यांमध्ये रब्बी ज्वारीची लागवड करणारे शेतकरी असंख्य आहेत.\nज्वारी jowar थंडी ऊस पाऊस\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nशेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...\nवारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...\nमार्केट केंद्रित शेडनेटची उत्कृष्ठ शेती अभ्यासवृत्ती, कायम नवे शिकण्याची आस, बाजारपेठांचा...\nजालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...\nदर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...\nपावसाळ्यात फुलले नागपुरातील मका मार्केट सध्या राज्यातील विविध बाजारपेठांत स्वीटकॉर्न (...\nअवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...\nमहिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...\nशासनाने दूध अनुदानाचे २५० कोटी थकविलेपुणे : राज्याच्या एका भागात चारा-पाणीटंचाई तर...\nपूर व्यवस्थापन प्रकल्पात महाराष्ट्र...पुणे : केंद्र शासनाकडून देशात सुरू असलेल्या...\nशेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती...मुंबई: शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या...\nकोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात गाळाने...कोल्हापूर/सांगली : बारमाही नद्यांनी दक्षिण...\nविदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अं��ाजपुणे : पाऊस थांबल्याने राज्याच्या अनेक भागांतील...\nदुष्काळी भागातही दर्जेदार उत्पादनाचा...नगर जिल्ह्यात कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथील...\nशेतात पिकवा ‘हिरवे सोने’केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ची स्थापना...\n‘पंचनामा’ पूरग्रस्त पशुधनाचाको ल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील पूर जसजसा...\nआले पिकाने दिली आर्थिक सक्षमता बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व...\nक्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत...\nपूरग्रस्तांना एक हेक्टरसाठी मिळणार...मुंबई : राज्यात विविध भागांत आलेल्या...\nराज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर;...पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-special-story-patima-durugkar-marathi-article-2761", "date_download": "2019-08-20T23:45:24Z", "digest": "sha1:EOXVZ2HNUQGUEZPTOW5CGTNTZADI5Q55", "length": 14687, "nlines": 101, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Special Story Patima Durugkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशक संवत्सराचा जनक ‘चष्टन’\nशक संवत्सराचा जनक ‘चष्टन’\nसोमवार, 8 एप्रिल 2019\n महाराष्ट्रात नववर्षाचा पहिला दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी उभी करून आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. यावर्षी शालिवाहन शक १९४१ ला प्रारंभ होईल. या कालगणनेविषयी लोकांमध्ये सर्वसाधारणपणे अशी समजूत आहे, की शालिवाहनांनी म्हणजे सातवाहनांनी शकांचा पराभव केला आणि हा संवत्सर सुरू केला. काही अभ्यासकांच्या मते, कुषाणांनी हा संवत्सर सुरू केला व त्याच्या मांडलिक राजांनी पुढे चालू ठेवला.\nपुराभिलेख, नाणी, उत्खननातील पुरावे इत्यादी भौतिक पुरावे, तसेच धार्मिक, निधर्मी साहित्य व परदेशी प्रवाशांची प्रवासवर्णने इत्यादी लिखित पुरावे ही साधने इतिहासाचा अभ्यास करताना महत्त्वाची ठरतात. त्याचप्रमाणे परंपरा, रीतिरिवाज इत्यादी गोष्टीही असतात. वरील ऐतिहासिक पुरावे व परंपरा या एकमेकांच्या संदर्भात तपासून पाहिल्या, तर आपण ऐतिहासिक सत्याच्या जवळ जाऊ शकतो. त्यानुसार ‘शालिवाहन शक संवत्सर’ नावाने आपण जो संवत्सर ओळखतो, तो चष्टन या शकवंशीय कार्दम�� घराण्यातील पश्‍चिमी क्षत्रपाने सुरू केला. सातवाहन हे केवळ त्या घटनेला कारणीभूत ठरले असे दिसते.\nआता हे सर्व कसे घडले यासाठी इतिहासात मागे जावे लागेल. मध्य आशियातील शकांच्या टोळ्या इ.स.पूर्व पहिल्या शतकात बोलन खिंड पार करून हिंदुस्थानात शिरल्या. या टोळ्या सिंध, सौराष्ट्र (गुजरात) व महाराष्ट्र इथपर्यंत पसरल्या. ‘क्षहरात’ आणि ‘कार्दमक’ अशा त्यांच्या दोन शाखा आहेत. या शकांना इतिहासात ‘पश्‍चिमी क्षत्रप’ या नावाने ओळखले जाते. क्षहरात पश्‍चिमी क्षत्रपांनी गुजरात व महाराष्ट्राच्या पश्‍चिम किनाऱ्यावरील बंदरांवर ताबा मिळविला. चोल, भृगुकच्छ (भडोच), कल्याण, सोपारा ही बंदरे त्या काळी व्यापारीदृष्ट्या महत्त्वाची होती. त्यामुळे समुद्री व्यापारावर क्षहरातांनी वर्चस्व प्रस्थापित केले व ते समृद्ध बनले. त्या काळात महाराष्ट्रात सातवाहनांचे राज्य होते. तेही सामर्थ्यवान होते. त्यांचेही वरील भागावर सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असत. त्यामुळे दोघांमध्ये संघर्ष होत असे. नहपान या क्षहरात क्षत्रपाने विस्तृत व समृद्ध राज्य स्थापन केले. त्याचे उल्लेख जुन्नर, कार्ले व नाशिक येथे सापडतात. त्याची चांदीची नाणीही समृद्धीची साक्ष देतात. हे पश्‍चिमी क्षत्रप आपल्या संस्कृतीत मिसळून गेले होते. यांची पुढील पिढ्यांमधील नावेही भारतीय आहेत. उदा. चष्टनाच्या पिढीत पुढे रुद्रसेन नाव दिसते. तर नहपानाच्या मुलीचे नाव दक्षमित्रा व जावयाचे ऋषभदत्त होते. ऋषभदत्त जैन असावा असे म्हणतात.\nइ.स. ७८ मध्ये नाशिकजवळ गोवर्धन येथे नहपान व गौतमीपुत्र सातकर्णी यांची लढाई झाली व नहपान हरला. एवढेच नव्हे, तर गौतमीपुत्राने ‘क्षहरात वंश निर्वंश केला’ असा उल्लेख नाशिक येथील पांडव लेण्यांत सापडतो. हा लेख गौतमीपुत्र सातकर्णीचा मुलगा वासिष्ठीपुत्र सातकर्णी याचा आहे. या युद्धानंतर नहपानाच्या चांदीच्या नाण्यावर गौतमीपुत्र सातकर्णीने आपली मुद्रा ठोकली. अशी पुनर्मुद्रांकित नऊ हजारपेक्षा जास्त नाणी नाशिकजवळ ‘जोगळटेंभी’ येथे सापडली.\nया युद्धानंतर महाराष्ट्रातील नहपानाचे राज्य सातवाहनांनी घेतले, तरी गुजरातमधील राज्य मात्र पश्‍चिम क्षत्रपांच्या कार्दमक या दुसऱ्या शाखेतील चष्टनाने घेतले व तो राज्य करू लागला. हे त्याचे पहिले राज्यवर्ष इ.स. ७८ आणि हाच शक संवत्सर, श�� राजाचा संवत्सर. (पूर्वी राजे राज्यावर बसल्यावर त्या वर्षीपासून स्वतःचा संवत्सर (राज्यवर्ष) सुरू करीत. तशी नोंद अनेक शिलालेखांत आढळते. चष्टनाचा हा शक संवत्सर पुढे ३०० वर्षे सुरू राहिला. हे त्यांच्या नाण्यांवरून समजते.\nत्यानंतर हा शक संवत्सर इतर राजे वापरू लागले असे पुराव्यांवरून दिसते. हिस्से बोराळा (विदर्भ) येथील लेखात ‘शक नृपतीचा काळ ३८०’ असा उल्लेख आहे. चालुक्‍यांच्या ऐहोळे (कर्नाटक) येथील जैन मंदिराच्या बाह्य भिंतीवर प्रसिद्ध ऐहोळे प्रशस्ती कोरली आहे. त्यात ‘शक ५५६’ अशी नोंद आहे. इथे ‘शक’ हे नाव आहे. पुढे मात्र हा ‘शक संवत्सर’ शब्द इतका लोकप्रिय झाला, की ‘शक’ हा शब्द ‘संवत्सर’ या अर्थी वापरला जाऊ लागला. उदा. शिवाजी महाराजांनी ‘राज्याभिषेक शक’ असा शब्द वापरला आहे. वरील लिखित पुराव्यांत कुठेही सातवाहनांचा उल्लेख नाही. पुढे मध्ययुगात ‘शक संस्थापक शालिवाहन’ याविषयी अनेक कथा रचल्या गेल्या. त्या जनमानसात एवढ्या घट्ट रोवल्या गेल्या, की लोकांनी शक संवत्सर साजरा करताना सातवाहन आणि त्यांनी शकांवर मिळवलेला विजय हेच स्मृतीत जपले. खरे तर वरील युद्धानंतर गौतमीपुत्राने संवत्सर चालू केल्याचा पुरावा नाही. त्याचा मुलगा वासिष्ठीपुत्र पुळुमाविने तर ‘स्वतःचे राज्यवर्ष’ चालू केल्याचे दिसते. पुढे शककाल दक्षिणेत जास्त लोकप्रिय झाला. या संवत्सराचा उपयोग पूर्वी चालुक्‍य व गंगराजांनीदेखील केला. १२ व्या शतकात सेन राजांनी हा संवत्सर कर्नाटकातून बंगालमध्ये नेला. बंगाल व बिहारमधून हा आसाममध्ये गेला. नेपाळमध्येही गेला. पण ज्याने हा सुरू केला त्या शक राजाला, ‘चष्टनाला’ मात्र सर्वजण विसरूनच गेले.\nधार्मिक साहित्य व्यापार समुद्र चांदी\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.kaise-kare.com/adulsa-aushadhi-vanaspati-upyog/", "date_download": "2019-08-20T23:34:17Z", "digest": "sha1:7LQHQKBTOSFO7AN3SSZ5H227MPZVBUV4", "length": 7256, "nlines": 62, "source_domain": "marathi.kaise-kare.com", "title": "अडुळसा औषधी वनस्पती उपयोग माहिती – कसे करावे", "raw_content": "कसे करावे माहिती मराठी मध्ये\nHome घरगुती उपाय अडुळसा औषधी वनस्पती उपयोग माहिती\nअडुळसा औषधी वनस्पती उपयोग माहिती\nअडुळसा औषधी वनस्पती उपयोग माहिती\nअडुळसा भारतामध्ये सर्वत्र प्रसिद्ध आहे. याची पाने मोठी भाल्याच्या आकारासारखी असतात. फळांना कवच असते. प्रत्येक फळामध्ये ४ बिया असतात. फुले पंढरी किंवा जांभळी असतात. याचे वसाका हे नाव संस्कृत मध्ये आहे. ही वनस्पती भारतामध्ये सर्वत्र आढळते. अडूळशाचे मुळ स्थान भारत आहे.\nअडुळसाच्या मुळा, पाने, फुले, औषधी साठी वापरतात. सर्दी, खोकला दमा, इत्यादींवर अडुळसा खूप गुणकारी आहे.\nआयुर्वेदामध्ये क्षय रोगासाठी अडूळशाच्या फुलांपासून तयार केलेला गुलकंद उपयोगी असल्याच सांगितल आहे. अडूळशाची पाने कुस्करून चीनी मातीच्या भांड्यात ठेवावी. त्यात खाडी साखर मिसळावी. आणि भांडे उन्हामध्ये ठेवावे. सकाळ संध्याकाळ हे मिश्रण हलवावे.\nएक महिना नंतर हे मिश्रण वापरण्यायोग्य होते. पानांचा रस सुद्धा क्षय रोगावर गुणकारी आहे. अडुळसा इतका गुणकारी आहे कि जोवर अडुळसा आहे तोवर कोणत्याही प्रकारच्या क्षय रोगावर मात करता येऊ शकते.\nअडूळसाची सात पाने पाण्यामध्ये उकळवावी, ती गाळून घेतल्या नंतर त्यात २४ ग्राम मध मिसळावे. हा काढा घेतल्याने खोकला थांबतो. तसेच अडुळसा ची फुले टाकून तयार केलेली मिठाई दर वेळी 12 ग्राम या प्रमाणे सकाळ संध्याकाळ खाल्ल्यास खोकला थांबतो. ६० ग्राम फुले १८० ग्राम गुळाच्या पाकात मिसळून ही मिठाई तयार करावी.\nपाने, खोड आणि मुडाची साले, फळे, आणि फुले सर्वच भाग पोटातील जंत बाहेर काढण्यासाठी उपयुक्त आहेत. सालीचा काढा प्रत्येक वेळी ३० ग्राम या प्रमाणे दिवसातून 2-3 वळेस सलग ३ दिवस घ्यावा किवा ताज्या पानांचा रस दर वेळी 1 चमचा या प्रमाणे ३ दिवस ३ वेळा घ्यावा.\nजुलाब किंवा आव झाला असल्यास पानांचा रस 2 ते 4 ग्राम घ्यावा.\nताज्या जखमा, संद्यावरची आणि इतर ठिकाणची सूज यांवर पानाचे पोटीस लावले. खरुज आणि इतर त्वचारोग यांवर पानांचा गरम काढा घ्यावा.\nवापरण्याची पद्धत आणि प्रमाण:\nपानांचा रस, आल्याचा रस किवा मध यांसोबत दर वेडी १५ ते ३० ग्राम घ्यावा. वाळलेल्या पानांचे चूर्ण 2 ग्राम घेतले तरी चालेल. ताज्या पानांचा काढा करून घ्यावा. खोकल्या मध्ये अनेक आयुर्वेदिक औषधी मध्ये अडुळसा च्या पानांचा रस असतो. खोडाच्या सालीचा ही काढा ३० ते ६० मि.ली. च्या डोसात घेतला तरी चालतो.\nताप आल्यावर काय करावे\nआम्लपित्त उपचार कमी करण्याचे उपाय\nआल्याच�� औषधी उपयोग फायदे माहिती\nमराठी झवाझवी कथा चे वाचन का करू नये\nआल्याचे औषधी उपयोग फायदे माहिती\nभूक न लागणे घरगुती उपचार आजी बाई चा बटवा\nआघाडा वनस्पती चे घरगुती उपचार ऐकून होणार तुम्हीही चकित\nआल्याचे औषधी उपयोग फायदे माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/1393?page=1", "date_download": "2019-08-20T23:45:50Z", "digest": "sha1:YZRVYTKLMWFB4SLZL3GZYAICKVJS6D22", "length": 41288, "nlines": 119, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "डॉक्‍टर राजेंद्र चव्‍हाण | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\n‘तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार’ शिरगावच्या डॉक्टर राजेंद्र चव्हाण यांना मिळाला आणि मन अभिमानाने भरून आले. राजेंद्र चव्हाण हा रंगवर्ती गेली दोन दशके देवगड तालुक्यातल्या शिरगाव या छोट्याशा गावात तिथल्या मुलांना घेऊन एकांकिका करत आहे. कणकवलीत होणार्‍या आणि राज्यभरात प्रतिष्ठेच्या असलेल्या बॅ. नाथ पै एकांकिका स्पर्धेतल्या बालगटाची पारितोषिके जणू डॉक्टरांची वाट बघत असतात\nराजेंद्र चव्हाण आणि त्यांच्या शालेय गटासाठीच्या आशयघन एकांकिका हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात समीकरण आहे. ‘‘माणसाच्या गोष्टीची ‘गोष्ट’’ आणि ‘पोर्णिमा’ या दोन एकांकिकांचे प्रयोग नंदू माधव या रसिक नाट्यकर्मीने परीक्षक म्हणून कणकवलीच्या नाथ पै एकांकिका स्पर्धेत बघितले. त्यांनी एकांकिकेला बक्षिस दिलेच व मुंबई-पुणे येथे २६ व २७ जानेवारी २००७ रोजी प्रयोगांचे आयोजन केले. त्यामुळे डॉक्टरांच्या कामाचे वेगळेपण बालनाट्य चळवळीतल्या ज्येष्ठांच्या, रंगकर्मींच्या लक्षात आले. हे प्रयोग मोहन वाघांनी बघितले आणि त्यांनी २००७ च्या मे महिन्यात मुंबई येथे पाच प्रयोगांचे आयोजन केले. श्रीराम लागूंच्या ‘रूपवेध’ प्रतिष्ठानने ‘तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार, २००९’ त्यांना देऊन त्यांच्या कामावर राममुद्रा उठवली.\nराजेंद्र चव्हाण यांना रंगभूमीचे आकर्षण लहानपणापासूनचे. त्यांचे किरोली हे सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातले गाव. घर गावच्या चावडीजवळ. त्यामुळे डॉक्टरांना चावडीजवळच्या देवळातल्या कीर्तन-हरिपाठापासून ते देवळाच्या प्रांगणातल्या तमाशा-नाटकांपर्यंतच्या करमणुकीच्या सगळ्या कार्यक्रमांत सहभाग घेता आला. त्यांची आजी नकला करायची - गोष्टी सांगायची. विशेष म्हणजे शाळेतले सगळे शिक्षक राजेंद्रवर माया करायचे. लहान राजेंद्रच्���ा पायांना चिखल लागू नये, तो पडू नये म्हणून त्याला पावसाच्या दिवसांत खांद्यावर बसवून नेणारे शिक्षकही त्यांना लाभले. गणित-विज्ञान या विषयांबरोबरच चित्रकलेचेही उत्तम अंग असलेले पंडित गुरूजी त्यांना भेटले. राजेंद्रना नाटकात काम करायची सवय लागली आणि ती पुढे वाढतच गेली. ते आठवीपासूनच्या शिक्षणासाठी मुंबईतल्या रामटेक़डी (शिवडी) वस्तीत आले. ते राहणे झोपडपट्टीतले. डॉक्टरांनी त्या वस्तीत जीवनाची भीषण रूपे पाहिली. पण डॉक्टर सोशल सर्व्हिस लीगच्या परळ हायस्कूलमध्ये मनापासून रमले. तेथेही त्यांना पालकांसारखे प्रेम करणारा शिक्षकवर्ग लाभला. प्राथमिक शाळेपासूनच्या अशा प्रेमळ गुरुजनांमुळेच डॉक्टरांच्या एकांकिकांतले सर किंवा मॅडम प्रेमळ, समजूतदार आणि विद्यार्थ्याला स्वतंत्र निर्णयाचे स्वातंत्र्य देणारे असतात.\nत्यांचे शाळेतले जीवन आणि घरातले व सभोवतालचे जीवन यांत दोन ध्रुवांइतके अंतर होते. झोपडपट्टीतले दादा, दारूविक्री करणारी लहान मुले, रात्रभर चालणारे कॅरमचे डाव, नव-यांची अनन्वित हिंसा सहन करणार्‍या बायका हे सगळे जीवन डॉक्टर सभोवताली बघत होते आणि शाळा व नंतर वैद्यकीय महाविद्यालयातल्या जीवनात साहित्य-कला-नाटक यांमधून माणुसकीने जगण्याचे शिकत होते.\nडॉक्टरांनी एम.बी.बी.एस. झाल्यानंतर मुंबईत न राहता किंवा जन्मगाव किरोलीजवळचा भाग न निवडता सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड केली. त्यातले एक कारण होते सिंधुदुर्ग जिल्ह्याची रसिकता आणि कलासक्ती. डॉक्टरांना जशी स्वत:ची नैतिक मूल्ये पाळून वैद्यकीय सेवा द्यायची होती तशीच रंगभूमीवर काहीतरी करून बघायची ऊर्मी होती. डॉक्टर शिरगावला आल्यावर तिथली प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा यांच्या संपर्कात आले. डॉक्टरांची मुलांच्यात मूल होऊन त्यांच्याशी गप्पा मारताना, त्यांना गोष्टी सांगताना, त्यांचे अनुभव ऐकताना, चित्रे काढून देताना मुलांशी छान गट्टी जमली. शिरगावमधल्या पालकांनाही त्यांची मुले डॉक्टरांच्या सहवासात आहेत म्हणजे निर्धास्त वाटू लागले. एकत्र आलेल्या अशा त्या सगळ्यांनाच काही निर्मिती करावी, सृजनसाहस करावे असे वाटू लागले.\nराजेंद्र चव्हाण मुंबईत वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असल्यापासून, कणकवलीच्या प्रतिष्ठित ‘नाथ पै एकांकिका स्पर्धे’बद्दल ऐकून होते. शिरगावपासून तर कणकवली पंचवीस किलोमीटरवर. त्यामुळे डॉक्टर व त्यांचा शिरगाव मित्र परिवार यांनी शिरगावात मुलांबरोबर ते करत असलेले काम या एकांकिका स्पर्धेच्या निमित्ताने लोकांसमोर आणता येईल असा विचार केला. त्‍याचीच परिणती म्हणून ‘शिरगाव फ्रेंड सर्कल’ व ‘शिरगाव हायस्कूल’च्या संघाने ‘नाथ पै स्पर्धे’च्या बालएकांकिका गटात सहभाग घेतला. डॉक्टरांचा उत्साह आणि ऊर्जा यांच्या संसर्गाची बाधा सगळ्यांना झाली आणि शिरगावची मुले एकांकिका स्पर्धेत तृतीय पारितोषिकाची मानकरी ठरली. डॉक्टरांची मुलगी रूपाली हिला तर ‘मुक्ताई’च्या भूमिकेसाठी पहिले पारितोषिक मिळाले. रात्री दोन वाजता सादर झालेल्या त्या प्रयोगाला इतक्या उशिराही शंभर-सव्वाशे कणकवलीकर रसिक प्रेक्षक उपस्थित होते. पारितोषिक वितरणाच्या वेळी परीक्षक कै. उदय खानोलकर रूपालीच्या अभिनयाबद्दल भरभरून बोलले.\nराजेंद्र चव्हाण आणि त्यांच्या शिरगाव संघाचा १९९१ मध्ये सुरू झालेला हा प्रवास आजही सुरू आहे. ‘बॅ.नाथ पै एकांकिका स्पर्धे’च्या बालगटात शिरगावची एकांकिका असणे आणि प्रेक्षकांनी ती बघण्यासाठी आवर्जून थांबणे हे प्रतिष्ठेचा विषय झाले आहेत. डॉक्टर आधी एकांकिका लिहून मग ती मुलांबरोबर बसवत असत. तेव्हा त्यांच्या प्रतिभेचा उमाळा इतका जबरदस्त असायचा, की ते संपूर्ण एकांकिका एका झपाट्यात लिहून पुरी करत. डॉक्टरांनी काही वर्षांनी मात्र, नवीनच पद्धत अंमलात आणली. त्यांनी मुलांशी चर्चा करत, त्यांना विषय देत, त्यांच्या सूचना समजावून घेत, त्यांच्याकडून उत्स्फूर्त संवाद घेऊन एकांकिका लिहायला सुरुवात केली. अशा प्रकारे एखाद्या नाट्यबीजाचा विकास करत एकांकिका लिहिणे आणि सादर करणे आव्हानात्मक असते. डॉक्टरांना, त्यांच्या सहकार्‍यांना आणि काम करणार्‍या मुला-मुलींना सुरुवाती सुरुवातीला एकांकिका कोणते रूप घेणार याची कल्पना नसते. धुक्यातून वाट काढत जावे आणि ती वाट एका नयनरम्य स्थळी पोचावी तसे विलोभनीय नाट्य असते. प्रक्रियेत सगळेच सहभागी असल्यामुळे सगळी प्रक्रिया, त्यातले संवाद, पात्रांचा वावर हा नैसर्गिक असतो; कारागिरी अल्प असते, ती फक्त तांत्रिक अंगांसाठी. बाकी सगळे झुळझुळत्या झ-याप्रमाणे.\nग्रामीण जीवन आणि समस्‍यांवर प्रकाश टाकण्‍यासाठी राजेंद्र चव्‍हाण यांनी ‘नवे नवे आकाश हवे’, ‘आयंता’, ‘फास्‍ट फॉ���वर्ड’, ‘पौर्णिमा’, ‘माणसाच्‍या गोष्‍टीची गोष्‍ट’ अशी अनेक नाटके लिहीली आहेत. राजेंद्र चव्‍हाण यांनी मुलांची निरागसता म्‍हणजे काय, आजूबाजूच्‍या वास्‍तवाशी ती कशी रिअॅक्‍ट होतात, त्‍यांच्‍यावर संस्‍कार कसे करता येऊ शकतात, मुलांच्‍या कल्‍पनाशक्‍तीची झेप कुठवर जाऊ शकते, त्‍यातून नवसृजन कसं घडू शकतं याचा उहापोह ‘पौर्णिमा’ आणि ‘माणसाच्‍या गोष्‍टीची गोष्‍ट’ या बालनाट्यांमधून केला आहे. ‘आयंता आणि इतर एकांकिका’ या त्‍यांच्‍या पुस्‍तकाला 2000 सालचा राज्‍यशासनाचा पुरस्‍कार मिळाला आहे. ‘राजेंद्र स्कूल’च्या एकांकिका कणकवलीकर रसिक आणि सिंधुदुर्गातही अनेकजण मनापासून बघतात, त्यांचा आनंद घेतात आणि समृद्ध होतात. डॉक्टरांच्या बालनाट्यांचे सगळ्यांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातला आशय. मनोरंजन, तंत्र, स्पर्धेत यशस्वी होण्यासाठीच्या गिमिक्स असल्या उधार-उसनवारीचा संपूर्ण अभाव. आशय केंद्रस्थानी ठेवून नाट्यरचना केली जाते. डॉक्टरांनी गेल्या वीस वर्षांत किती विविध विषय या एकांकिकांमधून हाताळले आहेत पर्यावरण, दूरचित्रवाणीचे आक्रमण, विज्ञाननिष्ठा, निसर्गाशी बांधिलकी, कुटुंबातले स्नेहसंबंध... आणि हे सगळे सकारात्मक पद्धतीने, उपदेशाचा आव न आणता; दोन वर्षांपूर्वी तर, त्यांनी सिंधुदुर्गातली भटकी जमात कातकरी (वानरमार जमात) आणि त्यांच्या जीवनाचा व मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न संवेदनशीलतेने ‘धनू’ एकांकिकेतून हाताळला आणि नवल हे, की एकांकिकेतल्या प्रमुख भूमिकेत कातकरी मुलेच होती. डॉक्टरांच्या एकांकिकेत खलभूमिका नसतात. कुठलीच व्यक्ती वाईट नसते. तिचे वर्तन त्या-त्या परिस्थितीत चुकत असेल, पण व्यक्ती मूलत: खलप्रवृत्ती नसते यावर डॉक्टरांचा ठाम विश्वास आहे. आई-वडिलांच्या नैतिक मूल्ये जपण्याच्या संस्कारांमुळे डॉक्टर त्यांची साधनशुचिता, विवेक, माणुसकी जपू शकले. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या लेखनातून दिसते.\n‘‘नाटकातून मलाच स्‍वतःला तपासता येतं. काही प्रश्‍न समाजाला विचारता येतात. मुख्‍यतः ज्‍यांचे प्रश्‍न नाटकातून मांडतो, त्‍याच वर्गातील मुले नाटकात काम करत असल्‍याने त्‍यांना वेगळा अभिनय करावाच लागत नाही. त्‍यांचं जगणंच नाटक होऊन जातं. तेही ‘ममतेपासून समतेपर्यंत’ जाणारं – डॉ. राजेंद्र चव्‍हाण\nडॉक्टरांनी ‘अकरावा अवतार’ अश��� एकांकिका लिहून ती खुल्या गटात एकदा सादर केली. पण मोठ्यांच्या नाटकात डॉक्टर रमले नाहीत. त्यांच्याच ‘ले चल गोकुलगाव’ या एकांकिकेत मोठ्या माणसांची कामे मोठ्या माणसांनी आणि लहानांची कामे लहानांनी करून त्यांनी काही प्रयोग केले. पण ती उदाहरणे अपवादात्मक. इतकी वर्षे इतके आशयघन, अर्थपूर्ण काम करूनही त्‍यांची त्या मानाने दखल घेतली गेली नाही याचे किंचितसे शल्य ड़ॉक्टरांना आहे. त्यांना समीक्षकांनी बालनाट्यात आशयाच्या दृष्टीने कधी पाहिले नाही असाही सल आहे. त्यांचे वाचन चांगले असल्याने मराठीतले निवडक साहित्य त्यांतल्या नाट्याच्या शक्यतांसह त्यांना खुणावत असते.\nराजेंद्र चव्हाण हे नाव इतकी वर्षे काम केल्यावरही मुंबई-पुण्याच्या अभिजनांना अपरिचित आहे. ‘किती काळ मी स्वत:ला प्रूव्ह करत राहायचे’ अशी एक व्यथाही डॉक्टरांना अस्वस्थ करते. अर्थात डॉक्टर अशा अस्वस्थतांनी फार काळ निराश होत नाहीत. ते आपली आनंदवाट ‘एकला चलो रे’ सारखे शिरगावची मुले, पालक, तिथले शिक्षक यांच्यासोबत पुन्हा चालू लागतात. ते त्यांच्या यशात मुलांबरोबरच त्यांचे पालक आणि शिक्षक यांची समर्थ आणि समजुतदार साथ नसती तर एवढे काम त्यांच्या हातून झाले नसते हेही जाणतात.\nडॉक्टर नोव्हेंबर-डिसेंबर असे दोनच महिने एकांकिका करतात. त्‍यानंतर वर्षांचे दहा महिने ते त्यांच्या वैद्यकीय सेवेत मग्न असतात. डॉक्टरांचे शिरगावला ‘रूपाली हॉस्पिटल’ आहे. रूपाली हे त्‍यांच्‍या मुलीचे नाव. हॉस्पिटलमध्‍ये सहा बेडची सोय आहे. तिथे कुठल्याही प्रकारच्या अनावश्यक वैद्यकीय चाचण्या, सलाईन्सचा वापर आदी केले जात नाही. त्यांनी व्यवसायात कसल्याही अपप्रवृत्तींचा शिरकाव जाणीवपूर्वक होऊ दिलेला नाही. ते कोळोशी इथल्या ‘नारायण आश्रम’ या सेवाभावी संस्थेबरोबर आजुबाजूच्या परिसरात ग्रामीण शिक्षणाचे व आरोग्याचे काम करतात. चॅरिटेबल डिस्‍पेन्‍सरी चालवणे, अंगणवाडी शिक्षकांसाठी शिबिरे घेणे, अपंगांना आवश्‍यक ती साधने मिळवून देणे, आरोग्‍यसेविकांना माहिती देणे, गुटखाविरोधी (याप्रमाणे विविध विषयांवर) चित्रांच्‍या स्‍पर्धा आयोजित करणे, विद्यार्थ्‍यांसाठी विविध क्षेत्रातील अभ्‍यासू व्‍यक्‍तींची व्‍याख्‍याने आयोजित करणे, मुलांच्‍या व्‍यक्तिमत्‍त्‍वाचा विकास होईल अशा पद्धतीने कॅम्‍प आयोजित ��रणे, पर्यावरणाची माहिती करून देणा-या सहली काढणे असे अनेक उपक्रम डॉ. चव्हाण राबवतात. अनेकदा, ते बचतगटांमध्‍ये जाऊन तिथे सिनेमा दाखवतात. सिनेमा पाहिल्‍यानंतर त्‍यावर बचतगटाच्‍या महिलांशी चर्चाही करतात. 1992 पासून ते शिरगावच्या मागासवर्गीय विद्यार्थिगृहाशी संलग्‍न आहेत. या वसतिगृहात पन्‍नास मुले आहेत. त्‍यांना मोफत औषधे पुरवणे, त्‍यांना अभ्‍यासात मदत करणे अशी कामे डॉक्‍टर करत असतात. त्‍यामुळे विद्यार्थ्‍यांना ते जवळचे वाटतात. मुले डॉ. चव्‍हाणांना ‘डॉक्‍टर काका’ अशी हाक मारतात. त्‍यामुळे विद्यार्थ्‍यांना येणा-या अडचणी ते डॉक्‍टरांकडे येऊन मनमोकळेपणाने बोलतात.\nडॉक्‍टरांचा नवनवीन गोष्‍टी शिकण्‍याकडे कल असतो. एकदा त्‍यांनी चक्‍क केस कसे कापावेत हेच शिकून घेतले आणि तेव्‍हापासून ते आपल्‍या मुलांचे केस घरीच कापू लागले. ब-याच वेळा ते वसतिगृहातील विद्यार्थ्‍यांचेही केस कापत असत. विद्यार्थी हॉस्पिटलमध्‍ये अभ्‍यासातील अडचणी सोडवण्‍यासाठी येत असत. काही विद्यार्थ्‍यांनी हॉस्पिटलला भेट दिली असता त्‍यांनी विचारले, ‘‘काय काम आहे रे’’ विद्यार्थी म्‍हणाले, ‘‘डॉक्‍टरकाका, केस कापायचे आहेत’’ विद्यार्थी म्‍हणाले, ‘‘डॉक्‍टरकाका, केस कापायचे आहेत’’ असे काही गमतीदार अनुभवही डॉक्‍टरांना येत असतात. ‘वसंतराव आचरेकर प्रतिष्‍ठान’कडून 2012 च्‍या एप्रिल महिन्‍यात आयोजित करण्‍यात आलेले कला शिबिर डॉक्‍टरांकडून घेण्‍यात आले. ते संपल्‍यानंतर असा उपक्रम कायमस्‍वरूपी सुरू ठेवण्‍याची मागणी विद्यार्थी-पालकांकडून होऊ लागली आहे. डॉक्‍टरांनाही शिबिरातून आपल्‍याला अनेक गोष्‍टी शिकता येतील असे वाटले आणि ‘सृजनाच्‍या वाटा’ या शिबिराची सुरूवात झाली. प्रतिष्‍ठानच्‍या कणकवली येथील सभागृहात दर शनिवारी सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत डॉक्‍टरांकडून हे शिबिर घेण्‍यात येते. या शिबिरात सध्‍या पस्‍तीस मुले सहभागी होतात. या शिबिरात मातीकामापासून अभिनय करणे, गाणी रचणे, त्‍यांना चाली लावणे, विषय देऊन त्‍यावर मुलांकडून लेखन करवून घेणे, चित्रे काढणे, नृत्‍ये करणे, मुलांशी गप्‍पा मारणे अशी धमाल-मस्‍ती सुरू असते.\nडॉक्‍टरांच्‍या कुटुंबात एकूण पाच सदस्य. ते स्‍वतः, त्‍यांची पत्‍नी मालन. मालन वहिनींचे शिक्षण फारसे झालेले नसले तरी त्‍यांना शेती ��णि बागकामांची फार आवड आहे. त्‍या डॉक्‍टरांच्‍या सगळ्या उपक्रमांमध्‍ये सहभागी असतात. डॉक्‍टरांची मोठी मुलगी रूपाली इन्‍फोसिस कंपनीत पाच वर्षे इंजिनीयर म्‍हणून कार्यरत होती. तिचे यजमानही इंजिनीयर आहेत. ती लग्‍नानंतर तिच्‍या तीन वर्षाच्‍या बाळासोबत रमली आहे. तिच्‍याहून लहान असलेल्‍या तृप्‍तीने जे. जे. स्‍कूल ऑफ आर्टस् मधून कमर्शिअल आर्टची पदवी मिळवली असून पुण्‍याच्‍या ‘एफ.टी.आय.आय.’मधून आर्ट डिरेक्‍शनचा तीन वर्षांचा अभ्‍यासक्रम पूर्ण केला आहे. ती सध्‍या एका हिंदी चित्रपटावर, तसेच सुनिल सुकथनकर/ सुमित्रा भावे यांच्‍या आगामी ‘संहिता’ या चित्रपटावर असिस्‍टंट आर्ट डिरेक्‍टर म्‍हणून काम करत आहे. सर्वात लहान मुलगा अरूणने पुण्‍यात फर्ग्‍युसनमधून बायोटेकमध्‍ये बी.एस.सी., ‘टी.आय.एफ.आर’ मुंबईमधून एम.एस.सी. केले असून सध्‍या तो अमेरिकेतील ‘येल विद्यापीठा’त ‘उत्‍क्रांती आणि पर्यावरण’ या विभागात संशोधन करत आहे. डॉक्‍टर म्‍हणतात, की ‘माझी मुले खेडेगावात मराठी शाळेत शिकली. मात्र तरीही त्‍यांनी जी क्षेत्रे निवडली त्‍यात ती प्रगती करत आहेत.’ त्‍यामुळे केवळ इंग्रजी माध्‍यमातून शिक्षण घेण्‍याचा अट्टाहास योग्‍य नसल्‍याचे मत डॉक्‍टर मांडतात.\nडॉक्‍टरांचा दिनक्रम व्यस्त असला तरी सायंकाळी सातनंतर त्‍यांच्‍याजवळ मोकळा वेळ असतो. मग ते मालन वहिनींबरोबर आजुबाजूच्या परिसरात फिरायला जातात, स्वत:चा ब्लॉग लिहितात, अजय कांडरसारख्या कविमित्राच्या ‘आवानओल’मधल्या कवितांची रेखाटने करतात, गाणी रचतात, त्यांना चाली लावतात आणि गणित हा आवडीचा विषय असल्याने दहावी-बारावीच्या गणिताच्या प्रश्नपत्रिकाही छंद म्हणून सोडवतात हा माणूस रोजच्या जीवनात साधा आणि निगर्वी असतो. एका पिसाने मोर म्हणून मिरवणार्‍या जगात हा रंगीबेरंगी पिसार्‍यांचा मालक आपल्या जगण्यातला आनंद अतिशय साधेपणाने, समाधानाने घेत असतो आणि भोवतालच्यांना देत असतो.\nमु.पो. शिरगाव, ता. देवगड,\nजि. सिंधुदुर्ग पिनकोड – 416610\nमी शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास अधिकारी (1994 ते 2001) असताना देवगड पंचायत समितीच्‍या वतीने ओरोस येथील प्रदर्शनात शिरगावच्‍या ग्रामपंचायतीच्‍या वतीने शिरगाव हायस्कूलच्या मुलांना घेवून शोभायात्रेत दृश्‍य सादर करण्‍यात आले होते. आमचे त्‍या कलाकृतीने तेव्‍हा तालुक्याचे नेतृत्व केलेले होते. तेव्हाच्या सादरीकरणाला वाहवा मिळून तालुक्यात नाव झाले. खरोखरच, डाॅक्टरांची कामगिरी सुंदर, प्रेमळ, मनमिळाऊ, सरस, निर्गरवी, प्रबोधनपर आणि समाजप्रिय आहे. डाॅक्टर सरांची व माझी त्यावेळी खूप चांगली दोस्ती झाली होती. मला प्रमोशन मिळून मी ओरोस-मालवण येथे आल्यानंतर माझा आणि त्‍यांचा संपर्क नाही. त्यांच्‍या विषयीचा हा लेख खरोखरच खूप समर्पक व वास्तवपूर्ण आहे. मी या विचारांशी सहमत आहे. (9422379849).\nप्रसाद गोविंद घाणेकर. B.Sc. भारतीय स्टेट बँकेतून अधिकारी श्रेणीतून ऐच्छिक सेवानिवृत्ती. वास्तव्य: 'ऐसपैस' नाडकर्णी नगर, कलमठ. पो. कणकवली. साहित्य अभिवाचनाच्या कार्यक्रमात सहभाग. वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली निर्मित अतुल पेठे दिग्दर्शित 'मी..माझ्याशी' या कै. दिवाकर यांच्या निवडक साहित्यावर आधारीत दीर्घांकात सहभाग. बँकीग स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन. वाचन, लिखाण आणि प्रवासाची आवड.\nवडशिंगेची दुर्गा – काजल अशोक जाधव\nसंदर्भ: काजल जाधव, माढा तालुका, कुस्‍ती, वडशिंगे गाव\nदुरशेत – तरुणांनी जपलेल्या परंपरा\nलेखक: शैलेश परशुराम गावंड\nउत्तर कोकणची सागरी बोली भाषा\nडॉ. राजेंद्र बडवे - आनंदी कॅन्सर सर्जन\nसंदर्भ: डॉक्‍टर, सर्जन, पद्मश्री पुरस्‍कार, कर्करोग\nगंजिफा - सावंतवाडीचा सांस्कृतिक मानबिंदू\nसंदर्भ: गंजिफा, सावंतवाडी तालुका, कोकण\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/rich/page/2/", "date_download": "2019-08-20T22:41:09Z", "digest": "sha1:ZUU34MHONIHCGPJT5S7ZBXM2QY6LRDU6", "length": 11975, "nlines": 160, "source_domain": "policenama.com", "title": "rich Archives - Page 2 of 2 - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nकेडगावमध्ये आढळला स्वाइन फ्लू सदृश संशयित रुग्ण\nदौंड : पाेलीसनामा ऑनलाईनअब्बास शेखदौंड तालुक्यातील केडगाव गावठाण (आंबेगाव) परिसरात राहणा��्या एका व्यक्तीला स्वाइन फ्लू सदृश्य लक्षणे आढळून आली असून या रुग्णावर सध्या लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत.…\nमोदी सरकार गरिबांचा पैसा काढून श्रीमंतांची घरे भरित आहे : राहुल गांधी\nनांदेड : पोलीसनामा ऑनलाईनयुपीए सरकारच्या काळात कच्च्या तेलाचे दर आजच्या पेक्षा अधिक असतानाही पेट्रोल डिझेलचे दर मात्र आजच्या तुलनेत कमी होते. आज कच्च्या तेलाचे दर कमी असतानाही पेट्रोल, डिझेलचे दर जास्त आहेतच; किंबहुना ते रोजच वाढत आहेत.…\nपिंपरी-चिंचवड महानगरपालिका ही पैश्यांनी नाही तर मनाने श्रीमंत : गिरीश बापट\nपिंपरी-चिंचवड: पोलीसनामा ऑनलाईन पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ही पैश्यांनी नाही तर मनाने देखील श्रीमंत असल्याचं मत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले आहे.ते आज दिव्यांग साहित्य वाटप आणि मुद्रा बँक योजना मेळाव्याच्या…\nकंपनीचा फॉर्म्युला विकून झाले मालामाल\nऔरंगाबाद : पोलीसनामा आॅनलाईनकंपनीत काही वर्षे काम केल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला़ त्यानंतर काही काळाने कंपनीला आपल्यासारखेच हुबेहुब उत्पादन तुकस्थानच्या कंपनीने बाजारात आणल्याचे दिसून आले. अधिक चौकशी केल्यावर कंपनीचा राजीनामा देऊन…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nबॉलिवूडच्या ‘या’ 10 टॉपच्या अभिनेत्रींनी केलं…\nपुण्यातील विधानसभेच्या सर्व जागा जिंकणार : शहराध्यक्ष आमदार माधुरी…\nटीम इंडियाचा सपोर्ट स्टाफ ‘या’ तारखेला होणार जाहीर,…\n‘PUBG’ साठी पुण्यात मित्रावर धारदार शस्त्राने सपासप वार\nविजय शंकरचे टीम इंडियात पुनरागमन, द. आफ्रिकेविरुद्ध संघ जाहीर\nवर्गणीच्या नावाखाली खंडणी उकळणाऱ्यास अटक\nभारतीय रेल्वेचे लवकरच होणार ‘खासगीकरण’, ‘IRCTC’ चालवणार ‘तेजस’ एक्सप्रेस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/article-by-sahebrao-nigal/", "date_download": "2019-08-20T22:50:48Z", "digest": "sha1:77WSFOGZOWTHS46W347SY2X7UNP53FRT", "length": 27759, "nlines": 146, "source_domain": "www.saamana.com", "title": "हिंदुस्थानी तत्त्वचिंतन : पाश्चात्त्य विचारवंतांवरील प्रभाव | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nहिंदुस्थानी तत्त्वचिंतन : पाश्चात्त्य विचारवंतांवरील प्रभाव\n>> साहेबराव गे. निगळ\nआपल्या वैदिक ज्ञानाचे प्रचंड भांडार असूनही आपण त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्याचवेळी पाश्चात्त्य विचारवंतांवर मात्र हिंदुस्थानी तत्त्वचिंतनाचा मोठा प्रभाव पडलेला दिसून येतो. प्रश्न एवढाच की, आपले वैदिक विचार व संस्कृती आपल्यापर्यंतच का पोहोचत नाही आपण कर्मकांड, अंधश्रद्धा व फलज्योतिष यातून बाहेर का येत नाही आपण कर्मकांड, अंधश्रद्धा व फलज्योतिष यातून बाहेर का येत नाही याबाबत आत्मनिरीक्षणाची अत्यंत गरज आहे.\nगेल्या अडीचशे वर्षांत हिंदुस्थानींवर पाश्चात्त्य विचारांचा व आचारांचाही प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. आजच्या हिंदुस्थानातील विज्ञान व तंत्रज्ञान बहुअंशी पाश्चात्त्यांकडून मिळालेला वारसा आहे. आपल्या लोकांवर इंग्रजी भाषेचा पडलेला प्रभाव तर पदोपदी जाणवतो. ‘थँक यू’, सॉरी यासारखे शब्दप्रयोग सर्रासपणे, सर्वत्र वापरले जातात. ‘अंकल’ हा शब्द हिंदुस्थानी अर्धशिक्षित रिक्षावालेही सर्व शहरांमध्ये वापरताना दिसतात. आपल्या खंडप्राय देशावर एका व्यापारी कंपनीने शंभर वर्षे राज्य केले. हा तर एक सामाजिक-राजकीय क्षेत्रातील चमत्कारच म्हणावा लागेल. सुमारे बारा हजार किलोमीटरवरून काही ब्रिटिश व्यापारी इ.स. 1600 साली ईस्ट इंडिया कंपनी काढतात व 1757 मध्ये बंगाल हे राज्य आपल्या ताब्यात घेतात व पुढे जाऊन देशावरच कब्जा मिळवितात. आमच्याकडील संस्थानिक व त्यांचे पुरोहित व आमचे धर्मगुरू काय करीत होते हाही एक मोलाचा प्रश्न आहे. त्यातून आमच्यात पराभूत मनोवृत्ती (Defeatist mentality) निर्माण झाली. ते जेते (Victors) होते व आम्ही जीत (Vanguished) होतो. जेत्यांची मानसिकता वेगळी असते. अनेक पाश्चात्त्यांना वाटणे साहजिकच होते की, जितांकडे बहुमोल असे काय असणार हाही एक मोलाचा प्रश्न आहे. त्यातून आमच्यात पराभूत मनोवृत्ती (Defeatist mentality) निर्माण झाली. ते जेते (Victors) होते व आम्ही जीत (Vanguished) होतो. जेत्यांची मानसिकता वेगळी असते. अनेक पाश्चात्त्यांना वाटणे साहजिकच होते की, जितांकडे बहुमोल असे काय असणार हिंदुस्थानात विज्ञान तर नाहीच, परंतु तत्त्वज्ञानही नाही हिंदुस्थानात विज्ञान तर नाहीच, परंतु तत्त्वज्ञानही नाही अशी विधाने काही ब्रिटिश विचारवंत व साहित्यिक करू लागले.\nपरंतु हळूहळू पौर्वात्य संस्कृतीचा अभ्यास सुरू झाला आणि हिंदुस्थानचा प्राचीन उज्ज्वल भुतकाळ पाश्चात्त्य विद्वांनासमोर येऊ लागला. 1784 साली न्यायमूर्ती विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. न्या. जोन्स हे संस्कृतभाषाप्रेमी होते. त्यांना संस्कृत शिकविण्यासाठी आमचे ब्राह्मण तयार नव्हते. पुढे एका सद्गृहस्थाने काही अटींवर न्यायमूर्तींना संस्कृत शिकविण्यास होकार दिला. त्यांच्या सर्व जाचक अटी मान्य करून जोन्ससाहेब संस्कृत शिकले. विल्किन्सने भगवद्गीतेचे भाषांतर 1892 च्या आसपास केले. हीच भाषांतरित गीता प्रथम इंग्लंडला पोहोचली. गर्व्हनर जनरल वॉस हेस्टिंग्ज यांनी त्या ग्रंथाला उद्बो���क प्रस्तावना लिहिली.\nअमेरिकन विचारवंत इमरसन (1803-1882) एकदा लंडनला गेले होते. तिथे त्यांची व कार्लाईल या विद्वानाची भेट झाली. भेटीअंती कार्लाईलने इमरसन या विचारवंताला भेट म्हणून भगवद्गीता (भाषांतरित) दिली. इमरसन यांना अमेरिकन सॉक्रेटिस म्हटले जाते. तसेच त्यांना लोकशाहीचा तत्त्वज्ञ असेही म्हटले जाते. हेन्री थोरो (1817-1862) हा विचारवंत इमरसन विद्यार्थीमित्र होता. इमरसनकडून थोरोला भगवद्गीता मिळाली. थोरो म्हणत असे, ‘मी रोज भगवद्गीतेच्या विचारांमध्ये स्नान करतो.’ बाल्ट व्हिटमन (1819-1892) हा गुढवादी कवी होता. तोही इमरसनचा वैचारिक वारसदार म्हणून प्रसिद्ध आहे. व्हिटमन यांचा ‘लिव्हज ऑफ ग्रास’ नावाचा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. या पुस्तकाविषयी इमरसन म्हणतात, या कवितासंग्रहावर भगवद्गीतेचा प्रभाव स्पष्ट जाणवतो.\nमॅक्स मुल्लर (1823-1900) हा जर्मनीचा संस्कृत पंडित होता. या पंडिताने ब्रिटनमध्ये राहून सेक्रेड बुक्स ऑफ द इस्ट या नावाने जवळजवळ 50 संस्कृत ग्रंथांचे भाषांतर केले व करवून घेतले. आपल्या बौद्धिक कारकीर्दीच्या शेवटी ‘हिंदुस्थानकडून आपण काय शिकावे’ या नावाने व्याख्याने दिली. ही व्याख्याने ‘व्हॉट इंडिया कॅन टिच अस’ या नावाने प्रसिद्ध झालेली आहेत. सुरुवातीला मॅक्स मुल्लर एक ख्रिश्चन म्हणून जरी दोषदृष्टीने वैदिक साहित्याकडे वळले असले तरी तेच पुढे वेदान्नाचे स्तुतिपाठक बनले. म्हणून मॅक्स मुल्लरला मोक्षमुल्लर म्हणून ओळखले जाते. असे अनेक विद्वान संस्कृत भाषेचा गौरव करू लागले. स्वतः न्या.जोन्स यांना आपला अभिप्राय दिला व म्हणाले, संस्कृत भाषा ही ग्रीक व लॅटिन या अभिजात भाषांपेक्षा श्रेष्ठ आहे. अमेरिकन ज्ञानोपासक व इतिहास संशोधक विल डय़ूरांट म्हणत असे की, संस्कृत ही अनेक युरोपियन भाषांचीसुद्धा जननी आहे. मेरी बेकर एड्डी (1821 ते 1910) ही विदुषी ‘ख्रिश्चन विज्ञान’ या धार्मिक अभियानाची जननी होती. ‘ख्रिश्चन सायन्स जर्नल’मध्ये ती लेख लिहीत असे. तिच्या लेखांमध्ये व व्याख्यानांमध्ये ती गीता व उपनिषदांमधील वचने उद्धृत करीत असे. जगप्रसिद्ध थिऑसॉफिकल सोसायटी या संघटनेच्या संस्थापक मॅडम हेवीना पी बलाव्हाट्स्की (1831 ते 1891) या म्हणत असत, थिओसॉफीच्या तत्त्वचिंतनात वेद, वैदिक, मुणी व भगवान बुद्ध यांच्या विचारांचा मोठा वाटा आहे. ब्रिटिश विदुषी ऍनी बेझंट या थिऑ���ॉफिस्ट होत्या. 1907 मध्ये त्या हिंदुस्थानात आल्या. हिंदुस्थानी स्वातंत्र्यलढय़ात भाग घेणाऱया या विदुषीने वैदिक साहित्याचा अभ्यास करून उपनिषदे व भगवद्गीता यांच्यातील विचारांवर अभ्यासपूर्ण व्याख्याने दिली.\nफिलिप गोल्डबर्ग यांनी ‘अमेरिकन वेद’ (2010) नावाचा ग्रंथ लिहिला आहे. गेल्या शे-दीडशे वर्षांत हिंदुस्थानी हिंदू आध्यात्मिक व सांस्कृतिक नेत्यांनी जे कार्य अमेरिकेत केले त्यांच्या कार्याचा सविस्तर माहिती देणारा हा ग्रंथ आहे. 1893 साली जगाच्या वैचारिक व सांस्कृतिक इतिहासात एक महान घटना शिकागो शहरात घडली. कोलंबसच्या स्मरणार्थ एक भव्य प्रदर्शन या शहरात आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा भाग म्हणून पार्लमेंट ऑफ वर्ल्डस रिलिजन्स या नावाची एक जागतिक धर्म परिषद भरविण्यात आली होती. स्वामी विवेकानंदांनी ही परिषद अक्षरशः गाजविली. युनिरेदियन चर्चेसमध्येसुद्धा स्वामीजींची हिंदू संस्कृती, हिंदू धर्म व भगवद्गीता अशा अनेक विषयांवर प्रभावी व्याख्याने झाली. योगावरही त्यांनी व्याख्याने दिली. 1902 साली स्वामीजींनी अमेरिकेत वेदान्न सोसायटी स्थापन केली. आजही ती कार्यरत आहे. स्वामी प्रभवानंदांनी लॉस एंजलिस येथील वेदान्न सोसायटीद्वारा प्रचंड कार्य केले. याच माध्यमातून ख्रिस्तोपद ईशरवूड, अल्डस, हक्स्ले, ह्यूस्टन स्मिथ, गेराल्ड हर्ड, जोसेफ कॅम्बेलसारखे वेदान्नी विचारवंत व लेखक तयार झाले 1920 साली सिद्धयोग परंपरेचे परमहंस योगानंद अमेरिकेत गेले. गेल्या 70-80 वर्षांत अनेक हिंदुस्थानी सत्पुरुषांनी हिंदुस्थानी वेदान्न व योग यांचा अमेरिकेत प्रसार केलेला आहे. श्री योगी अरविंद घोष यांचे चिंतनही पाश्चात्यांना आकर्षित करते. अमेरिकेतील योगी फ्युअरस्टिन जॉर्ज, पंडित डेव्हिड फ्रॉली, फ्रान्सचे पत्रकार गॉरिअरसारख्या अनेकांनी हिंदुस्थानी विचारांचा अभ्यास केलेला आहे. डेव्हिड फ्रॉली स्वतःला वामदेवशास्त्र म्हणवून घेतात. गॉरिअर आपले विचार मांडताना लिहितात, हिंदुस्थानला आधुनिक शिवाजी महाराजांची गरज आहे, असे त्यांचे प्रतिपादन असते. पुण्याजवळ लोहगाव परिसरात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे म्युझियमही सुरू केले आहे. जॉर्ज फ्यूअरस्टिन हे योगाचे मोठे विद्वान आहेत, ते योगीपण आहेत. त्यांनी योगावर ज्ञानकोश (Encydopaeria 7 yaga) लिहिला आहे. पोर��तुगालमधील अमरबा सूर्यानंद हे पोर्तुगीज योगी जागतिक योगदिनासाठी इ. स. 2000 पासून कार्यरत होते.\nअशा काळात आपण कोठे आहोत आमच्या समाजात आमचे वैदिक विचार व संस्कृती का पोहोचत नाही आमच्या समाजात आमचे वैदिक विचार व संस्कृती का पोहोचत नाही आम्ही कर्मकांड, अंधश्रद्धा व फलज्योतिष यातून बाहेर का येत नाही आम्ही कर्मकांड, अंधश्रद्धा व फलज्योतिष यातून बाहेर का येत नाही अमंगळ भेदाला आम्ही कधी मूठमाती देणार अमंगळ भेदाला आम्ही कधी मूठमाती देणार याबाबत आत्मनिरीक्षणाची अत्यंत गरज आहे.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad/pimpri-news-chinchwad-gokhale-vrundavan-society-106868", "date_download": "2019-08-20T22:56:29Z", "digest": "sha1:O4WEQXFOACZNMPELUXMGE3DNMVLD4Z5B", "length": 16450, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "pimpri news chinchwad gokhale vrundavan society चिंचवडमधील गोखले वृंदावन झाले ‘नंदनवन’ | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nचिंचवडमधील गोखले वृंदावन झाले ‘नंदनवन’\nसोमवार, 2 एप्रिल 2018\nपिंपरी - चिंचवडगाव येथील गोखले वृंदावन सोसायटीमधील ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेत कचऱ्यापासून खत निर्मिती, सौर ऊर्जेचा वापर, वीज बचत, पावसाच्या पाण्याची साठवण, सुरक्षिततेसाठी सीसी कॅमेरे, इमारतींचे सेफ्टी ऑडिट, रंगरंगोटी, मुलांसाठी बागेमध्ये खेळणी आणि वृक्षारोपण आदी उपक्रम राबविले. पक्षांच्या किलबिलाटाने येथील सकाळ होत असल्याने सोसायटीचे नंदनवन झाले आहे.\nपिंपरी - चिंचवडगाव येथील गोखले वृंदावन सोसायटीमधील ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेत कचऱ्यापासून खत निर्मिती, सौर ऊर्जेचा वापर, वीज बचत, पावसाच्या पाण्याची साठवण, सुरक्षिततेसाठी सीसी कॅमेरे, इमारतींचे सेफ्टी ऑडिट, रंगरंगोटी, मुलांसाठी बागेमध्ये खेळणी आणि वृक्षारोपण आदी उपक्रम राबविले. पक्षांच्या किलबिलाटाने येथील सकाळ होत असल्याने सोसायटीचे नंदनवन झाले आहे.\nगोखले वृंदावन सोसायटीची स्थापना २००७ मध्ये झाली असून १५९ सदनिका आहेत. प्रत्येक सदनिकाधारक गेल्या दोन वर्षांपासून ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करून देतात. ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती केली जात असून त्याचा वापर सोसायटीच्या परिसरातील आंबा, फणस, पेरू आदी फळांचे ४० मोठे वृक्ष, फुलझाडे आणि रोपांसाठी केला जातो. तसेच परिसरातील झाडांच्या पालापाचोळ्यातूनही खतनिर्मिती केली जाते, असे सोसायटीचे अध्यक्ष दिलीप तासे यांनी सांगितले.\nसौरऊर्जेमुळे ६५ टक्‍के बचत\nपूर्वी सोसायटीच्या परिसरातील वीज आणि बोअरवेलच्या पंपाचे बिल २४ ते २५ हजार रुपये येत असे. आता परिसरात एलईडी लावले असून बोअरवेलसाठी सौरऊर्जेचा वापर केला जातो. यामुळे बिलात ६५ टक्‍के बचत झाली, असे सोसायटीचे खजिनदार मकरंद वैद्य व सदस्य आशुतोष कुलकर्णी यांनी सांगितले.\nसोसायटीमधील रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी परिसरात चोवीस तास सुरक्षारक्षक नियुक्‍त केले आहेत. याशिवाय २४ सीसी कॅमेरे बसविले असून त्याची कंट्रोल रूमही तयार केल्याचे सोसायटीचे सदस्य किरण गडसिंग आणि योगेश आंबेकर यांनी सांगितले. तसेच स्ट्रक्‍चरल ऑडिटही करून घेतले असून रंगरंगोटीही केल्याचे सोसायटीचे सदस्य विलास जगताप, वसंत रानडे यांनी सांगितले. स्ट्रक्‍चरल ऑडिट करणारी शहरातील एकमेव सोसायटी असल्याचा दावा सदस्य प्रसाद कुलकर्णी, सोमनाथ टेंबुलकर यांनी केला आहे.\nइमारतींच्या टेरेसवरील पहिल्या दोन पावसाचे पाणी सोडून देण्यात येते. त्यानंतरच्या पावसाच्या पाण्याची साठवणूक टाक्‍यांमध्ये करून त्याचा वापर केला जातो. यामुळे पाण्याच्या वार्षिक बिलातही कपात झाल्याचे सोसायटीचे सचिव सदानंद केळकर व हर्शल गुळवणी यांनी सांगितले.\nसोसायटीत स्वातंत्र दिन, प्रजासत्ताक दिन, कोजागरी पौर्णिमेला संगीत सभा, गणेश जयंती, फन फेअर, गणेशोत्सव आदी सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात, असे सोसायटीच्या सदस्या अनिता शेठ व प्रमिला पाटील यांनी सांगितले.\nखासदार श्रीरंग बारणे सोशल फाउंडेशनचा आदर्श सोसायटी पुरस्कार २०१८ या सोसायटीला मिळाल्याचे सोसायटीचे तज्ज्ञ सदस्य सुभाष कर्णिक व दत्तात्रेय पडवळ यांनी सांगितले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअतिवृष्टीचा कोकणातील सुपारी बागांना तडाखा\nकोलझर - अतिवृष्टीचा तडाखा दोडामार्ग तालुक्‍यासह जिल्हाभरातील सुपारी बागायतींना बसला आहे. कोट्यवधी किमतीचे पीक गळून बागायतीमध्ये अक्षरश: सडा पडत आहे....\nखत कंपनीसह मालकावर गुन्हा दाखल\nफुलंब्री, ता. 20 (जि.औरंगाबाद) : कृषी सेवा केंद्रचालकांना बनावट रासायनिक खताचा पुरवठा केल्याप्रकरणी जालना येथील रासायनिक खत पुरवठा करणारी कंपनी व...\nनवी मुंबईतील कचरा वर्गीकरणाचा वेग वाढणार\nनवी मुंबई : नवी मुंबई शहराचा कचरा सामावून घेणाऱ्या तुर्भे येथील क्षेपणभूमीची सुधारणा करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. २००९ पासून दुरवस्थेत...\nयेरवडा कारागृहात कैद्याने दिली पोलिसाला जीवे मारण्याची धमकी\nपुणे : आत्तापर्यंत येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांची आपापसात भांडणे होण्याचा प्रकार सुरू होता. मात्र शनिवारी एका कैद्यास त्याच्या...\nअधिकाऱ्यांमुळे खुंटला लघुउद्योगांचा विकास\nनागपूर : शंभरपैकी एखादाच अधिकारी चांगला असतो. उर्वरित अधिकारी फाइल मार्गी लावण्याऐवजी ती कशी रोखता येईल, नियमांची भक्कम फौज त्याभोवती कशी लावता येईल...\nजायकवाडी धरणावर पर्यटकांची गर्दी\nजायकवाडी, ता. 17 (जि.औरंगाबाद) : पावसाळा सुरू झाल्यापासून जायकवाडी धरण परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे; परंतु नाशिकला चांगला पाऊस झाल्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्र��� प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra-marathwada/twelve-crore-funds-shirdi-sansthan-flood-victims-207403", "date_download": "2019-08-20T22:50:26Z", "digest": "sha1:PQCCPKOD4Y75XX4HACQYTUWRZB2Z5VJT", "length": 14356, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "Twelve crore funds from Shirdi Sansthan for flood victims पूरग्रस्तांसाठी शिर्डी संस्थानकडून बारा कोटींचा निधी | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nपूरग्रस्तांसाठी शिर्डी संस्थानकडून बारा कोटींचा निधी\nबुधवार, 14 ऑगस्ट 2019\nकोल्हापूर, सांगलीतील पुरात अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाले. या पूरग्रस्तांना बळ देण्यासाठी साईबाबा संस्थानतर्फे (शिर्डी) निधी देण्यात यावा, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आलेला दिवाणी अर्ज मंजूर करण्यात आला. प्रकरणात मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दहा कोटींची मदत देण्यास खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे व न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांनी मान्यता दिली.\nऔरंगाबाद - कोल्हापूर, सांगलीतील पुरात अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाले. या पूरग्रस्तांना बळ देण्यासाठी साईबाबा संस्थानतर्फे (शिर्डी) निधी देण्यात यावा, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आलेला दिवाणी अर्ज मंजूर करण्यात आला. प्रकरणात मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दहा कोटींची मदत देण्यास खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे व न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांनी मान्यता दिली.\nखंडपीठातील ऍड. नितीन भवर यांच्यातर्फे दाखल अर्जाद्वारे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दहा कोटी रुपये देण्याची विनंती करण्यात आली होती. सोबत 25 तज्ज्ञ डॉक्‍टरांचे पथक आणि दहा लाख रुपयांची औषधी, एक रुग्णवाहिका आदी मदत देण्यास तयार असून, यासाठी खंडपीठाने परवानगी द्यावी, अशी विनंती करण्यात आली होती. संस्थानच्या वतीने ऍड. नितीन भवर, ऍड. वसंत शेळके यांनी काम पाहिले, शासनाच्या वतीने सहायक सरकारी वकील सिद्धार्थ यावलकर, मूळ याचिकाकर्त्यांच्या वतीने ऍड. प्रज्ञा तळेकर, ऍड. उमाकांत आव��े, ऍड. आदित्य काळे आदींनी काम पाहिले.\nदगावलेल्या जनावरांच्या विल्हेवाटीसाठी एक कोटी\nखंडपीठाने सांगली आणि कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी महापुरात दगावलेल्या जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी (अंत्यसंस्कार) द्यावेत, असे सूचित केले आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आलेल्या निधीचा उपयोग केवळ प्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी करावा, असेही स्पष्ट बजावण्यात आले आहे. मदतीचा अहवाल दहा आठवड्यांत सादर करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nयंदा पूरग्रस्तांसाठी मदतीची हंडी\nमुंबई - दहीहंडी उत्सवातून मिळणाऱ्या बक्षिसांच्या रकमेतील जास्तीत जास्त भाग गोविंदा पथकांकडून सांगली,...\nपुणे : सध्या बाजारात साठवणुकीतील कांदा विक्रीसाठी दाखल होत आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्यामुळे मागील आठ दिवसांत कांद्याच्या भावात वाढ झाली आहे....\nमुंबई : दहीहंडी बक्षिसांची रक्कम देणार पूरग्रस्तांना\nमुंबई : दहीहंडी उत्सवातून मिळणाऱ्या बक्षिसांतील रकमेचा जास्तीत जास्त भाग गोविंदा पथके सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे,...\nस्वाभिमानी शेतकरी संघटना 'या' मागण्यासाठी करणार आंदोलन\nकोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी मंगळवारी (ता. 28) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी...\nVideo : संभाजी राजे यांना मदत ही भीक का वाटावी\nमुंबई: बोरिवलीमधील रिक्षावाले, फेरीवाले, मोची, किरकोळ व्यावसायिक, सामान्य नागरिकांनी आपापल्या कुवतीनुसार 10, 50, 100 रुपये देऊन जमा केलेला निधी...\nयुवक कॉंग्रेसच्या 5 हजार स्वयंसेवकांचे कृष्णा काठच्या 38 गावांमध्ये श्रमदान\nनाशिक ः कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पूराने हाहाःकार उडवून दिल्यानंतर युवक कॉंग्रेसचे पाच हजार स्वयंसेवक पूरग्रस्तांच्या मदतीला धावून गेले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/water-level-stable-pune-bangalore-highway-205870", "date_download": "2019-08-20T22:48:56Z", "digest": "sha1:AU2KO3KIQHGSQRAVGK4XDB6GL3AF4FRC", "length": 15348, "nlines": 205, "source_domain": "www.esakal.com", "title": "Water level stable on Pune - Bangalore highway #KolhapurFloods पुणे - बंगळूर महामार्गावर पाण्याची पातळी स्थिर | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\n#KolhapurFloods पुणे - बंगळूर महामार्गावर पाण्याची पातळी स्थिर\nगुरुवार, 8 ऑगस्ट 2019\nशिरोली पुलाची - पुणे-बंगळूर महामार्गावर सांगली फाटाजवळ आलेल्या पुराची पाणी पातळी काल रात्रीपासून सकाळी दहापर्यंत साधारणतः एक फूटाने कमी झाल्याचे पोलीस प्रशासनाने सांगीतले ; मात्र त्यानंतर महामार्गावरील पाण्याची पातळी स्थिर आहे. महापूराच्या पाण्यामुळे तिसऱ्या दिवशी महामार्ग बंद असून, सांगली फाटा ते तावडे हॉटेल दरम्यान महामार्गावर सुमारे चार ते पाच फूट पाणी आहे. त्यामुळे वाहतूक ठप्पच असून, दळणवळण यंत्रणा विस्कळीत झाले आहे. अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिस रात्रंदिवस महामार्गावर बॅरिकेट लावून पहारा देत आहेत.\nशिरोली पुलाची - पुणे-बंगळूर महामार्गावर सांगली फाटाजवळ आलेल्या पुराची पाणी पातळी काल रात्रीपासून सकाळी दहापर्यंत साधारणतः एक फूटाने कमी झाल्याचे पोलीस प्रशासनाने सांगीतले ; मात्र त्यानंतर महामार्गावरील पाण्याची पातळी स्थिर आहे. महापूराच्या पाण्यामुळे तिसऱ्या दिवशी महामार्ग बंद असून, सांगली फाटा ते तावडे हॉटेल दरम्यान महामार्गावर सुमारे चार ते पाच फूट पाणी आहे. त्यामुळे वाहतूक ठप्पच असून, दळणवळण यंत्रणा विस्कळीत झाले आहे. अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिस रात्रंदिवस महामार्गावर बॅरिकेट लावून पहारा देत आहेत.\nराष्ट्रीय महामार्ग ठप्प होऊन तिसरा दिवस उजाडला. रस्त्यारून वाहणारे पाणी सकाळी संथ गतीने कमी होत होते. सकाळी दहापर्यंत महामार्गावरील पाण्याची पातळी साधारणतः एक फूटाने कमी झाली. त्यामुळे पाणी पातळी दिवसभरात कमी होईल अशी अपेक्षा वर्तवली जात होती ; मात्र नेमके उलट घडले. पाण्याची पातळी उतरली नाही, पंरतु वाढली ही नाही व स्थिर राहिली ही समाधानाची बाब.\nसांगली फाटा ते तावडे हॉटेल पर्यंतचा महामार्ग पाण्याखाली असून, महामार्गावर सुमारे चार ते पाच फूट पाणी आहे. पाण्याचा वेग प्रचंड आहे. पाण्याच्या वेगाने रस्ता खचला जाण्याची शक्यता वर्त्तवली जात आहे. त्यामुळे महामार्गावरील पाणी पूर्णतः गेल्या नंतर, रस्त्याची पाहणी करूनच वाहतूक सुरू केली जाणार आहे. त्यामुळे पाण्याची पातळी उतरत असली, तर महामार्गावरील वाहतूक लवकर सुरू होणे अशक्य आहे.\nअनुचित घटना टाळण्यासाठी पोलिस रात्रंदिवस सेवामार्ग व महामार्गावर बॅरिकेट लावून पहारा देत आहेत. तसेच एनडीआरएफच्या जवानांची एक तुकडी महामार्गावरच थांबून आहे.\nमहामार्गावर बंदोबस्तासाठी असलेले पोलीस\nएनडीआरएफच्या जवान, होमगार्ड व वाहतूक बंद असल्यामुळे अडकून पडलेले प्रवासी यांची शिरोलीतील विविध संस्था, तरुण मंडळे व काही सामाजिक कार्यकर्ते यांनी चहा, नाष्टा, जेवण यांची सुविधा केली आहे. नैसर्गिक आपत्तीत ही शिरोलीकरांचे प्रेम व आपुलकी पाहून भारावून गेल्याचे एनडीआरएफच्या जवानांने सांगीतले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nतळेगाव स्टेशन - केंद्रीय राखीव पोलिस दलामधील (सीआरपीएफ) भरतीसाठी राज्यभरातून आलेल्या उमेदवारांची वर्षानुवर्षे निवाऱ्याअभावी हेळसांड सुरू आहे....\nअँबेसिडर बनल्या पांढरा हत्ती\nपुणे - महापालिकेतील पदाधिकारी, अधिकाऱ्यांमध्ये अद्याप अँबेसिडर मोटारीची क्रेझ आहे. दुसरी मोटार उपलब्ध असेल तरी ते आवर्जून अँबेसिडर मागून घेतात. आता...\nदहीहंडी उत्सवामध्ये ९८३ मंडळे\nपुणे - आगामी दहीहंडी उत्सवामध्ये यंदा शहराच्या विविध भागांमधील ९८३ मंडळे सहभाग घेणार आहेत. मंडळांनी दहीहंडी उत्सव आनंदात साजरा करावा; परंतु...\nविद्यार्थ्यांना मिळणार वाहतूक भत्ता\nनागपूर : राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळांचे समायोजन मोठ्या शाळेमध्ये करण्याचे शिक्षण परिषदेने ठरविण्यात आले. याअंतर्गत घरापासून एक किलोमीटर दूरवरील...\nवारकऱ्यांना पिशव्या शिवून देण्यात आजींना आनंद मिळतो. त्या ऐंशीव्या वर्षीही सकारात्मक दृष्टीने पाहतात, हे मोलाचे. आयुष्यात अनेक लोक भेटतात. काही...\nखत कंपनीसह मालकावर गुन्हा दाखल\nफुलंब्री, ता. 20 (जि.औरंगाबाद) : कृषी सेवा केंद्रचालकांना बनावट रासायनिक खताचा पुरवठा केल्याप्रकरणी जालना येथील रासायनिक खत पुरवठा करणारी कंपनी व...\nरिफंड आणि इतर आर��थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://dipsdiner.com/dd/alu-palak-recipe-marathi-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%82-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95/", "date_download": "2019-08-20T23:06:07Z", "digest": "sha1:Q5KJGCL7RTIEVDE37KAG6N4OUBWUMKCC", "length": 9187, "nlines": 134, "source_domain": "dipsdiner.com", "title": "Alu palak recipe in marathi Aloo Palak Gravy Recipe | DipsDiner", "raw_content": "\nबटाटा घालून केलेली पालकाची ग्रेव्ही\nही पालक बटाट्याची भाजी बनवायला खूप सोपी आहे. पालक-पनीर पेक्षा झटपट बनते आणि खाल्ल्यावर पोट जड होणे, gas होणे ह्या समस्याही उद्भवत नाहीत. ह्यात कांदा टोमाटो वाटून घ्यावे लागत नाहीत, की वरून क्रीम घालावे लागत नाही.\nबटाटा घातल्यावर तर कोणतीही भाजी चांगली लागते असे माझे मत आहे. मी रोज बटाट्याची भाजी खाऊनही राहू शकते. शक्यतो बटाटा वापरताना तो सालासकट वापरावा.\nबऱ्याचदा हॉटेलात गेल्यावर मी आलू पालक order करते. माझा अनुभव असा आहे, की सगळ्या हॉटेलात पालक पनीर ही भाजी चांगली मिळतेच असं नाही, पण आलू पालक ९०% हॉटेलात चवीला चांगली असते.\nपालक बटाटा पातळ भाजी\nपाऊण वाटी पालक पेस्ट\n२ मध्यम कांदे बारीक चिरून\n१ मोठा टोमाटो बारीक चिरून\n२ मध्यम बटाटे उकडून, मोठे तुकडे करून\n१ हिरवी मिरची बारीक चिरून\n४-५ लसूण पाकळ्या चिरून\nछोटा आल्याचा तुकडा बारीक चिरून\n१ छोटा चमचा जीरे\n१ छोटा चमचा धने पावडर\nअर्धा छोटा चमचा भाजलेल्या जीऱ्याची पावडर\nअर्धा चमचा गरम मसाला पावडर\n१ छोटा चमचा मीठ\nकढईत तेल टाकून, ती मध्यम आचेवर गरम होण्यास ठेवावी.\nतेल गरम झाल्यावर त्यात जीरे आणि कांदा टाकावा.\nकांदा मातकट रंगाचा होईपर्यंत परतावा. ह्याला ६ ते ७ मिनटे लागतील.\nकांदा परतल्यावर त्यात आलं, लसूण आणि बारीक चिरलेली मिरची टाकावी.\n१ ते २ मिनटे मिश्रण परतावं.\nआता ह्यात चिरलेले टोमाटो टाकावेत.\nटोमाटो चांगले मऊ शिजून ग्रेवी होईपर्यंत शिवावेत.\nनंतर मीठ, सर्व सुखे मसाले टाकावे.\nमसाला चांगला तेल सुटेपर्यंत ४ ते ५ मिनटे परतावा.\nआता बटाट्याचे तुकडे आणि पालकाची पेस्ट घालावी.\nछान एकत्र करून, मंद आचेवर २-३ मिनटे शिजू द्यावे.\nझाकण ठेऊ नये. झाकून शिजवले तर पालकाचा हिरवा रंग बदलतो.\nमीठ, तिखट चव घेऊन बरोबर असल्याची खात्री करून भाजी गरमागरम वाढावी.\nतयारीसाठी लागणारा वेळ: १० मिनटे\nशिजण्यासाठी लागणारा वेळ: २४ मिनटे\nवाढणी: ३ ते ४ जणांसाठी\nएकूण उष्मांक: ३९५.२५ Kcal\nतंतूमय पदार्थ: ३.०० ग्रॅम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-08-20T22:24:35Z", "digest": "sha1:MNK6HXSBJNXWDQNVII7EKS2BYRHQT2PA", "length": 9154, "nlines": 148, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (9) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (6) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबातम्या (9) Apply बातम्या filter\nसरकारनामा (4) Apply सरकारनामा filter\n(-) Remove विजयकुमार filter विजयकुमार\nमहाराष्ट्र (4) Apply महाराष्ट्र filter\nआरक्षण (3) Apply आरक्षण filter\nमुख्यमंत्री (3) Apply मुख्यमंत्री filter\nखासदार (2) Apply खासदार filter\nचंद्रकांत%20पाटील (2) Apply चंद्रकांत%20पाटील filter\nदेवेंद्र%20फडणवीस (2) Apply देवेंद्र%20फडणवीस filter\nबारामती (2) Apply बारामती filter\nविनय%20पवार (2) Apply विनय%20पवार filter\nसारंग%20अकोलकर (2) Apply सारंग%20अकोलकर filter\nसीबीआय (2) Apply सीबीआय filter\nविठ्ठला, महाराष्ट्राला सुजलाम, सुफलाम आणि संपन्न कर - देवेंद्र फडणवीस\nपंढरपूर : सकारात्मक शक्तीचा अविष्कार आषाढी वारीच्या माध्यमातून पाहायला मिळतो. या सकारात्मक शक्तीचा उपयोग हरित आणि प्रदूषण मुक्त...\nयंदा लोकसभेत ८ महिला खासदार\nभारती पवार, नवनीत राणा पहिल्यांदाच लोकसभेवरमुंबई - संसदेमध्ये महिलांना ३३ टक्‍के आरक्षण देण्याचे विधेयक दीर्घ काळापासून खोळंबले...\nकृषी खात्याला गेल्यावर्षापासून कोणीच वाली नाही\nमुंबई - निम्मा महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना शेतकाऱ्यांशी संबंधित असलेल्या राज्याच्या कृषी खत्याला कुणी वाली उरलेला नाही. या...\nशेतकरी संघटनेचा पंतप्रधानांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा\nअकलूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या येथे होणाऱ्या सभेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बळीराजा शेतकरी संघटनेने...\nहुतात्म्यांसाठी सांगलीत कडकडीत बंद\nसांगली : जम्मू काश्‍मिरमध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील हुतात्मा जवानांना श्रध्दांजली वाहण्यासाठी आज सांगली नि:...\nबेळगावात बेकायदा गावठी दारुची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई\nबेळगाव : बेकायदा गावठी दारुची वाहतूक करणाऱ्या मोटारीवर कारवाई करुन गावठी दारुसह सुमारे सव्वा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त...\nदाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपीचे कर्नाटक कनेक्शन; आरोपीचा सनातन संस्थेशी संबंध\nअंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सचिन अंदुरे याने महाराष्ट्र व...\nदाभोळकर हत्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपीला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nडॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेला आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावलीय. आरोपीनं बंदूक...\nइगतपुरीत रिसॉर्ट डान्सपार्टीवर छापा; बारबालांसह 10 जणांना अटक..\nनाशिक - इगतपुरी तालुक्‍यातील तळेगाव शिवारात मिस्टीक व्हॅली या रिसॉर्टवर सुरू असलेल्या डान्सपार्टीवर पोलिसांनी छापा टाकून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/pankaja-munde-critisized-dhananjay-munde-on-politics/", "date_download": "2019-08-20T22:50:13Z", "digest": "sha1:DOTRY453RNNXG5TM2SSG6COSESBHSAJH", "length": 14007, "nlines": 176, "source_domain": "policenama.com", "title": "धनंजय मुंडे तोडपाणी करणारे नेते : पंकजा मुंडे - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nधनंजय मुंडे तोडपाणी करणारे नेते : पंकजा मुंडे\nधनंजय मुंडे तोडपाणी करणारे नेते : पंकजा मुंडे\nपरभणी : पोलीसनामा ऑनलाइन – विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे तोडपाणी करणारे नेते आहेत अशी घणाघाती टीका भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. विरोधी पक्षनेता म्हणजे सेटिंग आणि तोडपाणी करणारे असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. परभणीचे युतीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारासाठी जिंतूर येथील सभेत त्यांनी ही टीका केली.\nपंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, गोपीनाथ मुंडे साहेब जेव्हा विरोधी पक्षनेते होते तेव्हा त्यांनी सत्तेतल्या सरकारला जेरीस आणले होते. पण आत्ताचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे एकीकडे मंत्र्यांच्या विरोधात लक्षवेधी लावतात आणि दुसरीकडे सेटिंग करतात. ते आणि त्यांचे आमदारही तोडपाणी करतात, तोडपाणी करणारे गोपीनाथ मुंडेचे वारस होऊ शकत नाहीत असा घणाघात त्यांनी केला.\nपंकजा मुंडे यांनी यावेळी काँग्रेसवरही टीकास्त्र सोडले. राष्ट्रवादीने अनेक घरात भांडण लावण्याचे काम केले आहे. आमचे उदाहरण तर जगजाहीर आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे नेत्यांची चमचेगिरी करतात, मुंडे घरात ते घराणेशाही बाबत बोलतात पण बारामतीला जाऊन चमचेगिरी करतात अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.\nबिर्याणीवरून काँग्रेस समर्थकांमध्ये राडा ; ९ जण अटकेत\nस्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्षांचा स्वयं खुशीने राजीनामा\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ; पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर…\nराष्ट्रवादीला आजपर्यंतचा सर्वात मोठा धक्का खा.छत्रपती उदयनराजे भाजपच्या वाटेवर \nपुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात लोक चर्चेतून अतुल गायकवाड यांचे नाव आघाडीवर\nपुण्यातील विधानसभेच्या सर्व जागा जिंकणार : शहराध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ;…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n‘बँक ऑफ बडोदा’मध्ये स्पेशलिस्ट IT प्रोफेशनल पदांसाठी भरती\nभारताच्या विरोधात सदैव ‘टिव-टिव’ PAK च्या 200 नागरिकांची…\n‘सेक्रेड गेम’चा खरा ‘व्हिलन’ कोण \nपुणे शहरातील ४ सहायक पोलीस आयुक्तांच्या (ACP) बदल्या\n PAK ची ‘केविलवाणी’ धडपड सुरूच, आता आंतरराष्ट्रीय न्यायालयात मांडणार ‘काश्मीर’चा मुद्दा\nकेन विलियमसन आणि अकिला धनंजय यांची गोलंदाजी संदिग्ध आढळल्याने क्रीडा विश्वात ‘खळबळ’\nरिलायन्स आणि बीपीच्या पेट्रोल पंपवर मिळणार ‘इलेक्ट्रिक’ वाहने ‘चार्ज’ करण्याची खास सुविधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-economy-stock-market-dr-vasant-patwardha-marathi-article-2781", "date_download": "2019-08-20T23:45:15Z", "digest": "sha1:YB2QATT3RDYWAE7JMJM3HESEYTYQIP5N", "length": 20741, "nlines": 107, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Economy-Stock Market Dr. Vasant Patwardha Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nडॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ\nसोमवार, 15 एप्रिल 2019\nअर्थनीती : शेअर बाजार\nसार्वत्रिक निवडणुकीचा पहिला टप्पा एव्हाना पार पडला आहे. आता सर्वच पक्षांना स्फुरण चढले ���सून, अर्थकारण मागे पडले आहे. नाही म्हणायला गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बॅंकेने रेपो व्याजदरात पुन्हा पाव टक्‍क्‍याने कपात करून तो सहा टक्‍क्‍यांवर आणला आहे. २०१९ सालातील ही दुसरी कपात आहे, त्यामुळे निवासिकांसाठी वा वाहनांसाठी कर्जे घेणाऱ्यांचा मासिक हप्ता थोडा कमी होऊ शकेल (बॅंकांनीही आपल्या व्याजदरात कपात केली तर). पण बॅंका तसे करणार नाहीत असे चित्र आजतरी आहे.\nअन्य बातम्यांत, अंतराळातील कृत्रिम उपग्रह पाडणाऱ्या क्षेपणास्त्राची (A-Sat) यशस्वी चाचणी घेतली आहे. ओडिशातील बालासोर येथील संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (DRDO) परीक्षण केंद्रावरून प्रक्षेपित केलेल्या A-sat ने सुमारे ३०० किलोमीटर अंतरावरील उपग्रह टिपला. अवघ्या तीन मिनिटांत ही कामगिरी झाली आणि अशी क्षमता असलेला, अमेरिका, रशिया व चीननंतर भारत हा चौथा देश झाला आहे. मात्र, अमेरिकेने भारताने पाडलेल्या उपग्रहाच्या अंतराळातील ४०० अवशेषांचा मुद्दा उपस्थित करत त्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. हे तुकडे फार लहान असल्यामुळे त्यांना ट्रॅक करणे अवघड आहे. अमेरिकेने आतापर्यंत असे ६० तुकडे मिळवले आहेत. हे तुकडे ६ इंचापेक्षा मोठे आहेत. भारताने अंतराळ कक्षेत असलेल्या सर्व उपग्रहांच्या खाली ही चाचणी घेतली. आता सध्या अंतराळात भारत, चीन, रशिया यांचे २३००० तुकडे फिरत आहेत. बारा वर्षांपूर्वी चीनने ५३० मैलांवर घेतलेल्या उपग्रह चाचणीमुळे हे तुकडे पडले आहेत. हे तुकडे हळूहळू वातावरणात येतील; तसतसा त्यांचा धोका कमी होईल.\nभारत अमेरिकेकडून एमएच ६० रोमिओ सी-हॉक हेलिकॉप्टर्स विकत घेणार आहे, त्यासाठी २.४ अब्ज डॉलर्स एवढी रक्कम भारताला द्यावी लागेल. ही हेलिकॉप्टर्स समुद्रातील पाणबुड्यांचा अचूक वेध घेतात. जमिनीवरून, जहाजातून, विमानवाहक कॅरिअर्सवरून आणि क्रूझर्सवरून त्यांचे उड्डाण होऊ शकेल. सध्या ही हेलिकॉप्टर्स अमेरिकेच्या नौदलात आहेत. या व्यवहारामुळे भारताचे व अमेरिकेचे संबंध मजबूत होतील. संयुक्त अरब अमिरातीने (UAE) पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर केला आहे. संयुक्त अरब अमिरातीचे राजपुत्र महंमद बिन झायेद यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. संयुक्त अरब अमिरातीने नुकतेच पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैशे महंमदचा सदस्य निसार अहंमद तांत्रे याला भारताच्या ताब्यात दि��े होते. जम्मू-काश्‍मीरच्या लेथ पोल येथील सीआरपीएफच्या तळावर त्याने हल्ला केला होता.\nकाही दिवसांपूर्वीच ऑगस्टा वेस्टलॅंड डील प्रकरणातील एक प्रमुख आरोपी ख्रिश्‍चियन मिशेललाही भारताच्या ताब्यात दिले आहे.भारतातून पळून गेलेल्या नीरव मोदीचा लंडनमधील न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी २६ एप्रिलला होणार आहे.\nनिवडणुकीमध्ये आपला पक्ष मोठ्या संख्येने निवडून यावा म्हणून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हिरिरीने प्रयत्न करीत आहेत. उत्तर भारतात अमेठीतून उभे राहणाऱ्या राहुल गांधींनी केरळमधील वायनाडमधून उमेदवारी अर्ज भरला आहे. डाव्या पक्षांच्या उमेदवारांबरोबर गांधी या नावाचे तीन वेगवेगळे अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी के. राघूल गांधी हे पत्रकार आहेत. दुसरे शिवप्रसाद गांधी हे संस्कृत शिक्षक आहेत. वायनाड मतदारसंघात २३ एप्रिलला मतदान होणार आहे; पण प्रत्यक्ष निकाल २३ मेला म्हणजे १ महिन्यानंतर लागणार आहे. मतदानाच्या दिवशी पेट्रोल व डिझेलवर प्रति लिटरवर ५० पैसे सूट देण्याची घोषणा ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने केली आहे. बोटावरचे मतदानाचे चिन्ह (मतदानाची काळी शाई) दाखवून ग्राहक ही सूट घेऊ शकतील. भारतात एकूण ६४ हजार पेट्रोलपंप आहेत. निवडणुकीच्या संदर्भात काँग्रेसने १२ कोटी लोकांना ७२ हजार रुपये वर्षाला द्यायचे आश्‍वासन दिले आहे. मात्र, हे पैसे कुठून येतील याचा खुलासा झालेला नाही.\nलालकृष्ण अडवानी यांना आणि मुरली मनोहर जोशी यांना अतिवृद्ध झाल्यामुळे भाजपने उमेदवारी नाकारली आहे. त्याचे सध्या विरोधी पक्ष भांडवल करत आहेत. पश्‍चिम बंगालमध्ये तळागाळात रुजलेल्या तृणमूल काँग्रेसला भाजपने खडे आव्हान उभे केले आहे. पिरामल समूह आणि अमेरिकेतील बारिंग प्रायव्हेट इक्विटी यांनी दिवाण हाऊसिंग फायनान्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी शेअर खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे तो सध्या १४९ रुपयांपर्यंत वर चढला आहे. थोडीशी जोखीम घेऊ शकणाऱ्यांनी सध्याच्या भावात इथे गुंतवणूक करावी.\nगुंतवणूक करण्यासाठी सध्या सनटेक रिॲल्टीची निवड करता येईल. सध्या तो ४७५ रुपयांच्या आसपास मिळत आहे. वर्षभरात तो ४० टक्के वाढून ६६० रुपयांपर्यंत जावा. सनटेकचे सध्या मुंबईतील गोरेगाव पश्‍चिम व नायगावमध्ये दोन प्रकल्प चालू आहे��. कंपनी नजीकच्या भविष्यात तिथे ७५ निवासिका विकणार आहे. नायगावमधील तिच्या २००० निवासिकांसाठी मोठी मागणी आली होती. एक छोटेसे १० हजार लोकसंख्येचे उपनगरच तिथे उभे राहणार आहे, त्यामुळे निवासिकांचे भाव वाढणार आहेत. आर्थिक वर्ष २०२० - २०२१ मध्ये कंपनीचे ढोबळ व नक्त नफ्याचे प्रमाण भरपूर वाढणार आहे. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्‍समधेही तिची बरीच कामे चालू आहेत. मार्च २०१९, मार्च २०२० व मार्च २०२१ साठी तिची अपेक्षित विक्री अनुक्रमे ८०० कोटी रुपये, १२५० कोटी रुपये व १९०० कोटी रुपये व्हावी. मार्च २०२० व मार्च २०२१ साठी तिचे शेअरगणिक उपार्जन अनुक्रमे २२ व २९ रुपये व्हावे. सध्याचे ३० पटीचे किं/उ गुणोत्तर विचारात घेता शेअरच्या भावात सतत वाढ होईल हे उघड आहे.\nरेपो दर जरी कमी झाला असला, तरी बजाज फायनान्स, मन्नापूरम फायनान्स, मुथूट फायनान्स, श्रीराम ट्रान्स्पोर्ट फायनान्स, श्रीराम सिटी फायनान्स या नॉन बॅंकिंग वित्त विभागातील कंपन्या आपले दर कमी करणार नाहीत. त्यामुळे या सर्व कंपन्यांत आपल्या कुवतीप्रमाणे गुंतवणूक जरूर करावी.\nमे अखेर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर आणि पुन्हा मोदी सरकारच सत्तेत येणार हे सिद्ध झाले, की शेअरबाजार वर राहील. जुलै, ऑगस्टमध्ये जर पावसाळा समाधानकारक झाला, तर तेजी बरकरार राहावी. आपल्या भाग भांडारात मात्र १० ते १५ शेअर्सपेक्षा जास्त शेअर्स नसावेत. गुंतवणुकीच्या रकमेपैकी किमान ५ टक्के व कमाल २५ टक्के रक्कम घालायच्या मर्यादा निश्‍चित केल्या, तर गुंतवणूक आवाक्‍यात राहाते. पुनरुक्तिचा दोष पत्करूनही ज्या कंपन्यांत गुंतवणूक करायची त्यांची नावे अशी आहेत.\n१) बजाज फायनान्स, २) पिरामल एंटरप्रायझेस, ३) दिवाण हाऊसिंग फायनान्स, ४) इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स,\n५) सनटेक रिॲल्टी, ६) दिलीप बिल्डकॉन, ७) नोसील, ८) हेग, ९) मुथूट फायनान्स, १०) येस बॅंक, ११) स्टेट बॅंक ऑफ इंडिया, १२) एचडीएफसी बॅंक, १३) सुवेन लाइफ सायन्सेस.\n२०१७ - २०१८ मध्ये ९,१५,२५६ कोटी रुपये अप्रत्यक्ष कर वसूल झाला आहे. २०१३ - २०१४ मध्ये मनमोहनसिंग यांच्या शेवटच्या वर्षांत ही रक्कम ४,९५,३४७ कोटी रुपये होती. २०१३ - २०१४ मध्ये करदात्यांची (कर विवरण पत्र भरणाऱ्यांची) संख्या ५,२७,९३००० होती. २०१७ - २०१८ मध्ये हा आकडा ७,४१,२७,२५० होता.\nशेअरबाजारात सकारात्मक वातावरण असण्याची संपूर���ण बहुमत असलेले केंद्र सरकार, चांगला अर्थमंत्री, महागाई न वाढणे, कर्जाचे व्याजदर कमी असणे तसेच समाधानकारक पावसाळा आणि दंगे किंवा तणावविरहीत समाजजीवन या सर्वांची आवश्‍यकता असते. या सर्व गोष्टी आपल्याला अनुकूल आहेत. त्यांचा उपयोग करून घ्यायला नरेंद्र मोदींसारखे दुर्लभ योजक आहेत. आपापल्या परीने प्रत्येकाने या गोष्टींचा फायदा घ्यायची तयारी ठेवायला हवी.\nबॅंकांच्या मुदतठेवीत फक्त ८ टक्के वर्षाला व्याज मिळते. भविष्यनिर्वाह निधीतही वर्षाला ८ टक्केच व्याज मिळते. Equity Linked Saving Scheme (ELSS) इथे सुमारे १५ टक्के व्याज वर्षाला सुटते. समभागातील गुंतवणुकीवर अभ्यासपूर्ण निर्णय घेतल्यास किमान २५ टक्के तरी नफा होतो.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AD%E0%A5%AA", "date_download": "2019-08-20T23:04:57Z", "digest": "sha1:ZLRFGDZHCGSXH5DLZ2GISZL7U5AW5FCX", "length": 7646, "nlines": 250, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १८७४ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक\nदशके: १८५० चे - १८६० चे - १८७० चे - १८८० चे - १८९० चे\nवर्षे: १८७१ - १८७२ - १८७३ - १८७४ - १८७५ - १८७६ - १८७७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nमे ९ - मुंबईत घोड्याने ओढलेल्या ट्राम सुरू.\nमे १६ - मॅसेच्युसेट्समध्ये पूर. १३९ ठार.\nफेब्रुवारी ९ - कवी गोविंद, स्वातंत्र्यशाहीर.\nफेब्रुवारी २३ - कॉन्स्टेन्टिन पाट्स, एस्टोनियाचा राष्ट्राध्यक्ष.\nएप्रिल १५ - योहानेस श्टार्क, नोबेल पारितोषिकविजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.\nएप्रिल २५ - गुग्लियेमो मार्कोनी, इटलीचा संशोधक.\nमे १९ - गिल्बर्ट जेसप, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\nमे २२ - डॅनियेल फ्रांस्वा मलान, दक्षिण आफ्रिकेचा पंतप्रधान.\nजून २६ - शाहू महाराज, कोल्हापूर.\nजुलै १४ - अब्बास दुसरा, इजिप्तचा राजा.\nऑगस्ट १० - हर्बर्ट हूवर, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.\nमार्च ८ - मिलार्ड फिलमोर, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.\nमे ३१ - भाऊ दाजी लाड, प्राच्यविद्यापंडित आणि मराठी समाजसेवक.\nइ.स.च्या १८७० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १९ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०९:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=travel&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Atravel", "date_download": "2019-08-20T22:37:11Z", "digest": "sha1:QAG7NADXDGJMDHPITGFOEQMVDQP5MSUW", "length": 6260, "nlines": 134, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (4) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (4) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (4) Apply बातम्या filter\nसरकारनामा (1) Apply सरकारनामा filter\nस्पॉटलाईट (1) Apply स्पॉटलाईट filter\nरिक्षा (2) Apply रिक्षा filter\nआरक्षण (1) Apply आरक्षण filter\nउच्च%20न्यायालय (1) Apply उच्च%20न्यायालय filter\nकल्याण (1) Apply कल्याण filter\nगणेशोत्सव (1) Apply गणेशोत्सव filter\nनगरसेवक (1) Apply नगरसेवक filter\nप्रशासन (1) Apply प्रशासन filter\nमहामार्ग (1) Apply महामार्ग filter\nमोबाईल (1) Apply मोबाईल filter\nरेल्वे (1) Apply रेल्वे filter\nलहान%20मुले (1) Apply लहान%20मुले filter\nस्पर्धा (1) Apply स्पर्धा filter\nगणेशोत्सवासाठी ST सज्ज; कोकणात जाणाऱ्यांसाठी 2200 जादा बसेसची सोय\nगणपती उत्सवासाठी एसटी सज्ज झालीय एसटीनं कोकणात जाणाऱ्या चाकरमन्यांसाठी 2200 जादा बसेसची सोय केलीय. २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या...\nअबब...ओला, उबरचा प्रवास विमानापेक्षा महाग\nमुंबई - ओला, उबर या ऍप्लिकेशन बेस्ड टॅक्‍सीच्या भाड्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. काळी पिवळी टॅक्‍सी, रिक्षांच्या भाड्यावर...\n'शिवनेरी' आणि 'अश्वमेघ' या गाड्यांच्या तिकिट दरात कपात\nराज्य परिवहन बससेवेतील शिवनेरी आणि अश्वमेघ या गाड्यांच्या तिकिट दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अधिकाधिक प्रवाशांनी या...\nबेशिस्त रिक्षा चालकांचा कल्याण, टिटवाळा, आंबिवली, बल्यानी भागात सुळसुळाट\nकल्याण - टिटवाळा, आंबिवली, बल्यानी, परिसरात अल्पवयीन विद्यार्थी, गर्दुल्ले, लायसन्स, बॅच नसलेले रिक्षा चालक प्रवासी वाहतुक करत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/ncp-leader-chhagan-bhujbal-on-mns-chief-raj-thackeray/", "date_download": "2019-08-20T22:37:40Z", "digest": "sha1:SFVFXNVAXOICP7ABOF6HFS56YH76VXBW", "length": 7401, "nlines": 116, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "ncp leader chhagan bhujbal on mns chief raj thackeray", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nराज ठाकरेंसोबतचे वैर विसरुन आम्ही पुढे आलो आहोत – छगन भुजबळ\nयापूर्वी राज ठाकरेंनी माझ्या घणाघाती टीका केली होती. मी देखील त्यांना सडेतोड उत्तर दिले होते. राजकारणात असे होतंच राहते. हे वैर विसरुन आम्ही पुढे आलो आहोत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ म्हणाले आहेत. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते.\nराज ठाकरे आणि भुजबळ यांच्यात काही वर्षांपूर्वी शाब्दिक युद्ध रंगले होते. मात्र आता छगन भुजबळ यांनी हे वैर संपले असल्याचे म्हटले आहे.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nतसेच, राज ठाकरेंच्या सभांविषयी बोलताना ते म्हणाले की, राज ठाकरेंच्या सभांचा राष्ट्रवादी आणि काँग्रेसला नक्कीच फायदा होईल.राज ठाकरेंच्या मनसेचे नाशिकमध्ये मतदार आहेत, राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत ठाम भूमिका घेतली नसती तर ती मतं सैरभैर झाली होती. यातील काही मतं शिवसेना तर काही मतं राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली असती. पण राज ठाकरेंनी भाजपाविरोधी भूमिका घेतल्याने ही मते आता आघाडीच्या पारड्यात पडतील.\nधनंजय मुंडेंनी स्वतःच बीडमधील राष्ट्रवादी यशस्वीपणे संपवली – पंकजा मुंडे\nवंचित बहुजन आघाडीला सर्वच्या सर्व 48 जागा मिळणार – प्रकाश आंबेडकर\nलोकसभेचा अंतिम निकाल हाती येईपर्यंत शुक्रवारची पहाट उजाडण्याची शक्यता\nव्हीव्हीपॅटची पडताळणी मतमोजणीच्या आधी करा; विरोधकांची निवडणूक आयोगाकडे मागणी\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टा���\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\n’33 कोटी वृक्ष लागवड ही योजना नसून…\n‘चूक असेल तर भोगावं लागेल, नसेल तर…\n‘चौकशी कोहिनूर मीलची नाही, तर मराठी…\nमनमोहन सिंग यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/tag/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-08-20T23:32:24Z", "digest": "sha1:F3LSQ4DLV2EAZYZHUEJ44L4JIEKKX7PB", "length": 13658, "nlines": 122, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "अजित पवार Archives - InShorts Marathi", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nसरकार तुमचं असताना कसले मोर्चे काढताय\n‘शिवसेना रडीचा डाव खेळत आहे. सरकार तुमचं असताना कसले मोर्चे काढताय अधिकाऱ्यांकडून पैसे काढा आणि शेतकऱ्यांना द्या. खरिपाचा पीक विमा असताना रब्बीचा पीकविमा काढणाऱ्या कंपनीवर यांनी मोर्चा काढला. आता काय कळतंय का यांना अधिकाऱ्यांकडून पैसे काढा आणि शेतकऱ्यांना द्या. खरिपाचा पीक विमा असताना रब्बीचा पीकविमा काढणाऱ्या कंपनीवर यांनी मोर्चा काढला. आता काय कळतंय का यांना’ असं म्हणत शेतकरी प्रश्नावरून अजित पवार यांनी शिवसेनेवर खरमरीत टीका केली आहे. अजित पवार म्हणाले, राज्यात नवे उद्योग स्थापण्यासाठी…\n‘सत्तेत आल्यास खासगी कारखान्यांमध्ये स्थानिकांना ७५ टक्के आरक्षण देईल’\nआगामी विधानसभा निवडणुकीत सत्तेत आल्यास आमचे सरकार खासगी कारखान्यांमध्ये स्थानिकांना ७५ टक्के आरक्षण देईल, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिले. ते सोमवारी पैठण येते बोलत होते. राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून पैठण येथून सुरुवात झाली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेला खासदार अमोल कोल्हे,…\n‘आमच्या काळात आंदोलन करणारे अण्णा हजारे आता गप्प का\nराज्यातील पूरपरिस्थितीमुळे स्थगित करण्यात आलेली राष्ट्रवादी काँग्रेसची ‘शिवस्वराज्य यात्रा’ आजपासून पुन्हा सुरू झाली आहे. पैठण येथे संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेवून या यात्रेला सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपचा समाचार घेताना, आमच्या काळात आंदोलन करणारे अण्णा हजारे आता गप्प का आहेत. असा प्रश्न उपस्थित केला.…\n‘ही कसली टिंगलटवाळी चालली आहे’; अजित पवारांची फडणवीसांवर टीका\nशिवस्वराज्य यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरूवात आज पैठण येथे संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन झाली. त्यानंतर बाळानगर येथे झालेल्या पहिल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रसेचे विधिमंडळ पक्षनेते आ. अजित पवार यांनी सभेला संबोधित करताना फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. पूरस्थितीतही हे सरकार असंवेदनशील असून कसली टिंगलटवाळी चालली आहे, अशा शब्दात…\n‘बश्या बैलाला उठवण्यासाठी रुमणं हातात घ्यावं लागतं’; अजित पवारांची सरकारवर टीका\nशिवस्वराज्य यात्रेचा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. बश्या बैलाला उठवण्यासाठी रुमणं हातात घ्यावं लागतं, अशा शब्दांत अजित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘राष्ट्रवादीने पूरग्रस्त भागात मदत ओतली मात्र कसलेही फोटो काढले नाहीत. मात्र भाजपच्या मंत्र्यांना…\nअजित पवारांची ‘या’ निवडणुकीतून माघार\nविधानसभा निवडणूक जवळ आल्याने भारतीय कबड्डी महासंघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही, असे राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कळवले आहे. भारतीय कबड्डी महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून प्रशासकांनी १७ ऑगस्टपर्यंत प्रत्येक संघटनेकडून दोन नावे…\nअजित पवार यांच्या फार्महाऊसला लागली मोठी आग\nराष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अजित पवार यांच्या मुळशी येथील फार्महाऊसला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. घोटवडे फाट्यापासून काही अंतरावर मुळा नदीच्या काठावर हा फार्महाऊस आहे. संध्याकाळी ६:३० च्या सुमारास ही घटना घडली. अजित पवार यांच्या फार्महाऊसला आग लागल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी अग्निशामक दलाला माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान…\n“आर आर आबांनी अलमट्टी धरण फोडण्याचा इशारा दिला होता”\nआर आर आबांनी अलमट्टी धरण फोडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर कर्नाटक सरकार ताळ्यावर आले होते आणि त्यांनी धरणातून पाणी सोडले होते अशी आठवण माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितली. ते म्हणाले आबा काही खरोखर तेथे जाऊन धरण फोडणार नव्हते पण जनतेच्या हितासाठी कधी कधी राज्यकर्त्यांना धाक दाखवायला लागतो, आबांचा तो इशारा त्या व्युहरचनेचाच एक भाग…\n‘आरे काय सांगतो आणि कधी सांगतो, माणसं मेल्यावर’; अजित पवार भडकले\nसरकारने सांगली आणि कोल्हापुरातील पूरस्थितीचं योग्य नियोजन केलं नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. तसंच कोल्हापुरातील पाण्याचा निचरा करण्यासाठी सरकारने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फोन करण्यास उशीर का केला असा सवालही अजित पवारांनी विचारला आहे.…\n‘गेल्या पाच वर्षांत सर्वाधिक बेरोजगारी…’; अजित पवारांचा भाजप सरकारला टोला\nशिवस्वराज्य यात्रेच्या तिसऱ्या दिवशी नाशिकच्या बागलाण येथील युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅली काढण्यात आली. नंतर या रॅलीचे सभेत रूपांतर झाले. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि विधिमंडळ नेते अजितदादा पवार यांनी राज्य सरकारवर चौफेर टीकास्र सोडलं. ४५ वर्षात जितकी बेरोजगारी झाली नाही तितकी भाजप…\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nसरकारकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; १…\nकाँग्रेसच्या माजी अर्थमंत्र्याला कोणत्याही…\nसर्वांचे आशीर्वाद पाठीशी असल्यास राज्यात…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://davabindu.wordpress.com/2017/11/01/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-43/", "date_download": "2019-08-21T00:00:34Z", "digest": "sha1:WU6OCJMZX6YXOZDMCSPSSIOKIG6VHJ6C", "length": 101598, "nlines": 414, "source_domain": "davabindu.wordpress.com", "title": "अज्ञाताची चाहूल : (भाग : 43) | davabindu दवबिंदू", "raw_content": "\nविचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\n“हत्ती गेला आणि शेपूट राहिलं असं झालं असंच वाटतंय गो….तिकडे त्या घरात कुणी भेटलं अ���तं तर निदान काहीतरी कळू शकलं असतं…”\n“हो ना….आता पुढे काय करायचं प्रश्नच आहे….त्यात त्या ओरिजिनल सुजयचा चॅप्टर आज सायली बंद करतेय ते चांगलं आहे, आता सुजयला त्याची साथ तरी नाही मिळणार …”\nहे सगळं चालू होतं तेव्हा तिकडे सीएसटी स्टेशनमध्ये बाहेरगांवची एक ट्रेन धडधडत येऊन थांबली. भराभर सगळे प्रवासी आपापलं जड सामान बाहेर काढून बाहेर पडले…त्या गर्दीतच सिद्धार्थही उतरला. स्वतःचं सामान सावरत तो पुढे चालायला लागणार तेवढ्यात मागून एका मुलीचा आवाज आला,\n“अरे भैय्या, ये कितनी भीड है यहा….”\n“तुम मुंबई पेहेली बार आई हो ना…हमने कहा नही था यहा बहोत भीड रेहेती है…” तिच्या मागून आलेल्या सिध्दार्थच्याच वयाच्या एका मुलाचा आवाज…\nसिद्धार्थ गालातल्या गालात हसला. अरे हो, ह्यांना काही आपल्यासारखी मुंबईची सवय नाही, आपण जणू काय हे अगदी सहज एवढ्या गर्दीत आपल्या मागून येतील असं समजून निघालो, पण थोडं थांबून निघावं, गर्दीचा भर ओसरला की…\n“वेलकम टू मुंबई…सॉरी मुझे बताना चाहिये था…यहा भीड बहोत रेहेती है..हम लोग पाच मिनीट के लिये वहा खडे रेहेते है फिर निकलेंगे…भीड थोडी कम हो जायेगी ना फिर….”\n“और यहांसे कितना दूर भैय्या\n“यहांसे बस आधा घंटा …टॅक्सी करके जायेंगे…” सिद्धार्थ\nसायलीच्या घरातून बाहेर पडल्यावर एक क्षणभर कुठे जावं हेच सुजयला सुचेना. तिच्याकडे अचानक जाऊन त्या सगळ्यांच्या रिएक्शन्स बघून, त्यांची लग्नाची तयारी खरंच चालली आहे की नाही ह्याचा अंदाज घ्यायचा. आणि तशीच काही गडबड वाटली तर स्वतःबद्दल सगळी खरी माहिती देऊन आपण हे कुठल्या परिस्थितीत केलं ह्याचं चित्र त्यांच्यापुढे उभं करायचं, सायलीच्या आपण कसे आणि किती प्रेमात पडलो आहोत हे पटवून द्यायचं, वगैरे असं त्याने ठरवलं होतं, नव्हे ह्या सगळ्याची काल रात्रीपासून प्रॅक्टिस केली होती त्याने. त्यांना आपल्याबद्दल कळलं नाहीये असं वाटलं तर मग लग्नासाठी मार्ग मोकळा असेल असं समजायला हरकत नव्हती, अचानक गेल्यावर कोण कसं रिएक्ट होतंय त्यावरून ह्याचा अंदाज आलाच असता. आणि जर त्यांना आपल्याबद्दल सगळं कळलेलं असल्यासारखं वाटलं, तर मग ते सगळं नाटक करायचं, त्याने सायलीचं आणि त्याचं लग्न झालं असतं असं नाही, पण निदान लग्नाच्या आधी सगळं सांगितल्यामुळे सायलीच्या घरच्यांनी पोलीस कंप्लेंट वगैरे करायचा विचार तर��� केला नसता, आणि काय माहित, त्याच्या बोलण्यावर त्यांनी सगळ्या परिस्थितीचा फेरविचार करून लग्नाचा निर्णय कायमही ठेवला असता. आता सध्या ह्याशिवाय त्याच्याकडे आणखी चांगला पर्याय नव्हता.\nपण आता काय करायचं सायली आणि तिचे आई–बाबा भेटणारच नाहीत असा विचार त्याच्या मनात आलाच नव्हता. वेळ निघून जातोय हातातून ह्याची त्याला प्रकर्षाने जाणीव झाली पण ह्या परिस्थितीत नक्की काय करायचं हे त्याचं अजून ठरत नव्हतं. त्याला एकदम सु.सा. ची आठवण झाली. त्याचे आई–बाबा आले असतील यु.एस वरून एव्हाना आणि त्यांच्या कोणत्या मित्राचा नक्की काय प्रॉब्लेम झालाय हेसुद्धा सु.सा.ला आत्तापर्यंत कळलं असेलच. त्याने त्याला फोन लावला. पहिल्या वेळेला फोन उचललाच गेला नाही. दुसऱ्या वेळेला बऱ्याच रिंग्स नंतर फोन उचलला गेला.\n“हॅलो” सु.सा. दबक्या आवाजात बोलत होता.\n“हॅलो, अरे सुजय बोलतोय….”\n“कळलं….काही अर्जंट आहे का मी बाबांबरोबर बाहेर आलोय जरा…आत्ता बोलता नाही येणार…”\n“ओके…मला सांग…ते नक्की का आलेत परत” सुजयने अधीरपणे विचारलं.\n“अरे काय चाललंय तुझं एकतर मी तुला सांगितलं होतं मला फोन करू नकोस…तसंच काही वाटलं तर मीच तुला फोन करेन…आणि काय संबंध आहे त्यांच्या लवकर येण्याचा तुझ्याशी एकतर मी तुला सांगितलं होतं मला फोन करू नकोस…तसंच काही वाटलं तर मीच तुला फोन करेन…आणि काय संबंध आहे त्यांच्या लवकर येण्याचा तुझ्याशी” सु.सा. च्या आवाजात वैतागल्याचे भाव स्पष्ट ऐकू येत होते.\n“आय नो, अँड आय एम रिअली व्हेरी सॉरी ..तुला त्रास नाही द्यायचाय मला…फक्त तुझ्या आई–बाबांना काही कळल्यामुळे ते परत आलेत असं नाही ना, तेवढंच विचारायचं होतं….”सुजय\n“तसं असलं असतं तर मी लगेच कळवलं नसतं का तुला त्यांच्या मित्राचा खरंच खूप मोठा प्रॉब्लेम झालाय…या वयात डिव्होर्स होतोय त्यांचा…नक्की काय झालं ते कळलं नाहीये…त्यांचा फोन आला होता बाबांना यु.एस.ला, खूप निराशावादी बोलत होते म्हणून काळजीने बाबा तातडीने निघून आले इकडे. त्यांच्या घरी आलो तेव्हा कळलं की सकाळी बीपी खूप डाउन झालं म्हणून त्यांना इथल्याच हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलंय…तिथेच आलोय आत्ता..बाबा आत बोलतायत त्यांच्याशी….कळलं त्यांच्या मित्राचा खरंच खूप मोठा प्रॉब्लेम झालाय…या वयात डिव्होर्स होतोय त्यांचा…नक्की काय झालं ते कळलं नाहीये…त्या��चा फोन आला होता बाबांना यु.एस.ला, खूप निराशावादी बोलत होते म्हणून काळजीने बाबा तातडीने निघून आले इकडे. त्यांच्या घरी आलो तेव्हा कळलं की सकाळी बीपी खूप डाउन झालं म्हणून त्यांना इथल्याच हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलंय…तिथेच आलोय आत्ता..बाबा आत बोलतायत त्यांच्याशी….कळलं आपल्याशी संबंधित काहीही नाहीये…पण प्लिज तू सारखा फोन करून असं काहीतरी विचारायला लागलास तर आई–बाबांना नक्की संशय येईल….म्हणून सांगतोय…मला फोन करू नकोस….”\n“नाही करणार आता…..खरंच सॉरी …तुझी पोझिशन कळतेय मला…चल ठेवतो…” सुजय\nसु.सा.च्या बोलण्यावरून तरी त्याला तसा कुठलाच धोका जाणवला नव्हता…मग हे काय आहे सगळं तिकडे ईशा सांगतेय सायली लग्नाच्या खरेदीला गेली आहे, सुजयच्या आई–बाबांना काही कळलंय म्हणून ते परत आले नाहीयेत, ते वेगळ्याच कारणासाठी परत आलेत….वरवर सगळं शांत, सुरळीत वाटतंय पण मग आईने सांगितलेलं सगळं तिकडे ईशा सांगतेय सायली लग्नाच्या खरेदीला गेली आहे, सुजयच्या आई–बाबांना काही कळलंय म्हणून ते परत आले नाहीयेत, ते वेगळ्याच कारणासाठी परत आलेत….वरवर सगळं शांत, सुरळीत वाटतंय पण मग आईने सांगितलेलं सगळं त्याचं काय सायली तिकडे घरी गेली होती तिला मुळात जर खरा सुजय कोण हेच माहित नसेल तर ती माझ्या घरी जाऊन कशी पोहोचली तिला मुळात जर खरा सुजय कोण हेच माहित नसेल तर ती माझ्या घरी जाऊन कशी पोहोचली योगिताचा उल्लेख कसा केला योगिताचा उल्लेख कसा केला म्हणजे सायली खोटं बोलतेय माझ्याशी म्हणजे सायली खोटं बोलतेय माझ्याशी पण मग एवढं सगळं कळून ती शांत का बसली असेल पण मग एवढं सगळं कळून ती शांत का बसली असेल काहीतरी चुकतंय, नक्कीच….आईकडून काही गफलत झाली असेल का काहीतरी चुकतंय, नक्कीच….आईकडून काही गफलत झाली असेल का दुसरीच कुणी मुलगी येऊन गेली असेल….खरंच योगिताची मैत्रीण असलेली मुलगी आली असेल, जिला खरंच माझं आणि योगिताचं लग्न व्हावं असं वाटत असेल आणि त्यासाठी प्रयत्न करायला म्हणून ती आईला भेटली असेल….कदाचित आईला तिचा चेहरा नीटसा आठवत नसेल आणि मी सायलीचा फोटो दाखवल्यावर तिला कदाचित चुकून असं वाटलं असेल की हीच मुलगी येऊन गेली होती…..असं असेल दुसरीच कुणी मुलगी येऊन गेली असेल….खरंच योगिताची मैत्रीण असलेली मुलगी आली असेल, जिला खरंच माझं आणि योगिताचं लग्न व्हावं असं वाटत असेल आणि त्यासाठी प्रयत्न करायला म्हणून ती आईला भेटली असेल….कदाचित आईला तिचा चेहरा नीटसा आठवत नसेल आणि मी सायलीचा फोटो दाखवल्यावर तिला कदाचित चुकून असं वाटलं असेल की हीच मुलगी येऊन गेली होती…..असं असेल एका वेळी एवढे योगायोग एका वेळी एवढे योगायोग नाही, हे नाही पटत…आणि तसं असेल तर मग त्या टेलरची रिसीट जी सायलीची होती ती घरी कशी येईल नाही, हे नाही पटत…आणि तसं असेल तर मग त्या टेलरची रिसीट जी सायलीची होती ती घरी कशी येईल नाही, नक्कीच सायलीच घरी गेली होती. आता प्रश्न आहे तिचं नक्की काय चाललंय\nविचार करता करता आणखी एक विचार त्याच्या डोक्यात आला. आधी त्याने ह्या गोष्टीचा पाठपुरावा केला होताच, पण आता सायली घरी जाऊन आल्याचं कळलं आणि मग त्याचं डोकं एकाच दिशेने चालायला लागलं. पण आता आधीचे सगळे विचार पुन्हा त्याच्या डोक्यात घोळायला लागले. तो सिद्धार्थ, आता परत आला असेल का आणि आला असेल तर तो नक्की का आणि कुठे गेला होता हे आता तरी कळू शकतं….त्या माणसांना परत कामाला लावायला हवं…सिद्धार्थ परत आलाय का ते बघायला हवं…\n“कधी येणार यार सायली…मला कंटाळा आलाय…त्या सुजयच्या घरी काय झालं असेल त्याची उत्सुकता लागली आहे….” ईशा\n“येईल गो बायो, किती उतावीळ होशील…मला मात्र फार कौतुक वाटतं हो पोरीचं…एखादी असं सगळं कळल्यावर लग्न मोडून मोकळी झाली असती…ही एवढी धडपड करतेय सगळं शोधण्याची …त्या सुजयने फसवलं म्हणून रडत बसली नाही पोरगी….” माई आजी\n“हो गं…पण मी होते ना तिच्यासोबत थ्रू–आऊट..माझ्यासारखी बहीण मिळायला भाग्य लागतं …माहित आहे .मग माझं पण कौतुक कर ना थोडं ….” ईशा खोटी खोटी रागावली तशी माई आजी तोंडाचं बोळकं पसरून हसली…\n“होय गो ….तुझं कौतुक आहेच तर….तुमच्या ह्या सगळ्या प्रवासात सगळ्यात कठीण गोष्ट कुठली होती ठाऊक आहे तुला अंधारातल्या सावल्यांना सामोरं जाणं…सोपं नसतं ते बायो….” माई आजी\n“माई आजी…एक मिनिट…हे काय अंधारातल्या सावल्या वगैरे म्हणत असतेस तू लहानपणापासून ऐकतेय मी…पण मला अजून नीट कळलंच नाहीये…” ईशा\n“अगो …बरं मला सांग …काळ्यामिट्ट, खोल अशा अंधारात जिथे एकही दिवा नाही, अशा अंधारात सावली दिसते कधी\n“एवढ्या अंधारात सावली कशी पडेल माई आजी सावली पडण्यासाठी थोडा तरी उजेड हवा ना…”\n” होय ना, पण त्या नेहेमीच्या सावल्या गो..दुपारच्या उन्हात आपल्यालाच आपल्या दिसतात त्या…पण त्या काळ्यामिट्ट अंधारात सुद्धा सावल्या असतात हो, आपल्या डोळ्यांना न दिसणाऱ्या पण जाणवणाऱ्या…..”\n“अगं म्हणजे काय पण तेच तर कळत नाही ना….”\n“आता तुला समजावून सांगायचं म्हणजे….तू आणि सायलीने जे काही अनुभव घेतलेत, ते सगळं अंधारातल्या सावल्यांचा भाग होते की नाही ती बाई तुम्हाला रात्री दिसायची म्हणून नाही, तर ते नैसर्गिक नसावं, तिचा हेतू काय आहे हे कळत नाही, ते सगळं गूढ आहे म्हणून….ते सगळं सकाळच्या लख्ख उजेडासारखं स्पष्ट नाही, तर धूसर आहे, अंधुक आहे पण ते आहे,बरोबर ती बाई तुम्हाला रात्री दिसायची म्हणून नाही, तर ते नैसर्गिक नसावं, तिचा हेतू काय आहे हे कळत नाही, ते सगळं गूढ आहे म्हणून….ते सगळं सकाळच्या लख्ख उजेडासारखं स्पष्ट नाही, तर धूसर आहे, अंधुक आहे पण ते आहे,बरोबर कारण तुम्ही कधीतरी अनुभवलंय ते सगळं….म्हणून ह्या सगळ्या अंधारातल्या सावल्या गो…..अंधारातून आपल्यावर नजर ठेवणाऱ्या…”\n“माई आजी…आय लव्ह यु फॉर धिस….कसं सगळं मस्त सांगतेस तू….म्हणजे आपल्याला नेहेमी जे डोळ्यांना दिसत नाही पण कधीतरी त्याचं अस्तित्व जाणवतं ते म्हणजे अंधारातल्या सावल्या…बरोबर ना\n“अगो बायो तू तर फारच हुशार निघालीस…एका वाक्यात सांगितलंस की मला काय म्हणायचंय ते…पण तरी त्यात आणखीही एक गोष्ट आहे हो…..अगो देव तरी दिसतो का आपल्याला डोळ्यांना पण तरी आपल्यातल्या काहीजणांना कधीतरी त्याचं अस्तिव जाणवल्याची उदाहरणं आहेतच की….आपण सुद्धा तो दिसत नसला तरी त्याचं अस्तिव मानून त्याला पूजतोच की नाही पण तरी आपल्यातल्या काहीजणांना कधीतरी त्याचं अस्तिव जाणवल्याची उदाहरणं आहेतच की….आपण सुद्धा तो दिसत नसला तरी त्याचं अस्तिव मानून त्याला पूजतोच की नाही\n“हो, बरोबर…म्हणजे तुला काय म्हणायचंय देव सुद्धा अंधारातल्या सावल्यांचा भाग आहे देव सुद्धा अंधारातल्या सावल्यांचा भाग आहे” ईशा आता गोंधळली.\n“तसं नाही…पण हाच मोठा फरक आहे असं म्हणावं लागेल…अगो देव हा जगातल्या सगळ्या पवित्र, निर्मळ गोष्टींचं प्रतीक मानतो ना आपण…देवघरातल्या देवांचे फोटो बघितलेस का कधी नीट देवाच्या चेहऱ्याभोवती नेहेमी प्रकाशाचं वर्तुळ असतं…..प्रकाश म्हणजे सकारात्मकता, मांगल्य, आशा ,स्वच्छ आणि शुद्ध विचार आणि आचारही…थोडक्यात ते प्रकाशाचं वर्तुळ बघितलं की असेच सगळे भाव येतात ना मनात देवाच्या चेहऱ्याभोवती नेहेमी प्रकाशाचं वर्तुळ असतं…..प्रकाश म्हणजे सकारात्मकता, मांगल्य, आशा ,स्वच्छ आणि शुद्ध विचार आणि आचारही…थोडक्यात ते प्रकाशाचं वर्तुळ बघितलं की असेच सगळे भाव येतात ना मनात…गूढता, भय , विचारांचा गोंधळ ह्या सगळ्याला त्यात थारा नाही…असं बघ…तू एखाद्या अंधाऱ्या रस्त्यावरून एकटी चालली आहेस, आजूबाजूला सगळं चिडीचूप…बरोबर कोणीच नाही…समोरच्या अंधाऱ्या वळणावर काहीतरी असल्याची तुला चाहूल लागली आहे, तुझ्या मनात धाकधूक सुरु होते…अशा वेळेला कोणी येऊन तुला सांगितलं की समोर रस्त्यावर देवाचं मंदिर आहे, जागृत देवस्थान आहे….काय होतं मग…गूढता, भय , विचारांचा गोंधळ ह्या सगळ्याला त्यात थारा नाही…असं बघ…तू एखाद्या अंधाऱ्या रस्त्यावरून एकटी चालली आहेस, आजूबाजूला सगळं चिडीचूप…बरोबर कोणीच नाही…समोरच्या अंधाऱ्या वळणावर काहीतरी असल्याची तुला चाहूल लागली आहे, तुझ्या मनात धाकधूक सुरु होते…अशा वेळेला कोणी येऊन तुला सांगितलं की समोर रस्त्यावर देवाचं मंदिर आहे, जागृत देवस्थान आहे….काय होतं मग हे कळल्यावर बघ आत्ताही तुझ्या मनात एकदम सकारात्मक विचार आले की नाही हे कळल्यावर बघ आत्ताही तुझ्या मनात एकदम सकारात्मक विचार आले की नाही समोर देवाचं मंदिर आहे, अंधारात काहीच दिसत नाहीये पण देवाचं मंदिर आहे हे कळल्यावर तुझ्या मनातली भीती, शंका सगळं गायब झालं की नाही समोर देवाचं मंदिर आहे, अंधारात काहीच दिसत नाहीये पण देवाचं मंदिर आहे हे कळल्यावर तुझ्या मनातली भीती, शंका सगळं गायब झालं की नाही पण हेच, तुला समोरच्या वळणावर नक्की कोण आहे, काय आहे काहीच माहित नाही…समोर फक्त अंधार दिसतोय …तर काय होईल पण हेच, तुला समोरच्या वळणावर नक्की कोण आहे, काय आहे काहीच माहित नाही…समोर फक्त अंधार दिसतोय …तर काय होईल अर्थातच तू घाबरशील, समोरचं वातावरण एकदम गूढ वाटायला लागेल तुला…मग अशा वेळी समोर ज्या गोष्टीची तुला चाहूल लागली आहे, ती गोष्ट म्हणजे अंधारातली सावली….समोर जे आहे ते निरुपद्रवी असेलही पण ते काय आहे ह्याचा नक्की अंदाज येईपर्यंत त्याच्या भोवती गूढतेचं सावट असतंच….कळलं अर्थातच तू घाबरशील, समोरचं वातावरण एकदम गूढ वाटायला लागेल तुला…मग अशा वेळी समोर ज्या गोष्टीची तुला चाहूल लागली आहे, ती गोष्ट म्हणजे अंधारातली सावली….समोर जे आहे ते निरुपद्रवी अस��लही पण ते काय आहे ह्याचा नक्की अंदाज येईपर्यंत त्याच्या भोवती गूढतेचं सावट असतंच….कळलं\n“सही आहेस तू माई आजी..किती टू द पॉईंट बोलतेस….आत्ता जरा कळलं मला एवढं काय सारखं ‘ अंधारातल्या सावल्या, अंधारातल्या सावल्या‘ म्हणत असतेस ते..”\n अगो, म्हणूनच तर म्हटलं ना मी….अंधारातल्या सावल्यांना असं सामोरं जाणं सोपं नसतं…”\n“पण तुला कसं कळलं गं हे सगळं म्हणजे हे बघ, आपण जे बोलतो किंवा इतरांना समजावतो ते आपल्याच आलेल्या अनुभवातून….असं तूच म्हणतेस ना…म्हणजे तुलाही ह्या सगळ्याचा अनुभव आलेला आहे आधी म्हणजे हे बघ, आपण जे बोलतो किंवा इतरांना समजावतो ते आपल्याच आलेल्या अनुभवातून….असं तूच म्हणतेस ना…म्हणजे तुलाही ह्या सगळ्याचा अनुभव आलेला आहे आधी म्हणजे कधीतरी नक्कीच आलेला असणार ना, म्हणून तर तू सारखं असं सांगायचीस आम्हाला अंधारातल्या सावल्यांबद्दल….आणि त्या दिवशी…सायली तिथे बेडच्या खाली …तुला आठवतंय ना…त्याच दिवशी तुला हे कळलं सगळं …सुजयबद्दल आणि त्या विचित्र प्रकाराबद्दल….त्या दिवशी तू काहीतरी अर्धवट बोललीस आणि मग म्हणालीस की वेळ आली की सांगेन वगैरे….आता सांग मला….काय आठवलं तुला नक्की तेव्हा म्हणजे कधीतरी नक्कीच आलेला असणार ना, म्हणून तर तू सारखं असं सांगायचीस आम्हाला अंधारातल्या सावल्यांबद्दल….आणि त्या दिवशी…सायली तिथे बेडच्या खाली …तुला आठवतंय ना…त्याच दिवशी तुला हे कळलं सगळं …सुजयबद्दल आणि त्या विचित्र प्रकाराबद्दल….त्या दिवशी तू काहीतरी अर्धवट बोललीस आणि मग म्हणालीस की वेळ आली की सांगेन वगैरे….आता सांग मला….काय आठवलं तुला नक्की तेव्हा\n“बायो, आत्ता कशाला हवाय तो विषय सायली येईलच बघ आत्ता…मग तिथे काय झालं हे ऐकता येईल ना…”\n“नाही, तू आधी पण अशीच टाळाटाळ केलीस सांगायला…आत्ता सांगायलाच हवं तुला….” ईशा\n“अगो, ऐक ना माझं…सायलीसुद्धा असेल ना तेव्हा बोलू हो आपण ह्यावर …”\n“ते तेव्हा बोलू ते बोलूच…पण मला सगळं आत्ता ऐकायचंय…” ईशा\n“नकोशा वाटतात गो त्या आठवणी बायो…”\n“मला कळतंय माई आजी…पण बघ ना कदाचित तुला ते सगळं परत आठवलं तर आपल्याला त्याचा आत्ता उपयोग होऊ शकतो ना…प्लिज माई आजी….सांग ना गं…” ईशा\n“बरं…तू काही ऐकायची नाहीस…तुम्हा पोरींना नाही म्हणता येत नाही गो मला…..सांगते…”\nपुढचा अर्धा तास ईशा माई आजीच्या (साधारण पंचेचाळीस वर्��ांपूर्वीची वेणू) गोष्टीत रमून गेली होती…तिचे यजमान बाहेरगावी गेलेले असताना एकटी घरी असलेली वेणू, रस्त्यात भेटलेली आईची वाट बघणारी ती मुलगी, तिला घरी सोडून आल्यानंतर झालेला भास–आभासांचा भयंकर खेळ, वेणूला दिसलेली ती बाई, त्यानंतर बरेचदा रस्त्यातून जाताना भेटणारी ती मुलगी आणि ती भेटेल त्या दिवशी भेटलेली ती बाई, नंतर त्या मुलीच्या घराजवळच्या म्हातारीकडून कळलेली त्या मुलीच्या आईची गोष्ट…(रेफरन्स साठी भाग 23 वाचा )\nमाई आजी बोलायची थांबली तशी ईशा म्हणाली,\n“मग पुढे काय झालं माई आजी पण तुला एक गोष्ट कळली का…म्हणजे बघ ना, हे किती सिमिलर आहे अगं…ती मुलगी जेव्हा तुला भेटायची तेव्हा तिची आई यायची…आणि आपल्या आत्ताच्या केसमध्ये सुद्धा जेव्हा सायली सुजयला भेटली तेव्हा तेव्हा ‘ती‘ यायची…आणि ती सुद्धा नॉर्मल माणसासारखं दारावर टकटक करून नाही, तर अचानक बंद दरवाज्याच्या आत कधीही यायची…..”\n“बायो, आणि ह्यात आणखी एक साम्य आहे माहित आहे माझ्या वेळेला काय आणि सायलीच्या वेळेला काय, आम्ही दोघी एकट्याच नव्हतो हे अनुभव आलेल्या…त्या पारावर बसलेल्या म्हाताऱ्या बाईने मला सांगितलं होतं की असं झालेली मी काही पहिलीच नव्हते…माझ्या आधीही लोकांना त्या मुलीला मदत केल्यावर आलेल्या त्या सगळ्या अनुभवांचे किस्से होतेच….तसंही आत्ताच्याही केसमध्ये, तुम्ही माहिती मिळवलीत त्याप्रमाणे सायलीच्या आधी त्याचं ज्या दोन मुलींशी लग्न ठरलं, त्या दोघींनी ह्याच कारणासाठी लग्न मोडलं, बरोबर ना माझ्या वेळेला काय आणि सायलीच्या वेळेला काय, आम्ही दोघी एकट्याच नव्हतो हे अनुभव आलेल्या…त्या पारावर बसलेल्या म्हाताऱ्या बाईने मला सांगितलं होतं की असं झालेली मी काही पहिलीच नव्हते…माझ्या आधीही लोकांना त्या मुलीला मदत केल्यावर आलेल्या त्या सगळ्या अनुभवांचे किस्से होतेच….तसंही आत्ताच्याही केसमध्ये, तुम्ही माहिती मिळवलीत त्याप्रमाणे सायलीच्या आधी त्याचं ज्या दोन मुलींशी लग्न ठरलं, त्या दोघींनी ह्याच कारणासाठी लग्न मोडलं, बरोबर ना\n“हो बरोबर, पण माई आजी , मग पुढे काय झालं सांग ना….आजोबा (म्हणजे माई आजीचे यजमान) खूप दिवस बाहेरगावी जाणार होते म्हणून तू तुझ्या बाबांकडे राहायला गेलीस, म्हणजे ती मुलगी तिथे काही तुला भेटली नसणार, म्हणजे ती बाईपण भेटली नसणार ना मग सगळं बंद झालं ���े प्रकरण मग सगळं बंद झालं ते प्रकरण\n“मी माझ्या वडिलांकडे राहायला गेल्यावर ती मुलगी मला भेटणं शक्यच नव्हतं गो, आणि हे मलाही माहीत होतं…म्हणूनच तर मी गेले ना माहेरी…एक म्हणजे, ती मुलगी कधीही भेटायची आणि मग मागोमाग ती आई, ह्या सगळ्या मानसिक दडपणाखाली मला राहायचं नव्हतं गो, आणि दुसरं म्हणजे, माझ्या वडिलांचा अभ्यास होता ह्या विषयावर, त्यांच्या कानावर घालायचं होतं हो मला हे सगळं, हे का आणि कसं होतं हे जाणून घ्यायचं होतं…”\n ह्या सगळ्यामागे नक्की काय कारण होतं” ईशा पुढचं ऐकायला उतावीळ झाली होती.\n“कारण म्हटलं तर तिच्या आईची तिच्यावर असलेली वेड्यासारखी माया….त्या मायेपोटीच तर येत होती ना गो ती..”\n“अगं पण ती तर आधीच गेली होती ना…मी तेच तर विचारतेय…अशी गेलेली माणसं परत कशी येऊ शकतात आपल्याला दिसू कशी शकतात आपल्याला दिसू कशी शकतात\n“हेच प्रश्न पडले होते बरं मला त्यावेळी….हेच तर मी माझ्या वडिलांशी बोलत होते त्यानंतर बरेच दिवस…त्यांनी त्यांचेही अनुभव सांगितले मला…हळूहळू एक गोष्ट माझ्या ध्यानात आली ईशे…विज्ञानाने सिद्ध करता येणार नाहीत अशा काही गोष्टी आहेत, पण जगासमोर सिद्ध करता आल्या नाहीत म्हणून त्यांचं अस्तिव नाकारता येत नाही आपल्याला…आता पुन्हा तेच उदाहरण देतेय…देव…विज्ञानाने कधीतरी देवाचं अस्तिव सिद्ध होतं का नाही ना….पण तरीही तो आहे, आपल्यातली बरीचशी लोकं असंच मानतात, बरोबर नाही ना….पण तरीही तो आहे, आपल्यातली बरीचशी लोकं असंच मानतात, बरोबर\n“पण त्याला कारणंही आहेत की तशीच…आपल्याकडे अशी उदाहरणं आहेतच ना, जिथे अशक्य अशा गोष्टी आपल्या अवतार घेतलेल्या देवांनी किंवा संतांनी करून दाखवल्या, म्हणजे चमत्कार…म्हणजे फॉर एक्झाम्पल, ज्ञानेश्वर…इतक्या लोकांसमोर त्यांनी रेड्याच्या तोंडून वेद म्हणवून घेतला किंवा चांगदेवांना भेटण्यासाठी म्हणून ती सगळी भावंडं भिंतीवर बसली आणि मग ती भिंतच त्यांना चांगदेवांपर्यंत घेऊन गेली…ह्या गोष्टी सायन्स मध्ये कधीच बसणार नाहीत पण तरी हे लोकांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं ना….जगासमोर सिद्ध झालंच देवाचं मोठेपण…आणि अशी खूप उदाहरणं आहेत ना…म्हणजे समोर काहीही नसताना आपण देवाला मानतो असंही अगदी म्हणणं चुकीचंच आहे ना माई आजी….” ईशा\n“बोलण्यात हुशार आहेस हो तू…बरोबर बोललीस…पण मला हे सांगायचंय तुला…की डोळ्यांना न दिसणाऱ्या आणि विज्ञानाने सिद्ध न होणाऱ्या गोष्टी जगात असतात…देव हे त्याचं एक उदाहरण म्हणू आपण…आता त्याच्यातल्या ऊर्जेने आणि शक्तीमुळे तो असे चमत्कार घडवून जगासमोर त्याचं अस्तिव सिद्ध करू शकतो…पण सगळ्यांनाच हे शक्य होत नाही, पण म्हणून त्यांचं अस्तित्वच नाकारायला हवं असं नाही…”\n“म्हणजे तू हे भूत–पिशाच्च ह्याबद्दल बोलतेयस का \n“भूत वगैरे असं काही नसतं गो… ती आपण दिलेली नावं आहेत…हा पण माणसाच्याच आतला एक अंश जो माणूस मरण पावला तरीही जिवंत राहतो, तो, असं म्हणूया आपण…आता खरं तर असा एखादा अंशच कसा जिवंत राहील विज्ञान तर हे कधीच मान्य करणार नाही…पण माणसाच्या शरीरापेक्षा त्याचं मन नेहेमीच जास्त प्रभावी असतं बाळा….आपण आयुष्यभर आपलं मन म्हणेल तसं आपल्या शरीराला वापरत असतो, पण जेव्हा शरीरच राहत नाही तेव्हा काय होतं नक्की विज्ञान तर हे कधीच मान्य करणार नाही…पण माणसाच्या शरीरापेक्षा त्याचं मन नेहेमीच जास्त प्रभावी असतं बाळा….आपण आयुष्यभर आपलं मन म्हणेल तसं आपल्या शरीराला वापरत असतो, पण जेव्हा शरीरच राहत नाही तेव्हा काय होतं नक्की खरं तर शरीराबरोबर आपलं मनही संपलं पाहिजे ना, पण बरेचवेळा तसं होत नाही. ज्या शरीरातून प्राण निघून जातात, त्याच्या मनाचं काय खरं तर शरीराबरोबर आपलं मनही संपलं पाहिजे ना, पण बरेचवेळा तसं होत नाही. ज्या शरीरातून प्राण निघून जातात, त्याच्या मनाचं काय मनातल्या आशा, अपेक्षा, आनंद, दुःख, समाधान, राग, चीड, प्रेम, निराशा ह्या भावना लगेच आटून जात असतील मनातल्या आशा, अपेक्षा, आनंद, दुःख, समाधान, राग, चीड, प्रेम, निराशा ह्या भावना लगेच आटून जात असतील बाहेरून पाहणाऱ्या माणसाला नक्कीच असंच वाटतं बाळा, की हा माणूस मरण पावलाय आता त्याला कसलं सुख आणि कसलं दुःख….पण प्रत्यक्ष त्या माणसाच्या बाबतीत असं कधीच नसतं…आयुष्यभर आपल्या मनाचं ऐकण्याची आपल्या शरीराला इतकी सवय झालेली असते की शरीर थांबलं तरी ह्या सगळ्या वेगवेगळ्या भावना साठवून मन नावाचा त्या देहातला एक अंश बाहेर पडतोच. आपण बरेचवेळा त्याला आत्मा असं म्हणतो…पण खरं तर आत्मा म्हणजे त्या मन नावाच्या त्या बाहेर पडलेल्या अंशाचाच एक भाग असतो, किंवा त्यापासूनच तयार होतो असं म्हणूयात…”\nथोडं थांबून माई आजी म्हणाली,\n“आता माणसाचं मन इतकंही प्रभावी नसतं की ���्याच्याकडे देवासारखी अशी एखादी शक्ती असेल ज्यायोगे ते आपलं अस्तिव असं एखाद्या चमत्काराने सिद्ध करेल, पण म्हणून हे सगळं अस्तित्वातच नाही, असं आपण गृहीत धरू शकत नाही, हेच सांगायचं होतं मला….”\n“कळलं मला, पण माई आजी आपण मूळ मुद्द्यापासून बाजूला नाही का पडलोय मी तुला विचारलं की अशी गेलेली माणसं कशी दिसू शकतात. मी तुला विचारलं की अशी गेलेली माणसं कशी दिसू शकतात.\n“मला जितकं कळतंय तेवढं तुला सांगणारच आहे मी बायो…पण हे सगळं मी तुला का सांगितलं तर काही गोष्टी आपण मनातून स्वीकारत नाही तोपर्यंत त्यापुढचं काहीच आपण पाहू शकत नाही हो…आमचा काळ वेगळा होता, विज्ञान आमच्या इतकं जवळ आलेलं नव्हतं तेव्हा, पण तुमचं तसं नाही ना गो..तुम्ही आमच्यापेक्षा कैकपटींनी जास्त विज्ञान, त्यात लागणारे नवीन शोध, उपकरणं वापरताय. तेव्हा होतं काय, की जे दिसतं तेच खरं ह्यावरचा विश्वास वाढत जातो…मनातून कितीही शंका आली की समोर दिसणारी गोष्ट नैसर्गिक, सहज दिसणारी नाही, तरीही आपण आपल्याच मनात येणाऱ्या विचारांशी सहमत होऊ शकत नाही, त्यावर वेगवेगळे तोडगे काढत राहतो जे सर्वमान्य असतील, इतरांना सहज पटू शकतील आणि सिद्ध होऊ शकतील…त्यामुळे ह्याबाबतीत पुढे काहीही बोलायचं झालं तर सगळ्यात पहिली पायरी म्हणजे समोर आपल्याला जे दिसतंय, जे जाणवतंय, आपलं मन आपल्याला जे सांगतंय, ते तसंच्या तसं स्वीकारणं. तसं नाही केलं तर सत्य आपल्या समोर कधीच येऊ नाही शकत आणि आपण फक्त भरकटत राहतो..”\n“ओके…म्हणजे सायलीच्या बाबतीत जे झालं, ते असंच काहीतरी आहे, असंच म्हणायचंय ना तुला\n“मला काय म्हणायचंय त्याचा विचार करू नकोस…समोर जे दिसतंय त्यावर विश्वास ठेवा, त्याला कोणतीही दुसरी नावं देऊ नका, आणि ‘असं कसं होईल’ असा अविश्वासाचा सूर नको…असं सांगायचंय हो मला…मी माझ्या वडिलांना भेटले आणि त्यांच्याशी हे सगळं बोलले तेव्हा सगळ्यात आधी त्यांनी हेच सांगितलं मला…बरं आता पुढे…ती बाई मला कशी दिसली आणि का\nमी आता जे सांगतेय ना तुला ईशे, ते मला माझ्या वडिलांनी सांगितलं तेव्हा. कोणत्याही पुस्तकात लिहिलेलं सापडणार नाही हे कदाचित. पण तरीही मला जे अनुभव आले, त्यावरून सांगते, हे असं होतं आणि होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे भूत वगैरे म्हणतो ते तसं काहीही नसतं…मी मगाशी म्हटलं तसं…आपलं मन ही आपल्याकडे अ��लेली खूप प्रभावी गोष्ट आहे..शरीर साथ देत नसताना केवळ मनाच्या ईच्छाशक्तीवर असाध्य आजारावर मात केलेल्या कितीतरी लोकांची उदाहरणं आहेत आपल्याकडे. पण मनाच्या ह्याच प्रभावीपणामुळे कधीकधी निसर्गाच्या विरुद्ध जायची शक्तीसुद्धा त्यात येते…मनातली ईच्छा जेवढी प्रबळ तेवढी त्याची शक्ती जास्त…आणि मगाशी मी तुला सांगितलं तसं, शरीर थांबलं तरी मनात साठलेल्या असंख्य भावना लगेच लोप पावतात असं नाही, त्यामुळे माणसाच्या शरीरातून प्राण निघून गेले तरी मन जिवंत राहू शकतं…अर्थात नेहेमीच असं होईल असं नाही…त्या मनात असलेल्या भावना जितक्या प्रबळ, मनातल्या ईच्छांना पूर्णत्वाला नेण्याची आस जितकी मोठी, तितकं ते मन जिवंत राहण्याची शक्यता मोठी…\nआता ती बाई का येत होती ह्याचं उत्तर ह्यातच दडलेलं आहे बायो…..तिची तिच्या मुलीवर असलेली प्रचंड माया, ती या जगातून शरीराने गेली असेल पण तिचं मुलीवर असलेलं प्रेम तिला परत घेऊन आलं होतं, अर्थात पूर्वीसारखं शरीर रूपाने नाही, कारण ते शरीर परत मिळवणं तर शक्य नसतं. तिची मुलगी थोडी वेडसरपणे वागायची, वडिलांचं मुलीकडे लक्ष नाही, वस्तीतल्या आजूबाजूच्या घरांशी चांगला संबंध नाही, अशा परिस्थितीत मुलीला एकटं कोणाच्या जीवावर सोडणार ह्याचं उत्तर ह्यातच दडलेलं आहे बायो…..तिची तिच्या मुलीवर असलेली प्रचंड माया, ती या जगातून शरीराने गेली असेल पण तिचं मुलीवर असलेलं प्रेम तिला परत घेऊन आलं होतं, अर्थात पूर्वीसारखं शरीर रूपाने नाही, कारण ते शरीर परत मिळवणं तर शक्य नसतं. तिची मुलगी थोडी वेडसरपणे वागायची, वडिलांचं मुलीकडे लक्ष नाही, वस्तीतल्या आजूबाजूच्या घरांशी चांगला संबंध नाही, अशा परिस्थितीत मुलीला एकटं कोणाच्या जीवावर सोडणार पुढे ती कशी राहील पुढे ती कशी राहील तिला मदतीची गरज लागली तर कोण मदत करेल तिला, असंख्य काळज्या डोक्यात ठेवून ती गेली आणि मग तिच्या ह्या चिंताच तिला परत घेऊन आल्या. माझ्यासारखी ज्यांना, ज्यांना ती दिसली त्यांना अर्थात ती भयानक वाटली. पण खरं तर तिच्या येण्याचं कारण फार वेगळं होतं. ज्यांनी ज्यांनी त्या मुलीला पहिल्यांदा मदत केली, त्यांना त्यांना ती भेटली, हे सांगायला की माझ्या मुलीला अशीच मदत करत रहा…”\n“अगं पण मी हेच विचारतेय ना माई आजी….अशी ती दिसली कशी असं असेल तर अशी कितीतरी लोकं जी आत्ता नाहीयेत पण स्वतःच्या ईच्छा पूर्ण करण्यासाठी परत आलेत असे दिसतील आपल्याला, नाही का असं असेल तर अशी कितीतरी लोकं जी आत्ता नाहीयेत पण स्वतःच्या ईच्छा पूर्ण करण्यासाठी परत आलेत असे दिसतील आपल्याला, नाही का म्हणजे अगदी रस्त्यावर फिरताना सुद्धा मधेच प्रकट होऊन मधेच गायब होणारी अशी लोकं दिसतील….तू जे मनाचं, त्यातल्या ईच्छांचं ते सगळं लॉजिक सांगितलंस ते पटलंय मला, नक्कीच…मुव्ही मध्ये पण नाही का दाखवत एखादं राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी गेलेली लोकं परत येतात..माणसाच्या मनात एखादी ईच्छा खूप स्ट्रॉंग असेल तर ती पूर्ण करण्यासाठी तो माणूस मरणानंतरही धडपडत राहील हे अगदीच समजू शकतं, पण अशी माणसं आपल्या डोळ्यांना कशी दिसू शकतात म्हणजे अगदी रस्त्यावर फिरताना सुद्धा मधेच प्रकट होऊन मधेच गायब होणारी अशी लोकं दिसतील….तू जे मनाचं, त्यातल्या ईच्छांचं ते सगळं लॉजिक सांगितलंस ते पटलंय मला, नक्कीच…मुव्ही मध्ये पण नाही का दाखवत एखादं राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी गेलेली लोकं परत येतात..माणसाच्या मनात एखादी ईच्छा खूप स्ट्रॉंग असेल तर ती पूर्ण करण्यासाठी तो माणूस मरणानंतरही धडपडत राहील हे अगदीच समजू शकतं, पण अशी माणसं आपल्या डोळ्यांना कशी दिसू शकतात आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे.. जेव्हा जेव्हा ती मुलगी तुला भेटायची, तेव्हा तेव्हा ती बाई तुला दिसायची ह्याला काय लॉजिक आहे आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे.. जेव्हा जेव्हा ती मुलगी तुला भेटायची, तेव्हा तेव्हा ती बाई तुला दिसायची ह्याला काय लॉजिक आहे एकदा तू तिला मदत केलीस म्हटल्यावर ती कायमची मागे का नाही लागली तुझ्या एकदा तू तिला मदत केलीस म्हटल्यावर ती कायमची मागे का नाही लागली तुझ्या\n“अगदी हेच सगळे प्रश्न मलाही पडले होते बरं….माझ्या वडिलांकडून एकेका गोष्टीबद्दलचं स्पष्टीकरण मिळत गेलं आणि जणू काही एका वेगळ्याच जगाबद्दल कळल्यासारखं वाटलं मला….आपल्या आजूबाजूला, आपल्या नकळत इतक्या गोष्टी घडत असतात पण आपल्याला बरेच वेळा त्याचा गंधही नसतो…एखादी गोष्ट डोळ्यांना दिसत नसली तरीही ती जाणवूसुद्धा नये असं का होतं माहित आहे असं का होतं माहित आहे त्यालाही कारण आपलं मनच बरं….माझ्या वडिलांनी हे सगळं मला फार छान उदाहरणं देऊन समजावलं होतं बरं…आता तेवढं सगळं आठवत नाही मला पण तरी सोप्या शब्दात तुला सांगायचा प्रयत्न करते हो…..\nआपलं मन ना ईशे, प्रत्येक वेळी वेगवेगळ्या स्थितीत असतं….म्हणजे आता एखादा माणूस स्वभावाने तुसडा, बाकीच्यांशी फटकून वागणारा असेल म्हणून त्याचं मन नेहेमी तसं वागण्याच्याच स्थितीत असतं असं नाही ना गो, एखाद्या हळव्या क्षणी मन हळवं होतंच की, किंवा कधीतरी नाराज होतं, कधी कणखर होतं, कधी सुनं सुनं होतं, थोडक्यात प्रत्येक क्षणी किंवा प्रसंगानुरूप मनाची स्थिती वेगळी असते ना गो….आता दोन माणसं जरी एकाच वेळी एकाच प्रसंगातून जात असतील तरी त्यांच्या मनाची स्थिती ही वेगवेगळी असू शकते ना गो, म्हणजे असतेच… मन दुःखी असेल तर त्याची तीव्रता कमी–जास्त असू शकते दोन लोकांच्या बाबतीत…. म्हणूनच आपल्याकडे म्हणतात ना गो ‘ व्यक्ती तितक्या प्रकृती‘…\nतर हेच कारण आहे हो आपल्याला उठसूट अशी मरण पावलेली लोकं दिसत नाहीत..कारण ती दिसणं हे आपल्या, म्हणजे जिवंत माणसांच्या मनाच्या स्थितीवर अवलंबून असतं. आता ती माणसं परत कशी येतात तर खरं तर ती परत येत नाहीतच, पण तो शरीरातला बाहेर पडलेला अंश, जो मनातल्या सगळ्या भावना घेऊन बाहेर पडतो, तो मात्र हवेच्या झोतासारखा फिरत राहतो. तो दिसायला कसा असतो असं विचारलंस तर सांगणं कठीण आहे, कारण शेवटी तो आजूबाजूच्या वातावरणाचा, हवेचाच एक भाग होऊन जातो. हवा डोळ्यांना दिसत नाही, तसा तोसुद्धा दिसत नाही. पण जसजसे दिवस पुढे जातात, तसतशा त्यातल्या काही भावना, ज्यांना आता त्या शरीराचं अस्तिव संपल्यामुळे फारसा अर्थ उरलेला नसतो त्या हळूहळू लोप पावतात….एखादी प्रबळ भावना मनात नसेलच तर काही काळाने शरीरासारखं ते मनही संपून जातं..पण काही अतिशय टोकाला जाणाऱ्या भावना त्या मनात असतील तर त्या मात्र संपून जातीलच असं नाही. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर, आईचं लहान बाळावरचं प्रेम, सुडाची भावना, आपल्या प्रिय व्यक्तीची काळजी वगैरे. उलट कधीकधी शरीराचं अस्तिव संपल्यावर ह्या भावना हळूहळू जास्त प्रबळ सुद्धा होत जातात. मग आपली सगळी शक्ती पणाला लावून ह्या सगळ्या राहिलेल्या ईच्छा पूर्ण करण्यासाठीची धडपड सुरु होते…अर्थात ह्या काही जिवंत माणसाच्या मनातल्या ईच्छा नाहीत …त्यामुळे त्या जागृत व्हायला बरेचवेळा तसंच काहीसं घडावं लागतं..हवेचं कसं असतं तर खरं तर ती परत येत नाहीतच, पण तो शरीरातला बाहेर पडलेला अंश, जो मनातल्या सगळ्या भाव��ा घेऊन बाहेर पडतो, तो मात्र हवेच्या झोतासारखा फिरत राहतो. तो दिसायला कसा असतो असं विचारलंस तर सांगणं कठीण आहे, कारण शेवटी तो आजूबाजूच्या वातावरणाचा, हवेचाच एक भाग होऊन जातो. हवा डोळ्यांना दिसत नाही, तसा तोसुद्धा दिसत नाही. पण जसजसे दिवस पुढे जातात, तसतशा त्यातल्या काही भावना, ज्यांना आता त्या शरीराचं अस्तिव संपल्यामुळे फारसा अर्थ उरलेला नसतो त्या हळूहळू लोप पावतात….एखादी प्रबळ भावना मनात नसेलच तर काही काळाने शरीरासारखं ते मनही संपून जातं..पण काही अतिशय टोकाला जाणाऱ्या भावना त्या मनात असतील तर त्या मात्र संपून जातीलच असं नाही. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर, आईचं लहान बाळावरचं प्रेम, सुडाची भावना, आपल्या प्रिय व्यक्तीची काळजी वगैरे. उलट कधीकधी शरीराचं अस्तिव संपल्यावर ह्या भावना हळूहळू जास्त प्रबळ सुद्धा होत जातात. मग आपली सगळी शक्ती पणाला लावून ह्या सगळ्या राहिलेल्या ईच्छा पूर्ण करण्यासाठीची धडपड सुरु होते…अर्थात ह्या काही जिवंत माणसाच्या मनातल्या ईच्छा नाहीत …त्यामुळे त्या जागृत व्हायला बरेचवेळा तसंच काहीसं घडावं लागतं..हवेचं कसं असतं एरव्ही हवा शांतपणे, थंडपणे वाहत असते..पण वातावरणातला एखाद –दुसरा बदल त्या हवेचं वादळात रूपांतर करतो…मग काही काळाने आपोआप हे वादळ शांत होतं…तसंच असतं काहीसं आपल्या ईच्छांच्या बळावर तग धरून राहिलेल्या त्या शेवटच्या अंशाचं….\nआता माझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर, त्या मुलीची आई ह्यासाठीच मला दिसत होती ना….मुलीची प्रचंड काळजी होती तिला…ही काळजी ती स्वतः मरण पावल्यावर कैकपटींनी वाढत गेली. तिच्यातला तो अंश त्यामुळे लोप लावू शकला नाही….पण म्हणून जिवंत असताना ती जशी कायम स्वतःच्या लेकीची काळजी करायची आणि काळजी घ्यायची तसं आता शक्य नव्हतं. तिचं मन जरी जिवंत राहिलं तरी शेवटी हवेच्या लहरीसारखा आणि स्वतःचं असं काहीही रंग,रूप, आकार आणि अस्तिव नसलेला असा तो एक अंश…पण जेव्हा, जेव्हा कोणी तिच्या मुलीला पुढे येऊन मदत करताना तिला दिसायचं, तेव्हा तेव्हा तिची मुलीबद्दलची काळजी किंवा आणखी बाकीच्याही भावना, मुलीला मदत करणारं कोणीतरी मिळाल्याचं समाधान हे सगळं एखाद्या वादळासारखं अचानक जागृत व्हायचं…एरव्ही ती काळजी असायचीच आणि त्यापोटी तिचं मन कदाचित तिच्या मुलीभोवतीच भरकटत राहायचं. पण जेव्हा म��� तिच्या मुलीला मदत केली तेव्हा असंच वादळासारखं काहीसं घडलं असावं, त्या मनाची ती प्रचंड शक्ती जागृत झाली, आणि मग तिने धडपड सुरु केली माझ्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी…म्हणून बरेचवेळा असं घडलं की जेव्हा ती मुलगी मला भेटली, मी तिला मदत केली, तेव्हा तेव्हा तिच्या आईने मला भेटण्यासाठी धडपड केली..”\n“माय गॉड माई आजी….हे असं खरंच असतं म्हणजे भूत वगैरे आपण जे म्हणतो, ते हे असं असतं म्हणजे भूत वगैरे आपण जे म्हणतो, ते हे असं असतं…..अगं ऐकताना एकदम सायंटिफिक एक्सप्लेनेशन ऐकल्यासारखं वाटतंय….म्हणजे वैज्ञानिक स्पष्टीकरण….” ईशाने लगेच मराठीत भाषांतर करून सांगितलं…\n“इंग्रजी येत नसलं तरी तेवढं कळतं गो मला ईशे…मी म्हटलं नव्हतं तुला, माझ्या बाबांनी मला हे सगळं सांगितल्यावर एका वेगळ्याच जगाबद्दल कळल्यासारखं वाटलं होतं मला..भूत हे आपण दिलेलं नाव हो….आणि त्याबरोबर सांगितल्या जाणाऱ्या गोष्टीही आपणच तयार केलेल्या…माझ्या वडिलांनी मला असं कधीच सांगितलं नाही की भूत अशा नावाची काही गोष्ट असते. त्याच्याशी जोडलेल्या प्रत्येक समजुतीला सुद्धा खोडून काढलं हो त्यांनी…”\n“ओके, म्हणजे एक भाग तर कळला की ती माणसं परत कशी येतात. सॉरी म्हणजे शब्दशः माणसं असं नाही, पण त्यांच्यातला तो अंश, का आणि कसा जिवंत राहतो आणि आपल्यापर्यंत कसा येतो हे कळलं. पण माई आजी, अगं पण आपल्याला मग ते दिसतात कसे म्हणजे वादळाच्या वेळी जशी हवा नुसतीच जोरात वाहताना जाणवते तसं नुसतं काहीतरी जाणवलं पाहिजे ना असं माणूस आपल्या समोर आलं की…पण मला आणि सायलीला आणि तुझ्या बाबतीत तुलाही ती बाई दिसली ना….मग असं कसं झालं म्हणजे वादळाच्या वेळी जशी हवा नुसतीच जोरात वाहताना जाणवते तसं नुसतं काहीतरी जाणवलं पाहिजे ना असं माणूस आपल्या समोर आलं की…पण मला आणि सायलीला आणि तुझ्या बाबतीत तुलाही ती बाई दिसली ना….मग असं कसं झालं\n“हम्म…ह्याकडे येणारच होते मी…ईशा, वादळाच्या वेळेला हवेचं अस्तिव जाणवतं म्हणजे काय होतं नक्की हवा वाहण्याचा आवाज येतो, आजूबाजूचा पालापाचोळा उडताना दिसतो, झाडाची पानं सळसळतात, बरोबर हवा वाहण्याचा आवाज येतो, आजूबाजूचा पालापाचोळा उडताना दिसतो, झाडाची पानं सळसळतात, बरोबर अगं तसंच काहीसं होतं हो, पण ते काय होतं हे त्या तग धरून राहिलेल्या मनापेक्षा आपल्या जिवंत मनावर अवलंबून ���सतं…मला सांग शरीर नसलेल्या मनाकडे एवढी ताकद असते तर आपल्या शरीर असलेल्या मनात किती ताकद असेल बरं अगं तसंच काहीसं होतं हो, पण ते काय होतं हे त्या तग धरून राहिलेल्या मनापेक्षा आपल्या जिवंत मनावर अवलंबून असतं…मला सांग शरीर नसलेल्या मनाकडे एवढी ताकद असते तर आपल्या शरीर असलेल्या मनात किती ताकद असेल बरं आपल्या मनात असणाऱ्या भावना आपण बोलून दाखवू शकतो किंवा ईच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला आपल्या शरीराची साथ मिळत असते. समोर काहीतरी नेहेमीपेक्षा वेगळं येऊ पाहतंय, ह्याची जाणीव आपल्याही मनाला होतेच.\nपण ती जाणीव ज्या क्षणी होते, त्या क्षणी आपल्या मनाची स्थिती काय असेल हे महत्वाचं….बरेचवेळा हे इतकं अनपेक्षित असतं की असं काही आपल्या समोर येणार आहे हे माहीतच नसल्यामुळे एकतर आपण, म्हणजे आपलं मन बेसावध असतं आणि दुसरं म्हणजे समोर जे काही येणार आहे ते तसंच्या तसं स्वीकारायला ते कधीच तयार नसतं, त्यामुळे सगळ्यात आधी ते गोंधळून जातं आणि मग ह्या सगळ्यामुळे थोड्या वेळासाठी का होईना, कमकुवत होतं…आणि असा एकाच क्षण पुरेसा असतो…अशाच वेळी समोरचं तेच ते आपल्या प्रबळ भावनांच्या जोरावर तग धरून राहिलेलं ते मन आपल्या मनावर भारी पडत जातं. ते आपल्या मनाचा ताबा घेतं असं नाही, पण आपलं मन त्या क्षणी इतकं गोंधळलेलं, बेसावध असतं की असं काही समोर आल्यावर विचार करण्याची किंवा आपलं स्वतःचं ऐकण्याची शक्तीच आपलं मन घालवून बसतं…समोर जे घडतंय, जे कोणी आपल्याशी संवाद साधू बघतंय, जे आवाज आपल्याला ऐकू येतायत त्याला खरं तर काहीच पार्श्वभूमी नसते, पण ती आपणच निर्माण करतो, आपलं मन निर्माण करतं. आणि बरेच वेळा ते नकारात्मक वातावरणच निर्माण करतं. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर तुला ती बाई बाथरूम मध्ये दिसली, बरोबर त्यावेळचं तू अनुभवलेलं सगळं आठव…बाथरूमचा दरवाजा धडधड वाजत होता, कडी आपोआप उघडली, तुला आरशात चेहऱ्यावर केस पुढे ओढलेली एक बाई दिसली, वगैरे…हे सगळं चित्र तुझ्याच मनाने तयार केलं होतं गो. मला जितकं कळतं त्यावरून सांगते. त्यावेळी प्रत्यक्षात झालं इतकंच होतं की ती जी कुणी बाई आहे, म्हणजे अतृप्त असलेलं तिचं मन हे तुझ्याशी काही संवाद साधू पाहायला तुझ्या, म्हणजे तुझ्या मनाच्या संपर्कात आलं, त्यावेळी ते जे काही आहे ते जसंच्या तसं स्वीकारायला तुझं मन अर्थतच तयार झालं नाही, पुन्हा तेव्हा वीज गेलेली असल्याने अंधाराची पार्श्वभूमी होतीच, त्यातून तुझ्या मनाने ही सगळी पार्श्वभूमी तयार केली. खरं इतकंच झालं होतं की तू हवा तसा प्रतिसाद दिला नाहीस म्हणून ती निघून गेली…पण तुझ्या मनाने उभं केलेलं चित्र तेवढं तुझ्या लक्षात राहिलं…”\n“पण मग तुला तर ती बाई दिसली होती, तू तिचा चेहराही बघितला होतास, जर हे सगळं चित्र तुझंच मन तुझ्यासमोर तयार करत होतं, तर मग तुला तिचा चेहरा कसा दिसला तू कुठे तिला बघितलं होतंस प्रत्यक्ष तू कुठे तिला बघितलं होतंस प्रत्यक्ष\n“पण ती मुळात तशीच होती की नाही हे कुठे आपल्याला माहित आहे मला ती जशी दिसली तशीच माझ्याआधीच्या बाकीच्यांना दिसली असं मी नाही ना म्हणू शकत मला ती जशी दिसली तशीच माझ्याआधीच्या बाकीच्यांना दिसली असं मी नाही ना म्हणू शकत तिचं दिसणं, तिचा तो भेसूर आवाज सगळंच माझ्या मनातून आलेलं होतं…तिला फक्त जे म्हणायचं होतं ते मला ऐकू येत होतं पण तो आवाज तिचा नव्हता….कळलं तिचं दिसणं, तिचा तो भेसूर आवाज सगळंच माझ्या मनातून आलेलं होतं…तिला फक्त जे म्हणायचं होतं ते मला ऐकू येत होतं पण तो आवाज तिचा नव्हता….कळलं\nमाई आजीचं बोलणं संपलं तशी ईशा दोन मिनिटं काहीच बोलली नाही. ती आजपर्यंत आलेले ते सगळे अनुभव मनातल्या मनात आठवून बघत होती…माई आजीने सांगितलेलं सगळं त्याच्याशी ताडून बघत होती. आता पुन्हा ह्या सगळ्याकडे वळून बघताना एक वेगळी दृष्टी मिळाल्यासारखं वाटत होतं….पण तरीही हा विषयच असा होता की प्रश्नही संपत नव्हते…\n“पण मग माई आजी, नंतर मग सायलीला सुद्धा कधीतरी ती बाई चेहऱ्यावर केस ओढलेली अशी कशी दिसली\n“कारण तू तुझा आधीचा अनुभव तिला सांगितला होतास की नाही तिच्या मनात ते चित्र आधीच तयार झालं होतं आणि म्हणून जेव्हा ती बाई तिच्या संपर्कात आली, तिच्या मनात तेच चित्र उभं राहिलं…”\n“आणि जेव्हा आम्हाला दोघींना ती एकदम दिसली तेव्हा असं दोनवेळा झालं होतं माई आजी, एकदा सायलीच्या खोलीत असताना आणि एकदा वरच्या खोलीत मी सायलीच्या मागे गेले होते तिला न सांगता, तेव्हाही..”\n“अगो, मग तेव्हाही तुमच्या मनाने जे चित्र दाखवलं तुम्हाला ते तुम्ही बघितलंत. तुम्ही तुम्हाला काय काय दिसलं ते बोलला असतात एकमेकींशी तर कळलं असतं, दोघींनाही जे दिसलं ते वेगवेगळं होतं ,जे आवाज ऐकू आले ते खरंच तिचे असतील असं थोडं��� आहे पण ते ऐकू आले..म्हणजे तिला तेच सांगायचं असणार…पण प्रत्यक्ष आवाज तिचा असणं शक्यच नाही, कारण तिला आता शरीर नाही म्हणजे आवाजही नाही, बरोबर… पण ते ऐकू आले..म्हणजे तिला तेच सांगायचं असणार…पण प्रत्यक्ष आवाज तिचा असणं शक्यच नाही, कारण तिला आता शरीर नाही म्हणजे आवाजही नाही, बरोबर…\n“आणि माई आजी एक शेवटचा प्रश्न…त्या लॉकेटचं काय ते कसं आलं असेल सायलीकडे ते कसं आलं असेल सायलीकडे\n“हम्म…ते सांगता येणं आत्ता जरा अवघड आहे हो…त्यावेळी माझ्यापुढे जी परिस्थिती होती त्या अनुषंघाने आमचं जे बोलणं झालं, त्यात ह्या अशा गोष्टींचा उलगडा तसा झाला नाही, हा पण एक सांगते ईशें, माझे वडील तेव्हा बोलता–बोलता म्हणाले होते, ह्या सगळ्यात माणसाचं मन नावाचा समजायला सगळ्यात क्लिष्ट असा भाग असतो, ज्यावर घडणाऱ्या गोष्टी अवलंबून असतात. दुसऱ्यांना शारीरिक ईजा पोहोचवण्याएवढी ताकद त्यात नसते पण ते सोडलं तर भौतिक जगातल्या गोष्टींवर ताबा मिळवण्याएवढी शक्ती ते स्वतःमध्ये आणू शकतात…पण मी म्हटलं तसं, ह्याबद्दल मला नीटसं काही समजावून सांगता येणार नाही हो….कदाचित जेव्हा आपल्याला कळेल की ती येणारी बाई कोण आहे, का येते, तेव्हा ह्या गोष्टीचा उलगडा होईल…”\n“माय गॉड, हे सगळं किती कॉम्प्लिकेटेड आहे, माई आजी….म्हणजे खरं तर तू खूप सोप्पं करून सांगितलंस सगळं….पण तरी एवढे हेवी शब्द ऐकूनच मला दमायला झालं माहित आहे पण माई आजी, मग तू परत आल्यावर काय केलंस गं पण माई आजी, मग तू परत आल्यावर काय केलंस गं मग परत ती मुलगी भेटली तुला मग परत ती मुलगी भेटली तुला \n“भेटली म्हणण्यापेक्षा मी भेटायला गेले तिला…माझे वडीलही आले होते हो माझ्यासोबत.. काय आहे, ज्या कारणासाठी तिची आई इतके दिवस अशी भटकत होती, ते कारण तरी दूर करायला हवं होतं ना गो..मग माझे वडील माझ्या यजमानांना म्हणजे तुझ्या आजोबांना भेटले, त्यांना थोडक्यात सगळं समजावून सांगितलं आणि त्यावरचा तोडगाही सांगितला. आमच्या बाजूच्याच गावात एक सामाजिक संस्था होती, जी अनाथ मुलांसाठी काम करायची. म्हणजे त्यांना आसरा, शिक्षण, राहण्याची आणि खाण्या–पिण्याची सोय असं सगळं करायचे ते…अनाथ मुलांसाठी असल्याने काही पैशांची अपेक्षा नसायची त्यांची..माझे वडील आणि यजमान तिथल्या व्यवस्थापकांना जाऊन भेटले, ह्या मुलीबद्दल, घरी तिची होत असलेली आबाळ ह्याबद्दल सांगितलं. दुसऱ्याच दिवशी जाऊन त्या मुलीच्या वडिलांना भेटले…तो माणूस शुद्धीत कधी नसायचाच मुळी, ना स्वतःच्या मुलीबद्दल काही काळजी, आस्था….त्याला थोडक्यात सगळं समजावून त्याचा अंगठा मिळवला, मुलीला त्या संस्थेच्या हवाली करण्याबद्दल ..त्या संस्थेला मग एक मोठी रक्कम देणगी म्हणूनही दिली आम्ही आणि त्या मुलीला तिथे भरती केलं…पुढे त्या गावात होतो तोपर्यंत दर चार–सहा महिन्यांनी फेरी मारून ती कशी आहे वगैरे बघायला जायचो..रमली हो ती नंतर तिथे, मैत्रिणीही मिळाल्या होत्या, डोक्यानंही थोडी सुधारली होती, जमेल तसं शिकत होती तिथल्या शाळेत…..नंतर मला कधीही तसले भास झाले नाहीत, त्यावरून माझ्या वडिलांनी सांगितलेलं अगदीच पटलं हो …”\n“आय एम सो प्राऊड ऑफ यु माई आजी …तुला सांगते, आजपर्यंत हा एक किडा खरंच वळवळत होता माझ्या डोक्यात…हे सुजयचं सिक्रेट नक्की काय आहे ही एक भुणभुण आहेच डोक्याला पण त्याचा निदान शोध तरी घेता येईल, पण ही गोष्ट नक्की काय आहे हे आम्हाला असं एरव्ही कधीच कळलं नसतं….आता फक्त हे कळायला हवं आम्हाला भेटायला येणारी ती नक्की कोण आहे आणि सुजयशी तिचा नक्की काय संबंध आहे…..”\n“माई आजी, सायली आली बहुतेक…आय एम सो एक्सआयटेड टू नो, त्या खऱ्या सुजयच्या घरी नक्की काय झालं ते..”\nधावत जाऊन ईशाने दार उघडलं…समोर सिद्धार्थ उभा होता…\nअज्ञाताची चाहूल ही कथा आता शेवटाकडे झुकतेय, त्यानिमित्ताने सर्व वाचकांशी केलेले हे हितगुज…\nसगळ्यात आधी, कथेच्या ह्या टप्प्यावर ह्या भागात गोष्टी थोड्या वेगळ्या अंगाने जातायत असं काहीजणांना वाटलं असेल. माई आजीची ह्या सगळ्यामागची कारणमीमांसा कदाचित काहीजणांना खटकू शकते… कथेच्या पहिल्या भागापासून ‘हे सगळं खूप रिअल वाटतं आणि वाचताना अगदी आमच्या अवतीभोवती घडल्यासारखं वाटतं‘ अशा रिएक्शन्स मिळत गेल्या….कथा अशीच रिअल वाटत रहावी किंवा कथेचा जो गूढ भाग आहे तो कथेच्या शेवटी खऱ्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींशी किंवा माई आजी म्हणते तसं जगाला सहज पटू शकेल अशा स्पष्टीकरणाने संपावा, अशीही अपेक्षा बऱ्याच जणांनी केली असेल .त्यामुळेच ह्या भागातील वर्णन वाचताना कदाचित काहीजणांचा अपेक्षाभंग होऊ शकतो.\nमाई आजी सांगते तसं खरंच असेल का प्रत्येकाकडे ह्याचं कदाचित वेगवेगळं उत्तर असेल. हा विषयच असा आहे की ह्यात ज्याने त्याने आपापले अनुभव, विचार, तर्क, समजुती वगैरे ह्यांचा आधार घेऊन मगच मत बनवावं. माझ्यापुरतं बोलायचं झालं, तर जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या कुठल्याही शास्त्रात बसत नाहीत, तर्कशुद्ध विचार त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. मृत्यूनंतरचं जीवन हा एक स्वतंत्र हाताळण्याचा विषय आहे…पण केवळ मृत्यूनंतरच्या जीवनाचे काही पुरावे नाहीत म्हणून ते अस्तित्वातच नाही असं मानणं मला मान्य नाही. ज्याबद्दल भाकडकथा रचल्या जातात, चर्चा केल्या जातात, प्रश्न उठवले जातात त्या गोष्टी अंधुक असतील, स्पष्ट नसतील पण जगाच्या पाठीवर कुठेतरी, काही अंशी तरी त्या अस्तित्वात असतात असं मला वाटतं…कथेचा मूळ भाग हा या समजुतीवरच आधारित ठेवलेला आहे…\nअसो, तुम्हा सगळ्यांचे खूप आभार. आता विचार केला की गंमत वाटते, अज्ञाताची चाहूल लागून आता २ वर्ष उलटून गेली पण कथानक फक्त एक ते दीड महिनाच पुढे सरकलं आहे…बरेच वेळा पुढचा भाग पोस्ट करायला झालेल्या उशिरामुळे असं झालंय, पण तरीही तुमच्या प्रतिक्रियांवरून तुम्ही ह्या प्रवासात सोबत आहात हे कळत होतं..अजून कथेचा शेवट बाकी आहे आणि तो तुम्हाला आवडेल अशी आशा करते… ह्यानंतर आणखीही कथा लिहिण्याचा विचार आहे, काही विषयही डोक्यात घोळतायत…बघूया कसं जमतंय ते….\nसुजय आता नक्की कोणतं पाऊल उचलेल सिद्धार्थ कोणाला बरोबर घेऊन आलाय सिद्धार्थ कोणाला बरोबर घेऊन आलाय प्रजापती निवास मध्ये सापडलेल्या त्या लाल कापडात गुंडाळलेल्या वस्तूचं गुपित काय असेल प्रजापती निवास मध्ये सापडलेल्या त्या लाल कापडात गुंडाळलेल्या वस्तूचं गुपित काय असेल सिद्धार्थच्या मनातल्या भावना सायलीपर्यंत पोहोचतील का सिद्धार्थच्या मनातल्या भावना सायलीपर्यंत पोहोचतील का सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येतेय पुढच्या भागात…..\nसुजय आता नक्की कोणतं पाऊल उचलेल सिद्धार्थ कोणाला बरोबर घेऊन आलाय सिद्धार्थ कोणाला बरोबर घेऊन आलाय प्रजापती निवास मध्ये सापडलेल्या त्या लाल कापडात गुंडाळलेल्या वस्तूचं गुपित काय असेल प्रजापती निवास मध्ये सापडलेल्या त्या लाल कापडात गुंडाळलेल्या वस्तूचं गुपित काय असेल सिद्धार्थच्या मनातल्या भावना सायलीपर्यंत पोहोचतील का सिद्धार्थच्या मनातल्या भावना सायलीपर्यंत पोहोचतील का सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येतेय पुढच्या भागात…..\nअज्ञाताची ���ाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\nह्या ब्लॉगवरील कोणतेही लेख/ कथा किंवा कथेचा कोणताही भाग लेखिकेच्या पूर्व-परवानगीशिवाय वापरू नयेत. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/horoscope-for-11-march-to-17-march/", "date_download": "2019-08-20T22:35:51Z", "digest": "sha1:IKWR3PIAUPJVOHWQSF3IZA4Q7X6OMWVK", "length": 20971, "nlines": 163, "source_domain": "www.saamana.com", "title": "भविष्य : रविवार ११ ते शनिवार १७ मार्च २०१८ | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nमुख्यपृष्ठ देव-धर्म आठवड्याचे भविष्य\nभविष्य : रविवार ११ ते शनिवार १७ मार्च २०१८\nमेष – मनाच्या शक्तीचा फायदा होईल\nमेषेच्या व्ययेषात सूर्यप्रवेश व चंद्र, गुरू लाभयोग होत आहे. मनाची शक्ती कोणत्याही प्रसंगात अत्यंत महत्त्वाची असते. त्याचाच फायदा राजकीय क्षेत्रात मोठा निर्णय घेताना होईल. विरुद्धलिंगी व्यक्तीपासून थोडे दूर रहा. गोड बोलून तुमचा पैसा आणि वेळ काढण्याचा प्रयत्न होऊ शकतो. चौकस रहा. शुभ दि. – ११, १२.\nवृषभ – मानसन्मानाचा योग\nवृषभेच्या एकादशात सूर्यप्रवेश आणि मंगळ-हर्षल त्रिकोणयोग होत आहे. कौटुंबिक समस्येला अचानक कलाटणी मिळू शकते. मानसन्मानाचा योग येईल. राजकीय क्षेत्रात गुंतागुंत वाढवू नका. धंद्यात स्थिरता येईल. विद्यार्थीवर्गाने ध्येयावर लक्ष केंद्रित करावे. प्रवासात दुखापत संभवते. शुभ दि. – १३, १४.\nमिथुन – धैर्याचे कौतुक होईल\nमिथुनेच्या दशमेषात सूर्यप्रवेश व सूर्य त्रिकोणयोग होत आहे. नोकरीत तुमच्या मनाप्रमाणे घटना घडतील. वरिष्ठांना खूष कराल. धैर्याचे कौतुक होईल. राजकीय क्षेत्रात पक्षाचे नेतृत्व खंबीरपणे पेलवून धरता येईल. दर्जेदार लोकांचा सहवास होईल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. स्वप्न पूर्ण करू शकाल. शुभ दि. – १५, १६.\nकर्क – थोडा संयम ठेवा\nकर्केच्या भाग्येषात सूर्यप्रवेश आणि चंद्र शुभलाभ योग होत आहे. राजकीय क्षेत्रात यश तुम्हाला कक्षेत दिसत असले तरी थोडा संयम ठेवा. तुमच्या डावपेचांचा परिणाम दिसण्यास थोडा वेळ लागेल. सामाजिक कार्यात विरोधक आक्रमक होतील तर काही तह करण्यास येतील. उतावळेपणा करू नका. शुभ दि. – ११, १४.\nसिंह – प्रकृतीची काळजी घ्या\nसिंह राशीच्या अष्टमेषात सूर्यप्रवेश आणि शुक्र-शनी केंद्रयोग होत आहे. कुटुंबात दुरावा आणि तणाव निर्माण होईल. आपापसात मतभेद होतील. सर्व खापर तुमच्यावर फोडण्याचा प्रयत्न होईल. राजकारणात तुमचे मुद्दे इतर पक्ष घेतील. मंगळवार, बुधवार प्रकृतीची काळजी घ्या. शुभ दि. – ११, १२.\nकन्या – परिस्थितीचे निरीक्षण करा\nकन्या राशीच्या सप्तम स्थानात सूर्यप्रवेश आणि चंद्र-गुरू लाभयोग होत आहे. राजकीय क्षेत्रात तुमच्याबद्दलचा गैरसमज दूर होण्याची शक्यता निर्माण होईल. तुम्ही संयम व श्रद्धा ठेवा. परिस्थितीचे निरीक्षण करा. पुढे संधी मिळेलच. कुटुंबातील व्यक्ती तुमच्या सोबत असतील. शुभ दि. – १३, १४.\nतूळ – स्थिर विचाराने निर्णय घ्या\nतुळेच्या षष्ठ स्थानात सूर्यप्रवेश आणि चंद्र-मंगळ लाभयोग होत आहे. तुमच्या उत्साहावर एखादी व्यक्ती टीका करण्याची शक्यता आहे. ठरवलेली योजना घरातील व्यक्ती पूर्ण करीलच असे समजू नका. राजकारणात विरोधक मैत्रीसाठी येतील, मात्र सावध रहा. कुटुंबात स्थिर विचाराने निर्णय घ्या. शुभ दि. – ११,१२.\nवृश्चिक – अंदाज बरोबर येईल\nवृश्चिकेच्या पंचमेषात सूर्यप्रवेश आणि चंद्र-बुध लाभयोग होत आहे. शेअर्समध्ये तुमचा अंदाज बरोबर येईल. नुकसान भरून काढता येईल. प्रतिष्ठा टिकवता आली तरी संघर्ष कायम राहील. नवे मित्र जोडले जातील. घर, जमीन इत्यादी व्यवहार पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शुभ दि. – १२,१३.\nधनु – विरोधकांना धडा शिकवाल\nधनु राशीच्या सुखेषात सूर्यप्रवेश आणि सूर्य – गुरू त्रिकोणयोग होत आहे. राजकीय क्षेत्रात उत्साहवर्धक घटना घडेल. तुम्हाला तुमच्या पद्धतीने विरोधकांना धडा शिकवता येईल. चमत्कारजन्य यश मिळेल. व्यावहारिक दृष्टिकोन मात्र ठेवा. सर्वत्र कौतुक होईल. कला, क्रीडा क्षेत्रात आघाडीवर राहाल. शुभ दि. – १३,१५.\nमकर – प्रगतीचा घोडा वेगाने धावेल\nमकरेच्या पराक्रमात सूर्यप्रवेश आणि चंद्र-बुध लाभयोग होत आहे. आठवडय़ाची सुरुवात अडचणी निर्माण करणारी असली तरी मंगळवारपासून तुमच्या प्रगतीचा घोडा वेगाने धावेल. राजकीय क्षेत्रात नवे डावपेच ��ाकता येतील. सामाजिक कार्यात रागावर नियंत्रण ठेवा. कुटुंबात सुखाचे क्षण येतील. व्यवसायाला कलाटणी मिळेल. शुभ दि.- १५,१६.\nकुंभ – वेळेचा फायदा घ्या\nहाती घेतलेले काम आत्मविश्वासाने आणि धैर्याने पूर्ण कराल. कुंभेच्या धनेषात सूर्यप्रवेश आणि चंद्र-मंगळ लाभयोग होत आहे. विचारांना चालना मिळेल. लोकसंग्रहाचे वर्तुळ अधिक मोठे होईल. प्रयत्न करा. वेळ कमी असतो हे गृहीत धरून वेळेचा फायदा घ्या. मंगळवार, बुधवार गुप्त कारवाया उघड होतील. शुभ दि. – ११,१२.\nमीन – रेंगाळलेली कामे मार्गी लागतील\nस्वराशीत सूर्यप्रवेश आणि शुक्र-शनी केंद्रयोग होत आहे. रेंगाळलेली कामे मार्गी लागण्यास सुरुवात होईल. राजकीय क्षेत्रात अधिकारप्राप्तीची शक्यता वाढेल. कोर्ट केसमध्ये गाफील राहू नका. गुरुवार, शुक्रवार गुप्त कारवायांचा त्रास होईल. थकबाकी वसूल करण्याचा प्रयत्न करा. शुभ दि. – १३,१४.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/mutual-fund/", "date_download": "2019-08-20T23:09:05Z", "digest": "sha1:D4KN5MNCHZY3IJNY6GV7CUDUMOJADYRY", "length": 13113, "nlines": 162, "source_domain": "policenama.com", "title": "mutual fund Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n दररोज फक्त ४० रुपयांची ‘बचत’ करा आणि ‘मिळवा’ ८ लाख रुपये, जाणून…\nनवी दिल्ली : तुम्ही रोज काही पैशांची बचत करून योग्य गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुम्ही एका ठराविक काळानंतर लखपती होऊ शकता. यासाठी तुम्हाला रोज केवळ ४० रुपयांची बचत करावी लागणार आहे. तुमचा रोजचा खर्च भागवून तुम्ही दिवसाला ४० रुपये…\nमहिन्याला फक्त ६०० रुपयांची ‘बचत’ करून आपल्या मुलांना ‘करोडपती’ बनवा, जाणून…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी चांगली फायनानशिअल प्लॅनिंग आणि उच्च शिक्षणासाठी विचार करुन ठेवत असाल तर तुम्हाला यासाठी जास्त रक्कमेची आवश्यकता असते याची आपल्याला कल्पना असते. परंतू जर तुम्ही योग्य नियोजन केलेत तर…\nबचत खात्याऐवजी ‘येथे’ गुंतवणूक करा अन् मिळवा दुप्पट ‘नफा’ \nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - जर तुम्ही तुमचे बचतीचे पैसे बँकेत बचत खात्यात ठेवत असाल तर तुम्ही तुमचे नुकसान करुन घेत आहेत, कारण अनेक बँका बचत खात्यावर तुम्हाला फक्त ३.५ ते ४ टक्के वार्षिक व्याज देतात. या तुलनेत महागाई आधिक आहे त्यामुळे बचत…\nअनिल अंबानीने ‘ही’ कंपनी काढली विकायला : १२०० कोटींची अपेक्षा\nनवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन - अनिल अंबानी यांनी त्यांच्या मालकीचा बिग एफएम रेडिओ विकण्याची तयारी सुरु झाली आहे. १२०० कोटी रुपये किंमत येण्याची अपेक्षा अंबानींना आहे. कर्जाच्या वाढत्या ओझ्याखाली दबत चालल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे…\nशेअर मध्ये मंदी तर म्युच्युअल फंडांत तेजी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - गेल्या काही दिवसांपासून डॉलर च्या तुलनेत रुपायाचे अवमूल्यन होताना दिसत आहे तसेच शेअर बाजारात देखील मंदीचे सावट आहे . असे असताना मात्र या घसरणीचा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर काहीच परिणाम…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nप���किस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nखाजगी क्लासेसचे सर्वेक्षण करा : आयुक्तांचे आदेश\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने शेअर केले…\nप्रसिद्ध संगीतकार खय्याम यांचे निधन\nमुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेत कोण-कोण करणार भाजपप्रवेश \nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती वाढवण्यासह आज मंत्रिमंडळाने घेतले ‘हे’ 19 महत्वाचे निर्णय\nSBI करणार डेबिट कार्ड बंद, पैसे काढण्यासाठी आता वापरली जाणार ‘ही’ प्रणाली\nराज ठाकरेंसोबत मनसे कार्यकर्ते ED च्या कार्यालयावर जाणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/jignesh-mawni-umar-khalid-filed-a-complaint-in-pune/", "date_download": "2019-08-20T22:46:21Z", "digest": "sha1:JEHYI5EPCMORPLI2LTTOVMT3F2LFNMZ5", "length": 13057, "nlines": 227, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "जिग्नेश मेवाणी-उमर खालिदवर पुण्यात गुन्हा दाखल . | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Maharashtra/Pune/जिग्नेश मेवाणी-उमर खालिदवर पुण्यात गुन्हा दाखल .\nजिग्नेश मेवाणी-उमर खालिदवर पुण्यात गुन्हा दाखल .\nपुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\n0 476 एका मिनिटापेक्षा कमी\nकालच्या महाराष्ट्र बंदनंतर आमदार जिग्नेश मेवाणी आणि विद्यार्थी उमर खालिद यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे येथील शनिवार वाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेत चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nमंगळवारी अक्षक बिक्कड आणि आनंद दौंड नावाच्या दोन युवकांनी पुणे येथील डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. पुणे येथे शनिवार वाड्यावर झालेल्या कार्यक्रमात भडकाऊ भाषण केल्याचा आरोप जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांच्यावर लावण्यात आले आहे्त.\nदुसरीकडे, हिंदू आघाडीच्या आधी पेशव्यांच्या वंशजांनी देखील हा कार्यक्रम शनिवारवाड्यावर घेण्यास विरोध केला होता. पण महापौर मुक्ता टिळक यांनी परिषदेला सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून महापालिकेने परवानगी दिली होती.\nमुंबईत आज (4 जानेवारी) छात्र भारतीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे पोलिस आणि आयोजकांमध्ये बाचाबाची झाली. या कार्यक्रमातही जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांची भाषणं होणार होती. मात्र पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी दिलेली नाही.\nभीमा-कोरेगाव हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काल महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. त्यावेळी मुंबईत कलम 144 लागू करण्यात आलं होतं. त्यामुळे मुंबईत जमावबंदी आहे, कार्यक्रम करता येणार नाही, असं पोलिसांनी आयोजकांना सांगितलं. मात्र आम्ही आधीच कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे, आता कार्यक्रम रद्द करु शकत नाही, असं म्हणत कार्यकर्त्यांनी पोलिसांनी हुज्जत घातली.\nसाखरपुडा 5 जानेवारीला दीपिका पदुकोण-रणवीर सिंहचा\nमुंबईच्या अंधेरीत इमारतीला भीषण आग चार जणांचा मृत्यू\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टोलनाक्याजवळ कार टेम्पोचा भीषण अपघात 3 ठार\nपुण्यात कबीर कला मंचाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nमिठाईच्या दुकानात घुसला टॅंकर तरुणीचा मृत्यू\nपुणे : सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार .\nपुणे : सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-aadwalanawar-uday-thakurdesai-marathi-article-2474", "date_download": "2019-08-20T23:44:52Z", "digest": "sha1:5ZUKTK2JJYXXRSUKWXHNAWGIHCPSLI5E", "length": 27266, "nlines": 117, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Aadwalanawar Uday Thakurdesai Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nफियोर्ड्‌सची राजधानी - बर्गेन\nफियोर्ड्‌सची राजधानी - बर्गेन\nमंगळवार, 29 जानेवारी 2019\nऑस्ट्रियातले हिरवेकंच साल्झबर्ग पाठी सोडले होते. इन्सब्रुकच्या दिशेने बस वेगाने धावत असता, रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या हिरवाईने साऱ्या प्रवाशांना मोहित करून सोडले होते. तेवढ्यात बाहेर पावसाची रिमझिम सुरू झाली. हलकीच सर येऊन सगळ्यांची मने भिजवून गेली. त्यानंतर ढग आकाशातून अक्षरशः खाली उतरू लागले. बसमधील पर्यटक बेभान झाले. नेमक्‍या अशा धुंद वातावरणात आमच्या लीडरबरोबर बसलेल्या मुलीने लीडरला प्रश्‍न केला, ‘सृष्टीसौंदर्याच्या दृष्टीने तुमच्यामते जगातील सर्वांत सुंदर देश कोणता’ लीडर म्हणाला, ‘एकाच देशाचे नाव नाही सांगता येणार’ लीडर म्हणाला, ‘एकाच देशाचे नाव नाही सांगता येणार’ मला राहवले नाही. मी लीडरच्या बाजूलाच बसलो होतो. मी लीडरला विचारले, ‘तरीसुद्धा त्यातल्या त्यात एकाच देशाचे नाव सांगायचे म्हटले तर’ मला राहवले नाही. मी लीडरच्या बाजूलाच बसलो होतो. मी लीडरला विचारले, ‘तरीसुद्धा त्यातल्या त्यात एकाच देशाचे नाव सांगायचे म्हटले तर’ ‘नॉर्वे’ चटदिशी लीडर म्हणाला. त्यावर मी विचारले, ‘इतका छान आहे नॉर्वे’ ‘नॉर्वे’ चटदिशी लीडर म्हणाला. त्यावर मी विचारले, ‘इतका छान आहे नॉर्वे कॅनडा, न्यूझीलंड, स्वित्झर्लंडपेक्षादेखील छान कॅनडा, न्यूझीलंड, स्वित्झर्लंडपेक्षादेखील छान’ या माझ्या प्रश्‍नावर लीडर म्हणाला, ‘नॉर्वेचे सौंदर्य काही वेगळेच आहे. नॉर्वेतील फियोर्ड्‌सचे सौंदर्य काही वेगळेच आहे. त्या सौंदर्याची तुलना कुणाशी करता येणार नाही. ते सौंदर्य वारंवार मनापासून पाहता यावे म्हणून तर मी वर्षानुवर्षे याच (स्कॅंडेनेव्हिया) पट्ट्यात वावरायचा प्रयत्न करतोय.’\nआनंदाची आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे वर उल्लेख केलेला लीडर गेल्या वर्षी (सहा महिन्यांपूर्वी) आमच्याबरोबर स्कॅंडेनेव्हिया सफारीवर होता. स्टॉकहोम एअरपोर्टवरून बर्गेनला निघताना मला तो म्हणाला, ‘मी ऑस्ट्रियात काय म्हणालो होतो ते आता तुला कळेल’ मी त्याचे विधान हसण्यावारी नेले खरे, परंतु विमान स्टॉकहोमवरून सुटल्यासुटल्याच त्याच्या वाक्‍याची प्रचिती ���ायला लागली. विमानात सुदैवाने विंडो सीट मिळाली होती. खाली दिसणाऱ्या दृश्‍यांवरून नजर हटत नव्हती. पहिले स्टॉकहोममधील हिरवळीची दृश्‍ये, नंतर बर्फिल्या वेलबुट्टीची शाल पांघरलेल्या नॉर्वेच्या पर्वतशिखरांची दृश्‍ये आणि त्यानंतर अत्यानंदाने जिवाचे पाणी करणाऱ्या महाअप्रतिम फियॉर्ड्‌सची दृश्‍ये.. हे सारे मंत्रमुग्ध होऊन पाहात असताना, जलाशयाकाठी इमारतींची गर्दी दिसायला लागल्यावर बर्गेन आल्याची सूचना मिळाली आणि अवघ्या दोन तासांत आम्ही स्टॉकहोमवरून बर्गेनला पोचलोसुद्धा\n‘आपण आलो पण बर्गेनला’ असे आईला विचारणाऱ्या चिमुकल्याचा स्वर कानी पडत असताना विमानतळाच्या बाहेर ‘बर्गेन’ नावाची पाटी दिसली. त्या मुलाच्या आणि माझ्या मनात आलेल्या भावनेला अनुसरून असणारी ‘बर्गेन’ ही पाटी कोणी कोणत्या अंदाजाने लावली कुणास ठाऊक’ असे आईला विचारणाऱ्या चिमुकल्याचा स्वर कानी पडत असताना विमानतळाच्या बाहेर ‘बर्गेन’ नावाची पाटी दिसली. त्या मुलाच्या आणि माझ्या मनात आलेल्या भावनेला अनुसरून असणारी ‘बर्गेन’ ही पाटी कोणी कोणत्या अंदाजाने लावली कुणास ठाऊक परंतु ती पाटी आमची मनोवस्था यथार्थ ओळखणारी ठरली. विमानतळावरून हॉटेल आणि हॉटेलला पोचल्यावर हॉटेलरुमवर सामान टाकून आम्ही बर्गेन शहराच्या मुख्य चौकात आलो.\nबर्गेन शहराच्या मध्यवर्ती चौकात टापटीपपणा, इमारतींचा ठाशीव बाज आणि अफाट स्वच्छता हे जरी नजरेस पडले असले तरी विशेष काही वेगळेपण जाणवत नव्हते. ते जाणवले बाजूच्या फिशमार्केटमध्ये - कोळीवाड्यात. समोर दिसणाऱ्या रॉबर्टने ‘नमस्ते. बर्गेनमें आपका हार्दिक स्वागत है’ म्हणत आमची विकेट काढली. गोव्यात काही वर्षे राहिल्यामुळे तो छान हिंदी बोलत होता. त्याच्यामुळे त्याची मैत्रीणदेखील आमच्याशी हिंदीत बोलू पाहात होती. परंतु तिला हिंदी काय, इंग्रजीसुद्धा नीट येत नव्हते. त्यामुळे आम्ही त्यांनी ठेवलेल्या माशांच्या वाट्याचे, शोकेसच्या दर्शनीभागात दिसत असणाऱ्या माशांच्या वैविध्यांचे फोटो काढले. काहींनी मासे चाखलेसुद्धा.\nबर्गेन बंदर बघणे हासुद्धा एक छानसा अनुभव आहे. मोठ्या बोटींजवळ अल्लड लाटांवर स्वार होत खिदळत राहणाऱ्या छोट्या बोटी, अतिस्वच्छ किनाऱ्यावरील प्रवाशांची लगबग, रस्त्याच्या पलीकडे आपली छोटीशी ॲकॉर्डियन सराईतपणे हाताळणारा छोट��� कलाकार, नीटस इमारतींपुढे कलात्मकरित्या लावून ठेवलेल्या स्पोर्टसबाईक्‍स अशा विविध गोष्टी बघताना बर्गेनच्या धक्‍क्‍यावर आपला वेळ कसा गेला हे आपल्याला कळतदेखील नाही इतका सुंदर कमालीचा अनुभव आहे हा.\nत्यानंतर आम्ही चालत चालत ‘फ्लोईबानेन फ्युनिक्‍युलर राईड’ घ्यायला म्हणजे शहराच्या मध्यवर्ती भागातून आवाज न करता केवळ सहा मिनिटांत वर माऊंट फ्लोयेनला नेणाऱ्या केबलकार स्थानकाजवळ आलो. स्थानक इतके स्वच्छ होते, की तिथे त्या दिवसाची पहिली फेरी जाण्याची वेळ आमचीच होती की काय, असे वाटावे एका डब्यात शंभर आणि दुसऱ्या डब्यात शंभर अशी एकावेळी दोनशे पर्यटकांना लीलया वर घेऊन जाणारी केबलकार वर्षाला लाख पर्यटकांना खालून वर घेऊन जाते हे ऐकल्यावर अचंबित व्हायला झाले. शिस्तबद्ध रीतीने, टापटिपीत राहून, वर्षानुवर्षे चालू राहणारा केबलकारचा हा प्रवास खरोखरच कौतुकास्पद आहे, असे म्हटले पाहिजे. १९१८ मध्ये ही केबलकार सुरू झाली हे कळल्यावर ज्या कुणाच्या डोक्‍यातून, शहराच्या मध्यभागातून बिलकूल आवाज न करता ३२० मीटरची उंची अवघ्या सहा मिनिटांत पार करण्याची शक्कल, निघाली त्या डोक्‍याचे कौतुकच करायला हवे. ‘वर’ माऊंट फ्लोयेन येथे आल्यावर माणसांचे फोटो काढणारे, मोक्‍याची जागा पकडायला घाई करतात. माणसांचे फोटो काढणाऱ्यांना त्यांच्यात रमू दिले, की आपण निसर्गाचे आणि एकुणातच इतर फोटो काढायला मोकळे होतो. माऊंट फ्लोयेनवरून बर्गेनचा नजारा अगदी व्यवस्थित टिपता येतो. सात टेकड्यांनी वेढलेले आणि फियोर्डसमुळे अतिदिमाखदार दिसणारे बर्गेन किती सुंदर दिसते ते तुम्हाला दीर्घकाळ पाहता येते. अनेक राजवटी पाहिलेले हे शहर इ. स. १०७० मध्ये नावारूपाला आले. या शहराने अनेक रक्तरंजित क्रांत्या पाहिल्या. अनेक देश-विदेशी दर्यावर्दींचे बर्गेन हे शहर ‘घर’ राहिले आहे. सोळाव्या शतकात चक्क राजधानीचे शहर असलेल्या बर्गेनने तेराव्या शतकात ‘नॉर्वेमधील मानाचे शहर’ हा किताबदेखील मिळवला होता. परंतु याच शहराला अनेकदा आगी लागण्याचादेखील सामना करावा लागला होता. या शहराने आगीची झळ खूप सोसली. जगभरातील दर्यावर्दी येण्यामुळे सतत जगभरातील लोक पाहण्याची बर्गेनवासियांची सवय तशी जुनीच म्हटली पाहिजे. अगदी आजदेखील निर्वासितांचा लोंढा बर्गेनच्या धक्‍क्‍यावर थडकतोच आहे. काय मजा पाहा एका डब्यात शंभर आणि दुसऱ्या डब्यात शंभर अशी एकावेळी दोनशे पर्यटकांना लीलया वर घेऊन जाणारी केबलकार वर्षाला लाख पर्यटकांना खालून वर घेऊन जाते हे ऐकल्यावर अचंबित व्हायला झाले. शिस्तबद्ध रीतीने, टापटिपीत राहून, वर्षानुवर्षे चालू राहणारा केबलकारचा हा प्रवास खरोखरच कौतुकास्पद आहे, असे म्हटले पाहिजे. १९१८ मध्ये ही केबलकार सुरू झाली हे कळल्यावर ज्या कुणाच्या डोक्‍यातून, शहराच्या मध्यभागातून बिलकूल आवाज न करता ३२० मीटरची उंची अवघ्या सहा मिनिटांत पार करण्याची शक्कल, निघाली त्या डोक्‍याचे कौतुकच करायला हवे. ‘वर’ माऊंट फ्लोयेन येथे आल्यावर माणसांचे फोटो काढणारे, मोक्‍याची जागा पकडायला घाई करतात. माणसांचे फोटो काढणाऱ्यांना त्यांच्यात रमू दिले, की आपण निसर्गाचे आणि एकुणातच इतर फोटो काढायला मोकळे होतो. माऊंट फ्लोयेनवरून बर्गेनचा नजारा अगदी व्यवस्थित टिपता येतो. सात टेकड्यांनी वेढलेले आणि फियोर्डसमुळे अतिदिमाखदार दिसणारे बर्गेन किती सुंदर दिसते ते तुम्हाला दीर्घकाळ पाहता येते. अनेक राजवटी पाहिलेले हे शहर इ. स. १०७० मध्ये नावारूपाला आले. या शहराने अनेक रक्तरंजित क्रांत्या पाहिल्या. अनेक देश-विदेशी दर्यावर्दींचे बर्गेन हे शहर ‘घर’ राहिले आहे. सोळाव्या शतकात चक्क राजधानीचे शहर असलेल्या बर्गेनने तेराव्या शतकात ‘नॉर्वेमधील मानाचे शहर’ हा किताबदेखील मिळवला होता. परंतु याच शहराला अनेकदा आगी लागण्याचादेखील सामना करावा लागला होता. या शहराने आगीची झळ खूप सोसली. जगभरातील दर्यावर्दी येण्यामुळे सतत जगभरातील लोक पाहण्याची बर्गेनवासियांची सवय तशी जुनीच म्हटली पाहिजे. अगदी आजदेखील निर्वासितांचा लोंढा बर्गेनच्या धक्‍क्‍यावर थडकतोच आहे. काय मजा पाहा आजदेखील राजधानी ओस्लो वगळता लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचे शहर बर्गेन हेच आहे. माऊंट फ्लोयेनवर उभे राहिल्यावर भोवतालचा परिसर बघत, सगळ्या घटनांचा क्रम डोक्‍यात ताजा होतो आणि आपण दूरवर पसरलेले जुन्या-नव्याचा संगम साधणारे बर्गेन पाहात उभे राहतो. माऊंट फ्लोयेनवरून आपण ज्या बंदरावर फिरलो ते बंदर दिसते. डावीकडे बर्गेनच्या आधुनिकीकरणाच्या खुणा दिसतात. नकळत आपणसुद्धा इथले फोटो घ्यावे म्हणतो आणि फोटोंव्यतिरिक्त माऊंट फ्लोयेनवरील हॉटेल, रेस्टॉरंट, कॅफे न्याहाळत पुन��हा केबलकारने परतीच्या रस्त्याला लागतो. तेथून आम्ही आमच्या, शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या ‘ग्रॅंड टर्मिनस हॉटेल’मध्ये परतलो.\nया ठिकाणी हॉटेलच्या संदर्भातील गंमत सांगण्यासारखी आहे. आम्ही महाराजा हॉटेलमधे जेवायला गेलो तो कार्यक्रम मोठा रंगीत झाला. कार्यक्रम म्हणण्याचे कारण असे, की भारतीय पद्धतीच्या हॉटेलात अतिशय मग्रुरीने सेवा मिळाल्याचे, सर्व पदार्थ काटकसरी पद्धतीने देण्याचे आणि एकुणातच मोठ्या करड्या शिस्तीचे ते हॉटेल होते असे बऱ्याच जणांचे मत पडले. जी गोष्ट खाण्याच्या हॉटेलची तीच गोष्ट राहण्याच्या ‘ग्रॅंड टर्मिनस हॉटेल’ची. या हॉटेलवर बोलणाऱ्यांच्यात दोन गट-तट पडले. एका गटाच्या मते ‘ग्रॅंड टर्मिनस हॉटेल हे काही खास नव्हते. जुनाट असे होते.’ तर दुसऱ्या गटाच्या मते, ‘ग्रॅंड टर्मिनस हॉटेल हे दुर्मिळ गटातील मौल्यवान असे हॉटेल होते.’ दोन तास विश्रांती घेऊन खाली आल्यावर बघतो ते काय; परत ते दोन गट आपापल्या मतांबद्दल आग्रही राहून उगाच वाद-प्रतिवाद करीत होते. लीडर आला आणि त्याने अनेक दिग्गज या हॉटेलात राहून गेल्याच्या खाणाखुणा सांगितल्या. त्यानंतर आम्ही ब्रिगेन या विभागाची सैर करायला निघालो.\nकालचक्र मागे फिरवणाऱ्या, तत्काळ जुन्या जमान्यात घेऊन जाणाऱ्या हॅन्सियॅटिक म्युझियम्स आणि ब्रिगेन या परिसराची रम्य सफर आवर्जून करण्याजोगी आहे. १९७९ मध्ये जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केल्यानंतर या विभागाचे रुपडे विशेष खुलून दिसायला लागले. लाकडी इमारतींची वेगळी पुनर्बांधणी, जपलेल्या जुन्या गोष्टी, जगभरातल्या दर्यावर्दींनी त्यात घातलेली मोलाची भर, प्रचंड कोरीवकाम केलेला मोठा लाकडी मासा, जुन्यातले जुने जपलेले म्युझियम, निष्पर्ण वृक्षांनी, रंगसफेदी उडालेल्या घरांनी त्या वातावरणात आणलेला जिवंतपणा.. अक्षरशः जुन्या काळाची झलक दाखवतात. त्यानंतर सेंट मेरी चर्चला भेट देऊन केवळ दहा मिनिटांवर असलेल्या हॉटेलात आम्ही परतलो.\nदोन दिवस बर्गेनमध्ये राहून दिवस कसे गेले ते कळलेच नाही म्हणेपर्यंत आमचा बर्गेनहून वॉसला जायचा दिवस उजाडला आणि ओरलॅंडफियोर्ड आणि सोगनेफियोर्ड या दोन महाप्रतिम फियोर्ड्‌सकाठाचे अद्‌भुत, अफाट असे सौंदर्य टिपत आम्ही वॉस या ठिकाणी जायला निघालो. बर्गेनमध्ये येताना आणि बर्गेन बाहेर जाताना सृष्टीसौंदर्याचा जितका नजारा दोन डोळ्यांना दिसला तसा नजारा त्याअगोदर कधीच दिसला नव्हता.\nअखेर अगदी खरे सांगायचे तर केवळ ५-६ फियोर्डसकाठाचे निसर्गसौंदर्य पाहून आमची ही अशी घायाळ अवस्था झाली होती. नॉर्वेमध्ये ११९० फियोर्ड्‌स आहेत असे आम्हाला समजले तेव्हा तर आमची बोलतीच बंद झाली.\nलेखात मी उल्लेख केलेला स्टॉकहोम ते बर्गेन हा हवाई मार्ग फारच उत्तम आहे. परंतु माझ्या परिचितांनी केलेला ओस्लो ते बर्गेन हा रेल्वे प्रवास त्यांच्यामते अतिउत्तम होता. फियोर्ड्‌सच्या काठाकाठाने बर्गेनला पोचलात तर सोन्याहून पिवळे यावरून तुम्हाला कळलेच असेल, की कसेही आणि कुठूनही बर्गेनला पोचलात तरी तो प्रवास अद्‌भुतच असेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ही की बर्गेन पाहिलेल्या साऱ्यांची ठाशीव मते असतात. नव्हे ती बर्गेन मुक्कामी तयार होतात.\nग्रॅंड टर्मिनस हॉटेल, झादर काइसगेट, बर्गेन. स्वस्त आणि मस्त असलेले हे हॉटेल शहराच्या मध्यवर्ती भागात रेल्वे स्टेशन समोर आणि ब्रिगेनपासून केवळ दहा मिनिटांच्या अंतरावर आहे.\nयाशिवाय, आपल्या बजेटनुसार आणि आवडीनुसार बरेच पर्याय उपलब्ध आहेत.\nफियोर्ड्‌स, सात टेकड्यांनी वेढलेले बर्गेन, फ्लोईबानेन फुनिक्‍युलर अर्थात केबलकारची राईड, माऊंट फ्लोयेन, ब्रिगेन, हॅन्सियाटिक\nम्युझियम, शहरातील मध्यवर्ती चौक, कोळीवाडा-फिश मार्केट, सेंट मेरी चर्च, बर्गेन कॅथेड्रल.\nकुठे आणि काय खाल\nकोळीवाड्यात म्हणजे बर्गेनच्या फिश मार्केटमध्ये माश्‍याचे उत्तम चविष्ट पदार्थ तुम्हाला खाता येतील. महाराजा रेस्टॉरंट आणि ताज महाल तंदुरी रेस्टॉरंट ही भारतीय पद्धतीचे खाणे खायचे असल्यास उत्तम पर्याय सांगता येतील.\nपर्यटक सौंदर्य न्यूझीलंड विमानतळ\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://adisjournal.com/responce-or-react/", "date_download": "2019-08-20T22:34:53Z", "digest": "sha1:MDMRC6OQ7EDQBFHH5QSO6FHNGQYAQKUT", "length": 11087, "nlines": 69, "source_domain": "adisjournal.com", "title": "प्रतिसाद की प्रतिक्रिया ~ Adi's Journal", "raw_content": "\nअसेच अवचित.. काही चारोळ्या…\nअसेच अवचित.. काही चारोळ्या…\nमाझ्या अमेरिकेत राहणाऱ्या एका चुलत बहिणीनी Humans of NewYork चा एक फोटो फेसबुकवर टाक���ा. फोटो तसा सामान्यच पण खरं लक्ष वेधलं ते त्या खाली लिहिलेल्या मजकुरानी. आजूबाजूला घडणाऱ्या कुठल्याही घटनेवर व्यक्त होणे हा मानवी स्वभाव आहे. मग ते देशाचे राजकारण असो की घरातला काही प्रश्न असो. तुमच्या कुटुंबियांशी झालेला वाद असो किंवा कामावर सहकाऱ्यांबरोबर निर्माण झालेले तणाव असोत. गल्लीतलं असो वा दिल्लीतलं, अरे चुकलच, गल्लीतलं असो की अमेरिकेतलं, आपलं व्यक्त होणं अगदी स्वाभाविक आहे. पण तुमच्या व्यक्त होण्याच्या पद्धतीवर त्याचा परिणाम अवलंबून असतो.\nबऱ्याचदा घटना घडल्या-घडल्या आपसूकच आपल्याकडून बाहेर पडते ती प्रतिक्रिया. अर्थातच त्यात सारासार विचारापेक्षा भावनेचाच आवेग जास्त आणि साहजिकच तितकाच तीव्र. उदाहरणच द्यायचं झालं तर प्रत्येक भारतीयाच्या जिव्हाळ्याची बाब आहे तो आपल्या देशाचा मुकुटमणी असलेला काश्मीर, त्यावर थोडा जरी आघात झाला की कित्येकदा आपला साऱ्यांच्या शाब्दिक का होईना पण समशेरी उपसल्या जातात. अगदी स्वाभाविकपणे वाटतं की या क्षणी पाकिस्तानवर शंभर एक बॉम्ब टाकून कायमचा धडा शिकवावा. पण कित्येकदा अशा प्रतिक्रिया बाहेर पडल्यावरच आपण विचार करायला लागतो.\nहेच बघा नं घरातला किरकोळ प्रश्न असतो. एखादी नावडती गोष्ट आपल्याला करायला लागणार असते. त्याचवेळी दुखावलेल्या मनात आधीचे साचलेले राग, अपमान वगैरे त्या प्रतिक्रियेला अजूनच धार चढवतात. कुटुंबातल्या ज्या सदस्यावर हे वार होतात त्याचे घाव आपल्याला कधीच दिसत नाहीत. आपला विरोध नोंदवला गेला न, मग झालं तर. पण कित्येकदा दिलेली प्रतिक्रिया इतकी तीव्र असते की नंतर कितीतरी वेळ आपलच मन आपल्याला खात राहते.\nआणि या अपराधीभावातुनच घडलेल्या गोष्टीवर विचार होऊ लागतो. मग लक्षात येत, अरे जरा सबुरीने घ्यायला हवं होतं कि. समोरच्याचं म्हणणं तरी ऐकून घ्यायला हवे होते. त्यावर शांतपणे विचार करायला हवा होता. बाकी कुटुंबियांबरोबर बोलायला हवं होतं. आणि मग आपले मत व्यक्त करायला हवे होते. इतकं सगळ लक्षात आलेलं असते पण मोठ्ठा झालेला ‘अहम्’ हे धड कबूलही करू देत नाही.\nपण तो ‘मी’ बाजूला ठेऊन असा काही विवेकबुद्धीने विचार करून तर्कसंगत असलेले मत व्यक्त केले तर त्या व्यक्त होण्याला आपण प्रतिसाद दिला असं म्हणू शकतो. ज्यात भावना आहेतच पण त्यांना तर्क आणि विवेकाची जोड पण आहे. जितक्या जास्त व���ळा प्रतिक्रियेऐवजी आपण प्रतिसाद द्यायचा प्रयत्न करू तितके ताण तणाव, भांडण तंटे कमी होणार हे नक्कीच. शिवाय समोरच्यालाही नकार स्वीकारायला जड जाणार नाही.\nतसं बघितलं तर आपण साऱ्याच घटनांवर व्यक्त होतो. वास्तविक त्यातल्या कित्येक तुमच्या आमच्या जीवनाशी तीळमात्रानेही संबंधित नसतात. जगाच्यापाठीवर इतक्या घटना होत असतात, अमुक देशाच्या राजानी स्वतःसाठी इतकी दारू मागवली, मागवे ना का. यावर आपले व्यक्त होणे चालू. दारू किती वाईट, इतके पैसे त्यानी देशावर खर्च करायला हवे होते, माज आलाय या श्रीमंत देशांना वगैरे वगैरे भाषणं ठोकणे चालू. अरे जर त्या राजानी घेतलेल्या दारूचा एक घोटही तो तुम्हाला देणार नाहीये, ना त्या दारूचे पैसे तुमच्या महिन्याच्या पगारातून हप्त्या-हप्त्यांनी कापून घेणार आहेत. तो राजा, त्याच्या राणी अथवा राण्या, त्याच्या देशाची जनता घेईल की बघून.\nखरच तुमच्या आमच्या प्रतिक्रियांनी कोणाला काही फरक पडत नाही. उलट आपलीच चिडचिड होते. या उलट जर या प्रतीक्रीयेतल्या भावनेला विवेकाची जोड देऊन प्रतिसाद दिला तर आजूबाजूला थोडातरी बदल होईल अशी आशा तरी असते. थोडा विचार करूया, प्रतीक्रीयेऐवजी प्रतिसाद देऊया…\nNext Postमाँटुकले दिवस : छोट्या – मोठ्याची निखळ मैत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://gwalior.wedding.net/mr/album/4504917/39209839/", "date_download": "2019-08-20T23:58:32Z", "digest": "sha1:KJAJUMHTFTXTUOMC2U6HAXRTNKK2TMLS", "length": 1592, "nlines": 34, "source_domain": "gwalior.wedding.net", "title": "Kamal production's \"पोर्टफोलिओ\" अल्बम मधील व्हिडिओ #3", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट भाड्याने तंबू केटरिंग\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nआढावा फोटो आणि व्हिडिओ 4\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,945 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AC%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%AE_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE", "date_download": "2019-08-20T23:03:48Z", "digest": "sha1:AUJSLHKCKQK63OTDQTVSDIITRNQLG4Z7", "length": 3580, "nlines": 54, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बकिंगहॅम राजवाडाला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nबकिंगहॅम राजवाड���ला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख बकिंगहॅम राजवाडा या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nलंडन ‎ (← दुवे | संपादन)\nसिटी ऑफ वेस्टमिन्स्टर ‎ (← दुवे | संपादन)\nचौथा जॉर्ज, युनायटेड किंग्डम ‎ (← दुवे | संपादन)\nचौथा विल्यम, युनायटेड किंग्डम ‎ (← दुवे | संपादन)\n१० डाउनिंग स्ट्रीट ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/bollywood/johnny-lever-birthday-special-johnny-lever-wife-picture/", "date_download": "2019-08-21T00:30:56Z", "digest": "sha1:YRRDA25FKCZZI3TG62TLSVDBPXNDOCZR", "length": 32966, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Johnny Lever Birthday Special: Johnny Lever Wife Picture | Johnny Lever Birthday Special: पाहा जॉनी लिव्हरच्या पत्नीचे फोटो | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा ज���ताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाख��\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nJohnny Lever Birthday Special: पाहा जॉनी लिव्हरच्या पत्नीचे फोटो\nJohnny Lever Birthday Special: पाहा जॉनी लिव्हरच्या पत्नीचे फोटो\nजॉनीला अनेकवेळा त्याच्या मुलांसोबत पाहायला मिळते. पण त्याची पत्नी खूपच कमी वेळा कोणत्याही खा��गी समारंभात हजेरी लावते.\nJohnny Lever Birthday Special: पाहा जॉनी लिव्हरच्या पत्नीचे फोटो\nJohnny Lever Birthday Special: पाहा जॉनी लिव्हरच्या पत्नीचे फोटो\nJohnny Lever Birthday Special: पाहा जॉनी लिव्हरच्या पत्नीचे फोटो\nJohnny Lever Birthday Special: पाहा जॉनी लिव्हरच्या पत्नीचे फोटो\nJohnny Lever Birthday Special: पाहा जॉनी लिव्हरच्या पत्नीचे फोटो\nJohnny Lever Birthday Special: पाहा जॉनी लिव्हरच्या पत्नीचे फोटो\nJohnny Lever Birthday Special: पाहा जॉनी लिव्हरच्या पत्नीचे फोटो\nठळक मुद्देजॉनीच्या पत्नीचे नाव सुजाता असून त्याच्या आयुष्यातील प्रत्येक चढ-उतारात ती तिच्या पाठिशी उभी राहिली आहे.\nजॉनी लिव्हरचा आज म्हणजेच १४ ऑगस्टला वाढदिवस असून त्याच्याविषयी आम्ही तुम्हाला काही खास गोष्टी सांगणार आहोत. जॉनी लिव्हरने आज बॉलिवूडमध्ये त्याचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. जॉनी एक स्टार असला तरी तो त्याच्या खाजगी आयुष्याविषयी बोलणे नेहमीच टाळतो.\nजॉनी लिव्हरची मुलगी जीमीने त्याच्या पावलावर पाऊल टाकत बॉलिवूडमध्ये एंट्री केली आहे तर त्याचा मुलगा जेसीने देखील काही कॉमेडी शो केले असून तो लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करेल असे म्हटले जात आहे.\nजॉनीला अनेकवेळा त्याच्या मुलांसोबत पाहायला मिळते. त्याच्या मुलीसोबत तर त्याने अनेक कार्यक्रमात देखील हजेरी लावली आहे. पण जॉनी लिव्हरची पत्नी खूपच कमी वेळा कोणत्याही खाजगी समारंभात हजेरी लावत असल्याचे दिसून येते. जॉनीच्या पत्नीचे नाव सुजाता असून त्याच्या आयुष्यातील प्रत्येक चढ-उतारात ती तिच्या पाठिशी उभी राहिली आहे.\nजॉनी आणि त्याच्या पत्नीने काही वर्षांपूर्वी एका मोठ्या संकटाला तोंड दिले होते. त्यानेच एका मुलाखतीत याविषयी सांगितले होते. त्यांचा मुलगा जेसी दहा वर्षांचा असताना त्याला ट्युमर झाला होता. त्यामुळे त्यांचे संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झाले होते.\nजॉनी प्रचंड टेन्शनमध्ये असल्याने त्याने चित्रपटांमध्ये काम करणे सोडले. तो वर्षातून एखादा चित्रपट आणि एखादा शो करत होता. जेसीवर उपचार सुरू असले तरी त्याचा ट्युमर दिवसेंदिवस वाढतच चालला होता.\nजेसीच्या मानेवरच ट्युमर होता. त्यामुळे कॉलरने तो लपवून तो शाळेत जायचा. पण त्यामुळे तो मानसिकदृष्ट्या खचत चालला होता. ट्युमरचे ऑपरेशन केल्यास त्याचा जीवही जाऊ शकतो असे डॉक्टरांनी सांगितले असल्याने त्यांनी ऑपरेशनचा विचार सोडून दिला होता. पण न्यू जर्सीतील एका डॉक्ट��ांकडे ते त्याला २००२ मध्ये घेऊन गेले. तेथील डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला. पण काहीही केल्या जॉनीची पत्नी त्यासाठी तयार नव्हती. पण त्याने कसेबसे तिला ऑपरेशनसाठी तयार केले आणि केवळ तीन तासात त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलले. कारण हे ऑपरेशन यशस्वी झाले होते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nलहानपणी झोपडपट्टीत राहाणाऱ्या जॉनी लिव्हरचे मुंबईत आहे आज अलिशान घर... पाहा जॉनीच्या घराचे Inside Photos\n​जॉनी लिव्हरला घरच्या परिस्थितीमुळे केवळ येवढेच शिक्षण घेता आले...\nया गोष्टीमुळे जॉनी लिव्हरचे आयुष्यच बदलले\nकुछ कुछ होता है या चित्रपटात होती मोठी चूक, करण जोहरनेच केले मान्य\nऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन मिकानंतर सलमान खानवर घालणार बंदी\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nराखी सावंतच्या लग्नानंतर आता पूनम पांडेने शेअर केला प्रियकरचा फोटो\n‘या’ थरारपटांनी प्रेक्षकांना केले भयभयीत\nसेक्रेड गेम्स 2 मुळे एका व्यक्तीला झालाय चांगलाच मनस्ताप, हे आहे त्याचे कारण\nSacred Games 2 Review : थ्रिलर आणि अफलातून परफॉर्मन्सचा डबल डोज 'सेक्रेड गेम्स २'\nSacred Games Season 2 Review: गणेश गायतोंडेची धमाकेदार वापसी, पहिल्यापेक्षाही जबरदस्त आहे दुसरे सीझन15 August 2019\nBatla House Movie Review : सत्याची बाजू मांडणाऱ्या अधिकाऱ्याची कथा15 August 2019\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केल��; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/interpol-issues-red-corner-notice-purvi-modi/", "date_download": "2019-08-20T22:46:16Z", "digest": "sha1:AU6LI2YJYQQI6XS7BSIGQSO2A674OAU4", "length": 14798, "nlines": 145, "source_domain": "www.saamana.com", "title": "हिरे व्यापारी नीरव मोदीच्या बहिणीला इंटरपोलची नोटीस | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्य�� हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nहिरे व्यापारी नीरव मोदीच्या बहिणीला इंटरपोलची नोटीस\nपंजाब नॅशनल बँकेतील 14 हजार कोटींच्या कर्जघोटाळा प्रकरणातील फरारी आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी याची बहीण पूर्वी मोदी हिच्याविरोधात मनी लॉण्डरिंग गुह्यात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे. इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस आंतरराष्ट्रीय अटक वॉरंटसाठी जारी केली जाते.\nपूर्वी दीपक मोदी (44) हीमनी लॉण्डरिंग प्���करणात हिंदुस्थानी तपास यंत्रणेला हवी आहे. पूर्वी मोदी हिचा पती मयंक मेहता यालाही यापूर्वी ईडीने नोटीस बजावली आहे.\nपंजाब नॅशनल बँकेच्या कर्जघोटाळय़ातून मिळालेल्या 133 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 950 कोटी रुपये) रकमेचा लाभ पूर्वी मोदी हिने घेतला आहे. या घोटाळय़ातील पैसा इतरत्र नेण्यात तिचा हात आहे, असा अंमलबजावणी संचालनालयाचा आरोप आहे.\nसंयुक्त अरब अमिराती (यूएई), ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स आणि सिंगापूर आदी ठिकाणच्या बोगस कंपन्यांत पीएनबी घोटाळय़ाचा पैसा गुंतविण्यात आला आहे. पूर्वी मोदी ही त्या बोगस कंपन्यांची मालक आणि संचालक होती.\nमुंबईतील ब्रँडी हाऊस येथील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत झालेल्या कर्जघोटाळाप्रकरणी मुंबई न्यायालयात दाखल केलेल्या पहिल्या आरोपपत्रात अंमलबजावणी संचालनालयाने तिचे नाव आरोपींच्या यादीत समाविष्ट केले आहे.\nमॉन्टेक्रिस्टो ट्रस्ट, इथका ट्रस्ट, न्यूझीलंड ट्रस्ट या नावाने काही ट्रस्टमध्ये मोदी हिने पीएनबी घोटाळय़ातील पैसा गुंतविला आहे. बार्बाडोस, मॉरिशस, स्वित्झर्लंड, सिंगापूर, ब्रिटन आणि हॉगकाँग आदी देशांतील बँकांत तिच्या नावावर अनेक खाती आहेत. पूर्वी मोदी ही बेल्जियमची नागरिक असून, इंटरपोलच्या नोटीसनुसार तिला इंग्लिश, गुजराती आणि हिंदी भाषा येतात.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/64717", "date_download": "2019-08-20T23:50:24Z", "digest": "sha1:FQ53R7SZB7VNNANPJC5NIOIWIGCBR3N5", "length": 5708, "nlines": 120, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तरही - जगाला तू हवा आहेस बहुधा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /तरही - जगाला तू हवा आहेस बहुधा\nतरही - जगाला तू हवा आहेस बहुधा\nतरही - जगाला तू हवा आहेस बहुधा\nमनांचा कंगवा आहेस बहुधा\nजगाला तू हवा आहेस बहुधा\nनभाच्या पिंजर्‍याला ना जुमाने\nस्मृतींचा पारवा आहेस बहुधा\nसुखे होतात रस्त्यातून बाजू\nव्यथांचा कारवा आहेस बहुधा\nजिणे व्याधीप्रमाणे सोसती जे\nअशांसाठी दवा आहेस बहुधा\nउमटती वाहवा आहेस बहुधा\nतुझी ना सावली देते पडू जग\nविषारी गारवा आहेस बहुधा\nहवा श्वासागणिक देते सलामी\nहवेसाठी नवा आहेस बहुधा\nउडे अष्टौप्रहर दाही दिशांना\nअपेक्षांचा थवा आहेस बहुधा\nतुला भेटेल तो बुडतो तुझ्यातच\nनशेचा कालवा आहेस बहुधा\nतरही -जगाला तू हवा आहेस बहुधा\nपहिला शेर मला ठिक वाटला. बाकी\nपहिला शेर मला ठिक वाटला. बाकी सगळे मस्तच.\nजिणे व्याधीप्रमाणे सोसती जे\nअशांसाठी दवा आहेस बहुधा >> हा सर्वात जास्त आवडला.\nतुला भेटेल तो बुडतो तुझ्यातच\nतुला भेटेल तो बुडतो तुझ्यातच\nनशेचा कालवा आहेस बहुधा..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/irctc/", "date_download": "2019-08-20T22:19:18Z", "digest": "sha1:PLB3SPPIFA7QMCHFSEHBHQPV473SDHT2", "length": 17969, "nlines": 183, "source_domain": "policenama.com", "title": "irctc Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nभारतीय रेल्वेचे लवकरच होणार ‘खासगीकरण’, ‘IRCTC’ चालवणार ‘तेजस’…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय रेल्वे खासगीकरणाकडे वाटचाल करत आहे. रेल्वेने निर्णय घेतला आहे की दिल्ली-लखनऊ आणि अहमदाबाद-मुंबई मार्गावार चालवण्यात येणाऱ्या तेजस एक्सप्रेसला IRCTC कडे सोपवणार. हे प्रायोगिक तत्वावर असणार आहे. जर ही चाचणी…\nरेल्वे तिकिट ‘रद्द’ करताना लक्षात ठेवा ‘हे’ 8 नियम, नक्की मिळेल…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - रेल्वेतून रोज कोट्यावधी प्रवासी प्रवास करत असतात, त्यात बऱ्याचदा समस्या येते ती ट्रेन तिकिट बुकिंगची आणि तिकिट रद्द केल्यास त्यातून मिळणाऱ्या रिफंड किंवा परताव्याची, परंतू आता तुमचे हेच पैसे वाया जाणार नाही, कारण…\n आता घर बसल्या ‘आधार’ कार्डव्दारे ‘बुक’ करा 10 हून अधिक रेल्वेची…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - रेल्वे प्रवाशांसाठी आता प्रवास आधिक सोपा होणार आहे कारण आता रेल्वेने प्रवास करायचा असल्यास तुम्ही आधार कार्ड द्वारे तुमचे तिकिट बुक करु शकणार आहेत. IRCTC ने रेल्वे तिकिट बुकींगसाठी आधार वेरिफिकेशन करावे लागेल…\n ‘महाग’ होणार रेल्वेचं ‘ई-तिकिट’, ‘हे’ अतिरिक्त शुल्क…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्थाा - तुम्ही जर रेल्वे स्टेशनवर न जाता थेट रेल्वेच्या अॅपवरुन ई रेल्वे तिकिट सतत काढत असाल तर तुमचा प्रवास लवकर महाग होऊ शकतो. कारण रेल्वेने ई - तिकिटावर लागणारा सर्व्हिस चार्ज पुन्हा एकदा लागू केला आहे. हाच सर्व्हिस…\n रेल्वेने लॉन्च केलं ‘iMudra’ प्रीपेड कार्ड, आता ‘तिकिट’ मिळणं…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - जर तुम्ही रेल्वेने कायमच प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी रेल्वेने खास सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यामुळे तुमचा रेल्वेचा प्रवास तिकीट घेण्यापासूनच सोपा होईल. आता प्रवासी iMudra या कार्ड द्वारे आपले तिकिट खरेदी करु…\n IRCTCची ‘बंपर’ ऑफर, फक्‍त ४० हजारांमध्ये ६ दिवसांची ‘विदेशी’ सफर,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - तुम्हाला या पावसाळयात बाहेर फिरण्यासाठी जाण्याची इच्छा असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय उत्तम योजना घेऊन आलो आहोत. त्याचबरोबर भारतात नाही तर विदेशात तुम्हाला या ट्रीपमध्ये फिरायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही…\n फक्‍त २५ रूपयांमध्ये ‘बुक’ करा रेल्वेची रूम, हॉटेलमध्ये थांबण्यासाठीच्या…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय रेल���वे ना की फक्त रेल्वे प्रवाशांना रेल्वे प्रवासाची सुविधा देते, तर रेल्वे प्रवाशांच्या खर्चाचा देखील विचार करते. आता देखील रेल्वेने आपल्या प्रवाशांना राहण्यासाठी रुम उपलब्ध करुन देण्याची सुविधा दिली आहे.…\nरेल्वे विभाग तुम्हाला व्यवसाय सुरू करण्याची ‘उत्तम’ संधी देतंय, पहिल्या दिवसापासून…\nपोलीसनामा : ऑनलाईन टीम - तुम्ही रेल्वेने प्रवास करण्यासाठी अनेक वेळा IRCTC चा वापर करून तिकीट बुक केले असणार. पण तुम्ही कधी विचार केलाय का की तुम्ही IRCTC च्या माध्यमातून पैसे कमवू शकता याचे उत्तर हो असे आहे कारण रेल्वे आता तुम्हाला पैसे…\nभारतातील पहिल्या खासगी रेल्वेमध्ये मिळणार विमानासारख्या ‘या’ सुविधा\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - भारतात रेल्वे विभागात खासगीकरण करण्यात आले आहे. भारतात पहिली खासगी रेल्वे धावणार आहे. तिचे नाव ‘तेजस एक्सप्रेस’ आहे. ही रेल्वे लखनऊ ते नवी दिल्ली दरम्यान धावणार आहे. भारतीय रेल्वेनं ट्रायल म्हणून ही रेल्वे…\n रेल्वे प्रवाशांची ‘चिंता’ मिटणार, आता सर्वकाही ‘रेलयात्री’च्या एका…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - 'रेलयात्री' या अॅपला आयआरसीटीसीने ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकींगची अधिकृत मान्यता दिल्यानंतर 'रेलयात्री'ने आपल्या ग्राहकांना विविध फिचर दिले आहेत. रेलयात्रीने अनेक फिचर एकत्रित आपल्या ग्राहकांना उपलब्ध करुन दिले…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nविंग कमांडर अभिनंदनला पकडणारा पाकिस्तानी कमांडो चकमकीत ठार, भारताचा…\nमद्यधुंद चालकाने फुटपाथवरील 7 जणांना चिरडलं, 2 जण गंभीर जखमी (व्हिडीओ)\nब्रेकअपच्या 6 वर्षानंतर X बॉयफ्रेंडला भेटली जॅकलिन, काय शिजतंय डोक्यात…\nदिल्ली विधानसभा निवडणुकीपुर्वी CM केजरीवालांनी PM मोदींच्या विरूध्द…\nकेंद्र सरकारनं सशस्त्र पोलिस बलाचं सेवानिवृत्तीचं वय ठरवलं, आता 60 व्या वर्षी होणार ‘रिटायर’\n354 कोटी रूपयांच्या बँक घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री कमलनाथांचा भाचा रतुल पुरी अटकेत\nपुरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने केलेली मदत म्हणजे भीक नव्हे, तावडेंचे संभाजी राजेंना ‘सडेतोड’ उत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/2556", "date_download": "2019-08-20T23:46:42Z", "digest": "sha1:MDUUOPIUWO52PJSN7SGUWMDGRQORCCNR", "length": 13861, "nlines": 126, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "भैरव | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nभैरव हा शैव परिवारातील देव आहे. त्याला शिवाचे एक रूप मानतात. भैरव महाराष्ट्रात सामान्यत: ग्रामदेवता म्हणून पूजला जातो. त्याला भैरोबा किंवा बहिरोबा असेही म्हणतात.\nमहाराष्ट्राच्या प्रत्येक खेड्यात भैरोबा किंवा बहिरोबा देवाचे ठाणे असतेच असते. कधी त्याची मूर्ती असते, तर कधी तांदळा असतो. जी मूर्ती उभी असते, तिच्या उजव्या हातात डमरू आणि डाव्या हातात त्रिशूल असतो. भैरोबा देवाचे वाहन कुत्रा आहे.\nमहाराष्ट्रातील भैरवमूर्ती सामान्यत: नग्न असतात. त्यांच्या कंबरेला सापाचा कडदोरा असून, गळ्यात नरमुंडमाळा असते. चेहरा भयानक, नाकपुड्या रूंद आणि तोंडाच्या दोन्ही बाजूंना सोंडेसारखा पुढे आलेला भाग असतो.\nभैरवांना चार, आठ, बारा किंवा त्याहून अधिकही हात असतात. त्या हातांतून विविध शस्त्रे असतात. डाव्या बाजूच्या खालच्या हातात नरमुंड असते व त्यातून रक्त ठिबकत असते. ते ठिबकणारे रक्त कुत्री चाटत असतात.\nभैरवाचे ‘शैव आगम’ या ग्रंथात चौसष्ट प्रकार सांगितले आहेत. तो शिवभक्तांना प्रिय ग्रंथ आहे. आठ भैरवांचा एक असे आठ वर्ग होतात. त्यांचे प्रमुख अष्टभैरव या नावाने ओळखले जातात. त्याशिवाय कालभैरव, बटुकभैरव असेही भैरव प्रसिद्ध आहेत.\nतंत्रग्रंथांत चौसष्ट भैरवांना चौसष्ट योगिनींचे स्वामी मानले गेलेले आहे. योगिनी म्हणजे शक्ती. म्हणून भैरव हा प्रत्येक शक्तिपीठाचे संरक्षण करत असतो असे म्हटले जाते.\nगंमत अशी, की शाक्त पंथामध्ये शक्तिश्रेष्ठता असली तरी भैरवाला प्राधान्य दिले गेलेले आहे. भैरव शाक्त उपासनेचे महत्त्व देवीला समजावून देतात असे ‘कौलज्ञाननिर्णय’ या ग्रंथात दर्शवले आहे. शक्तीची पूजा भैरवाला वगळून केली तर ती निष्फळ ठरते असे ‘महापीठनिरूपण’ ग्रंथात म्हटले आहे.\nभैरवाची मृत्यूला भिववणारा देव म्हणून पूजा पंजाबात होते.\nकालभैरव आहे, तसाच बालभैरवही आहे. त्याच्या नावाने एखाद्या दगडाला शेंदूर फासलेला असतो. शेंदूर आणि तूप दिले, की बालभैरव संतुष्ट होतो गावकरी पेरणी व कापणी करण्यापूर्वी भैरवाची पूजा करतात.\nरामदासस्वामींनी भैरवाला क्षेत्रपाळ कल्पून त्याची आरती रचली आहे.\nजय जय भैरवा रे | तुझे भजन लागे सदैवा रे || धृ ||\nकाळभैरव बाळाभैरव | टोळाभैरव बटुभैरव ||\nनाना प्रकारींचे विरखार | तयाचा करितसे भैरी संहार ||\nकाळ काळाचाही काळ | माहाकाळाचाही काळ |\nदास म्हणे तो हा क्षेत्रपाळ ||\nभैरवाची आराधना भूतबाधा किंवा सर्पदंश झाल्यास करतात. भैरव अंगीकृत कार्याचे यशापयश सांगतो अशीही समजूत आहे. शिवाची कृपा असलेला वेताळ असेही त्याला मानले जाते. परंतु भैरवाचा दर्जा वेताळापेक्षा वरचा असतो.\nभैरव जेव्हा रात्री घोड्यावर बसून फेरी घालण्यास निघतो, तेव्हा त्याच्यासोबत काळा कुत्रा असतो असे म्हणतात.\nभैरवाची मूर्ती किंवा तांदळा राजस्थानातील प्रत्येक गावात शमी वृक्षाखाली असतो. तेथे तो काळा भैरव व गोरा भैरव अशा दोन नावांनी आढळतो.\nभैरव ही स्मशानदेवता आहे अशी राजस्थानी लोकांची धारणा आहे. तेथील भोपे भिक्षेला निघण्यापूर्वी स्मशानात जाऊन भैरवाची प्रार्थना करतात आणि स्मशानातील भस्म अंगाला लावतात.\nदुर्गापूजेच्या वेळी भैरवाची पूजा प्रथम कुत्र्यासहित होते.\nजैन आणि मुसलमान लोकही भैरवाला भजतात. जैन लोक भैरवाला मांसाचा नैवेद्य न दाखवता फळांचा व मिठाईचा दाखतात. मुसलमान लोक यतीभैरव म्हणून त्याची उपासना करतात.\nभैरवाच्या दोन प्रकारच्या मूर्ती ओडिसामध्ये आढळतात. त्यांपैकी एका मूर्तीमध्ये भैरव विश्वपद्मावर उभा असतो व त्यात त्याला तीन नेत्र व ओठावर मिशा असतात, तर दुसऱ्या मूर्तीला तिसरा डोळा व मिशा नसतात, पण तिच्याभोवती उपायन घेतलेल्या स्त्रिया असतात.\n(आधार - भारतीय संस्कृतिकोश – खंड सहा)\n....नमस्कार ....आपल्या या अमूल्य माहितीमुळे लोक प्रबोधनाला मदत होईल.सूक्ष्म अभ्यास करता येईल.कालभैरवाच्या मूर्तींबद्दलची भिती नष्ट होईल.\nकालभैरव आपला मित्र,सखा,रक्षणासाठी सत्वर व तत्पर आहे ,असतो ही जाणिव विकसित व संपन्न होईल.\n||जय जय रघुवीर समर्थ ||\nचंदाताई तिवाडी यांचा बुर्गुंडा\nसंजय गुरव - कात्रणांच्‍या छंदातून शेतीपर्यंतचा प्रवास\nसंदर्भ: शेती, सेंद्रीय शेती, भांडूप\nसंदर्भ: काळभैरव, जोगेश्‍वरी देवी, देवस्‍थान, भैरव\nबाळ भैरवनाथाचा हवामानाचा अंदाज\nसंदर्भ: चांदेकसारे, कोपरगाव तालुका, महाराष्‍ट्रातील मंदिरे, भैरवनाथ, जोगेश्‍वरी देवी, दंतकथा-आख्‍यायिका, गुढीपाडवा, Ahmadnagar, Kopargaon Tehsil, Chandekasare Village, Bhairavnath, देवस्‍थान, भैरव\nसंदर्भ: डॉ. नरेंद्र दाभोलकर, अनुराधा ठाकूर, विधेयक, देव, ईश्‍वर\nसंदर्भ: देव, देवस्‍थान, कोकण\nरवळनाथ - लोकदेव व क्षेत्रपाळ\nसंदर्भ: महाराष्‍ट्रातील मंदिरे, कोकण, देव, देवस्‍थान, Konkan\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/tourism/", "date_download": "2019-08-21T00:33:56Z", "digest": "sha1:5MRF4JPJR7PRE47G3HVBSCTSTIIPUIGL", "length": 30913, "nlines": 421, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest tourism News in Marathi | tourism Live Updates in Marathi | पर्यटन बातम्या at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्य��त दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nऔरंगाबादहून ‘इंडिगो’च्या ‘टेकऑफ ’वर शिक्कामोर्तब\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nविमानतळावर प्राधिकरणाने कार्यालयासाठी दिली जागा ... Read More\nIndigoAurangabad International Airporttourismइंडिगोऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळपर्यटन\nरोझ गार्डन चौथ्या दिवशीच बंद\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमोफत प्रवेश महानगरपालिकेच्या अंगलट ... Read More\nAurangabad Municipal CorporationAurangabadtourismऔरंगाबाद महानगरपालिकाऔरंगाबादपर्यटन\nनव्या हवाई सेवेने एक दिवसात करता येणार दिल्ली, औरंगाबाद दर्शन\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nदेश-विदेशातील पर्यटक, उद्योजकांना नव्या विमानसेवेचा होणार फायदा ... Read More\nAurangabad International AirporttourismbusinessAurangabadऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळपर्यटनव्यवसायऔरंगाबाद\nWorld Photography Day : फोटोग्राफीचे शौकीन असाल तर, 'हे' लोकेशन्स फक्त तुमच्यासाठीच\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआज वर्ल्ड फोटोग्राफी डे (World Photography Day). हा दिवस त्या लोकांसाठी फार खास आहे, ज्यांना वेगळे आणि हटके फोटोग्राफी करायला नेहमीच आवडते. आपल्या समोर एखादं सुंदर किंवा हटके दृश्य पाहिलं की, त्यांना ते कॅमेऱ्यामध्ये कैद केल्याशिवाय राहवत नाही. ... Read More\nShravan Special : काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर आणि वैद्यनाथ ज्योतिर्लिंगांचं महत्त्व आणि महती\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nश्रावणी सोमवारातील आज तिसरा सोमवार. नेहमीप्रमाणे आजही भाविकांची भगवान शिवाची पूजा करण्यासाठी देशभरातील मंदिरांमध्य��� गर्दी बघायला मिळत आहे. आज आपण पुढील तीन ज्योर्तिलिंगाचं महत्त्व आणि त्यांची माहिती जाणून घेणार आहोत. ... Read More\nJyotirlingaShravan SpecialTravel Tipstourismज्योतिर्लिंगश्रावण स्पेशलट्रॅव्हल टिप्सपर्यटन\nभारतीयांनी विदेशी प्रवासावर खर्च केले विक्रमी परकीय चलन\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभारतीय लोक आंतरराष्ट्रीय प्रवासावर विक्रमी विदेशी चलन खर्च करीत आहेत. एकट्या जून २0१९ मध्ये भारतीयांच्या विदेशी प्रवासावर ५९६ दशलक्ष डॉलर खर्च झाले आहेत. ... Read More\n'या' ठिकाणांवरील सूर्यास्त पाहाल, तर आयुष्यभर लक्षात ठेवाल\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकास पठार परिसरात दुर्मिळ रानगवे, पर्यटकांची पर्वणी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसातारा शहराच्या पश्चिमेला २५ कि मी अंतरावर कास पठार हे जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. नेहमीच या ठिकाणी जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यातील बहुसंख्य पर्यटकांच्या गर्दीने कास पठार बहरलेले दिसते. त्यात कधीही पाहण्यास न मिळालेले दुर्मिळ रा ... Read More\nकेरळमध्ये जुळ्या मुलांचं गाव; पण बोलण्यास, फोटो काढण्यास मज्जाव\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआपल्या भारतात अनेक ठिकाणं अशी आहेत जी पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. या ठिकाणांवर गेल्यानंतर तुम्हाला अनेक निसर्गाचं अफाय सौंदर्य अनुभवता येतं. अनकेदा तर आपण जे पाहत असतो त्यावर विश्वासच बसत नाही. ... Read More\nथरारक अ‍ॅडव्हेंचरसाठी ओळखलं जातं 'तत्तापानी'; ट्रिप प्लॅन करण्यासाठी उत्तम ठिकाण\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nतुम्हाला जर अ‍ॅडव्हेंचर आवडत असेल आणि तुम्ही ट्रिप प्लॅन करताना अ‍ॅडव्हेंचर्स ठिकाणाच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. आज आम्ही तुम्हाला एका खास ठिकाणाबाबत सांगणार आहोत. ... Read More\nHimachal PradeshTravel Tipstourismहिमाचल प्रदेशट्रॅव्हल टिप्सपर्यटन\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट ��्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/64592", "date_download": "2019-08-20T23:40:50Z", "digest": "sha1:PY4AI7E2M6QJQNJDSVPMGMGSWWWFDJHQ", "length": 19497, "nlines": 222, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सांभाराची (कोथिंबीरची) चटणी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /सांभाराची (कोथिंबीरची) चटणी\nबरेच दिवस झाले इथे काही लिहून.. काही पाकृ, काही आर्टवर्कचे धागे अस बरच काही खोळंबलय वेळ आणि मुडअभावी..\nतर माझ्या बंगाली + ओरियावासी रुममेट (खोलीसोबतीन ) कडुन कळलेली हि स्विट अँड शॉर्ट चटणीची पाकृ द्यावी म्हणुन हा पाकृप्रपंच..\nइथल्या बर्‍याच सुगरणांना (सुगरणी/सुगरण म्हणजे निव्वळ बायाच ना मग बाप्यांना काय म्हणायच मग बाप्यांना काय म्हणायच माझ्यापुरता हा युनिसेक्स शब्द काढला.. नेमका शब्द देऊन कुणी माझं भाषिक ज्ञान संपन्न करण्यास हातभार लावल्यास मी आपली आभारी असेल ) हि चटणी कदाचित माहितीही असेल पण धागा दिसला नाही म्हणुन हा नवा धागा काढला.\nआता हिवाळा आल्यावर पालेभाज्यांची बरसात सुरु होते.. त्यातही घराजवळचा भाजीवाला सोडून मंडईत भाजी आणायला जाण्याचा आम्हा तिघींनाही काय सोस म्हणुन मग बस नेहमीची कांदा, आलू, टमाट्याची खरेदी २०० ३०० रुपड्यांवर कधी घसरते ते बरेचदा कळत नाही आणि मग घरी आल्यावर फक्त एक वेळ जेवण बनवणार्‍या आमची हिला कापू कि तिला अस ठरवताना खुप फ्यॅफ्यॅ उडते..\nतेव्हाच्या तेव्हा त्यातही सांभार निवडून ठेवलेला बरा म्हणुन तो निवडल्या जातो खरा पण एक वेळच्या भाजीत असा टाकून टाकून किती टाकणार म्हणुन ओघाने तो वाळणं.. ओला असेल आणि खरचटल्या गेला असेल तर खराब होऊन सडणं हे प्रकार शीतकपाट नसल्यामुळे मागोमाग येतातच..\nयावेळी परत जीवाची मंडई करुन आलो आणि त्या सांभारच्या गड्डीला पाहून आवंढा गिळला तर, \"अरे दिदी, हम घरमे इसकी चटणी भी बनाते है वो बनाये क्या\" अशी कल्पना + सल्ला + प्रेमळ सुचना वगैरे आल्यावर चटणीसारख्या पदार्थाला नाकारायचा प्रश्नच नव्हता.\nआणि त्याचा परिपाक म्हणुन समोर आलेली हि हिरवाई इतकी चुम्मा लागेल याची मला खरचं आशा नव्हती..\nअसो नमनाला घडाभर झालच आहे तर पाकृ कडे वळूया..\nबनवायला अतिशय सोप्पी आणि हाताशी असणारे साहित्य त्यामूळे माझ्याकडे अगदी हिट्ट झालाय हा प्रकार..\n१. मुठभर निवडून धुतलेली + दांड्या असलेली कोथिंबीर\n२. ६ ७ लसणाच्या पाकळ्या\n३ . ३ ४ हिरव्या मिरच्या\n७. जरासं पिण्याचं पाणी\n८. चालु असलेला मिक्सर आणि मिक्सरच भांड (खास माझ्यासारख्या रुम्/पीजीवर राहणार्‍या माबोकरांक��ीता याबरोबरच वीज नावाचं साहित्य() हे नवव्या क्रमांकावर टाकायचा मोह मी टाळतेय..)\n१. वरचं १ ते ५ पर्यंतच सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकून गर्रक्कन दोन चारदा फिरवायचं..\n२.सारखी पेस्ट होण्यासाठी थोडंस पाणी टाकुन परत एकदा फिरवायचं.\n३. शेवटी वाटीत काढून त्यात अर्धा लिंबु पिळायचा आणि मग जेवणाबरोबर ती वाटी सप्पा कराची.\nआला गं बाई आला गं बाई आला गं..\nआला आला आला आला ..\nफोटो म्हणतेय मी.. शुद्ध मराठी बोलणार्‍यांच्या तोंडी येणारा हिंदीतला अद्रक नाई बरं..(त्यादिवशी कोणतरी कानाजवळ येऊन,\"भय्या आला दो ना एक वाटा\" असं म्हटल्यापासुन हे काही डोक्यातून जाईना माझं..असो)\nतर हि चटणी एकंदर अशी दिसते..\nकाहितरी लिहणार होती खरं पण विसरली..\nखुप साधी, सरळ, सोपी लिहणार होती मी रेस्पी पण शेवटी अधे मधे आगाऊपना केलाच त्याबद्दल सारी...\nअरे हो आठवलं; कृपा करुन त्या चटणीवर वरुन चिरलेला सांभार टाकायचा शहाणपणा करु नका हि विनंती.\nकळावे लोभ असावा. नमस्कार _/\\_.\nतर हि चटणी एकंदर अशी दिसते..>\nतर हि चटणी एकंदर अशी दिसते..>>>>फोटो दिसत नाही.\n तुला तुझ्या सगळ्या कलाकारीसाठी वेळ आणि मूड दोन्ही भरपूर मिळो अशी शुभेच्छा माबोवर धागा काढून रिपोर्ट देशीलच\nमस्त दिसतेय ही चटणी..\nमस्त दिसतेय ही चटणी..\nपाकृ मस्त आहेच पण लिहिलं आहेस\nपाकृ मस्त आहेच पण लिहिलं आहेस लय भारी.\nपाककृती लिहण्यासाठी कृपया 'पाककृती\" हा प्रकार वापरावा. (\"लेखनाचा धागा \" नाही. ) \"पाककृती\" प्रकारामुळे एकतर वर्गीकरण सुलभ होते पण भविष्यातल्या पाककृतींशी निगडीत काही नवीन सोयीत हे लेखन दिसणार नाही.\nमग बाप्यांना काय म्हणायच\nमग बाप्यांना काय म्हणायच\nकोथमेरची चटणी हापदार्थ पाकृ मध्येही ललीतच असल्याने एकडाव मापी द्या हे इनंती\nभारी गं टीना. तोपासु.\nभारी गं टीना. तोपासु.\nह्यात आलं ( तुमच्या भाषेत\nह्यात आलं ( तुमच्या भाषेत अद्रक) टाका जरा( बाकी सेम टू सेम तुमचे जिन्नस) आणि वाटा.\nत्यात मासे घालून ठेवा. मस्त लागतात.\nत्या चटणीत दही घाला आणि कोंबडी घाला मुरवत आणि भाजा.\nझंपीताई शाकाहारींसाठीपण सांगा की काहीतरी, बटाटे आणि पनीर सोडून काही सुचत नाही बघा.\nखरतर मी नविन पाककृती ह्यावरच टिचकी मारली पण मलासुद्धा जुन्या पद्धतीचा ढाचा दिसला नाही. पाककृतीवर आणखी एक टिचकी मारावी लागते हे माहिती नव्हता आणि सरळ त्याखालील नविन धाग्यावर लिहित गेले. प���त एकदा धन्यवाद..\nझंपी, मग ती पूर्ण वेगळी पाकृ होईल नाय का..\nआमच्यात कोथिंबीर, लसूण, थोडं\nआमच्यात कोथिंबीर, लसूण, थोडं सुकं खोबरं, थोडे भाजलेले दाणे किंवा दाण्याचं कूट, तिखट, मीठ हे सगळं उखळात कांडतात. भाकरीबरोबर खाताना वरून कच्च्या शेंगदाणा तेलाची धार घ्यायची. अगदीच लाडात आलात तर हिंग जीर्‍याची फोडणी. बरोबर झुणका, मसालेदार वांगं, भरीत, दही वगैरे. भाकरी शिळी असेल तर अजून मज्जा.\nकृपा करुन त्या चटणीवर वरुन\nकृपा करुन त्या चटणीवर वरुन चिरलेला सांभार टाकायचा शहाणपणा करु नका हि विनंती.\nटिना पाककृ आणि लिखाण तितकेच\nटिना पाककृ आणि लिखाण तितकेच चटकदार.\nअहो पाकृ लिहिण्याचा आपला प्रांत नाही.\nमस्त चटकदार लिहीलयस ग\nमस्त चटकदार लिहीलयस ग आणि चटणी चा रंग क्लास\nलिंबा मुळे चव छान येत असेल\nफोटो दिसत नाहीये पण पराठया\nफोटो दिसत नाहीये पण पराठया बरोबर बनवेन एकदा\nकृपा करुन त्या चटणीवर वरुन\nकृपा करुन त्या चटणीवर वरुन चिरलेला सांभार टाकायचा शहाणपणा करु नका हि विनंती.\nहे नाही समजले.>> चटणी केल्यावर परत त्यावर तेच टाकल्याने ते कस लागणार.. कचर कचर दाताला...\nकृपा करुन त्या चटणीवर वरुन\nकृपा करुन त्या चटणीवर वरुन चिरलेला सांभार टाकायचा शहाणपणा करु नका हि विनंती.\nतयार चटणीवर चिरुन कोथिंबिर टाकू नये\nरीये हे असं होत का... हाहाहा.\nरीये हे असं होत का... हाहाहा... एकलिच हसतेय मी\nटिने मला वाटतंय असं असावं\nमला वाटतंय असं असावं\nटिना पाककृ आणि लिखाण तितकेच\nटिना पाककृ आणि लिखाण तितकेच चटकदार++१११\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikiquote.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Dovi", "date_download": "2019-08-20T23:48:36Z", "digest": "sha1:2EVZQQQFHNPT375L3L5UQCPOVWQICHIP", "length": 2676, "nlines": 56, "source_domain": "mr.wikiquote.org", "title": "सदस्य:Dovi - Wikiquote", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ नोव्हेंबर २००८ रोजी ०४:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहि��ीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-use-neem-tree-pest-management-19734?tid=124", "date_download": "2019-08-20T23:38:54Z", "digest": "sha1:ITYBZM2HJGYH55F4A7I7PKTE6BQJNTXT", "length": 15424, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Use neem tree for pest management | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकीड व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्काचा वापर करा : चलवदे\nकीड व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्काचा वापर करा : चलवदे\nसोमवार, 27 मे 2019\nनांदेड ः निरोगी मानवी आरोग्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती पद्धतीचा अंवलंब करणे गरजेचे आहे. कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी निंबोळी अर्काचा प्राधान्याने वापर करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी शनिवारी (ता. २५) केले.\nनांदेड ः निरोगी मानवी आरोग्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती पद्धतीचा अंवलंब करणे गरजेचे आहे. कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी निंबोळी अर्काचा प्राधान्याने वापर करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी शनिवारी (ता. २५) केले.\nकृषी विभागातर्फे शनिवार (ता. २५) ते ७ जून या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ पंधरावाड्याचे उद्‍घाटन पिंपळगाव (ता. नांदेड) येथे शनिवारी (ता. २५) श्री. चलवदे यांच्या हस्ते झाले, या वेळी ते बोलत होते. सरपंच आनंदराव डक अध्यक्षस्थानी होते. अध्यक्ष प्रताप पाटील पुंड, तालुका कृषी अधिकारी विनायक सरदेशपांडे, मंडळ कृषी अधिकारी प्रकाश पाटील, एस. जी. चामे, पर्यवेक्षक वसंत जारिकोटे, कृषी सहायक सुरेखा शिंदे, सोनाली शिंदे, प्रीती गवळी, वनिता सर्वज्ञ आदी उपस्थित होते.\nश्री. चलवदे पुढे म्हणाले, ‘‘सेंद्रिय शेती पद्धतीसाठी शेणखत, गोमूत्र यांचा वापर महत्त्वाचा आहे. त्यासाठी देशी गायींचे संगोपन करावे लागणार आहे. सेंद्रिय निविष्ठांच्या वापरामुळे शेती रसायनमुक्त होईल. रसायमुक्त शेती उत्पादनाच्या वापरामुळे मानवी आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल.’’\nया वेळी कृषी विभागाच्या योजना, शेती शाळा संकल्पना, बीजप्रक्रिया, बियाणे उगवणशक्ती चाचणी प्रयोग, पेरणीसाठी जमीन तयार करणे, रुंद वरंबा सरी तंत्रज्ञान आदींबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. सूत्रसंचालन श्री. जारिकोटे यांनी केले. तर शेखर कदम यांना आभार मानले. नामदेव डक, मोरोती डक, पंडित डक, मधुकर पुंड, भगवान पुंड, मालोजी डक, संजय डक, कल्याण पुंड आदींनी पुढाकार घेतला. या वेळी शेतकरी मोठ्या संख्यने उपस्थित होते.\nया कार्यक्रमामध्ये ‘अॅग्रोवन’च्या खरीप हंगाम नियोजन विशेषांकाचे वाटप करण्यात आले. तसेच निंबोळी अर्क या माहितीपत्रकाचे विमोचन करून वाटप करण्यात आले.\nनांदेड nanded कृषी विभाग agriculture department सरपंच कल्याण अॅग्रोवन\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९...उस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम...\nखानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा...कडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र...\nनाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...\nनांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....\nपुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...\nकुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...\nरासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीत...\nमुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...\nअकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...\nकऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा : महापुरामुळे...\nगडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...\nशेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...\nवारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...\nजालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...\nदर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...\nअवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...\nमहिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/entertainment/art-photography-see-tricks/", "date_download": "2019-08-21T00:35:34Z", "digest": "sha1:MH4H7DURHDKMGBJRRJZSLT2HBCTG62NU", "length": 25487, "nlines": 338, "source_domain": "www.lokmat.com", "title": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९", "raw_content": "\nमॉरिशीयसमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय ही मराठी अभिनेत्री, ओळख पाहू कोण आहे ती \nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते ���रीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रक��णी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\n'फोटोग्राफी एक कला', पाहा हटके ट्रीक्स\n'फोटोग्राफी एक कला', पाहा हटके ट्रीक्स\nफोटो काढणं ही एक कला आहे. अचून निरीक्षण आणि प्रत्येक फोटोसाठी घेतलेल�� अँगल हे तुमच्या फोटोचं खास वैशिष्ठ ठरतं. मात्र, हटके फोटोसाठी काही ट्रीक्सही वापरता येतील.\nमोबाईलच्या जमान्यात आज प्रत्येकजण फोटोग्राफर बनला आहे, पण ओमही या फोटोग्राफरने हटके फोटोसाठी एक आयडिया लढवली आहे. त्या ट्रीक्स वापरुन आपण फोटोवर लाईक्सचा पाऊस पाडू शकतो.\nएखाद्या सुंदर नसलेल्या ठिकाणीही फोटो काढून त्या फोटोत सुंदरता भरली जाऊ शकते. जशी दृष्टी तशी सृष्टी असं आपण म्हणतो, तसंच त्या जागेतील सुंदरता फोटोग्राफच्या डोळ्यांनी शोधायला हवी.\nकाय रे देवा... दुसऱ्याचा फोटो चांगला यावा म्हणून फोटोग्राफरला कुठ कुठं लोळावं लागतंय रे\nधन्य ते फोटोग्राफर अन् धन्य दे फोटो काढण्यासाठी हौशी असलेले कलाकार\nसध्या वेडिंग फोटोशॉपी हा नवीन ट्रेंड ग्रामीण भागातही रुजू झाला आहे. आपल्या जोडीदारासोबत फोटो काढताना काही ट्रीक्स वापरुन हॉरर, नॅचरल किंवा हटके फोटो काढले जात आहेत.\nफोटोग्राफरच्या चलाखीने तुम्ही घरी बसूनही वाळंवटात पोहचू शकता किंवा घरी बसूनही काश्मीरमध्ये असल्याचा भास निर्माण करु शकता.\nकाय ते लोकेशन अन् काय ती फोटोग्राफरची आयडिया, भन्नाटय हे सगळं. चित्रपटात पण असंच येड्यात काढत असतील का वो..\nक्लोजअप, लाँग शॉट, ड्रोन शॉट आणि इतर इंस्ट्रूमेंट वापरुन फोटोग्राफर तुमचे पैसेच फेडतो. फोटोग्राफरच्या या ट्रीक्समुळे तुमचा दील गार्डन गार्डन झाल्याशिवाय राहत नाही.\nघ्या ही आता... गावतल्या घरातनं थेट चायनाला पोहोटल्या की या मॅडम\nश्रद्धा कपूरचा ब्युटी इन ब्लॅक अंदाज एकदा पाहाच\nहम आपके है कौनची टीम २५ वर्षांनी आली पुन्हा एकत्र, पाहा त्यांचे फोटो\nइंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये मलायकाच्या स्टायलचीच चर्चा, पाहा तिचे हटके अंदाजातील फोटो\nफालतुगिरी या पुस्तकाच्या लाँचला दिसला रोहित शेट्टी आणि सोनाली कुलकर्णीचा असा अंदाज\nछत्रपती संभाजी मालिकेतील कलाकारांनी साजरा केला 'फ्रेंडशिप डे'\nसारा खानचा सोज्वळ अंदाज, पाहून तुम्हीही व्हाल फिदा\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nविराट कोहलीचे 11 वर्षांतील 'हे' विक्रम तुम्हाला करतील थक्क\nविराट कोहलीची सोशल मीडियावरही चलती; तेंडुलकर, धोनीला टाकलं मागे\n कोहली वर्षाला किती कमावतो ते पाहाल, तर चक्रावून जाल...\nहार्दिक-कृणाल पांड्या यांची नवी कोरी कार; पा���ा फोटो\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nWorld Photography Day : ...अन् फोटोग्राफर्सनी 'या' फोटोंमध्ये केलं प्रेमाला बंदिस्त\nव्हॉट A डिझाईन, सौंदर्यात भर टाकणारं नेल पॉलिश आर्ट\nसंजीवनीसारख्याच गुणकारी आहेत या सात वनस्पती\n; आहारातील 'हे' बदल ठरतील फायदेशीर\nकेसांमधील कोंडा दूर करण्यासाठी अगदी सोप्या घरगुती टिप्स\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://bamu.ac.in/nss/Home.aspx", "date_download": "2019-08-20T23:12:50Z", "digest": "sha1:WIZBJMZS4AHRZE4OCP3IDDEGZ72EXTY3", "length": 7787, "nlines": 72, "source_domain": "bamu.ac.in", "title": "National Services Scheme > Home", "raw_content": "\n१ जुलै ते ३० सप्टेंबर २०१९ या कालावधीमध्ये ३३ कोटी वृक्षारोपण कार्यक्रमाच्या अंमलबजावणी तसेच अहवाल पाठविणे बाबतचे पत्र (View Letter) (View Related Letters)\nरासेयोच्या माध्यमातून कोल्हापूर व सांगली जिल्हातील पूरपरिस्थितीमध्ये मदत करण्याबाबतचे पत्र (View Letter)\nदि. २४/८/२०१९ ते २५/८/२०१९ रोजी पाणी परिषद चर्चासत्रासाठी कार्यक्रमाधिकाऱ्यांचा सहभागाबाबतचे पत्र (View Letter)\nदि. २४/८/२०१९ ते २५/८/२०१९ रोजी पाणी परिषद चर्चासत्रासाठी स्वयंसेवकाच्या सहभागाबाबतचे पत्र (View Letter)\nजुलै २०१९ ते ऑक्टोबर २०२० राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या 150 व्या जयंती निमित्ताने राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे बाबतचे पत्र (View Letter) (Proforma.xls) (Action Plan)\nराज्यस्तरीय / राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन संचलनासाठी निवड चाचणीकरिता स्���यंसेवक पाठविणे बाबत दि. १९/८/२०१९ बीड येथील निवड स्थानिक सुट्टी असल्याकारणाने दि. २१/८/२०१९ रोजी निवड निश्चित करण्यात आली आहे बाबतचे पत्र (View Letter)\nराज्यस्तरीय / राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन संचलनासाठी निवड चाचणीकरिता स्वयंसेवक पाठविणे बाबतचे पत्र (View Letter)\nराष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या 150 व्या जयंती निमित्ताने राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करणेबाबतचे पत्र (View Letter)\nदि.१ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०१९ दरम्यान स्वच्छता पखवाडा राबविणेबाबतचे पत्र (View Letter) (Download Format )\n१ जुलै ते ३० सप्टेंबर २०१९ या कालावधीत होणा-या ३३ कोटी वृक्षरोपण कार्यक्रमाचा १ जुलै २०१९ रोजी शुभारंभ आणि अंमलबजावणी करणेबाबत (Click Here)\nदि. २१ जून २०१९ रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करणेबाबतचे पत्र(View Letter)\nवृक्षारोपण कार्यक्रम राबविणे बाबतचे पत्र (View Letter)(View Details)\nआव्हान राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराच्या निवड चाचणीकरिता स्वयंसेवक पाठविणे बाबतचे पत्र (View Details)\nदि ०१/०५/२०१९ रोजी पाणी फाउंडेशन ने महाश्रमदान शिबिरात स्वयंसेवकांना सहभागासाठी पाठविणे बाबत. (Download Letter) (View Details)\nआव्हान २०१९ राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरासाठी स्वयंसेवकांची निवड करून ठेवणे बाबत (Downlaod Letter ) (View Details)\nदि. मार्च ते जुन २०१९ या दरम्यान Poshan Pakhwada राबविणे बाबत. (Click Here)\nदिव्यांग व्यक्तींना मतदान करणे सुलभ व्हावे याकरिता रासेयोचे स्वयंसेवकांनी करावयाच्या मदतीबाबतचे पत्र (View Details)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/attack-in-the-akshardham-temple-in-delhi-has-cut-off-the-terrorists/", "date_download": "2019-08-20T23:21:33Z", "digest": "sha1:OZUKHJK76I2GEJUMTGSKNQW33RPAPOPS", "length": 12806, "nlines": 224, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "दिल्लीच्या अक्षरधाम मंदिरावर हल्ला दहशतवाद्यांचा कट उधळला | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/National/दिल्लीच्या अक्षरधाम मंदिरावर हल्ला दहशतवाद्यांचा कट उधळला\nदिल्लीच्या अक्षरधाम मंदिरावर हल्ला दहशतवाद्यांचा कट उधळला\n0 465 एका मिनिटापेक्षा कमी\nप्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या अक्षरधाम मंदिरावर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे. पोलिसांनी रविवारी एका दहशतवाद्याला अटक केली असून प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अक्षरधाम मंदिर उडविण्याचा कट रचल्याची कबुली त्याने दिली आहे. दरम्यान, त्याच्या आणखी दोन साथीदाराला पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे.\nउत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ही माहिती दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला आणि आयबीला दिली आहे. संशयित दहशतवाद्याने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या दोन सहकाऱ्यांचा शोध घेण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे.\nरविवारी निजामुद्दीन भोपाळ रेल्वेतून संशयित दहशतवाद्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. रेल्वेत त्याच्या संशयास्पद हालचालींची तिकीट तपासनीसास शंका आली आणि त्यांनी रेल्वे पोलिसांना (जीआरपी) याची माहिती दिली. जीआरपीच्या चौकशीत त्याने आपण दहशतवादी असल्याचे सांगितले. जीआरपीने लगेच याची माहिती उत्तर प्रदेश एटीएसला दिली. चौकशीदरम्यान त्या व्यक्तीने प्रथम वेड्यासारख्या हालचाली केल्या. नंतर त्याने कटाची माहिती दिली. बिलाल अहमद वागय असे त्याचे नाव असून तो काश्मीरमधील अनंतनाग येथील आहे. तो आणि त्याचे इतर दोन काश्मीर सहकारी २६ जानेवारीच्या कार्यक्रमांवर आणि अक्षरधाम मंदिरावर हल्ला करण्याची तयारी करत होते. त्याचे दोन सहकारी जामा मशिदीजवळील लॉजमध्ये उतरले असल्याचे त्याने सांगितले. त्याच लॉजमध्ये आपण ही राहिल्याचे त्याने सांगितले.\nचारा घोटाळा- लालू प्रसाद यादव यांना साडे तीन वर्षांचा कारावास व पाच लाख रूपये दंड\nउच्चशिक्षित पीएचडीचा विद्यार्थी दहशतवादाच्या मार्गावर 'हिज्बुल मुजाहिद्दीन'मध्ये सहभागी\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nदेशात रस्तेनिर्मितीचे सर्वाधिक काम महाराष्ट्रात – नितीन गडकरी\nइच्छामरणाला सशर्त मंजुरी;सुप्री�� कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय\nमुंबई विमानतळ जगातील एक नंबर\nमुंबई विमानतळ जगातील एक नंबर\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://thanevarta.in/?tag=accident", "date_download": "2019-08-20T23:51:24Z", "digest": "sha1:HIGXBTFERCP5K4OXD4JRXS3ZQLTPEQEY", "length": 5291, "nlines": 96, "source_domain": "thanevarta.in", "title": "accident Archives - Thanevarta", "raw_content": "\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nशहरातील दिव्यांगांना १० सप्ट�... 20th August 2019\n८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्य�... 20th August 2019\nस्टारफीशच्या शुभम पवार या जलत�... 20th August 2019\nसंस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फ... 20th August 2019\nठाण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर या... 20th August 2019\n८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्ये अडकल्यानं गंभीर जखमी झाल्याची घटना\nएका ८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्ये अडकल्यानं तो गंभीर जख\nवाडा-पिवळी बसला झालेल्या अपघातात ५० विद्यार्थी जखमी\nवाडा-पिवळी बसला झालेल्या अपघातात ५० विद्यार्थी जखमी झाल�\nठाणे रेल्वे स्थानकातील राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकातील एक मोठा फलक पडला\nचर्चगेट स्थानकाजवळील जाहिरात फलक पडून एकाचा मृत्यू होण�\nघोडबंदर रोड बनलाय वाहने उलटणारा रस्ता\nपूर्व द्रूतगती महामार्गाला जोडणारा घोडबंदर रोड सध्या व�\nमलनिस्सारण वाहिनीसाठी खणलेल्या खड्ड्यात अर्टिगा गाडी पडल्यानं वाहन चालकाचा मृत्यू\nमलनिस्सारण वाहिनी टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्य�\nघोडबंदर रस्त्यावर झालेल्या अपघातामुळे वाहतुकीवर परिणाम\nघोडबंदर रस्त्यावर चेना ब्रीजजवळ दुपारच्या सुमारास एक ल�\n११ वर्षीय मुलाच्या हातात सोसायटीच्या प्रवेशद्वाराची लोखंडी सळई घुसल्यामुळं खळबळ\nक्रिकेट खेळत असताना चेंडू आणण्याच्या नादात ठाण्यातील ए�\nनव्याने लोकार्पण झालेल्या मीनाताई ठाकरे उड्डाणपूलावर झालेल्या अपघातात एक दुचाकीस्वार ठार\nठाण्यामध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते\nभरधाव टोईंग वाहनाच्या धडकेत रिक्षा उलटल्यानं महिला जखमी\nभरधाव टोईंग वाहनाच्या धडकेत रिक्षा उलटल्यानं एक महिला ज�\nमानपाडा उड्डाण पूलावरील दुभाजकाला भरधाव कार धडकून दोघे ठार तर ४ जण गंभीर जखमी\nचालकाचं नियंत्रण सुटल्यानं घोडबंदर रस्त्यावरील मानपाड�\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/horoscope-for-21st-jan-to-27-jan-2018/", "date_download": "2019-08-20T22:20:39Z", "digest": "sha1:JTJ5HHOIF7ERO4TL5WG525YKU4KANEEV", "length": 20833, "nlines": 163, "source_domain": "www.saamana.com", "title": "भविष्य – रविवार २१ ते शनिवार २७ जानेवारी २०१८ | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तो���ड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nमुख्यपृष्ठ देव-धर्म आठवड्याचे भविष्य\nभविष्य – रविवार २१ ते शनिवार २७ जानेवारी २०१८\nमेष – प्रगतीची संधी\nतुम्हाला मिळालेली प्रगतीची प्रत्येक संधी तुमच्यासाठी मोलाची ठरेल. प्रवासात सावध राहा. प्रकृतीची काळजी घ्या. व्यवसायात मोठय़ा प्रमाणात उलाढाल होईल. शेअर्समध्ये फायदा होईल. दर्जेदार लोकांच्या बरोबर चर्चा सफल होईल. नाटय़-चित्रपट क्षेत्रात नावलौकिकात भर पडेल. शुभ दिनांक – २१, २४.\nवृषभ – परदेशी जाण्याचा योग\nनोकरीचा प्रश्न मार्गी लागेल. परदेशात जाण्यासाठी कायदेशीर परवानगी मिळू शकेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रातील ताणतणाव कमी करू शकाल. गैरसमज दूर करता येईल. धंद्यात सावधपणे व्यवहार करा. कोर्टकेसमध्ये आशादायक परिस्थिती निर्माण होईल. कौटुंबिक हेवेदावे कमी होतील. शुभ दिनांक – २२, २३.\nमिथुन – तडजोड करा\nराजकीय-सामाजिक क्षेत्रात बुद्धिचातुर्याने समस्या सोडवा. मार्ग शोधता येईल. वरिष्ठांच्या मर्जीनुसार मनाविरुद्ध काही निर्णय घेण्याची वेळ येईल. मुद्देसूदच बोला. तडजोड करा. नाटय़-चित्रपट, क्रीडा क्षेत्रात जवळच्याच व्यक्तींची नाराजी होऊ शकते. शुभ दिनांक – २१, २२.\nकर्क – प्रतिष्ठा वाढेल\nअडचणीत आलेली कामे पूर्ण करता येतील. प्रत्येक दिवस प्रगतीच्या दि���ेने नेणारा ठरेल. फक्त तोंडात तिळगूळ ठेवा. सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढेल. योजना पूर्णत्वास नेता येतील असाच प्रयत्न करा. कुटुंबातील नाराजी दूर होईल. शुभ समाचार मिळेल. दर्जेदार व्यक्तींचा परिचय कला-क्रीडा क्षेत्रात होईल. शुभ दिनांक – २३, २४.\nसिंह – व्यवसायात तत्परता दाखवा\nएखाद्या व्यक्तीने तुम्हाला दिलेले आश्वासन पूर्ण होणे कठीण आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमचे कार्य, तुमचे डावपेच अयशस्वी ठरविण्याचा प्रयत्न गुप्तशत्रू करतील. व्यवसायात तत्परता दाखवा. कुणालाही कमी लेखू नका. जवळच्याच व्यक्ती दगा देण्याची शक्यता आहे. शुभ दिनांक – २१, २६.\nकन्या – शुभ घटना घडेल\nकार्यातील अडचणी कमी होऊन योग्य मार्गदर्शन करणारी व्यक्ती मिळेल. त्याचा लाभ घ्या. जेवढी मेहनत जास्त घ्याल तेवढे यश तुम्हाला तुमच्या क्षेत्रात मिळेल. कुटुंबात शुभ घटना घडेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात चुका सुधारता येतील. नव्या पद्धतीच्या विचारसरणीनुसार योजना बनवा. शुभ दिनांक – २६, २७.\nतूळ – संयम ठेवा\nस्पर्धा करणारे लोक तुमच्या विरोधात कारस्थान करतील. संयमाने तुम्ही मार्ग काढू शकाल. वडय़ाचे तेल वांग्यावर काढू नका. व्यवसायात चौफेर सावध राहा. थकबाकी वसूल करा. कुटुंबात धावपळ वाढेल. जीवनसाथीच्या मर्जीनुसार निर्णय घ्यावा लागेल. डोळय़ांची काळजी घ्या. शुभ दिनांक – २१, २४.\nवृश्चिक – शेअर्समध्ये गुंतवणूक करा\nकठीण प्रसंगाला आत्मविश्वासाने टक्कर देताना ज्यांनी सहाय्य केले त्यासाठी तुम्ही लोकांचे देणे लागता. हे राजकीय-सामाजिक क्षेत्रात विसरून चालणार नाही. योग्य सल्ल्याने शेअर्समध्ये गुंतवणूक करा. विरोधक चालबाजी करून तुमच्या कार्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न करतील. शुभ दिनांक – २२, २७.\nधनु – नोकरीत बढती मिळेल\nराजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमचे वर्चस्व सिद्ध करण्याची मोठी संधी तुम्हाला मिळेल. त्याचा पुरेपूर फायदा उठवा. व्यवसायाला कलाटणी मिळेल. मोठय़ा लोकांचे सहकार्य मिळेल. प्रतिष्ठत लोकांचा सहवास मिळेल. विचारांना चालना मिळेल. कोर्टकेस संपवण्याचा प्रयत्न करा. नोकरीत बढती व बदल करण्याचा प्रयत्न करा. शुभ दिनांक – २४, २५.\nमकर – ताणतणाव दूर होतील\nराजकीय-सामाजिक क्षेत्रातील ताणतणाव दूर होतील. नव्या पद्धतीने डावपेच टाकता येतील. लोकांचे सहकार्य व प्रेम मिळेल. आत्मविश्वास व��ढेल. प्रत्येक दिवस प्रगतीच्या दिशेने वाटचाल करील. धंद्यात मात्र सावध राहा. आठवडय़ाच्या शेवटी शुभ समाचार मिळेल. कोर्टकेसमध्ये तुमचा मुद्दा प्रशंसनीय ठरू शकतो. शुभ दिनांक – २१, २७.\nकुंभ – खर्च वाढेल\nराजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमच्या प्रतिष्ठsला शोभेल असेच वक्तव्य करा. लोकप्रियता कमी होईल असा निर्णय घेऊ नका. व्यवसायासाठी गुंतवणूक करण्याची घाई नको. खर्च वाढेल. कुटुंबात वृद्ध व्यक्तीची चिंता वाटेल. धावपळ होईल. आपसातील माणसांच्या गैरसमज नाटय़-चित्रपट क्षेत्रात होऊ शकतो. शुभ दिनांक – २१, २२.\nमीन – योग्य ठिकाणी पैसा गुंतवा\nराजकीय-सामाजिक क्षेत्रातील कोणतेही महत्त्वाचे काम याच आठवडय़ात करून घ्या. सामाजिक क्षेत्रातील मोठय़ा लोकांची भेट घेऊन आर्थिक मदत मिळवता येईल. नवीन वास्तू, वाहन खरेदीचा विचार कराल. योग्य ठिकाणीच पैसे गुंतवा. व्यवसायात फायदा होईल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. शुभ दिनांक – २६, २७.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2019-08-20T22:25:09Z", "digest": "sha1:LG6PTARBNI3HXQGCVWOHLX2LMSSQIXLQ", "length": 3068, "nlines": 55, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:मायावती - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख व्यक्तीविषयक असून उत्तर प्रदेशातील जिल्हा नसल्याने वर्ग:उत्तर प्रदेशमधील जिल्हे या वर्गातून काढून टाकण्यात यावा. -- संतोष दहिवळ (चर्चा) १४:२५, २८ मे २०१४ (IST)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ मे २०१४ रोजी १४:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A5%88%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2019-08-20T22:51:55Z", "digest": "sha1:7JEXO7HTWQM7CNFE4JOLFOOYL77JP5PC", "length": 3144, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भारतामधील जैन मंदिरे - विकिपीडिया", "raw_content": "\n\"भारतामधील जैन मंदिरे\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०१७ रोजी १९:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80", "date_download": "2019-08-20T23:10:01Z", "digest": "sha1:VRQFYJS3QEBOXNYD4WISA3HPXZ5AUAHT", "length": 3142, "nlines": 52, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "टेकडीला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा ��ंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख टेकडी या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nपर्वत ‎ (← दुवे | संपादन)\nपुणे परिसरातील वृक्ष ‎ (← दुवे | संपादन)\nलेणे ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-story-marathi-importance-ragi-human-health-11133?tid=123", "date_download": "2019-08-20T23:36:14Z", "digest": "sha1:F6JAT4HU77AQYTJ5TLAOXDO4MHOYB7OW", "length": 17258, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, importance of ragi in human health | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकॅल्शियम, प्रथिनांचा उत्तम स्राेत ः नाचणी\nकॅल्शियम, प्रथिनांचा उत्तम स्राेत ः नाचणी\nबुधवार, 8 ऑगस्ट 2018\nमानवी अाहारात गव्हाव्यतिरिक्त इतर धान्यांचा अत्यंत कमी वापर केला जाताे. चांगल्या आरोग्यासाठी आहारात विविध धान्यांचा समतोल समावेश करणे गरजेचे आहे. म्हणूनच गव्हाव्यतिरिक्त ज्वारी, बाजरी, नाचणी यांचे सेवन आरोग्य उत्तम राखण्यास मदतीचे ठरेल. नाचणी प्रामुख्याने डोंगराळ प्रदेशातील लोकांच्या दैनंदिन अाहारातील प्रमुख धान्य अाहे. नाचणीपासून विविध पदार्थ तयार करून शहरी भागातील लोकांच्या अाहारात नाचणीचा वापर वाढवणे शक्य अाहे.\nमानवी अाहारात गव्हाव्यतिरिक्त इतर धान्यांचा अत्यंत कमी वापर केला जाताे. चांगल्या आरोग्यासाठी आहारात विविध धान्यांचा समतोल समावेश करणे गरजेचे आहे. म्हणूनच गव्हाव्यतिरिक्त ज्वारी, बाजरी, नाचणी यांचे सेवन आरोग्य उत्तम राखण्यास मदतीचे ठरेल. नाचणी प्रामुख्याने डोंगराळ प्रदेशातील लोकांच्या दैनंदिन अाहारातील प्रमुख धान्य अाहे. नाचणीपासून विविध पदार्थ तयार करून शहरी भागातील लोकांच्या अाहारात नाचणीचा वापर वाढवणे शक्य अाहे.\nनाचणीमध्ये ७.३ टक्के प्रथिने, ३.६ टक्के तंतुमय पदार्थ, ५९ टक्के पिष्टमय पदार्थ, १.३ टक्के स्निग्ध पदार्थ आणि ३ टक्के खनिजे असतात.\nनाचणी हे एकमेव कॅल्शिअमचा उत्तम स्रोत असणारे धान्य आहे. इतर को��त्याही धान्यापेक्षा १० पट तर दुधापेक्षा ३ पट अधिक कॅल्शिअम नाचणीमध्ये असते.\nब्राऊन राईस, मका किंवा गहू या धान्यांपेक्षा नाचणी मधील कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते.\nलोह हे खनिजसुद्धा नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात असून आरोग्यवर्धक लिनोलिनिक आणि लिनोलिक ॲसिड, तसेच थायमिन, रिबोफ्लेविन, नियासिन आणि टोकोफेरॉल नामक आरोग्याला फायदेशीर घटक मुबलक प्रमाणात असतात.\nनाचणीपासून सत्त्व, पापड, डोसा, चकल्या, शेव, बिस्किट्स, केक इत्यादी असे विविध पदार्थ बनवता येतात.\nनाचणीत भात-गव्हापेक्षा तंतुमयपणा जास्त आहे. यामुळे नाचणी रक्तातील साखर वाढण्यास विरोध करते. यासाठी मधुमेही रुग्णांसाठी नाचणी हे चांगले अन्न अाहे.\nनाचणीच्या सेवनाने लोहाच्या कमतरतेमुळे होणारे आजार उदा. रक्तक्षय, बद्धकोष्ठता बरा होण्यास मदत होते. त्यामुळे गरोदर, स्तनदा माता व किशोरवयीन मुलींच्या आहारामध्ये नाचणीचा समावेश उपयोगी ठरतो.\nनाचणीतील तंतुमय पदार्थ रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. त्याचबरोबर रक्तशर्करा वाढण्यास कमी प्रतिसाद देते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना नाचणी हे पोषक अन्न आहे.\nनाचणी लठ्ठपणा कमी करण्यासही मदत करते.\nनाचणीमध्ये कर्बोदकांचे प्रमाण ७२ टक्के असून, ते नॉन स्टार्चच्या स्वरूपात आहे.\nनाचणीमध्ये टॅनिन व फायटेट हे अनावश्‍यक घटक मोठ्या प्रमाणात आहेत. नाचणीचा आहारात वापर केल्यास धातूच्या शोषणात बाधा येण्याची शक्‍यता असते, म्हणून असे अनावश्‍यक घटकांचे कमी करून नाचणीचा वापर करता येतो. हे अनावश्‍यक घटक काढून टाकण्यासाठी मोड आणण्याची प्रक्रिया पारंपरिक पद्धतीने केली जाते. परंतु आता भाजणे, वाळविणे, शिजविणे इ. प्रक्रियांचाही वापर केला जातो.\nसंपर्क ः एस. एन. चौधरी, ८८०६७६६७८३\n(के. के. वाघ अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, नाशिक)\nआरोग्य health साखर मधुमेह\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दू�� ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nपेरणी पद्धतीने भात लागवडभाताची लागवड १५ जुलै पर्यंत पूर्ण करावी. दोन...\nज्वारी वाणाची विविधता : मूल्यवर्धनातून...कित्येक वर्षांपासून शेतकऱ्यांनी ज्वारीचे विविध...\nमका लागवड तंत्रज्ञानपेरणी खरीप हंगाम ः १५...\nतयारी खरिपाची : भात लागवडीचे सुधारित...भारतातील सुमारे २/३ लोकांच्या दररोजच्या आहारात...\nआहारात असावी आरोग्यदायी ज्वारीज्वारीमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. ॲनिमियाचा...\nगहू पिकावरील रोग नियंत्रणयंदाचा हंगाम आतापर्यंत गहू पिकासाठी अत्यंत पोषक...\nगहू पिकावरील कीड नियंत्रणगहू पिकावर सध्या मावा, तुडतुडे, कोळी अशा किडींचा...\nगहू पिकावरील मावा, तुडतुडे किडींचे...गहू पिकावरील मावा आणि तुडतुडे या किडींवर वेळीच...\nज्वारीवरील खोडकिडा, रसशोषक किडींचा...कीडीमुळे ज्वारी पिकाचे सुमारे ५० टक्क्यांपर्यंत...\nज्वारीस द्या संरक्षित पाणीसर्वसाधारणपणे ७० ते ७५ दिवसांत ज्वारी फुलोऱ्यात...\nनिर्यातीसाठी ड्यूरम गहू लागवडीचे करा...भारतामध्ये आपली देशांतर्गत गरज भागवून उर्वरित...\nगहू पीक सल्ला१) वेळेवर पेरणीसाठी दर हेक्‍टरी १२० किलो नत्र, ६०...\nगव्हाच्या उशिरा पेरणीसाठी निवडा योग्य...बागायती गव्हाच्या वेळेवर पेरणीसाठी नोव्हेंबर...\nमक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा ...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nजिरायती गहू पिकासाठी ओलावा महत्त्वाचाजिरायती गव्हाच्या लागवडीमध्ये ओलाव्याचे महत्त्व...\nजिरायती गहू लागवडीतील तंत्रेजिरायती गव्हाची लागवड ऑक्‍टोबरअखेर ते...\nजमिनीच्या खोलीनुसार पेरा ज्वारीचे वाणरब्बी हंगामामध्ये ज्वारी हे महत्त्वाचे पीक आहे....\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...\nनियोजन रब्बी ज्वारी लागवडीचे...रब्बी ज्वारी लागवडीसाठी मूलस्थानी जलसंधारण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/dale-steyn-retires-test-cricket-204994", "date_download": "2019-08-20T23:47:14Z", "digest": "sha1:IDIZPNW6AY65XF4OXEK4HCTZZ2JD2NRI", "length": 12872, "nlines": 200, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dale steyn retires from Test Cricket डेल स्टेनचा कसोटीतून निवृत्तीचा निर्णय | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nडेल स्टेनचा कसोटीतून निवृत्तीचा निर्णय\nसोमवार, 5 ऑगस्ट 2019\nडरबन : दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघटनेनेच ही माहिती दिली.\nसततच्या दुखापती आणि तंदुरुस्त होण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन स्टेनने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. कसोटी क्रिकेटमधून आपण तातडीने निवृत्त होत असल्याचे स्टेनने कळवले असल्याचे दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघटनेने सांगितले. त्याच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. एका महान गोलंदाजाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मुकला असल्यची प्रतिक्रिया दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने दिली आहे.\nडरबन : दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघटनेनेच ही माहिती दिली.\nसततच्या दुखापती आणि तंदुरुस्त होण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन स्टेनने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. कसोटी क्रिकेटमधून आपण तातडीने निवृत्त होत असल्याचे स्टेनने कळवले असल्याचे दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघटनेने सांगितले. त्याच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. एका महान गोलंदाजाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मुकला असल्यची प्रतिक्रिया दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने दिली आहे.\nइंग्लंडविरुद्ध 2004 मध्ये कसोटी पदार्पण केल्यापासून स्टेन 93 कसोटी सामने खेळला असून, त्याने 439 गडी बाद केले आहे. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर स्टेनने एकदिवसीय आणि टी 20 क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे म्हटले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nINDvsSA : विराट मला माफ कर, पण मला संघात घेतलं नाहीये : डेल स्टेन\nजोहान्सबर्ग : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या ट्वेंटी20 मालिकेसाठी उपलब्ध असूनही डेल स्टेनला वगळण्यात आल्याने त्याने निवड समितीवर चांगलीच...\nWorld Cup 2019 : चोकर्स नव्हे हे तर पॅकर्स\nवर्ल्ड कप 2019 : साखळी सामन्यांत दिमाखद��र कामगिरी करायची आणि निर्णायक सामन्यात अवसानघात करून केलेल्या मेहनतीवर पाणी फेरायचे याला चोकर्स म्हणतात...\nWorld Cup 2019 : कोण ठरणार सर्वश्रेष्ठ \nविश्वकरंडक स्पर्धेचा कोण होईल विजेता, असा विचार केला जातो, तेव्हा कोण ठरेल सर्वोत्तम खेळाडू, याचेही अंदाज बांधले जात आहेत. पण इतिहास आणि वर्तमान...\nWorld Cup 2019 : अब की बार किसी की भी सरकार (मुकुंद पोतदार)\nटी20च्या धुमधडाक्‍यातही वन-डे क्रिकेटचा विश्‍वकरंडक म्हणजे \"क्रिकेटचं ऑलिंपिक' हे समीकरण कायम राहिलं आहे. क्रिकेटच्या जन्मभूमीत होणारी स्पर्धा...\nऑस्ट्रेलियात सर्वच फलंदाजांकडून योगदान हवे : विराट\nमुंबई : गोलंदाज जबरदस्त कामगिरी करीत आहेत. आता प्रत्येक फलंदाजाने जर जबाबदारीने खेळ केला, तर ऑस्ट्रेलियातील यश दूर नसेल, असा विश्‍वास कर्णधार विराट...\nडेल स्टेनचे संघात पुनरागमन\nकेपटाऊन ः वेगवान गोलंदाज डेल स्टेन याला दक्षिण आफ्रिका कसोटी संघात पुन्हा स्थान मिळाले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यासाठी त्याचा संघात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/congress-pune-119/", "date_download": "2019-08-20T23:59:28Z", "digest": "sha1:B2YVFNDKAXJSQN3R7UFDYNADJBNJ2P52", "length": 13083, "nlines": 88, "source_domain": "mymarathi.net", "title": "पुण्यात कार्यकर्त्याला उमेदवारी दिलीय ही प्रतिष्ठेची जागा जिंकायचीच - राहुल गांधी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणां��ा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune पुण्यात कार्यकर्त्याला उमेदवारी दिलीय ही प्रतिष्ठेची जागा जिंकायचीच – राहुल गांधी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन\nपुण्यात कार्यकर्त्याला उमेदवारी दिलीय ही प्रतिष्ठेची जागा जिंकायचीच – राहुल गांधी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन\nपुणे-मोदी सरकारच्या राजवटीत देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून ती\nरुळावर आणण्यासाठी काँग्रेसने अनेक योजना आखल्या आहेत. सत्तेवर आल्यावर\nदेशातील पाच कोटी अति गरीब कुटुंबाना ‘किमान उत्पन्न हमी योजना (न्याय)’\nद्वारे दरमहा ६ हजार रुपये म्हणजे वर्षाला ७२ हजार रुपये दिले जातील. ही\nरक्कम त्या कुटुंबातील महिलेच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल.ही योजना\nकार्यकर्त्यांनी घरोघरी पोहचवली पाहिजे असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पुण्यात\nकार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाले पुण्यातील काँग्रेस पक्षाचे .नगरसेवक, ब्लॉक अध्यक्ष\nआणि फ्रंटल अध्यक्ष आणि कार्यकर्ते यांच्या बैठकीत ते बोलत होते.\nया बैठकीस काँग्रेसचे राजकीय सल्लागार व ज्येष्ठ विचारवंत सॅम पित्रोदा, प्रदेश\nअध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण,.ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री\nपृथ्वीराज चव्हाण, अ. भा. काँग्रेसच्या चिटणीस आणि प्रदेश काँग्रेसच्या सहप्रभारी\nसोनल पटेल, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप , आमदार विश्वजित कदम,\nआमदार संग्राम थोपटे तसेच शहर काँग्रेसचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.\nते पुढे म्हणाले, या योजनेसाठी निधी उभा रहाणं सहज शक्य आहे.\nदेशातील करदात्यांनी सरकारकडे दिलेल्या पैशाला हात न लावता, देशाबाहेर पळून\nगेलेल्या तसेच अन्य करबुडव्या उद्योगपतींनी बुडवलेले पैसे वसूल करून या\nयोजनेसाठीच्या पैशाची तरतूद केली जाईल असे ते म्हणाले. तसेच लघु\nउद्योगांना चालना देण्यासाठी छोट्या व तरुण लघु उद्योजकांना पहिल्या तीन\nवर्षासाठी कोणत्याच परवान्याची गरज लागणार नाही असेही त्यांनी सांगितले.\nते पुढे म्हणाले की संपूर्ण देशाचा विचा��� करता सध्याची लोकसभा निवडणूक\nखूपच महत्वाची आहे, मुंबई सारखेच मोठे महत्त्व पुणे शहराला आहे. पुणे लोकसभा\nमतदार संघाची निवडणूक ही काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने प्रतिष्ठेची आहे. येथे\nकार्यकर्त्यास उमेदवारी दिलेली असून ही जागा जिंकलीच पाहिजे यासाठी सर्व\nकाँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र\nपक्षाचे उमेदवार , मोहन जोशी यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करावे असे\nआवाहन त्यांनी शेवटी केले.\nयाप्रसंगी पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र\nपक्ष आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी पुण्यातील उमेदवारी कार्यकर्त्याला\nदिल्याबद्दल पक्षाध्यक्ष राहुल गांधीचे आभार मानले. प्रारंभी प्रदेश अध्यक्ष\nव माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. तर माजी मंत्री\nहर्षवर्धन पाटील यांनी राहुल गांधींचे आभार मानले.\nधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवार दिनांक ५ एप्रिल रोजी सकाळी डेक्कन जिमखाना परिसरातील संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना पुणे लोकसभा मतदार संघातील काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यावेळी पुणे महानगरपालिकेतील काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कपोते, काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष सचिन आडेकर, चेतन अगरवाल आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.\nचित्रपट साहो साठी प्रभास हॉलीवुड हुन आलेल्या ५० लोकांच्या टीम कडून घेतोय एक्शन चे धड़े\nएफसी अ, मंदार वाकणकर टेनिस अकादमी अ संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/sundar-379/", "date_download": "2019-08-20T23:46:59Z", "digest": "sha1:LGLO3KVLEFJHBHHTECKQI7BQXZ7UE3G6", "length": 12922, "nlines": 61, "source_domain": "mymarathi.net", "title": "पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत विपार स्पिडिंग चिताज संघाचा फ्लाईंग हॉक्सवर संघर्षपूर्ण विजय - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत विपार स्पिडिंग चिताज संघाचा फ्लाईंग हॉक्सवर संघर्षपूर्ण विजय\nपीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत विपार स्पिडिंग चिताज संघाचा फ्लाईंग हॉक्सवर संघर्षपूर्ण विजय\nपुणे–पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत साखळी फेरीत विपार स्पिडिंग चिताज संघाने फ्लाईंग हॉक्स संघाचा 44-42 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजयी सलामी दिली.\nडेक्कन जिमखाना व पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीच्या चुरशीच्या झालेल्या लढतीत पहिल्या 8वर्षाखालील मिश्र गटात विपार स्पिडिंग चिताजच्या नमिश हूडने फ्लाईंग हॉक्सच्या अंशूल पुजारीचा 4-1 असा पराभव केला., तर 10वर्षाखालील मुलांच्या गटात विपार स्पिडिंग चिताजच्या नीरज जोर्वेकरला फ्लाईं�� हॉक्सच्या सक्षम भन्साळीने 0-4असे पराभूत करून संघाला बरोबरी साधून दिली. 10वर्षाखालील मुलींच्या गटात विपार स्पिडिंग चिताजच्या ध्रुवी आदयंता हिने किया तेलंगला 4-1 असे पराभूत केले. त्यानंतर12वर्षाखालील मुलांच्या गटात फ्लाईंग हॉक्सच्या तेज ओकने अर्चित धूतवर 6-4 असा विजय मिळवला.\n12वर्षाखालील मुलींच्या गटात विपार स्पिडिंग चिताजच्या सलोनी परिदाने अंजली निंबाळकरचा 6-3 असा तर,14वर्षाखालील मुलांच्या गटात ईशान देगमवारने फ्लाईंग हॉक्सच्या पार्थ देवरूखकरचा 6-1 असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली. पण हि आघाडी फार विपार स्पिडिंग चिताज संघाला टिकवता आली नाही. 14वर्षाखालील मुलींच्या गटात फ्लाईंग हॉक्सच्या :श्रावणी देशमुखने अलिना शेखचा 6-3 असा तर, कुमार दुहेरी गटात अर्जुन किर्तने व तनिश बेलगळकर यांनी विपार स्पिडिंग चिताजच्या कृष्णा घुवलेवाला व वेदांग काळे यांचा 6-3असा पराभव करून संघाचे आव्हान कायम राखले. त्यानंतर 14वर्षाखालील मुलांच्या दुहेरी गटात फ्लाईंग हॉक्सच्या सुधांशू सावंत व श्लोक गांधी या जोडीने ऐतरेत्या राव व केयूर म्हेत्रे यांचा 6-4असा पराभव करून हि आघाडी वाढवली. पण उर्वरित दोन सामन्यात 10वर्षाखालील मुलांच्या दुहेरीत चिताजच्या रियान माळीने वेद मोघेच्या साथीत .नीव कोठारी व रोहन बजाज यांचा टायब्रेकमध्ये 4-3(6) असा तर, मिश्र दुहेरीत विपार स्पिडिंग चिताजच्या नाव्या भामिदिप्ती व विश्वजीत सणस यांनी कौशिकी समंथा व अवनीश गवळी यांचा 6-5(5) असा पराभव करून संघाचा विजय सुकर केला.\nस्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:\nविपार स्पिडिंग चिताज वि.वि.फ्लाईंग हॉक्स 44-42(एकेरी: 8वर्षाखालील मिश्र गट: नमिश हूड वि.वि.अंशूल पुजारी 4-1; 10वर्षाखालील मुले: नीरज जोर्वेकर पराभूत वि.सक्षम भन्साळी 0-4; 10वर्षाखालील मुली: ध्रुवी आदयंता वि.वि.किया तेलंग 4-1; 12वर्षाखालील मुले: अर्चित धूत पराभूत वि.तेज ओक 4-6; 12वर्षाखालील मुली: सलोनी परिदा वि.वि.अंजली निंबाळकर 6-3; 14वर्षाखालील मुले: ईशान देगमवार वि.वि.पार्थ देवरूखकर 6-1; 14वर्षाखालील मुली: अलिना शेख पराभूत वि.श्रावणी देशमुख 3-6; कुमार दुहेरी गट: कृष्णा घुवलेवाला/वेदांग काळे पराभूत वि.अर्जुन किर्तने/तनिश बेलगळकर 3-6; 14वर्षाखालील मुले दुहेरी गट: ऐतरेत्या राव/केयूर म्हेत्रे पराभूत वि.सुधांशू सावंत/श्लोक गांधी 4-6; 10वर्षाखालील मुले दुहेरी: रियान माळ���/वेद मोघे वि.वि.नीव कोठारी/रोहन बजाज 4-3(6); मिश्र दुहेरी: नाव्या भामिदिप्ती/विश्वजीत सणस वि.वि.कौशिकी समंथा/अवनीश गवळी 6-5(5));\nसायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी ‘सायबर सेल’ तत्पर -सहायक पोलिस आयुक्त सुनील देशमुख\nवैद्यकीय क्षेत्राची सामाजिक निकड भागविण्यास पोलिस, डॉक्टर्स व नागरिकांचा सहयोग आवश्यक\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AE%E0%A5%AA", "date_download": "2019-08-20T23:05:15Z", "digest": "sha1:YG3IANOX5MFLJL7PXADRFPAZL6VQRPUW", "length": 7665, "nlines": 252, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १८८४ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक\nदशके: १८६० चे - १८७० चे - १८८० चे - १८९० चे - १९०० चे\nवर्षे: १८८१ - १८८२ - १८८३ - १८८४ - १८८५ - १८८६ - १८८७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nफेब्रुवारी १ - ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची पहिली आवृत्ति प्रकाशित.\nएप्रिल २० - पोप लिओ तेराव्याने ह्युमेनम जीनसचे प्रकाशन केले व त्याद्वारे मानवाचे पृथ्वीवरील वास्तव्याचे कारण समजावयाचा प्रयत्न केला.\nमे ३१ - जॉन हार्वे केलॉगने कॉर्न फ्लेक्सचा पेटंट मिळवला.\nजुलै ३ - न्यू यॉर्क शेरबाजारातील शेर्सचा निर्देशांक डौ जोन्स इंडस्ट्रीयल ऍव्हरेज प्रथम प्रकाशित.\nजुलै ५ - कामेरून जर्मनीच्या आधिपत्याखाली.\nमार्च ११ - जान लॅमेर, डच लेखक, अभिनेता.\nमे ८ - हॅरी ट्रुमन, अम��रिकेचा राष्ट्राध्यक्ष.\nसप्टेंबर १४ - डेव्हिड स्मिथ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\nऑक्टोबर २ - प्लम लुईस, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.\nफेब्रुवारी २८ - सुरेंद्र साए, भारतीय क्रांतिकारी.\nइ.स.च्या १८८० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १९ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ डिसेंबर २०१५ रोजी ०४:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/875", "date_download": "2019-08-20T23:47:52Z", "digest": "sha1:W54COQR3QTB4IC462CI3D5E4NZKCX3K7", "length": 15203, "nlines": 106, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "बालगंधर्वांचे पत्र | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमाझ्या मुंजीत मला आशीर्वाद देण्यासाठी बालगंधर्व आले होते. माझी मुंज भरवस्तीतल्या ब्राह्मणसभेत होती. मी आठ वर्षांचा असल्याने मला काही कळत नव्हते. बालगंधर्व आले आहेत असे कळल्यावर त्यांना पाहणा-यांची अतिशय गर्दी जमली होती. ते माझ्या मुंजीला येण्याचे कारण म्हणजे माझे वडील विष्णुपंत मराठे हे गंधर्वांचे परमभक्त. ते स्वतःही गात असत. गंधर्व मंडळीचा बडोद्यात मुक्काम असला की विष्णुपंत प्रत्येक खेळाला हजर असत. त्यातून त्यांची ओळख झाली होती.\nएकदा गंधर्वांचा चेहरा थोडा खिन्न असता विष्णुपंतांनी विचारले, 'नारायणराव, काय अडचण आहे ती मोकळेपणानं सांगा'. तेव्हा ते म्हणाले, की थोडी पैशांची गरज आहे. तेव्हा माझ्या वडिलांनी बालगंधर्वांना त्या काळात अकराशे रूपये दिले होते. माझे वडील निष्कांचन अवस्थेत मुंबईला आले होते. ते गिरगावातल्या माधव एजन्सीत नोकरी करत. तेथे बडोद्याचे अलेंबिक केमिकलचे मालक भाईलालभाई अमीन आले असता त्यांनी लहान असून चुणचुणीत असलेल्या माझ्या वडिलांना पाहिले आणि ते त्यांना घेऊन बडोद्याला आले. आम्ही आणि सबनीस सावंतवाडीचे. आम्ही दोघांनी मिळून 'मराठे ब्रदर्स' हे औषधाचे दुकान काढले. दुसरे दुकान नानासाहेब फडके यांचे होते. बडोद्यात ती दोनच दुकाने असल्याने दुकानात खूप गर्दी असे. आम्ही आर्थिक रीत्या सुखी होतो. त्��ामुळे वडील बालगंधर्वांना पैसे देऊ शकले.\nपुढे बालगंधर्वांना पक्षाघाताचा झटका आला. तेव्हा बडोद्याचे डॉ. किर्तने त्यांच्यावर उपचार करत असत. विकलांग गंधर्वांना किर्तने यांनी आपल्या घरीच ठेवून घेतले व ते म्हणाले, की 'आता माझ्या इथंच राहा. मी तुम्हाला बरं करीन'. किर्तने स्वतः बालगंधर्वांच्या गाण्यावर फिदा होते. त्यांना असं वाटत असे, की असा गायक यापूर्वी झाला नाही आणि पुन्हा होणारही नाही\nगंधर्व आजारी असून त्यांनी रोजचा रियाझ सोडला नव्हता. त्यांना तबलजींची साथ लागे. दोन-तीन तबलजी त्याच्या मनाप्रमाणे वाजवू शकत नव्हते. शेवटी, त्यांनी विष्णुपंतांना सांगितले, की तुमच्या मुलाला पाठवा. वडिलांनी मला पाठवले आणि माझा तबला त्यांना पसंत पडला. त्यानंतर दीड महिना मी रोज संध्याकाळी त्यांना साथ करायला जात असे. गंधर्वांच्या मनासारखी साथ करणे कठीण होते. पण मला माझ्या आईकडून तालज्ञान झालेले होते. ते मला गंधर्वांना साथ करताना उपयोगी पडले. त्‍यानंतर बालगंधर्व घरी परतले. काही दिवसांनंतर मला बालगंधर्वांच्‍या हस्‍ताक्षरातील पत्र मिळाले. त्‍यात त्‍यांनी माझे तबलावादन अवडल्‍याचे कळवले होते. एवढ्या महान कलाकाराला माझे तबलावादन पसंत पडलेले पाहून मला हर्षोल्‍हास झाला. ते पत्र इथे सोबत देत आहे.\nबडोद्यात मला लक्ष्मणराव दाते, नाना गुरव, सोनबा गुरव आणि इमामअलिखान यांनी तबला शिकवला. तर मी मुंबईला जेव्हा माझ्या बहिणीकडे जात असे तेव्हा मे महिन्यात मला वसंतराव आचरेकर आणि कामोरा मंगेशकर यांच्याकडून तबला शिकायला मिळाला. आचरेकरांनी माझ्याकडून कधीही पैसे घेतले नाहीत.\nआजवर मी ज्योत्स्ना भोळे, डी.व्ही.पलुस्कर, माणिक वर्मा, राम मराठे, व्ही.जी.जोग, कुमार गंधर्व व पं.भीमसेन जोशी यांच्याबरोबर साथ केली आहे. बसवराज राजगुरू यांच्याबरोबर मी बारा मैफली केल्या. एकदा भीमसेन जोशींबरोबर तबलजी येऊ शकले नव्हते तेव्हा मी त्यांच्याबरोबर साथ केली होती.\n(बाळासाहेब विष्णुपंत मराठे यांचे बडोद्यातील रावपु-यात विक्रम फार्मसी नावाचे औषधांचे दुकान आहे. ते स्वतःही औषधोपचार करतात. बाळासाहेब हे बडोद्यात गेली पंचवीस वर्षे 'स्वरविलास' या शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम करणा-या संस्थेचे प्रमुख आधारस्तंभ आहेत.)\n- बाळासाहेब विष्‍णूपंत मराठे\nशब्दांकन : प्रकाश पेठे\nपत्र वाचून दादांच�� खूप आठवण आली. पत्र सर्वांना वाचायला मिळाल्याचा जास्त आनंद झाला. हा ठेवा जपून ठेवल्याबद्दल मनापासून धन्यवाद\nप्रकाश पेठे यांचा जन्‍म अमरावतीचा. ते बडोदा येथे स्‍थायिक आहेत. त्‍यांनी 'सर जे जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर' मुंबर्इ येथून शिक्षण पूर्ण केले. पेठे यांनी १९६४ साली 'मराठी विश्‍वकोशा'साठी पंधरा जगप्रसिध्द वास्तुकलाकारांच्या चरित्र नोंदींचे लेखन केले. त्‍यांनी १९६५ मध्‍ये वास्तुकलेतील नव्या प्रवाहाची प्रत्यक्ष ओळख करून घेण्याच्या ओढीने अहमदाबाद व चंदिगडची दीर्घ सफर केली. त्‍यांचा वडोदरा महानगरपालिकेसाठी शहराचा पहिला विकास आराखडा व नगर रचना योजना बनवण्यात सहभाग होता. त्‍यांनी १९८९ मध्‍ये संगीत विशारद ही पदवी मिळवली. ते १९९८ मध्‍ये नगर विकास अधिकारी या पदावरून निवृत्त झाले.\nगुजराती श्रीमंत का असतात\nसंदर्भ: बनारस, महाराष्ट्रातील वाडे, लोकजीवन\nगुजरातमधील कुटुंबसंस्था आणि कुटुंबकबिला हरवला\nगोहराबाई कर्नाटकी –शताब्दी आली तरी उपेक्षाच\nसंदर्भ: गायिका, गोहराबाई, बालगंधर्व, कर्नाटक\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/news/mumbai-pratinidhi-28/", "date_download": "2019-08-20T23:45:38Z", "digest": "sha1:ABAKUGZBDUGPG2S36IUJU6WCGHQZXIIB", "length": 14957, "nlines": 70, "source_domain": "mymarathi.net", "title": "अनधिकृत पार्किंग: महापालिकेने सात दिवसांत वसूल केला २३ लाखांचा दंड - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome News अनधिकृत पार्किंग: महापालिकेने सात दिवसांत वसूल केला २३ लाखांचा दंड\nअनधिकृत पार्किंग: महापालिकेने सात दिवसांत वसूल केला २३ लाखांचा दंड\nमुंबई-अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर सध्या महापालिकाने कारवाईचा बडगा उगारला असून सार्वजनिक वाहनतळांलगत ५०० मीटरच्या आत गाडय़ा नियमबाह्य़ उभ्या केल्यास पाच हजार ते पंधरा हजारांपर्यंत दंड आकारण्यात येत आहे. ७ जुलैपासून महापालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली असून सात दिवसांत २३ लाखांची दंडवसुली केली आहे. सर्वात जास्त दंडवसुली ९ जुलै रोजी करण्यात आली आहे. यादिवशी महापालिकेने १०७ वाहनांचे टोचन (टो) केलं होतं. त्यांच्याकडून एकूण ५.२ लाखांचा दंड वसूल कऱण्यात आला. पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या २३ सार्वजनिक वाहनतळांलगत कारवाई करण्यात येत आहे.\nवाहनांच्या वाढत्या संख्येमुळे गाडय़ा उभ्या करण्यासाठी (पार्किंग) मुंबईत जागा मिळणे मुश्कील होऊ लागले आहे. वाहनचालक नियमांचे पालन न करता रस्त्यावर मिळेल तेथे गाडय़ा उभ्या करत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होतो. अशा वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी पालिकेने वाहनतळाच्या आसपास नियमबाह्य़ पार्किंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याचे ठरवले आहे. महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी तशी घोषणा केली होती.\nमहापौरांची गाडी नो पार्किंगमध्ये, सर्वसामन्यांना दंड ठोठावणारी पालिका काय कारवाई करणार \n‘नो पार्किंग’ फलकांविनाच चालकांना दंड\nपहिल्याच दिवशी पालिकेचा ६३ वाहनांवर बडगा\nमहापालिका सहआयुक्त देवेंद्र कुमार जैन यांच्या जी साऊथ वॉर्डमध्ये सहा सार्वजनिक वाहनतळं असून सुरुवातीला येथे विरोध झाला होता, पण सध्या स्थानिकांचा विरोध मावळला आहे. “आम्ही स्थानिकांना या वाहनतळांवर खूप जागा असल्याचं समजावून सांगितलं. या सहा वाहनतळांवर १० हजार वाहनं पार्क केली जाऊ शकतात” अशी माहिती जैन यांनी दिली आहे. या वॉर्डमध्ये १.६ लाखांचा दंड वसूल करण्यात आला असून वाहनतळांवर पार्किंग होणाऱ्या गाड्यांच्या संख्येत पाच हजाराने वाढ झाली आहे.\n“सुरुवातीला १३ हजार वाहनं पार्क केली जात होती. पण आता हा आकडा १८ हजारांवर पोहोचला आहे. याचाच अर्थ रस्त्यावर जास्त जागा मोकळी झाली ���हे”, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे.\nवाहन नियमबाह्य़ उभे केल्यास आजपासून महादंड\nसार्वजनिक वाहनतळांवर स्थानिकांना सवलत\nकारवाईचे नियोजन व व्यवस्थापन हे २४ प्रशासकीय विभागांत साहाय्यक आयुक्तांच्या स्तरावर करण्यात येत असून कारवाईचा दैनंदिन अहवाल तयार करण्यात येत आहे. कारवाईसाठी आवश्यकतेनुसार वाहतूक पोलिसांचे साहाय्य घेण्यात येत आहे. या कारवाईअंतर्गत नियमबाह्य़ उभ्या केलेल्या वाहनांचे टोचन (टो) करण्यात येत आहे. टोचन केलेल्या वाहनांवर मालकी हक्काचा दावा होईस्तोवर वाहनांवर प्रतिदिन विलंब आकारदेखील लावण्यात येत आहे. टोचन केलेली वाहने संबंधित मालकांद्वारे ३० दिवसांच्या आत सोडवून न नेल्यास ती वाहने बेवारस असल्याचे समजून त्यांची लिलावात विक्री केली जाईल, असा इशाराही पालिकेने दिला आहे. या कारवाईच्या दुसऱ्या टप्प्यात काही रस्ते ‘नो पार्किंग झोन’ म्हणून निर्धारित करण्यात येणार असून या रस्त्यांवर गाडी उभी केल्यास महापालिकेद्वारे कारवाई करण्यात येणार आहे. महापालिकेच्या सर्व ७ परिमंडळीय उपायुक्तांना व सहआयुक्तांना त्याकरिता रस्ते निर्धारित करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.\nमहापालिकेद्वारे विविध १४६ ठिकाणी तब्बल ३४ हजार ८०८ वाहने ‘पार्क’ करण्याची सुविधा उपलब्ध आहे. पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या २३ ठिकाणी असणाऱ्या सार्वजनिक वाहनतळांलगतच्या ५०० मीटर परिसरात कारवाई केली जाणार आहे. पालिकेच्या वाहतूक खात्याद्वारे याबाबत जनजागृती करणारे फलकही लावण्यात आले आहेत.\nसार्वजनिक वाहनतळांवर स्थानिकांना सवलत\nपालिकेच्या २६ सार्वजनिक वाहनतळांवर गाडय़ा उभ्या करण्यासाठी सध्या जे दर लावण्यात आले आहेत त्यात स्थानिक नागरिकांना सवलत मिळणार आहे. स्थानिक नागरिकांना तब्बल अर्ध्या किमतीत मासिक पास मिळणार आहे. येत्या महिन्याभरात ही सवलत लागू होणार आहे. सार्वजनिक वाहनतळांपासून ५०० मीटरच्या परिसरात गाडय़ा लावणाऱ्यांवर पालिकेने कारवाई सुरू केल्यानंतर पार्किंगचे दर कमी करण्याची मागणी विविध विभागांतून होऊ लागली होती. त्यानंतर पालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे.\nआता पाणीकपात नको -महापौर\nडॉ. गणेश देवी व डॉ. सुरेखा देवींना महापालक सन्मान पुरस्कार जाहीर\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nचंद्रयान-2 ने पार केला मोठा टप्पा; चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यात यशस्वी, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार\nभारतात घुसले आयएसआय एजंट्ससह 4 पाकिस्तानी दहशतवादी, देशभर हायअलर्ट जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%A8%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%A8%2520%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1", "date_download": "2019-08-20T23:06:06Z", "digest": "sha1:T7NMMDGDLDW7XKFVNLYZYE3MZ2ODZA36", "length": 6811, "nlines": 138, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (4) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबातम्या (4) Apply बातम्या filter\nसरकारनामा (2) Apply सरकारनामा filter\nआधार%20कार्ड (3) Apply आधार%20कार्ड filter\nप्राप्तिकर (2) Apply प्राप्तिकर filter\nअर्थसंकल्प (1) Apply अर्थसंकल्प filter\nइन्स्टाग्राम (1) Apply इन्स्टाग्राम filter\nउत्पन्न (1) Apply उत्पन्न filter\nएकदिवसीय (1) Apply एकदिवसीय filter\nकल्याण (1) Apply कल्याण filter\nक्रिकेट (1) Apply क्रिकेट filter\nक्‍यूआर%20कोड (1) Apply क्‍यूआर%20कोड filter\nगोलंदाजी (1) Apply गोलंदाजी filter\nजिल्हा%20परिषद (1) Apply जिल्हा%20परिषद filter\nजिल्हाधिकारी%20कार्यालय (1) Apply जिल्हाधिकारी%20कार्यालय filter\nजॅग्वार (1) Apply जॅग्वार filter\nटाटा%20मोटर्स (1) Apply टाटा%20मोटर्स filter\nतनिष्का (1) Apply तनिष्का filter\nपायाभूत%20सुविधा (1) Apply पायाभूत%20सुविधा filter\nपेट्रोल (1) Apply पेट्रोल filter\nप्राप्तिकर%20विवरणपत्र (1) Apply प्राप्तिकर%20विवर��पत्र filter\nफेसबुक (1) Apply फेसबुक filter\nमोबाईल (1) Apply मोबाईल filter\nआता ई-पॅन कार्ड मिळणार फक्त 10 मिनिटांत\nनवी दिल्ली : आता प्रत्येकाला पॅन 10 मिनिटांत मिळावं यासाठी प्राप्तिकर विभाग एका नवीन योजनेवर काम करत आहे. प्राप्तिकर विभाग ई-पॅन...\nआर्थिक वर्षाच्या सुरुवातीला होणार 'हे' बदल\nपुणे - एक एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्षाला प्रारंभ होत आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारच्या विविध खात्यांकडून जुन्या नियम योजनांमध्ये...\nआधार-पॅन LINK करण्याची आजची शेवटची तारीख\nबातमी आहे पॅनकार्ड आणि आधारकार्डशी संबंधित. तुमचं पॅन कार्ड आधार कार्डलालिंक केले नसेल तर ते लवकर करा. लिंक करण्यासाठीची आजची...\nमहिलादिनी पालघरमध्ये रंगणार महिला क्रिकेट स्पर्धा\nसफाळे (पालघर) : पालघर पोलीस स्टेशन, साईविराज महिला क्रिकेट कमिटी व सकाळ तनिष्का ग्रुप ऑफ पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/author/satish/", "date_download": "2019-08-20T22:47:21Z", "digest": "sha1:WL2DXU6IC3XQAPNZTSBXQJ2VT2G57WOD", "length": 10913, "nlines": 123, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "Satish, Author at InShorts Marathi", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nआशिकी २ सिनेमातून प्रसिद्धी झोतात आलेला अभिनेता आदित्य रॉय कपूर गेल्या काही दिवसांपासून आपल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. आदित्यला अनेकदा दिवा धवनसोबत स्पॉट केले गेले असून ही जोडी रिलेशनशिपमध्ये असल्याचे वृत्त समोर येत असते. मात्र, या जोडीनं…\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nमराठवाड्यात सध्या अभूतपूर्व दुष्काळ पडला आहे. त्यामुळे आतापर्यंतची सर्वात मोठी वॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार असल्याची माहिती पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली आहे.लवकरच या योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या योजनेचे…\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार आणि भाजपच्या धोरणांच्या विरोधात काँग्रेसची पोलखोल यात्रा काँग्रेसचे दिवंगत नेते, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीच्या कार्यक्रमामुळे लांबणीवर पडली आहे. काँग्रेसचे…\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\n'बालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य पाकिस्तानशी दोन हात करायला तयार होते. अशी माहिती भारतीय लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी आज दिली . सूत्रांच्या माहितीनुसार, जनरल रावत यांनी सेवानिवृत्त होणाऱ्या सैन्याधिकाऱ्यांशी बंद खोलीत संवाद…\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nपाकिस्तानने आज जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये एलओसीवर सीजफायरचे उल्लंघन केले. कृष्णाघाटी परिसरात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून केलेल्या गोळीबारात भारताच्या एका जवानाला वीरमरण आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या चकमकीत भारतीय…\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nआयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने माजी केंद्रीय अर्थ मंत्री पी. चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. यानंतर चिदंबरम यांनी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन…\nस्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना खुशखबर गृह, वाहनकर्ज स्वस्त\nदेशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना खुशखबर दिली आहे. सणउत्सवांपूर्वी स्टेट बँकेने विविध कर्जाच्या दरांमध्ये कपात केली आहे, ज्यामुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. बँकेने फेस्टिव्हल सीझनमध्ये गृह आणि…\nमुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रेला उद्यापासून सुरवात\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा उद्यापासून सुरु होणार आहे . दुरबार येथून सुरू होणारी ही यात्रा त्याच दिवशी धुळे शहरात येईल. नियोजित कार्यक्रमानुसार मुख्यमंत्र्यांची पांझरा काठावरील कालिका देवी मंदिराजवळ…\nकोल्हापूर, सांगलीच्या महापुराला मुख्यमंत्रीच जबाबदार\nकोल्हापूर आणि सांगली या दोन्ही ठिकाणी नदी पात्रालगत भागात असलेल्या पूररेषेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार डीपीनुसार बदल करण्यात आले. त्यामुळेच सांगली आणि कोल्हापुरात महापुराचं थैमान माजलं होतं. या महापुराला…\nगँगस्टर छोटा राजन याला आठ वर्षांच्या कारावासाची शिक्षा\nएका व्यावसायिकाच्या हत्येच्या प्रयत्नाबाबत दाखल खटल्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला आठ वर��ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हॉटेल व्यावसायिक बी. आर. शेट्टी यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयाने हा निकाल दिला आहे. कुप्रसिद्ध…\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\n‘ही कसली टिंगलटवाळी चालली आहे’;…\n‘भूल भुलैय्या 2’ चा कार्तिक आयर्नचा फर्स्ट लूक…\n‘छत्रपती शिवाजी महाराज काय तुमची…\nमुख्यमंत्र्यांच्या भाच्याला ईडीकडून अटक, 354…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/health/healthy-fenugreek/", "date_download": "2019-08-20T23:15:48Z", "digest": "sha1:IHM3T7MN57GDAIVTR2IOZPB2DXRBZ6TZ", "length": 14524, "nlines": 111, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "आरोग्यवर्धक गुणकारी मेथी", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nभारतीय खाद्य संस्कृतीमध्ये मेथीचे दाणे व मेथीच्या पानांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. मेथीची पाने भाजी म्हणून वापरले जातात. तसेच, मेथीदाणे हे मसाल्याचा पदार्थ म्हणून वापरले जातात. कसुरी मेथी नावाने प्रचलित असलेली वाळवलेली मेथीची पाने त्यांच्या सुगंधामुळे विविध पदार्थांत वापरली जातात. मेथीचे बीज फारच कडू असते, त्यास भाजून त्यातील कडूपणा कमी करता येतो. मेथीची पाने कणकेत मिसळून पराठे, ठेपले असे पदार्थ केले जातात.\nमेथीची भाजी आणि भाकरी हा महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लोकांचा आवडता आहार आहे. मेथीमध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आढळतात. ज्याचा आरोग्यावर खुप चांगला फायदा होतो. मेथीमध्ये थियामिन, फॉलिक एसिड, रिबोफ्लाव्हिन, नियासिन, जीवनसत्त्वे ए, बी 6 आणि सी सारख्या जीवनसत्त्वे असतात, तसेच तांबे, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, सेलेनियम, जस्त, मॅंगनीज आणि मॅग्नेशियम सारख्या खनिजांचे समृद्ध भांडार आहे. मेथीचे दाणे जीवनसत्त्व के चा समृद्ध स्रोत आहे. जे आपल्या शरीरासाठी लाभदायक ठरतात.\n100 ग्रॅम मेथीमधील पोषक तत्व खालीलप्रमाणे आहेत\nजीवनसत्त्व बी 6: 30%\nमेथी रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करते. मेथीमध्ये असलेल्या स्टेरॉईडल सेपोनिन्समुळे कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लीसराईडचे शोषण टाळले जाते.\nह्रदयविकाराचा धोका कमी होतो. मेथीमधील गॅलॉक्टोमेनिन या घटका��ुळे हृदयाचे आरोग्य नियंत्रित राहते.\nरक्तातील साखर नियंत्रित राहते मधूमेहींनी मेथीची पाने आहारात समावेश केल्यास त्यांना चांगला फायदा होऊ शकतो.\nपचनप्रक्रिया सुलभ होते. मेथीमध्ये फायबर व भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जातात व पचनास मदत होते.\nसकाळी उठल्यावर मेथीचा उकळलेला अर्क घेतल्यास पचनप्रक्रिया सुलभ होते.\nछातीत जळजळ होत असल्यास आराम मिळतो.\nवजन कमी करण्यासाठी मेथीचा चांगला उपयोग होतो-मेथीमध्ये असलेल्या नैसर्गिक फायबरमुळे ते दाणे पोटात फुगतात व भूक कमी लागते.\nताप व घसा खवखवणे यावर गुणकारी. ताप असल्यास मेथी एक चमचा लिंबू व मधासोबत घेतल्यास लगेच आराम मिळतो. तसेच खोकला असल्यास त्यावर देखील मेथी गुणकारी आहे.\nस्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये दुधाचे प्रमाण वाढते. मेथीमध्ये असलेल्या डायोस्जेनिन या घटकामुळे आईच्या दूधाच्या प्रमाणात वाढ होते.\nबाळाचा जन्म सुलभ होतो. मेथीच्या सेवनामुळे बाळाच्या जन्माच्यावेळी गर्भाशयाच्या आकुंचन व प्रसरणाला मदत होते. त्यामुळे प्रसववेदना कमी होतात. मात्र अधिक प्रमाणात मेथी सेवन केल्यास गर्भपात होण्याचा धोका असल्यामुळे गर्भवती महीलांनी मेथीचे सेवन करताना सावध रहावे.\nमहिलांच्या मासिक पाळीमधील समस्या कमी होतात, मेथीमध्ये असलेल्या डायोस्जेनिन, आयसॉफ्लॅवेन्स, एस्टोजिन या घटकांमुळे मासिक पाळीमध्ये आराम मिळतो. मासिक पाळीच्या काळामध्ये तसेच गरोदर व स्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये लोहाची कमतरता निर्माण होते. आहारात मेथीच्या भाजीचा वापर केल्याने शरीराला पुरेसे लोह मिळते.\nकोलनकॅन्सर टाळता येतो. मेथीमधील फायबर या घटकांमुळे अन्नातील विषद्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते. त्यामुळे कोलन कॅन्सर टाळण्यास मदत होते.\nत्वचेचा दाह अथवा चट्टे कमी होतात मेथीमधील जीवनसत्त्व सी या एन्टीऑक्सिडंटमुळे त्वचेचा दाह कमी होतो.\nत्वचा विकार कमी होतात. चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स, पिंपल्स, सुरकुत्या कमी करण्यासाठी मेथीचा फेसपॅक लावल्यास चांगला फायदा होतो.\nकेसांच्या समस्या कमी होतात. मेथीची पेस्ट केसांना लावल्यास अथवा मेथीचा आहारात वापर केल्यास केस अधिक काळे व चमकदार होतात.\nमेथीची वाळलेली पाने नैसर्गिक कीटकनाशक म्हणून धान्य साठवणूकीत वापरतात.\nउत्तर आफ्रिकेच्या काही भागामध्���े, मेथीचे दाणे साखर आणि शुध्द तेल यांच्या मिश्रणात वजन वाढविण्यासाठी खातात.\nअनेक पाश्चात्य देशांमध्ये अद्यापही पशुवैद्यकीय औषधे म्हणून मेथीचा वापर केला जातो.\nजोशी मोनाली मोहनराव, डॉ.डी.एम.शेरे व शिंदे एकनाथ मुंजाजी\n(अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान विभाग,अन्नतंत्र महाविद्यालय,\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी)\nअतिवृष्टीमुळे साथीचे आजार उद्भवू नयेत म्हणून घ्यावयाची काळजी\nगहू गवताचा रस आरोग्याला फायदेशीर\nमानवी आरोग्यातील जवसाचे महत्व\nअवर्षण प्रवण क्षेत्र, आत्महत्याग्रस्त जिल्हे व नक्षलग्रस्त जिल्हे यामधील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन 2017 साठी उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम वितरीत करणेबाबत\nसेंद्रिय शेती/विषमुक्त शेती या राज्यपुरस्कृत योजनेअंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन राबविण्यासाठी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता देणेबाबत\nमुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना पशुपालकांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात फिरते पशुचिकित्सा पथक सुरू करणेबाबत\nराज्यातील विविध जिल्हयातील पुर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना विशेष दराने मदत देण्याबाबत\nसन 2016-2017 मध्ये खाजगी बाजार समिती व थेट पणन परवानाधारकांना सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल रु. 200/- अनुदान देणेबाबत. (Unconditional) (पूरक मागणी रुपये 396.12 लाख)\nसन 2018-2019 या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल रुपये 200/- अनुदान देणेबाबत. (Unconditional ) (पूरक मागणी रुपये 387,30,31,000)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/international/pakistan-prime-minister-imran-khan-india-jammu-kashmir-article/", "date_download": "2019-08-21T00:35:30Z", "digest": "sha1:BNBGM7C734XUKSHD3MJVYM4FSJU3G5H3", "length": 32578, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Pakistan'S Prime Minister Imran Khan On Pok After Article 370 Decision | Pok वाचवण्यासाठी मोदी सरकारशी शेवटपर्यंत लढू! -इम्रान खान | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nमॉरिशीयसमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय ही मराठी अभिनेत्री, ओळख पाहू कोण आहे ती \nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआत��� सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथ��ाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nबिथरलेल्या पाकची युद्धाची दर्पोक्ती; म्हणे, PoK वाचवण्यासाठी मोदी सरकारशी शेवटपर्यंत लढू\nबिथरलेल्या पाकची युद्धाची दर्पोक्ती; म्हणे, PoK वाचवण्यासाठी मोदी सरकारशी शेवटपर्यंत लढू\nकाश्मीरच्या मुद्द्यावर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं सत्य जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला.\nबिथरलेल्या पाकची युद्धाची दर्पोक्ती; म्हणे, PoK वाचवण्यासाठी मोदी सरकारशी शेवटपर्यंत लढू\nइस्लामाबादः पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पाकव्याप्त काश्मीरमध्ये इम्रान खान पोहोचले असून, त्यांनी तिथल्या संसदेला संबोधितही केलं आहे. त्यांनी पुन्हा एकदा काश्मीरच्या मुद्दा उपस्थित करत भारताविरोधात गरळ ओकली आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं सत्य जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला. ते फक्त काश्मीरवर थांबणारे नाहीत, लवकरच पाकव्याप्त काश्मीरमध्येही घुसण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. पुलवामानंतर भारतानं बालाकोटची मोहीम आखली होती. त्याप्रमाणेच आता ते लवकरच पाकव्याप्त काश्मीर मिळवण्यासाठीही प्रयत्न करतील.\nभारतानं असं काही केल्यास आम्हीही युद्ध करण्यासाठी सज्ज असल्याचं इम्रान खान म्हणाले आहेत. तसेच भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध झाल्यास त्याला संयुक्त राष्ट्र जबाबदार असेल. पाकिस्तान काश्मीरचा मुद्दा हा जगातल्या प्रत्येक स्तरावर उपस्थित करत राहील. गरज पडल्यास आम्ही आंतरराष्ट्रीय न्यायालयातही जाऊ, येत्या काळात लंडनमध्ये मोठी रॅली काढण्यात येणार आहे. एकीकडे संयुक्त राष्ट्राची महासभा सुरू असेल, तर दुसरीकडे पाकिस्तान विरोध प्रदर्शन करेल. पाकिस्तान जम्मू-काश्मीरच्या मुद्द्���ावर सैरभैर झालेला असून, त्यांनी पुन्हा एकदा भाषणातून भारताला लक्ष्य केलं आहे.\nभाजपा आणि संघाची विचारधारा मुसलमानांच्या विरोधात आहे. ते भारतात राज्य करत आहेत. आमच्याकडून प्रत्येक मंचावर काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे. मोदींना काश्मीरचा प्रश्न महागात पडणार असल्याचंही इम्रान खान म्हणाले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये ते म्हणाले, मी जगभरात काश्मीरसाठी आवाज उठवेन, प्रत्येकाला आरएसएसच्या विचारधारेसंदर्भात माहिती देईन. भाजपा भारतातल्या मुस्लिमांना आवाज दाबात आहे. त्यांना पाकिस्तानात जाण्याची धमकी दिली जात आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n...म्हणून LOCवरील 'या' भागातल्या हिंदूंच्या घरं अन् मंदिरांवर फडकतायत पाकिस्तानी झेंडे\n फिक्सिंगनंतरही पाकिस्तानच्या खेळाडूला मिळाले संघात स्थान\nकलम ३७० हटविण्यासाठी इम्रान खान यांनी केली नरेंद्र मोदींशी डील; इम्रान यांच्या पत्नीने केला दावा\nहै तैय्यार हम... एअर मार्शल धनोआंकडून वायू दलास सतर्कतेच्या सूचना\nटवाळखोरांकडून सुरक्षा जवानांना अपशब्द; काश्मीरातील हेल्पलाइन नंबरवर पाकमधून आले कॉल्स\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nइम्रान खान यांनी भारताविरुद्ध सांभाळून बोलावे, संयम पाळण्याचे ट्रम्प यांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\n...म्हणून LOCवरील 'या' भागातल्या हिंदूंच्या घरं अन् मंदिरांवर फडकतायत पाकिस्तानी झेंडे\nकलम ३७० हटविण्यासाठी इम्रान खान यांनी केली नरेंद्र मोदींशी डील; इम्रान यांच्या पत्नीने केला दावा\n मोदींच्या लोकप्रियतेचा नवा उच्चांक, बेयर ग्रिल्सचं 'हे' ट्विट\nझाकीर नाईक मलेशियामध्येही प्रक्षोभक वक्तव्यांनी अडचणीत\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब ह��टेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://gwalior.wedding.net/mr/videomasters/1350549/", "date_download": "2019-08-20T23:35:48Z", "digest": "sha1:ZQJIPCWKW5Z73N6COXOL7ZW2JB4NNXIQ", "length": 2613, "nlines": 51, "source_domain": "gwalior.wedding.net", "title": "Wedding.net - वेडिंग सोशल नेटवर्क", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट भाड्याने तंबू केटरिंग\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nआढावा फोटो आणि व्हिडिओ 4\nअतिरिक्त सेवा उच्च रेजोल्यूशन व्हिडिओ, लग्नाआधीचा व्हिडिओ, स्टुडिओ फिल्म बनविणे, अतिरिक्त लायटिंग, मल्टी-कॅमेरा फिल्मिंग सहाय्यासहित\nप्रवास करणे शक्य होय\nएखाद्याने विक्रेत्याशी किती आधी संपर्क करायला हवा 1 Month\nव्हिडिओ वितरणाची सरासरी वेळ 1 महिना\nबोली भाषा इंग्रजी, हिन्दी\nलग्नाचे शूटिंग, एक दिवस\nसर्व पोर्टफोलिओ पहा (व्हिडिओ - 4)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,945 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/319", "date_download": "2019-08-20T23:50:30Z", "digest": "sha1:IMZF2JI276AEELRRBWDDA3C5EDFXZ7CA", "length": 9215, "nlines": 58, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "कृतार्थ मुलाखतमाला | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमहाराष्ट्र दगडांचा नव्हे, समृद्ध वारशाचा देश - डॉ. दाऊद दळवी\nसपना कदम आचरेकर 06/11/2013\n“महाराष्ट्र हा भारतातील समृद्ध प्रदेश होता. तो ‘दगडांच्या देशा म्हणावा’ असा कधीही दरिद्री नव्हता आणि सुदैवाने आजही नाही. म्हणूनच या प्रदेशाला फार मोठा सांस्कृतिक परंपरा लाभली.” अशा शब्दांत इतिहास संशोधक डॉ. दाऊद दळवी यांनी महाराष्ट्राच्या संपन्नतेविषयीच्या सर्वसाधारण समजुतीला छेद दिला. ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’, ‘सानेकेअर ट्रस्ट’ आणि ‘ग्रंथाली’ यांच्या विद्यमाने आयोजित ‘माधवबाग कृतार्थ मुलाखतमाले’च्या दुस-या पर्वात दादर - माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात डॉ. दळवी यांची मुलाखत झाली. दाऊद दळवी यांनी राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काही महाविद्यालयांतून काम केले. ते ठाण्याच्या ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून निवृत्त झाले. त्यांची मुलाखत कॉर्पोरेट अधिकारी व तंत्रसल्लागार चंद्रशेखर नेने यांनी घेतली. दळवी यांनी मुख्यत: महाराष्ट्रामधील लेण्यांच्या रूपातील समृद्ध इतिहास उपस्थितांसमोर उलगडून मांडला.\nप्रसिद्ध प्रकाशक रामदास भटकळ यांनी ‘आनंदी आनंद गडे’ या बालकवींच्या चिरस्मरणीय कवितेला नवी चाल लावून ते श्रोत्यांना म्हणून दाखवले. यामध्येच त्यांच्या जीवनाची सार्थकता आहे असा भाव घेऊन श्रोते आनंद मनात साठवत सभागृहाबाहेर पडले. वास्तवात भटकळ कृतार्थ मुलाखतमालेत बोलताना म्हणाले, की ‘‘मी कृतार्थ जीवन जगलो किंवा नाही ते नाही सांगता येणार, पण मी माझ्या आयुष्‍याबद्दल समाधानी नक्‍कीच आहे.’’\nरामदास भटकळ यांच्‍या रंगात गेलेल्या ‘कृतार्थ मुलाखतमाले’च्‍या (दुसर्‍या पर्वातील सातवी मुलाखत) कार्यक्रमात त्‍यांच्‍या कर्तृत्वाचा पट उलगडला गेला. शुक्रवारी, २३ ऑगस्‍ट रोजी सायंकाळी दादर माटुंगा कल्‍चरल सेंटरमध्‍ये रंगलेल्‍या या कार्यक्रमात एका मान्यवर प्रकाशकाची मुलाखत त्‍यांच्‍याच लेखकाने घेण्‍याचा सुंदर क्षण जुळून आला होता. मुलाखत घेतली प्रसिद्ध नाटककार-लेखक-दिग्‍दर्शक रत्‍नाकर मतकरी यांनी. त्‍यावेळी भटकळांनी त्‍यांच्‍या आयुष्‍याचा आणि प्रकाशन क्षेत्रातील प्रवास श्रोत्यांना मनमोकळेपणाने कथन केला.\nमला स्‍वतःपेक्षा माझं आणि माझ्या संस्थेचं नाटक रंगभूमीवर यावं असंच वाटत राहिलं – अरूण काकडे\n‘‘मला, मी स्‍वतः कलाकार असलो तरी स्‍वतःपेक्षा माझं आणि माझ्या संस्‍थेचं नाटक रंगमंचावर यावं असंच वाटत राहिलं. आजही वाटतं. इथून पुढंही तेच करण्‍याची इच्‍छा आहे.’’ ज्‍येष्‍ठ नाट्यकर्मी अरुण काकडे यांनी दादर-माटुंगा कल्‍चरल सेंटरमध्‍ये रंगलेल्‍या ‘कृतार्थ मुलाखतमाले’त अशी भावना व्‍यक्‍त केली. नाटकाचा प्रवास चालू राहिला पाहिजे अशा आशयाच्‍या त्‍यांच्‍या बोलण्‍यातून ते आणि त्‍यांची नाटके यांच्‍यातील एकात्मता प्रत्‍ययास येत राहिली. कार्यक्रमात विश्‍वास काकडे लिखित ‘ग्रंथाली’ प्रकाशनाच्‍या ‘मनाचे कवडसे’ या पुस्‍तकाचे अरुण काकडे यांच्‍या हस्‍ते प्रकाशन करण्‍यात आले.\nSubscribe to कृतार्थ मुलाखतमाला\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/news/simi/", "date_download": "2019-08-20T23:53:57Z", "digest": "sha1:7WSRQGXTY5ZFUFOFBYDSWK7XFCEOLPRN", "length": 7134, "nlines": 58, "source_domain": "mymarathi.net", "title": "सिमी संघटनेसंबंधी प्रकरणाची औरंगाबाद येथे सुनावणी १७ व १८ मे रोजी - My Marathi", "raw_content": "\nसार्वजन��क उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome News सिमी संघटनेसंबंधी प्रकरणाची औरंगाबाद येथे सुनावणी १७ व १८ मे रोजी\nसिमी संघटनेसंबंधी प्रकरणाची औरंगाबाद येथे सुनावणी १७ व १८ मे रोजी\nमुंबई, दि. 7 : बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंध) अधिनियमातील कलम 3(1) नुसार भारतीय इस्लामिक विद्यार्थी चळवळ (सिमी) या संघटनेस बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम 1967 अन्वये केंद्र शासनाने बंदी घातली आहे. या संघटनेच्या विविध प्रकरणांची सुनावणी औरंगाबाद येथे दि. 17 व 18 मे रोजी होणार आहे.\nसिमी संघटनेच्या संबंधित प्रकरणांची तपासणी करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती श्रीमती मुक्ता गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या आवारात होणार आहे.\n३१ लाखांचे सोने पुणे विमानतळावर पकडले\nमहिंद्रा XUV300 ने ओलांडला 26,000 बुकिंगचा टप्पा\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अड��लेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nचंद्रयान-2 ने पार केला मोठा टप्पा; चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यात यशस्वी, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार\nभारतात घुसले आयएसआय एजंट्ससह 4 पाकिस्तानी दहशतवादी, देशभर हायअलर्ट जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/tag/sai/", "date_download": "2019-08-20T22:57:10Z", "digest": "sha1:VYXKLBPAMA5Y7ZHPLJGNXAFCKGRZXEQ4", "length": 24539, "nlines": 160, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "Sai - Samirsinh Dattopadhye Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\n‘श्रीश्वासम्’विषयक प्रवचनासंबंधीची सूचना – भाग १ ( Announcement Regarding Discourse On ShreeShwaasam – Part 1 ) ‘श्रीश्वासम्’ या उत्सवाची सर्वच श्रद्धावान उत्सुकतेने वाट पाहत आहेत. गुरुवार दिनांक १२ मार्च २०१५ रोजी श्रीहरिगुरुग्राम येथे या उत्सवाबद्दलची माहिती सद्‍गुरु श्री अनिरुद्ध म्हणजेच बापू स्वत: देणार आहेत. हा उत्सव ही जीवनातील सर्वोच्च भेट मी तुम्हाला देत आहे, असे बापुंनी या वेळी सांगितले. ‘श्रीश्वासम्’ची माहिती देणार्‍या या विशेष प्रवचनाबद्दलची सूचना सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २६\nहेमाडपंतांच्या मनात शिरडीत असताना एकदा एका गुरुवारी `दिवसभर रामनाम घ्यावे’ हा भाव आदल्या दिवशी दृढतेने दाटला आणि साईनाथांनी आपल्या भक्ताच्या त्या पवित्र संकल्पाला सत्यात कसे उतरवले, हे आपण श्रीसाईसच्चरितात वाचतो. जेव्हा मी भगवंताच्या प्रेमाने पवित्र संकल्प करतो, तेव्हा तो भगवंत त्या संकल्पास सत्यात कसा उतरवतो हेच यावरून लक्षात येते. भगवंत तर हे करण्यास तत्पर आणि समर्थच असतो, श्रद्धावानाने भगवंताच्या आणि त्याच्या आड कशालाही येऊ न देण्याबाबत दक्ष रहायला हवे, याबद्दल\nश्रीसाईसच्चरित वाचताना त्या ध्वनीची स्पन्दने आमच्या मनात उत्पन्न होत असतात. मोठ्याने वाचले काय किंवा मनातल्या मनात वाचले काय, ही ध्वनिस्पंदने उत्पन्न होत राहतात. मनातल्या मनात वाचण्यात तर अधिक ताकदीची स्पंदने उत्पन्न होतात. म्हणून श्रीसाईसच्चरित वाचताना ते स्वत: प्रेमाने ऐकणेदेखील महत्त्वाचे आहे, जेणेकरून या स्पंदनांचा स्वीकार करता येईल. श्रीसाईसच्चरित कसे वाचावे याबद्दल परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी त्यांच्या २४ मार्च २००�� रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.\nपरम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक २७ मार्च २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे श्री साईसच्चरितात नानासाहेब चांदोरकरांच्या मुलीच्या प्रसुतीच्या वेळेस साईनाथांनी अदभुतलीला करुन उदी पाठवली. याची कथा आपण वाचतो, त्या कथेच्या आधारे बापूंनी सद्‌गुरुतत्त्वाचे अदभुतसामर्थ आणि भक्ताचा पूर्ण विश्वास याबद्द्ल सविस्तर सांगितले. काळ, दिशा आणि अंतर या त्रिमितीला वाकवून भक्तासाठी अदभुतलीला करण्यास सदगुरुतत्व समर्थ आहेच. फक्त गरज असते ती भक्ताच्या विश्वासाची ही गोष्ट बापूंनी स्पष्ट\nसाई द गाइडिंग स्पिरिट (Saibaba the Guiding Spirit) – हेमाडपंतांचा प्रवास (फोरम पोस्ट नंबर – ४) Hemadpant’s Journey\nअनेक जणांनी सपटणेकरांच्या(Sapatnekar) कथेचा आधार घेऊन साईनाथ(Sainath) व हेमाडपंतांबद्दल खूप सुंदर विचार मांडले आहेत. आधी साईनाथांची(Saibaba) महती कानावर येऊन सुद्धा त्यांच्याकडे जाण्याची आवश्यकता न वाटलेल्या सपटणेकरांना, त्यांच्या आयुष्यात घडलेल्या दु:खद घटनेनंतर साईनाथांची झालेली आठवण व साईनाथांनी वारंवार “चल हट्” असे उद्गार काढूनही सपटणेकरांनी साईनाथांचे घट्ट धरून ठेवलेले चरण, ह्या सर्व गोष्टी आपल्याला खूप काही शिकवून जातात. हर्षसिंह पवार, केतकीवीरा कुलकर्णी ह्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये आद्यपिपादादांच्या (Adyapipa)अभंगातील ओव्यांचा खूप समर्पक वापर केला\nनव्या फोरमची सुरुवात : साई द गाइडिंग स्पिरिट (Sai the Guiding Spirit) – हेमाडपंत – २ (Hemadpant)\nहेमाडपंतांविषयी (Hemadpant) आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. (१) हेमाडपंत(Hemadpant) ‘रेसिडेंट मॅजिस्ट्रेट’ म्हणून काम करत होते; म्हणजेच ते ‘उच्चपदस्थ’ होते. (२) हेमाडपंत साईनाथांकडे जाण्याचे श्रेय काकासाहेब दीक्षित(Kakasaheb Dixit) व नानासाहेब चांदोरकर (Nanasaheb Chandorkar) यांना देतात. (संदर्भ अ.२/ओ.1०१) (३) हेमाडपंतांच्या मनाची स्थिती साईनाथाकडे(Sai) येण्याच्या वेळेस कशी होती तर अतिशय उद्विग्न. इथून हेमाडपंतांची गोष्ट चालू होते. काकासाहेब दिक्षित हेमाडपंतांना भेटतात, साईबाबांचा(Saibaba) महिमा सांगतात व त्यांना साईनाथांकडे येण्याचा आग्रह करतात आणि हेमाडपंत\nसाई द गाइडिंग स्पिरिट (Sai the Guiding Spirit) – हेमाडपंतांचा प्रवास (Hemadpant’s Journey) (फोरम पोस्ट नंबर – २)\nअनेक जणांन��� माझ्या आधीच्या पोस्टवरती आपल्या कॉमेंट्स लिहील्या आहेत. हर्षसिंह पवार, केतकीवीरा कुलकर्णी, श्रीकांतसिंह नाईक ह्यांनी खूप सुंदररित्या आपले विचार मांडले आहेत. त्याचप्रमाणे फोरममध्ये भाग घेतलेल्या इतर सर्वांचेही मन:पूर्वक कौतुक. सर्व श्रद्धावान श्रीसाईसच्चरित (Shree Saichcharit) खूप प्रेमाने वाचतात ह्याचा मला आनंद वाटतो. प्रत्येकाकडून एक वेगळी dimension बघायला मिळते. तसेच टेलिग्रामवरती “श्री साई सच्चरित Discussion” हा श्रीसाईसच्चरितावर डिस्कशन ग्रुप सुरू झाल्याचे बघितले. ही मंडळीही खूप छान लिहीतायेत. श्रद्धावीरा दळवी यांनी त्यांच्या\nमनुष्याच्या जीवनातील दुःखाची व्याख्या, त्यावर कशाप्रकारे मात करावी आणि पुरुषार्थाने समग्र जीवनविकास कसा साधावा. हे बापूंनी ह्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे. (How to overcome sorrows and fullfil your life by doing purushartha Aniruddha Bapu Marathi Discourse 23-Jan-2014) ll हरि ॐ ll ll श्रीराम ll ll मी अंबज्ञ आहे ll\n[four_fifth_last] Importants, Modus Operendi of Chandika Kul, meaning of Kul explane by Bapu in his Pravachan (परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक २३ जानेवारी २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे श्रध्दावानांच्या जीवनात चण्डिका कुलाचे महत्व व कार्यपध्दती, तसेच कुल म्हणजे काय हे समजावले. जो ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो. ll हरि ॐ ll ll श्रीराम ll ll मी अंबज्ञ आहे ll\nAniruddha Bapu’s Marathi Discourse 23 Jan 2014 – Explaning the Meaning of Mahishasur (परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनंक २३ जानेवारी २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे” महिषासुर शब्दाचा अर्थ सांगितला,” जो येथे ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो.) ll हरि ॐ ll ll श्रीराम ll ll मी अंबज्ञ आहे ll [btn link=”http://www.aniruddhafriend-samirsinh.com/durga-mantra-yeh-algoritham-bapu-pravachan/” color=”orange”] हिंदी[/btn]\nश्रीसाईसच्चरित पंचशील परिक्षा – पारितोषिक वितरण समारोह (Shree Saisatcharit Panchshil Exam)\nगत इतवार अनेक श्रध्दावानों को एक बहुत ही अनोखे समारोह में शामिल होने अवसर मिला मैं भी उस में शामिल था मैं भी उस में शामिल था यह समारोह था श्रीसाईसच्चरित पर आधारित पंचशील परिक्षा के पारितोषिक वितरण का जिस में श्रीसाईसच्चरित पंचशील परिक्षा (Shree Saisatcharit Panchshil Exam) में Distinction प्राप्त एवं Rank Holder परिक्षार्थियों को पारितोषिक देकर सम्मानित किया गया यह समारोह था श्रीसाईसच्चरित पर आधारित पंचशील परिक्षा के पारितोषिक वितरण का जिस में श्रीसाईसच्चरित पंचशील परिक्षा (Shree Saisatcharit Panchshil Exam) में Distinction प्राप्त एवं Rank Holder परिक्षार्थियों को पारितोषिक देकर सम्मानित किया गया इस समारोह में इन परिक्षार्थियों का अभिनंदन करने हेतु श्रीहरिगुरुग्राम में ३००० से अधिक श्रध्दावान\nकहे साई वही हुआ धन्य धन्य| हुआ जो मेरे चरणों में अनन्य || (Sai the Guiding Spirit Saisatcharit)\nपिछले ड़ेढ दो साल से सद्गुरु श्रीअनिरुद्धजी ‘श्रीसाईसच्चरित’ (Shree Saisatcharit) पर हिन्दी में प्रवचन कर रहे हैं इससे पहले बापु ने श्रीसाईसच्चरित पर आधारित ‘पंचशील परीक्षा’ (Panchshil Exam) की शुरुआत की और उन परीक्षाओं के प्रॅक्टिकल्स के लेक्चर्स भी लिये इससे पहले बापु ने श्रीसाईसच्चरित पर आधारित ‘पंचशील परीक्षा’ (Panchshil Exam) की शुरुआत की और उन परीक्षाओं के प्रॅक्टिकल्स के लेक्चर्स भी लिये उस समय हम सब को श्रीसाईसच्चरित नये से समझ में आया उस समय हम सब को श्रीसाईसच्चरित नये से समझ में आया 11 फरवरी 1999 में बापु ने पंचशील परीक्षा क्यों देनी चाहिए, यह हमें समझाया 11 फरवरी 1999 में बापु ने पंचशील परीक्षा क्यों देनी चाहिए, यह हमें समझाया बापु कहते हैं, ‘‘हम सबको\nसाई म्हणे तोचि तोचि झाला धन्य | झाला जो अनन्य माझ्या पायीं ||\nआज मागची दीड दोन वर्ष बापूंची “श्रीसाईसतचरित्रावर” हिंदीतून प्रवचनं चालू आहेत. त्याआधी बापूंनी श्रीसाईसच्चरित्रावरील “पंचशील परीक्षा” सुरू केल्या (फेब्रुवारी १९९८) व त्या परिक्षांच्या प्रॅक्टिकल्सची लेक्चर्सही घेतली. त्यावेळेस आम्हा सर्वांना श्रीसाईसच्चरित्राची नव्याने ओळख झाली. ११ फेब्रुवारी १९९९ मध्ये बापूंनी पंचशील परीक्षांना का बसायचं हे समजावून सांगितलं. बापू म्हणतात, “आपल्याला प्रत्येकाला ओढ असते की मला माझं आयुष्य चांगलं करायचं आहे, जे काही कमी आहे ते भरून काढायचय, पण हे कसं करायचं हे\nमणिपुर चक्र और यज्ञपुरुष महाविष्णु\nइस्रायल से जुडी खबरें\nआप कभी भी अकेले नहीं हैं, त्रिविक्रम आपके साथ है\nअमरीका चीन संबधों में तनातनी बढ़ी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/censor-board-refuse-to-certify-lipstick-under-my-burkha/", "date_download": "2019-08-20T22:27:29Z", "digest": "sha1:J5TS5GLA3UMMKB4CQ4ARMRK4HVIZ5ZMN", "length": 7297, "nlines": 109, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "'लिपस्टिक अंडर माय बुरखा' सर्टिफिकेट देणार नाही : सेन्सॉर बोर्ड", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\n'लिप���्टिक अंडर माय बुरखा' सर्टिफिकेट देणार नाही : सेन्सॉर बोर्ड\nमुंबई : अलंकृता श्रीवास्तव दिग्दर्शित ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटाला सर्टिफिकेट देण्यास सेन्सॉर बोर्डाने नकार दिला आहे. हा चित्रपट असंस्कारी आहे असे चित्रपट सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी सांगितले.\nया चित्रपटात महिलांच्या आयुष्यातील घटनाक्रम दाखवण्यात आला आहे. ज्यामध्ये बोल्ड दृश्य, अपमानजनक शब्द आणि अश्लिल ऑडिओ असल्याचं निहलानी यांचं म्हणणं आहे. तसंच हा चित्रपट एका विशिष्ट समाजाप्रती असंवेदनशील असल्याचं पत्र निहलानी यांनी चित्रपटाचे निर्माते प्रकाश झा यांना कळवलं आहे. त्यामुळे निहलानी यांच्यावर सिनेसृष्टीतून टीका होत आहे.\nया चित्रपटात रत्ना पाठक शाह, कोंकणा सेन शर्मा, विक्रांत मॅसी, अहाना कुमरा, प्लाबिता बोरठाकूर आणि शशांक अरोरा हे चित्रपटात प्रमुख भुमिकेत आहे. मुस्लीम धर्मातील ट्रिपल तलाक पद्धतीवर हा चित्रपट भाष्य करतो. मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाला लैंगिक समानतेवर भाष्य केल्याबद्दल ऑक्सफेम पुरस्कार देण्यात आला होता.\nचार महिलांवर आधारित सिनेमाची कहाणी\nया सिनेमाची कहाणी भारतातील एका छोट्या शहरातील चार महिलांची आहे. या महिला स्वातंत्र्याच्या शोधात आहेत. त्यांना समाजाच्या बंधनातून मुक्त व्हायचं आहे.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nबॉलिवूडचे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक मोहम्मद जहूर खय्याम यांचे वयाच्या 93 व्या वर्षी…\n‘भूल भुलैय्या 2’ चा कार्तिक आयर्नचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज\nया मराठी अभिनेत्रींकडून सांगलीतील पुरग्रस्तांना 5 कोटीची मदत\nअखेर बॉलिवूडच्या ‘बिग बीं’कडून पूरग्रस्तांना मदत\nहिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार्सचा पुरग्रस्तांकडे कानाडोळा का\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nकर्नाटकातील येडीयुरप्पा सरकारचा मंत्रिमंडळ…\n‘मोदींविरोधात जोरदार आवाज उठवण्यात…\nसरकारकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; १…\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान श��हिद,…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/run-alone-camp-challenge-congresss-senior-leader-balasaheb-thorats-government/", "date_download": "2019-08-20T22:21:16Z", "digest": "sha1:LRFYA7JNINZRZHQJAB3FKMFPFB76EDB5", "length": 15241, "nlines": 185, "source_domain": "policenama.com", "title": "एकतरी छावणी चालवून दाखवा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे सरकारला आव्हान - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nएकतरी छावणी चालवून दाखवा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे सरकारला आव्हान\nएकतरी छावणी चालवून दाखवा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे सरकारला आव्हान\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – राज्य सरकारने छावणी चालकांसाठी अतिशय जाचक अटी व शर्ती घातल्या आहेत. सर्व नियमांची अंमलबजावणी करायची असेल, तर संस्थाचालकांनी छावण्या चालवायच्या तरी कशा शेतकऱ्यांबाबत सरकार इतका अविश्वास दाखवत आहे. सरकारने एकतरी छावणी चालवून दाखवावी, असे खुले आव्हान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे.\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ;…\nयाबाबत बोलताना आ. थोरात म्हणाले की, जनावरांना टॅगींग करून मोजणी रोज केली जात आहे. छावणीचालकांनी नियोजन पहायचे की रोज टॅगिंग करायचे. सरकारच्या वतीने तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक यांचे दिवसभरात दौरे असतात. मग ते काय करतात. रोज जनावरे मोजायला सरकारचा शेतक-यांवर एव्हढा विश्वास नाही का. सर्व अहवाल देवूनही सरकारने छावणीचालकांचे पैसे दिले नाहीत, उलट दंड आकारले आहेत. ही कोणती पद्धत आहे. सरकारने\nएक तरी आदर्श छावणी चालवून दाखवावी. त्यात तहसीलदार, तलाठी यांच्याकडेनियोजन असावे. मग त्यांना कळेल, छावण्या कशा चालविल्या जातात\nटँकरवरून दुरून पाणी आणण्याचा खर्च वाढतो.\nसरकार मात्र जुन्याच दराने टँकरचे पैसे देणार आहे. त्यामुळे छावणीचालकांवर अन्याय होईल. आचारसंहिता असल्याने विरोधकांना काही बोलता येत नाही. त्याचा गैरफायदा सरकारने घेतला. आचारसंहितेच्या नावाखाली ���जुरांना गरज असताना रोजगार हमीची कामे सुरू केली नाहीत. या सरकारने आचारसंहिता एन्जॉय केली, असेही थोरात म्हणाले.\nजिल्हा कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nकोकणात ‘हा’ नेता शिवसेनेतून राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ; पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर…\nराष्ट्रवादीला आजपर्यंतचा सर्वात मोठा धक्का खा.छत्रपती उदयनराजे भाजपच्या वाटेवर \nपुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात लोक चर्चेतून अतुल गायकवाड यांचे नाव आघाडीवर\nपुण्यातील विधानसभेच्या सर्व जागा जिंकणार : शहराध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश…\nलोकसभेत आज���ासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ;…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nभरदिवसा तरुणावर 16 सपासप वार करून निघृण खून\nमुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेत कोण-कोण करणार भाजपप्रवेश \nमाणसामध्ये देखील डुक्कराचे ‘हृदय’ लावलं जाऊ शकतं, लंडनमधील…\n‘पर्यटनाला’ प्रोस्ताहन देण्यासाठी मोदी सरकारची…\n फक्त 9 रुपयात ‘बुक’ करा विमानाचे ‘तिकिट’, करा परदेशात प्रवास\nलष्कराच्या मदतीने गुरुद्वारा गुरुनानक दरबारची पूरग्रस्तांना मदत\n‘पॅन कार्ड’मुळे दुचाकी चोर चिंचवड पोलिसांच्या जाळ्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/clop-mg-p37115396", "date_download": "2019-08-20T22:49:27Z", "digest": "sha1:GGF3EIUCBDPW6KVEDXPRQ4Z5ZUAF734Q", "length": 19736, "nlines": 391, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Clop Mg in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Clop Mg upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nClop Mg के प्रकार चुनें\nClop Mg खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें सेबोरिक डर्मेटाइटिस कॉन्टैक्ट डर्मेटाइटिस डर्माटाइटिस बैक्टीरियल संक्रमण फंगल इन्फेक्शन कैंडिडा संक्रमण सेलुलाइटिस\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्य�� अनुसार, जेव्हा Clop Mg घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Clop Mgचा वापर सुरक्षित आहे काय\nगर्भावस्थेदरम्यान Clop Mg मुळे मध्यम स्वरूपाचे दुष्परिणाम होऊ शकतात. तुम्हाला जर हानिकारक दुष्परिणाम वाटले, तर हे औषध घेणे तत्काळ थांबवा, आणि Clop Mg तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पुन्हा घेऊ नका.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Clop Mgचा वापर सुरक्षित आहे काय\nClop Mg चा स्तनपान देणाऱ्या महिलांवर कोणताही हानिकारक परिणाम होत नाही.\nClop Mgचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nClop Mg हे मूत्रपिंड साठी हानिकारक नाही आहे.\nClop Mgचा यकृतावरील परिणाम काय आहे\nClop Mg हे यकृत साठी हानिकारक नाही आहे.\nClop Mgचा हृदयावरील परिणाम काय आहे\nClop Mg हृदय साठी पूर्णपणे सुरक्षित आहे.\nClop Mg खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Clop Mg घेऊ नये -\nClop Mg हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Clop Mg चे तुम्हाला सवय लागणार नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nClop Mg मुळे पेंग किंवा झोप येत नाही. त्यामुळे, तुम्ही एखादे वाहन किंवा मशिनरी चालवू शकता.\nते सुरक्षित आहे का\nहोय, तुम्ही Clop Mg केवळ तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतली पाहिजे.\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nनाही, Clop Mg कोणत्याही मानसिक विकारावर उपचार करू शकत नाही.\nआहार आणि Clop Mg दरम्यान अभिक्रिया\nआहारासोबत [Medication] घेणे सुरक्षित असते.\nअल्कोहोल आणि Clop Mg दरम्यान अभिक्रिया\nClop Mg घेताना तुम्ही अल्कोहोल घेऊ शकता. तरी देखील, खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे.\nClop Mg के लिए सारे विकल्प देखें\n0 वर्षों का अनुभव\n1 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Clop Mg घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Clop Mg याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Clop Mg च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Clop Mg चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Clop Mg चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर औ��� रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nलखनऊ में दांतों के डॉक्टर\nलखनऊ में सामान्य चिकित्सक\nलखनऊ में हृदय रोग विशेषज्ञ\nलखनऊ में स्त्री रोग विशेषज्ञ\nलखनऊ में त्वचा रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मूत्र रोग विशेषज्ञ\nलखनऊ में आंखों के डॉक्टर\nलखनऊ में योन रोग विशेषज्ञ\nदिल्ली में दांतों के डॉक्टर\nदिल्ली में सामान्य चिकित्सक\nदिल्ली में हृदय रोग विशेषज्ञ\nदिल्ली में स्त्री रोग विशेषज्ञ\nदिल्ली में त्वचा रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मूत्र रोग विशेषज्ञ\nदिल्ली में आंखों के डॉक्टर\nदिल्ली में योन रोग विशेषज्ञ\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/mefac-p37102418", "date_download": "2019-08-20T22:54:36Z", "digest": "sha1:6BXHIGAWCCTTW4MBJZGP7JNWPWNQXVYL", "length": 18920, "nlines": 334, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Mefac in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Mefac upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nMefac के प्रकार चुनें\nMefac खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें जोड़ों में दर्द मांसपेशियों में दर्द बुखार पेट दर्द टांगों में दर्द गर्दन में दर्द बदन दर्द\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Mefac घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nपेट की गैस सौम्य\nगर्भवती महिलांसाठी Mefacचा वापर सुरक्षित आहे काय\nMefac गर्भवती महिलांवर तीव्र परिणाम दाखविते. या कारणामुळे, याला वैद्यकीय सल्ल्यानंतरच घ्या. तुमच्या इच्छेनुसार हे घेणे हानिकारक ठरू शकते.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Mefacचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिलांना Mefac घेतल्यानंतर तीव्र हानिकारक परिणाम जाणवू शकतात. याला केवळ वैद्यकीय पर्यवेक्षणाखालीच घेतले पाहिजे.\nMefacचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nMefac च्या दुष्परिणामांचा मूत्रपिंड वर क्वचितच परिणाम होतो.\nMefacचा यकृतावरील परिणाम काय आहे\nMefac चा यकृतावर सौम्य दुष्परिणाम होऊ शकतो. बहुतेक लोकांना यकृत वर कोणतेही दुष्परिणाम जाणवणार नाहीत.\nMefacचा हृदयावरील परिणाम काय आहे\nMefac चा हृदय वर सौम्य दुष्परिणाम होऊ शकतो. बहुतेक लोकांना हृदय वर कोणतेही दुष्परिणाम जाणवणार नाहीत.\nMefac खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Mefac घेऊ नये -\nMefac हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Mefac घेतल्याने त्याच्या आहारी जात नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nहोय, Mefac घेतल्यानंतर या क्रिया किंवा कार्ये करणे सुरक्षित असते, कारण याच्यामुळे तुम्हाला पेंग येत नाही.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यावरच Mefac घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nनाही, Mefac चा मानसिक विकारांवरील वापर परिणामकारक नाही आहे.\nआहार आणि Mefac दरम्यान अभिक्रिया\nआहाराबरोबर Mefac घेतल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचत नाही.\nअल्कोहोल आणि Mefac दरम्यान अभिक्रिया\nMefac घेताना अल्कोहोल घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी बोलणी करा, कारण याचे तीव्र दुष्परिणाम होऊ शकतील.\n0 वर्षों का अनुभव\n1 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Mefac घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Mefac याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Mefac च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Mefac चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Mefac चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nलखनऊ में दांतों के डॉक्टर\nलखनऊ में सामान्य चिकित्सक\nलखनऊ में हृदय रोग विशेषज्ञ\nलखनऊ में स्त्री रोग विशेषज्ञ\nलखनऊ में त्वचा रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मूत्र रोग विशेषज्ञ\nलखनऊ में आंखों के डॉक्टर\nलखनऊ में योन रोग विशेषज्ञ\nदिल्ली में दांतों के डॉक्टर\nदिल्ली में सामान्य चिकित्सक\nदिल्ली में हृदय रोग विशेषज्ञ\nदिल्ली में स्त्री रोग विशेषज्ञ\nदिल्ली में त्वचा रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मूत्र रोग विशेषज्ञ\nदिल्ली में आंखों के डॉक्टर\nदिल्ली में योन रोग विशेषज्ञ\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/50-mobile-stolen-during-ganeshotsav-procession/", "date_download": "2019-08-20T23:29:42Z", "digest": "sha1:WANIMUEUL4GAG43KVDAB2TMDOFBJQFTM", "length": 14172, "nlines": 128, "source_domain": "www.saamana.com", "title": "गणरायाच्या मिरवणुकीत चोरट्यांचा ‘उत्सव’, गणेशभक्तांचे ५० मोबाईल लंपास | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nमुख्यपृष्ठ विशेष बाप्पा विशेष\nगणरायाच्या मिरवणुकीत चोरट्यांचा ‘उत्सव’, गणेशभक्तांचे ५० मोबाईल लंपास\nआज गुरुवारी गणरायाचे आगमन झाले. प्राणप्रतिष्ठेपूर्वी शहरात विविध भागांतून काढण्यात आलेल्या श्रीच्या मिरवणुकीत चोरट्यांनी ‘उत्सव’ साजरा केला. मिरवणूक ढोल-ताशांच्या तालावर बाप्पा मोरयाच्या घोषणा देत असतानाच चोरट्यांनी तब्बल ५० गणेशभक्तांचे मोबाईल लंपास केले. गणेशोत्सवासाठी कडेकोट बंदोबस्त लावणाऱ्या पोलिसांसमोर आता या मोबाईल चोरांना पकडण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.\nगणरायांचे आगमन असल्यामुळे सकाळपासून शहरातील विविध ठिकाणाचा बाजार फुलला होता. संभाजीपेठ, हडको कॉर्नर, गजानन मंदिर, मुकुंदवाडी, चिकलठाणा, सेव्हन हिल रोड, रामनगर, त्रिमूर्ती चौक, वाळूज महाराणा प्रताप चौक, पंढरपूर, मोहटादेवी यासह इतर भागांमध्ये गणरायाची मूर्ती घेण्यासाठी विविध गणेश मंडळे, गणेशभक्तांनी गर्दी केली होती.\nगणरायाची मूर्ती घेण्यासाठी आलेल्या गणेश भक्तांकडून गणरायाच्या जयजयकाराच्या घोषणा सुरू होत्या. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी हातसफाई केली. क्रांतीचौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संभाजीपेठेतील जि.प. मैदानावर गणरायाची मूर्ती खरेदी करण्यासाठी आलेल्या एका गणेशभक्ताचा मोबाईल चोरट्याने मोठ्या शितफीने लंपास केला. सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टी. व्ही. सेंटर, अविष्कार कॉलनी, कॅनॉट या परिसरातून ५ मोबाईल चोरीला गेले आहेत. जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गारखेडा परिसरातील गजानन मंदिर, सेव्हन हिल रोड, शिवाजीनगर, त्रिमूर्ती चौकातून ६ मोबाईल चोरट्याने चोरले. चिकलठाणा बसस्टॅण्ड, सिडको बसस्थानक परिसरातून तीन मोबाईल चोरट्याने चोरले असल्याची तक्रार एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात दिली. पुंडलिकनगर, एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी दोन मोबाईल चोरीला गेले आहेत. गणरायाच्या मिरवणुकीमध्ये आलेल्या अनेक भक्तांचे मोबाईल चोरीला गेले. मात्र त्यातील पोलिसांची कटकट नको म्हणत तक्रार देणे टाळले असल्याचे गणेशभक्तांनी सांगितले.\nशहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि गणरायाच्या उत्सवास गालबोट लागू नये म्हणून पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी १७ पोलीस ठाण्याअंतर्गत कडकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचे आदेश दिले होते. पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, २५ पोलीस निरीक्षक, दीड हजार पोलीस कर्मचारी, विशेष शाखा, गुन्हे शाखेचा बंदोबस्त तैनात होता. चोरट्यांवर नजर ठेवण्यासाठी साध्या वेशात पोलीस गर्दीच्या ठिकाणी गस्त घालत होते, तर पोलीस व्हॅनमधून गर्दीच्या ठिकाणची व्हिडिओ शूटिंग केली जात होती. पोलीस बंदोबस्त असताना देखील चोरट्यांनी आपली हातसफाई दाखवलीच \nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/colombians-sleeps-on-street-on-world-day-of-laziness/", "date_download": "2019-08-20T22:20:02Z", "digest": "sha1:WOXT7YP2XI4MZ4DCAOPI7FPD7MWBG7WV", "length": 15542, "nlines": 142, "source_domain": "www.saamana.com", "title": "‘या’ देशात एक दिवस सगळेच होतात आळशी | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावर��्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\n‘या’ देशात एक दिवस सगळेच होतात आळशी\nआजच्या संगणक युगात आपल्याला सर्व सेवा 24 * 7 हव्या असतात. या सेवा पुरव्यासाठी अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांच्या तीन किंवा चार शिफ्ट लावतात. असे काम करत असताना आळस किंवा थकवा या गोष्टींना मनाई असते. ‘कुछ भी हो जाये यहाँ बस चलते रहना है’ हेच आजच्या जगातले ब्रीदवाक्य आहे. मात्र, एक देश असा आहे जिथे खास एक दिवस आळसासाठी काढण्यात येतो. काही लोक आळसात दिवस काढतात. मात्र, कोलंबियात खास आळसासाठी एक दिवस काढण्यात येतो. कोलंबियातील इतागुई शहरात गेल्या रविवारी ‘वर्ल्ड लेझीनेस डे’ साजरा करण्यात आला.\nया देशात आळसाच्या दिवशी आळसाच्या जत्रा भरतात. लोकही मोठ्या संख्येने या जत्रेत सहभागी होतात. या जत्रेत लोक चक्क रस्त्यावर अंथरून पसरून त्यावर झोपा काढतात. तणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी आळसासाठी एक दिवस काढण्यात येतो. इतर दिवशी आळस, थकवा या शब्दांना मनाई आहे. मात्र, या दिवशी थकून, कंटाळून आळसात अंथरुणावर लोळायचे असते. गेल्या रविवारी इतागुई शहरात अनेकजण गाद्या आणि अंथरून घेऊन आले होते. रस्त्यावर अथरूण पसरून त्यावर ते लोळत पडले होते. हे दृश्य बघण्यासाठी जगभरातून अनेक पर्यटक येतात. 1985 पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. गेल्या ३३ वर्षांपासून अखंडितपणे हा दिवस साजरा करण्यात येत आहे.\nकोलंबियाच्या इतागुई शहराची लोकसंख्या दोन लाख आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःसाठी आणि आराम करण्यासाठी एक दिवस असावा अशी कल्पना मारियो मोंटोयो यांच्या मनात आली. त्यांनी ती प्रत्यक्षात उतरवली आणि आज हा दिवस साजरा करण्यासाठी जत्रा भरत आहे. स्वतःच्या आराम करण्याच्या विचारातून आळसाच्या दिवसाची सुरुवात झाली आहे. आळसाच्या दिवशी येथे विविध स्पर्धा घेण्यात येतात. झोपण्यासाठी कोणाचा पायजमा जास्त चांगला आहे, कोणाचा नाइट सूट चांगला आहे, कोणाचे अंथरूण जास्त सुखावह आहे, कोणाची झोपण्याची स्टाइल जास्त चांगली आहे. आळसाचा दिवस कोणी जास्त एन्जॉय केला, सर्वात लवकर अथंरूणावर कोण झोपले अशा प्रकारच्या मनोरंजन स्पर्धा यावेळी घेण्यात येतात.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://davabindu.wordpress.com/2017/08/", "date_download": "2019-08-20T23:58:02Z", "digest": "sha1:W43O65QHKWG4V5XAPYFZ2SX42I7DM577", "length": 5468, "nlines": 110, "source_domain": "davabindu.wordpress.com", "title": "August | 2017 | davabindu दवबिंदू", "raw_content": "\nविचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nबाबांना फार वाईट वाटलं…आईला शंका येत असणार हे त्यांनाही कळत होतं..त्यांना स्वतःला त्याबद्दल गिल्टी वाटत होतं पण सायली म्हणत होती तेसुद्धा अगदी खोटं नव्हतं…आईला कळल्यावर ती नक्की स्वतः पुढे येऊन … Continue reading →\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहू��� : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87_%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2019-08-20T23:12:12Z", "digest": "sha1:B6MPGMTRJY6RNEY7NGWMNYPMQFG5YIIS", "length": 4086, "nlines": 112, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:जपानमध्ये बौद्ध धर्म - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► जपानी बौद्ध‎ (७ प)\n\"जपानमध्ये बौद्ध धर्म\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जुलै २०१७ रोजी १४:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%95_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2019-08-20T23:04:38Z", "digest": "sha1:P2XY6SSW4N5MQQLNKOZGJGJOIJK34AQG", "length": 3140, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:देशानुसार घटनात्मक इतिहास - व���किपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► भारताचा घटनात्मक इतिहास‎ (१ क, १७ प)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑक्टोबर २०११ रोजी ०५:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/lok-sabha-election-2019-ahmednagar-sharad-pawar/", "date_download": "2019-08-20T23:40:19Z", "digest": "sha1:IEFDI6F2TFQ72KKRJKOIIMAEJDBPRHSV", "length": 15467, "nlines": 183, "source_domain": "policenama.com", "title": "गडी भारी ए...! पाहिजेल ते करतो आणि रोज माझे बोट धरतो : शरद पवार - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n पाहिजेल ते करतो आणि रोज माझे बोट धरतो : शरद पवार\n पाहिजेल ते करतो आणि रोज माझे बोट धरतो : शरद पवार\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – एके दिवशी मोदी कुठंतरी म्हणाले, शरद पवार यांच्या बोटाला धरून मी राजकारणात आलो. ‘काय गडी भारी ए.., पाहिजेल ते करतो आणि रोज माझे बोट धरतो,’ अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पवारांनी टोला हाणला. अहमदनगर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार शेवगाव येथील आयोजित सभेत बोलत होते.\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ;…\nयावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, ‘आतापर्यंत गांधी घराण्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिव्या घातल्या आता आमच्या कुटुंबावर बोलत आहेत. आमच्या घरात भांडणे आहेत असे मोदी सांगतात अरे स्वत:ला घर नसलेले आमच्या घरात डोकावतात’. अशी टीका शरद पवार यांनी यावेळी बोलताना केली. राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यावेळी ही बाई देश सोडून जाईल असे लोक म्हणत होते. मात्र सोनिया गांधी उभ्या राहिल्या. देशासाठी योगदान दिले. तरीही नरेंद्र मोदी त्यांच्यावर टीका करत आहेत.\nशेजारील राज्य आहे म्हणून मदत केली. मी शेतीमालाला भाव वाढविण्याची भूमिका पार्लमेंटमध्ये मांडली होती. त्यानंतर प्रधानमंत्री मला आल्यावर मागणी योग्य नसल्याचे बोलले. सरकारचे धोरण स्वत: ला प्रसिद्धी करण्याचे आहे. पाच वर्षात २४५ कोटी जाहिरातींवर खर्च केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी ५५ महिन्यांमध्ये ९२ वेळा परदेशात गेले. या दौऱ्यासाठी दोन हजार कोटी खर्च केला. काळा पैसा आणण्याचे सांगितले. लोकं वेडी झाली. स्वित्झर्लंडला गेले. सर्वांना भेटले. हात हालवत माघारी आले. आणि सांगायचं काय हा प्रश्न होता. रात्रीच नोटाबंदी केली. अख्खा देश रांगेत उभा राहिला.\nपंतप्रधान भारतीय जन औषध केंद्रात लाखोंची चोरी\nमोदी बिथरलेत म्हणून राष्ट्रवादीवर टीका : जयंत पाटील यांचा टोला\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ; पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर…\nनगर-पुणे महामार्गावरील डान्सबारवर पोलिसांचा छापा, 7 महिलांना घेतले…\nराष्ट्रवादीला आजपर्यंतचा सर्वात मोठा धक्का खा.छत्रपती उदयनराजे भाजपच्या वाटेवर \nअहमदनगर : मुख्यमंत्र्यांचा दौरा पुढे ढकलला\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटका��’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ;…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\n ‘SBI’ गृह कर्जदारांना देऊ शकते मोठे…\nराज्यमंत्री विजय शिवतारे यांना हृदयविकाराचा झटका\nआष्ट्याजवळ ट्रक-दुचाकी धडकेत तीन ठार\nपुणे : वरंधा घाट दोन महिने वाहतुकीसाठी बंद\n ‘जिगरबाज’ अग्नीशमन दलाच्या जवानांनी मृत्यूच्या दारापर्यंत गेलेल्या 2 मच्छीमारांचा वाचवलं (व्हिडीओ)\n‘त्या’ बँकेत वृद्ध, भूमिहीन शेतमजुरांच्या कर्जप्रकरणात लाखोंचा अपहार : उपोषणाचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/mp-chikhalikar-criticised-former-mp-ashok-chvhan-at-nanded/", "date_download": "2019-08-20T23:15:15Z", "digest": "sha1:XMWTIHMQKR5AULU7OBCG25KGLFN6PWUD", "length": 20437, "nlines": 191, "source_domain": "policenama.com", "title": "अशोक चव्हाणांना जे ८ वर्षांत जमले नाही ते मी १ महिन्यात केले ; खासदार चिखलीकर - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nअशोक चव्हाणांना जे ८ वर्षांत जमले ना��ी ते मी १ महिन्यात केले ; खासदार चिखलीकर\nअशोक चव्हाणांना जे ८ वर्षांत जमले नाही ते मी १ महिन्यात केले ; खासदार चिखलीकर\nनांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – खासदार चिखलीकर द्वारा म्हटले की कार्यकर्ते मध्ये उत्साह द्विगुणित झाला. भोकर मध्ये चिखलीकर यांच्या खासदार झाल्यानंतर ३ भेटी झाल्या आहेत. ह्या भेटी मध्ये त्यांनी अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या घरी भेटी दिल्या. त्याच बरोबर ऑटो-रिक्षा दुचाकींचा अपघातामध्ये मरण पावलेल्या पोलीस तरुण राजू सूर्यवंशी यांच्या परिवारात तो कर्ता असल्याने त्यांच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी त्यांना धीर देण्यासाठी खासदार चिखलीकर यांनी भेट दिली. त्या नंतर चिखलीकर यांनी चर्चेत झालेल्या सुधा प्रकल्प (तलाव) पिंपळढव यांचे प्रमाणपत्र कोणी व कसे आणले यासाठी पत्रकार परिषद घेतली\nसविस्तर वृत्त असे की, सुधा रेणापुर प्रकल्प व पिंपळगाव तलावाचा पाणी उपलब्धतेच प्रमाणपत्र मिळालेला आहे. पण हे नेमकं कोणत्या खासदारांची कार्यशैली आहे हे जनतेपुढे स्पष्ट झाले नव्हते. अशोक चव्हाण यांनी केलेला नुसता पाठपुरावा कामाचा ठरला नाही. तर प्रताप चिखलीकर यांची मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांच्याशी झालेली भेट महत्वाची ठरली आहे. त्या मुळे ह्या प्रकल्पाची व तळ्यासाठीची पाठपुरावाचे महत्वाची कागदपत्रे सुद्धा चिखलीकर यांच्या कडे आहेत. असे त्यांनी या वेळी सांगितले या श्रेय घेण्यासाठी पेपर मध्ये मोठं मोठ्या जाहिराती देणे व प्रसिद्धी करणे हे त्यांना जमते यांनी तेच केलं. असे ते नाव न घेता अशोक चव्हाण यांच्या वर टीका केली.\nमी खासदार झाल्यानंतर त्या पदाचा उपयोग करून घेण्यासाठी त्यांनी प्रलंबित असलेला सुधा प्रकल्प व पिंपळढव प्रश्न मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री यांना चिखलीकर यांनी पत्र देऊन केले त्या प्रलंबित प्रश्नाला काढले निकाली. सुधा प्रकल्पाची उंची वाढविणार व पिंपळढव तलावाचे काम लवकरच सुरू होणार अशी माहिती नांदेड लोकसभा मतदार संघाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पत्रकारांना बोलताना दिली.\nअशोक चव्हाण यांचे भोकरकडे आता जास्तच लक्ष झाले आहे. मी जर एकच भेट दिली तर त्या भेटी साठी अशोक चव्हाण भोकर मध्ये संपूर्ण एक महिना स्थाही राहतील अशी देखील मतदार संघातील लोक म्हणत आहेत म्हणून खासदार यांनी पत्रकार परिषदेच्या व��ळी सांगितले.\nभोकर तालुक्यातील रेणापूर सुधा प्रकल्प उंची वाढवण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षापासून तालुक्याच्या जनतेची होती. ती मागणी अशोक चव्हाण मुख्यमंत्री असून त्या पदावर पूर्ण केली नाही. पण मी हीच मागणी १ महिन्यात पूर्ण केली आहे. त्या मुळे ह्याच श्रेय नेमकं कोण घेणार ह्या पेक्षा जनतेचं काम झालं ते महत्वाचं असेही ह्या मनमोकळे पणाने खासदार चिखलीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. रेणापूर सुधा प्रकल्प आवश्यक (उंची ) वाढवणे त्या मधूनच भोकर शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केली जाते. पिंपळढव तलावाची मागणीसुद्धा जनतेची होती. त्यासाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र आवश्यक होते ते प्रमाणपत्र मिळाले असून लवकरच हे दोन्ही काम चालू करण्यात येईल असे मत नांदेड लोकसभा मतदार संघातील खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यावेळी चिखलीकर यांचे समर्थक दिलीप सोनटक्के, बहुजनांचे नेते नागनाथ घिसेवाड, राजा खंडेराव देशमुख, बहुसंख्ये पत्रकार यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ;…\nदीपिका पादुकोणला ‘या’ खेळाडूवरील बायोपिकमध्ये काम करण्यात ‘रस’\nनवाजुद्दीनच्या चित्रपटामध्ये मौनी रॉय ऐवजी येणार ही ‘अभिनेत्री’\nमराठा समाज सर्वोच्च लढाईसाठी तयार, विनोद पाटील यांनी दाखल केले ‘कॅव्हेट’\nभावाच्या खुनप्रकरणी शिक्षा झालेल्यांकडून दलित तरुणाला भररस्त्यात बेदम मारहाण\nवेळेवर औषधे न देणाऱ्या पुरवठादारांवर मेस्मातंर्गत कारवाई करा\nचिंचेचा ‘हा’ फेसपॅक वापरा आणि चेहऱ्याचे सौंदर्य खुलवा\n आधारकार्ड देण्यासाठी सरपंचाकडून महिलेकडे ‘सेक्स’ची मागणी\n‘हे’ आहेत पुरुषांचे ‘हॉटस्पॉट’ ज्यामुळे पुरुष होतात जास्त ‘उत्तेजित’\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ; पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर…\nराष्ट्रवादीला आजपर्यंतचा सर्वात मोठा धक्का खा.छत्रपती उदयनराजे भाजपच्या वाटेवर \nपुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात लोक चर्चेतून अतुल गायकवाड यांचे नाव आघाडीवर\nपुण्यातील विधानसभेच्या सर्व जागा जिंकणार : शहराध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ;…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n मोदी सरकार रद्द करू शकते ‘हे’ दोन मोठे टॅक्स,…\nराजभवन परिसरात सापडलं ब्रिटीशकालीन मोठं भुयार\nरिलायन्स आणि बीपीच्या पेट्रोल पंपवर मिळणार ‘इलेक्ट्रिक’…\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी आणि प्रियकराविरुद्ध पुण्यात…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने शेअर केले बेबी बंपचे फोटो\n‘या’ 10 सदाबहार फिल्मी गाण्यामुळं ‘अमर’ राहतील खय्याम \n‘या’ कंपनीची खास ‘इलेक्ट्रिक’ स्कूटर, चार्जिंगसाठी स्वता:च पोहचणार ‘चार्जिंग’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/bollywood/former-actress-kaykasshen-patels-husband-areef-patel-passes-away-bollywood-celebs-pay-their-last/", "date_download": "2019-08-21T00:34:57Z", "digest": "sha1:MIXI6MI5ST6EZM2XSFCPH6ULNYFOP3NB", "length": 23628, "nlines": 338, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Former Actress Kaykasshen Patel'S Husband Areef Patel Passes Away; Bollywood Celebs Pay Their Last Respects | अभिनेत्री कहकशां पटेलचे पती आरिफ यांच्या अंतिम दर्शनाला पोहोचले बॉलिवूडमधील हे सेलिब्रेटी | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nमॉरिशीयसमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय ही मराठी अभिनेत्री, ओळख पाहू कोण आहे ती \nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भ���ट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nअभिनेत्री कहकशां पटेलचे पती आरिफ यांच्या अंतिम दर्शनाला पोहोचले बॉलिवूडमधील हे सेलिब्रेटी\nअभिनेत्री कहकशां पटेलचे पती आरिफ यांच्या अंतिम दर्शनाला पोहोचले बॉलिवूडमधील हे सेलिब्रेटी\nकहकशां पटेलचे पती आरिफ पटेल यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. प्रिया दत्ताने त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.\nरवीना टंडन आणि अनिल थडानी\nश्रद्धा कपूरचा ब्युटी इन ब्लॅक अंदाज एकदा पाहाच\nहम आपके है कौनची टीम २५ वर्षांनी आली पुन्हा एकत्र, पाहा त्यांचे फोटो\nइंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये मलायकाच्या स्टायलचीच चर्चा, पाहा तिचे हटके अंदाजातील फोटो\nफालतुगिरी या पुस्तकाच्या लाँचला दिसला रोहित शेट्टी आणि सोनाली कुलकर्णीचा असा अंदाज\nछत्रपती संभाजी मालिकेतील कलाकारांनी साजरा केला 'फ्रेंडशिप डे'\nसारा खानचा सोज्वळ अंदाज, पाहून तुम्हीही व्हाल फिदा\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nविराट कोहलीचे 11 वर्षांतील 'हे' विक्रम तुम्हाला करतील थक्क\nविराट कोहलीची सोशल मीडियावरही चलती; तेंडुलकर, धोनीला टाकलं मागे\n कोहली वर्षाला किती कमावतो ते पाहाल, तर चक्रावून जाल...\nहार्दिक-कृणाल पांड्या यांची नवी कोरी कार; पाहा फोटो\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nWorld Photography Day : ...अन् फोटोग्राफर्सनी 'या' फोटोंमध्ये केलं प्रेमाला बंदिस्त\nव्हॉट A डिझाईन, सौंदर्यात भर टाकणारं नेल पॉलिश आर्ट\nसंजीवनीसारख्याच गुणकारी आहेत या सात वनस्पती\n; आहारातील 'हे' बदल ठरतील फायदेशीर\nकेसांमधील कोंडा दूर करण्यासाठी अगदी सोप्या घरगुती टिप्स\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-agrowon-khed-karjat-nagar-7691", "date_download": "2019-08-20T23:45:11Z", "digest": "sha1:TZSA3NXENEKWUPKSUV4V35IIMZ5KC6AZ", "length": 25132, "nlines": 194, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, agrowon, khed, karjat, nagar | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउसाचा तब्बल ११ वा खोडवा \nउसाचा तब्बल ११ वा खोडवा \nबुधवार, 25 एप्रिल 2018\nगेल्या बारा वर्षांत उसाचे पाचट एकदाही जाळलेले नाही. कुट्टी करून तर काही वेळा अखंड जागेवर पसरवून ते कुजवले जाते. गेल्या वर्षी पाण्याची समस्या उदभवली. मात्र सर्वत्र पाचटाचा थर असल्याने ऊस वाचला. -उदयसिंह मोरे पाटील\nखेड (ता. कर्जत, जि. नगर) येथील उदयसिंह हिंदूराव मोरे-पाटील यांनी शून्य नांगरणी, सेंद्रिय घटकांचा अधिकाधिक वापर व अत्यंत कमी उत्पादन खर्च या बळांवर ऊसशेती यशस्वी केली आहे. त्यातून उसाचा तब्बल ११ वा खोडवा राखत समस्त शेतकऱ्यांपुढे त्यांनी आदर्श निर्माण केला आहे. सोबत आपली जमीनही सुपीक व आरोग्यदायी केली आहे.\nकर्नाटक राज्यातील शिमोगा येथील प्रयोगशील शेतकरी कै. डॉ. देवांगी आर. प्रफूलचंद्र यांचे नाव ऊसशेतीत आंतरराष्ट्रीय स्तरावर अमर झाले. शून्य नांगरणी, अत्यंत कमी उत्पादन खर्च व पूर्णतः सेंद्रिय घटकांचा वापर या बळावर उसाचे तब्बल ४० खोडवे घेण्याची किमया त्यांनी घडवली. हा जागतीक विक्रमच ठरावा. महाराष्ट्रातही असाच आदर्श उदयसिंह मोरे-पाटील (खेड, ता. कर्जत, जि. नगर) यांनी शेतकऱ्यांपुढे तयार केला आहे. यंदाच्या फेब्रुवारी-मार्चमध्ये त्यांच्या शेतात उसाच्या तब्बल ११ व्या खोडव्याची तोडणी झाली. किमान पंधरा खोडवे ठेवण्याचे ध्येय ठेऊन त्यांचे पुढील व्यवस्थापनही सुरू झाले आहे.\nउदयसिंह यांनी लहानपणापासूनच वडिलांकडून शेतीचे संस्कार आत्मसात केले. ‘बीकॉम’ची पदवी घेतल्यानंतर शेतीत ‘करियर’ सुरू केले. सुरवातीच्या काळात भाजीपाला पिके भरपूर प्रमाणात केली. दहा एकरांवर कलिंगड घेत उल्लेखनीय उत्पादनही घेतले. साधारण १५ वर्षांपूर्वी ते ऊसशेतीकडे वळले.\nअर्थशास्त्र अभ्यासूनच खोडवा शेती\nउदयसिंह सांगतात की, ऊस लावला तेव्हाच त्याचे अर्थशास्त्र डोक्यात पक्के केले होेते. शेती आतबट्ट्याची करण्याची वेळ राहिलेली नाही. रासायनिक खते, मजुरी यावर खूप खर्च येतो. आजच्या स्थितीत उसाचा एकरी उत्पादन खर्च ७५ हजार रुपयांपेक्षा कमी नाही. दर हाती नाहीत. नफा नगण्यच मिळतो. या सर्व बाबी अभ्यासूनच खोडवा ठेवण्यास सुरवात केली. पाहाता पाहाता यंदा तब्बल ११ व्या खोडव्यापर्यंत पोचलो. या पिकानेच जमा- खर्च, नफा सगळे काही शिकवले.\nउदयसिंह यांची शेती दृष्टिक्षेपात\nसाधारण बारा वर्षांपूर्वी साडेतीन फुटी सरी पद्धतीचा पॅटर्न होता. खोडव्यामुळे तो आजही कायम --जमीन- हलकी ते मध्यम, ऊस वाण- फुले २६५, लागवड हंगाम- डिसेंबर ते जानेवारी\nसव्वा एकर ११ वा खोडवा (यंदा फेब्रुवारी- मार्चमध्ये तुटला)\nचार एकर सातवा खोडवा\nसाडेतीन एकर आठवा खोडवा\nलागवडीच्या उसाचे एकरी ६२ टनांपर्यंत उत्पादन मिळाले.\nखोडवा उसाचे उत्पादन- एकरी ३५, ३८ ते ४० टनांच्या आसपास.\nउत्पादन खर्च- एकरी १५ हजार रुपयांपर्यंत\nपरिसरातील खासगी, सहकारी अशा दोन- तीन साखर कारखान्यांना उसाचा पुरवठा. प्रति टन २५५० ते तीनहजार रुपये दर.\nधैंच्या जागेवरच गाडून उसाची लागवड केली. माती परिक्षणाच्या आधारे गरज लक्षात घेऊनच खतांचे व्यवस्थापन केले.\nगेल्या बारा वर्षांत उसाचे पाचट एकदाही जाळलेले नाही. कुट्टी करून तर काही वेळा अखंड जागेवर पसरवून ते कुजवले जाते. गेल्या वर्षी पाण्याची समस्या उदभवली. मात्र सर्वत्र पाचटाचा थर असल्याने ऊस वाचला.\nयंदा तुटलेल्या ११ व्या खोडव्याला एक ग्रॅमही रासायनिक खत दिले नाही. केवळ सेंद्रिय खतावर तो पोसल्याचे उदयसिंह सांगतात\nउपलब्ध होईल त्यानुसार शेणखत व मळीचा वापर. (सरासरी तीन ते चार वर्षांनी- दीड ते दोन ट्रॉली)\nगवत किंवा तण शेताबाहेर न टाकता जागेवरच कुजवले जाते. उदयसिंह सांगतात की तुझे आहे तुझपाशी हे निसर्गानेच मला शिकवले. त्याच संज्ञेनुसार निसर्गाचे अन्न त्याला परत देतो.\nरानात सर्वत्र भरपूर प्रमाणात गांडूळे. रान भुसभूशीत झाले आहे. मातीत अोलावा दिसून येतो.\nमशागतीचा खर्च शून्यावर आणला.\nलागवडीसंबंधी सर्व नोंदी. यंदाच्या खोडव्यासाठी फक्त पाचट कुट्टीचा खर्च आला.\nपाणी पाटाद्वारे. उजनी धरणाचे ‘बॅक वॉटर’ असल्याने शेवाळामुळे ठिबक संच चोक अप होण्याचा धोका. आता ठिबकचा विचार. नवी विहीर खोदली आहे. भीमा नदीवरून अडीच ते तीन किलोमीटर पाइपलाइन.\nपाणी साधारण तीन आठवड्याने किंवा पिकाची गरज पाहूनच दिले जाते. पाचटाचा थर जमिनीवर असल्याने सव्वा ते दीड महिन्याने पाणी दिले तरी चालते.\nऊस तुटून गेल्यानंतर दोन ते तीन आठवड्यांनी आठव्या, नवव��या खोडवा उसाला एकरी सुपर फॉस्फेट दोन गोणी, पोटॅश एक व युरिया एक गोणी असे खत. त्यानंतर पाऊस पडायच्या आधी मे च्या अखेरीस हलका डोस.\nबॅरेलमध्ये शेणखतात पाचट कुजवण्याचे द्रवरूप जीवाणू खत मिसळले जाते. पाटाने ते दिले जाते.\nवर्षातून चार वेळा या पद्धतीचा वापर.\nगेल्या चार- पाच वर्षांत खुरपणीची वेळ आलेली नाही. उसाची बांधणीही करीत नाही. त्यामुळे मजूरबळ व त्यावरील खर्च वाचतो. पाणी देण्यासाठीच काय ते मजूरबळ वापरले जाते. तणनाशकाचा वापर प्रत्यक्ष शेतात न करता फक्त पाटाच्या बाजूलाच.\nयंदा चार एकर नवी लागवड. त्यात हरभऱ्याचे आंतरपीक.\nउदयसिंह पोलिस पाटीलही आहेत. शेती हाच उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. अभ्यास, कष्टातूनच उत्पन्न वाढवले. खोडवा शेतीत खर्च आटोक्यात ठेऊन जी बचत केली त्या जोरावरच मुले उच्चशिक्षीत केली. धनंजय ‘बीई’ (आयटी) असून तो पुण्यात नोकरी करतो. धनश्री दंत वैद्यकशास्त्राच्या (बीडीएस) तिसऱ्या वर्षाला शिकते आहे. वडील म्हणून याचे मोठे समाधान व अभिमान अाहे. आजवर शेतीसाठी कोणत्याही प्रकारे कर्जही काढावे लागले नसल्याचे उदयसिंग सांगतात.\nबारामती येथील ‘व्हीएसबीटी’ व कृषी विज्ञान केंद्र यांचे मार्गदर्शन. परिसंवाद, चर्चासत्रे, प्रदर्शने यांना आवर्जून उपस्थिती. ॲग्रोवनचे नियमित वाचन, त्याच्या ॲपचाही वापर. मार्केटमध्ये नवे कोणते तंत्रज्ञान आले आहे याबाबत ‘अपडेट’.\nउदयसिंह मोरे पाटील यांनी सेंद्रिय व्यवस्थापनावर भर देत उसाचे जे अकरा खोडवे घेतले आहेत त्याबाबत ते कौतुकासाठी पात्र आहेत. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवणे, ती सुपीक करणे सध्याच्या काळात अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा कृतीमधूनच उसाचे उत्पादन चांगल्या प्रकारे वाढवणे शक्य होते.\nसंपर्क- उदयसिंह मोरे पाटील-९४२०४००४९९\nऊस खेड नगर शेती खत fertiliser कर्नाटक महाराष्ट्र पदवी अर्थशास्त्र economics रासायनिक खत chemical fertiliser तण weed निसर्ग उत्पन्न\nउसाच्या जाडीबरोबर उंचीही चांगली आहे.\nमोरे पाटील यांनी उसाचा ११ वा, सातवा व आठवा खोडवा ठेवला आहे\nअनेक वर्षांत पाचट न जाळता त्याचे आच्छादन केले जाते.\nउदयसिंह यांना आई आनंदीबाई व पत्नी सौ. संगीता यांची समर्थ साथ आहे.\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nशेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...\nवारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...\nमार्केट केंद्रित शेडनेटची उत्कृष्ठ शेती अभ्यासवृत्ती, कायम नवे शिकण्याची आस, बाजारपेठांचा...\nजालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...\nदर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...\nपावसाळ्यात फुलले नागपुरातील मका मार्केट सध्या राज्यातील विविध बाजारपेठांत स्वीटकॉर्न (...\nअवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...\nमहिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...\nशासनाने दूध अनुदानाचे २५० कोटी थकविलेपुणे : राज्याच्या एका भागात चारा-पाणीटंचाई तर...\nपूर व्यवस्थापन प्रकल्पात महाराष्ट्र...पुणे : केंद्र शासनाकडून देशात सुरू असलेल्या...\nशेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती...मुंबई: शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या...\nकोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात गाळाने...कोल्हापूर/सांगली : बारमाही नद्यांनी दक्षिण...\nविदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाजपुणे : पाऊस थांबल्याने राज्याच्या अनेक भागांतील...\nदुष्काळी भागातही दर्जेदार उत्पादनाचा...नगर जिल्ह्यात कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथील...\nशेतात पिकवा ‘हिरवे सोने’केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ची स्थापना...\n‘पंचनामा’ पूरग्रस्त पशुधनाचाको ल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील पूर जसजसा...\nआले पिकाने दिली आर्थिक सक्षमता बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व...\nक्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत...\nपूरग्रस्तांना एक हेक्टरसाठी मिळणार...मुंबई : राज्यात व��विध भागांत आलेल्या...\nराज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर;...पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-story-marathi-cultivation-guava-3720", "date_download": "2019-08-20T23:40:47Z", "digest": "sha1:NRDCZB7OOOVWIMRTTYABLGERGC34TSWE", "length": 14027, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story in Marathi, cultivation of guava | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपेरू लागवड कशी करावी\nप्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची\nपेरू लागवड कशी करावी\nपेरू लागवड कशी करावी\nउद्यान विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी\nशनिवार, 9 डिसेंबर 2017\nपेरू लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते हलक्‍या प्रतीची जमीन चांगली असते. लागवडीसाठी सरदार ही जात निवडावी. लागवडीसाठी ६ x ६ मीटर अंतरावर ६० x ६० x ६० सें.मी. आकाराचे खड्डे खणावेत. चांगली माती, शेणखत आणि १ किलो सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणाने खड्डे भरावेत. खड्ड्याच्या मध्यभागी कलमाची लागवड करून त्याला काठीचा आधार द्यावा. कलमांना पुरेसे पाणी द्यावे. आळ्यात आच्छादन करावे.\nपेरू लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते हलक्‍या प्रतीची जमीन चांगली असते. लागवडीसाठी सरदार ही जात निवडावी. लागवडीसाठी ६ x ६ मीटर अंतरावर ६० x ६० x ६० सें.मी. आकाराचे खड्डे खणावेत. चांगली माती, शेणखत आणि १ किलो सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणाने खड्डे भरावेत. खड्ड्याच्या मध्यभागी कलमाची लागवड करून त्याला काठीचा आधार द्यावा. कलमांना पुरेसे पाणी द्यावे. आळ्यात आच्छादन करावे.\nउत्पादन आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने पेरू झाडाची छाटणी, आकार देणे, वळण देणे इत्यादी बाबी महत्त्वाच्या आहेत. काही वेळा झाडे फार वाढून त्यांची दाटी झालेली असते. अशा झाडांची बहरापूर्वी छाटणी करून प्रत्येक झाडाच्या वाढीस पुरेशी जागा मिळेल, अशा बेताने त्याचा आकार ठेवावा, त्यामुळे झाडावर नवीन फु���वा येऊन चांगले उत्पन्न येऊ शकते, तसेच बागेत सूर्यप्रकाश व हवा खेळती राहते, त्यामुळे फळांची प्रतवारी सुधारते व रोग-कीडदेखील कमी येते. छाटणी करताना जमिनीलगतच्या फांद्या छाटणेदेखील महत्त्वाचे आहे.\nसंपर्क ः ०२४२६- २४३२४७\nउद्यान विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nखानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...\nनाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...\nनांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....\nपुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...\nकुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...\nरासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीत...\nमुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...\nअकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...\nकऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा : महापुरामुळे...\nगडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...\nजळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...\nतणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...\nनगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर ः जिल्ह्यात पंधरा दिवसां��ूर्वी गोदावरी...\nपूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...\nसंत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....\nनत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...\nडाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...\nजळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-tennis/bhupathis-leadership-would-love-play-28660", "date_download": "2019-08-20T23:29:20Z", "digest": "sha1:7XJHFJVVSEFJ4LQMUNFOR7NRVLRKE6J7", "length": 16650, "nlines": 213, "source_domain": "www.esakal.com", "title": "Bhupathi's leadership would love to play भूपतीच्या नेतृत्वाखाली खेळायला आवडेल - पेस | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nभूपतीच्या नेतृत्वाखाली खेळायला आवडेल - पेस\nगुरुवार, 2 फेब्रुवारी 2017\nपुणे - महेश भूपती कर्णधार झाल्यामुळे त्याचा अनुभव उपयुक्त ठरेल. त्याच्या मार्गदर्शनाखाली खेळायला मला आवडेल, असे वक्तव्य करीत लिअँडर पेसने रॅकेट म्यान करण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले. पेस आणि भूपती यांची जोडी एकत्र येऊन अव्वल बनून तुटणे आणि पुन्हा एकत्र येऊन विघटित होणे इतके सारे घडले आहे. अशावेळी पेसचे वक्तव्य चर्चेचा विषय ठरले.\nपुणे - महेश भूपती कर्णधार झाल्यामुळे त्याचा अनुभव उपयुक्त ठरेल. त्याच्या मार्गदर्शनाखाली खेळायला मला आवडेल, असे वक्तव्य करीत लिअँडर पेसने रॅकेट म्यान करण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले. पेस आणि भूपती यांची जोडी एकत्र येऊन अव्वल बनून तुटणे आणि पुन्हा एकत्र येऊन विघटित होणे इतके सारे घडले आहे. अशावेळी पेसचे वक्तव्य चर्चेचा विषय ठरले.\nम्हाळुंगे-बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीसाठी पेसने बुधवारी सराव केला. त्यानंतर त्याने पत्रकारांशी संवाद साधला. पेसला या लढतीत विक्रमाची संधी आहे. त्याचवेळी त्याने निवृत्त व्हावे, असे मत अखिल भारतीय टेनिस संघटनेचे सरचिटणीस हिरण्मय चटर्जी यांनी व्यक्त केले आहे. भूपती कर्णधार झाल्यामुळे पेसला संघात संधी मिळणार का, इथपर्यंत चर्चा झडत आहे. या पार्श्वभूमीवर पेस म्हणाला की, भूपतीबरोबर मी बराच खेळलो. आता तो मला मार्गदर्शन करेल.\nप्रतिस्पर्धी जोडी कशी आहे, सर्व्हिसच्या वेळी चेंडू कसा टॉस होतो आहे, आदींविषयी तो टिप्स देईल.\nमला टेनिस खेळायला आवडते. मी तंदुरुस्त आहे, आनंदी आहे. तोपर्यंत मी खेळत राहणार. लोकांना काय वाटते, याची फिकीर करीत नाही. त्याचा विचार केला असता तर एकही ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकू शकलो नसतो. मला कुणासाठीच काही सिद्ध करून दाखवायचे नाही, असे प्रत्त्युत्तरही त्याने टीकाकारांना दिले. मला आणखी संधी मिळेल का, की मिळणार नाही, हा वेगळा प्रश्‍न आहे. अर्थात देशासाठी खेळण्याकरिता पाचारण केले जाईल तेव्हा मी उपलब्ध असेल, असे सांगत त्याने निवृत्तीचे पुन्हा एकदा खंडन केले.\nविक्रमाच्या संधीविषयी आणि जोडीदाराविषयी पेस म्हणाला की, साकेत मायनेनीच्या तंदुरुस्तीचा कर्णधाराला अंदाज घ्यावा लागेल. मला विक्रमासाठीच नव्हे तर देशासाठी सर्वोत्तम जोडीदारासह खेळायला आवडेल. साकेतने स्पेनविरुद्धच्या लढतीत सुवर्णपदक विजेत्या जोडीविरुद्ध झुंजार खेळ केला.\nरामकुमार रामनाथन याच्यासाठी मोसमाचा प्रारंभ चांगला ठरला नाही, तो दडपणाखाली होता, पण मी त्याच्याशी संवाद साधला. त्याला पाठीवर थोपटले आणि सांगितले की, जा कोर्टवर उतर आणि धडाधड चेंडू मार. त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले. आता तो जोशात सराव करीत आहे, असेही पेसने नमूद केले.\nसलामीच्या एकेरीत युकी भांब्रीने खेळायलाच हवे, असे आग्रही मत त्याने व्यक्त केले. तो म्हणाला की, युकी चांगल्या फॉर्मात आहे. तो तंदुरुस्त झाला आहे. चेन्नई आणि ऑस्ट्रेलियन ओपन या स्पर्धांत त्याने उल्लेखनीय खेळ केला. तो काही अटीतटीचे सामने खेळला. त्याने ऑस्ट्रेलियन ज्युनियर जिंकले तेव्हाच मी भाकीत केले होते की, वरिष्ठ पातळीवरसुद्धा हा मुलगा गुणवत्ता प्रदर्शित करेल. त्याच्या वाटचालीत कुटुंबीयांचा त्यागही महत्त्वाचा आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nउच्च शिक्षणाच्या बदलाची दिशा\nदेशातील उच्च शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी उपयुक्त ठरतील अशा महत्त्वपूर्ण शिफारशी डॉ. के. कस्तुरीरंगन ��ांच्या समितीने केल्या आहेत. या...\nझेडपीच्या स्थायी समितीमध्ये अंकिता सर्वांत तरुण सदस्या\nपुणे - माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांची जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सदस्यपदी एकमताने निवड होण्याचा मार्ग...\nतळेगाव स्टेशन - केंद्रीय राखीव पोलिस दलामधील (सीआरपीएफ) भरतीसाठी राज्यभरातून आलेल्या उमेदवारांची वर्षानुवर्षे निवाऱ्याअभावी हेळसांड सुरू आहे....\nआर्थिक दुर्बल घटकांसाठी ‘अमृत’\nमुंबई - खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी ‘ॲकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च, अपलिफ्टमेंट अँड ट्रेनिंग’ (अमृत...\nअभिनंदन यांना छळणारा पाकिस्तानी सैनिक ठार\nनवी दिल्ली - हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा छळ करणारा पाकिस्तानी सैनिक अहमद खान...\nअँबेसिडर बनल्या पांढरा हत्ती\nपुणे - महापालिकेतील पदाधिकारी, अधिकाऱ्यांमध्ये अद्याप अँबेसिडर मोटारीची क्रेझ आहे. दुसरी मोटार उपलब्ध असेल तरी ते आवर्जून अँबेसिडर मागून घेतात. आता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.swapp.co.in/site/indianstatedistrictsubdistrictarealist.php?stateid=8y68qEDJ0ugeDsGafWxiUw%3D%3D&districtid=eLmouSnEJhpnk2br5KE5wQ%3D%3D&subdistrictid=6xKSV%2BqfrdLWMUynGU9bBA%3D%3D", "date_download": "2019-08-20T22:29:41Z", "digest": "sha1:AZ6CP3NUAX2ICQLXVJWUQGVIDSEEZLXM", "length": 10607, "nlines": 229, "source_domain": "www.swapp.co.in", "title": "Taluka Daund District Pune ( तालुका दौंड जिल्हा पुणे ) Indian State List", "raw_content": "\nजिल्हा / जिला - पुणे\nतालुका / तहसील - दौंड\nअमोनी माळ गाव माहिती\nदौंड (शहर) गाव माहिती\nदौंन्ड (एम क्ल) गाव माहिती\nदेशमुख मळा गाव माहिती\nदेऊळगाव गाडा गाव माहिती\nदेऊळगाव राजे गाव माहिती\nधुमळीचा मळा गाव माहिती\nगणेश रोड गाव माहिती\nगावडे बगाडे वस्ती गाव माहिती\nहिंगणी बेर्डी गाव माहिती\nजावजे बुवाचीवाडी गाव माहिती\nकाळेवाडी (एनव्ही) गाव माहिती\nकेडगाव स्टेशन गाव माहिती\nकोरेगाव भ��वर गाव माहिती\nनवीन गार गाव माहिती\nवडगाव बांडे गाव माहिती\nवडगाव दरेकर गाव माहिती\nयवत स्टेशन गाव माहिती\n(https://www.swapp.co.in) - मराठीत महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालूके आणि त्यातील गावांची मराठीत माहिती असलेल्या एकमेव वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.\nतुमचे नाव मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड आणि तेलुगू भाषांमध्ये पाहण्यासाठी क्लिक करा\nवेबसाईटचे नाव रजिस्टर करण्यापूर्वी उपलब्धता तपासण्यासाठी क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://ebible.org/study/content/texts/mar/K114.html", "date_download": "2019-08-20T22:23:07Z", "digest": "sha1:LGVERJWFWFGFCLRCCMEZ7GJOTQTW6KFF", "length": 14137, "nlines": 4, "source_domain": "ebible.org", "title": " राठी बायबल 1 राजे 14", "raw_content": "☰ 1 राजे १४ ◀ ▶\n१ याच सुमारास यराबामचा मुलगा अबीया आजारी पडला. २ तेव्हा यराबाम आपल्या बायकोला म्हणाला, “तू शिलो येथे जाऊन तिथल्या अहीया या संदेष्ट्याला भेट. मी इस्राएलचा राजा होणार हे भाकित त्यानेच केले होते. तसेच वेष पालटून जा म्हणजे लोक तुला माझी पत्नी म्हणून ओळखणार नाहीत. ३ संदेष्ट्याला तू दहा भाकरी, काही पुऱ्या आणि मधाचा बुधला दे. मग आपल्या मुलाबद्दल विचार. अहीया तुला काय ते सांगेल.” ४ मग राजाने सांगितल्यावरुन त्याची बायको शिलोला अहीया या संदेष्ट्याच्या घरी गेली. अहीया खूप वृध्द झाला होता आणि म्हातारपणामुळे त्याला अंधत्वही आले होते. ५ पण परमेश्वराने त्याला सूचना केली, “यराबामची बायको आपल्या मुलाबद्दल विचारायला तुझ्याकडे येते आहे. तिचा मुलगा फार आजारी आहे.” मग अहीयाने तिला काय सांगायचे तेही परमेश्वराने त्याला सांगितले.यराबामची बायको अहीयाच्या घरी आली. लोकांना कळू नये म्हणून तिने वेष पालटला होता. ६ अहीयाला दारात तिची चाहूल लागली तेव्हा तो म्हणाला, “यराबामची बायको ना तू आत ये आपण कोण ते लोकांनी ओळखू नये म्हणून का धडपड करतेस आत ये आपण कोण ते लोकांनी ओळखू नये म्हणून का धडपड करतेस मला एक वाईट गोष्ट तुझ्या कानावर घालायची आहे. ७ परत जाशील तेव्हा इस्राएलचा परमेश्वर देव काय म्हणतो ते यराबामला सांग. परमेश्वर म्हणतो, ‘अरे यराबाम, इस्राएलच्या समस्त प्रजेतून मी तुझी निवड केली. तुझ्या हाती त्यांची सत्ता सोपवली. ८ याआधी इस्राएलवर दावीदाच्या घराण्याचे राज्य होते. पण त्यांच्या हातून ते काढून घेऊन मी तुला राजा केले. पण माझा सेवक दावीद याच्यासारखा तू निघाला नाहीस तो नेहमी माझ्या आज्ञेप्रमाणे वागत असे. मन:पूर्वक मलाच अनुसरत असे. मला मान्य असलेल्या गोष्टीच तो करी. ९ पण तुझ्या हातून अनेक पातके घडली आहेत. तुझ्या आधीच्या कोणत्याही सत्ताधीशापेक्षा ती अधिक गंभीर आहेत. माझा मार्ग तू केव्हाच सोडून दिला आहेस. तू इतर देवदेवतांच्या मूर्ती केल्यास याचा मला खूप राग आला आहे. १० तेव्हा यराबाम, तुझ्या घरात मी आता संकट निर्माण करीन. तुझ्या घरातील सर्व पुरुषांचा मी वध करीन. आगीत गवताची काहीही शिल्लक राहात नाही त्याप्रमाणे मी तुझ्या घराण्याचा समूळ उच्छेद करीन. ११ तुझ्या घरातल्या ज्याला गावात मरण येईल त्याला कुत्री खातील आणि शेतात, रानावनात मरणारा पक्ष्यांचे भक्ष्य होईल. परमेश्वर हे बोलला आहे.” १२ अहीया संदेष्टा मग यराबामच्या बायकोशी बोलत राहीला. त्याने तिला सांगितले, “आता तू घरी परत जा. तू गावात शिरल्याबरोबर तुझा मुलगा मरणार आहे. १३ सर्व इस्राएल लोक त्याच्यासाठी शोक करतील आणि त्याचे दफन करतील. ज्याचे रीतसर दफन होईल असा यराबामच्या घराण्यताला हा एवढाच कारण फक्त त्याच्यावरच इस्राएलचा देव परमेश्वर प्रसन्न आहे. १४ परमेश्वर इस्राएलवर नवीन राजा नेमील. तो यराबामच्या कुळाचा सर्वनाश करील. हे सगळे लौकरच घडेल. १५ मग परमेश्वर इस्राएलला चांगला तडाखा देईल. इस्राएल लोक त्याने भयभीत होतील. पाण्यातल्या गवतासारखे कापतील. इस्राएलच्या पूर्वजांना परमेश्वराने ही चांगली भूमी दिली. तिच्यातून या लोकांना उपटून परमेश्वर त्यांना युफ्रटिस नदीपलीकडे विखरुन टाकील. परमेश्वर आता त्यांच्यावर भयंकर संतापलेला आहे, म्हणून तो असे करील. अशेरा देवीचे स्तंभ त्यांनी उभारले याचा त्याला संताप आला. १६ आधी यराबामच्या हातून पाप घडले. मग त्याने इस्राएल लोकांना पापाला उद्युक्त केले. तेव्हा परमेश्वर त्यांना पराभूत करील.” १७ यराबामची बायको तिरसा येथे परतली. तिने घरात पाऊल टाकताक्षणीच तिचा मुलगा वारला. १८ सर्व इस्राएल लोकांना त्याच्या मृत्यूचे दु:ख झाले. त्यांनी त्याचे दफन केले. या गोष्टी परमेश्वरच्या भाकिताप्रमाणेच घडल्या. हे वर्तवण्यासाठी त्याने त्याचा सेवक अहीया या संदेष्ट्याची योजना केली होती. १९ राजा यराबामने आणखीही बऱ्याच गोष्टी केल्या लढाया केल्या, लोकांवर तो राज्य करत राहिला. इस्राएलच्या राजांचा इतिहास या ग्रंथात, त्याने जे जे केले त्याची नोंद आहे. २० बावीस वर्षे तो राजा म्हणून सत्तेवर होता. नंतर तो मृत्यू पावला आणि आपल्या पूर्वजांबरोबर त्याचे दफन झाले. त्याचा मुलगा नादाब त्याच्यानंतर सत्तेवर आला. २१ शलमोनाचा मुलगा रहबाम यहूदाचा राजा झाला तेव्हा तो एक्के चाळीस वर्षाचा होता. यरुशलेममध्ये त्याने सतरा वर्षे राज्य केले. परमेश्वराने स्वत:च्या सन्मानासाठी या नगराची निवड केली होती. इस्राएलमधल्या इतर नगरामधून त्याने हेच निवडले होते. रहबामच्या आईचे नाव नामा. ती अम्मोनी होती. २२ यहूदाच्या लोकांच्या हातूनही अपराध घडले आणि परमेश्वराने जे करु नका म्हणून सांगितले ते त्यांनी केले. परमेश्वराने कोप होईल अशा चुका त्यांच्या हातून होतच राहिल्या. त्यांच्या पूर्वजांच्या पापांपेक्षाही त्यांची पापे वाईट होती. २३ या लोकांनी उंचवट्यावरील देऊळे, दगडी स्मारके आणि स्तंभ उभारले. खोट्यानाट्या दैवतासाठी हे सारे होते. प्रत्येक टेकडीवर आणि हिरव्यागार वृक्षाखाली त्यांनी या गोष्टी बांधल्या. २४ परमेश्वराच्या पूजेचा एक भाग म्हणून लैंगिक उपभोगासाठी शरीरविक्रय करणारेही होते. अशी अनेक दुष्कृत्ये यहूदाच्या लोकांनी केली. या प्रदेशात याआधी जे लोक राहात असत तेही अशाच गोष्टी करत. म्हणून देवाने त्यांच्याकडून तो प्रदेश काढून घेऊन इस्राएलच्या लोकांना दिला होता. २५ रहबामच्या कारकिर्दीचे पाचवे वर्ष चालू असताना मिसरचा राजा शिशक याने यरुशलेमवर स्वारी केली. २६ त्याने परमेश्वराच्या मंदिरातील आणि महालातील खजिना लुटला. अरामचा राजा हददेजर याच्या सैनिकांकडून दावीदाने ज्या सोन्याच्या ढाली आणल्या होत्या त्याही त्याने पळवल्या. दावीदाने त्या यरुशलेममध्ये ठेवल्या होत्या. सोन्याच्या सगळ्या ढाली शिशकने नेल्या. २७ मग रहबामने त्यांच्या ऐवजी दुसऱ्या ढाली केल्या, पण या मात्र पितळी होत्या, सोन्याच्या नव्हत्या. महालाच्या दरवाजावर रखवाली करणाऱ्यांना त्याने त्या दिल्या. २८ राजा परमेश्वराच्या मंदिरात जात असे तेव्हा प्रत्येक वेळी हे शिपाई बरोबर असत. ते या ढाली वाहात आणि काम झाल्यावर त्या ढाली ते परत आपल्या ठाण्यात भिंतीवर लटकावून ठेवत. २९ ‘यहूदाच्या राजांचा इतिहास’ या ग्रंथात राजा रहबामच्या सर्व गोष्टींची नोंद आहे. ३० रहबाम यराबाम यांचे परस्परांत अखंड युध्द चाललेले होते. ३१ रहबाम वारला आणि त्याचे आपल्या पूर्वजांबरोबर दफन झाले. दावीद नगरात त्याला पुरले. (याची आई नामा ती अम्मोनी होती) रहबामचा मुलगा अबीया नंतर राज्यावर आला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2019-08-20T22:22:56Z", "digest": "sha1:HHNEV4CGPY3KI4C3HZZWUB6FTLTUZAHY", "length": 4915, "nlines": 91, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कंदुरता वॉरियर्स - विकिपीडिया", "raw_content": "\nनं१ स्पोर्ट्स कसंल्टींग प्रा.लि.\nकंदुरता वॉरियर्स श्रीलंका प्रीमियर लीग मधील फ्रँचाईजी क्रिकेट संघ आहे. कंदुरता संघ कँडी शहरातील संघ आहे. इंडियन क्रिकेट डंडी लिमिटेडने $४.९८ मिलियनला २०१२ मध्ये विकत घेतली. .[१]\n२०११ • २०१२ • २०१३\nबस्नहिरा क्रिकेट डंडी • कंदुरता वॉरियर्स • नागेनाहिरा नागाज • रूहुना रॉयल्स • उतुरा रूद्राज • उवा नेक्स्ट • वायंबा युनायटेड\nसंघ विक्रम • हंगाम विक्रम • फलंदाजी विक्रम • गोलंदाजी विक्रम • क्षेत्ररक्षण विक्रम • भागीदारी विक्रम • इतर विक्रम\n२०-२० चँपियन्स लीग • आयकॉन खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१८ रोजी १७:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A6_%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A_%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A4%A8", "date_download": "2019-08-20T22:26:06Z", "digest": "sha1:YJII5NGZUWZSIB4RWH35HCEK56KXPLGI", "length": 7382, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२०१० फ्रेंच ओपनला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\n२०१० फ्रेंच ओपनला जोडलेली पाने\n← २०१० फ्रेंच ओपन\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख २��१० फ्रेंच ओपन या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nलिअँडर पेस ‎ (← दुवे | संपादन)\nरॉजर फेडरर ‎ (← दुवे | संपादन)\nरफायेल नदाल ‎ (← दुवे | संपादन)\nसेरेना विल्यम्स ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:फ्रेंच ओपन स्पर्धा ‎ (← दुवे | संपादन)\n१९६८ फ्रेंच ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९६९ फ्रेंच ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९७० फ्रेंच ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९७१ फ्रेंच ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९७२ फ्रेंच ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९७३ फ्रेंच ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९७४ फ्रेंच ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९७५ फ्रेंच ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९७६ फ्रेंच ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९७७ फ्रेंच ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९७८ फ्रेंच ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९७९ फ्रेंच ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९८० फ्रेंच ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९८१ फ्रेंच ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९८२ फ्रेंच ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९८३ फ्रेंच ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९८४ फ्रेंच ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९८५ फ्रेंच ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९८६ फ्रेंच ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९८७ फ्रेंच ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९८८ फ्रेंच ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९८९ फ्रेंच ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९९० फ्रेंच ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९९१ फ्रेंच ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९९२ फ्रेंच ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९९३ फ्रेंच ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९९४ फ्रेंच ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९९५ फ्रेंच ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९९६ फ्रेंच ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९९७ फ्रेंच ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९९८ फ्रेंच ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९९९ फ्रेंच ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n२००० फ्रेंच ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n२००१ फ्रेंच ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n२००२ फ्रेंच ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n२००३ फ्रेंच ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n२००४ फ्रेंच ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n२००५ फ्रेंच ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n२००६ फ्रेंच ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n२००७ फ्रेंच ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n२००८ फ्रेंच ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n२००९ फ्रेंच ओपन ‎ (← दुवे | संपादन)\nफ्रांचेस्का स्कियाव्होनी ‎ (← दुवे | संपादन)\nसमांथा स्टोसर ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-village-level-committees-khandesh-15537?tid=124", "date_download": "2019-08-20T23:45:06Z", "digest": "sha1:3ZJMD2XHUZXGPKZSOTAON5SZNBTES57J", "length": 17294, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Village level committees for Khandesh | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखानदेशात शेतरस्त्यांसाठी ग्रामस्तरीय समित्या\nखानदेशात शेतरस्त्यांसाठी ग्रामस्तरीय समित्या\nशुक्रवार, 11 जानेवारी 2019\nजळगाव : पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेंतर्गत एक किलोमीटरसाठी लाखापर्यंत अनुदान दिले जाणार हे. यासंदर्भात कार्यवाहीसाठी प्रशासनाने सर्वत्र ग्रामस्तरीय समित्या स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. काही गावांमध्ये त्या स्थापनही झाल्या असून, या समित्यांमध्ये सरपंचांनी शेतरस्त्यांसाठी पाठपुुरावा करावा, अशी मागणी करण्यात आली.\nजळगाव : पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेंतर्गत एक किलोमीटरसाठी लाखापर्यंत अनुदान दिले जाणार हे. यासंदर्भात कार्यवाहीसाठी प्रशासनाने सर्वत्र ग्रामस्तरीय समित्या स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. काही गावांमध्ये त्या स्थापनही झाल्या असून, या समित्यांमध्ये सरपंचांनी शेतरस्त्यांसाठी पाठपुुरावा करावा, अशी मागणी करण्यात आली.\nखानदेशात धुळे, जळगाव, नंदुरबार तापी, गोमाई, पांझरा, अनेर, गिरणा, वाघूर आदी नद्यांकाठी काळी कसदार जमीन आहे. परंतु अनेक ठिकाणी शेतरस्ते नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना दळणवळणाच्या अडचणी उद्‌भवतात. माल वाहतूकदारांनाही समस्यांना सामोरे जावे लागते. काही ठिकाणी शेतरस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. त्यातून वादाचे प्रसंग उद्‌भवतात. या स्थितीत राज्य शासनाने शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करणे, कच्चा रस्ता तयार करण्यासाठी प्रत्येक एका किलोमीटरसाठी शंभर तास जेसीबी व पाणी मारून रोड रोलरच्या सुविधेसाठी लाखाच्या खर्चापर्यंत अनुदान केले आहे.\nधुळे, जळगाव जिल्ह्यांत या कामांसाठी निधीचे वितरण झाले. प्रांत यांच्यातर्फे खर्चाचे नियोजन केले जाईल. शेतरस्ता कामांचे प्रस्ताव तलाठी, मंडलाधिकारी, ग्रामसेवक, जिल्हा परिषदेचे बांधकाम शाखा अभियंता, उपअभियंत्यांकडे सादर करायचे आहेत. परंतु, कामांसाठी ग्रामस्त��ीय समितीची मोठी जबाबदारी आहे. त्यात सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, ग्रामसेवकाचा समावेश आहे. प्रस्तावात रस्त्याची लांबी, गट क्रमांक, ज्या शेतकऱ्यांच्या शेतीपासून रस्ता सुरू होतो व पूर्ण होतो त्यांची नावे समाविष्ट असावीत. ग्रामस्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीस प्रस्ताव सादर केल्यानंतर आराखड्यास निकषानुसार मान्यता दिली जाईल. कामाला पंचायत समितीच्या बांधकाम उपविभागाचे उपअभियंता तांत्रिक, प्रांताधिकारी प्रशासकीय मान्यता व कार्यादेश देतील.\nकाम सुरू करण्यापूर्वी, प्रगतिपथावर असताना, पूर्ण झाल्यानंतर जीपीएस छायाचित्रे, यंत्रधारकाचे नाव, वाहन क्रमांक, यंत्राचे तास, रस्त्याची लांबी आदींचा स्थळ पाहणी पंचनामा तलाठी व ग्रामसेवक संबंधित खातेदार शेतकऱ्याच्या उपस्थितीत करतील. यानंतर देयक अदा करण्यासाठी ते प्रमाणपत्र देतील. याकामी मोजमाप पुस्तक वापरले जाणार नाही. यंत्रधारकास निधी मिळण्यास विलंब होणार नाही. अनुदान थेट खात्यामध्ये जमा करण्याची तरतूद योजनेत आहे. जेसीबी यंत्राद्वारे अतिक्रमण, झुडपे काढणे, खोदकामानंतर माती, मुरुम पसरविणे, तसेच लोकसहभागातून खोलीकरण, गाळ काढण्याचे काम सुरू असल्यास त्या ठिकाणची माती, मुरुम शेतरस्ते कामी वापरला जाईल, अशी माहिती मिळाली.\nजळगाव jangaon प्रशासन administrations खानदेश encroachment पोलिस शेती farming पंचायत समिती जीपीएस यंत्र machine\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९...उस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम...\nखानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...\nवनस्पतीतील कडवटपणांमागी��� रहस्यांचा...कडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र...\nनाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...\nनांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....\nपुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...\nकुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...\nरासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीत...\nमुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...\nअकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...\nकऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा : महापुरामुळे...\nगडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...\nशेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...\nवारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...\nजालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...\nदर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...\nअवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...\nमहिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sina-kolgaon-dam-still-dry-206612", "date_download": "2019-08-20T22:57:05Z", "digest": "sha1:TRKB2HSFPJBZYRGOUTH5TWRRSAPRDUJG", "length": 14977, "nlines": 200, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sina-Kolgaon Dam is still dry सीना-कोळगाव धरण अद्यापही कोरडेच, शेतकऱ्यांचा संताप | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑगस्ट 20, 2019\nसीना-कोळगाव धरण अद्यापही कोरडेच, शेतकऱ्यांचा संताप\nरविवार, 11 ऑगस्ट 2019\nउस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातील 10 हजार 200 हेक्‍टर ���ाभक्षेत्र असलेले सीना नदीवरील सुमारे सहा टीएमसीचे कोळगाव धरण अद्यापही कोरडे आहे. निमा पावसाळा झाला तरी अद्याप या धरणक्षेत्रात एकही मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे हा भाग दुष्काळाच्या छायेत आहे. एकीकडे धरणे भरुन लाखो लिटर पाणी दुसऱ्या राज्यात जात आहे. तर दुसरीकडे त्याच्याच शेजारील धरणात सरकारच्या नियोजन शुन्य कारभारामुळे पाण्याचा थेंबही नसल्याने संताप व्यक्त होत आहे.\nसोलापूर : उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातील 10 हजार 200 हेक्‍टर लाभक्षेत्र असलेले सीना नदीवरील सुमारे सहा टीएमसीचे कोळगाव धरण अद्यापही कोरडे आहे. निमा पावसाळा झाला तरी अद्याप या धरणक्षेत्रात एकही मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे हा भाग दुष्काळाच्या छायेत आहे. एकीकडे धरणे भरुन लाखो लिटर पाणी दुसऱ्या राज्यात जात आहे. तर दुसरीकडे त्याच्याच शेजारील धरणात सरकारच्या नियोजन शुन्य कारभारामुळे पाण्याचा थेंबही नसल्याने संताप व्यक्त होत आहे.\nभीमा नदीची उपनदी असलेल्या सीना नदीवर अहमदनगर जिल्ह्यात निमगाव गांगर्डी हे एक व सोलापूर जिल्ह्यातील कोळगाव येथे दुसरे धरण आहे. या धरणात कुकडी प्रकल्पातून ओव्होरफ्लोचे पाणी सीना नदीत सोडल्यास येऊ शकते. किंवा उजनी धरणातूनही कोळगाव धरणापर्यंत पाणी येऊ शकते. याबाबत वारंवार शेतकऱ्यांनी मागणी करुन सुद्धा केवळ राजकारणाचा मुद्दा म्हणून याकडे पाहिल्याने पावसाळ्यात सुद्धा येथे टंचाईचा सामना करावा लागत आहे.\nसीना नदीत कुकडीतून पाणी सोडले तर चोंडी येथून कोळगाव धरणासह सोलापूर जिल्ह्यातील संगोबा, पोटेगाव, तरटगाव व खडकी येथील बंधारे भरता येणार आहेत. याशिवाय मांगी तलावातून सुद्धा कोन्होळा नदीतून धरणात पाणी सोडता येऊ शकते. कुकडी व दहिगावच्या (उजनी धरणातून) योजनेतून ओव्हरफ्लो पाण्याने सिना कोळगाव धरण भरुन घ्यावे या मागणीसाठी करमाळ्यातील शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख व शिवप्रताप युवा प्रतिष्ठानचे शाहुराव फरतडे यांनी 2016 मध्ये मुंबईपर्यंत ऐतहासीक पायी दिंडी काढुन लक्ष वेधले होते. तेव्हा पाणी सोडण्याचे अश्‍वासन दिले होते. मात्र सध्या सरकारला त्याचा विसर पडला आहे.\nलाभक्षेत्र : उस्मानाबाद (परांडा) : 6800 हेक्‍टर\nसोलापूर (करमाळा) : 3400 हेक्‍टर- साठवण क्षमता : 5325 द.ल.घ.फू\nअसे येऊ शकते पाणी, - उजनी धरणातून दहिगाव योजनेद्‌वारे गुळसडी कॅनॉलमधुन पांडे तसेच तेथून ओढ्यातुन पुर्ण दाबाने पाणी सोडल्यास थेट सिना कोळगाव धरणात, यामुळे म्हसेवाडी तलाव भरता येऊ शकतो.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nगणेशोत्सव काळातही रेल्वेचे वेळापत्रक राहणार विस्कळीतच\nमुंबई : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील वाडी ते मनमाड या 600 किलोमीटर अंतरावर दुहेरीकरणाचे काम सूरु आहे. वडशिंगे ते भाळवणी दरम्यान 35 किलोमीटरचे...\nराज्यातील पाणीसाठा ६१ टक्क्यांवर\nधरणांमध्ये ८७४.६४ टीएमसी पाणीसाठा; मराठवाडा, विदर्भात स्थिती चिंताजनकच पुणे - जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला झालेल्या दमदार पावसाने राज्यातील...\nभीषण अपघातात टेंपोचालक ठार\nउमरगा (जि.उस्मानाबाद) ः राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात टेंपोचालकाचा मृत्यू झाला; तर अन्य एक गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (ता. 18)...\nपर्यावरणपूरक अंत्यसंस्कारात सोलापूरकर मागे\nसोलापूर : स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरात काही गोष्टी सकारात्मक घडत असल्यातरी पर्यावरणपूरक अंत्यसंस्कारासाठी विद्युत दाहिनीचा अपेक्षित...\nसोलापूर : टिकटॉकवर प्रसिद्ध असणाऱ्या आकाश जाधव (वय 27, रा. पटवर्धन चाळ, रामवाडी, सोलापूर) याने रेल्वे खाली आत्महत्या केली. ही घटना रविवारी रात्री...\n'वंचित'ला बसणार धक्का; गोपीचंद पडळकर पुन्हा बदलणार पक्ष\nसोलापूर : लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपातून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करुन सांगली लोकसभा निवडणुकीत सुमारे तीन लाख मते घेतली होती. मात्र, वंचित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/babari-masjid/", "date_download": "2019-08-20T22:50:02Z", "digest": "sha1:CTTSCQEIAQZ3XYHCMCKRZY4I6ZYLFAK5", "length": 13922, "nlines": 230, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "नेमकं काय घडलं बाबरी मशीद 6 डिसेंबर 1992 रोजी. | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनो�� का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Maharashtra/नेमकं काय घडलं बाबरी मशीद 6 डिसेंबर 1992 रोजी.\nनेमकं काय घडलं बाबरी मशीद 6 डिसेंबर 1992 रोजी.\nउत्तर प्रदेशात कल्याण सिंह यांचं सरकार होतं.\n0 518 1 मिनिट वाचा\nअयोध्येत आजपासून 25 वर्षांपूर्वी लाखोंच्या संख्येने हिंदू कारसेवकांनी बाबरी मशिदीचा घुमट पाडला. त्यावेळी उत्तर प्रदेशात कल्याण सिंह यांचं सरकार होतं, जे सध्या राजस्थानचे राज्यपाल आहेत.\nदेशभरातून लाखोंच्या संख्येने कारसेवक अयोध्येत दाखल झाले होते. यांमध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश होता. सकाळी साडे दहा वाजता हजारो कारसेवकांनी बाबरी मशिदीला वेढा घातला आणि घुमटापर्यंत पोहोचले. प्रत्येकाच्या मुखात त्यावेळी ‘जय श्री राम’चा नारा होता.\nअयोध्येतील वादग्रस्त वास्तूपर्यंत पोहचलेला जमाव नियंत्रणाबाहेर गेला होता. वादग्रस्त वास्तूजवळ जवळपास दीड लाख कारसेवक जमा झाले होते. त्यामुळे वास्तूच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला. त्यावेळी अयोध्येतील परिस्थिती भयंकर झाली होती.\nवरीष्ठ पोलीस अधिकारी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत होते. मात्र कारसेवकांना रोखण्याची हिंमत कुणीही करत नव्हतं. कारसेवकांवर कुणीही गोळी चालवणार नाही, असे आदेश मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी आधीच दिले होते.\nत्यावेळी परिस्थिती प्रतिकूल झाल्याची जाणीव झाली होती. अयोध्येत येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले. जेणेकरुन देशभरातून येणारे कारसेवक अयोध्येपर्यंत येणार नाहीत, असं तत्कालीन पोलीस अधिक्षक अखिलेश मेहरोत्रा सांगतात.\nवेळ सरत जाईल तशी परिस्थिती भीषण होत होती. कारसेवक आणखी भडकले होते. परिस्थिती नियं��्रणात आणण्यासाठी 10 हजार पोलीस तैनात करण्यात आले होते, मात्र जमावाला पांगवण्याची हिंमत कुणामध्येही नव्हती.\nदुपारी 3 वाजून 40 मिनिटांनी पहिला घुमट तोडण्यात आला आणि 4.55 वाजता संपूर्ण वादग्रस्त वास्तू जमीनदोस्त करण्यात आली. कारसेवकांनी त्याच जागी पूजा करुन राम लालाची स्थापना केली.\n10 हजार पोलिसांच्या उपस्थितीत दीड लाख कारसेवकांनी वादग्रस्त वास्तू पाडली आणि हा दिवस आपल्या आनंदाचा दिवस असल्याचं मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी सांगितलं. याच घटनेने देशाचं राजकारण बदललं. 6 डिसेंबर रोजी वादग्रस्त वास्तू पाडण्यात आली आणि केंद्र सरकारने कल्याण सिंह यांचं सरकार बरखास्त केलं.\nपुण्यात आई-वडिलांचा खून,मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न.\n{:mr}11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .{:}{:en}भिवंडीत{:}\nतूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी – मंत्री सुभाष देशमुख\nधर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांच्या भेटीला पृथ्वीराज चव्हाण\nमोदींची केली नक्कल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प\nमनसे कार्यकर्त्यांना निरूपम समर्थकांची मारहाण\nमनसे कार्यकर्त्यांना निरूपम समर्थकांची मारहाण\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://gwalior.wedding.net/mr/album/4504909/39209729/", "date_download": "2019-08-20T22:23:34Z", "digest": "sha1:CZB6HHXQMOB5WJA7QWIHIDPKQTSEZTFM", "length": 1575, "nlines": 33, "source_domain": "gwalior.wedding.net", "title": "Alok Pathak's Photography \"पोर्टफोलिओ\" अल्बम मधील व्हिडिओ #2", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट भाड्याने तंबू केटरिंग\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nआढावा फोटो आणि व्हिडिओ 3\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,945 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=sunil%20tatkare&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Asunil%2520tatkare", "date_download": "2019-08-20T22:57:37Z", "digest": "sha1:CAGI3LOXKYE5L5V7HG7COP4COQLLS7NX", "length": 10228, "nlines": 152, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (9) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (9) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nबातम्या (9) Apply बातम्या filter\nसरकारनामा (8) Apply सरकारनामा filter\nसुनील%20तटकरे (9) Apply सुनील%20तटकरे filter\nराष्ट्रवाद (8) Apply राष्ट्रवाद filter\nनिवडणूक (5) Apply निवडणूक filter\nलोकसभा (5) Apply लोकसभा filter\nलोकसभा%20मतदारसंघ (5) Apply लोकसभा%20मतदारसंघ filter\nअनंत%20गिते (4) Apply अनंत%20गिते filter\nखासदार (4) Apply खासदार filter\nमहाराष्ट्र (4) Apply महाराष्ट्र filter\nराजकारण (4) Apply राजकारण filter\nउदयनराजे (3) Apply उदयनराजे filter\nमुख्यमंत्री (3) Apply मुख्यमंत्री filter\nरावसाहेब%20दानवे (3) Apply रावसाहेब%20दानवे filter\nहातकणंगले (3) Apply हातकणंगले filter\nअनंत%20गीते (2) Apply अनंत%20गीते filter\nउदयनराजे%20भोसले (2) Apply उदयनराजे%20भोसले filter\nकल्याण (2) Apply कल्याण filter\nकाँग्रेस (2) Apply काँग्रेस filter\nकाँग्रेस-राष्ट्रवादीतील 50 आमदार भाजपच्या संपर्कात : गिरीश महाजन यांचा गौप्यस्फोट\nमुंबई : स्वत:चे अपयश लपवण्यासाठी शरद पवार भाजपवर आरोप करत आहेत. विरोधी पक्षातील म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीतील जवळपास 50 आमदार,...\n'जय भवानी जय शिवाजी' म्हणत खासदारांनी शपथ घेताना केले मराठी बाण्याचे प्रदर्शन\nनवी दिल्ली : 'जय भवानी जय शिवाजी', \"छत्रपती शिवाजी महाराज की जय...' अशा जयघोषात महाराष्ट्रातील खासदारांनी सोमवारी लोकसभेत...\nरायगडमध्ये शिवसेनेचे अनंत गीते आघाडीवर\nअलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. मतमोजणीला सुरवात झाल्यावर आधी सुनील तटकरे आघाडीवर होते...\nयंदाची लोकसभा निवडणुक सर्वार्थाने ठरतेय महत्वपूर्ण\nअगदी शेवटच्या क्षणी जाहीर झालेली उमेदवारांची नावे, स्थानिक राजकारणाला महत्व देत अनेक नव्या चेहऱ्यांना मिळालेली संधी, पक्षनिष्ठा...\nतिसऱ्या टप्प्यात कोण मारणार बाजी 14 मतदारसंघाच्या निकालाचा अंदाज..\nनिवडणुका पार पडल्यावर कोण तरणार कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना मात्र उधाण येते. म्हणूनच तिसऱ्या टप्प्यात 14 जागांसाठी मतदान...\nतिसऱ्या टप्प्यातील मतदान.. दिग्गजांचा फैसला आज बंद होणार EVM मध्ये\nनवी दिल्ली: राहुल गांधी आणि अमित शहा या दोन राष्ट्रीय पक्षांच्या अध्यक्षांसह मेहबूबा मुफ्ती, मुलायमसिंह यादव या दिग्गजांचे...\nLoksabha 2019 : मनोमिलन कार्यकर्त्यांसाठी नाही, ते फक्त नेत्यांचे नेत्यांशी आहे\nरायगड, पालघर, ठाणे, कल्याण, भिवंडी या मुंबईनजीकच्या लोकसभा मतदारसंघांत सर्वाधिक चर्चा सध्या पालघरची आहे. कोण जिंकणार, कोण हरणार...\nमाजी केंद्रीय मंत्री बँ. ए. आर. अंतुले यांचे चिरंजीव नाविद अंतुले यांचा आज शिवसेनेत प्रवेश\nमहाड: राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री बँ. ए. आर. अंतुले यांचे चिरंजीव नाविद अंतुले यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला...\nराष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे यांचे बंधू शिवसेना नेत्यांच्या संपर्कात\nVideo of राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे यांचे बंधू शिवसेना नेत्यांच्या संपर्कात\nराष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे यांचे बंधू शिवसेना नेत्यांच्या संपर्कात\nमहाराष्ट्रातील भाऊबंदकीच्या राजकारणात नवी भर पडण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/index-finger-pressure-health-benefits/", "date_download": "2019-08-20T23:45:29Z", "digest": "sha1:5IPMBCANKVGOQJR4QOMTKVHYMSHL5OJ3", "length": 6603, "nlines": 91, "source_domain": "arogyanama.com", "title": "हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या - Arogyanama", "raw_content": "\nहस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम : हातांमध्ये विविध प्रकारच्या आजारांना नष्ट करण्याची ताकद असते. शास्त्रामध्ये हस्त मुद्रांचे ��्ञान आहे. या शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या हस्त मुद्रेविषयी. ही मुद्रा केल्याने मूळव्याध तसेच युरिनच्या काही समस्यांमध्ये आराम मिळतो. हातावर शरीराच्या खास भागासाठी काही विशेष प्रेशर पॉईंट असतात. या ठिकाणी प्रेशर दिल्यास चमत्कारिक फायदे होतात. हस्त मुद्रांच्या माध्यमातून असाच उपचार केला जातो.\nशाकाहारी व्यक्तींना मिळू शकतात नॉनव्हेजचे फायदे, ‘हे’ आवश्य सेवन करा\nकेळ ‘या’ खास पदार्थांसोबत खाल्ले तर होतील ‘हे’ खास लाभ, जाणून घ्या\nफळांची साल कधीही फेकू नका, सौंदर्यवाढीसाठी होऊ शकतो उपयोग, जाणून घ्या\nतर्जनी म्हणजे इंडेक्स फिंगरवर दररोज कमीत कमी २-३ वेळेस ६० सेकंद प्रेशर द्यावे. या ठिकाणी हलकेसे प्रेशर दिल्यास बद्धकोष्ठता दूर होते. यासोबतच पोटाशी संबंधित विविध आजार औषध न घेता ठीक होतात.अंगठा आणि इंडेक्स फिंगर एकत्र करून केवल मुद्रा केल्यास बद्धकोष्ठता, मूळव्याध आणि युरिनशी संबंधित आजारात लाभ होतो. यासोबतच वाढलेले वजन कमी होते.आयुर्वेदानुसार आपल्या हाताचे पाचही बोट एका विशेष तत्वाचे प्रतिनिधित्व करतात. अंगठा -अग्नी तत्व, तर्जनी – वायू तत्व, मधले बोट -आकाश तत्व,अनामिक-पृथ्वी तत्व, करंगळी – जल तत्व, ही ती विशेष तत्व होय.\nTags: arogyanamaHand currencyhealthPilesYurinआरोग्यआरोग्यनामामूळव्याधयुरिनहस्त मुद्रा\nघरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस\nमनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का \nमनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का \nकामाच्या ठिकाणी तुम्हाला ‘या’ सवयी आहेत का होऊ शकतात ‘या’ ७ समस्या\nरक्ताची कमतरता दूर करण्याचे ‘हे’ १२ प्रभावकारी घरगुती उपाय, जाणून घ्या\n मोड आलेली कच्ची कडधान्ये खाऊ नका, अन्यथा होतील ‘हे’ 5 दुष्परिणाम\nहृदयरोगांचा धोका टाळण्यासाठी सकाळचा नाश्ता आवश्य घ्या\nकोलकत्यात झालेल्या डॉक्टरांवरील हल्याचा महाराष्ट्रातील डॉक्टरांकडून तीव्र निषेध\nवजन नियंत्रणात ठेवण्यासाठी घरातील मसाले उपयुक्त\nअसा दूर करा विसरभोळेपणा, जगा आनंदी आयुष्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/rahane-pujara-partnership/", "date_download": "2019-08-20T23:08:31Z", "digest": "sha1:IVDUIWHBO6KMYWPPMFQSL3JWNSFUJ355", "length": 7358, "nlines": 125, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "रहाणे-पुजाराच्या अभेद्य भागीदारीबद्दल महान खेळाडूंच्या प्रतिक्रिया...", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nरहाणे-पुजाराच्या अभेद्य भागीदारीबद्दल महान खेळाडूंच्या प्रतिक्रिया…\nआज भारतीय टीम १२० वर ४ अशी संकटात असताना अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी किल्ला लढवून अभेद्य अशी भागीदारी केली. प्रथमच मालिकेत असं सत्र झालं ज्यात दोनही बाजूंनी एकही विकेट पडली नाही. रहाणे-पुजाराची हीच खेळी भारताला पराभवाच्या छायेतून एका सन्मानजनक धावसंख्येकडे घेऊन जात आहे.\nयाच त्यांच्या भागीदारीबद्दल आलेल्या महान खेळाडूंच्या प्रतिक्रिया:\nप्रसिद्ध कॉमेडियन आणि क्रिकेट समालोचक विक्रम साठ्ये यांनी रहाणे-पुजाऱ्याच्या खेळीतून खरं क्रिकेट पहायला मिळाल्याचं बोललं\nभारतीय टीमने अवघड परिस्थितीमध्ये दर्जा दाखवला असं ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू टॉम मूडी यांनी व्यक्त केलं\nदुखापतींवरील औषधे घेताना माझी चूकच झाली- पृथ्वी शॉ\nभारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी सोमवारी रवाना;\nजबदस्त लढत: मायकल क्लार्क\nह्या खेळीने भारताला परत सामन्यात आणले: मोहम्मद कैफ\nशेवटच्या सत्रात पुजारा-राहणेने जबदस्त फलंदाजी केली: अयाज मेमन\nदुखापतींवरील औषधे घेताना माझी चूकच झाली- पृथ्वी शॉ\nभारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी सोमवारी रवाना;\nआणखी पाकिस्तानी क्रिकेटपटू होणार भारताचा जावई\nविंडीज दौऱ्यापूर्वीही होणाऱ्या पत्रकार परिषदेला विराट कोहलीची उपस्थति\nवेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला मिळाला अमेरिकेचा व्हिसा\nकसोटी क्रमवारीत विराट कोहलीचं अव्वल स्थान कायम\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद,…\n….असं असताना भाजप सेनेचे यात्रा काढतातच…\n‘देशातील तपास यंत्रणा मोदी-शहा जोडगोळीचे…\nराज ठाकरेंना आलेल्या ईडीच्या नोटीशीनंतर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikiquote.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Techman224", "date_download": "2019-08-20T23:45:56Z", "digest": "sha1:LLHKSEDUQYOMRML2C2S2BJ5JCAD2O2P6", "length": 2406, "nlines": 53, "source_domain": "mr.wikiquote.org", "title": "सदस्��:Techman224 - Wikiquote", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २००९ रोजी २३:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/3304", "date_download": "2019-08-20T23:47:48Z", "digest": "sha1:DRYDMYS3KSYSMODW3VIVG3YR4TL3KTEQ", "length": 18980, "nlines": 114, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "निवृत्त भूजल शास्त्रज्ञ झाला प्रयोगशील शेतकरी... | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nनिवृत्त भूजल शास्त्रज्ञ झाला प्रयोगशील शेतकरी...\nओमप्रकाश गांधी भूजल शास्त्रज्ञ पदावरून निवृत्त झाले. त्यानंतर ते त्यांच्या नागपूर येथील खेडी (रिठ) गावी शेतीत पूर्णवेळ रमले आहेत. गंमत म्हणजे, त्यांना शेती करण्यात खास रस नव्हता, म्हणून त्यांनी नोकरी करत असताना घरची सोळा एकर शेती विकून टाकली होती. परंतु ते म्हणाले, की मला निवृत्तीनंतर जमिनीची व्यापारी किंमत कळली. म्हणून मी पाच एकर शेतजमीन विकत घेतली. त्यात काळा तांदूळ, भाजीपाला अशी शेती केली. उत्पन्न चांगले मिळाले, तर त्यात रमून गेलो आहे. आता तीन वर्षें झाली. यंदा त्यांनी काळ्या तांदळाचा प्रयोग दहा गुंठ्यांत केला; शेती करारावर घेऊन त्यात भात व कापूस लावला आहे. भाजीपाला पिकांची मुख्य निवड, त्याचबरोबर फळबाग विकास यांवर त्यांचा भर आहे. त्यांनी मोसंबी, आंबा, सागवान यांचीही शेती सुरू केली आहे.\nखेडी हे गाव नागपूर जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यात त्या शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर वसले आहे. त्यांचे राहणे तालुक्याच्या गावी आहे. तेथून तीन किलोमीटरवर त्यांची शेती येते. त्यांच्या घरी त्यांची पत्नी, मुलगा व मुलगी आहेत. मुलगा सी.ए. करत आहे. ओमप्रकाश गांधी यांनी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेत राज्यातील विविध ठिकाणी नोकरी केली, पण त्यांचा नोकरीतील अधिक काळ नागपूर, गडचिरोली या भागांतच गेला. ते 2017 मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांनी पाच एकर शेती खरेदी केली. भाजीपाला पिकांना प्राधान्य दिले.\nपीकपद्धतीचे नियोजन करताना गांधी यांनी सुरुवातीपासून प्रयोगशीलतेवर भर दिला. त्यांना डाळिंब शेती करायची होती. परंतु ती शेती खर्चीक असल्याचे लक्षात आले. शेतीतील अनुभव नसल्याने सल्लागार घेऊन काम करणेदेखील परवडणारे वाटत नव्हते. त्यांनी जवळच्या बाजारपेठा, पिकांचे दर आदींचा अभ्यास केला. त्यानंतर भाजीपाला पिकांकडे वळण्याचा निर्णय घेतला. भेंडी, ढेमसे, गवार, चवळी, टोमॅटो आदी प्रयोगांना सुरवात केली. जमीन मुरमाड असल्याने गादीवाफा पद्धतीचा व बारमाही भाजीपाला करताना ‘रोटेशन’ पद्धतीचा वापर केला आहे. दोन वर्षें वांगी लागवडीचा प्रयोग केला. परंतु किडींचा प्रादुर्भाव, वाढता उत्पादन खर्च, दर आदी मेळ न बसल्याने ते पीक घेण्याचे थांबवले.\n• उमरेड बाजारपेठ त्यांच्या शेतीजवळ असल्याने भाजीपाला शेती सोपी झाली. विक्रीमधील अडचणही दूर झाली.\n• पहिल्याच वर्षी प्रतिकिलोचा भेंडीला 20 ते 35 रुपयांप्रमाणे दर मिळाला. चवळी 15 ते 25 रुपये, गवारदेखील 35 ते 40 रुपये विकली गेली. त्यांना भाजीपाला पिकांनी समाधान मिळवून दिले.\nत्यांनी कापूस, भात या पारंपरिक पिकांसाठी सुमारे नऊ एकर शेती करारावर घेतली आहे. धान काढणीनंतर तेथे गहू लागवड होते. तेथे त्यांनी कांदा, मुळादेखील लावला आहे.\nगांधी यांनी ब्लॅक राईस अर्थात काळ्या तांदळाचा प्रयोग दहा गुंठ्यांत केला आहे. भारतात तो तांदूळ उत्तर पूर्वेकडील राज्यांमध्ये होतो. त्यात आरोग्यदायी व पौष्टिक घटकांचा समावेश भरपूर असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. गांधी यांनी दहा किलो बियाण्याची रोवणी केली. त्यातून सहा क्‍विंटल उत्पादन मिळाले. कृषी विभागाने छत्तीसगड भागातून त्या तांदळाचे वाण आणले असून ज्या शेतकऱ्यांना त्याच्या प्रयोगाचा लाभ देण्यात आला त्यांपैकी आपण एक असल्याचे गांधी यांनी अभिमानाने सांगितले.कृषी विभागानेच काळा तांदूळ बराच खरेदी केला. त्या तांदळात औषधी गुणधर्म चांगले असल्याने त्याला ग्राहकांकडून मागणी आहे. साहजिकच, किलोला 250 ते 300 रुपये दर मिळाल्याचे गांधी म्हणाले.\nगांधी यांना कृषी विभागाकडून अनुदानावर पॅकहाउस मिळाले आहे. त्यात त्यांनी दोन टाक्या बांधल्या आहेत. ज्या वेळी भाजीपाल्याला दर चांगले नसतील त्या वेळी तो किमान चार दिवस त्या टाक्यांत सुस्थितीत राहू शकेल. टाक्यांमध्ये चारही बाजूंना वाळू भरण्यात आली आहे. त्यामध्ये पाणी सोडण्यात येते. त्यामुळे टाक्या थंड राहतात. त्यासाठी पाच लाख रुपये खर्च आला. त्यातील दोन लाख रुप��े रक्कम अनुदानाने मिळाली. पाण्यासाठी परिसरात प्लॅस्‍टिक टँकही बसवण्यात आला आहे.\nगांधी यांनी शेतीला जनावरांचे साह्य दिले आहे. त्यांच्याकडे दोन गायी, चार कालवडी, दोन बैल असे पशुधन आहे. ते घरची गरज भागवून उर्वरित दुधाची विक्री थेट व डेअरीलाही करतात.\nगांधी यांनी पिकांची विविधता जपताना फळपिकांवरही भर दिला आहे. त्यांनी मोसंबीची तीनशे झाडे लावली आहेत. भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेतून त्यासाठी अनुदान मिळाले आहे. दीड वर्षांपूर्वी सीताफळाची पाचशे झाडे लावली. त्यातील चारशे जिवंत आहेत. त्यांनी आंबा, चिकू; तसेच, बांधावर सागवानाची पाचशे झाडेही लावून भविष्याची सोय केली आहे.\nगांधी शेतीत लक्ष घालून ती करतात. तशा योजनेने पिके घेतात. सरकारी योजना समजावून घेतात व त्यांचे लाभ चतुराईने मिळवतात. काळा तांदूळ हा खूप पौष्टिक आहे. कृषी विभागाची 'आत्मा' नावाची संशोधन संस्था आहे. त्यांनी काळा तांदूळ पन्नास एकरांत लावण्याचा प्रयोग सतरा-अठरा गावांत केला. गांधी यांनी तो दहा गुंठ्यांत लावला. त्यांना तो खूप फायद्याचा वाटला. तो तांदूळ अडीचशे ते पाचशे रूपये किलो भावाने विकला जातो असे ते म्हणाले. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी त्यांच्याकडून काळा तांदूळ मागवला. काळा तांदूळ हे मूळ चीनचे उत्पादन. तेथून ते मणिपूर-गोहाटीमार्गे छत्तीसगडला आले. महाराष्ट्र सरकार त्याचे बियाणे छत्तीसगडमधून आणते. त्या तांदळाचे वैद्यकीय गुणधर्म उत्तम आहेत.\nगांधी म्हणाले, की पाच एकरांत भात लावतो. आंतरपिक म्हणून भेंडी, चवळी, गवार, कार्ले या भाज्या घेतो. प्लॉटच्या काठाला आंबा, सीताफळ, मोसंबी, लावली आहेत. त्यात उत्पन्न हप्त्या हप्त्याने बरोबर येते. शेतकरी सोयाबीन, धान, कापूस या पलीकडील पिकांचा विचार करत नाहीत. मजुरीवर खर्च खूप होतो. त्याचीही योजना नीट करावी लागते. गांधी म्हणाले, की सरकारची शेतकऱ्याला अनुदाने फार आहेत. मी दोन वर्षांत पुढील पाच कारणांसाठी अनुदान मिळवले आहे. त्या म्हणजे ठिबक, मल्चिंग, पॅकहाऊस, स्प्रिंकलर व फळबाग. त्या गोष्टी केल्याही आहेत.\nगांधी यांच्या शेतात एक बोअर वेल व एक विहीर आहे. विहिरीचे पाणी आटते. मग बोअरचे पाणी त्यात साठवले जाते. गांधी यांचा अनुभव आहे, की लक्ष देऊन शेती केली तर चार जणांचे कुटुंब तेवढ्या शेतीत सुखाने व आनंदाने जगू शकते.\nसंपर्क- ओमप्रकाश गांधी -7719069611\n(‘सकाळ अँग्रोवन’वरून उद्धृत, संपादित-संस्कारीत- विस्तारीत )\nसंयुक्त महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव: पुनरावलोकन परिषदा\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nकृतिशील समाजचिंतक फादर फ्रान्सिस दिब्रिटो\nसंदर्भ: समाजसेवा, फ्रान्सिस दिब्रिटो\nमाझ्या जीवनातली ‘श्यामची आई’\nबबन पवार यांची पुराणकथेत शोभेल अशी यशोगाथा\nसंदर्भ: कापसे वाडी, शेती, शेतकरी\nशेतकरी आणि क्रांती – प्रतिक्रांती\nअकोला - पेरूंचे गाव\nसंदर्भ: शेती, शेतकरी, पेरू, डाळींब\nज्ञानेश्वर बोडके - अभिनव प्रयोगशील शेतकरी\nसंदर्भ: प्रयोगशील शेतकरी, मुळशी तालुका, हिंजवडी, ज्ञानेश्‍वर बोडके, अभिनव फार्मर्स क्‍लब, शेतकरी, राष्‍ट्रीय पुरस्‍कार, शेती\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/2548/by-subject/14/12795", "date_download": "2019-08-20T22:34:34Z", "digest": "sha1:CNSNW64ABD3LAY53AFYUQWWBJEF42XVL", "length": 3039, "nlines": 72, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ANZAC | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /पाककृती आणि आहारशास्त्र /पाककृती आणि आहारशास्त्र विषयवार यादी /शब्दखुणा /ANZAC\nANZAC बिस्किट्स - ओट्स ची एनर्जी बिस्किटे पाककृती लाजो 21 Jan 14 2017 - 8:19pm\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/industrialist/adfactors-240/", "date_download": "2019-08-20T23:56:40Z", "digest": "sha1:BPFZGTHUTPS5TG7KUA3JGZBIEBB6UYV7", "length": 13820, "nlines": 64, "source_domain": "mymarathi.net", "title": "कल्याण ज्वेलर्सतर्फे पूजा सावंत यांची महाराष्ट्रासाठी प्रादेशिक अम्बेसिडर आणि इन्फ्लुएन्सर म्हणून निवड - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Industrialist कल्याण ज्वेलर्सतर्फे पूजा सावंत यांची महाराष्ट्रासाठी प्रादेशिक अम्बेसिडर आणि इन्फ्लुएन्सर म्हणून निवड\nकल्याण ज्वेलर्सतर्फे पूजा सावंत यांची महाराष्ट्रासाठी प्रादेशिक अम्बेसिडर आणि इन्फ्लुएन्सर म्हणून निवड\nपुणे – कल्याण ज्वेलर्सने चित्रपट अभिनेत्री पूजा सावंत यांची महाराष्ट्र राज्याची प्रादेशिक अम्बेसिडर आणि इन्फ्लुएन्सर म्हणून नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे. ही अभिनेत्री कल्याण ज्वेलर्सची स्थानिक अभियान तसेच प्रमोशन्समध्ये झळकणार आहे.\nकल्याण ज्वेलर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय रघुरामन म्हणाले, ‘महाराष्ट्रासाठी प्रादेशिक अम्बेसिडर आणि इन्फ्लुएन्सर म्हणून पूजा सावंत यांची नियुक्ती झाल्यासा आम्हाला आनंद आहे. पूजा यांनी कल्याण ज्वेलर्सप्रमाणे आपल्या कठोर मेहनतीतून स्वतःचा मार्ग आखला आहे. महाराष्ट्रासाठी आम्ही महत्त्वाकांक्षी विस्तार योजना आखल्या असून ते महत्त्वाच्या बाजारपेठांपैकी एक आहे. आम्ही लवकरच मुहूर्त ब्रँडअंतर्गत स्थानिक दागिने उपलब्ध करत आमची श्रेणी विस्तारणार आहोत. पूजा या स्टाइल आयकॉन म्हणून उदयास आल्या असून तरुण ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि ब्रँडची प्रतिष्ठा विस्तारण्यासाठी त्यांची लक्षणीय मदत होईल.’\nपूजा सावंत कल्याण ज्वेलर्सच्या महाराष्ट्रभरातील दालनांमध्ये ग्राहक संवाद उपक्रमांचा भाग असतील. त्याशिवाय त्या टेकसॅव्ही, डिजिटल पातळीवर सक्रिय असलेल्या तरुण ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी कंपनीतर्फे तयार करण्यात येणाऱ्या स्थानिक कम्युनिकेशन अभियानांमध्ये लक्षणीयरीत्या सहभागी होतील.\nपूजा सावंत म्हणाल्या, ‘कल्याण ज्वेलर्स हा प्रसिद्ध ब्रँड आहे आणि कल्याण कुटुंबाचा भाग होताना मला आनंद होत आहे. मी स्वतः कल्��ाण ज्वेलरीच्या मोहक दागिन्यांची चाहती आहे आणि खरंतर त्यांच्या सर्जनशील अभियांनामुळेच मी या ब्रँडकडे आकर्षित झाले. कंपनीबरोबर काम करण्यासाठी आणि त्यांच्या स्थानिक अभियानांचा भाग होण्यासाठी मी उत्सुक आहे.’\nपूजा सावंत नव्या हंगामातील कल्याण ज्वेलर्सच्या अभियानामध्ये झळकणार आहेत. अमिताभ बच्चन, जया बच्चन, कतरिना कैफ, श्वेता बच्चन नंदा यांसारखे बॉलिवूड सेलिब्रेटीज आमच्या ब्रँडचा जागतिक चेहरा असून ते ब्रँडच्या व्यापक कम्युनिकेशन्सचा भाग असतील, तर दक्षिणेकडे प्रभू (तमिळ नाडू), नागार्जुन (आंध्र प्रदेश आणि तेलंगणा), शिवराज कुमार (कर्नाटक), मंजू वारियर (केरळ) हे राज्याशी संबंधित अभियानांमध्ये दिसतील.\nकंपनीने कायम भारतभरात नवी दालने सुरू करून विस्तार करण्यावर भर दिला आहे. २०१८- १९ या आर्थिक वर्षात कंपनीने बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, आसाम आणि छत्तीसगढ या राज्यांत नवी दालने सुरू केली. कंपनीने यूएई, कुवेत, कतार आणि ओमान यांद्वारे पश्चिम आशियात मजबत अस्तित्व प्रस्थापित केले आहे. आज कंपनीच्या वितरण नेटवर्कमध्ये १३७ मोठ्या दालनांचा तसेच ६५० माय कल्याण ग्राहक सेवा दालनांचा समावेश आहे.\nकेरळ राज्यातील थिसूर येथे मुख्यालय असलेले कल्याण ज्वेलर्स हे भारतातील सर्वात मोठ्या दागिने उत्पादक आणि वितरकांपैकी एक आहेत. कंपनी गेल्या शतकभरापासून देशातील वस्त्रोद्योग ट्रेडिंग, वितरण आणि हाउक व्यापार क्षेत्रात कार्यरत आहे. १९९३ मध्ये दागिन्यांचे पहिले दालन सुरू केल्यापासून कल्याण ज्वेलर्स भारतीय बाजारपेठेत गेल्या दोन दशकांपासून कार्यरत आहे. कंपनीने दर्जा, पारदर्शकता, किंमती आणि नाविन्य यांमध्ये नवे मापदंड तयार केले आहेत. कल्याण ज्वेलर्सद्वारे ग्राहकांच्या अनोख्या गरजा पूर्ण करणारे सोने, हिरे आणि प्रेशियस स्टोन्समधील पारंपरिक व अत्याधुनिक दागिने तयार करण्यात येतात. कल्याण ज्वेलर्सची भारत आणि पश्चिम आशियात मिळून १३७ दालने कार्यरत आहेत.\nजायका प्रकल्प – नदी सुधार योजना , चार वर्ष गेली , आता तरी कार्यवाही करा;मोहन जोशींचे आवाहन\nटेनिस स्पर्धेत नील केळकर, काव्या देशमुख यांना विजेतेपद\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहि���्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nमारुतीनंतर आता महिंद्रांची वेळ; 1500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले\nस्टेट बँक शाखा पातळीवर सेवा सुधारणेला देणार प्राधान्य-जी. रवींद्रनाथ\nबँक ऑफ बडोदा सादर करीत आहे नवीन गृह कर्ज योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/rishabh-pant-mystery-girl-is-isha-negi-shares-same-photo-with-my-soulmate-message/", "date_download": "2019-08-20T23:06:52Z", "digest": "sha1:QI5B6KZHY3QSQTYTXU5VRVLZD6X5RYGX", "length": 14177, "nlines": 146, "source_domain": "www.saamana.com", "title": "ऋषभ पंतने शेअर केला ‘ती’चा फोटो, पण ती आहे तरी कोण? | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानक���ी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nऋषभ पंतने शेअर केला ‘ती’चा फोटो, पण ती आहे तरी कोण\nहिंदुस्थानचा तरुण यष्टीरक्षक खेळाडू ऋषभ पंत याने इन्स्टाग्रावर ‘मिस्ट्री गर्ल’चा फोटो शेअऱ केला. या फोटोतील मुलगी नक्की कोण आहे याचा आता शोध लागला आहे. पंतने सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी वेगवेगळे अंदाज लावण्यास सुरुवात केली, परंतु पंतप्रमाणेच तिने देखील तोच फोटो शेअऱ केल्याने हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे उघड झाले आहे.\nपंतने ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअऱ केला होता. ‘मी तुला आनंदी ठेऊ इच्छितो आणि मी इतका आनंदी आहे याचेही कारण तूच आहे’, असे कॅप्शन पंतने फोटोला दिले सोबत ह्रदयाच्या आकाराचा इमोजीही शेअर केला होता. फोटोतील मुलगी नक्की कोण याचा नेटकरी शोध घेत होते.\nपंतने शेअऱ केलेल्या फोटोतील मुलीचे नाव आहे ईशा नेगी. पंतप्रमाणेच ईशानेही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तोच फोटो शेअर करत सुंदर असे कॅप्शन दिले आहे. यानंतर हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचे समोर आले.\nहिंदुस्थानकडून पंतने आतापर्यंत 9 कसोटी सामने खेळले असून यात त्याने 2 शतक आणि 2 अर्धशतक ठोकली आहेत. ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत पंतने पुजारानंतर सर्वाधिक धावा केल्या होत्या, तसेच यष्टीमागेही ऐतिहासिक कामगिरी केली. पंतने 10 टी-20 सामनेही खेळले असून यात 157 धावा ठोकल्��ा आहेत.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/67797", "date_download": "2019-08-20T22:53:40Z", "digest": "sha1:ACAJFRXWRDGQHYWJVZDERTCOZWXWLEDE", "length": 63211, "nlines": 305, "source_domain": "www.maayboli.com", "title": "राफेल बद्दल बरेच काही - भाग २ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /राफेल बद्दल बरेच काही - भाग २\nराफेल बद्दल बरेच काही - भाग २\nभाग २ – वारंवार पडणारे प्रश्न व अंततः\nप्रश्न १ – मोदी सरकारने वाटाघाटी केल्या नंतरची रफालची किंमत यूपीए सरकारने ठरवल्या पेक्षा जास्त आहे का.\nउ१-\tयूपीए सरकारच्या वेळेस सुरू झालेल्या वाटाघाटी पूर्णत्वास गेल्या नव्हत्या त्यामुळे अपूर्ण राहिलेल्या वाटाघाटीतून उद्भवणारी किंमत व पूर्णत्वाला पोहोचलेल्या वाटाघाटींच्या किमतीची आपण तुलना करू शकत नाही. वाटाघाटी ‘किमतीच्या अंदाजे आकड्यावर’ आधारलेल्या असतात. हा ‘किमतीचा अंदाजे आकडा’ नवीन नवीन मि���णाऱ्या माहिती नुसार बदलत राहतो. कोठल्याही वाटाघाटी करायच्या आधी एक कार्य समिती ‘किमतीचा अंदाजे आकडा’ म्हणजेच ‘बॉलपार्क प्राइस’ किंवा ‘बेंचमार्क प्राइस’ तयार करते. असल्या अत्यंत प्रगत तंत्रज्ञानावर आधारित वस्तूंची किंमत बाजारात उपलब्ध नसते त्यामुळे वेगवेगळ्या माहितीवर व समितीच्या अनुभवावर एक किमतीचा अंदाजे आकडा बॉलपार्क प्राइस ठरवला जातो व त्याला मध्य मानून वाटाघाटींना सुरवात करतात. जेव्हा केव्हा वाटाघाटी पूर्णत्वाला पोहोचतात तेव्हा अशा ठरलेल्या किमतीच्या वैधतेचा काल करारात नमूद करतात. आता युपिएच्या सरकारात २०१४ पर्यंत रफाल बाबत करारच झाला नसल्या कारणाने अर्धवट वाटाघाटींची अर्धवट किंमत व अशा वैधता नसलेल्या अर्धवट किमतीला काही अर्थ नाही, ना त्याचा काही उपयोग.\nपण तरी सुद्धा वाटाघाटी पूर्णत्वाला पोहोचलेल्या ३६ रफाल ची किंमत अर्धवट वाटाघाटीच्या यूपीए पेक्षा कमीच आहे परत त्यात ५० टक्के ऑफसेटचे (व्यापारातला भारतीय भाग) नवीन कलम आहेच (ऑफसेट काय असते ते भाग ३ परिच्छेद ६ (ग) मध्ये वाचायला मिळेल) (पण येथे थोडक्यात देतो – ऑफसेट (व्यापारातला भारतीय भाग) असणे भारतीय कंपन्यांसाठी अत्यंत फायदेशीर असते. त्यात जर ५० टक्के ऑफसेट असेल तर सौद्याच्या ५० टक्के किमतीचा व्यापार व व्यवसाय भारतीय कंपन्यांना परदेशातील करार झालेल्या कंपनीला द्यायला लागतो. एका अर्थाने ५० टक्के पैसा परत भारतात येतो. चीन मध्ये हा १०० टक्क्यावर जाऊ शकतो).\nपरत नियंत्रक महालेखा परीक्षक – कंपट्रोलर ऑडिटर जनरल (CAG) किमतीची बारकाईने चौकशी करून निवाडा देतीलच. तो पर्यंत अर्धवट वाटाघाटीतून निघणारी किंमत व पूर्णत्वाला पोहोचलेल्या व करार झालेल्या किमतीची तुलना करणे म्हणजे पेरू बरोबर आंब्याच्या किमतीची तुलना करण्या जोगे चुकीचे ठरेल.\nप्रश्न २ – जर वाटाघाटी करून किंमत यूपीए पेक्षा कमी असेल तर मग ३६ रफाल विमानेच का १२६ रफाल विमाने का नाही घेतली.\nउ २- ३६ ऱफाल चे वितरण सप्टेंबर २०१९ पासून सुरू होऊन ते दोन तीन वर्षात भारतात येतील. पाहिल्या वर्षी ०६ दुसऱ्या वर्षी १२ व तिसऱ्या वर्षी १८ असे काहीसे वितरण असेल. त्या काळात हिंदुस्तान एरोनॉटीक्स एलसीए तेजस ह्या लढाऊ विमानाचे उत्पादन वाढवून भारतीय वायुसेनेला त्याचे वितरण करायला लागले असेल व ह्यामुळे सार्वजनिक क्षेत्��ातल्या कंपनीला डिफेन्स पिएसयू (DPSU) व्यवसाय उपलब्ध होऊन फायदा होईल. नाहीतर युपिएच्या काळात ३ वर्ष झाली तरी वाटाघाटी संपत नव्हत्या. ह्याचे कारण असे की दासू (रफालची कंपनी) ह्या कंपनीला भारतातील हिंदुस्तान एरोनॉटीक्स ला ToT देण्यात गुणवत्ते विषयक शंका असल्या कारणाने अजून ५ ते ७ वर्षात तरी वाटाघाटी पूर्णत्वाला येतील असे वाटत नव्हते एवढेच काय अशा रखडलेल्या वाटाघाटींमुळे कधी कधी पूर्णं प्रकल्पच गुंडाळून ठेवला जातो व असे झाले असते (त्याची शक्यता दाट होती) तर भारतीय वायुसेनेला विमानांपासून वंचित राहायला लागले असते व त्याच बरोबर हिंदुस्तान एरोनॉटीक्सचे सुद्धा हातचे काम गेले असते (१०८ विमाने बांधण्याचे).\nआता ३६ विमानांचा करार झाला आहे. त्याच बरोबर पुढे वाटले तर त्या वेळेच्या सरकारला जास्तीची ऱफाल विमाने घेण्यास कोणी थांबवले नाही व एकदा वाटाघाटी होऊन करार झाला की पुढच्या वाटाघाटींसाठी अनायासे किमतीचा अंदाजे आकडा बॉलपार्क प्राइस रक्षा समितीकडे आपोआप मिळालेला असेल त्यामुळे पुढच्या वाटाघाटी सुकर व पटकन संपू शकतात.\nपण ह्या पेक्षा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो. व तो म्हणजे आपल्या देशाला खरोखरच १२६ ऱफालची गरज आहे का – हा प्रश्न.\nप्रश्न ३ – आपल्या देशाला १२६ ऱफालची गरज आहे का.\nउ ३ – ह्या उत्तरासाठी आपण सापेक्ष व प्रामाणिकपणे विचार करायला हवा. मी ऑक्टोबर २०१५ मध्ये मनोहर पारिकरांना एक पत्र लिहिले होते. अंग्रेजी मध्ये होते पण त्या पत्राचा ह्या विषयास अनुशंघून असलेला भाग, मराठीत देत आहे. त्या पत्रात रफालची विमाने १२६ पेक्षा कमी का घ्यावीत ह्याचा तर्क दिलेला आहे तो वाचावा –\nमूळ पत्र इंग्रजीत होते व त्यातला जो विषयास अनुशंघून भाग आहे तो मराठीत देत आहे\nपत्र पुढे दुसऱ्या विषयावर जाते. येथे त्याचा संबंध नाही म्हणून उद्धृत करत नाही.\nप्रश्न ४ – ऱफालवर बसवण्यात येणारी शस्त्रप्रणाली मोदी सरकारने बदलली आहे का. यूपीए सरकारच्या वेळेला जी शस्त्रसामुग्री ठरवली होती तीच आहे का.\nउ ४ – यूपीए सरकारच्या वेळेला, भारतीय वायुदलाने ज्या शस्त्रप्रणालीची चाचणी केली होती व हिरवा कंदील दाखवला होता तीच शस्त्रप्रणाली ह्या करारात कायम ठेवलेली आहे. ह्या बरोबर दासू कडून केल्या जाण्याचा विमानाचा रखरखावं व विमानाची देखरेखीचा काळ दासू कडून वाढवून घेतल��� आहे व ५० टक्के ऑफसेट पण लागू केले गेले आहे. हे सगळे आपल्या देशाच्या दृष्टीने हितकारकच आहे.\nप्रश्न ५ – बोफर्स हा अंतर सरकारी गोव्हर्नमेट टू गोर्व्हनमेट G2G करार होता का.\nउ ५- नाही. बोफर्स हा करार भारत सरकार (रक्षा मंत्रालय) व स्वीडनची बोफर्स तोफा बनवणारी कंपनी ह्या मध्ये झाला होता. त्या वेळेला क्वात्रोची (इटालियन व्यापारी व गांधी घराण्याचा जवळचा स्नेही) ह्यांनी हा करार घडवण्यात मदत केली होती.\nप्रश्न ६ – बोफर्स करार संरक्षण खरेदी प्रक्रिया डिफेन्स प्रोक्यूरमेंट प्रोसीजर (DPP) प्रमाणे झाली होती का.\nउ ६ – नाही. त्या वेळेला (१९८७ च्या सुमारास) डिपिपि अस्तित्वात नव्हती. पाहिली जलद खरेदी प्रक्रिया किंवा फास्ट ट्रॅक प्रोसीजरचे धोरण वर्ष २००१ (वाजपेयी सरकार) च्या वेळेस तयार झाले. वाजपेयी सरकारला त्या वेळेस वाटले रक्षा खरेदीसाठी एक पारदर्शी प्रक्रिया असली पाहिजे म्हणजे भ्रष्टाचार व पैसा चारू लोकं (मिडलमेन) कमी होतील. त्यासाठी धोरण ठरवायचे ठरले. व लागलीच वाजपेयी सरकारा असताना डीपिपि बनवण्यासाठी सल्लामसलती सुरू होऊन पाहिले डिपिपि २००५ साली प्रसिद्ध झाले. त्या वेळच्या संरक्षण मंत्र्यांनी श्री प्रणव मुखर्जी ह्यांनी ह्या धोरणावर सही करून डिपिपि २००५ मध्ये प्रसिद्ध केले. तो पर्यंत रक्षा खरेदी कोठल्याही ठोस धोरणां अभावी मनमानेल तशी केली जायची व म्हणूनच त्यावळचे रक्ष करार भष्टाचारा पासून अलिप्त राहू शकत नव्हते. पण DPP आल्या पासून (२००५) हे चित्र बदलायला सुरवात झाली.\nप्रश्न ७ – ऱफाल डिफेन्स प्रोक्यूरमेंट प्रोसीजर डिपिपि वर आधारीत आहे का (भाग ३ परिच्छेद १ ते ८ वाचावे).\nउ ७ – जेव्हा अंतर सरकारी समन्वय किंवा गोव्हर्नमेंट टू गोव्हर्नमेंट करार होणार असतो तेव्हा दोन्ही सरकाराला करार कसा करावा ह्या बद्दल बरेच स्वातंत्र्य असते. सरकारावर डिपिपि धोरणानेच जायचे असे बंधन नसते. खरे तर मोदी सरकारला मध्यम वजनाची युद्ध विमाने मीडियम मल्टी रोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट्स (MMRCA) बनवणाऱ्या लॉकहिड मार्टीनची एफ् १६, बोईंगची एफ्/ए १८, युरोफायटर टायफून, रशियन मिग ३५, स्वीडनची साब ग्रिपेन व फ्रांसची रफाल ह्या सारख्या कोणत्याही देशाच्या सरकारांबरोबर बोलणी व वाटाघाटी करण्याचे स्वातंत्र्य अंतर सरकारी करारात होते. जर अशा कोणत्याही देशा पासून मीडियम मल्टी रोल कॉम्बॅट ए��रक्राफ्ट्स खरेदी केले गेले असते तरी ते गैर ठरू शकले नसते.\nपण महत्त्वाचा भाग हा आहे की हे स्वातंत्र्य असताना देखील मोदी सरकारने तेच विमान व तीच कंपनी निवडली जी अगोदर आपल्या देशाने २०११ मध्ये डिपिपि प्रक्रिये मार्गे निवडली होती. त्यामुळे मोदी सरकारला एक भरभक्कम नैतिक बळ प्राप्त झाले कारण तांत्रिकी चाचणी व उड्डाण चाचणीतून निवडून येऊन परत दासूची बोली पण सगळ्या विमानात कमी होती. त्यामुळे ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे जरी डिपिपि ने न जाण्याचे स्वातंत्र्या मोदी सरकारला होते तरी सुद्धा हा अंतर सरकारी करार डिपिपि वर आधारीतच केला गेला आहे.\nप्रश्न ८ – साठी दासूला रिलायन्स सारख्या भारतीय कंपन्यांबरोबर व्यवसाय करायला मोदी सरकारने सुचवले का.\nउ ८ – नाही. मूळ उपकरण निर्माता - ओरिजनल इक्विपमेंट मॅन्यूफॅक्टरर (OEM) इथे दासू कंपनीला पूर्ण स्वातंत्र्य आहे. ते कोणत्याही भारतीय कंपनी बरोबर बोलणी करून करार करू शकतात. फक्त त्या कंपन्यांना डिपार्टमेंट ऑफ इनडस्ट्रीयल पॉलिसी आणि प्रमोशन (DIPP) कडून परवाना उपलब्ध असला पाहिजे. त्याच बरोबर असे करार अपेंडीक्स अ अध्याय ३ डिपिपि मध्ये दिल्या प्रमाणे झाले पाहिजेत. परत एक अट अशी आहे की जो मूळ निर्माता आहे त्याने त्याच्या इतर छोट्या कंपन्या जर मध्ये भाग घेऊ शकल्या नाहीत तर त्यांचा ही वाटा स्वीकारून त्यांची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन पूर्ण केला पाहिजे. एवढे केले तर भारतीय कोणती कंपनी निवडायची ह्याचे स्वातंत्र्य दासू कंपनीला आहे.\n२०११ मध्ये हिंदुस्तान एरोनॉटीक्स बरोबर ToT साठी बोलणी सुरू होती (इथे ToT चा अर्थ विमानाचे भाग जुळवणे व विमान तयार करणे असे घ्यावे लागेल. मी मागे दिल्या प्रमाणे ToT मध्ये वेगवेगळे स्थर आहेत, त्या मुळे कोणी ToT म्हटल्यावर पूर्णं राफेल विमानाचे निर्माण ToT मुळे हिंदुस्तान एरोनॉटीक्स करायला लागले असते असे उगाच वाटून हुरळून जाऊ नये).\nपण राफेलच्या जुळवणी करण्याच्या ToT ला सुद्धा दासूला वावगे होते व ते २०१२ ते २०१५ च्या निष्फळ वाटाघाटींतून दिसून येते. जर त्या वाटाघाटी तशाच चालू ठेवल्या गेल्या असत्या तर अजून काही वर्ष रखडून शेवटी रफाल करार कधी न होणारा होऊन रफा दफा झाला असता. २००१ मध्ये वायुसेनेने त्यांच्या १५ वर्षाच्या लॉग टर्म पर्स्पेक्टीव्ह प्लॅन प्रमाणे MMRCA ची गरज प्रदर्शित केली हो��ी. ह्या गोष्टीला १५ वर्ष होऊन त्यांच्या हाती काही लागले नव्हते. अजून विलंब झाला असता तर त्यांच्या लॉग टर्म पर्स्पेक्टीव्ह प्लॅन वर परिणाम झाला असता व आपल्या वायुसेनेचे मनोबळ खचले असते.\nप्रश्न ९ – फ्रान्सच्या पूर्व प्रधानमंत्र्यानी एका मुलाखतीत असे म्हटले की मोदी सरकारने रिलायन्सचे नाव घेऊन दासूला सांगितले की रिलायन्स बरोबरच व्यापार करा व म्हणून तहत दासूला हिंदुस्तान एरोनॉटीक्स एचएएल सोडून रिलायन्स बरोबर व्यापार करावा लागला.\nउ ९ – ह्या मुलाखती नंतर ह्याच पंतप्रधानांनी आपले वक्तव्य मागे घेतले होते. त्यामुळे भारतीय लोकांमध्ये गोंधळ उडवण्यासाठीच असले वक्तव्य दिले होते की काय ह्याची शंका येते. परत असले वक्तव्य त्यांच्या भारतीय मित्रासाठी समन्वय साधून केले की काय ह्याची पण शंका येते कारण असे वक्तव्य येण्या अगोदरच्या आठवड्यात एका विरोधी पक्षाच्या नेत्याने ट्विट करून भाकीत केले होते की एक हादरून टाकणारे वक्तव्य पुढच्या आठवड्यात येणार आहे त्यामुळे ही शंका राजकारण वेगळे सोडले तर, ज्यांना डिफेन्स परवाने मिळालेले आहेत अशा सगळ्या कंपन्यांची यादी DIPP कडे असते व त्यांना माहीत असते कोणती भारतीय कंपनी कोणत्या क्षेत्रात व्यापार करतात. व एखाद्या करारात जर करार करणाऱ्या देशाने विचारले तर कंपन्यांची नावे सांगायचे पूर्ण स्वातंत्र्य DIPP ला आहे. अशी नावे उपलब्ध करून द्यायची हे DIPP चे एक काम आहे. नाहीतर परदेशी कंपनीला त्यांचा वेळ घालवून कंपन्या शोधत हिंडावे लागेल. काही कंपन्या त्यांना कधीच मिळणार नाहीत व त्यामुळे अजाणतेपणे त्यांच्या बरोबर व्यापार केला जाऊ शकणार नाही त्यामुळेच DIPP कडे आपल्या भारतीय कंपन्यांची जाहिरात करण्याचे मोठे काम आहे. तेव्हा जर कोणी सुचवू पाहतं असेल की मोदी सरकारने भारतात व्यवसाय करण्याकरता कंपन्यांची नावे जाहीर केली तर त्याला भारतीय उद्योगां बद्दल माहिती कशी दिली जाते व त्याची प्रक्रिया काय व त्याचे धोरण काय ह्या कशाची माहिती नाही हेच जाहीर होते. उगाच उचलली जीभ व लावली ताळ्याला असे झाले म्हणायचे.\nप्रश्न १० – ह्या करारा अंतर्गत रफाल बरोबर उद्योग करणाऱ्या कोणकोणत्या कंपन्या आहेत.\nउ १० – (भाग ३ परिच्छेद ६ (ग) वाचावा). ७० पेक्षा जास्त भारतीय कंपन्या ज्यात डीआरडीओ व प्रायव्हेट कंपन्या पण शामील आहेत. ह्या कंपन���या रफाल बरोबर व्यवसाय करायला सज्ज आहेत. (गुगल वरून डाऊनलोड - अजून कंपन्या पण आहेत त्यात पण हे फक्त दर्शवण्यासाठी देत आहे - रीलायन्स कडे साधारण ३ टक्के ऑफसेट).\nप्रश्न ११ – ToT तंत्रज्ञानाचे हस्तांतरण रफाल करारातून का वगळले गेले.\nउ ११ – ToT वगळल्या शिवाय वाटाघाटी पुढे सरकत नव्हत्या. जर पुढे सरकणाऱ्या असत्या तर २०१२ मध्येच यूपीए सरकार असताना तो करार झाला असता. २०११ साली सगळ्यात कमी बोलीवर व बाकीच्या निकषांवर रफालची निवड होऊन सुद्धा २०१५ पर्यंत ToT मुळे वाटाघाटी पूर्णत्वाला पोहोचू शकल्या नाहीत ह्याचाच अर्थ हे कलम जर असच कायम ठेवले असते तर अजून पर्यंत वाटाघाटी पूर्ण झाल्या नसत्या व करार झाला नसता. ह्या कराराचे प्राथमिक उद्दिष्ट वायुसेनेच्या लॉंगटर्म पर्स्पेक्टीव्ह प्लॅन प्रमाणे त्यांना MMRCA विमाने उपलब्ध करून देणे होते, ToT हे जाता जाता जमले तर चांगलेच असे दुय्यम उद्दिष्ट. प्राथमिक उद्दिष्टच जेथे रखडले व पुरे होत नाही असे दिसत असेल तर दुय्यम उद्दिष्टावर नजर लावून बसण्यात काय अर्थ आहे. आणि जर दुय्यम उद्दिष्ट साध्य करायच्या नादात प्राथमिक उद्दिष्ट संपुष्टात येत आहे असे दिसत असेल तर दुय्यम उद्दिष्ट प्राप्त होण्यात काही अर्थ नाही. ह्याच दृष्टिकोनातून ते वगळले गेले. नाही तर विमाने आली नसती व ती येत नाहीत म्हणून ToT पण झाले नसते.\nप्रश्न १२ – रफाल ची किंमत सार्वजनिक का करत नाहीत. किमतीची चर्चा का होऊ देत नाही. करारात सुरक्षे संबंधीत कोणते कलम आहे की जेणे करून त्याची किंमत सार्वजनिक होऊ शकत नाही.\nउ १२ – प्रत्यक रक्षा करारात कोणत्या गोष्टी सार्वजनिक करण्यास मोकळ्या व कोणत्या गोष्टी गुप्त ठेवायच्या ह्याची कलमे असतात. जर त्याची किंमत सार्वजनिक केली गेली तर आपल्या शत्रू राष्ट्रांना आयतेच किमतीच्या अंदाजाचे आकडे उपलब्ध होतील. त्यावरून त्यांना कोणती शस्त्र आपण विकत घेत आहोत ह्याचा अंदाज लावता आला असता. शत्रू राष्ट्राला एकदा अंदाज लागला की त्या शस्त्राला तोड म्हणून त्याला मारक अशी शस्त्रप्रणाली विकत घेऊन तो आपल्याला शह देऊ शकतो. युद्धाचा हाच खेळ असतो. शस्त्र – त्याला तोड. त्या तोडाला तोड. हे सगळे जे कमी वेळात करू शकतात ते जिंकतात. सगळ्या गोष्टी सार्वजनिक करून आपण आपल्या शत्रू राष्ट्रांना एक प्रकारे मदतच करतो.\nप्रश्न १३ – अंबानींना विमान बनवण���यात अनुभव आहे का.\nउ १३ – त्यानी पिपावाव कंपनी विकत घेतली जी बरीच वर्ष डिफेन्स प्रॉडक्शन मध्ये होती. बाकी कंपनी कशी आहे ते दासू ने जाणून घ्यायचे त्यांचा निकष महत्त्वाचा ऑफसेट त्यांनी फेडायचे आहे.\nअंततः\t-\tमी हा लेख लिहिण्या मागचे उद्दिष्ट असे की वर्ष २००१ पासून रक्षा संपादन हे मन मानेल तसे कसे ही होत नाही तर त्या संपादना मागे एक कायदेशीर प्रक्रिया उभारली गेली आहे. ती प्रक्रिया पारदर्शक बनवण्याच्या धोरणातून निर्माण झाली आहे. आता ती पूर्वी सारखी भ्रष्टाचाराला चारा घालणारी राहिली नसून त्याला आळा घालणारी झाली आहे. अंतर सरकारी करार अशा प्रक्रियेला अजून मजबुती देतो, जिथे भ्रष्टाचारी लोक नाही तर थेट आपले सरकार दसर्‍या सरकारशी बोलून काय पाहिजे ते विकत घेते.\nहा लेख विशेष करून तरुणांना व नवीन पिढीला वाचून दाखवायला हवा. त्यामुळे त्यांच्यात अपप्रचाराने निर्माण झालेला संदेह जाऊन आपल्या धोरणांवर व रक्षा संपादन प्रक्रियेवर विश्वास बसू शकेल. प्रत्येक रक्षा खरेदी भष्टाचारातून निर्माण झालेली नसते हे त्यांना समजले पाहिजे. जे काही नेते व काही पक्ष अपप्रचार करून विश्वास तोडण्याचे काम करत आहेत ते त्यांच्या स्वत:च्या भवितव्याच्या व पक्षाच्या अस्तित्वाच्या संभ्रमातून उद्भवलेली त्यांची गरज आहे व त्यामुळे वास्तव बिघडवण्याचा प्रयत्न आहे.\nमला खात्री आहे जो पक्षाध्यक्ष भ्रष्टाचाराचा आरोप करत आहे त्याला डिपिपिचा लवलेशही माहीत नसणार ना जाणून घ्यायची त्याच्या कडे कुवत आहे ना इच्छा आहे. त्याला फक्त लोकांना गोंधळात टाकून संभ्रम उत्पन्न करायचा आहे. तो फक्त शिकवलेली पोपटपंची करून स्वतःचा टीआरपी रेटिंग वाढवण्याच्या नादात वावरत आहे.\nतिसरा भाग लवकरच –\nचालू घडामोडी - भारतात\nवाटाघाटी ‘किमतीच्या अंदाजे आकड्यावर’ आधारलेल्या असतात. >>> चुकीचे आहे. वाटाघाटी कंपनीने सादर केलेल्या निवेदेतील रक्कम आणि बाजारभाव यावर आधारीत असतात. भारतात एस्टीमेट काढणे कालबाह्य झालेले आहे. कारण विमानाचे एस्टीमेट काढण्यासाठी भारतात त्याचा बाजार नाही. त्यामुळे उत्पादक कंपन्यांच्या किंमतीच्या आधारेच अंदाजित रक्कम गृहीत धरली जाते. निविदेत निविदा किती महीन्यांसाठी ग्राह्य आहे हे सांगितलेले असते. हा काल उलटून गेल्यानंतर कंपनीकडून नो इन्फ्लेशनचे हमी पत्र भरून घ्यावे लागते. न सादर केल्यास निविदा रद्द होते.\nप्रत्यक रक्षा करारात कोणत्या\nप्रत्यक रक्षा करारात कोणत्या गोष्टी सार्वजनिक करण्यास मोकळ्या व कोणत्या गोष्टी गुप्त ठेवायच्या ह्याची कलमे असतात. जर त्याची किंमत सार्वजनिक केली गेली तर आपल्या शत्रू राष्ट्रांना आयतेच किमतीच्या अंदाजाचे आकडे उपलब्ध होतील. त्यावरून त्यांना कोणती शस्त्र आपण विकत घेत आहोत ह्याचा अंदाज लावता आला असता. >>>\nInternational Defence Review, Janes Defence Review, Janes Defence Weekly, Military Review अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संरक्षणविषयक प्रतिष्ठीत नियतकालिकांकडे इत्थंभूत माहिती असते. देशादेशांचे अंतर्गत करारही लपून राहीलेले नसतात आणि दस्यु, लॉकहीड सारख्या कंपन्यांची उत्पादनेही.\nराफेल विमान बाजारपेठेत कुणीही विकत घेऊ शकते.\nसंरक्षण खरेदी पद्धती (नियम) -\nसंरक्षण खरेदी पद्धती (नियम) - २००६ डीपीपी\nसगळे काही का नाही\nटेंडर नोटीस निघाल्याशिवाय ओपनिंग होउ शकत नाही. ती टेंडर नोटीस काय आहे हे दिल्याशिवाय पुढील चर्चा व्यर्थ आहे.\nवरील बातमीत विमानासोबत काय\nवरील बातमीत विमानासोबत काय काय सुविधा असणार आहेत हे दिलेले आहे. गोपनीय काय आहे हाच प्रश्न आहे.\nविमानाची किंमत वाढणार असेल तर किंमतीप्रमाणे Financial Cometent Authority (FCA) असते. जसजसा सौदा किंमतीच्या स्लॅब्स ओलांडतो तसतसा एफसीए वरच्या श्रेणीचा अधिकारी असतो. राफेल सारख्या करारात पीएम हे एफसीए असतात. पण ते चेअरमन असतात. त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी असते जी निर्णय घेते आणि एफसीए मंजुरी देत असतात. या लेव्हलला कॅबिनेट ची कमिटी असते.\nकॅबिनेट कमिटी साह्य करण्यासाठी अजून एक कमिटी असते. जी किंमत वाढण्याची कारणे व त्याचे समर्थन नियमांच्या आधारे करते,\nयात दरवर्षी झालेलुआ तेजीचा आढावा घेतला जातो. उत्पादनाची सध्याची बाजारातली किंमत पाहिली जाते. (शक्यतो या किंमती स्थिर राहतात). बजेटरी कोट घेता येऊ शकते.\nमात्र चेअरमनने निर्णय आधी घेणे आणि नंतर कमिटीने त्याला अनुसरून शिफारशी करणे हा चुकीचा पायंडा आहे.\nकिरणुद्दीन - डिफेन्स प्रोक्यूरमेंट वेगळे असते. RFP मध्ये बॉलपार्क प्राइस नसते.\nउदर - ऑफसेट म्हणजे विमानेच बनवणे असे नाही. काहीही जे दासू ला पाहिजे ते बनवू शकतात उदाहरणार्थ एअरक्राफ्ट ला लागणारे मेटल शिट्स विशिष्ट त-हेने कापलेले किंवा असे काहीही. कधी कधी तर फक्त डोक्यूमेंटेशन किंवा मॅन्यूअल्स प्रिंटींग पण असू शकते\nचितळे सर वर मी डीपीपी दिलेले\nचितळे सर वर मी डीपीपी दिलेले आहे. टेंडर नोटीस डीपीपी प्रमाणे आहे किंवा नाही हे सांगावे लागेल. नोटीस रद्द न करता ड्रास्ट्रीक चेंज करता येतो किंवा नाही हे ही...\nटेंडर इन्विटेशनला अनुसरून कोटेशन येतात. त्यावर व्हॅलिडीटी असते. ती एक्स्पायर झालेली का हे सांगायला हवे. जर व्हॅलिडिटी एक्प्सायर झालेली नाही तर टेंडर एक्झिस्टन्स मधे राहते. याचाच अर्थ किंमत वाढली नाही असाही होतो...\nराफेल च्या कोटेशनची व्हॅलिडिटी संपली असेल तर निविदा पुन्हा फ्लोट का नाही केली असा प्रश्न उपस्थित होत नाही का \nकिरणुद्दीन - उत्तर ७\nकिरणुद्दीन - उत्तर ७\nचितळे सर ७ मधे माझ्या\nचितळे सर ७ मधे माझ्या प्रश्नाचा उल्लेख देखील नाही. कोटेशनची व्हॅलिडीटी संपली होती का हा प्रश्न आहे.\nसंपली असेल तर रिफ्लोटिंग\nनसेल तर किंमतीत बदल नाही.\nजर तुम्हाला राफेल सौद्याबद्दल महियी देणे इतकाच हेतू असेल तर\n>>>>मला खात्री आहे जो पक्षाध्यक्ष भ्रष्टाचाराचा आरोप करत आहे त्याला डिपिपिचा लवलेशही माहीत नसणार ना जाणून घ्यायची त्याच्या कडे कुवत आहे ना इच्छा आहे. त्याला फक्त लोकांना गोंधळात टाकून संभ्रम उत्पन्न करायचा आहे. तो फक्त शिकवलेली पोपटपंची करून स्वतःचा टीआरपी रेटिंग वाढवण्याच्या नादात वावरत आहे.>>>>>\nया स्वरूपाच्या कमेंट्स काढून टाका, अन्यथा लेख राजकारण,/चालू घडामोडी यात हलवा.\nकिरणुद्दीन - आपण सरकार ते\nकिरणुद्दीन - आपण सरकार ते सरकार करार व डिपिपि मधला फरक समजून घेतला पाहिजे. आपण डिपिपि वाचले असावे व सरकार ते सरकार करार समजून घेतले असेल असे गृहित धरले आहे.\nसरजी करारात व्हॅलिडिटी ऑफ\nसरजी करारात व्हॅलिडिटी ऑफ कोटेशन बदलते का साधा प्रश्न आहे.\nसिम्बा - आपल्याला लेख जेथे\nसिम्बा - आपल्याला लेख जेथे हलवायचा आहे तेथे हलवावा (मला करता येत नाही).\nएडमीनला जर तसे करायचे असेल तर तसे त्यांनी करावे ही विनंती. जर लेख काढून टाकावा असे वाटले तर तोही करावा.\nआपण सरकार ते सरकार करार व\nआपण सरकार ते सरकार करार व डिपिपि मधला फरक समजून घेतला पाहिजे. आपण डिपिपि वाचले असावे व सरकार ते सरकार करार समजून घेतले असेल >>> हे गृहीत धरून लेख का लिहीत आहात सर इथे अनेकांना यातला फरक माहीत नसेल तर इथे अनेकांना यातला फरक माहीत नसेल तर डिपीपीची लिंक तर मीच दिलेली आहे. तुम्ही संदर्भ देणार आहात का \nकिरणुद्दीन - २०११ करार पुर्ण\nकिरणुद्दीन - २०११ करार पुर्ण झाला नाही. कोट २००८ - ०९ मध्ये दिला गेला. साधारण व्हॅलीडीटी पाच वर्षाची असते. नविन करार सरकार ते सरकारात झाला. पण डिपिपि च्या चाचण्या आधारभूत धरल्या गेल्या.\nसरजी , पूर्वी पण सरकार ते\nसरजी , पूर्वी पण सरकार ते सरकारच करार होता. टेंडर मागवले गेले. तो आधार असतो किंवा नाही. जर व्हॅलिडिटी संपली असेल तर नवे टेंडर मागवले पाहीजेत. नसेल तर किंमतवाढीचे समर्थन होऊ शकत नाही. सिंपल मुद्दा आहे सरजी. करार पूर्ण झाला नाही हे अत्यंत मोघम वाक्य आहे. आता करार कुठल्या टेंडरनुसार पूर्ण झाला हा प्रश्न आहे. सरकार बदलत नसते सरजी. चालवणारे लोक बदलत असतात. भारत सरकार ही पार्टी कायम असते.\nतांत्रिक चाचण्या पुन्हा घेतल्या जाऊ नयेत ही शिफारस मान्य करता येईल. पण आर्थिक सर तुम्ही नीट वाचून माहिती द्यावी असे सुचवतो.\nकिरणुद्दीन - आपण डिपिपि ची\nकिरणुद्दीन - आपण डिपिपि ची लिंक दिली म्हणून आपल्याला उद्देशून म्हटले की आपण डिपिपि जाणून घेतले असणार असे गृहित धरतो. नाही तर डिपिपि चा गोषवारा भाग ३ मध्ये इतरांसाठी देतच आहे.\nकिरणुद्दीन - पुर्वी पण सरकार\nकिरणुद्दीन - पुर्वी पण सरकार ते सरकारच करार होता - ही आपली माहिती चुकीची आहे मला तीच शंका होती. आधी डिपिपि वर वायूसेना (सरकार) ते दासू असा करार होता. म्हणूनच FAQ दिले आहेत.\nसंपूर्ण करार बदलताना निविदा\nसंपूर्ण करार बदलताना निविदा का नाही मागवल्या पुन्हा ता़ंत्रिक बाबी त्याच राहिल्या असत्या हे मान्य आहे.\nकिरणुद्दीन - आपल्याला सरकार\nकिरणुद्दीन - आपल्याला सरकार ते सरकार करार कळला नाही असे दिसते. आपल्या सरकार बदलत नसते लोक बदलतात ह्या वाक्यावरून वाटते (मला हे माहित आहे) सरकार ते सरकार करारात RFP ची गरज नाही जर का डिपिपि वरून आधी निवड झालेले उपकरणच घ्याचचे असेल तर. म्हणून मी उत्तर ७ वाचा म्हटले होते.\nसर आता तुम्हाला नेमका प्रश्न\nसर आता तुम्हाला नेमका प्रश्न विचारतो.\n१. तुमच्या म्हणण्याप्रमाणे व्हॅलिडिटी ऑफ कोटेशन हा मुद्दा नाही का \nनसल्यास कृपया संदर्भ द्यावा ही विनंती.\nकिरणुद्दीन - व्ह्रॅलिडीटी ऑफ\nकिरणुद्दीन - व्ह्रॅलिडीटी ऑफ कोटेशन २०१४ - २०१५ सालीच संपले त्याला जर सरकार व दासू दोघे मिळून वाढवून दिले नाही तर. जर डिपिपि २०११ च्या वाटाघाटी पुर्ण होऊन (वाटाघाटी पुर्ण झाल्या म्हणजे करार होतो - करार नाही झाला म्हणजे वाटाघाटी पुर्ण झाल्या नाहीत असे समजावे) करार झाला असता (तो झाला नाही) तर त्या किंमतीच्या कोटला अर्थ. पुढे त्या पुर्णत्वाला पोहोचत नाहीत म्हणून सरकार ते सरकार करार (इथे परत सांगतो डिपिपि मध्ये सरकार ते कंपनी करार होते, व सरकार ते सरकार हा वेगळ्या प्रकारचा करार असतो त्याला IGA , G2G वगैरे नावे आहेत).\nव्ह्रॅलिडीटी ऑफ कोटेशन २०१४ -\nव्ह्रॅलिडीटी ऑफ कोटेशन २०१४ - २०१५ सालीच संपले >>>> धन्यवाद\nह्यापेक्षा त्या पल्लवी मावशीने कुलूपांचे उदाहरण देऊन छान समजवले होते. भाजपचे चाटे अजून काय वेगळे लेख लिहिणार...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nचालू घडामोडी - भारतात\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/us-strategy/", "date_download": "2019-08-20T23:11:23Z", "digest": "sha1:OMDZQGYZ3YA5LJKJJAWDMHVLAZMBL7YI", "length": 25376, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "अमेरिकेची कूटनीती | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मले���िया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nकिस्तानला सर्वप्रकारे मदत करणे ही अमेरिकेची वर्षानुवर्षाची कूटनीती आहे. यावर ज्येष्ठ पत्रकार अभय मोकाशी यांनी जळजळीत प्रकाश टाकला आहे.\nअमेरिकेचे मावळते अध्यक्ष बराक ओबामा यांनी जाता जाता एक भयंकर आणि जागतिक दहशतवादाला खतपाणी मिळू शकेल असा निर्णय घेऊन धक्काच दिला आहे. 8 डिसेंबर रोजी ओबामा यांनी आर्म्स एक्स्पोर्ट कंट्रोल अ‍ॅक्ट (शस्त्र निर्यात नियंत्रण कायदा) याच्या 40 आणि 40अ कलमांना स्थगिती दिली आहे. जागतिक दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचेच जणू ओबामा यांनी ठरविले आहे असेच या निर्णयामुळे वाटते.\nया निर्णयानुसार अमेरिका सिरियातील निवडून आलेल्या सरकारविरोधी संघटनांना हत्यारे पुरविणार आहे. पेंटागॉन या अमेरिकेच्या संरक्षण मुख्यालयाने 2012 साली डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीच्या कागदपत्रांच्या आधारे घोषित केले की, वॉशिंग्टन (अमेरिका) इराण, इराक, लेबेनॉन आणि सिरिया या देशांतील शिया सरकारशी आपले संबंध मोडीत काढू इच्छिते.\nआपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अमेरिका सरकारविरोधी गटांना हत्यारांचा पुरवठा करत आली आहे. बंडखोरांना देण्यात आलेली अशी हत्यारे अतिरेकी संघटनांकडे पोहचतात याची कल्पना अमेरिकेला आहे. असे पुरावे अनेकदा पुढे आले आहेत.\nजुरगेन तोडेनहौ���र या जर्मन पत्रकाराने जाभात-अल-उसरा या सिरियातील बंडखोर संघटनेचा कमांडर अबू एल एझ्झ यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे म्हटले आहे की, अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांकडून अमेरिकेने त्यांना पुरविलेली हत्यारे अतिरेकी संघटनांना दिली जातात. जाभात-अल-उसरा ही सिरियामधील अल कायदाची शाखा आहे आणि तोडेनहौफर हे पहिले पश्‍चिमी देशातील पत्रकार आहेत, जे इस्लामिक स्टेटच्या ताब्यात असलेल्या भागात जाऊन सुखरूप परत आले. सिरियन जर्नलिस्ट असोसिएशन या संस्थेने 2011 मध्ये सिरीयात उठाव झाल्यापासून मार्च 2013 पर्यंत 153 पत्रकार मारले गेल्याची माहिती पुढे आणली असून अशा पत्रकारांची यादी तयार केली आहे. अशा परिस्थितीत तोडेनहौफर यांची पत्रकारिता कौतुकास्पद आहे.\nअमेरिकेच्या सरकारने अनेकदा म्हटले आहे की, अमेरिका कोणत्याही अतिरेकी संघटनांना मदत करत नाही, पण अमेरिकेचे मित्र देश करत असावेत, असे मान्य केले आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात लंडन येथील कॉनफ्लीक्ट आर्मामेंट रिसर्च या संस्थेने इराक आणि सिरिया येथील दहशतवादी संघटनांकडून खुर्दिश लष्कराने जप्त केलेल्या हत्यारांची तपासणी केली असता असे आढळले की, मोठ्या प्रमाणात ही हत्यारे अमेरिकेत बनविलेली होती. यात एम16 या रायफलींचा समावेश होता आणि यावर ‘अमेरिकन सरकारची मालमत्ता’ असे कोरलेले होते. इस्लामिक स्टेटकडे अमेरिकेने सौदी अरेबियाला दिलेल्या एम ७९ या अँटी-टाँक रॉकेट्ससदृश हत्यारे सापडली.\n‘न्यूयॉर्क टाइम्स’ने जानेवारी २३, २०१६ रोजीच्या आपल्या अंकात म्हटले होते की, अध्यक्ष ओबामा यांनी २०१३ साली सीआयएला सिरियातील बंडखोरांना मदत करण्याचे गुप्त आदेश दिले होते. सीआयएने सौदी अरेबियाच्या मदतीने हे कार्य पूर्ण करायचे ठरविले आणि या ऑपरेशनला ‘टिम्बर सायकामोर’ असे नाव देण्यात आले. ‘वाशिंग्टन पोस्ट’ने आपल्या मार्च १७, २०१५च्या आवृत्तीत म्हटले होते की, अमेरिकेच्या काँग्रेससमोर साक्ष देताना पेंटागॉनच्या अधिकार्‍यांनी म्हटले होते की, येमेनच्या सरकारला अमेरिकेने दिलेल्या ५०० दशलक्ष डॉलरच्या युद्धसामग्रीचे पुढे काय झाले याची कल्पना त्यांना नाही. अशा प्रकारे अमेरिकेने पुरविलेली किंवा अमेरिकेच्या मान्यतेने पुरविण्यात आलेली युद्धसामग्री गायब झाल्याची ही एकमेव वेळ नव्हती.\n‘न्यूयॉर्क टाइम्स’ने २०१२ ���ाली छापलेल्या बातमीप्रमाणे ओबामा सरकारने युनायटेड अरब अमिरातला पुरविलेली युद्धसामग्री तसेच अमेरिकेच्या संमतीने युरोपहून कतारला दिलेली हत्यारे लिबियातील अतिरेक्यांच्या हाती लागली. ऑक्टोबर २२, २०१४ रोजी लंडनच्या ‘गार्डियन’ या वृत्तपत्राने पेंटागॉनने मांडलेल्या मजेशीर स्पष्टीकरणाचे वृत्त दिले आहे. सिरियातील काबानी शहरात खुर्दीश सैन्यासाठी विमानाने टाकलेली काही हत्यारे वार्‍याने उडून आयसीसच्या हाती लागली. तुर्कीचे राष्ट्रपती रिसेप तय्यीप एर्दोगान यांनी अशा प्रकारे हत्यारे टाकण्याच्या पद्धतीवर टीका केली होती. इराकी सैन्याला दिलेली अमेरिकन युद्धसामग्री आयसीसच्या हाती लागल्याचे ‘ब्लूमबर्ग रीव्ह्यु’ने जानेवारी २०१५मध्ये प्रकाशित एका बातमीत म्हटले आहे, तर ‘गार्डियन’च्या बातमीनुसार २००४ ते २००७ या काळात अमेरिकेने इराकला दिलेल्या हत्यारांपैकी ३० टक्के हत्यारांचा हिशेब लागत नाही.\nअमेरिकेने १९८०च्या दशकात सोविएत रशियाविरुद्ध लढण्यासाठी अफगाणिस्तानातील मुजाहिद्दीनला पुरविलेल्या हत्यारांचा वापर ९/११च्या हल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानवर केलेल्या हल्ल्यात अमेरिकेच्या सैनिकांविरुद्ध करण्यात आला, असे वृत्त ‘न्यूयॉर्क टाइम्स’ आणि ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने दिले होते. अमेरिकेचा असा इतिहास असताना ओबामा यांनी काढलेला नवीन आदेश घातक आहे. यात दोन मुद्दे समोर येतात. पहिला म्हणजे, एका देशात निवडून आलेल्या सरकारला हिंसक मार्गाने उलथून पडण्यासाठी दुसर्‍या देशाने मदत करणे योग्य आहे का या हत्यारांचा वापर सिरियातील सरकारविरुद्ध असलेले गट वापरतील, तेव्हा मानवी अधिकारांचे उल्लंघन मोठ्या प्रमाणात होईल यात शंका नाही. हा निर्णय आंतरराष्ट्रीय मानवअधिकार दिनाच्या दोन दिवसांआधी घोषित व्हावा हा योगायोग आहे. दुसरा मुद्दा म्हणजे, ही हत्यारे पूर्वीप्रमाणे आयसिस किंवा इतर दहशतवादी संघटनांच्या हाती लागणार नाही याची दक्षता कोण घेणार या हत्यारांचा वापर सिरियातील सरकारविरुद्ध असलेले गट वापरतील, तेव्हा मानवी अधिकारांचे उल्लंघन मोठ्या प्रमाणात होईल यात शंका नाही. हा निर्णय आंतरराष्ट्रीय मानवअधिकार दिनाच्या दोन दिवसांआधी घोषित व्हावा हा योगायोग आहे. दुसरा मुद्दा म्हणजे, ही हत्यारे पूर्वीप्रमाणे आयसिस कि��वा इतर दहशतवादी संघटनांच्या हाती लागणार नाही याची दक्षता कोण घेणार तसेच पुढच्या काळात याचा वापर हिंदुस्थानविरुद्ध होणार नाही याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. अनेक वर्षांपासून अमेरिका पाकिस्तानला लष्करी मदत करत आली आहे. यावर्षी मे महिन्यात अमेरिकेच्या संसदेने पाकिस्तानला ६०२ अब्ज डॉलरची मदत देण्याबद्दलच्या कायद्यावर मतदान करताना ४५० दशलक्ष डॉलर रोखून ठेवली. जोपर्यंत पाकिस्तान अमेरिकेने दिलेल्या मदतीचा वापर अफगाणी अतिरेकी संघटना हक्कनीविरुद्ध करत आहे हे सिद्ध होत नाही, तोपर्यंत ही रक्कम रोखली जाणार आहे. अमेरिकेने दिलेल्या लष्करी मदतीचा वापर पाकिस्तान हिंदुस्थानविरुद्ध करत नाही आणि करणार नाही याची खात्री कोणीच देऊ शकत नाही.\nहिंदुस्थानविरुद्ध अतिरेकी कारवाया करण्यास पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय आहे हे जगजाहीर आहे. आयएसआय अमेरिकेने पाठविलेली हत्यारे हिंदुस्थानविरुद्ध वापरत आहे. त्यामुळे हिंदुस्थानने अमेरिकेला पाकिस्तानला मदत करण्यापासून रोखणे आवश्यक आहे.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जो��प्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/208?page=0", "date_download": "2019-08-20T23:49:28Z", "digest": "sha1:QS5WQQPGEWVHBD7GGV6UJKVJDQNBAZTR", "length": 20075, "nlines": 116, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "वैभव | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसमाजात दारिद्र्य दिसते. ते कमीजास्त वाटणे हे ज्याच्या त्याच्या आकलनावर आणि वैचारिक, राजकीय कल कसा आहे त्यावर अवलंबून असते. अर्थशास्त्राचे अभ्यासक कमी उत्पन्नाची कारणे व ते उत्पन्न वाढवण्याचे उपाय यांचा अभ्यास सैद्धांतिक कसोट्या लावून करत असतात. तसे अभ्यास आणि उपाययोजना सुचवणारे अहवाल गेली अनेक शतके तयार होत आहेत. मात्र ‘दारिद्र्याची शोधयात्रा’ हे\nमराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन 11 मे 1878 या दिवशी पुण्यात भरले होते. आधुनिक महाराष्ट्रातील अनेक उपक्रमांचे प्रणेते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे होते. पहिल्या ग्रंथकार संमेलनाची प्रेरणा ही न्यायमूर्ती रानडे आणि रावबहादूर गोपाळराव हरी देशमुख (लोकहितवादी) यांची होती. ते दोघे पहिल्या संमेलनाचे आणि पर्यायाने भविष्यकाळातील साहित्य संमेलनांचे शिल्पकार होते. रानडे यांचा यात विशेष पुढाकार होता. “ग्रंथकारांना उत्तेजन द्यावे, स्वस्त दराने ग्रंथ प्रसिद्ध व्हावेत, वाचकांनी दरवर्षी पाच रुपयांचे ग्रंथ विकत घ्यावेत” असा त्या सभेचा मर्यादित हेतू होता.\nनाधवडे – उमाळ्याचे गाव (Nadhawade village)\nविनोद पुंडलिक महाजन 14/08/2019\nऋषीचे कूळ व नदीचे मूळ शोधू नये ही म्हण खोटी ठरते. नाधवडे हे गाव मुंबई - गोवा महामार्गावर असलेल्या तळेरे या गावावरून वैभववाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाच किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. त्या गावाच्या परिसरात अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत; त्यांपैकी उमाळा ह्या ठिकाणी जमिनीतून बुडबुडे सतत येत असतात. तेथे नैसर्गिक झरे आहेत. शुद्ध पाणी जमिनीच्या पोटातून येते. पाणी वर्षाचे बाराही महिने वाहते. पोटरीइतकेच खोल आणि अत्यंत नितळ असे पाणी आहे. पाच-सहा ठिकाणांवरून पाण्यातून बुडबुडे येतात. बुडबुडे म्हणजेच उमाळे. तेथूनच गोठणा नदी सपाट पठारावर उगम पावते. उमाळे जेथे प्रकटले आहेत, त्या परिसरात महादेवाचे मंदिर आहे. महाशिवरात्रीला तेथे मोठी यात्रा भरते. मंदिरात पोचायचे झाल्यास गोठणा नदी पार करावी लागते. त्यासाठी साकव ब���ंधलेला आहे.\nसुजलाम सुफलाम गाव – मुरुड-जंजिरा (Murud Janjira Village)\nमुरुड-जंजिऱ्याला सिद्दी संस्थानचा इतिहास आहे, छत्रपतींनी ते सर करण्याचा प्रयत्न केला, पण तो असफल ठरला. तेव्हा दर्यासारंग दौलतखानाने बाजूलाच, कासा खडकावर पद्मदुर्ग उभा केला...\nमुरुड-जंजिरा हे माझे गाव. रेवदंडा-साळाव पूल ओलांडून मुरुडकडे येताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दिसणारी बदलती दृश्ये नजर खिळवून ठेवतात. अधुनमधून समुद्राच्या लाटांचा खेळ, तर कधी नजरेला सुखावणारी मुलायम हिरवळ, मध्येच लागणारी लहानशी गावे.\nशिल्पकलेचा देखणा आविष्कार मुरुडच्या वेशीवर दृष्टीस पडतो, तो म्हणजे जंजिऱ्याच्या भूतपूर्व नवाबांचा राजवाडा. नवाबांनी तो राजवाडा 1885 च्या सुमारास प्रशासनाच्या सोयीसाठी बांधला. राजवाड्याचे शिल्प मुघल व गोथिक पद्धतीचे आणि मनोहारी आहे. राजवाड्याच्या ठिकाणापासून सभोवारचा समुद्र व मुरुड शहराच्या परिसराचे दृश्य विहंगम दिसते. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ती भूमी.\nआकाशाशी नाते जोडणाऱ्या नारळी-पोफळीच्या बागांतून घुमणारा मस्त मोकळा वारा... मखमली वाळूचे रम्य सागरतीर, अथांग पसरलेला आणि पांढरेशुभ्र मोती ओंजळी भरभरून किनाऱ्यावर रिते करणारा संपन्न रत्नाकर मुरुडच्या पश्चिमेस अरबी समुद्र, उत्तरेस राजापूरची खाडी, दक्षिणेस फणसाड अभयारण्याच्या डोंगर रांगा व पूर्वेला गारंबीच्या डोंगर रांगा अशा मुरुडच्या भौगोलिक सीमा आहेत.\nपोर्तुगीजांनी इसवी सन 1686-1743 च्या दरम्यान बांधलेली फोर्टमधील वसाहत उंच तटबंदीने घेरलेली होती. फोर्ट परिसरात खासगी वापरासाठी व व्यावसायिक कार्यालयांसाठी जागा कमी पडू लागली; मात्र त्याचा विस्तार करणे शक्य नव्हते. ब्रिटिश राजवट भारतात 1858 मध्ये सुरू झाली. ब्रिटिश सरकारने सर बार्टल फ्रियर या महत्त्वाकांक्षी व दूरदर्शी प्रशासकाची मुंबईचा गव्हर्नर म्हणून 1862 मध्ये नियुक्ती केली. गव्हर्नर फ्रियरने परिस्थितीचा अंदाज घेऊन तटबंदी पाडून परिसर विस्तार योजना आखली व ती कार्यान्वित केली. तो 1867 पर्यंत पाच वर्षें त्या पदावर राहिला. त्याने त्या कारकिर्दीत भविष्याचा अचूक वेध घेऊन सार्वजनिक व प्रशासकीय इमारतींसोबत टाउन हॉल, सिनेमा, नाट्यगृहे, वाहतूक बेट, उद्याने, खुली मैदाने, फाउंटन, पाणपोई अशा इमारती बांधल्या. आधुनिक मुंबईच्या विस्ताराचा पाय��� त्या करारी गव्हर्नरने घेतलेल्या धाडसी निर्णयामुळेच घातला गेला. त्याचे निधन 28 मे 1884 रोजी झाले.\nमहाराष्ट्राची खाद्यसंस्कृती नवे दालन - खाद्यदालन\nखाद्यपदार्थांचे अनेक प्रकार काळानुसार, ठिकाणानुसार, वातावरणानुसार, धार्मिक घटकांनुसार तयार होत गेले. त्याची झलक ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर असलेल्या ‘भारताच्या खाद्यसंस्कृतीचा इतिहास’ आणि ‘खाद्यसंस्कृती महाराष्ट्राची’ या दोन लेखांतून जाणवते. त्यामुळेच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर ‘खाद्यदालन’ नावाचे नवे ‘पान’ सुरू करावे असे योजले आहे. त्यामध्ये मुख्यत: महाराष्ट्राच्या खाद्यजीवनासंदर्भातील सर्व काही मजकूर येऊ शकेल.\nदिलीप आणि पौर्णिमा कुलकर्णी – जीवन साधे जगण्याचा प्रयोग\nआर्या आशुतोष जोशी 12/07/2019\nवारली समाज हा महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी या डोंगराळ भागात राहतो. त्यांची बोलीभाषा मराठी आहे. निसर्ग ही त्या जमातीसाठी ‘माता’ असते. ‘निसर्ग माता’ ही त्यांच्या जीवनाची मूलभूत आणि केंद्रस्थानी असलेली संकल्पना आहे.\nसिंधुताई सपकाळ – श्रीकृष्ण राऊत यांची जिव्हारी लागलेली गझल\nममता सिंधुताई सपकाळ 11/07/2019\nमाझी आई सिंधुताई सपकाळ हिच्या तोंडी ऐकलेला एक शेर, जो बोलताना मला तिच्या आवाजात कापरा स्वर प्रत्येक वेळी जाणवतो, चीड जाणवते आणि उद्विग्नताही दाटलेली भासते- तो जीवघेणा शेर आहे श्रीकृष्ण राऊत यांचा –\nसौभाग्य रेखणारे कुंकूच भासले जे;\nकोण्यातरी मढ्याचा तोही गुलाल होता\nमी आईला खूप वेळा विचारले, की ते कोण आहेत कोठे असतात तू त्यांना कधी भेटली आहेस का त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळूनही माझी मात्र त्या नावाविषयीची उत्सुकता कमी होण्यास तयार नव्हती आणि अचानक, ‘फेसबूक’च्या माध्यमातून आमची ओळख झाली त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळूनही माझी मात्र त्या नावाविषयीची उत्सुकता कमी होण्यास तयार नव्हती आणि अचानक, ‘फेसबूक’च्या माध्यमातून आमची ओळख झाली पण एकदा ओळख झाल्यावर मी राऊतसरांशी इतकी वर्षें साठून राहिलेले किती आणि काय काय बोलले ते मला आठवतदेखील नाही.\nगझलेचा परिचय मला मी डोळ्यांनी वाचलेल्या अक्षरांपेक्षा आईच्या तोंडून ऐकलेल्या शब्दांमधून आधी झाला. तिचे संपूर्ण आयुष्य किती खडतर आणि किती संकटांतून गेले त्या प्रत्येक क्षणी तिला गझलेच्या शब्दांनीच बळ दिले. ���णू तिचे स्वत:चे प्रतिबिंब समोर दिसावे आणि अचानक तिच्या एकटेपणात कोणीतरी भागीदार म्हणून यावे, तसे काहीतरी घडले असावे गझलेमुळे तिच्या बाबतीत.\nए.के. शेख; गझलमध्ये जगणारे\nज्येष्ठ गझलकार ए.के. शेख यांची ‘गझल’ या विषयावर कार्यशाळा अलिबागला ‘साहित्यसंपदा ग्रूप’तर्फे योजली होती. मी अलिबागला जाण्यासाठी कल्याणहून पनवेलला बसने पोचलो. पनवेलच्या बसस्टॉपवर शेखसर साक्षात भेटले. ते अलिबागलाच निघाले होते. आमच्या दोघांचे अलिबागला जाणे एकाच बसने, सोबत झाले. त्यामुळे माझी गझलची कार्यशाळा पनवेलपासूनच सुरू झाली मी त्यांना माझ्या काही गझला दाखवल्या. त्यांनी त्यांतील मात्रांच्या चुका लगेच लक्षात आणून दिल्या. मग मला त्यांना पुढील गझला दाखवण्याची हिंमत झाली नाही. मी ठरवले, की आता मागील सर्व पाटी कोरी समजावी व नव्याने गझल लिहिण्यास सुरुवात करावी. मी तसा गझललेखन, कवितालेखन गेली काही वर्षें करत आहे. मी कार्यशाळेस त्यात अधिक गती प्राप्त व्हावी या उद्देशाने निघालो होतो. पण आता, मुळारंभच करावा लागणार असे दिसत होते. शेखसरांचे त्यासाठी मार्गदर्शन घेणे बसमध्येच सुरू केले.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/chhagan-bhujbal-again-commented-on-bjp-government-regarding-opening-dance-bars/", "date_download": "2019-08-20T22:34:55Z", "digest": "sha1:EYW4CYVTT26GFZJYAPVRZV23NBCKVQWA", "length": 6587, "nlines": 115, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "chhagan bhujbal again commented on bjp government", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nपुन्हा छमछम बार हे आमचं बीजेपी सरकार – छगन भुजबळ\nराष्ट्रवादीच्या परिवर्तन सभेदरम्यान भुजबळांनी सरकारवर डान्सबार बंदीवरुन टीका केली. “आपण मागत होतो टँकर आणि छावण्या, पण चालू झाल्या डान्सबार आणि लावण्या. शासनाची धोरणे आहेत गाईला वाचवा आणि बाईला नाचावा, अशा डायलॉगबाजीत भुजबळांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं.\nभुजबळ म्हणाले, “सरकार किती हुशार, त्यांचे वकील किती हुशार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामावर बंदी आणि डान्सबारवरील बंदी उठली, महाराज बंद-डान्सबार च���लू, गाईला वाचवा आणि बाईला नाचवा, पुन्हा छमछम बार हे आमचं बीजेपी सरकार”\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\n‘कुत्रे लांबूनच भुंकतात’; निलेश राणेंचा विनायक राऊत यांना टोला\nशिवसेना महिलांनी फासले निलेश राणेंच्या फोटोला काळे; घातला चपलांचा हार\nकाँग्रेसने मोदींना छळले, म्हणून मोदी जनतेला छळतात; राज ठाकरेंचा मोदींना टोला\nआता मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nउदयनराजेंमुळेच रामराजे निंबाळकर राष्ट्रवादीची…\n‘मोदींविरोधात जोरदार आवाज उठवण्यात…\n‘चूक असेल तर भोगावं लागेल, नसेल तर…\nपुरग्रस्तांना मदत पोहचत नाहीये, काही राजकारणी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8B%E0%A4%B7%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A5%80", "date_download": "2019-08-20T23:36:12Z", "digest": "sha1:6IOGV7H4Y5GH3S2RPEAMLDTDTAU2RLQ6", "length": 9381, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भाद्रपद शुद्ध पंचमी - विकिपीडिया", "raw_content": "\n(ऋषीपंचमी या पानावरून पुनर्निर्देशित)\nभाद्रपद शुद्ध पंचमी ही भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील पाचवी तिथी आहे.\nहिंदूंच्या चालीरीतींप्रमाणे, भाद्रपद शुद्ध पंचमी हे स्त्रियांनी करावयाचे एक व्रत आहे. या दिवशी स्त्रिया ऋषींची मनोभावे व षोडशोपचारे पूजा करतात. यावरून या दिवसाला ऋषिपंचमी हे नाव मिळाले. कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ आणि अत्रि या सात ऋषींची प्रत्येकी एक आणि वसिष्ठांची पत्नी अरुंधतीची एक अशा एकुण ८ सुपाऱ्या मांडून ही पूजा सिद्ध केली जाते. या दिवशी बैलाच्या कष्ट���चे कोणतेही अन्न खाल्ले जात नाही. वर्षातून किमान एक दिवस तरी स्वतःच्याच कष्टाचे अन्न खावे, हा यामागचा संकेत वा संदेश आहे. अशा रितीने ‘स्वकष्टार्जित’ या शब्दाला ऋषींनी प्रतिष्ठा दिलेली आहे. आपल्या जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी ऋषींनी सांगितलेल्या ज्ञान सिद्धान्ताचे वाचन, चिंतन, मनन पुढच्या पिढीने करत राहावे, याची आठवण देण्यासाठी ही ऋषिपंचमी आहे.\nगृहस्थाश्रमी पुरुषांच्या बाबतीत या व्रताची मुख्य योजना मुख्यत: आचार प्रणालींची ओळख व्हावी व गृहस्थाश्रम हा त्यांच्याप्रमाणेच आचारसंपन्न व्हावा या हेतूने असतो.स्त्रियांनी रजोनिवृत्तीनंतर हे व्रत अशा प्रकारे केल्यास त्यांच्याकडून पूर्वी रजोदर्शन काळात घडलेल्या स्पर्शात्मक दोषांचे मानसिक पातळीवर निरसन होऊ शकते.ज्या विद्यार्थ्याना श्रावणी (वेदाध्ययन करणा-या वर्गासाठी विहित व्रत)संस्काराचा लाभ होत नाही अशा सर्ववर्णीय स्त्री पुरुषांनी त्यांच्या नित्य कर्मातील त्रुटी व स्खलन यांच्या परिहारासाठी ऋषीपंचमी हे व्रत करावे.[१]\nकोणत्याही व्रताचा काल व आचार निर्धारित होताना भौगोलिक वातावरणाचा प्रामुख्याने विचार केलेला असतो.त्यानुसार चातुर्मास काळात येणा-या या ऋषी पंचमी व्रतामध्ये ऋषी पूजनाखेरीज आघाड्याच्या काष्ठाने दंतधावन,पंचगव्य प्राशन,सुवासिनींना हरीद्रास्नान,भस्मस्नान,गोमय स्नान,मृत्तिकास्नान,महासंकलपयुक्त तीर्थस्नान,अर्घ्यदान,अशा अनेक महत्वाच्या विधींचा अंतर्भाव केलेला आहे.ऋषी पंचमीच्या दिवशी विशिष्ट व्र्ताहार आणि ऋषी स्मरण (सप्तर्षीची पूजा ) या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या असून धर्मशास्त्रकारांना अभिप्रेत असणारा व्रताहार हा नेहमीच्या उपवासाहून पूर्णतया भिन्न आहे.कारण एरवीच्या उपासात रसाहार,फलाहार क्निवा हविष्यान्न विहित असते.परंतु ऋषी पंचमीच्या दिवशी व्रताहारामध्ये केवळ मानवी कष्टातून उत्पन्न झालेले अर्थात, न नांगरलेल्या जमिनीमधील पदार्थाचे सेवन करणे अभिप्रेत असते.तसेच या व्र्तातील विविध स्नाने सांप्रतकाली लोकप्रिय असणा-या निसर्ग उपचार प्रणाली मध्ये आचरली जातात व त्यापासून होणारे लाभही दिसून येतात.[२]\n^ शास्त्र असे सांगते(पूर्वार्ध) वेदवाणी प्रकाशन\n^ शास्त्र असे सांगते( पूर्वार्ध) वेदवाणी प्रकाशन\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इ�� केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ ऑगस्ट २०१७ रोजी १२:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AA%E0%A5%A6_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2019-08-20T23:43:16Z", "digest": "sha1:6R3HP5H2EN5DFGP3E5KYM37AQACSAKIN", "length": 3248, "nlines": 50, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८४० मधील मृत्यूला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १८४० मधील मृत्यूला जोडलेली पाने\n← वर्ग:इ.स. १८४० मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:इ.स. १८४० मधील मृत्यू या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nइ.स. १८४० ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/isro-wishes-team-film-mission-mangal-201410", "date_download": "2019-08-20T23:09:59Z", "digest": "sha1:ZXLKZWPXIWF5FPXWRCOTNORG5VKP7DFJ", "length": 12631, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "ISRO wishes the team of film Mission Mangal 'इस्रो'ने दिल्या 'मिशन मंगळ'ला शुभेच्छा! | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर रविवार, ऑगस्ट 18, 2019\n'इस्रो'ने दिल्या 'मिशन मंगळ'ला शुभेच्छा\nसोमवार, 22 जुलै 2019\nया चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा आणि तापसी पन्नू हे प्रमुख भूमिकेत आहेत.\n18 जुलैला 'मिशन मंगळ'चा ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)ने आपल्या ट्विटर अकाउंटरवरून या चित्रपटाचे कौतुक केले असून या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. 'टीम इस्रो' ज्या उत्कटतेने आणि भावनेने काम करते, ते या चित्रपटात दाखविण्यात आले आहे, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.\nया चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा आणि तापसी पन्नू हे प्रमुख भूमिकेत आहेत. येत्या स्वातंत्र्यदिनी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून भारताच्या पहिल्या मंगळ मोहिमेची कथा चित्रपट स्वरूपात लोकांसमोर येणार आहे. ही मंगळ मोहिम यशस्वी करण्यासाठी शास्त्रज्ञांनी घेतलेले प्रयत्न मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.\nजगन शक्ती यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच या चित्रपटाची कथादेखील त्यांचीच आहे. निथ्या मेनन, शर्मन जोशी, किर्ती कुल्हारी, संजय कपूर, विक्रम गोखले हे सहकलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nप्रश्न सोडवा; नाहीतर लोकांना सांगून धुलाई करेन ‌: गडकरींची अधिकाऱया़ंना तंबी\nनागपूर : आठ दिवसांत समस्या सोडवा, नाहीतर मी सर्वसामान्य जनतेला कायदा हातात घेऊन तुमची धुलाई करा, असे सांगेन अशी तंबी परिवहन विभागाच्या बैठकीत...\nपुण्यात ढोल-ताशा वाजवत रस्त्यावर झोपून तरुणांचे आंदोलन\nपुणे : नोकरीवरून कमी केल्यानंतर पुन्हा सेवेत घेण्याच्या मागणीसाठी पुणे स्टेशन येथील जनरल पोस्ट ऑफिस (जीपीओ) येथे उपोषण करणाऱ्या पाच तरुणांना...\nदक्षिण कोरियात पाक समर्थकांना एकट्याच भिडल्या शाझिया इल्मी\nजम्मू : जम्मू काश्मीरचे कलम 370 रद्द आणि राज्य फोडण्यावरून भारत पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. इंग्लंडमध्ये भारतीय आणि पाकिस्तानी...\nशैक्षणिक धोरणाबाबत भागवतांकडून मोदी सरकारला सूचना\nनवी दिल्ली : पोट भरण्याची विद्या नसून नव्या पिढीमध्ये उद्यम, साहस आणि धैर्य या गुणांचे रोपण करणे गरजेचे आहे आणि भारतीय शिक्षण व्यवस्था ही अशीच...\nएके दिवशी भुतानमधील वैज्ञानिक सॅटेलाईट बनवतील : मोदी\nथिंपू : भुतानमधील युवा वैज्ञानिक लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहेत. मला विश्वास आहे, की एके दिवशी भुतानमधील वैज्ञानिकही सॅटेलाईट बनवतील, असे पंतप्रधान...\nगुगलवर टाका 'भिखारी' अन् बघा दिसतोय इम्रान खान\nनवी दिल्ली : मोदी सरकारने काश्मिरमधून 370 हे कलम हटविल्यानंतर पाकिस्तानचा चांगलाच तिळपापड ���ाला आहे. पाककडून आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/144?page=5", "date_download": "2019-08-20T22:37:02Z", "digest": "sha1:SX6VOGI4IDSGXCQHO5CDJIML2XFFOCT5", "length": 15402, "nlines": 252, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गुंतवणुक : शब्दखूण | Page 6 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /अर्थकारण /गुंतवणुक\nनव-नवे फंडे येऊ लागले\nव्यवहार कॅशलेस होऊ लागले\nव्यवहार कॅशलेस केले तरी\nरोखीचा फतवा खिजवत बसेल\nहाताने पैसे मोजण्याची सवय\nरोज-रोज हात खाजवत बसेल\nतडका - गोल्ड टार्गेट\nमर्यादांचं बंधन आलं आहे\nतसं बायकोच्या हट्टी पणात\nनविनतम स्पंदन आलं आहे\nसरकारचा नवा नियम ऐकुन\nतिनेही टूम-टूम लावलेलं आहे\nअन् ५०० ग्रॅम सोनं खरेदीचं\nबायकोनेही टार्गेट ठेवलेलं आहे\nRead more about तडका - गोल्ड टार्गेट\nनवीन घर घेताना काय काळजी घ्यावी\nआम्ही अम्बरनाथ वेस्ट खोज खुन्ट्वली भागात घर घेत आहोत. एच डी एफ सी मधुन लोन झालाय. agreement जानकाराना दाखवुन घेतलय ( वकीलाला दाखवली नाहीये) standard format नुसार आहे अस सगळ्यान्च म्हनन आहे. जानेवारी २०१७ नन्तर registration केल्यास काहि फायदा होईल का( builder registation साठी फोर्स करतो आहे.) Ready Reckoner वर्षातुन केव्हा revised होतो Agreement करताना कोणत्या बाबीवर भर द्यावा अजून काही सल्ले असतील तर आभारी आहे.\nRead more about नवीन घर घेताना काय काळजी घ्यावी\nकुठे अग्नीत तर कुठे\nआता बाहेर पडू लागला\nकुणाला रागही आला असेल\nअन् अंधाराचा पश्चाताप तर\nकाळ्या पैशालाही झाला असेल\nपाकिस्तानपेक्षा चीन हा भारतासाठी जास्त धोकादायक आहे हे एक असे सत्य आहे जे फार कमी लोकांना माहीत असेल.\nपाकिस्तानच्याही बरयाचश्या उड्या या चीनच्या जीवावरच चालतात. सध्या पाकिस्तान कलाकारांवर बहिष्कार टाका सोबत चिनी मालावर बहिष्कार टाका असा प्रचारही जोरात चालू आहे.\nखरे तर मला आधी हे एक फेसबूक-व्हॉटसप फॅड वाटत होते. पण या बातम्या वाचून तसे आता वाटत नाहीये. चीननेही या बहिष्काराची दखल घ्यायला सुरुवात केली आहे..\nचिनी वस्तूंवरील बहिष्कारामुळे चीनचे धाबे दणाणले\nभारतीय वस्तू आमची बरोबरी करूच शकत नाहीत; चीनची अश्लाघ्य टीका\nचीन भारत पाक माल\nRead more about चिनी मालावर बहिष्कार\nया छोट्या मोठ्या अपमानांचे काय करावे\nया छोट्या मोठ्या अपमानांचे काय करावे\nहे कधिसुद्धा ना सरणारे सल काय करावे\nका पुन्हा पुन्हा डसताती नांग्या एका जागी\nहे भणभणती डोक्यातच विंचू काय करावे\nजे त्यांच्यासाठी सोपे होते विसरून जाणे\nते मला बोचते क्षणक्षण स्मरूनी काय करावे\nरे 'क्षमा करा वा विसरा' म्हणणे सोपे आहे\nमी अशक्त म्हणूनी क्षमा परवडे काय करावे\nनिर्भत्सा अथवा सहमत व्हा मुद्द्यांवर माझ्या\nशेवटी सोसणे मलाच आहे काय करावे\nRead more about या छोट्या मोठ्या अपमानांचे काय करावे\nतर मुलांनो फार फार वर्षांनंतरची गोष्ट आहे.\nएका कम्युनिटीत एक माणूस ऑनलाईन असायचा.\nत्याला सगळ्यांनी आपल्याला 'भाई' म्हणावंसं वाटायचं\nम्हणजे कसं स्ट्राँग, भारी वाटतं वगैरे\nअगदी भाई असा आय डी पण घेऊन झाला.\nपण कुणी त्याला भाई म्हणतच नसे.\nउलट अवलोकनात (प्रोफाईल) जाऊन त्याचे खरे नाव पाहून त्या नावाने हाक मारत, संबोधत\nमाणूस अगदी फ्रस्टेट होऊन होऊन शेवटी ती कम्युनिटी सोडायच्या विचारात आला. शेवटी शेवटी तर चक्क ऑफलाईन राहू लागला.\nशेवटी एका काकूंना त्याची दया आली.\nत्या म्हणाल्या ' माणसा माणसा, ऑनलाईन ये'\n'एक वसा देते तो घे. उतू नको, मातू नको'\nRead more about सायबरबुलिंग\nतडका - चौकशीच्या धाडीत\nतेच वेदना देऊ लागलं\nजप्त होऊन जाऊ लागलं\nRead more about तडका - चौकशीच्या धाडीत\nहल्ली यंत्र रचु लागले\nविश्वास इथे पचु लागले\n(अल्पावधीत माडी कशी चढवावी \nत्याचे झाले काय, पुढच्या विकांताला आमचा शाळासमुह समुद्र बघायला जातोय. बहुतांश जणांचा समुद्र एव्हाना बघून झालाय तरीही पुन्हा बघणार आहोत. कारण फुल्ल टू धिंगाणा घालायचा प्लान आहे. या आधी आम्ही असे फार वर्षापूर्वी डोंगराच्या वेळी आणि नुकतेच हिलस्टेशनवर केले होते. यण्दा हा मान चक्क समुद्राने पटकावला आहे. पण एक गोची आहे. धिंगाणा डान्स करायला पोषक अशी जागा समुद्राजवळ नाही. म्हणून मग समुद्राला भरती आली की दंगा करायचा प्लॅन आहे. पण धिंगाणा करायला ब्रांड���ड हॉटेल भाड्याने घेणे आले. किती वेळा छोट्या छोट्या गोष्टींसाठी मायबोलीकरांना त्रास देणार. म्हणून यंदा सरळ आमच्या नंदीबैलाला विचारले.\nRead more about (अल्पावधीत माडी कशी चढवावी \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://gwalior.wedding.net/mr/venues/433681/", "date_download": "2019-08-20T23:44:52Z", "digest": "sha1:2KQWQAKBQGH7PFCRBV25CSXUPXP3SL5H", "length": 4998, "nlines": 70, "source_domain": "gwalior.wedding.net", "title": "Hotel Royal Inn, ग्वाल्हेर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट भाड्याने तंबू केटरिंग\nशाकाहारी थाळी ₹ 400 पासून\nमांसाहारी थाळी ₹ 750 पासून\n2 अंतर्गत जागा 150, 350 लोक\n1 अंतर्गत जागा 300 लोक\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 3\nठिकाणाचा प्रकार बॅन्क्वेट हॉल, करमणूक केंद्र, समर एरिया, गार्डन, हॉटेल\nअन्नपदार्थ सेवा शाकाहारी, मांसाहारी\nबाहेरील केटरिंग आणण्यास परवानगी नाही\nस्वत: ची मद्य पेये आणण्यास परवानगी होय, अतिरिक्त शुल्कासह\nसजावटीचे नियम अंतर्गत सजावटीस परवानगी आहे, बाह्य सजावटीस परवानगी आहे, केवळ मान्यताप्राप्त सजावटकार वापरता येऊ शकतात\nअतिरिक्त शुल्कासह सेवा केक, डीजे, लाइव्ह संगीत\nस्वत: चे विक्रेते आणण्यास परवानगी फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, केक\nपेमेंट पद्धती रोकड, क्रेडिट/डेबिट कार्ड\nविशेष वैशिष्ठ्ये वायफाय / इंटरनेट, स्टेज, प्रोजेक्टर, टीव्ही स्क्रीन्स, बाथरूम\n350 लोकांसाठी अंतर्गत जागा\nआसन क्षमता 350 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 400/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 750/व्यक्ती पासून\n300 लोकांसाठी बाह्य जागा\nआसन क्षमता 300 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 400/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 750/व्यक्ती पासून\n150 लोकांसाठी अंतर्गत जागा\nआसन क्षमता 150 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 400/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 750/व्यक्ती पासून\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,945 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8", "date_download": "2019-08-20T22:28:31Z", "digest": "sha1:XBNVLZOZPVKQD56VGPLRAHQVTO73KJXQ", "length": 47769, "nlines": 470, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भारतरत्‍न - विकिपीडिया", "raw_content": "\n(भारतरत्न या पानावरून पुनर्निर्देशित)\nप्रथम पुरस्कार वर्ष १९५४\nसुलट पिंपळाच्या पानावर सूर्याची प्रतिमा व देवनागरीत कोरलेला भारतरत्‍न हा श्ब्द\nप्रथम पुरस्कारविजेते * सर्वपल्ली राधाकृष्णन\nडॉ. चंद्रशेखर वेंकट रमण (१९५४)\nभारतरत्‍न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या भारताची कीर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते. अशा व्यक्तींनी उभी हयात यासाठी घालविलेली असते. अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे. सेवा, कला, साहित्य, विज्ञान व विश्वशांती, मानव विकास, कारखानदारी इत्यादी क्षेत्रांतील लोकांना, सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींना व अन्य अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्यांना, हा अमूल्य पुरस्कार देऊन गौरवायचे, असा निर्णय इ.स. १९५४ मध्ये तत्कालीन भारत सरकारतर्फे घेण्यात आला २ जानेवारी १९५४ रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी त्यावर मान्यतेची मोहर उठवली. १९५५ साली कायद्यात काही बदल करून मरणोपरान्त ‘भारतरत्‍न’ देण्याची सोय करण्यात आली. त्यानंतर १२ हून अधिक जणांना मरणोपरान्त भारतरत्‍न दिले गेले आहे. २०१४ मध्ये वरील क्षेत्रांबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारात स्थान देण्यात आले. २०१५ सालापर्यंत ४१ जणांना ‘भारतरत्‍न’ हा पुरस्कार लाभलेला आहे. त्यात तीन नावे परदेशी व्यक्तींची आहेत. या पुरस्काराचे वैशिष्ट्ये व तो देण्यासंबंधीचे नियम भारत सरकारच्या राजपत्रात नमूद केले आहेत. २ फेब्रुवारी १९५४ साली पहिला पुरस्कार डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते दिला गेला.[ संदर्भ हवा ]\nभारतरत्न हा शब्द नावाआधी लिहिण्याचा एक किताब म्हणून वापरता येत नाही.\nइ.स. १९९२ साली सुभाषचंद्र बोस यांच्या नावाची ‘भारतरत्‍न’ पुरस्कारासाठी घोषणा करण्यात आली होती.[ संदर्भ हवा ] परंतु नेताजींच्या मृत्यूचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने व त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधामुळे त्यांचे नाव मागे घेण्यात आले.\n२ मेडलची आजची स्थिती\n३ भारतरत्न विजेत्यांच���या सुविधा\n५ सन्मानित व्यक्तींची यादी\n७ संदर्भ आणि नोंदी\nपुरस्काराच्या प्राथमिक वैशिष्ट्यांचे स्वरूप पुढीलप्रमाणे होते :\nपुरस्कार एका पदकाच्या स्वरूपाचा असेल आणि त्यास ‘भारतरत्न’ संबोधले जाईल.\nहे पदक १.३७५ इंच आकाराच्या व्यासाचे असेल आणि दोन्ही बाजूला गोल कडा असतील. पदकाच्या शीर्ष पटलाच्या मध्ये उगवलेला सूर्य असून त्याची किरणे कडेपर्यंत पसरलेली असतील. सूर्यबिंबावर ‘भारतरत्न’ देवनागरी लिपीत कोरलेले असेल. पदकाच्या खालील कडेवर पुष्पमाला कोरलेली असेल. पदकाच्या मागील बाजूवर मधोमध भारताचे राजचिन्ह कोरले जाईल व त्याच्या खालील बाजूच्या कडेवर ‘सत्यमेव जयते’ देवनागरी लिपीमध्ये कोरले जाईल.\nहे पदक ०.२५ इंच रुंदीच्या पांढऱ्या रंगाच्या फितीमध्ये बांधून पुरस्कृत व्यक्तीच्या गळ्यात घातले जाईल.\nहे पदक राष्ट्रपतींच्या हस्तेच घातले जाईल.\n‘भारतरत्न’ पुरस्काराने अलंकृत व्यक्तीचे नाव भारत सरकारच्या राजपत्रात प्रकाशित केले जाईल आणि राष्ट्रपतींच्या निर्देशाधीन रजिस्टरमध्ये नोंदवले जाईल.\nएखाद्या व्यक्तीला दिले गेलेले पदक काढून घेणे व त्या व्यक्तीचे नाव रजिस्टरमधून कमी करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असेल. तसेच एकदा काढून घेतलेले पदक पुन्हा त्या व्यक्तीला परत करणे आणि त्याच्या नावाची रजिस्टरमध्ये नोंद करण्याचा आदेश देण्याचा अधिकारही राष्ट्रपतींना राहील.\nजात, व्यावसायिक प्रतिष्ठा, लिंगभेद या कशाचाही परिणाम या पुरस्काराची पात्र व्यक्ती ठरविताना होणार नाही.\nप्रत्येक वेळेला रद्द करण्याची व पुनर्नोंदणी करण्याची प्रक्रिया भारत सरकारच्या राजपत्रात प्रकाशित केली जाईल.\nराष्ट्रपतींनी दि. ८ जानेवारी १९५५ रोजी राजपत्रातून पदकासंबंधी काही नवीन बदल अधिसूचित केले. त्यातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे :\nराष्ट्रपतींच्या हस्ते त्यांच्या मुद्रेसहित पुरस्कार प्रदान केला जाईल. हे पदक पिंपळाच्या पानाच्या आकाराचे असेल. त्याची लांबा २.३१२५ इंच, रुंदी १.८७५ इंच व जाडी ०.१२५ इंचाची राहील. हे पदक काशाचे बनवले जाईल. याच्या दर्शनी बाजूवर ०.६२५ इंच व्यासाच्या सूर्याची प्रतिकृती कोरलेली असेल. मागील बाजूवर राजचिन्ह कोरले जाईल. सूर्य व घेरा प्लॅटिनमचा असेल. अक्षरांवर चांदीचा मुलामा असेल.\n२६ जानेवारी १९५७ च्या अधिसूचनेनुसार हे पदक च���कदार काशामध्ये बदलले.\n‘भारतरत्न’ मेडल ५.८ सें.मी. लांबीचे, ४.७ सें.मी. रूंदीचे आणि ३.१ मि.मी. जाडीचे पिंपळाच्या पानाच्या आकाराचे बनविलेले असते. हे कासे धातूचे बनवलेले असते. त्याच्या वरील बाजूवर १.६ सें.मी. व्यासाची सूर्याची आकृती कोरली जाते, ज्याच्या खाली देवनागरी लिपीमध्ये ‘भारतरत्न’कोरलेले असते. मेडलच्या मागील भागावर भारताचे राष्ट्रीय चिन्ह चार सिंहांची राजमुद्रा व आदर्श घोषवाक्य कोरलेले असते. सूर्य, राजचिन्ह व कडा प्लॅटिनमच्या आणि शब्द चमकदार पितळेचे बनवले जातात. हे मेडल पांढऱ्या रंगाच्या रिबीनीमध्ये ओवले जाते. कोलकत्याला असलेल्या टांकसाळीत हे मेडल बनवले जाते.\n‘भारतरत्न’ विजेत्याला खालील सुविधा मिळतात :\nसंसदेच्या बैठका व सत्रांमध्ये सहभागी होण्याची सवलत.\nभारतीय प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन समारंभात सन्माननीय अतिथी.\nभारतामध्ये कुठेही जाण्यासाठी प्रथम श्रेणीचे मोफत विमान व रेल्वे प्रवास तिकिट.\nपंतप्रधानांच्या वेतनाएवढे किंवा त्याच्या ५०% एवढे निवृत्ती वेतन.\nआवश्यकेनुसार ‘झेड’ श्रेणीची सुविधा.\nमाजी पंतप्रधान, केंद्र सरकारमधील कॅबिनेट स्तराचे मंत्री, लोकसभा व राज्यसभेतील प्रमुख विरोधी पक्षनेता, भारतीय योजना आयोगाचे डेप्युटी चेअरमन आणि राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या नंतरच्या सातव्या स्थानाच्या दर्जाचा सन्मान ‘भारतरत्न’ विजेत्या व्यक्तीला दिलेला आहे.\nसुरुवातीला हा पुरस्कार म्हणजे ३५ मिमी व्यासाचे एक वर्तुळाकार सुवर्णपदक असावे अशी कल्पना होती. त्यावर एका बाजूवर मधोमध सूर्याची प्रतिमा, त्याच्या वरच्या बाजूला देवनागरी लिपीत ‘भारतरत्‍न’ असे लिहिलेले व सूर्याच्या खालील बाजूस एक फुलांची माळ असावी, असे ठरले होते. पदकाच्या दुसऱ्या बाजूस संबंधित राज्याचे प्रतीकचिन्ह आणि त्या राज्याचे ब्रीदवाक्य (motto) असावा. अशी एक कल्पना पुढे आली होती. पण नंतर वर्षभरात त्यात बदल होत जात २०१५ साली दिले जाणारे स्मृतिचिन्ह पक्के करण्यात आले. या ‘भारतरत्‍न’ पुरस्काराच्या चिन्हाचे स्वरूप म्हणजे पदकावर एका सोनेरी पिंपळपानावर एका बाजूला मधोमध सूर्याची प्रतिमा व तिच्याखाली ‘भारतरत्‍न’ असे शब्द, आणि पाठीमागच्या बाजूला देशाचे राष्ट्रीय चिन्ह (“चौमुखी सिंहाची प्रतिमा’) अशा प्रकारचे आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्यांना इतर कुठलीही विशेष पदवी किंवा मानधन वगैरे मिळत नाही. पण त्यांना Indian order of precedence मध्ये ७वे स्थान स्थान मिळते.\n'हा पुरस्कार ज्या व्यक्तींना मिळाला आहे, त्यांच्या नावाआधी भारतरत्‍न हा शब्द उपाधीसारखा वापरायची मुभा नाही.हा पुरस्कार मिळणे खूप मानाचे समजले जाते.\n१ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (१८८८-१९७५) १९५४ भारताचे माजी राष्ट्रपती व नामांकीत शिक्षणतज्ञ\n२ चक्रवर्ती राजगोपालचारी (१८७८-१९७२) १९५४ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व शेवटचे गव्हर्नर जनरल\n३ डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण (१८८८-१९७०) १९५४ प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ\n४ डॉ. भगवान दास (१८६९-१९५८) १९५५ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते\n५ डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या (१८६१-१९६२) १९५५ पहिले अभियंता 'बँक ऑफ म्हैसूर' चे संस्थापक\n६ जवाहरलाल नेहरू (१८८९ -१९६४) १९५५ भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले काँग्रेसचे लोकप्रिय नेते\n७ गोविंद वल्लभ पंत (१८८७-१९६१) १९५७ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व उत्तर प्रदेशाचे प्रथम मुख्यमंत्री व भारताचे दुसरे गृहमंत्री\n८ धोंडो केशव कर्वे (१८५८-१९६२) १९५८ समाजसुधारक, शिक्षणप्रसारक\n९ डॉ. बिधान चंद्र रॉय (१८८२-१९६२) १९६१ पश्चिम बंगालचे पहिले मुख्यमंत्री व वैद्यक\n१० पुरूषोत्तम दास टंडन (१८८२-१९६२) १९६१ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व शिक्षणप्रसारक\n११ डॉ. राजेंद्र प्रसाद (१८८४-१९६३) १९६२ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले राष्ट्रपती\n१२ डॉ. झाकिर हुसेन (१८९७-१९६९) १९६३ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे राष्ट्रपती\n१३ महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे (१८८०-१९७२) १९६३ शिक्षणप्रसारक\n१४ लाल बहादूर शास्त्री (मरणोत्तर) 75px (१९०४-१९६६) १९६६ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे दुसरे पंतप्रधान\n१५ इंदिरा गांधी (१९१७-१९८४) १९७१ भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान\n१६. वराहगिरी वेंकट गिरी (१८९४-१९८०) १९७५ कामगार युनियन पुढारी व भारताचे चौथे राष्ट्रपती\n१७. के. कामराज (मरणोत्तर) (१९०३-१९७५) १९७६ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते, मद्रास राज्याचे मुख्यमंत्री\n१८ मदर तेरेसा (१९१०-१९९७) १९८० ख्रिश्चन मिशनरीची नन, समाजसेवक, मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या संस्थापक\n१९. आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर) (१८९५-१९८२) १९८३ भारत���य स्वातंत्र्य चळवळीतील नेते व समाजसुधारक\n२०. खान अब्दुल गफार खान (१८९०-१९८८) १९८७ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील पहिले बिगर भारतीय नेते\n२१. एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर) (१९१७-१९८७) १९८८ चित्रपट अभिनेते व तमिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री\n२२. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (मरणोत्तर) (१८९१-१९५६) १९९० भारतीय संविधानाचे जनक, मानवी हक्कांचे कैवारी, अर्थशास्त्रज्ञ व भारताचे पहिले कायदामंत्री\n२३. नेल्सन मंडेला (१९१८-२०१३) १९९० वर्णभेद विरोधी चळवळीचे प्रणेते, द. आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष\n२४. राजीव गांधी (मरणोत्तर) (१९४४-१९९१) १९९१ भारताचे सातवे पंतप्रधान\n२५. सरदार वल्लभभाई पटेल ( मरणोत्तर) (१८७५-१९५०) १९९१ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले गृहमंत्री\n२६. मोरारजी देसाई (१८९६-१९९५) १९९१ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पाचवे पंतप्रधान\n२७. मौलाना अबुल कलाम आझाद (मरणोत्तर) (१८८८-१९५८) १९९२ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले शिक्षणमंत्री\n२८. जे.आर.डी. टाटा (१९०४-१९९३) १९९२ उद्योजक\n२९. सत्यजित रे (१९२२-१९९२) १९९२ बंगाली चित्रपट निर्माते\n३०. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम ( १९३१-२०१५) १९९७ शास्त्रज्ञ व भारताचे ११वे राष्ट्रपती\n३१. गुलझारीलाल नंदा (१८९८-१९९८) १९९७ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पंतप्रधान\n३२. अरुणा असफ अली‎ (मरणोत्तर) (१९०६-१९९५) १९९७ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेत्या\n३३. एम.एस. सुब्बलक्ष्मी (१९१६-२००४) १९९८ कर्नाटक शैलीतील गायिका\n३४. चिदंबरम्‌ सुब्रमण्यम् (१९१०-२०००) १९९८ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे कृषीमंत्री\n३५. जयप्रकाश नारायण (मरणोत्तर) (१९०२-१९७९) १९९९ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते\n३६. रवी शंकर (१९२०)-२०१२) १९९९ प्रसिद्ध सितारवादक\n३७. अमर्त्य सेन (१९३३ - हयात) १९९९ प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ\n३८. गोपीनाथ बोरदोलोई‎ (मरणोत्तर) (१८९०-१९५०) १९९९ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व आसामचे मुख्यमंत्री\n३९. लता मंगेशकर (१९२९ - हयात) २००१ पार्श्वगायिका\n४०. बिसमिल्ला खान (१९१६-२००६) २००१ शहनाईवादक\n४१. भीमसेन जोशी (१९२२-२०११) २००८ शास्त्रीय गायक\n४२. सी.एन.आर.राव[१][२] (१९३४ - हयात) २०१४\n४३. सचिन तेंडुलकर[१][२] (१९७३ - हयात) २०१४\n४४. मदनमोहन मालवीय (मरणोत्तर)[१][२] (१८६१ - १९४६) २०१५\nभारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते, बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक\n४५. अटलबिहारी वाजपेयी[१][२] (१९२४ - २०१८) २०१५\nपक्ष, संस्था व संघटना\nडिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी\nद बाँबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट\nस्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमीडिज(१९१८)\nद प्रॉब्लम् ऑफ द रूपी(१९२३)\nदि इव्हॉलुशन ऑफ द प्रव्हिन्शल फाइनॅन्स इन ब्रिटिश इंडिया(१९२४)\nवेटिंग फॉर अ व्हिझा(१९३६)\nमीस्टर गांधी अँड दि इमॅन्सिपेइशन ऑफ दि अनटचेबल्स(१९४५)\nरानडे, गांधी आणि जीना(१९४३)\nव्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव्ह डन टू दि अनटचेबल्स(१९४५)\nमहाराष्ट्र अॅझ् अ लिंग्विस्टिक्स स्टेट(१९४६)\nहू वर दि शुद्राज\nद अनटचेबल्स: हू वर दे अँड व्हाय दी बिकम अनटचेबल्स(१९४८)\nथॉट्स ऑन लिंग्विस्टीक स्टेट्स(१९५५)\nबुद्ध आणि त्यांचा धम्म(१९५७)\nप्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती\nडॉ. आंबेडकर नगर (महू)\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (समतेचा पुतळा)\nडॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक\nयुगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nरमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई)\nबोले इंडिया जय भीम\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ\nडॉ. बी.आर. आंबेडकर मुक्त विद्यापीठ\nडॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठ, श्रीकाकुलम\nबाबासाहेब भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठ\nडॉ. बी.आर. आंबेडकर सामाजिक शास्त्र विद्यापीठ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ\nडॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर\nतमिळनाडू डॉ. आंबेडकर विधी विद्यापीठ\nबाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठ\nडॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ\nडॉ. भीमराव आंबेडकर विमानतळ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार\nडॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार\nडॉ. बी.आर. आंबेडकर रत्न पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार\nशाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार\nडॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजगौरव पुरस्कार\nआंबेडकर सामाजिक सेवा पुरस्कार\nआंबेडकर महिला कल्‍याण पुरस्‍कार\nमातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, बारामती\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक (लंडन)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (मुंबई)\nडॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र (दिल्ली)\nडॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक (दिल्ली)\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक (महाड)\nआंबेडकर मेमोरिअल पार्क (लखनऊ)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण स्तूप, चैत्यभूमी\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, महू\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर (जपान)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, आंबडवे\nसर्वपल्ली राधाकृष्णन (१९५४) • चक्रवर्ती राजगोपालाचारी (१९५४) • चंद्रशेखर वेंकट रामन (१९५४) • भगवान दास (१९५५) • मोक्षगुंडम विश्वेश्वरया (१९५५) • जवाहरलाल नेहरू (१९५५) • गोविंद वल्लभ पंत (१९५७) • धोंडो केशव कर्वे (१९५८) • बिधन चंद्र रॉय (१९६१) • पुरूषोत्तम दास टंडन (१९६१) • राजेंद्र प्रसाद (१९६२) • झाकिर हुसेन (१९६३) • पांडुरंग वामन काणे (१९६३)\nलाल बहादूर शास्त्री (१९६६) • इंदिरा गांधी (१९७१) • वराहगिरी वेंकट गिरी (१९७५) • के. कामराज (१९७६) • मदर तेरेसा (१९८०) • विनोबा भावे (१९८३) • खान अब्दुल गफारखान (१९८७) • ए‍म.जी. रामचंद्रन (१९८८) • बाबासाहेब अांबेडकर (१९९०) • नेल्सन मंडेला (१९९०)\nवल्लभभाई पटेल (१९९१) • राजीव गांधी (१९९१) • मोरारजी देसाई (१९९१) •\nसुभाषचंद्र बोस (१९९२)नंतर परत घेतले • मौलाना अबुल कलाम आझाद (१९९२) • जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा (१९९२) • सत्यजित रे (१९९२) • ए.पी.जे. अब्दुल कलाम (१९९७) • गुलझारीलाल नंदा (१९९७) • अरुणा आसफ अली‎ (१९९७) • एम.एस. सुब्बुलक्ष्मी (१९९८) • चिदंबरम सुब्रमण्यम (१९९८) • जयप्रकाश नारायण (१९९८) • पंडित रविशंकर (१९९९) • अमर्त्य सेन (१९९९) •\nलता मंगेशकर (२००१) • बिस्मिल्ला खाँ (२००१) • भीमसेन जोशी (२००८) • सी.एन.आर. राव (२०१३) • सचिन तेंडुलकर (२०१३) • मदनमोहन मालवीय (२०१४) • अटलबिहारी वाजपेयी (२०१४)\nभारतीय सन्मान व पुरस्कार\nगांधी शांती पुरस्कार • इंदिरा गांधी पुरस्कार\nभारतरत्‍न • पद्मविभूषण • पद्मभूषण • पद्मश्री\nसाहित्य अकादमी फेलोशिप • साहित्य अकादमी पुरस्कार\nदादासाहेब फाळके पुरस्कार ��� राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार\nसंगीत नाटक अकादमी फेलोशिप • संगीत नाटक अकादमी पुरस्कार • ललित कला अकादमी फेलोशिप\nराजीव गांधी खेलरत्न पुरस्कार · अर्जुन पुरस्कार · द्रोणाचार्य पुरस्कार (अनुशिक्षण)\nपरमवीर चक्र • महावीर चक्र • वीर चक्र\nअशोक चक्र पुरस्कार • कीर्ति चक्र • शौर्य चक्र\nसेना पदक (सेना) · नौसेना पदक (नौसेना) · वायुसेना पदक (वायुसेना) · विशिष्ट सेवा पदक\nपरम विशिष्ट सेवा पदक • अति विशिष्ट सेवा पदक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ जुलै २०१९ रोजी १३:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/208?page=2", "date_download": "2019-08-20T23:50:08Z", "digest": "sha1:57VCTHHOLGVVLMKPITJ4VJNASWTYHQ3A", "length": 24021, "nlines": 101, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "वैभव | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nतुळशीबाग - ऐतिहासिक, आधुनिक, स्मार्ट\nपुण्यातील तुळशीबागेला अडीचशे वर्षांचा जागता इतिहास आहे. तुळशीबागेचे स्वरूप एका जुन्या राममंदिराभोवती उभा राहिलेला बाजार असे आहे. पिन टू पियानो... म्हणाल ती संसारोपयोगी वस्तू तेथे विकत मिळते. पेशवेकालीन मॉल असे त्याचे वर्णन रास्त होईल. ते देऊळ बांधले तेव्हा देवपूजेला लागणाऱ्या सहाण-खोडे, फुले अशा वस्तू विकण्यास तेथे ठेवत. म्हणजे संकल्पना ती होती, पण आता त्या तुळशीबागेच्या बाजाराला जे अजस्र आणि अवाढव्य रूप आले आहे त्यात मूळ मंदिर कोठल्या कोठे हरवून गेले आहे तुळशीबाग परिसर व्यापारी संघटनेकडे नोंदलेले तीनशे दुकानदार आणि तीनशे पथारी व्यावसायिक आहेत. त्यांनी एक एकरातील राम मंदिर वेढून टाकले आहे. ते मंदिर तुळशीबागवाले यांच्या खासगी ट्रस्टकडे आहे. त्याभोवती पुरंदरे-पंड्या-सम्राट अशी जुनी चालत आलेली ट्रस्टकडील भाड्याची पाच-सहा दुकाने आहेतच. त्या जुन्या दुकानांना व वाडाटाइप रहिवासी घरांना रूपडे इतिहासकालीन आहे. त्यांचे आणि बाहेरच्या दुकानदारांचे काही संबंध नसावे. आतील ती दुकाने तर पडिक वाटतात.\nपुणे येथील तुळशीबाग श्रीराम मंदिर (Tulshibaug Shreeram Mandir)\nभरत नारायण तुळ… 07/06/2019\nनारो आप्पाजी ��ुळशीबागवाले हे पेशवाईतील नामांकित व कर्तबगार अधिकारी होते. त्यांनी राज्यव्यवस्था सांभाळण्याबरोबर सार्वजनिक व लोकोपयोगी कामे केली. त्यांनी देवालये बांधणे, नदीला बंधारा घालून तिचे पाणी शेतीसाठी उपयोगात आणणे वगैरे गोष्टी केल्या. नारो आप्पाजींनी नदीला घाट व नदीवर धरणही बांधून काढले. पुण्याच्या तुळशीबागेतील राममंदिर हे नारो आप्पाजींच्या तशा कार्यांपैकी अधिक लौकिकप्राप्त काम आहे.\nजगात जे मिळत नाही, ते तुळशीबागेत मिळते किंबहुना ‘पुणे तेथे काय उणे किंबहुना ‘पुणे तेथे काय उणे’ या वाक्याचा संदर्भही तुळशीबागेला अनुसरून आहे. तुळशीबागेशिवाय पुणे अपुरे आहे.\nएकेकाळी हिंदुस्तानचे राजकारण हे पुणे शहरातून चालवले जात असे पेशव्यांनी शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे साम्राज्य केले. मराठी सेना अटकेपार पेशव्यांच्या कारकिर्दीत पोचल्या, भगवा लाल किल्ल्यावर तेरा वर्षें फडकत राहिला तो पेशवाईच्या काळात पेशव्यांनी शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे साम्राज्य केले. मराठी सेना अटकेपार पेशव्यांच्या कारकिर्दीत पोचल्या, भगवा लाल किल्ल्यावर तेरा वर्षें फडकत राहिला तो पेशवाईच्या काळात पेशव्यांचे वास्तव्य पुण्यात होते. त्यामुळे पुणे शहराला भारतात व विशेषत: महाराष्ट्रात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. तुळशीबाग ही पेशव्यांनीच वसवली पेशव्यांचे वास्तव्य पुण्यात होते. त्यामुळे पुणे शहराला भारतात व विशेषत: महाराष्ट्रात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. तुळशीबाग ही पेशव्यांनीच वसवली आणि त्याला कारणीभूत झाले ते नारो आप्पाजी खिरे तथा तुळशीबागवाले आणि त्याला कारणीभूत झाले ते नारो आप्पाजी खिरे तथा तुळशीबागवाले नारो आप्पाजी हे पेशव्यांचे बुद्धिमान आणि चतुरस्त्र कारभारी होते. पुणे शहरात अन्य देवतांची मंदिरे होती, पण त्यात राममंदिर नव्हते. नारो आप्पाजींनी पुण्यात एकतरी राममंदिर असावे अशी इच्छा पेशव्यांकडे व्यक्त केली आणि पेशव्यांनी त्यास मान्यता दिली. त्याची जबाबदारी नारो आप्पाजी यांच्यावरच सोपवण्यात आली.\nमाणसाचे जमिनीतून उत्पन्न घेणे उद्योगांच्या आधी सुरू झाले. जमिनीच्या एकूण उत्पन्नापैकी काही अंश कर म्हणून राज्यकारभार चालवण्यासाठी घेण्याची पद्धत पुरातन काळापासून आहे. जमीन महसुलाची पद्ध��� भारतामध्ये इसवी सनापूर्वीच्या राजवटींमध्ये निश्चित होती. त्यामुळे भारतात जमिनीचे सर्वेक्षण व नकाशे तयार करण्याची परंपरा प्राचीन आहे. जमीनमोजणीचा उल्लेख मनुस्मृती व ब्रह्मांडपुराण यांत आढळतो. नियोजनबद्ध संरचना मोहेंजोदडो व हडप्पा येथील उत्खननात मिळालेल्या अवशेषांत दिसून येते. शंखापासून बनवलेल्या कोनमापक यंत्राचा व ओळंब्याचा वापर माणसाने सिंधू संस्कृतीच्या काळात केला आहे.\nजमिनीची मोजणी व नोंदणी ठेवण्यासाठी मौर्य साम्राज्यामध्ये ‘रज्जूक’ नावाचा अधिकारी नेमला जाई. संस्कृतमधील ‘रज्जू’ यावरून ‘रज्जूक’ हा शब्द प्रचलित झाला. दोरीचा वापर जमीनमोजणीसाठी त्यावेळी प्रथम केला गेला. कौटिल्याच्या ‘अर्थशास्त्र’मध्ये जमिनीची मोजणी, प्रतवारी, सर्वेक्षण करून तिचे कोरडी, बागायत, ओलसर अशा प्रकारे वर्ग करून जमिनीचा प्रकार, सिंचनसुविधा व तिच्यावरील कराची निश्चिती जमिनीवरील पिकांच्या आधारे केली जात असे.\nआणि भारताचा नकाशा साकार झाला\nब्रिटिश कर्नल विल्यम लॅम्बटन यांनी भारतीय सर्वेक्षणाची सुरुवात चेन्नईजवळच्या सेंट थॉमस पर्वतापासून 10 एप्रिल 1802 या रोजी केली. ते सर्वेक्षण इतिहासातील सर्वात साहसी, महत्त्वाकांक्षी आणि गणितीय दृष्ट्या अत्यंत किचकट असे होते. सर्वेक्षणाचे काम पूर्ण होण्यासाठी चार दशके लागली. तो सर्वेक्षण प्रकल्प हिमालयाच्या पायथ्याशी पूर्ण झाला. कर्नल लॅम्बटन यांनी सेंट थॉमस पर्वतापासून दक्षिणेस बारा किलोमीटर अंतरावर भारतीय द्विपकल्पाच्या मध्यावर अक्षांश व रेखांश नोंदवण्यासाठी आधाररेषा अत्यंत काळजीपूर्वक निश्चित केली. साधारणपणे सातशेऐंशी रेखांशाच्या व्यामोत्तर (दक्षिणोत्तर) भारतीय उपखंडातील दोन हजार चारशे किलोमीटर अंतराचा परिसर ‘ग्रेट इंडियन आर्क ऑफ द मेरिडियन’ म्हणून ओळखला जातो. त्या सर्वेक्षणाच्या महान व जोखीमपूर्ण मोहिमेमध्येही काही बळी गेले. त्या काळी सहसा युद्धात बळी जात. पण हे बळी तर जमीनमोजणीच्या कामात गेले होते.असे आव्हानात्मक ते काम होते. मोहिमेचे फलस्वरूप म्हणजे 1843 मध्ये हिमालय पर्वतरांग ही अॅण्डिज पर्वतापेक्षाही उंच असल्याचे सिद्ध झाले आणि जगातील सर्वोच्च शिखर म्हणून माऊंट एव्हरेस्ट या शिखरास मान्यता मिळाली.\nहिंगोली जिल्ह्यात कयाधू, पैनगंगा व पूर्णा ह्या तीन नद्या आहेत. पै��गंगा व पूर्णा नद्या जिल्ह्याच्या सीमेवरून वाहतात. कयाधू नदी हिंगोली जिल्ह्याच्या मध्यातून वाहते. त्या नदीचा उगम वाशीम जिल्ह्यातील अगरवाडी येथून झाला आहे, तर संगम पैनगंगा नदीसोबत हदगाव तालुक्यातील (नांदेड) चिंचोर्डी येथे आहे. कयाधू नदीची एकूण लांबी उगम ते संगम नव्याण्णव किलोमीटर आहे. कयाधू नदीचे मूळ नाव कायाधू असे होते. कयाधू ही हिरण्यकश्यपू यांची पत्नी तर भक्त प्रल्हाद याची आई होती. एका देवाची वक्र नजर तिच्यावर पडल्याने तिने त्या नदीमध्ये काया (शरीर) धुतली. म्हणून त्या नदीला कायाधू असे म्हटले जाते. कायाधूचा अपभ्रंश कयाधू. कयाधू नदी सेनगाव, नर्सी, हिंगोली, कंजारा, सालेगाव, सापळी मार्गे वाहते. लोक अस्थी विसर्जनासाठी नर्सी नामदेव येथे दूरून येतात. कारण, तेथे अस्थीचे पाणी काही वेळातच होते असा समज आहे.\nहिंगोली हा महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील जिल्हा आहे. परभणी ह्या जिल्ह्यातून विभागून १ मे १९९९ रोजी हिंगोली हा स्वतंत्र जिल्हा तयार झाला आहे. हिंगोली हा त्यापूर्वी तालुका होता. हिंगोली जिल्ह्यामध्ये संत नामदेव महाराज यांचा जन्म नर्सी (नामदेव) येथे झाला. तसेच, महाराष्ट्रातील बारा ज्योतिर्लिंगातील आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ त्या जिल्ह्यात आहे. हिंगोलीमध्ये मुख्य व्यवसाय शेती आहे. हिंगोली जिल्ह्याच्या बाजूस नांदेड, परभणी, यवतमाळ व वाशीम या जिल्ह्यांच्या सीमा आहेत. हिंगोली हा महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागातील शेवटचा जिल्हा आहे.\nकयाधू नदीकाठावर निसर्ग बहरला\nहिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदीच्या काठावरील तीनशेसतरा हेक्टर जमीन कुरणक्षेत्र म्हणून संरक्षित केली गेली आहे. ते जवळ जवळ बारा गावे व त्यांतील लोक यांच्या प्रयत्नातून साध्य झाले आहे. त्यापाठीमागे आहे ‘उगम’ संस्था आणि तिचे अध्यक्ष जयाजी पाईकराव. ‘उगम ग्रामीण विकास संस्थे’ने कुरणक्षेत्र संवर्धन कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. समगा, दुर्गधामणी, वसई, टाकळी, खेड, हिंगणी, पूर, कंजारा, नांदापूर, हरवाडी, सोडेगाव, सावंगी, टाकळगव्हाण या गावांमधील लोकांनी मोहिमेत सहभाग घेतला. तेथे चराईबंदी व कुऱ्हाडबंदी आहे आणि ती लोकांच्या पाठिंब्यातून यशस्वी झालेली आहे.\n‘सखाराम बाइंडर’: वेगळा अन्वयार्थ\nप्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांचे ‘सखाराम बाइंडर’ हे नाटक ही अभिजात कलाकृती ���हे. म्हणूनच प्रत्येक पिढीला त्या नाटकाला हात घालण्याची इच्छा होते. त्यातील सखाराम बाइंडर, लक्ष्मी, चंपा वगैरे पात्रे अजरामर झाली आहेत. त्यांच्या आयुष्यांचा, परस्पर संबंधांचा अन्वयार्थ लावण्याचे काम प्रत्येक पिढीतील प्रतिभावान दिग्दर्शक करत असतो. मुंबईतील जेफ गोल्डबर्ग स्टुडिओतर्फे अलिकडेच ‘सखाराम बाइंडर’चे प्रयोग हिंदीत सादर करण्यात आले. ते प्रयोग अशोक पांडे यांनी दिग्दर्शित केले आहेत. ते स्वत:च ‘सखाराम’ची प्रमुख भूमिका नाटकात करतात.\nमहाराष्ट्राचे व्हेनिस... नगर, सोळाव्या शतकातील\nभूषण गोपाळ देशमुख 25/05/2019\nअहमदनगर शहराला आणि निजामशाहीला मोठे महत्त्व महाराष्ट्राच्या मध्ययुगीन इतिहासात, विशेषत: शिवपूर्वकाळात होते. काही इतिहासकारांनी शिवपूर्वकाळ काळा रंगवला, तर काहींनी त्याकडे लक्षच दिले नाही. तथापि, सोळावे शतक हे निजामशाहीचे मानले जाते. मैलाचे दगड ठरलेल्या अनेक महत्त्वाच्या घटना त्या शतकात अहमदनगरमध्ये घडल्या. नगरच्या खापरी नळ असलेल्या पाणी योजना वैशिष्ट्यपूर्ण होत्या. त्यांचे अवशेष अभ्यासकांना आकर्षित करत असतात...\nशिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले, पण त्यासाठीची पार्श्वभूमी त्यांचे पिता शहाजीराजे यांनी निजामशाहीत असताना तयार केली. इतिहासकारांनी शहाजीराजे यांचा गौरव ‘स्वराज्य संकल्पक’ म्हणून केला आहे. मराठेशाहीची मुहूर्तमेढ जेथे रोवली गेली आणि मोगलांच्या पतनालाही जेथून सुरूवात झाली, ती आहे अहमदनगरची भूमी\nदक्षिण भारतातील बलाढ्य बहामनी साम्राज्याची पाच शकले उडाली आणि त्यांपैकी एक निजामशाही पंधराव्या शतकाच्या अखेरीस अस्तित्वात आली. अहमदनगर ही निजामशाहीची राजधानी बनली. जवळजवळ सगळा महाराष्ट्र तेव्हा निजामशाहीकडे, म्हणजे अहमदनगरच्या अखत्यारीत होता. सोळाव्या शतकात अहमदनगर हीच जणू काही महाराष्ट्राची निजामशाही राजधानी होती.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-chopped-chops-1875-2813-quintal-nashik-19334", "date_download": "2019-08-20T23:37:16Z", "digest": "sha1:5DOY4GXPT5HN5U6EE27URQON6SFO64DI", "length": 16617, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Chopped Chops 1875 to 2813 per quintal in Nashik | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशिकमध्ये ढोबळी मिरची प्रतिक्विंटल १८७५ ते २८१३ रुपये\nनाशिकमध्ये ढोबळी मिरची प्रतिक्विंटल १८७५ ते २८१३ रुपये\nबुधवार, 15 मे 2019\nनाशिक : नाशिकमध्ये ढोबळी मिरचीची आवक १६३ क्विंटल झाली. तिला १८७५ ते २८१३ प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १४१२ रुपये मिळाला, अशी माहिती बाजार समितीतील सूत्रांनी दिली.\nनाशिक : नाशिकमध्ये ढोबळी मिरचीची आवक १६३ क्विंटल झाली. तिला १८७५ ते २८१३ प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १४१२ रुपये मिळाला, अशी माहिती बाजार समितीतील सूत्रांनी दिली.\nफळभाज्यांमध्ये कारल्याची आवक ८६ क्विंटल झाली. त्याला ४०४१ ते ५८३३ दर प्रतिक्विंटल मिळाला. सर्वसाधारण दर ४५८३ मिळाला.\nवांग्याची आवक २२८ क्विंटल झाली. त्यास १५०० ते ३००० दरम्यान प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १८५० होते. फ्लॉवरची आवक २३७ क्विंटल झाली. त्यास ५७१ ते १५०० दर मिळाला. सर्वसाधारण दर १३५७ होता. कोबीची आवक ३९९ क्विंटल झाली. तिला ७५० ते १३३३ प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १००० रुपये होता.\nभोपळ्याची आवक ६९० क्विंटल झाली. त्यास ५०० ते १३३३ प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ९०० होता. दोडक्याची आवक २८ क्विंटल झाली. त्यास ३३३३ ते ५८३५ प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ४७०८ होता. गिलक्याची आवक १९ क्विंटल झाली. त्यास १५८५ ते ३७५० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १८७५ होता. भेंडीची आवक २८ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल १५०० ते २५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर २१०० रुपये होता. गवारची आवक १७ क्विंटल होती. तिला २५०० ते ३५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ३२०० होता.\nकाकडीची आवक ७९० क्विंटल झाली. तिला सर्वसाधारण ५०० ते १२५० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १००० होता. लिंबूची आवक १६ क्विंटल झाली. त्यास २००० ते ५००० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ४००० होता.\nफळांमध्ये पेरूची आवक ६ क्विंटल झाली. त्यास १५०० ते ३००० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ��५०० होता. डाळिंब आवक ११६५ क्विंटल झाली. त्यास ६०० ते ६५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ३२५० होता. मोसंबीची आवक ११५ क्विंटल झाली. त्यास १५०० ते ३५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर २५०० होता.\nटरबूजाची आवक १००५ क्विंटल झाली. त्यास ६०० ते १५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १२५० होता. खरबूजाची आवक ११६४ क्विंटल झाली. त्यास ९०० ते २६०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर २१०० होता.\nकांद्याची आवक ३४४४ क्विंटल झाली. त्यास ३०० ते ९११ प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ७०० होता. बटाट्याची आवक १४५५ क्विंटल झाली. त्यास ६०० ते १३५० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ९५० होता. लसणाची आवक १७३ क्विंटल झाली. त्यास २५०० ते ८५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ६००० रुपये असल्याची माहिती सूंत्रांनी दिली.\nनाशिक nashik ढोबळी मिरची capsicum मिरची बाजार समिती agriculture market committee भेंडी okra डाळिंब मोसंबी sweet lime\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nखानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...\nनाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...\nनांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....\nपुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...\nकुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...\nरासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुक���त...\nमुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...\nअकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...\nकऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा : महापुरामुळे...\nगडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...\nजळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...\nतणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...\nनगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...\nपूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...\nसंत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....\nनत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...\nडाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...\nजळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-2901", "date_download": "2019-08-20T23:46:26Z", "digest": "sha1:R3IFA27UBZMQAZRS7QA6OWHUAPPLHGJY", "length": 12536, "nlines": 98, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 13 मे 2019\nवडील रागवतील या भीतीने पूजा राणी हिने आपली बॉक्‍सिंग कारकीर्द सुरुवातीस लपविली. मुलीने बॉक्‍सिंग केल्यास तिच्या स्वभावात बदल होईल, ती जास्त तापट होईल, तसेच दुखापतीही होतील असे पूजाच्या वडिलांना वाटत होते. उपजत गुणवत्ता ठासून भरलेल्या पूजाने प्रशिक्षकांच्या मदतीने कारकिर्दीस योग्य दिशा दाखविली. अडथळ्यांवर मात करत आशियायी बॉक्‍सिंग अजिंक्‍यपद स्पर्धेत महिलांच्या ८१ किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली. आज पूजाने जिंकलेली सारी पदके तिच्या वडिलांसाठी अभिमानास्पद ठरली आहेत. बॅंकॉकमध्ये आशियायी स्पर्धेत जागतिक विजेत्या चिनी महिला बॉक्‍सरला ‘गोल्डन�� ठोसा लगावून विजेतेपद मिळविणाऱ्या पूजाची वाटचाल अडथळ्यांची ठरली. तिचे हे आशियायी बॉक्‍सिंग स्पर्धेतील तिसरे पदक आहे, मात्र सोनेरी झळाळी मिळण्याची ही पहिलीच वेळ ठरली. हरियानातील भिवानी येथील नीम्रीवाली गावच्या या मुलीने मोठी झेप घेतली आहे. सध्या ती २८ वर्षांची आहे. वयागणिक तिचा अनुभव आणि परिपक्वता जास्तच परिणामकारक ठरत आहे. बॅंकॉकला अंतिम लढतीत पूजाने चीनच्या वॅंग लीना हिला हरविले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये नवी दिल्लीत झालेल्या जागतिक स्पर्धेत या चिनी खेळाडूने सुवर्णपदक जिंकले होते. तेव्हा पूजा स्पर्धेसाठी पात्र ठरू शकली नव्हती. ती सल भारतीय बॉक्‍सरला सतावत होती. यावेळेस पूजाने भरपूर मेहनत घेतली. ८१ किलो वजनी गटात राष्ट्रीय विजेतेपद मिळवत तिने आशियायी बॉक्‍सिंग रिंगणात उतरण्यापूर्वी आवश्‍यक आत्मविश्‍वास प्राप्त केला.\nपूजाच्या यशस्वी वाटचालीत तिच्या प्रशिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. भिवानीतील हवासिंग अकादमीत सराव करताना, तेथील प्रशिक्षक संजयसिंग यांना पूजाच्या गुणवत्तेने आकर्षित केले. ही मुलगी ‘चॅंपियन’ ठरू शकते हा विश्‍वास त्यांना होता. पोलिस अधिकारी असलेल्या पूजाच्या वडिलांचे मन वळविण्याचे कामही संजयसिंग यांनीच केले. पूजाच्या वडिलांची मनधरणी करण्यासाठी सुमारे सहा महिने लागले. त्या कालावधीत पूजाने बॉक्‍सिंगसाठी प्रशिक्षकांच्या घरीच राहणे पसंत केले, कारण बॉक्‍सिंग करताना लागलेल्या ठोशांमुळे चेहऱ्यावर उमटलेले व्रण तिच्या वडिलांनी हेरले असते, तर कदाचित बॉक्‍सिंग कायमचे बंद झाले असते. अखेरीस वडिलांसमोर मुलीची जिद्द जिंकली, तेव्हापासून पूजाचे बॉक्‍सिंग अधिकच उठावदार ठरले. साधारणतः २००९च्या सुमारास महाविद्यालयात असताना पूजाची शरीरयष्टी बॉक्‍सिंगसाठी लायक असल्याचे मत तिच्या एका शिक्षकाच्या पत्नीने व्यक्त केले. तिनेच पूजाला हातात बॉक्‍सिंग ग्लोव्हज चढविण्यास प्रोत्साहित केले. पूजा आंतरमहाविद्यालयीन बॉक्‍सिंग स्पर्धा गाजवू लागली. तेथूनच तिच्या कारकिर्दीने वेग घेतला.\nपूजाची कारकीर्द तशी सोपी नाही. तिला मोठ्या दुखापतींचाही सामना करावा लागला. तीन वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्पर्धा तोंडावर असताना दिवाळीच्या कालावधीत फटाके उडविताना तिचा हात भाजला. हात पूर्ववत होण्यासाठी सुमारे चार महिने लागले. दोन वर्षांपूर्वी तिचा खांदा जायबंदी झाला. त्यामुळे पुनरागमन लांबले. डॉक्‍टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला, तर पूजाला तो योग्य वाटला नाही. तिने दुखावलेल्या खांद्यासाठी फिजिओथेरपी उपचार करण्यास प्राधान्य दिले. तिच्यासाठी हा निर्णय ‘मास्टर स्ट्रोक’ ठरला. उपचाराच्या कालावधीत तिचे वजन ७७ किलोपर्यंत वाढले, त्यामुळे आशियायी बॉक्‍सिंग स्पर्धेत ८१ किलो वजनी गटात खेळण्याचे ठरविले. गट बदलल्याचा परिणाम झाला नाही, उलट तिला सुवर्णपदक मिळाले. पूजा मूळची ७५ किलो वजनी गटातील आहे. राष्ट्रीय स्पर्धेतील सहापैकी पाच विजेतीपदे तिने याच गटात मिळविली आहेत. शिवाय आशियायी क्रीडा स्पर्धेतील ब्राँझ, तसेच आशियायी बॉक्‍सिंगमधील यापूर्वीची पदके तिने ७५ किलो वजनी गटातच जिंकली होती. पूजाने आता टोकियो ऑलिंपिकचे लक्ष्य बाळगले आहे. मात्र, त्यासाठी तिला वजनी गट बदलावा लागेल. ऑलिंपिकमध्ये ८१ किलोचा गट नाही, त्यामुळे पूजा पुन्हा आपल्या नेहमीच्या ७५ किलो वजनी गटातील रिंगणात उतरणार आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/election-commission-seizure-rs-1-thousand-5-hundred-crore-in-india/", "date_download": "2019-08-20T23:17:35Z", "digest": "sha1:KNTJ5DS7R5XF6P5LHRSKKOP7NOFJLXAQ", "length": 14820, "nlines": 185, "source_domain": "policenama.com", "title": "गुजरातमध्ये सर्वाधिक अमली पदार्थ तर महाराष्ट्रात दारु जप्त - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nगुजरातमध्ये सर्वाधिक अमली पदार्थ तर महाराष्ट्रात दारु जप्त\nगुजरातमध्ये सर्वाधिक अमली पदार्थ तर महाराष्ट्रात दारु जप्त\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – निवडणुकीचा प्रचार सुरु झाला की पैशांचा खेळ सुरु होतो. निवडणुक आयोगाने तारखांची घोषणा केल्यानंतर आत्तापर्यंत दीड हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुक���त पैशांचा महापूर आल्याचे स्पष्ट झाले आहे.\nआचारसंहिता लागल्यापासून देशाच्या वेगवेगळ्या भागात छापे मारून दीड हजार कोटीहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला आहे. या जप्तीच्या कारवाईत सर्वाधिक रोख रक्कम आणि सोने तामिळानाडूत जप्त केली आहे तर सर्वाधीक दारु महाराष्ट्रात आणि सर्वाधिक अंमली पदार्थ गुजरातमध्ये पकडण्यात आले आहे.\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत :…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ;…\nछापेमारीत एकूण ३५६ रुपयांची रोकड, ३०० कोटी रुपयांचे सोने आणि ६९६ कोटी रुपयांचे अमली पदार्थ आणि १५० कोटी रुपयांची दारु पकडण्यात आली आहे. सर्वाधिक किंमतीचा मुद्देमाल गुजरात, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये पकडण्यात आला आहे. देशात सर्वाधिक दारू महाराष्ट्रात पकडण्यात आली आहे.\nतामिळनाडू राज्यात १२१ कोटी रुपये पकडण्यात आले आहेत. त्या खालोखाल आंध्र प्रदेशमध्ये ९५ कोटी तर उत्तर प्रदेशात २२ कोटी रुपयांची रोकड पकडण्यात आली आहे. महाराष्ट्रात १८ कोटी ३७ लाख लिटर दारु पकडण्यात आली आहे, तर गुजरातमध्ये सर्वाधिक किंमतीचा अंमली पदार्थ पकडण्यात आले आहे.\nमोदींच्या ‘त्या’ विधानावर ममता बॅनर्जींचा पलटवार : म्हणाल्या मोदी ‘एक्सपायरी बाबू’\n‘या’ नामांकित टुथपेस्ट कंपन्यांना ‘एफडीए’चा दणका\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ; पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर…\nबीड : सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी दोघांना कारावास\nपुणे : वरंधा घाट दोन महिने वाहतुकीसाठी बंद\n…तर UPSC परीक्षेत ‘हे’ बदल, जाणून घ्या प्रस्ताव आणि कारणे\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत :…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ;…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपुरग्रस्तांच्या एक हेक्टरवरील नुकसानीचे कर्ज माफ : मुख्यमंत्री…\nअहमदनगर : मुलीला पळवून नेल्याची विचारणा केल्याने चाकूने सपासप वार\n‘WhatsApp’ नं बदललं नाव, लवकरच तुमच्या स्मार्ट फोनमध्ये…\nफक्त 3 दिवसात अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’ 100 कोटीच्या…\n2014 मध्ये केलेल्या चुकीची शिक्षा भोगत आहेत शरद पवार\nअबकी बार 220 पार,अहमदनगरमधील सर्व 12 जागा आम्ही जिंकू : राधाकृष्ण विखे\nअभिनेते नाना पाटेकरांनी दिल्लीत जाऊन घेतली अमित शाहांची भेट, 20 मिनीट चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/208?page=3", "date_download": "2019-08-20T23:46:09Z", "digest": "sha1:2GPH6GVGTCMMHEKEQQUSLW6ZFMJGKEUL", "length": 21596, "nlines": 102, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "वैभव | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nराजुरी गावचे रोजचे उत्पन्न, वीस लाख \nराजुरी हे कोरडवाहू गाव आहे. ते पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात पूर्वेला आहे. तेथे वार्षिक चारशेपन्नास ते पाचशे मिलिमीटर पाऊस पडतो. शेती हा तेथील प्रमुख पारंपरिक व्यवसाय आहे. तेथे खरीप आणि थोडासा रब्बी अशी शेतीपद्धत आहे. राजुरीचे क्षेत्रफळ दोन हजार दोनशे एकसष्ट हेक्टर आणि तेथील लोकसंख्या नऊ हजार चारशेअकरा आहे. कुटुंबाचा गुजारा शेतीतील अपुर्याट उत्पन्नावर होणे शक्यच नाही. गावातील प्रत्येक कुटुंबात मुंबई-पुणे शहरांकडे रोजगार कमावणारे सदस्य आहेत.\nगंमत अशी, की गावात राजकीय प्रमुख पक्षांचे अस्तित्व आहे, तरी लोक मोठ्या प्रमाणावर कोणतीही राजकीय निष्ठा कठोर न ठेवता फक्त विकासाला मतदान करतात सर्व पक्ष गावाच्या विकासाच्या मुद्यावर एकत्र येऊन एक भूमिका घेतात. गावाची वैचारिक पार्श्वभूमी अशी, की ‘कसेल त्याची जमीन’ हा कायदा झाला तरी गावातील सर्व कुळांनी त्यांच्या जमिनी स्वतःच्या नावावर मूळ जमीनमालकाला न्याय्य रक्कम देऊन केल्या; ही फार मोठी गोष्ट आहे\nहलगी हे पारंपरिक वाद्य आहे. त्याचा समावेश चर्मवाद्यात होतो. हलगी वादकाला वाजवण्यास आणि वागवण्यास सोपी वाटते. ‘हलकारा देणे’ हा शब्दप्रयोग मराठीत ग्रामीण भागात आहे. हलकारा देणे म्हणजे सांगावा पुढे जाणे. हलकारा हा शब्द हलगीतून आला असावा.\nहलगीवादनाचा विशिष्ट ठेका किंवा ताल माणसाला नृत्य करण्यास भाग पाडतो. हलगीवादन किंवा त्या वाद्याचे श्रवण वाजवणारा व ऐकणारा यांच्या मनाला, शरीराला प्रसन्नता आणते. हलगीवादनासाठी टिपरू आणि छोटी लवचीक काडी वापरली जाते. लवचीक काडी मधुर आवाज काढत असते, तर टिपरू मोठा स्वर काढत असते. अलिकडच्या काही वर्षांमध्ये डीजे आणि बँजो वगैरेंमुळे हलगीवादनाची कला दुर्लक्षित होत आहे; तरीही हलगीला मोठी मागणी यात्राकाळात, तसेच गणेशोत्सवात व देवदेवतांच्या इतर उत्सवांत असते (उदाहरणार्थ लग्नसराई, मोहरम, आषाढातील देवदेवतांच्या यात्रा). हिंदू आणि मुस्लिम, दोन्ही समाजाच्या यात्रा-उत्सव काळात हलगीला महत्त्व आहे. हलग्यांना (हलगी वाजवणारे) मिरवणूक काढताना किंवा निवडणुकांच्या काळात मागणी जादा असते. हलगी ही लेझीम, झांज अशा इतर वाद्यांच्या साथसंगतीसाठीसुद्धा महत्त्वाची असते. लेझीम तर हलगीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. तसेच, झांजपथकसुद्धा हलगीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.\nवासुदेव ही एक लोककला आहे. त्याचे रूपडे मोठे आकर्षक असते. डोक्यावर मोरपिसांची शंकूच्या आकाराची टोपी, अंगात पांढराशुभ्र झब्बा, सलवार, कंबरेला बांधलेला शेला आणि त्यात खोचलेला पावा, काखेला झोळी, गळ्यात कवड्यांच्या व रंगीबेरंगी मण्यांच्या माळा, हातात तांब्याचे कडे, कपाळावर व कंठावर गंधाचे टिळे, हातात चिपळ्या आणि मुखात भगवंताचे नाम. पहाटेच्या आल्हाददायक वातावरणात वासुदेवाचा मधुर स्वर कानावर पडला, की मनाला शांतता वाटे व परमेश्वराची ओढ निर्माण होत असे. जुन्या काळी वासुदेव भल्या पहाटे घरच्या अंगणात येई. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू असे आणि त्याचवेळी वासुदेवाची गाणी कानावर पडत; तो टाळ-चिपळ्यांच्या तालावर फेर धरू लागे. बालगोपाळ उठून अंगणी गर्दी करत आणि घरातील लक्ष्मी सुपातील दाणे वासुदेवाच्या झोळीत टाके. तो सकारात्मक ऊर्जेने भरलेले आचारविचार वाटत गावोगावी फिरतो. त्या बदल्यात त्याला कपडे, धान्य, पैसे मिळतात; कधी कधी रिकाम्या हातानेही परतावे लागते. ती जुनी प्रथा आहे.\nवासुदेवाच्या तोंडी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीत संक्रमित झालेली मौखिक परंपरेतील गाणी असत. वासुदेव स्वतःच्या विशिष्ट लकबीत ओव्या, अभंग, सादर करतो.\nफ्लोरा फाउंटन मुंबई फोर्टचे वास्तुवैभव\nफ्लोरा फाउंटन या शिल्पाकृतीचे समाजमनातील स्थान दीडशे वर्षें कायम आहे. त्याचे ‘हुतात्मा चौक’ असे नामकरण साठ वर्षांपूर्वी झाले. तरी तो चौक फ्लोरा फाउंटन या नावानेच ओळखला जातो. त्याची निर्मिती करण्यामागे धारणा काय होती सत्ताधारी ब्रिटिश अधिकारी, त्यांची कुटुंबे आणि अन्य नागरिक त्यांच्या मायभूमीपासून हजारो मैल दूरवर वेगळ्या संस्कृतीच्या देशात वावरत होते. त्यांना त्यांच्या मातृभूमीची याद येणे स्वाभाविक होते. त्याच भावनेने मुंबईतील बऱ्याच वास्तू, शिल्पाकृती यांची निर्मिती मूळ ब्रिटिश वास्तूंच्या धर्तीवर झाली. फ्लोरा फाउंटनची निर्मिती इंग्लंडच्या प्रख्यात, सुशोभित ‘पिकॅडली सर्कस’च्या धर्तीवर असावी असे वाटते. त्यामुळे ब्रिटिश नागरिक आणि त्यांचे परिवार यांना ते विरंगुळ्याचे आकर्षक स्थळ ठरले.\nकुंकूप्रसिद्ध गाव - केम (Kem)\nकरमाळा तालुक्यातील केम हे दहा हजार लोकसंख्येचे गाव. केमचे कुंकू संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. त्या गावात हळद-कुंकू उत्पादन केले जाते. कुंकू निर्मितीमध्ये हळकुंडे, चिंच पावडर, स्टार्च पावडर आदी वापरले जाते. केमची कुंकू कारखानदारी सर्वदूर पोचली आहे. कुंकू दिल्ली, अहमदाबाद, बंगलोर, हैदराबाद, जयपूर, उज्जैन, पटना, वैष्णोदेवी, केरळ आदी ठिकाणी जात असते. गावाने कुंकू निर्मितीच्या उद्योगधंद्यामुळे चांगली प्रगती केलेली आहे; बेरोजगारीमुळे गाव ओस पडलेले नाही. कुंकवाचे दर वीस रुपये किलोपासून ते दीडशे रुपये किलोपर्यंत आहेत. त्याच्या प्रतवारीनुसार ते भाव ठरवले गेले आहेत. एका कारखान्यात दोन मजुरांपासून दहा मजुरांपर्यंत माणसे कामाला असतात.\n - माझे गाव उमरी अकोला (Umari Akola)\nअकोला हे आजचे महानगर शेजारील फार थोड्या अंतरावर असलेल्या सहा-सात गाव-वस्त्या मिळून तयार झाले आहे. अकोला हे पश्चिम विदर्भातील महत्त्वाचे शहर मानले जाते. ब्रिटिश जनरल वेलजोली याने त्याच्या सैन्यासह पाडाव अकोला येथे 27 नोव्हेंबर 1803 मध्ये टाकल्याची नोंद आहे. जनरल वेलजोली हा भारतातील गव्हर्नर जनरलचा भाऊ होता. त्याचे नाव त्या वेळच्या श्रेष्ठ सेनापतींमध्ये घेतले जाई. त्याने ‘वाटर्लू’च्या लढाईत नेपोलियनचा पराभव केला होता. पुढे त्याला ‘ड्युक ऑफ वेलिंग्टन’चा किताब इंग्लंडमध्ये देण्यात आला होता. त्याच्या वऱ्हाडात येण्याला निमित्त झाले निझाम-भोसले (नागपूरकर) यांच्यामधील बेबनाव.\nचंद्रपुर येथील इतिहासलेखक दत्ता तन्नीरवार\nदत्ता तन्नीरवार हे अपघातानेच इतिहासाचे लेखक झाले. त्यांचे शिक्षण फारसे नाही, पण प्रेरणेतून निर्माण झालेली आवड त्यांना लेखनप्रवृत्त करती झाली. त्यांनी एक-दोन नव्हे तर तब्बल दीडशेच्यावर नामांकित नियतकालिके, वर्तमानपत्रे, मासिके व त्रैमासिके यांतून लेखन केले. ते सारे ऐतिहासिक संशोधनपर आहे.\nसिंधुदुर्ग येथील सागरमंथन आणि मूर्तींचा शोध\nहेमांगी उदय रोगे 23/04/2019\nउदय रोगे यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ सिंधुदुर्ग’ या व्हॉट्सअॅप ग्रूपवर ‘सागर मंथन’ या मोहिमेची माहिती थोडक्यात पाठवली आणि ‘दैनिक तरुण भारत’चे जिल्हा आवृत्ती प्रमुख विजय शेट्टी यांनी तत्काळ उत्स्फूर्तपणे कळवले, “मित्रा, चल पुढे, आम्ही आहोत बरोबर” उदयचे साहस होते, समुद्राच्या तळाशी जाऊन लपल्या गेलेल्या मूर्ती शोधून काढण्याचे. त्याचे ‘सागरमंथना’चे धाडस लोकविलक्षण होते. पण उदयविषयी आणि त्याच्या कार्याविषयी सद्भाव आहे. उदय म्हणतो, ‘विजय यांच्या प्रतिसादाने चेतना मिळाली आणि मी नाचूच लागलो” उदयचे साहस होते, समुद्राच्या तळाशी जाऊन लपल्या गेलेल्या मूर्ती शोधून काढण्याचे. त्याचे ‘सागरमंथना’चे धाडस लोकविलक्षण होते. पण उदयविषयी आणि त्याच्या कार्याविषयी सद्भाव आहे. उदय म्हणतो, ‘विजय यांच्या प्रतिसादाने चेतना मिळाली आणि मी नाचूच लागलो\nमोहीम प्रत्यक्षात संक्रांतीच्या दिवशी पाच तास चालू होती. मोहिमेत विविध प्रकारच्या अकरा मूर्ती व काही खास पाषाण मिळाले. उदय म्हणाला, की मालवणच्या समुद्रात पाषाण व मूर्ती इतिहासकाळात सोडल्या गेल्या असल्याची माहिती मिळाली होती. मात्र त्यांचे स्वरूप माहीत नव्हते. त्यामुळे औत्सुक्य होते. शोधमोहीम कोठे राबवायची ते जाणकार मंडळींकडून अधिक माहिती मिळवून ठरवले. स्कुबा डायव्हर्स सारे आमचे मित्रच आहेत. त्यामुळे त्यांनी मोहीम ताब्यात घेतली, म्हणा ना ती मंडळी अशा साहसाच्या शोधात असतातच. त्यांच्या मी करत असलेल्या कार्याबाबतचे प्रेम व आस्था या भावनादेखील त्यामधून व्यक्त होतात. उदयने मूर्तीचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून त्यांची मांडणी केली जाईल असेही सांगितले.\nवैशाली करमरकर यांचे आगळे 'संस्कृतिरंग'\nभिन्न संस्कृतींत वाढलेल्या दोन कुटुंबांनी एकत्र येण्याने किंवा दोन समाजांनी एकत्र येण्याने संघर्षाची ठिणगी पडण्यास निमित्त होऊ शकते. नकळत घडणाऱ्या त्या गोष्टींचा विचार यापूर्वी क्वचितच कोणी केलेला असेल; परंतु आंतरजातीय वा आंतरधर्मीय लग्नांचे वाढते प्रमाण, नोकरीनिमित्त बाहेरील प्रांतांत वा परदेशांत जाणाऱ्या युवकांचे वाढते प्रमाण, यामुळे मात्र अशा भिन्न संस्कृतींचा आणि त्यांच्यात सुसंवाद साधण्याचा विचार करणे अगत्याचे झाले आहे.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/drip-irrigation-1-25-thousand-lakh-acres-sangli-district-4447", "date_download": "2019-08-20T23:37:26Z", "digest": "sha1:NK47F5AULXSUCGLHERHSPNYVO4KF43EL", "length": 15417, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Drip irrigation at 1 25 thousand lakh acres in Sangli district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसांगली जिल्ह्यात सव्वा लाख एकरांवर ठिबक सिंचन\nसांगली जिल्ह्यात सव्वा लाख एकरांवर ठिबक सिंचन\nशुक्रवार, 29 डिसेंबर 2017\nसांगली : जिल्ह्यात ठिबक आणि तुषार सिंचन करण्यासाठी शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. गेल्या आठ वर्षांत ठिबक सिंचनाचे ४९ हजार ४९६ हेक्‍टर तर, तुषार सिंचन २ हजार ११५ हेक्‍टर असे एकूण ५१ हजार ६११ हेक्‍टर म्हणजे एक लाख २९ हजार २७ एकर क्षेत्र ठिबक व तुषार सिंचनाखाली आली आहे.\nसांगली : जिल्ह्यात ठिबक आणि तुषार सिंचन करण्यासाठी शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. गेल्या आठ वर्षांत ठिबक सिंचनाचे ४९ हजार ४९६ हेक्‍टर तर, तुषार सिंचन २ हजार ११५ हेक्‍टर असे एकूण ५१ हजार ६११ हेक्‍टर म्हणजे एक लाख २९ हजार २७ एकर क्षेत्र ठिबक व तुषार सिंचनाखाली आली आहे.\n२०१७-१८ मध्ये ३ हजार १०० शेतकऱ्यांनी १६७० हेक्‍टरवर ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेतला आहे. गेल्या आठ महिन्यांत जिल्ह्यात एकतीशसे शेतकऱ्यांना सुमारे सात कोटींचे अनुदान मिळाले आहे. जास्तीत-जास्त क्षेत्र सिंचनाखाली यावे यासाठी ठिबक आणि तुषार सिंचनाला शासन प्रोत्साहन देत आहे. त्यासाठी ४५ ते ५५ टक्केपर्यंत अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. त्यात ऊस आणि द्राक्षांचे सर्वाधिक क्षेत्र आहे.\nदुसऱ्या बाजूला जिल्ह्याच्या पूर्वभागात द्राक्षे आणि डाळिंब बागायतदारांनी कमी पाण्यात पीक येण्यासाठी ठिबक सिंचनचा मार्ग स्वीकारला. गेल्या काही वर्षांत सिंचनाखाली क्षेत्र जास्तीत- जास्त आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. साखर कारखान्यांची संख्या वाढल्यानंतर उसाचे क्षेत्र वाढण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. सुरवातीस उपसा सिंचन योजना सुरू झाल्या. मात्र अतिरिक्त पाणी वापरामुळे क्षारपड जमिनीची समस्या गंभीर झाली. त्यामुळे आता पाणी बचतीसाठी व जमीन वाचवण्यासाठी बहुसंख्य कारखाने ठिबकसाठी प्रोत्साहन देत आहेत.\nजिल्ह्याच्या पूर्व भागात ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ योजनांचे पाणी गेले आहे. मात्र ते बारमाही मिळेल, याची खात्री शेतकऱ्यांना नाही. त्यामुळे तलाव���त, शेततळ्यात पाणी साठवले जाते. हे पाणी अनेक शेतकरी ठिबक पद्धतीने पिकांना देत आहेत. पूर्व भागात द्राक्षे, डाळिंब आणि भाजीपाला पिकांसाठी ठिबकचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो आहे.\nजिल्ह्यात आता उसासाठीचे ठिबकचा वापर वाढत आहे. आतापर्यंत या पिकाखाली ठिबकचे क्षेत्र ४० हजार एकरावर गेले आहे.\nतुषार सिंचन sprinkler irrigation सिंचन ठिबक सिंचन ऊस द्राक्ष डाळ डाळिंब साखर म्हैसाळ\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nखानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...\nनाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...\nनांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....\nपुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...\nकुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...\nरासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीत...\nमुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...\nअकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...\nकऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा : महापुरामुळे...\nगडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...\nजळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...\nतणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...\nनगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...\nपूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...\nसंत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....\nनत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...\nडाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...\nजळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/cricket/slvnz-test-kane-williamson-scored-0-today-last-time-he-got-duck-first-inning-was-4-years-ago/", "date_download": "2019-08-21T00:26:32Z", "digest": "sha1:QNJRZJK76MAXYRCKGHTJT6YTXFVN5YOL", "length": 32126, "nlines": 418, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Slvnz Test : Kane Williamson Scored 0 Today; Last Time He Got Duck In First Inning Was 4 Year'S Ago | Slvnz Test : किवी फलंदाजाला चार वर्षांत प्रथमच भोपळा फोडण्यात आले अपयश | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी ��रावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nSLvNZ Test : किवी फलंदाजाला चार वर्षांत प्रथमच भोपळा फोडण्यात आले अपयश\nSLvNZ Test : किवी फलंदाजाला चार वर्षांत प्रथमच भोपळा फोडण्यात आले अपयश\nश्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीला आजपासून सुरुवात झाली. चहापानापर्यंत न्यूझीलंडचे पाच फलंदाज 179 धावांत माघारी परतले होते.\nSLvNZ Test : किवी फलंदाजाला चार वर्षांत प्रथमच भोपळा फोडण्यात आले अपयश\nकोलंबो : श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीला आजपासून सुरुवात झाली. चहापानापर्यंत न्यूझीलंडचे पाच फलंदाज 179 धावांत माघारी परतले होते. रॉस टेलर ( 70) आणि हेन्री निकोल्स ( 42) यांनी संघाचा डाव सावरला. पण या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनला भोपळाही फोडता आला नाही. तब्बत चार वर्षांनंतर कसोटी क्रिकेटच्या पहिल्या डावात केन शून्यावर माघारी परतला. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी त्यानं कसोटीत द्विशतकी खेळी साकरली होती.\nनाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या किवींनी 26 व्या षटकापर्यंत एकही विकेट गमावली नव्हती. जीत रावळ ( 33) आणि टॉम लॅथम ( 30) यांनी किवींना साजेशी सुरुवात करून दिली होती. पण, अकिला धनंजयाने सामन्याला कलाटणी दिली. त्यानं सामन्याच्या 27व्या षटकात रावळ व विलियम्सनला माघारी पाठवले आणि 31 व्या षटकात रावळलाही बाद केले. त्यामुळे त्यांची अवस्था 3 बाद 71 अशी झाली होती.\nविलियम्सन 2015नंतर प्रथमच कसोटीच्या पहिल्या डावात शून्यावर बाद झाला आहे. 29 मे 2015 मध्ये इंग्लंडविरुद्ध लीड्स कसोटीत त्याला भोपळा फोडण्यात अपयश आले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केल्यास 2018मध्ये पाकिस्तानविरुद्ध ट्वेंटी-20 सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता.\n3 बाद 71 अशा अवस्थेनंतर टेलर आणि निकोल्स यांनी शतकी भागीदारी करून संघाला सुस्थितीत आणले. त्यांची ही भागीदारी धनंजयाने संपुष्टात आणली. त्याने निकोल्सला पायचीत केले. निकोल्सने 78 चेंडूंत 2 चौकारांसह 42 धावा केल्या. त्यानंतर आलेला बीजे वॉटलिंगनही अवघ्या एका धावेवर पायचीत झाला. धनंजयाने 18.2 षटकांत 50 धावा देत पाच विकेट्स घेतल्या. टेलर मात्र 106 चेंडूंचा सामना करत 4 चौकारांसह 70 धावांवर खेळत आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nकुणी येणार गं... न्यूझीलंडच्या समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी हलणार पाळणा\nकेन विलियम्सनला विश्रांती, टीम साऊदीकडे किवी संघाचे नेतृत्व\nआता भारताकडून खेळू शकतो लसिथ मलिंगा...\n फलंदाजाच्या हेल्मेटमध्येच घुसला चेंडू\nविश्वचषकाच्या अंतिम फेरीतील 'ओव्हर थ्रो'चे होणार निरीक्षण, होणार का नियमांमध्ये बदल...\nटीम इंडियाचे कसोटीतील अव्वल स्थान धोक्यात, कोणाचे आव्हान\nIndia vs West Indies Test : महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडायला विराट कोहली सज्ज\nIndia vs West Indies Test : कसोटी क्रिकेट आता जास्त रंगतदार होणार; सांगतोय विराट कोहली\nIndia vs West Indies Test : रोहितला खेळवायचं की अजिंक्यला, कोहलीपुढे मोठा प्रश्न\nन्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनवर येऊ शकते बंदी\n फिक्सिंगनंतरही पाकिस्तानच्या खेळाडूला मिळाले संघात स्थान\nबाबा वीरेंद्र महाराज की जय प्रवचन ऐका आणि यशस्वी व्हा...\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा ���ंप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/claim-of-50-crores-against-mla-dr-madusudan-kendre-ratnakar-gutte/", "date_download": "2019-08-20T22:31:08Z", "digest": "sha1:DL5TU53MEHE2KAGJIHH2DIR7RQ6WSJS6", "length": 17681, "nlines": 144, "source_domain": "www.saamana.com", "title": "आमदार केंद्रे यांच्या विरोधात ५० कोटींचा दावा – उद्योगपती रत्नाकर गुट्टे | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nआमदार केंद्रे यांच्या विरोधात ५० कोटींचा दावा – उद्योगपती रत्नाकर गुट्टे\nगंगाखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन केलेले आरोप हे धादांत खोटे असून आमदार केंद्रे यांच्या विरोधात लवकरच आपण ५० कोटी रुपयांचा नुकसान भरपाईचा दावा ठोकणार असल्याचे स्पष्ट मत उद्योगपती डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.\nऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असल्यामुळे डॉ. रत्नाकर गुट्टे यांना आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी केलेल्या आरोपांचे खंडण करता आले नव्हते. त्यामुळे हिंदुस्थानात परतताच डॉ. गुट्टे यांनी ताबडतोब पत्रकार परीषद घेतली. आपली गंगाखेड शुगर्स अ‍ॅण्ड एनर्जी लि. ही एकमेव संस्था असून सुनील हायटेक ही संस्था मोठ्या मुलाची तर व्ही. जी. आर. डिजिटल ही लहान मुलाची संस्था आहे. या संस्थेशी आपला संचालक म्हणून देखील संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.\nआमदार डॉ. केंद्रे यांनी गंगाखेड शुगर्स एनर्जीवर १ हजार ४६६.४४ कोटी रुपयांचे कर्ज असल्याचा आरोप केला आहे. या आरोपात तथ्य नसून केवळ १८५.४४ कोटी रुपयांचे कर्ज आहे. तसेच सीसी मर्यादाही १३४.२७ तर बँक गॅरंटी ४१.७६ कोटी असे एकूण ३६१.४७ कोटी एवढेच आहे. सुनील हायटेक इजिं. लिमिटेडवर देखील २ हजार ४१३.३२ कोटी कर्ज असल्याचा आरोप केला आहे. यावर केवळ १२२.१० कोटीचेच कर्ज आहे. सीसी मर्यादा ४२५.७१ कोटी आणि बँक गॅरंटी १ हजार ५०३.४ असे एकूण २ हजार ५०.८५ कोटी रुपये कर्ज आहे. तसेच सीम इंडस्ट्रीज लि.वर ८६.६५ कोटी कर्ज असल्याचा आरोप केंद्रे यांनी केला होता. प्रत्यक्षात १.६५ कोटीचेच कर्ज आहे. व्ही.आर.जी. डिजिटल यावर ३१.०६ कर्ज असल्याचा आरोप फेटाळत गुट्टे यांनी केवळ १.६० कोटी रुपये कर्ज असल्याचे सांगीतले आहे. कर्जाची आकडेवारी खोटी सांगून केंद्रे यांनी दिशाभूल केली आहे. त्यामुळे लवकच आपण त्यांना एक नोटीस पाठविणार असून ५० कोटी नुकसान भरपाईचा दावा दाखल करणार असल्याचा पुनर्रुच्चार त्यांनी यावेळी केला.\nआगामी निवडणुकीत डॉ. मधुसूदन केंद्रे यांची अनामत रक्कम देखील शिल्लक राहणार नाही, अशी खिल्ली उडवत विधानसभा निवडणुक रिंगणात यावेळी आपण स्वत: उतरणार असून आपला विजय निश्चितच होणार असल्याचे सांगीतले. गंगाखेडचे आमदार डॉ. केंद्रे यांच्या सोबत जोडीला दोन कार्यकर्ते देखील नसतात. असे सांगत कोणतेही काम टक्केवारी घेतल्या शिवाय केले जात नाही. त्यामुळेच गंगाखेडच्या रेल्वेपुलाचे काम वारंवार रखडल्या जात असल्याचे यावेळी बोलून दाखविले. तसेच आमदार विकास निधीतून डॉ. केंद्रे यांनी कोणतेही काम केलेले नसून कोणीही आपणास हे काम दाखवावे. प्रत्येक कामागणीक एक हजार बक्षीस देण्याचे आश्वासन यावेळी गुट्टे यांनी दिले.\nशेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढून परस्पर रक्कम उचलली, या आरोपाचे उत्तर मात्र देण्यास गुट्टे यांनी टाळाटाळ केली असल्याचे जाणवू लागले. आमदार केंद्रे यांना आपण निश्चित शह देण्यास कधीच, कोणत्याही बाबातीत कमी पडणार नसल्याचे यावेळी त्यांनी बोलून दाखविले.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णप���काची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/208?page=4", "date_download": "2019-08-20T23:51:03Z", "digest": "sha1:EDDCBPIG6Z3ZCYWZLK5W2CNJQ3WEUD3Y", "length": 22265, "nlines": 107, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "वैभव | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nनिवृत्त भूजल शास्त्रज्ञ झाला प्रयोगशील शेतकरी...\nओमप्रकाश गांधी भूजल शास्त्रज्ञ पदावरून निवृत्त झाले. त्यानंतर ते त्यांच्या नागपूर येथील खेडी (रिठ) गावी शेतीत पूर्णवेळ रमले आहेत. गंमत म्हणजे, त्यांना शेती करण्यात खास रस नव्हता, म्हणून त्यांनी नोकरी करत असताना घरची सोळा एकर शेती विकून टाकली होती. परंतु ते म्हणाले, की मला निवृत्तीनंतर जमिनीची व्यापारी किंमत कळली. म्हणून मी पाच एकर शेतजमीन विकत घेतली. त्यात काळा तांदूळ, भाजीपाला अशी शेती केली. उत्पन्न चांगले मिळाले, तर त्यात रमून गेलो आहे. आता तीन वर्षें झाली.\nराजगुरू यांचे अकोल्यात वास्तव्य\nअकोल्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश राजवटीविरूद्ध एक मोठी फळी निर्माण झाली. सांगली, सातारा परिसरातील क्रांतिकारकांनी त्यांची यंत्रणा वेगवेगळी नावे घेऊन त्या ठिकाणी राबवली. वऱ्हाड प्रांतातील अकोला हे शहर चर्चेत आले ते त्या क्रांतिवीरांमुळे. क्रांतीचा ज्वालामुखी पेटवण्यासाठी राजगुरू यांचे अकोल्यातील वास्तव्य महत्त्वाचे ठरले. भगतसिंग, राजगुरू व सुखदेव हे स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचे क्रांतिकारक. त्यांपैकी राजगुरू यांच्या सहवासाचे अनेक क्षण अकोलानगराच्या आठवणीत घट्ट बसले आहेत. राजगुरू यांनी सँडर्स या इंग्रज अधिकार्‍याला यमसदनी धा��ले. त्यानंतर राजगुरू यांना शोधण्यासाठी पोलिसांनी जंग जंग पछाडले. पोलिस राजगुरू यांच्या मागावर लाहोरपासून होते. मात्र, त्यांना राजगुरू यांचा थांगपत्ता बराच काळ लागला नाही. राजगुरू यांनी त्यांच्या काही काळाच्या वास्तव्यासाठी निवडले होते, अकोला हे सुरक्षित शहर\nगायत्री आहेर - शिक्षणासाठी कायपण\nनांदगाव तालुक्यातील अनकवाडे शाळेतील पहिली-दुसरीचे विद्यार्थी त्यांची ओळख इंग्रजीतून करून देतात. त्या लहानशा गावाने आणि तेथील विद्यार्थ्यांनी 2018 मध्ये वृक्षदिंडी, ग्रंथदिंडीही अनुभवली त्यांच्यासाठी शाळा म्हणजे आनंदाचे झाड झाले आहे. त्या सर्व बदलाचे कारण आहेत, त्यांच्या शिक्षक- गायत्री आहेर. गायत्री आहेर यांनी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून काम करत असताना विद्यार्थ्यांचे आयुष्य ‘घडवण्या’चा प्रयत्न चालवला आहे.\nपरमार वंशाचा उदय इसवी सन पूर्व २५०० च्या आसपास राजस्थानमधील अबू पर्वतावरील अग्निकुंडामधून झाल्याचा उल्लेख भविष्यपुराणामध्ये मिळतो. हे ‘प्रमार’ परमार वंशाचे प्रथम शासक होते व त्यांची राजधानी अवंतिका (उज्जैन) होती. परमार राजवंशामध्ये सम्राट विक्रमादित्य व चक्रवर्ती राजा भोज यांच्यासारखे महान, वीर, पराक्रमी, विद्वान राजे होऊन गेले. परमार राजवंशाचा अस्त इसवी सन ७१० मध्ये शक आणि हूण यांनी केला. ‘कृष्णराज (उपेंद्र)’ यांनी परमार राजवंशाची राजधानी उज्जैन पुन्हा इसवी सन ८९७ मध्ये जिंकली व परमार साम्राज्य उभे केले. चक्रवर्ती राजा भोज यांचा जन्म ९८० मध्ये झाला. राजा भोज त्यांच्या वयाच्या चौदाव्या वर्षी उज्जैनीचे शासक बनले. त्यांनी त्यांची राजधानी उज्जैनवरून धारमध्ये स्थलांतरित केली. त्यांनी त्यांच्या शासनकाळामध्ये शंभरपेक्षा जास्त लढाया जिंकल्या. त्यामध्ये भीम, कर्णाट, लाट, चालुक्य, अहिरात, तोग्गल, महमुद गजनवी ह्या लढाया मुख्य होत. त्यांनी हिमालय ते सागर व द्वारका ते बंग देश अशा चतुर्भुज दिशांमध्ये शासन केले. चक्रवर्ती राजा भोज साहित्य, लोककला, संस्कृती यांचे पुरस्कर्ता होते.\nतीर्थक्षेत्रांनी वेढलेले सटाणा (बागलाण)\nमी माझ्या वयाच्या अठराव्या वर्षापासून (1982) सटाण्याला राहतो. सटाणा हे छोटे निमशहरी तालुक्याचे गाव आहे. सटाणा ही माझी कर्मभूमी आहे. माझे मूळ गाव विरगाव हे सटाण्यापासून अवघ्या दहा किलोमीटरवर आहे. सटाण��� हे विंचूर - प्रकाशा महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक 17 वर वसलेले असून गावाची लोकसंख्या सदतीस हजार सातशे सोळा (जनगणना 2011- 37,716) इतकी आहे. महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील (नाशिकपासून नव्वद किलोमीटर, ईशान्य दिशेला) बागलाण म्हणजेच सटाणा तालुका. सटाणा हेच तालुक्याच्या गावाचे नाव. सटाण्यापासून वायव्य दिशेला गुजराथ राज्यातील डांग भागाची सीमा फक्‍त चाळीस किलोमीटर अंतरावर आहे. गावाजवळून वायव्येकडून आरम नावाची लहान नदी आग्नेय या दिशेने वाहते (म्हणजे पूर्वी ती वाहत होती. परंतु ती आता खूप पाऊस झाला तर पावसाळ्यात तात्पुरती वाहते). आरमचा संगम सटाण्यापासून पाच किलोमीटर पुढे गिरणा नावाच्या नदीशी होतो. गावाच्या आसपासची जमीन काळी कसदार असून शेतीला उपयुक्‍त अशी आहे.\nसूचिशास्त्राचा पाया रचणारा समीक्षक- डॉ. सु.रा. चुनेकर\nडॉ. सु.रा. चुनेकर यांच्या निधनाने मराठीत सूचिशास्त्राचा पाया रचणारा संशोधक-समीक्षक गेला. समीक्षक हा मुळात दुर्लक्षित असतो, त्यात चुनेकरसरांनी संशोधनाची, सूची तयार करण्याची वाट धरलेली. ती तर बहुसंख्य साहित्यिकांपासूनही दूरची. पण एखादी व्यक्ती व्रतस्थपणे संशोधन करत मराठी भाषेत किती मोलाची भर टाकू शकते हे समजून घेण्यासाठी चुनेकरसरांचे लेखनकार्य पाहण्यास हवे. त्यांना त्यांच्या कार्याला लोकप्रियता लाभणार नाही हे माहीत होते; पण त्यांच्या संशोधनाची, सूचिकार्याची, त्यांच्या मौलिक लेखनाची ज्या पद्धतीने दखल घेतली जायला हवी होती, तशी ती घेतली गेली नाही ही खंत कायम राहणार आहे.\nश्रीमान योगी : एका शिवकथेची पन्नाशी\nरणजीत देसाई यांचे नाव ऐतिहासिक लेखनात पुढे आले ते ‘स्वामी’ ह्या कादंबरीने. ती साहित्यकृती 1970 सालची. ‘श्रीमान योगी’ ही त्यांची कादंबरी ‘स्वामी’नंतर सात वर्षांनी वाचकांपुढे सादर झाली. ती कादंबरी 2019 साली पन्नास वर्षांची झाली.\nदेसाई यांनी ‘श्रीमान योगी’ लिहिली ती न ठरवता. देसाई यांच्या मनात माधवराव पेशवे यांच्यानंतर होते ते कर्णाचे व्यक्तीमत्त्व. त्या दृष्टीने ‘राधेय’ची टिपणेही काढून झाली होती. पण देसाई यांचे स्नेही बाळासाहेब देसाई यांनी त्यांना शिवचरित्र लिहिण्याविषयी सुचवले आणि शिवाजीराजे प्रथम रणजीत देसाई यांच्या मनात डोकावले.\nढोकी येथील लातूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ��ूगोल म्हणजे डाव्या हाताचा खेळ आहे. भूगोलातील जिल्हे, तालुके - त्यांची भौगोलिक स्थाने, नद्या, उगम, पर्वतरांगा या सगळ्या गोष्टी ते घडाघड सांगू शकतात. त्यांच्या त्या प्रगतीचे कारण आहेत, त्यांचे अभ्यासू शिक्षक किरण साकोळे. ते त्यांनी बी ए आणि डी एड ची पदवी मिळवल्यावर 15 जून 2007 रोजी उस्मानाबादमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेवर रुजू झाले. ते पाचवी ते सातवी या वर्गांना इंग्रजी शिकवत असत. त्यांनी दुसऱ्या बाजूला एम ए आणि बी एड पूर्ण केले. त्यांना डॉक्टर, व्हायचे होते. पण ते हुकले आणि त्यांच्या हाती स्टेथस्कोपच्या ऐवजी खडू-फळा आला. त्यानी तो घेऊन ‘अभ्यासाचा कंटाळा’ या आजारावर रामबाण उपचार केले आहेत आणि त्यांचे ‘ऑपरेशन शाळा’ व्यवस्थित पार पाडले जात आहे.\nकडुनिंब हा प्राचीन औषधी असा महावृक्ष आहे. कडुनिंब हा ‘अमृतवृक्ष’ म्हणून ओळखला जातो. देवांनी समुद्रमंथनाच्या वेळी दानवांच्या हाती अमृतकुंभ लागला तेव्हा दानवांशी युद्ध करून तो मिळवला. देव अमृतकुंभ स्वर्गात घेऊन जात असताना त्या कुंभातील अमृताचे काही थेंब पृथ्वीवर पडले. त्या थेंबातून, त्या जागी जो वृक्ष उगवला तो अमृतवृक्ष म्हणजे कडुनिंब होय कडुनिंब आरोग्याच्या दृष्टीने गुणकारी आणि उपयुक्त असा वृक्ष आहे. मृतालाही जे जीवदान देते ते अमृत म्हणजेच कडुनिंब असा आयुर्वेदशास्त्रात त्याचा गौरव केला आहे. कडुनिंबाची पाने, फुले, फळे, खोड, फांद्या आदी सर्व भागांचा अनेक रोगांच्या इलाजावर उपयोग होतो.\nकडुनिंबाचा वृक्ष आठ-दहा मीटर उंच असतो. त्याची पाने छोटी व मधल्या दांड्याच्या दोन्ही बाजूंला जोडीजोडीने असतात. टोकाचे पान मध्यात असते. फुले लहान व पाढऱ्या रंगाची असतात. त्यांना मंद सुगंध असतो. फळ कच्चे असताना हिरवे व टणक असते, मात्र पिकले की पिवळे व मऊ बनते. फळाच्या आत एक बी असते. बीच्या आत मगज असतो. त्या मगजापासून तेल काढले जाते. कडुनिंबाची पाने हिवाळ्यात गळतात, वसंताची चाहूल लागली, की कोवळी पालवी फुटते आणि वसंताच्या अखेरपर्यंत झुपक्यांनी फुले येऊ लागतात.\nबहिणाबाई चौधरी यांची ‘मोट हाकलतो एक’ ही मोटेवरील व विहिरीशी संबंधित सुंदर कविता आहे. त्या कवितेत मोटेच्या साहित्यसाधनांचा नामोल्लेख येतो. बहिणाई म्हणतात -\nनाव दोन धाव एक\nमराठी साहित्यात काही सुंदर कविता विहिरीच्या, मोटेच्या संबंधात आलेल्या आहेत. बह���णाबार्इंच्या कवितेत बैल, आडोयला, कना, चाक, सोंदर, धाव आदींची सुंदर गुंफण आहे. संत सावता माळी यांच्या एका अभंगात विहीर, मोट, नाडा, पीक, पाणी आदींचा उल्लेख आलेला आहे. सावता माळी लिहितात-\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/departure-towards-the-sea-not-to-gujarat/", "date_download": "2019-08-20T22:44:52Z", "digest": "sha1:7FHPI4YLTJVM4VUZ2TCRDS57SBQCVKZQ", "length": 6079, "nlines": 107, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "'U Turn' of VAAYU, departure to the sea, not to Gujarat", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\n‘वायू’चा ‘यु टर्न’, गुजरातला न जाता समुद्राच्या दिशेने प्रस्थान\nतीव्र गतीने गुजरातच्या दिशेने झेपावणाऱ्या वायू चक्रीवादळाने आपली दिशा बदलली आहे. हे चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर न धडकता समुद्राच्या दिशेने वळले आहे. भारतीय हवामान विभागाने ही दिलासा देणारी माहिती दिली आहे.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nदरम्यान, चक्रीवादळाच्या तडाख्यापासून संरक्षण व्हावे या दृष्टीने गुजरात सरकारने पूर्वतयारी केली असून, सुमारे ३ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.\nभारतीय हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ मनोरमा मोहंती यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ पोरबंदर आणि द्वारका किनाऱ्यापट्टीच्या भागातून यू टर्न घेणार आहे वळणार आहे. चक्रीवादळ माघारी फिरताना गुजरातच्या किनारपट्टी भागात त्याचा परिणाम जाणवणार असून मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड य���जना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\n‘चौकशी कोहिनूर मीलची नाही, तर मराठी…\nझाकीर नाईकला मलेशियान सरकारचा दणका\nमुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रेला उद्यापासून…\n‘देशातील तपास यंत्रणा मोदी-शहा जोडगोळीचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/208?page=5", "date_download": "2019-08-20T23:47:08Z", "digest": "sha1:KHV7DLD2Q6MVA3POWA4TAIALND5RSQP7", "length": 28160, "nlines": 107, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "वैभव | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nआर्या आशुतोष जोशी 04/04/2019\nसर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके\nशरण्ये त्र्यंम्बके गौरि नारायणि नमोsस्तुते\nचैत्र महिना वसंताची चाहूल घेऊन येतो आणि त्याचवेळी आगमन होते 'चैत्रगौरी'चे. गौरी म्हणजे पार्वती त्या काळात तिच्या माहेरी येते अशी समजूत त्यामागे आहे. ती महाराष्ट्रात चैत्रगौर म्हणून ओळखली जाते तर राजस्थानात 'गणगौर' या नावाने स्त्रिया तिचे पूजन करतात. ते व्रत तडिगे गौरी किंवा उज्जले गौरी व्रत म्हणून उत्तर कर्नाटकात प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक प्रदेशांतील विवाहित स्त्रिया ते व्रत करतात.\nवसंताच्या स्वागताचा कृषीशी संबंधित व्रताचा तो सोहळा भारतभरात कोणत्या ना कोणत्या रूपात साजरा केला जातो. शिवपार्वती हे गृहस्थाश्रमाचे आदर्श दांपत्य मानले जाते. त्यांचे गुण त्यांच्या पूजनातून अंगी बाणण्याचा संकल्प करणारे ते व्रत. पार्वतीच्या गौरी या रूपात सृजनाची ओढ दडलेली आहे ती कोणाही स्त्रीला आपलीशी वाटावी अशी आहे. निसर्गाचे सृजन हे कृषीशी संबंधित आहे हे सूचित करणारे; तसेच, ग्रीष्माची काहिली आल्हाददायक करणारे ते व्रत नवनिर्मिती करणार्‍या वर्षा ऋतूचीही आठवण करून देते.\nमराठी गझल - अहाहा टमाटे किती स्वस्त झाले \nचंद्रशेखर सानेकर यांच्या \"गझल आणि ‘ग्रामीण गझल’\" या लेखाच्या निमित्ताने ज्येष्ठ गझलकार सदानंद डबीर यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया ...\n1. चंद्रशेखर सानेकर यांचा (एकूणच मराठी) गजलेच्या ‘सपाटपणा’वरील आक्षेप योग्यच आहे. 2. मराठी गजलची वाढ संख्यात्मक झाली आहे, गुणात्मक दर्जा घसरला आहे ही खंत माजी संमेलनाध्यक्ष अक्षयकुमार काळे ह्यांनीही व्यक्त केली होती. 3. त्यातून मार्ग कसा काढायचा ह्यावर मतभिन्नता असू शकते. 4. मी चंद्रशेखर सानेकर यांच्या लेखनावर टिप्पणी करणार नाही, पण ह्या विषयावर काही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करतो.\n4.1बहर, काफिया, अलामत, रदीफ ह्या तांत्रिक गोष्टी आल्या म्हणजे गजल ‘जमली’ किंवा ती लिहिणाऱ्याला ‘वश झाली’ हा प्रचंड गैरसमज कार्यशाळांतून पसरला गेला आहे. त्यामुळे गजलीयत किंवा शेरीयत हेच गजलेचे किंवा शेराचे व्यवच्छेदक लक्षण आहे हेच विसरले गेले आहे.\nगजलीयत शिकवता येत नाही. तिची व्याख्या करता येत नाही. ‘होसला अफजाई’ किंवा प्रोत्साहन देण्याच्या नादात सुमार किंवा गजलच नाही अशा रचनांना दाद देणे सुरू झाले आहे.\nभद्रावती हे ठिकाण वर्धा नदीच्या खोऱ्यात वसले आहे. ते तालुक्याचे शहर आहे. ते चंद्रपूर या जिल्ह्याच्या ठिकाणावरून सव्वीस किलोमीटर अंतरावर येते. त्या ठिकाणाला तेथील अनेक पुरातन वास्तूंमुळे प्रसिद्धी मिळाली. शिवाय, ऑर्डनन्स फॅक्टरी या शस्त्रास्त्रनिर्मितीच्या कारखान्यामुळे वेगळी नवी ओळख निर्माण झाली. तेथील लोकसंख्या आहे साठ हजार पाचशे पासष्ट. व्यवस्थापन नगरपरिषदेकडे आहे. ठिकाणाच्या चतु:सीमेला पूर्वेला ताडोबा जंगल, पश्चिमेला देऊरवाडा, उत्तरेला बरांज, वरोरा आणि दक्षिणेकडे लोणारा, चंद्रपूर ही गावे. भद्रावती हे ठिकाण ‘भांदक’ ह्या नावानेही ओळखले जाते. ते मध्यरेल्वे मार्गावर आहे. रेल्वेस्टेशन ‘भांदक’ या नावाने जास्त परिचयाचे आहे.\nभद्रावती नागपूर-चंद्रपूर या राज्य महामार्गावर (264) आहे. त्यामुळे दळणवळण दोन्ही मार्गांनी सुलभ आहे.\nराजाचे कुर्ले - ऐतिहासिक गाव\nकृष्णात दा जाधव 19/03/2019\nराजाचे कुर्ले हे गाव महादेव डोगररांगांच्या मध्यभागी वसलेले आहे. महादेव डोगररांगा या सह्याद्री डोंगररागांच्या उपरांगा. सातारा राजधानीचे संस्थापक शंभुराजे (प्रथम) हे शाहू महाराजांच्या कार्यकाळामध्ये मराठा साम्राज्याच्या अटकेपर्यंत पोचले. त्या शाहू महाराजांच्या कार्यकाळात अनेक सरदार घराणी उदयास आली. त्यातील एक महत्त्वाचे म्हणजे राजाचे कुर्ले येथील फत्तेसिंह राजेभोसले यांचे घराणे. त्यांच्यामुळे गाव इतिहासकाळापासून प्रसिद्ध आहे.\nराजाचे कुर्ले सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यात येते. ‘राजाचे कुर्ले’ कराडपासून बावीस किलोमीटर व साताऱ्यापासून पंचावन्न किलोमीटर अंतरावर आहे. ते कराडच्या पूर्वेच्या प्रवेशद्वारातील गाव. गावाच्या तिन्ही बाजूंला डोंगर आहेत. मध्यभागी गाव येते. तेथे दुष्काळ पाचवीला पुजलेला. मात्र गावाचा इतिहास तेजस्वी आहे. गावाच्या भोवती तटबंदी आहे. गावात प्रवेश करण्यास मार्ग एकच आहे. शत्रूने गावात प्रवेश कसाही केला तरी परत जाताना तो मुख्य दरवाज्यात अडवला जाईल अशी ती रचना. तुळजाजी भोसले यांनी 1758 मध्ये राजाचे कुर्ले येथे अक्कलकोट येथून गादी स्थापन केली. तेव्हापासून गावाची ओळख ‘राजाचे कुर्ले’ अशी झाली. त्याचा स्वतंत्र संस्थान म्हणूनही लौकिक आहे.\nपुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाने ब्रिटिशकालीन पोशाख बदलण्याचा निर्णय एकशेचौदाव्या पदवीदान सोहळ्यात, 2018 सालापासून घेतला आहे. ब्रिटिशकाळात पदवीदान सोहळ्यासाठी लाल, काळा घोळदार गाऊन आणि झुपकेदार टोपी असा पोशाख होता. त्याला जुन्या जमान्याचा, सरंजामी वाटणारा डौल होता. त्या जागी, विद्यापीठाने पांढऱ्या रंगाचा कुडता, पायजमा आणि उपरणे व डोक्यावर पुणेरी पगडी असा भारतीय शैलीचा पोशाख ठेवण्याचा निर्णय घेतला आणि तो अमलात आणला. इंग्रजी शिक्षण घेतलेल्या पदवीधरांना पदवी घेताना ब्रिटिशकालीन पोशाख काळा गाऊन व झुपकेदार काळी टोपी परिधान करावी लागे. देशाला स्वातंत्र्य मिळून सुमारे सत्तर वर्षें उलटली तरी इंग्रजांच्या काळातील त्या जुन्या पाऊलखुणा तशाच शिल्लक राहिल्या होत्या.\nडोळस गाव - कोळगाव (Kolgav)\n“पलीकडे ओढ्यावर माझे गाव ते सुंदर\nझाडाझुडपात आहे लपलेले माझे घर....”\nशाळेत असताना खेड्यातील घराची ही कविता वाचताना, खेड्याबद्दल कुतूहल वाटायचे. एसटीने कधी प्रवास करताना मध्ये मध्ये खेडीगावे दिसायचीदेखील. मोजकी घरे, घरांशिवाय दुसर्‍या कोणत्या सुविधा नसलेले खेडे पाहून वाटायचे, त्या गावातील लोक तेथे कसे राहत असतील त्यांना तेथे करमत कसे असेल त्यांना तेथे करमत कसे असेल कर्मधर्मसंयोगाने, माझे पुढील आयुष्य हेच त्या बालपणीच्या प्रश्नांचे उत्तर झाले\nमाझ्यासाठी ‘माझे माहेर पंढरी’ या फक्त गाण्यातील ओळी नाहीत; तर त्या माझ्या खर्‍या आयुष्याचा भाग आहेत. पंढरपूर हे माझे माहेर. ते तेव्हा काही मोठे शहर नव्हते, पण तालुक्याचे ठिकाण होते व मोठे तीर्थक्षेत्र परंतु मला सासर मिळाले ते माळावरील एकदम दुर्लक्षित गाव. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यामधील कोळगाव. महाराष्ट्राच्याच काय प�� सोलापूर जिल्ह्याच्या कोणत्याही नकाशात ठिपक्याएवढीसुद्धा त्या कोळगावला जागा नसायची. अगदी इनमीन शंभर उंबर्‍यांचे गाव. गावची लोकसंख्या साधारण आठशेच्या आसपास. गावात पाण्याची एकच विहीर आणि एकच आड. विहिरीच्या पायर्‍या उतरून किंवा आडावरील रहाटाने पाणी शेंदून पाण्याच्या घागरी आणाव्या लागत.\nवारकरी शिक्षण संस्था आळंदी : कीर्तनकारांचे विद्यापीठ\nमहाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिल्या वारकरी शिक्षण संस्थेची गुढी 24 मार्च 1917 रोजी (चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) शके 1839) आळंदी येथे उभारली गेली. महाराष्ट्र धर्माचे अनौपचारिक विद्यापीठ त्या संस्थेच्या द्वारे निर्माण झाले. त्या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले ते वै. गुरुवर्य जोग महाराज त्यांचेच प्रयत्न त्या पीठाच्या स्थापनेमागे होते. घटनेला 2017 च्या गुढीपाडव्याला एक शतक पूर्ण झाले. संस्थेचा शताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहाने वर्षभर महाराष्ट्रात साजरा झाला. आता ती संस्था म्हणजे जोगमहाराज यांचे स्मृतीस्मारकच होऊन गेली आहे. या शतकाच्या वाटचालीत संस्थेने हिंदू संस्कृतीचे, वारकरी पंथाच्या तत्त्वज्ञानाचे जागरण तर केलेच; त्याबरोबर महाराष्ट्राचे ‘महाराष्ट्रपण’ जपले. बुद्धिमत्ता, वैज्ञानिक दृष्टिकोन, सुसंस्कारित समाज व सामाजिक निकोपता यांसाठी संस्थेने कार्य केले. वारकरी शिक्षण संस्थेचे अभूतपूर्व असे योगदान महाराष्ट्रात कीर्तनकारांची, कीर्तन-प्रवचन-भजनादी भक्तिपर्वाची आणि प्रबोधन परंपरेची कक्षा रुंदावण्यात आहे. वारकरी संस्थेने ग्रामीण भागातील व विशेषतः बहुजन समाजातील तरुणांना या भक्तिप्रवाहांमध्ये आणून महाराष्ट्रात हरिभक्तीची आणि कीर्तनकारांची मांदियाळी निर्माण केली.\nकलेचा वारसा - काळा घोडा महोत्सव\nके. दुभाष रस्त्यावर ‘काळा घोडा कला महोत्सव’ फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात साजरा करण्यास 1998 पासून सुरुवात झाली. महोत्सवाच्या नावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. पोर्तुगीजांनी बॉम्बे कॅसलभोवती तटबंदी साधारणतः पंधराव्या शतकात बांधली. तेव्हापासून त्या छोटेखानी वसाहतीला बॉम्बे फोर्ट असे म्हणून ओळखले जाते. तो काळ किल्ल्यांचा व त्यामार्फत भूप्रदेशाच्या संरक्षणाचा होता. पोर्तुगीजांना भय फ्रेंच व डच आक्रमणाचे होते. मुंबईच्या इतिहासातील 1856 ते 1947 पर्यंतचा काळ ब्र��टिश राजवटीचा मानला जातो. तटबंदी 1865 मध्ये पाडण्यात आली. लायन गेटसमोरील रस्ता (रॅम्पार्ट रोड) म्हणजे सध्याचा के. दुभाष रोड हा तटबंदीचा हिस्सा होता. रॅम्पार्ट म्हणजे तटबंदी. के. दुभाष रोड व महात्मा गांधी रोड (एस्प्लनेड रोड) यांना जोडणाऱ्या मोकळ्या जागेला सुभाषचंद्र बोस चौक असे नाव आहे. किंग एडवर्ड यांचा (सातवा) काळसर रंगातील अश्वारूढ पुतळा त्याच जागेत एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून जवळजवळ शंभर वर्षें होता.\nकिंग एडवर्ड (सातवा) हा भारतास भेट देणारा पहिला ब्रिटिश राजा होय. राजाच्या भारतभेटीचे औचित्य साधून अल्बर्ट अब्दुल्ला डेव्हिड ससून या लोकहितवादी बगदादी ज्यू व्यापाऱ्याने राजांच्या सन्मानार्थ अश्वारूढ पुतळा बनवून शहर प्रशासनास भेट देण्याचे ठरवले. तो पुतळा लंडन येथील प्रसिद्ध शिल्पकार जोसेफ एडगर बोईम यांनी ब्राँझ धातूपासून बनवला होता. तो पुतळा दगडी शिल्पासमान दिसावा म्हणून त्याला दगडी रंगासारखी काळसर झळाळी दिली गेली होती. पुतळ्यासाठी फ्लोरा-फाउंटन व वेलिंग्टन कारंजे या स्मारकाच्या मध्यावरील जागा निवडली गेली होती.\nमुंबईच्या काळा घोडा परिसराचे सौंदर्य\nमुंबईमध्ये अनेक धर्म, जाती-जमातींतून बनलेल्या एकोप्याचे प्रतिबिंब सामाजिक विविधतेत दिसून येते, तर विविध देशी-विदेशी स्थापत्यशैलींत बांधलेल्या इमारतींत अप्रतिम कलासौंदर्याचा मिलाफ दिसून येतो. काळा घोडा परिसर हे त्याचे उत्तम उदाहरण आहे\nमुंबईला आधुनिक शहराचा चेहरा नागरी व्यवस्थापनाची उत्तम जाण व निर्णयक्षमता असलेले ब्रिटिश गव्हर्नर आणि तज्ज्ञ नगररचनाकार यांनी दिला. बांधकामाचा पूर्वानुभव आणि विदेशी भाषेचा गंधही नसलेल्या आंध्र प्रदेशाच्या तेलुगू समाजातील कुशल कंत्राटदारांनी मुंबईमधील विदेशी शैलीतील इमारती प्रत्यक्षात उभ्या केल्या. भारतीय स्थापत्य अभियंत्यांनी बांधकाम देखरेख; तसेच, ब्रिटिश आर्किटेक्ट व कंत्राटदार यांच्यासाठी दुभाष्याचे काम केले. कालांतराने, वसाहतकालीन वास्तुशैलीही ब्रिटिश राजवटीप्रमाणे लोप पावली. तेलुगू समाजातील नव्या पिढ्यांनीही पिढीजात बांधकाम व्यवसाय बंद करून इतर छोट्यामोठ्या धंद्यांत शिरकाव केला.\nपोथरे येथील शनेश्वर मठाचे गूढ\nसोलापूर जिल्ह्यातील मौजे पोथरे हे गाव करमाळ्यापासून पाच किलोमीटरवर आहे. गावची लोकसंख्या सुमारे चार हजार आहे. ते गाव करमाळा-जामखेड व पुढे बीड असा प्रवास करताना रस्त्याच्या पश्चिमेकडे वसलेले दिसते. गावात प्रवेश करताना शनेश्वर देवस्थानाची लोखंडी कमान दृष्टीस पडते. पुढे, थोड्या अंतरावर पुरातन वास्तू दिसून येते. ती वास्तू शनेश्वर मठ या नावाने ओळखली जाते. मोठमोठ्या दगडांतून साकारलेली ती वास्तू भक्तांचे, पर्यटकांचे, प्रवाशांचे लक्ष खिळवून ठेवते. वास्तू कधी बांधली गेली त्याबाबत निश्चित माहिती नाही.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/national/jammu-and-kashmir-restrictions-will-be-eased-after-august-15-jammu-and-kashmir-governor/", "date_download": "2019-08-21T00:30:42Z", "digest": "sha1:WCQITTOD3DOZQWCP4PDTJLDTQVOODVUG", "length": 34990, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Jammu And Kashmir Restrictions Will Be Eased After August 15 Jammu And Kashmir Governor | Jammu And Kashmir : 15 ऑगस्टनंतर जम्मू काश्मीरमधील निर्बंध शिथिल करणार - सत्यपाल मलिक | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबद���ा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्�� किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nJammu And Kashmir : 15 ऑगस्टनंतर जम्मू काश्मीरमधील निर्बंध शिथिल करणार - सत्यपाल मलिक\nJammu And Kashmir : 15 ऑगस्टनंतर जम्मू काश्मीरमधील निर्बंध शिथिल करणार - सत्यपाल मलिक\nजम्मू काश्मीरमधील निर्बंध 15 ऑगस्टनंतर शिथील करण्यात येणार असल्याची माहिती जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दिली आहे.\nJammu And Kashmir : 15 ऑगस्टनंतर जम्मू काश्मीरमधील निर्बंध शि���िल करणार - सत्यपाल मलिक\nठळक मुद्दे15 ऑगस्टनंतर जम्मू काश्मीरमधील निर्बंध शिथिल करणार - सत्यपाल मलिक'राज्यातील परिस्थिती सामान्य होत नाही तोपर्यंत यावरील निर्बंध कायम राहतील''आठवडाभरात किंवा दहा दिवसांमध्ये राज्यातील परिस्थिती सामान्य होईल.'\nनवी दिल्ली - केंद्रातील मोदी सरकारने सोमवारी (5 ऑगस्ट) ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत जम्मू-काश्मीरला लडाखपासून वेगळं करण्यात आलं आहे. लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा बहाल करण्यात आला असून, तिथे विधानसभेची स्थापन करण्यात आलेली नाही. लडाखच्या लोकांनी गेल्या अनेक वर्षांपासून लडाख हा केंद्रशासित प्रदेश व्हावा, अशी मागणी केली होती. कलम 370 हटवण्यापूर्वी केंद्र सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने राज्यात काही निर्बंध घातले होते. मात्र कलम 370 हटवल्यानंतर हे निर्बंध अधिक कठोर करण्यात आले होते. परंतु आता ते शिथिल केले जाण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीरमधील निर्बंध 15 ऑगस्टनंतर शिथिल करण्यात येणार असल्याची माहिती जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दिली आहे.\nसत्यपाल मलिक यांनी 15 ऑगस्टनंतर जम्मू काश्मीरमधील निर्बंध शिथिल करण्यात येतील. तसेच फोन, इंटरनेट या माध्यमांमार्फत युवकांची दिशाभूल करण्याचं तसेच त्यांना भडकवण्याचं काम करण्यात येत आहेत. त्यामुळेच राज्यातील परिस्थिती सामान्य होत नाही तोपर्यंत यावरील निर्बंध कायम राहतील असं सांगितलं आहे. आठवडाभरात किंवा दहा दिवसांमध्ये राज्यातील परिस्थिती सामान्य होईल. त्यानंतर निर्बंधदेखील हळूहळू उठवण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.\nकलम 370 हटविल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये जवानांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र या मुद्द्यावरुन काँग्रेसने भाजपावर टीकेचं लक्ष्य केलेलं असताना जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधींना टोला लगावला होता. विमान पाठवतो, स्वत: येऊन काश्मीरची परिस्थिती पाहा असं आवाहन केलं होतं त्यावर राहुल गांधी यांनीही सत्यपाल मलिक यांना विरोधी पक्षाचे नेते आणि मी जम्मू काश्मीर, लडाखला भेट देतो. तुमच्या निमंत्रणासाठी मी कृतज्ञ आहे असं त्यांनी म्हटलं. तसेच आम्हाला विमानाची गरज भासणार नाही परंतु कृपया आम्हाला प्र���ास करण्याचे आणि तेथील लोक, मुख्य प्रवाहातील नेते आणि आमच्या सैनिकांना भेटण्याचे स्वातंत्र्य मिळेल याची खात्री करा असं प्रत्युत्तर राहुल गांधी यांनी सत्यपाल मलिक यांना दिलं आहे.\nजम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात जम्मू-काश्मीरमध्ये काय चाललं आहे, याची माहिती पंतप्रधान मोदींनी देशाला द्यावी, असं आव्हान राहुल यांनी दिलं होतं. त्याला मलिक यांनी प्रत्युतर दिलं होतं. सांप्रदायिक दृष्टीकोनातून कलम 370 हटवण्यात आलेलं नाही. त्यामुळे मी राहुल गांधींना काश्मीरमध्ये येण्याचं निमंत्रण देतो. त्यासाठी मी विमानदेखील पाठवेन. तुम्ही स्वत: परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि मगच बोला. तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहात. त्यामुळे अशा प्रकारची बेजबाबदार विधानं तुम्हाला शोभत नाहीत, असं मलिक म्हणाले होते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\n...तर अशा लोकांना तुडवलं पाहिजे; केंद्रीय गृहराज्यमंत्री किशन रेड्डी यांचे आक्रमक विधान\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताच्या एका जवानाला वीरमरण\nकलम ३७० हटविण्यासाठी इम्रान खान यांनी केली नरेंद्र मोदींशी डील; इम्रान यांच्या पत्नीने केला दावा\nहै तैय्यार हम... एअर मार्शल धनोआंकडून वायू दलास सतर्कतेच्या सूचना\nटवाळखोरांकडून सुरक्षा जवानांना अपशब्द; काश्मीरातील हेल्पलाइन नंबरवर पाकमधून आले कॉल्स\nयेडीयुरप्पा यांच्या मंत्रिमंडळावरून कर्नाटक भाजपमध्ये प्रचंड नाराजी\nराजीव गांधी यांना देशभरात आदरांजली; सद्भावना दिनानिमित्त विविध कार्यक्रम\n‘पूर्वीच्या मंदिराच्या जागीच मशीद बांधली हेच सत्य’\nप्रियंवदा बिर्लांच्या संपत्तीचा वाद १५ वर्षांनंतरही कोर्टात\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/content-171/", "date_download": "2019-08-20T23:57:01Z", "digest": "sha1:IQMEQC7LWUHKBOTYIW35VTNRIT6GD3QX", "length": 8707, "nlines": 60, "source_domain": "mymarathi.net", "title": "कर्तृत्वावर वेळोवेळी प्रोत्साहनाची थाप असावी-शिवप्रसाद मंत्री - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune कर्तृत्वावर वेळोवेळी प्रोत्साहनाची थाप असावी-शिवप्रसाद मंत्री\nकर्तृत्वावर वेळोवेळी प्रोत्साहनाची थाप असावी-शिवप्रसाद मंत्री\nपुणे :- छत्रपतीं शिवाजी महाराज घडले ते जिजाबाईंनी दिलेल्या संस्कारांमुळेच. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले याशिवाय राष्ट्राप्रती निष्ठा व आदरभाव,शौर्य,निडरता ,कर्तव्यदक्षता अशा अनेक गोष्टींचे बाळकडू महाराजांना जिजामातांकडून मिळाले.यातूनच समजते कि, एक प्रतिभावंत,कर्तृत्ववान व्यक्तिमत्व घडवण्यासाठी पालकांनाही तेवढेच परिश्रम घ्यावे लागतात. अशा भावना शिवप्रसाद मंत्री यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या.\nत्यांच्या अतुलनीय जीवनप्रवासातून प्रेरणा घेत पालकांची ‘पालकत्वाची’ जबाबदारी किती महत्वाची आहे हे देखील त्यांनी पालकांना समजावून सांगितले. जिजामातांप्रमाणे कर्तृत्वावर वेळोवेळी प्रोत्साहनाची आणि मार्गदर्शनाची थाप घालणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.\nआय पेरेंट्स सत्रांतर्गत गोयल गंगा इंटरनैशनल स्कूलच्या आवारात हा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी गोयल गंगा इंटरनैशनल स्कुलच्या संचालिका सोनू गुप्ता, मुख्याध्यापिका भारती भागवाणी तसेच समस्त शिक्षक , विद्यार्थी आणि पालकही उपस्थित होते.\n‘पालक’ हे मुलांचे पहिले गुरु असतात त्यामुळे त्यांचे अनुकरण ते करत असतात म्हणूनच पालकांनी सकारात्मक गोष्टी स्वतःच्या अनुकारांतून मुलांना शिकवाव्यात अशा भावना सोनू गुप्त यांनी मांडल्या.\nसमाविष्ट गावांच्या विकासासाठी अकराशे कोटीची तरतूद करा -खासदार सुप्रिया सुळे\nग्रामीण विद्यार्थ्यांना ५० लाख किमतीच्या जीवनोपयोगी साहित्याचे वितरण\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/ncp-pune-219/", "date_download": "2019-08-20T23:51:37Z", "digest": "sha1:HTLORQPUAITXJFXCXGTR3RWGCVYTAIJU", "length": 12019, "nlines": 76, "source_domain": "mymarathi.net", "title": "विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने शहरातील पदाधिकारी बदलले - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\n���ध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने शहरातील पदाधिकारी बदलले\nविधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने शहरातील पदाधिकारी बदलले\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहराच्या संघटनेमध्ये विविध सेलमध्ये बदल करण्यात आलेले आहेत.आक्रमक म्हणून काम करणाऱ्या राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना देखील पदावरून काढून त्यांच्या ऐवजी स्वाती पोकळे यांची नियुक्ती झाल्याने अनेकांना हा धक्का वाटला आणि हा चर्चेचा विषय झाला . सांस्कृतिक सेलचा अध्यक्ष बदलल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले पण नवे तरी बरे असतील काय \nपुणे शहरामध्ये राष्ट्रवादीचे महिला युवक विद्यार्थी युवती अल्पसंख्यांक कामगार अशा समाजातील विविध घटकांमध्ये काम करण्यासाठी संघटना व सेल आहेत या संघटनाच्या अध्यक्षांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज नवीन नेमणुका करण्यात आल्याची घोषणा शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी केली.\nआगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन शहराच्या संघटनेमध्ये रचनात्मक बदल केल्याचे जाणवत आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार वंदना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या नव्या नेमणुका करण्यात आल्या.\nया नेमणुका करत असताना पूर्वीच्या संघटनेच्या व सेलच्या शहराध्यक्ष यांना त्याच्या विभागाच्या प्रदेश कार्यकारीणी मध्ये प्रमोशन देण्यात आले आहे तसेच काही लोकांना पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारणी मध्ये बढती देण्यात आली त्यामुळे पूर्वीच्या संघटनेच्या शहराध्यक्षांचा केलेल्या कामाचा अनुभवाचा उपयोग महाराष्ट्र प्रदेश पातळीवर पक्षाला होईल व नवीन चेहऱ्यामुळे संघटना बांधणी अधिक मजबूत करता येईल त्याच प्रमाणे या नेमणुका करताना सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्याचे धोरण पक्षाने अवलंबिले आहे त्याचप्रमाणे पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघाचा ताळमेळ या नियुक्त्यांमध्ये करण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी दिली.\nनवनिर्वाचित अध्यक्षांची नावे पुढील प्रमाणे\nराष्ट्रवादी महि��ा काँग्रेस स्वाती पोकळे\nराष्ट्रवादी युवक काँग्रेस महेश हांडे\nराष्ट्रवादी विद्यार्थी विशाल मोरे\nराष्ट्रवादी युवती काँग्रेस अश्विनी परेरा\nराष्ट्रवादी अल्पसंख्यांक काँग्रेस अजीम गुडाकुवाला\nराष्ट्रवादी कांग्रेस कामगार सेल राजेंद्र कोंडे\nराष्ट्रवादी काँग्रेस पर्यावरण सेल समीर निकम\nराष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक सेल प्रमोद रणवरे\nराष्ट्रवादी काँग्रेस आयटी सेल ययाती चरवड\nराष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नागरिक सेल शंकर शिंदे\nराष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया सेल सुकेश पासलकर\nराष्ट्रवादी काँग्रेस पथारी सेल अल्ताफ शेख\nया नियुक्त्या शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी जाहीर केल्या आगामी विधानसभा निवडणुकीत पुणे शहरातील सर्व मतदारसंघात कार्यकर्त्यांना न्याय देण्याबरोबरच सर्व घटकांना सामावून घेण्याची कसरत साधलेली दिसत आहे.\nपत्रकारांना प्रत्येक जिल्ह्यात म्हाडाची घरे – मुख्यमंत्री\n‘माझे नक्षलवाद्यांशी संबंध असतील तर मला अटक का नाही\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/208?page=6", "date_download": "2019-08-20T23:51:39Z", "digest": "sha1:SFSQRO2RYVMN2FUKZOOT2DZF5ZHVK2GM", "length": 26000, "nlines": 104, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "वैभव | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nदापोली तालुक्याचा त्रिकोण व त्याची महत्ता (Dapoli Tehsil)\nदापोली परिसरात भेट द्यावी अशी पालगड, मुरुड, वणंद व जालगाव ही चार गावे आहेत. दापोली हे गाव ब्रिटिशांनी त्यांच्या कारभाराच्या सोयीसाठी वसवले. दापोली गावाचा इतिहास फार तर दोनशे वर्षें मागे नेता येईल. दापोलीच्या आजुबाजूची गावे मात्र पुरातन आहेत. ब्रिटिशांनी कोकणातील किनारपट्टीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक ठाणी उभारली. ब्रिटिशांनी हर्णे बंदराजवळ किल्ले सुवर्णदुर्ग जिंकून घेतल्यावर, त्यांनी तेथे ठाणे 1818 साली वसवले. मुळात तो प्रदेश तालुके सुवर्णदुर्ग म्हणून ओळखला जाई. परंतु ब्रिटिशांचा शोध नेहमी त्यांना मानवतील असे थंड प्रदेश निवडण्याकडे होता. दापोली तसे त्यांनी शोधून काढले. त्याची ख्याती कोकणातील महाबळेश्वर म्हणून त्यानंतर पसरली.\nश्याम लोंढे - ध्यास एकलव्याचा\nश्याम लोंढे हे नाशकात चित्रकार, मूर्तिकार, यशस्वी डिझायनर आणि आर्किटेक्ट म्हणून ओळखले जातात. श्याम यांचा मोलाचा वाटा नाशिकमध्ये नाविन्यपूर्ण म्हणून लक्षणीय ठरलेल्या ‘एस्पॅलार’ आणि ‘हेरिटेज’ या दोन शाळांच्या बांधकामात आहे. श्याम लोंढे यांनी घरे, बंगले, हॉटेले आदी बांधकामांमध्ये विशेष नाव कमावले आहे.श्याम यांनी तशा कल्पकतापूर्ण, कलात्मक गोष्टी अनेक साधल्या आहेत; तेही औपचारिक शिक्षण फारसे न घेता. ते दहावी उत्तीर्ण जेमतेम झाले आहेत. कारण एवढेच, की ‘कामांपुढे तसा त्यांना पुढे वेळच मिळाला नाही’ श्याम यांचे आयुष्य म्हणजे अनुभव, मेहनत आणि प्रतिभा यांचे सान्निध्य. त्यांच्या आयुष्याचा मंत्र सकारात्मकता हा आहे.\nराम नामदेव सुरोशी 15/02/2019\nशिवाजी महाराजांनी सागरी सत्तेचा पाया प्रथम कल्याण बंदरात १६५८ मध्ये घातला. त्या बंदराला कल्याणची खाडी म्हणून ओळखले जाते, पण कल्याण पूर्वी प्रसिद्ध होते ते, बंदर आणि बाजारपेठ म्हणून. मुसलमान राजवट आणि पेशवे राजवट कल्याणात असताना मुस्लिम वाडे, हिंदू वाडे, धार्मिक स्थळे (मंदिर, मशिदी) विहिरी, तळी; तसेच, ब्रिटिश राजवटीत चर्च अशा वास्तू बांधल्या गेल्या. तोच आज कल्याणचा ऐतिहासिक वारसा ठरलेला आहे. त्यात एक विशेष म्हणजे संपूर्ण कल्याणला तटबंदी बांधण्यात आली होती. परकीय आक्रमणांपासून गावाचे संरक्षण हाच तटबंदीचा हेतू होता. तटबंदीचा काहीसा भाग अस्तित्वात आहे. मात्र तोही दुर्लक्षित आहे. ना पालिकेचे, ना नागरिकांचे त्या वारसावस्तूबद्दल कुतूहल आहे.\nगवळी-धनगर समाज कोकणात सह्याद्री पर्वताच्या मुख्य व उपरांगांवर राहत असू�� तो खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा व राजापूर या पाच तालुक्यांत विखुरला गेला आहे. त्यांची वाडी अतिलहान म्हणजे पाच ते दहा घरांची असते. एका वाडीवर सत्तर ते ऐंशी लोकसंख्या असते. त्या समाजाच्या एकूण सत्तर वाड्या चिपळूण तालुक्यात 1990 साली होत्या व साडेपाच हजार इतकी लोकसंख्या होती. त्यांचा मुख्य व्यवसाय सह्याद्री पर्वतातून मालाची वाहतूक करणे हा होता. त्यासाठी ते बैल सांभाळत. कालांतराने, सह्याद्री पर्वतात रस्ते झाले, वाहतुकीची आधुनिक साधने आली; त्यामुळे त्या समाजाचा तो व्यवसाय नाहीसा झाला. त्यांनी दुधाचा व्यवसाय स्वीकारला.\nतो समाज डोंगरमाथ्यावरच राहणे पसंत करतो. त्यामुळे तो डोंगरपायथ्याशी राहत असलेल्या समाजांना मिळत असलेल्या सोयीसुविधांपासून वंचित राहतो. तो बहुतांश अल्पभूधारक किंवा भूमिहीन आहे. डोंगरमाथ्यावर पाण्याचा व चाऱ्याचा तुटवडा पावसाळ्यानंतर निर्माण होतो. त्यांच्या शोधात तो नदीकिनारी किंवा पाणथळजागी जनावरांसह जाऊन राहतो. पावसाळ्यात पुन्हा मूळ जागी येतो. दूधव्यवसाय कष्टप्रद आहे. गवळी-धनगर पारंपरिक पद्धत सोडत नसल्यामुळे त्यातून त्यांचा चरितार्थ पूर्ण भागत नाही. त्यांना गावात किंवा खोतांकडे (मोठ्या जमीनमालकांकडे) मोलमजुरी करावी लागते. काहीजण पुण्याला जाऊन हॅाटेलांमध्ये नोकरी करतात.\nपंढरीचे बदलते स्वरूप (Pandharpur)\nमाझा जन्म पंढरपूरचा. आम्ही पेशव्यांचे पुराणिक. त्यांनीच आम्हाला पंढरपूर गावात नदीकाठी घोंगडे गल्लीत पन्नास खणी वाडा व नदीपलीकडे शंभर एकर जमीन दिली. माझी आई ही श्री रुक्मिणीदेवीच्या सेवाधारी उत्पात समाजातील.\nमूळ पंढरपूर गाव हे चंद्रभागेच्या काठावर हरिदास, महाद्वार आणि कुंभार अशा तीन वेशींत वसलेले होते. विठ्ठल मंदिरासभोवतीचा प्रदक्षिणा रोड ही पंढरपूर गावाची सरहद्द पंढरपूर गाव हे आदिलशाहीत असल्याने, विजापूरच्या दिशेचा नदीकाठचा भाग आधी विकसित झाला. दत्त घाट, महाद्वार घाट ते कालिका मंदिर हा रस्ता ‘विजापूर रस्ता’ म्हणून प्रसिद्ध होता. तेथेच गावचा बाजार भरत असे. त्या रस्त्यावर अहिल्याबाई होळकर, सरदार खाजगीवाले, शिंदे सरकार, जमखंडीकर, पटवर्धन राजे आदींचे वाडे आहेत. अहिल्याबाई होळकर यांचा वाडा बांधून झाला, तेव्हा तो ‘पाहण्यास या’ म्हणून इंदूरला निरोप धाडला गेला. अहिल्याबाई युद्धाच्या मोहिमेवर असल्���ाकारणाने, त्यावेळी त्या स्वतः येऊ शकल्या नाहीत. परंतु त्यांनी त्यांच्या संस्थानातील एक गजराज पंढरपूरला पाठवला. माहुताने त्या गजराजाला वाड्याच्या माळवदावर (गच्चीवर) फिरवून बांधकाम मजबूत असल्याची खात्री करून घेतली आणि तसा निरोप अहिल्याबाई यांना पाठवला.\nबेलोरा हे वर्धा नदीच्या तीराजवळ वसलेले यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील गाव. कोळसाखाणींमुळे त्या गावाचे पुनर्वसन झाले. मूळ गाव खाणीत बुडाले गेले. ती गोष्ट 1980 ची. वर्धा नदीचे खोरे कोळसा खनिजाने समृद्ध आहे असे आढळून आले. पुनर्वसनामुळे नव्या बेलोराची गावरचना आराखड्यानुसार अगदी व्यवस्थित मांडली गेली आहे. ते मूळ गावापासून फक्त अडीच किलोमीटरवर आहे. ते यवतमाळ या जिल्ह्याच्या ठिकाणावरून एकशेतीस किलोमीटर तर वणी तालुक्याच्या ठिकाणावरून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे. गावापासून तीन किलोमीटरवरील नदी ओलांडली, की पूर्वेकडे चंद्रपूर जिल्ह्याची हद्द सुरू होते. तेथून चंद्रपूर फक्त पंचवीस किलोमीटरवर आहे.\nफाळणी ते फाळणी - पाकिस्तानविषयक नवी दृष्टी\nपाकिस्तान या शब्दाच्या उच्चाराबरोबर भारतीयांच्या मनात अनेक प्रकारच्या भावना दाटून येतात. त्या मुख्यत्वेकरून असतात चीड आणि संताप यांच्या. फाळणीच्या वेळी झालेल्या दंगली, त्यावेळी झालेले अत्याचार, पाकिस्तानने भारतावर लादलेली युद्धे, त्यांनी दहशतवाद्यांना दिलेले प्रोत्साहन, देशात येऊन केलेले बॉम्बस्फोट, तेथे होत असलेले बॉम्बस्फोट आणि त्यांनी भारताला शांततेत जगू न देण्याचे घेतलेले व्रत... असे हे सारे असूनदेखील, भारतीयांना पाकिस्तानबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्याचे कारण म्हणजे दोघांचाही असलेला समान भूतकाळ. भारतीयांना लाहोर शहराचे आकर्षण वाटते, कारण आख्यायिकेप्रमाणे ते रामाच्या मुलाने, म्हणजे लव याने वसवलेले आहे; तर रावळपिंडी हे बाप्पा रावळ यांनी वसवलेले हडप्पा आणि मोहेन-जो-दारो ही तर भारताच्या पुराणकालीन संस्कृतीची केंद्रे, ती सर्व ठिकाणे पाकिस्तानात आहेत.\n‘फाळणी ते फाळणी’च्या लेखिका प्रतिभा रानडे या काबूलमध्ये चार वर्षें होत्या, तेव्हा त्या काही पाकिस्तानी लोकांच्या सान्निध्यात आल्या होत्या. नंतर, खुद्द त्यांचा मुक्काम पाकिस्तानातील कराची व लाहोर या शहरांत झाला. त्यांनी दोन पुस्तके लिहिली आहेत - एक ‘फाळणी ते फाळणी’ व दुसर्‍या पुस्तकाचे नाव आहे, ‘अस्मितेच्या शोधात पाकिस्तान’.\nआगाशी - इतिहास-भूगोलाचे वरदान\nनिर्मळ महात्म्यातील एकशेआठ तीर्थकुंडांपैकी एक म्हणजे आद्यनाशी; म्हणजेच आगाशी. ते गाव त्या तीर्थकुंडाभोवती वसले आहे. परशुरामाच्या दिव्य शौर्याची गाथा म्हणजे निर्मळ महात्म्य. त्यात एकशेआठ तीर्थकुंडांचे वर्णन आहे. अगस्थ मुनींचे वास्तव्य तेथे असल्यामुळे ह्या गावाला ‘आगाशी’ हे नाव प्राप्त झाले असेही सांगितले जाते. ‘सात काशी तेथे एक आगाशी’ असे आगाशी गावाचे महात्म्य सांगितले जाते.\nआगाशी भौगोलिकदृष्ट्या श्रीमंत आहे. त्या गावाला नैसर्गिक साधनसंपत्ती प्राप्त होण्याचे कारण म्हणजे उत्तरेकडे नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या डोंगरातून वाहत येणारी वैतरणा नदी तर पूर्वेला सह्याद्री पर्वताच्या रांगा आणि पश्चिमेला अरबी समुद्र. गावाच्या प्रगतीचा इतिहास पौराणिक काळापासून आढळतो. वैतरणा नदी पवित्र. तिच्या काठचे गाव म्हणून आगाशीला आगळे महात्म्य लाभले आहे. गुजराती भाषेमध्ये म्हण आहे, की नवखंड पृथ्वी, दसमो खंड अशी आणि आग्यारमो ‘आगाशी’.\nगावगाडा - यंत्रयुगापूर्वीची ग्रामरचना\n‘गावगाडा’ हा ग्रंथ 1915 साली प्रसिद्ध झाला. त्याची शताब्दी साजरी होऊन गेली. तो त्रिंबक नारायण आत्रे यांनी लिहिला. ते मामलेदार होते. त्यांनी खेडेगावांच्या स्थितीचा अभ्यास केला होता. यंत्रयुग येण्याआधी ग्रामरचना कशी होती, ते समजून घेण्यासाठी ‘गावगाडा’ उपयुक्त आहे. जातिभेदाच्या चक्रव्युहात अडकलेला समाज त्यात दिसतो. गावाची रचना, ‘पांढरी’ म्हणजे रहिवासाची भूमी आणि ‘काळी’ म्हणजे शेतजमीन अशा संज्ञा ग्रंथात येतात. तसेच, लोकवस्तीचे दोन भाग ‘कुणबी’ आणि ‘अडाणी’ असे शेतकरी करतात. ‘कुणबी’ हा शेतकरी आणि ‘अडाणी’ हा बिगरशेतकरी. बलुतेदारी कशी आहे त्याचे त्यात चित्रण आहे. देशात राजकीय उलथापालथी झाल्या, पण ग्रामीण उत्पादन व्यवस्था आणि बलुतेदारी, शेती यांची रचना मात्र तशीच राहिली.\n‘सातभाई’ हे एखाद्या पडेल हिंदी चित्रपटाचे नाव नाही तर ते एका पक्ष्याचे नाव आहे. इंग्रजीत त्याला कॉमन बॅबलर असे म्हणतात. सातभाईंना इंग्रजीत ‘सेव्हन सिस्टर्स’ असेही नाव आहे.\nहिंदी सिनेमाच्या सुरुवातीच्या काळात चित्रपटाची कथा दोन भावांवर आधारलेली असे. पुढे ‘राम और शाम’, ‘सीता और गीता’ अश�� जुळे भाऊ वा बहिणींच्या चित्रपटांची लाट आली. तर ‘अमर, अकबर, अँथनी’च्या जोरदार यशानंतर तीन भावांच्या कथेच्या फ़ॉर्म्युल्याची चलती सुरु झाली. त्यानंतर एकदम ‘सत्ते पे सत्ता’ हा सात भावांवर आधारित चित्रपट निघाला. मात्र तो अपेक्षेप्रमाणे चालला तर नाहीच, पण चांगला आपटला. त्यामुळे एक गोष्ट चांगली झाली. हिंदी चित्रपटातील भावांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आले.\nसातभाई हा पक्षी शहरात भरवस्तीत सहसा आढळत नसला तरी शहराच्या सीमेवरील माळरानावर आणि रानावनांत कायम दिसतो. सातभाई जमिनीवरील पालापाचोळा उसकटून त्यातील कीटक खातो. तो जमिनीपासून थोड्या उंचीवर अगदी जिवावर आल्यासारखे उडतो. सातभाई पक्षी नेहमी थव्याने हिंडतात. त्यांच्या थव्याची संख्या सात ते बारापर्यंत असते. थव्यांची संख्या नेहमी सातच असते असे नाही, परंतु बहुतेक वेळा तेवढी असते. म्हणून त्याचे नाव पडले सातभाई.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.beblia.com/pages/main.aspx?Language=Marathi&Book=3&Chapter=18", "date_download": "2019-08-20T22:50:27Z", "digest": "sha1:7CS2IY6LXDP3CUK4FHCHAGWT4SN4ZKL2", "length": 16661, "nlines": 82, "source_domain": "www.beblia.com", "title": "लेवीय १८ - पवित्र बायबल [मराठी बायबल 1826]", "raw_content": "\nबायबल एकाच वर्षात दिवसाचे पद्य शोधा\nदेणगी द्या आमच्याशी संपर्क साधा अनुप्रयोग\nसाइन इन साइन अप करा सेटिंग्ज\nरशियन सिनोडल बेलारूसी युक्रेनियन पोलिश १९७५ पोलिश १९१० सर्बियन १८६५ सर्बियन लॅटिन १८६५ बल्गेरियन १९४० बल्गेरियन १९१४ स्लोव्हाकियन झेक २००९ झेक Ekumenicky चेक १६१३ चेक १९९८ रोमानियन अझरबैजान १८७८ अझरबैजान दक्षिण अर्मेनियन अल्बेनियन स्लोव्हेनियन २००८ स्लोव्हेनियन १८८२ क्रोएशियन एस्टोनियन लाटवियन LJD लाट्वियन Gluck लिथुआनियन हंगेरियन १९७५ हंगेरियन Karoli १५८९ फिनिश १९३३ फिन्निश १७७६ फिन्निश १९९२ नार्वेजियन १९३० नॉर्वेजियन १९२१ स्वीडिश १९१७ स्वीडिश १८७३ स्वीडिश Folk आइसलँडिक ग्रीक १७७० ग्रीक GNT १९०४ ग्रीक आधुनिक १९०४ ग्रीक १९९४ हिब्रू जर्मन १९५१ जर्मन १५४५ जर्मन एल्बर १९०५ जर्मन ल्यूथर १९१२ डच १६३७ डच १९३९ डच २००७ डॅनिश १९३१ डॅनिश १८१९ वेल्श फ्रेंच १९१० फ्रेंच डार���बी फ्रेंच जेरुसलेम फ्रेंच व्हिगोरेक्स बास्क इटालियन १९७१ इटालियन La Nuova Diodati इटालियन Riveduta स्पॅनिश १९०९ स्पॅनिश १५६९ स्पॅनिश १९८९ जमैकन पोर्तुगीज १९९३ पोर्तुगीज आल्मेडा १६२८ पोर्तुगीज आल्मेडा १७३ पोर्तुगीज CAP पोर्तुगीज VFL नहुआटल Kiche किक्की क्वेचुआन न्युझीलँड मलेशियन पापुआ न्यू गिनी १९९७ पपुआ न्यू गिनी टोक पिसिन तुर्कीश १९८९ तुर्की HADI हिंदी HHBD हिंदी ERV २०१० गुजराती कन्नड मल्याळम मराठी ऑडिआ तामिळ तेलगू बर्मा नेपाळी १९१४ नेपाळी तमांग फिलीपिन्स सिबूआनो टागालॉग कंबोडियन १९५४ ख्मेर २०१२ कझाकस्तान थाई आफ्रिकान्स झॉसा झुलु सोथो अम्हारिक १९६२ अम्हारिक DAWRO अम्हारिक GOFA अम्हारिक GAMO अम्हारिक तिग्रीन्या वोलयटा नायजेरियन दिंका अल्जेरियन ईव स्वाहिली मोरोक्को सोमालियन शोना मादागास्कर रोमानी गॅम्बिया कुर्दिश हैतीयन बंगाली २००१ बंगाली २०१७ उर्दू २००० उर्दू २०१७ पंजाबी अरेबिक NAV अरेबिक SVD फारसी १८९५ फारसी डारी २००७ इंडोनेशियन १९७४ इंडोनेशियन BIS इंडोनेशियन TL इंडोनेशियन VMD व्हिएतनामी १९२६ व्हिएतनामी ERV व्हिएतनामी NVB चीनी सरलीकृत १९१९ पारंपारिक चीनी १९१९ चीनी सरलीकृत नवीन २००५ चीनी पारंपारिक नवीन २००५ चीनी पारंपारिक ERV २००६ जपानी १९५४ जपानी १९६५ कोरियन १९६१ कोरियन AEB कोरियन KLB कोरियन TKV इंग्रजी ESV इंग्रजी NASB इंग्रजी NIV इंग्रजी NLT इंग्रजी Amplified इंग्रजी डार्बी इंग्रजी ASV इंग्रजी NKJ इंग्रजी KJ अॅरेमिक लॅटिन एस्पेरांतो कॉप्टिक कॉप्टिक साहिदीक\nउत्पत्ति निर्गम लेवीय नंबर अनुवाद यहोशवा न्यायाधीश रूथ १ शमुवेल २ शमुवेल १ राजे २ राजे १ इतिहास २ इतिहास एज्रा नहेम्या एस्तेर जॉब स्तोत्र नीतिसूत्रे उपदेशक सॉलोमनचे गाणे यशया यिर्मया विलाप यहेज्केल डॅनियल होशे जोएल आमोस ओबद्या योना मीखा नहूम हबक्कूक सपन्या हाग्गय जखऱ्या मलाखी\nमॅथ्यू मार्क लूक जॉन कायदे रोमन्स १ करिंथकर २ करिंथकर गलतीकर इफिसियन्स फिलिपीन्स कलस्सियन १ थेस्सलनीकाकर २ थेस्सलनीकाकर १ तीमथ्य २ तीमथ्य टायटस फिलेमोन इब्री जेम्स १ पीटर २ पीटर १ योहान २ योहान ३ योहान जुदाई प्रकटीकरण\n१ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७\n१८:१ १८:२ १८:३ १८:४ १८:५ १८:६ १८:७ १८:८ १८:९ १८:१० १८:११ १८:१२ १८:१३ १८:१४ १८:१५ १८:१६ १८:१७ १८:१८ १८:१९ १८:२० १८:२१ १८:२२ १८:२३ १८:२४ १८:२५ १८:२६ १८:२७ १८:२८ १८:२९ १८:३०\n“इस्र��एल लोकांना सांग: मी परमेश्वर तुमचा देव आहे.\nतुम्ही ज्या मिसर देशात राहात होता त्या देशातील रीतीरीवाजाप्रमाणे चालू नका तसेच ज्या कनान देशात मी तुम्हाला घेऊन जात आहे त्या देशातील चालीरीती प्रमाणेही तुम्ही चालू नका तसेच ज्या कनान देशात मी तुम्हाला घेऊन जात आहे त्या देशातील चालीरीती प्रमाणेही तुम्ही चालू नका त्यांचे विधी पाळू नका.”\nतुम्ही माझ्याच नियमाप्रमाणे चाला व माझेच विधी कसोशीने पाळा कारण मी तुमचा देव परमेश्वर आहे.\nम्हणून तुम्ही माझे विधी व माझे नियम पाळावे; ते जो पाळील तो त्यांच्यामुळे जिवंत राहील\n“तुम्ही कधीही आपल्या जवळच्या नातलगाशी शरीरसंबंध करु नये\n“तुम्ही तुमच्या आईवडिलांबरोबर शारीरिक संबंध ठेवू नयेत. ती तुमची आई आहे. म्हणून तिच्याबरोबर शारीरिक संबंध असता कामा नये.\nतू तुझ्या सावत्र आईशी शारीरिक संबंध ठेवू नको, त्यामुळे तुझ्या बापाची लाज जाईल.\n“तू तुझ्या बहिणीशी शारीरिक संबंध ठेवू नको, ती बहीण सख्खी असो किंवा सावत्र असो; ती तुझ्या घरात जन्मलेली असो किंवा तुझ्या घराबाहेर दुसऱ्याच्या घरी जन्मलेली असो, तू तिच्यापाशी जाऊ नको.\n“तू तुझ्या नातीशी शारीरिक संबंध ठेवू नको, मग ती तुझ्या मुलाची मुलगी असो किंवा मुलीची मुलगी असो; त्यामुळे तुझीच लाज जाईल\n“जर तुझ्या बापाच्या बायकोला तुझ्या बापापासून मुलगी झाली असेल तर ती तुझी बहीणच आहे; म्हणून तू तिच्याशी शारीरिक संबंध ठेवू नको.\n“तुझ्या आत्याशी शारीरिक संबंध ठेवू नको. ती तुझ्या बापाची जवळची नातलग आहे.\nतुझ्या मावशीशी शारीरिक संबंध ठेवू नको, ती तुझ्या आईची जवळची नातलग आहे.\nतू तुझ्या चुलत्याची लाज उघडी करु नको, म्हणजे त्याच्या बायकोशी शारीरिक संबंध ठेवू नको; ती तुझी चुलती आहे.\n“तुझ्या सुनेशी शारीरिक संबंध ठेवू नको, ती तुझ्या मुलाची बायको आहे.\n“तुझ्या भावजयीशी शारीरिक संबंध ठेवू नको, त्यामुळे तुझ्या भावाची लाज जाईल.\n“एखाद्या स्त्रीशी व तिच्या मुलीशी म्हणजेच दोघींशी अथवा तिच्या नातीशी मग ती तिच्या मुलाची मुलगी असो किंवा मुलीची मुलगी असो शारीरिक संबंध ठेवू नको. कारण त्या तिच्या जवळच्या नातलग आहेत; असे करणे अति दुष्टपणाचे आहे.\n“तुझी बायको जिवंत असताना तिच्या बहिणीला बायको करुन तिला सवत करुन घेऊ नको; त्यामुळे त्या एकमेकींच्या शत्रू होतील; तू तिच्या बहिणीशी शारीरिक संबंध ठेवू नको.\n“स्त्री ऋ तुमती झाली असताना तिच्यापाशी जाऊ नको; कारण ऋ तुकालात ती अशुद्ध असते.\n“तू आपल्या शेजाऱ्याच्या बायकोशी शारीरिक संबंध ठेवू नको. त्यामुळे तू अमंगळ होशील\n“तू तुझ्या लहान मुलांमुलीपैकी कोणाचाही मौलख दैवतासाठी होम करु नको; असे करशील तर तू आपल्या देवाच्या नांवाचा अवमान करुन त्याच्या नांवाला कलंक लावशील\n“स्त्रीगमनाप्रमाणे पुरुषगमन करु नको ते भयंकर पाप आहे\n“कोणत्याही पशूशी गमन करु नको त्यामुळे तू मात्र अमंगळ होशील त्यामुळे तू मात्र अमंगळ होशील त्याचप्रमाणे स्त्रीने पशूशी गमन करावयासाठी त्याच्यापाशी जाऊ नये; ते कृत्य निसर्गविरुद्ध आहे\n“असल्याप्रकारच्या पाप कर्मामुळे स्वत:ला अशुद्ध करुन घेऊ नका कारण मी राष्ट्रांना त्यांच्या देशातून बाहेर घालवून देत आहे, आणि तो देश मी तुम्हाला देत आहे कारण मी राष्ट्रांना त्यांच्या देशातून बाहेर घालवून देत आहे, आणि तो देश मी तुम्हाला देत आहे कारण तेथील लोकांनी असली भंयकर पापकर्में केली\nम्हणून त्यांचा देश भयंकर भ्रष्ट झाला आहे आणि आता तो तेथील रहिवाशांना, ओकून बाहेर टाकीत आहे\n“ह्याकरिता तुम्ही माझे विधी व नियम पाळावे; हे नियम इस्राएल लोकांकरिता आणि त्यांच्यामध्ये राहाणाऱ्या परदेशीय लोकांकरिताही आहेत; तुम्हांपैकी कोणीही असली भयंकर अमंगळ पापकर्मे करु नये.\nकारण तुमच्या पूर्वी ह्या देशात राहाणाऱ्या लोकांनी भयंकर अमंगळ पापकृत्ये केल्यामुळे हा देश अमंगळ झाला आहे.\nजर तुम्ही या गोष्टी केल्या तर तुम्ही हा देश भ्रष्ट केला तसा तो तुमचाही त्याग करील.\nजे कोणी ह्यातील कोणतेही अमंगळ पापी कृत्य करतील त्या सर्वाना आपल्या लोकांतून बाहेर टाकावे.\nइतर लोकांनी असली भयंकर अमंगळ पापकृत्ये केली, परंतु तुम्ही माझे विधी व नियम पाळावेत; तसली भयंकर अमंगळ पापकृत्ये करुन तुम्ही आपणाला अमंगळ करुन घेऊ नये मी तुमचा देव परमेश्वर आहे.”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/208?page=7", "date_download": "2019-08-20T23:48:07Z", "digest": "sha1:KHLOOGUBIF6SBTUFDUPN7TI4M2OZLDC6", "length": 25488, "nlines": 108, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "वैभव | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nक्रांतिस्थळ, शहीद आष्टी (Shahid Ashti)\nअभिजित दिलीप पानसे 22/01/2019\n‘आष्टी’ नावाची महाराष्ट्र राज्यात तीन-चार गावे आहेत. आमचे 'आष्टी' हे विदर्भातील वर्धा जिल्ह्यात आहे. आमच्या आष्टी गावाला खास बिरुद लावले जाते ते म्हणजे ‘शहीद आष्टी’ शहीद आष्टी हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचे गाव आहे. 9 ऑगस्ट 1942 ला नागपंचमी होती. गांधीजींच्या ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या हाकेला प्रतिसाद देऊन आष्टीचे काही तरुण व मध्यमवयीन स्वातंत्र्य सैनिक पोलिस ठाण्याजवळ सत्याग्रहाला बसले होते. सत्याग्रहींमध्ये हिंदू-मुस्लिम एकत्र होते. शांततेत सत्याग्रह सुरू असताना पोलिस अधिकाऱ्याने सत्याग्रहींवर बंदूक चालवण्याचे फर्मान सोडले. त्यात पाच सत्याग्रही मृत्युमुखी पडले. ती बातमी कळल्यावर गावातील लोक घरातील हातात मिळतील त्या वस्तू घेऊन पोलिस ठाण्यावर चालून गेले. त्यांनी इंग्रजांचे पोलिस ठाणे आणि त्यावरील ‘युनियन जॅक’ जाळला. त्या दिवसभर पोलिस ठाण्यावर युनियन जॅक नव्हे तर भारताचे प्रतिनिधीत्व करणारा झेंडा फडकत होता शहीद आष्टी हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचे गाव आहे. 9 ऑगस्ट 1942 ला नागपंचमी होती. गांधीजींच्या ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या हाकेला प्रतिसाद देऊन आष्टीचे काही तरुण व मध्यमवयीन स्वातंत्र्य सैनिक पोलिस ठाण्याजवळ सत्याग्रहाला बसले होते. सत्याग्रहींमध्ये हिंदू-मुस्लिम एकत्र होते. शांततेत सत्याग्रह सुरू असताना पोलिस अधिकाऱ्याने सत्याग्रहींवर बंदूक चालवण्याचे फर्मान सोडले. त्यात पाच सत्याग्रही मृत्युमुखी पडले. ती बातमी कळल्यावर गावातील लोक घरातील हातात मिळतील त्या वस्तू घेऊन पोलिस ठाण्यावर चालून गेले. त्यांनी इंग्रजांचे पोलिस ठाणे आणि त्यावरील ‘युनियन जॅक’ जाळला. त्या दिवसभर पोलिस ठाण्यावर युनियन जॅक नव्हे तर भारताचे प्रतिनिधीत्व करणारा झेंडा फडकत होता त्या दिवसापुरते आष्टी हे गाव स्वतंत्र झाले होते\nधर्मांतर सोहळ्यात बाबासाहेबांनी वापरलेल्या धम्मकाठीची रंजक कहाणी\nनागपूरकरांनी नागपुरातील दीक्षाभूमीव 14 ऑक्टोबर 1956 रोजी पार पडलेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याच्या काही स्मृती जपून ठेवल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे त्या सोहळ्यात बाबासाहेबांनी वापरलेली धम्मकाठी. ती कर्नलबागेतील मेंढे कुटुंबीयांकडे सुखरूप आहे. ती लोकांच्या दर्शनासाठी कर्नलबागेतील आंबेडकर वाचनालयात धम्मचक्र प्रवर्तन दिन, आंबेडकर जयंती वा अन्य तशा प्रसंगी ठेवली जाते. लोक मोठ्या जमावाने पुष्पार्पण करून धम्मकाठीपुढे नतमस्तक होतात.\nपेण, अलिबाग या नगरांतील आणि वडखळ, पंजर, माणकुले या गावांतील वाणीला सर्वसामान्य लोक आगरी बोली असे म्हणतात. निसर्ग या एकाच अर्थक्षेत्राचा विचार केला तर डोंगर, ढग, दरड, नदी, पाऊस, वारा यांसारखे, प्रमाण मराठीतील शब्द आगरीत आहेत. नल (नदी), दर्या (समुद्र) यांसारखे पर्यायही आहेत. आगोट (पावसाची सुरुवात) आयटा (भात आपटण्याचा बाक), आराड (जलप्रवास), आरव (कापलेल्या भाताची पेंडी), उसळी (पावसाची सर), ऊल (कांद्याची रोपे), करटी (एक प्रकारची कोळंबी), कवजा (सदरा), किटालो (कुंपण), केगयी (समुद्रपक्षी), कोझेरी (भोवळ), खरगळ (ओसाड जमीन), खला (अंगण), खुलगा (रेडा), गवना (शेतातील पाणी वाहून जाण्याची वाट), व्हाल (ओहोळ) असे खास आगरी शब्दही कितीतरी आहेत.\nपेझारी (अलिबाग) येथील म.ना. पाटील यांनी मराठीच्या आगरी बोली भाषेत प्रथम लेखन केले. त्यांनी ‘केले रसमाधुरी’ (1965 व ‘खलाटी’ (1980) ही पुस्तके लिहिली. आता, आगरी बोलीत कथा, कादंबरी, कविता, ललित, आत्मचरित्र असे विविधांगी लेखन जोमाने केले जात आहे. आगरी साहित्यिकांनी आगरी बोलीचे नवे भावविश्व मराठी सारस्वताला दाखवले आहे; नवा अनुभव त्यामुळे रूजू झाला आहे. दुसऱ्या टोकाला, मराठीतील नामवंत समीक्षक म.सु. पाटील यांचे ‘लांबा उगवे आगरी’ हे आत्मचरित्रच आहे. त्यातून आगरी समाजजीवनाचे दर्शन घडते. पाटील यांच्या दुसऱ्या पुस्तकास साहित्य अकादमी पुरस्कार लाभल्याने आगरी लेखकांनाच प्रतिष्ठा लाभण्यासारखे वाटले.\nआपल्या अस्सल देशी वृक्षांपैकी अत्यंत देखणा वृक्ष कोणता असेल, तर तो ‘कदंब’. तो सहजासहजी आढळत नाही- मात्र देशी वृक्षांचे जतन आणि संवर्धन यांचे महत्त्व गेल्या काही वर्षांत लक्षात आल्यामुळे कदंबाची लागवड जाणीवपूर्वक केली जात आहे. कदंब भारतीय संस्कृतीत घट्ट रुजला आहे. कृष्णाचे आणि कदंबाचे नाते मैत्रीचे आहे. म्हणून कदंबाला ‘हरिप्रिय’ किंवा ‘कृष्णसखा’ असे म्हणतात.\nकृष्णाने गोपींचीवस्त्रे चोरून कदंब वृक्षावर ठेवली होती.\nकदंब चाळीस मीटर उंच वाढतो. त्याच्या फांद्या जमिनीला समांतर वाढतात. कदंबाला बहर पावसाळ्याच्या सुरुवातीला येतो. मलयनिल म्हणजे मलय पर्वतावरून येणार्‍या वार्‍यामुळे कदंबावर रोमांच उभे राहतात. ही कविकल्पना कालिदासांची. मेघदूतातील वृक्ष मेघाला हे सांगतो. (त्वत् संपर्कात पुलकितमिव प्रौढ पुष्पक कदम्बै:) ते रोमांच म्हणजे कदंबाची फुले कदंबाची फुले शेंदरी रंगाची, छोट्या लाडवाच्या आकाराची आणि सुवासिक असतात. फुलांनी बहरलेला वृक्ष डोळ्यांचे पारणे फेडतो. कदंबाचे वैशिष्ट्य हे, की त्याच्या जवळजवळ सर्व फांद्यांना कळ्या एकाच वेळी येतात. त्यावरून ‘कदंबमुकुल न्याय’ तयार झाला. मुकुल म्हणजे कळी. एककालिक उत्पत्तीसाठी कदंबमुकुल न्याय वापरला जातो.\nपांढऱ्या रंगाचा दरारा - एशियाटिक आणि इतर वास्तू\nप्रत्येक रंगाचा स्वभाव वेगळा असतो. रंगाच्या स्वभाववैशिष्ट्यातून इमारती नकळतपणे पाहणाऱ्याशी संवाद साधत असतात. मुंबईतील एशियाटिक सोसायटीच्या इमारतीचे सौंदर्य तिचा पांढरा रंग खुलवतो. तो रंग वरकरणी शांत, सौम्य व सदैव प्रसन्न दिसतो. परंतु त्या रंगात एक प्रकारचा दराराही दडलेला असतो. ते एशियाटिकच्या इमारतीकडे पाहून जाणवते. त्या संस्थेच्या कार्याचा दरारा आहेच; तो रूपातूनही प्रकट होतो. संस्थेचा 26 नोव्हेंबर हा स्थापना दिन. ‘एशियाटिक सोसायटी’ दोनशेहून अधिक वर्षें कार्यरत आहे.\nनक्षत्रांची आठवण पावसाळ्यात भारतीयांना नक्की येते. ज्येष्ठात मृगाचा पाऊस ठरलेला. त्यामुळे मान्सून ७ जूनला येणार हे गणित जसे पक्के, तसेच मृग नक्षत्राने ज्येष्ठात पावसाची सुरुवात होते हा आडाखाही पक्काच. मग ‘आर्द्रा कोरडा गेला’ वगैरे भाषा सुरू होते. सत्तावीस नक्षत्रे नभोमंडळात लाखो वर्षें फिरत आहेत, पण भारतीय जीवनात त्यांची आठवण निघते ती पावसाळ्यातच\nगंमतीची कथा अशी सांगितली आहे, की एका खेडेगावात मास्तरांनी एका मुलाला गणित विचारले, की सत्तावीसमधून नऊ गेले तर उरले काय तर त्या मुलाने पटकन् उत्तर दिले, की आत्महत्या-दुष्काळ आणि माती तर त्या मुलाने पटकन् उत्तर दिले, की आत्महत्या-दुष्काळ आणि माती हो खरे आहे ते. एकूण सत्तावीस नक्षत्रांपैकी पावसाची नऊ नक्षत्रे वगळली, की मग दुष्काळच ना\n‘नक्षत्र’ म्हणजे ‘न क्षरति तत् नक्षत्रम्’ – जे ढळत नाही ते नक्षत्र. पृथ्वीभोवती फिरणाऱ्या संपूर्ण नभोमंडळाचे एकूण सत्तावीस भाग भारतीय शास्त्रात पाडले गेले आहेत. प्रत्येक भागाचा तारकासमूह निर्देशित केला गेला आहे - त्यांना भारतीय खगोलविज्ञानात नक्षत्रे असे म्हणतात. ती नक्षत्रे अशी – 1. अश्विनी, 2. भरणी, 3. कृतिका, 4. रोहिणी, 5. मृग, 6. आर्द्रा, 7. पुनर्वसु, 8. पुष्य, 9. आश्लेषा, 10. मघा, 11. पूर्वा (फाल्गुनी), 12. उत्तरा (फाल्गुनी), 13. हस्त, 14. चित्रा, 15. स्वाती, 16. विशाखा, 17. अनुराधा, 18. ज्येष्ठा, 19. मूळा, 20. पूर्वा (आषाढा), 21. उत्तरा (आषाढा), 22. श्रवण, 23. घनिष्ठा, 24. शततारका, 25. पूर्वा (भाद्रपदा), 26. उत्तरा (भाद्रपदा), 27. रेवती.\nधम्म क्रांती दिन 14 ऑक्टोबर की दसरा\nबदल हा मानवी समाजाचा मूलमंत्र आहे आणि तोच बदल घडवून आणण्यासाठी बाबासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या मते, देशातील माणूस घडल्याशिवाय समाज घडत नसतो आणि समाज घडल्याशिवाय राष्ट्र घडत नसते. त्यांनी माणसाला घडवण्यासाठी धम्मक्रांती केली. धम्मक्रांती ज्या भूमीवर झाली ती ऐतिहासिक भूमी म्हणजे नागपूरची दीक्षाभूमी होय. नाग लोकांची मुख्य वस्ती हा त्या नागभूमीचा ऐतिहासिक संदर्भ लक्षात घेऊनच बाबासाहेबांनी बौद्ध धम्मदीक्षेसाठी नागपूरची निवड केली होती. बाबासाहेबांनी भन्ते चंद्रमणी यांच्या हस्ते 14 ऑक्‍टोबर रोजी दीक्षा घेतली; स्वतः आणि त्यांच्या अनुयायांस बौद्ध धम्माची दीक्षा दिली. ही धम्मक्रांती घडवून येण्याचा दिवस 14 ऑक्टोबर 1956 होय; दसरा नाही.\nवेलिंग्टन फाउंटन - मुंबईचा सौंदर्यपूर्ण वारसा\nमुंबईच्या ‘रिगल’ चौकातील सुंदर कारंजे दिसते का\nमुंबईच्या वेलिंग्टन फाउंटनला ‘युनेस्को’चा 2017 सालचा विशेष उल्लेखनीय पुरस्कार जाहीर झाला. मुंबई फोर्टभोवतालची तटबंदी 1686-1743 च्या दरम्यान बांधली गेली होती. ब्रिटिशांनी भारताची सत्ता 1818 मध्ये हाती घेतली. ती तटबंदी गव्हर्नर सर बार्टल फ्रियर या प्रशासकाने पाडून फ्लोरा फाउंटन परिसरात स्वच्छता, आरोग्य व्यवस्था, रस्त्यांचे रुंदीकरण इत्यादी कामे हाती घेतली. त्यानेच मुंबईच्या आधुनिक विस्ताराचा पाया घातला. बार्टल फ्रियर याची कारकीर्द पाच वर्षांची (1862-1867) होती. तो करारी प्रशासक म्हणून प्रसिद्धी पावला. त्याने दक्षिण मुंबईत सार्वजनिक इमारतींच्या उभारणीसोबत शहरसौंदर्य, करमणूक व इतर क्षेत्रांतील गरजा यांतून काही महत्त्वपूर्ण वास्तू उभारल्या. त्या जडणघडणीत चौकातील वाहतूक बेटे, पुतळे, उद्याने, खुली मैदाने, टाउन हॉल, सिनेमा व नाट्यगृहे, फाउंटन/पाणपोई अशा सोयींचा समावेश आहे. वेलिंग्टन फाउंटन हेही शहराच्या जडणघडणीचा भाग म्हणूनच बांधण्यात आले. रुईया कॉलेजच्या इतिहास विभागाने ‘मुंबई मेट्रोपोलिटन रिजन हेरिटेज काँझर्व्हेशन सोसायटी’ला 2007 मध्ये अहवाल सादर केला. त्यात ब्रिटिशकालीन फाउंटन व पाणपोया यांची संख्या जवळपास पन्नासपर्यंत असल्याची नोंद आहे. त्या यादीनुसार व्यक्तींच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या स्मारकांची संख्या सहा आहे. वेलिंग्टन फाउंटन हे त्यांपैकी एक स्मारक होय\nग्रामीण संस्कृतीची समृद्धी - वागदरी (Wagdari)\nवागदरीची ओळख सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील मोठ्या लोकवस्तीचे शांतताप्रिय गाव म्हणून आहे. ते कर्नाटक व मराठवाडा (महाराष्ट्र) यांच्या सीमेवर येते. गाव डोंगरदरीत वसलेले असून, पुरातन काळी, त्या ठिकाणी वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. म्हणून गावाला वाघांची दरी असे ओळखत होते. त्यावरून बोलीभाषेत वागदरी झाले. अक्कलकोट संस्थानचे नरेश (राजा) गावात शिकारीसाठी येत असत. दरीत शिकार केलेले रानडुक्कर अक्कलकोटच्या राजवाड्यात पाहण्यास मिळतात. गावात मराठी-कन्नड मिश्रित भाषा बोलली जाते. गावातील ग्रामपंचायतीची स्थापना 1952 साली झालेली आहे. लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती हा आहे. परिसरात ज्वारी, तूर, मूग, सुर्यफूल, उडिद, हरभरा ही पीके घेतली जातात.\nवागदरीची लोकसंख्या दहा हजार आहे. गावात कोष्टी समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. वागदरी हे एकेकाळी हातमागाचे मोठे केंद्र होते. हातमागांचे प्रमाण कमी झाले आहे. गावात साक्षरतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे नोकरदार वर्ग वाढला आहे. गावातील लोक शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, बस चालक-वाहक, पोलिस अशा प्रकारच्या कामांत अग्रेसर आहेत.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-drought-situation-south-maharashtra-sangli-maharashtra-19714", "date_download": "2019-08-20T23:44:45Z", "digest": "sha1:MR3GRKNWVIKEVTQ7YBCCUOASVXLBHXW3", "length": 32579, "nlines": 182, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, drought situation in south maharashtra, sangli, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदुष्काळ पाहूनही मदतीचं आश्वासन नाय दिलं\nदुष्काळ पाहूनही मदतीचं आश्वासन नाय दिलं\nराजकुमार चौगुले - अभिजीत डाके\nरविवार, 26 मे 2019\nगावातील जलस्रोत आटल्याने गावाला होणारा पाणीपुरवठा बंद आहे. यामुळे तीन रुपये घागर या प्रमाणे पाणी विकत आणत आहोत.\n- माधुरी सुतार, परखंदळे, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर.\nकोल्हापूर/सांगली ः गेल्या महिन्यात आमच्याकडं दुष्काळी स्थिती बघण्यासाठी सरकार आलं हुतं. सरकारनं दुष्काळ पाहिला अन् निघून गेलं. दरवर्षी दुष्काळात सरकार येतं अन् जातं. त्यांना आमचा भाग म्हंजी पर्यटनस्थळ वाटू लागलं हाय. या भागात याचचं दुष्काळाचं चित्र पाहायचं आणि जायचं. आम्हाला काहीतरी मदत करतील अशी आशा हुती. पण सरकार मोकळ्या हातानं आलं अन् मोकळ्या हातानंच मागं फिरलं. मदतीचं आश्वासन बी नाय दिलं, अशी व्यथा जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी मांडली.\nतीव्र उन्हात पाण्यासाठी धडपड\nसांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, जत, आटपाडी या तालुक्यांत सध्या तीव्र दुष्काळी स्थिती आहे. योजनांचे पाणी ज्या गावात गेले नाही त्या गावात बिकट अवस्था आहे. तीव्र ऊन आणि या रणरणत्या उन्हात एकेक घागरी पाण्यासाठी चाललेली धडपड असे अस्वस्थ करणारे चित्र गावोगावी दिसते.\nचारा छावणीने दिला दिलासा... पहा video\nबालपण चालले पाणी आणण्यात\nदुष्काळग्रस्त भागात जात असतानाच सकाळी आठ वाजताच कवठेमहांकाळ - जत रस्त्यावर आबासो गडदे व वैष्णवी गडदे ही प्राथमिक शिक्षण घेणारी भावंडे सायकलला घागरी, किटल्या अडकवून पाणी आणताना दिसली. ज्या वयात खेळायचे, बागडायचे त्याच वयात सुमारे दोन ते तीन किलोमीटर वरील एका कूपनलिकेचे पाणी ते आणत होते. आई - वडील कामाला गेलेत. आम्हाला आता सुटी आहे. यामुळे दररोज सकाळी चार खेपा पाणी आणावं लागतय असे सांगत आबासो या छोट्या मुलाने पाण्याची स्थिती स्पष्ट केली. पूर्ण उन्हाळ्यात आम्हाला असे पाणी आणावे लागत असल्याचे सांगत ही भावंडे सायकल ढकलू लागली. जिथे नागरिकांचे आयुष्यच पाण्याभोवती फिरत आहे. तेथील बालपणही पाण्याच्या नादात कसे दुरावत आहे हे चित्र वेदनादायीच होते.\nजसे दुष्काळाचे चित्र अस्वस्थ करते तसे काही सुखावह मानवी प्रयत्न मनाला गारवा देतात. अर्थात ते दुर्मीळ असतात. असाच प्रयत्न संख येथील तुकाराम महाराज यांचा. तुकाराम बाबा महाराज यांनी जानेवारीपासून खासगी छावणी सुरू केली आहे. शासनाची एक रुपयांची मदत न घेता स्वखर्चाने सुमारे दोनशे जनावरांचे पालनपोषण तुकाराम महाराज यांनी स्वत:च्या जागेत केले आहे. इथे रहाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राहण्याची व जेवणाची सोय आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दररोज हजारो रुपयांचा खर्च सोसत महाराजांनी परिसरातील दोनशे जनावरांना जीवदान दिले आहे.\nपै पाहुण्यांशी संपर्क साधून या भागातील शेतकऱ्यांनी पाहुण्यांची जनावरेही या छावणीत आणली आहेत. दहा शेळ्या आहेत. शेळ्यांचा चारा नाही. शासनाने शेळ्या- मेंढ्यांसाठी छावणी सुरू केली नाही. गावात सुरू केलेल्या छावणीत शेळ्या घेऊन आले आहे. शेळ्या- मेंढ्यांसाठी छावणी सुरू करावी. अशी प्रतिक्रिया शोभा आवटी यांनी व्यक्त केली. वडील कल्लाप्पा शिवपुजे यांची जनावरेही संख येथे राहणाऱ्या शोभा आवटी यांनी या छावणीत आणली आहेत.\nशासनाने जलयुक्त शिवार योजनेचा मोठा डांगोरा पिटला. या योजनेअंतर्गत अनेक गावांना गेल्या काही वर्षांपासून बक्षिसे देण्यात आली. त्यांना गौरविण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून ही गावे पाण्यासाठी तहानलेली आहे. कवठेमहांकाळ तालुक्‍यातील चुडेखिंडी हे असेच छोटे गाव. पूर्ण गाव दुग्ध व्यवसायावर अवलंबून. पण सध्या या गावची अवस्था बिकट आहे. चुडेखिंडीच्या माळावर चारा छावणी उभारण्यात आली आहे. या छावणीला भेट दिली असता धडधाकट, दणकट जनावरे छावणीत दिसली.\nअनेक चारा छावणीत कृश जनावरे पाहायला मिळतात. मात्र येथे एच. एफ. होल्स्टिन जातीच्या पंधरा ते वीस लिटर दूध देणाऱ्या गायी दिसल्या. छावणीत योग्य व चांगले खाद्य मिळत असल्याने जनावरांचे आरोग्य चांगले असल्याचे पशुपालकांनी सांगितले. चारा नसल्याने अनेक जनावरांना अडचणींचा सामना करावा लागत होता. परंतु छावणी झाली आणि जनावरांचा नियमित चारा मिळू लागला. याचे समाधान प्रत्येक पशुपालकांच्या चेहऱ्यावर होते. आमच्या गावात ‘जलयुक्त’ची कामे झाली. तीन वर्षांपूर्वी चांगला पाऊस झाला. त्यामुळे शिवार हिरवी झाली. परंतु गेल्या वर्षी पाऊस झाला नाही.\nज्येष्ठ साहित्यिक ग. दि. माडगुळकर यांचे माडगुळे हे गाव आहे. माडगुळेला सोलापूर जिल्ह्यातील तलावातून पाणी येते. पण सध्या त्या तलावात पाणी नाही. क्रांतिवीर कै. नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या बरोबर काम केलेल्या विभूते यांना सध्याची परिस्थिती उद्विग्न करत आहे. केवळ राजकीय दौरे न करता योजना पूर्ण होण्यासाठी शासनाने ग्रामस्थांच्या संपर्कात राहवे, अशी मा���णी त्यांनी केली.\nसंपन्न कोल्हापूरही टंचाईच्या छायेत\nकोल्हापूर जिल्ह्यातही यंदा दुष्काळाच्या झळा जाणवत आहेत. नद्यांनी वेढलेल्या जिल्ह्यातही उपसाबंदी, कोरड्या पडणाऱ्या नद्या, आटणारी धरणं शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची अडचण वाढवत आहेत. विशेष करून अति पावसाचा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पश्‍चिम भागातच पाणीटंचाई जाणवत आहे. जलस्रोत आटल्याने अनेक गावांना विकतचे पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे. कोरड्या आभाळाकडे पाहत सुरू असणाऱ्या धूळवाफ पेरण्या आणि पिण्यासाठी विकतचे पाणी मिळविण्याकरिता चाललेला आटापिटा हे दृश्य अनेक गावांमध्ये दिसत आहे. कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गापासून सात किलोमीटरवर असणारे परखंदळे हे शाहूवाडी तालुक्‍यातील गाव सध्या पाण्यासाठी झगडत आहे. खासगी विहिरींनी तळ गाठल्याने लोकांना आता विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. गावात काहींच्या कूपनलिका आहेत. तर अनेक खासगी टॅंकरही आहेत. यातून सध्या पाणीपुरवठा सुरू आहे.\nतीन रुपयांना एक घागर पाणी\nपरखंदळे (ता. शाहूवाडी) शिवारात माधुरी सुतार या पेरणीपूर्व मशागतीत व्यस्त होत्या. तुम्ही पिण्यासाठी पाणी कोठून आणता असे विचाल्यानंतर त्यांनी पाणी विकत आणत असल्याचे सांगितले. गावातील जलस्रोत आटल्याने गावाला होणारा पाणीपुरवठा बंद आहे. यामुळे तीन रुपये घागर या प्रमाणे पाणी विकत आणत आहोत. जानेवारीपासून आम्हाला पाणी विकत आणावे लागत आहे असे सांगत त्यांनी शेतीकामास प्रारंभ केला.\nसावर्डे (ता. शाहूवाडी) येथील बळिराम रवंदे मुलाला बैलाच्या साह्याने मशागत करण्याच्या सूचना देत होते. त्यांना पाण्याच्या विषयी विचारले असता यंदाचे वर्ष खूपच अडचणीचे ठरत असल्याचे सांगितले. आम्हाला पाण्यासाठी टॅंकरवर अवलंबून राहावे लागते. टॅंकर आला की एखाद्या भागातच रिकामा हातो. टॅंकरवाल्याच्या मर्जीनुसार दुसरी खेप कधी येईल तेव्हाच पाणी मिळणार अशी स्थिती असते. यामुळे विकतच्या पाण्याच्या प्रतीक्षेतही दिवसभर थांबावे लागत असल्याची हतबलता रवंदे यांनी व्यक्त केली.\nधूळवाफ पेरण्यांवर परिणाम होणार\nसध्या पश्‍चिम भागात धूळवाफ पेरण्यांच्या तयारीची लगबग सुरू आहे. प्रत्येकवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या सप्ताहात या पेरण्या आटोपतात. मेमधील एखाद्या वळवावर ही पेरणी होते. परंतु यंदा वळीव झाला नाही. यामुळे कोरड���या वाफशातच राने तयार करून, बांधबंदिस्ती करून शेत तयार करणे सुरू आहे. काही ठिकाणी पेरण्याही सुरू झाल्या आहेत. पण कोणत्याही परिस्थितीत वळीव आवश्‍यक असल्याचे शेतकरी पांडुरंग कुंभार यांनी सांगितले.\nसध्या बहुतांशी नद्यांवर उपसाबंदी सुरू आहे. याचा मोठा फटका नदीकाठावरील शेतकऱ्यांना बसत आहे. एक तर वीज वेळेत नाही त्यात उपसाबंदी पिकांना धोकायदाक ठरत असल्याची माहिती गोगवे येथील माणिक पाटील यांनी दिली. पावसाळ्यापर्यंत उसाची वाढ करणे आता आमच्यापुढचे पहिले लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअसवर पारा आहे. शाहूवाडी तालुक्‍यात अनेक ठिकाणी उसाचे क्षेत्र आहे. उसाला वेळेत पाणी मिळत नसल्याने तो जगविण्याचे आव्हान असल्याचे रविकुमार कांबळे सांगतात.\nअपुऱ्या छावण्या अन् चाऱ्यासाठी भटकंती\nजलयुक्त शिवार योजनेची कामे होऊनही गावे आज अक्षरश: तहानलेली आहेत. कोरडे तलाव आणि खोलवर गेलेले जलस्रोत जलयुक्त शिवार योजनांच्या यशावर ओरखडे आणत असल्याची स्थिती सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्‍यांत आहे. अपुऱ्या छावण्या आणि चाऱ्यासाठी भटकंती करणारे शेतकरी हे चित्र सांगलीत नित्याचे झाले आहे. संपन्न समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातही पाणीटंचाईच्या झळा तीव्र होण्याची शक्‍यता आहे. विशेष करून पश्‍चिम भागातील दुर्गम तालुक्‍यातील वाड्यावस्त्यात बिकट स्थिती निर्माण झाली आहे. विहिरी, ओढे, नाले आटल्याने आता अनेक गावांना विकतचे पाणी घेउन आपली तहान भागवावी लागत असल्याचे चित्र दिसते.\nराधानगरी, तुळशी, वारणा दूधगंगा या धरणांत सध्या केवळ वीस टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. कासारी, कुंभी, पाटगाव, चिकोत्रा, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा, जांभरे आदी प्रकल्पात तीस टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सरासरी सुमारे दहा टक्‍यांनी सर्वच धरणांत पाणीसाठा कमी असल्याने त्याचे नियोजन करणे आता ‘पाटबंधारे’पुढे आव्हान ठरले आहे.\nआमच्या भागात छावणी सुरू नसल्याने ४५ किलोमीटरवरून संख येथील विनाअनुदानित छावणीत जनावरे घेऊन आलोय. ही छावणी जानेवारीत सुरू झाली आहे.\n- कलाप्पा शिवपुजे, बिळूर, ता. जत, जि. सांगली.\nदुष्काळ निवारण करण्यात राज्य शासन अपयशी ठरले आहे. केवळ राजकीय दौरे करून दुष्काळ संपणार नाही. त्यासाठी ठोस अशी भूमिका घेणे आवश्‍य�� आहे.\n- मनोहर विभुते, माडगुळे ता. आटपाडी, जि. सांगली.\nआमच्या गावात ‘जलयुक्त’ची कामे झाली. तीन वर्षांपूर्वी चांगला पाऊस झाला. त्यामुळे शिवारं हिरवी झाली. परंतु गेल्या वर्षी पाऊस झाला नाही. त्यामुळे मोठे संकट ओढवले आहे. यंदा गावात छावणी सुरू केल्याने किमान जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न मार्गी लागला आहे.\n- विजय शितोळे, चुडेखिंडी, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली.\nसांगलीतील तालुकानिहाय छावणी व जनावरांची संख्या\nतालुका छावणी संख्या जनावरांची संख्या\nपाणी कोल्हापूर सांगली सरकार दुष्काळ शिक्षण जलयुक्त शिवार दूध आरोग्य ऊस पाऊस पाणीटंचाई साहित्य सोलापूर धरण महामार्ग शेती सावर्डे वीज\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nखानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...\nनाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...\nनांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....\nपुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...\nकुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...\nरासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीत...\nमुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...\nअकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...\nकऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा : महापुरामुळे...\nगडचिर���ली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...\nजळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...\nतणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...\nनगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...\nपूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...\nसंत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....\nनत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...\nडाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...\nजळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://dipsdiner.com/dd/category/recipes-in-marathi-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2019-08-20T22:34:01Z", "digest": "sha1:RAGOTJGD6EKQ3DAXCFQX6ZBTFZHRLXTY", "length": 12799, "nlines": 98, "source_domain": "dipsdiner.com", "title": "भाज्यांच्या पाककृती | DipsDiner", "raw_content": "\nशेपूची भाजी आवडणारी माणसं मी तरी बघितली नाहीत. शेपूच्या भाजीचे औषधी गुण जाणून घेतल्यावर मी सुद्धा ही भाजी खाण्याची सुरवात केली. ही पालेभाजी त्याच्या उर्ग दर्पामुळे कुप्रसिद्ध आहे. आताच्या काळात स्त्रियांमध्ये PCOD / PCOS, thyroid अशा रोगांचे जे वाढते प्रमाण आहे त्यावर रामबाण उपाय म्हणजे आठवड्यातून दोनदा ही भाजी खाणे. मी ह्या ब्लॉगवर या आधीही…\nहल्ली बरीच नवीन पिढी कारल्याची भाजी आवडीने खायला लागली आहे. आमची आई तर घरी कारल्याची भाजी असेल तर आम्हाला डब्यात आमच्या आवडीची बटाट्याची भाजी देत असे. कारली खायची सुरवात मी गेल्या दशकात केली. नेहमी एकाच प्रकारे कारली बनवायचा कंटाळा आला की ही भरली कारली आमच्या घरी थोडा वेळ काढून बनवली जाते. कारल्याची परतून भाजी तर…\nभेंडी भुना मसाला भेंडी माझी फारच प्रिय भाजी आहे. आठवड्यातून दोनदा तरी भेंडी आमच्या घरी बनतेच. प्रत्येकवेळी वेगवेगळी रेसिपी करून बघायला मला खूप आवडते. ह्या ब्लॉगवर सुद्धा मी खालील भेंडीच्या पाककृती दिल्या आहेत. भेंडी मसाला भेंडी fry ९ शिरी भेंडीची भाजी ही भाजी झटपट ह्या प्रकारात मोडणारी नाही. ह्यासाठी कांदा टोमाटो कापायला लागतो. भेंडी सुद्धा…\nकंटोलीची भाजी करटूली, कंटोली, काकोरी किवा काटोला , ही सगळी नावं आहेत ह्या छोट्याशा हिरव्या काटेरी फळभाजीची. चार-पाच वर्षांपूर्वी मला अचानक साक्षात्कार झाला की ही छोटीशी काटेरी दिसणारी फळे खूपच गुणकारी आहेत आणि त्याचा आपल्या आहारात समावेश करायला हवा. कंटोली फक्त २ महिने बाजारात मिळतात, श्रावण आणि भाद्रपदात. भाव विचाराल तर १५० ते १२० रु. किलो….\nशेवळाची भाजी पहिला पाऊस झाला की फोडशी, टाकळा, कोरळ अशा रानभाज्यांच्या जोडीला अशी शेवळ ही बाजारात येतात. वर्षातून एकदाच तुम्ही ह्या भाजीचा आस्वाद घेऊ शकता. शेवंळ अशी दिसायला लांबट कोम्बासारखी असतात. ती खूपच खाजरी असतात. शेवंलांसोबत छोटी फळही मिळतात त्यांना काकड म्हणतात. ती चवीला तुरट असतात. ती ह्या भाजीचा खाजरेपणा कमी करण्यासाठी वापरतात. तुम्हाला ही…\nमेथीचे ठेपले मेथी खूप लोकांच्या घरात फक्त ठेपले बनवण्यासाठीच आणली जाते. प्रत्येक घरात आपापली अशी ठेपले बनवण्याची कृती ठरलेली असते. मी सुद्धा सकाळच्या घाईच्या वेळी हे मेथीचे ठेपले झटपट कसे बनवते ते तुम्हाला सांगणार आहे. ही गुजराती समाजात बनवतात तशी पारंपारिक पाककृती नाही. हे माझे पौष्टिक नाश्ता बनवण्याच्या प्रयत्नांपैकी एक आहे. मी पूर्णपणे गव्हाचे पीठ…\nझटपट होणारी तोंडलीची भाजी. तुम्ही ह्याला तोंडलीच्या काचर्या सुद्धा म्हणू शकता. डब्यात देण्यासाठी, पोळीसोबत ही सुखी भाजी मस्त लागते.\nलाल माठाची भाजी कारल्याच्या भाजी प्रमाणेच खूप अप्रिय असलेली भाजी म्हणजे लाल माठ. लाल माठाचे महत्व सर्वजण जाणतात पण खाताना मात्र टाळाटाळ करतात. ही भाजी बनवायला अगदी सात ते आठ मिनटे लागतात. तुम्ही ताट वाढायला घेतली आणि ही भाजी फोडणीला घातलीत तरी ..ताट वाढून होईपर्यंत मस्त भाजी तयार होते. लाल…\nकडू नसलेली कारल्याची भाजी कारल्याची भाजी आवडणारे लोकं विरळाच. मी ही कारली ही भाजी २-३ वर्षांपूर्वीच खायला सुरवात केली. ही पाककृती मला माझ्या मित्राच्या बहिणीने दिली. मला माहीत आहे की ही कृती वाचल्यावर बरेचज��� नाके मुरडतील. त्यांच्या म्हण्याप्रमाणे, मी ह्या कारल्यातील कडूपणा काढून टाकल्याने त्यातली जीवनसत्व नष्ट होतात. बहुतेक लोकांना कारल्याची भाजी ही कडूच झालेली…\nअळुवडी श्रावण महिना म्हटलं की अळू वडी पानात नाही असे कोकणातील घर विरळाच. गणपतीतही गौरीच्या नेवैद्यात अळूवडीला विषेश स्थान आहे. अळूची पाने दोन प्रकारची असतात. ज्या पानांचे दांडे आणि देठ काळपट रंगाचे असतात ती पाने अळुवडीसाठी वापरतात. तुम्ही बाजारातून घेताना नीट बघून घ्या. भाजीचं अळू आणि वडीचं अळू अशी साधारण वर्गवारी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/208?page=8", "date_download": "2019-08-20T23:44:39Z", "digest": "sha1:UKJZJH6V2UNL7MJDBEXVQ2T3DYEL52WX", "length": 30065, "nlines": 118, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "वैभव | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\n'मी घरातील सगळी कामे एकटीनेच करण्याचा मक्ता नाही घेतला.' किंवा 'दरवेळी आभार प्रदर्शन मीच का करायचे मी काय त्याचा मक्ता घेतलाय मी काय त्याचा मक्ता घेतलाय' गृहसंस्था आणि सार्वजनिक संस्था अशा दोन्ही ठिकाणी वेळोवेळी कानी पडणारी ही वाक्ये.\nदोन्ही वाक्यांत 'मक्ता घेणे' हा वाक्प्रचार वापरला आहे. 'मक्ता' याचा अर्थ विशिष्ट अटींवर काम करण्याचा किंवा काही पुरवण्याचा हक्क व जबाबदारी असा आहे.\nठेका, बोली, कंत्राट, इजारा किंवा हमी घेणे यासाठी 'मक्ता घेणे' असा शब्दप्रयोग केला जातो.\nठेकेदार, कंत्राटदार, मक्ता घेणारे खंडकरी यांना 'मक्तेदार' असे म्हणतात. शब्दकोशांत मक्तासंबंधात असे वेगवेगळे शब्द सापडले, पण मक्ता शब्दाचा उगम कोणत्या भाषेतून झाला, ते कळले नाही.\nमध्यंतरी कविवर्य सुरेश भटांचा 'एल्गार' हा संग्रह वाचत होतो. त्यातील सुरुवातीची कैफियत वाचताना गजलेसंबंधी विशेष माहिती मिळाली. तिथे मक्ता हा शब्दही भेटला.\n'गजले'च्या शेवटच्या शेरात कवीचे टोपणनाव गुंफलेले असते. या शेराला 'मक्ता' असे म्हणतात.\nपूर्वीच्या काळी छापखाने नव्हते, त्यामुळे गजला कागदांवर हातानेच लिहाव्या लागत. तसेच वर्तमानपत्रे, मासिके, नियतकालिके किंवा आकाशवाणी, दूरदर्शन यांसारखी प्रसारमाध्यमेही नव्हती. त्यामुळे 'गजल' कोणाची आहे हे कळण्यासाठी मक्त्यात म्हणजेच शेवटच्या शेरात कवीचे टोपणनाव नमूद करण्याची प्रथा होती. कवीचे टोपणनाव म्हणजेच 'तखल्लुस', मक्त्यात गुंफलेले असे. थोडक्यात मक्त्यामुळे कवीचा गजलेवर��ल हक्क शाबीत होत असे. त्यावरूनच 'एखाद्या गोष्टीचा हक्क मिळणे' ह्या अर्थी 'मक्ता घेणे’ हा वाक्प्रचार रूढ झाला असावा.\n'नाकी नऊ येणे' ह्या वाक्प्रचाराचे अर्थ शब्दकोशात अतिशय दमणे, कंटाळणे, श्रमाने थकणे असे दिलेले आहेत; तसेच, मरणाच्या दारी असणे, नऊ इंद्रियांची शक्ती नाकात येणे असाही अर्थ दिलेला आहे.\nवा.गो. आपटे लिखित ‘मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी’ या पुस्तकात, ‘नाकी नऊ येणे’ यातील नऊ म्हणजे मानवी शरीराची नऊ द्वारे- दोन डोळे, दोन कान, दोन नाकपुड्या, एक तोंड, एक गुद व एक मूत्रद्वार ही या सगळ्यांच्या शक्ती एका केंद्रात म्हणजे नाकात उतरणे. त्यावरून फार त्रास होणे, मोठी दगदग करावी लागणे, या अर्थाने नाकी नऊ येणे हा वाक्प्रचार रूढ झाला' असे नमूद केले आहे.\nमला ती व्युत्पत्ती तितकीशी पटत नाही. त्याचे कारण त्या नऊ दारांमधे नाकपुड्यांची संख्या दोन आहे. उर्वरित दारांची संख्या सात होते. त्यामुळे नाकी सात आले, असा वाक्प्रचार रूढ व्हायला हवा होता. वास्तविक, त्यांचा अर्थ शरीरातील मल बाहेर टाकला जाणारी नऊ द्वारे एवढाच मर्यादित आहे. त्यांचा इंद्रिये म्हणून उल्लेख नाही.\nमानवी शरीराची पंच ज्ञानेंद्रिये व पंच कर्मेंद्रिये आयुर्वेदात वर्णलेली आहेत. कान, नाक, डोळे, जीभ व त्वचा ही अधिष्ठाने पंच ज्ञानेंद्रियांची आहेत; तर हात, पाय, वाणी, शिस्न आणि गुद ही पाच कर्मेंद्रिये आहेत. (‘संख्या संकेत कोश’ - श्री.शा. हणमंते)\nदुरशेत – तरुणांनी जपलेल्या परंपरा\nशैलेश परशुराम गावंड 07/01/2019\nरायगड जिल्ह्यातील पेण तालुक्याच्या उत्तरेला दोन-तीनशे घरांची वस्ती असलेले, बाळगंगा नदीच्या छोट्याशा तीरावर वसलेले इवलसे, टुमदार, सुंदर असे पेशवेकालीन खेडे म्हणजे दुरशेत गाव. तीन इटुकल्या टेकड्यांच्या पायथ्याशी आणि गर्द वनराईच्या कुशीत नागमोडी वळणा-वळणांचे दुरशेत हे छोटेसे गाव आहे. विशेष म्हणजे गावाच्या माथ्यावर असलेल्या त्या इटुकल्या टेकड्या वर्षभर सदाहरित राहून गावाला त्यांच्या शीतल सावलीने गोंजारत असतात. त्या टेकड्यांवरील वनराईत आंबा, फणस, काजू, बांबू, जांभूळ; तसेच, अनेक रानटी झाडांचे अस्तित्व आढळते.\nगावाच्या प्रवेशद्वारापासून ते थेट गाववेशीच्या शेवटापर्यंत गावाच्या मध्यातून जाणारा सुनियोजित रस्ता हे गावाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. गावाचे सौंदर्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला रांगेत असलेली कौलारू घरे आणि त्या घरांच्या समोर असणारी अंगणे अधिक सुशोभित करतात. गावाची भौगोलिक रचनाच अशी आहे, की सूर्यनारायण गावाच्या मस्तकावर असलेल्या टेकडीवरून जेव्हा सकाळच्या प्रहरी प्रगट होतो तेव्हा त्याची कोवळी किरणे गावाच्या वेशीला जणू सप्तधातूंच्या अलंकारांचा साज चढवल्याचा भास करून देतात.\nदुर्वा ही एक तृण वनस्पती आहे. हे तृण पवित्र समजतात. ऋग्‍वेदात त्याचे उल्‍लेख मिळतात. (ऋ. 10.142.8., 10.134.5) दुर्वांना तैतरीय ‘मुलांच्‍या वाढीप्रमाणे आमच्‍या वंशाची वाढ कर’ असे संहितेत प्रार्थिले आहे. (4.2.9.2)\nदुर्वा ह्या देवपूजेमध्‍ये वापरल्या जातात; खास करून गणपती पूजेमध्‍ये. गणपतीला दुर्वा का वाहतो त्याचे एक उत्तर आहे - राज्यात दुर्वांची भरपूर कुरणे राहतील तर प्रजा समृद्ध राहील. कारण त्या वेळचे संपूर्ण जीवनचक्रच हिरव्या गवतावर निर्भर होते. भाद्रपदात रानावनात सर्वत्र हिरव्यागार दुर्वा दिसून येतात. पुढील पावसाळ्यापर्यंत दुर्वायुक्त कुरणे सुरक्षित राहिली पाहिजे; गणाध्यक्ष अर्थात गणप्रमुखाने शत्रूंपासून त्या कुरणांचे रक्षण करावे ही अपेक्षा. जो दुर्वांकुरांनी हवन करतो तो सर्व कार्यांत यशस्‍वी होतो असे गणपती अथर्वशीर्षाच्‍या फलश्रुतीत म्‍हटले आहे.\nगणपतीला दुर्वा वाहताना एकवीस नामांचा उच्‍चार केला जातो, तो पुढीलप्रमाणे - ॐ गणाधिषाय नमः ॐ उमापुत्राय नमः ॐ अभयप्रदाय नमः ॐ एकदंताय नमः ॐ इभवक्राय नमः ॐ मूषक वाहनाय नमः ॐ विनायकाय नमः ॐ इशपुत्राय नमः ॐ सर्वसिध्दीप्रदायकाय नमः ॐ लम्बोदराय नमः ॐ वक्रतुण्डाय नमः ॐ अघनाशकाय नमः ॐ विघ्नविध्वंसकर्मेंनमः ॐ विश्ववंधाय नमः ॐ अमरेश्वराय नमःॐ गजवक्त्राय नमः ॐ नागयद्नोपवितीनेनमः ॐ भालचंद्राय नमः ॐ परशुधारणे नमः ॐ विगघ्नाधिपाय नमः ॐ सर्वविद्याप्रदायकाय नमः\nमाघ शुद्ध सप्तमी म्हणजेच रथसप्तमी होय. तो दिवस महासप्तमी, भास्करसप्तमी अशा नावांनीही ओळखला जातो. रथसप्तमीचे व्रत प्रामुख्याने स्त्रिया करतात. रथसप्तमीला सकाळी घरी अंगणात रक्तचंदनाने सात घोड्यांचा रथ व त्यावर सारथ्यासह सूर्यप्रतिमा काढून पूजा केली जाते. गोवऱ्यांच्या विस्तवावर मातीच्या भांड्यात खीर शिजवून, तिचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच, धान्ये सात, रुईची पाने सात व बोरे सात सूर्याला वाहण्याची प्रथा आहे. काही ठिकाणी गोवऱ्या���वरील मातीच्या छोट्या बोळक्यांत दूध तापवून उतू घालवतात. त्या दिवशी हळदीकुंकूही करतात. दक्षिणेत रथसप्तमीच्या रात्री गायन, वादन, दीपोत्सव व रथोत्सव असा कार्यक्रम असतो. तो दिवस जागतिक ‘सूर्यनमस्कार दिन’ म्हणून ओळखला जातो.\nमाझे गाव - सकळात भारी; नाव असे तयाचे कुंभारी\nमाझे कुंभारी हे गाव अकोला शहराच्या पूर्वेस दहा किलोमीटर अंतरावर वसलेले आहे आणि माझा अकोला जिल्हा म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ विभागातील 20-17 अंश ते 21.16 अंश उत्तर व 76.07 अंश ते 77.04 अंश पूर्व पसरलेला भूभाग होय. जिल्ह्यात पूर्णा नदी वाहते. ती पुढे तापीला मिळते. म्हणून या भागाला तापीखोरे असेही म्हटले जाते. दक्षिणेकडील बालाघाट, उत्तरेकडील गाविलग, मध्यवर्ती अजिंठ्यांच्या रांगा तर पूर्व-पश्चिम सातपुडा पर्वताच्या रांगा असे निसर्गाचे कवच या जिल्ह्याला बहाल झाले आहे. माझ्या गावची जमीन दोन भागांत विभागली गेली आहे. उत्तर अन् पूर्व याकडील भाग सुपीक, काळा कसदार, तर दक्षिण अन् पश्चिम दिशेचा भाग बरड, खडकाळ असा आहे. लोणार नदी गावाजवळून वाहते. गावाच्या पूर्वेला उत्तर-दक्षिण असा कमी उंचीचा डोंगर पसरला आहे. निसर्गाने जणू ती भिंतच घालून दिलेली आहे\nमानवी शरीरात काही क्रिया त्याच्या नकळत, सहजासहजी, सतत घडत असतात. त्यासाठी त्याला खास काही करावे लागत नाही. जसे की हृदयाचे ठोके, अन्नाचे पचन होण्यासाठी होणारी आतड्यांची हालचाल, श्वासोच्छ्वास, पापण्यांची हालचाल वगैरे. ह्या क्रिया आपोआप घडतात.\n'आपोआप' हा शब्द कसा आला असेल, यावर विचार करताना 'ज्ञानेश्वरी'त आठव्या अध्यायात -\n मिळावया ॥ ८.९३ ॥’\nही ओवी वाचनात आली. तेथे 'आपेंआप' असा शब्द दिसला. त्या ओवीचा 'आत सर्व मनोवृत्ती एकरूप झाल्याने, स्वरूपप्राप्तीच्या प्रेमाने, स्वरूपाशी ऐक्य होण्याकरता आपोआप झालेल्या घाईने’ असा अर्थ दिला आहे.\n'आपेंआप' म्हणजे 'आपोआप' हे सरळ दिसत आहे. ज्ञानेश्वरांनी 'आपेंआप' असा शब्दप्रयोग का केला असावा एक शक्यता अशी की, 'आप' म्हणजे पाणी. आपें हे सप्तमीचे एकवचन. त्याचा अर्थ पाण्यात. पाणी पाण्यात सहज मिसळते. ती पाण्याची सहज प्रवृत्ती आहे. त्यावरून आपेंआप हा शब्द अस्तित्वात आला असावा एक शक्यता अशी की, 'आप' म्हणजे पाणी. आपें हे सप्तमीचे एकवचन. त्याचा अर्थ पाण्यात. पाणी पाण्यात सहज मिसळते. ती पाण्याची सहज प्रवृत्ती आहे. त्यावरून आपेंआप हा शब्द अस्तित्वात आला असावा नंतरच्या काळात त्याचे 'आपोआप' हे रूप रूढ झाले असावे, असे मला वाटते.\nआपोआपला इंग्रजीत Automatic असा शब्द आहे. त्यावरून पुलंच्या 'हसवणूक' या पुस्तकातील 'मी आणि माझा शत्रुपक्ष' हा लेख आठवला.\nआदिमानवाने त्याला अद्भुत, विस्मयकारक आणि भीतिदायक वाटलेल्या गोष्टी तसेच, त्याच्या बहादुरीच्या घटना चिरकाल स्मरणात राहण्यासाठी गुहेतील भिंतींवर तीक्ष्ण हत्यारांच्या साहाय्याने कोरून ठेवल्या, हजारो वर्षांपूर्वीच्या त्या घटना अशा गुहांतून आजही पाहण्यास मिळतात.\nपुढे, माणसाची जसजशी प्रगती होत गेली, तसतशी लेखनकलाही विकसित झाली. माणसाच्या एका पिढीला झालेले ज्ञान पुढील पिढीला ज्ञात करून देण्यासाठी लेखनाचा उपयोग होतो, हे लक्षात आल्यावर माणसाने लेखनासाठी वेगवेगळी साधने निर्माण केली. भूर्जपत्र, वल्कले, पापीरस, वस्त्र यांच्यावर नैसर्गिक रंगाने लिखाण केले जाऊ लागले. जुने ग्रंथ, काव्य तशा विविध साधनांवर लिहिलेले आढळतात. ते लिखाण दीर्घकाळ टिकणार नाही हेही माणसाला समजले. त्यामुळे कायम स्मरणात राहण्यासाठी आणि चिरकाल टिकण्यासाठी वेगळे साधन वापरण्यास हवे हे त्याच्या ध्यानात आले. त्यातून दगडावर लेखन करण्याचे प्रयत्न सुरू झाले. तशी वेगळी कला विकसित झाली.\nकोंझर गावाची रायगड जिल्ह्यात आघाडी\nप्रशांत पवार . 02/01/2019\nकोंझर हे गाव ‘रायगड’ किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले आहे. रायगड म्हणजे शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी. त्या गावाच्या नावाबद्दल वेगवेगळ्या आख्यायिका आहेत. गावाची रचना अभेद्य किल्ल्याप्रमाणे वाटते. गावाच्या उत्तर–दक्षिण दिशांना प्रवेशद्वारांवर हनुमंताची मंदिरे आहेत. पश्चिम दिशेस ग्रामदैवत वाघजाई मातेचे स्वयंभू स्थान आहे, तर पूर्वेस अभेद्य रायगड. पाचाड गावापासून पाच किलोमीटरवर आहे. गावची लोकसंख्या साडेपाचशे आहे. शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातील हत्ती तळ (कुंजर तळ) त्या ठिकाणी होता. ‘कुंजर’चा अपभ्रंश ‘कोंझर’ म्हणून त्या ठिकाणाला कोंझर हे नाव पडले असावे. त्याकाळी शिवाजी महाराजांच्या सैन्यातील घोडदळ स्वारीवर जाता-येता ‘कोंझर’ गाव व रायगड यांना जोडणाऱ्या रस्त्यादरम्यान घाटमाथ्यावर त्यांच्या घोड्यांना पाणी देत असत. त्या परिसराला ‘घोडेटाकी’ असे संबोधतात व तेथील दोन-तीन किलोमीटरच्या शेतजमिनींना ‘घोडधाव’ असे उल्लेखतात. म्हणजेच सैन्यदलाची ये-जा ‘कोंझर’पर्यंत नेहमी असावी. त्यामुळे हत्तीचा तळ तेथे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nमुंबईतील मस्जिदच्या ‘केशवजी नाईक फाउंटन’ सार्वजनिक पाणपोईचे उद्घाटन ब्रिटीशकाळात 1876 साली झाले. ती बांधण्यामागील इतिहास थोडक्यात असा आहे - मुंबई पूर्व बंदरही विकसित झाल्यानंतर मालाची आयात-निर्यात करण्यासाठी किनाऱ्यालगत मोठमोठ्या वखारी बांधल्या गेल्या. वखारींचे साम्राज्य मस्जिद बंदर ते वडाळा स्टेशनपर्यंत पसरलेले आहे. त्या वखारी आजही कार्यरत आहेत. मुंबई शहरात बंदिस्त नलिकेतून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आलेली होती, पण मुख्य शहरापर्यंत मोलमजुरीसाठी येणारा मजूर वर्ग उघड्या विहिरीतील अस्वच्छ पाणी पित असे. त्यामुळे रोगांचे प्रमाण वाढत गेले, तेव्हा ब्रिटिश सरकारने अस्वच्छ विहिरी बंद करून त्या जागेत अथवा जवळपासच्या मुख्य चौरस्त्यावर पाणपोई किंवा फाउंटन बांधण्याचा निर्णय घेतला. धनिक लोकांना पाणपोई हे मोठे समाजकार्य वाटते. त्यास धार्मिक भावनेची जोड असतेच. परंतु ब्रिटिशांचा व काही स्थानिकांचा कल त्या इमारती दीर्घ काळ टिकाव्यात व त्या कलात्मक दृष्टिकोनातूनही बांधल्या जाव्यात, याकडे त्यांचा असे. दक्षिण मुंबईतील अनेक पाणपोया अनेक वर्षें दुर्लक्षित राहिल्यामुळे त्यांची अवस्था सध्या मात्र बिकट झाली आहे. एसएनडीटी आणि रुईया कॉलेज यांनी संयुक्तपणे 2014 मध्ये केलेल्या सर्वेक्षणात दक्षिण मुंबईतील पन्नास पाणपोया किंवा फाउंटन्सची नोंद केली आहे.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/36623/members", "date_download": "2019-08-20T22:36:52Z", "digest": "sha1:HKK7WHFSMWUWTK5XUV6ZLITF5VGDGVLD", "length": 3567, "nlines": 109, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लंडन ऑलिम्पिक्स २०१२ members | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /लंडन ऑलिम्पिक्स २०१२ /लंडन ऑलिम्पिक्स २०१२ members\nलंडन ऑलिम्पिक्स २०१२ members\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%AF%E0%A4%A8", "date_download": "2019-08-20T22:44:58Z", "digest": "sha1:TKBLLYVPZXPT7XDFH7ZVGNICA5ARWF57", "length": 5612, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सीमंतोन्नयन - विकिपीडिया", "raw_content": "\nसीमंतोन्नयन हा आश्वलायन गृह्यसूत्र या ग्रंथात नमूद केल्याप्रमाणे सोळा संस्कारातील एक महत्त्वाचा संस्कार आहे. या विधीमध्ये पतीने आपल्या गर्भवती पत्नीचा भंग() पाडणे असा विधी अभिप्रेत आहे. आधुनिक काळातील दोहद्पूर्ती किंवा डोहाळेजेवण या प्रथांचे प्राचीन रूप या संस्कारात आहे असे मानले जाते.[१]\nया विधीमध्ये पती सकाळी स्नान- संध्या आणि यज्ञातील आहुती इ. धार्मिक कृत्ये पूर्ण करतो. त्यानंतर साळींदराच्या काट्याने आपल्या तीन महिन्यांची गर्भवती असलेल्या पत्नीचा भंग पाडतो. या काट्यावर तीन ठिपके असणे अपेक्षित असते असे नोंदविलेले दिसते. सीमंत () म्हणजे भंग आणि उन्नयन म्हणजे उचलणे. अग्नीत आहुती देवून गर्भवती व गर्भाच्या रक्षणासाठी देवतांना प्रार्थना केल्या जातात. गर्भवती पत्नीच्या मनाचे रंजन होईल असे गायन-वादन इ. कार्यक्रम यानंतर योजावेत असेही सूत्रकार नमूद करतात.[२]\n^ लेले य.शं, धर्मविधींच्या अंतरंगात, ज्ञान प्रबोधिनी प्रकाशन\nहिंदू धर्मातील सोळा संस्कार\nगर्भाधान · पुंसवन · अनवलोभन · सीमंतोन्नयन · जातकर्म · नामकरण · सूर्यावलोकन · निष्क्रमण · अन्नप्राशन · वर्धापन · चूडाकर्म · अक्षरारंभ · उपनयन · समावर्तन · विवाह · अंत्येष्टी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ नोव्हेंबर २०१७ रोजी १७:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/bank-seized-vehicles-of-congress-leader-prakash-devotales-cooperative-society-in-chandrapur/", "date_download": "2019-08-20T22:20:46Z", "digest": "sha1:C47TJX7V7FVKV7UKUDAHNYNJU4EN5S2B", "length": 17761, "nlines": 142, "source_domain": "www.saamana.com", "title": "काँग्रेस नेते प्रकाश देवत��े यांच्या सहकारी संस्थेवर जप्तीची कारवाई | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nकाँग्रेस नेते ���्रकाश देवतळे यांच्या सहकारी संस्थेवर जप्तीची कारवाई\nचंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देवतळे हे अध्यक्ष असलेल्या एका सहकारी संस्थेवर बँकेने कारवाई करीत चार ट्रक जप्त केले असून, ८१ लाखांच्या वसुलीसाठी प्राधिकरणात धाव घेतली आहे. कर्ज बुडवण्याचा हा प्रकार असल्यानं या संस्थेमधील पदाधिका-यांच्या वैयक्तिक मालमत्ता जप्त करण्याच्या तयारीत सध्या बँक आहे. या प्रकरणामुळं काँग्रेसची मोठी बदनामी होत आहे.\nपैनगंगा खोरे वाहतूक सहकारी संस्था, कोरपना या नावानं २०११ मध्ये संस्था स्थापन करण्यात आली. प्रारंभी दोन वर्षे याचं अध्यक्षपद काँग्रेसचे उपगटनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे होतं. त्यानंतर ते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्याकडे आलं. या संस्थेनं पक्षातीलच शेकडो कार्यकर्त्यांना भागधारक करून त्यांच्याकडून मोठी रक्कम गोळा केली. संस्थेच्या माध्यमातून मोठा व्यवसाय करायचा आणि त्याच्या नफ्यातून भागधारकांना पैसे द्यायचे, असा हा फ़ंडा होता. त्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रकडून २०१२ मध्ये दोन ट्रकसाठी ३७ लाख ५० हजार आणि २०१३ मध्ये आणखी दोन ट्रकसाठी ४३ लाख ५० हजार म्हणजे एकूण ८१ लाखांचं कर्ज या संस्थेनं घेतलं. प्रारंभी दोन वर्षे या संस्थेनं नियमित कर्ज भरणा केला. मात्र, त्यानंतर तो थांबला. गेल्या चार वर्षांपासून हे कर्ज भरण्यात आलेलं नाही. त्यामुळं महाराष्ट्र बँकेनं नियमाप्रमाणे नोटीसी बजावल्या. पण त्याला प्रतिसाद न मिळाल्यानं बँकेनं या संस्थेचे चारही ट्रक जप्त केले. या ट्रकांचा लिलाव करून पैसे वसूल करण्याचा प्रयत्न बँकेनं तीनदा केला. मात्र, ट्रकांची झालेली जर्जर अवस्था बघता तीनही लिलावांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळं हे ट्रक अजूनही जागेवरच उभे आहेत. यानंतर बँकेनं थेट वसुली प्राधीकरणाकडे धाव घेतली आणि प्रकरण प्रवीष्ट केलं.\nथेट वसुली प्राधीकरणानं बँकेच्या बाजून निर्णय दिल्यास या संस्थेतील पदाधिका-यांच्या वैयक्तीक मालमत्तांवर टाच येण्याची मोठी शक्यता आहे. हे कर्जबुडवीचं प्रकरण असल्यानं आणि सध्या देशात कर्जबुडव्यांची संख्या वाढल्यानं याप्रकरणी बँक कठोर कारवाईच्या भूमिकेत आहे. एकीकडे बँकेचं हे लाखो रुपयांचं प्रकरण सुरू असतानाच दुसरीकडे भागधारकांचीही फसवणूक झाल्याचं चित्र आहे. या संस्थेतील भागधारकांना एक छदामही आतापर्यंत मिळालेला नाही. संस्था तोट्यात दाखवल्यानं भागधारकांना पैसे कुठून देणार, असा प्रश्न निर्माण झाल्यानं भागधारकांतही मोठा असंतोष निर्माण झालाय. मात्र, हे भागधारक त्याच पक्षाशी जुळले असल्यानं बाहेर बोलण्यास घाबरत आहेत. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाचा हा प्रताप वरिष्ठांकडे पाठवण्याच्या हालचाली काहींनी सुरू केल्या. पण यामुळं पक्षाची नाहक बदनामी जिल्ह्यात होत आहे. यासंदर्भात जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या प्रकरणावर कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला. आम्ही कायदेशीर लढाई लढू. आमचं काहीही चुकलेलं नाही, असं त्यांनी सांगितलं.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/322", "date_download": "2019-08-20T23:46:27Z", "digest": "sha1:4MGJQBJQLQPDBVMHYCO2FWFVTFAM3BFY", "length": 7467, "nlines": 50, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "रामदास भटकळ | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\n'साहित्य अकादमी'ला ���ौसष्ट वर्षें पूर्ण झाली (संस्थेची स्थापना 12 मार्च 1954). त्या निमित्ताने अकादमीने रामदास भटकळ यांचे 'आजची वाचनसंस्कृती' या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. ते व्याख्यान 'साहित्य अकादमी'च्या तळघरातील सभागृहात होते. सभागृहात अठरा- वीस जण उपस्थित होते. तेथे मराठीसह इतर काही भाषांची आणि लेखकांची विविध पुस्तके यांचे प्रदर्शन भरवले गेले होते. रामदास भटकळ यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास केलेला असल्यामुळे त्यांच्या बोलण्यावर महात्मा गांधी यांच्या विचारांचा पगडा स्वाभाविक जाणवतो. त्यांनी त्यांचे व्याख्यान साहित्यक्षेत्रातील काम आणि वैयक्तिक जीवनातील अनुभव या गोष्टींच्या आधारे दिले.\nभटकळ यांनी ते महाविद्यालयात असताना, राघवन अय्यर या गांधी विचारवंतांचे भाषण ऐकले होते. त्यात अय्यर असे म्हणाले, \"वाचन करताना नुसते वाचन केले जाते, की त्या वाचनाचा परिणाम होतो ते पाहिले पाहिजे.\" त्यानुसार त्यांनी ते विचार अनुसरले. त्यामुळे भटकळ यांना वाचन संस्कृतीबद्दल वाचन केल्यानंतर त्यावर विचार करण्यास हवा. वेळ घालवण्यासाठी म्हणून नुसते वाचन करणे म्हणजे वाचन संस्कृती जोपासणे नव्हे असे वाटते.\nप्रसिद्ध प्रकाशक रामदास भटकळ यांनी ‘आनंदी आनंद गडे’ या बालकवींच्या चिरस्मरणीय कवितेला नवी चाल लावून ते श्रोत्यांना म्हणून दाखवले. यामध्येच त्यांच्या जीवनाची सार्थकता आहे असा भाव घेऊन श्रोते आनंद मनात साठवत सभागृहाबाहेर पडले. वास्तवात भटकळ कृतार्थ मुलाखतमालेत बोलताना म्हणाले, की ‘‘मी कृतार्थ जीवन जगलो किंवा नाही ते नाही सांगता येणार, पण मी माझ्या आयुष्‍याबद्दल समाधानी नक्‍कीच आहे.’’\nरामदास भटकळ यांच्‍या रंगात गेलेल्या ‘कृतार्थ मुलाखतमाले’च्‍या (दुसर्‍या पर्वातील सातवी मुलाखत) कार्यक्रमात त्‍यांच्‍या कर्तृत्वाचा पट उलगडला गेला. शुक्रवारी, २३ ऑगस्‍ट रोजी सायंकाळी दादर माटुंगा कल्‍चरल सेंटरमध्‍ये रंगलेल्‍या या कार्यक्रमात एका मान्यवर प्रकाशकाची मुलाखत त्‍यांच्‍याच लेखकाने घेण्‍याचा सुंदर क्षण जुळून आला होता. मुलाखत घेतली प्रसिद्ध नाटककार-लेखक-दिग्‍दर्शक रत्‍नाकर मतकरी यांनी. त्‍यावेळी भटकळांनी त्‍यांच्‍या आयुष्‍याचा आणि प्रकाशन क्षेत्रातील प्रवास श्रोत्यांना मनमोकळेपणाने कथन केला.\nSubscribe to रामदास भटकळ\nसोश�� मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/indu-mill-work-will-complete-till-twenty-twenty-says-maha-cm/", "date_download": "2019-08-20T22:53:54Z", "digest": "sha1:TLLLGPSY6UF4MQMSTDQBHE2E3J6J2HY4", "length": 13580, "nlines": 141, "source_domain": "www.saamana.com", "title": "इंदू मिल येथे स्मारकाचे काम २०२० पर्यंत पूर्ण करणार | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nइंदू मिल येथे स्मारकाचे काम २०२० पर्यंत पूर्ण करणार\nइंदू मिल येथील ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक प्रत्यक्षात कधी साकारणार असा सवाल सर्वच स्तरांतून होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इंदू मिलमधील स्मारकाला भेट देऊन २०१९ पर्यंत स्मारकाचे काम दृष्य स्वरूपात दिसेल आणि १४ एप्रिल २०२०पर्यंत हे स्मारक पूर्ण होईल अशी घोषणा केली. दरम्यान उद्या डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि खासदार राहुल शेवाळे यांच्यावतीने हॅलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे.\nमुख्यमंत्र्यांनी इंदू मिलमधील स्मारक स्थळाला भेट दिली. तेथील प्रतिकृतीची पाहणीही त्यांनी केली. स्मारकाच्या कामाचे सादरीकरण त्यांना यावेळी करण्यात आले. तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले, मुंबईत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला स्मारकाच्या उंचीमुळे या भव्य स्मारकाचे वांद्रे-वरळी सी लिंकवरूनदेखील दर्शन घेता येईल. स्मारकासाठीच्या सर्व परवानग्या मिळवण्यात आल्या आहेत. स्मारकाचे काम कालबद्ध पद्धतीने होण्याबाबतचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत असेही त्यांनी सांगितले.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध म��रूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-media-and-psychology-neelambari-joshi-marathi-article-2458", "date_download": "2019-08-20T23:45:34Z", "digest": "sha1:HL4VQCJFKTXBD7Q7Y5U3RRXKDOKR3F5I", "length": 25534, "nlines": 108, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Media and Psychology Neelambari Joshi Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nफिल्टर बबल्स (भाग २)\nफिल्टर बबल्स (भाग २)\nगुरुवार, 17 जानेवारी 2019\nसमजा, तुम्ही एका पार्टीला गेलेले आहात. आजूबाजूला अनेकजण गप्पांमध्ये गुंग आहेत. तुम्हीही समोरच्या व्यक्तीशी काल रात्री पाहिलेल्या ‘नेटफ्लिक्‍स’वरच्या मालिकेबद्दल बोलताय. मागं कोणी ‘स्वयंपाकघरातलं फर्निचर’ किंवा ‘आपला खडूस बॉस’ असं काहीही बोलत असलं, तरी तुमच्या संवादांमध्ये काही फरक पडत नाही. पण कोणीतरी ‘विराट कोहली आणि क्रिकेट’चा विषय काढतं आणि त्या गदारोळातही तुमचे कान टवकारले जातात. परत समोरच्याबरोबर गप्पा सुरू होतात. तेवढ्यात कोणीतरी ‘तुमचं नाव’ घेतं. आजूबाजूला गोंगाट असला तरी क्षणार्धात तुम्ही बोलणं थांबवून तिकडं पाहता. असं का घडतं तर ‘कोणत्याही माणसासाठी आपलं नाव हा सर्वांत नादमधुर आणि महत्त्वाचा ध्वनी असतो’ असं डेल कार्नेजी आपल्या ‘हाऊ टू विन फ्रेंड्‌स अँड इन्फ्लुएन्स पीपल’ या पुस्तकात म्हणतो.\nअसं अनेकदा घडतं. उदाहरणार्थ, तुम्ही नेहमी एका ठिकाणच्या ‘कॅफे कॉफी डे’मध्ये कॉफी प्यायला जात असता. एक दिवस तिथं काम करणारा मुलगा तुमचं नाव घेतो आणि ‘सर, तुमची नेहमीची कोल्ड कॉफी विथ आइस्क्रीमच ना’ असं विचारतो. लगेच तुमच्या चेहऱ्यावर स्मित पसरतं आणि तुम्ही खुशीत होकार देता. नेहमीचा भाजीवाला एखाद्या दिवशी तुमचं नाव घेऊन आत ठेवलेले पेरू ‘खास तुमच्यासाठी आणले ताई..’ असं म्हणतो तेव्हा एक खास व्यक्ती म्हणून त्यानं तुम्हाला दिलेला मान तुमच्या मनाला नकळत गुदगुल्या करतो. याला ‘सिलेक्‍टिव्ह साउंड’ किंवा ‘सिलेक्‍टिव्ह अटेंशन’ असं म्हटलं जातं. आपलं नाव कोणी घेतल्यानंतर, आपल्या आवडीच्या गोष्टी अवचित समोर आल्यानंतर मेंदूत काय घडतं यावर अनेक संशोधनं झाली आहेत.\nयाचाच फायदा वेबसाइट्‌स घेतात. त्यांनी ‘फिल्टर बबल्स’ वापरून तुमचं नाव घेऊन कंटेंट समोर आणल्यानंतर तुम्हाला खूप मस्त वाटतं. तुमच्या आवडीचे चित्रपट, बातम्या, संगीत, डॉक्‍युमेंटरीज, कपडे, दागिने, मोबाईल्स, पुस्तकं, घरातली उपकरणं अशी कोणतीही गोष्ट जर तुमच्यासमोर आली तर तुम्हाला ते खूप आवडतं. ‘चॉईसस्ट्रीम’च्या एका सर्वेक्षणानुसार ७६ टक्के लोकांना वेबवर ‘फिल्टर बबल्स’ वापरल्यामुळे दिसणाऱ्या पर्सनलाईज्ड जाहिराती, संगीत, पुस्तकं आणि चित्रपट पाहायला आवडतात. यामागं दोन कारणं आहेत. एक म्हणजे आपलं आपल्या आयुष्यावर नियंत्रण आहे ही भावना माणसाला आवडते. दुसरं म्हणजे माहितीचा भडिमार होऊन गोंधळ झालेला माणसाला अजिबात आवडत नाही.\nपहिल्या कारणानुसार, वेबसाइटवरून तुमच्या आवडीचं काहीतरी तुमच्यापर्यंत पोचतं यामुळं तुम्हाला त्याच्यावर तुमचं नियंत्रण असल्यासारखं वाटतं. हे नियंत्रण आभासी असलं तरी ते तुम्हाला महत्त्वाचं असतं. त्याचा तुमच्या भावनांवर सकारात्मक परिणाम होतो. बाहेरच्या काही गोष्टी आपल्या आयुष्याला जबाबदार आहेत असं वाटणाऱ्या माणसांपेक्षा, आपलं आपल्या आयुष्यावर नियंत्रण आहे असं वाटणारी माणसं जास्त आरोग्यपूर्ण असतात आणि जास्त यशस्वी होतात, असा ‘सायकॉलॉजी टुडे’ या मासिकातला एक लेखही सांगतो.\nदुसरं कारण म्हणजे, आपल्याला माहितीचा भडिमार नकोसा होतो. मग प्रचंड आणि सहजगत्या माहिती उपलब्ध झाल्यामुळं आपण ती वाचत वगैरे बसत नाही तर फक्त चाळतो. अशा परिस्थितीत वेबसाइट्‌स युजरला खिळवून ठेवण्यासाठी वाट्टेल ते करतात. युजरला बरेच पर्याय उपलब्ध आहेत याची त्यांना जाणीव असते. युजरला एखादी गोष्ट आवडल्यावर तो तिथं रेंगाळतो आणि परतपरत तिथं जातो. यातून तो युजर त्या वेबसाइटवर वस्तू विकत घेईल याची शक्‍यता वाढत जाते. युजर एखाद्या वेबसाइटवर किती क्‍लिक्‍स मारतो आणि नजर किती वेळ तिथं खिळलेली असते यावर त्या वेबसाइटवरच्या जाहिरातदारांचं यश आणि व्यवसाय अवलंबून असतो. याला ‘अटेंशन इकॉनॉ���ी’ असं म्हटलं जातं. वास्तव जगातल्या अर्थव्यवस्थेत वस्तू थेट विकणं हे यशस्वी असल्याचं लक्षण मानलं जातं. पण ‘अटेंशन इकॉनॉमी’मध्ये वस्तू थेट विकली गेली नसली तरी अप्रत्यक्षरीत्या त्या वस्तूमध्ये रस निर्माण होणं आणि ग्राहकानं कालांतरानं ती वस्तू विकत घेणं यालाही महत्त्व असतं.\n‘अटेंशन इकॉनॉमी’ ही तुलनेनं नवीन संकल्पना आहे. वेबसाइट्‌सवर माणसाचं ‘अटेंशन - लक्ष’ हे आता एक संसाधन झालं आहे. जगाची लोकसंख्या ७०० कोटींच्या आसपास असल्यामुळं ते संसाधन मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्याचाच जास्तीत जास्त वापर ऑनलाइन कंपन्या करतात. गुंतागुंतीच्या गोष्टींमध्ये योग्य निर्णय घ्यायला माणसाच्या विचारांना मर्यादा पडतात. या तत्त्वानुसार वेबसाइट्‌सवर माहिती प्रचंड प्रमाणात असल्यामुळं एका ठिकाणी लक्ष देण्याचं प्रमाण कमी होत जातं. त्यामुळं लक्ष वेधून घेण्यासाठी कंपन्यांमध्ये रस्सीखेच सुरू होते.\nयासाठी माणसांचं लक्ष कुठं खिळलं आहे ती माहिती वेबसाइट्‌सना कळणं गरजेचं असतं. आपण वेब वापरत असताना आपल्याबद्दलच्या माहितीचे कण जागोजागी टाकत जातो. त्यावरून कंपन्या काय काय माहिती गोळा करतात ते आपल्या लक्षातही येत नाही.\nफक्त फेसबुकचा विचार केला, तर तुमचं पृथ्वीवरचं ठिकाण, वय, पिढी, लिंग, भाषा, शिक्षण, शिक्षणाचं क्षेत्र, शाळा, वंश, उत्पन्न, खर्च, कोणत्या प्रकारचं घर आहे त्याची माहिती, घराची किंमत, घराचा आकार, घराचं चौरस फुटातलं क्षेत्रफळ, तुमच्या मित्रयादीत पुढच्या ३० दिवसांत कितीजणांची ॲनिव्हर्सरी किंवा वाढदिवस आहे, कितीजण कुटुंबापासून दुसऱ्या शहरात राहतात, कोणत्या मित्राचं नवीन लग्न किंवा साखरपुडा झाला आहे, किती जण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत, किती जणांना नुकतीच नोकरी मिळाली आहे, किती जणांनी नुकतंच घर बदललं आहे, तुमच्या पालकांचं वय किती आहे, तुम्हाला मूल होणार असेल तर कधी होणार आहे, राजकारणात किती जणांना रस आहे, कितीजण अंतर्मुख किंवा बहिर्मुख स्वभावाचे आहेत, तुम्ही नोकरी कुठं करता, उद्योगाचं क्षेत्र कोणतं आहे, तुमचा हुद्दा कोणता आहे, तुमचं ऑफिस कसं आहे, तुमच्या आवडीनिवडी काय आहेत, मोटारसायकल्स वापरायला किती जणांना आवडतं, कोण मोटारगाडी घ्यायचा विचार करतंय (किंमत/ब्रॅंड इत्यादी), कोण गाडी दुरुस्तीला देणार आहे, तुम्ही किती वर्षांत गाडी बद��ता, तुमच्या कंपनीतले किती जण मोटारगाड्या वापरतात, तुम्ही कोणती ऑपरेटिंग सिस्टिम वापरता, तुमच्यापैकी व्हिडिओ गेम्स किती जण खेळतात, कितीजण फेसबुकवर एखाद्या कार्यक्रमाचे इव्हेंट्‌स तयार करतात, फेसबुकवरून जाहिराती करायला किती जण किती पैसे देतात, कोणता यूजर कोणतं फेसबुक पेज ॲडमिनिस्टर करतो, कोण किती - कोणते फोटो अपलोड करतं, तुम्ही कोणता इंटरनेट ब्राऊजर, ईमेल्स, इतर ॲप्स वापरता, नवीन तंत्रज्ञान बाजारात आल्यावर किती दिवसांनी वापरता, तुम्ही कोणत्या देशात जन्माला आलात आणि आत्ता कुठं राहता, तुम्ही कोणत्या संघटनेत आहात, तुमच्याकडं किती क्रेडिट/डेबिट कार्डस आहेत, ती तुम्ही किती वेळा वापरता, तुम्ही रेडिओ ऐकता का, कोणते टीव्ही कार्यक्रम बघता, कोणता मोबाईल वापरता, इंटरनेट कनेक्‍शन कोणतं वापरता, तुम्ही नुकताच स्मार्टफोन घेतला आहे का इंटरनेट स्मार्टफोनवरून वापरता का, कोणत्या प्रकारचे कपडे घालता, सर्वांत जास्त खरेदी वर्षातून कधी करता, बिअर/वाइन किंवा इतर मद्य खूप जास्त प्रमाणात कोण विकत घेतं, जास्त किराणासामान कोण घेतं, जास्त सौंदर्यप्रसाधनं कोण घेतं, कोणती औषधं कोण घेतं हा आणि अशा प्रकारचा डेटा गोळा केला जातो.\nआपलं लक्ष फेसबुकवर सतत राहावं यासाठीच २००९ मध्ये फेसबुकनं ‘लाइक’ हे बटण सुरू केलं. एका वर्षानंतर ‘युट्यूब’नं ‘फाइव्ह स्टार रेटिंग सिस्टिम लाइक’ किंवा ‘थंब्ज अप किंवा डाऊन’ अशी व्हिडिओला ‘लाइक’ पुरवण्याची पद्धत सुरू केली. लगोलग ‘इन्स्टाग्राम’नं हृदयाच्या आकाराचं लाइक फंक्‍शन सुरू केलं. २०१५ मध्ये ‘ट्‌विटर’नं तसंच लाइक बटण दिलं. या लाइक्‍सचं व्यसन कसं लागतं ते ‘बिहेविअरिझम’ या मानसशास्त्रीय संकल्पनेतल्या उंदरावरच्या एका प्रयोगाशी निगडित आहे.\nहार्वर्ड विद्यापीठातल्या बी. एफ. स्किनर या बिहेविअरिस्ट मानसशास्त्रज्ञानं १९३० मध्ये उंदरांवर एक प्रयोग केला होता. स्किनरनं एका खोक्‍यात उपाशी उंदीर ठेवला. त्यात एक कळ होती. उंदीर इकडंतिकडं फिरताना अचानक कळ दाबली गेली तर अन्नाचे कण त्यात पडायचे. भूक लागल्यावर कळ दाबायला उंदीर लगेचच शिकला. पण याच्या दुसऱ्या टप्प्यात उंदरानं कळ दाबल्यावर त्याला थोडंसं अन्न देणं, जास्त अन्न देणं किंवा काहीवेळा अजिबात अन्न न देणं असे प्रयोग स्किनरनं केले. आधी फक्त भूक लागल्यावर ती कळ दाबणारा उंदीर आता सारखीच कळ दाबायला लागला.\nफेसबुकवरच्या लाइक्‍सच्या बाबतीत माणसांचं असंच होतं. एखादी पोस्ट टाकल्यानंतर युजर्स आपल्या पोस्टवरचे लाइक्‍स बघतात. प्रत्येक पोस्टला कमी लाइक्‍स येणार, जास्त लाइक्‍स येणार का अजिबात येणार नाहीत हे त्यांना आधी ठाऊक नसतंच. मग किती लाइक्‍स आले याचा मनात सततचा विचार सुरू होतो. स्किनरचा उंदीर जशी कळ दाबायचा तसं युजर्स माऊसच्या क्‍लिक्‍स मारतात. अनेकदा एखादा मेसेज, ईमेल, लाइक, पोस्ट, कॉमेंट येईल या अपेक्षेनंच त्यांचं लक्ष तिथं एकवटलेलं असतं. पोस्टवर लाइक येईल या विचारानं अस्वस्थ होऊन कित्येकजण नखं खायला लागतात. तसंच आपल्याला जास्त लाइक्‍स मिळावेत यासाठी दुसऱ्यांच्या पोस्ट्‌सना लाइक टाकतात.\nहे सगळं वापरून ‘अटेंशन इकॉनॉमी’ काय करते तर युजररुपी ग्राहकांना आवडेल असा कंटेंट त्यांच्यापर्यंत पोचवते. फेसबुक कंटेंट जितका आकर्षक आणि वैविध्यपूर्ण असेल तितक्‍या त्याच्यावरच्या जाहिराती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचतात. फेसबुकवरची जाहिरातींची जागा जितकी जास्त माणसं पाहतील तितके जास्त पैसे फेसबुकला जाहिरातदारांकडून मिळतात; तर आपल्याला फेसबुक फ्री वापरता येतं या समाधानात ग्राहक असतात.\nअसंच ‘गुगल’चं आहे. २०१८ च्या दुसऱ्या तिमाहीत गुगलनं ३.२५ कोटी डॉलर्सचा नफा कमावला होता. त्यातला सर्वाधिक वाटा जाहिरातींमधून मिळालेला होता. जमैका, फिजी आणि बहामा या तीन देशांच्या एकत्र जीडीपीपेक्षा ही रक्कम जास्त आहे. थोडक्‍यात, तुम्ही ‘गुगल’कडं जितकं लक्ष द्याल तितकं ‘गुगल’चं मोल वाढत जाईल हे लक्षात घ्या..\nनेटफ्लिक्‍स चित्रपट मोबाईल व्यवसाय फेसबुक\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/maharashtra/shiv-sena-congress-alliance-create-problem-ambadas-denave/", "date_download": "2019-08-21T00:33:42Z", "digest": "sha1:5NSFOTBMM5GKHI64L4LFBFW7JDEDL4C2", "length": 31616, "nlines": 407, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Shiv Sena-Congress Alliance Create Problem For Ambadas Denave | शिवसेना-काँग्रेसची युती अंबादास दानवेंसाठी डोकेदुखी | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २��� ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकर���ात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nशिवसेना-काँग्रेसची युती अंबादास दानवेंसाठी डोकेदुखी\nशिवसेना-काँग्रेसची युती अंबादास दानवेंसाठी डोकेदुखी\nअंबादास दानवे युतीचे उमेदवार असून वरिष्ठ पातळीवरून भाजपकडून सदस्यांना व्हीप देण्यात येऊ शकतो. अशावेळी शिवसेनेसोबत दगाफटका झाल्यास, पदाधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. त्यामुळे भाजप सदस्यांची अडचण झाली आहे.\nशिवसेना-काँग्रेसची युती अंबादास दानवेंसाठी डोकेदुखी\nमुंबई - स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून शिवसेनेचे अंबादास दानवे आणि काँग्रेसचे बाबुराव कुलकर्णी यांच्यातील लढत चांगलीच रंगतदार होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी अंबादास दानवे यांच्या पाठिशी ताकद उभी करणार असल्याचे स्पष्ट केल्याने शिवसेनेचे पारडे जड दिसत आहेत. परंतु, शिवसेनेची जालना आणि औरंगाबाद जिल्हा परिषदेत काँग्रेससोबत असलेली अभद्र युती अंबादास दानवे यांच्यासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.\nजालना जिल्ह्यात राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी भाजपला आणि विशेष करून रावसाहेब दानवे यांना जिल्हा परिषदेत सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेत भावाला जिल्हा परिषद अध्यक्ष केले. तर औरंगाबादमध्ये देखील शिवसेनेने भाजपला दूर ठेवत काँग्रेसला जवळ करून सत्ता स्थापन केली. यामुळे भाजपच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.\nभाजपच्या नुकत्याच झालेल्या शक्तीप्रमुखांच्या मेळाव्यात केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासमोर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आपला असंतोष व्यक्त केला. शिवसेनेला मदत करण्यासाठी कधीही तयार आहोत. परंतु, आधी शिवसेनेने जालना आणि औरंगाबादमधील काँग्रेससोबतची युती तोडावी अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी केली. त्यामुळे अंबादास दानवे- बाबुराव कुलकर्णी लढत एकतर्फी वाटत असली तरी चुरशीची होण्याची शक्यता आहे.\nदुसरीकडे अंबादास दानवे युतीचे उमेदवार असून वरिष्ठ पातळीवरून भाजपकडून सदस्यांना व्हीप देण्यात येऊ शकतो. अशावेळी शिवसेनेसोबत दगाफटका झाल्यास, पदाधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. त्यामुळे भाजप सदस्यांची अडचण झाली आहे. दुसरीकडे कुलकर्णी आपल्या पद्धतीने मतांची जुळवाजुळव करत आहेत. त्यात त्यांना किती यश येते हे येणाऱ्या काळातच समजणार आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nAmbadas Danweycongressjalna-pcAurangabadShiv Senaअंबादास दानवेकाँग्रेसजालनाऔरंगाबादशिवसेना\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nराष्ट्रवादी आमदारांचा सरासरी १७ लाख खर्च; भाजप, काँग्रेसचे आमदार दुसऱ्या स्थानी\nकाँँग्रेसने गटातटाचे राजकारण सोडून एकत्रितपणे काम करण्याची गरज : डॉ. श्रीपाल सबनीस\nमुरूमाची रॉयल्टी न भरल्याने ऋत्विक कंपनीला ३७ कोटीचा दंड\nशहराध्यक्ष नियुक्तीवरून भाजपमधील बेबनाव समोर\nलोकसभा निवडणुकीपूर्वीच युतीचा फॉर्म्युला ठरलेला: संजय राऊत\nगोपीनाथ मुंडे विमा योजनेची व्याप्ती वाढविली\nपश्चिम विदर्भाची पूर्वच्या तुलनेत उपेक्षाच\nदेशातील दारूगोळा कारखान्यांचे एक लाख कर्मचारी संपावर\nएसटीची हायटेक वारी, सर्व आगारांवर लागणार सोलार पॅनल\n‘एमआयएम’शी बेबनाव, ‘वंचित’कडून स्वबळाची तयारी\nगणेशोत्सव मंडळांना मिळणार पाच रुपये नऊ पैसे दराने वीज\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/business/iron-prices-fell-twenty-percent-eight-days/", "date_download": "2019-08-21T00:28:59Z", "digest": "sha1:LPVNRXCLOTO6LWZK4BUPAKWNQLLGC7TS", "length": 32180, "nlines": 411, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Iron Prices Fell By Twenty Percent In Eight Days | आठ दिवसांत वीस टक्के घसरले लोखंडाचे भा��� | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nआठ दिवसांत वीस टक्के घसरले लोखंडाचे भाव\nआठ दिवसांत वीस टक्के घसरले लोखंडाचे भाव\nसहा हजार रुपये क्विंटलच्या भावाने विक्री होणारे लोखंड आता चक्क ३,३०० ते ३,६०० रुपयांवर येऊन थांबले आहे.\nआठ दिवसांत वीस टक्के घसरले लोखंडाचे भाव\nअकोला: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्वस्त स्क्रॅप (भंगार) भारतात मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने, गत आठ दिवसांत लोखंडांचे दर तब्बल २० टक्क्यांनी गडगडले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत झालेल्या उलाढालीचा फटका देशभरातील लोखंड विक्रेत्यांना बसला आहे. सहा हजार रुपये क्विंटलच्या भावाने विक्री होणारे लोखंड आता चक्क ३,३०० ते ३,६०० रुपयांवर येऊन थांबले आहे. त्यामुळे नफा मिळविणे तर दूर, विकत घेतलेल्या भावापेक्षाही स्वस्त दरात व्यापाऱ्यांना लोखंड विक्री करावे लागत आहे.\nइमारत बांधकामाच्या इंडस्ट्रीजवर भारतातील आर्थिक नाडी मोठ्या प्रमाणात चालते. इमारत बांधकामासाठी लोखंडी सळईची मागणी कायम असते. देशाची ही भूक रायपूर आणि जालना स्टील इंडस्ट्रीज भागवित असते. देश आणि विदेशातील स्क्रॅप खरेदी करून ते वितळवून वेगवेगळ््या प्रकारच्या लोखंडाची निर्मिती केली जाते. लोखंडाचे भाव मुळात बाजारपेठेतील स्क्रॅपवर आणि मागणीवर अवलंबून असते. गत काही महिन्यांपासून बांधकाम व्यावसायात आलेल्या मंदीमुळे लोखंडाला मागणी नाही. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून भारतात स्वस्त आणि विपुल स्क्रॅप दाखल झाले. एकीकडे देशांंतर्गत स्क्रॅपचे दर २,५०० रुपये क्विंटल असताना विदेशातील स्क्रप केवळ १५०० रुपये क्विंटल स्वस्त दरात मिळत आहे. त्यामुळे देशातील स्टील इंडस्ट्रीज गडगडली आहे. ज्या व्यापाऱ्यांनी महागड्या दरात लोखंड विकत घेतले, त्यांना आता तोट्याच्या दरात साठा विकण्याची वेळ आली आहे.\nचीन, जपान आणि दुबई येथील स्क्रॅप (भंगार) आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून भारतात स्वस्त दरात दाखल झाला आहे. भारतात २,५०० रुपये क्विंटल असलेला स्क्रप आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत केवळ १,५०० रुपये प्रति क्विंटलच्या दरात उपलब्ध होत आहे. त्यामुळे देशातील स्टील इंडस्ट्रीजवर मोठा परिणाम दिसून येत आहे.\nलोखंडाचे भाव वीस टक्क्यांनी घसरल्याने घर बांधकामासाठी ही योग वेळ असल्याचे जाणकारांचे मत आहे. एकीकडे लोखंड स्वस्त झाले असले तरी वीटा आणि रेतीचे भाव मात्र वधारलेले आहे. त्यामुळे लोखंडात जरी बचत होत असली तरी दुसºया मार्गे ही रक्कम जात आहे.\n-आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील उलाढालीचा फटका देशभरातील व्यापाºयांना बसत आहे. अशीच स्थिती कायम राहिली तर भारतातील स्टील इंडस्ट्रीज धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही.\n- हुसेन मामा, स्टील उद्योजक, अकोला.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nकाटेपूर्णा धरणातील जलसाठा पुरणार १२० दिवस\nअंगणवाड्यांमध्ये निकृष्ट पोषण आहाराचा पुरवठा\nशिकवण्यात नापास शिक्षकांवर कारवाईचा विसर\nहद्दवाढ क्षेत्रात दर्जाहीन रस्त्यांचे निर्माण; मनपाच्या डोळ्यांवर पट्टी\n‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२०’;‘क्युसीआय’ची विश्वासार्हता धोक्यात\nजादूटोणाविरोधी कायद्यानुसार सहा वर्षांमध्ये तब्बल १४ गुन्हे\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nचिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा ‘कॅट’चा इशारा\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nSBIच्या ग्राहकांसाठी तीन मोठी गिफ्ट्स, आता संपणार हे अतिरिक्त शुल्क\nचीन उत्पादित वस्तूंवर 1 सप्टेंबरपासून कॅटचा बहिष्कार\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी ��ूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/support-for-linking-aadhaar-card/", "date_download": "2019-08-20T22:44:44Z", "digest": "sha1:LWKLMFMIFFRB3JFZPQSWHAPUDRZPS4DC", "length": 12419, "nlines": 226, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "आधार कार्ड लिंक करण्याची मुदत 31 मार्चपर्यंत वाढवणार. | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/राष्ट्रीय/आधार कार्ड लिंक करण्याची मुदत 31 मार्चपर्यंत वाढवणार.\nआधार कार्ड लिंक करण्याची मुदत 31 मार्चपर्यंत वाढवणार.\nसुप्रीम कोर्टातील आधार अनिवार्यतेच्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारच्या वतीने हे स्पष्ट करण्यात आलं.\n0 346 एका मिनिटापेक्षा कमी\nकेंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना, बँक अकाऊंट आणि मोबाईल नंबरशी आधार लिंक करण्याची मुदत 31 मार्चपर्यंत वाढवण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टातील आधार अनिवार्यतेच्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारच्या वतीने हे स्पष्ट करण्यात आलं.\nकेंद्र सरकारच्या वतीने शुक्रवारी आधार लिंकिंगची डेडलाईन वाढवण्याबाबतची अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि बँक खात्याशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2017 होती. तर मोबाईल नंबर रिव्हेरिफाय करण्यासाठी 6 फेब्रुवारी 2018 पर्यंत वेळ देण्यात आला होता.\nकेंद्र सरकारने सर्व कल्याणकारी योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य केलं आहे. याविरोधात सुप्रीम कोर्टात विविध याचिका दाखल झाल्या आहेत. याबाबत पुढील सुनावणी पुढच्या आठवड्यात होणार आहे.\n”आधार कार्डच्या अनिवार्यतेवर आता बंदी आणता येणार नाही. कारण ही प्रक्रिया पुढे गेली असून अनेक वर्ष उलटले आहेत. ���ेंद्र सरकार या मुद्द्यावर चर्चेसाठी तयार आहे”, अशी माहिती सुप्रीम कोर्टात अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी दिली.\nपुण्यात पीएमपीएमएलच्या बसला भीषण आग.\n‘बजरंगी भाईजान’ या मजेशीर नावाने प्रदर्शित होणार चीनमध्ये.\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nदेशात रस्तेनिर्मितीचे सर्वाधिक काम महाराष्ट्रात – नितीन गडकरी\nइच्छामरणाला सशर्त मंजुरी;सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय\nमुंबई विमानतळ जगातील एक नंबर\nमुंबई विमानतळ जगातील एक नंबर\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/madan-lal-born-without-arms-is-a-professional-tailor-fulfills-everyday-needs-using-his-feet/", "date_download": "2019-08-20T23:36:17Z", "digest": "sha1:LXATWKIODW35KCLEALE4FEAVO7K5W6LS", "length": 13587, "nlines": 144, "source_domain": "www.saamana.com", "title": "भाग्य रेषा नसलेला टेलर… ‘तो’ पायानेच करतो शिलाई | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा���\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nआजचा अग्रेलख : याद आओगे खय्यामसाब\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nभाग्य रेषा नसलेला टेलर… ‘तो’ पायानेच करतो शिलाई\n‘भाग्य तर त्यांचंही असतं ज्यांना हात नसतात’ हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो. हरयाणात असंच एक उदाहरण समोर आलं आहे. एका दिव्यांग व्यक्तीने आपल्या परिस्थितीवर जिद्दीच्या जोरावर मात करत आपल्यामधील कलागुणांना वाव दिला आहे. हात नसणारा हा पुरुष शिलाई काम करून आपलं जीवन चालवतो.\nहरयाणातील फतेहाबादमध्ये मदन लाल नावाच्या व्यक्तीला जन्मत:च दोन्ही हात नाहीत. मात्र यामुळे खचून न जाता त्यांनी आपला नित्यक्रम चालू ठेवला. आपल्या पायाच्या सहाय्याने ते दररोजची असंख्य कामे अगदी सहजपणे करतात.\nमदन लाल यांना जेव्हा कळलं की आपण जातीनं शिंपी आहोत, तेव्हा त्यांनी शिलाईचा व्यवसाय सुरू केला आहे. कपडे शिवण्यासाठी आलेल्या लोकांचं मोजमाप घेणं यासारखी शिवणकामासाठी करावी लागणारी सर्व कामं ते आपल्या पायानेच उत्तम प्रकारे करतात. आता त्यांचा हा व्यवसाय इतका जोमात चाललाय की त्यांच्या हाताखाली गावातील पाच- सात तरूणांना ते शिलाईचं प्रशिक्षण देत आहेत. त्यामुळे साऱ्या गावाला त्यांच्या अभिमान वाटतोय.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/15-corporates-are-still-ncp-navi-mumbai-203391", "date_download": "2019-08-20T23:23:57Z", "digest": "sha1:KP73X4KACMU4N5QXHXMFQS2TS2WOI3NU", "length": 15384, "nlines": 198, "source_domain": "www.esakal.com", "title": "15 corporates are still in NCP at Navi Mumbai नवी मुंबईतील 15 नगरसेवक राष्ट्रवादीतच राहणार | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nनवी मुंबईतील 15 नगरसेवक राष्ट्रवादीतच राहणार\nमंगळवार, 30 जुलै 2019\nनवी मुंबई महापालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक व माजी उपमहापौर अशोक गावडे यांनी भाजपात जाण्यास विरोध केला आहे. तसेच लवकरच ते निष्ठावान नगरसेवकांना एकत्र करून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सकाळशी बोलताना सांगितले.\nनवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये जाण्यास राष्ट्रवादीच्या 15 निष्ठावान नगरसेवकांनी नकार दर्शवला आहे. हवे तर संपूर्ण नाईक कुटुंब भाजपमधून गेले तरी चालेल पण अखेर पर्यंत किल्ला लढवू अशी भूमिका या नगरसेवकांनी घेतली आहे. महापालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक व माजी उपमहापौर अशोक गावडे यांनी भाजपात जाण्यास विरोध केला आहे. तसेच लवकरच ते निष्ठावान नगरसेवकांना एकत्र करून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सकाळशी बोलताना सांगितले. अशोक गावडे हे शरद पवारांच्या निकटवर्तीय असून पश्‍चिम महाराष्ट्रातील नवी मुंबईत राहणाऱ्या नेत्यांपैकी एक भक्कम राष्ट्रवादीचे नेते म्हणून ओळखले जातात.\nगेल्या दोन दिवसांपासून नवी मुंबई शहरात भाजप प्रवेशाच्या चर्चांनी राजकारण तापले आहे. माजी मंत्री गणेश नाईक, आमदार संदीप नाईक व माजी खासदार संजीव नाईक हे सर्व राष्ट्रवादीतूम भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या येत होत्या. परंतू या नेत्यांच्याआधी आपणच भाजपमध्ये जाऊ अशी भूमिका मांडण्यासाठी राष्ट्रवादीच्या 57 नगरसेवकांनी चक्क बैठकच घेतली होती. या बैठकीला निम्म्यापेक्षा जास्त नगरसेवक व नगरसेविकांनी हजेरी लावून भाजपमध्ये जाण्याची तयारी केली होती. मात्र अशोक गावडे, नगरसेवक सुरेश कुलकर्णी, डॉ. जयाजी नाथ, शंकर शिंदे, नगरसेविका शुभांगी पाटील, शोभा पाटील, अशोक पाटील आदी नगरसेवकांकडून भाजप प्रवेशाबाबत नकारार्थी संकेत मिळाल्याची चर्चा राष्ट्रवादीत सुरू आहे.\nमंगळवारी व्हाईट हाऊसवर संपन्न झालेल्या बैठकीतही काही नगरसेवकांनी आवर्जून कारणे देऊन अनुपस्थित राहण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या गैरहजेरीतून ते पक्षासोबतच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सद्या जो-तो भाजपमध्ये जाण्याशिवाय दुसरे काहीच बोलण्यास तयार नसल्याने राष्ट्रवादीत राहणार तरी कोण असा प्रश्‍न काही निष्ठावान कार्यकर्त्यांना पडला होता. मात्र राष��ट्रवादीतील 15 नगरसेवकांनी आपण आहेत त्याठिकाणीच राहणार असल्याचे स्पष्ट केल्याने गणेश नाईकांनाही पुन्हा विचार करण्यास भाग पाडणारी परिस्थिती नवी मुंबईत तयार होत आहे.\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील कोणालाही कुठे जायचे असेल तर खुशाल जाऊ शकतात. मात्र आम्ही अखेर पर्यंत नवी मुंबईचा किल्ला लढवू. माझ्यासारखे काही निष्ठावान नगरसेवक राष्ट्रवादीतच राहणार आहेत. लवकरच मी शरद पवारांची भेट घेणार आहे.\n- अशोक गावडे, नगरसेवक, राष्ट्रवादी कॉंग्रेस\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमुंबई ः विकासकामांसाठी जाहिरातींच्या माध्यमातून उत्पन्न मिळवता येते का, याचा विचार एमएमआरडीए करत आहे. असा महसूल मिळाल्यास विकासकामांचा दर्जा...\nयूटीएस ऍपला भरघोस प्रतिसाद\nमुंबई : मध्य रेल्वेचे यूटीएस ऍप वापरणाऱ्यांची संख्या आठ लाखांच्या घरात गेली आहे. मुंबईतल्या स्थानकांमधील तिकीट खिडक्‍यांसमोरील वाढत्या...\nगतिमान कारभारासाठी समाज माध्यमांचा वापर\nमुंबई : मुंबई पालिकेचा कारभार अधिक गतिमान करण्यासाठी समाज माध्यमांचा वापर वाढवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. समाज माध्यमांद्वारे प्रत्येक...\nअभ्यास केंद्र नावलैकिक मिळवेल\nमुंबई : जगात शैक्षणिक आणि संशोधन कार्यक्रम घेण्यासाठी समर्पित अभ्यास केंद्राची गरज आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थी चळवळ आणि तरुणांसाठी...\nभारतात वाढतेय उच्च रक्तदाबाचे प्रमाण\nमुंबई : आधुनिक जीवनशैलीचा एक परिणाम असणाऱ्या वाढत्या ताणतणावामुळे भारतीयांमध्ये उच्च रक्तदाबाचे (प्रकार 1 आणि 2) प्रमाण वाढीस लागल्याचे \"इंडिया...\nमध्य रेल्वेवर फटका टोळीचा धुमाकूळ\nमुंबई : जानेवारी ते जूनपर्यंत मध्य रेल्वेवरील 281 प्रवाशांना फटका गॅंगचा फटका बसला आहे. अशा प्रकारचे 146 गुन्हे 2017 मध्ये दाखल झाले होते....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्य��� जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/two-criminals-arrested-urulikanchan-207187", "date_download": "2019-08-20T22:52:44Z", "digest": "sha1:FSHAZWEFGX6QSG3Y4GNMC6UGIRGQDIBU", "length": 13791, "nlines": 197, "source_domain": "www.esakal.com", "title": "Two criminals arrested in Urulikanchan पुणे : उरुळीकांचनमधून दोन अट्टल गुन्हेगारांना अटक | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nपुणे : उरुळीकांचनमधून दोन अट्टल गुन्हेगारांना अटक\nमंगळवार, 13 ऑगस्ट 2019\nजिल्हा (ग्रामीण) पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने उरुळी कांचन (ता. हवेली) येथून दोन अट्टल गुन्हेगारांना गावठी कट्टा व तलवारीसह सोमवारी (ता. 12) उशीरा ताब्यात घेतले आहे.\nलोणी काळभोर - जिल्हा (ग्रामीण) पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने उरुळी कांचन (ता. हवेली) येथून दोन अट्टल गुन्हेगारांना गावठी कट्टा व तलवारीसह सोमवारी (ता. 12) उशीरा ताब्यात घेतले आहे.\nहंटर उर्फ महादेव पोपट पांगारकर (वय २४ वर्षे, रा.सहजपूर, ता.दौंड) व राहूल सुरेश भिलारे (वय २७ वर्षे रा.जावजीबुवाची वाडी, ता.दौंड) या दोघांना ताब्यात घेतले आहे. वरील दोघेही अट्टक गुन्हेगार असुन, यवत व लोणी काळभोर पोलिसात दरोडा, दरोड्याचा प्रयत्न व बेकायदा घातक शस्त्र बाळगणे असे पाच गुन्हे दाखल आहे्त. वरील दोघांच्यावर लोणी काळभोर पोलिसांनी आर्म अॅक्ट कलम ३, ४, २५ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन, दोघांनाही अटक केली आहे.\nलोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन हद्दीतील दत्तवाडी परीसरात दोन अट्टल गुन्हेगार मोटारसायलवरुन फिरत असल्याची खबर स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या शोध पथकातील पोलिस कर्मचारी महेश गायकवाड व निलेश कदम यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे फौजदार दिलीप जाधवर, महेश गायकवाड, निलेश कदम, विद्याधर निचित, दत्तात्रय तांबे, गुरू गायकवाड, सुभाष राऊत यांनी दत्तवाडी परीसरासह रेल्वे पुलाजवळ साफळा रचला होता. यात पल्सर मोटारसायलवरुन आलेले हंटर उर्फ महादेव पांगारकर व राहूल भिलारे हे दोन्ही गुन्हेगार अलगद अडकले. वरील दोघांना ताब्यात झडती घेतली असता, त्यांच्याकडे एक गावठी पिस्टल, एक जिवंत काडतुस व एक तलावार आढळुन आली. दरम्यान वरील दोन्ही आरोपींच्यावर लोणीकाळभोर व यवत पोलीस स्टेशन येथे दरोडा, दरोडयाची तयारी, जबरी चोरी, गंभीर दुखापत, बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगणे अशा प्रकारचे एकुण ५ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपिंपरी : प्राणघातक हल्ला प्रकरणातील सराईत गुन्हेगार जेरबंद\nपिंपरी : प्राणघातक हल्ला प्रकरणात नऊ महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या खंडीणी, दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे....\nसायबर गुन्हेगारांची बॅंक खाती गोठविली\nपुणे ः ऑनलाइन खरेदी-विक्री व आर्थिक व्यवहार करणाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या देशभरातील सायबर गुन्हेगारांची सहाशेहून अधिक बॅंक खाती गोठवतानाच...\nकावळ्यांची नव्हे; मावळ्यांची चिंता करा : शरद पवार\nमुंबई : ''जे लोक खटल्यात आहेत, त्यांच्यावर राज्यकर्ते दबाव आणत आहेत. त्यामुळे पक्ष गळती होत आहे. पण, तुम्ही स्वच्छ असल्याने तुम्हाला चिंता...\n\"गुगल'ने नाशिकमध्ये काही तासांत शोधला चोरटा\nनाशिक : आधुनिक युगात काहीही माहिती हवी असेल, तर हमखास \"गुगल'वर शोध घेतला जातो. पण \"गुगल'ने चक्‍क दुकानातून माल लंपास करणाऱ्या चोरट्याचा शोध...\n#PunePolice : पोलिसांनो, नम्र व्हा\nपुणे : पोलिस आणि नागरिकांमधील नाते दृढ होत असल्याचे एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे. एखादा गुन्हा वा अन्य काही बाबींसाठी पोलिसांना कायमच सहकार्य...\nनिवासी गाळ्यांमध्ये अवैध भाडेकरू\nनागपूर : मागील चार वर्षांपासून दुरुस्तीच्या कारणावरून टीबी वॉर्डातील इमारतींना टाळे लावण्यात आले. परंतु, परिसरात काही कर्मचाऱ्यांच्या संगनमताने येथील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/television/sarita-mehendale-playing-madhuvanti-role-bhago-mohan-pyare/", "date_download": "2019-08-21T00:34:01Z", "digest": "sha1:ET6BJSNCHAVSR7HTYSYZWLQT3CDG3732", "length": 32380, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Sarita Mehendale Is Playing Madhuvanti Role In Bhago Mohan Pyare | 'भागो मोहन प्यारे'मध्ये दिसणार ही सुंद��� अभिनेत्री, ओळख पाहु कोण आहे ती ? | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमो�� कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\n'भागो मोहन प्यारे'मध्ये दिसणार ही सुंदर अभिनेत्री, ओळख पाहु कोण आहे ती \nSarita mehendale is playing madhuvanti role in bhago mohan pyare | 'भागो मोहन प्यारे'मध्ये दिसणार ही सुंदर अभिनेत्री, ओळख पाहु कोण आहे ती \n'भागो मोहन प्यारे'मध्ये दिसणार ही सुंदर अभिनेत्री, ओळख पाहु कोण आहे ती \nअतुल परचुरे, श्रुती मराठे, सुप्रिया पठारे यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'जागो मोहन प्यारे' मालिकेनं प्रेक्षकांना खळखळून हसवलं. आता पुन्हा एकदा ही मालिका एका वेगळ्या रुपात नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली.\n'भागो मोहन प्यारे'मध्ये दिसणार ही सुंदर अभिनेत्री, ओळख पाहु कोण आहे ती \n'भागो मोहन प्यारे'मध्ये दिसणार ही सुंदर अभिनेत्री, ओळख पाहु कोण आहे ती \n'भागो मोहन प्यारे'मध्ये दिसणार ही सुंदर अभिनेत्री, ओळख पाहु कोण आहे ती \n'भागो मोहन प्यारे'मध्ये दिसणार ही सुंदर अभिनेत्री, ओळख पाहु कोण आहे ती \nअतुल परचुरे, श्रुती मराठे, सुप्रिया पठारे यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'जागो मोहन प्यारे' मालिकेनं प्रेक्षकांना खळखळून हसवलं. आता पुन्हा एकदा ही मालिका एका वेगळ्या रुपात नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली. 'भागो मोहन प्यारे'मध्ये मोहनच्या आयुष्यात भूताच्या रूपात सुंदरी येणार आहे.\nया मालिकेत अतुल परचुरे मोहनच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाला. तसेच दीप्ती केतकर ही त्याची सहकारी मीरा गोडबोले हिची व्यक्तिरेखा साकारताना दिसत आहे. पण या दोघां व्यतिरिक्त मालिके���्या प्रोमोज मधून मोहनच्या बायकोच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस आलेली सुंदर अभिनेत्री आहे तरी कोण हा प्रश्न सगळ्यांना सतावत आहे.\nसरिता मेंहदळे ही अभिनेत्री 'भागो मोहन प्यारे' या मालिकेत मधुवंतीची भूमिका साकारत आहे. टेलिव्हिजन आणि नाटक या माध्यमांमध्ये सरिताने काम केलं आहे. या आधी ती छोट्या पडद्यावर दोन मालिकांमध्ये झळकली होती.\nतसंच, अमोल कोल्हे यांच्यासोबत 'अर्धसत्य' या नाटकात तिनं काम केलं होतं. भागो मोहन प्यारे या मालिकेत सरिता मधुवंतीची भूमिका साकारतेय जी १५० वर्षांपासून खऱ्या प्रेमाच्या शोधात आहे. मोहनच्या रूपात तिला तिचं प्रेम सापडतं आणि ते प्रेम मिळवण्यासाठी ती काय काय करणार ही प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळेल.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमराठी चित्रपटसृष्टीतील हा अभिनेता आहे उत्तम क्रिकेटपटू व गायक, सध्या करतोय मालिकेत काम\n'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये नवीन ट्विस्ट, सौमित्रला लग्नासाठी राधिका देणार होकार\nभागो मोहन प्यारेच्या सेटवर भेटा सुंदर चेटकिणीला\n'माझ्या नवऱ्याची बायको'मधील कलाकार पॅकअपनंतर एकत्र असतील तर करतात ही गोष्ट\nVideo: कोल्हापूरमधील पूरपरिस्थितीचा फटका 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेला, कलाकारांची उडाली तारांबळ\nशिव अवतारात अवतरली 'संभाजी' मालिकेतील ही अभिनेत्री, ओळखा पाहू\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nTRP RATING: 'तुझ्यात जीव रंगला' मालिका अव्वल स्थानावर, तर 'या' मालिकाही देत आहे जोरदार टक्कर \nBigg Boss Marathi 2 : शिवानी सुर्वे सांगतेय तिच्या लग्नाच्या प्लानिंगविषयी, वाचा काय सांगतेय लग्न करण्याविषयी\n'बा बहू और बेबी'मधील ही अभिनेत्री आहे प्रेग्नेंट, फॉरेनरशी केलं आहे लग्न\nBigg Boss Marathi 2 : नेहाच्या 'मुंगळा' डान्सला मिळतेय प्रेक्षकांची पसंती, पहा तिच्या डान्सचा व्हिडिओ\nBigg Boss Marathi 2: घरात पुन्हा गेले दिगंबर नाईक आणि माधव देवचके\nSacred Games 2 Review : थ्रिलर आणि अफलातून परफॉर्मन्सचा डबल डोज 'सेक्रेड गेम्स २'\nSacred Games Season 2 Review: गणेश गायतोंडेची धमाकेदार वापसी, पहिल्यापेक्षाही जबरदस्त आहे दुसरे सीझन15 August 2019\nBatla House Movie Review : सत्याची बाजू मांडणाऱ्या अधिकाऱ्याची कथा15 August 2019\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी ���ूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दि���्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%80%E0%A4%B2&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%80%E0%A4%B2", "date_download": "2019-08-20T22:33:11Z", "digest": "sha1:XOLIRRDWXMXBRVX5ZJN4O5MNU2VBUV6Y", "length": 2860, "nlines": 87, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\n(-) Remove ब्राझील filter ब्राझील\nअर्जेंटिना (1) Apply अर्जेंटिना filter\nपोर्तुगाल (1) Apply पोर्तुगाल filter\nफुटबॉल (1) Apply फुटबॉल filter\nविश्‍वकरंडक (1) Apply विश्‍वकरंडक filter\nFIFA18 : महिनाभर जगावर चढणार फुटबॉलचा रंग\nमॉस्को - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या महाकुंभास उद्या गुरुवारी खेळाप्रमाणेच \"ब्युटिफूल' सुरवात होईल. रशिया आणि सौदी अरेबिया...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=mhada&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Amhada", "date_download": "2019-08-20T23:18:49Z", "digest": "sha1:L47Y3VKMK2HUWOB3GL5CER6HIHIE2VU5", "length": 5405, "nlines": 108, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (4) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (4) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nगेल्या ७ दिवसातील पर्याय (1) Apply गेल्या ७ दिवसातील पर्याय filter\nबातम्या (4) Apply बातम्या filter\nसरकारनामा (3) Apply सरकारनामा filter\nअल्पबचत (1) Apply अल्पबचत filter\nकोल्हापूर (1) Apply कोल्हापूर filter\nसमरजितसिंह%20घाटगे (1) Apply समरजितसिंह%20घाटगे filter\nसोलापूर (1) Apply सोलापूर filter\nस्वप्न (1) Apply स्वप्न filter\nगृहनिर्माण धोरणात लवकरच बदल होण्याची शक्यता; एका व्यक्तीला मिळणार एकच घर\nस्वप्ननगरी मुंबईत आपलं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि याच स्वप्नासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले लोक दिवसरात्र झटत...\nम्हाडाची आणखी ३,५०० घरांची सोडत\nपुणे - आगामी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी म्हणजेच साधारण सप्टेंबर महिन्यात पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या (...\nम्हाडाला मिळणार संक्रमण शिबिरातील 1500 घरं\nमुंबई - बॉम्बे डाईंग आणि श्रीनिवास मिलमधील प्रकल्पांतून म्हाडाला संक्रमण शिबिरातील १५०० घरे मिळणार आहेत. घरे जूनमध्ये म्हाडाच्या...\n1 हजार 384 घरांसाठी लॉटरी जाहीर; मुंबईत घराचं स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी खुशखबर\nमुंबईत घराचं स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी खुशखबर आहे. म्हाडाच्या 1 हजार 384 घरांसाठी लॉटरी जाहीर झालीय. या घरांसाठी आजपासून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2019-08-20T22:58:02Z", "digest": "sha1:WXFRFJBX5CZ3DPIN446ADN4SATQBADLR", "length": 3138, "nlines": 52, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बेसिकला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख बेसिक या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसंगणक विज्ञान ‎ (← दुवे | संपादन)\nफोर्ट्रान ‎ (← दुवे | संपादन)\nएपीएल ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/politician/jaya-prada-in-bjp-now/", "date_download": "2019-08-20T23:48:35Z", "digest": "sha1:RNBAGYGJYGEIFSSRHKV5K6CZ2PH2LBBG", "length": 8103, "nlines": 58, "source_domain": "mymarathi.net", "title": "जया प्रदांनी भाजपमध्ये केला प्रवेश - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Politician जया प्रदांनी भाजपमध्ये केला प्रवेश\nजया प्रदांनी भाजपमध्ये केला प्रवेश\nलखनौ-अभिनेत्री आणि नेत्या जया प्रदा यांनी सोमवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. राजकीय वर्तुळातील माहितीनुसार नुसार, त्यांना भाजपकडून उत्तर प्रदेशच्या रामपूर लोकसभा मतदार संघाची उमेदवारी मिळणार आहे. याच ठिकाणी समाजवादी पक्षाने आजम खान यांना तिकीट दिले आहे. अशात रामपूर येथे जया प्रदा विरुद्ध आजम खान अशी लढत रंगण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, जया प्रदा समाजवादी पक्षाच्या नेत्या होत्या. परंतु, 2010 मध्ये त्यांना पक्षातून बाहेर पडावे लागले.\nसमाजवादी पक्षाचे आणखी एक माजी नेते अमर सिंह यांच्याशी त्यांनी हातमिळवणी केली होती. तसेच 2012 मध्ये राष्ट्रीय लोक मंच पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. परंतु, या पक्षाला विधानसभेत एकही जागा मिळाली नाही. जया प्रदा अमर सिंह यांना राजकारणात आपले गॉडफॉदर मानतात. गेल्या अनेक दिवसांपासून अमर सिंह भाजपचे समर्थन करताना दिसून येत आहेत. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या चौकीदार कॅम्पेनशी सुद्धा जोडले गेले. त्यांनी ट्विटरवर नुकतेच आपले नाव चौकीदार अमर सिंह असे केले आहे\nपाकिस्तानने भारतातील ४० अतिरेकी मारले, दानवेंची जीभ हूकली\nशिगमो उत्सव रद्द केल्यानंतर सरकार घेणार अंतिम निर्णय\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुय���री पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nमी विधानसभा लढविणार – भाजपच्या नवनिर्वाचित अध्यक्षा आ.माधुरी मिसाळांचा निर्धार (व्हिडीओ)\nनाना पाटेकर यांनी कशासाठी घेतली अमित शहा यांची भेट\nभाजपच्या पुणे शहर अध्यक्षपदी आ.माधुरी मिसाळ; योगेश गोगावले आता प्रदेश उपाध्यक्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.amazingmarathi.tk/", "date_download": "2019-08-20T22:52:55Z", "digest": "sha1:BJKJBHZFYK7NITZOLJP5NGJLKQEVIKP6", "length": 4011, "nlines": 67, "source_domain": "www.amazingmarathi.tk", "title": "Amazing Marathi", "raw_content": "\nसर्व अमेझींग फॅक्टस,अपडेटस आता मराठीमध्ये\nफेसबुक आणि व्हाट्सएप पैसे कसे कमवतात \nव्हाट्सअप फेसबुक पैसे कसे कमवता हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल कारण या सेवा तर आपल्याला फुकटात मिळतात पण तुम्ही म्हणाल आम्ही तर ने...\nपॅन कार्ड म्हणजे काय हो \nमित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांकडे पॅन कार्ड असेल. काहींकडे नसेल काहींनी त्यासाठी अर्ज देखील केला असेल. काहींनी त्याबद्द्ल ऐकल तर असेल...\nआज आपण एका अत्यंत गमतीशीर व तेवढेच धोकादायक व्यक्तिमत्वाविषयी जाणून घेणार आहोत. ज्यांचे नाव आहे किम जोंग उन. हे उत्तर कोरियाचे राष्ट...\nशासन भरपूर नोटा छापून सर्वांना श्रीमंत करीत का नाही\nनमस्कार मित्रांनो आजचा आपला टॉपिक आहे की का शासन भरपूर नोटा छापून सर्वांना श्रीमंत करीत का नाही हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला अस...\nमित्रांनो मित्रांनो काही महिन्याने भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. या निवडणुकीच्या काळामध्ये एक शब्द नक्की कानावरील त...\nमराठी सिनेमा चालत का नाही...\nभारतामध्ये सर्वात पहिला चित्रपट म्हणजे राजा हरिश्चंद्र ते एका मराठी माणसाने म्हणजेच दादासाहेब फाळके यांनी केला. थोडक्यात भारताचा पहिल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/188cr-conservation-hub-in-nagpur/", "date_download": "2019-08-20T23:21:06Z", "digest": "sha1:2AVXPLIEQG6IPICS7IIDNBMZR7TC3ZXL", "length": 13321, "nlines": 229, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "नागपुरात १८८ कोटी रुपयांचा संरक्षण हब | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Technology/नागपुरात १८८ कोटी रुपयांचा संरक्षण हब\nनागपुरात १८८ कोटी रुपयांचा संरक्षण हब\n0 536 एका मिनिटापेक्षा कमी\nमुंबई : नागपुरातील मिहान प्रकल्पात २० एकरावर टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या सहकार्याने संरक्षण सामग्री निर्मितीचा हब उभा करण्यासाठी विदर्भ उद्योग संघटनेशी (व्हीआयए) राज्य सरकारने सोमवारी करार केला. या प्रकल्पात सुमारे १८८ कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.\nराज्यात संरक्षण व हवाई क्षेत्राशी संबंधित उद्योग मेक इन इंडिया अंतर्गत उभे करण्यासाठी राज्य सरकारने मागील आठवड्यातच यासंबंधीचे विशेष धोरण तयार केले आहे. नागपूर, नाशिक, पुणे, औरंगाबाद व अहमदनगर येथे संरक्षण हब उभे करण्यात येणार आहेत.\nनागपुरातील मिहान प्रकल्पात २० एकरावर संरक्षण सामग्री निर्मितीचा हब उभा करण्यासाठी व्हीआयएद्वारे संरक्षण उद्योग संघटना (डीआयआयए) कार्यरत होती. या दोघांच्या प्रयत्नातून टाटा टेक्नॉलॉजी हा हब उभा करण्यासाठी समोर आले आहे. सोमवारी झालेल्या सामंजस्य करारात टाटा या प्रकल्पासाठी २० एकरावर १८८ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यासाठी विदर्भ डिफेन्स हब अ‍ॅण्ड इंडस्ट्रीअल क्लस्टरची स्थापना करण्यात आली आहे.\nमिहानमधील या प्रकल्पात टाटा टेक सुविधा केंद्राची उभारणी केली जाईल. त्याअंतर्गत सर्वांत आधी संरक्षण सामग्री उत्पादनासाठी लागणाºया मनुष्यबळाची निर्मिती केली जाईल. त्यानंतर टाटांकडून सुविधांची उभारणी होईल. सुविधा उभारणीनंतर संरक्षण उत्पादन करणाºया कंपन्या या क्लस्टरमध्ये गुंतवणूक करतील, अशी योजना आखण्��ात आली आहे.\nदेशाच्या आयुधांचे माजी प्रमुख लेफ्टनंट जनरल रवींद्र थोडगे हे या क्लस्टरचे अध्यक्ष आहेत. आॅटो क्षेत्राचा २० वर्षे अनुभव असलेले हर्ष गुणे हे सीईओ आहेत.\nतोफखाना विभागातील निवृत्त अधिकारी मेजर जनरल अनिल बाम, डीआयआयएचे दुष्यंत देशपांडे व व्हीआयएचे सचिव सुहास बुधे यांचा यामध्ये सहभाग आहे. व्हीआयएचे अध्यक्ष अतुल पांडे यांनीही या करारासाठी विशेष मेहनत घेतली.\nजया बच्चन चौथ्यांदा राज्यसभेच्या खासदारपदी\nहे चमत्कारिक पावडर वजन वाढवतात, फक्त आठवड्यात, मजबूत शरीर\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://lyricstranslate.com/hi/go-gentle-ruhigen-gewissens.html", "date_download": "2019-08-20T23:13:48Z", "digest": "sha1:SVVCNSQ7DJPWL5RQQ3KCS776R4RVKGDY", "length": 8553, "nlines": 230, "source_domain": "lyricstranslate.com", "title": "Robbie Williams - Go Gentle के लिरिक्स + जर्मन में अनुवाद", "raw_content": "\nनए लिरिक्स ट्रांसक्रिप्शन का अनुरोध करें\nअनुवाद का अनुरोध करें\nलिरिक्स ट्रांसक्रिप्शन का अनुरोध करें\nशुरुआत कर रहे हैं\nनए लिरिक्स ट्रांसक्रिप्शन का अनुरोध करें\nअक्सर पूछे जाने वाले प्रश्न\nGo Gentle (जर्मन में अनुवाद)\nगाना: Go Gentle 11 अनुवाद\nअनुवाद: अरबी, क्रोएशियाई, ग्रीक, जर्मन, तुर्की, फारसी, फ्रेंच, रोमानियाई, सर्बियाई, स्पैनिश, हंगेरी\nप्रूफरीडिंग का अनुरोध किया\nआख़िरी बार गुरु, 12/01/2017 - 20:17 को magicmulder द्वारा संपादित\n 3 बार धन्यवाद मिला\nमूल लिरिक्स को देखने के लिए क्लिक करें\nनया अनुरोध शामिल कीजिये\n\"Go Gentle\" के अन्य अनुवाद\nकमेंट भेजने के लिए लॉग इन करें या रजिस्टर करें\nअनुवादक के बारे में\nयोगदान:973 अनुवाद, 1 transliteration, 1512 बार धन्यवाद मिला, 252 अनुरोध सुलझाए, 141 सदस्यों की सहायता की, 1 गाना ट्रांसक्राइब किया, 13 मुहावरे जोड़े, 11 मुहावरों का स्पष्टीकरण किया, left 1910 comments\nभाषाएँ: native अंग्रेज़ी, जर्मन, German (Kölsch), fluent फ्रेंच, studied डच, इतावली, लैटिन\n+ नया अनुवाद जोड़ें\n+ अनुवाद का अनुरोध कीजिये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/england-wins-against-south-africa-world-cup-2019-191604", "date_download": "2019-08-20T22:47:22Z", "digest": "sha1:BOGWKTT2QEOGJ2KDJURUT5UQRF2S2AEB", "length": 11413, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "England wins against South Africa in World Cup 2019 World Cup 2019 : इंग्लंडचा दक्षिण आफ्रिकेवर 104 धावांनी दणणीत विजय | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nWorld Cup 2019 : इंग्लंडचा दक्षिण आफ्रिकेवर 104 धावांनी दणणीत विजय\nशुक्रवार, 31 मे 2019\nजेसन रॉय, ज्यो रूट, कर्णधार मॉर्गन यांची तडफदार अर्धशतके त्यानंतर बेन स्टोक्‍सने साकारलेली 89 धावांची खेळी यामुळे इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 311 धावांची भक्कम धावसंख्या उभारली त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला 39.5 षटकांत 207 धावांत गुंडाळले.\nवर्ल्ड कप 2019 : लंडन : भक्कम फलंदाजी, भेदक गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षण अशी परिपूर्ण कामगिरी करणाऱ्या इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा 104 धावांनी पराभव करून यंदाच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत शानदार सलामी दिली. चोकर्स असले तरी साखळी सामन्यात बेधडक कामगिरी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला प्रतिकार करण्याचीही ताकद आज नव्हती.\nसविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा\nWorld Cup 2019 : आर्चर, स्टोक्सच्या दहशतीत आफ्रिका उध्द्वस्त\nWorld Cup 2019 : स्टोक्सचा हा झेल पाहून डोक काम करणं बंद नाही झाल तर नवलचं\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nWorld Cup 2019 : धोनी बाद झाल्यावर तो फोटोग्��ाफर रडलाच नाही; खोटा फोटो व्हायरल\nवर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : विश्वकरंडकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात धोनी बाद झाल्यावर फोटोग्राफर रडलेला फोटो व्हायरल झाला...\nWorld Cup 2019 : आणखी एक सुपर ओव्हर खेळविणेच योग्य : सचिन\nवर्ल्ड कप 2019 : नवी दिल्ली : विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्याप्रमाणे एखादा सामना दोनवेळा टाय झाला किंवा त्या सामन्याप्रमाणे अत्यंत कठीण परिस्थिती...\nपराभव भोवला; सर्फराज आता एकाच प्रकारात कर्णधार\nइस्लामाबाद : विश्वकरंडकात पाकिस्तानच्या संघाला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नसल्याने आता पाकिस्तानमध्ये कर्णधार आणि प्रशिक्षक बदलाचे वारे वाहू...\nWorld Cup 2019 : मी आयुष्यभर माफी मागतो, चुकून तो चौकार गेला अन्..\nवर्ल्ड कप 2019 : लॉर्ड्स : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याला कुठल्या विकेटने किंवा कोणाच्या फलंदाजीने कलाटणी मिळाली नाही. कलाटणी...\nवर्ल्ड कप 2019 : लंडन : यंदाच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत विजेतेपदासाठी इंग्लंडचे नाव कोरले जाईलही. पण, त्यानंतरही ओव्हर थ्रोवर त्यांना...\nWorld Cup 2019 : धोनी आता होणार सियाचीन सीमेवर तैनात\nवर्ल्ड कप 2019 : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीची सध्या सर्वत्र चर्चा आहे. अशातच त्याच्या खास मित्रांने धोनी निवृत्तीनंतर लष्करात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/crop-insurance-time-increase-vijay-wadettiwar-201756", "date_download": "2019-08-20T22:47:55Z", "digest": "sha1:HAK5D2VX4J3VLDZDTCGKOVG3SN5722RN", "length": 12488, "nlines": 196, "source_domain": "www.esakal.com", "title": "Crop Insurance Time increase vijay wadettiwar 'पीकविमा भरण्यास मुदतवाढ हवी' | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\n'पीकविमा भरण्यास मुदतवाढ हवी'\nबुधवार, 24 जुलै 2019\nखरीप हंगामातील पीकविमा भरण्यापासून राज्यातील लाखो शेतकरी अजून वंचित आहेत, हे लक्षात घेता शेतकऱ्यांचे नुकसान ट���ळण्यासाठी पीकविमा भरण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.\nमुंबई - खरीप हंगामातील पीकविमा भरण्यापासून राज्यातील लाखो शेतकरी अजून वंचित आहेत, हे लक्षात घेता शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पीकविमा भरण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.\nपीकविम्यासंदर्भात बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, राज्यातील खरीप हंगामाच्या पेरण्या समाधानकारक पावसाअभावी अनेक भागांत कमी प्रमाणात झालेल्या आहेत. मराठवाडा, विदर्भात हा पेरा 50 टक्केही झालेला नाही; तर काही भागांत पेरण्यांचे प्रमाण 50 टक्‍क्‍यांपेक्षाही कमी आहे.\nसमाधानकारक पावसाअभावी शेतकरी संकटात आहे. तसेच, पीककर्जाचे वाटपदेखील 50 टक्‍क्‍यांहून कमी झालेले असल्यामुळे पीकविमा हप्ता भरण्यास शेतकऱ्यांना अडचणीचे ठरत आहे. राज्यातील लाखो शेतकरी अजनूही पीकविम्याचा हप्ता भरण्यापासून वंचित आहेत. जुलै महिनाअखेरीस पीकविमा भरण्याची मुदत संपत आहे. अनेक शेतकऱ्यांनी पीकविमा भरलेला नाही, हे लक्षात घेऊन त्यासाठीची मुदत एक महिन्याने वाढवून द्यावी; अन्यथा मोठ्या संख्येने शेतकरी पीकविम्याच्या लाभापासून वंचित राहतील.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nखत कंपनीसह मालकावर गुन्हा दाखल\nफुलंब्री, ता. 20 (जि.औरंगाबाद) : कृषी सेवा केंद्रचालकांना बनावट रासायनिक खताचा पुरवठा केल्याप्रकरणी जालना येथील रासायनिक खत पुरवठा करणारी कंपनी व...\nपारायण सुरू करीत वरुणराजाला साकडे\nउमरगा (जि. उस्मानाबाद) : यंदा पावसाळ्यातील तीन महिने लोटले तरी अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. दमदार पावसाअभावी नदी, नाले वाहिले नसून, खरीप पिके...\nपावसाच्या हुलकावणीने खरिपाची पेरणी वाया\nमंगरूळ (जि. उस्मानाबाद) ः पावसाच्या हुलकावणीने खरीप हंगामात पेरलेली पिके वाया जात आहेत. कळंब तालुक्‍यातील मंगरूळ परिसरातील खरिपाची पिके फुलोऱ्यात...\nखरीपातील आवर्तन वेळेत न केल्याने दुष्काळाची तीव्रता\nझरे - सातारा, कोल्हापूर, सांगली येथे जोरदार पावसाला सुरुवात झाल्यानंतर नदीत पाणी वाढू लागले. तेव्हा खरीपाचे आवर्तन सुरु करायला...\nफडणवीस, ठाकरे यांच्यात मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच : अजित पवार\nपैठण (जि.औरंगाबाद ) : पूरग्रस्तांच्या मदतीला न जाता शिवसेना-भाजप नेत्यांनी प्रचार यात्रा काढण्यावर भर दिला असून, एकीकडे फडणवीस, तर दुसरीकडे ठाकरे...\nशेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा : राजेनिंबाळकर\nतानाजी जाधवर उस्मानाबाद : शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा, तो सहन करतोय; पण याद राखा, आमचे लोक बॅंकेत घुसल्यावर पळू नका, असा इशारा खासदार ओमप्रकाश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/palozac-p37104352", "date_download": "2019-08-20T23:34:27Z", "digest": "sha1:IC3BWPPS25OM73HSRTPJPYKS2OC4DZRC", "length": 17997, "nlines": 302, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Palozac in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Palozac upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nसामग्री / साल्ट: Palonosetron\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nPalozac के प्रकार चुनें\nPalozac खालील उपचारासाठी वापरले जाते -\nमळमळ आणि ओकारी/ उल्टी मुख्य\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें मतली (जी मिचलाना) और उल्टी\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Palozac घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Palozacचा वापर सुरक्षित आहे काय\nPalozac गर्भवती महिलांसाठी सुरक्षित आहे.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Palozacचा वापर सुरक्षित आहे काय\nतुम्ही स्तनपान देणारी महिला असाल तर तुम्हाला Palozac चे हानिकारक परिणाम जाणवू शकतील. तुम्हाला असे कोणतेही परिणाम जाणवले, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेईपर्यंत त्याला थांबवा. तुमच्या डॉक्टरांच्या सूचनेनुसार करा.\nPalozacचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nPalozac वापरल्याने मूत्रपिंड वर कोणतेही हानिकारक परिणाम होत नाहीत.\nPalozacचा यकृतावरील परिणाम काय आहे\nPalozac हे यकृत साठी हानिकारक नाही आहे.\nPalozacचा हृदयावरील परिणाम काय आहे\nPalozac हे हृदय साठी हानिकारक नाही आहे.\nPalozac खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Palozac घेऊ नये -\nPalozac हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Palozac घेतल्याने त्याच्या आहारी जात नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nहोय, Palozac घेतल्यावर तुम्ही एखादे वाहन किंवा जड मशिनरी चालवू शकता, कारण याच्यामुळे पेंग येत नाही.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यावरच Palozac घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nमानसिक विकारांसाठी Palozac घेण्याचे कोणतेही फायदे नाही आहेत.\nआहार आणि Palozac दरम्यान अभिक्रिया\nआहारासोबत [Medication] घेणे सुरक्षित असते.\nअल्कोहोल आणि Palozac दरम्यान अभिक्रिया\nPalozac आणि अल्कोहोलच्या परिणामांविषयी काहीही सांगणे कठीण आहे. या संदर्भात कोणतेही संशोधन झालेले नाही.\nPalozac के लिए सारे विकल्प देखें\n0 वर्षों का अनुभव\n1 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Palozac घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Palozac याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Palozac च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Palozac चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Palozac चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nलखनऊ में दांतों के डॉक्टर\nलखनऊ में सामान्य चिकित्सक\nलखनऊ में हृदय रोग विशेषज्ञ\nलखनऊ में स्त्री रोग विशेषज्ञ\nलखनऊ में त्वचा रोग विशे��ज्ञ\nलखनऊ में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मूत्र रोग विशेषज्ञ\nलखनऊ में आंखों के डॉक्टर\nलखनऊ में योन रोग विशेषज्ञ\nदिल्ली में दांतों के डॉक्टर\nदिल्ली में सामान्य चिकित्सक\nदिल्ली में हृदय रोग विशेषज्ञ\nदिल्ली में स्त्री रोग विशेषज्ञ\nदिल्ली में त्वचा रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मूत्र रोग विशेषज्ञ\nदिल्ली में आंखों के डॉक्टर\nदिल्ली में योन रोग विशेषज्ञ\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/baahubali-2-rakes-in-rs-500-crore-months-before-release/", "date_download": "2019-08-20T23:04:12Z", "digest": "sha1:4P7WRTPMC6E6I2TTDGUIX23LRZCFIRAW", "length": 5680, "nlines": 111, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "baahubali-2-rakes-in-rs-500-crore-months-before-release/", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\n'बाहुबली 2' ची रिलीज होण्यापूर्वीच 500 कोटींची कमाई\nएस.एम.राजमौली यांनी दिग्दर्शन केलेल्या ‘बाहुबली’ या सिनेमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. या सिनेमाने ऎतिहासिक कमाईही केली होती. त्यानंतर याच सिनेमाच्या सिक्वेलची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. बाहुबली २ या सिनेमाने रिलीज होण्यापूर्वीच रग्गड कमाई केली आहे. ‘बाहुबली २’ ने आतापर्यंत ५०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. थिएट्रीकल राईट्समधून ही कमाई केल्याची माहिती आहे.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nवंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममध्ये फूट \nस्टेट बँक ऑफ इंडियाच डेबिट कार्ड होणार…\n‘मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मापाचे कपडे…\nसर्वांचे आशीर्वाद पाठीशी असल्यास राज्यात…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/category/sadguru-aniruddha-bapu-pravachan/marathi-sadguru-aniruddha-bapu-pravachan/page/3/", "date_download": "2019-08-20T22:57:04Z", "digest": "sha1:OGSO6MPKQMXNUI43I3KV7LDWOFAA23O4", "length": 24046, "nlines": 159, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "Marathi Pravachan - Samirsinh Dattopadhye's Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २४ जुलै २०१४ च्या मराठी प्रवचनात ‘विश्वास आणि जबाबदारी’ याबाबत सांगितले. विश्वास ठेवा विश्वास ठेवा कि तुम्ही विश्वास ठेवलात कि तो सगळं करु शकतो, सगळं करु शकतो. कुठल्या मार्गाने करेल हे तुम्हाला माहित नाही. त्यांचे मार्ग त्यांना माहिती असतील. Why should we bother for it. मी का म्हणून काळजी करायची. अगदी वादळात सापडला आहात. चारही बाजूंनी समजा चारही समुद्र सगळ्या जगाचे समुद्र तुमच्या अंगावर\nपरमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २२ जानेवारी २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘प्रत्येक जण स्वत:ची लढाई लढत असतो’ याबाबत सांगितले. पण आम्हाला एक मात्र नीट कळावं लागतं की प्रयास कुठवर करायचे आणि कुठे थांबवायचे, हे आपल्याला कुठेतरी निर्णय घ्यावाच लागतो. नाहीतर शेवटी लक्षात घ्या, प्रत्येकाचं जीवन शेवटी स्वतंत्र आहे. आपण कुटुंबाच्या नात्याने, मित्रत्वाच्या नात्याने आपण आपल्या धर्माच्या नात्याने, समाजाच्या नात्याने जोडलेले जरुर असू, पण मग बाकीचे हजारो लाखो लोक\nपरमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या १५ मे २०१४च्या मराठी प्रवचनात ‘ रामनामतनु ’च्या अर्थाबाबत सांगितले. त्रिविक्रमाचं काम सांगणारा हा मंत्र आहे, तो कसा आहे तो रामनामतनु आहे. तो कसा आह��� तो रामनामतनु आहे. तो कसा आहे राम नाम आणि तनु. बघा, तनु म्हणजे काय राम नाम आणि तनु. बघा, तनु म्हणजे काय तनु म्हणजे शरीर. नाम म्हणजे काय तनु म्हणजे शरीर. नाम म्हणजे काय नाम म्हणजे नाम ना साधं, पण नाम काय आहे नाम म्हणजे नाम ना साधं, पण नाम काय आहे इकडे आपण बघितलं तनु, प्राण आणि काल ह्या दोन गोष्टी आहेत, मग इकडे नाम म्हणजे काय\nसद्गुरू श्री अनिरुद्धांनी त्यांच्या १५ मे २०१४ च्या मराठी प्रवचनात ‘ध्येय गाठण्यासाठी शरीर सहाय्यक आहे’ याबाबत सांगितले. त्याचा जो समय आहे, जीवनकाळ आहे, देहाची अवस्था आहे, त्या अवस्थानुसार प्रत्येक माणसाची development झालीच पाहिजे. पटतेय आणि हे कशाने होऊ शकतं आणि हे कशाने होऊ शकतं बुद्धीचा वापर कशासाठी तर जीवनातला समय नीटपणे वापरण्यासाठी. मग ह्याला मदत कोण करतं बुद्धीचा वापर कशासाठी तर जीवनातला समय नीटपणे वापरण्यासाठी. मग ह्याला मदत कोण करतं शरीर. मी मनोमय देह म्हणत नाही आहे, प्राणमय देह म्हणत नाही आहे, हे जे दिसतं ना शरीर, ते\nसद्गुरू श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २० फेब्रुवारी २०१४ च्या मराठी प्रवचनात ‘वदनी कवळ घेतां नाम घ्या श्रीहरिचे’ याबाबत सांगितले. जेवतांना आम्ही काय करतो चला बापूंनी सांगितलंय ना ‘अन्नग्रहणसमये स्मर्तव्यं नाम श्रीहरे:..’ म्हणजे जेवायच्या आधी म्हणायचं, जेवतांना विसरून जायचं. Actually काय सांगितलंय चला बापूंनी सांगितलंय ना ‘अन्नग्रहणसमये स्मर्तव्यं नाम श्रीहरे:..’ म्हणजे जेवायच्या आधी म्हणायचं, जेवतांना विसरून जायचं. Actually काय सांगितलंय प्रत्येक घासाच्या वेळी देवाचं नाव (नाम) घ्यायला. ते शक्य नाही, मला माहिती आहे. Agree, totally no problems. पण एखादा तरी घास, आपण ते श्लोक म्हटल्यानंतर एखादा तरी घास आपण राम म्हणून घेतो\nसद्गुरू श्री अनिरुद्धांनी त्यांच्या २० फेब्रुवारी २०१४ च्या मराठी प्रवचनात ‘त्रिविक्रमाचा एकमेव प्रतिनिधी म्हणजे आपण पितो ते पाणी’ याबाबत सांगितले. हे जे constant पाण्याचा जो गुणधर्म आहे, पाणी constant आहे, ते तेच आहे. दरवर्षी नवीन होत राहतं. त्या पाण्याला ‘नार’ म्हटलेलं आहे. आणि नारयणि नमोऽस्तु ते आलं लक्षामध्ये शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोऽस्तु ते पटतंय म्हणजेच काय की हे जे जल ह्या पृथ्वीवरचं, ते जल\nपरमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० फेब्रुवारी २०१४ च्या मराठी प्रवचनात ‘ आचमन म्हणजे त्���िविक्रमाचं स्मरण आणि सन्मान आहे ‘ याबाबत सांगितले. तुम्ही एक प्रयोग सगळ्यांनी करुन बघा. व्यवस्थित शास्त्रशुद्धपणे पंचधातूच्या एका तांब्याच्या पळीतून तुम्ही तेवढच पाणी घ्यायचं, हातावर नीट घ्यायचं आणि प्यायचं. तुम्हाला जाणवेल ते पाणी पिण्याची क्रिया अशी घडते, आपल्या मसल्सच्या, ह्या pharyngeal musclesच्या contraction reactions मुळे संपूर्ण घसा आणि तोंड व्यवस्थित ओलं होतं. जे काम एक\nपरमपूज्य सद्गुरू श्री सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २० फेब्रुवारी २०१४ च्या मराठी प्रवचनात ‘जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाची क्षमता वाढतच जाते’ याबाबत सांगितले. ‘आमचं वय वाढलं की आमचा गुणाकार बंद होतो ५० नंतर’, हा विचार सोडून द्या. आमचा गुणाकार अधिक समृद्ध होतो. तरुण वयामध्ये पण जेवढा गुणाकार आमच्याकडे नव्हता, तेवढा गुणाकार त्रिविक्रमाने आमच्या वयस्कर वयानुसार, वाढत्या वयानुसार आम्हाला दिलेला आहे. किती पटलं बाळांनो अरे काय सगळे काय १४ वर्षाचे बसले आहेत की\nपरमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० फेब्रुवारी २०१४ च्या मराठी प्रवचनात ‘वयानुसार अनुभवातही वाढ होत असते’बाबत सांगितले. आम्ही अनेकांची पंचाहत्तरी करतांना बघतो ना, ते थरथरत असतात हार घालून घेताना. लोकांची रांग लागते पंचाहत्तरीसाठी हार घाला, हार घाला. त्याला माहित असतं, कधी मी आडवा झोपलेला असेल आणि हेच लोकं हार घालत असतील. येस, ही भीती त्याच्या मनात असते. किती जणांच्या मनात असते ९९% लोकांच्या मनात असते. आणि ते काय समजतात\nपरमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० फेब्रुवारी २०१४ च्या मराठी प्रवचनात ‘त्रिविक्रमाच्या गुणाकार अल्गोरिदम’बाबत सांगितले. आपल्याला ज्या व्यक्तिचा राग येतो, त्याच्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी add नाही होत, त्या रागाला multiply करत जातात. दुप्पट राग. आज सकाळी एक होता, आता दोन आहे राग, संध्याकाळी चार होतो, चारचा आठ होतो, राग multiply होतो, द्वेष पण multiplyच होतो आणि कमी होताना मात्र भागला जात नाही, काय होतं, वजाबाकी केली जाते. सावधपणा म्हणतो\nपरमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या १६ फेब्रुवारी २०१७ च्या मराठी प्रवचनात ‘स्वत:ची इतरांशी तुलना करण्याचे थांबवा’ याबाबत सांगितले. आम्ही कोणापेक्षाही थोडेही कमी नाही, आम्ही कोणापेक्षाही थोडेही उणे नाही. माझ्यामध्��े आणि इतरांमध्ये तुलना करायची मला गरजच नाही कारण ही तुलना होऊच शकत नाही. बापूच्या सगळ्या qualities तुमच्याच आहेत. तेवढे मार्क मिळवून टाका स्वतःच्या qualities मध्ये आणि बापाची प्रत्येक गोष्ट ही मुलांची हक्काने असते. हक्काने आणि आपोआप. मात्र त्याला आपलं मानावं लागतं.\nसद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या ०४ जून २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘सूर्यकिरणांना हिरण्य असेही म्हटले जाते’ याबाबत सांगितले. तुम्हाला धंदा करताना एक रुपयाची गोष्ट तुम्ही शंभर रुपयाला विकू शकत असाल, चांगली गोष्ट आहे, पण त्याचा जीव जातो आहे. एक रुपयाची गोष्ट तुम्ही २ रुपयाला जरी विकली तरी ते चुकीचं आहे. हा एक भेद आम्हाला नीट करता आला पाहिजे. तुम्ही मिलावट करून करणार असाल तरी ते चुकीचं आहे. भेसळ करून विकणार\nसद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘सुवर्ण आणि रौप्य यांच्या महत्त्वा’बद्दल सांगितले. सुवर्ण आणि रौप्य ह्या दोघांचं एकत्र येणं अत्यंत आवश्यक असतं. फक्त सुवर्ण असेल तरी चालणार नाही, फक्त रौप्य असेल तरी चालणार नाही. सुवर्ण जास्त आहे आणि रौप्य कमी आहे तरी चालणार नाही. आता अर्थात एक किलो सुवर्ण आणि एक किलो चांदी ह्यांची व्यावहारिक दृष्टिकोनातून तुलना होईल का नाही, किंमत वेगळी वेगळी आहे. पटतं\nपरमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘ जातवेद ’च्या अर्थाबाबत सांगितले. ‘ जातवेद ’ शब्दाचा एक अर्थ साधारत: असा आहे की जो सर्ववेत्ता आहे असा अग्नी. जो सर्ववेत्ता आहे असा अग्नी, सर्व जाणणारा अग्नी. ‘अग्निमिळे पुरोहितं’ हे ऋगवेदातलं पहिलं वाक्य. (श्रीसूक्तातील पहिल्या ऋचेबद्दल सांगताना बापू म्हणाले) अर्थ ज्यांना लिहून घ्यायचा आहे, सरळ सरळ त्यांनी लिहून घ्यायला हरकत नाही. हे जातवेदा, सुवर्णाप्रमाणे तेजस्वी कांती असणारी,\nभारतात प्राचीन काळापासून केला जात असणारा सुवर्ण आणि रौप्याचा वापर (The Use Of Gold And Silver in India Since Ancient Times) – Aniruddha Bapu\nपरमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘भारतातील सुवर्ण आणि रौप्य ही वैदिक संस्कृतीने घडविलेली ताकद आहे’ याबाबत सांगितले. भारताकडे अजूनसुद्धा प्रचंड सुवर्ण आहे आणि ते कसं आहे, प्रत्येक माणसाकडे आणि ही तुमची ताकद आहे. ही भार��ातल्या प्रत्येक माणसाची भारतीय संस्कृतीने, वैदिक संस्कृतीने घडवलेली ताकद आहे. इकडचं सोनं फक्त सत्ताधार्‍यांकडे नाही आहे. आणि म्हणून भारतावर कितीही आक्रमणं झाली, तरी त्या भारतीयाचं प्रत्येकाचं वैशिष्ट्य त्याला जपता\nमणिपुर चक्र और यज्ञपुरुष महाविष्णु\nइस्रायल से जुडी खबरें\nआप कभी भी अकेले नहीं हैं, त्रिविक्रम आपके साथ है\nअमरीका चीन संबधों में तनातनी बढ़ी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/category/election/", "date_download": "2019-08-20T23:36:05Z", "digest": "sha1:ZHGAS566XYC4YQZWXEJLR4DWEZMX7YZU", "length": 10710, "nlines": 209, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "निवडणूका | MCN", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nNortheast election results 2018: राहुल गांधी कार्यकर्त्यांना सोडून पळाले; गिरीराज सिंहांचा\nईशान्य भारतातील त्रिपुरा, मेघायल आणि नागालँड या तीन राज्यांचे निकाल आज जाहीर झाले. यामध्ये त्रिपुरात भाजपाने ऐतिहासिक यश संपादित करत…\nआता निवडणुकीतील उमेदवारांना उत्पन्नाचा स्रोत जाहीर करण्याचेही बंधन\nआजवर निवडणुकीचा अर्ज भरताना उमेदवारांना त्यांचे उत्पन्न जाहीर करावे लागत होते. मात्र आता तेवढय़ाने भागणार नाही. उमेदवारांना त्या उत्पन्नाचा स्रोतही…\nएकत्रित निवडणुका घेण्यावर राष्ट्रपतींचाही भर\nहरिश गुप्ता नवी दिल्ली : सतत देशाच्या कोणत्या ना कोणत्या भागात होत राहणा-या निवडणुका आणि त्यामुळे वाढणार खर्च पाहता लोकसभा…\nनागालँड, त्रिपुरामधीलआणि मेघालय मतदानाच्या तारखा जाहीर\nत्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित करण्यात आल्या आहेत. त्रिपुरामध्ये १८ फेब्रुवारी रोजी तर नागालँड…\nविजय रुपाण�� गुजरातचे मुख्यमंत्री,\nगुजरात विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी आणि मुख्यमंत्रिपदी विजय रुपानी यांची निवड झाली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रुपानी यांच्या नावाची…\nराहुल गांधींच्या नातेवाइकानेच केला आरोप\nकाँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक म्हणजे केवळ दिखावा असल्याचे म्हणत पुनावाला यांनी घराणेशाहीवरुन राहुल यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. ”ही निवडणूक प्रक्रिया बनावट…\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/new-turn-in-tuz-maaz-break-up/", "date_download": "2019-08-20T22:21:17Z", "digest": "sha1:YVBETSW4DMWLNNXSKNINCOJIKKXS57B7", "length": 15916, "nlines": 143, "source_domain": "www.saamana.com", "title": "‘तुझं माझं ब्रेकअप’मध्ये येणार नवीन वळण! | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडा���मध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\n‘तुझं माझं ब्रेकअप’मध्ये येणार नवीन वळण\nलग्नानंतर सरलेल्या प्रेमाची उरलेली गंमतीदार गोष्ट अर्थात ‘तुझं माझं ब्रेकअप’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. प्रेमविवाह झालेल्या जोडप्यांना आपलीशी वाटणारी ही कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. समीर आणि मीराच्या नात्याची ही आगळीवेगळी कहाणी आता आली आहे एका नवीन वळणावर\nलग्नाआधी एकमेकांचा दुरावा एक क्षणही सहन न करणारे हे दोघे आता एकमेकांनाच सहन करतायत असं चित्र निर्माण झालंय. दोघांच्या घरच्यांनीही एकमेकांविरोधात दंड थोपटले आहेत. समीर आणि मीराच्या नात्��ातील कटुता दूर करण्यासाठी आता मालिकेत एका नव्या पात्राचा प्रवेश होणार आहे. रविवार, २६ नोव्हेंबरला रात्री ९ वाजता ‘तुझं माझं ब्रेकअप’च्या एका तासाच्या विशेष भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, नवीन पात्राच्या आगमनाने समीर आणि मीराच्या नात्यात येणारं नवं वळण\nमीराला समीरच्या आयुष्यातून दूर लोटण्याची एकही संधी लता सोडत नाही. मीरासुद्धा लताचा प्रत्येक डाव उधळून लावण्यासाठी आपल्यापरीने प्रयत्नांची शर्थ करतेय. एका तासाच्या विशेष भागात आपल्याला पाहायला मिळेल, लताने मीरासमोर ठेवलेल्या १० जाचक अटींचं आव्हान आणि हे आव्हान परतून लावण्याचा मीरानं केलेला निश्चय दुसरीकडे समीर आणि मीराच्या नात्यातील गोडवा टिकवून ठेवण्यासाठी आणि लताला शह देण्यासाठी येत आहे समीरची आजी (रोहिणी हट्टंगडी). मीराच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी आणि लताचे मनसुबे उधळून लावण्यासाठी आता समीरच्या आजीनं सूत्र आपल्या हातात घेतली आहेत.\n‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेत जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी साकारलेली ‘आईआजी’ आजही रसिकप्रेक्षकांच्या स्मरणात आहे. आता पुन्हा एका नव्या भूमिकेत आणि नव्या लुकमध्ये रोहिणी हट्टंगडी छोट्या पडद्यावर आपल्याला दिसणार आहेत. समीरच्या आजीच्या भूमिकेत रोहिणीताई प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. आता समीरच्या आजीच्या येण्याने मीरा आणि समीरच्या नात्यात पुन्हा सुखाचे क्षण येतील का लताने दिलेलं आव्हान परतवून लावण्यात मीरा यशस्वी होईल का लताने दिलेलं आव्हान परतवून लावण्यात मीरा यशस्वी होईल का या प्रश्नांची उत्तरं मिळतील, २६ नोव्हेंबरला रात्री ९ वाजता ‘तुझं माझं ब्रेकअप’च्या एका तासाच्या विशेष भागात\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/sourav-ganguly-wants-be-coach-indian-team-204272", "date_download": "2019-08-20T22:49:15Z", "digest": "sha1:OLJAHTZWGEGOBKHFKVDOA4QROWII6BEF", "length": 12854, "nlines": 198, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sourav Ganguly wants to be the coach of the Indian team गांगुलीलाही व्हायचेय भारतीय संघाचा प्रशिक्षक | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nगांगुलीलाही व्हायचेय भारतीय संघाचा प्रशिक्षक\nशुक्रवार, 2 ऑगस्ट 2019\nभारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्मधार सौरभ गांगुली याने देखील भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषविण्याची ÷इच्छा व्यक्‍त केली आहे. पण, सध्या तरी आपण याचा विचार करत नाही. भविष्यात आपण नक्कीच या पदासाठी उत्सुक असू, असे त्याने म्हटले आहे.\nकोलकता - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्मधार सौरभ गांगुली याने देखील भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषविण्याची ÷इच्छा व्यक्‍त केली आहे. पण, सध्या तरी आपण याचा विचार करत नाही. भविष्यात आपण नक्कीच या पदासाठी उत्सुक असू, असे त्याने म्हटले आहे.\nसध्या भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा शोध सुरू आहे. त्यासाठी अर्ज करण्याची मुदत संपली आहे. त्यानंतर गांगुलीने ही इच्छा व्यक्त केली आहे. तो म्हणाला,\"\"नक्कीच, मला भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषवायचे आहे. पण, आत्ता ती वेळ नाही. सध्या माझ्याकडे \"आयपीएल', बंगाल क्रिकेट संघटना, समलोचन अशा अनेक जबाबदाऱ्या आहेत. या आधी पूर्ण करायच्या आणि मग मी प्रशिक्षकपदाचा विचार करेन.''\nविशेष म्हणजे प्रशिक्षक निवडीच्या यापूर्वीच्या समितीचे अध्यक्षपद सौरभ गांगुलीकडेच होते. याच समितीने शास्त्री यांची निवड केली होती.\nभारतीय संघाचा नवा प्रशिक्षक कोण असावा असे विचारले असता गांगुलीने याचा विचार निवड समिती करेल असे उत्तर दिले. तो म्हणाला,\"\"प्रशिक्षकपदासाठी फारसे अर्ज आलेले नाहीत. फारशी मोठी नावे या स्पर्धेत दिसत नाहीत. निवड समिती याबाबत काय तो विचार करेल. फक्त प्रशिक्षकाचा कालावधी किती असेल हेच पहायला हवे.''\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nद्रविड असूदे नाहीतर सचिन; हितसंबंधाचा नियम कायम राहणार\nमुंबई : क्रिकेटपटूंच्या परस्पर हितसंबंधाबाबत असणारा सध्याचा नियम कायम राहणार असून, यात सर्वोच्च न्यायालयाने सूचना केल्यास बदल केले जातील, असे...\nINDvsWI : बाहेर नुसत्याच चर्चा; मैदानावर रोहित-विराटचा राडा\nगयाना : विश्वकरंडक संपल्यापासून भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यातील वादाच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, ते दोघे...\nगांगुली गरजला; आता देवाने भारतीय क्रिकेटला वाचवावे\nनवी दिल्ली : परस्परविरोधी हितसंबंधांमुळे (Conflict of Interest) बीसीसीआयने राहुल द्रविड याला नोटीस बजावल्यामुळे माजी कर्णधार सौरभ गांगुली संतप्त...\nINDvsWI : खेळाडूंच्या पुढंपुढं करणं बंद करा; दादाने निवड समितीला सुनावले\nनवी दिल्ली : भारतीय संघाच्या वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी झालेल्या निवडीवर भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुली भलताच भडकला आहे. सगळ्यांच खेळाडूंना खुश करणं...\n‘अँबियन्स’ सोसायटीचे दहा लाख वाचले\nबावधन - येथील अँबियन्स अँटिलिया सोसायटीने सौरऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती करण्याचा नवा आदर्श इतर सोसायट्यांसमोर ठेवला आहे. महिन्याला ५ हजार १००...\nनवी दिल्ली : भारतीय संघाची खऱ्या अर्थाने बांधणी ज्याने केली तो म्हणजे आपला लाडरा दादा, सौरभ गांगुलीचा आज 47वा वाढदिवस. कोलकत्याच्या प्रिन्स...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://khetigaadi.com/new-implement-model/sai-mould-board-plough-60-hp-hd---/mr", "date_download": "2019-08-20T22:25:09Z", "digest": "sha1:GNHLJDXQXMM22NI3UP72QDWUFGE7DTOB", "length": 4937, "nlines": 125, "source_domain": "khetigaadi.com", "title": "Sai Mould Board Plough 60 HP HD Price, Specifications & Review - Khetigaadi", "raw_content": "मोबाइल अनुप्रयोग डाउनलोड करा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर शोधा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर द्या\nमी मान्य करतो की खालील \"किंमत मिळवा\" बटणावर क्लिक करून मी माझ्या ट्रॅक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईलवर\" खेतीगाडी किंवा त्याच्या पार्टनरकडून स्पष्टपणे मागण्या करीत आहे.\nधारदार रुंदी : 710 mm\nखाँचाची संख्या : 2\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97", "date_download": "2019-08-20T23:19:10Z", "digest": "sha1:GQ7KC4ZDF4CX3N7HHDG4BDSB3NGKCHLZ", "length": 3027, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:रुस्टेनबर्ग - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ सप्टेंबर २०१७ रोजी १९:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/705", "date_download": "2019-08-20T23:51:25Z", "digest": "sha1:ROYKP3YDFTBJUY2UKDNWWI275L6FBRTX", "length": 15949, "nlines": 101, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "संयुक्त महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव: पुनरावलोकन परिषदा | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसंयुक्त महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव: पुनरावलोकन परिषदा\nसंयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली, पाच वेगवेगळे विभाग एकत्र आले, परंतु लोकांनी परस्परांना समजून घेण्याची प्रक्रियाच राज्यात घडून आली नाही. भावनिक एकात्मता व समतोल विकास यांबाबतीत फार बेजबाबदार वर्तन आपल्याकडून –शासन, राजकारणी व लोकही यांच्याकडून झाले आहे. केवळ सीमाप्रश्नावर दंड थोपटून चालणार नाही. विदर्भ-मराठवाडा-खानदेश-कोकण-पश्चिम महाराष्ट्र या सार्‍यांनी एकमेकांची मने जाणली पाहिजेत. नुसता भूगोल एकत्र करून काय उपयोग\nसंयुक्त महाराष्ट्राचा स्थापनेस पन्नास वर्षे झाली. त्या निमित्ताने एक मेच��या सुमारास चार-दोन समारंभ घडून आले. सरकारच्या सांस्कृतिक खात्याने ‘लेझर शो’ वगैरे घडवून आणला, पण भरीव असे कुठेच काही घडल्याचे दिसले नाही.\nएक होते, की अधुनमधून, महिन्या-दोन महिन्यांच्या अंतराने वेगवेगळ्या प्रदेशांत महाराष्ट्र राज्य सुवर्णमहोत्सवी सिंहावलोकन परिषद होत असल्याच्या बातम्या वर्तमानपत्रांत दिसत. ‘थिंक महाराष्ट्र’ने या घटनाक्रमामागची प्रेरणा जाणून घेतली. ते आहेत, पी.बी. पाटील - सांगलीच्या शांतिनिकेतन लोक विद्यापीठाचे संचालक. त्यांना साथ आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू सुधीर गव्हाणे यांची\nपी.बी. पाटील म्हणाले, की महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्याची शासनाची कल्पना फार समाधानकारक वाटली नाही; शासनाबाहेरही फार उत्साह जाणवला नाही. यामुळे व्यथित असतानाच, सरकारने राज्यातील माजी आमदारांचा मेळावा सुवर्ण महोत्सवानिमित्त भरवला. चारशे माजी आमदार उपस्थित राहिले – सर्व वयोवृद्ध. राष्ट्रपती या कार्यक्रमास आल्या होत्या. मोठा समारंभ झाला, परंतु उद्‍घाटनानंतर मेळावा विस्कटून गेला. सारे मंत्री त्यांच्या त्यांच्या राजकारणात व त्यासाठी पाठिंबा मिळवण्यात गुंतून गेले. दुपारी जेमतेम शंभर आमदार सभागृहात शिल्लक राहिले होते सुवर्ण महोत्सवानिमित्त बोलावलेल्या मेळाव्यात ‘महाराष्ट्राची पन्नास वर्षे’ हा विषय सोडून बाकी सा-या गमती, मौजमजा व मुख्य म्हणजे राजकारण चालू होते\nउपस्थित आमदारांनीही रस कशात तर त्यांचे पेन्शन वाढू शकले का तर त्यांचे पेन्शन वाढू शकले का त्यांना प्रवास भत्ता मिळेल का त्यांना प्रवास भत्ता मिळेल का आणि शिवाय, त्यांना मुंबईत राहण्याची सोय हवी होती आणि शिवाय, त्यांना मुंबईत राहण्याची सोय हवी होती – त्यांना रस या फक्त तीन विषयांत\nपाटील पुढे म्हणाले, की मी स्वत:शीच चिडलो. ज्या राज्याने आम्हाला स्थान दिले, प्रतिष्ठा दिली, त्या राज्याप्रती आमची जबाबदारी काहीच नाही मला असे वाटत होते, की राज्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने आपल्या राज्याच्या प्रश्नांविषयी मनन-चिंतन होणे आवश्यक आहे. काय कमावले आणि काय गमावले याचा हिशोब मांडला गेला पाहिजे. मग मी हाच मुद्दा घेऊन नासिक-पुणे-औरंगाबाद येथील तीस-पस्तीस मान्यवर लोकांना भेटलो, त्यात राजकारणी होते; तसे न्यायमूर्ती, सनदी अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते असे वेगवेगळ्या क्षेत्रांचे प्रतिनिधी होते.पाटील सांगत राहिले, की माझ्या या भेटीगाठींनंतर, मी पुण्याला एक बैठक योजली. त्या बैठकीस चांगली पंधरा-वीस मान्यवर मंडळी आली. मोहन धारिया, माधव गोडबोले, न्या. सांवत वगैरे. त्यामध्ये प्रदेशवार मेळावे घेऊन त्या त्या ठिकाणचे प्रश्न, भावभावना जाणून घ्यायच्या असे ठऱले. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे त्यावेळचे कुलगुरू सुधीर गव्हाणे यांनादेखील ही कल्पना आवडली व ते विद्यापीठासह या योजनेत सामील झाले. त्यामुळे मेळाव्यांचे निमंत्रक असतात आमचे लोक विद्यापीठ, चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि स्थानिक पुढाकार घेणारी मंडळी. आतापर्यंत नासिक, सांगली, औरंगाबाद, धुळे भागांत परिषदा घडून आल्या. आता ती अमरावतीला वीस-एकवीस डिसेंबरला आहे. तेथे पुढाकार घेतला आहे शिवाजी शिक्षण संस्था आणि देविसिंगजी शेखावत यांनी. त्यानंतर चंद्रपूरला माजी केंद्रीय मंत्री शांताराम पोटदुखे यांच्या पुढाकाराने व नंतर कोकणात अशा परिषदा माचपर्यंत झाल्या की मे मध्ये या सर्व मंडळींचा मोठा मेळावा घेऊन सर्व चर्चा-विनिमयाची मांडणी करायची असा बेत आहे.\nपाटील म्हणाले, की औरंगाबादच्या मेळाव्यात समारोप समयी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आले होते आणि त्यांनी सर्व सहकार्य देऊ केले. तर आम्ही असा विचार करत आहोत की या परिषदांचे फलित दहा ग्रंथांमध्ये बध्द करावे व त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मदत मागावी. या प्रत्येक परिषदेला त्या त्या प्रदेशातील महत्त्वाची मंडळी आलेली होती. त्यामुळे चर्चाविचार त्याच पातळीवर घडून आला. त्यातून आताच, सुमारे दीडशे लेखांचे साहित्य जमा झाले आहे.\nतुमची या टप्प्यावरची भावना काय आहे असे जेव्हा पी. बी. पाटील यांना विचारले तेव्हा ते म्हणाले, की संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली, पाच वेगवेगळे विभाग एकत्र आले, परंतु लोकांनी परस्परांना समजून घेण्याची प्रक्रियाच राज्यात घडून आली नाही. भावनिक एकात्मता व समतोल विकास याबाबतीत फार बेजबाबदार वर्तन आपल्याकडून –शासन, राजकारणी व लोकही यांच्याकडून झाले आहे. केवळ सीमाप्रश्नावर दंड थोपटून चालणार नाही. विदर्भ-मराठवाडा-खानदेश-कोकण-पश्चिम महाराष्ट्र या सा-यांनी एकमेकांची मने जाणली पाहिजेत. नुसता भूगोल एकत्र करून काय उपयोग\nटेकड्या बेरंगी होऊ नयेत म्हणून\nकेजचे पहिले साहित्य संमेलन\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nपुरुषांची लैंगिकता आणि मानसिकता\nकनाशी - शाकाहार जपणारे गाव\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nसंयुक्त महाराष्ट्र समितीत काँग्रेस नेते\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-onion-farmers-delegation-meets-pm-modi-rate-issue-14706", "date_download": "2019-08-20T23:40:06Z", "digest": "sha1:7UTOPOAQXY5A72QQ3YYXL5GO36Q2NNMP", "length": 18859, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Onion farmers delegation meets PM Modi on rate issue | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकांदा दरप्रश्नी पंतप्रधानांना साकडे\nकांदा दरप्रश्नी पंतप्रधानांना साकडे\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nनाशिक : कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव मिळण्यासाठी शासनाने कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल पाचशे रुपये अनुदान द्यावे अथवा बाजार हस्तक्षेप योजना राबवावी, निर्यातीवरील प्रोत्साहन भत्ता १० टक्के करावा. तसेच देशांतर्गत वाहतुकीस प्रोत्साहन मिळण्यासाठी अनुदान देण्यात यावे, या मागण्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील शिष्टमंडळाने नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. केंद्र सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक असून उपाययोजना करण्यात येईल, असे आश्वासन पंतप्रधानांनी शिष्टमंडळाला दिले.\nनाशिक : कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव मिळण्यासाठी शासनाने कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल पाचशे रुपये अनुदान द्यावे अथवा बाजार हस्तक्षेप योजना राबवावी, निर्यातीवरील प्रोत्साहन भत्ता १० टक्के करावा. तसेच देशांतर्गत वाहतुकीस प्रोत्साहन मिळण्यासाठी अनुदान देण्यात यावे, या मागण्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील श��ष्टमंडळाने नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. केंद्र सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक असून उपाययोजना करण्यात येईल, असे आश्वासन पंतप्रधानांनी शिष्टमंडळाला दिले.\nया वेळी पंतप्रधानांनी केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सकारात्मक असून, लवकरच कांदा प्रश्न मार्गी लावण्याबाबत माहिती घेऊन उपाययोजना करण्यात येईल, तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करेल, असे आश्वासन दिले.\nसध्या नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याबरोबर लाल कांद्याची विक्री होत असून, उन्हाळ कांद्यापाठोपाठ लाल कांद्यालाही मातीमोल बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कांद्यास हमीभाव नसल्याने सद्यःस्थितीत नवीन लाल कांद्यास ५०० ते ८०० रुपयांपर्यंत भाव मिळत असून, उन्हाळ कांद्यास १०० ते २०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. कांद्यास मिळणाऱ्या दरातून मजुरीदेखील वसूल होत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. केंद्र सरकारने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने पंतप्रधानांकडे केली.\nकांद्याला कमी बाजारभाव असल्यामुळे शेतकऱ्यांनी घेतलेले कर्जदेखील परतफेड करणे अशक्य झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नसल्याने याबाबत सरकारने सकारात्मक पावले उचलून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणीही करण्यात आली.\nखासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार अनिल कदम, आमदार राहुल अहेर यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात जयदत्त होळकर, भूषण कासलीवाल, चांदवड पंचायत समितीचे सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, ललित दरेकर, विलास ढोमसे, अमोल भालेराव, अभिजित देशमाने, नितीन मोगल यांचा समावेश होता. शिष्टमंडळाने पंतप्रधान मोदी यांना राज्यात असलेल्या दुष्काळी परिस्थितीचा विचार करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचीही मागणी केली.\nशिष्टमंडळाने केलेल्या प्रमुख मागण्या\nनिर्यात प्रोत्साहन भत्ता १० टक्के करण्यात यावा.\nशेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ५०० रुपये अनुदान थेट बँक खात्यात देण्यात यावे.\nज्या शेतकऱ्यांनी मागील २ महिन्यांमध्ये कमी भावाने कांदा विक्री केला आहे त्यांना अनुदानास पात्र ठरवावे.\nदुष्काळामुळे ज्या शेतकऱ्यांचे कांदा पीक वाया गेले आहे किंवा करपले आहे, त्यांना नुकसा��भरपाई द्यावी.\nदुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. देशांतर्गत वाहतूक अनुदान उपलब्ध करून द्यावे.\nहमीभाव जाहीर करून त्यानुसार शासनाने कांदा खरेदी करावा.\nइतर शेतमालाप्रमाणे कांदा खरेदीदारांना ट्रान्झिट सबसिडी देण्यात यावी.\nनाशिक nashik दिल्ली नरेंद्र मोदी narendra modi सरकार government हमीभाव minimum support price खासदार हरिश्चंद्र चव्हाण harishchandra chavan आमदार अनिल कदम anil kadam पंचायत समिती\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nशेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...\nवारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...\nमार्केट केंद्रित शेडनेटची उत्कृष्ठ शेती अभ्यासवृत्ती, कायम नवे शिकण्याची आस, बाजारपेठांचा...\nजालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...\nदर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...\nपावसाळ्यात फुलले नागपुरातील मका मार्केट सध्या राज्यातील विविध बाजारपेठांत स्वीटकॉर्न (...\nअवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...\nमहिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...\nशासनाने दूध अनुदानाचे २५० कोटी थकविलेपुणे : राज्याच्या एका भागात चारा-पाणीटंचाई तर...\nपूर व्यवस्थापन प्रकल्पात महाराष्ट्र...पुणे : केंद्र शासनाकडून देशात सुरू असलेल्या...\nशेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती...मुंबई: शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या...\nकोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात गाळाने...कोल्हापूर/सांगली : बारमाही नद्यांनी दक्षिण...\nविदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अ���दाजपुणे : पाऊस थांबल्याने राज्याच्या अनेक भागांतील...\nदुष्काळी भागातही दर्जेदार उत्पादनाचा...नगर जिल्ह्यात कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथील...\nशेतात पिकवा ‘हिरवे सोने’केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ची स्थापना...\n‘पंचनामा’ पूरग्रस्त पशुधनाचाको ल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील पूर जसजसा...\nआले पिकाने दिली आर्थिक सक्षमता बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व...\nक्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत...\nपूरग्रस्तांना एक हेक्टरसाठी मिळणार...मुंबई : राज्यात विविध भागांत आलेल्या...\nराज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर;...पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/entertainment/ambanis-pre-wedding-celebration-bollywoods-arrival/", "date_download": "2019-08-21T00:33:23Z", "digest": "sha1:RN5D76YX6GYBOIQOAEK67NSSTB56GEIK", "length": 24606, "nlines": 337, "source_domain": "www.lokmat.com", "title": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९", "raw_content": "\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वे��ळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे ला��णार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nअंबानीचं 'प्री वेडिंग सेलिब्रिशन', बॉलिवूड कलाकारांचं आगमन\nअंबानीचं 'प्री वेडिंग सेलिब्रिशन', बॉलिवूड कलाकारांचं आगमन\nमुकेश अंबानीचा थोरला मुलगा आकाश आणि श्लोका मेहता यांच प्री वेडिंग सेलिब्रेशन स्वत्झर्लंडमध्ये सुरू झाले आहे.\nया सेलिब्रेशन सोहळ्यासाठी अंबानींचे संपूर्ण कुटुंब स्वित्झर्लंडमध्ये पोहोचले आहे.\nया सेलिब्रेशनसाठी बॉलिवूडच्या दिग्गजांनीही हजेरी लावली आहे. या सोहळ्यात आकाश आणि श्लोका एका अँटीक बग्गीची सवारी करताना दिसून येत आहेत.\nउंचच उंच पाळणे आणि स्वित्झर्लंडचे थंड हवामान या फोटोत दिसून येत आहे.\nआकाशच्या प्री विडिंग सेलिबेशन सोहळ्यात अंबानी कुटुंबीयातील नातेवाईकांनी डान्स करुन जल्लोष साजरा केला.\nयेथे अभिनेता रणबीर कपूर, करण जोहर आणि अर्जुन कपूर यांचीही एंट्री झाल्याचे पाहायला मिळाले.\nअंबानी कुटुंबीय हे स्वित्झर्लंडमधील फाईव्ह स्टार हॉटेल बैडरट पॅलेस येथे उतरले आहेत.\nआकाश अंबानीच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनसाठी बॉलिवूड तारका विद्या बालन अन् जॅकलिन फर्नांडिस याची पोहोचल्या आहेत.\nश्रद्धा कपूरचा ब्युटी इन ब्लॅक अंदाज एकदा पाहाच\nहम आपके है कौनची टीम २५ वर्षांनी आली पुन्हा एकत्र, पाहा त्यांचे फोटो\nइंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये मलायकाच्या स्टायलचीच चर्चा, पाहा तिचे हटके अंदाजातील फोटो\nफालतुगिरी या पुस्तकाच्या लाँचला दिसला रोहित शेट्टी आणि सोनाली कुलकर्णीचा असा अंदाज\nछत्रपती संभाजी मालिकेतील कलाकारांनी साजरा केला 'फ्रेंडशिप डे'\nसारा खानचा सोज्वळ अंदाज, पाहून तुम्हीही व्हाल फिदा\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nविराट कोहलीचे 11 वर्षांतील 'हे' विक्रम तुम्हाला करतील थक्क\nविराट कोहलीची सोशल मीडियावरही चलती; तेंडुलकर, धोनीला टाकलं मागे\n कोहली वर्षाला किती कमावतो ते पाहाल, तर चक्रावून जाल...\nहार्दिक-कृणाल पांड्या यांची नवी कोरी कार; पाहा फोटो\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nWorld Photography Day : ...अन् फोटोग्राफर्सनी 'या' फोटोंमध्ये केलं प्रेमाला बंदिस्त\nव्हॉट A डिझाईन, सौंदर्यात भर टाकणारं नेल पॉलिश आर्ट\nसंजीवनीसारख्याच गुणकारी आहेत या सात वनस्पती\n; आहारातील 'हे' बदल ठरतील फायदेशीर\nकेसांमधील कोंडा दूर करण्यासाठी अगदी सोप्या घरगुती टिप्स\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.swapp.co.in/site/indianstatedistrictsubdistrictarealist.php?stateid=8y68qEDJ0ugeDsGafWxiUw%3D%3D&districtid=eLmouSnEJhpnk2br5KE5wQ%3D%3D&subdistrictid=6Om1RUK29fW1YpxgwoZeTg%3D%3D", "date_download": "2019-08-20T22:19:34Z", "digest": "sha1:OCA56BJFO5UHWC7E2OB42Y5PBUSB5AEW", "length": 16540, "nlines": 357, "source_domain": "www.swapp.co.in", "title": "Taluka Haveli District Pune ( तालुका हवेली जिल्हा पुणे ) Indian State List", "raw_content": "\nजिल्हा / जिला - पुणे\nतालुका / तहसील - हवेली\nआळंदी म्हातोबा गाव माहिती\nआंबेगाव बु. गाव माहिती\nआंबेगाव खुर्द गाव माहिती\nअवसारे नगर गाव माहिती\nबावधन खु. गाव माहिती\nदेहू रोड (क्ब) गाव माहिती\nधायरी (पार्ट) गाव माहिती\nगावाडेवाडी (एन.वी.) गाव माहिती\nघेरा सींहगड गाव माहिती\nगोर्हे बु. गाव माहिती\nगोर्हे खु गाव माहिती\nखडक वासला गाव माहिती\nखामगाव मावळ गाव माहिती\nखामगाव टेक गाव माहिती\nखेड शिवापूर गाव माहिती\nकोंढवे धावडे गाव माहिती\nकोंढवा बुद्रुक गाव माहिती\nकोंढवा खुर्द गाव माहिती\nकोरेगाव मूळ गाव माहिती\nकोरेगाव पार्क गाव माहिती\nमांडवी बु. गाव माहिती\nमांडवी खु गाव माहिती\nमांजरी बु. गाव माहिती\nमांजरी खुर्द गाव माहिती\nमुरकुटेनगर (एन.वी.) गाव माहिती\nन्हावी सांडस गाव माहिती\nऔताडे हांडेवाडी गाव माहिती\nपिंपळे गुरव गाव माहिती\nपिंपळे सौदागर गाव माहिती\nपिंपरी चिंचवड (एम कॉर्प) गाव माहिती\nपिंपरी सांडस गाव माहिती\nसणस नगर गाव माहिती\nसांगवी सांडस गाव माहिती\nशिवणे (उत्तमनगर) गाव माहिती\nशिवने (पार्ट) गाव माहिती\nसिंहगड रोड गाव माहिती\nतानाजी नगर गाव माहिती\nऊरुळी देवाची गाव माहिती\nऊरुळी कांचन गाव माहिती\nवढु खुर्द गाव माहिती\nविट्ठल नगर गाव माहिती\nवडे बोल्हाई गाव माहिती\nवडगाव बु गाव माहिती\n(https://www.swapp.co.in) - मराठीत महाराष्ट्रातील सर्व जिल्हे �� तालूके आणि त्यातील गावांची मराठीत माहिती असलेल्या एकमेव वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.\nतुमचे नाव मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड आणि तेलुगू भाषांमध्ये पाहण्यासाठी क्लिक करा\nवेबसाईटचे नाव रजिस्टर करण्यापूर्वी उपलब्धता तपासण्यासाठी क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/news/mumbai-pratinidhi-14/", "date_download": "2019-08-20T23:58:15Z", "digest": "sha1:FRZEGKPESIULAVRYCWTEOCAKMOMJFB5Y", "length": 12778, "nlines": 65, "source_domain": "mymarathi.net", "title": "सांस्कृतिक कार्य संचालनायच्या निष्क्रियतेमुळे पाच महिन्यापासून लोककलावंत मानधनापासून वंचित..! - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome News सांस्कृतिक कार्य संचालनायच्या निष्क्रियतेमुळे पाच महिन्यापासून लोककलावंत मानधनापासून वंचित..\nसांस्कृतिक कार्य संचालनायच्या निष्क्रियतेमुळे पाच महिन्यापासून लोककलावंत मानधनापासून वंचित..\nमुंबई – राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या निष्क्रियतेमुळे फेब्रुवारीच्या विधिमंडळ अधिवेशनात आर्थिक तरतूद न केल्याने सुमारे तीस हजार वयोवृद्ध लोककलावंतांना पाच महिन्यांचे मानधन मिळाले नाही.\nही चूक उशिरा लक्षात आल्याने संबंधितांनी अखेर सध्याच्या जूनच्या अधिवेशनात ४५ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करून घेतली.\nआज महाराष्ट्रातील हजारो वयोवृद्ध लोककलावंताकडे एक वेळचे जेवायला ही पैसे नाहीत.काही कलावंत अपुऱ्या औषधोपचारमुळे मृत्युमुखी पडलेच्या घटना घडल्या आहेत.यातच सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या अशा भोंगळ कारभारामुळे र��ज्यातील सुमारे तीस हजार वयोवृद्ध लोककलावंतांना फेब्रुवारी पासून ते आज जून महिना संपत आला तरी मानधन मिळाले नाही.\nलोकसभा निवडणुकीपूर्वी लेखानुदान सादर करणारे विधिमंडळाचे अधिवेशन पार पडले.या अधिवेशनात नियमित योजनांवर सर्व खात्यांनी आर्थिक तरतूद करून घेतली होती. मात्र सांस्कृतिक कार्य संचालनालयाने त्या काळात आपल्या खात्याकडे वयोवृद्ध लोककलावंताच्या मानधनासाठी अधिकृत प्रस्तावच सादर न केल्याने मोठी गडबड झाली.हे संचालनालयाच्या उशिरा लक्षात आले. मात्र यामुळेपाच महिन्यापासून गरीब गरजू लोककलावंत मानधनापासून वंचित राहिला.\nसध्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे अनेकवरिष्ठ अधिकारी “कार्यालयात कमी,आणि दौरे नेहमी” या प्रकारे काम करीत असल्याने अनेक योजना मध्ये अशाच अडचणी निर्माण झाल्याचे कळते.\nचालू अधिवेशनात ४५कोटी रुपयांची तरतूद या मानधनासाठी करण्यात आली असून आता हेमानधन साधारणपणे जुलै अखेर पर्यत मिळण्याची शक्यता आहे.\nराज्यातील वयोवृद्ध कलावंतांना सध्या “अ-ब-क” या वर्गवारी नुसार अनुक्रमे २१००, १८०० आणि १५००रुपये दरमहा मानधन मिळते,परंतु या अधिवेशनात वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माजी मंत्री यांच्या एक प्रश्नाला उत्तर देताना लवकरच या मानधनात वाढ करण्यात येईल,असे आश्वासन विधानसभेत दिले.\nमहाराष्ट्रातील मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलाकारांना मानधन देण्याची योजना सन १९५४-५५ या वर्षांपासून राबविण्यात आली आहे. दि. आँगस्ट २०१४ रोजी दिड पटीने मानधनात वाढ करण्यात आली आहे.सन २०१६१७ पासून इबीटी प्रणालीव्दारे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील वृद्ध कलावंतांना थेट त्यांच्या खात्यात मानधन देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.परंतु चार -पाच महिने जर मानधन मिळत नसेल तर याचा उपयोग काय.. असे मानधनाचा लाभ घेणाऱ्या कलावंताचे म्हणणे आहे.\nसध्या राज्यात लोककलावंताना संघटीत करण्याच्या नावाखाली शेकडो संघटना रजिस्टर झाल्या आहेत.पण फक्त वर्गणी घेवून पैसे गोळा करण्याचा धंदा काही लोककलावंताच्या संघटनांच्या नेत्यांनी सुरू केले आहे.कधी लोककलावंताच्या प्रश्नावर निदर्शन नाही..कधी रस्त्यावर उतरून आंदोलनं नाही.त्यामुळे सांस्कृतिक कार्य खातं केवळ आणि केवळ लोककलावंतावर अन्याय करीत असल्याचे एक तमाशा फड मालकाने स्पष्ट केले.\nझ��पडपट्टीधारकांना मालकीहक्काचे पट्टे वाटपाची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश\nप्रतापगडावर जाण्यासाठी होणार रोप वे – पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nचंद्रयान-2 ने पार केला मोठा टप्पा; चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यात यशस्वी, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार\nभारतात घुसले आयएसआय एजंट्ससह 4 पाकिस्तानी दहशतवादी, देशभर हायअलर्ट जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/amp/bill-gates-no-more-worlds-richest-man/", "date_download": "2019-08-20T23:42:28Z", "digest": "sha1:52SWSVRNIHSZ2KQLG42JF7PVUD5SFNOG", "length": 6415, "nlines": 60, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "बिल गेट्सना मागे टाकत ही व्यक्ती ठरली जगात सर्वात श्रीमंत! | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\nबिल गेट्सना मागे टाकत ही व्यक्ती ठरली जगात सर्वात श्रीमंत\nजगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हटले की आपल्या समोर कदाचित बिल गेट्स यांचे नाव येईल. असे जर असेल तर तुमचा अंदाज चुकीचा आहे. कारण बिझनेस मॅगझिन फोर्ब्सतर्फे २०१८ च्या श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर झाली आहे. यात पहिल्या स्थानावर अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस आहेत. फोर्ब्सनुसार जेफ बेजोस यांची एकूण संपत्ती सुमारे १२७ अरब डॉलर आहे. तर भारतातील श्रीमंत व्यावसायिक म्हणून ओळख असलेल्या मुकेश अंबांनींचे नाव या यादीत पहिल्या दहात नाही.\nअॅमेझॉनच्या कमाईत जबरदस्त वाढ\nजेफ बेजोस हे ई कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ आहेत. त्यांच्या या श्रीमंतीचे रहस्य म्हणजे अॅमेझॉनच्या कमाईत झालेली जबरदस्त वाढ हे आहे. अॅमेझॉनची बाजारातील किंमत सुमारे ७२७ अरब डॉलर आहे. १० वर्षांपूर्वी ही किंमत २७ अरब डॉलर इतकी होती. गेल्या काही वर्षात ई-कॉमर्सच्या जगात झालेली प्रचंड उलाढाल आणि वाढ यामुळे कंपनीची किंमत चक्क इतकी वाढली आहे. याचा अर्थ १० वर्षात अॅमेझॉनची मार्केट व्हॅल्यू २७% वाढली आहे.\nबिल गेट्स दुसऱ्या स्थानावर\nफोर्ब्सच्या धनाढ्यांच्या यादीत बिल गेट्स दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती ९० बिलियन डॉलर आहे. तर तिसऱ्या स्थानावर वारेन बफेट आहे. बर्कशायर हाथवेचे सीईओ वारेन बफेट यांची एकूण संपत्ती ८७ बिलियन डॉलर आहे. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग या यादीत ५ व्या स्थानावर आहे. त्यांची एकूण मालमत्ता ७२ बिलियन डॉलरची आहे.\nमुकेश अंबानी टॉप १० मध्ये नाहीत\nरिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची संपत्ती ४० बिलियन डॉलर असून या यादीत त्यांना १९ वे स्थान मिळाले आहे.\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nमुंबई विमानतळ जगातील एक नंबर\nसोमालिया बॉम्बस्फोटानं हादरलं, 18 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी\n६८ व्यावर्षी इमरान खान लाहोरमध्ये तिस-यांदा केला निकाह\nNGO बीईंग ह्युमनला बीएमसीने केलं ब्लॅकलिस्ट: सलमान खानला मोठा झटका\nसीझर डिलिव्हरी करण्यासाठी हि ४ खोटी कारणे सांगितली जातात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-potpooja-nandini-atmasiddhi-marathi-article-2994", "date_download": "2019-08-20T23:42:48Z", "digest": "sha1:534BZSAROATCZU2CRZTXVPDWVUIK7P5P", "length": 24067, "nlines": 111, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Potpooja Nandini Atmasiddhi Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 10 जून 2019\nअसे हे जगाचे फिरे चक्र बाळा,\nहिवाळा, उन्हाळा पुन्हा पावसाळा...\nवरील गाण्याच्या ओळींमध्ये वर्णन केल्याप्रमाणं, आपल्या अवतीभवतीचं ऋतुचक्र अविरत चालू असतं. पावसाळ्याच्या गारव्याची असोशीनं वारंवार आठवण करून देणारा उन्हाळा सध्या आपण अनुभवत आहोत. उन्हाळ्याशी निगडित अशा कैक गोष्टी आपल्या सगळ्यांच्याच भावविश्‍वात आणि स्मरणात दडलेल्या असतात. रेंगाळत असतात. त्यातही किनारपट्टीच्या आणि किनाऱ्यापासून दूरच्या भागांमधल्या उन्हाळ्याचं स्वरूप वेगळं. कुठं कडक ऊन आणि कोरड्या हवेमुळं घशाला सतत पडणारा शोष. कितीही पाणी प्यायलं, तरी ते शरीरात जिरून जातं आणि नव्यानं तहान लाग���े. मुंबई-कोकणात दमट हवेमुळं अंगाला घामाच्या धारा लागतात. नुकतीच अंघोळ झाली असली, तरी घामामुळं शरीर ओलं होतं आणि पुन्हा पाण्यात शिरावंसं वाटतं... खरं तर घाम येणं, ही उन्हाळ्याच्या त्रासापासून बचाव करण्याची निसर्गाची योजना आहे. पण अर्थातच तीही नकोशी वाटतेच. कोरड्या हवेत राहणाऱ्यांना तिची सवय नसल्यानं, दमट हवेच्या प्रदेशात त्यांना जावंसंच वाटत नाही. त्यांना कोरड्या हवेतलं हवामानच मानवतं. ‘नको त्या घामाच्या धारा’ असं होऊन जातं.\nअशा गरम वातावरणातला आहारही बदलतो. बदलावासा वाटतो. गरम पदार्थांकडं वळावंसं वाटत नाही. थंड आणि पातळ पदार्थ खावेसे वाटतात. थंड पाणी आणि पेयं, सरबतं प्यावीशी वाटतात. यातून मग अनेकदा सर्दी, ताप, खोकला असे विकार मागं लागतात. शरीरातला कफ पातळ होतो. घशाला त्रास होतो, खवखव वाढते. मग थंड सेवन करण्यावर बंधनं येतात. त्यांची धास्तीच वाटते. शिवाय गरम पदार्थही उष्ण हवामानामुळं नकोसे वाटतात. भूकही मंदावते. थकवा वाढतो. उन्हाळ्याला तोंड देताना अतिथंड खाण्याचा उत्साह अंगाशी येतो. शिवाय वेगानं फिरणारा पंखा, एअरकंडिशनर, कुलर यांचा वापर वाढल्याचा फटकाही बसतो. खावंसं वाटत नाही, म्हणून आहारही जरा चमचमीत केला जातो. शिवाय सुट्यांचा हंगाम असल्यानं मुलांना जिभेला आवडणारे पदार्थच हवे असतात. उन्हात खेळणं, थंड पाणी पिणं आणि चटकमटक खाणं यामुळं मुलांनाही त्रास होऊ शकतो, होतोच. खरं तर आपल्या परंपरेनं घालून दिलेल्या आहार-विहाराचा स्वीकार, हाच उन्हाळ्यापासून बचाव करण्याचा उपाय ठरू शकतो. गुढीपाडव्यापासून उन्हाळ्याला तोंड देण्याची सुरुवात होते. जिरं, सुंठ, ओवा, साखर आणि सैंधव घालून केली जाणारी कडुलिंबाची चटणी शरीरातला कफ कमी करते. कफावर उपाय ठरणारा आणि भूक वाढवून पचन सुधारणारा सुंठवडाही याच काळात केला जातो. उन्हाळ्याचा अगदीच त्रास होत असेल, तर धणे-जिरे घातलेलं पाणीही अक्‍सीर इलाज ठरतं. चवीसाठी वाटल्यास त्यात थोडी खडीसाखर आणि किंचित सुंठाची पावडर घालावी.\nउन्हाळ्याला तोंड देण्यासाठी कांद्याचा जेवणातला वापर वाढवला, तर उपयोग होतो. अतिशय उष्ण प्रदेशात कांदा फोडून डोक्‍यावर ठेवून वरून टोपी घालतात किंवा काहीतरी बांधतात. या काळात आहारही हलका अपेक्षित आहे. खूप तिखट, तळकट असे पदार्थ टाळलेले बरे. रसरशीत, ताज्या भाज्या या दिवसात फारशा मि���त नाहीत; पण भाज्यांचा समावेश आहारात असलाच पाहिजे. सकाळच्या नाश्‍त्यात पोहे, उपमा, भाताची पेज, असे पारंपरिक पदार्थ असले, तर उत्तमच. तांदळाच्या वा ज्वारीच्या पिठाची उकड, तांदळाचं वा मुगाचं घावन, आंबोळी, क्वचित थालिपीठ असे पदार्थही खायला बरे वाटतात. आहारात पुदिन्याचा वापरही अवश्‍य करावा. घरच्याघरी वेगवेगळी सरबतंही करता येतात. लिंबू, कोकम यांचं सरबत, कच्च्या व उकडलेल्या कैरीचं पन्हं, शहाळ्याचं पाणी, उसाचा रस (बर्फ घालू नये), पातळ ताक (यात किंचित मीठ, जिरे व धने पावडर घातली किंवा पुदिना-कोथिंबीर वाटून लावली, काकडी किसून घातली, तर चव येते व ते गुणकारीही ठरतं) अशी पेयं उन्हाळा तीव्र वाटू देत नाहीत. या दिवसांत आइस्क्रीमही खाल्लं जातंच, पण ते सुरक्षित असल्याची खात्री करून घ्यावी. कधीमधी घरी दुधापासून आइस्क्रीम केलं, तर उत्तमच. आंब्याचं आइस्क्रीम घरच्या घरीही छान होऊ शकतं.\nउन्हाळ्यावर वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये निरनिराळे उपाय असतात. आहारात विशिष्ट पदार्थांचा समावेश केला जातो. ऋतुमानानुसार असे बदल केले जातात. उत्तरेकडंही खूप कडक उन्हाळा असतो. त्याला तोंड देण्यासाठी मग शिकंजी (किंचित काळं मीठ घातलेलं लिंबू सरबत), जिरं, आलं, पुदिना, काळं मीठ वगैरे घालून केला जाणारा जलजीरा, लस्सी अशा पेयांवर तिथं भर असतो. आपण उन्हाळ्यात सातूचं पीठ करतो आणि त्यात दूध व साखर-गूळ घालून खातो किंवा जरा पातळसर करून ते प्यायलंही जातं. सातूच्या पिठाचे लाडूही केले जातात. उत्तर प्रदेश, बिहार वगैरे भागातही सत्तूचं म्हणजे सातूचं पीठ करतात. गहू, चणाडाळ भाजून व त्यात डाळंही घालून सातूचं पीठ आपण करतो. तिकडंही तसं करतात, पण बिहारमध्ये चणे भरडून ते पाण्यात मिसळून प्याले जातात, त्या पेयालाही ‘सत्तू’ म्हणतात. कधी जवाचा वापरही यात केला जातो. सत्तू करताना, हरभरे तसेच किंवा किंचित उकडून घेऊन मिठात भाजून फोडले जातात आणि भाजलेले जिरे त्यात मिसळले जातात. मग दळून सत्तूचं पीठ घरच्या घरीच केलं जातं. बिहारचा लिट्टी चोखा हा कचोरीसारखा पदार्थही सत्तूचं पीठ वापरून केला जातो. दोन चमचे सत्तूच्या पिठात साखर घालून त्याचं गोड सरबत केलं जातं किंवा मग पुदिना, काळं मीठ इत्यादी घालून खारं सरबत केलं जातं. उन्हाळ्यात सत्तू पिऊन उष्णतेचा मुकाबला केला जातो. त्याच्या पौष्टिकतेमुळं शरीराला ताकदह��� मिळते. विकत मिळणारे चणे वापरूनही सत्तूचं पीठ घरी तयार करता येतं. घराबाहेर पडताना सत्तूचा घोल पिऊन निघालं, की मग उन्हाळी त्रासाची काळजीच नको.\nयाच्या जोडीला घरी तयार केलेले पदार्थ, सरबतं, ताक-लस्सी यांचा वापर आहारात केला, तर उपयुक्त ठरतं. गरम हवेत फार मसालेदार वा तिखट पदार्थ खावेसेही वाटत नाही. अशावेळी ज्वारीच्या व भाताच्या लाह्या, पोहे, कुरमुरे असे हलके घटक वेगवेगळ्या स्वरूपात खाता येतात. कैरी, चिंच, आमसूल, दही, ताक यांचाही वापर यात करणं रुचीलाही मानवतं आणि ऋतूलाही. चिवडा, भेळ असं हलकं खाणं संध्याकाळी खायला बरं वाटतं. तर नाश्‍त्याला दहीपोहे, दूधपोहे रुचतात. फार भूक नसेल किंवा भरपेट साग्रसंगीत जेवण नको असेल, तर दहीपोहे दुपारच्या जेवणाच्या वेळीही खायला हरकत नाही. कोशिंबिरी, फणस, आंबा, जांभळं अशी फळंही उन्हाळ्यात खायला बरी वाटतात. पण तो काही मुख्य आहार नव्हे. फळांचा राजा आंबा घरोघरी ठाण मांडून बसलेलाच असतो. आंबा असला, की मग जेवणाच्या ताटात दुसरं काहीही चालतं... फार काही लागतही नाही.\nउन्हाळा सुसह्य करणारा आहार असला, की मग त्याची धग आपल्याला त्रासदायक ठरत नाही. प्रत्येकच ऋतूचा सामना करताना त्या त्या गरजेनुसार आहारविहार ठेवणं फार गरजेचं असतं. उन्हाळ्याचाच उत्सव केला, की तो आनंदाची बरसात करणारच...\nसाहित्य : जाडे वा पातळ पोहे, दही, थोडंसं दूध, चवीनुसार मीठ व साखर, थोडं मेतकूट, कोथिंबीर, हिरवी वा लाल सुकी मिरची, फोडणीसाठी तेल, जिरं, हिंग.\nकृती : जाडे पोहे घेतले, तर ते रोवळीत घालून नळाच्या पाण्याखाली धुऊन बाजूला ठेवावे. पातळ पोहे घेतले तर ते नुसते चाळून तसेच वापरावे. पोह्याच्या प्रमाणात दही घेऊन त्यात पोहे कालवावे. दह्याबरोबरच थोडंसं दूधही घालावं. दही एकदम घालू नये, पोह्यात ते जिरून पोहे कोरडे होत जातात. एकावेळी पोहे भिजतील इतपत दही घालावं आणि कालवून झाल्यावर पुन्हा लागेल तसं दही घालावं. खाणाऱ्याच्या आवडीनुसार कमीजास्त दही घालून आयत्या वेळी कालवून देता येतं. कारण कुणाला जरा अळलेले पोहेच आवडतात, तर कुणाला ते जास्त ओलसर लागतात. चवीनुसार मीठ, साखर व थोडं मेतकूट घालावं. चिरलेली कोथिंबीर घालावी. तेलातच वा तुपात हिंग-जिऱ्याची फोडणी करून घ्यावी. त्यात आवडीनुसार हिरवी वा सुकी लाल मिरची टाकावी. पोह्यावर फोडणी घालून नीट कालवावं.\nपर्यायी सूचना : पोह्��ाबरोबर ज्वारीच्या लाह्याही घातल्या, तरी चालेल. तसंच भाजलेले शेंगदाणे वा दाण्याचं कूट, किसलेली काकडी यांचा वापर केला, तर हे पोहे अधिक चविष्ट होतील. काकडीमुळं जिभेला गारवाही मिळेल. आवडत असेल, तर लसूण बारीक चिरून फोडणीत घालावा. छान लागेल. चवीत गंमत आणण्यासाठी वरून थोडीशी शेव वा फरसाणही घालायला हरकत नाही.\nघरगुती सरबतं - कैरी, कोकम\nसाहित्य : कैरी, साखर, पाणी, वेलची, आमसुलं, साखर, पाणी, जिरेपूड.\nकृती : १) कैरी किसून घ्यावी आणि बुडेल इतक्‍या पाण्यात दोन तास ठेवावी. नंतर हा कीस पिळून पिळून रस काढावा. साखर व वेलचीपूड मिसळावी आणि गरजेनुसार पाणी घालून सरबत तयार करावं.\n२) कैरी उकडून घ्यावी. गार झाल्यावर हातानं मऊ करावी आणि पिळून गर काढून घ्यावा. त्यात पाणी घालावं व सारखं करावं. वाटलं तर मिक्‍सरमध्ये घालून फिरवावं. साखर किंवा गूळ, वेलची पूड घालून पन्हं तयार करावं.\n३) आमसुलं किंवा कोकमं घरात असतातच. आठ-दहा आमसुलं थोड्या पाण्यात भिजत घालावीत. त्यातच अंदाजानं साखर घालून ठेवावी. दीडेक तास तरी ठेवावं. मग आमसुलं त्याच पाण्यात पिळून घ्यावीत. चवीपुरतं मीठ घालावं. साखर कमी पडत असेल, तर थोडी घालावी व हलवावं. थोडी जिरेपूडही घालावी. कोकम सरबत तयार आहे. आमसुलांच्या ताजेपणानुसार व रंगानुसार सरबताचा रंग येईल. तो लालचुटुक नाही आला, तरी हरकत नाही. घरच्याघरी केलेलं कोकम सरबतही तितकंच गारवा देतं व गुणकारी असतं.\nपर्यायी सूचना : लिंबू सरबताप्रमाणं ही तिन्ही सरबतं घरात असलेल्या गोष्टी वापरून करता येतात. उन्हाळ्याच्या काहिलीवर तेवढाच दिलासा ठरणारी आहेत ही सरबतं. कोकमाची फळं, म्हणजे रातांबे घरी आणून त्यापासूनही कोकम सरबत घरी करता येतं.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/elections/page/2/", "date_download": "2019-08-20T22:59:23Z", "digest": "sha1:4DUTBE6EUO3VDLUIS2NG6THODXBIQ7VS", "length": 16979, "nlines": 185, "source_domain": "policenama.com", "title": "Elections Archives - Page 2 of 17 - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n रेल्वेत मोठी भरती, अर्ज प्रक्रिया सुरु\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर रेल्वेमधील 'ग्रुप डी, लेव्हल १' भरती प्रक्रिया करण्यात आली आहे. या भरतीत एकूण १,०३,७६९ पदे निघाली आहेत. यासाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया रेल्वे 'रिक्रुटमेंट बोर्डा'ने (आरआरबी)…\nपंतप्रधान पदाबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सध्या लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. तसंच पुढचा पंतप्रधान कोण होणार ही चर्चाही जोर धरत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान कोण होणार यावर प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…\nकागदपत्र गायब करण्याचा सरकारचा फॉर्म्युला : सुप्रिया सुळे\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - धनगर आरक्षणाची महत्वाची कागदपत्रे उच्च न्यायालयातून गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. उच्च न्यायालयात आज होणाऱ्या सुनावणीत सरकारी वकिलांनी धनगर आरक्षची कागदपत्रे सापडत नाहीत अशी माहिती दिली.…\nधनगर आरक्षणाची कागदपत्रे कोर्टातून गायब\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - धनगर आरक्षणाची महत्वाची कदपत्रे उच्च न्यायालयातून गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. उच्च न्यायालयात आज होणाऱ्या सुनावणीत सरकारी वकिलांनी धनगर आरक्षची कागदपत्रे सापडत नाहीत अशी माहिती दिली. त्यामुळे…\nमुख्यमंत्र्यानी माझ्या वडिलांची जागा भरून काढली : सुजय विखे-पाटील\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सुजय विखे-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. सुजय विखेंच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मुंबईतील वानखडे स्टेडियम मधील एमसीए पॅव्हेलियन येथे सुजय विखेंच्या भाजपप्रवेशासाठी…\nसंजय काकडेंची व्याह्यांमार्फत मनधरणीचे भाजपकडून प्रयत्न\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - भाजपमध्ये नाराज असलेले भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांची काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा जाहीर होताच, भाजपकडून त्यांची मनधरणी करण्यासाठी त्यांचे व्याही सुभाष देशमुख यांनी मध्यस्थी केली आहे. आज सायंकाळी…\n‘सलग १४ निवडणुका जिंकणाऱ्या पवार साहेबांना युतीच्या फुसक्या वाऱ्याची भीती नाही’\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सलग १४ निवडणुक�� जिंकणाऱ्या आदरणीय पवार साहेबांना युतीच्या फुसक्या वाऱ्याची भीती नाही असे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले आहे. इतकेच नाही तर, राजकीय वादळाला हवं तसं वळवण्याची ताकद पवार…\nमावळमधून पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणूकीचे बिगुल वाजले असून २९ एप्रिलला मावळ मतदार संघात मतदान होत आहे. मावळ मतदार संघातून पार्थ पवार यांना उमेदवारी द्यावी अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे मागणी केली होती. एकाच…\nमराठवाड्यात दुष्काळी संहिता, निवडणूक मिटवणार का दुष्काळी कलंक \nपोलिनामा ऑनलाईन (विष्णू बुरगे) - आचारसंहिता लागल्यामुळे आता निवडणुकीच्या चर्चांना वेग येत आहे. प्रत्येक पक्ष आपला उमेदवार कसा असावा तो निवडून येणे योग्य आहे का नाही याची चाचपणी करत आहे. मराठवाड्यात आठ लोकसभा सीट आहेत. या सर्व ठिकाणी…\nलोकसभेसाठी ३३ टक्के महिला उमेदवार\nभुवनेश्वर : वृत्तसंस्था - ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बीजू जनता दलचे अध्यक्ष नवीन पटनायक यांनी लोकसभा निवडणुकांआधी मोठी घोषणा केली आहे. एका सभेला संबोधताना त्यांनी सांगितले की त्यांचा पक्ष तिकीटवाटपात महिलांना ३३ टक्के आरक्षण देणार…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nJ & K : ‘इंटरनेट’ बंद असताना फुटीरतावादी नेते सय्यद…\n‘एकनिष्ठ’ शिवसैनिकांचा स्नेह मेळावा\nCM येडियुरप्पांनी 3 आठवडयानंतर मंत्रिमंडळ बनवलं, अपक्ष आमदारांनी देखील…\nपुणे : वरंधा घाट दोन महिने वाहतुकीसाठी बंद\n‘व्हाट्सअप’, ‘फेसबुक’ आणि ‘ट्विटर’साठी लागणार आधार कार्ड SC नं मागितलं सोशल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nविजय शंकरचे टीम इंडियात पुनरागमन, द. आफ्रिकेविरुद्ध संघ जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad/garden-development-67-schools-kolhapur-disitrict-178945", "date_download": "2019-08-20T23:38:47Z", "digest": "sha1:CA7LYGY5GXQHX7ZJRJZO3BDYXD4E3FDI", "length": 15853, "nlines": 211, "source_domain": "www.esakal.com", "title": "Garden development in 67 schools in Kolhapur Disitrict कोल्हापूर जिल्ह्यातील ६७ शाळांमध्ये फुलणार परसबाग | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nकोल्हापूर जिल्ह्यातील ६७ शाळांमध्ये फुलणार परसबाग\nसोमवार, 25 मार्च 2019\nम्हाकवे - शालेय पोषण आहारासाठी लागणारा भाजीपाला विषारी खतापासून मुक्त असावा व तो सहज उपलब्ध व्हावा, या हेतूने परसबाग फुलवण्याचा प्रयोग प्राथमिक शिक्षक विभागाने हाती घेतला आहे. पूर्णपणे सेंद्रिय व कंपोस्ट खतांच्या वापरातून हा भाजीपाला पिकवला जाणार आहे. जिल्हा परिषद कोल्हापूर आणि रिलायन्स फाऊंडेशन (मुंबई) यांच्यावतीने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.\nम्हा���वे - शालेय पोषण आहारासाठी लागणारा भाजीपाला विषारी खतापासून मुक्त असावा व तो सहज उपलब्ध व्हावा, या हेतूने परसबाग फुलवण्याचा प्रयोग प्राथमिक शिक्षक विभागाने हाती घेतला आहे. पूर्णपणे सेंद्रिय व कंपोस्ट खतांच्या वापरातून हा भाजीपाला पिकवला जाणार आहे. जिल्हा परिषद कोल्हापूर आणि रिलायन्स फाऊंडेशन (मुंबई) यांच्यावतीने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.\nपहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ६७ शाळांमध्ये पारसबाग फुलणार असून पहिली परसबाग बानगे (ता. कागल) येथील प्राथमिक शाळेत पूर्णत्वास आली आहे. टप्प्याटप्प्याने एक हजार शाळांमध्ये हे परसबागा फुलवण्याचा जिल्हा परिषदेचा निर्धार आहे. ज्या शाळांकडे परसबागेसाठी जागा उपलब्ध आहे तेथे नांगरट माती टाकणे, संरक्षक कुंपण घालणे यासारखे उपक्रम विद्यार्थी सहभागातून राबवण्यात येत आहेत. केवळ ३० बाय ३० फूट जागेचा वापर करत पावसाळ्यापुर्वी या बागेची तयारी करण्यात येणार आहे. सभोवती कुंपण घातले जाणार आहे. जून महिन्यात बियाणांची पेरणी करण्यात येईल.\nबागेसाठी सेंद्रिय खते, शेण, राख याचा वापर केला जाणार आहे. जमिनीचा पोत सुधारणे, पाण्याची बचत, मातीची धूप रोखणे, जलधारणशक्ती वाढविणे, अशा विषयांवर तज्ज्ञ व्याख्याते, डॉक्‍टरांकडून व्याख्याने, मार्गदर्शन शिबिरे घेण्यात आली आहेत. पपई व शेवगा मधल्या टप्प्यात वांगी टोमॅटो मध्यभागी भाजीपाला पिकवला जाणार आहे. परसबागेचे काम केंद्रशाळा बानगे येथे पूर्ण केले.\nव्हर्टीकल गार्डन संकल्प -\nजिल्ह्यात तीन हजार ५८ शाळा असून यापैकी एक हजार शाळांकडे मैदान उपलब्ध आहे. तर उर्वरित शाळांकडे पुरेशी जागा नसल्याने व्हर्टीकल गार्डन संकल्पनेतून भाज्या पिकविल्या जाणार आहेत. टब किंवा सिमेंट पोत्यामध्ये माती भरून वेलीवर येणाऱ्या शेंगांचे पीक घेतले जाणार आहे. कार्यालय आवार, जिन्या शेजारील जागा, पाण्याची टाकी अशा परिसरात असे पीक घेता येऊ शकते. असे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग शालेय पोषण आहारच्या अधिकारी वर्षा परीट यांनी सांगितले.\nप्राथमिक शिक्षण विभागाने शाळा तेथे हे परसबाग हा उपक्रम हाती घेतला आहे. याला मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातून प्रतिसाद मिळत आहे. हे पहिल्या टप्प्यात ६७ परस बागांचे काम हाती घेण्यात आले असून या उपक्रमात कोल्हापूर जिल्हा परिषदेने राज्यात आघाडी घेतली आहे.\nशिक्षण सभापती जिल्हा परिषद, कोल्हापूर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअतिवृष्टीचा कोकणातील सुपारी बागांना तडाखा\nकोलझर - अतिवृष्टीचा तडाखा दोडामार्ग तालुक्‍यासह जिल्हाभरातील सुपारी बागायतींना बसला आहे. कोट्यवधी किमतीचे पीक गळून बागायतीमध्ये अक्षरश: सडा पडत आहे....\nखत कंपनीसह मालकावर गुन्हा दाखल\nफुलंब्री, ता. 20 (जि.औरंगाबाद) : कृषी सेवा केंद्रचालकांना बनावट रासायनिक खताचा पुरवठा केल्याप्रकरणी जालना येथील रासायनिक खत पुरवठा करणारी कंपनी व...\nनवी मुंबईतील कचरा वर्गीकरणाचा वेग वाढणार\nनवी मुंबई : नवी मुंबई शहराचा कचरा सामावून घेणाऱ्या तुर्भे येथील क्षेपणभूमीची सुधारणा करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. २००९ पासून दुरवस्थेत...\nयेरवडा कारागृहात कैद्याने दिली पोलिसाला जीवे मारण्याची धमकी\nपुणे : आत्तापर्यंत येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांची आपापसात भांडणे होण्याचा प्रकार सुरू होता. मात्र शनिवारी एका कैद्यास त्याच्या...\nअधिकाऱ्यांमुळे खुंटला लघुउद्योगांचा विकास\nनागपूर : शंभरपैकी एखादाच अधिकारी चांगला असतो. उर्वरित अधिकारी फाइल मार्गी लावण्याऐवजी ती कशी रोखता येईल, नियमांची भक्कम फौज त्याभोवती कशी लावता येईल...\nजायकवाडी धरणावर पर्यटकांची गर्दी\nजायकवाडी, ता. 17 (जि.औरंगाबाद) : पावसाळा सुरू झाल्यापासून जायकवाडी धरण परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे; परंतु नाशिकला चांगला पाऊस झाल्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/sachin-tendulkar-opens-retirement-ms-dhoni-199074", "date_download": "2019-08-20T23:35:28Z", "digest": "sha1:JO5RRVR7M3CJA43YPIHO6B54OY2HRSGX", "length": 11627, "nlines": 198, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sachin tendulkar opens up on retirement of MS Dhoni World Cup 2019 : धोनीच्या निवृत्तीवर सचिन बघा काय म्हणतो | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुध��ार, ऑगस्ट 21, 2019\nWorld Cup 2019 : धोनीच्या निवृत्तीवर सचिन बघा काय म्हणतो\nगुरुवार, 11 जुलै 2019\nभारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा न्यूझीलंडविरुद्धचा सामना हा अखेरचा असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच सगळीकडे आता त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरु आहे. अशातच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने धोनीच्या निवृत्तीवर भाष्य केले आहे.\nवर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा न्यूझीलंडविरुद्धचा सामना हा अखेरचा असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच सगळीकडे आता त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरु आहे. अशातच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने धोनीच्या निवृत्तीवर भाष्य केले आहे.\n''तो त्याचा वैयक्तिक निर्णय असेल. त्याला निर्णय घेण्याची प्रत्येकाने मोकळीक द्यायला हवी आणि भारतीय क्रिकेटसाठी त्यानं दिलेल्या योगदानाचा आदर करायला हवा. त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चा थांबवा. देशासाठी इतकं योगदान दिल्यानंतर त्याला त्याचा निर्णय घेऊद्या,'' असे मत सचिनने व्यक्त केले आहे.\nइंग्लंडविरुद्ध धोनीने केलेल्या स्लो खेळीमुळे सचिनने धोनीवर चांगलीच टीका केली होती.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअमरावतीत होणार आर्चरी ऍकेडमी : किरेन रिजीजू\nअमरावती : पारंपरिक खेळांना प्राधान्य देण्याचे केंद्र शासनाचे धोरण आहे. मल्लखांब या क्रीडाप्रकारातील उपक्रमांना आवश्‍यक ती मदत केली जाईल. अमरावती येथे...\nअभिनंदन यांना छळणारा पाकिस्तानी सैनिक ठार\nनवी दिल्ली - हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा छळ करणारा पाकिस्तानी सैनिक अहमद खान...\nव्यापारी संघर्षात जग गमावणार 585 अब्ज डॉलर\nवॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील आठवड्यात वर्षभरापासून चीनबरोबर सुरू असलेल्या...\nवाचलेली, ऐकलेली माणसे गेली कुठे...\nनागपूर : \"वाचलेली, ऐकलेली माणसे गेली कुठे पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे रोज अत्याचार होतो आरशावरती आता, आरशाला भावलेली माणसे गेली कुठे...'...\nऔरंगाबादला नमवून नागपूर उपांत्य फेरीत\nनागपूर : हिमांशू शेंडे, शर्विल बोमनवार व निखिल चौधरीच्या कामगिरीच्या जोरावर यजमान नागपूर संघाने उपांत्यपूर्व लढतीत औरंगाबादचा 32 गुणांनी सहज...\nसर्वांना नळाद्वारे पाणी देण्यास सरकार कटिबद्ध\nम��ंबई: पाणी हा देशात राष्ट्रीय प्राधान्याचा मुद्दा ठरला आहे. जलसंधारण आणि जलसाठे पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना हाती घेतल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/special/adfactors-252/", "date_download": "2019-08-20T23:46:27Z", "digest": "sha1:HAOZVQSNVTEP7YPSSVYM5LISDCFCU5ZV", "length": 20679, "nlines": 70, "source_domain": "mymarathi.net", "title": "२०० अब्ज लिटर्स पाण्याची बचत, महाराष्ट्र व राजस्थानात कृत्रिम शेततळी निर्माण करून साध्य केली किमया - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Special २०० अब्ज लिटर्स पाण्याची बचत, महाराष्ट्र व राजस्थानात कृत्रिम शेततळी निर्माण करून साध्य केली किमया\n२०० अब्ज लिटर्स पाण्याची बचत, महाराष्ट्र व राजस्थानात कृत्रिम शेततळी निर्माण करून साध्य केली किमया\n२२ वर्षीय तरुणीने जल संवर्धनातून शेकडोंच्या जीवनामध्ये फुलविली आनंदाची बहार\nपुणे-महाराष्ट्र व राजस्थान मधील विविध जिल्ह्यांमध्ये जल संवर्धनाच्या साध्यासोप्या पद्धतींचा अवलंब करून २०० अब्ज लिटरपेक्षा जास्त पाण्याचे संवर्धन क���ले गेले आहे. यामुळे आता शेकडो शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना उपजीविकेचे अधिक चांगले पर्याय उपलब्ध झाले आहेत. अवानाच्या सीईओ मैथिली अप्पलवार यांनी गरजूंच्या मदतीसाठी जल संवर्धनाच्या अनोख्या पारंपरिक पद्धतींचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला.\nएम्बी इंडस्ट्रीज लिमिटेडचे एक स्ट्रॅटेजिक बिजनेस युनिट ‘अवाना’ च्या संस्थापक मैथिली अप्पलवार यांनी भारतातील शेतकऱ्यांना भूक व गरिबी या संकटांमधून बाहेर काढण्यासाठी परवडण्याजोगे उपाय शोधण्याचा निर्णय घेतला. जलसंचय, अवानाचे प्रमुख उत्पादन, जगातील सर्वात जास्त किफायतशीर,सर्वसमावेशक जल संवर्धन उपाययोजना आहे. जलसंचय ही अतिशय सहजसोपी आणि तरीही अतिशय उत्तम व प्रभावी संकल्पना आहे. यामध्ये शेतात एक मोठा खड्डा खोदला जातो व त्यावर एक पॉलिमर अस्तर घातले जाते. खड्ड्याचे अशाप्रकारे अस्तरीकरण झाल्यामुळे पाणी जमिनीमध्ये मुरून जात नाही. अशाप्रकारे हे एक कृत्रिम शेततळे तयार होते, ज्यामध्ये पावसाचे पाणी, नदीमधून वाहून येणारे अतिरिक्त पाणी जमा करून ठेवले जाते. जलसंचयसाठी दरवर्षी १ पैसा प्रति लिटर या दराने खर्च येतो. ही रक्कम पाणी साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या याच आकाराच्या काँक्रीट टॅन्कच्या खर्चाच्या फक्त १/१० भागाइतकीच आहे. म्हणूनच अगदी गरीब शेतकरीदेखील याचा लाभ घेऊ शकतात. या उपाययोजनेमध्ये पुढे वाढविण्याची अत्याधिक क्षमता आहे – ३ वर्षांहूनही कमी काळात अवानाने ५००० शेतकऱ्यांसोबत भागीदारीमध्ये २०० अब्ज लिटर पाण्याची बचत केली आहे.\nमहाराष्ट्रात अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, सोलापूर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर,जळगाव, बुलढाणा, धुळे, वाशिम, हिंगोली आणि नाशिक तसेच राजस्थानातील जैसलमेर, बीकानेर, चुरु,श्रीगंगानगर, हनुमानगढ, नागौर आणि भीलवाडा याठिकाणी मिळून २०० अब्ज लिटर पाण्याचे यशस्वीपणे संवर्धन करण्यात आले आहे.\nअवानाच्या सीईओ मैथिली अप्पलवार यांनी सांगितले, “कमी खर्चात मोठ्या प्रमाणावर यशस्वी होण्याची क्षमता असलेल्या नाविन्यपूर्ण संकल्पना मला प्रभावित करतात. मी असे मानते की, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की, प्रत्येकवेळी नवीन तंत्रज्ञानासाठी खूप मोठी गुंतवणूक करणे आवश्यक नसते. गंभीर समस्या सर्वात प्रभावी पद्धतीने सोडविल्या जाणे गरजेचे आहे. अवानामध्ये आम्ही नेहमीच प��वडण्याजोग्या खर्चात सहजसोप्या उपाययोजना देण्याचा प्रयत्न करतो. आमच्या उपाययोजनांमध्ये सामाजिक परिवर्तन सगळ्यात महत्त्वाचे आहे, जे समाजात मोठ्या प्रमाणात घडवून आणले जाऊ शकते.”\nत्यांनी पुढे असेही सांगितले, “सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याची जी शक्ती युवापिढीमध्ये आहे ती मला नेहमीच प्रभावित करते. भारतातील शेतकऱ्यांना सबळ व समृद्ध करणे हे माझे स्वप्न आहे. मला वाटते की, सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी युवा, उत्साही लोकांनी मोठ्या संख्येने पुढे आले पाहिजे.”\n२०१८ साली नीती आयोगाने सादर केलेल्या एका अहवालात असे नमूद केले आहे की, भारत आपल्या इतिहासातील आजवरच्या सर्वाधिक गंभीर जलसंकटाचा सामना करत आहे. देशातील ६०% पेक्षा जास्त भाग दुष्काळी आहे व देशातील एक तृतियांशपेक्षा जास्त जिल्ह्यांनी गेल्या दशकात चारपेक्षा जास्त वेळा दुष्काळ सहन केला आहे. पण सर्वात वाईट स्थिती भविष्यात निर्माण होणार आहे. २०३० सालापर्यंत भारतात पाण्याची मागणी पाण्याच्या उपलब्ध पुरवठ्यापेक्षा दुपटीने वाढलेली असेल.\nयावरून हे स्पष्टपणे दिसून येते की, शेतकऱ्यांनी पाण्याची बचत, संवर्धन आणि पाण्याच्या भूस्तरामध्ये पुन्हा पुन्हा भर घालत राहणे आवश्य आहे कारण त्यांची उपजीविका सर्वात जास्त पाण्यावर अवलंबून आहे. परंतु काँक्रीट टँकसारख्या पारंपरिक जल संवर्धन उपाययोजना वापरणे हे बहुसंख्य भारतीय शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. या समस्येवर तोडगा सुचवण्यासाठी अनेक स्टार्ट-अप्स व स्वयंसेवी संस्था पुढे आल्या, त्यामध्ये २२ वर्षीय मैथिली अप्पलवार देखील होत्या. या जॉर्जिया टेक इंजिनिअर भारतात परतल्या त्या एक विचार आणि प्रेरणा घेऊन की, भारतातील पाणी समस्येवर सहजसोपा उपाय केला जाऊ शकतो.\nमैथिली अप्पलवार यांनी जल संसाधन मंत्रालयाने नुकत्याच आयोजित केलेल्या एका सेमिनारमध्ये भाग घेतला होता. या कार्यक्रमातील त्या सर्वात कमी वयाच्या वक्त्या होत्या. त्यांनी यावेळी सांगितले की,कशाप्रकारे टेक्निकल टेक्स्टाईल्सचा उपयोग भारतातील शेतीसाठी सहजसोप्या, पुढे वाढवता येण्याजोग्या उपाययोजना बनवण्यासाठी केला जाऊ शकतो.\nएम्बीच्या रिटेल उपक्रमाच्या एका विशेष डिव्हिजनच्या रूपाने अवानाची सुरुवात झाली. संपूर्ण जगभरातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला अनिश्चिततेपासून वाचविणे हा अवानाचा उद्देश आहे. जेन झेड व मिलेनियल्सची बुद्धिमत्ता, कौशल्ये यांना कंपनीकडे आकर्षित करण्यासाठी नावीन्यावर लक्ष केंद्रित करणारे आधुनिक कार्यस्थळ निर्माण करणे हे या डिव्हिजनचे प्रमुख काम आहे. गेल्या दोन वर्षात अवानाने संपूर्ण भारतात ५००४ तलाव बनवले, ज्यामध्ये २०० अब्ज पाणी साठवले गेले आणि जवळपास ३०,००० लोकांच्या जीवनावर त्याचा सकारात्मक प्रभाव पडत आहे. या उपक्रमामुळे गेल्या दोन वर्षात १०,००० हेक्टरपेक्षाही जास्त भागात पिकांच्या सिंचनात मदत मिळाली आहे.\nएम्बी इंडस्ट्रीज लिमिटेड (आधीची एम्बी पोलियर्न्स लिमिटेड) ही वुवन पॉलीथीन व पॉलिप्रॉपेलिन उत्पादने बनवणाऱ्या सर्वाधिक आघाडीच्या ब्रॅंड्सपैकी एक कंपनी आहे. ही कंपनी एफआयबीसी (फ्लेक्सिबल इंटर्मीडिएट बल्क कंटेनर्स) आणि वुवन सॅक्स व कंटेनर लायनर्स, प्रोटेक्टिव्ह इरिगेशन सिस्टीम, कॅनॉल लायनर्स, फ्लॅक्सी टँक्स व कार कव्हर्स यासारख्या विविध पॉलिमर आधारित उत्पादनांची निर्मिती व विक्रीमध्ये कार्यरत आहे. पहिल्या पिढीचे उद्योजक श्री. मकरंद अप्पलवार व श्रीमती रिंकू अप्पलवार यांनी नोव्हेंबर १९९४ मध्ये ही कंपनी स्थापन केली.\nसुरुवातीपासून आजपर्यंत एम्बीने आपल्या क्षमता व प्रभाव वाढवत वुवन पॉलिमर उत्पादनांच्या क्षेत्रात आघाडीची कंपनी म्हणून ओळख निर्माण केली आहे. जगभरातील प्रतिष्ठित ग्राहक एम्बीच्या उत्पादनांचा लाभ घेत आहेत. या कंपनीला अनेक पुरस्कारांनी सम्मानित करण्यात आले आहे. एम्बीची उत्पादन सुविधा गुजरातमधील सिल्वासा येथे आहे.\nएकटेपणाचा न्यूनगंड बाळगता कामा नये-डॉ. सुरेखा पंडित\nआयडीबीआय बँकेची द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडसोबत कॉर्पोरेट एजन्सी भागीदारी\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिल�� *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nदुःखी पिडीताची सेवा हीच ईश्वराची पूजा समजून ज्यांना ईश्वराने दिले आहे त्यांनी पुरग्रस्तांना सढळ हाताने मदत करावी-अण्णा हजारे\nसांगली, कोल्हापुरातील आपत्ती अलमट्टी च्या हटवादी पणामुळे की प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/favourable-atmosphere-for-congress-ncp-alliance-in-maharashtra-says-ncp-chief-sharad-pawar/", "date_download": "2019-08-20T23:22:39Z", "digest": "sha1:WCE2DOXW6IBNEIYE42447YA655TL3CSR", "length": 15302, "nlines": 184, "source_domain": "policenama.com", "title": "कोण काय बोलते हे मी ध्यानात ठेवतो : शरद पवार - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nकोण काय बोलते हे मी ध्यानात ठेवतो : शरद पवार\nकोण काय बोलते हे मी ध्यानात ठेवतो : शरद पवार\nकोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीमध्ये आपण अजून बाहेरच्या राज्यांत गेलो नाही. मात्र राज्याचा दौरा करत असताना आघाडीसाठी अनुकूल चित्र पहायवयास मिळते. जिल्ह्यात काहीही डॅमेज झालेले नाही. निवडणूक निकालानंतर तुम्हाला हे दिसून येईल. जिथे जाईल त्या ठिकाणी कोण काय बोलते हे मी ध्यानात ठेवतोच, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.\nराज्याचा दौरा करत असताना सर्वत्र काँग्रेस, राष्ट्रवादी मित्रपक्षांच्या आघाडीसाठी अनुकूल चित्र पहावयास मिळते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज, शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ;…\nशरद पवार हे दोन दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यावर होते. कोल्हापुरातून निघण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आजपर्य़ंत महाराष्ट्रात पंतप्रधानांची एक किंवा जास्तीत जास्त दोन सभा होत असते. मात्र, या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांना महाराष्ट्रात सात ते आठ सभा घ्याव्या लागत आहेत. यावरुनच आघाडीला पोषक वातावरण असल्याचे दिसून येते. कोल्हापूरमध्ये मला तरी कोठे डॅमेज दिसत नाही. जनता दल भाजपासोबत नाही, एवढे मला नक्की माहित आहे.\nशिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या विधानावर ठाम असायचे. शिवसेनेचे सध्याचे नेतृत्व मात्र तसे नाही. हवामानाप्रमाणे ते आपली भूमिका आणि धरण बदलताना दिसत आहेत. युती खड्ड्यात असे तेच म्हणाले होते. मग लोकसभा निवडणुकीत खड्ड्यात गेलेली युती कुठून वर आली, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.\nनिवडणुकीच्या तोंडावर शिवसैनिकांचे सामुहिक राजीनामे\nगुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या युसूफ लकडावालाशी नवनीत राणांचे आर्थिक संबंध\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ; पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर…\nराष्ट्रवादीला आजपर्यंतचा सर्वात मोठा धक्का खा.छत्रपती उदयनराजे भाजपच्या वाटेवर \nपुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात लोक चर्चेतून अतुल गायकवाड यांचे नाव आघाडीवर\nपुण्यातील विधानसभेच्या सर्व जागा जिंकणार : शहराध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ;…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपुरग्रस्तांच्या एक हेक्टरवरील नुकसानीचे कर्ज माफ : मुख्यमंत्री…\n‘ही’ आहेत जास्त डास चावण्याची कारणे\n‘झिरो’ पोलीस असल्याच्या संशयावरून तरुणाचा खून\nपुणे : वरंधा घाट दोन महिने वाहतुकीसाठी बंद\nहॉटेल व्यावसायिकाचा खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन दोषी\nपुण्यातील विधानसभेच्या सर्व जागा जिंकणार : शहराध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ\nLOC वर भारतीय सैन्याकडून ‘चोख’ प्रत्युत्तर, पाकच्या चौक्या ‘उध्वस्त’ तर अनेक सैनिक ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/pakistans-government-of-punjab-takes-headquarter-of-jamaat-ud-dawa-of-hafiz-saeed-under-control/", "date_download": "2019-08-20T22:27:18Z", "digest": "sha1:M65QP4F5K5NFHZ7QIMUPYCG7GX6CYCUR", "length": 15917, "nlines": 185, "source_domain": "policenama.com", "title": "हाफीज सईदला पुन्हा झटका ; 'जमात'च्या मुख्यालयावर कारवाई - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nहाफीज सईदला पुन्हा झटका ; ‘जमात’च्या मुख्यालयावर कारवाई\nहाफीज सईदला पुन्हा झटका ; ‘जमात’च्या मुख्यालयावर कारवाई\nइस्लामाबाद : वृत्तसंस्था – पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय स्तरावर चौफेर टीका होत आहे. त्यामुळे पाकिस्तानने दहशतवाद्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या सरकारने ‘जमात-उल-दावा’ या संघटनेवर कारवाई केली आहे.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सरकारने ‘जमात-उद-दावा’ या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईद याच्यावर नियंत्रण आणण्यास सुरुवात केली आहे, मुंबईतील २६/११ हल्ल्याचा सुत्रधार आणि कुख्यात दहशतवादी हाफीज सईदची संघटना जमात-उल-दावा आणि फलाह-ए-इन्सानियत फौंडेशनच्या मुख्यालयाना पाकिस्तानमधील पंजाब सरकारने ताब्यात घेतले आहे.\nनॅशनल ॲक्शन प्लॅनवर राष्ट्रीय सुरक्षा कमिटीच्या झालेल्या बैठकीनंतर पंजाब सरकारने ही कारवाई केली. या संघटनांची संपत्ती जप्त करण्याचा आदेश देण्यात आला आहे. याबरोबर सरकारने ‘जमात-उद-दावा’च्या मशिदी आणि मरशांवरही ताबा मिळवण्यसाठी ठोस पावले उचलली आहेत.\n१८२ मदरशांवर नियंत्रण , १०० हून अधिक लोक ताब्यात –\nआंतरराष्ट्रीय समुदायाकडून वाढत चाललेल्या दबावामुळे पाकिस्तानला काही कारवाया करत असल्याचे दाखवणे अपरिहार्य झाले आहे. त्यामुळे पाकिस्तानने काल १८२ मदरशांवर आपले नियंत्रण प्रस्थापित केले आहे. तसेच, बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई करत १०० हून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे.\nसंयुक्त राष्ट्राने २००८ मधील मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जमात उद दावाचा प्रमुख हाफिज सईद याचे प्रतिबंधित दहशतवाद्यांच्या यादीतून वगळण्याचे अपील काल फेटाळले आहे. भारताने हाफिजच्या हालचालीविषयी विस्तृत पुरावे आणि गोपनीय माहिती सादर केल्यानंतर संयुक्त राष्ट्राकडून हे वृत्त समोर आले आहे.\nह्याही बातम्या वाचा –\nशिक्षिकेने ‘त्या’ गटशिक्षणाधिकाऱ्याल्या कार्यालयातच धोपटले\n#WomensDay : एअर इंडियाच्या विमानांची धुरा महिलांच्या हाती\nटँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार\nअहमदनगर : डॉक्टर प्रेयसीचा लग्नास नकार ; टेक्निशियन युवकाची आत्महत्या\nशिक्षिकेने ‘त्या’ गटशिक्षणाधिकाऱ्याल्या कार्यालयातच धोपटले\n३० किलो स्फोटके वापरुन नीरव मोदीचा बंगला करणार ‘जम���नदोस्त’\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ; पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर…\nबीड : सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी दोघांना कारावास\nपुणे : वरंधा घाट दोन महिने वाहतुकीसाठी बंद\n…तर UPSC परीक्षेत ‘हे’ बदल, जाणून घ्या प्रस्ताव आणि कारणे\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत :…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ;…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’ मधील…\nपुण्यातील विधानसभेच्या सर्व जागा जिंकणार : शहराध्यक्ष आमदार माधुरी…\n‘या’ टॉपच्या अभिनेत्रीला करायचंय सलमानशी लग्न, सर्वांसमोर…\n‘त्या’ बँकेत वृद्ध, भूमिहीन शेतमजुरांच्या कर्जप्रकरणात…\nमुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेत कोण-कोण करणार भाजपप्रवेश \nसांगली : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, 5 जणांना सक्तमजुरीची शिक्षा\n‘या’ 10 सदाबहार फिल्मी गाण्यामुळं ‘अमर’ राहतील खय्याम \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/constituency/", "date_download": "2019-08-20T22:39:34Z", "digest": "sha1:C733KJIGMCDG4Y23XPNWKLQHPUJ5Y6XF", "length": 17198, "nlines": 183, "source_domain": "policenama.com", "title": "Constituency Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n‘आपल्यातला माणूसच न्याय देऊ शकतो’, मंत्री शिंदे यांचा रोहित पवार यांना टोला\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - मी या मातीतील असल्यामुळे भविष्यातील दूरगामी विचार करून मतदारसंघातील विकास कामांवर भर दिला. आपल्यातला माणूस असल्यामुळे स्थानिक लोकांच्या अडचणीची जास्त जाणीव होते, असे विधान करुन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी…\nकेज विधानसभेसाठी वीरशैव लिंगायत महासंघाचा वैभव स्वामींना जाहीर पाठिंबा : वैजनाथ स्वामी\nबीड : पोलीसनामा ऑनलाईन - बीड जिल्ह्यातील केज मतदार संघ हा राखीव मतदार संघ असुन या मतदार संघाचे पाहिले आमदार म्हणून श्रेष्ठ देशसेवक स्व. रामलिंग स्वामी होते. या श्रेष्ठ देशसेवकांचे नातू व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे बीड…\nविधानसभा : ‘नव्या चेहऱ्यां’मुळे शिवसैनिकांना ‘शिवाजीनगर’ मध्ये धास्ती \nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - येत्या विधानसभा निवडणुकीसाठी आठही विधानसभा मतदारसंघात इच्छुकांनी तयारी सुरु केली असली तरी बहुतांश इच्छुकांचा कल युतीकडे आहे. त्यातही भाजपकडून 'तिकीट' मिळविण्यासाठी काही नवे 'चेहरे 'मोर्चेबांधणी करीत आहेत.त्यातही…\n कोल्हापूर आणि हातकणंगले मतदार संघातून सेनेचे ‘हे’ उमेदवार\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी लोकसभा निवडणुकांकरिता सर्व पक्षांमध्ये हालचाली सुरु आहेत. दरम्यान कोल्हापुर आणि हातकणंगले या दोन लोकसभा मतदार संघातील उमेदवारांविषयीची बैठक मातोश्री येथे घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत कोल्हापूर मतदार…\n‘हा’ मतदार संघ भाजपाला द्या ; अन्यथा काम करणार नाहीत : भाजप नगरसेवकांचा इशारा\nठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे लोकसभेची जागा मिरीटीनुसार भाजपाला द्यावी अशी मागणी ठाण्यातील भाजपाच्या २३ नगरसेवकांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. याचबरोबर जर ही जागा भाजपाला सोडली नाही, तर…\nमाढा मतदारसंघ : भाजपकडून मिळणार या मंत्र्याला उमेदवारी \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - शरद पवार यांनी काल गुरुवारी माढा मतदारसंघात आपली उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर शरद पवार यांना तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी भाजपमध्ये वाटाघाटींना वेग आला. विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील…\nअमित शहा पुण्यात ३ मतदारसंघांची एकत्रित बैठक घेणार\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पुणे शहर, बारामती आणि शिरूर मतदारसंघाची एकत्रित बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे होईल. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे,…\n‘या’ दहा जागा जिंकण्यासाठी राष्ट्रवादी कडून जोरदार तयारी\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभेची निवडणूक जशी जशी जवळ येऊ लागली आहे तसतशी राजकीय वर्तुळात चर्चांची सरबत्ती झडू लागली आहे. मोदी लाटेत भाजून निघालेल्या राष्ट्रवादीला आगामी लोकसभा निवडणुकीत गत वेळेची परिस्थिती सुधारायची आहे. त्यासाठी…\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लढणार लोकसभा निवडणूक \nमुंबई : वृत्तसंस्था- राहुल गांधींसाठी नांदेडचा मतदारसंघ राखीव ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जातांना दिसत आहे.नांदेड हा…\nआमच्या जिंकण्याची खात्री असताना हा मतदारसंघ राष्ट्रवादीला कसा सोडणार\nऔरंगाबाद : पोलीसनामा - राज्यात आणि देशात भाजप-शिवसेनेच्या विरोधात वातावरण आहे. आमच्या जिंकण्याची खात्री असताना हा मतदारसंघ राष्ट्रवादीला कसा सोडणार, असा रोखठोक सवाल जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे. ते एका…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्य��साठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nमाजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड\n‘सेक्रेड गेम’चा खरा ‘व्हिलन’ कोण \nआर्मीचं ट्रेनिंग संपल्यानंतर घरी पोहचताच धोनीनं केला ‘हा’…\nसोशल मीडियावर विराट ‘दबदबा’, सर्वात जास्त फॉलोअर्स असलेला…\nराज ठाकरेंसोबत मनसे कार्यकर्ते ED च्या कार्यालयावर जाणार\n2014 मध्ये केलेल्या चुकीची शिक्षा भोगत आहेत शरद पवार\n ‘बिग बी’चं यकृत 75% खराब, अमिताभ बच्चननं स्वतः दिली माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sudhirmungantiwar.com/Budget.aspx", "date_download": "2019-08-20T23:39:12Z", "digest": "sha1:IAF7UOWMWWG2L2NDRTA3R7VOVFSZW4NY", "length": 3207, "nlines": 52, "source_domain": "sudhirmungantiwar.com", "title": "Budget | Minister of Finance & Planning and Forests departments in the Government of Maharashtra, Bharatiya Janata Party", "raw_content": "\nमंत्री वित्त आणि नियोजन , वने महाराष्ष्ट्र राज्य\n502, मंत्रालय, मादाम कामा रोड, हूतात्मा राजगुरु चौक, नरीमन पॉईंट, मुंबई 400032\nटेलि.नं. - ०२२-२२८४३६५७, २२८४३६४७\n“भाग्यश्री”, गोलबाजार वॉर्ड, कस्तुरबा रोड, गिरनार चौक, चंद्रपूर – ४४२४०२\nटेलि.नं. - ०७१७२-२५२५८२, २५६०६९\nराज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीच्या निवारणार्थ तातडीने उपाययोजना करण्याबाबत.\nसुधीर मुनगंटीवार यांच्‍यासारखा भक्‍कम आधार देणारा भाऊ असताना बहिणींची प्रगती कोणीही रोखू शकणार नाही – विजया रहाटकर\nपाच वर्षात जिल्ह्याला पाणीदार बनवण्याकरिता जलसत्याग्रह चळवळ सुरू करणार\nपालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने अंत्‍योदय लाभार्थ्‍यांना वाढीव अन्नसाठा मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://thanevarta.in/?tag=thane-police", "date_download": "2019-08-20T23:48:37Z", "digest": "sha1:ZBTYJEQRRLOPIT2VO34HWKPOXHQYVDWB", "length": 3205, "nlines": 70, "source_domain": "thanevarta.in", "title": "Thane police Archives - Thanevarta", "raw_content": "\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nशहरातील दिव्यांगांना १० सप्ट�... 20th August 2019\n८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्य�... 20th August 2019\nस्टारफीशच्या शुभम पवार या जलत�... 20th August 2019\nसंस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फ... 20th August 2019\nठाण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर या... 20th August 2019\nठाणे पोलीस आयुक्तालयातील १९ वरिष्ठ पोलीस निरिक्षकांच्या अंतर्गत बदल्या – तर ५ जणांना पोलीस निरिक्षक म्हणून पदोन्नती\nठाणे पोलीस आयुक्तालयातील १९ वरिष्ठ पोलीस निरिक्षकांच्य\nठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये महिला दिन साजरा\nठाणे पोलीस आयुक्���ालयामध्येही महिला दिन साजरा करण्यात आ�\nठाणे पोलीसांच्या गुन्हे उघडकीस आणण्याच्या प्रमाणात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाच टक्के वाढ\nठाणे पोलीसांच्या गुन्हे उघडकीस आणण्याच्या प्रमाणात गेल\nदस-याच्या निमित्तानं ठाणे पोलीसांनी केली शस्त्रास्त्रांची पूजा\nदस-याच्या निमित्तानं ठाणे पोलीसांनी आज आपल्या शस्त्रास�\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/yusuf-pathan-guilty-of-provoking-test-suspended-by-bcci/", "date_download": "2019-08-20T23:32:31Z", "digest": "sha1:TVKUFQQUIXQBXCH2GTWAQCIAJ3VR322L", "length": 13393, "nlines": 225, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "युसूफ पठाण उत्तेजक चाचणीत दोषी,बीसीसीआयने केलं निलंबित | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/क्रीडा/क्रिकेट/युसूफ पठाण उत्तेजक चाचणीत दोषी,बीसीसीआयने केलं निलंबित\nयुसूफ पठाण उत्तेजक चाचणीत दोषी,बीसीसीआयने केलं निलंबित\nटीम इंडियातून बाहेर असलेला अष्टपैलू खेळाडू युसुफ पठाणला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने निलंबित केलं आहे.\n0 1,096 एका मिनिटापेक्षा कमी\nनवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर असलेला अष्टपैलू खेळाडू युसुफ पठाणला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने निलंबित केलं आहे. पाच महिन्यांसाठी पठाणचं निलंबन करण्यात आलं आहे. 15 ऑगस्ट 2017 ते 14 जानेवारी 2018 च्या मध्यरात्रीपर्यंत हे निलंबन असणार आहे. म्हणजे निलंबनाचा अवधी संपायला केवळ 6 दिवस बाकी असताना याबाबतचं वृत्त समोर आलं आहे. डोपिंग नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पठाणचं निलंबन करण्यात आलं होतं. त्यामुळे इंडियन प्रिमियर लिगमध्ये पठाण खेळणार की नाही हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पण निलंबनाचा कालावधी संपत असल्यामुळे तो आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यता जास्त आहे.\nगेल्या सत्रात युसुफ पठाण बडोदा रणजी टीमसाठी केवळ एक सामना खेळला होता. त्याने ब्रोजिट नावाच्या एका औषधाचं सेवन केलं होतं. या औषधात प्रतिबंधित पदार्थांचा वापर होतो. कोणत्याही खेळाडूला हे औषध घेण्याआधी परवानगी घेणं आवश्यक असतं. पण हे औषध घेताना युसुफ पठाणने किंवा बडोदा टिमच्या डॉक्टरांनीही परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे उत्तेजक सेवन चाचणीत तो दोषी आढळला. त्यानंतर युसुफला बडोद्याने इतर सामन्यांमध्ये खेळू देऊ नये असा आदेश बीसीसीआय़ने दिला होता.\nयुसूफ पठाण राष्ट्रीय क्रिकेटमद्ये बडोद्याच्या संघाचं प्रतिनिधीत्व करतो. 2012 नंतर मात्र युसूफ पठाणला भारतीय संघात स्थान मिळालेलं नाहीये. आतापर्यंत युसूफ पठाणने भारताचं 79 सामन्यांमध्ये प्रतिनिधीत्व केलं आहे. 2007 च्या टी-20 आणि 2011 च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा युसूफ पठाण सदस्य होता.\nचित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीताची सक्ती नाही,सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय\nनोटाबंदी नंतर आता 'नाणेबंदी'\nU19 Cricket World Cup final : भारताच्या पोरांनी जग जिंकलं\nUnder 19 worldcup-पाकवर 203 धावांनी मात, भारताची फायनलमध्ये धडक\nIPL 2018 AUCTION: कोणता खेळाडू कोणाच्या संघात\nICC U-19 वर्ल्ड कप: भारताची झिंबाब्वेवर मात\nICC U-19 वर्ल्ड कप: भारताची झिंबाब्वेवर मात\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/congratulations-151-plan-for-bsnl-customers/", "date_download": "2019-08-20T22:57:10Z", "digest": "sha1:SLEKARLPEBFKFHISEE3WIQZV24FJ2KGU", "length": 6268, "nlines": 106, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "बीएसएनएल ग्राहकांसाठी 'अभिनंदन १५१' प्लान", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nबीएसएनएल ग्राहकांसाठी ‘अभिनंदन १५१’ प्लान\nसरकारी कंपनी बीएसएनएलने मागील काही काळात आपल्या प्रीपेड प्लानमध्ये बरेच बदल केले आहेत. टेलिकॉम कंपन्यांच्या वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी बीएसएनएलकडून जुन्या प्लानमध्ये बदल करून अपडेट करण्यात येत आहे. त्यानुसार, बीएसएनएलने आता ‘अभिनंदन-१५१’ नावाने नवा प्रीपेड प्लान लाँच केला आहे.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nबीएसएनएलच्या ‘अभिनंदन १५१’ या प्लानमध्ये दररोज १ जीबी इंटरनेट डेटा देण्यात येत आहे. प्लानमध्ये १०० फ्री एसएमएस आणि अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलिंग आहे. रोमिंग कॉलचा फायदा मुंबई आणि दिल्ली सर्कलमध्ये होणार आहे. प्लानमध्ये मिळणारे फ्री बेनिफिट २४ दिवसांपर्यंत वैध असणार आहे. त्याशिवाय प्लानची वैधता १८० दिवस असणार आहे. बीएसएनएलचा हा प्लान ९० दिवसांसाठी बाजारात उपलब्ध असणार असून १० सप्टेंबरपर्यंत असणार आहे.\n१ जीबी इंटरनेटअभिनंदन-१५१प्रीपेड प्लान\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nमनमोहन सिंग यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड\nआदित्य ठाकरेंनी कोल्हापुरातील पूरग्रस्त भागाची…\nउदयनराजेंमुळेच रामराजे निंबाळकर राष्ट्रवादीची…\nपाकिस्तानचे तोंड काळेच झाले, अजून किती धोंडे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%AB_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3", "date_download": "2019-08-20T22:53:31Z", "digest": "sha1:EGRYKO2ZT5NASKH355OR7AFPGE4M6CMQ", "length": 3203, "nlines": 50, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९९५ मधील खेळला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९९५ मधील खेळला जोडलेली पाने\n← वर्ग:इ.स. १९९५ मधील खेळ\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:इ.स. १९९५ मधील खेळ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nइ.स. १९९५ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/manoranjan/review/page/4/", "date_download": "2019-08-20T23:38:49Z", "digest": "sha1:D5LRYHS5FTV2Q7WMNNGFB7PMFDNA5MVD", "length": 16123, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "रिव्ह्यू | Saamana (सामना) | पृष्ठ 4", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nआजचा अग्रेलख : याद आओगे खय्यामसाब\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nकागर : राजकीय बीजातून खुललेला सिनेमा\n>> वैष्णवी कानविंदे-पिंगे राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक मकरंद माने. त्याने प्रेक्षकांच्या मनात ठसवलेला रिंगण. राष्ट्रीय पुरस्कार विजेती रिंकू राजगुरू आणि तिने ठसवलेली ‘सैराट’मधली आर्ची हे...\nकागर- राजकारणाच्या पटावरची अनिवार्य होरपळ\n>> रश्मी पाटकर राजकारण हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग. माणसाच्या समूहजीवनात या घटकाची अटळता वारंवार, वेगवेगळ्या अर्थांनी अधोरेखित होत आली आहे. पण राजकारण हे साधं...\nदेखण्या दिखाव्याचं फक्त मृगजळ\n>> वैष्णवी कानविंदे-पिंगे अर्धा चमचा देवदास, एक वाटी हम दिल दे चुके सनम, दोन मूठ सावरिया, थोडा बाजीराव मस्तानी अशा सगळय़ा भरजरी सिनेमांमधलं भरजरीपण वेगळं...\nऱसिकहो : स्त्री सामर्थ्यातील वैचारिकता दाखविणारे नाटक\n>> क्षि���िज झारापकर, [email protected] ‘ट्रान्स affair’ मराठी रंगभूमीच्या वैचारिक पार्श्वभूमीशी अत्यंत सुसंगत नाटक महाराष्ट्र हा पूर्वीपासूनच विचारवंतांचा प्रदेश आहे. समाजाची मानसिकता बदलण्याची ताकद, उमेद आणि इच्छा...\nवेडिंगचा शिनेमा: या शिनेमाला जायचं हं\n>> वैष्णवी कानविंदे- पिंगे कचकचीत तापलेल्या वातावरणात जशी अवचित येणारी एखादी गार वार्‍याची झुळूक स्वर्गीय सुखाचा आनंद देते अगदी तसाच अनुभव देणारा सिनेमा म्हणजे ‘वेडिंगचा...\nMovie Review : निखळ कौटुंबिक मनोरंजन- वेडिंगचा शिनेमा\n>> रश्मी पाटकर लगीनसराई म्हटलं की मनात जितका आनंद दाटून येतो तितकेच नाना तऱ्हेचे प्रश्नही येतात. लग्न ठरल्यापासून ते संसार सुरू होईपर्यंत हे प्रश्न काही...\n>> क्षितिज झारापकर, [email protected] नॉक नॉक सेलेब्रिटी हे नवं कोरं नाटक. मराठी रंगभूमी प्रयोगशील आणि पुरोगामी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होतंय. एखाद्या कलाकृतीची समीक्षा करणं...\n>> वैष्णवी काणविंदे रॉ एजंट, हिंदुस्थान-पाकिस्तान असं काही दिसलं की, प्रेक्षकांच्या अपेक्षा आपोआपच उंचावतात. विशेषकरून गेल्याच वर्षी ‘राझी’सारखा एवढा अप्रतिम सिनेमा आल्याने अपेक्षा उंचावणं साहजिकच...\n>> क्षितीज झारापकर ‘बाई, अमिबा आणि स्टील ग्लास’ व्यावसायिक गणितात बांधलेले प्रयोगनाटय़. मराठीमधले तरुण रंगकर्मी कमालीचे धाडसी आहेत. नवीन तंत्र, नवीन विचार, नवीन विषय या कोणत्याच...\nनावीन्याचा अभाव आणि फिका प्रभाव\n>> वैष्णवी कानविंदे सुंदर जंगलाची सफर अनुभवायची असेल तर ‘जंगली’ या सिनेमाचा अनुभव घ्यावा. हिरवीगार, घनदाट जंगलं आणि त्याला साजेशी कचकचीत ऍक्शन असा हा ‘जंगली’...\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींच��� दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://gwalior.wedding.net/mr/album/4289009/37061155/", "date_download": "2019-08-20T23:40:57Z", "digest": "sha1:VLBDIVOUOC4UOZG6SYI6IWOVXUOJH5LJ", "length": 1489, "nlines": 31, "source_domain": "gwalior.wedding.net", "title": "Evecrates Studio \"पोर्टफोलिओ\" अल्बम मधील व्हिडिओ #4", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट भाड्याने तंबू केटरिंग\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nआढावा फोटो आणि व्हिडिओ 4\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,945 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%A8_%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%A8_%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE", "date_download": "2019-08-20T22:57:13Z", "digest": "sha1:4EQ4VD255KQLMAPSN5ZEYKZNVXSY4QM7", "length": 8576, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "१९९२ फॉर्म्युला वन हंगामला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\n१९९२ फॉर्म्युला वन हंगामला जोडलेली पाने\n← १९९२ फॉर्म्युला वन हंगाम\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख १९९२ फॉर्म्युला वन हंगाम या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nफॉर्म्युला वन ‎ (← दुवे | संपादन)\nफर्नांदो अलोन्सो ‎ (← दुवे | संपा��न)\nलुइस हॅमिल्टन ‎ (← दुवे | संपादन)\nकिमी रायकोन्नेन ‎ (← दुवे | संपादन)\nनिको रॉसबर्ग ‎ (← दुवे | संपादन)\nमायकल शुमाकर ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:फॉर्म्युला वन अजिंक्यपद ‎ (← दुवे | संपादन)\n१९५० फॉर्म्युला वन हंगाम ‎ (← दुवे | संपादन)\n१९५१ फॉर्म्युला वन हंगाम ‎ (← दुवे | संपादन)\n१९५२ फॉर्म्युला वन हंगाम ‎ (← दुवे | संपादन)\n१९५३ फॉर्म्युला वन हंगाम ‎ (← दुवे | संपादन)\n१९५५ फॉर्म्युला वन हंगाम ‎ (← दुवे | संपादन)\n१९५९ फॉर्म्युला वन हंगाम ‎ (← दुवे | संपादन)\n१९६० फॉर्म्युला वन हंगाम ‎ (← दुवे | संपादन)\n१९६१ फॉर्म्युला वन हंगाम ‎ (← दुवे | संपादन)\n१९६२ फॉर्म्युला वन हंगाम ‎ (← दुवे | संपादन)\n१९६३ फॉर्म्युला वन हंगाम ‎ (← दुवे | संपादन)\n१९६४ फॉर्म्युला वन हंगाम ‎ (← दुवे | संपादन)\n१९६५ फॉर्म्युला वन हंगाम ‎ (← दुवे | संपादन)\n१९६६ फॉर्म्युला वन हंगाम ‎ (← दुवे | संपादन)\n१९६७ फॉर्म्युला वन हंगाम ‎ (← दुवे | संपादन)\n१९६८ फॉर्म्युला वन हंगाम ‎ (← दुवे | संपादन)\n१९६९ फॉर्म्युला वन हंगाम ‎ (← दुवे | संपादन)\n१९७० फॉर्म्युला वन हंगाम ‎ (← दुवे | संपादन)\n१९७१ फॉर्म्युला वन हंगाम ‎ (← दुवे | संपादन)\n१९७२ फॉर्म्युला वन हंगाम ‎ (← दुवे | संपादन)\n१९७३ फॉर्म्युला वन हंगाम ‎ (← दुवे | संपादन)\n१९७४ फॉर्म्युला वन हंगाम ‎ (← दुवे | संपादन)\n१९७५ फॉर्म्युला वन हंगाम ‎ (← दुवे | संपादन)\n१९७६ फॉर्म्युला वन हंगाम ‎ (← दुवे | संपादन)\n१९७७ फॉर्म्युला वन हंगाम ‎ (← दुवे | संपादन)\n१९७८ फॉर्म्युला वन हंगाम ‎ (← दुवे | संपादन)\n१९७९ फॉर्म्युला वन हंगाम ‎ (← दुवे | संपादन)\n१९८० फॉर्म्युला वन हंगाम ‎ (← दुवे | संपादन)\n१९८१ फॉर्म्युला वन हंगाम ‎ (← दुवे | संपादन)\n१९८२ फॉर्म्युला वन हंगाम ‎ (← दुवे | संपादन)\n१९८३ फॉर्म्युला वन हंगाम ‎ (← दुवे | संपादन)\n१९८४ फॉर्म्युला वन हंगाम ‎ (← दुवे | संपादन)\n१९८५ फॉर्म्युला वन हंगाम ‎ (← दुवे | संपादन)\n१९८६ फॉर्म्युला वन हंगाम ‎ (← दुवे | संपादन)\n१९८७ फॉर्म्युला वन हंगाम ‎ (← दुवे | संपादन)\n१९८८ फॉर्म्युला वन हंगाम ‎ (← दुवे | संपादन)\n१९८९ फॉर्म्युला वन हंगाम ‎ (← दुवे | संपादन)\n१९९० फॉर्म्युला वन हंगाम ‎ (← दुवे | संपादन)\n१९९१ फॉर्म्युला वन हंगाम ‎ (← दुवे | संपादन)\n१९९३ फॉर्म्युला वन हंगाम ‎ (← दुवे | संपादन)\n१९९४ फॉर्म्युला वन हंगाम ‎ (← दुवे | संपादन)\n१९९५ फॉर्म्युला वन हंगाम ‎ (← दुवे | संपादन)\n१९९६ फॉर्म्युला वन हंगा�� ‎ (← दुवे | संपादन)\n१९९७ फॉर्म्युला वन हंगाम ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/news-about-c-m-devendra-fadnavis/", "date_download": "2019-08-20T22:19:27Z", "digest": "sha1:XHDSKL32DTETLCQ5XB3PTFQHBVATVX5A", "length": 14779, "nlines": 184, "source_domain": "policenama.com", "title": "... त्यांची निम्मी भाषणे म्हणजे करमणूक : मुख्यमंत्री फडणवीस - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n… त्यांची निम्मी भाषणे म्हणजे करमणूक : मुख्यमंत्री फडणवीस\n… त्यांची निम्मी भाषणे म्हणजे करमणूक : मुख्यमंत्री फडणवीस\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नेत्यांची आश्वासने म्हणजे कोंबड्या विकण्याचा धंदा आहे. त्यांची नेहमी भाषणेही करमणुकीसाठी असतात. त्याचा वास्तवाशी काही संबंध नाही, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जत येथे भाजपच्या प्रचार सभेत बोलताना केला.\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ;…\nफडणवीस म्हणाले की, सरकारच्या काळात भ्रष्टाचार चरमसीमेला गेलेला होता. मात्र, आमचे सरकार आल्यावर आम्ही जनतेसाठी विविध कल्याणकारी योजना आणल्या आणि त्या जनतेपर्यंत पोहचवल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळ्या पैशावर वचक बसवला. स्वच्छ आणि पारदर्शक कारभार केल्याने जनता आज आमच्या पाठीशी आहे. मात्र, आता निवडणुकात काँग्रेस-राष्ट्रवादी कांग्रेसची भाषणे म्हणजे एक करमणूक झाली आहे. यांची निम्मी भाषणे ही पंतप्रधान मोदींवर टीकेने भरलेली असतात. यांना जिथे-तिथे मोदी दिसतात. काहीजण तर रात्री मोदींमुळे घाबरून उठतात, अशी परस्थिती आहे.\nकाँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे नेत्यांची निम्मी भाषणे करमणुकीची असतात. आता चॅनेलवर ज्या प्रमाणे एखाद्या कार्यक्रमाबाबत सूचना येते, की या कार्यक्रमातील पात्र, घटना या काल्पनिक असून वास्तविक��ेशी याचा काहीही संबंध नाही, अशा सूचना द्यायची वेळ यांच्या भाषणाबाबत आली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.\nउद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ ४ फाईल्स ED च्या कार्यालयात पडून : नारायण राणे\nकाँग्रेसच्या अडचणीत वाढ, धर्माचा वापर केल्याप्रकरणी मिलिंद देवरांविरुद्ध गुन्हा दाखल\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ; पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर…\nनगर-पुणे महामार्गावरील डान्सबारवर पोलिसांचा छापा, 7 महिलांना घेतले…\nराष्ट्रवादीला आजपर्यंतचा सर्वात मोठा धक्का खा.छत्रपती उदयनराजे भाजपच्या वाटेवर \nअहमदनगर : मुख्यमंत्र्यांचा दौरा पुढे ढकलला\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश…\nलोकसभेत आजपासू�� ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ;…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत अमित शाह यांनी घेतला ‘हा’…\nअनुष्काच्या बिकिनीतल्या ‘हॉट’ फोटोवर विराटनं…\nतहसिलदार कचेरीवर आक्रोश मोर्चा धडकला\nबनावट आरोपी प्रकरणात RPF च्या निरीक्षकासह उपनिरीक्षक निलंबित\nसांगली : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, 5 जणांना सक्तमजुरीची शिक्षा\nअबकी बार 220 पार,अहमदनगरमधील सर्व 12 जागा आम्ही जिंकू : राधाकृष्ण विखे\nमहाराष्ट्राच्या राहुल आवारेची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-chairman-jalgaon-market-committee-will-decide-ballot-box-19396?tid=124", "date_download": "2019-08-20T23:36:30Z", "digest": "sha1:X7V6P2VKOWSZ3CBHH7LA2RE6JRXHC5X2", "length": 16167, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Chairman of the Jalgaon Market Committee will decide the ballot box | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजळगाव बाजार समितीत लोकसभेची मतपेटी ठरविणार सभापती\nजळगाव बाजार समितीत लोकसभेची मतपेटी ठरविणार सभापती\nगुरुवार, 16 मे 2019\nजळगाव : जिल्ह्यात सर्वांत मोठ्या व महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापतिपदासाठी रस्सीखेच आहे. सत्तेच्या चाव्या शिवसेना समर्थककांकडे असून, सेना नेतृत्वाकडून निष्ठावंतास संधी दिली जाण्याची शक्‍यता आहे. त्यात माजी उपसभापती कैलास चौधरी, भरत बोरसे व अनिल भोळे यांच्यात सभापतिपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. परंतु शेवटी लोकसभा निवडणुकीसंबंधीच्या मतमोजणीत इच्छुकांच्या गावात भाजपला किती मते मिळतील, यावरही सभापतिपदाची संधी बहाल करण्याचा पवित्रा नेत्यांनी घेतल्याची माहिती आहे.\nजळगाव : जिल्ह्यात सर्वांत मोठ्या व महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापतिपदासाठी रस्सीखेच आहे. सत्तेच्या चाव्या शिवसेना समर्थककांकडे असून, सेना नेतृत्वाकडून निष्ठावंतास संधी दिली जाण्याची शक्‍यता आहे. त्यात माजी उपसभापती कैलास चौधरी, भरत बोरसे व अनिल भोळे यांच्यात सभापतिपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. परंतु शेवटी लोकसभा निवडणुकीसंबंधीच्या मतमोजणीत इच्छुकांच्या गावात भाजपला किती मते मिळतील, यावरही सभापतिपदाची संधी बहाल करण्याचा पवित्रा नेत्यांनी घेतल्याची माहिती आहे.\nकैलास चौधरी हे खेडी खुर्द येथील आहे. भरत बोरसे हे भादली खुर्दचे असून, अनिल भोळे हे वावडदा (ता.जळगाव) येथील सोसायटीच्या माध्यमातून तालुक्‍याच्या राजकारणात आले आहे. अर्थातच या इच्छुकांच्या गावात भाजपा उमेदवार उन्मेष पाटील किंवा भाजपला किती मते मिळतील, यानंतर सभापतिपदासंबंधी सेना व भाजप नेते ठोस निर्णय जाहीर करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सभापती निवडीसंबंधी २७ मे (सोमवारी) रोजी बाजार समितीच्या कार्यालयात विशेष सभेचे आयोजन सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे. तर लोकसभा निवडणुकीचा निकाल २३ मे रोजी आहे. सभापती निवडीपूर्वी लोकसभेचा निकाल हाती येणार असल्याने निवडीबाबत उत्सुकता आहे.\nअनिल भोळे हे माजी सभापती लक्ष्मण पाटील यांच्या पॅनेलच्या माध्यमातून बाजार समितीत संचालक म्हणून निवडून आले होते. ते मूळचे साळवा येथील आहे. तर भरत बोरसे शिवसेना समर्थक असून, सलग चार वेळेस ते निवडून आले आहे. सुरेश जैन यांच्या नेतृत्वात त्यांना एकदा सभापतिपदाची संधी मिळाली आहे. तर कैलास चौधरी हे शिवसेना नेते सुरेश जैन व गुलाबराव पाटील यांचे निकटवर्तीय आणि निष्ठावंत मानले जातात. चौधरी हे जिल्हा बॅंकेतील पीकविमाप्रश्‍नाचे आंदोलन आणि केळीची इलेक्‍ट्रॉनिक काट्यावर मोजणी या मुद्यांच्या पाठपुराव्यासह आंदोलनासंबंधी जिल्हाभर चर्चेत आले होते.\nजळगाव उत्पन्न बाजार समिती लोकसभा भाजप राजकारण\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाब���द जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९...उस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम...\nखानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा...कडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र...\nनाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...\nनांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....\nपुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...\nकुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...\nरासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीत...\nमुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...\nअकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...\nकऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा : महापुरामुळे...\nगडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...\nशेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...\nवारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...\nजालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...\nदर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...\nअवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...\nमहिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/60998", "date_download": "2019-08-20T22:40:13Z", "digest": "sha1:WGBGM3EVGES4A3JFC3PRNZPEAAAG22WS", "length": 13578, "nlines": 139, "source_domain": "www.maayboli.com", "title": "देऊलमय रत्नागिरी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /देऊलमय रत्नागिरी\nप्रवास वर्णन लिहिण्यात एक वेगळीच गम्मत असते ती म्हणजे पुन्हा एकदा नकळत का होईना आपण तो प्रवास करतो. अगदी लहान लहान गोष्टी सुद्धा कागदावर येतात. सगळं काही आठवायला लागत. आठवायची गरज पण भासत नाही कारण माणसाला आठवण तेव्हा येते जेव्हा तो विसरतो. आपल्याला भेटणाऱ्या प्रत्येकाला आपण तो प्रवास करवत असतो. आणि जेव्हा ऐकणारी माणसं संपतात, तेव्हा आपोआपच सांगणारा पेन आणि वही जवळ करतो. जसं आता मी केलय. रत्नागिरी चा प्रवास थोडक्यात.\nप्रवासाला जाण्याच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगळ्या असतात. प्रत्येकजण वेगळी स्वप्न रंगवत असतो. आजी आजोबा देव दर्शनाची तर लहन मुलं समुद्रावर खेळण्याची. पण जर या गोष्टी उलट घडल्या तर मज्जा येईल. आजी आजोबा समुद्रावर आणि लहान मुलं, डोळे बंद करून आणि हात जोडून देवळात. असंच काहीसं माझ्याही बाबतीत घडलं. तसं रत्नागिरी हे काही खूप मोठं ठिकाण नाहीये, नाही त्याची सर्वत्र चर्चा आहे पण अश्याच बहुचर्चित नसलेल्या, गावाच गावपण दाखवणाऱ्या, पर्यटक येणार म्हणून मुद्दाम न सजवलेल्या ठिकाणीच जाण मी पसंत करते. रत्नागिरी अगदी तसंच आहे. रत्नागिरी शहर जरी सुधारलेलं आणि शहरासारख वाटत असलं तरी आतली गावं अजूनही तशीच आहेत. शहरातल्या प्रदूषणापासून, आवाजापासून दूर जायचं असेल तर, रत्नागिरी हा खूपच चांगला पर्याय ठरू शकतो. ज्यांच त्या गावात कोणी नाही त्यांना सुद्धा गावच्या घरांची मज्जा अनुभवता येते. जागोजागी राहण्याची उत्तम सुविधा असते. उत्तम या साठी म्हटल कारण खोलीच्या खिडकीचा पडदा उघडल्यानंतर बिल्डींग्स न दिसता थेट झाडं, डोंगर दिसतात, ती शोधावी लागत नाहीत. आणि मग सुरु होतो प्रवास. रत्नागिरी हे खऱ्या अर्थ���ने देऊलमय आहे आणि म्हणून कदाचित इथलं वातावरण शांत आणि प्रसन्न आहे. स्वयंभू गणपती मंदिर जे गणपतीपुळे ला आहे, सर्वांच्याच परिचयाच आहे. सुंदर असं मंदिर आणि समोर समुद्र. या मंदीराच खास आकर्षण म्हणजे मंदिराभोवतीची प्रदक्षिणा. इतकी मोठी आणि मन प्रसन्न करणारी प्रदक्षिणा कधीच घातली नव्हती. परशुराम मंदिर, श्री भैरव देव मंदिर, लक्ष्मी केशव मंदिर, शिव मंदिर, दक्षिणमुखी मारुती मंदिर, मार्लेश्वर मंदिर तसंच स्वामी स्वरूपानंदांचा मठ ही रत्नागिरी ची काही खास आकर्षणे आहेत. सहलीला गेलो म्हणजे समुद्रा वर जाण आलंच. मंदिरांप्रमाणे रत्नागिरी चे समुद्र सुद्धा नारळांच्या झाडांनी, शांततेने, आकाशात उंच उडणाऱ्या पक्ष्यांनी समृद्ध आहेत. रत्नागिरी ने काही प्रमाणात इतिहास पण जपला आहे. खुद्द टिळक आणि केशवसुतांच घर तिथे आहे. रत्नदुर्ग किल्ला हा खऱ्या अर्थाने त्या काळची किल्ला संस्कृती दाखवतो. शिवाजी महाराजांचा पुतळा हे तिथलं खास आकर्षण. ही तांब्याची मूर्ती, सूर्याच्या किरणांनी अजूनच जास्त उठून दिसते. शिवाजी महाराजांचा थाट त्या मूर्तीतही दिसतो. किल्ल्यावरून दिसणारा समुद्र हा फक्त किल्ल्यावरुनच दिसू शकतो. किल्ल्यांबद्दल वाचण आणि ते प्रत्यक्षात अनुभवणं यात किल्ल्याएवढा फरक आहे.\nलेखकाने किती हि मन ओतून लिहिलं तरी वाचक त्याला पाहिजे तेवढच घेणार पण निदान वाचनाने प्रभावित होऊन तो त्या ठिकाणाला भेट देईल आणि लेखकासाठी हि खूप आनंदाची गोष्ट असते.\nसमस्त रत्नांग्रिकरांकडून धन्यवाद तुम्हाला\nफोटो असतील तर ते पण टाका ना\nसमस्त रत्नांग्रिकरांकडून धन्यवाद तुम्हाला\nफोटो टाका म्हणजे वाचणार्‍यांना पण तुमच्यासोबत फिरल्यासारखं वाटेल.\nफोटो टाका म्हणजे वाचणार्‍यांना पण तुमच्यासोबत फिरल्यासारखं वाटेल.>>>>+१११११११११११११११११११११११११११११\nधन्यवाद... फोटोस लवकरच तुम्हाला पाहायला मिळतील\nझरी विनायकाचे मंदिर पण अॅड\nझरी विनायकाचे मंदिर पण अॅड करा यादीत.\nफोटो शिवाय मजा नाही येत.\nफोटो टाका म्हणजे वाचणार्‍यांना पण तुमच्यासोबत फिरल्यासारखं वाटेल. स्मित +११११११११\nकऱ्हाटेश्वराचं देऊळ पण मस्त\nकऱ्हाटेश्वराचं देऊळ पण मस्त आहे.\nदेऊल हा टिपिकल कोकणी शब्द\nमलातर कोंकणातलं प्रत्येक देऊळच (गावातलं हां) आवडतं.\nशांत , स्वच्छ, प्रसन्न आणि सुंदर\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/congress-persecuted-modi-modi-attacks-the-public-raj-thackeray/", "date_download": "2019-08-20T23:16:49Z", "digest": "sha1:FEETA2SLHWWT3RMAU7VXR7P2ZYQ5VCTS", "length": 6729, "nlines": 117, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "Congress persecuted Modi, Modi attacks the public; Raj Thackeray", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nकाँग्रेसने मोदींना छळले, म्हणून मोदी जनतेला छळतात; राज ठाकरेंचा मोदींना टोला\nकाँग्रेसने मोदींना छळले, म्हणून मोदी जनतेला छळत असल्याचा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे. त्यांनी आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.\nया व्यंगचित्रात राज ठाकरेंनी मोदींच्या विधानाचा दाखला दिला. गुजरातचा मुख्यमंत्री असताना मला काँग्रेसने छळले होते, असे मोदींनी म्हटले होते. या विधानाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी हे व्यंगचित्र रेखाटले आहे. काँग्रेसने मला छळले, म्हणून मी जनतेला छळतो, असे या व्यंगचित्रात रेखाटण्यात आले आहे.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nआता मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार…\nभाजप नेत्याच्या खोट्या आश्वासनामुळे एका तरुणाची आत्महत्या…\n…..तर मी राजकारणातून संन्यास घेईन – संजय काकडे\n‘मोदी सरकार आणखी काही चांगले काही करु शकेल असं वाटत नाही’\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\n‘घाबरू नका, चौकशीला बिनधास्त सामोरे…\nईडी विरोधात मनसे आक्रमक; २२ तारखेला ठाणे…\nसुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून गोळी सुटली; चार…\nकावळ्यांना पळवणारे तुम्हीच होते, उद्धव…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%87_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE_%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7", "date_download": "2019-08-20T23:32:10Z", "digest": "sha1:FYFIUBD7NFUWXT6CORTQLCXOB66OHBCV", "length": 3506, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:तिसरे इंग्रज-मराठा युद्ध - विकिपीडिया", "raw_content": "\n\"तिसरे इंग्रज-मराठा युद्ध\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nमराठा साम्राज्य सहभागी असलेली युद्धे\nब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी सहभागी असलेली युद्धे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० फेब्रुवारी २०१२ रोजी २२:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Man/Linux", "date_download": "2019-08-20T22:26:21Z", "digest": "sha1:FA7YB2A4SL44PE4NAM3WU7VHDRSWXFWG", "length": 2642, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Man/Linux - विकिपीडिया", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ मे २०१३ रोजी ०७:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/oxen/", "date_download": "2019-08-20T23:09:01Z", "digest": "sha1:TPCY6LHBFTA74WO7CQQ7GN3XZPI7QUNA", "length": 10634, "nlines": 150, "source_domain": "policenama.com", "title": "Oxen Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nबकर��� ईदच्या पूर्वसंध्येला 56 गोवंशीय जनावरांची सुटका\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नागरदेवळे येथील दर्गा दायरा परिसरात शहर पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने छापा टाकून 56 गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे. मात्र अद्यापही याचा मालक कोण, याचा सुगावा लागलेला नाही. बकरी ईदच्या…\nसंत तुकाराम महाराजांचा पालखी रथ ओढण्याचा मान ‘सोन्या-राजा’ला\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - यावर्षी जगद्गुरू तुकोबाच्या पालखीच्या रथाला देहू ते पंढरपूर ओढण्याचा मान बाणेर मधल्या बाबुराव चिंधु विधाते यांच्या सोन्या-राजा या बैलजोडीला आणि आंबेगाव नऱ्हे येथील रविंद्र बाळासाहेब कोंढरे यांच्या बैलजोडीला…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्���ेश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nराज्यमंत्री शिवतारेंची प्रकृती स्थिर, अफवांवर विश्वास ठेवू नये –…\n आता पाकिस्तानला अफगाणिस्तानं ‘फटकारलं’\nINX प्रकरण : माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर अटकेची टांगती…\nZomato च्या महिला कर्मचाऱ्याची पोलिसांवर दादागिरी, शिवीगाळ\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती वाढवण्यासह आज मंत्रिमंडळाने घेतले ‘हे’ 19 महत्वाचे निर्णय\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत अमित शाह यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nकेंद्र सरकारनं सशस्त्र पोलिस बलाचं सेवानिवृत्तीचं वय ठरवलं, आता 60 व्या वर्षी होणार ‘रिटायर’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/ahmednagar/", "date_download": "2019-08-21T00:31:58Z", "digest": "sha1:CXC7GVZFMY35PKXPSIX7R5MOUUJ2PO2T", "length": 32064, "nlines": 421, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Live Updates in Marathi | अहमदनगर बातम्या at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nकर्जत -जामखेड : गेल्यावेळी राष्ट्रवादीने डावलल्यानं आता उमेदवारी मिळायलाच हवी : राजेंद्र गुंड\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nआम्ही विधानसभेसाठी उमेदवारी मागितल्याने तालुक्यातील काहींना पोटशूळ उठला आहे ... Read More\nविधायक दृष्टीचा खंबीर कामगार नेता\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसाथी किशोर पवार हे समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते़ तरुणपणी किशोरभाई चळवळीशी जोडले गेले आणि अगदी आयुष्याच्या अखेरपर्यंत साखर कामगार चळवळीच्या माध्यमातून कामगारांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करत राहिले़ सुरुवातीला खाजगी व नंतर सहकारी साखर उद्योगातील कामगार ... Read More\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमारुतराव घुले यांनी १९७३ साली केंद्र शासनाकडून कारखान्याला परवानगी मिळविली. भेंडा येथे ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. १२५० मेट्रीक टन ऊस गाळप क्षमतेचा साखर कारखाना १९७५ पासून सुरू झाला आणि परिसराचा चेहरामोहरा बदलला. शेवगाव-नेवासा ताल ... Read More\nदुष्काळाला छेद देणारा आमदार\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसंयुक्त महाराष्टÑ चळवळीच्या काँग्रेसविरोधी राजकारणाच्या पार्श्वभूमीवर नगरमधील कम्युनिस्टांचा बालेकिल्ला भेदून काँग्रेसमय करण्याची यशवंतराव चव्हाण यांची व्यूहरचना होती. त्यासाठी त्यांनी जिल्ह्यातून जास्तीत जास्त आमदार, खासदार काँग्रेसचे होण्यावर भर दि ... Read More\nकष्टकरी, वंचितांसाठी लढणारा कॉम्रेड\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकॉ. बाबासाहेब ठुबे लहान असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. अप्पासाहेब ठुबे गुरुजी स्वत: स्वयंपाक करून बाबासाहेबांना सांभाळू लागले. लहानगा बाबासाहेब त्यांना मदत करू लागला़ स्वयंपाक करू लागला. बाबासाहेब आमदार असताना व नसतानाही गाडीलगाव येथील शेतातील घरा ... Read More\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकॉम्रेड राम रत्नाकर आणि कम्युनिस्ट चळवळ यांचे नाते अतूट आहे. विडी कामगारांच्या उद्धारासाठी त्यांनी त्यांचे जीवन चळवळीच्या माध्यमातून पणाला लावले. शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्गाची त्यांनी आयुष्यभर वकिली केली. त्यांचे घर म्हणजे एक कार्यशाळाच होती. अहमदन ... Read More\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nश्रीगोंदा तालुका मतदारसंघाचे आरक्षण दूर झाल्यानंतर खºया अर्थाने स्थानिक नेतृत्व पुढे आले. जनता पक्षाच्या लाटेत देखील मोहनराव गाडे यांचा पराभव करून बापूंनी १९७८ साली विधानसभेत प्रवेश केला. परंतु पुढे अडीच वर्षातच पुलोद सरकार कोसळले. १९८० मध्ये मुदतपूर ... Read More\nविद्यार्थीप्रिय प्राध्यापक ते मंत्री\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nजनसेवेची परंपरा नि:स्वार्थपणे निभावणारे प्रा. एस. एम. आय़ असीर हे जिल्ह्यातील आगळे नाव. मूळचा शिक्षकाचा पिंड असलेले सर राजकारणासारख्या क्षेत्रात आले आणि कर्तृत्वाने राज्याच्या राजकारणात आघाडीवर पोहोचले. एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक ते कॅबिनेट मंत्री ... Read More\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nरयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष स्व़ अ‍ॅड. रावसाहेब पांडुरंग शिंदे यांनी त्यांच्या ८७ वर्षांच्या जीवन वाटचालीत बहुविध स्वरुपाचे कार्य केले. शैक्षणिक, सामाजिक, न्याय, कृषी आदी क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा मोठा पट दिसून येतो. त्यांच्या लेखन, वाचन, विचार ... Read More\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nलाल निशाण पक्षाचे (लेनिनवादी) सरचिटणीस, महाराष्ट्रातील ग्रामीण कामगार कष्टकºयांचे नेते, ग्रामीण श्रमिक व नंतर दैनिक श्रमिक विचारचे संपादक, लोकसाहित्याचे अभ्यासक व कष्टकरी साहित्यकार म्हणून कॉम्रेड भास्करराव जाधव यांची महाराष्ट्राला ओळख आहे. कामगार-कष ... Read More\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/2007/by-subject/14/21550", "date_download": "2019-08-20T23:24:09Z", "digest": "sha1:TLEBGX6CSXW7WYON4OQBH67FCO3JC4I5", "length": 2962, "nlines": 71, "source_domain": "www.maayboli.com", "title": "1000 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /चालू घडामोडी /चालू घडामोडी विषयवार यादी /शब्दखुणा /1000\n\"थोडीशी गैरसोय\" नक्की किती आणि कोणाची\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 12 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/sm-180/", "date_download": "2019-08-20T23:51:57Z", "digest": "sha1:UF6JF2KJOJNVQQKHRHYWYU4O5KUSZZGZ", "length": 7108, "nlines": 58, "source_domain": "mymarathi.net", "title": "गोळवलकर प्रशालेत निवडणुकीचा अनुभव - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune गोळवलकर प्रशालेत निवडणुकीचा अनुभव\nगोळवलकर प्रशालेत निवडणुकीचा अनुभव\nपुणे-डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाधिव गोळवलकर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी लोकशाही प्रकि‘येतील महत्त्वाच्या निवडणुकीचा अनुभव घेतला. लोकशाहीला पोषक असणारे शिक्षण विद्यार्थी दशेत मिळावे या उद्देशाने या उपक‘माचे आयोजन करण्यात आले होते. ओजस करवंदे आणि मृणाल महाजन यांची विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवड झाली.\nआदर्श आचारसंहिता, उमेदवारी अर्ज भरणे, सूचक, अनुमोदक, प्रचार, गुप्त मतदान आदी निवडणुकीतील प्रकि‘या विद्यार्थ्यांना अनुभवता आल्या. नोटाचा पर्याय देण्यात आला होता. मु‘याध्यापिका लीना तलाठी यांनी मु‘य निवडणुक अधिकारी म्हणून काम पाहीले. दीप्ती यादव, प्रशांत जाधव, सुभाष निंबाळकर, वासंती बनकर, प्रिया जोशी यांनी उपक‘माचे संयोजन केले.\nईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्या -म्हणजे खरी ताकद कळेल ..जयंत पाटील\nफडणवीसांकडे दैवी शक्ती,220 जागा मिळतील : चंद्रकांत पाटील\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/sindhkheed-to-come-to-jijau-jayanti-tweeted-kejriwals-marathi/", "date_download": "2019-08-20T22:36:43Z", "digest": "sha1:SOIZUDPNUU63XXCWV42XK22DUQVNVTK5", "length": 14663, "nlines": 227, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "जिजाऊ जयंतीला सिंदखेड राजाला येणार, केजरीवालांचे मराठीत ट्विट | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/राष्ट्रीय/जिजाऊ जयंतीला सिंदखेड राजाला येणार, केजरीवालांचे मराठीत ट्विट\nजिजाऊ जयंतीला सिंदखेड राजाला येणार, केजरीवालांचे मराठीत ट्विट\nसुरूवातीला पोलिसांनी केजरीवाल यांच्या सभेला परवानगी नाकारली होती.\n0 528 एका मिनिटापेक्षा कमी\nदिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल हे दि. १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ जयंती दिनी सिंदखेड राजा येथे येत आहेत. यावेळी ते सभा घेणार असल्याचेही समजते. या निमित्त त्यांनी आज (मंगळवार) मराठीतून ट्विट केले आहे. नमस्कार, राजमाता जिजाऊ जयंती दिनी १२ जानेवारीला महाराष्ट्रातील तमाम जनतेशी संवाद साधायला सिंदखेड राजा येथे येत आहे, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.\nकेजरीवाल हे येथे सभा घेणार आहेत. सुरूवातीला पोलिसांनी केजरीवाल यांच्या सभेला परवानगी नाकारली होती. नंतर पोलिसांनी या सभेला परवानगी दिल्याचे समजते. त्यामुळेच केजरीवा�� यांनी मराठीतून ट्विट करत महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार असल्याचे म्हटले आहे.केजरीवाल यांच्या उपस्थितीत राज्यातील पर्यायी राजकारणाची घोषणा होणार आहे. भाजपा व काँग्रेस यांचे जागतिकीकरण, खासगीकरण व उदारीकरणाच्या राजकारणाच्या धोरणामुळे देशात अराजकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली मॉडेल राजकारणाचा पर्याय निर्माण करण्यात येत आहे, असे शिवराज्य पक्षाचे अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. या पर्यायी राजकारणाच्या मुद्दय़ावर सिंधुदुर्गात स्वतंत्र पॅटर्न राबवून दहशतवाद, गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी समविचारी पक्षांशी समझोता करू असे त्यांनी सांगितले होते.\nछत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहे. त्यांचे दैवत असलेल्या राजमाता जिजाऊंवरही संपूर्ण महाराष्ट्राची निष्ठा आहे. त्यांच्या जयंतीच्या दिवशी जिजाऊंचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा येथे मोठ्या संख्येने राज्यातील बांधव जमत असतात. याठिकाणी होणारी गर्दी पाहता आपने या ठिकाणाहूनच 2019 च्या निवडणुकांचे रणशिंग फुंकण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी 12 जानेवारीला केजरीवाल याठिकाणी येतील असे जाहीर करण्यात आले. पण भीमा कोरेगाव येथील हिंसाचारानंतर निर्माण झालेली तणावाची परिस्थिती लक्षात घेता, पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती.\nपुण्यात कबीर कला मंचाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टोलनाक्याजवळ कार टेम्पोचा भीषण अपघात 3 ठार\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nदेशात रस्तेनिर्मितीचे सर्वाधिक काम महाराष्ट्रात – नितीन गडकरी\nइच्छामरणाला सशर्त मंजुरी;सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय\nमुंबई विमानतळ जगातील एक नंबर\nमुंबई विमानतळ जगातील एक नंबर\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/finance-minister-holds-first-pre-budget-consultation-on-agriculture-and-rural-development/", "date_download": "2019-08-20T22:58:36Z", "digest": "sha1:TR3NBFDXPGKQN3KMEPOUWGULB5CJZIK3", "length": 9180, "nlines": 79, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "कृषी आणि ग्राम विकासाबाबत अर्थमंत्र्यांची पहिली अर्थसंकल्प पूर्व चर्चा", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nकृषी आणि ग्राम विकासाबाबत अर्थमंत्र्यांची पहिली अर्थसंकल्प पूर्व चर्चा\nनवी दिल्ली: आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामण यांनी नवी दिल्लीत कृषी आणि ग्रामीण विकास क्षेत्राच्या विविध गटांशी अर्थसंकल्प पूर्व चर्चा केली. ग्रामीण क्षेत्राच्या आर्थिक आणि सामाजिक पायाभूत विकासाला चालना तसेच कृषी आणि संलग्न क्षेत्राच्या विकासाच्या माध्यमातून बेरोजगारी आणि गरीबी दूर करण्याच्या उपाययोजनांवर अर्थमंत्र्यांनी भर दिला. कृषी क्षेत्राच्या समस्यांना विद्यमान सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले. मत्स्य उद्योग क्षेत्रातल्या संबंधितांशीही अर्थ मंत्रालय व्यापक चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nकृषी उत्पादनांसाठी बाजारपेठा उपलब्ध करुन देणे आणि ग्राहकांना किफायतशीर दरात कृषी उत्पादनं पुरवण्यासाठी ‘स्टार्ट अप’ ने प्रोत्साहन देण्यावर सीतारामण यांनी भर दिला. या बैठकीत कृषी संशोधन, ग्रामीण विकास, बिगर कृषी क्षेत्र, अन्न प्रक्रिया, पशुपालन, मत्स्य उद्योग आणि स्टार्ट अप या क्षेत्रांबाबत प्रामुख्याने चर्चा झाली.\nअर्थ आणि कंपनी व्यवहार राज्यमंत्री अनुराग ठाकूर, निती आयोगाचे सदस्य डॉ. रमेश चंद्र, वित्त सचिव सु��ाष गर्ग तसेच अन्य विभागांचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीदरम्यान कृषी आणि ग्राम विकास क्षेत्राच्या प्रतिनिधींनी कृषी क्षेत्रात गुंतवणुकीला चालना देण्यासाठी विविध सूचना सादर केल्या. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करण्याची सूचनाही करण्यात आली.\nनिर्मला सीतारामण Nirmala Sitharaman Budget अर्थसंकल्प स्टार्टअप startup\nपूरग्रस्त भागात एक हेक्टरपर्यंत पिक कर्ज माफ\nपूरग्रस्त भागातील पिकांचे 100 टक्के पंचनामे करणार\nविद्यापीठ विकसित कोरडवाहु शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा\nशेताच्या बांधावरील झाडांचे होणार संवर्धन\nशेतमालाची उत्पादकता, विपणन आणि निर्यातीवर अधिक भर\n‘कृषी संवाद’ उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणार\nअवर्षण प्रवण क्षेत्र, आत्महत्याग्रस्त जिल्हे व नक्षलग्रस्त जिल्हे यामधील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन 2017 साठी उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम वितरीत करणेबाबत\nसेंद्रिय शेती/विषमुक्त शेती या राज्यपुरस्कृत योजनेअंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन राबविण्यासाठी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता देणेबाबत\nमुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना पशुपालकांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात फिरते पशुचिकित्सा पथक सुरू करणेबाबत\nराज्यातील विविध जिल्हयातील पुर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना विशेष दराने मदत देण्याबाबत\nसन 2016-2017 मध्ये खाजगी बाजार समिती व थेट पणन परवानाधारकांना सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल रु. 200/- अनुदान देणेबाबत. (Unconditional) (पूरक मागणी रुपये 396.12 लाख)\nसन 2018-2019 या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल रुपये 200/- अनुदान देणेबाबत. (Unconditional ) (पूरक मागणी रुपये 387,30,31,000)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/national/congratulations-abound-veeraputras-independence-day-honored-veerchakra-award-abhinandan-varthman/", "date_download": "2019-08-21T00:31:34Z", "digest": "sha1:R67SRBA6MDR5UBZ5IC5U7JYDDBYLF6IL", "length": 33932, "nlines": 411, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Abhinandan Varthaman To Get Veer Chakra On Independence Day | 'अभिनंदन' वर्धमान! स्वातं��्र्यदिनी 'वीरचक्र' पुरस्काराने होणार 'वीरपुत्राचा सन्मान' | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्ल���ल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यम��त्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\n स्वातंत्र्यदिनी 'वीरचक्र' पुरस्काराने होणार 'वीरपुत्राचा सन्मान'\n स्वातंत्र्यदिनी 'वीरचक्र' पुरस्काराने होणार 'वीरपुत्राचा सन्मान' | Lokmat.com\n स्वातंत्र्यदिनी 'वीरचक्र' पुरस्काराने होणार 'वीरपुत्राचा सन्मान'\nIndependence Day 2019: बालाकोट एअर स्ट्राइकचे हिरो अभिनंदन यांचा वीर चक्रानं सन्मान करण्यात येणार आहे.\n स्वातंत्र्यदिनी 'वीरचक्र' पुरस्काराने होणार 'वीरपुत्राचा सन्मान'\nनवी दिल्ली - भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना वीर चक्राने सन्मानित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. बऱ्याच दिवसांपासून त्यांना वीरचक्र पुरस्कार बहाल करण्यात येणार असल्याची अटकळ बांधली जात होती. एअर स्ट्राइकच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तानच्या लढाऊ विमानांमध्ये चकमक उडाली होती. या चकमकीदरम्यान विमान दुर्घटनाग्रस्त होऊन पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले विंग कमांडर अभिनंदन यांची काही काळाने सुटका झाली होती.\nबालाकोट एअर स्ट्राइकचे हिरो अभिनंदन यांचा वीर चक्रानं सन्मान करण्यात येणार आहे. भारतीय वायू दलातील वरिष्ठ अधिकारी (स्वाडूट लिडर) मिंटी अग्रवाल यांनाही युद्ध सेवा मेडल पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. 15 ऑगस्टच्या स्वात्रत्र्यदिनी वीरचक्र पुरस्कार देऊन अभिनंदन वर्धमान यांचा गौरव होईल. अभिनंदन यांच्यासह ज्या वैमानिकांन��� दहशतवादी संघटनांना नेस्तनाबूत केलं आहे. त्या पाच सर्वश्रेष्ठ वैमानिकांचा हवाई दलाच्या सन्मान चिन्हानं सत्कार करण्यात येणार आहे.\nमिग-21 बायसन विमानानं एफ-16ला खाली पाडल्यानं हा जगभरात भारताच्या नावावर इतिहास आहे. पाकिस्तानच्या एफ-16 लढाऊ विमानाचा पाठलाग करताना अभिनंदन वर्धमान यांचं मिग-21 विमान चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. विमानाला आग लागल्याने अभिनंदन यांनी पॅराशूटने बाहेर उडी मारली आणि ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडले. नंतर त्यांना पकडण्यात आले. भारतातील लष्कर, अतिसुरक्षित रेडिओ फ्रिक्वेन्सी (विद्युतचुंबकीय लहरी कंपन) आणि संवेदनशील लॉजिस्टिक (कुमक आणि रसदची व्यूहरचना) ही महत्त्वपूर्ण माहिती काढून घेण्यासाठी पाकिस्तानच्या लष्कराने आटोकाट प्रयत्न केला; परंतु अभिनंदन यांनी पाकिस्तानचा हा मनसुबा मोठ्या हुशारीने आणि खंबीरपणे उधळून लावला. अभिनंदन यांच्या या धाडसी कार्याची दखल घेऊनच सरकारने त्यांना वीरचक्र पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.\nभारतीय हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानने दुसऱ्याच दिवशी 27 फेब्रुवारीला भारतीय हद्दीत अमेरिकेने दिलेली एफ 16 ही विमाने घुसवून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय हवाई दलाने हा हल्ला परतावून लावत पाकिस्तानचं एफ 16 हे विमान पाडलं होतं. पाकिस्तानच्या विमानाचा पाठलाग करताना भारताचे मिग 21 हे विमानही पाकिस्तानच्या हद्दीत पडले होते. पायलट अभिनंदन यांना पाकिस्तानने तीन दिवसांनंतर भारताच्या हवाली केले होते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nAbhinandan VarthamanIndian Air Strikeindian air forceIndependence Dayअभिनंदन वर्धमानएअर सर्जिकल स्ट्राईकभारतीय हवाई दलस्वातंत्र्य दिन\nचिचोलीत प्रथम घरटॅक्स देणाऱ्याच्या हस्ते ध्वजारोहण\nस्वातंत्र्याचा जल्लोष नव्हे... पोटाची भूक\nगोळ्या झेलूनही ध्वजारोहणाचा मान नाही\nभारतातील हे पहिले मिलिट्री डिझाईन रिसोर्ट पाहिलेत का \nVideo : शहिदाच्या पत्नीला नवं घर बांधून दिलं, स्वातंत्र्यदिनी तरुणांची 'भाऊ'क भेट\nबिपीनकुमार रावत होणार संयुक्त सैन्य दल प्रमुख\nयेडीयुरप्पा यांच्या मंत्रिमंडळावरून कर्नाटक भाजपमध्ये प्रचंड नाराजी\nराजीव गांधी यांना देशभरात आदरांजली; सद्भावना दिनानिमित्त विविध कार्यक्रम\n‘पूर्वीच्या मंदिराच्या जाग��च मशीद बांधली हेच सत्य’\nप्रियंवदा बिर्लांच्या संपत्तीचा वाद १५ वर्षांनंतरही कोर्टात\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/special/rahul-gandhi-promises-72000-per-year-for-every-poor-family-if-congress-comes-to-power/", "date_download": "2019-08-20T23:51:14Z", "digest": "sha1:OHY4BJE5LXTSGRJYXEYS3OGKPZLACTPP", "length": 10022, "nlines": 59, "source_domain": "mymarathi.net", "title": "गरिबांना दरवर्षी ७२ हजार देणार, 25 कोटी गरीबांना लाभ; राहुल गांधींचा वायदा - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Politician गरिबांना दरवर्षी ७२ हजार देणार, 25 कोटी गरीबांना लाभ; राहुल गांधींचा वायदा\nगरिबांना दरवर्षी ७२ हजार देणार, 25 कोटी गरीबांना लाभ; राहुल गांधींचा वायदा\nनवी दिल्ली: सत्तरच्या दशकात दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ‘गरिबी हटाव’चा नारा दिला होता. इंदिरा गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही ‘न्याय स्किम’च्या माध्यमातून गरिबी हटावचा नारा दिला आहे. महिन्याला १२ हजार रुपयांहून कमी उत्पन्न असणाऱ्या देशातील २० टक्के गरिबांना दरवर्षी ७२ हजार रु��ये देण्यात येईल, अशी घोषणाच राहुल गांधी यांनी केली. या स्किमबाबत अर्थतज्ज्ञांशी विचार विनिमय केला असून या योजनेचा देशातील ५ कोटी कुटुंबातील २५ कोटी लोकांना लाभ मिळणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं\nराहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. गेल्या पाच वर्षात देशातील गोरगरिबांची फसवणूक झाली आहे. देशातील जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे. मात्र आता देशात आमचं सरकार आल्यास ‘न्याय स्किम’च्याद्वारे आम्ही देशातील २० टक्के गरिबांना दरवर्षी ७२ हजार रुपये देऊ. ज्यांचं मासिक उत्पन्न १२ हजार रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कमकुवत घटकातील लोकांचं मासिक उत्पन्न १२ हजार रुपये करण्यात येईल. म्हणजे एखाद्या व्यक्तिला महिन्याला ८ हजार रुपये पगार मिळत असेल तर सरकारच्यावतीनं त्याला आणखी ४ हजार रुपये दिले जातील. अशा तऱ्हेने त्यांचं मासिक उत्पन्न १२ हजार रुपयांवर नेलं जाईल. त्याचा देशातील २५ कोटी जनतेला थेट फायदा होईल, असं त्यांनी सांगितलं.\nआम्हाला गरिबांना गरिबीतून बाहेर काढायचं आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आम्ही १४ कोटी लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढलं होतं, असं सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना दररोज ३ रुपये देण्याचं वचन दिलं आहे. मात्र आम्ही तुम्हाला वर्षाला ७२ हजार रुपये देऊन न्याय देणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, यावेळी त्यांनी अन्य कोणत्याही राजकीय प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं.\nशिगमो उत्सव रद्द केल्यानंतर सरकार घेणार अंतिम निर्णय\nबँक ऑफ महाराष्ट्रच्या भागधारकांची भारत सरकारच्या 205 कोटी रुपयांच्या भागभांडवलासाठी संमती\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nमी विधानसभा लढविणार – भाजपच्या नवनिर्वाचित अध्यक्षा आ.माधुरी मिसाळांचा निर्धार (व्हिडीओ)\nनाना पाटेकर यांनी कशासाठी घेतली अमित शहा यांची भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/ajit-pawars-commentary-on-chief-minister-who-believes-we-will-win-baramati/", "date_download": "2019-08-20T22:46:50Z", "digest": "sha1:GUO2HS4GPTKZYZKOLLGBC5RB7HXA42MB", "length": 7350, "nlines": 115, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "Ajit Pawar's comment on chief minister who believes 'we will win Baramati'", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\n‘बारामती आम्हीच जिंकू’ असा विश्वास असणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर अजित पवारांचे टीकास्त्र\n‘या वेळेस बारामतीत कमळचं फुलणार’ ,असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता. तसेच ‘गेल्या निवडणुकीत ४२ जागा जिंकल्या होत्या यावेळेस ४३ जागा जिंकू आणि ४३ वी जागा ही बारामतीची असेल’,असेही मुख्यमंत्री म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य अजित पवार यांना चांगलेच झोंबले असल्याचे पाहायला मिळाले आहे.\nअजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उच्च विद्याविभूषीत आहेत. त्यांना विरोधकांना तुच्छ लेखणं शोभत नाही अशी टीका अजित पवारांनी पुण्यात बोलताना व्यक्त केली.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nअजित पवार म्हणाले, “मुख्यमंत्री म्हणताहेत ४५ जागा जिंकणार, एवढ्याच कशाला ४८सही जागा जिंकू असं त्यांनी म्हटलं पाहिजे. बोलताना काही तारतम्य ठेवलं पाहिजे. महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाणांचा वारसा आहे. सुसंस्कृतपणा आहे. त्यामुळे त्याचा आदर्श ठेवला पाहिजे. उच्च विद्याविभूषित असलेल्या मुख्यमंत्र्यांना असं बोलणं शोभत नाही ”\nअजित पवारांनीही केले हात वर; संजय काकडे आता कोणाची मदत घेणार\nपवारांच्या नव्या पिढीचा शिलेदार कोण \n“जो जातीचं नाव काढेल त्याला मी ठोकून काढेल”\n“आम्ही प्रियांकांना आता देशाच्या स्वाधीन करत आहोत”\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\n‘चूक असेल तर भोगावं लागेल, नसेल तर…\n‘राज ठाकरे यांना ईडीने नोटीस…\nपुन्हा एकदा मोहन भागवतांनी आरक्षणावर केलं…\nगँगस्टर छोटा राजन याला आठ वर्षांच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/2200?page=1", "date_download": "2019-08-20T22:39:31Z", "digest": "sha1:IFDVHWX2OSKQ5RQ3FKCE6KXQFS7WW3XL", "length": 5554, "nlines": 103, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हितगुज | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /हितगुज\nवर्षाविहार २०१० वर्षाविहार २०१० संयोजन्/आयोजन\nमायबोली टिशर्ट संयोजन २०१०\nमायबोली गणेशोत्सव २०१० संयोजन\nदिवाळी अंक २०१० संपादक मंडळ\nमायबोली गणेशोत्सव २०१० मायबोली गणेशोत्सव २०१०\nदिवाळी अंक २०१० मुशो मंडळ दिवाळी अंक २०१० मुशो मंडळ\nदिवाळी अंक २०१० रेखाटन मंडळ दिवाळी अंक २०१० रेखाटन मंडळ\nमराठी भाषा दिवस २०११ मराठी भाषा दिवस २०११ संयोजन\nवर्षाविहार २०११ - संयोजन\nरसग्रहण स्पर्धा - ऑगस्ट २०११ रसग्रहण स्पर्धा - ऑगस्ट २०११\nमायबोली गणेशोत्सव २०११ संयोजन\nमायबोली दिवाळी अंक २०११ संपादक मंडळ\nमायबोली दिवाळी अंक २०११ टेम्प्लेट आणि सजावट\nमायबोली गणेशोत्सव २०११ मायबोली गणेशोत्सव २०११\nदिवाळी अंक २०११ मुशो मंडळ दिवाळी अंक २०११ मुशो मंडळ\nमायबोली शीर्षक गीत मायबोली शीर्षक गीत\nदिवाळी अंक २०११ रेखाटन मंडळ मायबोली दिवाळी अंक २०११ रेखाटन मंडळ\nमायबोली शीर्षकगीत मायबोलीचे शीर्षकगीत\nलिंगनिरपेक्ष(जेण्डरलेस) मैत्री परिसंवाद संयोजन\nमराठी भाषा दिवस २०१२ - संयोजन\nमराठी भाषा दिवस २०१२ मराठी भाषा दिवस २०१२\nवर्षाविहार २०१२ सांस्कृतिक संयोजन\nलेखन स्पर्धा २०१२ संयोजन\nगाथाचित्रशती लेखनस्पर्धा २०१२ गाथाचित्रशती ल���खनस्पर्धा २०१२\nमायबोली दिवाळी अंक २०१२ संपादक मंडळ\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://majhyalekhnetun.blogspot.com/?expref=next-blog", "date_download": "2019-08-20T22:20:36Z", "digest": "sha1:S5XYD3B6Y66L46HTWQHOJWAMVK3TIDY4", "length": 31290, "nlines": 534, "source_domain": "majhyalekhnetun.blogspot.com", "title": "Majhya Lekhnetun", "raw_content": "\n*दिवाळीत अंगाला उटणे लावण्याची पद्धत*\n*दिवाळीत अंगाला उटणे लावण्याची पद्धत*\nदिवाळीतील अभ्यंगस्नानात उटण्याला विशेष महत्त्व आहे. उटणे अंगाला लावण्याची पद्धत कशी असावी, याचे विश्लेषण येथे देत आहोत. उटणे हे रजोगुणी तेजोमय असल्याने ते अंगाला लावतांना घड्याळाच्या काट्याच्या दिशेने बोटांच्या अग्रभागाचा अंगाला स्पर्श करून थोडेसे दाबून लावावे. प्रत्येक ठिकाणी दिलेली उटणे लावण्याची पद्धत त्या त्या पोकळीत असणार्‍यात्रासदायक वायूंच्या गतीला अनुसरून दिली आहे.\n. *स्वतःला उटणे लावणे*\n*१. कपाळ : कपाळावर लावतांना मधल्या तीन बोटांचा उपयोग करून स्वतः लावतांना डावीकडून उजवीकडे या पद्धतीने लावावे.\n*२. कपाळाच्या दोन्ही टोकांना बाजूला भुवईजवळ : येथे लावतांना ते बोटांच्या अग्रभागांनी डावीकडून उजवीकडे (खालून वरच्या दिशेने), तसेच उजवीकडून डावीकडे (वरून खालच्या दिशेने) चोळून लावावे.\n*३. डोळ्यांच्या पापण्या : यांवर लावतांना नाकाकडून कानाकडे हात फिरवावा.\n*४. नाक :याला लावतांना उजव्या हाताच्या अंगठा आणि तर्जनी यांनी नाकाच्या दोन्ही बाजूंनी खालच्या दिशेने उतरत यावे अन् खाली आल्यावर उटण्याचा वास घ्यावा. उटण्याच्या वासातून प्रक्षेपित होणारा तेजाशी संबंधित गंध फुफ्फुसांतील वायूकोषात गेल्याने तेथील काळे आवरण नष्ट होण्यास साहाय्य होते.\n*५. मुखाचा वरचा भाग : या भागातून, म्हणजेच नाकाच्या खालून मधली तीन बोटे ठेवून आरंभ करून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने मुखाभोवती गोल, म्हणजेच हनुवटीच्या खड्ड्यातून वर स्वतःच्या डावीकडे जाऊन मुखाभोवतीचा गोल पूर्ण करावा.\n*६. गालांच्या पोकळी : गालाच्या मध्यभागातून आरंभ करून घड्याळाच्या काट्याप्रमाणे बोटांची अग्रे गोल गोल फिरवून लावावे.\n*७. कानाची पाळी : ही तर्जनी आणि अंगठा यांमध्ये धरून तिथल्या तिथे हलवून उटणे लावावे.\n*८. दोन्ही कान : दोन्ही कान हातांनी पकडून कानाच्या मागच्या बाजूला फक्त अंगठा ठेवून खालून वरच्या दिशेने फिरवावा.\n*९. मान : मानेच्या मागून मध्यातून दोन्ही हातांची बोटे पुढे विशुद्ध चक्राकडे आणणे\n*१०. छाती आणि पोट यांचा मध्यभाग : उजव्या हाताच्या तळव्याने छातीच्या मध्यरेषेवर वरून खालच्या दिशेने नाभीकडे हात फिरवत आणणे.\n*११. काखेपासून कमरेपर्यंत : काखेपासून पितृतीर्थासारखा हात, म्हणजेच अंगठा एका बाजूला अन् चार बोटे दुसर्याम बाजूला ठेवून अंगाच्या दोन्ही बाजूच्या रेषेवरून वरून खाली या पद्धतीने फिरवावेत.\n*१२. पाय आणि हात : हाताची बोटे फिरवत पायांवर आणि हातांवर वरून खालच्या दिशेने उटणे लावावे.\n*१३. पावलाच्या आणि पायाच्या जोडरेषा :पावलाच्या आणि पायाच्या जोडरेषेवर अंगठा अन् तर्जनी यांनी विळखा घालून तो भाग कड्यासारखा घासावा.\n*१४. डोक्याच्या मध्यभागी* : डोक्याच्या मध्यभागी तेल लावून ते हाताने घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरवावे.\n*दुसर्‍या व्यक्तीला उटणे लावणे*\n*१. पाठ : दुसर्या व्यक्तीच्या पाठीला उटणे लावतांना पाठीच्या मणक्याच्या रेषेशी दोन्ही हातांच्या बोटांची अग्रे येतील अशा पद्धतीने वरून खालच्या दिशेने दोन्ही हात एकाच वेळी फिरवावेत.\n*२. कंबर : दुसर्‍या व्यक्तीला लावतांना कमरेच्या आडव्या रेषेवर पाठीकडून तिच्या डाव्या बाजूकडून उजवीकडे येऊन परत उजवीकडून डावीकडे जावे. असे परत परत लावावे.\nसंकलन - श्रीधर कुलकर्णी\nगाय आणि वासारच्या अंगी असणारी उदारता,\nप्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास\nही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास आंनदाची आणि भरभराटिची जाओ...\nदिवाळीच्या फराळाची दिवाळीत भरली सभा\nलाडू आपला शिष्टासारखा मधोमध उभा.\nचकली, करंजी , शेव सगळ्या बायका होत्या तोऱ्यात\nलाडू, चिवडा, चिरोटा, अनरसा या पुरुषांना अपुरी पडली परात.\nक्वचितच हजेरी लावणारे एकटे पडले कडबोळे\nपण त्याच्या सोबतीला धावून गेले शंकरपाळे.\nकुरकुरीत चकली दिसत होती उठून\nतिच्या अंगावरचे तीळ दाखवत होती मिरवून.\nझणझणीत चिवडा नाकी-डोळी लावत होता धार\nपण दाणे, खोबरं, डाळ असा त्याचा पसाराच फार.\nगोरी गुलाबी करंजी झाली होती देखणी\nतिला पाहताच तिची सगळे करत होते वाखाणणी.\nगुबगुबीत चिरोटा मूळातच फार नाजूक\nत्याच्या जवळ येताच वास येत होता साजुक.\nलाडू चिवडा दोघे मित्र बसले होते लगटून\nछोटासा बेदाणा लाडू ला बसला होता चिकटून.\nकडबोळे आणि शेव रंगाने मस्त\nपण त्यांच्यामुळे फराळ होतो लगेच फस्त,\nअधिक मासाचा लाडका अनारसाही होता हजर\nजरा कमी आधिक झालं की त्याला लागते नजर.\nअसा हा फराळ दिवाळीची वाढवतो लज्जत\nपण नीट नाही जमला तर बायकांची होते फज्जत\nहळुवार छेडणारे त्याचे हात\nअन चोरुन दाद देणारे माझे नयन\nत्याने अलगद मिठीत ओढणं\nअन माझा सोडवण्याचा लटका प्रयत्न\nत्याने हळुच खोडीन पदर ओढणं\nअन माझं नाटकी मागं वळणं\nत्यान हळुच कुशीत शिरणं\nमाझं डोक्याभोवती हात फिरवणं\nत्यानं घट्ट वेलीसारखं बिलगणं\nअन मी पापण्या झुकवणं\nमाझं त्यावर गाल फुगवणं\nत्यानं कान पकडुन साॅरी म्हणनं\nअन माझं लाजून पाणीपाणी होणं\nश्वासातश्वास घालुन एकमेकांसाठीच जगणं\n- - अपर्णा पाटील\n\"माणसाला जर क्रोध जिंकायचा असेल तर त्यानं हिमालयात न जाता कपड्याच्या दुकानात नोकरी करावी\". - पु. ल. देशपांडे\n\"कापडदुकानातले नोकरलोक हे गेल्या जन्मीचे (आणि या जन्मातले ही) योगी असतात अशी माझी ठाम श्रद्धा आहे. बनारसी शालू आणि राजापुरी पंचा एकाच निर्विकार मनानं दाखवतात. कसलाही आग्रह नाही.\nलुगड्यांच्या शेकडो घड्या मोडतात पण चेहर्‍यावरची घडी मोडू देत नाहीत. बायका काय वाटेल ते बोलतात. \"शी कसले हो हे भडक रंग कसले हो हे भडक रंग \" लुगड्याच्या दुकानातील माणूस संसारात असून नसल्यासारखा चेहरा करून असतो. निष्काम, निरहंकारी चेहरा \nसमोरची बाई म्हणत असते,\n\"कसला हा भरजरी पोत \nगिऱ्हाईक नऊवारी काकू असोत, नाहीतर पाचवारी शकू असो, ह्याच्या चेहऱ्यावर शुकासारखे पूर्ण वैराग्य असते.\nसमोर शेपन्नास साड्यांचा ढीग पडलेला असतो, पण एखाद्या चित्रकला प्रदर्शनातला मेणाचा माणूस बोलावा, तसा अठरा रुपये, तेवीस बारा, बेचाळीस अश्या किमती हा गृहस्थ, \"अथोक्षजाय नम: अच्युताय नम: \" ह्या चालीवर सांगत असतो.\nसगळा ढीग पाहून झाला तरी प्रश्न येतोच,\n\"ह्यातलं लेमन कलर नाही का हो एखादं\nएक वेळ तेराला तीनानं पूर्ण भाग जाईल; पण लुगड्याची खरेदी आटोपली तरी एखाद्या प्रश्नाची बाकी उरतेच.\nआपली स्वतःची बायको असूनसुद्धा आपल्याला तिच्या चेंगटपणाची चीड येते. पण कापडदुकानातले ते योगीराज शांतपणं म्हणतात, \"नारायण, इचलकरंजी लेमन घे\"\nखरेच, माणसाला जर क्रोध जिंकायचा असेल तर त्यानं हिमालयात न जाता कपड्याच्या दुकानात नोकरी कराव���.\n--------- पु. ल. देशपांड\nआणि कमी आहे फक्त तुझी\nसोबत दर्द रफीजींच्या आवाजातला\nआणि कमी आहे फक्त तुझी\nरिमझिम बरसणाऱ्या निवांत धारा\nखमंग भजी चहा बशीतला\nआणि कमी आहे फक्त तुझी\nकडाडणाऱ्या विजा सोसाट्याचा वारा\nसमोर तरळणारा प्रसंग आठवणीतला\nआणि कमी आहे फक्त तुझी\nछतावरून गळणारे टप टप थेंब\nओघळणारा कण कण माझ्या डोळ्यातला\nआणि कमी आहे फक्त तुझी\nही प्रीत आपली आहे\nज्याने तू माझी झाली\nजो तुझी आठवण देतो\nहा तुझ्या दिशेचा वारा\nमन कातर झाल्या झाल्या...\nतू ओंजळ लाव तुझीही\n*तुझसे नाराज़ नहीं ज़िन्दगी,*\n*तुझसे नाराज़ नहीं ज़िन्दगी,*\n*तेरे मासूम सवालों से,*\nकिती वर्ष झाली हे गाणे ऐकतोय/बघतोय पण, कधी पण हे गाणे ऐकताना वेगळाच आनंद मिळतो. कधी गुलजार यांची शब्दरचना, त्याच्यातील तरलता आणि सहज सुंदर शब्द तर कधी आरडींचे संगीत आणि या दोघा दिग्गजांना तितक्याच ताकदीने साथ देणार्या गायकांची कमाल...\nलता मंगेशकर आणि अनुपजींची.....\nमला अनुपजींचे हे गाणे जास्तच आवडते. त्याला कारण आहे त्याचे पिक्चरायझेशन्स खुप छान झाले आहे. नसिरुद्दीन आणि निळ्या डोळ्याचा निरागस मुलगा आणि त्या गाण्यातील दर्द अनुपजीनी सही गायला आहे.\nएखादा सिनेमा हा वर्षानुवर्षे लक्षात रहातो आणि ताजातवाना वाटतो आणि आताच्या काळाशी सुध्दा सुसंगत वाटतो, त्यातीलच *'मासुम'* हा सिनेमा. अभिनय, संगीत, संवाद आणि डायरेक्शन्स याबाबतीत तर लाजवाब.\n*या गाण्यातील प्रत्येक ओळ, शब्द हे मनाला हलकेच स्पर्श करतात आणि जीवनाचा अर्थ तपासुन पहायला भाग पाडतात.*\nतुझसे नाराज़ नहीं ज़िन्दगी,\nतेरे मासूम सवालों से,\nखरच आपल्या आयुष्यात असे किती तरी वेळा असे साधे-साधे प्रश्न येतात, ज्याची आपण उत्तरे शोधायची प्रयत्न करतो ....\nकधी मिळतात तर कधी तसेच सोडुन द्यावे लागतात ......\nजीने के लिए सोचा ही नहीं\nमुस्कुराये तो मुस्कुराने के\nमुस्कुराऊं कभी तो लगता है\nजैसे होंठों पे क़र्ज़ रखा है\nप्रत्येक माणसाची राहिलेली काही स्वप्न, काही ईच्छा किंवा काही झालेल्या चुका..... ज्या आपल्याला बरोबर घेऊन आपले आयुष्य हे जगावेच लागते आणि मग कधी कधी अचानक जगता जगता लक्षात येते कि आपण जे हे हसतो आहोत, आनंद घेतो आहोत याचे देणे आपण एकतर दिलेले असते किंवा द्यायचे बाकी असते. अशी काही दुखे असतात की आपल्याला ती बरोबर घेऊन सर्वांपासुन लपवुन हसत हसत जगावेच लागते ....\nजणु काही ���ा दु:खे म्हणजे, जगण्यासाठी घेतलेली कर्जच असतात. अन् ती फेडावीच लागतात .\nज़िन्दगी तेरे गम ने हमें\nमिले जो हमें धूप में मिले\nछाँव के ठन्डे साये\nकिती सुंदर कडवे आहे, हे अगदी खरय आपल्या आयुष्यात येणार्या दु:खानीच आपल्याला खरी नाती लक्षात येतात. उन्हामध्ये जश्या थंड सावलीचे भास होतात तसेच या काळात खोटी सहानुभूती दाखवणारेच जास्त भेटतात.\nआज अगर भर आई है\nकल क्या पता किन के लिए\nजाने कब गुम हुआ कहाँ खोया\nइक आंसू छुपा के रखा था\nआज असे वाटते की ज्या भावना मी जगापासुन लपवुन ठेवल्या आहे त्या आज बरसुन जातील ... तर काय सांगता येते कुणाच्या येण्याची वाट बघता बघता हे डोळे शुष्क होउन जातील ..... या साठीच एक अश्रू लपवला होता, काय माहिती तो हरवला कि गायब झाला.... \nअसे हे सगळे सहन करत आनंदाने *जगायचे असते* .....\n*(आयुष्य एक प्रवास )* 🔅🔆🌻\n*दिवाळीत अंगाला उटणे लावण्याची पद्धत*\nपु ल देशपांडे (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://kisanputra.in/gallery/", "date_download": "2019-08-20T22:22:23Z", "digest": "sha1:3PU5RWMMGKIEYO3XJ6BO2NMGZ6ILE4PH", "length": 2373, "nlines": 46, "source_domain": "kisanputra.in", "title": "Gallery - Kisanputra Andolan", "raw_content": "\nसावधान, ते आता शेतकऱ्यांची फसवणूक करायला निघाले आहेत – अमर हबीब\n19 मार्च : अन्नदात्यासाठी अन्नत्याग #fast4feeder\nकिसानपुत्र आंदोलनाचे ६ वे राज्यस्तरीय शिबिर वारणानगर, कोल्हापूर (५ व ६ जानेवारी २०१९).\nकिसानपुत्र आंदोलन स्वयंचलित चळवळ\nकिसानपुत्र आंदोलन नेमके काय आहे\nअसे झाले किसानपुत्र आंदोलनाचे अंबाजोगाईचे राज्यस्तरीय शिबिर – राजीव बसरगेकर, पुणे\n – शामसुंदर महाराज सोन्नर\nदुष्काळग्रस्त शेतकार्यांना सरकारने थेट मदत करावी – किसानपुत्र आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://dipsdiner.com/dd/category/recipes-in-marathi-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5/", "date_download": "2019-08-20T23:01:55Z", "digest": "sha1:VPGIZXEBLR3YNE64DW7E36XO7H5DVMHZ", "length": 10435, "nlines": 84, "source_domain": "dipsdiner.com", "title": "गोड पदार्थ | DipsDiner", "raw_content": "\nमाझ्या आजोळी आजही नारळी पोर्णिमा नारळी भाताशिवाय साजरी होत नाही. या शिवाय ओल्या नारळाच्या करंज्या आणि नारळाची वडी सुद्धा बनवली जाते. खर सांगायचं तर त्या दिवशी जरा गोडाचे overload होते. पण सगळ्या माहेरवाशीण आपापल्या तान्हुल्यांसह आलेल्या असतात कारण त्या दिवशी रक्षाबंधनसुद्धा साजरे करतात. मग करंज्या आणि नारळाच्या वड्या त्यांच्या स��सरी देण्यासाठी खास तयार केल्या जातात….\nआंब्याचा मौसम असला की प्रत्येक पदार्थात आंबा घालण्याचा मोह होतो. असाच एका सकाळी गोड शिरा बनवताना त्यात थोडा आमरस घातला आणि चव..काय वर्णावी….मस्त..तुम्हीही करून बघा..आणि मला तुमचा अभिप्राय नक्की कळवा. साध्या गोड शिऱ्याची कृती मी इथे दिली आहे. ह्या कृतीत अगदी कमी तूप वापरले आहे आणि पाणी घालून शिरा शिजवलेला आहे. जेव्हा आंबा घालून शीरा…\nआमरस बनवायची अशी काही विशेष पाककृती नाही. प्रत्येकजण स्वतःला करायला जी सोपी वाटेल अशा पध्दतीने आमरस बनवतो. आज मी मला आवडणाऱ्या आमरसाची बनवण्याची पद्धत इथे नमूद करत आहे. ही पद्धत आमच्या घरी परंपरेनुसार चालत आलेली आहे. आजकाल बहुतेकजण आमरस हा मिक्सरमध्ये बनवतात. त्यात केशर, मलई आणि वेलची पूडसुद्धा टाकतात. आमच्याकडे मात्र आमरसात चवीपुरती साखर(जरूर वाटल्यास),…\nदुधी हलवा दूधी हलवा खायला आणि करायला कोणत्याही विशेष समारंभ किंवा उत्सवाची गरज नसते. दूधी बाराही महिने बाजारात उपलब्ध असतात त्यामुळे जेव्हा खायची इच्छा होईल तेव्हा दूधी हलवा सहज बनवता येईल. जेव्हा मी तीन-चार वर्षापुर्वी ही पाककृती इंग्रजी भाषेत लिहिली होती तेव्हा माझ्याकडे स्टीलचा कूकर नव्हता. त्यामुळे ती कृती थोडी वेगळी आहे….\nउकडीचे मोदक श्रीगणेश चतुर्थीला गणपतीसाठी उकडीच्या मोदकांचा नैवेद्य तर हवाच. अतिशय रुचकर चवीचे हे ओल्या नारळ आणि गुळाच्या सारणाचे मोदक मला खूप आवडतात. गणपतीच्या दिवसात मी मोदकांवर यथेच्छ ताव मारून घेते. गेल्या वर्षीपर्यंत आमच्या आईकडे आम्ही अख्खी रात्र जागून मोदक बनवत असू. एक-दोन नव्हे तर हजार-पंधराशे मोदकांची ऑर्डर असल्यामुळे रात्री बारावाजता आंघोळ करून मोदक बनवायची…\nमावा केकचं नुसते नाव जरी काढले तरी तोंडाला पाणी सुटते. दोन-तीन वर्षापूर्वी जेव्हा मला मावा केक बनवायचा होता, तेव्हा मी नेटवर, पुस्तकात ह्याची पाककृती शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण मला खूप शोधूनही काहीच मिळालं नाही. त्यानंतर दोन ते तीन वेळा try करून शेवटी मी ह्या रेसेपी पर्यंत पोहोचले. ह्या केकमध्ये अंड किंवा बटर…\nझटपट बनणारे गोड पदार्थ मी नेहमीच बनवते. पुरणपोळी, उकडीचे मोदक, खवापोळी खायला रुचकर लागत असले तरी खूप कष्ट घेऊन बनवावे लागतात आणि नेहमीप्रमाणे आपल्या मेहनतीचे फळ दुसऱ्यांना गोड लागते.;) एकदा आम्ह��� आईच्या आत्याकडे जेवायला गेलो होतो तेव्हा तिने ही खीर बनवली होती. मला ही खीर एवढी आवडली की मी ही पाककृती तिला विचारून घेतली…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/an-accountants-blood-working-in-a-businessman-in-nagpur/", "date_download": "2019-08-20T23:16:23Z", "digest": "sha1:2WPLJ6PWYZ3SXOBYDMWE3Z6PG6NSO3JP", "length": 15890, "nlines": 228, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "नागपूरमध्ये व्यापाऱ्याकडे काम करणाऱ्या अकाऊंटंटचा खून | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/महाराष्ट्र /नागपुर/नागपूरमध्ये व्यापाऱ्याकडे काम करणाऱ्या अकाऊंटंटचा खून\nनागपूरमध्ये व्यापाऱ्याकडे काम करणाऱ्या अकाऊंटंटचा खून\nनारंग यांचे मावस भाऊ नागपूरमधील मोठे व्यापारी आहेत .\n0 643 1 मिनिट वाचा\nनागपूर जिल्ह्यातल्या मौदा तालुक्यातील माथनी शिवारातून वाहणाऱ्या कन्हान नदीच्या पुलाखाली सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास पोत्यात बांधलेला मृतदेह आढळला. तो मृतदेह राजू गिरधारीलाल नारंग (५४, रा. देवकृपा हाऊसिंग सोसायटी, वर्धमाननगर, नागपूर) यांचा असल्याचे तसेच ते व्यापाऱ्याकडे अकाऊंटंट म्हणून नोकरी करीत असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, ते बुधवारपासून (दि. २७) बेपत्ता होते. त्यांचा खून करण्यात आला असून, पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात भरून या भागात फेकला असल्याची माहिती तपास अधिकारी प्रमोद मडामे यांनी दिली.\nराजू नारंग यांचा मृतदेह पोत्यात भरला असून, तो पिवळ्या रंगाच्या साडी आणि मळकट चादरीत गुंडाळलेला होता.\nत्यांचा आधी साडीने गळा आवळून खून केला आणि नंतर मृतदेह पोत्यात भरून तो माथनी शिवारातील पुलावरून खाली फेकला असावा, असा अंदाज प्रमोद मडामे यांनी व्यक्त केला. त्यांच्या पॅन्टच्या खिशात आढळून आलेल्या आधार कार्डवरून त्यांची ओळख पटल्याचेही पोलिसांनी सांगितले. कुटुंबीयांनी माहिती मिळताच घटनास्थळ गाठून मृतदेह राजू नारंग यांचा असल्याचे पोलिसांना सांगितले.\nते गेल्या १८ वर्षांपासून नागपूर शहरातील व्यापारी प्रकाश वाधवानी यांच्याकडे अकाऊंटंट म्हणून नोकरी करायचे. ते शांत स्वभावाचे असून, त्यांचे कुणाशीही वैर नव्हते. ते बुधवारी (दि. २७) दुपारी १२ वाजताच्या सुमारास मोटरसायकलने त्यांच्या रामदासपेठ (नागपूर) येथील कार्यालयात जायला निघाले. मात्र, १.३० वाजेपर्यंत ते कार्यालयात न पोहोचल्याने त्यांचे मालक वाधवानी यांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क केला, परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, अशी माहितीही कुटुंबीयांनी दिली.\nते कार्यालयात पोहोचले नसल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांनी बुधवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत त्यांचा शोध घेतला. त्यांचा कुठेही थांगपत्ता न लागल्याने शेवटी लकडगंज (नागपूर) पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविण्यात आली. तेव्हापासून पोलीसही त्यांचा शोध घेत होते.\nतक्रार दाखल होताच लकडगंज पोलिसांनी राजू नारंग यांच्या मोबाईलचे लोकेशन तपासले. त्यांचा मोबाईल बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास कळमना व डिप्टी सिग्नल भागात तर रात्री लोकमत चौकात कार्यरत असल्याचे आढळून आले. रात्री ८ नंतर त्यांच्या फोनचे लोकेशन वाडी येथे मिळाले. त्यानंतर त्यांचा फोन ‘नॉट रिचेबल’ येत होता. त्यांच्याकडे बुधवारी २५ ते ३० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम नव्हती, अशी माहिती त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दिली. त्यामुळे त्यांच्या अपहरणात परिचित व्यक्तीचा सहभाग असून, अपहरणासाठी चारचाकी वाहनाचा वापर केला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.\nकोरेगाव भीमा,सरकारने पुरेशी खबरदारी घ्यायला हवी होती,गृहराज्यमंत्र्यांचे शांततेचे आवाहन\nसाखरपुडा 5 जानेवारीला दीपिका पदुकोण-रणवीर सिंहचा\nसतीश चतुर्वेदी काँग्रेसमधून बडतर्फ\nनागपुरात १८८ कोटी रुपयांचा संरक्षण हब\nअमरावती मार्गावर वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू .\nटोलनाक्यांवर छोट्या वाहनांना सूट .\nटोलनाक्यांवर छोट्या वाहनांना सूट .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, ��ोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/sudden-domestic-dispute-between-husband-and-wife-in-jet-airways/", "date_download": "2019-08-20T22:54:00Z", "digest": "sha1:MV36CCZA5EW5IZPRKZHA7SPKY6YFYLRU", "length": 12767, "nlines": 225, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "जेट एअरवेज विमानातच पती-पत्नींमध्ये अचानक घरगुती भांडण | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Maharashtra/Mumbai/जेट एअरवेज विमानातच पती-पत्नींमध्ये अचानक घरगुती भांडण\nजेट एअरवेज विमानातच पती-पत्नींमध्ये अचानक घरगुती भांडण\nघटना लंडनहून मुंबईला येणा-या विमानात घडली आहे विमानातून प्रवास करताय आणि अचानक वैमानिकांमध्ये भांडण झालं\n0 636 एका मिनिटापेक्षा कमी\nनववर्षांच्या पहिल्याच दिवशी ���ंडनहून मुंबईच्या दिशेनं एक विमान येत होतं. या विमानात प्रवासी नव्हे, तर चक्क पती-पत्नी वैमानिकच आपापसात भिडले आहेत.\nविशेष म्हणजे या वैमानिकांच्या भांडणात विमान दुर्घटनाग्रस्त होता होता थोडक्यात बचावलं आहे. 1 जानेवारी 2018 रोजी ही घटना घडली आहे. ज्यावेळी वा-याच्या वेगानं विमान उड्डाण करत असतानाही या पती-पत्नी असलेल्या वैमानिकांमध्ये कॉकपिटमध्ये भांडण झालं. या विमानात 324 प्रवासी होते. त्यातील काही प्रवासी हे झोपले होते, तर काही जागे होते. जेट एअरवेजचं विमान 9डब्लू119 हे लंडनहून उड्डाण करून मुंबईत येत असतानाच या नवरा-बायकोंमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर महिला वैमानिक पाणावलेल्या डोळ्यांनी कॉकपिटच्या बाहेर येऊन रडू लागली. त्यामुळे केबिन क्रू मेंबर्सही आश्चर्यचकीत झाले. महिला वैमानिकाला अचानक का रडू कोसळलं, या प्रश्नानं सर्वच अवाक् झाले.\nत्यानंतर सगळीकडे चर्चा झाल्यानंतर वैमानिक असलेल्या पती-पत्नींमध्ये भांडण झाल्याचं समोर आलं. त्या महिला वैमानिक पत्नीनं पहिल्यांदा पतीच्या कानशिलात लगावली. त्यानंतर त्यांच्याच जोरजोरात कडाक्याचं भांडण झालं. परंतु त्या दोघांमध्ये भांडण झालं, त्यावेळी विमान हवेत होतं. या प्रकारानंतर DGCAनं महिला वैमानिकाचा परवाना रद्द केला आहे. तसेच या दोघांनाही कामावरून तात्पुरतं निलंबित केलं असून, प्रकरणाची चौकशी सुरू आहे.\nमुंबईच्या अंधेरीत इमारतीला भीषण आग चार जणांचा मृत्यू\nभारतीय सैन्याकडून 15 पाकिस्तानी सैनिक ठार\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळ��� ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/he-is-illiterate-its-only-media-hype-says-subramanian-swamy-on-superstar-rajinikanths-political-entry/", "date_download": "2019-08-20T22:20:14Z", "digest": "sha1:K2GGDCGSTFX7QEVUR7E3J563AFN3RC5G", "length": 14944, "nlines": 144, "source_domain": "www.saamana.com", "title": "राजकीय प्रवेशानंतर सुब्रमण्यम स्वामींची रजनीकांत यांच्यावर टीका | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nराजकीय प्रवेशानंतर सुब्रमण्यम स्वामींची रजनीकांत यांच्यावर टीका\nसुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांनी २०१७ वर्ष संपण्याआधी चाहत्यांना अनोखी भेट दिली. राजकीय पक्षाची घोषणा करत त्यांनी आपला राजकारणातील प्रवेश निश्चित केला. मात्र रजनीकांत यांचा राजकीय प्रवेश भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांना फारसा आवडलेला दिसत नाही. स्वामी यांनी रजनीकांत यांच्या राजकीय प्रवेशानंतर टीका केली आहे. एकीकडे रजनीकांत यांच्या राजकीय प्रवेशाची सर्वत्र चर्चा होता असताना, ही फक्त माध्यमांनी दिलेली हवा असल्याचे वक्तव्य सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे.\nसुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, रजनीकांत यांनी फक्त राजकीय प्रवेशाची घोषणा केली आहे. त्याविषयी कोणतीच विस्तारित माहिती किंवा कागदपत्र सादर केले नाहीत. ते अशिक्षित आहेत. किंबहुना माध्यमांनी उगाचच हवा देऊन त्यांना मोठे केले आहे. तसेच तामिळनाडूची जनता हुशार आहे, त्यांना हे सर्व लक्षात येईलच असंही स्वामी म्हणाले.’\nएकीकडे रजनीकांत यांच्यावर टीका होत असताना, त्यांच्या चाहत्यांमध्ये मात्र उत्साहाचं वातावरण आहे. राजकीय पक्षाची स्थापना करून तमीळनाडूतील आगामी विधानसभा निवडणुकीत २३४ जागांसाठी लढणार असल्याचं रजनीकांत यांनी स्पष्ट केलं. ‘नेते राजकारणाच्या नावावर आपला पैसा लुटत आहेत आणि त्यामुळेच आता इथल्या राजकारणाची व्यवस्था बदलणं गरजेचं आहे. आज भ्रष्टाचाराने सगळी व्यवस्था पोखरली गेली आहे आणि राजकारण फक्त एक देखावा उरला आहे. म्हणूनच जेव्हा कधी सत्तेचा दुरुपयोग केला जाईल, तेव्हा त्याविरोधात मी नेहमीच लढत राहीन.’ असं रजनीकांत यांनी म्हटलं आहे.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/govenment-job/", "date_download": "2019-08-20T23:11:25Z", "digest": "sha1:4BOINMS2M4BRH3FMF7RXX66QNYGMMDUQ", "length": 9831, "nlines": 146, "source_domain": "policenama.com", "title": "Govenment Job Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n नवोदय विद्यालय समितीत २३०० जागांसाठी भरती ; २ लाख पगार,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सरकारी नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी नवोदय विद्यालयाने चांगली संधी आणली आहे. नवोदय विद्यालय समितीने योग्य आणि इच्छूक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. असिस्टेंट कमिश्नर, पोस्ट ग्रेजुएट टीचर…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nहॉटेल व्यावसायिकाचा खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन छोटा…\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील 6 निरीक्षकांच्या बदल्या\nभरदिवसा तरुणावर 16 सपासप वार करून निघ��ण खून\nधुळे : मोरदड तांडा थांब्यावर रेल्वेगाडी खाली उडी मारून तरुणाची…\nकुरकुंभ MIDC : अधिकाऱ्यांनी कागदावर काम दाखवण्यापेक्षा जागेवर जाऊन पाहणी करावी : आ. राहुल कुल\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ; पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर ‘संसद’ प्लॅस्टिक…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार साथ, ‘अनुभवी’ व्यक्तीचा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/cricket/marathi-news-national-sports-india-vs-sl-1st-one-day-live-updates-india-loses-early-wickets", "date_download": "2019-08-20T22:50:38Z", "digest": "sha1:Q64LHM2B6HDLT2RTJRLQBMHSLTHUJLWK", "length": 14208, "nlines": 201, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news national sports India vs sl 1st one day live updates india loses early wickets श्रीलंकेचा भारतावर 7 गडी राखून दणदणीत विजय | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nश्रीलंकेचा भारतावर 7 गडी राखून दणदणीत विजय\nरविवार, 10 डिसेंबर 2017\nधरमशाला : धरमशाला येथील मैदानात रंगलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने 7 गडी राखून भारताला पराभूत केले. श्रीलंकेने तीन सामान्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताचा पहिला डाव अवघ्या 112 धावांमध्ये संपुष्टात आल्यानंतर श्रीलंकेने आवश्यक आव्हान 20.4 षटकांत 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले.\nश्रीलंकेच्या गोलंदाजांनी केलेल्या सुरेख कामगिरीमुळे भारतीय संघ अवघ्या 112 धावांत गारद झाला. महेंद्रसिंह धोनीने केलेल्या 65 धावांच्या खेळीमुळे भारतीय संघ एकदिवसीय क्रिकेटमधील नीचांकी धावसंख्या दूर राहिला. सुरंगा लकमलने चार बळी मिळविले.\nधरमशाला : धरमशाला येथील मैदानात रंगलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने 7 गडी राखून भारताला पराभूत केले. श्रीलंकेने तीन सामान्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताचा पहिला डाव अवघ्या 112 धावांमध्ये संपुष्टात आल्यानंतर श्रीलंकेने आवश्यक आव्हान 20.4 षटकांत 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले.\nश्रीलंकेच्या गोलंदाजांनी केलेल्या सुरेख कामगिरीमुळे भारतीय संघ अवघ्या 112 धावांत गारद झाला. महेंद्रसिंह धोनीने केलेल्या 65 धावांच्या खेळीमुळे भारतीय संघ एकदिवसीय क्रिकेटमधील नीचांकी धावसंख्या दूर राहिला. सुरंगा लकमलने चार बळी मिळविले.\nश्रीलंकेचा कर्णधार थिसरा परेराने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. सुरंगा लकमल आणि अँजेलो मॅथ्यूज यांनी हा निर्णय अगदी सार्थ ठऱविला. ���िखर धवनला मॅथ्यूजने आणि कर्णधार रोहित शर्माला लकमलने बाद केले. त्यानंतर भारतीय फलंदाज धावा जमाविण्यात अपयशी ठरले. त्यामुऴे खेळाडूंवर दबाव वाढत गेला. वनडेमध्ये पदार्पण करणाऱ्या श्रेयश अय्यरने काही काळ संघर्ष केला. पण, तोही जास्त काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. दिनेश कार्तिक, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार हे संघाच्या अवघ्या 27 धावा असताना पॅव्हेलियनमध्ये परतले होते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजेसन होल्डर ठरला विंडीज टेस्ट प्लेअर ऑफ दी ईअर\nगयाना : विंडीजचा कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार जेसन होल्डर याला क्रिकेट वेस्ट इंडिज टेस्ट प्लेअर ऑफ दी ईअर या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे....\nअग्रलेख : प्रशिक्षक ‘पर्मनंट’\nप्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची पुन्हा निवड होणार, हे थोडेफार क्रिकेट कळणाऱ्या सर्वसामान्य चाहत्यांनाही ठाऊक होते. तरीही त्यांची फेरनिवड करण्यासाठी...\nसर जडेजाची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस\nनवी दिल्ली : भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाची अर्जुन पुरस्कारसाठी शिफारस करण्यात आली आहे. त्याच्या सह इतर 19 क्रीडापटूंची अर्जुन पुरस्कारासाठी...\nनिवृत्ती घेणार आहेस की नाही तो म्हणाला, प्लिज मला थोडासा वेळ हवाय\nढाका : बांगलादेशचा कर्णधार मश्रफी मोर्तजा विश्वकरंडक 2019 नंतर निवृत्ती घेणार अशी चर्चा होती. तो सध्या अत्यंत खराब फॉर्मात आहे तसेच त्याला दुखापतींही...\nबांगर यांची गच्छंती निश्चित; 'हा' माजी सलामीवीर होणार भारताचा बॅटींग कोच\nमुंबई : भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांची जवळजवळ गच्छंती निश्चित झाली आहे. त्यांच्याजागी आता भारताचे माजी सलामीवीर विक्रम राठोड यांची...\nदेश विदेशातील खेळाडू व्हिबी चंद्रशेखरांच्या आत्महत्येने हादरले\nचेन्नई : एकदिवसीय क्रिकेट खेळलेले क्रिकेटपटू आणि समालोचक व्हि. बी. चंद्रशेखर (वय 57) यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने गुरुवारी रात्री आकस्मिक निधन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या ��ातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/commonwealth-game-organiser-target-world-shooting-federation-woo-india-203764", "date_download": "2019-08-20T23:39:34Z", "digest": "sha1:S56ARJD573SBKJU23NE6725VBR76QOZH", "length": 12812, "nlines": 196, "source_domain": "www.esakal.com", "title": "commonwealth game organiser target world shooting federation to woo india भारताचे मन वळवण्यासाठी संयोजकांचा संघटनेवर नेम? | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nभारताचे मन वळवण्यासाठी संयोजकांचा संघटनेवर नेम\nबुधवार, 31 जुलै 2019\nराष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजी नाही तर भारत नाही, ही ठाम भूमिका भारतीय ऑलिंपिक संघटनेने घेतल्यानंतर स्पर्धा-संयोजक खडबडून जागे झाले आहेत. त्यांनी या स्पर्धेत नेमबाजी नसण्यास जागतिक संघटना जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.\nमुंबई / नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजी नाही तर भारत नाही, ही ठाम भूमिका भारतीय ऑलिंपिक संघटनेने घेतल्यानंतर स्पर्धा-संयोजक खडबडून जागे झाले आहेत. त्यांनी या स्पर्धेत नेमबाजी नसण्यास जागतिक संघटना जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.\nराष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजीच्या रायफल; तसेच पिस्तूल प्रकारातील स्पर्धा घेण्यास आम्ही तयार आहोत. त्याबाबतचा प्रस्ताव जागतिक नेमबाजी संघटनेकडे पाठवला होता. मात्र तो संघटनेने फेटाळला, असा दावा राष्ट्रकुल स्पर्धा संयोजन समितीचे सीईओ इयान रीड यांनी केला. जागतिक संघटनेचे सचिव ऍलेक्‍झांडर रॅटनर यांनी यात तथ्य नसल्याचे सांगताना राष्ट्रकुल क्रीडा संयोजकांनी कोणताही प्रस्ताव दिला नसल्याचे सांगितले.\nआम्ही सप्टेंबरमध्ये नेमबाजी, तिरंदाजी, बीच व्हॉलीबॉल, पॅरा टेबल टेनिस, क्रिकेटबाबत विचार करण्याचे ठरवले. त्यानुसार विविध पर्याय विचारात घेतले. नेमबाजीसाठी जागेचा प्रश्न होता. त्यावेळी रायफल आणि पिस्तूलच्या स्पर्धाच घेण्याचे सुचवल्यावर जागतिक; तसेच ब्रिटिश संघटनेने यास सहमती दिली नाही, असे संयोजक सांगत आहेत; मात्र नेमबाजी संघटनेचे पदाधिकारी याबाबत चर्चा करण्यात आली, पण कोणताही अधिकृत प्रस्ताव दिला नसल्याचे सांगतात.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nराष्ट्रकुल नेमब���जीस महासंघाचा विरोध\nमुंबई / लंडन : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेवरील भारताचा संभाव्य बहिष्कार टाळण्यासाठी ब्रिटनच्या क्रीडा...\nभारताचा बहिष्कार रोखण्यासाठी रोष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेचा उतारा\nलंडन : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजीचा समावेश होणार नसल्याचे राष्ट्रकुल क्रीडा महासंघ प्रमुख...\nराष्ट्रकुल बहिष्काराची ऑस्ट्रेलियातूनही हाक\nसिडनी : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजीचा समावेश नसल्याने ऑस्ट्रेलियाने स्पर्धेवर बहिष्कार घालण्याची मागणी शूटर्स युनियन ऑस्ट्रेलियाने केली आहे....\nराष्ट्रकुल नेमबाजीचा प्रश्‍न चिघळण्याची शक्‍यता\nमुंबई / लंडन : राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे अध्यक्ष दॅमे लुईस मार्टिन यांनी बर्मिंगहॅम स्पर्धेत...\nराष्ट्रकुलमध्ये क्रिकेटची पुन्हा एन्ट्री; नेमबाजीला स्थान नाहीच\nलंडन : नेमबाजी क्रीडा प्रकारास बर्मिंगहॅम 2022 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून वगळण्याच्या निषेधार्थ भारतीय ऑलिंपिक संघटनेने संपूर्ण स्पर्धेवर...\nपंतप्रधानांनी चर्चा केल्यासच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजीचा समावेश शक्य\nनवी दिल्ली : नेमबाजीचा समावेश नसल्याबद्दल राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेवर बहिष्कार हा उपाय नाही. त्याऐवजी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/muktapeeth/yunus-tamboli-write-article-muktapeeth-84690", "date_download": "2019-08-20T22:54:50Z", "digest": "sha1:OOJMNALAUIZDNWNIPV2DYQ6Z4TIEC7W6", "length": 19079, "nlines": 205, "source_domain": "www.esakal.com", "title": "yunus tamboli write article in muktapeeth एक दिवस आनंदातला... | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nमंगळवार, 28 नोव्हेंबर 2017\nसंसारात पडले की बालपण हारवून जाते. मग लहान-लहान गोष्टीवर देखील त्रागा सुरू होतो. त्यात नेहमीच भेडसावणाऱ्या प्रांपचिक समस्या त्यात दिवस कोठे निघून जातो कळत नाही. नोकरीला असल्यावर तर कामाच्या कटकटीत मुलांसाठी वेळ देता येत नाही. केस पांढरे पडायला लागले की जुन्या आठवणी तरळून जातात. बालपणी तरूणपणी आलेल्या अनुभवाचे पाढे वाचायला सुरूवात होते. मनोरंजन करून स्वतःसाठी वेळ काढण्यासाठी वेळ मिळत नाही. पण कवठे येमाई (ता. शिरूर, जि. पुणे) येथील मित्रांनी असेच एकत्रीत येत एकदिवसीय सफर काढत जीवनाचा आनंद लुटला. सुख-दुःखाच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आनंदात एक दिवस आनंदात घातला.\nसंसारात पडले की बालपण हारवून जाते. मग लहान-लहान गोष्टीवर देखील त्रागा सुरू होतो. त्यात नेहमीच भेडसावणाऱ्या प्रांपचिक समस्या त्यात दिवस कोठे निघून जातो कळत नाही. नोकरीला असल्यावर तर कामाच्या कटकटीत मुलांसाठी वेळ देता येत नाही. केस पांढरे पडायला लागले की जुन्या आठवणी तरळून जातात. बालपणी तरूणपणी आलेल्या अनुभवाचे पाढे वाचायला सुरूवात होते. मनोरंजन करून स्वतःसाठी वेळ काढण्यासाठी वेळ मिळत नाही. पण कवठे येमाई (ता. शिरूर, जि. पुणे) येथील मित्रांनी असेच एकत्रीत येत एकदिवसीय सफर काढत जीवनाचा आनंद लुटला. सुख-दुःखाच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आनंदात एक दिवस आनंदात घातला.\nदहावी झाली अन सगळ्यांमध्ये दुरी निर्माण झाली होती. अभ्यासात प्रावीण्य मिळविल्यावर बारावी व पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन बहुतेक सर्वजण नोकरीला लागले होते. शिक्षक, पोलिस अधिकारी, अभियंता, शिक्षण विभागात अधिकारी पदावर तर कोणी उद्योजक म्हणून नावलौकीक मिळवला होता. नोकरी निमित्त सगळेच जण वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने भेट होत नसे. वयाच्या पन्नाशीला भिडल्यावर मागे वळून पाहताना मित्रांची आठवण होणे सहाजीकच आहे. त्यामुळे या मित्रांनी एकदिवसीय सहल काढण्याचे ठरविले. तसे ते एकत्रीत आले देखील... त्यातून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.\nपाऊस पडू लागला की खुपसा खुपसी अन्‌ उन्हाळ्यात तिरपाणी खेळण्यात दंग. मग काय दिवसभर गोसावीची विहिरीवर दिवसभर पोहायचे. शिवनापानीचा खेळ खेळून दमल्यावर त्यांच्याच आंब्याच्या कैऱ्या तोडायच्या. गावरान बोरांवर ताव मारायचा. रविवार हा आपुलकीचा वार असायचा. कोणाशी भांडण झाल की कट्टी करत बट्टी करण्यासाठी सलगी असायची. आळींना वेगवेगळी नावे देऊन समाज उपयोगी कामाला एकत्रीत येऊन पुढाकार घ्यायचा. अशाच काही गोड, तिखड, आंबड अनुभवाने या मित्राचे बालपण गेले होते. त्याचाच पाढा एकमेक वाचत होता.\nएकदातर काय झाल पावसाळ���यात गांडूळ निघाले. मित्रांमध्ये ठरले की त्याला मारायचे नाही. मग काठी आणून त्याला वारूळात सोडायचे ठरले. एकाने काठी आणली त्याला उचलून जवळच असणाऱ्या वारूळात ठकलले. गांडूळ जसे आत गेले तसे त्यातून नागाने फडा बाहेर काढला. नागाला पाहून या मित्रांची चांगलीच पाचावर धारण बसली होती. दुष्काळी भाग व रोजगार हमीची कामे यातून सर्वांचीच गरीब परीस्थीती होती. त्यामुळे सुकट खावून दिवस काढणारे हे मित्र होते.\nशिक्षणात मात्र कधीच कोणी मागे पडले नाही. अभ्यासाच्या वेळी अभ्यास तर खेळण्याच्या वेळी खेळ असायचा. त्यामुळे शॉटी व्हॉलीबॉल सारख्या खेळात या मित्रांनी चांगलीच आघाडी घेतली होती. कान्हाचा शॉट अन्‌ भरतची नेट कधी चुकली नाही. कॅरम, कब्बडी सारख्या खेळात देखील त्यांनी प्राविण्य मिळविले होते. काही गरीब मित्रांना एकमेकांकडून नेहमीच मदत मिळत असे. त्यावेळी पुणे व शिरूरवरून येणारी एकच गाडी अन्‌ तिच्यातून येणारा रोजचा डबा हा खरा चर्चंचा विषय होता. मुलगा शहरात शिक्षण घेतो म्हटल्यावर आईवडीलांनी जेवनाच्या डब्याची घेतलली काळजी डोळ्यात पाणी आणणारी ठरणारी होती. त्यातील काहींचे आईवडील हायात नसल्याने त्यांच्या आठवणींनी काही वेळ गांभीर्यात गेला.\nएकमेकांना जीवनात मिळालेला अनुभव शब्द रुपात उतरत होता. मित्राच्या आयुष्यात तरूणपणात आलेल्या सहचारीनी म्हणून मिळालेल्या सौभाग्यवतीना त्यांनी सामिल करून घेतले होते. गावाकडची मजाच न्यारी म्हणत सगळ्यांच्या सौं.ची ओळख करून देत सगळेच गप्पा मारत होते. कुणी कॅरम तर कोणी टॅकींग करत होते. रेनडान्स, स्विमींग, बैलगाडीत बसून आनंद मिळवला. एकत्रीत भोजन करत बालपणीचे मित्र एक दिवसाच्या सफरीत रंगून गेले होते.\nपरतीच्या प्रवासात मात्र परत आपन लवकरच एकत्रीत यायच... असे सांगत सगळ्यांनीच निरोप घेतला.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचे मुंबईत निधन\nमुंबई : ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचे आज (सोमवार) 92 व्या वर्षी जुहू येथील सुजय रुग्णालयात वृध्दपकाळाने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून...\nपूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा... आम्ही स्वाभिमानी, भिकेची गरज नाही; संभाजीराजेंचा तावडेंवर निशाणा... मनसेकडून बंदचे आवाहन;...\n#सोशलमीडिया : न���माध्यम साक्षरतेच्या दिशेचं पाऊल\n‘सोशल मीडिया’ ही टर्म आपण सहजरित्या वापरून अगदी गुळगुळीत करून टाकली आहे. ‘समाजातल्या विविध घटकांना जोडणारी किंवा माहिती आणि मनोरंजनाचं आदानप्रदान...\nनवी ‘डेटा’शाही (विश्राम ढोले)\nरिलायन्सनं नवीन जिओ फायबर सेवेची घोषणा केली आहे. कदाचित अशा प्रकारची सेवा इतर कंपन्यांनी देतील, स्पर्धा वाढेल; पण एकूणच या निमित्तानं रंजनाच्या...\nडेटाक्रांती २.० (सुश्रुत कुलकर्णी)\nरिलायन्स जिओनं नवीन फायबर सेवेची घोषणा केली आहे. कदाचित अशा प्रकारची सेवा इतर कंपन्याही देतील, स्पर्धा वाढेल; पण एकूणच या निमित्तानं रंजनाच्या...\nHis Father's Voice : नातं, संगीत अन् नृत्याच्या फ्युजनने प्रेक्षक मंत्रमुग्ध\nपुणे : आजच्या काळातील वडील आणि मुलातील हळवे नाते व त्याला रामायणातील राम आणि लव-कुश यांच्या कथेचा दिलेला संदर्भ, बासरी आणि गिटारची अनोखी जुगलबंदी,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/raigad-issue-204223", "date_download": "2019-08-20T22:56:34Z", "digest": "sha1:IIWS3BYY7MH2UF54REMRPIYWYTM5NKWB", "length": 8586, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "raigad issue पोलादपुरात झाड कोसळून वीजपुरवठा खंडित | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nपोलादपुरात झाड कोसळून वीजपुरवठा खंडित\nशुक्रवार, 2 ऑगस्ट 2019\nरात्री 11 वाजता झाड पूर्णतः बाजूला करून रस्ता पूर्ववत करून पुरवठा पूर्णपणे चालू करण्यात आला.\nपोलादपुरात झाड कोसळून वीजपुरवठा खंडित\nमुंबई ः धुवाधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील पोलादपूर शहरातील प्रभातनगर येथे ओम अपार्टमेंटकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुरुवारी रात्री 8 वाजता मोठे झाड कोसळले. त्यामुळे विद्युतवाहिनी तुटून शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. रस्ता बंद झाल्याने वाहतूकही खोळंबली.\nयाची माहिती मिळताच प्रभातनगर येथील रहिवासी सचिन मेहता, उमेश सवादकर, दिनेश दरेकर घट��ास्थळी दाखल झाले. मेहता यांनी एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून जेसीबी व संबंधित यंत्रणा उपलब्ध करण्यास सांगितले. तातडीने एल अँड टीचे पर्यवेक्षक संदीप यांनी दोन जेसीबी व कामगार उपलब्ध करून झाड हटविण्याचे काम सुरू केले. वीज वितरणचे कर्मचारीही दाखल झाले. अधिकाऱ्यांनी तातडीने काही परिसरातील खंडित झालेला पुरवठा चालू करून नागरिकांची सुटका केली. रात्री 11 वाजता झाड पूर्णतः बाजूला करून रस्ता पूर्ववत करून पुरवठा पूर्णपणे चालू करण्यात आला.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/agitation-against-ncp-leader-madhukar-pichar-nagar-202985", "date_download": "2019-08-20T22:51:37Z", "digest": "sha1:UGP3ZR5ZTQHMJGZ5QGUMDX5K27DL2FQ5", "length": 13595, "nlines": 197, "source_domain": "www.esakal.com", "title": "agitation against NCP leader Madhukar Pichar in Nagar भाजपमध्ये जाणाऱ्या पिचड यांच्या विरोधात भाजपचे जनआक्रोश आंदोलन | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nभाजपमध्ये जाणाऱ्या पिचड यांच्या विरोधात भाजपचे जनआक्रोश आंदोलन\nसोमवार, 29 जुलै 2019\nमधुकर पिचड यांच्या दुसऱ्या पत्नी व आमदार वैभव पिचड यांच्या सावत्र मातु:श्री कमल देशमुख-पिचड या मराठा समाजाच्या आहेत. परंतु पिचड यांनी मंत्रीपद व राजकीय शक्तीचा वापर करून त्या आदिवासी असल्याचा खोटा दाखला मिळविला. त्यातून त्यांनी गरीब असलेल्या आदिवासी समाजाची लूट केली आहे.\nअकोले : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात राहून मंत्रीपदाचा उपभोग घेतलेल्या माजीमंत्री मधुकर पिचड यांच्याविरोधात उद्या (ता. 30) अकोले येथे जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार असल्याचे भाजप नेते अशोक भांगरे यांनी सांगितले. सकाळी नऊ वाजत अकोले शहरातील बाजारतळावर आंदोलनास प्रारंभ होईल, अशी माहिती त्यांनी दिली.\nमधुकर पिचड यांच्या दुसऱ्या पत्नी व आमदार वैभव पिचड यांच्या सावत्र मातु:श्री कमल देशमुख-पिचड या मराठा समाजाच्या आहेत. परंतु पिचड यांनी मंत्रीपद व राजकीय शक्तीचा वापर करून त्या आदिवासी असल्याचा खोटा दाखला मिळविला. त्यातून त्यांनी गरीब असलेल्या आदिवासी समाजाची लूट केली आहे. त्यांच्या जमिनी हडप केल्या आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी तसेच त्यातून आदिवासींना फसविल्याबद्दल पिचड यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते भांगरे यांनी केली आहे.\nमाजी मंत्री मधुकर पिचड यांनी मंत्रीपदाच्या काळात बिगर आदिवासी असलेल्या आपल्या दुसऱ्या पत्नीच्या नावे आदिवासी असल्याबाबत खोटा दाखला मिळविला. त्याचा वापर करुन पिचड यांनी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता देखील बळकावली असल्याचा आरोप भांगरे यांनी केला आहे. याचा निषेध म्हणून अकोले येथील आदिवासी कृती समितीद्वारे अकोले शहरात पिचड यांच्या बिगर आदिवासी पत्नीकडे असलेल्या दाखल्यांच्या प्रतींचे वाटप केले जाणार असल्याचे भांगरे म्हणाले. आदिवासी कृती समितीतर्फे त्यासाठी आंदोलन पुकारण्यात आले असून, समितीचे सदस्य व समाजातील कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होतील, असे ते म्हणाले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभाजपमधील मेगाभरती म्हणजे 3 लोक का\nसातारा : भाजपमध्ये बुधवारी झालेली मेगाभरती म्हणजे राष्ट्रवादीतून गेलेले तीन आमदार का असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला...\nशिवाजी महाराजांचे प्रत्यक्ष वंशज भाजपमध्ये: मुख्यमंत्री\nमुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रत्यक्ष वंशज असलेले शिवेंद्रसिंह राजे आज भाजपमध्ये येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले....\nमुख्यमंत्री म्हणतात, आधी मुलगा भाजपमध्ये...मग वडील....\nमुंबई : ''आम्ही आधी सुजय विखेंना पकडलं मग राधाकृष्ण आले. आम्ही वैभव पिचड याना पकडलं मग मधुकर राव आले.आता संदीप नाईक आले, म्हणजे गणेश नाईक येतील...\nशिवसेनेसोबतच लढणार, पुन्हा युतीचे सरकार येणार : मुख्यमंत्री\nमुंबई : आज आम्ही विरोधी पक्षातील नेत्यांना पक्षात घेताना कोणालाही मंत्रिपदाची आश्वासने दिलेले नाही. धाक आणि प्रलोभने देऊन पक्षात प्रवेश करून घेतलेला...\nमहाराष्ट्राचा विकास व्हावा म्हणून भाजपसोबत : मधुक��� पिचड\nमुंबई : महाराष्ट्राचा विकास व्हावा म्हणून आम्ही भाजपसोबत जात असल्याचे, राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले नेते मधुकर पिचड यांनी सांगितले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://kisanputra.in/2018/12/they_are_fooling_farmers/", "date_download": "2019-08-20T22:28:14Z", "digest": "sha1:FGQIEPZGW2LZ5OPL36DDC7MBA2HGKWIE", "length": 6987, "nlines": 69, "source_domain": "kisanputra.in", "title": "सावधान, ते आता शेतकऱ्यांची फसवणूक करायला निघाले आहेत - अमर हबीब - Kisanputra Andolan", "raw_content": "\nसावधान, ते आता शेतकऱ्यांची फसवणूक करायला निघाले आहेत – अमर हबीब\n19 मार्च : अन्नदात्यासाठी अन्नत्याग #fast4feeder\nकिसानपुत्र आंदोलनाचे ६ वे राज्यस्तरीय शिबिर वारणानगर, कोल्हापूर (५ व ६ जानेवारी २०१९).\nकिसानपुत्र आंदोलन स्वयंचलित चळवळ\nकिसानपुत्र आंदोलन नेमके काय आहे\nअसे झाले किसानपुत्र आंदोलनाचे अंबाजोगाईचे राज्यस्तरीय शिबिर – राजीव बसरगेकर, पुणे\n – शामसुंदर महाराज सोन्नर\nदुष्काळग्रस्त शेतकार्यांना सरकारने थेट मदत करावी – किसानपुत्र आंदोलन\nHome Life सावधान, ते आता शेतकऱ्यांची फसवणूक करायला निघाले आहेत – अमर हबीब\nसावधान, ते आता शेतकऱ्यांची फसवणूक करायला निघाले आहेत – अमर हबीब\n5 विधान सभांच्या निकालांनी गदगद झालेले आणि बदाबदा पडलेले आता नव्या उत्साहाने शेतकऱयांच्या बाजूने गळा काढू लागले आहेत. शेतकऱयांच्या नावाने आपण किती जोरात ओरडतो याची जणू स्पर्धाच लागली आहे. त्यांच्या विलापात शेतकरी प्रश्नाचे अज्ञान खच्चून भरले आहेत. त्यांना शेतकऱयांच्या प्रशनाच्या अभ्यासपूर्ण उत्तरात रस नाही. सत्तेच्या खुर्ची पर्यंत पोचण्यासाठी त्यांना शेतकऱयांची पायरी करायची आहे. शेतकऱयांना नोकरशाहीच्या दावणीला बांधणे शेतकऱयांच्या हिताचे नाही असे म्हटले तर ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतात. मरणाच्या दारात असलेल्या शेतकऱ्याना वाचवण्याची तळमळ नाही. ज्यांनी गरीबी हटाव म्हणून फसवले, हिंदू म्हणून फसवले, जाती जातीच्या नावाने फसवले, तेच आता शेतकरी म्हणून फसवायला निघाले आहेत.\nअसे लोक ओळखायचे एकच थर्मामिटर आहे. ते म्हणजे शेतकरी विरोधी कायदे. तुम्ही शेतजमिनीवरील सिलिंगचे समर्थक आहात की विरोधक आवश्यक वस्तू कायदा रद्द झाला पाहिजे का नाही आवश्यक वस्तू कायदा रद्द झाला पाहिजे का नाही सरकारने खाजगी उद्योग व्यवसायासाठी सरकारी जमीन अधिग्रहण केले पाहिजे की नाही सरकारने खाजगी उद्योग व्यवसायासाठी सरकारी जमीन अधिग्रहण केले पाहिजे की नाही हे प्रश्न नीर-क्षीर करतील हे प्रश्न नीर-क्षीर करतील बेगडी सहानुभूतीदारांना उघडे पाडतील. गळा काढू प्रत्येकाला किसानपुत्रांनी हे प्रश्न विचारले पाहिजेत. किसानपुत्रांची ही ऐतिहासिक जबाबदारी आहे.\nनिवडणुका जवळ आल्या आहेत. गिधाडे घिरट्या घालू लागली आहेत. आपल्या कुटुंबियांना फसवणुकी पासून वाचवण्याची जबाबदारी आपली आहे. कितीही लोभस बोलला तरी जर तो पिंजऱ्याचे दार उघडणारा नसेल तर तो आपला नाही. गळे काढू पक्ष-नेत्यांपासून सावध राहा.\nअमर हबीब, किसानपुत्र आंदोलन\n19 मार्च : अन्नदात्यासाठी अन्नत्याग #fast4feeder\nकिसानपुत्र आंदोलनाचे ६ वे राज्यस्तरीय शिबिर वारणानगर, कोल्हापूर (५ व ६ जानेवारी २०१९).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2019-08-20T22:31:08Z", "digest": "sha1:ZDPKJIVU3UU5U753YEMULUP5IJ33HULT", "length": 5861, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आद्य शंकराचार्यला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nआद्य शंकराचार्यला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख आद्य शंकराचार्य या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nगंगा नदी ‎ (← दुवे | संपादन)\nभारताचा इतिहास ‎ (← दुवे | संपादन)\nस्वामी विवेकानंद ‎ (← द��वे | संपादन)\nपंचायतन पूजा ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ७८८ ‎ (← दुवे | संपादन)\nरामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामी ‎ (← दुवे | संपादन)\nकृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर ‎ (← दुवे | संपादन)\nशंकराचार्य ‎ (← दुवे | संपादन)\nआदि शंकराचार्य (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nविष्णु ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Harshalhayat/जुनी चर्चा ५ ‎ (← दुवे | संपादन)\nहिंदू धर्म ‎ (← दुवे | संपादन)\nआत्मषटक ‎ (← दुवे | संपादन)\nभगवद्‌गीता ‎ (← दुवे | संपादन)\nकन्नड ब्राह्मण ‎ (← दुवे | संपादन)\nजयंत्यांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nशृंगेरी ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य:Sankalpdravid/दखलपात्र भर पडलेले लेख ‎ (← दुवे | संपादन)\nजगदगुरु आदि शंकराचार्य (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nयजुर्वेद ‎ (← दुवे | संपादन)\nहस्तमालक टीका ‎ (← दुवे | संपादन)\nएकश्लोकी ‎ (← दुवे | संपादन)\nबद्रीनाथ ‎ (← दुवे | संपादन)\nकेदारनाथ मंदिर ‎ (← दुवे | संपादन)\nजोशीमठ ‎ (← दुवे | संपादन)\nव.कृ. नुलकर ‎ (← दुवे | संपादन)\nचर्पटपञ्जरिका स्तोत्र ‎ (← दुवे | संपादन)\nनागार्जुन ‎ (← दुवे | संपादन)\nअद्वैत वेदान्त ‎ (← दुवे | संपादन)\nगोवर्धन मठ ‎ (← दुवे | संपादन)\nशारदा मठ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/2200?page=4", "date_download": "2019-08-20T23:27:52Z", "digest": "sha1:VGIFY6KB5UITOXSFEVEEXBPFSJTDN4JV", "length": 4730, "nlines": 106, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हितगुज | Page 5 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /हितगुज\nगुलमोहर - कथा/कादंबरी गुलमोहर - मराठी कथा/कादंबरी\nगुलमोहर - ललितलेखन गुलमोहर - ललितलेखन\nघर पहावे बांधून घर बांधणी/विकत घेण्यासंबंधी हितगुज\nगुलमोहर - चित्रकला गुलमोहर - चित्रकला\nजलरंग कार्यशाळा जलरंग कार्यशाळा\nचित्रपट चित्रपट विषयक हितगुज\nहा भारत माझा हा भारत माझा - चित्रपट\nजन गण मन - चर्चा\nजन गण मन जन गण मन चित्रपट\nमसाला मसाला चित्रपट प्रोमोशन\nमसाला - स्पर्धा मसाला - स्पर्धा\nतुकाराम 'तुकाराम' चित्रपटासंबंधी हितगुज\nचिंटू - स्पर्धा चिंटू - स्पर्धा\nचॅम्पियन्स चॅम्पियन्स मराठी चित्रपट\nपुणे ५२ पुणे ५२\nआयना का बायना आयना का बायना\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/news/laxmiputra-karad-2/", "date_download": "2019-08-20T23:44:32Z", "digest": "sha1:XKQABAEP3NCY7PPBEGBB4SBSSWWYMBP5", "length": 11112, "nlines": 60, "source_domain": "mymarathi.net", "title": "असोसिएशन स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर्स ऑफ इंडिया संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी खंडु इंगळे - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome News असोसिएशन स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर्स ऑफ इंडिया संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी खंडु इंगळे\nअसोसिएशन स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर्स ऑफ इंडिया संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी खंडु इंगळे\nकराड (प्रतिनिधी) – सातारा जिल्ह्यातील शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शासन पुरस्कृत सहकारी संस्था यांच्याकडून वितरित होणाऱ्या जाहिराती वृत्तपत्रांना शासकीय नियमानुसार समप्रमाणात दिल्या गेल्या पाहिजेत, सातारा जिल्ह्यातील वृत्तपत्रांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर्स ऑफ इंडियाचे नवनियुक्त सातारा जिल्हाध्यक्ष खंडु इंगळे यांनी मत व्यक्त केले.\nअसोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर्स ऑफ इंडिया या संघटनेची सातारा जिल्हा कार्यकारणीची बैठक नुकतीच कराड येथे शासकिय विश्रामगृहात संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी रंगराव शिंपुकडे, संघटन सचिव गोर�� तावरे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी सातारा जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.\nअसोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर्स ऑफ इंडियाच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी खंडू इंगळे (कराड), कार्याध्यक्ष अजित भिलारे (सातारा), उपाध्यक्ष कृष्णत घाडगे (वाई), सचिव संतोष शिंदे (कराड ), समन्वयक उध्दव बाबर (सातारा) प्रदेशाध्यक्ष अप्पासाहेब पाटील यांनी प्रत्येक पदाधिकार्याला नियुक्तीपत्र दिले. गोरख तावरे (कराड), बापूसाहेब जाधव (सातारा), अनिल देसाई (सातारा), शामराव अहिवळे (फलटण) यांना सल्लागार म्हणून काम करण्याची विनंती करण्यात येणार आहे. तर दैनिक व साप्ताहिकांच्या संपादकांना कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्त केले जाणार आहे.\nअसोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर्स ऑफ इंडिया ही देशपातळीवर वृत्तपत्रांच्या प्रश्नांसाठी काम करणारी संघटना आहे. केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालय अंतर्गत असणाऱ्या प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया व आरएनआय यावर प्रतिनिधीत्व करणारी ही संघटना आहे. असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर्स ऑफ इंडियाच्या सातारा जिल्ह्यातील बैठकीसाठी शामराव अहिवळे (फलटण ), रघुनाथ कुंभार (सातारा), विश्चासराव पानवळ (उंब्रज), कृष्णात घाडगे (वाई) उद्धव बाबर (सातारा), अजित भिलारे (सातारा), शंकर शिंदे (कराड), प्रकाश पिसाळ (कराड), संतोष शिंदे (कराड), धनंजय सिंहासने (कराड) उपस्थित होते.\nमुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात मेळावे – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nशासकीय संदेश प्रसारण धोरणात सुधारणा करावी यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु – अप्पासाहेब पाटील\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nचंद्रयान-2 ने पार केला मोठा टप्पा; चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यात यशस्वी, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार\nभारतात घुसले आयएसआय एजंट्ससह 4 पाकिस्तानी दहशतवादी, देशभर हायअलर्ट जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-katta-anant-bagaitekar-marathi-article-2892", "date_download": "2019-08-20T23:50:56Z", "digest": "sha1:GNSGVDGVTWHGFXMGT66CGUMC5PVTAGVE", "length": 25094, "nlines": 174, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Katta Anant Bagaitekar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 13 मे 2019\nआता भीती वाटू लागली \nएकेकाळचे रा. स्व. संघाचे प्रवक्ते आणि आता संघातून भाजपमध्ये बदली होऊन सरचिटणीस झालेल्या राम माधव यांचे एक विधान सध्या येथील राजकीय वर्तुळात चर्चित झाले आहे.\nत्यांनी एका मुलाखतीत बोलताना ‘भाजप अन्य सहकारी पक्षांबरोबर सरकार स्थापनेस तयार राहील’ असे विधान केले होते.\nआता या विधानाचे विविध अर्थ राजकीयदृष्ट्या लावले जाऊ शकतात.\nसर्वांत पहिला अर्थ हा, की भाजपला स्वबळाचे बहुमत मिळण्याची शक्‍यता वाटेनाशी झाली आहे.\nम्हणजेच २०१९ च्या या निवडणुकीत भाजपला बहुमत हुलकावणी देताना दिसू लागले आहे, असा तर याचा अर्थ नव्हे\nएक गोष्ट निश्‍चित आहे, की भाजपच्या वर्तुळातूनही २०१४ च्या तुलनेत पक्षाला कमी जागा मिळतील, असे मानले जात आहे.\nकिती कमी मिळतील याबाबत वेगवेगळे अंदाज व तर्क दिले जात आहेत. परंतु, १८० ते २२० च्या दरम्यान भाजपला जागा मिळतील, असे भाकीत वर्तविले जात आहे. म्हणजेच २७ ३ची जादुई म्हणजेच सध्या बहुमताची संख्या गाठण्यासाठी भाजपला अकाली दल व शिवसेनेची मदत तर लागेलच, परंतु अन्य प्रादेशिक पक्षांचीही मदत लागणार आहे. त्यासाठीच आता भाजपने इतर पक्षांना जाळ्यात ओढण्यासाठी ‘फील्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच राम माधवरावांचे विधानही सूचक आणि महत्त्वपूर्ण आहे. यासाठी तूर्तास भाजपतर्फे कुणीच पुढाकार घेताना आढळत नाही. कारण भाजपने असा पुढाकार घेण्याच्या हालचाली सुरू केल्यास आतापासूनच ‘देवाणघेवाण’ आणि ‘त्यासाठीची किंमत’ याची ‘घासाघीस’(बार्गेनिंग) सुरू होईल व त्याचप्रमाणे उरलेल्या मतदानाच्या फेऱ्यांवरही त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकेल.\nदिल्लीच्या राजकीय वर्तुळानुसार तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि त��लंगण राष्ट्रसमितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी ‘फेडरल फ्रंट’ची कल्पना पुन्हा नव्या उमेदीने मांडण्यास सुरुवात केली आहे. त्या हालचालीमागे भाजपचाच हात आहे. किंबहुना चंद्रशेखर राव यांची ही ‘राजकीय चाल’ ‘भाजप पुरस्कृत’ असल्याची चर्चा आहे.\nत्यामुळेच काँग्रेसबरोबर आघाडी असलेल्या द्रमुक पक्षाचे प्रमुख एम. के. स्तालिन यांना भेटण्याचा केलेला त्यांचा प्रयत्न सफल होऊ शकला नाही. केरळचे मुख्यमंत्री व मार्क्‍सवादी नेते पिन्नराई विजयन यांना भेटून त्यांना परतावे लागले.\nथोडक्‍यात, बहुमत हुकण्याच्या भीतीने ग्रस्त भाजपने इतर समर्थकांकडून ‘फील्डिंग’ लावायला सुरुवात केली आहे\nसध्याच्या निवडणुकीत भाजपला स्वबळाचे बहुमत मिळेल काय\nनाही मिळाले तर काय\nआणि मिळाले तर काय\nअशा विविध प्रश्‍नांवर चर्चा सुरू आहेतच\nसंघाच्या वर्तुळातून एक रंजक माहिती कानावर आली.\nया माहितीनुसार भाजपला स्वबळाचे बहुमत मिळाले, तर काही प्रश्‍नच निर्माण होणार नाही.\nत्यांचे सरकार आपोआपच स्थापन होईल.\nपण मिळाले नाही तर\nतर मात्र बऱ्याच शक्‍यता निर्माण होतील\nसंघ वर्तुळातही याबाबत चर्चा सुरू आहेतच.\nयाबाबत कानावर आलेल्या माहितीनुसार, भाजपला स्वबळाचे बहुमत मिळाल्यास त्यांच्या सरकारस्थापनेत कोणताही हस्तक्षेप न करण्याची भूमिका घ्यायची, असे संघ नेतृत्वाने ठरविले आहे.\nपण बहुमत न मिळाल्यास\nहोय, आणि संघ वर्तुळात ती शक्‍यता अधिक असल्याचे मानले जाते\nतर, बहुमत न मिळाल्यास मात्र संभाव्य आघाडी सरकारचे नेतृत्व कुणाकडे असावे याबाबत संघाचा हस्तक्षेप राहील, असे भाजप नेतृत्वाला सूचित करण्यात आल्याचे समजते.\nपरंतु, भाजपच्या उच्च वर्तुळातून मात्र संघाला हस्तक्षेप करू न देण्यासाठी हालचाली सुरू आहेत.\nखुद्द युगपुरुषांनी, ‘मी नाहीतर कुणी नाही’ अशी भूमिका घेतल्याचे समजते.\nआणि त्यांनी संधी न मिळाल्यास ‘काहीही’ करण्याची तयारी केल्याचे विश्‍वसनीयरीत्या समजते\nतर मंडळी, सध्या निवडणुका सुरू आहेत. निवडणुकांसाठी राजकीय नेते रात्रीचा दिवस करून, जीव तोडून प्रचार करीत आहेत.\nनेते मंडळी आणि खुद्द उमेदवार हे तहान-भूक आणि झोप विसरून प्रचार करीत आहेत. या सगळ्या गडबडीत मनुष्याला झोपेची आवश्‍यकता तर भासणारच ना\nही मंडळी कधी झोपत असतील\nत्यांना झोप लागत असेल काय असे विविध प्रश्‍न मन���त आल्याखेरीज रहात नाहीत\nदिल्लीच्या चांदणी चौक मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि व्यवसायाने डॉक्‍टर असलेल्या हर्षवर्धन यांच्याकडे याचे उत्तर आहे.\nत्यांनी त्यांच्या अनुभवाने सांगितले, की त्यांना एवढ्या धावपळीतदेखील तीन ते चार तासांची झोप पुरेशी होते आणि ते तेवढी झोप घेतात.\nपरंतु, डॉक्‍टर असल्याने त्यांना या विषयात आणखी सखोल ज्ञान असणे स्वाभाविक आहे.\nत्यांनी असे सांगितले, की तसं पहायला गेलं तर मनुष्याला अगदी चांगली गाढ अशी पंचेचाळीस मिनिटांची झोपदेखील दिवसभरासाठी म्हणजे चोवीस तासांसाठी पुरेशी होऊ शकते.\nहे कसे काय शक्‍य आहे बुवा\nहर्षवर्धन यांनी याबाबत पत्रकारांबरोबरच्याच वार्तालापात बोलताना खुलासा केला, की जर जागृत व अर्ध-जागृत मन यातील फरक-अंतर मिटवून एकाग्रचित्त अवस्था केल्यास त्या व्यक्तीला पाऊण तास झोपही पुरेशी ठरू शकते. थोडक्‍यात ध्यानधारणेच्या माध्यमातून पंचेचाळीस मिनिटांची निद्रा पुरेशी होऊ शकते व माणूस ताजातवाना होऊ शकतो, असा त्यांचा शोध त्यांनी पत्रकारांसमोर सादर केला.\nपण ते स्वतः मात्र तीन-चार तास झोपतात, हे सांगायला ते विसरले नाहीत. हे जरा जास्तच झालं नाही का पण डॉक्‍टर हर्षवर्धनसाहेब यांनी पूर्वीदेखील असाच काहीसा एक शोध लावून लोकांना चक्रावून टाकले होते.\nहर्षवर्धन हे विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे मंत्री आहेत. स्टीफन हॉकिंग या अवकाश व खगोल शास्त्रज्ञाचा, खरं तर त्यांना ब्रह्मांड वैज्ञानिक म्हटले जाते. त्यांचा हवाला देताना त्यांनी असा दावा केला होता, की आइन्स्टाईन यांच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताचा उल्लेख वेदांमध्ये सापडू शकतो, असे हॉकिंग म्हणाले होते.\nत्यावेळी त्यावर वाद झाला होता.\nआता हर्षवर्धन यांनी निद्रेबाबत नवा शोध लावलेला आहे\nपळा.... पळा.... कोण पुढे पळे तो.....\nसध्या दिल्लीत बसून भाजपची आणि त्यातही युगपुरुषांची बाजू मांडण्याची मुख्य जबाबदारी देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली सांभाळत आहेत.\nत्यांच्या बाजूने दणादण एका पाठोपाठ ब्लॉग लिहून ते त्यांची निष्ठा व्यक्त करीत आहेत.\nयांना पर्याय नाही, मोदींचे नेतृत्वच भारताला तारू शकते आणि मोदींचे नेतृत्व ही भारताची गरज आहे या तीन मुद्यांभोवती त्यांचे ब्लॉग तयार करण्यात येतात आणि लोकांसमोर सादर केले जातात. हे करताना विरोधी पक्षांमध्ये नेत��त्वाचा अभाव कसा आहे, राहुल गांधी यांना कुणीच गांभीर्याने घेत नाही असा उपहास, चेष्टा व हेटाळणी करण्यासही ते चुकत नाहीत.\nआता त्यांनाही पक्षात स्पर्धक तयार झालेला आहे.\nया स्पर्धकावर साक्षात पक्षाध्यक्षांचा वरदहस्त आहे.\nतर हे स्पर्धक दुसरे तिसरे कुणी नसून रेल्वेमंत्री पियुष गोयल आहेत.\nअरुण जेटली आजारी असताना त्यांच्या बदली अर्थमंत्री म्हणून गोयल यांनाच तात्पुरती जबाबदारी दिलेली होती.\nआता दिवसेंदिवस जेटली यांची प्रकृती फारशी नीट राहताना दिसत नसल्याने खरोखर भाजपचे सरकार पुन्हा स्थापन झाल्यास त्यामध्ये अर्थखात्याची जबाबदारी पियुष गोयल यांच्याकडेच जाऊ शकते, असे खात्रीलायकपणे मानले जाते.\nजेटली यांच्याप्रमाणेच गोयल हेही मोदी यांच्या नेतृत्वाचे गुणगान करीत असतात.\nहे ‘अभेद्य’ आहेत आणि त्यामुळेच यावेळी २०१४ पेक्षा अधिक संख्येने भाजपला जागा मिळतील, असे भाकीतही ते वर्तवितात.\nपरंतु, पत्रकारांनी त्यांच्या उत्साहाला काहीसा चाप लावताना २०१४ सारखी लाट नसल्याकडे लक्ष वेधले असता त्यांनीही शाब्दिक कसरती व चलाखी केली.\nते म्हणाले, २०१४ मध्ये मोदींच्या बाजूने उघड लाट होती. परंतु, आता २०१९ मध्ये मोदींच्या बाजूने जबरदस्त अंतःप्रवाह म्हणजे अंडरकरंट आहे. त्यामुळे यावेळी अधिक जागा मिळणार आहेत.\nएका पत्रकाराने आपला काहीसा फटकळपणा दाखवीत म्हटले, की अंडरकरंट हा नेहमी प्रस्थापित सरकारच्या विरोधात असतो. पण गोयल त्यांच्या सिद्धांतावर ठाम राहिले.\nबहुधा त्यांना निवडणुकीनंतरचे सरकार आणि अर्थमंत्रिपदाची खुर्ची आणि मुकुट दिसत असावा.\nपरंतु, गुजराती बोलणारे गोयल अमित शहांचे खास आहेत, हे निश्‍चित आणि त्या मार्गानेच ते अर्थमंत्रिपदापर्यंत पोचू शकतील.\nअसली निवेदने करीत नाही\nगृहमंत्री राजनाथसिंह हे लखनौहून उभे आहेत.\nमतदान केल्यानंतर कपाळाला चंदनाचा टिळा लावलेल्या राजनाथसिंह यांची बोटावरची शाई दाखवतानाची छबीही सर्वत्र प्रसिद्ध झाली.\nंतर, बाहेर येताच पत्रकारांनी राजनाथसिंहांनी गाठले.\nप्रश्‍नोत्तराची एक फेरी या निमित्त झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा ‘भ्रष्टाचारी क्र.१’ असा उल्लेख केला, त्याकडे लक्ष वेधून पत्रकारांनी त्यांनी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी ताडकन उत्तर दिले, ‘मैं ऐसे बय���न नही देता\nराजनाथसिंह यांचे हे निवेदन फारसे चर्चित झाले नाही, कारण युगपुरुषांच्या प्रसिद्धीतंत्र व झगझगाटात भाजपच्या इतर नेत्यांचे अस्तित्वत लुप्त झालेले आढळते.\nकिंबहुना त्यामुळेच राजनाथ यांच्या या वक्तव्याला फारशी प्रसिद्धी मिळू शकली नसावी.\nपरंतु राजनाथ तर बोलून गेले आणि चक्क युगपुरुषांच्या विरोधात\nहळूहळू का होईना लोकं बोलू लागलीत\nएकदा संसदेत गंगा नदीवर वाहतुकीच्या दृष्टीने बंदरे बांधण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली व त्यात विरोधी पक्षांनी काही सूचना केल्या.\nत्या सूचना पटल्याने परिवहन, नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांनी त्यास मान्यता दिली. त्यावर एका विरोधी सदस्याने काहीसे खवचटपणे विचारले, ‘मोदी याला परवानगी देतील काय’ त्यावर गडकरींनी राजनाथ यांच्याप्रमाणेच ताडकन उत्तर देत, ‘मला परवानगीची गरज नाही,’ असे म्हणून सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला होता.\nही कशाची लक्षणे आहेत\nयुगपुरुषाची भीती व दरारा कमी झाला काय\nयाचाही शोध घ्यायला हवा\nभाजप सरकार government बहुमत\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrovision-chocolate-market-grows-indian-taste-16704", "date_download": "2019-08-20T23:39:30Z", "digest": "sha1:HPFZFYL7W45LVEUAFM2BMYLSKMGL56LU", "length": 21768, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrovision, Chocolate market grows with indian taste | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभारतीय चवीच्या चॉकलेटची वाढती बाजारपेठ\nभारतीय चवीच्या चॉकलेटची वाढती बाजारपेठ\nसोमवार, 18 फेब्रुवारी 2019\nकार्तिकेयन पलानीसामी आणि हरीश मनोज कुमार या दोघा नातेवाइकांनी सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी चॉकलेट निर्मितीच्या नव्या व्यवसायाचे गणित मांडले. यात कोकोआ झाडांची लागवड आणि चॉकलेट विक्रीचा समावेश होता. कुमारने आपली अभियंत्याची नोकरी सोडून पूर्ण वेळ शेती करण्याचा निर्णय घेतला. प्रथम कोकोआ बियांचे उत्पादन आणि निर्यात या अ��ुषंगाने विचार सुरू होता. वास्तविक भारतामध्ये कोकोआचे फारसे उत्पादन होत नाही. कोकोआचे सर्वात मोठे उत्पादन आयव्हरी कोस्ट, घाना, मेक्सिको, इक्वेडोर, ब्राझील, कॅमेरून आणि नायजेरिया या देशांमध्ये होते.\nकार्तिकेयन पलानीसामी आणि हरीश मनोज कुमार या दोघा नातेवाइकांनी सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी चॉकलेट निर्मितीच्या नव्या व्यवसायाचे गणित मांडले. यात कोकोआ झाडांची लागवड आणि चॉकलेट विक्रीचा समावेश होता. कुमारने आपली अभियंत्याची नोकरी सोडून पूर्ण वेळ शेती करण्याचा निर्णय घेतला. प्रथम कोकोआ बियांचे उत्पादन आणि निर्यात या अनुषंगाने विचार सुरू होता. वास्तविक भारतामध्ये कोकोआचे फारसे उत्पादन होत नाही. कोकोआचे सर्वात मोठे उत्पादन आयव्हरी कोस्ट, घाना, मेक्सिको, इक्वेडोर, ब्राझील, कॅमेरून आणि नायजेरिया या देशांमध्ये होते.\nपहिले उत्पादन हाती येताच पलानीसामी यांच्याबरोबर चॉकलेट तयार करण्याचे प्रयोग सुरू झाले. त्यांनी केलेले नमुने त्यांनी चेन्नई येथील प्रमाणित चॉकलेट टेस्टर एल. नितीन चोरडिया यांच्याकडे तपासणीसाठी नेले. या चॉकलेटला वेगळीच चव असल्याचे लक्षात आले. पहिल्यांदा त्यांना नैराश्य आले तरी या चवीचाच फायदा उचलण्याचे त्यांनी ठरवले. कोकोआच्या बिया ते चॉकलेट बार उत्पादनाचा मार्ग तयार झाला. त्याचा सॉकलेट (म्हणजे शेतकरी) हा ब्रॅंड तयार झाला. या चॉकलेटची किंमत २०० ते २२० रुपये असून, दरमहा ७००० चॉकलेटबार विकले जातात.\nसध्या चॉकलेट उद्योगामध्ये मसान अॅण्ड कं., पास्कती, अर्थलोफ, मलाबार सिक्रेट्स आणि कोकोट्रेट या अन्य भारतीय अशा चॉकलेट कंपन्या कार्यरत आहेत. या सर्व कंपन्या चॉकलेटला भारतीय चव, स्वाद आणण्यासाठी प्रयोग करत आहेत. त्यात शेंगदाण्यापासून, अक्रोडपर्यंतच नव्हे भारतीय सर्वात तिखट मिरची भूत झोलोकिया यांचेही स्वाद समाविष्ट केले जात आहेत. स्थानिक मसाले, चवी यातून नाविन्य आणले आहे. यातून दक्षिण अमेरिकी आणि आफ्रिकन चॉकलेट कंपन्यांशी स्पर्धा केली जात आहे. चोरडिया यांच्या मते, सन २०२० कोकोओ शेती ते चॉकलेट निर्मिती या व्यवसायामध्ये किमान ३० कंपन्या भारतात कार्यरत असतील. त्यांची स्वतःचीही कंपनी असून, कोकोआट्रेट ब्रॅंडअंतर्गत विक्री केली जाते.\nअसा आहे हा व्यवसाय\nककोओ हे अत्यंत शुद्ध चॉकलेट असून, त्यावर उष्णता प्रक्रियेनं���र कोकोआ तयार होते. त्याचा उपयोग पुढे चॉकलेट निर्मितीसाठी केला जातो.\nचॉकलेट बाजारपेठेची वाढ २०११ ते २०१५ या काळात - १९.९ टक्के\nअपेक्षित वाढ २०.६ टक्के\nजागतिक पातळीवर ककोओचे दर सातत्याने कमी-जास्त होत असतात. ते मार्च २०११ मध्ये सर्वोच्च पातळीवर म्हणजे ३८२६ डॉलर प्रति टन होते, तर २०११ डिसेंबरमध्ये सर्वात कमी १८१५ डॉलर प्रति टन होते.\nगेल्या वर्षी जागतिक पातळीवरील मर्यादित पुरवठ्यामुळे कोकोओचे फ्युचर्स मार्केट २८ टक्क्यांनी बदलले होते. पर्यायाने भारतीय शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनासाठी स्वतः मूल्यवर्धनाकडे वळावे लागले होते.\nसध्याच्या शेती ते चॉकलेट बार ही बाजारपेठ ६ ते ८ कोटी रुपयांची असून, पुढील दोन तीन वर्षामध्ये दरवर्षी २०० ते २५० टक्क्यांनी वाढत जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर ती ५० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता चोरडिया यांनी व्यक्त केली.\nअशा आहेत या व्यवसायातील कंपन्या\nदेशातील सर्वात मोठी चॉकलेट उत्पादक कंपनी मॅसोन अॅण्ड कं. ही तमिळनाडू येथे असून, दरमहा सुमारे १२ हजार बार बनविले जातात. पाच वर्षापूर्वी स्थापन झालेल्या कंपनीचे संस्थापक जेन मॅसोन आणि फॅबियन बॉन्टेम्स हे आधी तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटक येथे ककोओ उत्पादन घेत होते. आज हा ब्रॅंड मुंबई, दिल्ली, बंगळूरसह १२ शहरांतील सुमारे १०० स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे.\nपास्कती फूड्सचे भागीदार व चॉकलेटीअर देवांश आशेर म्हणाले, की अद्याप पारंपरिक गोड अशा चॉकलेटचीच सवय बहुतांश लोकांना आहे. मात्र, नाविन्य लोकांना आवडतही आहे. त्यांच्या कंपनीची वार्षिक चॉकलेट विक्री केवळ तीन वर्षात ८ लाख रु. पासून ८० लाख रुपयांपर्यंत पोचली आहे.\nकोची येथील सिंथेटे ही नैसर्गिक अन्नघटकांच्या निर्मितीतील सुमारे १६०० कोटी मूल्य असलेली कंपनी असून, त्यांनीही या महिन्यामध्ये शेत ते चॉकलेट बार अशी कंपनी सुरू केली आहे. त्यांचे ब्रॅंड पॉल अॅण्ड माईक असा असून, त्याअंतर्गत सीताफळ, हापूस आंबा, जांभूळ, अॅमेझोनिन पिंक पेपर, बाल्कन रोज अशा चवी बाजारात आणल्या आहेत. त्यांचे बार हे ७० ग्रॅम आणि १४ ग्रॅम असे आहेत.\nचॉकलेट डिझायनर बिना रामानी यांनी मसालेदार चॉकलेटचा मलाबार सिक्रेट्स हा ब्रॅंड आणला असून, कॅडबरीसह अनेकांनी तो उचलून धरला आहे. यासाठी त्या स्वतःच्या चिकमंगळूर येथील शेतातील ककोओ वापरतात.\nमनोज कुमा�� चॉकलेट व्यवसाय profession गणित mathematics भारत नायजेरिया चेन्नई नैराश्य स्पर्धा day तमिळनाडू केरळ कर्नाटक सीताफळ custard apple हापूस\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nमका, गहू, हरभऱ्याच्या किमतीत वाढीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...\nकागलचा शाहू कारखाना देशात सर्वोत्कृष्टनवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या...\nपोल्ट्रीला धान्य पुरवठ्यासाठी...पुणे : विविध कारणांमुळे तोट्यात चाललेल्या लेअर...\nस्फुरद, पालाशयुक्त खतांसाठी अनुदान दर...नवी दिल्ली : स्फुरद व पालाशयुक्त रासायनिक...\nऊस बियाणे विक्रीसह भाडे तत्त्वावरील...उसाच्या बियाणे प्लॉटच्या माध्यमातून एकरी तीस ते...\nउत्तर प्रदेशात ५१४ कोटींचा ‘पेप्सिको’चा...नवी दिल्ली : अन्न आणि शीतपेय उत्पादनात मोठी...\nमका, गहू, हरभऱ्याच्या किमतीचा वाढीचा कलपुढील महिन्यात रब्बी मका, गहू आणि हरभरा यांचे भाव...\nओढकामाच्या बैलांवर येतेय गदा ट्रॅक्टरच्या वाढत्या प्रमाणामुळे ओढकामाच्या...\nशेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...\nबांधावरचा शेवगा देतो भरघोस उत्पन्न पुणे जिल्ह्यातील केळवडे (ता. भोर) येथील...\nमका, हळद, गव्हाच्या किमतीत वाढमक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...\nबाजारात हळदीचे दर दबावातसांगली ः देशात हळद उत्पादनाला पोषक वातावरण...\nवायदे बाजार : मका, गहू, हळदीच्या...सध्या बाजारपेठेत मक्याची मागणी वाढत आहे. या...\nसेंद्रिय घटकांच्या वापरातून शेती आणली...पिकांचा वाढता उत्पादन खर्च, जमिनीची सुपीकता या...\nकापूस, मका, सोयाबीनच्या भावात वाढरब्बी पिकांचे भाव आवकेमुळे कमी झाले आहेत....\nघरपोच चारा विक्रीतून मिळविले...नागपूरपासून ६५ कि.मी. वरील अरोली (ता. मौदा) हे...\nसुधारित बहुपीक पद्धतीतून उत्पन्नामध्ये...चिदगिरी (जि. नांदेड) येथील कैलास गिरी यांनी...\nसरकीने मोडला दराचा उच्चांकजळगाव ः कापसासह सरकीच्या दरानी नवा उच्चांक गाठला...\nमका, हळद, गव्हाच्या किमतीत तेजीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्याच्या...\nमका, हळद, हरभऱ्याच्या किमतीत वाढअमेरिकेने चीनकडून होणाऱ्या आयातीवर वाढविलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/international-42937726", "date_download": "2019-08-20T22:43:32Z", "digest": "sha1:3CPBS2NCBBDRRATG6Y4M4UEBO674YKFS", "length": 12503, "nlines": 120, "source_domain": "www.bbc.com", "title": "पाहा व्हीडिओ : एक मिनिट उशीर झाला म्हणून मंत्र्यांनी दिला राजीनामा - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nपाहा व्हीडिओ : एक मिनिट उशीर झाला म्हणून मंत्र्यांनी दिला राजीनामा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nपाहा व्हीडिओ: लॉर्ड बेट्स यांनी उशिरा आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली\n\"मी वेळेवर जागेवर नव्हतो, त्यामुळे मी खरंच दिलगिरी व्यक्त करतो,\" असं म्हणत ब्रिटनमधल्या हाऊस ऑफ लॉर्ड्सचे प्रतिनिधी आणि मंत्री लॉर्ड बेट्स यांनी राजीनामा दिला आहे.\nलॉर्ड बेट्स हे यूकेतले खासदार असून मंत्रीही आहेत. संसदेत येण्यास उशीर झाल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा नंतर नामंजूर करण्यात आला, पण यामुळे वेळेचं महत्त्व कुणाला किती, या विषयावर जगभरात पुन्हा एकदा चर्चा रंगली.\nलॉर्ड बेट्स यांना संसदेत पोहोचायला एक मिनिट उशीर झाला. त्यामुळे त्यांच्या खात्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी ते संसदेतील त्यांच्या जागेवर उपस्थित नव्हते.\nसंसदेत पोहोचल्यानंतर त्यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली.\n\"मला नेहमीच वाटतं आपण सौजन्यशील असणं आवश्यक आहे. त्यामुळे मी माझा राजीनामा देत आहे. मी तुमची माफी मागतो.\" असं म्हणत बेट्स यांनी सरळसरळ आपला राजीनामा संसदेसमोर सादर केला.\n#U19WorldCup : द्रविड गुरुजींनी असे घडवले चॅम्पियन्स\n#HerChoice : लिव्ह-इन रिलेशनशीप तुटल्यानंतरही तिनं बाळाला जन्म दिला, पण...\nजगातली सगळ्यांत व्यापक सार्वजनिक आरोग्य योजना यशस्वी होणार का\nपण, पंतप्रधान थेरेसा मे यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही.\n\"लॉर्ड बेट्स हे अत्यंत प्रामाणिक आणि मेहनती आहेत. ते त्यांच्या कामाकडे अतिशय गांभीर्याने पाहतात. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. पण पंतप्रधान थेरेसा मे यांनी तो स्वीकारला नाही,\" असं सरकारच्या प्रवक्त्यांनी माध्यमांना सांगितलं.\n'मी तर माझ्या लग्नाला पण उशिरा पोहोचले होते'\nप्रत्येक देशात उशिरा येण्याबाबतच्या संकल्पनांमध्ये फरक आहे. काही देशात वेळ काटेकोरपणे पाळली जाते तर काही देश वेळेबाबत फार लवचिक आहेत. लॉर्ड बेट्स यांचं राजीनामा प्रकरण जगभर गाजत असताना बीबीसीनं प्रत्येक देशात वेळेच्या काटेकोरपणाबद्दल काय मतं आणि अनुभव आहेत, हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला.\nत्यासाठी बीबीसीच्या जगभरातल्या प्रतिनिधींसोबत एक प्रयोग करण्यात आला.\nकोणत्या देशात वेळ कशी आणि किती पाळली जाते यासाठी 'किती उशीर हा तुमच्यासाठी मोठा विलंब आहे' हा प्रश्न जगभरातल्या बीबीसीच्या सहकाऱ्यांना विचारण्यात आला.\n\"श्रीलंकेत खूप ट्रॅफिक आहे. तसंच रस्त्यावर खूप गर्दी असते. त्यामुळे बहुतेक सर्व जण कामाच्या ठिकाणी नेहमी उशिरा पोहोचतात. मी तर माझ्या लग्नाला पण उशिरा पोहोचले होते,\" असं श्रीलंकेतल्या आमच्या सहकारी दहामी यांनी सांगितलं.\nजर्मनीतल्या यान यांनी मात्र जर्मनीतल्या शिस्तबद्धतेबद्दल सांगितलं. त्यांच्या मते, \"जर्मनीत वेळेला खूप किंमत आहे. डिनरला लोक वेळेवर येतात. ठरलेल्या वेळी लोक बरोबर येतात.\"\nजपानी लोकही वेळेचे पक्के असल्याचं तिथल्या प्रतिनिधी सांगतात. जपानमधल्या बीबीसीच्या प्रतिनिधी मारिको ओई म्हणाल्या, \"वेळ 9ची दिली असेल तर आमच्याकडे 5 ते 10 मिनिटं आधी पोहोचण्याची प्रथा आहे.\"\nनिकाराग्वा, रवांडा इथल्या प्रतिनिधींनी त्यांच्या देशात सर्व जण वेळेबाबत काटेकोर असतीलच अ���ं नाही, असं सांगितलं.\nऑफिसमधून सुटी घेऊन त्यानं बदललं लोकांचं जीवन\nअजित पवार EXCLUSIVE: 'सुप्रिया मुख्यमंत्री झालेली आवडेल, पण...'\nब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनाच्या कर्करोगाची 12 लक्षणं कशी ओळखायची\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nराज ठाकरेंना ज्यामुळे ईडीची नोटीस आली ते कोहिनूर मिल प्रकरण आहे काय\nपूरग्रस्तांना मदत की भीक : विनोद तावडे-संभाजी राजेंमध्ये वाद\nपी. चिदंबरम यांच्यावर अटकेची टांगती तलवार\nहाँगकाँग निदर्शनं : ट्विटर आणि फेसबुकने काढून टाकले चिनी अकाऊंट्स\nईडी कार्यालयाबाहेर जमावं की नाही यावरून मनसेमध्येच गोंधळ\nचांद्रयान-2 चा चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार\nनरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्याशी चांगली चर्चा - ट्रंप\nसामूहिक बलात्कार पीडितेला 30 वर्षांची शिक्षा आणि सुटका\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/khushi-killing-iron-rod-199697", "date_download": "2019-08-20T22:56:00Z", "digest": "sha1:3SRK4H6AKSORDSYOBPHMFVUTQZGFHDIX", "length": 15328, "nlines": 201, "source_domain": "www.esakal.com", "title": "khushi killing by iron rod लोखंडी रॉड डोक्‍यावर मारून केला खुशीचा खून | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nलोखंडी रॉड डोक्‍यावर मारून केला खुशीचा खून\nसोमवार, 15 जुलै 2019\nकेळवद/हिंगणा : मित्रांसोबत असलेल्या प्रेमसंबंधातून वाद झाल्याने डोक्‍यावर लोखंडी जॅक मारून खुशी परिहारचा खून केल्याची कबुली आरोपी अश्रफ अफसर शेख (वय 21, रा. जाफरनगर, नागपूर) याने दिली आहे. दुसरीकडे खुशी परिहारच्या खुनानंतर घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी कुटुंबीयांसह शोकसंतप्त जमावाने हिंगणा मार्गावर बालाजीनगर चौकात रस्त्याच्या दोन्ही बाजूला टायर पेटवून रास्ता रोको केला.\nकेळवद/हिंगणा : मित्रांसोबत असलेल्या प्रेमसंबंधातून वाद झाल्याने डोक्‍यावर लोखंडी जॅक मारून खुशी परिहारचा खून केल्याची कबुली आरोपी अश्रफ अफसर शेख (वय 21, रा. जाफरनगर, नागपूर) याने दिली आहे. दुसरीकडे खुशी परिहारच्या खुनानंतर घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी कुटुंबीयांसह शोकसंतप्त जमा��ाने हिंगणा मार्गावर बालाजीनगर चौकात रस्त्याच्या दोन्ही बाजूला टायर पेटवून रास्ता रोको केला.\nकेळवद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावळी (मोहतकर) येथे खुशी जगदीश परिहार (वय 19, रा गिट्टीखदान) या तरुणीचा गळा चिरून व चेहरा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी (ता. 13) सकाळी उघडकीस आली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व केळवद पोलिसांनी संयुक्तरीत्या चौकशी करून आरोपी अश्रफ अफसर शेख यास अटक केली. त्याने खुनाची कबुली दिली आहे. या प्रकरणी त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुशी व अश्रफ दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये गिट्टीखदान परिसरात राहत होते.\nसंपूर्ण जिल्ह्याला हादरून सोडणाऱ्या खुशी परिहार हत्याकांडातील मुख्य आरोपी अश्रफ अफसर शेख याची केळवद पोलिसांनी सावनेर फौजदारी न्यायालयात दहा दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने त्यास 19 जुलैपर्यंत सहा दिवसांचा पीसीआर दिला. केळवद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने खुनाची कबुली दिली आहे. खुशीचा खून करण्यापूर्वी तो खुशीसोबत लॉंग ड्राइव्हवर गेला होता. नागपूरहून फेटरीमार्गे कळमेश्‍वर व तेथून पाटणसांवगीमार्गे सावनेरच्या पुढे बैतुल महामार्गावरील सावळी (मोहतकर) येथे आला. दरम्यान, कारमध्ये अश्रफने खुशीसोबत त्याच्या मित्रांशी वाढलेल्या संबंधाचा विषय काढला. यावरून दोघांत कडाक्‍याचे भांडण झाले. दारूच्या नशेत असणाऱ्या अश्रफने गाडीतील लोखंडी जॅकच्या रॉडने खुशीच्या डोक्‍यावर जोरदार प्रहार केला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. यानंतर त्याने तिच्यावर वार करणे सुरूच ठेवले. यामुळे तिचा चेहरा विद्रूप झाला. चेहरा विद्रूप झाल्याने तिला कुणी ओळखू शकणार नाही, अशा भ्रमात मृतदेह रस्त्याच्या शेजारी फेकून देत रात्री दोनच्या सुमारास परत नागपूरला आला, अशी कबुली पोलिसांकडे दिली आहे. पुढील तपास केळवदचे ठाणेदार सुरेश मट्टामी, पोलिस उपनिरीक्षक अनिल देरकर, राजू रेवतकर, रवींद्र चटप करीत आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकामठीत भरदिवसा तरुणाचा खून\nकामठी: वडिलांना सोडून घरी परतणाऱ्या तरुणावर चाकूने गळा व पोटावर सोळा वार करून खून करण्यात आला. ही घटना कामठी...\n\"त्या' हत्याकांडाचे अखेर गूढ उलगडले\nनागपूर ः जुन��� कामठी परिसरातील एका पडक्‍या विहिरीत एका युवकाचा खून करून मृतदेह फेकला होता. महिन्याभरानंतर या हत्याकांडाचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेला...\nसंतप्त पूरग्रस्त नागरिकांनी सांगलीत रोखला बायपास रस्ता\nसांगली - येथील बायपास रस्त्यावरील शिवशंभू चौकात आज दुपारी दिडच्या सुमारास संतप्त पूरग्रस्त नागरिकांनी किमान प्राथमिक सुविधांसाठी रस्ता रोखून धरला....\nएका महिन्याच्या चिमुकल्याचा खून\nपारशिवनी - एका महिन्याच्या चिमुकल्याचा पोटात चाकू मारून खून केल्याची घटना पारशिवनी तालुक्‍यातील बखारी येथे सोमवारी घडली. चिमुकल्यास उपचारासाठी...\nप्रियकराच्या मदतीने पतीचा खून\nचाकण - पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केला व अपघात झाल्याचा बनाव केला. पोलिसांनी तपास केल्यानंतर खरा प्रकार उघडकीस आला. विठ्ठल नथू बच्चे...\nऔरंगाबाद - पोलिसाला माहिती देत असल्याच्या कारणावरुन तरुणाचा चाकुने भोसकुन खून करण्यात आला. ही गंभीर घटना दादा कॉलनी, संजयनगर, बायजीपुरा भागात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AC_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F", "date_download": "2019-08-20T22:52:52Z", "digest": "sha1:JQHC5UEZSSUF47VKZYGHNC3K23KCXEVI", "length": 2973, "nlines": 59, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. २००६ मधील मराठी चित्रपट - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. २००६ मधील मराठी चित्रपट\nया वर्गात अद्याप एकही लेख नाही.\nइ.स. २००६ मधील चित्रपट\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ जून २००८ रोजी २०:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहिती��ाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/success-in-the-10th-board-examination-of-the-students-of-the-chate-teaching-group/", "date_download": "2019-08-21T00:02:24Z", "digest": "sha1:FDKVH2HVJLHFZKLF2T7JUZY32DEE7B7V", "length": 8431, "nlines": 59, "source_domain": "mymarathi.net", "title": "चाटेंच्या विद्यार्थ्यांचे दहावी बोर्ड परीक्षेतही उत्तुंग यश (व्हिडिओ) - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune चाटेंच्या विद्यार्थ्यांचे दहावी बोर्ड परीक्षेतही उत्तुंग यश (व्हिडिओ)\nचाटेंच्या विद्यार्थ्यांचे दहावी बोर्ड परीक्षेतही उत्तुंग यश (व्हिडिओ)\nराधा येलगावकर ९९.६० तर मयंक जोशी ९८ टक्के -90 टक्केच्या पुढे २१० विद्यार्थी\nपुणे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज (ता.८) जाहीर होताच येथील चाटे शिक्षण समूहाच्या कार्यालयात आनंदोत्सव भरला. सातारा रस्त्यावरील धनकवडी येथे यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या भेटी साठी एकाच गर्दी केली . पेढेघेवून आलेल्या विद्यार्थी आणि पालकांचे यावेळी संचालक प्रा. फुलचंद चाटे यांनी स्वागत करून अभिनंदन केले. आणि मार्गदर्शन देखील केले. याशिवाय लवकरच गुणवंत यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आपण आयोजित करत असल्याचे जाहीर केले.\nचाटे यांची विद्यार्थिनी राधा येलगावकर ९९ .६० टक्के गुण मिळवून चातेंच्या विद्यार्थ्यांमध्ये पहिली आली . तर मयंक जोशी याने ९८ टक्के,मानिरी सृष्टी ९७.६० टक्के,आदिती वाघ ९७.४० टक्के,पायाल पिसे ९७.20 टक्के ,अ���किता थोरात ९७ टक्के ,प्राजक्ता तांबे ९६.६० टक्के,रवी पवार ९६.४० टक्के ,वेदांती चिल्लाळ९६.20 टक्के,श्रद्धा ओंबासे ९६ टक्के, तर 90 टक्क्याहून अधिक गुण २१० विद्यार्थ्यांनी मिळविले .या उत्स्फूर्त आनंद सोहळ्याची हि पहा व्हिडिओ झलक ..\nमहिलांना शिक्षण, रोजगार देण्याला प्राधान्य-चंद्रकांतदादा पाटील\nविश्‍वशांती डोम ला आयर्लंडच्या माजी पंतप्रधानांची लवकरच भेट\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B2%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%96&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B2%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%96", "date_download": "2019-08-20T22:41:21Z", "digest": "sha1:DWBAXTDIFEW3ADPBFROA6J2APC43DPR6", "length": 6753, "nlines": 135, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (3) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (3) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (2) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nगेल्या ७ दिवसातील पर्याय (1) Apply गेल्या ७ दिवसातील पर्याय filter\nबातम्या (3) Apply बातम्या filter\nसरकारनामा (3) Apply सरकारनामा filter\nलोकसभा (2) Apply लोकसभा filter\nआरक्षण (1) Apply आरक्षण filter\nउत्तर%20प्रदेश (1) Apply उत्तर%20प्रदेश filter\nकाश्‍मीर (1) Apply काश्‍मीर filter\nचित्रपट (1) Apply चित्रप�� filter\nझारखंड (1) Apply झारखंड filter\nदहशतवाद (1) Apply दहशतवाद filter\nनरेंद्र%20मोदी (1) Apply नरेंद्र%20मोदी filter\nनिवडणूक (1) Apply निवडणूक filter\nनिवडणूक%20आयोग (1) Apply निवडणूक%20आयोग filter\nपर्यटन (1) Apply पर्यटन filter\nपश्‍चिम%20बंगाल (1) Apply पश्‍चिम%20बंगाल filter\nपेट्रोल (1) Apply पेट्रोल filter\nमध्य%20प्रदेश (1) Apply मध्य%20प्रदेश filter\nराजस्थान (1) Apply राजस्थान filter\nरामनाथ%20कोविंद (1) Apply रामनाथ%20कोविंद filter\nराष्ट्रपती (1) Apply राष्ट्रपती filter\nविधेयक (1) Apply विधेयक filter\nस्मृती%20इराणी (1) Apply स्मृती%20इराणी filter\nस्वातंत्र्यदिन (1) Apply स्वातंत्र्यदिन filter\nहाणामारी (1) Apply हाणामारी filter\nहिंसाचार (1) Apply हिंसाचार filter\nकलम 370 रद्द केल्याने जम्मू-काश्‍मीर आणि लडाख या राज्यांतील प्रगतीची दारे उघडतील : राष्ट्रपती\nस्वातंत्र्यदिन : नवी दिल्ली : जम्मू- काश्‍मीरसाठीचे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय जम्मू- काश्‍मीर व लडाख या राज्यांतील...\nFull Speech | काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशाला संबोधन\nनवी दिल्ली : काश्मीरमधील परिस्थिती हळूहळू सुधारेल. येथील परिस्थिती सुधारल्यानंतर जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश राहणार नाही....\nपाचव्या टप्प्यातील 51 जागांसाठी 62.2 टक्के मतदान\nनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आज सात राज्यांमधील 51 जागांसाठी सरासरी 62.2 टक्के मतदान झाले. याही वेळेस पश्‍...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.kaise-kare.com/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2019-08-20T23:40:41Z", "digest": "sha1:IVAJ2HMWOYR2ZEHZUCZMRKULIDZKRU34", "length": 6823, "nlines": 64, "source_domain": "marathi.kaise-kare.com", "title": "अपचन घरगुती उपाय मराठी मध्ये – कसे करावे", "raw_content": "कसे करावे माहिती मराठी मध्ये\nHome घरगुती उपाय अपचन घरगुती उपाय मराठी मध्ये\nअपचन घरगुती उपाय मराठी मध्ये\nपोटाचे विकार आणि उपाय मध्ये आज आपण अपचन वर घरगुती उपाय बघुया. मित्रांनो अपचन घरगुती उपाय मध्ये आपण जाणूया अपचन का होते आणि जेवणाचे अपचन नाही होण्यासाठी आपल्याला काय करायला हवे.\nखाल्लेलं अन्न न पचणे म्हंजेच अपचन होय. जेवण केल्यानंतर जड वाटणे सुस्ती येणे याला अपचन म्हणतात.\nपोट जड होणे, जिभेवर पांढरा थर होणे, पोट दुखणे व फुगणे , दिवसभर सुस्त वाटणे, अंग मोडून आल्यासारखे वाटणे इत्यादी लक्षण आढळून येतात.\nअपचन टाळण्यासाठी काय खावे:\nमूग, भात, लाह्या, ज्वारी, पपई, संत्रे, दोडका, मेथी, पालक, सुंठ, जिरे, सुरण, लसूण, ताक, गरम पाणी इत्यादी सेवन करावे.\nअपचन पासून वाचण्यासाठी काय खाऊ नये:\nवाटणे, मटार, चावडी इत्यादी कडधान्य, रताळे साबुदाणा, तळलेले पदार्थ, जड मिठाई, थंड पाणी, शिळे पदार्थ इत्यादी पासून दूर राहावे.\nजेवणानंतर अर्धा चमचा भाजलेला ओवा, चिमूटभर सैंधवाबरोबर चावून खाल्ल्यास व त्यावर गरम पाणी पिल्यास खाल्लेलं लवकर पचते.\nअपचनामुडे पोटात वायू धरत असल्यास, अस्वस्थ वाटत असल्यास अर्ध्या लिंबाबच्या रसात दोन चिमूट हिंग, दोन चिमूट तमालपत्र चे चूर्ण व थोडे सैंधव टाकून घ्यावे. याने अपचन कमी होते व भूक वाढते.\nजेवणा आधी अर्धा चमचा जिरेपूड व एक दोन चिमूट सुंठीचे चूर्ण लिंबाच्या रासाबरोबर घावे. अपचन होणार नाही आणि भूक वाढेल. तसेच खाल्लेलं सर्व पचेल.\nअपचनावर सर्वात सोपा व खात्रीच उपाय म्हणजे उपवास करणे व हलका अहार घेणे. दुपारी हलके जेवण करून रात्री काहीही खाऊ नये. किव्वा केवळ पालक सूप घ्यावे.\nदिवसभर गरम पाणि प्यावे.\nदुपारच्या जेवणानंतर एक वाटी ताजे ताक, अर्धा चमचा जिरेपूड, चिमूटभर सुंठ, व किंचित सैंधव टाकून घ्यावे.\nजेवणामध्ये आल्याचा तुकडा हिंग व सैंधव घालून खावा.\nजेवणा नंतर लवंग किव्वा दालचिनीचा छोटा तुकडा चघडल्याने पचनास मदत होते.\nअपचन मुडे पोटांत वायू धरून ढेकर येतात, बैचेन वाटते. अश्या वेळी किसलेले आले पाण्यात टाकुन चहाप्रमाने उकडावे. चावी साठी साखर घ्यावी आणि प्यावं. अपचन नाहीस होईल.\nमूळव्याध घरगुती उपचार उपाय मराठी मध्ये\nPosted in घरगुती उपाय. Tagged as अपचन, अपचन आणि अतिसार, अपचन उपाय, अपचन चा उपचार, अपचन होणे, जेवण पचन, पाचन तंत्र, पोटाचे घरगुती उपाय\nभूक वाढीसाठी उपाय जेवण वाढवण्यासाठी काय करावे \nमानसिक ताण तणाव कमी करण्याचे उपाय\nभूक न लागणे घरगुती उपचार आजी बाई चा बटवा\nआघाडा वनस्पती चे घरगुती उपचार ऐकून होणार तुम्हीही चकित\nअडुळसा औषधी वनस्पती उपयोग माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AE%E0%A5%AC%E0%A5%A6", "date_download": "2019-08-20T22:56:58Z", "digest": "sha1:33YJV7KF3KHTCB576M7JPGWYICLSG5JV", "length": 3681, "nlines": 58, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ८६०ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nइ.स. ८६०ला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख इ.स. ८६० या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nइ.स. ८५८ ‎ (← दुवे | संपादन)\nई.स. ८६० (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.चे ८६० चे दशक ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ८५७ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ८५९ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ८६१ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ८६२ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ८६३ ‎ (← दुवे | संपादन)\nभारतातील सर्वात मोठ्या साम्राज्यांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/mother-killed-her-10-day-baby-in-nashik/", "date_download": "2019-08-20T23:14:58Z", "digest": "sha1:IUQA3UB26QFBFYSPU2MFSR5ALKKN3XU5", "length": 14420, "nlines": 182, "source_domain": "policenama.com", "title": "माता न तू वैरिणी ! ३ री मुलगीच झाली, १० दिवसांच्या चिमुकलीचा आईनेच गळा दाबून केला खून - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nमाता न तू वैरिणी ३ री मुलगीच झाली, १० दिवसांच्या चिमुकलीचा आईनेच गळा दाबून केला खून\nमाता न तू वैरिणी ३ री मुलगीच झाली, १० दिवसांच्या चिमुकलीचा आईनेच गळा दाबून केला खून\nनाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – एकीकडे बेटी बचाओ चा नारा शासन देत असले तर स्त्रीभ्रूण हत्या थांबत नाहीत. बेटी बचाओसाठी समाजात जनजागृती सुरु आहे. तरीही मुलाचा अट्टाहास अजूनही समाजात शिल्लक आहे. नाशिक जिल्ह्यात खळबळजनक प्रकार समोर आला आहे. तिसरी मुलगी झाल्याने आईनेच १० दिवसांच्या मुलीचा गळा दाबून खून केला, त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हा प्रकार नाशिकच्या आडगाव परिसरात समोर आला आहे. याप्रकऱणी मातेवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अनुजा काळे या महिलेविरोधात तिच्या पती बाबासाहेब काळेने दिलेल्या फिर्याद���वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली…\nमहाराष्ट्राच्या TikTok स्टारची रेल्वे ट्रॅकवर जाऊन…\nनगर-पुणे महामार्गावरील डान्सबारवर पोलिसांचा छापा, 7 महिलांना…\nअनुजा काळे हिला याआधी २ मुली आहेत. तिने तिसऱ्या मुलीला एका खासगी रुग्णालयात जन्म दिला. तिसरीही मुलगीच झाल्याने तिने ३१ मे रोजी १० दिवसाच्या मुलीच्या डोक्यात कशानेतरी मारून तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तिच्या पतीने पोलीस ठाण्यात धाव घेतली असून तिच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. जिल्हा रुग्णालयात चिमुलकलीचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.\n ‘या’ कारणामुळे 6 जूनपासून कर्ज होणार स्वस्त\nमहात्मा गांधींबद्दल वादग्रस्त ट्विट करणार्‍या IAS अधिकारी निधी चौधरींची ‘उचलबांगडी’\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nमहाराष्ट्राच्या TikTok स्टारची रेल्वे ट्रॅकवर जाऊन ‘थरारक’ आत्महत्या\nनगर-पुणे महामार्गावरील डान्सबारवर पोलिसांचा छापा, 7 महिलांना घेतले…\nआष्ट्याजवळ ट्रक-दुचाकी धडकेत तीन ठार\nसांगली : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, 5 जणांना सक्तमजुरीची शिक्षा\nकॉसमॉस सायबर हल्ला प्रकरणात पोलिसांकडून दोघांना अटक\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिम��डळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली…\nमहाराष्ट्राच्या TikTok स्टारची रेल्वे ट्रॅकवर जाऊन…\nनगर-पुणे महामार्गावरील डान्सबारवर पोलिसांचा छापा, 7 महिलांना…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त : राहूल देशपांडे\nटीम इंडियाचा सपोर्ट स्टाफ ‘या’ तारखेला होणार जाहीर,…\nअनेक दिवसांच्या चढत्या दरांनंतर ‘सोने – चांदी’ आज…\nराज्यमंत्री विजय शिवतारे यांना हृदयविकाराचा झटका\n‘पॅन कार्ड’मुळे दुचाकी चोर चिंचवड पोलिसांच्या जाळ्यात\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत अमित शाह यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n‘कोल्हापूर, सांगलीच्या महापुराला मुख्यमंत्रीच जबाबदार’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-08-20T23:29:54Z", "digest": "sha1:IQWKJXV65HSOBDJRVHBQ4EDGWXZ2XEKE", "length": 12856, "nlines": 228, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "मुंबईत मनसे काँग्रेस कार्यालयात तोडफोड, मनसे कार्यकर्त्यांना कोर्टात करणार हजर | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Maharashtra/मुंबईत मनसे काँग्रेस कार्यालयात तोडफोड, मनसे कार्यकर्त्यांना कोर्टात करणार हजर\nमुंबईत मनसे काँग्रेस कार्यालयात तोडफोड, मनसे कार्यकर्त्यांना कोर्टात करणार हजर\nकाँग्रेस कार्यालय हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे, माजी नगरसेवक संतोष धुरी, अभय मालप, आणि योगेश चिलेंसह अन्य साथीदारांना पुढील कारवाईसाठी आता काहीवेळात किल्ला कोर्टात हजर केले जाणार आहे.\n0 849 एका मिनिटापेक्षा कमी\nकाँग्रेस कार्यालय हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे, माजी नगरसेवक संतोष धुरी, अभय मालप, आणि योगेश चिलेंसह अन्य साथीदारांना पुढील कारवाईसाठी आता काहीवेळात किल्ला कोर्टात हजर केले जाणार आहे.\nमनसे विरुद्ध मुंबई काँग्रेस\nधुरी, मालप आणि चिले यांच्यासह अन्य साथीदार आरोपी त्यानंतर पोलीस ठाण्यात हजर झाले. हल्ल्यानंतर देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत घटनेची जबाबदारी स्वीकारली होती. या हल्ल्यामुळे मनसे विरुद्ध मुंबई काँग्रेस विशेषतः अध्यक्ष संजय निरुपम हा संघर्ष आणखी चिघळण्याची चिन्हं आहेत.\nकाँग्रेसचा धमकी वजा इशारा\nनिरुपम यांनी या घटनेला भ्याड हल्ला म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तातडीनं कठोर कारवाईची मागणी केलीय. तसं न झाल्यास तेवढ्याच ताकदीनं प्रत्त्युत्तर देण्याचा धमकी वजा इशाराही निरुपम यांनी दिलाय.\nनिरुपम तोडफोड करण्यात आलेल्या मुंबई प्रदेश काँग्रेस कार्यालयाची पाहाणी करणार आहेत. कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर किल्ला कोर्ट असल्यानं आणि तिथे हल्ल्यातील मनसे आरोपींना हजर केले जाण्याची शक्यता असल्यानं तणावाचं वातावरण आहे.\nभारतीय नौसेनेत सहा नवीन परमाणू पाणबुड्या\nगुडन्यूज पश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी, स्थानकातून लोकल\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-story-marathi-azola-hydroponics-fodder-production-17403?tid=118", "date_download": "2019-08-20T23:41:19Z", "digest": "sha1:H2N2NEGBHUEF5N6NX5TJH3PHSPEZYAOB", "length": 23668, "nlines": 167, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story in marathi, azola, hydroponics fodder production | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअॅझोला, हायड्रोपोनिक्स चाऱ्यातून करा जनावरांचे पोषण\nअॅझोला, हायड्रोपोनिक्स चाऱ्यातून करा जनावरांचे पोषण\nबुधवार, 13 मार्च 2019\nचाराटंचाईवर मात करण्यासाठी उपलब्ध चाऱ्याची साठवणूक, त्याची पौष्टिकता आणि पचनियता वाढविण्यासाठी विविध पर्यायांची आपण याआधीच्या भागांमधून चर्चा केली. परंतु जिथे चाराच उपलब्ध नाही तिथे दुग्धोत्पादनाचा विचार न ���रता किमान जनावरे जगविण्यासाठी, अपारंपरिक पद्धतीने चारानिर्मिती करणे गरजेचे आहे.\nचाराटंचाईवर मात करण्यासाठी उपलब्ध चाऱ्याची साठवणूक, त्याची पौष्टिकता आणि पचनियता वाढविण्यासाठी विविध पर्यायांची आपण याआधीच्या भागांमधून चर्चा केली. परंतु जिथे चाराच उपलब्ध नाही तिथे दुग्धोत्पादनाचा विचार न करता किमान जनावरे जगविण्यासाठी, अपारंपरिक पद्धतीने चारानिर्मिती करणे गरजेचे आहे.\nफळे व भाजीपाल्यावर प्रक्रिया करून विविध पदार्थ, रस, पेये, जॅम, जेली तसेच रेडी टू कुक पदार्थ बनविले जातात. ही प्रक्रिया करताना नको असलेल्या वेगवेगळ्या घटकांची निर्मिती होते. त्याचा चारा म्हणून उपयोग होऊ शकतो.\n१. बटाटा प्रक्रिया उद्योगाचे अवशेष\nबटाट्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया करण्यासाठी वापर होतो. त्यातून बटाट्याच्या साली, त्याचा पल्प, स्टार्च आणि वाया गेलेले बटाटे असे उपपदार्थ मिळतात. त्यात पाण्याचे प्रमाण अधिक आहे तसेच तंतुमय पदार्थ आणि प्रथिने कमी आहेत, त्यामुळे या उपपदार्थांचा जनावरांच्या आहारात १० ते २० टक्केच समावेश करता येऊ शकतो. त्यावर निर्जलीकरण प्रक्रिया केल्यास पाण्याचे प्रमाण कमी करून अधिक परिणामकारकरित्या त्याचा जनावरांच्या आहारात समावेश करता येईल तसेच त्याची साठवणूक करणे सहज शक्य होईल.\n२. टोमॅटो प्रक्रिया उद्योगातील अवशेष\nटोमॅटोपासून सॉस व केचअप बनविल्यावर त्यापासून जे उर्वरित पदार्थ राहतात त्यात ५५ टक्क्यांपर्यंत एकूण पचनीय घटक तसेच १५ टक्के प्रथिने असतात. दुधाळ जनावरांच्या आहारात १५ ते २० टक्के समावेश केला जाऊ शकतो.\n३. विविध फळ प्रक्रिया उद्योगातील अवशेष\nसंत्री, मोसंबी, आंबा तसेच इतर फळे ज्यांचा रस काढून प्रक्रिया केली जाते त्यांचे उर्वरित अवशेष जसे साली, पल्प, बिया मोठ्याप्रमाणावर उपलब्ध होतात, त्याचा वापर जनावरांच्या आहारात करता येऊ शकतो. केळीचे वेफर्स बनवताना त्याच्या साली मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतात. फळांचे अवशेष ताजे आणि १० ते १५ टक्के पर्यंत जनावरांच्या आहारात वापरता येऊ शकतात.\n४. स्टार्च व मद्यनिर्मिती उद्योगातील उपपदार्थ\nस्टार्च व मद्य बनवताना मका व इतर धान्यांवर किण्वन प्रक्रिया केली जाते. यातून मका हस्क व ब्रेव्हरी वेस्ट (ब्रेवर्स ग्रेन) उपलब्ध होतात. याचा अनेक मोठ्या गोठ्यांवर सध्या चाऱ्याल��� पर्याय म्हणून पशुपालक वापर करत आहेत. परंतु याचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे. जनावरच्या एकूण चाऱ्यापैकी याचा वापर २० टक्केपेक्षा अधिक करू नये, याची दोन दिवसांपेक्षा अधिक साठवणूक करू नये. अधिक दिवस साठा केल्यास यात मोठ्या प्रमाणावर बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो, त्यातून जनावरांना विषबाधा होऊ शकते.\nशहरातील तसेच अनेक मोठ्या गावांतील आठवडे बाजारात मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याचे अवशेष तसेच विक्री न झालेला व सुकलेला भाजीपाला फेकून दिला जातो. हे योग्य रीतीने जमा केल्यास जनावरांना टंचाई काळात चाऱ्याचा स्वतातील पर्याय ठरू शकेल.\nशेताच्या बांधावर लावलेली सुबाभूळ, शेवरी, दशरथ, तुती यांसारखी झाडांची किंवा बांधावरील, माळरानावरील विविध जंगली झाडांची पाने जनावरांना पर्यायी चारा म्हणून देता येतात. सुबाभूळ व शेवरी यांची पाने सुरवातीला कमी प्रमाणात देण्यात यावी व जशी सवय होईल तसे त्याचे प्रमाण वाढवत न्यावे. अचानक जास्त पाने खाऊ घातल्यास पोटफुगीचा तसेच हगवण लागण्याचा त्रास होऊ शकतो. अनेक झाडांची पाने सहज पचत नाहीत व त्यात पोषक घटकही कमी असतात त्यामुळे भाकड, कमी दूध देणाऱ्या गाई तसेच बैलांना याचा वापर करावा.\nफळबागांची छाटणी केल्यावर मिळणाऱ्या फांद्या, पानेसुद्धा जनावरांना खाऊ घालता येतील परंतु त्यावर विषारी कीटनाशकाचे घटक शिल्लक नाहीत याची खात्री करूनच त्याचा आहारात समावेश करावा.\nकेळीच्या कंदामध्ये मोठ्या प्रमाणावर कर्बोदके असतात. हे कंद चांगले स्वच्छ करून ५ ते १० किलो प्रमाणे मोठ्या जनावरांच्या आहारात वापरता येऊ शकतात. त्यात प्रथिनांचे प्रमाण कमी आहे तसेच टॅनीन नावाचा घटक असल्याने त्याचा प्रमाणापेक्षा अधिक वापर करू नये.\nटंचाई काळात फक्त चारा पिकेच नाही तर पशुखाद्याचेही दर वाढतात, त्यामुळे जनावरांना योग्य प्रमाणात पशुखाद्य देणे परवडत नाही. त्याचबरोबर सकस चारा उपलब्ध नसेल तर प्रथिने, क्षार, खनिजे तसेच जीवनसत्वांची कमतरता होते. यावर पर्याय म्हणून उच्च प्रथिने आणि क्षार खनिजे असलेले ॲझोलाचा वापर दुधाळ जनावरांच्या आहारात करता येईल. दुधाळ जनावरांना एक ते दीड किलोपर्यंत ॲझोला रोज खाऊ घालता येतो.\nमका, सातू, गहू व बाजरी यांच्यापासून हायड्रोपोनिक्स चारा तयार करता येतो. मोड आलेले धान्य ट्रे मध्ये पसरवून त्यावर वेळोवेळी पाण्याचा फवारा मारून हायड्रोपोनिक्स चारा दहा दिवसांत तयार करता येतो. असा चारा प्रतिजनावर दहा किलोपर्यंत वापरावा. यात सहज पचणाऱ्या घटकांचे व पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने आहारात इतर वाळलेला चाऱ्याचा समावेश असावा जेणेकरून पचन योग्य रीतीने होईल. यात फुटलेले दाणे वापरू नये, त्यास बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तसेच ज्वारीचा वापर करू नये कारण ज्वारीच्या कोवळ्या अंकुरात हायड्रोसायनिक अॅसिड असते जे जनावरांना अपायकारक असते. पारंपरिक पद्धतीत बी मातीत रुजताना त्यात साठविलेली ऊर्जा ही सुरवातीला जास्तीत जास्त मुळाच्या वाढीसाठी वापरली जाते परंतु हायड्रोपोनिक्समध्ये हीच उर्जा अंकुर वाढविण्यासाठी वापरली जाते त्यामुळे त्याची जोमदार व वेगवान वाढ होते.\nसंपर्क ः डॉ. सचिन रहाणे,\n(पशुधन विकास अधिकारी (गट अ), पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १, कोतीज, ता. कडेगाव, जि. सांगली)\nमका केळी दूध पशुखाद्य पशुधन पशुवैद्यकीय\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nशिंगांच्या कर्करोगाकडे नको दुर्लक्ष शिंगांचा कर्करोग साधारणपणे ५ ते १० वर्ष वयोगटातील...\nआंत्रविषार,प्लेग आजारावर प्रतिबंधात्मक...आंत्रविषार आजार प्रामुख्याने शेळ्या, मेंढ्यांना...\nसंसर्गजन्य आजारांबद्दल जागरूक रहापावसाळी वातावरणात जनावरांना साथीच्या आजारांचा...\nपूर परिस्थितीमधील जनावरांचे व्यवस्थापन महापुराच्या प्रलयामुळे जनावरांचे आरोग्य अडचणीत...\nदुभत्या गाई-म्हशींची जैवसुरक्षितता...दुभत्या गाई-म्हशींमधील रोगांचा प्रादुर्भाव...\nजनावरांतील विषबाधा टाळाशेतात बियाणे प्रक्रिया करताना नजरचुकीने काही वेळा...\nशेळ्यांचे आरोग्य, प्रजनन महत्त्वाचेशेळीपालनाद्वारे चांगले उत्पादन मिळविण्यासाठी...\nगाई, म्हशींच्या प्रजननावर द्या लक्षवेगवेगळ्या ऋतूंमध्ये गाई, म्हशींच्या व्यवस्थापनात...\nजनावरांतील पोटफुगीकडे नको दुर्लक्षपोटफुगीने त्रस्त असलेले जनावर सारखे ओरडते....\nजनावरांना होते घाणेरीची विषबाधा मोकळ्या कुरणात जनावरे चरताना घाणेरी वनस्पती...\n‘पोल्ट्री वेस्ट’ने भागवली विजेची...परभणी येथून पशुवैद्यकशास्त्राची पदवी, त्यानंतर...\nगोठ्याची स्वच्छता ठेवा, माश्यांवर...गोठ्यामध्ये अस्वच्छता असल्यास माश्यांचा...\nगाभण जनावरांकडे द्या लक्षपावसाळी काळात वातावरणात बदल होत असतात....\nजनावरांच्या आरोग्याकडे द्या लक्ष गोठ्यातील ओलसर व कोंदट वातावरणामुळे जनावरांच्या...\nप्रक्रियेतून वाढवा कोरड्या चाऱ्याची...निकृष्ट दर्जाच्या कोरड्या चाऱ्यावर प्रक्रिया करून...\nचिकन, मांस विक्रीसाठी गुणवत्ता नियमचिकन, मांस विक्रेत्यांना परवाना घेण्यासाठी...\nनिवड दुधाळ गाई, म्हशींची...दुग्ध व्यवसायासाठी गाई, म्हशींची निवड करताना...\nकोवळ्या ज्वारीच्या विषबाधेपासून जनावरे...कोवळ्या ज्वारीची पाने अधिक प्रमाणात खाल्ल्याने...\nकोंबड्यांच्या आरोग्याकडे द्या लक्षपावसाळ्यात मुख्यतः शेड, खाद्य,पाणी आणि लिटरचे...\nपशुआहारात वापरा शतावरीजनावरांच्या स्वास्थासाठी वनौषधींचा उपयोग फायदेशीर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/a-furious-fire-in-goddard-godown-in-pune-at-pune/", "date_download": "2019-08-20T23:42:35Z", "digest": "sha1:YDHHA6RWY4J3ZBWFQLPLJUXJ5RU3INUE", "length": 11722, "nlines": 223, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "पुण्यात देवाची उरळी येथे प्लॅस्टिक गोडाऊनला भीषण आग. | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/महाराष्ट्र /पुणे/पुण्यात देवाची उरळी येथे प्लॅस्टिक गोडाऊनला भीषण आग.\nपुण्यात देवाची उरळी येथे प्लॅस्टिक गोडाऊनला भीषण आग.\nदेवाची उरळी येथे प्लास्टिक सामानाच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.\n0 571 एका मिनिटापेक्षा कमी\nपुण्यातील उरुळी देवाची येथील प्लास्टिक भंगाराच्या गोदामाला बुधवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. अग्निशामक विभागाच्या आधिकायांनी दिलेल्या माहितीनुसार,उरुळी देवाची येथे लकी एन्टरप्राईजेस हे प्लास्टिकचे गोदाम आहे. आज पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास येथे आग लागली. आगीची वर्दी मिळताच अग्निशामन दल याठिकाणी तातडीने दाखल झाले. मात्र, अजूनपर्यंतही ही आग पूर्णपणे विझलेली नाही. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत दोन दुचाकी आणि एक ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. तसेच या आगीत जवळपास २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.\nभीषण अपघात मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर,तीन ठार, तीन गंभीर जखमी.\nको-ऑपरेटिव्ह बँकेची भिंत फोडून बँकेतील एक कोटी लंपास.\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टोलनाक्याजवळ कार टेम्पोचा भीषण अपघात 3 ठार\nपुण्यात कबीर कला मंचाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nजिग्नेश मेवाणी-उमर खालिदवर पुण्यात गुन्हा दाखल .\nमिठाईच्या दुकानात घुसला टॅंकर तरुणीचा मृत्यू\nमिठाईच्या दुकानात घुसला टॅंकर तरुणीचा मृत्यू\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/kolhapur/almatti-dam-dispute-settle-permanently-sharad-pawar-demands-central-government/", "date_download": "2019-08-21T00:32:31Z", "digest": "sha1:2ZAYZI3AD2ONC5BNORN2VBSKRBMA66VV", "length": 33280, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Almatti Dam Dispute Settle Permanently; Sharad Pawar Demands Central Government | Maharashtra Flood: अलमट्टी वादावर कायमचा तोडगा काढावा; शरद पवारांची केंद्र सरकारकडे मागणी | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्य���कय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टम��ंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nMaharashtra Flood: अलमट्टी वादावर कायमचा तोडगा काढावा; शरद पवारांची केंद्र सरकारकडे मागणी\nMaharashtra Flood: अलमट्टी वादावर कायमचा तोडगा काढावा; शरद पवारांची केंद्र सरकारकडे मागणी\nपूरग्रस्तांसाठी मदत पोहचविण्याची सर्वांची तयारी आहे. मात्र जी मदत येते ती पूरग्रस्तांना योग्यरितीने पोहचविण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणांनी घेतली नाही.\nMaharashtra Flood: अलमट्टी वादावर कायमचा तोडगा काढावा; शरद पवारांची केंद्र सरकारकडे मागणी\nकोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गेले दोन-तीन दिवस पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी शिरोळ तालुक्यातील काही पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 2005 साली पूर आल्यानंतर पाण्याची पातळी ग्राह्य धरली ती चुकल्याने यंदाची परिस्थिती उद्भवली आहे. कायमस्वरुपी तोडगा काढायचा असेल तर यंदाच्या पाण्याची पातळी त्याहून अधिक नोंद करुन त्याप्रकारे उपाययोजना कराव्यात असं त्यांनी सांगितले.\nशरद पवार म्हणाले की, अलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग कर्नाटक सरकारने घ्यायला हवा. अलमट्टीचं पाणी वेळीच सोडलं असतं तर सांगली, कोल्हापुरात पूर आला नसता. कर्नाटक सरकारने पाणी सोडलं नाही. महाराष्ट्र सरकार आणि कर्नाटक सरकारमध्ये संवाद झाला नाही. मुख्यमंत्र्यांशी बोललो त्यांनी सांगितले कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे तरी पाण्याचा विसर्ग सुरु झाला नाही. त्यानंतर पंतप्रधानांशी मी बोलल्यानंतर पाण्याचा विसर्ग सुरु झाला.\nतसेच महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारला घेऊन केंद्र सरकारने बसलं पाहिजे, अलमट्टी वादावर तोडगा काढायला हवा. पूरग्रस्तांवर जे कर्ज असेल ते माफ झाले पाहिजे, रस्ते, सार्वजनिक आरोग्य यासाठी आर्थिक सहाय्य केलं पाहिजे. लातूरला 1 लाख घरं बांधली होती तशाप्रकारे पूरग्रस्तांची घरे बांधून देण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकारने प्रयत्न करावेत असं शरद पवारांनी सांगितले.\nऊस उत्पादक क्षेत्र जास्त असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऊस उत्पादकांना मदत करण्याची भूमिका सरकारने घ्यावी. पाणी ओसरल्यानंतर माती खाली खचल्याची दिसत आहे. शेत मजूरांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न सरकारने करावा असंही पवार म्हणाले.\nपूरग्रस्तांसाठी मदत पोहचविण्याची सर्वांची तयारी आहे. मात्र जी मदत येते ती पूरग्रस्तांना योग्यरितीने पोहचविण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणांनी घेतली नाही. काही ठिकाणी ट्रक अडवले जात असल्याची माहिती आहे. शासनाने गरजू पूरग्रस्तांना ही मदत पोहचेल अशी व्यवस्था करणे गरजेचे आहे. सरकारमधील लोकांना अशा परिस्थितीला तोंड देण्याचा अनुभव नाही. काही गावांना भेटी देऊन निघून गेल्यानं काम होतं नाही. राज्यकर्ते याठिकाणी असताना प्रशासनाची हालचाल तातडीने होते. लातूरला भूकंप झाला तर मी 15 दिवस तिथे होतो अशी आठवणही शरद पवारांनी करुन दिली.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवे��द्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nपुरासोबत सरकारी ढिसाळपणाचाही फटका: जोगेंद्र कवाडे\nआदित्य ठाकरे पूरग्रस्त बापट कॅम्प, आंबेवाडी, चिखलीत\nयंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा संकल्प; तरुण मंडळांची २३ ला बैठक\nकोल्हापुरातील पूरग्रस्तांना इस्कॉनकडून वैद्यकीय मदत\nसाखरपुड्याचा खर्च वाचवून केली १०३ पूरग्रस्त कुटुंबीयांना मदत\nआम्हा आंधळ्यांचा देव पाठीराखा --: तिघेही अंध\nपुरासोबत सरकारी ढिसाळपणाचाही फटका: जोगेंद्र कवाडे\nआदित्य ठाकरे पूरग्रस्त बापट कॅम्प, आंबेवाडी, चिखलीत\nयंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा संकल्प; तरुण मंडळांची २३ ला बैठक\nकोल्हापुरातील पूरग्रस्तांना इस्कॉनकडून वैद्यकीय मदत\nभजनाच्या माध्यमातून विनाअनुदानित शाळा कृती समितीचे आंदोलन\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं द��ला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%88%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%88%E0%A4%AF%E0%A4%BE%2520%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-08-20T23:22:07Z", "digest": "sha1:6YXTJJWRG4SYD2J7QS575NEEPZDVJM3J", "length": 6289, "nlines": 134, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (2) Apply बातम्या filter\nसरकारनामा (2) Apply सरकारनामा filter\n(-) Remove कन्हैया%20कुमार filter कन्हैया%20कुमार\nनिवडणूक (2) Apply निवडणूक filter\nलोकसभा (2) Apply लोकसभा filter\nअरविंद%20सावंत (1) Apply अरविंद%20सावंत filter\nआनंद%20परांजपे (1) Apply आनंद%20परांजपे filter\nउत्तर%20प्रदेश (1) Apply उत्तर%20प्रदेश filter\nएकनाथ%20गायकवाड (1) Apply एकनाथ%20गायकवाड filter\nकन्हैय्या%20कुमार (1) Apply कन्हैय्या%20कुमार filter\nकपिल%20पाटील (1) Apply कपिल%20पाटील filter\nकमलनाथ (1) Apply कमलनाथ filter\nकल्याण (1) Apply कल्याण filter\nकाँग्रेस (1) Apply काँग्रेस filter\nकानपूर (1) Apply कानपूर filter\nखासदार (1) Apply खासदार filter\nजवाहरलाल%20नेहरू (1) Apply जवाहरलाल%20नेहरू filter\nजेएनयू (1) Apply जेएनयू filter\nजोधपूर (1) Apply जोधपूर filter\nझारखंड (1) Apply झारखंड filter\nदिल्ली (1) Apply दिल्ली filter\nनिवडणूक%20आयोग (1) Apply निवडणूक%20आयोग filter\nपश्‍चिम%20बंगाल (1) Apply पश्‍चिम%20बंगाल filter\nपार्थ%20पवार (1) Apply पार्थ%20पवार filter\nपूनम%20महाजन (1) Apply पूनम%20महाजन filter\nप्रिया%20दत्त (1) Apply प्रिया%20दत्त filter\nप्रियांका%20गांधी (1) Apply प्रियांका%20गांधी filter\nमध्य%20प्रदेश (1) Apply मध्य%20प्रदेश filter\nराज्यात आज अखेरच्या टप्प्यातील लढाई तसंच एकूण 9 राज्यांतील 71 जागांवर मतदान\nलोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज (ता. 29) सकाळपासून मतदानाला सुरवात झाली. या टप्प्यात 9 राज्यांतील 71 जागांवर मतदान...\nठरलं कन्हैय्या कुमार कोठून निवडणूक लढवणार\nदिल्लीच्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार 2019 मध्ये लोकसभा निवडणूक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-sabdasabdanta-sandeep-nulkar-marathi-article-2484", "date_download": "2019-08-20T23:43:10Z", "digest": "sha1:ZMU2H37XZ7H36IJNLCVDJSHB2R7G67BV", "length": 10395, "nlines": 147, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Sabdasabdanta Sandeep Nulkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nमंगळवार, 29 जानेवारी 2019\nकुणी परीक्षेला किंवा कुठल्या महत्त्वाच्या कामासाठी जायला निघाला, की आपल्याकडे अनेक लोक Best luck असे म्हणतात. मराठी लोकांमध्येच ही प्रथा अधिक आढळते.\nतर त्याचे असे आहे, की Best luck म्हणणे तर नक्कीच चुकीचे आहे. खरेतर Best luck हे I wish you all the best of luck या वाक्‍याचा एक भाग आहे. पूर्ण वाक्‍य म्हणणे जरी गरजेचे नसले, तरी त्यातील जो भाग आपण वापरू त्यामधील एक शब्द (अर्थात या ठिकाणी of हा शब्द वगळणे) गाळणे हे ही चुकीचेच आहे.\nतात्पर्य काय, तर तुम्ही या तीनपैकी पाहिजे तो पर्याय वापरू शकता पण of तेवढा गाळू नका म्हणजे झाले. ती पर्याय असे आहेत I wish you all the best of luck, All the best किंवा Best of luck.\nआहेत असेही काही शब्द\nअर्थ ः A witty remark, चतुरपणे काढलेले उद्‌गार.\nOpen invitation म्हणजे An invitation to go somewhere or to do something at any time, कुठल्याही वेळी एखाद्या ठिकाणी जाण्याचे अथवा एखादी गोष्ट करण्याचे खुले आमंत्रण.\nKrait (noun) म्हणजे A highly venomous Asian snake, आशिया खंडात सापडणारा एक अत्यंत विषारी साप.\nआपण जो Inseam हा शब्द वापरतो तो अमेरिकेमध्ये बोलल्या जाणाऱ्या इंग्रजीमधला आहे. त्याला ब्र���टनमध्ये बोलल्या जाणाऱ्या इंग्रजीमध्ये Inside leg असे म्हणतात.\nScramble आणि jets या नामांचा एकत्र वापर केला जातो.\nDevote हे क्रियापद आणि Life या नामाचा एकत्र वापर केला जातो.\nशब्द एक, अर्थ दोन\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://sudhirmungantiwar.com/Blogs.aspx", "date_download": "2019-08-20T22:25:43Z", "digest": "sha1:TDMJOF4WJRUL7QURDJ426AE6INUAP7AM", "length": 3727, "nlines": 45, "source_domain": "sudhirmungantiwar.com", "title": "Blog | Minister of Finance & Planning and Forests departments in the Government of Maharashtra, Bharatiya Janata Party", "raw_content": "\nमंत्री वित्त आणि नियोजन , वने महाराष्ष्ट्र राज्य\nराज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीच्या निवारणार्थ तातडीने उपाययोजना करण्याबाबत.\nराज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील १५ जिल्हे पूर्णपणे दुष्काळग्रस्त आहेत. पाण्याची भीषण टंचाई या जिल्ह्यांमध्ये आहे. जनावरांना पुरेसा चाराही मिळत नाही. या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये शेतमजुरांच्या हाताला काम न...\n502, मंत्रालय, मादाम कामा रोड, हूतात्मा राजगुरु चौक, नरीमन पॉईंट, मुंबई 400032\nटेलि.नं. - ०२२-२२८४३६५७, २२८४३६४७\n“भाग्यश्री”, गोलबाजार वॉर्ड, कस्तुरबा रोड, गिरनार चौक, चंद्रपूर – ४४२४०२\nटेलि.नं. - ०७१७२-२५२५८२, २५६०६९\nराज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीच्या निवारणार्थ तातडीने उपाययोजना करण्याबाबत.\nसुधीर मुनगंटीवार यांच्‍यासारखा भक्‍कम आधार देणारा भाऊ असताना बहिणींची प्रगती कोणीही रोखू शकणार नाही – विजया रहाटकर\nपाच वर्षात जिल्ह्याला पाणीदार बनवण्याकरिता जलसत्याग्रह चळवळ सुरू करणार\nपालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने अंत्‍योदय लाभार्थ्‍यांना वाढीव अन्नसाठा मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/image-story-52677", "date_download": "2019-08-20T22:57:10Z", "digest": "sha1:TVJT2FXOJTTLCQBPXL76N3G7T6LHUVK3", "length": 7101, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "dehu pune news palkhi sohala preparation श्री क्षेत्र देहूगाव येथे पालखी सोहळ्याची लगबग सुरु | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nश्री क्षेत्र देहूगाव येथे पालखी सोहळ्याची लगबग सुरु\nगुरुवार, 15 जून 2017\nआषाढी वारी जवळ येत चालल्याने श्री क्षेत्र देहूगाव येथे संत तुकाराम महाराज पा���खी सोहळ्याची जय्यत तयारी सुरु झाली आहे त्याचीच क्षणचित्रे टिपली आहेत आमचे छायाचित्रकार संतोष हांडे यांनी.\nआषाढी वारी जवळ येत चालल्याने श्री क्षेत्र देहूगाव येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची जय्यत तयारी सुरु झाली आहे त्याचीच क्षणचित्रे टिपली आहेत आमचे छायाचित्रकार संतोष हांडे यांनी.\nसंत तुकाराम महाराज पालखी\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/hen-egg-veg-politics-200904", "date_download": "2019-08-20T22:48:27Z", "digest": "sha1:65XEQKCJXGNYW456DNENZSWKJOOSDMYI", "length": 13278, "nlines": 201, "source_domain": "www.esakal.com", "title": "Hen Egg Veg Politics ‘अंड्याला शाकाहारी ठरवण्यामागे राजकारण’ | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\n‘अंड्याला शाकाहारी ठरवण्यामागे राजकारण’\nशनिवार, 20 जुलै 2019\nकोंबडी आणि अंड्याला शाकाहाराचा दर्जा मिळावा, ही मागणी चुकीची असून, त्याला शाकाहारी म्हणणे अवैज्ञानिक आहे. अंड्याला शाकाहारी ठरवण्यामागे आर्थिक राजकारण आहे. त्यामुळे शाकाहाराचे समर्थन करणाऱ्या सर्व संघटना याला एकत्रित विरोध करणार आहेत, अशी माहिती सर्व जीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी दिली.\nपुणे - कोंबडी आणि अंड्याला शाकाहाराचा दर्जा मिळावा, ही मागणी चुकीची असून, त्याला शाकाहारी म्हणणे अवैज्ञानिक आहे. अंड्याला शाकाहारी ठरवण्यामागे आर्थिक राजकारण आहे. त्यामुळे शाकाहाराचे समर्थन करणाऱ्या सर्व संघटना याला एकत्रित विरोध करणार आहेत, अशी माहिती सर्व जीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी दिली.\nआयुष मंत्रालयाने कोंबडी आणि अंड्याला शाकाहारी म्हणून घोषित करावे, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत केली होती, त्या पार्श्‍वभूमीवर पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. गंगवाल म्हणाले, ‘‘वैज्ञानिकदृष्ट्या मांसाहारी पदार्थात ‘��ेल मेम्ब्रेन’ आणि शाकाहारी पदार्थात ‘सेलवॉल’ असते.\nअंड्याला ‘सेल मेम्ब्रेन’ असल्यामुळे ते मांसाहारात मोडतात. कोंबडीच्या गर्भाशयातून येणाऱ्या अंड्याच्या कवचावर १५ हजार सूक्ष्म छिद्रे असतात, त्यांतून आतील स्त्रीबीज श्‍वासोच्छ्वास करीत असते, हे त्याच्या जिवंतपणाचे लक्षण आहे.’’ ‘‘अफलित अंड्यातदेखील जिवंत स्त्रीबीज असते, त्यामुळे त्याला शाकाहारी म्हणणे चुकीचे आहे, असा निष्कर्ष शास्त्रज्ञ पीटर रॉम्पकिन्स क्रिस्तोर यांनी मांडला आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातबाजीच्या तंत्राने अंडी शाकाहारी, पौष्टिक आणि आरोग्याला उत्तम असल्याचा खोटा प्रचार केला जात आहे.’’ असेही त्यांनी सांगितले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकोबंडी आधी का अंडी\nपुणे : कोंबडी आधी जन्माला आली का अंड हा प्रश्न नेहमीच आपल्याला बुचकळ्यात पडतो. कित्येकदा मित्र-मैत्रिणींच्या घोळक्यात हा प्रश्न आपण एकमेकांना...\nमुंबईकरांनी केली जीवाची गटारी\nमुंबई : श्रावण महिना सुरू होण्याआधीचा शेवटचा रविवार असल्याने मांसाहारी खवय्यांनी एका दिवसात तब्बल ३ हजार ६०० टन कोंबड्या फस्त केल्या. मासळी बाजारातही...\n पैलवान कोंबडा दीड हजारला\nकामेरी - आकाडीच्या यात्रेसाठी लागणाऱ्या कोंबडा - कोंबडी खरेदीसाठी ग्रामीण भागातील लोकांनी इस्लामपूर बाजाराकडे धाव घेतली. या बाजारात साखराळे येथून...\nमाणगाव बाजारपेठेत ‘कडकनाथ’ कडाडला\nमाणगाव: रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळख असलेल्या माणगावमध्ये सध्या कडकनाथ कोंबड्यांची चलती आहे. एरवी ब्रॉयलर, गावठी कोंबड्याच या बाजारात...\nबेळगाव : मंगाई देवीच्या दर्शनासाठी पहाटेपासून गर्दी\nबेळगाव - लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वडगाव येथील मंगाई देवीच्या यात्रेला सुरवात झाली आहे. देवीच्या दर्शनासाठी रात्री 12 वाजल्यापासूनच...\n‘बर्ड फ्लू’पेक्षा मोठे संकट\nनाशिक - गेल्यावर्षी अंड्यामागे उत्पादन खर्चापेक्षा पंच्याहत्तर पैसे अधिकचे मिळाल्याने यंदा अंड्यांचे उत्पादन वाढले अन्‌ फेब्रुवारीपासून अंड्यांचे भाव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ ��ंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/aamche-bapu-marathi/", "date_download": "2019-08-20T22:58:18Z", "digest": "sha1:FOIOI7VW7S77MMRFI463P6XY4GHMDY7U", "length": 11285, "nlines": 107, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "आमचे बापू", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\n१ जानेवारी २०१२ रोजी दैनिक प्रत्यक्षमध्ये ‘मी पाहिलेला बापू’ ह्या विशेषांकात प्रकाशित झालेला लेख\n‘दादाचे सर’ ही बापूंची माझी १९८५ मध्ये झालेली प्रत्यक्ष ओळख.\nसुचितदादा जनरल मेडिसिनमध्ये एम.डी. करण्यासाठी डॉ. व्ही. आर. जोशी ह्यांच्या युनिटमध्ये जॉईन झाले. त्यावेळी आपले बापू म्हणजेच डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी हे त्याच युनिटमध्ये सिनिअर लेक्चरर होते. ते माझ्या दादाला अगदी फर्स्ट एम.बी.बी.एस. पासून वेळोवेळी मार्गदर्शन करीत असत. दादा रेसिडन्ट डॉक्टर म्हणून काम करू लागल्यावर बापू त्याला नियमितपणे शिकवू लागले होते. त्यामुळे त्यांचे संबंध अधिक दृढ होत चालले. ह्यानंतर हळूहळू दोन घरे कशी एकत्र आली व एकरूप झाली हे कोणालाच कळले नाही.\nलहानपणापासून दादाच्या शब्दाबाहेर जायचे नाही, हा आई-काकांनी मला घालून दिलेला नियम माझ्याकडून सदैव पाळला गेला, ही बापूंचीच कृपा. त्याचबरोबर बापूंच्या शब्दाबाहेर कधी जायचे नाही हा माझ्या दादाचा दृढनिश्चय, म्हणून मग माझ्याकडूनही आपोआपच बापूंच्या शब्दांचे पालन होऊ लागले, ही माझ्या दादाची कृपा.\n​बापूंच्या ​बरोबर काम करण्यास सुरुवात करून आतापावेतो अठरा वर्षे झाली आहेत. ह्या अवधीत व त्याच्या आधीही बापू व दादांनी मला भरपूर शिकवले व ह्यांनी मला भरपूर काही दिले. हे सर्व घेत असताना व इतर सर्व पाहत असताना बापूंच्या संपर्कातील अनेक जुन्या व्यक्तींच्या भेटी झाल्या व त्यांच्याशी बोलण्यातूनच आजच्या विशेषांकाचा जन्म झाला.\nसुचितदादांची संमती मिळताच बापूंशी संबंधित वेगवेगळ्या व्यक्तींशी संपर्क केला असता व गुरुवारी सूचना केली असता २००५ सालीच अक्षरशः छोट्यामोठ्या लेखांचा पाऊस पडला आणि नंतरही अनेकजण लेख देतच राहिले. ह्यांतील काही मोजके अपवाद वगळता सर��वच लेख खूप सुंदर आहेत. फक्त मोजक्या काही लेखांमधून बापूंचे नाव फक्त घेऊन लेखकांना स्वतःचेच डांगोरे पिटायचे होते. हे लक्षात येताच सर्व लेख सुचितदादांकडे दिले. त्यांनीही शब्द न शब्द वाचून काढला व असे दांभिक लेख बाजूला केले. (जास्तीत जास्त चार किंवा पाच).\nह्या विशेषांकामध्ये ह्या शेकडो चांगल्या लेखांमधून काही मोजकेच लेख व थोड्याशाच मुलाखती घेऊ शकलो. ह्या व इतर सर्व लेखांचे मिळून ‘आठवणींची पाने चाळताना’ हे पुस्तक काढायची सर्वांचीच इच्छा आहे. मात्र दादा त्यासाठी परवानगी देतील तेव्हाच.\nबापूंच्या विलक्षण व्यक्तिमत्त्वाची व सत्यम् शिवम् सुंदरम् असणार्‍या जीवनशैलीची आणि कार्यप्रणालीची साधी नोंद करणेसुद्धा खूप कठीण आहे. त्यामुळे हा विशेषांक किंवा पुढे येणारे पुस्तक बापूंच्या सर्व पैलूंना स्पर्श करू शकेल असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल.\nमला हे लेख वाचताना जाणवलेली सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतक्या विविध क्षेत्रातील लोकांचे बापूंवर असणारे वर्षानुवर्षांचे प्रेम.\nपण त्याचबरोबर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की स्वतः बापूसुद्धा आपल्या जुन्या मित्र-आप्तांविषयी अत्यंत जिव्हाळ्याने बोलत असतात. ह्या विशेषांकातील जवळपास प्रत्येक लेखकाचे नाव मी बापूंच्या तोंडून ऐकलेले आहे. बापू अत्यंत आत्मीयतेने ह्या सर्वांविषयी बोलत असताना अत्यंत सुखावलेले असतात. बापूंना मी कधीच कटू आठवणींना उच्चारतानासुद्धा ऐकलेले नाही. त्यांच्याकडे असतात, त्या कुणाच्याही फक्त चांगल्याच आठवणी, स्मृती. खरं तर काका (आद्यपिपा) म्हणायचे त्याप्रमाणे ‘ह्याला कुणाचेही दोष कधी बोचतच नाहीत व ह्याच्या मेमरी बँकेमध्ये प्रत्येकाचे जेवढे चांगले तेवढेच साठवलेले असते.’\nह्या विशेषांकाचा कार्यकारी संपादक बनण्याचे भाग्य मला लाभले, हीदेखील बापूंच्या आईचीच कृपा.\nदत्तयाग की पवित्र उदी संबंधी सूचना...\n‘अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य’ समारोह संबं...\n​भूमाता को प्रणाम करते समय की प्रार्थना...\nश्रध्दावानांनी सावध राहणे आवश्यक\nमणिपुर चक्र और यज्ञपुरुष महाविष्णु\nइस्रायल से जुडी खबरें\nआप कभी भी अकेले नहीं हैं, त्रिविक्रम आपके साथ है\nअमरीका चीन संबधों में तनातनी बढ़ी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=rafael%20deal&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Arafael%2520deal", "date_download": "2019-08-20T22:24:10Z", "digest": "sha1:WFEEOZTAFSJ4UOCOEHEALRFV2JB3CFV6", "length": 12809, "nlines": 162, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (13) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (13) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (13) Apply बातम्या filter\nसरकारनामा (13) Apply सरकारनामा filter\nराफेल%20करार (13) Apply राफेल%20करार filter\nसर्वोच्च%20न्यायालय (6) Apply सर्वोच्च%20न्यायालय filter\nनरेंद्र%20मोदी (5) Apply नरेंद्र%20मोदी filter\nकाँग्रेस (4) Apply काँग्रेस filter\nराजकारण (3) Apply राजकारण filter\nलोकसभा (3) Apply लोकसभा filter\nखासदार (2) Apply खासदार filter\nगुजरात (2) Apply गुजरात filter\nगैरव्यवहार (2) Apply गैरव्यवहार filter\nप्रशांत%20भूषण (2) Apply प्रशांत%20भूषण filter\nराजनाथसिंह (2) Apply राजनाथसिंह filter\nस्वप्न (2) Apply स्वप्न filter\nअटलबिहारी%20वाजपेयी (1) Apply अटलबिहारी%20वाजपेयी filter\nअमोल%20कोल्हे (1) Apply अमोल%20कोल्हे filter\nअरुण%20जेटली (1) Apply अरुण%20जेटली filter\nमोदींचे संकटमोचक आता कोण आता अरुण जेटली मंत्रिमंडळाबाहेर\nभारतीय सत्ताकारणाचे तीन प्रमुख केंद्र म्हणजे दिल्लीतील नॉर्थ ब्लॉक, साऊथ ब्लॉक आणि उद्योग भवन या तीनही ठिकाणी वावर असणे आणि...\n'राफेल'ची कागदपत्रे उघड केल्यास देशाच्या अस्तित्वाला धोका\nनवी दिल्ली : राफेल करारावरून काँग्रेसकडून मोदी सरकारवर वारंवार टीका केली जात आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारने सर्वोच्च...\n'मोदी यांनी चोरी केली', असं न्यायालयानं म्हटल्याच्या विधानाबाबत राहुल गांधी यांची माफी\nनवी दिल्ली : राफेल विमान खरेदी प्रकरणाच्या निकालाबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माध्यमांमध्ये केलेली टिप्पणी ही मूळ...\nराफेलप्रकरणी नव्याने सुनावणी, सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय\nनवी दिल्ली : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला राफेल करार प्रकरणी मोठा धक्का दिला आहे. या...\nआता मोदींच्या हातात हात देत नाही, लांबूनच नमस्कार : शरद पवार\nपुणे : \"पवारांनी बोटाला धरून राजकारण शिकवलं म्हणणाऱ्यांनी देशामध्ये भ्रष्टाचार माजला आहे. त्यामुळे पंतप्रधान समोर आल्यानंतर आम्ही...\nपंतप्रधानांनी Anil Ambani यांच्यासाठी दलाली केली : Rahul Gandhi\nVideo of पंतप्रधानांनी Anil Ambani यांच्यासाठी दलाली केली : Rahul Gandhi\nपंतप्रधानांनी Anil Ambani यांच्यासाठी दलाली केली : Rahul Gandhi\nनवी दिल्ली : राफेल कराराबाबत देशाच्या मंत्र्यांना माहिती नव्हते, पण अनिल अंबानींना याबाबत पूर्वीच माहिती होते. त्यामुळे...\n''कमिशन मिळालं नाही म्हणून काँग्रेसनं राफेल डील केलं नाही'' - निर्मला सीतारमन\nराफेल विमान करारावरून राजकारण चांगलेच तापत आहे. काँग्रेसकडून मोदी सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. त्यानंतर आता...\nराफेल मुद्यावर पंतप्रधान मोदी गप्प का\nनवी दिल्ली : राफेलच्या मुद्द्यावर आज पूर्ण देश मोदींना प्रश्न विचारत आहे. मोदींनी दीड तास दिलेल्या मुलाखतीत पाच मिनिटेही राफेलवर...\nराफेल विमान खरेदीच्या प्रक्रियेमध्ये कोणतीही त्रुटी नाही - सर्वोच्च न्यायालय\nVideo of राफेल विमान खरेदीच्या प्रक्रियेमध्ये कोणतीही त्रुटी नाही - सर्वोच्च न्यायालय\n'राफेल विमान खरेदीच्या प्रक्रियेमध्ये कोणतीही त्रुटी नाही' - सर्वोच्च न्यायालय\nनवी दिल्ली : राफेल विमान खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या विरोधी पक्षांच्या आरोपाने घायाळ झालेल्या केंद्रातील नरेंद्र मोदी...\nकाँग्रेसमुक्त भारताचे भाजपचे स्वप्न धुळीस\nदेशातील सर्वांत जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसला देशातून उखडून फेकण्याचे भाजपचे स्वप्न स्वप्नच राहणार हे आता निश्चित झाले आहे...\nसुप्रिम कोर्टानं फेटालळी राफेल खरेदी प्रकरणावरील नवी याचिका\nराफेल खरेदी प्रकरणावरील नवी याचिका सुप्रिम कोर्टानं फेटाळून लावली आहे. सुप्रीम कोर्टाच्या ३ न्यायाधिशांच्या खंडपीठानं ही याचिका...\nराष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सादर केली मोदींच्या अकराव्या अवताराची आरती\nVideo of राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सादर केली मोदींच्या अकराव्या अवताराची आरती\n(Video) राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सादर केली मोदींच्या अकराव्या अवताराची आरती\nराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राफेल करारावरुन पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी आणि अंबानींवर टीका केलीय. यावेळी ...\nसर्वोच्च न्यायालयाने बंद लिफाफ्यामध्ये मागवली राफेल व्यवहाराची माहिती.\nनवी दिल्ली- राफेल व्यवहारासंदर्भात संपूर्ण माहिती सादर करण्याचे आदेश केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिले ��हेत. सर्वोच्च...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/paishancha-paus-part-13/", "date_download": "2019-08-20T23:39:42Z", "digest": "sha1:GFTH5HQ7IYZU3YWN6BJSUVG6XDDNC4WH", "length": 18427, "nlines": 151, "source_domain": "www.saamana.com", "title": "पैशांचा पाऊस भाग १३ -बाय बॅक ऑफ शेअर्स म्हणजे काय? | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nआजचा अग्रेलख : याद आओगे खय्यामसाब\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटल��ट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nपैशांचा पाऊस भाग १३ -बाय बॅक ऑफ शेअर्स म्हणजे काय\n>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ)\nशेअर बाजारामध्ये एक एक पाऊल सावधगतीने टाकत आपला प्रवास आज ‘बाय बॅक ऑफ शेअर्स’पर्यंत पोहचला आहे. पोस्ट होणारे हे लेख आज खूप नवीन गुंतवणूकदारांपर्यंत पोहचत आहेत. लेख वाचून खूप जणांनी गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करण्याची इच्छा असल्याचे कॉल आणि मेसेज फेसबुक, व्हॉट्सअॅपवर येत आहेत या सर्वाना एकच सांगणे आहे, आता कुठे आपण शेअर बाजारातील एक एक पायरी चढत आहोत त्यामुळे अधीर ना होता शेअर बाजाराचा कळस गाठूया. कोणत्याही खेळाचे पूर्ण नियम माहिती असल्याशिवाय त्या खेळात उतरणे म्हणजे अपयशायची तयारी करणे. त्यामुळे घाई-घाईत काही निर्णय घेऊ नका. शेअर बाजार आयुष्यभर चालूच राहणार आहे त्यामुळे संयम ठेवा आणि स्वतःचा अभ्यास वाढवा. जेव्हा तुमचा अभ्यास परिपूर्ण असेल तेव्हा एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास तुमच्याकडे असेल. आज आपण “बाय बॅक ऑफ शेअर्स” म्हणजे नक्की काय \n>> बाय बॅक ऑफ शेअर्स म्हणजे काय \nसहज सोप्या भाषेत बाय बॅक ऑफ शेअर्स म्हणजे सध्याच्या शेअरहोल्डरकडे असलेल्या शेअर्सची पुनःखरेदी. जेव्हा एखाद्या कंपनीला भविष्यातील तिच्या कामगिरी बद्दल आत्मविश्वास असतो तेव्हा मार्केट मधील शेअर्स होल्डर कडे असलेले शेअर्स बाय बॅक ऑफ शेअर्सच्या माध्यमातून खरेदी केले जातात. बाय बॅक ऑफ शेअर्स हे एक सकारत्मक पाऊल आहे.\n>> शेअर्स होल्डरसाठी सकारत्मक की नकारात्मक \nबाय बॅक ऑफ शेअर्स हे शेअर बाजारात सकारात्मक समजले जाते कारण जेव्हा कंपनीचे प्रमोटर्स स्वतःचे शेअर्स मार्केटमधून खरेदी करायला तयार असतात तेव्हा शेअर्स होल्डर्सचा आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे बाय बॅक ऑफ शेअर्स हे शेअर होल्डर्स बरोबर सर्वांसाठी सकारात्मक असते\n>> बाय बॅक ऑफ शेअर्सचे प्रकार\nबाय बॅक ऑफ शेअर्सचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे\n२. ओपन मार्केट पद्धत\n१. टेंडर पद्धत :- ही सर्वात सोपी पद्धत आणि जास्त वापरात येणारी पद्धत आहे. टेंडर पद्धत आपण उदाहरण पाहून समजून घेऊया. समजा एका कंपनीच्या शेअरची मार्केट मधील किंमत ५०० रुप���े असेल तर टेंडर पद्धतीनुसार ती कंपनी बाय बॅक ऑफ शेअर्सच्या माध्यमातून एका ठराविक किंमतीला ती समजा ५५० रुपयांना सध्याच्या शेअर्स होल्डर्सना ठराविक काळात (काही दिवस) प्रस्ताव ठेवतात. टेंडर पद्धतीमध्ये बाय बॅक ची किंमत ठरवलेली असते.\n२. ओपन मार्केट पद्धत :- ओपन मार्केट पद्धतीमध्ये शेअर्सची जास्तीत जास्त किती किंमत कंपनी देऊ शकते ती किंमत ठरवली जाते आणि मग सर्वाकडून बाय बॅक ऑफ शेअर्सची ओपन ऑफर ठेवली जाते. समजा एका कंपनीच्या शेअरची मार्केटमधील किंमत ५०० रुपये असेल आणि कंपनी ने ऑफर पद्धतीने बाय बॅक ऑफ शेअर्स नुसार १००० ही जास्तीत जास्त किंमत ठरवली. म्हणजे ज्या कुणाला या बाय बॅक ऑफ शेअर्सला अर्ज करायचा आहे ते त्यानुसार किंमत ठरवून बाय बॅकचा लाभ घेऊ शकतात. १००० च्या वरील किंमतीचा ते विचार करणार नाहीत कारण ती त्यांची जास्तीत जास्त बोली असते.\nकाही दिवसांपूर्वी टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस या हिंदुस्थानातील अग्रगण्य कंपनी ने टेंडर ऑफर द्वारे बाय बॅक ऑफ शेअर्सचा प्रस्ताव त्यांच्या शेअर्स होल्डर साठी ठेवला आहे. बाय बॅक ऑफ शेअर्स मध्ये भाग घेणे किंवा न घेणे हे पूर्णपणे शेअर्स होल्डरच्या मर्जीचा विषय आहे. त्यामुळे पूर्णपणे विचार करून निर्णय घ्या.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अप���ात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE", "date_download": "2019-08-20T23:37:48Z", "digest": "sha1:AFGPIYPG232RSGXEHHL5P6RKUQWTUPFG", "length": 5847, "nlines": 120, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (4) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (3) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबातम्या (3) Apply बातम्या filter\nसरकारनामा (1) Apply सरकारनामा filter\nअत्याचार (1) Apply अत्याचार filter\nआयआयटी (1) Apply आयआयटी filter\nउपक्रम (1) Apply उपक्रम filter\nएकता%20कपूर (1) Apply एकता%20कपूर filter\nखासगीकरण (1) Apply खासगीकरण filter\nचित्रपट (1) Apply चित्रपट filter\nटीव्ही (1) Apply टीव्ही filter\nदिग्दर्शक (1) Apply दिग्दर्शक filter\nदिवाळी%20अंक (1) Apply दिवाळी%20अंक filter\nपत्रकार (1) Apply पत्रकार filter\nरिक्षा (1) Apply रिक्षा filter\nसकाळ%20साप्ताहिक (1) Apply सकाळ%20साप्ताहिक filter\nसाम%20टीव्ही (1) Apply साम%20टीव्ही filter\nसाहित्य (1) Apply साहित्य filter\nसेन्सॉर%20बोर्ड (1) Apply सेन्सॉर%20बोर्ड filter\nमाध्यमांबरोबर मानसिकताही बदलली, न्यूड दृश्य लवकरच पडद्यावर\nओढणी धरून पळत जाणारी हिरोईन, पाठिमागे पळत जाणारा हिरो.. मग एकाच ओढणीत दोघं येतात आणि हळू-हळू लाँग शॉट घेत कॅमेरा फेड आऊट होतो.....\n'सकाळ'चे दिवाळी अंक आता ऑडिओमध्येही\nपुणे : काळानुरूप तंत्रज्ञान बदलतंय आणि त्यानुसार वाचकाच्या सवयीही.. त्यामुळेच \"सकाळ माध्यम समूहा'ने यंदा दिवाळी अंकांमधील निवडक...\nकोल्हापुरच्या रिक्षा चालकाच्या मुलाने मुंबईच्या आयआयटीमधून मिळवली डॉक्‍टरेट\nयांचे नाव वसंत शंकर कातवरे, वय ७५. राहायला कुंभार गल्लीत ऋणमुक्तेश्‍वराच्या देवळाजवळ. गेली ४५ वर्षे रिक्षा चालवतात. रिक्षा...\nमराठी भाषा दिनानिमित्त साम टीव्हीवर साहित्य संमेलन\nमुंबईः कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन अर्थात मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून साम टीव्हीने यंदा साहित्य स���मेलनाचे आयोजन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B", "date_download": "2019-08-20T23:07:02Z", "digest": "sha1:GMRGYAFNTH2SGNKVLNGFSDFBRW72JGBK", "length": 5055, "nlines": 112, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (3) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबातम्या (3) Apply बातम्या filter\nसरकारनामा (1) Apply सरकारनामा filter\n(-) Remove महामेट्रो filter महामेट्रो\nमेट्रो (2) Apply मेट्रो filter\nशिवाजीनगर (2) Apply शिवाजीनगर filter\nस्थलांतर (2) Apply स्थलांतर filter\nपायाभूत%20सुविधा (1) Apply पायाभूत%20सुविधा filter\nप्रशासन (1) Apply प्रशासन filter\nमहापालिका (1) Apply महापालिका filter\nमहापालिका%20आयुक्त (1) Apply महापालिका%20आयुक्त filter\nरामनाथ%20सुब्रह्मण्यम (1) Apply रामनाथ%20सुब्रह्मण्यम filter\nसार्वजनिक%20वाहतूक (1) Apply सार्वजनिक%20वाहतूक filter\nस्वारगेट (1) Apply स्वारगेट filter\nपुणे मेट्रोचा अडीचशे कुटुंबांना दिलासा\nपुण्यातील फडके हौदाजवळील मेट्रोचे नियोजित मेट्रो स्थानक कसबा पेठेतील दादोजी कोंडदेव शाळेच्या जागेवर हलविण्याचा निर्णय घेण्यात...\nपुण्यात स्वारगेटची कोंडी सुरूच\nपुणे - नागरिकांना वाहतुकीसह अन्य आधुनिक सोयी-सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी स्वारगेट येथे उभारण्यात येत असलेल्या ‘...\nपुणे मेट्रो स्थानकाचे काम रखडणार\nपुणे - स्वारगेट चौकातील पीएमपी स्थानकाच्या स्थलांतराची प्रक्रिया पावसाळ्यानंतरच होईल, अशी चिन्हे दिसत आहेत. पीएमपीसाठी पर्यायी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/19-may-2019-current-affairs-in-marathi/", "date_download": "2019-08-20T23:15:01Z", "digest": "sha1:FXMLHLDBYOEKGU5S2SQHRZV66Z4AITKI", "length": 12818, "nlines": 217, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "19 May 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)", "raw_content": "\nचालू घडामोडी (19 मे 2019)\nइस्रो करणार शुक्र ग्रहाची वारी :\nमंगळ या ग्रहावर अंतराळ यान पाठवण्याची मोहीम यशस्वी केल्यानंतर आता इस्रोने शुक्र ग्रहावर यान पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.\nतसेच शुक्राशी संबंधित माहिती या यानाद्वारे घेतली जाईल. शुक्र हा पृथ्वीच्��ा जवळचा ग्रह आहे.\nपुढील 10 वर्षात सात अंतराळ मोहीमा काढण्याचा इस्रोचा मानस आहे. त्यातली एक मोहीम शुक्र ग्रहाशी संबंधित आहे.\n2023 मध्ये ही मोहीम काढली जाण्याची शक्यता आहे.\nतर इस्रोच्या मंगळयान मोहीमेला मिळालेल्या यशानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.\nशुक्र ग्रहावर कसं वातावरण आहे शुक्र आणि पृथ्वी यांच्यात साम्यस्थळं आहेत ती नेमकी काय आहेत शुक्र आणि पृथ्वी यांच्यात साम्यस्थळं आहेत ती नेमकी काय आहेत विविध थर, वातावरण, सूर्याशी असणारा संबंध या सगळ्याबाबत या मोहीमेत अभ्यास केला जाणार आहे.\nचालू घडामोडी (17 मे 2019)\nअमेरिकेच्या स्थलांतरविषयक धोरणांतील बदल भारतीयांच्या फायद्याचे :\nगुणवत्तेवर आधारित असलेल्या अमेरिकेच्या स्थलांतरविषयक धोरणांमधील बदल हे भारतीयांसाठी फायद्याचे ठरणार असून त्यामुळे भारतीय तरुणांना आणि उच्च कौशल्य असणाऱ्यांना ‘बिल्ट अमेरिका’ व्हिसा मिळण्याच्या टक्केवारीत वाढ होणार आहे.\nतसेच नव्या धोरणांमुळे 12 ते 57 टक्क्यांपर्यंत भारतीय तरुण आणि उच्च कौशल्य धारकांना नवीन व्हिसा मिळण्याची शक्यता असल्याने त्याचा फायदा हजारो भारतीय व्यावसायिकांना होणार आहे.\nतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थलांतरविषयक धोरणांमध्ये मोठे बदल केले असून अमेरिकेतील वास्तव्य परवाना हा गुणवत्तेवर अवलंबून असेल. ही गुणवत्ता वय, माहिती, नोकरीच्या संधी आणि नागरी कर्तव्य या मुद्दय़ांवर आधारित\nअसेल. तसेच पूर्वी इंग्रजी भाषेची माहिती आणि नागरी कर्तव्य या दोन मुद्दय़ांवरच कायम वास्तव्याचा परवाना दिला जायचाय.\nदेशाच्या सीमा अधिक सुरक्षित करण्याच्या हेतूने तसेच ग्रीन कार्ड किंवा कायमस्वरूपी निवास यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी ट्रम्प यांचे जावई रेजेड कुशनर यांनी हे नवीन धोरण प्रामुख्याने बनवले आहे.\nसमलिंगी विवाहाला मान्यता देणारा हा आहे पहिला आशियाई देश :\nसमलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा तैवान हा आशिया खंडातला पहिला देश ठरला आहे. तैवानच्या संसदेने समलिंगी विवाहांना कायदेशी मान्यता दिली आहे.\nतसेच समलिंगी जोडप्यांनी त्यांची एक संघटना स्थापन करावी असी संमती देशाच्या विधीमंडळाने दिली आहे.\nतर ज्या समलिंगी जोडप्यांना विवाह करायचा असेल त्यांना शासकीय विवाह नोंदणी कार्यालयात अर्ज करता येईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.\nदरम्यान हा निर्णय तैवान या देशाच्या घटनेचं उल्लंघन करणारा आहे. त्यामुळे 24 मे पर्यंत या संदर्भातली घटना दुरूस्ती करण्याची मुदत तैवानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे.\nतैवानमध्ये मोठ्या प्रमाणावर समलिंगी जोडपी रहातात. समलिंगी विवाहाला मान्यता मिळावी अशी या सगळ्यांचीच इच्छा होती. यासाठी जे मतदान झालं त्यामध्ये 67 टक्के लोकांनी समलिंगी विवाहांना मान्यता देण्याच्या बाजूने मतदान केलं. देशाने समानतेच्या दृष्टीने एक मोठं पाऊल उचललं आहे अशी प्रतिक्रिया समलिंगी जोडप्यांनी या निर्णयानंतर दिली आहे.\n19 मे 1743 मध्ये जीन पियरे क्रिस्टीन यांनी सेंटीग्रॅड तापमान पातळी विकसित केली.\nहॅले धुमकेतुचे शेपूट 19 मे 1910 मध्ये पृथ्वीला चाटुन गेले.\nपार्कस कॅनडा ही जगातील पहिली राष्ट्रीय उद्यान सेवा 19 मे 1911 मध्ये सुरु झाली.\n19 मे 1910 मध्ये नथुराम गोडसे यांचा जन्म.\nसंत ज्ञानदेव यांची बहिण मुक्ताबाई यांनी 19 मे 1297 मध्ये एदलाबाद येथे समाधी घेतली.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (21 मे 2019)\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\nMaharashtra Police Bharti 2019 – पोलीस भरतीची तारीख जाहीर होणार\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\nLatest Jobs (ताज्या नौकऱ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/tag/post-office/", "date_download": "2019-08-20T23:37:41Z", "digest": "sha1:XVEWBGWSMXGAEAKHWIAJXOISR4JKWDV3", "length": 4779, "nlines": 86, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "Post office Archives - InShorts Marathi", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nभारतीय पोस्ट ऑफिसमध्ये नोकर भर्ती\nभारतीय पोस्ट सेवेत तुम्ही नोकरी करण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही गुडन्युज आहे. भारतीय पोस्ट पटना येथे स्टाफ ड्राइव्हरच्या रिक्त 10 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी नोकरीचे ठिकाण पटना आहे. जर तुम्ही भारतीय पोस्ट सेवेचा भाग बनण्यासाठी इच्छुक आहात तर उमेदवारांनी 7 मे 201 9 पूर्वी रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. मात्र अर्ज सविस्तर माहीती…\nडाकसेवकांच्या एकजूटीपुढे सरकार झुकले, सुधारित वेतनश्रेणी व भत्त��यांना मंत्रिमंडळाची मंजुरी\nनवी दिल्ली : भारतीय टपाल विभागात खातेबाह्य कर्मचाऱ्यांनी एकजुटीने दिलेल्या लढा यशस्वी झाला आहे. जवळपास तीन लाख कर्मचारी आपल्या विविध मागण्यासाठी संपावर होते अखेर सरकार झुकले आणि संपकरी कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. भारतीय टपाल विभागात खातेबाह्य कर्मचारी म्हणून ग्रामीण व दुर्गम भागांत काम करणा-या ग्रामीण डाकसेवकांच्या सुधारित…\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम…\nगिरीश महाजन यांना जोड्याने हाणले पाहीजे,…\n‘कोल्हापूरकरांना कोणाच्या भीकेची गरज…\n22 ऑगस्टला मनसे कार्यकर्त्याची ईडी कार्यालयावर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/television?page=5", "date_download": "2019-08-20T22:54:03Z", "digest": "sha1:WY4EUMWIBFAFHX463NSAIJNX2L7VS237", "length": 8551, "nlines": 140, "source_domain": "zeenews.india.com", "title": "सिरियल्स News in Marathi, सिरियल्स Breaking News, Latest News & News Headlines in Marathi: 24taas.com", "raw_content": "बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…\nSHOCKING : जलोटा-जसलीनच्या रिलेशनशिपविषयी खळबळजनक खुलासा\nखुद्द जलोटा यांनी उघड केल्या 'या' गोष्टी\nबिग बॉसमध्ये येण्याअगोदर अनूप जलोटांनी केलं हेअर ट्रान्सप्लान्ट...\nएका केसाची किंमत ऐकून थक्क व्हाल\nज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांना यंदाचा झी जीवन गौरव पुरस्कार\nअनेक वर्षांच्या सांगितिक प्रवासाचं कौतुक\n....अन् कॉस्च्युम डिझायनर स्वराज्याचा शिलेदार झाला\nया दिवशी CID चा शेवटचा एपिसोड\nपाहा हे खास एपिसोड\nनटसम्राट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला\nगणपतराव बेलवलकर या नटाची व्यथा\n'तुला पाहते रे' मालिकेतील जयदीप या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा मुलगा\nया प्रसिद्ध मराठी अभिनेत्य़ाचा मुलगा आहे जयदीप\nतब्बल 21 वर्षांनंतर CID मालिका होणार बंद\nमालिका बंद होत असल्याने चाहत्यांमध्ये नाराजी आहे.\nबिग बॉस 12 : 19 वर्षांनी मोठ्या असलेल्या या गायिकेला डेट करत होती जसलीन\nकोण आहे हा गायक\nछत्रपती शिवराय आणि शंभूराजेंची पन्हाळ गडावरील ऐतिहासिक भेट\n'स्वराज्यरक्षक संभाजी' ���ा मालिकेतून पाहता येणार तो ऐतिहासिक क्षण\nमाझ्या नवऱ्याची बायको : राधिका शनायाला हाताशी धरून गुरूला धडा शिकवणार का\nतुला पाहते रे : झेंडे आपल्या मित्राला प्रेम व्यक्त करण्यापासून रोखणार का\nविक्रांत ईशासमोर प्रेम व्यक्त करणार का\nBigg Boss : समोर आलं जसलीनचं डर्टी सिक्रेट\nअंकिता लोखंडेचा हा बोल्ड लूक पाहिलात\nपाहा हा बोल्ड अंदाज\n#MeToo: यौन शोषणचा आरोप करणाऱ्या सलोनी चोपडाला मिळाली मोठी ऑफर\nसाजिद खानवर केले होते गंभीर आरोप\n'द कपिल शर्मा' शो साठी कपिलने कोणासमोर जोडले हात \n'द कपिल शर्मा शो' यशस्वी होण्यासाठी कपिल खूप प्रयत्न करतोय.\nतुला पाहते रे : कोण आहे जयदीप सरंजामे\nकोण आहे हा अभिनेता\nVIDEO : रणबीर, लग्न आणि 'त्या' दोघी\nया दोघीही एकमेकींकडे बोटं दाखवत आहेत\n‘कुस्ती दंगल’ मध्ये नागराज मंजुळेचा महत्वाचा सहभाग\nअंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ\nVIDEO : जसलीनच्या 'या' रुपावर अनुप जलोटा नाराज\nवेळ आली की परिस्थितीच नव्हे, तर माणसंही बदलतात\nआणखीन तीन चर्चित चेहरे अडकणार शिवबंधनात\n३५४ करोडोंच्या घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांच्या भाच्याला अटक\nनवी मुंबईत झोमॅटो डिलिव्हरी गर्लला अटक\nभारताने असे उचलले पाऊल, पाकिस्तानची ओरड - 'पाणी पाणी', आम्ही बुडणार आहोत\nपंतप्रधान मोदींच्या फोननंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं काश्मीर मुद्यावर ट्विट\nब्रेकअपनंतर जॅकलिन-साजिदच्या नात्याला पुन्हा नवे वळण\nउदयनराजे भोसलेही भाजपच्या वाटेवर\nविलियमसन-धनंजयाची बॉलिंग ऍक्शन संशयास्पद, आयसीसीकडे तक्रार\n'या' नवविवाहित सेलिब्रिटीचा स्विमिंगपूलमधला फोटो व्हायरल\nचांद्रयान-२ चंद्राच्या कक्षेत दाखल, महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे ओलांडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-profile-anant-bagaitekar-marathi-article-2728", "date_download": "2019-08-20T23:49:36Z", "digest": "sha1:UYPV66JWO36B7EA5VBDWXQSEPRYPTDTD", "length": 34543, "nlines": 103, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Profile Anant Bagaitekar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 1 एप्रिल 2019\nलालकृष्ण अडवानी यांना गांधीनगरमधून उमेदवारी जाहीर झाली नाही. त्यांच्या संसदीय राजकारणाच्या सक्रियतेला मिळालेला हा विराम आहे. राजकारणातील व्यक्ती कधी निवृत्त होत नसते. त्यामुळे त्यांच्या राजकारणाला हा पूर्णविराम मिळाला असे मानता येणार नाही. जोपर्यंत शक्‍य होईल तोपर्यंत अडवानी हे राजकीयदृष्ट्या जागरूक राहतील ही बाब निःसंशय आहे. अडवानी अद्याप तल्लख आहेत ही बाब विसरून चालणार नाही. अडवानी यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली की त्यांचे ‘तिकीट कापण्यात’ आले यावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्याबाबतची वस्तुस्थिती अडवानी यांनाच ज्ञात आहे. परंतु, त्यांच्या निकटवर्तीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार निवडणुकीसाठी उमेदवारांच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर भाजपच्या वर्तमान ‘हायकमांड’चे एक दूत त्यांच्याकडे गेले होते. त्या दूतांनी अडवानी यांना थेट उमेदवारी नाकारण्याचा प्रस्ताव करण्याऐवजी त्यांच्या कन्या प्रतिभा अडवानी यांना गांधीनगरहून उमेदवारी देण्याचा प्रस्ताव पुढे केल्याचे समजले. त्यावर अडवानी यांनी ही कल्पना कुणाची असा सवाल केल्यानंतर, ‘अध्यक्षजी’ असे उत्तर त्या दूताने दिले. त्यावर अडवानी यांनी म्हणे, ‘कौन अध्यक्षजी’ असा प्रतिसवाल केल्याची माहिती समजते. त्यानंतर त्यांनी घराणेशाहीच्या विरोधातील त्यांच्या आयुष्यभराच्या लढ्याचे कारण पुढे करून प्रस्ताव नाकारला. अशा प्रस्तावावर या वयोवृद्ध नेत्याची प्रतिक्रिया काय असू शकेल याचा अंदाज भाजपच्या वर्तमान नेतृत्वाला नसेल असे समजणे हा वेडगळपणा ठरेल. त्यामुळे थेट उमेदवारी नाकारण्याचा वाईटपणा पत्करण्याऐवजी त्यांच्या कन्येला उमेदवारी देण्याचा हा डाव खेळण्यात आला, असे अनुमान यावरून काढल्यास ते फारसे अनाठायी ठरणार नाही.\nअडवानी यांचे वय ९१ वर्षे आहे. आता आपल्या संसदीय कारकिर्दीच्या विरामबिंदूपाशी आपण पोचल्याची बाब त्यांच्या मनात आली नसेल ही बाब शक्‍य वाटत नाही. त्यामुळेच भाजपच्या वर्तमान नेतृत्वाने अधिक परिपक्वतेने परिस्थिती हाताळून अडवानी यांच्या संसदीय निवृत्तीचा निर्णय केला असता तर त्याची चर्चा झाली नसती. त्याऐवजी पक्षाने परस्पर गांधीनगरहून पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या उमेदवारीची घोषणा करून अडवानी यांचा ‘पत्ता कापला’ असा जो संकेत दिला तो अनुचित होता. त्यामुळे त्याबद्दल उलटसुलट चर्चा, मत-मतांतरे होऊ लागली. ही कटुता टाळणे शक्‍य होते. ती का टाळली गेली नाही हे एक भलेमोठे प्रश्‍नचिन्ह कायम राहील.\nभाजपचा उदय, विकास, वाढ-विस्तार या प्रत्येक टप्प्याला लालकृष्ण अडवानी हे नाव जोडले गेले आहे. अडवानी आणि भाजप यांना वेगवेगळे करता येणार नाही इतके ते परस्परनिगडित आहेत. फार जुन्या इतिहासात जाण्याची आवश्‍यकता नाही. भाजपला संभाव्य सत्तापक्षाच्या स्पर्धेत आणण्याची कामगिरी अडवानी आणि अटलबिहारी वाजपेयी या दोन नेत्यांनी केली. १९७७ मध्ये तत्कालीन भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी ‘काँग्रेसविरोधी’ पक्षांच्या बरोबरीत जनता पक्षात सामील होऊन केंद्रीय किंवा राष्ट्रीय सत्तेची फळे सर्वप्रथम चाखली होती. जनता पक्षाच्या विघटनानंतर भारतीय जनता पक्षाची स्थापना करण्यात येऊन स्वतंत्र वाटचालीचा निर्णय करण्यात आला. तेव्हापासून लालकृष्ण अडवानी यांच्या कर्तृत्वाला खऱ्या अर्थाने वाव मिळाला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. एप्रिल १९८० मध्ये जनता पक्षापासून विभक्त होऊन भारतीय जनता पक्षाची स्थापना करण्यात आली. नंतरचा काळ फारसा सुखावह नव्हता. कारण ना संसदेत, ना संसदेबाहेर या पक्षाला कुणी फारसे विचारीत नव्हते. परंतु वाजपेयी, अडवानी, जसवंतसिंग यांच्यासारखी मंडळी संसद गाजवत होती आणि आपली छाप पाडत होती. पक्षवाढ व विस्ताराच्या दृष्टीने प्रयत्न चालू असतानाच १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येची घटना घडली. राष्ट्रीय एकात्मता टिकविण्याच्या घोषणेवर काँग्रेस पक्षाला लोकांनी ऐतिहासिक व अभूतपूर्व असा कौल दिला. या लाटेत पालापाचोळ्यासारखी अवस्था झालेल्या विरोधी पक्षांमध्ये भाजपचाही समावेश होता. भाजपचे केवळ दोनच खासदार लोकसभेत होते. वाजपेयी पराभूत झाले होते. एकंदरीतच निराशाजनक स्थिती होती. परंतु राजकारणाची गतिमानता व चैतन्यशीलता ही विलक्षण असते. नंतरच्या तीन वर्षांत देशातील राजकीय वातावरण बदलले. या काळात भाजपने गांधीवादी समाजवादाकडून आपल्या मूलभूत अशा हिंदुत्व विचारसरणीकडे वळण्याचा निर्णय केला होता. याचे जनकत्व अडवानी यांच्याकडे जाते.\nराजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना त्यांच्या सल्लागारांनी सौम्य हिंदुत्वाची कास धरून हिंदू समाजाचा व्यापक पाठिंबा मिळविण्याचा सल्ला दिला. राजकारणात नवखे असलेल्या राजीव गांधींना एवढ्या सहज मार्गाने नेतृत्व प्रस्थापित करण्याची संधी मिळताना पाहून त्यातील धोके लक्षात आले नाहीत. अयोध्येतील वादग्रस्त वास्तूची कुलपे उघडण्याचा निर्णय त्यांनी केला. परंतु त्यानंतर त्यातील धोके जसे त्यांच्या लक्षात येऊ लागले, तशी त्यांनी माघार घेण्यास सुरुवात केली. विश्��व हिंदू परिषदेने अयोध्येत बाबरी मशिदीच्या जागी राम मंदिर उभारण्यासाठी चळवळ सुरू केलेलीच होती. ही संधी अडवानी यांनी अचूक हेरली. हा मुद्दा भाजपच्या संभाव्य सत्तासोपानाची पहिली पायरी राहील, हे त्यांनी ओळखले आणि त्यांनी विश्‍व हिंदू परिषद, रा. स्व. संघापाठोपाठ त्यात उडी मारण्याचा निर्णय केला. पालमपूर (हिमाचल प्रदेश) येथे भाजप कार्यकारिणीची बैठक झाली व भाजपने रामजन्मभूमी आंदोलनाला पाठिंबा देण्याची भूमिका जाहीर केली. हा मुद्दा भाजपला सत्तेपर्यंत नेऊ शकतो, हे हेरण्याचे श्रेय अडवानींना जाते. या मुद्यावर विश्‍व हिंदू परिषद व रा. स्व. संघाने आंदोलन सुरू केलेले होते. परंतु, राजकीय पक्ष या नात्याने त्याला निवडणुकीचा मुद्दा करण्याची भूमिका अडवानी यांनी जून १९८९ च्या पालमपूर येथील कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाच्या गळी उतरवली. तोपर्यंत या मुद्यावर विश्‍व हिंदू परिषद व संघाने रान उठविलेले होते. राजकीय पक्ष या नात्याने भाजपने त्या मुद्याला दत्तक घेतले. यानंतर अडवानी यांनी मागे वळून पाहिलेच नाही, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. पालमपूर येथील कार्यकारिणीने राम मंदिराच्या मुद्याला पाठिंबा देण्याबरोबरच अयोध्येत वादग्रस्त स्थानी भव्य राम मंदिराची उभारणी करण्याच्या संकल्पनेचा पुरस्कार केला. एका बाजूला भ्रष्टाचाराचा मुद्दा (बोफोर्स दलाली), तर दुसऱ्या बाजूला राम मंदिर अशा दोन मुद्यांवर भाजपने राजकारण केंद्रित केले होते.\nअडवानी यांनी आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घ्यायची आणि वाजपेयी यांनी उदारमतवादाचा आधार घ्यायचा आणि आक्रमकतेची धार कमी करून भाजपची इतर राजकीय पक्षांमधील स्वीकार्हता वाढवायची ही या नेत्यांची रणनीती यशस्वी होत गेली. बोफोर्स तोफ व्यवहारातील कथित दलालीच्या प्रकरणाने राजीव गांधी यांच्या स्वच्छ प्रतिमेला तडे गेले होते. त्यांचे विश्‍वासू सहकारी विश्‍वनाथ प्रतापसिंग यांनी केलेल्या बंडामुळे या मुद्याला वेगळे राजकीय परिमाण लाभले. राममंदिराचा मुद्दा काहीसा बाजूला गेला आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा आघाडीवर आला. परंतु, तेथेही तात्पुरत्या काळासाठी का होईना भाजपची धुरा सांभाळणाऱ्या अडवानी यांनी इतर विरोधी पक्षांची साथ देण्याची भूमिका घेतली. विश्‍वनाथ प्रतापसिंग यांच्या सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय त्यांनी डाव्या पक्षांच्या बरोबरीने केला. राजीव गांधी यांच्या विरोधातील राजकीय वातावरण आणि हिंदुत्व (अयोध्यारूपी) यांच्या आधाराने अडवानी यांच्या नेतृत्वाखालील भाजपने १९८९ मध्ये ८५ जागा मिळविल्या. यानंतर सातत्याने भाजपच्या संख्याबळात चढत्या क्रमाने वाढ होत गेली. या काळात अडवानी यांनी भाजपचा संघटनात्मक आणि वैचारिक विस्तार करण्यासाठी विविध प्रयत्न केले व त्यास प्रतिसाद मिळत गेला. एका बाजूला हिंदुत्वाची भूमिका घेतानाच भाजप हा इतर पक्षांपेक्षा वेगळा कसा आहे हे जनतेसमोर मांडताना त्यांनी सांस्कृतिक राष्ट्रवाद, स्वराज्य, सुशासन यासारख्या मुद्यांना प्राधान्य दिले. विशेषतः अडवानी यांनी ‘सुशासन’ आणि ‘सांस्कृतिक राष्ट्रवादा’वर विशेष भर दिला. यातूनच त्यांच्या काळात ‘सब को परखा हमको परखे’, ‘भाजप - पार्टी विथ डिफरन्स’ अशा घोषणांची निर्मिती झाली होती. अडवानी यांनी १९८९ पर्यंत ‘राजकीय अस्पृश्‍यता’ न पाळण्याची भूमिका घेतली होती. तोपर्यंत भाजपने इतर विरोधी पक्षांच्या बरोबर राहून किंवा ‘पाठकुळी राजकारण’ (पिगीबॅकिंग) यशस्वीपणे करून भाजपचा विविध राज्यांमध्ये विस्तार केला. १९८९ मध्ये पक्षाला ८५ जागा मिळाल्यानंतर हे राजकारण सफल होताना आढळून आले. त्यात विश्‍वनाथ प्रतापसिंगांनी त्यांच्या पक्षातील देवीलाल व इतरांना शह देण्यासाठी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करून ‘ओबीसी’ राजकारणाचे एक नवे पर्व देशात सुरू केले. त्याचाही लाभ अडवानींच्या नेतृत्वाखालील भाजपने घेतला आणि ‘मंडल विरुद्ध कमंडल’ राजकारणाची सुरुवात केली. विश्‍वनाथ प्रतापसिंग यांच्या मंडल राजकारणाला शह देण्यासाठी अडवानी यांनी सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा सुरू केली. या रथयात्रेने अडवानी हे भाजपचे ‘शिखर-पुरुष’ म्हणून ओळखले जाऊ लागले. ‘मंडल विरुद्ध कमंडल’ किंवा ‘सामाजिक न्यायशक्ती विरुद्ध हिंदुत्ववादी शक्तीं’च्या संघर्षशील राजकारणाचा हा प्रारंभ होता. अडवानी व अन्य नेत्यांची रथयात्रा अडविणे आणि त्यांना अटक करणे ही त्या संघर्षाची ठिणगी होती.\nआता भाजपमध्ये एक नवा आत्मविश्‍वास तयार होऊ लागला होता. १९९१ मध्ये लोकसभा निवडणुकीनंतर भाजप हा प्रमुख विरोधी पक्ष (१२० जागा) म्हणून लोकसभेत स्थापित झाला. वाजपेयी, अडवानी, जसवंतसिंग, मुरली मनोहर जोशी ही मंडळी प्रथम रांगे��� बसू लागली. आता एकच लक्ष्य उरले होते आणि ते म्हणजे ‘सत्तापक्ष’ होण्याचे, या देशाची सत्ता प्राप्त करण्याचे १९९१ मध्ये उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रथमच सत्ता मिळाली. कल्याणसिंग या ओबीसी नेत्याला मुख्यमंत्री करण्यात आले. याखेरीज मध्य प्रदेश व राजस्थानातही पक्षाला सत्ता मिळाल्याने आता भाजपने आपले सर्व प्रयत्न केंद्रातली सत्ता हस्तगत करण्यावर केंद्रित केले होते. सत्ता समोर दिसू लागली होती. १९९६ मध्ये त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात आली. भाजप हा सर्वाधिक संख्याबळ (१६१) असलेला पक्ष होता. केंद्रात एकदा तरी सत्तारूढ व्हायचे या एकमेव उद्देशाने भाजपने सरकारस्थापनेचा दावा सांगितला. तोपर्यंत अन्य विरोधी पक्षांमध्ये सरकारस्थापनेबाबत चर्चा झालेली नव्हती. वाजपेयींच्या नेतृत्वाखाली हे सरकार स्थापन झाले, पण केवळ तेरा दिवसात ते पडले. अडवानी यांनी भाजपला केंद्रीय सत्तेपर्यंत पोचविले खरे, पण त्या सत्तेचे नेतृत्व त्यांना मिळाले नाही. असे का १९९१ मध्ये उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रथमच सत्ता मिळाली. कल्याणसिंग या ओबीसी नेत्याला मुख्यमंत्री करण्यात आले. याखेरीज मध्य प्रदेश व राजस्थानातही पक्षाला सत्ता मिळाल्याने आता भाजपने आपले सर्व प्रयत्न केंद्रातली सत्ता हस्तगत करण्यावर केंद्रित केले होते. सत्ता समोर दिसू लागली होती. १९९६ मध्ये त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात आली. भाजप हा सर्वाधिक संख्याबळ (१६१) असलेला पक्ष होता. केंद्रात एकदा तरी सत्तारूढ व्हायचे या एकमेव उद्देशाने भाजपने सरकारस्थापनेचा दावा सांगितला. तोपर्यंत अन्य विरोधी पक्षांमध्ये सरकारस्थापनेबाबत चर्चा झालेली नव्हती. वाजपेयींच्या नेतृत्वाखाली हे सरकार स्थापन झाले, पण केवळ तेरा दिवसात ते पडले. अडवानी यांनी भाजपला केंद्रीय सत्तेपर्यंत पोचविले खरे, पण त्या सत्तेचे नेतृत्व त्यांना मिळाले नाही. असे का माखनलाल फोतेदार यांच्या पुस्तकात याबाबतचा एक संदर्भ सापडतो. तो खरा मानायचा झाल्यास अडवानी हे तत्कालीन दरबारी राजकारणाचे बळी ठरले असावेत असे अनुमान काढावे लागेल. नरसिंह राव हे पंतप्रधान असताना त्यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या अखेरीला त्यांच्याच पक्षातील प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढण्याचे प्रयत्न सुरू केले. जैन हवाला डायरी प्रकरण हा त्य���चाच एक भाग होता व त्या आधारे त्यांनी अनेकांना वाटेला लावण्याचे प्रयत्न केले. या डायरीत अडवानी यांच्या नावाचा उल्लेख होता आणि त्यामुळे अडवानी यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्या घटनेपासून राव यांच्यावर अडवानी विलक्षण नाराज होते आणि कसेही करून राव यांना सत्तेवरून हटवायचे त्यांच्या मनाने घेतले. फोतेदार यांच्या म्हणण्यानुसार, एका ब्राह्मण नेत्याला दुसऱ्या पर्यायी ब्राह्मण नेत्याचे नाव पुढे करूनच हटविता येईल हा सिद्धांत त्यांनी भाजपनेते कृष्णलाल शर्मा यांना सांगितला किंवा त्यांच्या गळी उतरविला. शर्मा यांनी अडवानी यांची समजूत पटविली आणि १९९५ मध्ये अडवानी यांनी वाजपेयी हे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील असे जाहीर केले. त्यानंतर १९९६, १९९८ व सरतेशेवटी १९९९ मध्येही वाजपेयी हेच पंतप्रधान झाले. अडवानी यांनी उपपंतप्रधानपदापर्यंत मजल मारली.\nतसेच, २००४ व २००९ या दोन निवडणुका पूर्णतः अडवानी यांच्या नेतृत्वाखालच्या होत्या. परंतु, १९९९ पर्यंत अडवानी यांनी पक्षाचे प्रमुख रणनीतीकार या नात्याने मिळविलेल्या यशाने त्यांना २००४ व नंतर २००९ मध्ये हुलकावणी दिली. १९९९ मध्ये पक्षाने १८२ जागा मिळविण्याची मजल गाठली. २००४ मध्ये १३८ व २००९ मध्ये ११६ पर्यंत संख्याबळ घसरले आणि अडवानी यांच्या नेतृत्वालाही उतरती कळा लागली. अडवानी थांबण्यास तयार नव्हते. तोपर्यंत पक्षात नवनेतृत्वाचे वारे वाहू लागले होते. अडवानींना या बदलत्या हवेची जाणीव झाली होती, परंतु कळूनही ते उमजू शकले नसावेत. वाजपेयींच्या अनुपस्थितीत आता तरी पंतप्रधानपद आपल्याला मिळेल किंवा पक्ष आपल्याला साथ देईल या आशेवर ते राहिले आणि ती आशाही फोल ठरली. पंतप्रधानपद गेले, किमान राष्ट्रपतिपद तरी मिळेल ही आशाही त्यांनी बाळगली व तेथेही त्यांच्या पदरी निराशा आली. वाजपेयींच्या नेतृत्वाची चमक उतरू लागल्यानंतर त्यांची जागा घेण्याच्या दृष्टीने आणि आपणही उदारमतवादी किंवा अन्य विचारांची दखल घेणारे नेते असल्याचे दाखविण्यासाठी अडवानी यांनी पाकिस्तानच्या भेटीत महंमद अली जिना यांची तारीफ करताना त्यांना धर्मनिरपेक्षतेचे प्रमाणपत्र दिले. ते कुणालाच रुचले नाही. रा. स्व. संघाने तर ते फेटाळून लावले. अडवानी यांना हे विधान विलक्षण भोवले. त्या आघातातून ते स्वतःला सावरू शकले नाहीत.\nसंसदेतली ही शेवटची पाच वर्षे अडवानी यांनी अनुल्लेख व उपेक्षा सहन करीत घालवली. ते दृश्‍य पाहणे कधीकधी असह्य असायचे. पण या शरपंजरी पडलेल्या भीष्माचार्याने ते सर्व सहन केले. आज स्वतःला उत्तुंग समजणारी त्यांच्या पक्षातली नेतेमंडळी एक मूलभूत गोष्ट विसरत आहेत. ते अडवानी यांच्या खांद्यावर उभे आहेत म्हणून त्यांचे खुजेपण झाकले गेले आहे. अडवानींची दखल घेतल्याखेरीज भारतीय जनता पक्षाची वाटचाल पूर्ण होणार नाही. भारतीय राजकारणातही अडवानी हे एक अध्याय म्हणून कायम राहतील\nलालकृष्ण अडवानी राजकारण विश्‍व हिंदू परिषद राम मंदिर\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://davabindu.wordpress.com/2015/12/", "date_download": "2019-08-20T23:54:40Z", "digest": "sha1:4YOEIMMHNHVMZY6TTQWZSGIQAXU2PVD6", "length": 6936, "nlines": 119, "source_domain": "davabindu.wordpress.com", "title": "December | 2015 | davabindu दवबिंदू", "raw_content": "\nविचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nतिने शेजारी झोपलेल्या सायलीकडे बघितलं. तिला उठवून तिच्याशीच सगळं बोलावं अशी तिला खूप इच्छा झाली. पण दुसऱ्याच क्षणी तिने स्वतःला आवरलं. “काय यार सायली, सगळं म्हणजे सगळं तुझ्याशीच शेअर करते. … Continue reading →\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nभीमाबाईंचे सगळ्या घरातले कचरे काढून झाले आणि त्या सायलीच्या खोलीत आल्या. ईशा कशी-बशी उठून बाथरूम मध्ये जाऊन ब्रश करत होती. सायली मात्र अजून अंथरुणातच होती. डोळे जड झालेले होते. चुकून … Continue reading →\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nतिने पुन्हा ईशाला हाक मारली …तिच्या खोलीचं दार उघडच होतं. मोबाईल चा लाईट ही चालू होता. सायली तिच्या खोलीत शिरली. “इशा, अगं आहेस का…” पण काहीच प्रत्युत्तर नव्हतं. तेवढ्यात मोबाईल … Continue reading →\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज���ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/close-to-maharashtra-jalna-is-closed-in-district-with-proper-movement-of-jalna-district/", "date_download": "2019-08-20T22:26:37Z", "digest": "sha1:TEOFC75PMVZ6LB3KQKUH5PL7Y7VVU3EK", "length": 6761, "nlines": 107, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "'महाराष्ट्र बंद' : जालना जिल्ह्यात ठिक-ठिकाणी चक्काजाम आंदोलनासह जिल्हात बंद", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\n‘महाराष्ट्र बंद’ : जालना जिल्ह्यात ठिक-ठिकाणी चक्काजाम आंदोलनासह जिल्हात बंद\nजालना शहरात येणाऱ्या सर्व चौकात चक्काजाम आंदोलन सुरु करण्यात आले आहे. दरम्यान अंबड चौफुली, इंदेवाडी, भोकरदन तालुक्यातील तळेगाव, बबदनापुर तालुक्यातील चिखली येथे रोडवर टायर जाळ्यात आले. जालना शहरातील अंबड चौफुली, औरंगाबाद चौफुली, मंठा चौफुली, नव्हा चौक, राजुर चौफुली, कन्हैयानगर, गोलपांगरी, यासह भोकरदन, परतुर, अंबड, घनसवांगी, बदनापुर, जाफराबाद, मंठा तालुक्यात ठीक ठिकाणी आंदोलन सुरु करण्यात आले.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nबस सेवा बंद मराठा आरक्षणाच्या चक्काजाम अंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकाळपासून बस सेवा थां��विण्यात आल्याचे चित्र आहे. सकाळपासून एक ही बस रस्त्यावर धावली नाही. शाळा, महाविद्यालय बंद मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात आले आहेत. पोलिसांचा तगडा बंदोबस्त आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.\n‘पॉवर’- शिवेंद्रराजेंच्या गाडीत उदयनराजे बसले\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून…\nमुख्यमंत्र्यांच्या भाच्याला ईडीकडून अटक, 354…\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार-…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/muzaffarpur-acute-encephalitis-syndrome-chief-minister-nitish-kumar-aes-rjd-rabri-devi-tweet/", "date_download": "2019-08-20T22:20:12Z", "digest": "sha1:GGP5BP4RDNTG247SHEZAQUUJ2Q3KAAHF", "length": 17350, "nlines": 192, "source_domain": "policenama.com", "title": "राबडी देवींची मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर 'कडक' टिका, म्हणाल्या... - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nराबडी देवींची मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर ‘कडक’ टिका, म्हणाल्या…\nराबडी देवींची मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर ‘कडक’ टिका, म्हणाल्या…\nपाटना : वृत्तसंस्था – बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात चमकी तापामुळे शंभरहून अधिक मुलांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. राज्य आणि केंद्र सरकार यावर आळा तसेच उपाय करण्यास असमर्थ ठरले आहेत. मागील पंधरा दिवसांपासून राज्यात या आजाराने मोठ्या प्रमाणात मुलांचा मृत्यू होत असताना राजकारणी मात्र आपल्या राजकारणात व्यस्त आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन त्यांच्यावर याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्यांनी गुन्हा देखील दाखल केला आहे. सुमारे पंधरा दिवसानंतर मुख्यमंत्री या मुलांना भेटण्यासाठी आणि पाहणी करण्यासाठी सरकारी दवाखान्यात गेल्यानंतर त्यांच्यावर बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्या राबडी देवी यांनी त्यांच्यावर कडक शब्दांत टीका केली आहे.\nचमकी तापाने आतापर्यंत राज्यात १०८ मुलांचा मृत्यू झाला असून ४०० मुले दवाखान्यात भरती आहेत. तब्बल १८ दिवसांनी दवाखान्यात भेट देण्यास पोहोचल्याने बाहेरील नागरिकांनी जोरदार विरोध केला. तसेच काळे झेंडे दाखवत ‘चले जाव’चे नारे दिले. तर मृत मुलांच्या नातेवाईकांनी नितीश कुमार मुर्दाबादचे नारे दिले. उशिरा भेटीसाठी दाखल झालेल्या नितीशकुमार यांच्यावर राबडी देवी यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे कि, बिहारमधील आरोग्य विभागालाच चमकी ताप आला आहे. त्यामुळे ते स्वतःच तंदुरुस्त नाहीत तर राज्याचा काय विचार करणार. ट्विटमध्ये त्यांनी पुढे म्हटले आहे कि, दरवर्षी आजाराने हजारो मुलं आणि बालक दगावत असतात, मात्र सरकार प्रत्येक वर्षी कोणतीही तयारी करत नाही. अर्थसंकल्पात तरतूद केला जाणारा निधी भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घशात जात असल्याने सामान्य माणसाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.\nदरम्यान, या प्रकरणात राबडी देवी यांच्या या टीकेवर मुख्यमंत्री नितीश कुमार काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.\nअभिनेता शाहिद कपूरच्या चाहत्यांना मोठा ‘झटका’, कारण…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत :…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश…\n…म्हणून श्रीदेवी साऊथ सुपरस्टार रजनीकांतच्या तोंडावर थुंकल्या होत्या\nजंक फूड महिलांच्या आरोग्यासाठी घातक\n गुणवत्ता तपासणीत ५ टक्के ब्रॅन्डड कंडोम फेल\nपचनप्रणाली बिघडल्यास होऊ शकतो यकृतावर परिणाम\nकार्डिअ‍ॅक रजिस्ट्रीसाठी ‘अपोलो’ आणि ‘अबोट’चा पुढाकार\nहृदय प्रत्यारोपणाचे २५ लाख भरायचे कसे ‘तो’ शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत\n मोदी सरकार गरि���ांना उपलब्ध करून देणार ‘मेट्रोपॉलिटन’ शहरात ‘हक्‍का’चे घर\n#YogaDay2019 : स्मरणशक्‍ती वाढवायचीय मग ‘ही’ आसने नक्‍की करा\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ; पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर…\nबीड : सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी दोघांना कारावास\nपुणे : वरंधा घाट दोन महिने वाहतुकीसाठी बंद\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत :…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nभरदिवसा तरुणावर 16 सपासप वार करून निघृण खून\n‘प्रभावी’ अच्छे दिन आणण्यासाठी मोदी सरकार ‘हे’…\nशिवसेनेमुळे 90 दिवस तुरुंगात राहिलेल्या जगतापांना शिवसैनिकांचा…\nपुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात लोक चर्चेतून अतुल गायकवाड यांचे…\n‘हे’ लैंगिक इच्छेचे 2 प्रकार \nबाबरी मस्जिदच्या स्लॅबवर काहीतरी संस्कृतमध्ये लिहीलं होतं, SC मध्ये रामललांच्या वकिलांचा दावा\nभरदिवसा तरुणावर 16 सपासप वार करून निघृण खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/mrunalini-chitale-write-pahatpawal-editorial-191110", "date_download": "2019-08-20T23:28:57Z", "digest": "sha1:BNIQ5ICZAYHNDR4NT7ZKSEIR6LTQRHWW", "length": 16183, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "mrunalini chitale write pahatpawal in editorial स्व-अर्थ | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nमंगळवार, 28 मे 2019\nमार्क ट्‌वेन या तत्त्ववेत्त्याच्या संदर्भातील घटना. एकदा गाडीनं जात असताना चिखलात पडलेलं कुत्र्याचं पिलू पाहून त्यांनी गाडी माघारी घेतली. पिलाला कोरड्या जागी नेऊन पुसलं, बिस्किट खायला दिलं. त्यांच्यासोबत असलेला मित्र त्यांना म्हणाला, ‘किती नि:स्वार्थ बुद्धीनं तू प्राणिमात्रांवर प्रेम करतोस.’ यावर ट्‌वेन उत्तरले, ‘मी त्या पिलासाठी जे काही केलं, ते त्याचं भलं व्हावं या उद्देशापेक्षाही अधिक मला स्वत:ला बरं वाटावं यासाठी केलं. त्याला तसंच सोडून गेलो असतो, तर माझंच मन मला खात राहिलं असतं. त्याच्यावर दया दाखविण्यात माझाही स्वार्थ होता.\nमार्क ट्‌वेन या तत्त्ववेत्त्याच्या संदर्भातील घटना. एकदा गाडीनं जात असताना चिखलात पडलेलं कुत्र्याचं पिलू पाहून त्यांनी गाडी माघारी घेतली. पिलाला कोरड्या जागी नेऊन पुसलं, बिस्किट खायला दिलं. त्यांच्यासोबत असलेला मित्र त्यांना म्हणाला, ‘किती नि:स्वार्थ बुद्धीनं तू प्राणिमात्रांवर प्रेम करतोस.’ यावर ट्‌वेन उत्तरले, ‘मी त्या पिलासाठी जे काही केलं, ते त्याचं भलं व्हावं या उद्देशापेक्षाही अधिक मला स्वत:ला बरं वाटावं यासाठी केलं. त्याला तसंच सोडून गेलो असतो, तर माझंच मन मला खात राहिलं असतं. त्याच्यावर दया दाखविण्यात माझाही स्वार्थ होता.\nआपल्या रोजच्या आयुष्यातील छोट्या-मोठ्या घटनांकडे सजगतेनं पाहिलं तर लक्षात येतं, की ‘निरपेक्ष’ असं विशेषण लावून आपण करत असलेल्या गोष्टींना कोणत्या ना कोणत्या स्वरूपातील स्वार्थ चिकटलेला असतो. एखाद्याला पैशांची मदत करताना, आपल्या मनात जी ‘फील गुड’ची भावना निर्माण होते, तो आपला स्वार्थ असतो. आपल्या मुलांवर प्रेम करणं नैसर्गिक भावना असली, तरी असंच प्रेम त्यांनी आपल्यावर करावं, ही अपेक्षा असते. परंतु, हे न ओळखता आपण अनेकदा आपल्या कृतीला नि:स्वार्थीपणाची झालर लावून ठेवतो. स्वार्थ म्हणजे ‘स्व’चा अर्थ- स्वत:च्या जगण्याचा अर्थ एवढा किमान भाव समजून घेतला की नि:स्वार्थीपणाचं उदात्तीकरण आणि स्वार्थी शब्दांत दडलेला नकारात्मक भाव आपोआप गळून पडेल. अर्थात स्वत:च्या जगण्याचा अर्थ समजून घेणं सोपं नसतं. तो न समजल्यामुळे अनेक गोष्टींना आपण हेतू जोडत असतो. ‘मी तिच्यासाठी इतकं केलं, पण तिला किंमत नाही. त्याच्यासाठी एवढं केलं, पण त्याला जाणीव नाही.’ यातील ती, तो, ते, म्हणजे कधी आपली मुलंबाळं असतात, कधी मित्रमंडळी, कधी संस्था. ‘त्या वेळी मी केलं, ते मला वेळ होता म्हणून केलं. मला हौस होती म्हणून केलं. त्यातून मला आनंद मिळत होता म्हणून केलं. मी केलं नसतं तर मला रुखरुख लागून राहिली असती,’ हे कळायला लागतं, तेव्हा करण्यातील आनंद उमगायला लागतो, न करण्यातील बोच कमी होते आणि अपेक्षांचं ओझं हलकं होऊन जातं. ‘कधी कुणाकडून अपेक्षाच ठेवू नयेत, म्हणजे अपेक्षाभंगाचं दु:ख भोगायला लागणार नाही,’ हे वाक्‍य ऐकायला खूप छान वाटतं. कुणा संत-महात्म्याला ते जमत असेलही; परंतु आपल्यासारखी सर्वसामान्य माणसं अपेक्षा ठेवणार, फक्त अपेक्षांचा परीघ आपल्यापुरता ठेवणं महत्त्वाचं. आपण करतो ती कोणतीही गोष्ट, मग भले ती समाजसेवा असली, तरी ती आपल्या अंतर्मनाला सुखावत असते, आपला ‘स्व’ फुलवत असते हे समजून घेता आलं, तर अपेक्षांचं ओझं हलकं करायला आणि ‘स्व’चा अर्थ ओळखायला नक्कीच मदत होऊ शकते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकामठीत भरदिवसा तरुणाचा खून\nकामठी: वडिलांना सोडून घरी परतणाऱ्या तरुणावर चाकूने गळा व पोटावर सोळा वार करून खून करण्यात आला. ही घटना कामठी...\nजनावरे चोरणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्‍या\nपिशोर (जि.औरंगाबाद): पिशोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या जनावरे चोरीच्या घटनांतील चोरांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी (ता. 20) मुसक्‍या...\nनागपूर : तहसील परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत लपून बसलेल्या आरोपींवर पोलिसांनी सापळा रचून छापा घातला. छाप्यात अंधारात दबा धरून बसलेल्या दोन तडीपार...\nमशीनमध्ये अडकून सुपरवायझरचा मृत्यू\nहिंगणा एमआयडीसी (जि.नागपूर) : एमआयडीसी परिसरातील नागपूर रिफ्रेक्‍टरीज कारखान्यात मशीनवर काम करताना झालेल्या अपघातात तेथील सुपरवायझरचा जागीच...\nबिहारमध्ये दोन वैज्ञानिकांना संतप्त जमावाची मारहाण\nपाटणा : मुलांच्या अपहरणाच्या अफवांनी बिहारमध्ये धुमाकूळ घातला असून, त्याचा फटका मणिपूर आणि कोलकत्याहून आलेल्या दोन वैज्ञानिकांना बसला. संतप्त...\nमुंबई ः विकासकामांसाठी जाहिरातींच्या माध्यमातून उत्पन्न मिळवता येते का, याचा विचार एमएमआरडीए करत आहे. असा महसूल मिळाल्यास विकासकामांचा दर्जा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/national/congress-mp-shashi-tharoor-orders-arrest/", "date_download": "2019-08-21T00:32:41Z", "digest": "sha1:NMDIA6RRRQZ2Y2ULGBLAXYYQENELGPTC", "length": 29586, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Congress Mp Shashi Tharoor Orders Arrest | काँग्रेस खासदार थरूर यांच्या अटकेचे आदेश | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साध���पणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nकाँग्रेस खासदार थरूर यांच्या अटकेचे आदेश\nकाँग्रेस खासदार थरूर यांच्या अटकेचे आदेश\nकाँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी पूर्वी केलेल्या एका विधानावरून येथील न्यायालयाने त्यांच्या अटकेचे आदेश मंगळवारी जारी केले.\nकाँग्रेस खासदार थरूर यांच्या अटकेचे आदेश\nकोलकाता : काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी पूर्वी केलेल्या एका विधानावरून येथील न्यायालयाने त्यांच्या अटकेचे आदेश मंगळवारी जारी केले. भाजप जर पुन्हा सत्तेवर आला तर ते घटना पुन्हा लिहितील व ‘हिंदू पाकिस्तान’च्या निर्मितीचा मार्ग मोकळा होईल, असे थरूर यांनी म्हटले होते.\nविधानावरून मोठा वाद निर्माण झाला होता व भाजपने या विधानाबद्दल थरूर यांनी माफी मागावी, अशी मागणी केली होती. मुख्य महानगर दंडाधिकारी दीपांजन सेन यांनी वकील सुमित चौधरी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर थरूर यांच्याविरुद्ध जामीनपात्र अटक वॉरंट जारी केले. थरूर यांच्या वक्तव्यामुळे लोकांमध्ये विसंवादाला प्रोत्साहन मिळते, असा दावा चौधरी यांनी केला होता. याप्रकरणी आता २४ सप्टेंबर रोजी सुनावणी होईल. थरूर यांच्या वतीने न्यायालयात मंगळवारच्या सुनावणीवेळी कोणीही वकील नव्हता, त्यामुळे अटकेचे वॉरंट जारी केले गेले, असे चौधरी म्हणाले. थरूर यांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंधक कायदा, १९७१ च्या कलम दोनचे उल्लंघनही झाले, असा दावाही चौैधरी यांनी केला होता.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nदलितांचे हक्क हिसकावणे हाच भाजपचा कार्यक्रम, काँग्रेसची टीका\nमॉलमधील मोफत पार्किंगविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल\nसैन्याच्या राखीव कोट्यातील विदेशी मद्य आले कोठून\nबलात्कारप्रकरणी तरुण तेजपाल यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nलाचखोर शिवाजी चुंभळे यांना सशर्त जामीन\nराज ठाकरेंना ईडीची नोटीस ही सरकारची दडपशाही - बाळासाहेब थोरात\nयेडीयुरप्पा यांच्या मंत्रिमंडळावरून कर्नाटक भाजपमध्ये प्रचंड नाराजी\nराजीव गांधी यांना देशभरात आदरांजली; सद्भावना दिनानिमित्त विविध कार्यक्रम\n‘पूर्वीच्या मंदिराच्या जागीच मशीद बांधली हेच सत्य’\nप्रियंवदा बिर्लांच्या संपत्तीचा वाद १५ वर्षांनंतरही कोर्टात\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://kisanputra.in/page/3/", "date_download": "2019-08-20T23:18:25Z", "digest": "sha1:DOHAQPCOX222NRWG3W42AOTULQRJHB5V", "length": 5988, "nlines": 69, "source_domain": "kisanputra.in", "title": "Home - Kisanputra Andolan", "raw_content": "\nसावधान, ते आता शेतकऱ्यांची फसवणूक करायला निघाले आहेत – अमर हबीब\n19 मार्च : अन्नदात्यासाठी अन्नत्याग #fast4feeder\nकिसानपुत्र आंदोलनाचे ६ वे राज्यस्तरीय शिबिर वारणानगर, कोल्हापूर (५ व ६ जानेवारी २०१९).\nकिसानपुत्र आंदोलन स्वयंचलित चळवळ\nकिसानपुत्र आंदोलन नेमके काय आहे\nअसे झाले किसानपुत्र आंदोलनाचे अंबाजोगाईचे राज्यस्तरीय शिबिर – राजीव बसरगेकर, पुणे\n – शामसुंदर महाराज सोन्नर\nदुष्काळग्रस्त शेतकार्यांना सरकारने थेट मदत करावी – किसानपुत्र आंदोलन\n – शामसुंदर महाराज सोन्नर\nसावध झालो सावध झालो तुमच्या आलो जागरणा॥ अज्ञानाचा अंधार वाढतो तेव्हा, गाफिलपणाची झोप लागते. शहरामध्ये विसावलेल्या शेतक-यांच्या पुत्रांना आपल्या शेतकरी बापांच्या हक्काबाबत अशीच झोप लागली आहे...\tRead more\nदुष्काळग्रस्त शेतकार्यांना सरकारने थेट मदत करावी – किसानपुत्र आंदोलन\n1) यंदा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात भीषण दुष्काळ आहे. या परिस्थितीशी सामना करण्यासाठी किसानपुत्र शेतकर्यांच्या पाठीशी उभे राहतीलच. 2) सरकारने देखील अग्निशामक दलाच्या भूमिकने तत्काळ शेतकर्य...\tRead more\nकिसानपुत्र आंदोलनाच्या पाच आघाड्या – अमर हबीब\nकिसानपुत्र आंदोलनाच्या आं��ाजोगाई शिबिरात ‘शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी’ किसानपुत्रांच्या विविध आघाड्या करुन हे आंदोलन पुढे चालवण्याचा निर्णय करण्यात आला. गरजेनुसार या आघाड...\tRead more\nकिसानपुत्र आंदोलनाच्या ५ व्या राज्यस्तरीय शिबीराचा शानदार समोरोप\nअमर हबीब, बरुण मित्रा, संदीप कवडे, अंकुश काळदाते यांची प्रमुख उपस्थिती अंबाजोगाई येथील आद्यकवी मुकुंदराज स्वामी समाधी परीसरात दोन दिवस चाललेल्या ५ व्या राज्यस्तरीय शिबीराचा समारोप अत्यंत यशस...\tRead more\nसावधान, ते आता शेतकऱ्यांची फसवणूक करायला निघाले आहेत – अमर हबीब\n19 मार्च : अन्नदात्यासाठी अन्नत्याग #fast4feeder\nकिसानपुत्र आंदोलनाचे ६ वे राज्यस्तरीय शिबिर वारणानगर, कोल्हापूर (५ व ६ जानेवारी २०१९).\nकिसानपुत्र आंदोलन स्वयंचलित चळवळ\nकिसानपुत्र आंदोलन नेमके काय आहे\nअसे झाले किसानपुत्र आंदोलनाचे अंबाजोगाईचे राज्यस्तरीय शिबिर – राजीव बसरगेकर, पुणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-agrowon-atpadi-sangali-integrated-farming-deshmukh-family-14317?tid=128", "date_download": "2019-08-20T23:44:25Z", "digest": "sha1:2VJNWRXIHD7GVY7XMN7ZJSAIF3UT6MGU", "length": 23008, "nlines": 196, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, agrowon, Atpadi, Sangali, integrated farming of Deshmukh family | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसंघर्ष, प्रयत्नावादातून केली यशस्वी एकात्‍मिक शेती\nसंघर्ष, प्रयत्नावादातून केली यशस्वी एकात्‍मिक शेती\nबुधवार, 5 डिसेंबर 2018\nआटपाडी (जि. सांगली) येथील अत्यंत जिद्दीच्या देशमुख कुटुंबाने प्रतिकूलतेत शेतीत केलेले प्रयत्न अनुकरणीय आहेत. डाळिंब, द्राक्ष या नगदी पिकांसह शेळीपालन, पोल्ट्री, चिकन सेंटर आदी विविध वैशिष्ट्यांसह त्यांनी उत्पन्नाचे स्राेत वाढवले. आर्थिक, तांत्रिक अशा आघाड्यांवर चोख व्यवस्थापन करीत एकात्‍मिक शेती पद्धतीचा विस्तार त्यांनी साधला आहे.\nआटपाडी (जि. सांगली) येथील अत्यंत जिद्दीच्या देशमुख कुटुंबाने प्रतिकूलतेत शेतीत केलेले प्रयत्न अनुकरणीय आहेत. डाळिंब, द्राक्ष या नगदी पिकांसह शेळीपालन, पोल्ट्री, चिकन सेंटर आदी विविध वैशिष्ट्यांसह त्यांनी उत्पन्नाचे स्राेत वाढवले. आर्थिक, ���ांत्रिक अशा आघाड्यांवर चोख व्यवस्थापन करीत एकात्‍मिक शेती पद्धतीचा विस्तार त्यांनी साधला आहे.\nसांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुका डाळिंब उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. तालुक्‍यातील शेतकरी द्राक्षशेतीतही कौशल्य अजमावू लागला आहे. त्यापैकीच आटपाडी येथील देशमुख कुटुंब. त्यांची एकूण सतरा एकर शेती आहे. वेगवेगळी वैशिष्ट्ये फुलवत, जिद्दीने त्यांनी एकात्‍मिक पद्धतीने शेती फुलवली आहे.\nदेशमुख यांचे संयुक्त कुटुंब\nपाच भावांचे कुटुंब. पैकी रामकृष्ण व आबासाहेब शेतीत मग्न.\nबावीस वर्षे देशाची सेवा करून सूर्यकांतही त्यांच्या जोडीने काळ्या आईची सेवा करीत आहेत.\nबाबासाहेब पुण्यात तर शशिकांत अकलूज येथे राहतात.\nसंघर्ष, दहा लाखांचं नुकसान\nदेशमुख बंधूंच्या वडिलांनी नानासाहेबांनी प्रतिकूल परिस्थितीत शेती कसण्यास सुरवात केली.\nदुसऱ्यांच्या शेतातही बैलानं मशागत करायचे. त्यातून प्रपंच चालवायचे. पाणी नसल्याने हंगामी पिकं असायची. सन १९८५ मध्ये लेअर पक्ष्यांचा पोल्ट्री व्यवसाय सुरू केला. तो सुरळीत सुरू होता. सन २००६ मध्ये बर्ड फ्लू रोगाने कोंबड्या दगावल्या. त्यात दहा लाख रुपयांचं नुकसान झालं.\nरामकृष्ण बी. एससी. ‘बायोलॉजी’ पदवीधारक आहेत. नोकरीसाठी त्यांनी प्रयत्न केले. ती मिळाली नसली तरी खचले नाहीत. परिसरात वाढणारी डाळिंबाची शेती पाहून हा प्रयोग करायचं ठरवलं. निर्यातक्षम उत्पादनाला प्रारंभ केला. कृषी प्रदर्शने, मित्र मंडळी, बी. टी. पाटील, राजू पाटील यांची त्यात मदत घेतली.\nसन १९८५ साली सुरू केलेल्या पोल्ट्री आणि डाळिंबातून पैसे मिळू लागले. त्यातून सहा एकरांपर्यंत शेती वाढवत नेली. पूरक व्यवसायाची संकल्पना रामकृष्ण यांना वडिलांकडून मिळाली. सन १९९१ मध्ये आटपाडीत भाडेतत्त्वावर ब्रॉयलर कोंबडी व्यवसाय सुरू केला. पण दरात तफावत, वेळेवर पैसे न मिळणे या समस्या सुरू झाल्या. अखेर आटपाडीत स्वतःचेच चिकन सेंटर थाटले. मार्केट कसं मिळवायचं, विक्री कशी वाढवायची याचा अभ्यास केला. सन २००० साली भूविकास बॅंकेच कर्ज घेऊन १२ हजार पक्ष्यांचं शेड उभारलं. मग अकलूज (जि. सोलापूर) येथे दुसरं चिकन सेंटर सुरू केलं. त्याची जबाबदारी शशिकांत यांनी घेतली. त्याठिकाणी कोंबड्या आटपाडी शेडमधूनच पुरवल्या जातात.\nनव्या शेतात २०१० मध्ये ऊस लागवड केली. रामकृष्ण यांचे आजोळ तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी. तालुक्याची द्राक्ष पट्टा अशी ओळख. मामांनी उसापेक्षा द्राक्ष लागवडचा सल्ला दिला.\nअनुभवाचा अभाव होता. मग मामांनी अर्थशास्त्र, तंत्र समजावून सांगितले. सन २०११ ला माणिक चमन वाणाची लागवड केली. दोन वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळं बागेचे मोठे नुकसान झाले. यंदा अर्ली छाटणीच्या बागेत तब्बल ३० ते ३५ लाख रुपयांचं मोठं नुकसान झालं. पण त्यातूनही मनोबल कायम ठेवलं.\nआटपाडी तालुक्‍यात टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी आले. त्याचा फायदा घेत\n२०१४ साली २५ लाख रुपये खर्च करून आठ किलोमीटरवरून पाइपलाइन करून टेंभूचे पाणी शेतात आणले. त्यातून पाण्याची शाश्‍वत सोय केली.\nडाळिंब- एकरी उत्पादन - १२ ते १४ टन\nनिर्यातक्षम उत्पादनास दर प्रतिकिलो- ८०, ९० ते १०० ते ११० रू.\nद्राक्ष उत्पादन- १२ ते १५ टन, स्थानिक विक्रीवरच भर\nदररोज सर्व बंधू एकत्र बसून पुढील कामांची आखणी करतात.\nप्रत्येकजण स्वतंत्र जबाबदारी उचलतो.\nसुमारे दोनहजार पक्ष्यांची बॅच\nआटपाडी व अकलूज या दोन्ही चिकन सेंटरला विक्री\nव्यापाऱ्यांनाही विक्री- दर- ५० ते ८० रुपये प्रतिकिलो\nड्रेसड चिकन दर- १४० ते १६० रुपये किलो\nकोंबडी खत वर्षाकाठी विक्री- ७० ते ८० टन (प्रतिटन ३५०० रु.)\nचार वर्षांपासून. एकूण ३० शेळ्या (बीटल, जमनापूरी, उस्मानाबादी)\nआडपाटीतील आठवडा बाजारात चार महिने वयाच्या बोकडाची सातहजार रुपये दराने विक्री\nसध्याचे दररोजचे संकलन- २० लिटर\nसाधारण सात ते आठ फॅट, डेअरीला मिळणारा दर- ३० ते ४० व कमाल ४५ रुपये प्रतिलिटर\nसुमारे १० लिटर विक्री, १० लिटर घरच्यासाठी\nयुद्धाचा आम्हा रात्रंदिन प्रसंग\nसूर्यकांत म्हणाले, की जम्मू काश्मीरमध्ये सीमेवर होतो. अवघ्या १०० मीटरवर पाकिस्तानची सीमा सुरू होते. पण जीवाची पर्वा कधीच केली नाही. देशाचं संरक्षण करण्यासाठी इथं आलो आहे ही भावना होती. सन १९८७ साली श्रीलंकेत असताना युद्ध सुरू होतं. आम्ही निडर लढलो. त्यात माझे मित्र शहीद झाले.\nॲग्रोवन हा देशमुख यांच्या जीवनातील महत्त्वाचा घटक आहे. यशकथा, नवे तंत्रज्ञान, जगभरातील बाजारपेठ, हवामान अंदाज आदी माहितीचा त्यांना शेतीत उपयोग होतो.\nशेती farming डाळिंब शेळीपालन goat farming चिकन सिंचन\nआटपाडी येथील देशमुख यांचे संयुक्त कुटुंब\nपाणीटंचाईत विहिरीला असलेले पाणी\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांव���...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nमार्केट केंद्रित शेडनेटची उत्कृष्ठ शेती अभ्यासवृत्ती, कायम नवे शिकण्याची आस, बाजारपेठांचा...\nपावसाळ्यात फुलले नागपुरातील मका मार्केट सध्या राज्यातील विविध बाजारपेठांत स्वीटकॉर्न (...\nदुष्काळी भागातही दर्जेदार उत्पादनाचा...नगर जिल्ह्यात कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथील...\nक्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत...\nआले पिकाने दिली आर्थिक सक्षमता बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व...\nफळबागेतून शेती केली किफायतशीरकनका बुद्रुक (ता. मेहकर, जि. बुलडाणा) शिवारात...\nआवळा प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखजाचकवस्ती (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील सुमन...\nयुवा शेतकऱ्याने केले यशस्वी ब्रॉयलर...लातूर जिल्ह्यातील हडोळती येथील महेश गोजेवाड या...\nकातळावर लिली; तर टायरमध्ये फुलला...रत्नागिरी जिल्ह्यातील मेर्वी येथील प्रगतिशील...\nपिंपळगावकरांनी भाजीपाला शेतीतून साधली... बीड जिल्ह्यात अहमदनगर- अहमदपूर राज्य...\nमोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,...‘मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा’ ही ज्येष्ठ...\nकमी खर्चातील चवळी झाले नगदी पीक नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव गरुडेश्वर येथील संतोष...\nभूमिहीन खवले यांनी करार शेतीतून उंचावले...भूमिहीन कुटुंब. मात्र करार पद्धतीने, प्रयोगशील...\nगोशाळेतून गवसली आर्थिक विकासाची वाटबीड शहरालगत सौ. उमा सुनील औटे यांनी मुनोत...\nग्रामविकास, शिक्षण अन् शेतीतील दिशान्तरआर्थिक दुर्बल, भूमिहीन व अल्पभूधारक शेतकरी,...\nसिंचन बळकटीकरणासह नगदी पिकांतून उंचावले...हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातील गिरगाव येथील...\nप्रतिकूलतेवर मात करीत बटण मशरूमचा...स्पर्धा परीक्षेतून हुलकावणी, त्यानंतर केळी...\nविदर्भात यशस्वी खजूरशेती, दहा...नागपूर येथे स्थायिक झालेले सावी थंगावेल यांनी दहा...\nदुष्काळी पळशीने मिळवली निर्यातक्षम...सांगली जिल्ह्यात पळशी हे कऱ्हाड-विजापूर मार्गावर...\nसंकटातही ऐंशीहजार लेअर पक्षी उत्पादनाची...अमरावती जिल्ह्यात खरवाडी येथे सुमारे ३० ते ३५...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/2-february-2019-current-affairs-in-marathi/", "date_download": "2019-08-20T22:44:53Z", "digest": "sha1:3SWL2IVLQR3D5ZBJQZ27Z6MBL4HMK2OI", "length": 15365, "nlines": 225, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "2 February 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)", "raw_content": "\nचालू घडामोडी (2 फेब्रुवारी 2019)\nअर्थसंकल्पातील पाच महत्वाच्या घोषणा:\nकेंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अनुपस्थितीत अर्थमंत्रालयाचा अतिरिक्त भार संभाळणाऱ्या पियूष गोयल यांनी 1 फेब्रुवारी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हंगामी अर्थसंकल्प सादर केला. शेतकरी, मध्यमवर्ग आणि कामगार वर्गाला प्रामुख्याने डोळयासमोर ठेवून या अर्थसंकल्पात महत्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत.\nअर्थसंकल्पातील महत्वाच्या घोषणा खालीलप्रमाणे-\nकरदाते: करमुक्त उत्पन्न पाच लाख रुपये.\nशेतकरी: छोट्या शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये.\nअसंघटित कामगार: 21 हजार रुपयांपर्यंत पगार असणार्‍यांना 7 हजार रुपये बोनस देण्याची घोषणा.\nश्रमयोगी मानधन: 15 हजारांहून कमी उत्पन्न असणार्‍यांना कामगारांना 60 वर्षांनंतर दरमहा 3 हजार रुपये पेन्शन.\nग्रॅच्युइटी: कामगारांना मिळणार्‍या ग्रॅच्युइटीची रक्कम 10 लाखांवरून 20 लाखांपर्यंत वाढविली.\nवित्तीय क्षेत्र: बॅँक, पोस्ट ठेवींवरील व्याजाच्या करकपातीच्या मर्यादेत वाढ.\nडिजिटल इंडिया: पाच वर्षांमध्ये 1 लाख डिजिटल गावांची निर्मिती.\nप्रत्येकाला घर: सन 2020 पर्यंत देशातील प्रत्येक नागरिकाचे असेल स्वत:चे घर.\nस्टँडर्ड डिडक्शनमध्ये 10 हजार रुपयांची वाढ, आता मर्यादा 50 हजारांची.\nदुसऱ्या घराच्या खरेदीवर कर नाही.\nचालू घडामोडी (1 फेब्रुवारी 2019)\nभारतात रंगणार नवी क्रिकेट लीग:\nदेशातील युवा प्रतिभावंत खेळाडूंसाठी व्यासपीठ मिळवून देण्यासाठी भारताचा वेगवान गोलंदाज झहीर खान स्वतंत्र क्रिकेट लीग ‘द फेरिट क्रिकेट बॅश’ची (FCB) सुरुवात करत आहे.\nतसेच या लीगमध्ये 15 वर्षापुढील खेळाडूंना खेळण्याची संधी देण्यात येणार आहे. यासाठी सहा महिन्याचा अवधी लागणार आहे. क्रिकेटमध्ये करिअर घडविण्याच्या दृष्टीने हे चांगले व्यासपीठ आहे, अशी माहिती FCB चे सह-संस्थापक असलेल्या झहीर खानने दिली.\nFCB मध्ये खेळणाऱ्या खेळाडूंची निवड चाचणी घेण्यात येणार आहे. निवड करण्यात आलेल्या खेळाडूंचे काही संघ यासाठी तयार करण्यात येणार आहेत. स्टार खेळाडू ख्रिस गेल, मुथय्या मुरलीधरन, प्रवीण कुमार आणि अन्य खेळाडू या लीगमध्ये मार्गदर्शन करणार आहेत.\nझहीर खानने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. ‘जे खेळाडू क्रिकेटमध्ये करिअर घडवू इच्छित आहेत, अशा मुलांना हे व्यासपीठ आम्ही उपलब्ध करुन देणार आहोत’, असे त्याने ट्विटमध्ये लिहिले आहे.\nखाद्यपदार्थाच्या पाकिटावर ‘आटा- मैदा’ उल्लेख अनिवार्य:\nखाद्यपदार्थाच्या पाकिटावरील ‘व्होल व्हीट फ्लोर’ किंवा ‘व्हीट फ्लोर’ या इंग्रजी नावासोबतच ‘आटा’ किंवा ‘मैदा’ असे लिहिणेही बंधनकारक करण्यात आले आहे.\nइंग्रजी नावामुळे होणारा गोंधळ दूर करण्यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (एफएसएसआय) सर्व उत्पादकांना हे निर्देश दिले आहेत. यासाठी 30 एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.\nखाद्यपदार्थाच्या पाकिटावर नमूद केलेल्या घटक अन्नपदार्थामध्ये गव्हाच्या पीठाचा किंवा मैदाचा उल्लेख करताना ‘व्होल व्हीट फ्लोर‘, ‘व्हीट फ्लोर‘ किंवा ‘रिफाईण्ड व्हीट फ्लोर‘ असे लिहिलेले असते. या इंग्रजी नावांमुळे मात्र यामध्ये नेमक्या कोणत्या पदार्थाचा वापर केला आहे, यावरुन ग्राहकांचा गोंधळ उडतो. तेव्हा अन्नपदार्थाबाबत योग्य माहिती ग्राहकांना प्राप्त व्हावी या उद्देशाने एफएसएसआयने हा आदेश काढला आहे.\n‘व्होल व्हीट फ्लोर’चा वापर केलेल्या अन्नपदार्थाच्या पाकिटावर ‘व्होल व्हीट फ्लोर (आटा)‘असे नमूद करावे, तर ‘रिफाईण्ड व्हीट फ्लोर’चा वापर केलेल्या पाकिटावर ‘रिफाईण्ड व्हीट फ्लोर (मैदा)‘ असे लिहावे, असे या आदेशात म्हटले आहे. उत्पादकांना यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत एफएसएसआयने दिली आहे.\n2 फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक पाणथळ भूमी दिन‘ म्हणून साजरा केला जातो.\nस्वामी दयानंदांचे शिष्य, गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक, शिक्षणमहर्षी आणि आर्य समाजाचे प्रसारक स्वामी श्रद्धानंद यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1856 मध्ये झाला होता.\nकेंद्रीय रेल्वे मंत्री, गृह राज्यमंत्री, अर्थ राज्यमंत्री, पहिल्या, दुसर्‍या व पाचव्या लोकसभेचे सदस्य, राज्यसभा खासदार ललित नारायण मिश्रा यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1923 रोजी झाला होता.\nगोवा मुक्तीसंग्राम – नानासाहेब गोरे, मधू लिमये, जगन्नाथराव जोशी यांची सन 1957 मध्ये गोव्यातील तुरूंगातुन मुक्तता झाली होती.\nसन 1962 मध्ये 400 वर्षांनंतर नेपच्यून व प्लूटो हे ग्रह एका रेषेत आले.\nइराणमधील रामसर येथे सन 1971 मध्ये पाणथळ भूमीचे महत्त्व या विषयावर एक परिषद आयोजित करण्यात आली होती. मानवी जीवनातील पाणथळ भूमीचे महत्त्व समजावे म्हणून दरवर्षी 2 फेब्रुवारी हा दिवस जगभर जागतिक पाणथळ भूमी दिन म्हणून साजरा केला जावा असा त्या परिषदेत निर्णय घेण्यात आला.\nचालू घडामोडी (4 फेब्रुवारी 2019)\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\nMaharashtra Police Bharti 2019 – पोलीस भरतीची तारीख जाहीर होणार\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\nLatest Jobs (ताज्या नौकऱ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/nahu-tuzhiya-preme-2/", "date_download": "2019-08-20T22:55:43Z", "digest": "sha1:ZHTNHFXO5GUBESS4AAJJPZO2PIWYMSJ7", "length": 9610, "nlines": 120, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "न्हाऊ तुझिया प्रेमे...Nahu Tuzhiya Preme", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nन्हाऊ तुझिया प्रेमे….Nahu Tuzhiya Preme\nन्हाऊ तुझिया प्रेमे….Nahu Tuzhiya Preme\n२६ मे २०१३ तसं बघायला गेलं तर मे महिन्यातला एक रविवार, अगदी फारच डिटेलमध्ये सांगायचं झालं तर २०१३च्या मे महिन्यातला शेवटचा रविवार.\nम्हणजे मे महिना संपत आलेला असेल आणि जो तो फक्त पावसाच्या येण्याची वाट बघत असेल; दुष्काळ संपण्याची वाट बघेल.\nपण ह्या दिवशी श्रध्दावान वाट बघत असतील स‌द्‌गुरु श्रीअनिरुध्दांच्या प्रेमवर्षावात आणि भक्तिरसात आकंठ भिजून जाण्याची, त्यांच्या जीवनातील भक्तिचा, प्रेमाचा दुष्काळ त्या दिवशी कायमचा संपेल ह्याची मला खात्री आहे.\nपंढरीची वारी आली की पांडुरंगाच्या भेटीला जाणार्‍या वारकर्‍यांची पावलं बघा कशी पंढरीच्याच दिशेने निघतात, तशीच २६ मे २०१३च्या दिवशी हजारो श्रध्दावानांची पावलं निघतील नेरुळच्या पद्मश्री ���ॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमकडे; त्यांच्या अनिरुध्दाला बघण्यासाठी.\nमनात असेल उत्कंठा आणि उत्सुकता पोहोचली असेल शिगेला आणि ही उत्कंठा आणि उत्सुकता जेवढी बापूंच्या आगमनाची असेल तेवढीच ती ह्या स्टेडियमवर होणार्‍या महासत्संगाचीही असेल; या प्रेमयात्रेची असेल.\nकारण बापूंच्या दृष्टीक्षेपात, बापूंच्या प्रेमात आणि बापूंच्या कृपेत न्हाऊन निघण्यासाठी सारे श्रध्दावान तिथे एकत्र येणार आहेत आणि निमित्त आहे ते ह्या प्रेमयात्रेचं.\nसूर, ताल, लय, शब्द, हे माध्यम आहेत ह्या प्रेमवर्षावांच. कारण प्रत्येक भक्तिरचनेत शब्द, सूर, ताल, लय जरी वेगवेगळे असले तरी प्रत्येकामागचा भाव एकच आहे… ‘माझा बापू’; “माझा अनन्यप्रेमस्वरूप बापू”\nह्या अफाट विश्वाला प्रेमाच्या मात्र एका थेंबाने न्हाऊ घालण्याची ताकद फक्त त्यांच्याकडेच आहे.\nथेंब एक हा पुरा अवघे नाहण्या…\nअवघ्यांना म्हणजे संपूर्ण श्रध्दावान समुदायाला न्हाऊ घालायला आणि प्रत्येक श्रध्दावानाला नखशिखांत प्रेमात भिजवून टाकायला हा एक थेंब समर्थ आहे.\nमग प्रत्येक श्रध्दावानाला काय करायचंय ‘मी आणि माझा बापू’ ह्या प्रेमरसात डुंबूंन जायचं आहे. कारण ह्या थेंबांच्या धारा आणि धारांची वृष्टी कधी होईल ते कळणारच नाही, इतक्या सहजतेने सगळं घडून येईल.\nम्हणूनच आता ध्यानी, मनी आणि ओठीही फक्त“ती प्रेमयात्रा”\nदत्तयाग की पवित्र उदी संबंधी सूचना...\n‘अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य’ समारोह संबं...\nअनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य – ३१ दिसंबर २०१९...\nप्रेमयात्रा.. न्हाऊ तुझिया प्रेमे…(Premyatra-Nahu Tuzhiya Preme)\nनक्की अशीच गत होणार आहे आपली सर्वांची २६ तारखेला – कारण ह्या बापूचे रूप अमर्याद, गुण अमर्याद मग त्याचे संकीर्तन घडताना “न्हाऊ तुझिया प्रेमे” मध्ये आपली चातकाची चोच कुठे पुरी पडणार. पण त्या इवलाश्या चोचीने “त्या” ची इच्छा असेल तर अवघा समुद्रसुद्धा रिता होऊ शकतो हे नक्की . त्या दिवशी पूर्ण वेळ आपण आपल्या गतीने तो वर्षा‌ऋतू प्यायचा प्रयास करूया. श्रीराम \nमणिपुर चक्र और यज्ञपुरुष महाविष्णु\nइस्रायल से जुडी खबरें\nआप कभी भी अकेले नहीं हैं, त्रिविक्रम आपके साथ है\nअमरीका चीन संबधों में तनातनी बढ़ी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/pakistan/", "date_download": "2019-08-21T00:34:39Z", "digest": "sha1:XQA7Z3WZPSAQE3B4B6SR5YQBEK32UWKO", "length": 29780, "nlines": 421, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Pakistan News in Marathi | Pakistan Live Updates in Marathi | पाकिस्तान बातम्या at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nमॉरिशीयसमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय ही मराठी अभिनेत्री, ओळख पाहू कोण आहे ती \nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थ���नीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माज�� उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकाश्मीरमधून कलम ३७० हटविल्यानंतर दहशतवाद्यांना भारताच्या हद्दीत घुसविण्यासाठी अहमद खान प्रयत्न करत होता ... Read More\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nजम्मू काश्मीरचा विशेष दर्जा हटविणे हा भारताचा अंतर्गत मामला आहे ... Read More\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nबॉर्डरवर पाकिस्तानच्या नापाक हरकती सुरु असून भारतीय जवानही पाकच्या हल्ल्याला आक्रमक उत्तर देत आहेत ... Read More\n...म्हणून LOCवरील 'या' भागातल्या हिंदूंच्या घरं अन् मंदिरांवर फडकतायत पाकिस्तानी झेंडे\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपाकिस्तानच्या सिंध प्रांतातून भारताच्या निर्णयाचा तीव्र विरोध करण्यात आला आहे. ... Read More\n फिक्सिंगनंतरही पाकिस्तानच्या खेळाडूला मिळाले संघात स्थान\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपाकिस्तानच्या एका खेळाडूवर चक्क फिक्सिंगचे आरोप आहेत, पण त्यानंतरही पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने त्याला खेळण्याची परवानगी दिल्याचे पाहायला मिळत आहे. ... Read More\nकलम ३७० हटविण्यासाठी इम्रान खान यांनी केली नरेंद्र मोदींशी डील; इम्रान यांच्या पत्नीने केला दावा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपाक पंतप्रधान इम्रान खान यांना पाक��स्तानच्या संसदेत विरोधी पक्षाने घेरले आहे. ... Read More\nImran KhanArticle 370IndiaPakistanNarendra Modiइम्रान खानकलम 370भारतपाकिस्ताननरेंद्र मोदी\nहै तैय्यार हम... एअर मार्शल धनोआंकडून वायू दलास सतर्कतेच्या सूचना\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nजम्मू काश्मीरमधील केंद्र सरकारची पावलं आणि कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे ... Read More\nairforceBorderIndiaPakistanImran KhanArticle 370हवाईदलसीमारेषाभारतपाकिस्तानइम्रान खानकलम 370\nटवाळखोरांकडून सुरक्षा जवानांना अपशब्द; काश्मीरातील हेल्पलाइन नंबरवर पाकमधून आले कॉल्स\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nलोक या हेल्पलाइनच्या सहाय्याने आपल्या कुटुंबातील आणि नातेवाईकांची विचारपूस करतात. ... Read More\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nPakistanDubaiIndiaShoaib MalikSania Mirzaपाकिस्तानदुबईभारतशोएब मलिकसानिया मिर्झा\nभारतात आयएसआय एजंटसह चार दहशतवादी घुसले; देशात हाय अलर्ट\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभारतामध्ये पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा इंटर सर्व्हसेज इंटेलिजेंसच्या (आयएसआय) एका एजंटसह चार दहशतवादी शिरल्याची माहिती समोर आली आहे. ... Read More\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/supreme-court-maharashtra/", "date_download": "2019-08-20T22:34:54Z", "digest": "sha1:WCUJKZ2ACUW47NLNHMICJVJ5APAYY4XV", "length": 16208, "nlines": 231, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश- लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची सर्व कागदपत्रे याचिकाकर्त्याला द्या | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत ख���बतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Crime/सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश- लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची सर्व कागदपत्रे याचिकाकर्त्याला द्या\nसुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश- लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची सर्व कागदपत्रे याचिकाकर्त्याला द्या\nसर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीश बी.एच. लोया यांच्या मृत्यू प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे याचिकाकर्त्याला देण्याचे निर्देश महाराष्ट्र सरकारला दिले आहेत.\n0 507 1 मिनिट वाचा\nनवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीश बीएम लोया यांच्या मृत्यू प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे याचिकाकर्त्याला देण्याचे निर्देश महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. सीबीआय न्यायाधीश बीएम लोया यांच्या रहस्यमयी मृत्यू प्रकरणात याचिकाकर्त्याला सर्व तथ्ये समजली पाहिजेत. मेडिकल रिपोर्टसह सर्व कागदपत्रे तपासायला मिळाली पाहिजे असे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी महाराष्ट्र सरकारला सांगितले.\nहे असे प्रकरण आहे ज्यात याचिकाकर्त्याला सर्व समजले पाहिजे असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. बीएम लोया यांच्या मृत्यूची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करणा-या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. लोया यांच्याकडे सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणाची सुनावणी सुरु होती. त्याचवेळी त्यांचा मृत्यू झाला. याचिकाकर्त्यांनी लोया यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप केला आहे.\nया प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दोन जनहित याचिका दाखल झाल्या आहेत. एक याचिका पत्रकार बंधुराज संभाजी आणि दुसरी याचिका राजकीय कार्यकर्ते तेहसीन पूनावाला यांनी दाखल केली आहे. वरिष्ठ वकिल हरीश साळवे यांनी सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र सरकारची बाजू मांडली. याचिकाकर्त्याला कागदपत्रे द्यायला आमची काहीही हरकत नाही. पण एकच विनंती आहे ती कागदपत्रे सार्वजनिक करु नये असे हरीश साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.\nसर्वोच्च न्यायालयाच्या मागच्या आठवडयातील आदेशानुसार महाराष्ट्र सरकारने बंद पाकिटातून या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे सर्वोच्च न्यायालयाला सादर केली. सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला अतिरिक्�� कागदपत्रे दाखल करायची असल्यास आणखी आठवडयाभराची मुदत दिली आहे. लोया यांच्या कुटुंबाने रविवारी पत्रकार परिषद घेऊन या मुद्यावरुन राजकारण न करण्याची विनंती केली आहे. आपला कुणावरही संशय नसल्याचे त्यांनी सांगितले.\nनागपूर येथे 1 डिसेंबर 2014 रोजी हृदयक्रिया बंद पडून न्या. लोया यांचा मृत्यू झाला. तशी इस्पितळातील नोंद आहे. ते आदल्या दिवशी एका सहका-याच्या मुलीच्या विवाह समारंभाला उपस्थित होते. ते ज्या खटल्याची सुनावणी करत होते त्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे.\nन्या. लोया यांच्या बहिणीने न्या. लोया यांच्या मृत्यूशी संबंधित परिस्थिती आणि सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक खटल्याशी असलेल्या संबंधाच्या अनुषंगाने मीडियाकडे संशय व्यक्त केल्याननंतर हे प्रकरण पुढे आले होते. महाराष्ट्रातील पत्रकार बी.आर. लोणे यांची याचिका विचारार्थ घेऊन सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्या. ए.एम. खानविलकर, डी.वाय. चंद्रचूड यांच्या न्यायपीठाने सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला.\nपोलीस माझा एन्काउंटर करणार होतेः प्रवीण तोगडियांचा आरोप\nह्या टीमला 64 धावात गुंडाळलं, भारताचा मोठा विजय\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ��्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-success-story-marathi-undri-village-dist-buldana-17349?tid=127", "date_download": "2019-08-20T23:41:30Z", "digest": "sha1:XAU25B7BM6EVGQ6I2GM6UNVUWVQ7HHIU", "length": 26377, "nlines": 180, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture success story in marathi, Undri village, Dist. Buldana | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदर्जेदार शेती अवजारे निर्मितीत उंद्री गावाने मिळविली ओळख\nदर्जेदार शेती अवजारे निर्मितीत उंद्री गावाने मिळविली ओळख\nदर्जेदार शेती अवजारे निर्मितीत उंद्री गावाने मिळविली ओळख\nसोमवार, 11 मार्च 2019\nबुलडाणा जिल्ह्यातील उंद्री गावाने शेती उपयोगी अवजारांच्या निर्मिती क्षेत्रात मोठी झेप घेत मध्य महाराष्ट्रात आपली विशेष ओळख तयार केली आहे. सुमारे २० ते २२ वर्षांपूर्वी छोट्या कारखान्यापासून सुरू झालेला हा व्यवसाय आता चांगलाच विस्तारला आहे. गावात २५ हून अधिक छोटे कारखाने या माध्यमातून कार्यरत आहेत. या माध्यमातून वर्षाला गावात कोट्यवधींची उलाढाल होत असावी. एकीकडे शेतकऱ्यांना दर्जेदार अवजारे मिळतानाच दुसरीकडे ग्रामीण भागातील हातांना पूर्ण वेळ रोजगारही मिळाला आहे.\nबुलडाणा जिल्ह्यातील उंद्री गावाने शेती उपयोगी अवजारांच्या निर्मिती क्षेत्रात मोठी झेप घेत मध्य महाराष्ट्रात आपली विशेष ओळख तयार केली आहे. सुमारे २० ते २२ वर्षांपूर्वी छोट्या कारखान्यापासून सुरू झालेला हा व्यवसाय आता चांगलाच विस्तारला आहे. गावात २५ हून अधिक छोटे कारखाने या माध्यमातून कार्यरत आहेत. या माध्यमातून वर्षाला गावात कोट्यवधींची उलाढाल होत असावी. एकीकडे शेतकऱ्यांना दर्जेदार अवजारे मिळतानाच दुसरीकडे ग्रामीण भागातील हातांना पूर्ण वेळ रोजगारही मिळाला आहे.\nबुलडाणा जिल्ह्यातील उंद्री हे गाव आता कृषिपयोगी अवजारांसाठी नावारूपाला आले आहे. अनेक व्यवसाय गाव परिसरात विस्तारले आहेत. शेतकऱ्यांना चांगल्या दर���जाची अवजारे त्या माध्यमातून उपलब्ध होत आहेत.\nउंद्री हे अकोला-औरंगाबाद महामार्गावरील गाव आहे. येथून काही किलोमीटर अंतरावर टाकरखेड हेलगा नावाचे छोटेसे खेडे आहे. येथील पंढरीनाथ गुंजकर यांनी जुलै १९९७ मध्ये उंद्री गावात शेती उपयोगी अवजारांची निर्मिती सुरू केली. त्या काळात शेतीत यांत्रिकीकरणाचा तितकासा वापर वाढलेला नव्हता. काही सधन शेतकऱ्यांकडेच ट्रॅक्टर किंवा अन्य अवजारे दिसायची. अशा परिस्थितीत गुंजकर यांनी काळाची पावले ओळखून मुहूर्तमेढ रोवली. शेतीसाठी लागणारी यंत्रे बनविण्यास सुरुवात केली.\nगुंजकर यांनी आपल्या उद्यमशीलतेबाबत बोलताना सांगितले की जेव्हा या व्यवसायाला सुरुवात केली त्या वेळी काही लोक टिंगल करायचे. हा व्यवसाय चालणार नाही. आपल्या खेड्यात कुणी यंत्रे वापरत नाही, असे बोलून एक प्रकारे निराशा निर्माण करण्याचा प्रयत्न व्हायचा. परंतु मी प्रयत्न सोडले नाहीत. सुरुवातीला छोट्याशा जागेत यंत्र निर्मितीला सुरुवात केली. एका-एका यंत्राची जुळवाजुळव सुरू केली. माझी स्वतःची शेती होतीच. यंत्र बनविले की ते पहिल्यांदा स्वतःच्या शेतात वापरून बघायचे. त्यामुळे यंत्रात काय त्रुटी आहेत ते लगेच लक्षात यायचे. त्यानुसार त्या दूर करण्याचा प्रयत्न व्हायचा.\nविश्वास निर्माण केल्याने ग्राहकपेठ वाढली\nज्या भागात यंत्रांबाबत फारशी जागरूकता नव्हती अशा ठिकाणी ही कारखानदारी चालविणे तसे जोखमीचे व चिकाटीचेही काम होते. गुंजकर यांनी येणाऱ्या प्रत्येक शेतकरी ग्राहकाच्या मनात यंत्राच्या गुणवत्तेविषयी खात्री देण्याचा प्रयत्न केला. विक्री पश्‍चात सेवेवरही भर दिला. पुढे मजुरीची समस्या तीव्र होऊ लागली. यांत्रिकीकरणाचे महत्त्व वाढू लागले. शेतकरी यंत्रांची मागणी करू लागले. टप्प्याटप्प्याने गुंजकर यांची प्रेरणा घेत अन्य लोकही या व्यवसायाकडे वळू लागले. आज उंद्री परिसरात २५ हून अधिक अवजार निर्मिती व्यावसायिक तयार झाले आहेत. यात विष्णू मावळे, दादाराव गुंजकर अशी अनेक नावे सांगता येतील. येथे तयार झालेली अवजारे बुलडाणा जिल्ह्यातच नव्हे तर अकोला, वाशीम, नांदेड, परभणी, जालना, जळगाव, धुळे आदी जिल्ह्यांत पोचली. ग्राहक केवळ उंद्री गावाच्या नावाने खरेदीसाठी येतात.\nउंद्री गावाची अर्थव्यवस्था शेतीवरच आधारीत आहे. परंतु या उद्योग व्यवसायाने गावाचे चित्रच पालटले आहे. पंचक्रोशीतील विविध गावांतील शेकडोंहून अधिक तरुणांच्या हाताला रोजगार निर्माण झाला आहे.\nदररोज सुमारे ३०० रुपये मेहनताना मिळवण्याची क्षमता त्यांनी तयार केली आहे. अनेक जण कामे ठोक पद्धतीने घेत पाचशे रुपयांंपेक्षाही अधिक मजुरी कमावत आहेत. या माध्यमातून त्यांची कुशलता वाढीस लागली आहे. लोखंडाची कटाई असो, वेल्डिंग असो, मोजमापातील अचूकता असो की यंत्रांचा देखणेपणा असो या सर्व बाबी ते अत्यंत सफाईदारपणे करतात. शेतकरी कुटुंबातूनच आलेले हे कामगार असल्याने निर्मिती प्रक्रिया समजून घेणे त्यांना कठीण जात नाही.\nपावसाळ्याचा कालावधी वगळल्यास नऊ ते दहा महिने या व्यवसायाने कामगारांना रोजगार दिला आहे. मंगरुळ, टाकरखेड हेलगा, घाटबोरी, किन्ही आदी गावांतील हे कामगार आहेत.\nकाहींनी एक पाऊल पुढे टाकत धाडसाने स्वतः व्यावसायिक होण्याचाही प्रयत्न केला आहे.\nयंत्र निर्मितीसाठी लागणारे लोखंड, साहित्याची जुळवणूक या बरोबरच तयार केलेल्या यंत्रांना\nग्राहक मिळवताना अनेक अडचणी आल्या. दोन वर्षांपूर्वी ‘जीएसटी’ लागू झाल्यानंतर या व्यवसायालाही मंदीचा फटका सहन करावा लागला. दुष्काळ, पाऊस कमी होणे आदी बाबींचाही व्यवसायावर परिणाम होतो. तरीही सर्व संकटांशी लढत हा व्यवसाय टिकून आहे. या व्यवसायाकडे तरुण पिढीही आश्वासक नजरेने पाहू लागली. अभियांत्रिकीची शिक्षण घेतलेले तरुण नोकरीच्या मागे न लागता येथे करिअर शोधू लागले. काही व्यावसायिकांनी ट्रॅक्टर, यंत्रांच्या एजन्सीही घेतल्या आहेत.\nउंद्रीमध्ये विविध यंत्रे तयार होतात. यात रोटावेटर, दोन-तीन फाळी नांगर, बियाणे व खत पेरणी यंत्र, व्ही पास (तूर, कपाशीच्या पऱ्हाटी उपटण्यासाठी), पंजी (शेतातील माती भुसभुशीत करण्यासाठी), कल्टीव्हेटर, वखर आदींची विविधता येथे आहे. त्याचबरोबर विहिरीतील गाळ, दगड, मुरूम काढण्यासाठी ७० फूट खोल जाणारी क्रेनही आहे. हायड्रॉलिक पल्टी नांगर, लेव्हलर, कडबा कुट्टी यंत्र, ट्रॅक्टर ट्रॉली, हायड्रॉलिक ट्रॉली, टँकर आदींची निर्मितीही येथे केली जाते.\nखरीप, रब्बी हंगामातील पिके, फळपिके आदींसाठी गरजेनुसार यंत्रांचा वापर करता येईल.\nअन्य ठिकाणच्या तुलनेत या यंत्रांच्या किमतीही किफायतशीर अशाच आहेत. विक्री पश्‍चात सेवा हे आमचे वैशिष्ट्य आहे. मी सुमारे २० हजार ग्राहकां��े नेटवर्क तयार केले आहे.\nमी दहावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर उंद्री भागात दहा वर्षांपासून पेरणी यंत्र, नांगर, ट्राॅली, ट्रॅक्टर आदींच्या अनुषंगाने कामे करतो आहे. दररोज ३०० रुपयांहून अधिक मजुरी याद्वारे कमावतो.\nशिवकैलास पानसंभळ, रा. इसोली, जि. बुलडाणा\nगेल्या १५ वर्षांपासून या भागात कार्यरत आहे. यंत्र निर्मिती कारखान्यात सर्व प्रकारची कामे करू शकतो. अनुभवातून कौशल्य मिळवत, सर्व शिकत गेलो आहे.\nगोपाल जाधव, हिवरा खुर्द, जि. बुलडाणा\nसंपर्क- पंढरीनाथ गुंजकर- ९०११४९७२८७\nशेती farming अवजारे equipments ट्रॅक्टर यंत्र machine\nउन्हाळा सुरू झाली की नांगरांना मागणी सुरू होते. त्यामुळे विक्रीसाठी ती सज्ज केली जातात.\nएका कारखान्यात टॅंकरची निर्मिती सुरू असताना.\nकाळाची गरज ओळखून उंद्री परिसरात हायड्रॉलिक ट्रॉली तयार केली जाते. त्याचा वापर करणे सुलभ झाले आहे.\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nपशुखाद्य निर्मितीसाठी आवश्यक यंत्रे माणसांप्रमाणेच पाळीव पशुपक्ष्यांच्याही पोषकतेच्या...\nदेवलापूरच्या संस्थेतर्फे देशी शेण,...नागपूर जिल्ह्यातील देवलापार येथील गोविज्ञान...\nहळद पिकातील महिलांच्या कामांसाठी...हळद पिकातील लागवडीपासून काढणीपश्चात कामांतील...\nदुधी भोपळ्यापासून गर, रस निर्मितीदुधी भोपळ्याचे आरोग्यदायी गुणधर्माविषयी अलीकडे...\nसौर ऊर्जाचलित आळिंबी उत्पादन संयंत्र गेल्या काही वर्षांत शहरी ग्राहक तसेच हॉटेल...\nस्वयंचलित सेन्सर मोजेल जमिनीतील ओलावा विज्ञान आश्रम (पाबळ, जि. पुणे) येथील फॅब-लॅबमध्ये...\nट्रॅक्टरची बाजारपेठेची आशादायक वाटचालशेतीमध्ये यंत्र असा उल्लेख जरी झाला तरी आपल्या...\nऊर्जाबचत करणारे सौर वाळवणी यंत्र,...पदार्थाची चव, रंग व गुणवत्ता कायम ठेवून कमीत कमी...\nपोषक आहारात हवी फळे, भाज्यांची स्मुदीआरोग्यदायी आहारामध्ये दूध, फळे आणि भाज्यांचा...\nपिकानुसार प्लॅस्टिक आच्छादन ठरेल...आच्छादनामुळे बाष्पीभवन कमी झाल्याने पिकाची...\nखवा बनविण्याची सुधारित पद्धतपारंपरिक पद्धतीमध्ये खवा बनविण्यासाठी सातत्याने...\nयंत्राने करा पेरणी, आंतरमशागतसध्या खरीप हंगामातील पेरणी सुरू झाली आहे. काही...\nगुळासाठी नवीन ऊस वाण : फुले ०९०५७ गूळ निर्मिती योग्य ऊस जातीची लागवड, वेळेवर तोडणी...\nलेट्यूस पिकासाठी स्वतः शिकणारी यंत्रेकृत्रिम बुद्धीमत्तायुक्त तंत्रज्ञान किंवा यंत्रे...\nपशुखाद्यामध्ये सागरी वनस्पती करतील...पशुपालनाद्वारे उत्सर्जित होणाऱ्या मिथेनचे प्रमाण...\nबायोगॅसने दिली विविध यंत्रांना ऊर्जाबीड जिल्ह्यातील महाजनवाडी येथील जगदाळे कुटुंबाने...\nकाजू प्रक्रिया लघू उद्योगकाजू प्रक्रियेमध्ये उद्योजकतेच्या मोठ्या संधी...\nसोयाबीन पेरणीसाठी बीबीएफ तंत्र फायदेशीररुंद वरंबा सरी पद्धतीत सोयाबीन पेरणी वरंब्यावर...\nनियंत्रित तापमानामध्ये प्रयोग करणे झाले...विविध प्रकारच्या तापमानाचे पिकांवरील परिणाम...\nमखना लाह्यानिर्मिती प्रक्रियेचे केले...बिहारसह पू्र्वेकडील राज्यांमध्ये तलावामध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/sushma-swaraj-last-tweet-congratulate-pm-modi-205366", "date_download": "2019-08-20T23:43:39Z", "digest": "sha1:WRBPACDFTIAYI22P47EIJOCTGQTA2VBN", "length": 12904, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sushma swaraj last Tweet Congratulate PM modi बुहुदा 'त्या' दिवसासाठीच त्या थांबल्या असाव्यात; तीन तासांपूर्वी शेवटचे ट्विट | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nबुहुदा 'त्या' दिवसासाठीच त्या थांबल्या असाव्यात; तीन तासांपूर्वी शेवटचे ट्विट\nबुधवार, 7 ऑगस्ट 2019\nमोदीजी आपले खूप खूप अभिनंदन, मला या दिवसाची प्रतीक्षा होती; स्वराज यांचे शेवटचे ट्विट\nपुणे : पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप अभिनंदन .... मला या दिवसाची प्रतिक्षा होती. मी आयुष्यभर या दिवसाची वाट पाहिली होती. तुम्ही ते करून दाखवले. तुमचे खूप खूप धन्यवाद अश्या प्रकारचे ट्विट केंद्रीयमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स��वराज यांनी रात्री ७ : २३ मिनिटांनी केले होते. त्यांचे हे शेवटचे ट्विट होते...\nसुषमा स्वराज सोशल मीडियावर फार सक्रिय होत्या. जम्मू-काश्मीरला कलम ३७० च्या जोखाडातून मुक्त करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल तसेच जम्मू-काश्मीरचं विभाजन करणारं विधेयक संसेदत मंजूर करून घेण्याची ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल सुषमा यांनी आज सायंकाळी साडेसात वाजता ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले होते. 'मैं अपने जीवन में इस दिन को देखने की प्रतीक्षा कर रही थी' अशा भावनाही सुषमा यांनी या ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केल्या होत्या. या ट्विटनंतर काही तासांतच त्यांची प्राणज्योत मावळली.\nस्वराज यांची तब्येत अचानक खालवल्याचे वृत्त समोर येत होते. त्यांच्या छातीत दुखण्याचा त्रास सुरु झाल्यामुळे त्यांना त्वरित एम्समध्ये नेण्यात आले होते. मात्र, त्यांचे निधन झाले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकाश्‍मीरमध्ये शिक्षणाची गंगा पोचविणार\nपुणे - जम्मू-काश्‍मीरमधील ३७० कलम रद्द झाल्यानंतर या राज्याबरोबर मैत्रीचा बंध अधिक दृढ करण्यासाठी पुण्यातील शिक्षण संस्था पुढाकार घेऊ पाहत आहेत....\nझेडपीच्या स्थायी समितीमध्ये अंकिता सर्वांत तरुण सदस्या\nपुणे - माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांची जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सदस्यपदी एकमताने निवड होण्याचा मार्ग...\nतळेगाव स्टेशन - केंद्रीय राखीव पोलिस दलामधील (सीआरपीएफ) भरतीसाठी राज्यभरातून आलेल्या उमेदवारांची वर्षानुवर्षे निवाऱ्याअभावी हेळसांड सुरू आहे....\nअँबेसिडर बनल्या पांढरा हत्ती\nपुणे - महापालिकेतील पदाधिकारी, अधिकाऱ्यांमध्ये अद्याप अँबेसिडर मोटारीची क्रेझ आहे. दुसरी मोटार उपलब्ध असेल तरी ते आवर्जून अँबेसिडर मागून घेतात. आता...\nदहीहंडी उत्सवामध्ये ९८३ मंडळे\nपुणे - आगामी दहीहंडी उत्सवामध्ये यंदा शहराच्या विविध भागांमधील ९८३ मंडळे सहभाग घेणार आहेत. मंडळांनी दहीहंडी उत्सव आनंदात साजरा करावा; परंतु...\nविद्यार्थ्यांना मिळणार वाहतूक भत्ता\nनागपूर : राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळांचे समायोजन मोठ्या शाळेमध्ये करण्याचे शिक्षण परिषदेने ठरविण्यात आले. याअंतर्गत घरापासून एक किलोमीटर दूरवरील...\nरिफ���ड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/marathi-important-news-19th-july-200828", "date_download": "2019-08-20T23:39:11Z", "digest": "sha1:6SYXP6QFR5YWIRAOADSRO2CTLHCA3CW5", "length": 14500, "nlines": 227, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi important news of 19th July गुड इव्हनिंग! आज दिवसभरात काय झालं? | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\n आज दिवसभरात काय झालं\nशुक्रवार, 19 जुलै 2019\nVideo : .... आणि प्रियांका गांधी रस्त्यावरच बसल्या... मुख्यमंत्री या दोन मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात... मुख्यमंत्री या दोन मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात... रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत केंद्र-राज्यांत टोलवाटोलवी... सचिन तेंडुलकरचा आयसीसीकडून गौरव; 'हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश... यासह राजकीय, क्रीडा तसेच मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...\nVideo : .... आणि प्रियांका गांधी रस्त्यावरच बसल्या... मुख्यमंत्री या दोन मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात... मुख्यमंत्री या दोन मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात... रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत केंद्र-राज्यांत टोलवाटोलवी... सचिन तेंडुलकरचा आयसीसीकडून गौरव; 'हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश... यासह राजकीय, क्रीडा तसेच मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...\n- Video :...आणि प्रियांका गांधी रस्त्यावरच बसल्या\n- मुख्यमंत्री 'या' दोन मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\n- अजित पवारांचा यू-टर्न; बघा काय म्हणाले\n- राजीनाम्यानंतर एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा निवडणूकीच्या रिंगणात\n- विश्वासदर्शक ठरावाआधीच कुमारस्वामींची हार\n- काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये बंडाळी; 'या' 9 आमदारांसह अनेकजण भाजप-सेनेच्या वाटेवर\n- वंचितची स्वबळाचीच तयारी; पहिली यादी 'या' तारखेला ��ोणार जाहीर\n- रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत केंद्र-राज्यांत टोलवाटोलवी...\n- गणेशोत्सवासाठी कोकणात 2 हजार 200 जादा बसेस; ग्रुप बुकींग 20 जुलैपासून\n- बलात्कारी आरोपीला सौदीत जाऊन घातल्या बेडया\n- पती आणि प्रेयसीला पकडले रंगेहात; काढला व्हिडिओ\n- एकाची पत्नी, दुसऱयाचा बलात्कार अन् तिसरीवर प्रेम\n- #ManOnMoon50th : भावा, चंद्रावर माणूस उतरला होता काय\n- #ManOnMoon50th : या तीन दिग्गजांनी यशस्वी केली पहिली चांद्रमोहिम\n- #FridayFeeling : धुक्यात हरवलेली अंबोली\n- सचिन तेंडुलकरचा आयसीसीकडून गौरव; हॉल ऑफ फेममध्ये समावेश\n- धोनीचे भवितव्य रविवारी निश्‍चित होणार\n- ICC च्या नियमांमध्ये दोन मोठे बदल; कर्णधारांना दिलासा\n- T20 Blast : डिव्हिलर्स पुन्हा आला अन् त्यानं पुन्हा बदडलं\n- किसिंग सीनमुळे साई पल्लवीने नाकारला 'या' सुपरस्टारचा 'हा' बिगबजेट चित्रपट\n- राधिकाप्रमाणे 'या' अभिनेत्रींचेही सेक्स सीन झाले आहेत लीक\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 11.5 लाख घरांना मंजूरी... राज ठाकरे 'ईडी' चौकशीला हजर राहणार... पुरात भिजलेल्या नोटा सांगली बँकेने...\nपूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा... आम्ही स्वाभिमानी, भिकेची गरज नाही; संभाजीराजेंचा तावडेंवर निशाणा... मनसेकडून बंदचे आवाहन;...\nलंडनमध्ये तिरंग्याचा अपमान झाला नाही सहन अन् ती सरसावली... एके दिवशी भुतानमधील वैज्ञानिक सॅटेलाईट बनवतील : मोदी... भारताच्या 'उसेन बोल्ट'वर...\nगांधी-नेहरू कुटुंब हा ब्रँड... काश्मीरमधील 5 जिल्ह्यांत मोबाईल इंटरनेट सुरु... कोबंडी आधी का अंडी अखेर उत्तर मिळाले... सर जडेजाची...\nArticle 370 : जम्मू-काश्मीरातील शाळा, महाविद्यालये सोमवारपासून होणार सुरु... मोदींचा 'डिस्कव्हरी' शो सर्वात वाईट, ब्रिटिश वृत्तपत्राचा रिव्ह्यू\nमोदी म्हणाले, 'त्यांची' यादी बनवा... राज्यातील 41 पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पुरस्कार... सोन्याची झळाळी कमी; चांदीचे तेजही उतरले......\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स ��त्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://kisanputra.in/category/politics/", "date_download": "2019-08-20T22:25:13Z", "digest": "sha1:WS4K5NNCYZJTCI2JCOXR4UPW6LV2MJDF", "length": 10676, "nlines": 120, "source_domain": "kisanputra.in", "title": "Politics Archives - Kisanputra Andolan", "raw_content": "\nसावधान, ते आता शेतकऱ्यांची फसवणूक करायला निघाले आहेत – अमर हबीब\n19 मार्च : अन्नदात्यासाठी अन्नत्याग #fast4feeder\nकिसानपुत्र आंदोलनाचे ६ वे राज्यस्तरीय शिबिर वारणानगर, कोल्हापूर (५ व ६ जानेवारी २०१९).\nकिसानपुत्र आंदोलन स्वयंचलित चळवळ\nकिसानपुत्र आंदोलन नेमके काय आहे\nअसे झाले किसानपुत्र आंदोलनाचे अंबाजोगाईचे राज्यस्तरीय शिबिर – राजीव बसरगेकर, पुणे\n – शामसुंदर महाराज सोन्नर\nदुष्काळग्रस्त शेतकार्यांना सरकारने थेट मदत करावी – किसानपुत्र आंदोलन\nसावधान, ते आता शेतकऱ्यांची फसवणूक करायला निघाले आहेत – अमर हबीब\n5 विधान सभांच्या निकालांनी गदगद झालेले आणि बदाबदा पडलेले आता नव्या उत्साहाने शेतकऱयांच्या बाजूने गळा काढू लागले आहेत. शेतकऱयांच्या नावाने आपण किती जोरात ओरडतो याची जणू स्पर्धाच लागली आहे. त्...\tRead more\n19 मार्च : अन्नदात्यासाठी अन्नत्याग #fast4feeder\n|| स्मरण || 19 मार्च 1986 रोजी चिल गव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली होती. ही अलीकडच्या काळातील पहिली जाहीर शेतकरी आत्महत्या मानली जाते. तेंव्हाप...\tRead more\nकिसानपुत्र आंदोलनाचे ६ वे राज्यस्तरीय शिबिर वारणानगर, कोल्हापूर (५ व ६ जानेवारी २०१९).\nनाव नोंदणी सुरु उदघाटक: डॉ.विनय कोरे अध्यक्ष, वारणा विविध उद्योग आणि शिक्षण समूह, प्रमुख पाहुणे: डॉ.उमाकांत दांगट माजी विभागीय आयुक्त: महसूल गेली काही वर्ष आपण बघतो की, शेतकऱ्यांचे प्रश्न जट...\tRead more\nकिसानपुत्र आंदोलन स्वयंचलित चळवळ\nखरे तर कोण कोठे काय करतोय हे मला सगळे माहीत नसते. तसे माहीत असण्याचे कारणही नाही. जो तो आपल्याला जमेल तसे करीत राहतो.जसे मी माझ्या परीने करतो. हेच किसानपुत्र आंदोलनाचे वैशिष्ट्य आहे. तिकडे उ...\tRead more\nअसे झाले किसानपुत्र आंदोलनाचे अंबाजोगाईचे राज्यस्तरीय शिबिर – राजीव बसरगेकर, पुणे\nदिनांक २० आणि २१ ऑक्टोबरला अंबाजोगाई येथे आयोजित केलेल्या किसानपुत्र आंदोलनाच्या महाराष्ट्र पातळीवरच्या निमंत्रित��ंसाठी असलेल्या शिबिराला उपस्थित होतो. किसानपुत्र आंदोलनाच्या आजवरच्या वाटचाल...\tRead more\nकिसानपुत्र आंदोलनाच्या पाच आघाड्या – अमर हबीब\nकिसानपुत्र आंदोलनाच्या आंबाजोगाई शिबिरात ‘शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी’ किसानपुत्रांच्या विविध आघाड्या करुन हे आंदोलन पुढे चालवण्याचा निर्णय करण्यात आला. गरजेनुसार या आघाड...\tRead more\nकिसानपुत्र आंदोलनाच्या ५ व्या राज्यस्तरीय शिबीराचा शानदार समोरोप\nअमर हबीब, बरुण मित्रा, संदीप कवडे, अंकुश काळदाते यांची प्रमुख उपस्थिती अंबाजोगाई येथील आद्यकवी मुकुंदराज स्वामी समाधी परीसरात दोन दिवस चाललेल्या ५ व्या राज्यस्तरीय शिबीराचा समारोप अत्यंत यशस...\tRead more\nदेश बलवान करण्यासाठी शेतकरी विरोधी कायदे रद्द करा – अमर हबीब\nकिसानपुत्र आंदोलनाच्या ५ व्या राज्यस्तरीय शिबीरास अंबाजोगाईत उत्स्फुर्त सुरुवात देशभरातील निवडक प्रतिनिधींचा उत्स्फुर्त सहभाग २० आणि २१ आँक्टोबर रोजी अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आलेल्या कि...\tRead more\nकिसानपुत्र आंदोलनाचे आंबाजोगाई शिबीर – 20-21 ऑक्टोबर 2018\nवेळापत्रक 1ला दिवस- 20 ऑक्टोबर 18 सकाळी 8 ते 9 – चहा- नास्ता 9 ते 10 – नोंदणी व परस्पर परिचय सकाळी 10 ते 11-30 सत्र 1- किसानपुत्र आंदोलनाचे वैचारिक अधिष्ठान अमर हबीब, आंबाजोगाई 1...\tRead more\nकिसानपुत्र आंदोलनाच्या ५ व्या राज्यस्तरीय शिबीराचा शानदार समोरोप\nसावधान, ते आता शेतकऱ्यांची फसवणूक करायला निघाले आहेत – अमर हबीब\n19 मार्च : अन्नदात्यासाठी अन्नत्याग #fast4feeder\nकिसानपुत्र आंदोलनाचे ६ वे राज्यस्तरीय शिबिर वारणानगर, कोल्हापूर (५ व ६ जानेवारी २०१९).\nकिसानपुत्र आंदोलन स्वयंचलित चळवळ\nकिसानपुत्र आंदोलन नेमके काय आहे\nअसे झाले किसानपुत्र आंदोलनाचे अंबाजोगाईचे राज्यस्तरीय शिबिर – राजीव बसरगेकर, पुणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/mumbai-airport-worlds-no-1/", "date_download": "2019-08-20T23:08:29Z", "digest": "sha1:R2L5NFGQXLDV7SCNFQFTGQXWCWGLFBOL", "length": 10731, "nlines": 224, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "मुंबई विमानतळ जगातील एक नंबर | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, ���रकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/International/मुंबई विमानतळ जगातील एक नंबर\nमुंबई विमानतळ जगातील एक नंबर\n0 636 एका मिनिटापेक्षा कमी\nमुंबई – छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ जगातील अव्वल क्रमांकाचे विमानतळ ठरले आहे. एअरपोर्ट काउन्सिल इंटरनॅशनलने विमानतळाच्या सोई-सुविधेनुसार सर्वेक्षण केले. यात चेकइन, विमानतळावरील प्रवेश, सुरक्षा, प्रवाशांचे विश्रामगृह, प्रवाशांची खानपान व्यवस्था, प्रवासी सामान कक्ष या बाबींचा समावेश होता. या सर्व बाबींत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने अव्वल ठरत सर्वेक्षणामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुंबई आणि दिल्ली विमानतळाला विभागून हा क्रमांक देण्यात आला आहे. मुंबई विमानतळ सर्वांत व्यस्त विमानतळ ठरले होते.\nमुंबई, दिल्ली विमानतळाने सिंगापूरला मागे टाकत प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.\nचंद्राबाबू नायडूंच्या निर्णयानंतर तेलुगू देशम आणि भाजपा समर्थकांमध्ये ट्विटर वॉर\nबिल गेट्सना मागे टाकत ही व्यक्ती ठरली जगात सर्वात श्रीमंत\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/5-february-2019-current-affairs-in-marathi/", "date_download": "2019-08-20T22:38:26Z", "digest": "sha1:5IHU6A7XSX3Q5CRXD7LH3WST7GFJYHNY", "length": 19132, "nlines": 222, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "5 February 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)", "raw_content": "\nचालू घडामोडी (5 फेब्रुवारी 2019)\nअरिबम शर्मां पद्मश्री सन्मान परत करणार:\nप्रस्तावित नागरिकत्व सुधारणा विधेयकास विरोध करण्यासाठी आघाडीचे मणिपुरी चित्रपट निर्माते अरिबम श्‍याम शर्मा (वय 83वर्ष) यांनी पद्मश्री सन्मान शासनाला परत करण्याची घोषणा केली आहे. त्यांना 2006 मध्ये या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.\nदरम्यान, मणिपूरमधील विविध राजकीय पक्ष आणि स्वयंसेवी संस्थांनी या विधेयकाला कडाडून विरोध केला असून, या अनुषंगाने अकरा प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची दिल्लीत भेट घेत आपला विरोध दर्शविला.\nमणिपुरी चित्रपटांना जागतिक पातळीवर नेणारे आणि अनेक राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी असलेल्या शर्मा यांची एक संवेदनशील चित्रपट निर्माता म्हणून ओळख आहे. त्यांनी या प्रस्तावित विधेयकाला विरोध करत पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला.\nमणिपूरचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते एन. बिरेन सिंह यांनीही या विधेयकाला विरोध केला असून आमचे राज्य या विधेयकाच्या कक्षेतून वगळले जावे अशी मागणी त्यांनी केंद्राकडे केली आहे. हे विधेयक मंजूर झाले तर राज्यामध्ये परप्रांतीयांचा पूर येईल अशी भीती स्थानिकांमध्ये असल्याचे त्यांनी म्हटले आहे.\nतर या अनुषंगाने मेघालयचे मुख्यमंत्री आणि ‘नॅशनल पीपल्स पार्टी’चे अध्यक्ष कॉनराड के. संगमा यांच्या नेतृत्वाखालील विविध पक्षांच्या अकरा सदस्यीय शिष्टमंडळाने गृहमंत्री राजनाथ यांची भेट घेतली.\nचालू घडामोडी (4 फेब्रुवारी 2019)\nयंदापासून दुसरीसाठी नवा अभ्यासक्रम:\nयंदाच्या नवीन शैक्षणिक वर्षापासून ��यत्ता दुसरीचा अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे. मात्र, इयत्ता तिसरीचा अभ्यासक्रम यंदाच्या वर्षी बदलण्यात येणार नसल्याचे बालभारतीच्या वतीने जाहीर केले आहे.\nएक फेब्रुवारी 2018 च्या पत्रान्वये राज्यात जून 2019 या नव्याने सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये दुसरी, तिसरी व अकरावीचा अभ्यासक्रम बदलण्याचा निर्णय घेतला होता.\nमात्र, बालभारतीने त्यामध्ये बदल करत 17 जानेवारीच्या पत्रान्वये केवळ दुसरी व अकरावीचा अभ्यासक्रम बदलण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे यंदाच्या नव्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता तिसरी नवा अभ्यासक्रम येणार नाही.\nएखाद्या वर्गाचा अभ्यासक्रम बदलण्याची सूचना शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच द्यावी लागते. मागील वर्षी तिसरीच्या अभ्यासक्रमामध्येही बदल करणे प्रस्तावित केले होते. मात्र, बालभारतीने आता या निर्णयान्वये तिसरीचा अभ्यासक्रम न बदलण्याचे ठरविले आहे. त्यामुळे यंदा दुसरीचा अभ्यासक्रम बदलणार आहे.\nआर्थिकदृष्ट्या दुर्बलांना राज्यात 10 टक्के आरक्षण:\nआर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना केंद्राप्रमाणे शिक्षण आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण लागू करण्यास राज्य मंत्रिमंडळाने बैठकीत मान्यता दिली. त्यामुळे राज्यातील एकूण आरक्षण आता 78 टक्के इतके झाले आहे.\nहे आरक्षण अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वगळता सर्व अनुदानित किंवा विनाअनुदानित शैक्षणिक संस्था, विद्यालये, महाविद्यालये, सर्व उच्च शिक्षण शैक्षणिक संस्था, स्वायत्त विद्यापीठे यामध्ये असेल.\nतसेच शासकीय आस्थापना, निमशासकीय आस्थापना, मंडळ, महामंडळे, नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामीण स्वराज्य संस्था, प्राधिकरणे यांच्या आस्थापनांवरील सरळसेवेच्या पदांमध्ये हे आरक्षण लागू होणार आहे.\nतर या आरक्षणाने मूळ आरक्षण असलेल्या घटकांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. आधीचे 52 टक्के आरक्षण आणि नंतर मराठा समाजाला देण्यात आलेल्या 16 टक्के आरक्षणाला कोणतीही बाधा येणार नाही.\nमुद्रांक शुल्क अभय योजनेला मान्यता:\nशासनाच्या विविध प्राधिकरणांकडून वाटप करण्यात आलेल्या निवासी-अनिवासी गाळे आणि सदनिकांसह सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या सदनिका आणि भाडेपट्ट्याचे हस्तांतर दस्त यासाठी आकारण्यात आलेल्या मुद्रांक शुल्काच्या दंडाच्या रकमेत 90 टक��के सूट देणाऱ्या मुद्रांक शुल्क अभय योजनेस मंत्रिमंडळाने मान्यता दिली.\nम्हाडा, सिडको आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून निवासी किंवा अनिवासी गाळे, सदनिकांचे वाटप करण्यात येते. अशा सदनिकांसह मानीव अभिहस्तांतरणासाठी प्रलंबित असलेल्या नोंदणीकृतसहकारी गृहनिर्माण संस्थामधील निवासी सदनिका आणि निवासी वापरासाठीच्या स्थावर मालमत्तेच्या भाडेदारीच्या हस्तांतरणाचे दस्त योग्य मुद्रांकित केले नसल्यास दरमहा दोन टक्के दराने दंडआकारण्यात येतो. हा दंड मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या जास्तीत जास्त चार पट आकारला जातो.\nज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे निधन:\nमराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचा वयाच्या 70व्या वर्षी (4 फेब्रुवारी) निधन झाले. मुंबईतील एलिझाबेथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.\nरमेश भाटकर यांचा रंगभूमी, रुपेरी पडदा आणि छोटा पडदा अशा तिन्ही मंचावर वावर होता. मात्र त्यांचं खरं प्रेम हे रंगभूमीवरच होतं. आजपर्यंत त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम केलं असून त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत.\nरमेश भाटकर यांना खरी ओळख रंगभूमीमुळे मिळाली. त्यांच्या अनेक नाटकांचं आजही आवर्जुन नाव घेतलं जातं. 1975 साली रंगमंचावर सादर झालेल्या ‘अश्रुंची झाली फुले’ या नाटकामुळे रमेश भाटकर यांची वेगळी ओळख निर्माण झाली. या नाटकात ते मुख्य भूमिकेत झळकले होते.\nया नाटकांव्यतिरिक्त अशी बरीच नाटक आहेत ज्यामध्ये त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या आहेत. ‘मुक्ता’, ‘उघडले स्वर्गाचे दार’, ‘देणाऱ्याचे हात हजार’ या नाटकांमध्ये ते मुख्य भूमिकेत झळकले असून या नाटकांनी त्याकाळी रंगभूमी गाजविली होती.\nविशेष म्हणजे रमेश भाटकर यांनी 50 हून अधिक गाजलेल्या नाटकांमध्ये काम केले होते. तर गेल्या वर्षी त्यांना 98व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनामध्ये ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.\nचार्ली चॅप्लिनने सन 1919 मध्ये इतर तीन जणांबरोबर युनायटेड आर्टिस्ट्स कंपनीची स्थापना केली होती.\nसन 1952 मध्ये स्वतंत्र भारतात प्रथमच सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या.\nसन 2003 या वर्षी भारताने 2002 मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-4 या हवामानविषयक उपग्रहाला अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव देण्यात आल्याची पंतप्रधान अट���बिहारी वाजपेयी यांची घोषणा.\nपुण्याची स्वाती घाटे ही सन 2004 या वर्षी बुद्धिबळातील वूमन ग्रँडमास्टर झाली.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (6 फेब्रुवारी 2019)\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\nMaharashtra Police Bharti 2019 – पोलीस भरतीची तारीख जाहीर होणार\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\nLatest Jobs (ताज्या नौकऱ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/death-of-vaghini-on-the-amravati-road/", "date_download": "2019-08-20T23:38:43Z", "digest": "sha1:5WHLXENXF3QN6HBGODXY3J5J3E2VZ27X", "length": 14428, "nlines": 224, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "अमरावती मार्गावर वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू . | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Maharashtra/Nagpur/अमरावती मार्गावर वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू .\nअमरावती मार्गावर वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू .\nनागपूर - अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ६ वरील बाजारगाव परिसरात असलेल्या पेपर मिल जवळील घुलीवाला पुलावर शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली.\n0 545 1 मिनिट वाचा\nजंगलातला वाघ आपल्या शहराच्या जवळ येतो आहे. शुक्रवारी ज्या ठिकाणी अमरावती मार्गावर वाघाचा अपघाती मृत्यू झाला ते ठिकाण नागपूरच्या सीमेपासून म्हणजे आपल्या विद्यापीठ परिसरापासून फक्त १५ कि.मी. अंतरावर आहे. नागपूर – अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक – ६ वरील बाजारगाव परिसरात असलेल्या पेपर मिल जवळील घुलीवाला पुलावर शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली.\nशुक्रवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास कुणातरी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने वाघाचा मृत्यू झाला. अर्थात हे वाहन जंगलात गेले नव्हते तर वाघ त्या मार्गावर आला होता. पण वाघ मार्गावर येतो कसा त्याला अशा ठिकाणी येण्याची भीती कां वाटत नाही त्याला अशा ठिकाणी येण्याची भीती कां वाटत नाही याचाही गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. काही वर्षांपूर्वी बेस्याजवळ हरिवेळा येथे एका घरात बिबट्या घुसला होता. हे अंतर मानेवाडा चौकापासून फक्त ६-७ कि.मी. आहे. चार वर्षापूर्वी बेसा परिसरात रात्री काहींना अस्वल दिसले होते. वन्यप्राणी मानवी वस्तीत येणे हे चांगले लक्षण नाही. मात्र बिबट्या व वाघ यांच्यात फरक आहे. बिबट्या छोट्या प्राण्यांची शिकार करण्याकरिता मानवी वस्तीत येऊ शकतो. वाघ सहसा येत नाही. याबाबत वन्यजीव प्रेमी डॉ. जेरिल बानाईत म्हणाले की, वाघ मानवी वस्तीच्या जवळ येत आहे हे खरे, मात्र तो मानवाला खूप ‘फॅमिलियर’ होत असल्याचे हे लक्षण आहे. मात्र वाघ आणि मानवाची मैत्री होणे चुकीचे आहे. पूर्वी जंगलात त्याला नैसर्गिक वातावरण असायचे. पण आता जंगल सफारी किंवा अन्य काही प्रकारांमुळे माणसे, वाहने यांचे दर्शन त्यालाही वरचे वर होऊ लागले आहे. त्यामुळेच मानवी वावर त्याच्या परिचयाचा होत आहे. मग जंगलाच्या बाहेर एखाद्या वर्दळीच्या रस्त्यावर येताना त्याला भीती वाटत नाही. खरे म्हणजे ज्या परिसरात या वाघाचा अपघाती मृत्यू झाला त्या परिसरात तो गेल्या काही दिवसात अनेकांना दिसला होता. प्रत्येक वाघाला रेडिओ कॉलर लावले तर तो नेमका कुठे आहे हे कळू शकते आणि तो जंगलाच्या हद्दीबाहेर जात असेल तर त्याला रोखण्याचे प्रयत्न करता येऊ शकतात. या मार्गालगतच्या जंगलात त्याचा वावर असल्याचे कळले असताना वन विभागाने त्याला तेथून दुसरीकडे नेले असते तरी या वाघाचा असा दुर्दैवी मृत्यू झाला नसता, असे डॉ. जेरिल म्हणाले.\nअमेरिकेत कॅलिफोर्नियामध्ये गोळीबार : दोन जण ठार , एक गंभीर जखमी.\n'आधार' नसल्याने उपचाराअभावी मृत्यू वीरपत्नीला गमवावा लागला जीव .\nसतीश चतुर्वेदी काँग्रेसमधून बडतर्फ\nनागपुरात १८८ कोटी रुपयांचा संरक्षण हब\nनागपूरमध्ये व्यापाऱ्याकडे काम करणाऱ्या अकाऊंटंटचा खून\nटोलनाक्यांवर छोट्या वाहनांना सूट .\nटोलनाक्यांवर छोट्या वाहनांना सूट .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/13607", "date_download": "2019-08-20T22:40:23Z", "digest": "sha1:DRB27KSLLEHZBSVOQS6OTCN5EKWKIRJI", "length": 3668, "nlines": 70, "source_domain": "www.maayboli.com", "title": "pasta : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nसोफियाकडं बघून यावर विश्वास बसत नाही पण हे कार्बवालं फूड बर्‍याच जणांचं आवडतं आहे. करायला सोपं , वन डिश मील म्हणून झटपट होणारं आणि किती वेगवेगळ्या पाककृती तयार होतील याला अंतच नाही. म्हणजे एन्डलेस पॉसिबिलीटीज बरं का.. मूळच्या इटालियन प्रकाराला मायबोलीकरांनी भटवून भारतीय म्हणजे एकदम मराठमोळंच करुन टाकलं- हाच तो वरणातला पास्ता मराठीकरण माबोकर करणार नाहीतर कोण\nRead more about पास्ते के वास्ते\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=delhi&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Adelhi", "date_download": "2019-08-20T22:24:30Z", "digest": "sha1:AXFEBMNYCL4KOTEG2IESO5ZWZJBGLCK2", "length": 15216, "nlines": 181, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यां���ी आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (25) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (21) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nबातम्या (25) Apply बातम्या filter\nसरकारनामा (17) Apply सरकारनामा filter\nआध्यात्मिक (1) Apply आध्यात्मिक filter\nस्पॉटलाईट (1) Apply स्पॉटलाईट filter\nलोकसभा (4) Apply लोकसभा filter\nआंदोलन (3) Apply आंदोलन filter\nआम%20आदमी%20पक्ष (3) Apply आम%20आदमी%20पक्ष filter\nनिवडणूक (3) Apply निवडणूक filter\nमहाराष्ट्र (3) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (3) Apply मुख्यमंत्री filter\nअरविंद%20केजरीवाल (2) Apply अरविंद%20केजरीवाल filter\nकाँग्रेस (2) Apply काँग्रेस filter\nनरेंद्र%20मोदी (2) Apply नरेंद्र%20मोदी filter\nमंत्रालय (2) Apply मंत्रालय filter\n'टायगर जिंदा है म्हणून चालणार नाही, तर त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे - मोदी\nनवी दिल्ली : 'टायगर जिंदा है म्हणून चालणार नाही, तर त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. भारतातील वाघांची घटती संख्या ही अत्यंत...\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन\nनवी दिल्ली : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री व दिल्ली काँग्रेस अध्यक्षा शीला दीक्षित (वय 81) यांचे आज (शनिवार) दुपारी दीर्घ...\nजैशचा अतिरेकी बशिर अहमदला अटक\nआता जम्मू काश्मीरमधून एक मोठी बातमी. जैशचा अतिरेकी बशिर अहमदला अटक करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमधून त्याला अटक...\nमहिलांना मोफत प्रवास, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा मोठा निर्णय\nनवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या तयारीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुरवात केली असून, केजरीवाल यांनी मोठा...\nशिवसेनेचे खासदार घेणार मराठीत शपथ\nमुंबई - नव्याने निवडून आलेल्या खासदारांनी संसदेत मराठी भाषेत शपथ घेण्याचे आवाहन सोशल मीडियावरून करण्यात आल्यानंतर शिवसेनेचे...\n'आम आदमी पार्टी'ला त्यांच्याच राज्यात लाजीरवाणा पराभव\nलोकसभा निकाल 2019 : नवी दिल्ली : चार वर्षांपूर्वी मोठ्या मताधिक्‍याने ऐतिहासिक विजय मिळविणाऱ्या 'आम आदमी पार्टी'ला (आप)...\nटिकटॉक स्टारची गोळ्या घालून हत्या\nनवी दिल्लीः टिकटॉक या सोशल मीडिया ऍपवर प्रसिद्ध असणाऱ्या 27 वर्षीय जीम ट्रेनर मोहित मोर याची मंगळवारी (ता. 21) रात्री भररस्त्यात...\nआम आदमी पक्षाचे आमदार अनिल वाजपेयी यांचा भाजपात प्रवेश, अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का\nनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील आम आदमी पक्षाचे आमदार अनिल वाजपेयी यांनी आज (शुक्रवार) भाजपमध्ये प्रवेश...\nअखेर 5 तासानंतर एअर इंडियाची विमानसेवा पुर्वव्रत\nनवी दिल्ली : 'एअर इंडिया' या आंतरराष्ट्रीय विमानसेवा देणाऱ्या कंपनीचे जगभरातले सर्व्हर आज (ता. 27) पाच तासांसाठी डाऊन झाले होते...\nदिल्लीपेक्षा मुंबईमध्ये कारची संख्या पाच टक्के जास्त\nनवी दिल्ली - मुंबईमध्ये खासगी कारची संख्या गेल्या दोन वर्षात अठरा टक्क्याने वाढली आहे. यामुळे सर्वात जास्त तारची संख्या असणारे...\nआम आदमी पक्षाचे आमदारांच्या घरात सापडली अडीज कोटींची रक्कम\nनवी दिल्ली: दिल्लीतील आम आदमी पक्षाचे आमदार नरेश बाल्यान यांच्या घरावर प्राप्तीकर विभागाने शुक्रवारी (ता. 8) रात्री उशीरा छापा...\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक\nनवी दिल्ली : भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची लढाऊ विमाने भारतीय हद्दीत घुसल्याने भारतात हाय अलर्ट जारी करण्यात आले असून,...\nपुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांचा कुटूंबियांचं दिल्लीत उपोषण\nवर्धा - पुलवामा हल्ल्याने सैन्यांचे बलिदान, त्यागाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले. पाकिस्तानला धडा शिकवावा, अतिरेक्‍यांना...\nN Chandrababu Naidu यांचे दिल्लीत केंद्र सरकारविरोधात एकदिवसीय उपोषण\nआंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी दिल्लीत केंद्र सरकारविरोधात एकदिवसीय उपोषणास सुरुवात केली आहे. केंद्र...\nलग्नात वधूवर गोळीबार, तरीही लागले लग्न...\nनवी दिल्लीः विवाह सोहळा सुरू असताना वधूच्या दिशेने गोळीबार झाला. नवरीच्या पायाला गोळी लागली. नवरी जखमी अवस्थेत रुग्णालयात गेली...\nन्यू फरक्का एक्स्प्रेसचे 6 डबे रुळावरून घसरले.. सहा ठार \nरायबरेली - दिल्ली-मालदा न्यू फरक्का एक्स्प्रेसचे 6 डबे रुळावरून घसरल्याची घटना आज सकाळी घडलीये. या दुर्दैवी घटनेत सहा जणांन आपला...\nशेतकऱ्यांवर लाठीचार्ज आणि गोळ्या बरसतायत.. ही अत्यंत लज्जास्पद बाब आहे - शेतकरी\nVideo of शेतकऱ्यांवर लाठीचार्ज आणि गोळ्या बरसतायत.. ही अत्यंत लज्जास्पद बाब आहे - शेतकरी\n(VIDEO) पोलिस बळाचा किसान सभेकडुन निषेध\nमुंबई : दिल्ली येथे शेतकाऱ्यांवर पोलिस बळाचा किसान सभेने निषेध केला आहे. गांधी जयंतीच्या दिवशी देशाच्या राजधानीत अन्नदात्या...\nमुंबई, मथुरा, दिल्ली आणि बंगळूरूतला श्रीकृष्णजन्माष्टमीचा उत्साह\nVideo of मुंबई, मथुरा, दिल्ली आणि बंगळूरूतला श्रीकृष्णजन्माष्टमीचा उत्साह\nमुंबईच्या इसकॉन मंदिरात श्रीकृष्णजन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी श्रीकृष्णाचं दर्शन...\nजैन मुनी तरुण सागर यांचे दीर्घ आजाराने दिल्लीत निधन\nनवी दिल्ली: जैन मुनी तरुण सागर यांचे दीर्घ आजाराने दिल्लीत निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर होती. आज...\nभारत आता बायोफ्युएलचा वापर करून उड्डाण करणाऱ्यांच्या देशांच्या यादीत\nनवी दिल्ली : भारताच्या मानपेचात आज आणखी एक तुरा रोवला गेला आहे. बायो फ्युएलचा वापर करून विमान भरारी घेणाऱ्या देशांच्या यादीत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/changes/", "date_download": "2019-08-20T22:54:12Z", "digest": "sha1:PZWJV6JUGHR5IA5ZHY5XDWA4AVYJJJFZ", "length": 17017, "nlines": 183, "source_domain": "policenama.com", "title": "Changes Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nजीवन विमा पॉलिसीमध्ये होणार ‘हे’ 7 मोठे आणि महत्वाचे बदल, जाणून घ्या\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - विमा पॉलिसीच्या नियमांमध्ये केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात बदल केले असून यामुळे पॉलिसीधारकांना मोठ्या प्रमाणात फायदा मिळणार आहे. इन्शुरन्स अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडियाने यासंदर्भात नवीन नियम जाहीर केले होते.…\nलग्नानंतर मुलींमध्ये होतात ‘हे’ ६ महत्वपूर्ण बदल \nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - विवाहबंधनात अडकल्यानंतर एका मुलीच्या आयुष्यात अनेक बदल घडून येतात. हे बदल केवळ वैचारीक पातळीवर नाही तर फिजीकल आणि मेंटल पातळीवर असतात. लग्नानंतर मुलींना अनेक जुन्या सवयी सोडून नव्या सवयी आत्मसात कराव्या लागतात.…\nपोलीस भरती प्रक्रियेच्या शारीरिक चाचणी परीक्षेत मोठे बदल\nऔरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - पोलीस भरती प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आले आहे. हे बदल उमेद्वारांच्या हितासाठी बदलण्यात आले आहेत. डिसेंबर २०१९ मध्ये होणाऱ्या पोलीस भरती प्रक्रियेत पुलअप्स आणि लांब उडी वगळ्यात येणार आहे. यापूर्वी झालेल्या…\nपिंपरी-चिंचवड आयुक्तालयात आज मोठे ‘फेर बदल’ होण्याची शक्यता\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कामकाज सुरू होऊन दिड महिना होत आला आहे. पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि इतर ठिकाणाहून मिळणारे मनुष्यबळ मिळालेले आहे. काही अधिकारी मिळणे बाकी आहेत. आयुक्तांनी महिनाभर सध्या कार्यरत…\n‘टेंडर पोस्टिंग’वरील अधिकारी ‘गॅस’वर\nपिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनअमोल येलमारपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कामकाज सुरू होऊन दिड महिना होत आला आहे. पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि इतर ठिकाणाहून मिळणारे मनुष्यबळ मिळालेले आहे. काही अधिकारी मिळणे बाकी आहेत. आयुक्तांनी महिनाभर…\nपुणे : ताबूत विसर्जन मिरवणुक मार्गावरील वाहतुकीत बदल\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईनमोहरम सणानिमित्त शहरातील विविध मार्गवर ताबूत, पंजे, छबिले यांचे विसर्जन मिरवणूक काढून करण्यात येते. या मिरवणूका वेगवेगळ्या वेळेमध्ये निघत असल्याने शुक्रवारी (दि.२१) शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. बदल…\nमुस्लीम मुक मोर्चादरम्यान पुण्यातील वाहतूकीत बदल\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईनमुस्लीम समाजाच्या मागण्यांसाठी रविवारी (दि.९) मुस्लीम समाजाच्यावतीने मुक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये मुस्लीम समजातील हजारो लोक सहभागी होणार आहेत. या मोर्चाला गोळीबार मैदानापासून सकाळी दहा वाजता…\n‘अॅट्रोसिटी’तील बदलाची सुप्रीम कोर्ट पडताळणी करणार\nनवी दिल्ली : वृत्तसंस्थाअॅट्रोसिटी कायद्यावरुन सर्वांनी आंदोलन छेडले असताना, केंद्र सरकारने कायद्यात केलेल्या बदलाची सर्वोच्च न्यायालय पडतळणी करणार असल्याचे सांगून केंद्र सरकारला झटका दिला आहे. बदलाची सर्वोच्च न्यायालय पडताळणी करणार…\nदहीहंडीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी शहरातील वाहतूकीत बदल\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईनपुणे शहरात ठिकठिकाणी दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सोमवारी (दि.३) दहीहंडी असून शहरातील मध्यवर्ती भागातील शिवाजीरोड लक्ष्मीरोडवर सायंकाळी पाचनंतर दहीहंडी पाहण्यासाठी नागरिकांची…\nनागपंचमीदिवशी शिराळामधील वाहतूक मार्गात बदल\nसांगली : पोलीसनामा ऑनलाईनशिराळा येथे नागपंचमी सण मोठ्या प्रमाणात स��जरा केला जातो. यावर्षी दि. 15 ऑगस्ट रोजी नागपंचमी साजरी करण्यात येणार आहे. यावेळी शिराळा शहरात होणारी गर्दी लक्षात घेता शिराळ्याकडे जाणार्‍या आणि येणार्‍या वाहतूक…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nहिंजवडीत तलावात बुडून संगणक अभियंत्याचा मृत्यू\nराजभवन परिसरात सापडलं ब्रिटीशकालीन मोठं भुयार\n चक्क 12 वा खेळाडू बॅटिंगसाठी मैदानात, सगळे ‘अवाक’\nअभिनेते नाना पाटेकरांनी दिल्लीत जाऊन घेतली अमित शाहांची भेट, 20 मिनीट…\nअहमदनगर : लहानपणी चुन्यामुळं गेलेली दृष्टी मिळाली परत\nकॉसमॉस सायबर हल्ला प्रकरणात पोलिसांकडून दोघांना अटक\n ‘बिग बी’चं यकृत 75% खराब, अमिताभ बच्चननं स्वतः दिली माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-improvement-soil-organic-carban-19260", "date_download": "2019-08-20T23:37:56Z", "digest": "sha1:WPOF6CFIGPDKJK6ZM7JXO2J6TJIV7THU", "length": 21585, "nlines": 176, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, improvement in soil organic carban | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवाढवूया जमिनीतील सेंद्रिय कर्ब\nवाढवूया जमिनीतील सेंद्रिय कर्ब\nवाढवूया जमिनीतील सेंद्रिय कर्ब\nवाढवूया जमिनीतील सेंद्रिय कर्ब\nरविवार, 12 मे 2019\nसेंद्रिय कर्बांचे प्रमाण जमिनीच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. सेंद्रिय कर्ब हे सूक्ष्मजीवांचे अन्न आहे. जमिनीतील सूक्ष्मजीवांचे प्रमाण जमिनीतील सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणावर अवलंबून असते.\nसेंद्रिय कर्बांचे प्रमाण जमिनीच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. सेंद्रिय कर्ब हे सूक्ष्मजीवांचे अन्न आहे. जमिनीतील सूक्ष्मजीवांचे प्रमाण जमिनीतील सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणावर अवलंबून असते.\nमे महिन्याचा दुसरा रविवार हा जागतिक स्तरावर मातृदिन म्हणून साजरा केला जातो. आपली शेती म्हणजे भूमाता. त्यामुळे सुपीक जमीन ही कृषी आणि कृषी संलग्न व्यवसायासाठी अनमोल नैसर्गिक भांडवल आहे. मातीचा एक इंच थर तयार होण्यासाठी ३०० ते ५०० वर्षांचा कालावधी लागतो. याच मातीवर शेती आणि सजीवसृष्टी अवलंबून आहे. मातीमध्ये प्रामुख्याने खनिज पदार्थ (४५ टक्के), सेंद्रिय पदार्थ व सूक्ष्मजीव (५ टक्के), हवा (२५ टक्के) आणि पाणी (२५ टक्के) हे मुख्य घटक असतात. परंतु या चारही घटकांचे प्रमाण असंतुलित झाले. कारण मातीतील सेंद्रिय पदार्थ व सूक्ष्मजीव या घटकाचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. सेंद्रिय कर्बांचे प्रमाण जमिनीच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. सेंद्रिय कर्ब हे सूक्ष्मजी��ांचे अन्न आहे. जमिनीतील सूक्ष्मजीवांचे प्रमाण सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणावर अवलंबून असते.\nकडधान्य पिकांच्या मुळांवर गाठी असतात. या गाठीमध्ये नत्रस्थिरीकरण करणारे जिवाणू असतात. पिकांच्या वाढीसाठी वातावरणातील नत्र उपलब्ध स्वरूपात पिकांना देण्यासाठी या जिवाणूंची मदत होते. त्यामुळे हे जिवाणू जमिनीत जिवंत स्वरूपात राहावेत यासाठी त्यांचे अन्न म्हणून कडधान्य पिकांचा वाढीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर जमिनीवर प्रतिहेक्‍टर ३ ते ५ टन पालापाचोळा पडतो. याचेच रुपांतर सेंद्रिय कर्बामध्ये होऊन जिवांणूकरिता अन्नपदार्थाची सोय होते. परंतु इतर पिकांबाबत असे होत नाही. त्यामुळे इतर पिके घेतल्यानंतर उत्पादित भागापैकी एक तृतीयांश (३३ टक्के) भाग पिकांच्या अवशेषांच्या रुपामध्ये जमिनीमध्ये पुनर्चक्रीकरण केला पाहिजे. त्याद्वारे जमिनीचे पोषण होण्यास मदत होते.\nजमिनीच्या पोषणासाठी सेंद्रिय कर्बाचे महत्त्व\nजमिनीत सेंद्रिय कर्ब टिकून राहण्याकरिता विशिष्ट पीक पद्धतींचा अवलंब करावा लागतो. सेंद्रिय कर्ब टिकण्यासाठी जमीन मशागतीचा प्रकार, पर्जन्यमान, जमिनीचा प्रकार, सेंद्रिय पदार्थांचा वापर व पुनर्चक्रीकरण या सर्व घटकांचा समावेश होतो.\nजमिनीतून उत्पादित १/३ भागाचे पुनर्चक्रीकरण झालेच पाहिजे. सतत एकाच पीक पद्धतीचा वापरदेखील सेंद्रिय कर्ब कमी होण्यास कारणीभूत ठरतो.\nअसंतुलित व अयोग्य रासायनिक खतांचा वापर व सेंद्रिय पदार्थांचा किंवा खतांचा कमी किंवा नगण्य वापर यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होत आहे.\nविविध प्रकारच्या जमीन वापराच्या पीक पद्धतीमुळे सेंद्रिय कर्ब टिकून राहण्यास मदत होते.\nज्या प्रमाणात जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे ज्वलन होत आहे ते प्रमाण वातावरणातील तापमान वाढीसाठी कारणीभूत ठरते. तापमान वाढीमुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे ज्वलन होत आहे, त्यामुळे वातावरणातील कार्बनडाय ऑक्‍साईडचे प्रमाण वाढते. याचा वापर झाडांमार्फत झाल्यासच कार्बनडाय ऑक्‍साईडचे प्रमाण कमी होऊ शकते आणि वातावरणातील तापमान कमी करण्यासाठी हाच एक पर्याय आपल्याकडे आहे.\nवृक्षलागवड, विविध शेती पद्धती, क्षेत्रीय पिकांसोबत फळझाडांची लागवड, हिरवळीच्या खतांचा वापर, एकात्मिक अन्नद्रव्य वापर यांचा वापर करावा.\nएकात्मिक अन्नद्रव्य व्���वस्थापनाचे घटक म्हणून हिरवळीच्या खतांचा वापर, जिवाणू खतांचा वापर, कृषी व कृषी उद्योगापासून निर्मित उपपदार्थ किंवा टाकावू सेंद्रिय पदार्थ, पीक अवशेष जमिनीत गाडणे, पीक फेरपालटीत द्विदल पिके, सेंद्रिय खते,गांडूळ खताचा वापर, रासायनिक खतांचा वापर आणि शेतातील काडीकचरा व सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे.\nसर्व अन्नद्रव्यांचा एकत्रित पुरवठा होतो. हळूवार व पिकानुरूप दीर्घकाळ अन्न पुरवठा होत राहतो.\nजमिनीची धूप कमी होण्यास मदत होते. भौतिक व रासायनिक गुणधर्माची सुधारणा होते.\nजमिनीतील उपयुक्त जिवाणूंची जोपासना होते. जमिनीची सुपीकता व उत्पादकता टिकविली जाते.\nसेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी उपाय\nकमी मशागत व सपाटीकरण करावे.\nमृद व जलसंधारण करून जमिनीची धूप टाळावी.\nआंतरपीक व पीक पद्धतीमध्ये कडधान्य पिकांचा समावेश करावा.\nजमिनीवर आच्छादनाचा (ऊस पाचट, गव्हाचा भुसा) वापर करावा.\nपिकांचे अवशेष (पिकांचे १/३ भाग) न जाळता जमिनीत गाडावेत.\nभर खते (शेणखत/कंपोस्ट/गांडूळ खत), हिरवळीचे खते (बोरू, धैंचा, गिरीपुष्प) यांचा नियमित वापर करावा.\nशेतीच्या बांधावर वारा गतिरोधक तसेच गिरीपुष्प व हिरवळीची पिके लावावीत.\nशेतीची पशुसंगोपनाशी सांगड घालावी.\n- डॉ. हरिहर कौसडीकर, ९४२३१४२२१०\n(संचालक (शिक्षण), महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे)\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nखानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...\nनाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...\nनांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चा��ू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....\nपुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...\nकुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...\nरासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीत...\nमुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...\nअकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...\nकऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा : महापुरामुळे...\nगडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...\nजळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...\nतणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...\nनगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...\nपूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...\nसंत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....\nनत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...\nडाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...\nजळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/64466", "date_download": "2019-08-20T22:46:00Z", "digest": "sha1:52IKT3W53RJXCXSWHYLZHUHRXGJIZHCD", "length": 13568, "nlines": 112, "source_domain": "www.maayboli.com", "title": "योग ध्यानासाठी सायकलिंग ७: सज्जनगड- ठोसेघर- सातारा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /योग ध्यानासाठी सायकलिंग ७: सज्जनगड- ठोसेघर- सातारा\nयोग ध्यानासाठी सायकलिंग ७: सज्जनगड- ठोसेघर- सातारा\nध्यानासाठी सायकलि��ग १: अपयशातून शिकताना\nयोग ध्यानासाठी सायकलिंग २: पहिला दिवस- चाकण ते धायरी (पुणे)\nयोग ध्यानासाठी सायकलिंग ३: दूसरा दिवस- धायरी (पुणे) ते भोर\nयोग ध्यानासाठी सायकलिंग ४: तिसरा दिवस- भोर- मांढरदेवी- वाई\nयोग ध्यानासाठी सायकलिंग ५: चौथा दिवस- वाई- महाबळेश्वर- वाई\nयोग ध्यानासाठी सायकलिंग ६: पाचवा दिवस- वाई- सातारा- सज्जनगड\n७: सज्जनगड- ठोसेघर- सातारा\nह्या मोहीमेचा संबंध ध्यान- योगाशी कशा प्रकारे आहे, हे इथे वाचता येईल.\n३ ऑक्टोबरची पहाट. सकाळच्या वेळेत सज्जनगडवरून दिसणारा नजारा चांगला आराम झाल्यामुळे मस्त वाटतंय. सकाळी साडेसहाला निघालो. निघताना छोटी देणगीही दिली. रात्री मोठा पाऊस झालाय, सायकल नीट असेल ना चांगला आराम झाल्यामुळे मस्त वाटतंय. सकाळी साडेसहाला निघालो. निघताना छोटी देणगीही दिली. रात्री मोठा पाऊस झालाय, सायकल नीट असेल ना सायकल नीटच आहे. लगेचच निघालो. पण दृश्य इतकं सुंदर आहे की, फोटो घेण्यासाठी परत परत थांबतोय. लवकरच मुख्य रस्त्याला लागलो. आता पहिला टप्पा- ठोसेघर धबधबा इथून जेमतेम दहा किलोमीटर पुढे आहे. पण हा सर्व चढ आहे. रस्ता फारच मस्त आहे आणि त्यात सकाळची निर्जन शांतता सायकल नीटच आहे. लगेचच निघालो. पण दृश्य इतकं सुंदर आहे की, फोटो घेण्यासाठी परत परत थांबतोय. लवकरच मुख्य रस्त्याला लागलो. आता पहिला टप्पा- ठोसेघर धबधबा इथून जेमतेम दहा किलोमीटर पुढे आहे. पण हा सर्व चढ आहे. रस्ता फारच मस्त आहे आणि त्यात सकाळची निर्जन शांतता इतक्या दूर अंतरावर असलेले चढाचे रस्ते बघताना लदाख़ची आठवण येते आहे. चढाचा काहीच त्रास नाही, आरामात जातोय. सगळीकडे अवाक् करणारे नजारे\nसलग चढ असल्यामुळे वेग थोडा कमी आहे. एका ठिकाणी चहा- बिस्किटाचा नाश्ता केला. इथे ब-याच पवनचक्क्या आहेत. थोडा जास्त वेळ लागला, पण आरामात ठोसेघरला पोहचलो. पावसाळा संपला असल्यामुळे धबधब्यात पाणी थोड कमी आहे. तरीही सुंदर दृश्य आहे. काही फोटो घेतले व परत निघालो. इथून सातारा पंचवीस किलोमीटर. आता थोडा चढ व नंतर मोठा उतार किती डोंगराळ मुलुख आहे हा किती डोंगराळ मुलुख आहे हा अशा पहाड़ी निसर्गामुळेच सातारा जिल्ह्यातील इतके युवक मिलिटरीत जात असावेत. निसर्गाप्रमाणेच तिथले माणसंही घडतात. इतके डोंगर आहेत, तर लोकही‌ तसेच रांगडे व काटक असणार आणि मग ते आर्मीत जाणारच अशा पहाड़ी निसर्गामुळेच सातारा जिल्ह्��ातील इतके युवक मिलिटरीत जात असावेत. निसर्गाप्रमाणेच तिथले माणसंही घडतात. इतके डोंगर आहेत, तर लोकही‌ तसेच रांगडे व काटक असणार आणि मग ते आर्मीत जाणारच शिवाजी महाराजांचे मावळेही असेच लोक तर होते.\nह्या पूर्ण प्रवासात असे डोंगर आणि सज्जनगड, अजिंक्यतारा व रोहीडेश्वर असे किल्ले बघताना शिवाजी महाराजांचं कर्तृत्व विशेष आठवतंय. त्यांनी हे सगळं कसं उभं केलं असणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वत्र शत्रू होते, दिल्लीच्या औरंगजेबाची सेनाही विरोधात होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वत्र शत्रू होते, दिल्लीच्या औरंगजेबाची सेनाही विरोधात होती तरीही त्यांनी ह्याच सह्याद्रीच्या मदतीने संघर्ष केला व यशस्वीही झाले तरीही त्यांनी ह्याच सह्याद्रीच्या मदतीने संघर्ष केला व यशस्वीही झाले हा सगळा इतिहास माहित असल्यामुळे त्या वेळची स्थिती आठवतेय. आणि हे किल्ले- हे नेहमी स्वराज्यात होतेच, असं नाही. अनेक युद्धं इथे झाली आहेत. खूप मोठं बलिदान झालं आहे. समोर दिसतोय तो अजिंक्यतारा किल्ला हा सगळा इतिहास माहित असल्यामुळे त्या वेळची स्थिती आठवतेय. आणि हे किल्ले- हे नेहमी स्वराज्यात होतेच, असं नाही. अनेक युद्धं इथे झाली आहेत. खूप मोठं बलिदान झालं आहे. समोर दिसतोय तो अजिंक्यतारा किल्ला तो मराठी स्वराज्याची चौथी राजधानी होता तो मराठी स्वराज्याची चौथी राजधानी होता पहिली राजधानी राजगड, नंतर रायगड, तिसरी चेन्नैजवळची जिंजी जेव्हा सर्व स्वराज्य मुगलांनी घेतलं होतं व फक्त चारच किल्ले वाचले होते पहिली राजधानी राजगड, नंतर रायगड, तिसरी चेन्नैजवळची जिंजी जेव्हा सर्व स्वराज्य मुगलांनी घेतलं होतं व फक्त चारच किल्ले वाचले होते आणि मग ही चौथी राजधानी झाली व महाराणी ताराबाईंच्या काळात फिनिक्स पक्ष्याप्रमाणे स्वराज्य नव्याने आकाराला आलं आणि दूर पानिपतापर्यंत विस्तारलं. एका वेळेस तर त्याची‌ सीमा आज पाकिस्तान व अफघनिस्तानच्या सीमेवर असलेल्या अटक गावापर्यंत होती आणि मग ही चौथी राजधानी झाली व महाराणी ताराबाईंच्या काळात फिनिक्स पक्ष्याप्रमाणे स्वराज्य नव्याने आकाराला आलं आणि दूर पानिपतापर्यंत विस्तारलं. एका वेळेस तर त्याची‌ सीमा आज पाकिस्तान व अफघनिस्तानच्या सीमेवर असलेल्या अटक गावापर्यंत होती\nअजिंक्यता-याच्या आधी टनेल क्रॉस केला व साता-याला पोहचलो. इथे एक��� ओळखीच्या सरांकडे थांबेन. उद्याही त्यांच्याकडेच थांबेन. सातारा गावातही छोटे चढ आहेत. आज सहावा दिवसही योजनेनुसारच गेला. आता साता-यातच असलेला अजिंक्यतारा बघायचा आहे. पण संध्याकाळी त्याच सरांच्या कॉलेजात माझ्या सायकलिंग अनुभव कथनाचा एक छोटा कार्यक्रम झाला. सायकल चालवण्यापेक्षाही कठीण काम मला करावं लागलं- लोकांसमोर येऊन बोलावं लागलं. तिथे जातानाही सायकलवर गेलो, त्यामुळे एकूण सायकलिंग ४२ किमी झालं. आता अजिंक्यतारावर उद्या किंवा परवा जाईण. उद्या आधी कास पठारला जाईन. तिथे रस्ता खचला आहे, पण वन वे ट्रॅफिक सुरू आहे. काही अडचण येणार नाही. सरांकडे थांबल्यामुळे चांगला आराम झाला. ह्या मोहीमेच्या सुरुवातीपासून मनात एक टेंशन मुक्कामाची जागा शोधण्याचं होतं. काही तास सायकल चालवल्यानंतर हॉटेल शोधणं सोपं गेलं नसतं. पण ह्या वेळी प्रत्येक वेळेस मुक्कामाची काहीच अडचण आली नाही.\nआजचा चढ ८४८ मीटर\nपुढचा भाग- योग ध्यानासाठी सायकलिंग ८: सातारा- कास पठार- सातारा\nनेहमीचाच रस्ता आहे त्यामुळे\nनेहमीचाच रस्ता आहे त्यामुळे पाठ आहे.मस्त वाटली टूर ,ठोसेघरच्या पूढे चाळकेवाडीला गेला असतात तर शेकडो पवनचक्क्या बघता आल्या असत्या.\nवाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद\nसुरेख चालल्लाय प्रवास. अनेक\nसुरेख चालल्लाय प्रवास. अनेक शुभेच्छा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://kisanputra.in/category/news/page/2/", "date_download": "2019-08-20T22:20:01Z", "digest": "sha1:RUWSYFM3643VUCNAJD7N3MRTR3IKCEQC", "length": 6362, "nlines": 90, "source_domain": "kisanputra.in", "title": "News Archives - Page 2 of 2 - Kisanputra Andolan", "raw_content": "\nसावधान, ते आता शेतकऱ्यांची फसवणूक करायला निघाले आहेत – अमर हबीब\n19 मार्च : अन्नदात्यासाठी अन्नत्याग #fast4feeder\nकिसानपुत्र आंदोलनाचे ६ वे राज्यस्तरीय शिबिर वारणानगर, कोल्हापूर (५ व ६ जानेवारी २०१९).\nकिसानपुत्र आंदोलन स्वयंचलित चळवळ\nकिसानपुत्र आंदोलन नेमके काय आहे\nअसे झाले किसानपुत्र आंदोलनाचे अंबाजोगाईचे राज्यस्तरीय शिबिर – राजीव बसरगेकर, पुणे\n – शामसुंदर महाराज सोन्नर\nदुष्काळग्रस्त शेतकार्यांना सरकारने थेट मदत करावी – किसानपुत्र आंदोलन\nकिसानपुत्��� आंदोलनाचे आंबाजोगाई शिबीर – 20-21 ऑक्टोबर 2018\nवेळापत्रक 1ला दिवस- 20 ऑक्टोबर 18 सकाळी 8 ते 9 – चहा- नास्ता 9 ते 10 – नोंदणी व परस्पर परिचय सकाळी 10 ते 11-30 सत्र 1- किसानपुत्र आंदोलनाचे वैचारिक अधिष्ठान अमर हबीब, आंबाजोगाई 1...\tRead more\nशेतकरी आत्महत्या का वाढतायत, तर त्याच्या समस्यांचं मूळ जाणून कोणी त्यावर उपायच करत नाही. यापूर्वीचं सरकार तसंच होतं. त्यामुळं मतदारांनी भाजप सरकारला निवडून दिलं. विशेष म्हणजे आत्ताचं सरकारही...\tRead more\nनेहरूंना समाजवादी धोरण राबवता आले असते का\nमहात्मा गांधी याचे पुढील विवेचन वाचल्यावर, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गांधी जिवंत राहिले असते तर नेहरूंना समाजवादी धोरण राबवता आले असते का म. गांधी म्हणतात, “राज्याचे अतिरिक्त अधिकार व...\tRead more\nआज 19 मार्च उपोषणासाठी तरुणाईला इतकंच बोलेल…. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए॥ मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, हो कहीं भी लेकिन, आग...\tRead more\nकिसानपुत्र आंदोलनाच्या ५ व्या राज्यस्तरीय शिबीराचा शानदार समोरोप\nसावधान, ते आता शेतकऱ्यांची फसवणूक करायला निघाले आहेत – अमर हबीब\n19 मार्च : अन्नदात्यासाठी अन्नत्याग #fast4feeder\nकिसानपुत्र आंदोलनाचे ६ वे राज्यस्तरीय शिबिर वारणानगर, कोल्हापूर (५ व ६ जानेवारी २०१९).\nकिसानपुत्र आंदोलन स्वयंचलित चळवळ\nकिसानपुत्र आंदोलन नेमके काय आहे\nअसे झाले किसानपुत्र आंदोलनाचे अंबाजोगाईचे राज्यस्तरीय शिबिर – राजीव बसरगेकर, पुणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/satara-ncp-mla-meet-sharad-pawar-in-baramati/", "date_download": "2019-08-20T23:01:05Z", "digest": "sha1:EQ6MAPOPQ4GQWGGYPYJDQO5UDOA4OWQJ", "length": 14093, "nlines": 142, "source_domain": "www.saamana.com", "title": "साताऱ्यातील राजकारण ढवळून निघणार, आमदारांनी घेतली पवारांची भेट | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nसाताऱ्यातील राजकारण ढवळून निघणार, आमदारांनी घेतली पवारांची भेट\nसातारा जिल्ह्याच्या आगामी राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार हे सोमवारी स्पष्ट झाले. साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुख आमदारांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीत पुढील राजकीय रणनीतीविषयी चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीनंतर सर्वच आमदारांनी मीडियाच्या प्रतिनिधींसमोर थेट भाष्य करणे टाळत गोविंदबागेतून निघून जाणे पसंत केले.\nविधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, शिवेंद्रराजे भोसले, विक्रमसिंह पाटणकर, बाळासाहेब पाटील हे या बैठकीस उपस्थित होते. बैठकीचे स्वरुप विचारात घेता आगामी राजकीय आडाखे काय आखायचे याचीच चर्चा झाली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास सर्वच आमदार गोविंदबाग येथे उपस्थित झाले. ही सभा गोपनीय असल्याने कोणालाच या बाबत काहीच माहिती देण्यात आली नव्हती.\nपक्षाचे खासदार उदयनराजे यांनी साताऱ्यात शरद पवार यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर फसवाफसवी करु नका, नाहीतर आम्हालाही कळतं, असे त्यांनी विधान केले होते, त्या पार्श्वभूमीवर सोमवारी बारामतीत सातारा जिल्ह्यातील प्रमुख आमदारांची झालेली बैठक राजकीय दृष्टया अत्यंत महत्वाची मानली जात आहे.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=dagadusheth%20halwai%20ganpati&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Adagadusheth%2520halwai%2520ganpati", "date_download": "2019-08-20T23:30:39Z", "digest": "sha1:KGHUBLGDX2TUPINML4LBSHUZS4K7OT63", "length": 3091, "nlines": 88, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nआध्यात्मिक (1) Apply आध्यात्मिक filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\nगणेशोत्सव (1) Apply गणेशोत्सव filter\nधार्मिक (1) Apply धार्मिक filter\nश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या धार्मिक कार्यक्रमांची रुपरेषा जाहीर\nपुणे : असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा भाद्रपद गणेशोत्सव सोहळा भाद्रपद शुध्द चतुर्थी (गणेश चतुर्थी)...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=demonetisation&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Ademonetisation", "date_download": "2019-08-20T23:28:43Z", "digest": "sha1:SHEPR4IC22CMZIZ2TLSNJIYSRVWMEY2L", "length": 4534, "nlines": 104, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (3) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (3) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (3) Apply बातम्या filter\nसरकारनामा (2) Apply सरकारनामा filter\nनरेंद्र%20मोदी (3) Apply नरेंद्र%20मोदी filter\nनोटाबंदी (3) Apply नोटाबंदी filter\nखासदार (1) Apply खासदार filter\nगैरव्यवहार (1) Apply गैरव्यवहार filter\nजीडीपी (1) Apply जीडीपी filter\nसंजय%20राऊत (1) Apply संजय%20राऊत filter\n'नोटाबंदीत तीन ते पाच लाख कोटींचा गैरव्यवहार' - रामदेव बाबा\nनवी दिल्ली : नोटाबंदीवरून विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वारंवार टीका केली जात आहे. असे असताना आता योगगुरु रामदेव...\nनोटबंदीचा काही उपयोग नाही- रिझर्व्ह बँक\nनवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नोटाबंदीला आता दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र मोदींनी नोटाबंदीचा...\nनोटाबंदीवर खासदार संजय राउत यांचं मोठ्ठं विधान..\nनवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोटाबंदीच्या जवळपास दोन वर्षानंतर जाहीर केलेल्या आकडेवारीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=sweden&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Asweden", "date_download": "2019-08-20T22:34:40Z", "digest": "sha1:7FFFSITU7Y6S6WZR2TMOMDU2QQ3ZN3RB", "length": 3376, "nlines": 90, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\nस्पॉटलाईट (1) Apply स्पॉटलाईट filter\nढोल ताशांच्या गजराने दुमदुमलं स्वीडन.. स्वीडनच्या कार्निवलमध्ये मराठी संस्कृतीचा डंका..\nVideo of ढोल ताशांच्या गजराने दुमदुमलं स्वीडन.. स्वीडनच्या कार्निवलमध्ये मराठी संस्कृतीचा डंका..\nढोल ताशांच्या गजराने दुमदुमलं स्वीडन.. स्वीडनच्या कार्निवलमध्ये मराठी संस्कृतीचा डंका..\nस्वीडनमधल्या लँड्सक्रोना शहरात दरवर्षी तीन दिवसांच्या कार्निवलचं आयोजन करण्यात येतं..यात जगभरातले कलाकार आपल्या कलेचं दर्शन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-editorial-ruta-bawadekar-marathi-article-2806", "date_download": "2019-08-20T23:47:09Z", "digest": "sha1:WLI53U6PG5WXTE5MGEIE3NC66MZ36HQ2", "length": 15354, "nlines": 101, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Editorial Ruta Bawadekar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nस्त्रियांवर अश्‍लाघ्य टीका का\nस्त्रियांवर अश्‍लाघ्य टीका का\nसोमवार, 22 एप्रिल 2019\nसमाजाचे स्वास्थ्य चांगले राहायचे असेल, तर या समाजाच्या घटकांनी खूप जबाबदारीने वागले पाहिजे. आपापली कर्तव्ये नीट पार पाडली पाहिजेत. ती पार पाडत असताना आपण कोणत्या घटकाचा अपमान तर करत नाही ना, पाणउतारा तर करत नाही ना, त्याला हीन तर लेखत नाही ना.. या सगळ्याचा विचार करायला हवा. हे दोन घटक म्हणजे स्त्री आणि पुरुष. या दोन घटकांत समानता आल्याशिवाय समाजाचा रथ नीट चालू शकणार नाही. काही बाबतींत मतभेद असतात, मान्य पण स्त्री म्हणून प्रत्येकवेळी त्या व्यक्तीला हिनवणे, तिच्याबद्दल अद्वातद्वा बोलणे हे कितपत योग्य आहे\nलोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला आहे. विदर्भासह काही ठिकाणी पहिल्या फेरीचे मतदानही झाले आहे. पण निवडणुकीच्या तारखा झाल्यापासून जाणवलेली एक गोष्ट म्हणजे, यावेळी महिलांविषयी फार वाईट टिपण्णी होते आहे. सतत होत नसली, तरी महिलांवरील टीकेने यावेळी अतिशय खालची पातळी गाठल्याचे जाणवते आहे. सार्वजनिक जीवनात आल्यावर टीका सहन करावीच लागणार, असे काही लोक म्हणतात. असेलही, पण किती खालच्या पातळीवर जाऊन टीका करावी यालाही मर्यादा असायला हवी ना\nकाँग्रेसच्या मित्रपक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते जयदीप कवाडे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याबद्दल एके ठिकाणी म्हणाले, ‘त्या कपाळावर मोठी बिंदी लावतात. एखादी बाई सतत पती बदलत असते, तिच्या बिंदीचा आकार असा वाढत असतो, असे मला कोणीतरी सांगितले आहे.’ या टीकेतून त्यांनी काय सिद्ध केले असेल स्मृती इराणी यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून यांना कसले समाधान मिळाले असेल स्मृती इराणी यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून यांना कसले समाधान मिळाले असेल पण अशा प्रकारे टीका करण्यातच असे लोक धन्यता मानतात. कारण त्यांचा आवाकाच तेवढा असतो. पण केवळ असे म्हणून सोडून देता येत नाही. तसे असेल तर त्यांना आपला आवाका वाढवावा, अन्यथा गप्प बसावे. दरम्यान, अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी मिळाली. त्यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या धर्माबद्दल चर्चा सुरू झाली. विवाहानंतर त्यांनी धर्म बदलला का पण अशा प्रकारे टीका करण्यातच असे लोक धन्यता मानतात. कारण त्यांचा आवाकाच तेवढा असतो. पण केवळ असे म्हणून सोडून देता येत नाही. तसे असेल तर त्यांना आपला आवाका वाढवावा, अन्यथा गप्प बसावे. दरम्यान, अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी मिळाली. त्यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या धर्माबद्दल चर्चा सुरू झाली. विवाहानंतर त्यांनी धर्म बदलला का विवाहानंतरचे नाव त्या का लावत नाहीत... वगैरे वगैरे. या सगळ्या टीकेला ऊर्मिला यांनी खूप संयतपणे आणि सभ्यपणे सडेतोड उत्तर दिले. पण ते ऐकण्या-वाचण्यात कोणाला रस होता विवाहानंतरचे नाव त्या का लावत नाहीत... वगैरे वगैरे. या सगळ्या टीकेला ऊर्मिला यांनी खूप संयतपणे आणि सभ्यपणे सडेतोड उत्तर दिले. पण ते ऐकण्या-वाचण्यात कोणाला रस होता आपण केलेल्या टीकेवरच ही मंडळी खुश होती. कारण परत तेच ‘आवाका’ नाही आणि तो वाढवण्याची इच्छाही नाही.\nनुकतेच समोर आलेले तिसरे उदाहरण म्हणजे, अभिनेत्री जयाप्रदा यांच्यावर समाजवादी पक्षाचे आझमखान यांनी केलेली अश्‍लाघ्य टीका. अश्‍लाघ्य, अश्‍लील शब्द कमी ठरावेत इतकी ही टीका हीन पातळीची ���हे. या टीकेबद्दल त्यातल्या त्यात सौम्य शब्दांत लिहायचे म्हटले तरी अशक्य आहे. जयाप्रदा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून रामपूरमधून त्या निवडणूक लढवत आहेत. एवढेच बोलून ते थांबले नाहीत, तर अजून वाईट शब्दांत टीका करत त्यांनी स्वतःची लायकी दाखवून दिली. त्यांच्या या टीकेवर सुषमा स्वराज यांनी जोरदार हल्ला चढवला. पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव, पक्षाच्या जया बच्चन यांनाच त्यांनी या संदर्भात जाब विचारला. जयाप्रदा यांनीही या टीकेला चोख उत्तर दिले आहे. आझमखान यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी केली आहे. पण परत वर म्हटले तसे, लोकांच्या टीका लक्षात राहते. त्यातच ते रमतात, त्याचा विकृत आनंद घेतात. त्या टीकेला काय उत्तर दिले याकडे फार थोड्या लोकांचे लक्ष असते. मात्र आता सगळीकडून टीका होऊ लागल्यावर आझमखानने कोलांटउडीच मारली. ‘मी असे काही म्हणालोच नाही’ म्हणून माध्यमांवर खापर फोडण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. या लोकांचे हे एक बरे असते, प्रकरण अंगाशी यायला लागले की माध्यमांना जबाबदार धरले की झाले. तरी बरे आता इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांमुळे त्यांच्या बोलण्याचे व्हिडिओच प्रसारित होऊ लागले आहेत. पण त्यामुळे यांचे काही अडत नाही. निवडणूक प्रचार काळात अश्‍लाघ्य टीका झालेल्या या तीनही महिला चित्रपटक्षेत्राशी संबंधित आहेत हा निव्वळ योगायोग मानावा का दुर्दैवाने तसे मानता येत नाही. कारण प्रचारावेळी टीका होणार वगैरे गोष्टी या उमेदवारांनीही गृहीत धरलेल्या असतात. पण इतक्‍या नीच पातळीची टीका केवळ चित्रपट अभिनेत्रींच्याच वाट्याला का दुर्दैवाने तसे मानता येत नाही. कारण प्रचारावेळी टीका होणार वगैरे गोष्टी या उमेदवारांनीही गृहीत धरलेल्या असतात. पण इतक्‍या नीच पातळीची टीका केवळ चित्रपट अभिनेत्रींच्याच वाट्याला का याचा अर्थ इतर महिलांनाही हा त्रास व्हावा असा अजिबात नाही. पण जेव्हा अभिनेत्रींवर अशी टीका होते, तेव्हा ते कुठेतरी पुरुषी मानसिकतेशी संबंधित असते असे वाटते.\nचित्रपटांत वगैरे काम करणाऱ्या महिलांबाबत आपण दुर्दैवाने पहिल्यापासूनच असहिष्णू आहोत. त्यांच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कधीच साफ, स्वच्छ नव्हता. त्यांच्या चारित्र्यावर नेहमीच असभ्यपणे बोलले गेले आहे. ही परंपरा () अजूनही सुरूच आहे. त्यांना कोणीही काहीही बोलू श���ते, असा आपण समज करून घेतलेला आहे. असे बोलण्यात दुर्दैवाने महिलाही असतात. म्हणूनच याला ‘पुरुषी’ मानसिकता म्हटले आहे. वर उल्लेख केलेले नेते जाहीरपणे इतकी नीच पातळी गाठू शकतात, तर खासगीत बोलताना ते कोणती पातळी गाठत असतील यावर विचारच न केलेला बरा.\nतरी या तिघींचे कौतुकच करायला हवे. इतक्‍या हीन टीकेला त्यांनी तोंड दिले. ठामपणे त्या उभ्या राहिल्या. मात्र, ही टीका करणाऱ्या नेत्यांना सार्वजनिक जीवनात अतिशय मान असतो, त्यातील अनेक निवडूनही येतात, याला काय म्हणावे समाज म्हणून आपण बाईला ‘चांगल्या-वाईटा’ची मोजपट्टी लावतो, अशा पुरुषांचे - पुरुषी मानसिकतेचे मूल्यमापन आपण कधी करणार समाज म्हणून आपण बाईला ‘चांगल्या-वाईटा’ची मोजपट्टी लावतो, अशा पुरुषांचे - पुरुषी मानसिकतेचे मूल्यमापन आपण कधी करणार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://adisjournal.com/aajichi-goshta/", "date_download": "2019-08-20T22:35:44Z", "digest": "sha1:SIFBDTOISRGQQHLIML47G6SCCZZEIVZP", "length": 10817, "nlines": 68, "source_domain": "adisjournal.com", "title": "आजीची गोष्ट ~ Adi's Journal", "raw_content": "\nअसेच अवचित.. काही चारोळ्या…\nअसेच अवचित.. काही चारोळ्या…\nमी लिहिता झालो त्याचं कारण मला काहीकेल्या आजतागायत सापडलं नाहीये. गेली ६-७ वर्ष सुचेल तेव्हा सुचेल ते लिहीत गेलो. बऱ्याचदा धागा अर्धवट तुटायचा, कधी वीण पूर्ण जमायची. पण मी वाचता, ऐकता झालो त्याचं कारण म्हणजे आमची आजी. माझ्या आयुष्यात गोष्टींचा कवितांचा प्रवेश झालं तो आजीच्या तोंडूनच. अगदी लहानपणी मला वाटायचा, “आजो कित्ती हुशार आहे नाही. इतक्या गोष्टी पाठ आहेत तिला.” अन् ती सांगायची पण इतकी रंगवून की शेवट येई पर्यंत उत्कंठा अगदी शिगेला पोहोचली असे. राम, कृष्ण, इसापनीती अशा पारंपारिक गोष्टींबरोबरच ती बाकीच्याही गोष्टी सांगत असे. त्यात राजा राणी, जंगल, राक्षस असं काही नसे. आमच्यासारख्याच छोट्या मुलांच्या गोष्टी असत. कधीही तिनी पुस्तकातून गोष्टी वाचून दाखवल्याचं मला आठवत नाही.\nरविवारच्या मुलांच्या पुरवणीत पहिल्यांदा आजीचा नाव वाचला तेव्हा लक्षात आलं, अरे या गोष्टी आजीनी पाठ केलेल्या नाहीयेत, ती स्वतःच लिहिते. दर रविवारचा ���ेपर उघडून बघायची घाई झालेली असायची. गोष्टीखाली आजीचं नांव दिसलं रे दिसलं की अधाशासारखी मी ती वाचून काढायचो. पण जर नाव नसेल तर मात्र हिरमोड हून मी त्या पपेरला हातही नाही लावायचो. आजी कधी लिहिते याकडे लक्ष ठेवायला लागलो. तिचं नाव पेपर मध्ये वाचायला बघायला मोठी मजा वाटायची. पुढे केवळ आजीनी सांगितल म्हणून बाकीच्या गोष्टीही वाचू लागलो आणि हळू हळू वाचनाची आवड लागली.\nमला आजही आठवतं, एका उन्हाळ्याच्या सुटीत; पाचव्या सहाव्या इयत्तेची असेल कदाचित; आजीच्या कपाटात एका वेगळ्याच रंगाचा कव्हर असलेला पुस्तक दिसलं. चांगला मोठ्ठ होतं. सहज उत्सुकता म्हणून हातात घेतला. त्यावर असलेल्या पिवळ्या रंगाच्या बाईंडिंगचं फारच अप्रूप वाटत होत. चालून पाहू काय आहे ते म्हणून उघडलेलं पुस्तक त्यानंतर मान पाठ एक करून ३ दिवसात संपवूनच मी ठेवलं. आयुष्यात वाचलेलं पाहिलं मोठं पुस्तक, ‘श्रीमान योगी’. त्यानंतर आजीच्या मागे लागून त्यातली कित्येक पुस्तक मी वाचून काढली.\nआजीही लिहीत होतीच. आजी केळवल मुलांच्याच गोष्टी लिहिते हा माझा समज कुठल्याश्या बुधवार गुरुवारच्या पेपरच्या पुरवणीनी साफ चुकीचा ठरवला. आजीची एक कुठलीशी कविता आणि एक लेख त्या पुरवणीत छापून आला होता. भोवताली घड्या कुठल्याही गोष्टी आजीच्या नजरेतून सुटत नसता. कुठे बारीकसं जरी कथाबीज दिसलं की पुढच्या दोन दिवसात आजीची गोष्ट तयार असे. घडणाऱ्या घटना इतक्या बारकाईनी अभ्यासता येत की नक्कीच एखाद्या पेपरमध्ये स्तंभ लिहू शकली असती पण तिने तिचं लिखाण आजपर्यंत केवळ छंद म्हणूनच जपलं.\nतिच्या राम-कृष्णांच्या गोष्टीतही फारशी चमत्कृती नसते. केवळ अवतार म्हणून कुठलेही चमत्कार तिनी गोष्ट म्हणून सांगितले नाहीत. त्यांच्या कृतीतून दिसणाऱ्या त्यांच्या चातुर्य, शौर्य, लोकांना बरोबर नेण्याची त्यांची हातोटी अशा चांगल्या गुणांबद्दल आजी सांगायची. पण कोणताही पुरावा असल्याशिवाय आजीनी राम-कृष्णांच्या गोष्टीसाठी कोणत्याही घटना घेतल्या नाहीत.\nकितीतरी वेळा आजी शिबिरांमध्ये जाऊन गोष्टी सांगायची. पण आता वयापरत्वे असं कुठे जाणे होत नाही. पण नवनवीन गोष्टींना काही अंत नाही. पूर्वी गोष्टी, कविता, लेख लिहून झाले की ते वृत्तपत्रांच्या कार्यालयात पोचवायची जबाबदारी आम्हा नातवंडांवर असायची. पण आता दुसऱ्या शहरात असल्यानी ���ोस्ट खाते इमाने इतबारे आजीची सेवा करतं. आज जी काही थोडफार वाचनाची आवड आहे. सुचेल तसे जे लिहीत असतो तो केवळ आणि केवळ आजीचं आशीर्वाद. तिने अजूनही आमच्यासाठी अशाच चं गोष्टी लिहीत राहाव्यात हिच ईश्वर चरणी प्रार्थना.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://sudhirmungantiwar.com/VideoGallery.aspx", "date_download": "2019-08-20T22:30:24Z", "digest": "sha1:7WZJMNXECK5HYRGLM4YK4HG4HMISM6HA", "length": 7663, "nlines": 61, "source_domain": "sudhirmungantiwar.com", "title": "Video Gallery | Minister of Finance & Planning and Forests departments in the Government of Maharashtra, Bharatiya Janata Party", "raw_content": "\nमंत्री वित्त आणि नियोजन , वने महाराष्ष्ट्र राज्य\nबल्लारपूर येथे किल्ल्याच्या स्वरूपातील पोलीस स्टेशनच्या देखण्या इमारतीचा लोकार्पण सोहळा\nभारत भाग्य विधाता या नाटकाच्या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ : बिर्ला मातोश्री सभागृह, गिरगांव चौपाटी, मुंबई, ६ ऑगस्ट २०१९\nमहिलांच्या रोजगारासाठी पोंभूर्णा येथे उभारण्यात आलेला अगरबत्ती प्रकल्प..\nसमृध्दीचा मूलमंत्र... चिचडोह सिंचन प्रकल्प\nबांबू हॅंडीक्राफ्ट अँड आर्ट युनिट अर्थात \"भाऊ\" चा मूल येथील उद्घाटन सोहळा\nचंद्रपूर येथील जागितक व्याघ्र दिन, २९ जुलै २०१९ चा सोहळा\nजिल्ह्याधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे भारतीय स्वातंत्र्याच्या ७२ व्या वर्धापन दिन सोहळ्याचे शानदार आयोजन, १५ ऑगस्ट २०१९\n'मिशन शक्ति' २०१९ - २०२४ : आता तयारी ऑलिम्पिक २०२४ ची ह्या कार्यक्रमाचा राज्यव्यापी शुभारंभ कार्यक्रम, बल्लारपूर, ४ ऑगस्ट २०१९\nसाहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित उत्सव समारंभ व अण्णाभाऊ साठे यांचेवरील डाक तिकीट प्रकाशन समारंभ, १ ऑगस्ट २०१९\nचंद्रपूर सैनिकी शाळेत देशभक्तीने भारावलेल्या वातावरणात लेफ्टनंट जनरल निंभोरकरांच्या उपस्थितीत कारगील विजय दिन साजरा करण्यात आला, २६ जुलै २०१९\nटाटा मुंबई मॅरेथॉन २०२० चा शुभारंभ कार्यक्रम, स्थळ : राजभवन, मुंबई, २४ जुलै २०१९\nभाजपा कार्यसमितीची बैठक, स्थळ : मुंबई कन्व्हेंशल अँड प्रदर्शन केंद्र, नेस्को ग्राऊंड, वेस्टन एक्सप्रेस हायवे, गोरेगांव - पूर्व, मुंबई, २१ जुलै २०१९\nवर्धा येथे बस स्थानकाच्या नुतनीकरणाचा भूमिपूजन कार्यक्रम व जाहिर सभा, १४ जुलै २०१९\nआनंदवन येथे जिल्‍हा परिषदेच्‍या समाज कल्‍याण विभागातर्फे अटल दिव्‍यांग स्‍वावलंबन मिशन अंतर्गत स्‍वयंचलित तीन चाकी सायकल वितरण, ११ जु���ै २०१९\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात दुष्काळासंदर्भात चर्चा\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात शेतकरी व कृषि क्षेत्रासंदर्भात चर्चा\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात विकासापासून वंचित राहिलेल्या घटकांसंदर्भात चर्चा\n502, मंत्रालय, मादाम कामा रोड, हूतात्मा राजगुरु चौक, नरीमन पॉईंट, मुंबई 400032\nटेलि.नं. - ०२२-२२८४३६५७, २२८४३६४७\n“भाग्यश्री”, गोलबाजार वॉर्ड, कस्तुरबा रोड, गिरनार चौक, चंद्रपूर – ४४२४०२\nटेलि.नं. - ०७१७२-२५२५८२, २५६०६९\nराज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीच्या निवारणार्थ तातडीने उपाययोजना करण्याबाबत.\nसुधीर मुनगंटीवार यांच्‍यासारखा भक्‍कम आधार देणारा भाऊ असताना बहिणींची प्रगती कोणीही रोखू शकणार नाही – विजया रहाटकर\nपाच वर्षात जिल्ह्याला पाणीदार बनवण्याकरिता जलसत्याग्रह चळवळ सुरू करणार\nपालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने अंत्‍योदय लाभार्थ्‍यांना वाढीव अन्नसाठा मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-fodder-management-goat-19296", "date_download": "2019-08-20T23:43:33Z", "digest": "sha1:4RZPLSZTKTJQ7FSVVVOSQMD74S7ZWUN4", "length": 12805, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, fodder management for goat | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसंगमनेरी शेळी संशोधन योजना, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.\nमंगळवार, 14 मे 2019\nसाधारणपणे शेळ्यांना प्रतिदिन अडीच किलो हिरवा चारा व पाचशे ग्रॅम वाळलेला चारा लागतो, त्याचप्रमाणे शेळ्यांच्या खाद्यामध्ये हादगा, बोर, बाभूळ, आपटा, पिंपळ, चिंच, तुती पानांचा समावेश करावा.\nसाधारणपणे शेळ्यांना प्रतिदिन अडीच किलो हिरवा चारा व पाचशे ग्रॅम वाळलेला चारा लागतो, त्याचप्रमाणे शेळ्यांच्या खाद्यामध्ये हादगा, बोर, बाभूळ, आपटा, पिंपळ, चिंच, तुती पानांचा समावेश करावा.\nगाभण शेळी, दूध देणारी शेळी, पैदाशीच्या बोकडासाठी पूरक आहाराची आवश्‍यकता असते. शेळीपालनात शेळ्या दिवसभर चरण्यासाठी सोडल्यामुळे अतिरिक्त आहाराची तितकीशी आवश्‍यकता भासत नाही; मात्र बंदिस्त शेळीपालनासाठी चाऱ्याचे वार्षिक नियोजन करणे आवश्‍यक आहे. कडवळ, गजराज, बरसीम, लसूण घास, मका इ. एकदल व द्विदल पिकांची लागवड करावी; त्याचप्रमाणे वाळलेल्या चाऱ्याकरिता कडबा, गहू, सोयाबीन, तांदळाचा कोंडा, उडदाच्या भुशाचा वापर करावा.\nसंगमनेरी शेळी संशोधन योजना, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nशिंगांच्या कर्करोगाकडे नको दुर्लक्ष शिंगांचा कर्करोग साधारणपणे ५ ते १० वर्ष वयोगटातील...\nआंत्रविषार,प्लेग आजारावर प्रतिबंधात्मक...आंत्रविषार आजार प्रामुख्याने शेळ्या, मेंढ्यांना...\nसंसर्गजन्य आजारांबद्दल जागरूक रहापावसाळी वातावरणात जनावरांना साथीच्या आजारांचा...\nपूर परिस्थितीमधील जनावरांचे व्यवस्थापन महापुराच्या प्रलयामुळे जनावरांचे आरोग्य अडचणीत...\nदुभत्या गाई-म्हशींची जैवसुरक्षितता...दुभत्या गाई-म्हशींमधील रोगांचा प्रादुर्भाव...\nजनावरांतील विषबाधा टाळाशेतात बियाणे प्रक्रिया करताना नजरचुकीने काही वेळा...\nशेळ्यांचे आरोग्य, प्रजनन महत्त्वाचेशेळीपालनाद्वारे चांगले उत्पादन मिळविण्यासाठी...\nगाई, म्हशींच्या प्रजननावर द्या लक्षवेगवेगळ्या ऋतूंमध्ये गाई, म्हशींच्या व्यवस्थापनात...\nजनावरांतील पोटफुगीकडे नको दुर्लक्षपोटफुगीने त्रस्त असलेले जनावर सारखे ओरडते....\nजनावरांना होते घाणेरीची विषबाधा मोकळ्या कुरणात जनावरे चरताना घाणेरी वनस्पती...\n‘पोल्ट्री वेस्ट’ने भागवली विजेची...परभणी येथून पशुवैद्यकशास्त्राची पदवी, त्यानंतर...\nगोठ्याची स्वच्छता ठेवा, माश्यांवर...गोठ्यामध्ये अस्वच्छता असल्यास माश्यांचा...\nगाभण जनावरांकडे द्या लक्षपावसाळी काळात वातावरणात बदल होत असतात....\nजनावरांच्या ��रोग्याकडे द्या लक्ष गोठ्यातील ओलसर व कोंदट वातावरणामुळे जनावरांच्या...\nप्रक्रियेतून वाढवा कोरड्या चाऱ्याची...निकृष्ट दर्जाच्या कोरड्या चाऱ्यावर प्रक्रिया करून...\nचिकन, मांस विक्रीसाठी गुणवत्ता नियमचिकन, मांस विक्रेत्यांना परवाना घेण्यासाठी...\nनिवड दुधाळ गाई, म्हशींची...दुग्ध व्यवसायासाठी गाई, म्हशींची निवड करताना...\nकोवळ्या ज्वारीच्या विषबाधेपासून जनावरे...कोवळ्या ज्वारीची पाने अधिक प्रमाणात खाल्ल्याने...\nकोंबड्यांच्या आरोग्याकडे द्या लक्षपावसाळ्यात मुख्यतः शेड, खाद्य,पाणी आणि लिटरचे...\nपशुआहारात वापरा शतावरीजनावरांच्या स्वास्थासाठी वनौषधींचा उपयोग फायदेशीर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://dipsdiner.com/dd/category/recipes-in-marathi-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8/%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%8A/", "date_download": "2019-08-20T23:02:46Z", "digest": "sha1:5574FQK73KMN4JCXJH6SXLWCESQ6HTC2", "length": 11456, "nlines": 88, "source_domain": "dipsdiner.com", "title": "मधल्या वेळेचा खाऊ | DipsDiner", "raw_content": "\nकांदा भजी, बटाटा भजी आपण पावसाळ्यात नेहमीच खात असतो, आज जरा वेगळी अशी पनीर भज्जी कशी बनवायची ते बघूया. पनीर भजी थोडीशी रॉयल, श्रीमंती थाटाची आणि कधीतरीच खायला मजेची वाटतात. रोज रोज खायला परवडणार पण नाहीत. ही रेसिपी बनवायला खूपच सोप्पी आहे. घाईघाईत बनवली तर एवढी चविष्ठ लागत नाहीत. एक ते दोन तास चांगले पनीर…\nचटकदार सुखे काळे चणे ह्या चाण्यांना काळे चणे का म्हणतात हे जर तुम्हाला माहित असेल तर मला खाली कमेंट box मध्ये कळवा. तुम्ही हे चणे नक्की खाल्ले असणार. ह्यांची उसळ तर एक number लागते. हे चणे रोज खाणारे लोक पण आहेत. हे चणे प्रथिने आणि फायबर चे कोठार आहेत. काळे किंवा हिरवे कोणतेही चणे ज्यांना…\nआंब्याचा मौसम असला की प्रत्येक पदार्थात आंबा घालण्याचा मोह होतो. असाच एका सकाळी गोड शिरा बनवताना त्यात थोडा आमरस घातला आणि चव..काय वर्णावी….मस्त..तुम्हीही करून बघा..आणि मला तुमचा अभिप्राय नक्की कळवा. साध्या गोड शिऱ्याची कृती मी इथे दिली आहे. ह्या कृतीत अगदी कमी तूप वापरले आहे आणि पाणी घालून शिरा शिजवलेला आहे. जेव्हा आंबा घालून श���रा…\nसुरणाचे काप गेल्या काही दिवसांपासून मी संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी पौष्टिक पदार्थ बनवते आहे. आतापर्यंत मी कच्च्या केळ्याचे कबाब, कंदाच्या काचरया इथे दाखवल्या आहेत आणि आज सुरणाचे काप. हे काप बनवण्यासाठी मी मच्छी फ्रायची पाककृती जशीच्या तशी वापरलेली आहे. तुम्ही सुरण आणि मासे हे दोन्हीही खाल्लेले असतील तर तुम्हांला माहीत असेलच की शिजवलेल्या सुरणाची चव…\nकंदाच्या चमचमीत काचर्र्या मी हे जांभळ्या रंगाचे कंद पहिल्यांदा आमच्या घरी पहिले ते उन्दिओ बनवताना. आमच्याकडे १०० माणसांची उन्दिओचि order होती. माझ्या आईने पहिल्यांदाच हा पदार्थ बनवण्याचे शिवधनुष्य पेलले होते. कुठलीही गडबड नको म्हणून तिने आमच्या बिल्डीन्गमधील ४-५ शेजारी गुजराती महिलांना मदतीला बोलावले होते. त्या सगळ्यांनी येताक्षणीच पहिला प्रश्न विचारला की कंद कुठे आहे\nउकडीचे मोदक श्रीगणेश चतुर्थीला गणपतीसाठी उकडीच्या मोदकांचा नैवेद्य तर हवाच. अतिशय रुचकर चवीचे हे ओल्या नारळ आणि गुळाच्या सारणाचे मोदक मला खूप आवडतात. गणपतीच्या दिवसात मी मोदकांवर यथेच्छ ताव मारून घेते. गेल्या वर्षीपर्यंत आमच्या आईकडे आम्ही अख्खी रात्र जागून मोदक बनवत असू. एक-दोन नव्हे तर हजार-पंधराशे मोदकांची ऑर्डर असल्यामुळे रात्री बारावाजता आंघोळ करून मोदक बनवायची…\nअळुवडी श्रावण महिना म्हटलं की अळू वडी पानात नाही असे कोकणातील घर विरळाच. गणपतीतही गौरीच्या नेवैद्यात अळूवडीला विषेश स्थान आहे. अळूची पाने दोन प्रकारची असतात. ज्या पानांचे दांडे आणि देठ काळपट रंगाचे असतात ती पाने अळुवडीसाठी वापरतात. तुम्ही बाजारातून घेताना नीट बघून घ्या. भाजीचं अळू आणि वडीचं अळू अशी साधारण वर्गवारी…\nमुंबईची चमचमीत पाव भाजी पाव भाजी म्हटले की अस्सल मुंबईकराच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. पाव भाजीच्या गाड्या मुंबईच्या रस्त्यावर आम्ही आमच्या लहानपणापासून बघतोय. गरम तव्यावर लोण्यात घोळवलेल्या भाजीच्या सुगंधाने तर, पोट भरलेले असेल तरी परत भूक लागेल आणि नक्कीच तोंडाला पाणी सुटेल. आता वाढलेली महागाई बघता, रस्त्यावर मिळणाऱ्या पाव भाजीची चव टिकवून ठेवण्यासाठी वेगवेगळे,…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/health/you-should-know-home-remedies-treat-mouth-ulcer/", "date_download": "2019-08-21T00:29:09Z", "digest": "sha1:MK7OJBYEN7FJOLD5F3573B7SZXM7JXIL", "length": 34353, "nlines": 434, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Home Remedies To Treat Mouth Ulcer (In Marathi) | तोंडात आलेल्या फोडांमुळे काहीच खाता-पिता येत नसेल तर करा 'हे' घरगुती उपाय! | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळ��ा\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्��वादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nतोंडात आलेल्या फोडांमुळे काहीच खाता-पिता येत नसेल तर करा 'हे' घरगुती उपाय\nHome Remedies To Treat Mouth Ulcer (In Marathi) | तोंडात आलेल्या फोडांमुळे काहीच खाता-पिता येत नसेल तर करा 'हे' घरगुती उपाय\nतोंडात आलेल्या फोडांमुळे काहीच खाता-पिता येत नसेल तर करा 'हे' घरगुती उपाय\nतोंडात जर फोडं आलीत तर ना काही खाण्याची इच्छा होत ना काही पिण्याची इच्छा होत. धड शांततेनं बसताही येत नाही.\nतोंडात आलेल्या फोडांमुळे काहीच खाता-पिता येत नसेल तर करा 'हे' घरगुती उपाय\nतोंडात आलेल्या फोडांमुळे काहीच खाता-पिता येत नसेल तर करा 'हे' घरगुती उपाय\nतोंडात आलेल्या फोडांमुळे काहीच खाता-पिता येत नसेल तर करा 'हे' घरगुती उपाय\nतोंडात आलेल्या फोडांमुळे काहीच खाता-पिता येत नसेल तर करा 'हे' घरगुती उपाय\nतोंडात आलेल्या फोडांमुळे काहीच खाता-पिता येत नसेल तर करा 'हे' घरगुती उपाय\nतोंडात आलेल्या फोडांमुळे काहीच खाता-पिता येत नसेल तर करा 'हे' घरगुती उपाय\nतोंडात आलेल्या फोडांमुळे काहीच खाता-पिता येत नसेल तर करा 'हे' घरगुती उपाय\nतोंडात आलेल्या फोडांमुळे काहीच खाता-पिता येत नसेल तर करा 'हे' घरगुती उपाय\nतोंडात जर फोडं आलीत तर ना काही खाण्याची इच्छा होत ना काही पिण्याची इच्छा होत. धड शांततेनं बसताही येत नाही. जर यावर वेळेवर उपचार केले गेले नाही तर स्थिती अधिक गंभीर आणि वेदनादायी होऊ शकते. तोंडात येणाऱ्या या फोडांना माउथ अल्सर असंही म्हटलं जातं. सामान्यपणे ही समस्या उन्हाळ्यात जास्त होते. तोंडात फोडं आलीत की, तोंडाची चवही गायब होते आणि वेदना होतात.\n- तोंडाला फोडं शरीरात पोषक तत्वांची कमतरता असेल तर येतात. अनेकदा तर डेंटल ट्रिटमेंट घेतांना झालेल्या जखमेमुळेही असं होतं.\n- दुसऱ्या व्यक्तीचं उष्ट खाल्ल्यानेही तोंडाला फोडं येतात.\n- जर चुकून गालाच्या आतल्या बाजूला कापल्या गेलं आणि जखम झाली तर त्याने माउथ अल्सर होऊ शकतो.\n- तोंडाची स्वच्छता योग्यप्रकारे केल्याने तोंडाला फोडं येऊ शकतात.\n- उष्णतेमुळेही तोंडाला फोडं येतात.\nजर तोंडात फोडं आली असतील असह्य वेदना होत असतील तर वेळीच डॉक्टरांना संपर्क करा. फोडं आपोआप बरे होतील असं अजिबात नाही. त्यासोबतच काही घरगुती उपायांनीही तुम्ही तोंडाला आलेली फोडं ठीक करू शकता.\nबर्फ आणि टी बॅग\nतोंडात आलेल्या फोडांवर बर्फ लावल्याने बराच फायदा मिळतो. त्यासाठी बर्फाचा तुकडा काही वेळासाठी तोंडात ठेवा किंवा फोडावर लावा. त्यासोबतच टी बॅग्सने सुद्धा तोंडात आलेल्या फोडांपासून आराम मिळतो.\nतोंडात आलेली फोडं दूर करण्यासाठी बेकिंग सोड्याचाही वापर केला जाऊ शकतो. बेकिंग सोड्याने केवळ वेदनाच कमी होतात असं नाही तर अल्सर अॅसिडचा स्तर कमी करून फोडं ठीक करण्यात मदत मिळते. यासाठी बेकिंग सोड्यात काही थेंब पाणी टाकून पेस्ट तयार करा आणि फोडांवर लावा. काही वेळाने गुरळा करा.\nतोडांची फोडं बरी करण्यासाठी खोबऱ्याचं तेल अधिक फायदेशीर ठरतं. यात अॅंटी-मायक्रोबिअल आणि अॅंटी-इन्फ्लेमेटरी तत्व असतात, जे फोडं दूर करतात आणि वेदनाही कमी करतात. यासाठी तोंडात आलेल्या फोडांवर रोज खोबऱ्याचं तेल लावा.\nपिकलेल्या केळ्यात मध मिश्रित करून तोंडातील फोडांवर लावा. याने तुम्हाला आराम मिळेल.\nतोंडात आलेली फोडं ठीक करण्यासाठी तूपाचा फार फायदा होतो. रात्री झोपण्यापूर्वी तूप फोडांवर लावा. सकाळपर्यंत तुम्हाला आराम मिळेल.\nलसूण हा माउथ अल्सरसाठी सर्वात चांगला उपाय मानला जातो. लसणाच्या दोन-तीन कळ्यांची पेस्ट तयार करा. ही पेस्ट तोंडातील फोडांवर लावा. नंतर थंड पाण्याने गुरळा करा. तुम्हाला आराम मिळेल.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nझोपेशी संबंधित 'या' आजाराने वाढतो कॅन्सरचा धोका\nकीटकनाशक फवारणीतून विषबाधेवर यंत्रणा सतर्क\nसंजीवनीसारख्याच गुणकारी आहेत या सात वनस्पती\nआता घामामुळे समजणार तुमच्या शरीरातील समस्या; जाणून घ्या सविस्तर\n; आहारातील 'हे' बदल ठरतील फायदेशीर\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nझोपेशी संबंधित 'या' आजाराने वाढतो कॅन्सरचा धोका\nआता घामामुळे समजणार तुमच्या शरीरातील समस्या; जाणून घ्या सविस्तर\nतुमच्या चुकीच्या सवयी पायांसाठी ठरतात घातक; असा द्या आराम\n'ही' आहेत सायलेन्ट हार्ट अटॅकची लक्षणं; अजिबात दुर्लक्षं करू नका\nवाढलेल्या वजनाची आता चिंता सोडा, 'या' सोप्या ६ टिप्स करतील कमाल\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया ���्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2019-08-20T22:45:01Z", "digest": "sha1:257F54QHEEXWGCXE4SFKEKBFH6J7MNUL", "length": 6681, "nlines": 94, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "मेगा भरती Archives - InShorts Marathi", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nराज्य शासनाच्या ‘मेगा भरती’चा मार्ग अखेर मोकळा\nराज्य शासनाच्या 'मेगा भरती'चा मार्ग अखेर मोकळा झालाय. लोकसभा निवडणुकीच्या आधी सरकारने मेगा भरतीची घोषणा केली होती. मात्र मराठा आरक्षण विधेयकामुळे त्या निर्णयाला राज्य सरकारला स्थगिती द्यावी लागली होती. मराठा आरक्षण सुधारणा विधेयकावर बुधवारी राज्यपालांची सही झाली आणि राजपत्र झालं जाहीर झालं. त्यानंतर मेगा भरतीचा मार्ग मोकळा झालाय. मराठा समाजाला…\nBSF- सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\nपदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल जागा : 1072 शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण व ITI वयाची अट : 18 ते 25 वर्षे नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत. अर्ज शुल्क : ▪ खुला प्रवर्ग - ₹100/- ▪ मागासवर्गीय - फी नाही अर्ज करण्याचा शेवटचा दिवस : 12 जून 2019 👉 जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी http://bit.ly/2JLGbew या ���िकंवर क्लिक करा.…\nराज्यात लवकरच मेगा भरती सुरू केली जाणार – मुख्यमंत्री\nराज्यात लवकरच मेगा भरती सुरू केली जाणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मेगाभरतीत मराठा समाजाला आरक्षण मिळेल, असेही त्यांनी विधानसभेत सांगितले. मराठा आरक्षणासाठी भरती थांबवण्यात आली होती. मात्र, आता मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला असून ७२ हजार पदांची सरकारी मेगाभरती तत्काळ सुरू करण्यात येईल, अशी घोषणा फडणवीस यांनी केली आहे.…\nआरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत ‘मेगा भरती रद्द करा’\nटीम महाराष्ट्र देशा : जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली लागत नाही तोवर मेगा भरती रद्द करा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं करण्यात आली आहे. गेल्या सहा दिवसांपासून परळीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आंदोलन सुरुच आहे. जोवर ठोस मागणी मान्य होत नाही तोवर इथला ठिय्या मागे घेणार नाही. अशी भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतली आहे.…\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nहे भाजप खासदार म्हणाले काँग्रेस सोडली तेव्हा…\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य…\nआगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात मराठवाडा…\n1 हेक्टरपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/11255", "date_download": "2019-08-20T23:40:29Z", "digest": "sha1:JU4VGNDOFOO6G6LN2I5XXKX72KAFTLXT", "length": 13899, "nlines": 158, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रेल्वे : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /रेल्वे\nबीबीसीआय ला जीआयपीचा डबा - रेल्वे ब्लूपर्स\nआपले दिग्दर्शक रेल्वेचे सीन्स दाखवताना अनेकदा तपशीलांकडे दुर्लक्ष करतात. एरव्हीच्या सहज जाणवणार्‍या अचाटपणापेक्षा हे थोडे वेगळे आहे. रेल्वे सीन्स मधे जर ढोबळ पणे एक गाडी दाखवत आहेत इतक्याच मर्यादित फोकस ने तुम्ही हे सीन्स पाहिलेत तर कदाचित काहीच खटकणार नाही. पण जरा नीट पाहिलेत अशा सीन्स मधल्या तपशीलाच्या चुका लगेच जाणवतील आणि पटतील.\nRead more about बीब��सीआय ला जीआयपीचा डबा - रेल्वे ब्लूपर्स\nमुंबई-पुणे-मुंबई हा 'आयकॉनिक' प्रवास बटाट्याच्या चाळीतल्या भ्रमणमंडळाने केला, त्याला आता बरीच युगे लोटली. सध्या तो इतका 'आयकॉनिक' राहिलेला नाही, हे इतिहासाचार्य बाबूकाका खर्‍यांचे सध्याचे मत चिंत्य आहे. (साला एक्प्रेस वे काय पटापट घेऊन जातो साला उगाच नाय - इति सोकाजीराव त्रिलोकेकर.) पण 'आयकॉनिक' नसलेला हा प्रवास 'आय कॉमिक' असे मधूनमधून उभे राहून हजेरी लावल्यागत म्हणतो, हे खरे. (खरे म्हणजे सत्य, बाबूकाका नव्हे.) ``मानवजातीने आजपर्यंत बरेच चिरंतन प्रवास पाहिले आहेत. मुंबई-पुणे हा त्यातील महत्वाचा होय.'' असे प्रसिद्ध तत्वज्ञ `प्ले. अ. टो' ह्याने आपल्या `लॉज' ह्या पुस्तकात लिहून ठेवले आहे.\nRead more about आकवर्डनेस आणि आजीबाई\nरेल्वे आणि रेल्वे प्लॅटफॉर्म वरचे अनुभव\nबाहेर पडलं कि जग कळतं म्हणतात ..जग पाहायचे असें तर रेल्वे सारखी दुनिया नाही . दुनिया भली कि बरी हे जाणायचं असेन तर रेल्वे आणि रेल्वे प्लॅटफॉर्म वरचे अनुभव म्हणजे एक शाळा ..\nदररोज प्रवास करतात त्यांना हे असेन मी तर फक्त शनी -रवी प्रवास करायचे पण स्वतःचे आणि दुसऱ्याचे अनुभव दरवेळेस येतातच ..\nअसेच काही माझे अनुभव ..तुम्ही पण share करा \nRead more about रेल्वे आणि रेल्वे प्लॅटफॉर्म वरचे अनुभव\nबऱ्याच दिवसांनंतर पुणे-मुंबई प्रवासाचा योग आला. अर्थातच प्रवासाच्या काही दिवस आधीच ‘१२१२६ अप प्रगती एक्सप्रेस’चे आरक्षण करून ठेवले होते. नेहमीच्या सवयीप्रमाणे आपल्या गाडीच्या वेळेच्या किमान दोन-तीन तास आधी स्टेशन गाठण्याचा इरादा याहीवेळी होता. पण पुण्यात उपनगरात राहणाऱ्या सामान्य नागरिकांना दिवसातले काही विशिष्ट तास सोडले, तर तसे करणे कठीणच. घरापासून स्टेशनपर्यंत जाण्या-येण्यासाठी बस किंवा रिक्षासारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर विसंबून असलेल्यांची अशी स्थिती असते. पुणे वाढले आहे आणि नुसते विस्तारतच आहे.\nRead more about ‘प्रगती’चा प्रवास\nसकाळी जरा लवकरच कोल्हापूरच्या स्टेशनवर पोहचलो होतो. रेल्वे फाटकाच्या बाजूने मुद्दामच स्थानकावर गेलो, म्हणजे कोयनेचा कार्य अश्व (इंजिन/लोको) दिसेल, असा विचार केला होता. मी पोहचायच्या दोन मिनिट आधी १७४११ महालक्ष्मी दोन नंबरवर आली होती. या गाडीने रेल्वेचा बडा अधिकारी कोल्हापुरात आला होता. त्यामुळे त्याच्यासाठीचा खास डबा महालक्ष्मीला सगळ्यात मागे जोडलेला होता. अधिकारी अजून डब्यातून उतरला नसला असावा. कारण त्या डब्याच्या दरवाज्याच्या आजूबाजूला अन्य अधिकारी आणि रेल्वे पोलिसांचा गोतावळा होता.\nRead more about 'कोयने'ची स्वारी\nजगातलं आठवं आश्चर्य --- लंडनची ट्युब अर्थात भुयारी रेल्वे\nकठोर परिश्रम, चिकाटी आणि दूरदृष्टी यांच्या जोरावर दीडशे पेक्षा अधिक वर्षांपूर्वी लंडनमध्ये सुरु झालेली जगातली पहिली भुयारी रेल्वे, जिला लोक भाषेत ट्युब म्हणतात, ते एक मानव निर्मीत आठवं आश्चर्यच वाटत मला. आणि म्हणूनच मी जेव्हा या टुयबने पहिल्यांदा प्रवास केला तेव्हा गाडी जरी जमीनीखालुन जात होती तरी मी मात्र अक्षरशः हवेत होते.\nRead more about जगातलं आठवं आश्चर्य --- लंडनची ट्युब अर्थात भुयारी रेल्वे\nरेल्वे आणि सर्वसाधारण बजेट २०१५\nएनडीए सरकारचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभु ह्यांनी ह्या सरकारचे संपूर्ण वर्षाचे पहिले रेल्वे बजेट आज मांडले तर अर्थंमंत्री अरूण जेटली सर्वसाधारण बजेट परवा मांडतील.\nRead more about रेल्वे आणि सर्वसाधारण बजेट २०१५\nनरसोबाची वाडी आणि कोल्हापुर बद्दल माहिती हवी आहे\nनरसोबाच्या वाडीला जाण्यासाठी कोणत्या स्टेशनवर उतरावे सांगलीच्या गणपतीचे आणि कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शनही घ्यायचे आहे. तेव्हा प्रवासाचा क्रम कसा ठेवावा. मुंबईहून ट्रेनने जायचा बेत आहे. कॄपया चांगली हॉटेल्सही सुचवा.\nRead more about नरसोबाची वाडी आणि कोल्हापुर बद्दल माहिती हवी आहे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-nisarga-katta-makrand-ketkar-marathi-article-2524", "date_download": "2019-08-20T23:47:04Z", "digest": "sha1:EMDMKO67TYRTKC3X34XI524PD65P6N3F", "length": 13136, "nlines": 99, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Nisarga Katta Makrand Ketkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 7 फेब्रुवारी 2019\nमागच्या लेखात आपण वनस्पतींचं महत्त्व जाणून घेतलं. या लेखात वनस्पतींच्या उत्क्रांतीबद्दल, तसंच त्या अनुषंगानं त्यांच्यातील विविध फरकांबाबत थोडक्‍यात जाणून घेऊ.\nआपल्या सकाळच्या चहापासून रात्री झोपण्यापूर्वी घालण्याच्या नाईट ड्रेसपर्यंत वनस्पतींनी आपलं आयुष्य पुरेपूर व्यापलेलं आहे. आपल्या जगण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या प्राणव���यूची निर्मितीसुद्धा वनस्पतीच करतात. निसर्गामध्ये एवढ्या अजस्र अशा जीवसृष्टीचा डोलारा फार काळजीपूर्वक रचला गेला आहे. या डोलाऱ्यातील प्रत्येक जीव कशा ना कशासाठी तरी दुसऱ्या सजीव अथवा निर्जीव घटकावर अवलंबून असतो. अशा अवलंबून असण्याला शास्त्रज्ञांनी ‘फूड पिरॅमिड’ अशी संज्ञा दिलेली आहे. या पिरॅमिडमध्ये वनस्पती प्रोड्युसर्स म्हणजे उत्पादक आहेत. कारण त्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. त्यांना जगण्यासाठी इतर जिवांची तशी कमीच गरज असते. त्यामुळे त्यांचं विश्‍व स्वयंपूर्ण आहे आणि म्हणूनच दृश्‍य जगात त्या फार मोठ्या संख्येने आढळतात आणि यामुळेच त्या फूड पिरॅमिडचा पाया आहेत. परंतु, आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे आज जगाला पोसणाऱ्या वनस्पती पृथ्वीवर उत्क्रांतीमध्ये बऱ्याच उशिरा अस्तित्वात आल्या. पृथ्वीच्या घड्याळात पाहिलं, तर आजच्या तारखेपासून सुमारे पन्नास कोटी वर्षांपूर्वी पहिल्यांदा पाण्यामध्ये शेवाळेसदृश वनस्पतींची जडणघडण झाली. आज आपण पाहतो त्या फुलंफळं असणाऱ्या वनस्पती त्यानंतर कोट्यवधी वर्षांनी अस्तित्वात आल्या. पाण्यातल्या शेवाळ्यानं हळूहळू जमिनीवर पसरायला सुरुवात केली आणि कालांतरानं त्यांच्या रचनेत बदल होऊन नेचेसदृश वनस्पती अस्तित्वात आल्या. यांनाच ‘फर्न’ असेही म्हणतात. यानंतर हळूहळू बीज बनवणाऱ्या वनस्पतींची जडणघडण होऊ लागली. हा काळ आहे चाळीस कोटी वर्षांपूर्वीचा. परंतु, अजूनही फूल ही संकल्पना अस्तित्वात नव्हती. या वनस्पतींना अनावृत बिजधारी म्हणजे ‘जिम्नोस्पर्म्स’ वनस्पती म्हणतात. जिम्नोस म्हणजे नग्न, अनावृत आणि स्पर्म म्हणजे बीज. ज्या वृक्षांच्या बिया आवरणात गुंडाळलेल्या नसून उघड्या असतात, अशा वनस्पती या प्रकारात येतात. उदा. हिमालयातील देवदार वृक्ष. यानंतर म्हणजे सुमारे तेरा कोटी वर्षांपूर्वी सपुष्प वनस्पती (अँजियोस्पर्म्स = अँजिऑन - आवरण | स्पर्म = बीज) म्हणजेच सर्वांत विकसित वनस्पती अस्तित्वात आल्या.\nअजून एक गमतीची गोष्ट म्हणजे आज जरी वनस्पती मोठ्या प्रमाणावर ऑक्‍सिजन निर्माण करत असल्या, तरी पृथ्वीवर शुद्ध ऑक्‍सिजनची निर्मिती पहिल्या बॅक्‍टेरियांनी साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी सुरू केली. जे कार्बन डायऑक्‍साईड शोषून ऊर्जानिर्मितीसाठी त्यातला फक्त कार्बन वायू घ्यायचे आणि ऑक्‍सिजन मुक्त ��रायचे. ज्याला आपण फोटोसिंथेसिस किंवा प्रकाशसंश्‍लेषण म्हणतो. आज हेच काम वनस्पती करतात. त्यासाठी त्या पानांमध्ये असलेल्या क्‍लोरोफिल म्हणजे हरितद्रव्याचा उपयोग करतात. पानांनी शोषलेला कर्बद्विप्रणील वायू (कार्बन डायऑक्‍साईड), मुळांनी शोषलेले पाणी, तसेच इतर पोषक घटक यांच्या संयोगानं ग्लुकोजची म्हणजे स्टार्चची निर्मिती केली जाते. हे ग्लुकोज वनस्पतींच्या स्वतःच्या वाढीसाठी वापरलं जातं व अतिरिक्त ग्लुकोज खोड, पानं, मुळं, फुलं, फळं अशा विविध ठिकाणी साठवलं जातं. वनस्पतींनी तयार केलेलं हे अन्न खाऊन शाकाहारी प्राणी ऊर्जा मिळवतात व शाकाहारी प्राण्यांना खाऊन मांसाहारी प्राणी अन्न मिळवतात.\nसपुष्प वनस्पतींचे मुख्यतः दोन प्रकारे वर्गीकरण केलं जातं. डायकॉट्‌स (द्विदल) आणि मोनोकॉट्‌स (एकदल). डायकॉट्‌स म्हणजे ज्या वनस्पतींची, बीजामधून बाहेर आल्यावर दोन पानं दिसतात अशा वनस्पती. उदा. आंबा, जास्वंद, फणस वगैरे. मोनोकॉट्‌स म्हणजे ज्या वनस्पतींचं, बीजातून बाहेर आल्यावर एकच पान दिसतं अशा वनस्पती. उदा. नारळ, गवत, ऑर्किड्‌स वगैरे. या दोन्ही वर्गातल्या वनस्पतींच्या रचनेत मुळं, पानांवरील शिरा, फळं, फुलं यांच्यात फरक आढळतो. नुसतं पानांच्या रचनेतला फरक पाहायचा म्हटला, तर एकदलीय वनस्पतींच्या पानांच्या शिरा समांतर रेषेत असतात. तर द्विदलीय वनस्पतींच्या पानांमधल्या शिरा फाटे फुटल्यासारख्या विभाजित असतात. वनस्पतींच्या अजून गमतीजमती पुढच्या लेखात. तोवर बच्चेमंडळी, जरा घराच्या आसपास हिंडून पाहा बरं तुम्हाला किती डायकॉट्‌स आणि मोनोकॉट्‌स दिसले\nनिसर्ग ऑक्‍सिजन कार्बन वायू\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://adisjournal.com/dhavpal/", "date_download": "2019-08-20T22:39:11Z", "digest": "sha1:IUJFYD47YT36T4YVDYO2GEVKHHAXBIN2", "length": 8841, "nlines": 68, "source_domain": "adisjournal.com", "title": "धावपळ पडद्यामागची ~ Adi's Journal", "raw_content": "\nअसेच अवचित.. काही चारोळ्या…\nअसेच अवचित.. काही चारोळ्या…\nस्नेहसंमेलन म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो जल्लोष, उत्साह, बेभान होऊन काम करणारे हौशी कलाकार आणि बऱ्याचदा त्यांची टर उडवणारे प्रेक्षक. काय वाटे��� ते करतात काय विचारू नका. खुर्च्यांवर उभे राहून जा जा असे हातवारे करणं, ग्रुप मध्ये उठून कवायती करणं. एकाच वेळी सगळ्यांनी मागेच काय बघायला लागणं. काही विचारू नका. या सगळ्या गोंधळात खरा कस लागतो तो पडद्यामागील कलाकारांचा. अन् त्यातही सगळ्या सादरीकरणांना सांधून एकसंध कार्यक्रम देणाऱ्या निवेदकांचा.\nअभियांत्रिकीतील स्नेहसंमेल खास वाटतं ते याच धावपळीसाठी. वास्तविक माझं पहिलच. त्या अगोदर रंगमंचावर उभं राहिलेलो ते पहिली दुसरीत असेन. प्रत्येकाला वेळ दिलेला असून पडद्यामागे प्रचंड गोंधळ. अभियांत्रिकी करणारे तसे सगळे कलाकारच. परीक्षा पास होण्याकरता अनेक कला दाखवतात. पण स्टेज वर जायची पाळी आली की कुठे दडून बसतात देव जाणे. ५० वेळा ओरडल्यावर उगवणार. तर काही जण सारखं येऊन आम्ही कधी स्टेजवर जाणार असा विचारात बसणार. कोणाला वेळा बदलून हव्या असतात. एक ना अनेक गोष्टी.\nया सगळ्या आघाड्यांवर तोंड देत बाजीप्रभू सारखी लढणारी सुप्रिया आजही डोळ्यासमोर आहे. कार्यक्रमात बदल झाले की त्यासाठी त्या त्या निवेदकांचा शोध. ते तरी कसले स्टेज मागे थांबणार धुडगूस घालायची संधी कोणी सोडणारे होय. एखादा सापडलाच नाही तर आयत्या वेळी कोणाला स्टेजवर ढकलायचा, कोणाला कधी थांबवायचा. या सगळ्याची नोंद करत करत हातातला मूळ क्रम लावलेला कागद पार कला पडलेला.\nप्रेक्षकांच्या आग्रहाखातर आयत्यावेळी उभी केलेली मामाची मामी मात्र या सगळ्या धावपळीचा कळस होता. मामा त्या वर्षीचा स्टार होता. मामा ही काय वल्ली होती ती पुढे कधीतरी सविस्तर सांगीनच. पण या मामाला हुडकला तो सुप्रियानीच. पण त्याचं काम बघायला काही तिला बघायला मिळालं नाही. खायची प्यायची शुद्ध नसलेल्या सुप्रिया दिवसाखेरी सुटकेचा निश्वास टाकायची.\nकार्यक्रम संपला तरी आमची अख्खी टीम चहा पीत गप्पा ठोकत बसायची. या मॅडम तिथे असायच्या, हसायच्या देखील पण मनात चाललेलं उद्याच नियोजन न त्याच येणारं थोडसं टेन्शन तिच्या त्या हसण्यातून पण डोकवायचं. जणू काही एखादा बाळंतपण केलं असं समाधान तिच्या चेहेऱ्यावर शेवटच्या दिवशी होतं. एका अर्थी हे बाळंतपणच होतं मामाच्या भूमिकेचं, आयत्यावेळी शोधलेल्या मामीचं, माझ्यातल्या निवेदकाचं.\nकॉलेज संपल तशी सगळ्यांची पांगापांग झाली. पण मनात या आठवणी तशाच घर करून होत्या; आहेत. सुप्रिया पण अमेरिक��त पुढे शिकतेय. पुढची वाटचाल पण ती त्याच जिद्दीनी आणि आत्मविश्वासानी नक्की करेल यात शंका नाही. खूप शुभेच्छा.\nPrevious Postनीरज – मनाच्या कोपऱ्यातला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/india-team-gets-six-crores-seventy-lakhs/", "date_download": "2019-08-20T22:53:52Z", "digest": "sha1:OH7K5JGXMNS45IGSB2K3LUMEIXKZAW4D", "length": 6922, "nlines": 115, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "भारतीय संघाला मिळणार ६कोटी ७० लाख रुपये", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nभारतीय संघाला मिळणार ६कोटी ७० लाख रुपये\nभारतीय क्रिकेट संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रोज नवनवे विश्वविक्रम प्रस्थापित करत आहे. तसेच हा संघ कसोटी क्रमवारी मध्ये सध्या १२१ गुणांसह अव्वल स्थानी आहे. त्याखालोखाल ऑस्ट्रेलियाचा संघ आहे. सध्या पाहून ऑस्ट्रेलियन संघ भारत दौऱ्यावर आहे. २३फेब्रुवारी पासून पुणे येथून या दौऱ्याची सुरुवात होत आहे.\nजर भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध एक जरी कसोटी सामना जिंकला तर भारतीय संघ १ एप्रिल पर्यंत अव्वल स्थानी राहू शकतो. आणि जर असे झाले तर आयआयसीकडून भारतीय संघास तब्बल ६ कोटी ७० लाखांचे बक्षीस मिळू शकते.\nदुखापतींवरील औषधे घेताना माझी चूकच झाली- पृथ्वी शॉ\nभारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी सोमवारी रवाना;\nजर ऑस्ट्रेलिया हि मालिका ४-० अशी जिंकला तर भारत कसोटी क्रमवारीत २ नंबरवर फेकला जाईल.\nजर ऑस्ट्रेलिया हि मालिका ३-० असा जिंकला तर भारत आणि ऑस्ट्रेलिया संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर राहतील.\nजर ऑस्ट्रेलिया हि मालिका २-० किंवा ३-१ असा जिंकला तर भारत पहिल्या क्रमांकावर कायम राहील.\nत्यामुळे कॅप्टन कोहलीच्या टीमला कमीतकमी १ कसोटी जिंकावी किंवा २ कसोटी अनिर्णित राखाव्या लागतील.\nसध्या भारताप्रमाणेच ऑस्ट्रेलिया संघही पूर्ण जोशात आहे.\nदुखापतींवरील औषधे घेताना माझी चूकच झाली- पृथ्वी शॉ\nभारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी सोमवारी रवाना;\nआणखी पाकिस्तानी क्रिकेटपटू होणार भारताचा जावई\nविंडीज दौऱ्यापूर्वीही होणाऱ्या पत्रकार परिषदेला विराट कोहलीची उपस्थति\nवेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला मिळाला अमेरिकेचा व्हिसा\nकसोटी क्रमवारीत विराट कोहलीचं अव्वल स्थान कायम\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\n‘आमच्या काळात आंदोलन करणारे अण्णा हजारे…\n22 ऑगस्टला मनसे कार्यकर्त्याची ईडी कार्यालयावर…\nसात दिवसात सरकारी निवासस्थान सोडा, केंद्र…\nआरक्षणाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा-…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/international/india-china-no-longer-developing-nations-said-donald-trump/", "date_download": "2019-08-21T00:30:33Z", "digest": "sha1:EIBXH3MUQKVZMF325KDDOBZKNOTZ22KU", "length": 32162, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "India China No Longer Developing Nations Said Donald Trump | भारत अन् चीनला विकसनशील देशांचे लाभ नको- ट्रम्प | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या ��ायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nभारत अन् चीनला विकसनशील देशांचे लाभ नको- ट्रम्प\nभारत अन् चीनला विकसनशील देशांचे लाभ नको- ट्रम्प\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनला विकसनशील देशांसारख्या मिळणाऱ्या लाभावर टीका केली आहे.\nभारत अन् चीनला विकसनशील देशांचे लाभ नको- ट्रम्प\nवॉशिंग्टनः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनला विकसनशील देशांसारख्या मिळणाऱ्या लाभावर टीका केली आहे. जागतिक व्यापार संस्थे(डब्ल्यूटीओ)ला विकसनशील देशांची नवी व्याख्या करण्याची आवश्यकता आहे. भारत आणि चीन या आशियातील मोठ्या अर्थव्यवस्था झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना विकसनशील देशांप्रमाणे ��ाभ देणं थांबवलं पाहिजे. या दोन्ही देशांना WTOमधून मिळणारे फायदे तात्काळ बंद करायला हवेत.\nट्रम्प अमेरिकेच्या उत्पादनांवर लावलेल्या आयात करामुळे भारतावर नेहमीच टीका करत असतात. तर दुसरीकडे अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध भडकले आहे. ट्रम्प यांनी चिनी वस्तूंवर दंडात्मक कर आकारल्यानंतर चीननंही ट्रम्प यांना त्याच भाषेत उत्तर दिलं आहे. कोणत्या देशाला कशा प्रकारे विकसनशील देशाचा दर्जा मिळतो हे WTOनं स्पष्ट करावं, असंही जुलैमध्ये ट्रम्प यांनी सांगितलं होतं. चीन, तुर्कस्थान आणि भारतासारख्या देशांना मिळणारे लाभ बंद करण्याच्या उद्देशानंच ट्रम्प यांनी हे पाऊल उचललं आहे. तसेच कोणतीही विकसित अर्थव्यवस्था WTOतून फायदा मिळवत असल्यास त्या देशावर दंडात्मक कारवाई करावी, असे अधिकारही ट्रम्प यांनी अमेरिकी व्यापार प्रतिनिधीं(यूएसटीआर) ना बहाल केले आहेत.\nपेनसिल्व्हेनियामध्ये एका सभेला संबोधित करताना ट्रम्प म्हणाले, भारत आणि चीन या आशियातल्या दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था आहेत. ते आता विकसनशील देश राहिलेले नाहीत. त्यामुळे त्यांना डब्लूटीओचे लाभ मिळू नये. तरीही ते विकसनशील देशांना मिळणाऱ्या सवलतींचा फायदा उठवत आहेत. त्यामुळे अमेरिकेला नुकसान पोहोचत आहे. डब्ल्यूटीओ अमेरिकेबरोबर निष्पक्षरीत्या व्यवहार करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध छेडलं गेलं आहे. अमेरिकेनं चीनच्या उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात आयातशुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधले संबंध तणावपूर्ण झाले आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n...तर अशा लोकांना तुडवलं पाहिजे; केंद्रीय गृहराज्यमंत्री किशन रेड्डी यांचे आक्रमक विधान\nVideo : एस्केलेटरमध्ये फसला चिमुकलीचा हात, बघा कशी केली सुटका\nकलम ३७० हटविण्यासाठी इम्रान खान यांनी केली नरेंद्र मोदींशी डील; इम्रान यांच्या पत्नीने केला दावा\nहै तैय्यार हम... एअर मार्शल धनोआंकडून वायू दलास सतर्कतेच्या सूचना\nव्हायरल सत्य: दोन हजार रुपयांची नोट बंद होणार\nटवाळखोरांकडून सुरक्षा जवानांना अपशब्द; काश्मीरातील हेल्पलाइन नंबरवर पाकमधून आले कॉल्स\nइम्रान खान यांनी भारताविरुद्ध सांभाळून बोलावे, संयम पाळण्याचे ट्रम्प यांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्���ानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\n...म्हणून LOCवरील 'या' भागातल्या हिंदूंच्या घरं अन् मंदिरांवर फडकतायत पाकिस्तानी झेंडे\nकलम ३७० हटविण्यासाठी इम्रान खान यांनी केली नरेंद्र मोदींशी डील; इम्रान यांच्या पत्नीने केला दावा\n मोदींच्या लोकप्रियतेचा नवा उच्चांक, बेयर ग्रिल्सचं 'हे' ट्विट\nझाकीर नाईक मलेशियामध्येही प्रक्षोभक वक्तव्यांनी अडचणीत\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २��� ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}