diff --git "a/data_multi/mr/2019-30_mr_all_0218.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-30_mr_all_0218.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2019-30_mr_all_0218.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,483 @@ +{"url": "https://egnews.in/marathi-news/tag/economists/", "date_download": "2019-07-21T15:10:40Z", "digest": "sha1:HE4GNG62IGR7ILCBCWUXM6DNQIYMLOZ3", "length": 3985, "nlines": 41, "source_domain": "egnews.in", "title": "economists Archives - EG News मराठी", "raw_content": "\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी 'नौटंकी'च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर 'जनावरांचा मोर्चा'\nमोदींची आर्थिक कामगिरी जेमतेम : जागतिक अर्थतज्ञ\nनवी दिल्ली : सत्तेत आल्यानंतर नरेंद्र मोदि आधीच्याच सरकारप्रमाणे आर्थिक सुधारणा घडवून आणतील व देशाला प्रगतीपथावर नेतील अशी अपेक्षा होती, मात्र मोदि सरकारकडून आर्थिक आघाडीवर आमची निराशा झाल्याचे मत जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ वोल्फगांग पीटर झैगल यांनी व्यक्त केले आहे. झैगल हे जर्मनीच्या हैडेलबर्ग विद्यापीठाच्या साउथ एशिया इन्स्टिट्यूट चे अर्थतज्ञ आहेत. मोदींची धोरणं हि जर्मन उद्योगांसाठीही निराशाजनक ठरली, भारत चीनसारखी बलाढ्य अर्थव्यवस्था व्हायला यामुळे अजून जास्त वेळ लागेल, भारतात गुंतवणुकीची वेगवेगळी क्षेत्रं अजूनही खुली झालेली नाहीत,…\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी ‘नौटंकी’च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘जनावरांचा मोर्चा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/549", "date_download": "2019-07-21T16:05:35Z", "digest": "sha1:IPFGKTMOOHMR7W2TKJUGHOJCYKD5QAQY", "length": 6012, "nlines": 53, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "लोकमान्‍य टिळक | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nपुणे शहरातील पहिला पुतळा: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nपुणे शहरात स्वातंत्र्यपूर्व काळात तीन पुतळे उभारले गेले. त्यात १. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा मंडईमधील (लॉर्ड रे मार्केट) पूर्णाकृती पुतळा, २. त्याच वर्षी मंडईत उभारलेला विष्णूशास्त्री कृष्ण चिपळूणकर यांचा अर्धपुतळा. (हे दोनही पुतळे १९२४ साली उभारले गेले), ३. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा यांचा समावेश होतो. शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांच्या जन्माच्या त्रिशताब्दीनिमित्त (म्हणजे १९२८ मध्ये) उभारला गेला. असे असले तरी शिवस्मारक उभारण्याची वाटचाल १९१७ सालापासून सुरू झाली होती. या तिन्ही पुतळ्यांचा इतिहास अनेक अंगांनी महत्त्वपूर्ण आहे.\nओरायन – टिळकांचा कुतूहलजनक ग्रंथ\nप्लेगचे कारण घेऊन पुण्याच्या कमिशनरांनी काही पाचपोच न ठेवता लोकांच्या घरात शिरून लोकांचा छळ आरंभला होता तेव्हा \"सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय\" हा अग्रलेख ‘केसरी’त लिहिणारे लोकमान्य.\nमाँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा निराशाजनक असल्यामुळे, ‘उजाडलं, पण सूर्य कुठे आहे’ हा ‘केसरी’त अग्रलेख लिहिणारे लोकमान्य.\nमंडालेच्या तुरुंगात ‘गीतारहस्य’सारखा ग्रंथ लिहिणारे लोकमान्य…\nपण लोकमान्य टिळक हे गृहस्थ मुळात मोठे अभ्यासू होते. गणित आणि खगोल-विज्ञान हे त्यांचे प्रिय विषय. अभ्यासात मग्न होऊन संशोधन करावे आणि शास्त्रज्ञ बनावे अशी त्यांची इच्छा होती. ते संस्कृत भाषेतसुद्धा पारंगत होते. त्यांचे भक्त बंगाल प्रांतात तर होतेच; पण लखनौ, लाहोर येथेही होते. बॅ. जिना यांच्याशी त्यांचे सख्य होते. त्यांनी जोतिबा फुले यांच्याशी (चिपळूणकरांप्रमाणे) वितंडवाद घातला नाही. ते जगले असते तर त्यांनी आंबेडकरांशीही जमवून घेतले असते.\nSubscribe to लोकमान्‍य टिळक\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://egnews.in/marathi-news/tag/sharad-pawar/", "date_download": "2019-07-21T15:15:44Z", "digest": "sha1:N4CUEY254M4WV6ZSW7OA7M75EVZGLR6T", "length": 12871, "nlines": 66, "source_domain": "egnews.in", "title": "Sharad Pawar Archives - EG News मराठी", "raw_content": "\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी 'नौटंकी'च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर 'जनावरांचा मोर्चा'\nमोदींची केदारनाथवारी ‘नौटंकी’च- शरद पवार\nमुंबई : लोकसभा निवडणुकांचा ज्वर ओसरला आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता निकालावर लागले आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वी केदारनाथ येथे जाऊन दर्शन घेतले. त्यांचा दौराही चर्चेचा विषय ठरला ��हे. या दौऱ्यात मोदींनी परिधान केलेल्या वस्त्रांपासून त्यांनी तेथे केलेले फोटो शुट सर्वांवर चर्चा होत होती. या मोदींच्या दौऱ्यावर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले आहे. राष्ट्रवादीच्या वतीने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला ते उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी मोदींच्या केदारनाथ दौऱ्यावर टीका केली….\nपार्थ पवारांनंतर रोहित पवारांची राजकारणात एन्ट्री\nपुणे : देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘बाप माणूस’ म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. त्यांना राजकारणातील ‘चाणाक्य’ म्हटलं जाते. त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे राजकारणातील वावर पाहता महाराष्ट्राच्या राजकारणात पवार कुटुंब हे सर्वांसाठी केंद्रच बनले आहे. त्यांच्या सोबत असणारे कौतुक करतात तर विरोधक त्यांच्यावर टीका केल्याशिवाय शांत होत नाहीत. यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये शरद पवार निवडणूक लढवणार की नाही या चर्चांना उधाण आले होते. खूप नाट्यमय घडामोडी घडल्या. अखेर एकाच घरातून लोकसभेला किती उमेदावर उतारावेत याला मर्यादा…\nराहुल गांधीच देशाचं नेतृत्व सक्षमपणे करू शकतात : शरद पवार\nपाटण, जि. सातारा : येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना राहुल गांधी हेच देशाचं नेतृत्व करण्यास सक्षम आहेत असं महत्वपूर्ण विधान देशाचे माजी कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. छत्तीसगड, राजस्थान व मध्यप्रदेशात काँग्रेस पक्षाला मिळालेला विजय लक्षात घेता पवारांच्या या विधानाला एक वेगळाच अर्थ प्राप्त झाला आहे. गेल्या काही महिन्यात शरद पवार हे तिसऱ्या आघाडीची जुळवाजुळव करण्यात व्यस्त होते. बिजू जनता दल, तृणमुल काँग्रेस व इतर छोट्या पक्षांशी त्यांची चर्चाही सुरू…\nतिसरी आघाडी शक्य नाही: शरद पवार\n२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेस आणि इतर पक्ष तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नात असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाआघाडीची शक्यता नाकारली आहे. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकिला सामोरे जाण्यासाठी आघाडीच्या दृष्टीने कॉंग्रेस प्रयत्न करत आहे. परंतु तिसरी आघाडी अस्तित्वात येणे शक्य नाही असे विधान करत शरद पवार यांनी महाआघाडीची शक्यता फेटाळून लावली आहे. सध्याची परिस्थिती ���ि १९७७ सारखी आहे. इंदिरा गांधीना आणीबाणीनंतर पराभव स्वीकारावा लागला. त्यावेळी कोणतीही आघाडी नव्हती. निवडणुकीनंतर सर्व विजयी पक्ष एकत्र आले….\nअपयशामुळे मोदींना आणीबाणीची आठवण : शरद पवार\nमोदींचे सरकार अपयशी ठरत असल्यामुळे त्यांना आणीबाणीची आठवण आली अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केली. तसेच आणीबाणीविषयी आताच का बोलले जात आहे असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय मराठी शिक्षण परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमास शरद पवार उपस्थित होते. मोदी सरकारला आलेले अपयश लपवण्यासाठी इतक्या वर्षांनंतर त्यांना आणीबाणी आठवत आहे असे विधान त्यांनी यावेळी केले. जनतेमध्ये मोदी सरकारबद्दल असलेली नाराजी आणि सरकारचे अपयश यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी अशी…\nपंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे संविधान धोक्यात : शरद पवार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना संविधान मान्य नाही. ते संविधानामध्ये बदल करू पाहत आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला विभागाच्या ‘संविधान बचाव – देश बचाव’ या मोहिमेच्या कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. यावेळी त्यांनी इंदिरा गांधींचे उदाहरण दिले. इंदिरा गांधींनी १९७७ मध्ये संविधानावर मर्यादा घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना जनतेने पराभूत केले होते, याची आठवण त्यांनी करून दिली. त्यामुळे भाजपने संविधानामध्ये बदल करण्याचा प्रयत्न…\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी ‘नौटंकी’च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘जनावरांचा मोर्चा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://rohanprakashan.com/index.php/biographical/item/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE.html", "date_download": "2019-07-21T15:52:38Z", "digest": "sha1:WUUSR3QEPGWTQHXHJ55DBW6KWLR5DFG5", "length": 6388, "nlines": 98, "source_domain": "rohanprakashan.com", "title": "नोबेल कथा Nobel Katha", "raw_content": "\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमह���्त्वाची पुस्तकं / Best Sellers\nनोबेल कथा | Nobel Katha ‘नोबेल’ची पार्श्वभूमी आणि विविध क्षेत्रांत नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या व्यक्तींचा परिचय व त्यांच्या असामान्य कार्याचा वेध...\nअखिल मानवजातीच्या कल्याणासाठी केलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल निरनिराळया क्षेत्रांमधील असामान्य व्यक्तींना गेली ११२ वर्षे नोबेल पुरस्कार दिला जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दिला जाणारा हा पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो.\nया पुस्तकामध्ये डॉ. चोबे यांनी सुरुवातीला आल्फ्रेड नोबेल यांचं व्यक्तिमत्त्व, त्यांचं संशोधन व संशोधनादरम्यान त्यांनी दिलेला लढा हे सर्व उद्बोधकपणे रेखाटलं आहे. या पुरस्काराची पार्श्वभूमी आणि त्यांचा रंजक इतिहासही त्यांनी दिला आहे. त्यानंतर वैद्यकशास्त्र, रसायनशास्त्र, पदार्थविज्ञान, अर्थशास्त्र आणि शांतता अशा विविध क्षेत्रांत नोबेल पारितोषिकप्राप्त निवडक ४७ दिग्गजांचा व्यक्तिपरिचय आणि त्यांच्या संशोधनाची व कार्याची तपशीलवार माहिती सहज सुंदर शैलीत पुस्तकातील प्रकरणांमधून वाचायला मिळते.\n‘नोबेल लॉरेट्सचे असामान्य गुण कोणते’ व ‘भारतामध्ये नोबेल पारितोषिक मिळवण्याच्यादृष्टीने पोषक वातावरण निर्माण करता येईल का’ व ‘भारतामध्ये नोबेल पारितोषिक मिळवण्याच्यादृष्टीने पोषक वातावरण निर्माण करता येईल का’ याबाबतचे विचारही डॉ. चोबे लेखात मांडतात.\n‘नोबेल’ विजेत्यांच्या या कथा सर्वच वयोगटातील व्यक्तींचं कुतूहल शमवून त्यांच्या ज्ञानात अनमोल भरही घालतील...\nलालबहादुर शास्त्री | Lal Bahadur Shastri\nकृष्णाकांठ यशवंतराव चव्हाण आत्मचरित्र (जन-आवृत्ती) | Krishnakath\nयांनी घडवलं सहस्त्रक (१००१ ते २०००) Yanni Ghadavala Sahasrak\nकहाणी शस्त्रक्रियेची | Kahani Shastrakriyechi\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\n|| घराला समृद्ध करणारी पुस्तकं ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/243511.html", "date_download": "2019-07-21T14:47:26Z", "digest": "sha1:UOVY7TANFDJON5DPNNVLDRI3QHAHPIQV", "length": 15494, "nlines": 187, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "राजकीय पक्षांची नावे धर्माच्या आधारे असू नयेत ! - देहली उच्च न्यायालयात याचिका - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Location > आशिया > भारत > देहली > राजकीय पक्षांची नावे धर्माच्या आधारे असू नयेत – देहली उच्च न्यायालयात याचिका\nराजकीय पक्षांची नावे धर्माच्या आधारे असू नयेत – देहली उच्च न्यायालयात याचिका\nमुस्लिम लीग, हिंदु सेना आदी नावांवर आक्षेप\nपक्षांची नावे पालटली, तरी त्यांच्या ध्येयधोरणांत पालट होणार का \nनवी देहली – राजकीय पक्षांची नावे धार्मिक आणि जाती यांच्या आधारे नसावीत, अशी मागणी करणारी जनहित याचिका भाजपचे नेते अधिवक्ता अश्‍विनीकुमार उपाध्याय यांनी देहली उच्च न्यायालयात प्रविष्ट केली आहे. यावर न्यायालयाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग यांना नोटीस पाठवून त्यांचे मत मागवले आहे. या याचिकेत उदाहरण म्हणून ‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन’ (एआयएम्आयएम्), ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’ (आययूएम्एल्), हिंदु सेना आदी पक्षांची नावे देण्यात आली आहेत. या याचिकेवर पुढील सुनावणी १७ जुलैला होणार आहे.\n१. या याचिकेत म्हटले आहे की, धर्माशी संबंधित नावे आणि ध्वज, चिन्हे यांचा वापर ‘लोकप्रतिनिधित्व कायदा (आर्पीए) १९५१ अंतर्गत भ्रष्ट कृतींच्या समान आहे. असा वापर करणार्‍या सर्व राजकीय पक्षांचे पुनरावलोकन करण्यात यावे.\n२. देशामध्ये स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका होण्यासाठी हे पाऊल उचलणे आवश्यक आहे. या पक्षांनी पुढील ३ मासांत त्यांची नावे पालटावीत अन्यथा त्यांची नोंदणी रहित केली जाईल, असे केले पाहिजे.\nCategories देहली, राष्ट्रीय बातम्याTags न्यायालय, मुसलमान, राजकीय, हिंदु Post navigation\nकर्नाटकातील कारागृहांत असलेल्या अल्पसंख्यांक बंदीवानांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणार – राज्य अल्पसंख्यांक आयोग\n‘आपण ऋषींचे वंशज आहोत’, असे भारतीय संस्कृती मानते \nमंगळूरू (कर्नाटक) येथे गायीवर बलात्कार करणार्‍या धर्मांधाला पकडून देणार्‍या हिंदूंनाच अटक \nपतीच्या वागणुकीमुळे सर्वाधिक ताण येतो – सर्वेक्षणात ४६ टक्के महिलांचे मत\nदेहलीमध्ये ६०० कोटी रुपयांचे ‘हेरॉईन’ जप्त\n(म्हणे) ‘एस्.डी.एम्. विधीज्ञ महाविद्यालयाची मान्यता रहित करा ’ – ‘सीएफ्आय’ या इस्लामी संघटनेची हिंदुद्वेषी मागणी\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-��र्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/48-percent-people-pm-modi-prashant-kishor-ipac/", "date_download": "2019-07-21T14:54:25Z", "digest": "sha1:B3L2RT5SWLAACJMUDAGBJUJSOTWGS6ZB", "length": 16921, "nlines": 222, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "देशात अजुनही मोदी लाट कायम, ४८ टक्के लोकांची मोदींना पसंती | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nसंगमनेर : पुणे नाशिक महामार्गावर अपघातात एक ठार, तीन जखमी\nपुढील 48 तासांत मुसळधार\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nनाशिकमध्ये ट्रेक फाउंडर्स राईडची यशस्वी सांगता\nमहिला पोलीसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल\nउष्माघाताने मेलेले २९ मोर गेले कुठे\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nपारोळ्यातील बालसंस्कार शिबिरात ४५०० विद्यार्थ्यांची नोंद\nभोरगाव लेवा पंचायतला पुस्तक भेट\nसावखेडा सरपंच पद अपात्र : औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nनुकसानग्रस्त पाच शेतकर्‍यांना ७० हजारांची मदत\nडॉक्टराकडे घरफोडी करणार्‍या तिघांना बेड्या\nचाराटंचाईने घेतला गायीचा बळी\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nचरणमाळ घाटात अडीच लाखाची लूट करणार्‍या म्होरक्यास अटक, दोन फरार\nप्रकाशा येथे बिबटयाची मादी मृतावस्थेत\nमोलगी येथे विद्यार्थ्यांसाठी जीवन कौशल्य प्रशिक्षण शिबिर\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nआवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या राजकीय\nदेशात अजुनही मोदी लाट कायम, ४८ टक्के लोकांची मोदींना पसंती\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेचा विश्वास कायम असून देशाला पुढे नेण्यासाठी सक्षम नेता म्हणून ४८ टक्के लोकांनी मोदींनाच पसंती दर्शवली आहे. प्रशांत किशोर यांच्या इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटी (आय- पॅक) या संस्थेच्या ऑनलाइन सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.\nइंडियन पॉलिटिकल ॲक्शन कमिटीने (IPAC) केलेल्या सर्वेक्षणामध्ये देशातील ९२३ नेत्यांचा पर्याय देण्यात आला होता. यात ५७ लाख लोकांनी आपली मते नोंदवली होती. नॅशनल अजेंडा फोरम अंतर्गत इंडियन पॉलिटिकल ॲक्शन कमिटीने केलेल्या सर्वेत ४८ टक्क्यांसह मोदी पहिल्या स्थानावर राहिले.\nतब्बल ४८ टक्के लोकांनी मोदींना मत दिले आहे. राहुल गांधी ११ टक्के मतांसह दुसऱ्या तर अरविंद केजरीवाल ९.३ टक्के मतांसह तिसऱ्या स्थानी आहेत. विशेष म्हणजे समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव हे सात टक्के मतांसह चौथ्या स्थानी आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ४.२ टक्के मतांसह पाचव्या आणि बहुजन समाज पक्षाच्या मायावती ३.१ टक्के मतांसह सहाव्या स्थानी आहेत.\nया अहवालावर अनेकांनी आक्षेप घेतला. हे ऑनलाइन सर्वेक्षण असून यात ग्रामीण भागातील जनतेचे मत समजू शकलेले नाही, असे विरोधकांचे म्हणणे आहे. सर्वेक्षणाबाबत विश्लेषकांनी म्हटले की, ऑनलाईन सर्वेला मर्यादा आहेत. देशातील सर्वात मोठा ग्रामिण भाग यात सहभागी होऊ शकत नाही. त्यामुळे यातून निघणारे निष्कर्ष बदलू शकतात. याबाबत IPAC च्या सदस्यांनी सांगितले की, या सर्वेचा उद्देशच इंटरनेट सुविधा असलेल्या लोकांपर्यंत पोहचणे हा होता. तो साध्य झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.\nपॉलीमर बेंचची वाढीव दराने खरेदी : बाजारभावापेक्षा दर अधिक असल्याने जि.प.शिक्षण समिती सदस्यांचा विरोध\nसावदा येथे महाकाल मंडळाच्या पथकाने फोडली दही-हंडी\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nजळगाव, धुळ्यात जून जुलैत पावसाचा खंड पडणार : हवामान शास्त्रज्ञ डॉ.साबळे यांचा अंदाज\nभुसावळ औष्णिक वीज निर्मिती केेंद्राचा देशात विक्रम; कोट्यवधींचा दंड वाचला\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nजळगाव शहरासह महामार्गावर आजपासून हेल्मेट सक्ती\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या\nआम्ही म्हणजेच काँग्रेस, गांधी परिवाराच्या या भूमिकेमुळे काँग्रेस टिकणार नाही – शरद पवार\nmaharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nमुंबई : कुलाबा येथील भीषण आगीत एकाचा होरपळुन मृत्यू\nभीषण अपघातात 9 युवक ठार\nमुंबई : टॅक्सी ड्राइवर असणाऱ्या ‘नामदेव भाऊं’ना बेस्ट ऍक्टरचे नामांकन\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\nनाशिकमध्ये ट्रेक फाउंडर्स राईडची यशस्वी सांगता\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nमहिला पोलीसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.orientpublication.com/2019/03/blog-post_20.html", "date_download": "2019-07-21T14:52:52Z", "digest": "sha1:OIT6EUUQT2T3NQK6DLUFQCTXN5FPROO2", "length": 10900, "nlines": 54, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: ‘जागते रहो’ कार्यक्रमातून भारतीय सैन्यदलाच्या शौर्याला मानवंदना", "raw_content": "\n‘जागते रहो’ कार्यक्रमातून भारतीय सैन्यदलाच्या शौर्याला मानवंदना\nमराठी सिनेनाट्यसृष्टीतील कलाकारांचा पुढाकार\nकाश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याने प्रत्येक संवेदनशील मन व्यथित झालं. आपण शहिदांच्या कुटुंबियांचं दु:ख कमी नाही करू शकतं; निदान त्यांच्याबाबतीत संवेदनशील तरी राहू शकतो या विचाराने मराठी सिनेनाट्य सृष्टीतील काही कलावंत मंडळींनी एकत्र येत पुलवामा हल्ल्यातील शहिदांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत भारतीय सैन्यदलाच्या शौर्याला मानवंदना देण्यासाठी ‘जागते रहो’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.\n‘दूर व मुक्त अध्ययन संस्था मुंबई विद्यापीठ’ व ‘प्रणाम भारत कला अभियान’ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक २८ मार्चला सायंकाळी ५.०० वाजता मराठी भाषा भवन, मुंबई विद्यापीठ, कालिना सांताक्रुझ येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. शहिदांप्रती कृतज्ञतेसोबतच आजच्या तरूणाईच्या मनात ‘नेशन फर्स्ट’ म्हणजे नेमके काय व त्याबाबत जागृती निर्माण करणारा हा कार्यक्रम असणार आहे. केवळ मनोरंजनपर असे या कार्यक्रमाचे स्वरूप नसून विद्यार्थी तसेच नागरिकांमध्ये जागरूकता नि���्माण करत आपल्या सैन्य दलाची नव्याने ओळख घडवून देण्याचा हा प्रयत्न असेल.\nया कार्यक्रमाविषयीची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ज्येष्ठ लेखक-दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी सांगितले की, सैन्याची मानसिकता नेमकी कशी असते हे दाखवतानाच प्रत्येकाने आपल्या कर्तव्याबाबत सजग राहणे ही तेवढचं गरजेचं आहे. आपल्या छोट्या छोट्या कृतीतून या गोष्टी आपण अमलात आणू शकतो याची जाणीव उद्याच्या भविष्याला (विद्यार्थ्यांना) करून देण्याच्या उद्देशाने मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे संयोजन केले आहे.\nआपलं संपूर्ण जगणं व काम आपल्या राष्ट्राशी कशाप्रकारे निगडीत असू शकतं तसेच आपली देशभक्ती केवळ जयघोषापुरती न राहता तिचा सखोल व सजग अर्थ समजून देत विचाराने प्रवृत्त करणारा हा कार्यक्रम असेल असं लेखक अभिराम भडकमकर यांनी यावेळी सांगितले.\nआपल्या जीवाची बाजी लावणारे सैनिक आपल्यासाठी खरे ‘सेलिब्रिटी आयकॉन’ असायला हवेत, असं मत व्यक्त करतानाच आपल्या तीनही सैन्यदलाची यंत्रणा कशाप्रकारे कार्यरत असते हे विद्यार्थ्यांना सांगण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार असल्याचे निर्माते अनंत पणशीकर यांनी सांगितले.\nमुंबई विद्यापीठाचे कुलगुरू मा.डॉ.सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये अनुराधाताई गोरे, अनुराधाताई प्रभुदेसाई यांच्या व्याख्यांनाचा लाभ विद्यार्थ्यांना घेता येणार असून एअर मार्शल सुनील सोमण, लेफ्ट.कर्नल गडकरी, व्हॉइस अॅडमिरल अभय कर्वे हे मान्यवर वक्ते सैन्यदलासंदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. यासोबत सेलिब्रिटी व्हिडिओ, देशभक्तीपर गीतगायन या आणि अशा अनेक कार्यक्रमांचे सादरीकरण यात होणार आहे.\nया कार्यक्रमाची संकल्पना पद्मश्री वामन केंद्रे, पुरुषोत्तम बेर्डे, प्रमोद पवार, अनंत पणशीकर, जयेंद्र साळगावकर अभिराम भडकमकर, राजन भिसे, संजय पेठे, प्रसाद महाडकर, चंद्रशेखर सांडवे, डॉ. अमोल देशमुख, कुणाल रेगे, अभिषेक मराठे यांची आहे. मार्गदर्शक श्री. दीपक मुकादम (मा. राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन समिती सदस्य, मुंबई विद्यापीठ), डॉ. शेफाली पंड्या (संचालक - दूर व मुक्त अध्ययन संस्था, मुंबई विद्यापीठ) यांचे विशेष सहकार्य या कार्यक्रमासाठी लाभल��� आहे.\nया कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-valentine-day/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A3-108020700029_1.htm", "date_download": "2019-07-21T15:11:45Z", "digest": "sha1:4DG4J4J6AGB43JD5A2ZBCPRS2UTNJZ26", "length": 9030, "nlines": 141, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "जीवलागण | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 21 जुलै 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमी अख्खं भूमंडळ पालथं घातलं असतं\nतुझ्या डोळ्यात मला हवा तो\nमी आकाश-पाताळ एक केलं असतं\nपण तू कसा क्षणात उतरविलास\nमाझा तोरा वाटे कुणीतरी अलगद\nफुलासारखा झेलावा माझा जिव्हाळा\nकैक जन्म माझे तयार होते\nकेवळ अशा एका क्षणावर कुर्बान व्हायला\nतुझ्या मनात डोकावणारा 'तो' कोण\nमी पुन्हा पुन्हा समजावेत माझाच दृष्टिकोन\nमी खरंच नव्हते का तुझ्या खिजगणतीत\nअन् मला वेडीला वाटायचं\nतू स्रवतोयस आपली जीवलागण\nमग हा दळभद्री आत्मसन्मानाचा\nअसो, माझे खिन्न उसासे\nमला खिजवत म्हणतील की\nकी तुझा जन्म यासाठी, याजसाठी\nत्याने नवीन सावली शोधताच\nयावर अधिक वाचा :\nहे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...\nआयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...\nमुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...\nयुवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...\nवर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...\nइंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...\nगुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना \nजागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...\nब्रायन लाराला काय झाले \nजागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...\nकिस करण्याचे फायदे जाणून घेतल्यावर दररोज घ्याल चुंबन\nओंठावर किस करणे प्रेम दर्शवण्याचा भाव आहे. पण आपल्याला हे माहित आहे का की ओठांवर किस ...\nRRB Recruitment 2019: एकापेक्षा जास्त पोस्टावर अर्ज ...\nRRB Recruitment 2019: आरआरबी (रेलवे भरती बोर्ड) ने पॅरामेडिकल भरती (CEN - No.02/2019) ...\nदुपारच्या जेवणानंतर सुस्तीची कारणे व उपाय\nदुपारचे जेवण झाले, की आळस येणे, सुस्ती येणे, डुलकी घ्यावीशी वाटणे किंवा झोप येणे, असा ...\nप्रदूषण कारणं आणि निवारण (मराठी निबंध)\nहेल्थ टिप्स: मश्रुममध्ये लपले आहे पोषणाचा खजिना, जाणून घ्या ...\nजर भाज्यांची गोष्ट करण्यात आली तर मश्रुम फारच लोकप्रिय भाजी आहे, जी मुलांपासून ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B9%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%8F%E0%A4%AB%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%86%E0%A4%B0/", "date_download": "2019-07-21T14:43:42Z", "digest": "sha1:LBEUNFBN5YSZBAAZSKTM4OSSLJKOHSUF", "length": 12036, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हृतिक रोशनविरोधात एफआयआर दाखल | Dainik Prabhat", "raw_content": "\nहृतिक रोशनविरोधात एफआयआर दाखल\nहृतिकवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. आर. मुरलीधर नावाच्या एका किरकोळ व्यापाऱ्याने हृतिक आणि अन्य 8 जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण खूप गंभीर असेल, असे वाचकांना वाटू शकेल. कदाचित हृतिक फसवणूक कशी काय करू शकेल, अशी शंकेची पालही मनात चुकचुकत असेल, पण तसे नाही. या फसवणुकीच्या आरोपामध्ये हृतिकचा प्रत्यक्ष सहभाग काही नाही.\nहृतिकने 2014 मध्ये आपला स्वतःचा क्‍लोदिंग ब्रॅन्ड “एचआरएक्‍स’ या नावाने सुरू केला आहे. हृतिकच्या या ब्रॅन्डच्या मर्चेंडाईझसाठी या आर. मुरलीधरला गुडगावात स्टॉकिस्ट म्हणून नियुक्‍त केले होते. हृतिक आणि अन्य 8 जणांनी केलेल्या फसवणुकीमुळे आपल्याला 21 लाख रुपयांचे नुकसान झाले, असे या मुरलीधर नावाच्या माणसाने पोलिसांकडे दाखल केलेल्या “एफआयआर’मध्ये म्हटले आहे. “एचआरएक्‍स’ फर्मकडून आपल्याला कपडे नियमितपणे मिळत नव्हते, असे या व्यापाऱ्याने म्हटले आहे. हृतिकने आपल्या मार्केटिंग टीमला न सांगताच मार्केटिंग थांबवले. त्यामुळे मुरलीधरकडील कपड्यांचा माल तसाच पडून राहिला. कामगारांचे पगार आणि गोदामाचे भाडे मिळून एकूण 21 लाखांचे नुकसान या व्यापाऱ्याला सोसावे लागले. मुरलीधरच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी हृतिक आणि अन्य 8 जणांविरोधात “एफआयआर’ दाखल केली आहे. यापूर्वी कंगणा रणावतनेही तिचा ई मेल हॅक केल्याच्या आरोपाखाली हृतिकला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nसध्या हृतिक विकास बहलच्या “सुपर 30’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. पुढील वर्षी 25 जानेवारीला रिलीज होणारा हा सिनेमा बिहारमधील गणिततज्ज्ञ अभय आनंद यांच्या जीवनावर आधारित आहे. गंमत अशी की ज्या कंगणा रणावतबरोबर हृतिकचे जुने भांडण आहे, त्या कंगणाचा “मणिकर्णिका’ही याच दरम्यान रिलीज होतो आहे. त्यामुळे या दोघांची बॉक्‍स ऑफिसवर टक्कर होणार हे निश्‍चित आहे. याशिवाय इमरान हाश्‍मीचा “चीट इंडिया’ देखील याच वेळी रिलीज होतो आहे. तोपर्यंत या फसवणुकीच्या प्रकरणाचा काही तरी निकाल लागलेला असेल.\nबिहार-राजस्थान नंतर आता ‘या’ राज्यातदेखील ‘सुपर30’ करमुक्त\nशिवानी बोरकर ‘या’ मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमोबाईल चोरट्याला धाकड गर्ल नेहाने शिकवली अद्दल\nमिंग्लिशचा तडका “ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’\nकतरिनाच्या वाढदिवसाला यंदा पार्टी नाही\nअँजेलिना आणि ब्रॅड पीट पुन्हा भेटले\nउमेश कामत आणि प्रिया बापट एकत्र\nसारा हेलॅन्ड आणि वेल्स ऍडम्स यांचे लगिन ठरलं\nताज हॉटेलजवळील चर्चिल चेंबर इमारतीला आग; एकाचा मृत्यू दोन जखमी\nनारकोटिक्स विभागाकडून २० लाखाचा गांजा जप्त\nआगामी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\nमहिला कर्मचाऱ्यांना मेकअप टाळण्याचा इस्पितळाचा आदेश\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित पंचत्वात विलीन\nआयएल अँड एफएस कडून पतमानांकन वाढविण्यासाठी प्रताप\nलक्‍झरी कारच्या विक्रीवरही नकारात्मक परिणाम\nसौदीत जाऊन बलात्काराच्या आरोपीला अटक\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\n‘सुपर ३०’ चित्रपटाच्या कमाईत सतत वाढ\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nभोर : राष्ट्रवादीला जोर\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\nतोलणारांना काम द्या, अन्यथा हमाली बंद\nआगामी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\nनारकोटिक्स विभागाकडून २० लाखाचा गांजा जप्त\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2019-07-21T15:29:33Z", "digest": "sha1:VWSQQY3NZMCJUWBYVYGB74FMAVPOMCVR", "length": 9234, "nlines": 195, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वाई लेणी - विकिपीडिया", "raw_content": "\nवाई लेणी या ९ बौद्ध लेणी आहेत, वाईपासून उत्तरेस ७ किलोमीटर अंतरावर लोनारा आहे.[१] चैत्यगृहामधील स्तूप आज एक शिवमंदिर म्हणून रूपांतरीत झालेले आहे.[१]\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nजुनागढ बौद्ध लेणी समूह\nअजिंठा लेणी • वेरूळची लेणी • औरंगाबाद लेणी • पितळखोरे लेणी • घटोत्कच लेणी\nअंबा-अंबिका लेणी • भीमाशंकर लेणी • कार्ले लेणी • लेण्याद्री • घोरावाडी लेणी • तुळजा लेणी • नाणेघाट • बेडसे लेणी • भाजे लेणी • भूत लेणी • शिरवळ लेणी • शिवनेरी लेणी\nअगाशिव लेणी (कराड लेणी) • नांदगिरी लेणी • पाटेश्वर लेणी • वाई लेणी\nकान्हेरी लेणी • घारापुरी लेणी • मंडपेश्वर लेणी • महाकाली लेणी • मागाठाणे लेणी • जोगेश्वरी लेणी\nकुडा लेणी • कोंडाणा लेणी • गांधारपाले लेणी • ठाणाळे लेणी (नाडसूर लेणी) नेणावली लेणी • कांब्रे लेणी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१८ रोजी १७:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/rural-development-minister-pankaja-munde-2/", "date_download": "2019-07-21T14:53:50Z", "digest": "sha1:3BFW2LT2TLZJJTCLA5S5OQ5SFDH24Y3G", "length": 19756, "nlines": 233, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "संघर्ष यात्रेस प्रतिसाद मिळणार नाही : ना. पंकजा मुंडे यांचा दावा | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nसंगमनेर : पुणे नाशिक महामार्गावर अपघातात एक ठार, तीन जखमी\nपुढील 48 तासांत मुसळधार\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nनाशिकमध्ये ट्रेक फाउंडर्स राईडची यशस्वी सांगता\nमहिला पोलीसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल\nउष्माघाताने मेलेले २९ मोर गेले कुठे\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद���रुक येथील घटना\nपारोळ्यातील बालसंस्कार शिबिरात ४५०० विद्यार्थ्यांची नोंद\nभोरगाव लेवा पंचायतला पुस्तक भेट\nसावखेडा सरपंच पद अपात्र : औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nनुकसानग्रस्त पाच शेतकर्‍यांना ७० हजारांची मदत\nडॉक्टराकडे घरफोडी करणार्‍या तिघांना बेड्या\nचाराटंचाईने घेतला गायीचा बळी\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nचरणमाळ घाटात अडीच लाखाची लूट करणार्‍या म्होरक्यास अटक, दोन फरार\nप्रकाशा येथे बिबटयाची मादी मृतावस्थेत\nमोलगी येथे विद्यार्थ्यांसाठी जीवन कौशल्य प्रशिक्षण शिबिर\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nFeatured मुख्य बातम्या राजकीय सार्वमत\nसंघर्ष यात्रेस प्रतिसाद मिळणार नाही : ना. पंकजा मुंडे यांचा दावा\nशिर्डी (प्रतिनिधी)- गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्ष यात्रेला राज्यातील जनतेने मोठा प्रतिसाद दिला. काँग्रेसवाल्यांनी कितीही संघर्ष यात्रा काढल्या तरी लोक त्यांच्या संघर्ष यात्रेला प्रतिसाद देणार नाहीत.संघर्ष हा शब्द काँग्रेससाठी शोभा देत नाही, अशा शब्दांत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी काँग्रेसच्या संघर्षयात्रेची खिल्ली उडवली.\nना. पंकजा मुंडे यांनी काल शुक्रवारी शिर्डीत साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. साई दर्शनानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. त्या म्हणाल्या, स्व. गोपीनाथ मुंडे आणि आपण काढलेल्या संघर्ष यात्रेला जनतेने मोठा प्रतिसाद दिला होता. जो खरंच जनतेसाठी संघर्ष करतो त्यांना जनता डोक्यावर घेते.\nमात्र आमच्या संघर्ष यात्रेचे नाव वापरून काँग्रेसने सरकार विरोधात काढलेल्या संघर्ष यात्रेला लोकांनी नाकारले आहे. राम कदम यांच्या बोलण्याचा हेतू काहीही असला तरी त्यातून मेसेज चुकीचा गेला आहे, असे सांगत त्यांनी या प्रश्नावर अधिक बोलणे टाळले. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले याकडे त्यांचे लक्ष वेधले असता त्या म्हणाल्या, चंद्रकांत पाटील आमच्या पक्षाचे नेते आहेत. त्यांना आम्ही घरी बसू देणार नाही.\n2019 च्या निवडणुकीची तयारी आम्ही चार वर्षांपासूनच केली आहे. जनता भाजपावर नाराज नाही, हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सिध्द झाले आहे. आम्ही बेघर मुक्त महाराष्ट्रच्या केलेल्या घोषणेचे सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे. त्याचा एक भाग म्हणून 2011 पर्यंतची अवैध घरे\nनियमित करण्याचा सरकारने निर्णय घेतल्याने लाखो लोकांना फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र जलमय केला. आता राज्यालाही विकासमय करण्यावर आमचा भर राहणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.\nसाई संस्थानच्यावतीने कार्यकारी अधिकारी रूबल गुप्ता यांनी पंकजा मुंडे यांचा सत्कार केला.\nयावेळी आ. स्नेहलता कोल्हे, भाऊसाहेब वाकचौरे, सचिन तांबे, राहात्याच्या नगराध्यक्षा ममता पिपाडा, राजेंद्र पिपाडा यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nयंदाचा दसरा मेळावा भगवानबाबांच्या जन्मगावी सावरगाव येथेच होणार असल्याचेही मुंडे यांनी ठामपणे सांगितले.\nआंदोलनांचा भाजपावर परिणाम होणार नाही –\nमराठा व धनगर समाजाला आरक्षण कायद्याने देण्यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. वरवर घोषणा करून आरक्षण कोर्टात टिकणार नाही. आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार्‍यांबरोबर सरकार आहे. आंदोलनाचा कोणताही परिणाम भाजपावर होणार नाही, असे ना. पकंजा मुंडे म्हणाल्या.\nढाकणेंच्या टीकेला जनतेनेच उत्तर दिले..\nप्रताप ढाकणे यांनी आपल्यावर केलेल्या टिकेबद्दल मला माहीत नाही. मात्र जनतेने ढाकणे यांच्या टीकेला उत्तर दिले असल्याने आपण त्यावर अधिक बोलणार नाही, असे पंकजा यांनी सांगितलेे.\nशेवगाव-पाथर्डी टँकरमुक्तीच्या दिशेने : पंकजा मुंडे\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nजागतिक पासवर्ड दिन : काही महत्वपूर्ण टिप्स ज्या तुम्हाला सुरक्षित ठेवतील\nmaharashtra, आवर्जून वाचाच, दिनविशेष, फिचर्स, मुख्य बातम्या\nदुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून 2160 कोटी\nसहावा टप्पा : दिल्लीसह 59 ठिकाणी आज मतदान\nBreaking News, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या, राजकीय\nपालक सचिव आज घेणार जळगाव जिल्ह्यातील टंचाईचा परिस्थितीचा आढावा\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या\nमुंबई : कुलाबा येथील भीषण आगीत एकाचा होरपळुन मृत्यू\nभीषण अपघातात 9 युवक ठार\nमुंबई : ट��क्सी ड्राइवर असणाऱ्या ‘नामदेव भाऊं’ना बेस्ट ऍक्टरचे नामांकन\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\nनाशिकमध्ये ट्रेक फाउंडर्स राईडची यशस्वी सांगता\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nमहिला पोलीसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nशेवगाव-पाथर्डी टँकरमुक्तीच्या दिशेने : पंकजा मुंडे\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/agri/2019/03/06/1072/", "date_download": "2019-07-21T15:57:21Z", "digest": "sha1:6BIWMKCFET5KLRITSFENPGDZNT6HOZ2C", "length": 11458, "nlines": 107, "source_domain": "www.krushirang.com", "title": "असे ताक पिल्याने होईल त्रास..!", "raw_content": "\n[ July 20, 2019 ] कडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\tमहाराष्ट्र\n[ July 20, 2019 ] महाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\n[ July 20, 2019 ] शेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\tकोल्हापूर\n[ July 20, 2019 ] बिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\tअहमदनगर\n[ July 20, 2019 ] तंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\tआंतरराष्ट्रीय\nHomeशेतीकृषी साक्षरताअसे ताक पिल्याने होईल त्रास..\nअसे ताक पिल्याने होईल त्रास..\nMarch 6, 2019 Team Krushirang कृषी साक्षरता, ग्राम संस्कृती, लाईफस्टाईल, शेती 0\nशरीराच्या शुद्धीसह वजन कमी करणारे आणि शरीर व मनाला थंडावा देणारे ताक म्हणजे अनेकांचे आवडते पेय. मीठ टाकून खार ताक, साखर किंवा गुळ टाकून केलेले गोड ताक आणि काहीजणांना मसाला ताक आवडते. यंदाच्या उन्हाळ्यात आपणही ताक पिणार असाल. मात्र, आपल्यासाठी उपयोगी असणारे हेच ताक दुष्परिणाम करणारे ठरणार नाही याचीही आपण काळजी घ्याल अशीच अपेक्षा आहे.\nउन्हाळ्यात आता जागोजागी शहर व गावातही ताकाचे ठेले सुरू होतील तिथले ताक पिण्याचे दुष्परिणाम आधीच समजून घ्यायला हवेत. घरी बनविलेले व माठ किंवा फ्रीजमध्ये थंड केलेले ताक नक्की वरदान अआहे. मात्र, रस्त्यावरील ठेले किंवा अगदी हॉटेला��ही ताक देताना त्यात भरमसाठ बर्फ टाकला जातो. अनेकदा असा बर्फ बोअरिंग किंवा प्रसंगी सांडपाण्यावर तयार केलेलाही असू शकतो. तसेच ताक बनविताना व ग्राहकांना देताना त्यामध्ये कोणत्याही जीवाणूचा प्रादुर्भाव नाही अशाच ठिकाणचे ताक प्यावे. प्रसंगी ताकावाल्यास जास्तीचे पैसे द्यावे लागले तरीही चालतील मात्र, त्यात असा तयार बर्फ नसेल याची खात्री करून घ्या.\nफ्रीजमध्ये थंड करून स्वच्छता राखून तयार केलेले कोणतेही ताक पिण्यास हरकत नाही. ते आरोग्यदायी असेल. मात्र, अस्वच्छता आणि खराब पाण्याच्या बर्फाचे ताक आपल्याला पोटाचे विकार आणि इतर आजारांची लागण होण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. तसेच उन्हातून आल्याबरोबर थंड ताक पिऊ नये. उन्हातून आल्यावर आधी थोडा आराम करून मग थोडे पाणी पिल्यावर ताक प्यावे. यामुळे उष्माघाताचा झटका येण्याची शक्यता आहे.\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nत्या सोयाबीनलाही मिळणार २०० रुपये क्विंटल अनुदान\nस्ट्रोकपासून वाचवणारी आरोग्यदायी कैरी\nस्ट्रोकपासून वाचवणारी आरोग्यदायी कैरी\nMarch 6, 2019 Team Krushirang ग्राम संस्कृती, लाईफस्टाईल, शेती 0\nउन्हाळा आला की द्राक्ष आणि नंतर वेध लागतात आंबे खाण्याचे. मात्र, दरम्यानच्या काळात असतो कैरीचा हंगाम. आंब्याला लगडलेल्या कैऱ्यांचे पाड होऊन पिकलेला आंबा खाण्यापुर्वीच आरोग्यदायी अशी कैरी आपल्याला उन्हाच्या कडाक्यात दिलासा देते. उष्माघात अर्थात सन [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nशेळीचे दुध आहे बहुगुणी; जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे\nMay 26, 2019 Team Krushirang अहमदनगर, आंतरराष्ट्रीय, ग्राम संस्कृती, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राष्ट्रीय, लाईफस्टाईल, शेती, संशोधन 0\nगरिबांची गाय म्हणून महात्मा गांधी यांनी उल्लेख केलेल्या शेळीचे व्यावसायिक महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, तरीही भारतात अजूनही शेळीच्या दुधाला बाजारात किंवा आहारात द्यायला पाहिजे इतके महत्व नाही हे दुर्दैव आहे. उठता-बसता स्वदेशीचा नारा देणार्यांनीही [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nMarch 6, 2019 Team Krushirang कृषी सल्ला, कृषी साक्षरता, तंत्रज्ञान, राष्ट्रीय, विशेष, व्यवसाय व अर्थ, शिक्षण व रोजगार, शेती 0\nयंदाच्या दुष्काळात जनावरांच्या चारा आणि पाण्याच्या समस्येवर पशुपालकांना विशेष लक्ष ठेवावे लागणार आहे. कारण यंदा गो��्यात असोत की छावणीत, जनावरांना फ़क़्त ऊस हा एकमेव चारा खावा लागण्याची शक्यता आहे. उसाचे दुष्परिणाम लक्षात घेता कमी पाणी [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nकडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\nमहाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\nशेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\nबिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\nतंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\nबिझनेसवाला | खरेदी म्हणजे श्रीमंती मिळवणे नव्हे.. मग काय\nमराठवाड्यात लगेच पाऊस न पडल्यास दुष्काळ अटळ\nराज्यातील 5 जिल्हा परिषद बरखास्त\nविशेष | रामदास बोट दुर्घटना\nबिझनेसवाला | संधीचे सोने करा; ई-कारकडे पहा..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.orientpublication.com/2014/05/imff.html", "date_download": "2019-07-21T14:58:00Z", "digest": "sha1:I7NFKFD5N73VVWF6IMM3SCHRUCXIXQZB", "length": 7788, "nlines": 50, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: 'इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टिवल' (IMFF) चा मुंबईत चित्रपट महोत्सव", "raw_content": "\n'इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टिवल' (IMFF) चा मुंबईत चित्रपट महोत्सव\n'इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टिवल' (IMFF) चा मुंबईत चित्रपट महोत्सव\nरविंद्र नाट्य मंदीर मध्ये २५ ते २७ मे कालावधीत आयोजन\nमराठी सिनेमा जागतिक पातळीवर गौरविला जात असून निरनिराळ्या फिल्म फेस्टिवलमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण करतोय. याच पार्श्वभूमीवर आशयघन मराठी चित्रपटांचा आंतरराष्ट्रीय स्तरांवर सन्मान करणारा 'इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टिवल' IMFF येत्या २० जून ते २४ जून या कालावधीत मॉरिशसमध्ये रंगणार आहे. 'शार्दुल क्रिएशन्स' आणि 'आर. आर. ग्रुप' चे आयोजन असलेल्या या सोहळ्याचे पडघम आता निनादू लागले असून त्याविषयीची उत्सुकता सिनेवर्तुळात पहायला मिळतेय. मॉरिशसला होणाऱ्या सोहळ्यापूर्वी मुंबईमध्ये १२ दर्जेदार चित्रपटांचा महोत्सव आयोजित करण्यात येतोय.\nप्रभादेवीच्या रविंद्र नाट्य मंदिरच्या मुख्य सभागृहात २५ ते २७ मे या तीन दिवस रंगणाऱ्या या महोत्सवात दिवसाला ४ सिनेमांचा आस्वाद उपस्थितांना घेता येणार आहे. यावेळी सिनेमांचे निर्माते- दिग्दर्शक व कलाकार देखील उपस्थित राहणार असून या महोत्सवाला सर्वांना प्रवेश विनामुल्य आहे. IMFF च्या या चित्रपट महोत्सवात 'टाईमपास', 'दुनियादारी', 'रेगे', 'आ��चा दिवस माझा', 'सत ना गत', 'फँड्री', 'यलो', 'सामर्थ्य', '७२ मैल एक प्रवास', 'झपाटलेला २' 'भाकरखाडी ७ किमी', 'प्रेम म्हणजे प्रेम असतं' या निवडक १२ चित्रपटांचा समावेश असून यामधून ८ चित्रपटांची निवड करण्यात येणार आहे. निवडण्यात आलेल्या या सिनेमांचे स्क्रिनिंग मॉरिशसमध्ये २० जून ते २४ जून या कालावधीत करण्यात येईल. 'इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टिवल'च्या निमित्ताने तमाम मराठी रसिकांना दर्जेदार चित्रपटांचा आस्वाद घेता येणार असून हा महोत्सव एक वेगळा अनुभव ठरणार आहे.\nमॉरिशस येथे होणाऱ्या सोहळ्यातील कार्यक्रमांची जय्यत तयारी सध्या सुरु असून मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक सुप्रसिद्ध कलाकार यात सहभागी असणार आहेत. तत्पूर्वी सिनेरसिक मुंबईकरांनी मोठ्या संख्येने या महोत्सवाला उपस्थित राहून चित्रपटांचा आस्वाद घ्यावा यासाठी आयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/all?sort=title-asc&page=84", "date_download": "2019-07-21T15:24:49Z", "digest": "sha1:UDXI2QNFBZP7ULJKSGB7HI7GS4ZWTFP2", "length": 6150, "nlines": 146, "source_domain": "krushikranti.com", "title": "all - krushi kranti", "raw_content": "\nजगदंबा द्राक्ष नर्सरी सर्व…\nकुंभार ऊस रोप वाटिका\nउत्तम प्रतीचे मल्चिंग पेपर…\nदेशी गिर गाईचे शुद्ध तुप\nनिर्मल नॅचुरल गांडुळ खत\nशेतीसाठी वर्दान असे गांडुळ खत…\nट्रॅक्टर व ट्रक साठी…\nट्रॅक्टर ट्रक 407 व इतर सर्व…\nसुपर गोल्डन सिताफळ रोपे मिळतील सुपर गोल्डन सिताफळ रोपे मिळतील\nजग प्रसिध्द होत आसलेली सिताफळाची जात सुपर गोल्डन 9834712500\nजग प्रसिध्द होत आसलेली…\nMaharashtra 10-07-19 सुपर गोल्डन सिताफळ रोपे मिळतील ₹1\nसुपर गोल्डन सिताफळ रोपे मिळतील सुपर गोल्डन सिताफळ रोपे मिळतील\nजग प्रसिध्द होत असलेली सिताफळाची सुपर गोल्डन जात\nजग प्रसिध्द होत असलेली…\nSolapur 24-04-19 सुपर गोल्डन सिताफळ रोपे मिळतील ₹30\nसुपरस्टार ९ superstar 9 सुपरस्टार ९ superstar 9\nसुपरस्टार 9 - सर्व पिकांमध्ये सुप्त अवस्थेतील फळधारणा करून घेण्यास उपयुक्त आहे. फुलकळीचे प्रामाण वाढविते. फुल व फळगळ थांबविते. लवकर व एकसमान फळधारणेस मदत करते. डाळिंबामध्ये तसेच वेलवर्गीय पिकांमध्ये मादी फुलांची संख्या वाढविते. अधिक माहितीसाठी…\nसुपरस्टार 9 - सर्व पिकांमध्ये…\nसेंद्रिय कांदा सेंद्रिय कांदा\nसेंद्रिय शेती काळाची गरज विष मुक्त अन्न खा निरोगी राहा मी श्री श्रीरंग चतुर्भुज कोरे मी गेली चौदा वर्��� सेंद्रिय शेती करत आहे मी सन 2009 मध्ये बार्शी येथे सेंद्रिय गुळ काकविचा स्टॉल लावला होता त्यानंतर सन 2009 मध्ये त्यानंतर सिंचन नगर पुणे येथे कृषी…\nसेंद्रिय शेती काळाची गरज विष…\nSolapur 10-02-19 सेंद्रिय कांदा\nसेंद्रिय खते सेंद्रिय खते\nपितांबरी कंपनीचे गोमय सेंद्रिय खत 1kg/5kg/40kg पॅकमध्ये उपलब्ध. निबोंळीखत , गांडुळ खत उपलब्ध आहेत\nपितांबरी कंपनीचे गोमय सेंद्रिय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://mahadhan.co.in/product-portfolio/%E0%A4%9C%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%96%E0%A4%A4%E0%A5%87/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-24240/?lang=mr", "date_download": "2019-07-21T14:55:12Z", "digest": "sha1:PH2J3OLZGM5VKAWMKJE7JYWFRGVIUZG3", "length": 5024, "nlines": 81, "source_domain": "mahadhan.co.in", "title": "महाधान स्मार्ट 24:24:0 - जल विद्राव्य खते", "raw_content": "\nसूक्ष्म पोषक घटक खते\nHome विद्राव्य खते महाधान स्मार्ट 24:24:0\nत्यांमध्ये कोणते पोषक घटक असतात\nनाइट्रोजन (N) आणि फॉस्फोरस (P)\nते काय आहेत आणि त्यांची पिकाच्या पोषणात कशी मदत होते\nहे एक प्रारंभिक दर्जाचे खत आहे.\n2 स्वरूपांत N चा चांगला स्रोत: अमोनियाकॅल आणि नायट्रेट स्वरूपांत.\nN आणि 100% जल विद्राव्य P चा चांगला स्रोत असल्यामुळे, पिकाच्या पोषक घटकांच्या आवश्यकतांची पूर्तता होण्यास मदत होते.\nयांच्यामुळे मुळे चांगली विकसीत होतात आणि कोंबांची वाढ होते.\nत्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतो\nपिकाचा जोम वाढल्यामुळे, शेतकऱ्यांना सुदृढ पिके वाढवता येतात.\nपिकाच्या N, P गरजांची पूर्तता करण्यासाठी शेतकरी ही प्रत वापरू शकतात.\nमातीच्या चाचणीच्या अहवालांनुसार K वाढविण्याचा शेतकऱ्यांकडे पर्याय आहे.\nजल विद्राव्य प्रत असल्याने, ठिबक सिंचन किंवा पानांवरील फवारणीद्वारे वापरल्यास सर्वोत्तम परिणाम मिळतात.\nकमी झालेल्या खर्चांमुळे शेतकऱ्यांना वाढीव निव्वळ उत्पादनाचा आनंद मिळतो.\nकोणत्या पिकांमध्ये शेतकरी ते वापरू शकतात\nफर्टिगेशन द्वारे: द्राक्षे, डाळिंब, केळी, कापूस, टोमॅटो, कांदा, ऊस, आले, हळद, कलिंगड, फुलशेती आणि संरक्षित शेती\nपानांवरील फवारणीद्वारे: सर्व पिके\nमहाधन अमृता 00:00:50 + 17.5 S (पोटॅशिअम सल्फेट)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/marathi-actress-shubhangi-joshi-passed-away/", "date_download": "2019-07-21T15:53:04Z", "digest": "sha1:GINH7CIBCMI7PKYAHP3AM3I624ITP3A7", "length": 16829, "nlines": 235, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचे निधन | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nसंगमनेर : पुणे नाशिक महामार्गावर अपघातात एक ठार, तीन जखमी\nपुढील 48 तासांत मुसळधार\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nनाशिकमध्ये ट्रेक फाउंडर्स राईडची यशस्वी सांगता\nमहिला पोलीसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल\nउष्माघाताने मेलेले २९ मोर गेले कुठे\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nपारोळ्यातील बालसंस्कार शिबिरात ४५०० विद्यार्थ्यांची नोंद\nभोरगाव लेवा पंचायतला पुस्तक भेट\nसावखेडा सरपंच पद अपात्र : औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nनुकसानग्रस्त पाच शेतकर्‍यांना ७० हजारांची मदत\nडॉक्टराकडे घरफोडी करणार्‍या तिघांना बेड्या\nचाराटंचाईने घेतला गायीचा बळी\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nचरणमाळ घाटात अडीच लाखाची लूट करणार्‍या म्होरक्यास अटक, दोन फरार\nप्रकाशा येथे बिबटयाची मादी मृतावस्थेत\nमोलगी येथे विद्यार्थ्यांसाठी जीवन कौशल्य प्रशिक्षण शिबिर\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nमुख्यमंत्रिपदासाठी महायुतीचे तीन उमेदवार – जयंत पाटील\nआवर्जून वाचाच मुख्य बातम्या हिट-चाट\nज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचे निधन\nमुंबई – ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचे आज पहाटे झोपेत निधन झाले. दोन- तीन दिवस ताप आल्यामुळे गोरेगाव येथील रुग्णालयात होत्या अॅडमीट. मात्र आज पहाटे झोपेतच राहत्या घरी त्यांचे निधन झाले. शुभांगी कुंकू टिकली मधली जीजी आणि काहे दिया परदेसमधील आजीच्या भुमिकेवर रसिकप्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. मालिकांप्रमाणेच शुभांगी यांनी अनेक मराठी नाटकांमध्ये आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे.\n…कोण होत्या शुभांगी जोशी \nज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी या उत्कृष्ठ आजी होत्या. त्यांनी साकारलेल्या आजीच्या भूमिका साऱ्यांच्याच स्मरणात आहेत. ‘काहे दिया परदेस’ या मालिकेत त्यांनी साकारलेली गौरीची आजी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. तसेच ‘काहे दिया परदेस’ या मालिकेत शुभांगी जोशी यांनी मालवणी आजी साकारली होती. त्यांच्या मालवणी भाषेने प्रेक्षकांना अधिक जवळ केलं. तसेच ‘आभाळमाया’ या मालिकेत देखील त्यांनी साकारलेली आजी अतिशय लोकप्रिय होती. आभाळमाया या मालिकेत त्यांनी साकारलेली आजी ही वेगळी होती.\nबस व दुचाकीच्या धडकेत पती -पत्नी जागीच ठार\nमुलीच्या वाढदिवसाच्या दिवशीच पोलीस वडिलांचा दुर्दैवी मृत्यू\nVideo : कठोर परिश्रमातून यश निश्चित – गुजराती अभिनेत्री निशा मवानी\nतारक मेहता फेम दयाबेनची जागा घेणार हि अभिनेत्री \nअभिनेत्री आरजू गोवित्रीकरची पतीविरोधात तक्रार, मारहाण केल्याचा आरोप\nमी भोगले ते तुमची मुलंही भोगतील… तनुश्री दत्ताने दिला शाप\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nआता भारताच्या राष्ट्रपती, पंतप्रधानांसाठी मिसाईल रोधक विमान ‘एअर इंडिया वन’ ’\nmaharashtra, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\n# Photo Gallery # मेहनत, दूर्दम्य ईच्छाशक्तीनेच यशाला गवसणी : डी.बी.पाटील\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nपत्रिकेपेक्षा धार्मिक सम्मान महत्त्वाचा\nआवर्जून वाचाच, विशेष लेख\nसैराट फेम आर्चीची बारावीची परीक्षा; पोलिस बंदोबस्‍ताची मागणी\nBreaking News, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nमुख्यमंत्रिपदासाठी महायुतीचे तीन उमेदवार – जयंत पाटील\nमी भाजपचाच नव्हे तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – फडणवीस\nFeatured, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nमुंबई : कुलाबा येथील भीषण आगीत एकाचा होरपळुन मृत्यू\nमुख्यमंत्रिपदासाठी महायुतीचे तीन उमेदवार – जयंत पाटील\n‘चांद्रयान-2’ तयारी पूर्ण, सोमवारी दुपारी होणार प्रक्षेपण\nFeatured, देश विदेश, मुख्य बातम्या\nमी भाजपचाच नव्हे तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – फडणवीस\nFeatured, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nVideo : कठोर परिश्रमातून यश निश्चित – गुजराती अभिनेत्री निशा मवानी\nतारक मेहता फेम दयाबेनची जागा घेणार हि अभिनेत्री \nअभिनेत्री आरजू गोवित्रीकरची पतीविरोधात तक्रार, मारहाण केल्याचा आरोप\nमी भोगले ते तुमची मुलंही भोगतील… तनुश्री दत्ताने दिला शाप\nमुख्यमंत्रिपदासाठी महायुतीचे तीन उमेदवार – जयंत पाटील\n‘चांद्रयान-2’ तयारी पूर्ण, सोमवारी दुपारी होणार प्रक्षेपण\nFeatured, देश विदेश, मुख्य बातम्या\nमी भाजपचाच नव्हे तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – फडणवीस\nFeatured, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/aruna-dhere/", "date_download": "2019-07-21T15:34:17Z", "digest": "sha1:UKO54JJ7QJSUCCRS7LAXPNBB2QUO3FT7", "length": 6605, "nlines": 64, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Aruna Dhere Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nअरुणा ढेरे पुरोगामी दहशतवादाला बळी पडताहेत काय\nसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी, त्यांच्या भाषणात राजकीय मुद्दे घ्यावेत हे सुचणारे हेच आणि पुन्हा इतरांना “साहित्याच्या प्रांतात राजकारण नको” असा उपदेश करणारेही हेच. सदर भेट छान “पाहुणचार” करण्यासाठी होती हा देखावाच आहे. अरुण ढेरे, ज्या साहित्याच्या प्रांतातील एक आदरणीय नाव आहेत, त्यांच्यावर वैचारिक दबाव टाकणे नि आपल्या सोयीचा र्हेटरीक रुजवणे – हाच खरा हेतू.\nसत्यवान-सावित्री कथेचा एक कधीही नं वाचलेला दृष्टीकोण\nअखेरच्या क्षणापर्यंत कलासाधना करता यावी म्हणून राष्ट्रपतीपद नाकारणाऱ्या नृत्यांगणेची कहाणी\nगंगेचं गुपित – पाणी “पवित्र” असण्यामागचं वैज्ञानिक कारण\nअलेक्झांडर ग्रॅहम बेल बद्दल ‘ह्या’ रंजक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का\nया लोकांनी आपल्या क्रूर कपटी राजकारणामुळे भारतीय इतिहासावर काळेकुट्ट डाग सोडलेले आहेत\n“भारतीय” पद्धतीने जमिनीवर मांडी घालून जेवल्याने होतात हे ११ फायदे\n” : जगभरात विविध देशांमध्ये ह्या खाद्यपदार्थांवर बंदी आहे\nअँड्रॉइड फोन्समध्ये नेहेमी निर्माण होणाऱ्या ६ समस्या आणि त्यावरील उपाय..\nकारगिल युद्धामध्ये देशासाठी बलिदान देणाऱ्या ‘शेर शाह’ची गोष्ट\nठाकरे ते अक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर : राजकारण आणि चित्रपटांचं अदृश्य परंतु भेदक वास्तव\nह्या लोकांना कुठल्याच माध्यमातून एड्सचा संसर्ग होऊ शकत नाही \n राहुल गांधींना इसिसच्या जन्माची ही कथा कुणी सांगेल का हो\nधोक्याची घंटा : चीनच्या रुपात नवी विश्वव्यापी वसाहतवादी ताकद जन्माला येतेय\n“शेयरिंग” आजही “मिसिंग”च आहे\n५००, १००० च्या नोटांवर बंदी: तुम्हाला वाटतंय ते १००% खरं “नाही”\nसर्पदंशामुळे झाला अभिनेत्रीचा मृत्यू: असा कराल सर्पदंशाचा सामना\nसमलैंगिकता, आपण आणि अजूनही अनुत्तरीत असलेले काही प्रश्न\n‘गांधी’ घडवणारा अज्ञात व्यक्ती जो तुम्हाला माहित नाही\nसामोरची व्यक्ती तुमच्याशी खोटे बोलत आहे हे कसे ओळखाल \nअंबानीच्या घरचा कचरा फेकला जात नाही. मग काय केलं जातं त्याचं\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.reliableacademy.com/en/mpsc/current-affairs/07-Oct-17/marathi", "date_download": "2019-07-21T15:02:11Z", "digest": "sha1:VK2TIAKA33IWMEG3RONOR4Q2OAMYKOYW", "length": 24215, "nlines": 872, "source_domain": "www.reliableacademy.com", "title": "Reliable Academy", "raw_content": "\nचालू घडामोडी - मराठी\nशांततेसाठीचा नोबेल पुरस्कार ICAN ला जाहीर\nटपाल बचत योजनांसाठीही 'आधार'\nकॉर्पोरेट प्रशासनासंबंधी उदय कोटक समितीचा अहवाल SEBI कडे सादर\nमोहन जोशी यांना विष्णूदास भावे गौरव पदक जाहीर\nशांततेसाठीचा नोबेल पुरस्कार ICAN ला जाहीर\nसंपूर्ण जगातून अण्वस्त्रे नष्ट करण्यासाठीचे आंतरराष्ट्रीय अभियान International Campaign To Abolish Nuclear Weapons (ICAN) या संस्थेला यंदाच्या शांततेच्या नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.\n10 डिसेंबर रोजी ओस्लो येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे. पुरस्काराच्या स्वरुपात ICAN ला 11 लाख डॉलर इतकी रक्कम मिळणार आहेत.\nनॉर्वेतील नोबेल समितीने सांगितले की, जगात अण्वस्त्रांच्या वापरामुळे होणाऱ्या विध्वंसाबाबत जनजागृतीसाठी प्रयत्न करण्याबद्दल ICAN ला हा नोबेल पुरस्कार देण्यात येत आहे.\nशांततेसाठीच्या या नोबेलसाठी पोप फ्रान्सिस, सौदीतील ब्लॉगर रैफ बदावी, ईरानचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद जावेद जरीफ हे देखील स्पर्धेत होते.\n2007मध्ये सुरु झालेल्या ICAN या अभियानासाठी जगातील 101 देशांमध्ये 468 सहयोगी संस्था काम करीत आहेत. या संस्थांचे सदस्य संपूर्ण जगातून अण्वस्त्रे नष्ट व्हावीत यासाठी प्रयत्न करीत आहेत.\nनोबेल पुरस्कार देणाऱ्या समितीच्या सदस्या बी.आर. अँडरसन यांनी म्हटले आहे की, आपण सध्या अशा जगात आहोत ज्यावर अणुयुद्धाचे सावट आहे. त्यामुळे जागतिक शांततेसाठी प्रयत्न करणाऱ्या ICAN संस्थेची निवड नोबेलसाठी करण्यात आली आहे.\nटपाल बचत योजनांसाठीही 'आधार'\nसरकारने बॅंक खात्यांपाठोपाठ आता टपाल कार्यालयांमधील बचत योजनांसाठीही \"आधार\" क्रमांक बंधनकारक केला आहे. यासोबतच, भविष्य निर्वाहनिधी (पीपीएफ), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) आणि किसान विकास पत्र (केव्हीसी) घेणाऱ्यांना \" आधार' क्रमांक देणे आवश्‍यक राहील.\nया निर्णयाम���ळे सर्व खातेधारकांना 31 डिसेंबरपर्यंत \" आधार' क्रमांक टपाल कार्यालयामध्ये जमा करावा लागणार आहे. या निर्णयाबाबत सरकारने चार वेगवेगळ्या अधिसूचना जारी केल्या होत्या.\nया निर्णयानुसार \" आधार\" क्रमांकाची सक्ती असली, तरी ज्या खातेधारकाकडे \"आधार\" क्रमांक नसेल, त्याला \"आधार' क्रमांकासाठी अर्ज केल्याचा पुरावा द्यावा लागेल. तसेच विद्यमान खातेधारकांना 31 डिसेंबरपर्यंत आपला \"आ धार' क्रमांक टपाल कार्यालयाकडे जमा करावा लागेल.\nयाशिवाय, वाहन चालविण्याचा परवानाही (ड्रायव्हिंग लायसन्स) \"आधार\" क्रमांकाशी जोडण्याचा सरकारचा मानस आहे\nकॉर्पोरेट प्रशासनासंबंधी उदय कोटक समितीचा अहवाल SEBI कडे सादर\nकॉर्पोरेट प्रशासनासंबंधी तयार करण्यात आलेला अहवाल 21-सदस्यीय उदय कोटक समितीने समभाग बाजारपेठेचे नियामक सिक्युरिटीज् अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडे सादर केला आहे.\nया अहवालात स्वतंत्र संचालकाच्या नियुक्तीमध्ये पारदर्शकतेसाठी अनेक बदलांच्या शिफारसी केलेल्या आहेत. सोबतच कंपनी व्यवस्थापनात त्यांची सक्रिय भूमिका सुनिश्चित करण्यावरही जोर देण्यात आला आहे.\nही योग्य अशी वेळ आहे, जेव्हा एखाद्या सूचीबद्ध कंपनीमध्ये चेयरमन आणि व्यवस्थापकीय संचालक यांच्या कामकाजाचे (त्यांची भूमिका) योग्यरित्या विभाजन केले जावे.\nसूचीबद्ध कंपनीमध्ये संचालक पातळीवरील अधिकार्‍यांची संख्या कमी करून 8 केली जावी आणि यामधील कमीतकमी अर्धेअधिक सदस्य स्वतंत्र संचालक असावेत. सध्या SEBI ने कमीतकमी संख्या अनिवार्य केलेली नाही.\nएखाद्या सूचीबद्ध कंपनीमध्ये जास्तीत जास्त 6 संचालक असावेत आणि सोबतच प्रत्येक कंपनीमध्ये कमीतकमी एक महिला स्वतंत्र संचालक असावी.\nनियमामध्ये बदल करून त्यानुसार सूचीबद्ध कंपनीला स्वतंत्र संचालकाच्या राजीनाम्याचे पुरेशी कारणे द्यावे लागणार.\nबाजारपेठ भांडवलीकरण संदर्भात शीर्ष 100 कंपनीने आपल्या समभाग धारकांच्या बैठकीला ऑनलाइन जाहीर केले पाहिजे.\nगैर-कार्यकारी संचालक पातळीवरील अधिकारी वयाच्या 75 वर्षानंतर कोणत्याही विशिष्ट कारणाशिवाय पदावर राहू शकत नाही.\nकंपनीमध्ये गैर-कार्यकारी संचालकाला चेयरमन बनवले जावे.\nदरवर्षी सक्सेशन प्लानिंग, रिस्क मॅनेजमेंट यावर चर्चा व्हावी.\nवर्षात कमीतकमी 5 वेळा ऑडिट समितीची बैठक व्हावी.\nFDI आणि DII संबंधी माहित�� समभाग संबंधी एक्सचेंजसोबत सामायिक केली जावी.\nस्वतंत्र संचालकासाठी किमान मानधन वार्षिक पाच लाख रुपये करणे व प्रत्येक संचालक मंडळाच्या बैठकीसाठी 20,000-50,000 रुपये बैठक शुल्क करणे.\nप्रवर्तकाच्या परिवारमधून कार्यकारी संचालक असल्यास आणि त्याचे वार्षिक वेतन 5 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्यास किंवा कंपनीच्या निव्वळ लाभ 2.5% झाल्यास, कंपनीला या बाबतीत सार्वजनिक समभाग धारकांची मंजूरी अनिवार्य रूपाने घ्यावी लागावी.\nसूचीबद्ध कंपनीचे अध्यक्ष हे व्यवस्थापनापासून स्वतंत्र असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी गैर-कार्यकारी संचालक असतील.\nएखादा स्वतंत्र संचालक आठ पेक्षा जास्त सूचीबद्ध कंपन्यांमध्ये असू शकत नाही आणि एखादा व्यवस्थापकीय संचालक फक्त तीन सूचीबद्ध कंपन्यांमध्ये स्वतंत्र संचालक पदावर असू शकणार.\nSEBI ने सिक्युरिटीज कायद्याअंतर्गत लेखापरीक्षकांविरोधात कारवाई करण्याचे अधिकार स्पष्ट करावे.\nमोहन जोशी यांना विष्णूदास भावे गौरव पदक जाहीर\nमराठी रंगभूमीसह सिने, टीव्हीसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना यंदाचा अत्यंत मानाचा असा विष्णूदास भावे पुरस्कार जाहीर झाला आहे.\nरंगभूमी दिनी 5 नोव्हेंबरला पुस्कार प्रदान केली जाईल. संस्थेचे अध्यक्ष शरद कराळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.\nअध्यक्ष कराळे म्हणाले, अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदीर समिती सांगली शाखेच्या वतीने रंगभूमीची प्रदीर्घ सेवा करणाऱ्या कलाकारास विष्णुदास भावे गौर पदक देऊन सन्मानित करण्यात येते.\nयंदाचा पुरस्कार रंगभूमीसह चित्रपट आणि मालिकांमध्ये चरित्र भूमिकांसह खलनायक म्हणून गाजलेले प्रसिध्द अभिनेते मोहन जोशी यांना दिला जाणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप विष्णुदास भावे गौरव पदक, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ व पंचवीस हजार रूपये असे आहे.\nसन 1959 मध्ये बालगंधर्वांना प्रथम पुरस्कार देण्यात आला होता. त्यानंतर आजपर्यंत आचार्य अत्रे , ग. दि. माडगूळकर, डॉ. श्रीराम लागू, दिलीप प्रभावाळकर, अमोल पालेकर, डॉ. जब्बार पटेल यांच्यासह अनेक मान्यवरांना गौरवण्यात आले. यंदाचे 51 वे वर्ष आहे.\nMPSC APP मराठीतून अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी आणि सर्व विषयांचे विश्लेषण. रिलायबल अकॅडेमीचे संस्थापक मनोहर पाटील सरांच्या मार्गदर्शनातून साकारलेले व कमी वेळेत जास्तीस जास्त DOWNLOAD झालेले APP.\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करणे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. आम्ही UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, Current affairs, Practice Question Set, अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/kolhar-kurd-dengi-patient/", "date_download": "2019-07-21T14:53:59Z", "digest": "sha1:K6G6QYX4MY7RS2AZ2GQIAVRONDTOLGMG", "length": 12994, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कोल्हार खुर्दमध्ये आढळला डेंगीचा रुग्ण | Dainik Prabhat", "raw_content": "\nकोल्हार खुर्दमध्ये आढळला डेंगीचा रुग्ण\nकोल्हार खुर्द – राहुरी तालुक्‍यातील कोल्हार खुर्द येथे गेल्या पंधरा दिवसांपूर्वी डेंगीचा रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. तात्काळ गावात धूर फवारणीसह अनेक उपाययोजना राबविण्यात आल्या; मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. गावातील एका 16 वर्षीय विद्यार्थिनीला आता डेंगीची लागण झाली आहे.\nकोल्हार खुर्द परिसरात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून दर पंधरा दिवसांना डेंगीचा रुग्ण सापडत आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, सभापती, स्थानिक ग्रामविकास अधिकारी, आरोग्याधिकाऱ्यांना या बाबत माहिती दिल्यानंतर तालुक्‍यातील प्रशासन खडबडून जागे झाले. दुसऱ्याच दिवशी गावात आरोग्य विभागाचे पथक दाखल झाले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n“डेंगी स्वच्छ पाण्यावर तसेच पावसाच्या साठलेले पाण्यावरील डास चावल्याने होतो. गावातील तुंबलेल्या गटारी वाहत्या करणे, आठड्यातून एक दिवस कोरडा पाळणे, साठवलेल्या पाण्यावर झाकण ठेवणे अशा उपाययोजना करायला हव्यात. गावात वेळोवेळी डास प्रतिबंधक धूर फवारणी करावी. हिवताप, सांधेदुखी अशी लक्षणे आढळल्यास रुग्णांनी घाबरून न जाता प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. येथे सर्व प्रकारचे उपचार मोफत केले जातात.”\n-डॉ. संतोष चोळके, आरोग्याधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, गुहा\nस्थानिक प्रशासनाने आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार गावात धूर फवारणीचे काम सुरू केले. डेंगीच्या साथीला आवर घालण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आरोग्य विभा���ाने संवेदनशील पद्धतीने उपापयोजना केल्या. गेल्या पंधरा दिवसांपासून आरोग्य विभागाचे कर्मचारी गावात ठाण मांडून आहेत. घरोघरी जावून ते डेंगीबाबत माहिती देत आहेत. ग्रामस्थांनी वापरासाठी साठवून ठेवलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडत आहेत.\nपंधरा दिवसांपूर्वी डास प्रतिबंधक धूर फवारणी केल्यानंतर आता पुन्हा एकदा एका विद्यार्थिनीला डेंगीची लागण झाली आहे. ही विद्यार्थिनी सध्या संगमेर येथील एका दवाखान्यात उपचार घेत आहे. तिचे पालक रिक्षाचालक असून आई शिवण काम करून उदर निर्वाह करते. गरीब कुटुंबातील या मुलीवर तिच्या पालकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. ग्रामसेवकांनी वेळच्या वेळी डास प्रतिबंधक धूर फवारणी करून घेणे गरजेचे आहे; मात्र तसे नियमितपणे होत नसल्याने स्थानिक प्रशासनच्या बेजबाबदारपणाबद्दल ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे\nपर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावावे – प्रा.राम शिंदे\nनगर जिल्ह्यात अवघा 12 टक्के पाणीसाठा\nराजशिष्टाचाराला सुजय विखेंनी फासला हरताळ\nतर टॅंकरचे भाडे होणार कपात\nचारा छावणीत पैशाच्या वादातून हाणामारी; मेहकरी शिवारातील घटना\n‘हे’ आमदार राधाकृष्ण विखे पाटलांसोबत भाजपमध्ये जाण्याची शक्यता\nपालकमंत्री शिंदे यांची प्रदेशाध्यपदी निवड झाल्याची सोशल मीडियात चर्चा\nबालिकाश्रम रोडवर भरदिवसा घरफोडी\nदुष्काळी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू- शरद पवार\nताज हॉटेलजवळील चर्चिल चेंबर इमारतीला आग; एकाचा मृत्यू दोन जखमी\nनारकोटिक्स विभागाकडून २० लाखाचा गांजा जप्त\nआगामी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\nमहिला कर्मचाऱ्यांना मेकअप टाळण्याचा इस्पितळाचा आदेश\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित पंचत्वात विलीन\nआयएल अँड एफएस कडून पतमानांकन वाढविण्यासाठी प्रताप\nलक्‍झरी कारच्या विक्रीवरही नकारात्मक परिणाम\nसौदीत जाऊन बलात्काराच्या आरोपीला अटक\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\n‘सुपर ३०’ चित्रपटाच्या कमाईत सतत वाढ\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nभोर : राष्ट्रवादीला जोर\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nतोलणारांना काम द्या, अन्यथा हमाली बंद\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\nआगामी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\nनारकोटिक्स विभागाकडून २० लाखाचा गांजा जप्त\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.orientpublication.com/2016/05/blog-post_30.html", "date_download": "2019-07-21T14:48:21Z", "digest": "sha1:S5EAGCRPE7YBGEIVS6LWZFLT56YDFIX3", "length": 6771, "nlines": 47, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: मधु इथे अन चंद्र तिथे टीमची खवय्येगिरी", "raw_content": "\nमधु इथे अन चंद्र तिथे टीमची खवय्येगिरी\nखवय्येगिरी चा बेत आखत मधु इथे अन चंद्र तिथे या आगामी मराठी चित्रपटाची टीम झी मराठीच्या आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमात खमंग मेजवानीचा आस्वाद घेत २ फक्कड पदार्थ खास रसिक प्रेक्षकांसाठी बनवणार आहेत. १२ जूनला हा सिनेमा येणार आहे. आपल्या विनोदी अंदाजाने रसिकांना खळखळून हसायला लावणाऱ्या विशाखा सुभेदार व शैला काणेकर या दोन अभिनेत्रींनी फ्रँकी व मेयोनीज सॅण्डविज हे दोन चवदार पदार्थ बनवले. या पदार्थांचा फडशा पाडत या चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा साकारणारे ऋतुराज फडके, शाश्वती पिंपळीकर यांनीही या पदार्थांचा आस्वाद घेतला. यावेळी या चित्रपटातील या चारही कलाकारांनी एक छोटेखानी स्कीट सादर केलं. निवेदक संकर्षण कऱ्हाडे याच्या निवेदनाची धमाल व मधु इथे अन चंद्र तिथे टीमच्या कलाकारांची कमाल असा धमाल मस्तीत रंगलेला हा भाग मंगळवार ७ जून व शनिवार ११ जून ला दुपारी १.३० वा. प्रेक्षकांना पहाता येईल.\n‘चित्रपंढरी’ या बॅनरखाली येणाऱ्या या चित्रपटाचे निर्माते झी टॉकीज व रत्नकांत जगताप आहेत. दिग्दर्शक संजय झणकर मधु इथे अन चंद्र तिथे या चित्रपटातून एक रंजक कथा आपल्यासमोर उलगडणार आहेत. प्रत्येक शहराची स्वत:ची एक खासियत असते. हीच खासियत घेऊन कोल्हापूर व पुणे हे एकत्र आल्यावर उडणाऱ्या धमाल कथेची मेजवानी म्हणजे मधु इथे अन चंद्र तिथे हा सिनेमा. धमाल, मस्ती, हास्याचे स्फोट घडवत प्रेक्षकांना विनोदाची मेजवानी हा सिनेमा देणार आहे. आनंद इंगळे, भाऊ कदम, किशोर चौघुले, शैला काणेकरविशाखा सुभेदार, संजय मोहिते, ऋतुराज फडके, शाश्वती पिंपळीकर अशी विनोदवीरांची फौज यात आहे. १२ जूनला हा सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/255230.html", "date_download": "2019-07-21T15:47:56Z", "digest": "sha1:R6GSCUKC2BTLNFWK3LO3KZRCTDJHU4GG", "length": 19064, "nlines": 197, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "लोकसंख्यावाढ हेच देशातील समस्यांमागील एकमेव कारण नाही ! - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Post Type > राष्ट्र-धर्म विशेष > राष्ट्र-धर्म लेख > लोकसंख्यावाढ हेच देशातील समस्यांमागील एकमेव कारण नाही \nलोकसंख्यावाढ हेच देशातील समस्यांमागील एकमेव कारण नाही \n११ जुलै या दिवशी असलेल्या ‘जागतिक लोकसंख्यादिना’च्या निमित्ताने…\n‘देशातील वाढत्या समस्यांचे मूळ कारण देशाच्या लोकसंख्येत होणारी वाढ आहे’, असा टाहो काही बुद्धीवादी फोडत असतात. प्रत्यक्षात देशातील समस्यांना केवळ लोकसंख्यावाढ हेच नाही, तर देशातील भ्रष्टाचार तितकाच कारणीभूत आहेत. स्वदेशी आंदोलनाचे प्रणेते कै. राजीव दीक्षित यांनी याविषयी मांडलेले अभ्यासपूर्ण विचार आज असलेल्या ‘जागतिक लोकसंख्यादिना’निमित्त देत आहोत.\n१. भारताची लोकसंख्या आणि अन्नधान्याचे उत्पादन यांच्या वाढीचे समीकरण \n२. अन्य राष्ट्रांची लोकसंख्या आणि अन्नधान्याचे उत्पादन यांच्या वाढीचे समीकरण \n३. लोकसंख्या वाढीमुळे दारिद्य्र, निरोद्योगीपणा आदी नाही, तर उत्पादन वाढते, हे सिद्ध करणारा चीन \nजगातील सर्वच देशांची लोकसंख्या वाढली. लोकसंख्या वाढीमुळे दारिद्य्र, निरोद्योगीपणा आदी वाढत नाही, तर उत्पादन वाढते, हे चीनने सिद्ध करून दाखवले. चीन कधीही आपल्या देशातील लोकांना अभिशाप मानत नाही. लोकसंख्यावाढीचा आणि दारिद्य्र अन् निरोद्योगीपणा वाढण्याचा काहीएक संबंध नाही.\n४. माणूस जेवढे खातो, त्याच्या १० पट पिकवतो, हे लक्षात घ्या \nसमजा एक व्यक्ती जन्मानंतर वयाच्या ८० वर्षांपर्यंत अधिकाधिक ३ ते ४ सहस्र टन अन्न खाते; पण ५ एकर शेतात ८० वर्षांपर्यंत ती राबली, तर ३० सहस्र टन अन्न निर्माण करते. मानव असा प्राणी आहे, जो खातो अल्प; पण पिकवतो १० पट.\n५. देशाचे उत्पादन वाढवण्यासाठी लोकसंख्या वाढवणे आवश्यक असल्याचे सांगणारा ‘डेन्मार्क’ \n‘लोकसंख्यावाढीमुळे दारिद्य्र आणि निरोद्योगीपणा वाढतो’, हा सिद्धांत विदेशी लोकांना अमान्य आहे; पण भारताने मात्र तो उचलून धरला आहे. डेन्मार्कमध्ये एका चर्चासत्रासाठी मी (राजीव दीक्षित) गेलो होतो. तिथले प्रशासन लोकसंख्या वाढीसाठी प्रोत्साहन देते, असे मला दिसले. तिथे ‘मुले जितकी अधिक, तेवढे अधिकारीपद उच्च’, असा नियम आहे. त्या वेळी मला तेथील एका सहकार्‍याने सांगितले,\n‘‘आमच्या देशात काम अधिक आहे आणि लोकसंख्या न्यून आहे. त्यामुळे देशाचे उत्पादन वाढवण्यासाठी लोकसंख्या वाढवणे आवश्यक आहे.’’\n६. देशातील दारिद्य्र आणि निरोद्योगीपणा वाढत आहे, याला कारण लोकसंख्या नव्हे, तर (तत्कालीन) भ्रष्टाचारी शासनकर्तेच आहेत, हे आजही सिद्ध होते. आज भारताच्या या समस्यांना अनेक (तत्कालीन) भारतीय भ्रष्ट नेते उत्तरदायी आहेत.\n– कै. राजीव दीक्षित, स्वदेशी आंदोलनाचे प्रणेते (वर्ष २००४)\n(वरील विचार हे आजपासून १५ वर्षांपूर्वी मांडले असून आजही या परिस्थितीत विशेष पालट झालेला नाही. यासाठी सर्वच स्तरांवर प्रयत्न होऊन\nभ्रष्टाचाराच्या विरोधात संघटितपणे कृती होणे आवश्यक आहे \nCategories राष्ट्र-धर्म लेखTags भारत, राष्ट्र-धर्म लेख, लोकसंख्या वाढ Post navigation\nसनातनच्या वतीने भारतभर विविध ठिकाणी झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवांत वक्त्यांनी केलेले मार्गदर्शन\nकेवळ संतांनी केलेल्या अविरत प्रयत्नांमुळे हा देश हिंदुस्थान राहिला आहे\n‘ईश्‍वरी राज्या’च्या स्थापनेविषयी आश्‍वस्त करणारे एकमेवाद्वितीय द्रष्टे परात्पर गुरु डॉ. आठवले \nलेखापालांच्या परीक्षणाद्वारे सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेतील अपप्रकार उघड होऊनही दोषींवर कारवाई करण्याविषयी तत्कालीन सरकारची उदासीनता \n‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संकेतस्थळाला एप्रिल २०१९ मध्ये भेट देणार्‍या जिज्ञासूंचे वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय \nवंध्यत्व निवारण केंद्रात नोकरी करतांना ‘गर्भवैज्ञानिक’ श्री. अनिरुद्ध पट्टणशेट्टी यांच्या लक्षात आलेले अपप्रकार \nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type च��कटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/geeta-govindam/", "date_download": "2019-07-21T15:22:59Z", "digest": "sha1:QZKFTQIYDQ7PKWVIDIW2FOY2A4U5WQ3N", "length": 6283, "nlines": 64, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Geeta Govindam Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n२०१८ मधील या पाच चित्रपटांनी भारतीय चित्रपटांचा चेहरामोहरा बदलून टाकलाय\nकुठेही हिडीस अंगविक्षेप नाही की लव्ह स्टोरी आहे म्हणुन कथानकाची गरज नसतांना मुद्दाम घातलेले किसिंग सीन्स नाहीत.\nवातावरणाचा अंदाज लावतानाच्या ‘या’ अंधश्रद्धा चक्क वैज्ञानिक दृष्टीने योग्य आहेत \n“जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक” असणाऱ्या अवलियाची अत्यंत प्रेरणादायी कथा\nशेतकऱ्याला थेट ग्राहकाशी जोडणारं अकोल्याच्या तरूणाचं ‘वावर’ अॅप\nसमाजवादाच्या हट्टापोटी व्हेनेझुएलाची भयंकर आर्थिक दैना: भारतीय समाजवादी ह्यातून शिकतील\nबायको आपल्यापेक्षा जास्त पैसे कमावत असेल तर नवऱ्यांना काय वाटतं\nअलास्काच्या कडाक्याच्या थंडीत राहणाऱ्या अनेकांच्या लाडक्या पेंग्विनबद्दल काही आश्चर्यकारक गोष्टी\nहॉलीवूड चित्रपटात गाणी का नसतात जाणून घ्या या मागचं तुम्हाला माहित नसलेलं उत्तर\nकाळजी नसावी: चीनच्या महत्वाकांक्षी One Belt One Road आव्हानासाठी भारत तयार आहे\n८०च्या दशकातल्या जगातील सर्वात प्रसिद्ध शर्यतीच्या घोड्याच्या अपहरणाची थरारक कथा..\nनक्षल समर्थकांची देशव्यापी “चळवळ”\nतुंबाड : भय, लालसा, वासना, कामभावना यांचा एक सुंदर मिलाफ\n“कामसूत्र थ्रीडी” अन “टेम्प्टेशन बिटविन लेग्ज” : राहुल गांधींवर चित्रपट बनवणाऱ्याचा रंगीत इतिहास\nएकशे अकरा वर्ष जुने ‘तुप’ : आहारावर बोलू काही – भाग ३\nह्या ७ गोष्टी सिद्ध करतात की कपिल शर्मा हा काही निव्वळ नशीबाने यशस्वी झालेला नाही\nमतनोंदणी आणि मतमोजणी प्रकिया कशी असते\nकर्नाटक विधानसभा निवडणूक : कळपात फ़सलेल्या मतचाचण्य़ा – भाऊ तोरसेकर\nहिटलरच्या सैन्याला आपल्या “जादू” ने हरवणारा अचाट, अज्ञात “जादूगार”\nमिठाईवरील चांदीचा वर्ख शरीरासाठी खरंच सुरक्षित आणि फायदेशीर आहे का\nहजारो वर्षापूर्वीचे आपले पूर्वज कडक गांजा फुंकायचे\nनिरोगी आहाराची गुरुकिल्ली : शिंगाडा\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6/", "date_download": "2019-07-21T15:46:04Z", "digest": "sha1:NV3F7MTRYFGN2MCPHPTM3L7U5KXZEMUJ", "length": 8636, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अरुणाचल प्रदेश Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nआज मुंडे साहेबांची खूप आठवण येत आहे, कार्यकारिणी बैठकीत मुख्यमंत्री भावूक\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\nTag - अरुणाचल प्रदेश\nदेशात विविध भागात पूरपरिस्थिती, महाराष्ट्रातील बहुतांश भाग कोरडाच\nपुणे : देशात विविध भागात पूरपरिस्थिती गंभीर बनली आहे. आसाम, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा आदी राज्यांना पुराचा मोठा तडाखा बसला...\nपावसाचा धुमाकूळ ; १५ जणांचा मृत्यू, ४४ लाख लोक प्रभावित\nटीम महाराष्ट्र देशा- मुसळधार पाऊस आणि नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे देशातील काही राज्यांत पुराचे संकट निर्माण झाले आहे. आसाममधील बहुतांश जिल्ह्यांत ब्रह्मपुत्रा...\n‘अरुणाचल प्रदेशमध्ये आढळली सापाची नवीन दुर्मिळ प्रजात’\nटीम महाराष्ट्र देशा : रशियन जर्नल ऑफ हर्पेटोलॉजीमध्ये प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानुसार, अरुणाचल प्रदेशात लाल-तपकिरी रंग असलेली पिट वाइपर हि नवीन प्रजाती...\nकाश्मीरमध्ये ईव्हीएममध्ये बिघाड, दुर्दैवाने हाताच्या चिन्हलाचं धोका\nटीम महाराष्ट्र देशा : लोकशाहीच्या कुंभमेळ्याला आज सुरुवात झाली आहे, लोकसभेसाठी पहिल्या टप्यातील मतदान सध्या पार पडते आहे. विदर्भातील ७ जागांसह देशभरातील ९१...\n‘या’ प्रदेशात चक्क मतदानापूर्वीच झालाय भाजपचा विजय\nटीम महाराष्ट्र देशा – भारतीय जनता पक्षाने चक्क मतदानापूर्वीच तीन जागा मिळवून पुन्हा एकदा आपला जोश दाखवून दिला आहे. अरुणाचल प्रदेशात भाजपने मतदानापूर्वीच...\nअरुणाचल प्रदेशमध्ये भाजपला मोठा दणका\nटीम महाराष्ट्र देशा : लोकसभा आणि विधान सभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते मंडळी पक्षांतर करत असून अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपला चांगलाच धक्का बसला आहे. दोन मंत्री...\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार मोठी घोषणा \nटीम ���हाराष्ट्र देशा : निवडणूक आयोग मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आगामी लोकसभा निवडणुकींच्या तारखा घोषित करण्याची शक्यता आहे. या लोकसभा निवडणुकांसोबतच...\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nटीम महाराष्ट्र देशा- विधानसभा निवडणुकांत भाजपचा पराभव झाल्यानंतर भाजपमधील अंतर्गत मतभेद आता समोर येवू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष...\nखेलो इंडिया : वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राला दोन पदके\nपुणे : वेटलिफ्टिंगमधील महाराष्ट्राच्या मयुरी देवरे हिने २१ वर्षाखालील मुलींमध्ये ब्राँझपदक मिळविले. तिने ७६ किलो गटात स्नॅचमध्ये ७९ किलो तर क्लीन व जर्कमध्ये...\nआज मुंडे साहेबांची खूप आठवण येत आहे, कार्यकारिणी बैठकीत मुख्यमंत्री भावूक\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A5%80/", "date_download": "2019-07-21T15:08:41Z", "digest": "sha1:IXI6UF4OMOF4GHNJD2PURY5D6RQ4K7ZS", "length": 3662, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "दीक्षाभूमी Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\nतयारी विधानसभेची : प्रकाश जावडेकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट \nभीमसैनिकाचे बाबासाहेबांना अनोखे अभिवादन, ‘ही दौलत भीमरायाची’ होतीये प्रचंड लोकप्रिय \nपियुषा अवचर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती काल देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी...\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त ��ाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F/", "date_download": "2019-07-21T15:51:04Z", "digest": "sha1:PGZLRITY2ZXLMUWOIIAJLJUTXDAUTV7X", "length": 3695, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nआज मुंडे साहेबांची खूप आठवण येत आहे, कार्यकारिणी बैठकीत मुख्यमंत्री भावूक\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\nTag - नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी\nसेना-भाजप आणि कॉंग्रेससह अनेक पक्षांना निवडणूक आयोगाची नोटीस\nमुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये केलेल्या खर्चाचा तपशील सादर न केल्याप्रकरणी राज्य निवडणूक आयोगाने मान्यताप्राप्त 14 राजकीय...\nआज मुंडे साहेबांची खूप आठवण येत आहे, कार्यकारिणी बैठकीत मुख्यमंत्री भावूक\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95/", "date_download": "2019-07-21T15:19:03Z", "digest": "sha1:HJZQH6JB253KYAOUSRZR3VKWCJFSXSLL", "length": 4275, "nlines": 59, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "महासंचालक Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\nतयारी विधानसभेची : प्रकाश जावडेकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट \nभारतीय जवानांचे मोठे यश, चार दहशतवाद्यांचा खात्मा\nटीम महाराष्ट्र देशा : जम्मू काश्मीर मधील शोपियानमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमधील चकमकीत भारतीय जवानांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. शोपियांमधील...\nगेल्या वेळी भाजपाला पाठिंबा दिला यावेळी तुम्हाला पाठिंबा देऊ, नक्षलवाद्यांची कॉंग्रेसला ऑफर\nटीम महाराष्ट्र देशा – नक्षलवादी नेता गणपथी याने गेल्या वेळी आम्ही भाजपाला पाठिंबा दिला होता यावेळी काँग्रेसला पाठिंबा देऊ अशी खुली ऑफर दिल्याचा दावा...\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/2300", "date_download": "2019-07-21T16:06:40Z", "digest": "sha1:2PMXSIFDH4KGAHTRNY3MJNCJCDWY7VU2", "length": 14562, "nlines": 111, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "अभ्यंगस्नान | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nअंगाला तेल, उटणे व अत्तर लावून उष्णोदकाने (गरम पाण्याने) स्नान करणे याला अभ्यंगस्नान करणे म्हणतात. त्याला मांगलिकस्नान असेही नाव आहे. ती चाल प्राचीन काळापासून भारतात आणि आणि इतरही देशांत आहे. आयुर्वेदात अभ्‍यंगाला महत्त्वाचे स्‍थान आहे. दिवाळीतील नरक चतुर्दशी दिवशी अभ्‍यंगस्‍नान करण्‍याची परंपरा आहे. दिवाळीच्‍या सुमारास भारतात थंडी सुरू होते. त्‍या काळात त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्‍यक ठरते. त्‍याकरता अभ्‍यंगस्‍नानाचा आणि त्‍यात वापरल्‍या जाणा-या उटण्‍याचा फायदा होतो.\nपूर्वी घराघरातील स्त्रिया अभ्‍यंगस्‍नानाची तयारी करत असत. त्‍या शिकेकाई, रिठा, कडुनिंब यांसारख्या औषधी वनस्पती तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्‍या पाण्यात घालून ते पाणी चूलीवर किंवा बंब��मध्‍ये उकळून घेत. ते पाणी केस धुण्यासाठी वापरले जात असे. अंघोळीपूर्वी स्त्रिया घरातील पुरुषांना आणि मुलांना तेलाने मालीश करत. ते तेल प्रामुख्याने जाईच्या सुवासिक फुलांचे असे. जाईचे फुल सात्विक मानले जाते. राधाकृष्णासाठी जाईजुईच्या फुलांची, तुळशीची आरास करायची असा उल्लेख लोककथा आणि गीतांमध्ये आहे. मालीश केल्‍यानंतर बेसन, हळद, चंदन, गुलाबपाणी यापासून तयार केलेले सुगंधी उटणे अंगाला लावले जाई. आजच्या काळात जसे स्क्रब वापरले जाते, तसे उटणे हे निसर्गातील वस्‍तूंपासून तयार केलेले स्‍क्रब म्‍हणता येईल. उटण्याच्या वापरामुळे मृत त्वचा नष्ट होऊन त्वचेची रंध्रे मोकळी होतात. त्वचा कोमल आणि सुगंधी होते. काही घरांत उटणे तयार करताना कापूर, साय आणि संत्र्याची सालही वापरली जाते. आता घराघरातून उटणे तयार करण्‍याची प्रथा फार कमी ठिकाणी पाळली जाते.\nअभ्यंगस्नान घालताना व्यक्तीला कुंकवाचा टिळा लावण्यात येतो. त्‍यानंतर तिच्या शरिराला खालच्‍या भागाकडून वरच्‍या भागाकडे, अशा त-हेने तेल लावण्यात येते. त्यामुळे तेल अंगात मुरते. त्‍वचेचा रखरखीतपणा दूर होतो. तेल मुरल्‍यानंतर अंदाजे वीस ते तीस मिनीटांनंतर अंघोळ केली जाते. त्‍यावेळी शरिरास उटणे लावून ते त्‍वचेवर चोळले जाते. त्यानंतर त्‍या व्‍यक्‍तीने दोन तांबे उष्ण पाणी अंगावर घेतल्यावर तिच्यावरून आघाडा किंवा टाकळा या झाडाची फांदी मंत्र म्हणत तीनदा फिरवली जाते. अंघोळीनंतर त्‍या व्‍यक्‍तीला ओवाळण्‍याची प्रथा आहे. स्‍नानंतर हाताला अत्तर लावणे हा अभ्‍यंगस्‍नानाचाच भाग समजला जातो.\nमाणूस ऐहिक सुखोपभोगासाठी तेले व सुगंधी द्रव्ये वापरू लागल्यावर अभ्यंगस्नानाचा विधी रूढ झाला. शरीराचे स्नायू बलवान व्हावे व बल, पुष्टी आणि कांती वाढावी या उद्देशाने अभ्यंगस्नान करण्याची पद्धत निर्माण झाली. आरोग्यवृद्धी हा त्याचा पहिला उद्देश होता. पुढे पुढे या प्रकाराला धार्मिक स्वरूप आले. या कामी तीळ किंवा खोबरे यांचे तेल व तूप वापरतात. त्यात चंदन, गुलाब, मोगरा वगैरे फुलांची अत्तरे मिसळतात. तेलात हळदही टाकतात. लग्नाच्या आधी वधु-वरांना हळद लावतात, तोही अभ्यंगाचाच प्रकार आहे. मंगलकार्याच्या प्रारंभी यजमान दंपतीने अभ्यंगस्नान करावे असा विधी आहे. महापूजेत देवालाही अभ्यंगस्नान घालतात.\nबळी देण्याच्या पूर्���ी पशूच्या अंगाला अभ्यंग करण्याची प्रथा सर्व मागासलेल्या जातींत आहे. मृताच्या शरीरालाही तेल, तूप, हळद लावून स्नान घालतात. विशिष्ट प्रसंगी वेदी, देवळे, धार्मिक उपकरणे, शस्त्रे, यंत्रे, वाहने यांनाही तेल लावण्याची प्रथा आहे. राज्याभिषेक, राजसूय, अश्वमेध इत्यादी प्रसंगी अभ्यंगस्नानाला विशेष प्राधान्य असून, त्याला अठरा द्रव्यांची आवश्यकता असते. ज्यू लोकांत राजे आणि धर्माधिकारी यांना अधिकारासंबंधी अभिषेक करण्याच्या प्रसंगी तेल लावत. ख्रिस्ताचे मसीह असे जे नाव आहे, त्याचा अर्थ तैलाभिषिक्त असाच आहे. रोमन कॅथॉलिकांच्या मंदिरांतून विशेष प्रसंगी अभ्यंगविधी होत असतो. हिंदूंतही वर्षप्रतिपदा, दिवाळी इत्यादी सणावारी अभ्यंगस्नान करण्याची चाल आहे.\nआजारीपणात, आशौचकालात, स्त्रियांच्या मासिक रजोदर्शनात, उपवासाच्या दिवशी, विद्यार्थीदशेत अभ्यंग करू नये असे सांगितले आहे. संन्यासी व बैरागी यांनाही अभ्यंग निषिद्ध आहे.\n(आधार - भारतीय संस्कृतिकोश)\nखूपच छान माहिती... शेअर करण्यासाठी आभारी आहे.\nरोहिडा ऊर्फ विचित्रगड - शिवकाळाचा साक्षीदार\nसंदर्भ: बाजीप्रभू देशपांडे, शिवाजी महाराज, शिलालेख\nसंदर्भ: भाऊबीज, दिवाळी, दीपावली, व्रत, Bhavubij\nविदूर महाजनच्या सतारीचे खेड्याखेड्यात झंकार\nसंदर्भ: सतार, विदूर महाजन, राग, सतारवादक\nधनत्रयोदशी - राष्ट्रीय आयुर्वेद दिन\nसंदर्भ: धनत्रयोदशी, दिनविशेष, धन्‍वंतरी, राष्ट्रीय आयुर्वेद दिवस\nसंदर्भ: नरक चतुर्दशी, दिवाळी, दीपावली, व्रत, अभ्यंगस्नान, Narak Chaturdashi\nबलिप्रतिपदा - दिवाळी पाडवा\nसंदर्भ: बलिप्रतिपदा, दिवाळी, दीपावली, कथा, द्यूतप्रतिपदा, अभ्यंगस्नान, Balipratipada, Deepawali, Diwali\nदिवाळी अंक आणि आपण\nसंदर्भ: दिवाळी अंक, दिवाळी, दीपावली\nदिवाळी आणि करुणरम्य संस्कृती\nसंदर्भ: दिवाळी, दीपावली, वसुबारस, गोवत्सद्वादशी, गाय, व्रत, कथा, Vasubaras, Deepawali, Diwali\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://egnews.in/marathi-news/mamata-banarjee-cbi-another-side/", "date_download": "2019-07-21T14:55:57Z", "digest": "sha1:CKJXO4CUL3EPOFFOVODDQYZHERNS5AMI", "length": 6585, "nlines": 49, "source_domain": "egnews.in", "title": "ममता विरु���्ध CBI प्रकरणात नवा अध्याय...", "raw_content": "\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी 'नौटंकी'च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर 'जनावरांचा मोर्चा'\nममता विरुद्ध CBI प्रकरणात नवा अध्याय…\nकोलकत्ता येथे रंगलेला सीबीआय विरुद्ध कोलकत्ता पोलीस हा वाद जरी मिटला आहे असे दिसत असले तरी या प्रकरणाच्या चौकशीतून एक नवीन मुद्दा सामोर आलेला आहे.\nसीबीआय चे माजी प्रमुख एम. नागेश्वर राव यांच्याशी संबंधित असलेल्या Angela Mercantiles Private Ltd(AMPL) या कंपनीवर मागील दोन महिन्यापूर्वी कोलकत्ता पोलिसांनी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या आदेशावरून छापा घातला होता. या छाप्यात नागेश्वर राव यांच्या पत्नी व मुलीच्या खात्यावरून पैशाची देवाण-घेवाण झाल्याचे सामोर आले होते.\nनागेश्वर राव यांच्या पत्नी एम.संध्या व AMPLमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचे या तपासणीत उघडकीस आले होते. एम.संध्या यांनी AMPL कडून २०११ मध्ये २५ लाख रुपये घेतले होते तर, २०१२-१४ या आर्थिक वर्षात एम.संध्या यांनी AMPL ला १.१४ कोटी चे कर्ज दिल्याचे उघडकीस आले आहे.\nराजीव कुमार यांच्यावर झालेली विनावारंट कारवाई याचं मुळे तर नाही ना झाली असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.\nया प्रकरणाबद्दल रत्नाकर महाजन यांना विचारले असता,’त्यांनी कोलकत्ता येथे झालेले प्रकरण हे मोदी व शहा यांनी खूप मोठे आखले असणार, नागेश्वर रावांच्या संबंधित मुद्दा हा या प्रकरणाचा एक आरा होऊ शकतो, परंतु, मोदी व शहा यांना त्यांच्या पक्षाच्या अधिपत्याखाली नसणारी राज्ये लोकसभा निवडणुकांपूर्वी ताब्यात घ्यायची आहेत व त्यासाठी त्यांनी हा खाटाटोप लावला आहे.राज्यांच्या अधिकार क्षेत्रात हा एकप्रकारे हस्तक्षेप आहे. परंतु, ममता बॅनर्जी च्या लढाऊ वृत्तीमुळे त्यांना हे प्रकरण मोठे करता आले नाही.\nबाकी, नागेश्वर राव यांनी कार्यभाराच्या शेवटी उचललेले पाऊल हे त्यांना नक्कीच महागात पडेल,’ असे मत रत्नाकर महाजन यांनी व्यक्त केले.\nआमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .\nमोदि शहा शपथ घेणार का \nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी ‘नौटंकी’च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘जनावरांचा मोर्चा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/two-nashikar-cyclists-completed-death-race/", "date_download": "2019-07-21T14:53:24Z", "digest": "sha1:AZQLXFZBUDUMJBJO2LBU2N7BYRQ3555A", "length": 23038, "nlines": 247, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "दोघा नाशिककर सायकलीस्ट्सने पूर्ण केली डेथ रेस... | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nसंगमनेर : पुणे नाशिक महामार्गावर अपघातात एक ठार, तीन जखमी\nपुढील 48 तासांत मुसळधार\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nनाशिकमध्ये ट्रेक फाउंडर्स राईडची यशस्वी सांगता\nमहिला पोलीसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल\nउष्माघाताने मेलेले २९ मोर गेले कुठे\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nपारोळ्यातील बालसंस्कार शिबिरात ४५०० विद्यार्थ्यांची नोंद\nभोरगाव लेवा पंचायतला पुस्तक भेट\nसावखेडा सरपंच पद अपात्र : औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nनुकसानग्रस्त पाच शेतकर्‍यांना ७० हजारांची मदत\nडॉक्टराकडे घरफोडी करणार्‍या तिघांना बेड्या\nचाराटंचाईने घेतला गायीचा बळी\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nचरणमाळ घाटात अडीच लाखाची लूट करणार्‍या म्होरक्यास अटक, दोन फरार\nप्रकाशा येथे बिबटयाची मादी मृतावस्थेत\nमोलगी येथे विद्यार्थ्यांसाठी जीवन कौशल्य प्रशिक्षण शिबिर\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nBreaking News Featured नाशिक मुख्य बातम्या\nदोघा नाशिककर सायकलीस्ट्सने पूर्ण केली डेथ रेस…\nनाशिक : नाशिककर सायकलीस्ट्स किशोर काळे आणि संगमनेरचे विजय काळे यांनी जगातील अवघड स्पर्धांपैकी एक समजली जाणारी तथा डेथ रेस असे टोपण नाव मिळालेली ‘भूतान – टूर ऑफ द ड्रॅगन’ ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली आहे. एकाच वर्षात चार भारतीय सायकलीस्टसने स्पर्धा पूर्ण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. नाशिककर दोघांसह उत्तराखंड मधील दोघांनीही ही रेस पूर्ण करण्यात यश मिळवले आहे.\n1 सप्टेंबर रोजी झालेल्या टूर ऑफ ड्रॅगनच्या नवव्या आवृत्तीत जगभरातून एकूण 35 सायकलीस्ट्सने सहभाग नोंदवला. किशोर काळे यांनी 17 तासात तर विजय काळे यांनी 18 तासात ही स्पर्धा पूर्ण केली. यावेळी स्पर्धा पूर्ण करणाऱ्या दोघा सायकलीस्ट्सचा सत्कार भूतान ऑलिम्पिक कमिटीचे चेअरमन यांच्या हस्ते करण्यात येतो.\nसायकलिंगचे कॅपिटल होऊ बघणाऱ्या नाशिक शहरातील चार सायकलीस्ट्सने ही स्पर्धा पूर्ण केली आहे हे विशेष. या आधी 2012 मध्ये डॉ. महेंद्र महाजन तर गेल्यावर्षी 2017 मध्ये डॉ. हितेंद्र महाजन यांनी ही स्पर्धा पूर्ण केली आहे. तर आता 2018 मध्ये किशोर काळे आणि विजय काळे यांनी ही किमया साधली आहे.\nयाबद्दल किशोर काळे यांनी सांगितले की, पहिल्या प्रयत्नात केवळ 10 मिनिटांसाठी स्पर्धा सोडण्याची नामुष्की पत्करावी लागल्यानंतर मी जोमाने sarav करत यावेळी पुन्हा स्पर्धा पूर्ण करण्याचे ध्येय ठेवूनच सहभागी झालो होतो. हिमालयाचे विहंगम दृश्यांची अनुभूती अनुभवण्याची संधी स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर मिळते.\nएकूण चार घाट चढून उतरायचे असतात. त्यातील शेवटचा घाट सलग 40 किमीच्या चढायचा असल्याचे शेवटपर्यंत स्पर्धेतील आव्हान जिवंत असते.\nत्यामुळे सहकाऱ्यांचा तगडा पाठिंबा असल्याशिवाय हे शक्य नव्हते. संपूर्ण नाशिक सायकलीस्ट्स परिवार, संस्थेचे अध्यक्ष प्रविणकुमार खाबिया, आत्ताच आयर्नमॅन ठरलेले शहराचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, डॉ. महाजन बंधू, मोहिंदर सिंग यांचे चांगले सहकार्य आणि शुभेच्छा मिळाल्याचे किशोर काळे म्हणाले.\nकाय असते ‘टूर ऑफ द ड्रॅगन\nजगभरात होणाऱ्या विविध सायकलिंग स्पर्धांपैकी ‘डेथ रेस’ असे टोपण नाव मिळालेली ही स्पर्धा. एका दिवसात २६८ किमी अंतर, समुद्र सपाटीपासून १२०० मीटर ते ३३४० मीटर अशी उंची, हिमालयीन पर्वतरांगांतून ४० किमीपेक्षा जास्त लांबीचे तीन घाट ओलांडत पूर्ण करावी लागणारी जगातील सर्वात कठीण एकदिवसीय सोलो सायकल स्पर्धा असलेली टूर ऑफ ड्रॅगन आजवर खूप कमी सायकलीस्टना पूर्ण करता आली आहे.\nप्रचंड थंडीत ��ध्य भूतानमधील भुमतांग येथून १ सप्टेंबर रोजी पहाटे २ वाजता सुरु होणाऱ्या या स्पर्धेसाठी सायंकाळी ६ वाजताचा कटऑफ असतो. म्हणजेच एकूण १६ तासात २६८ किमी अंतर या अवघड पर्वतीय रांगांमधून घाट रस्त्यांवरून पूर्ण करावयाची असते. एका मोजणीनुसार प्रत्येक सायकलीस्टला एका दिवसाच्या या रेस दरम्यान सरळ रेषेत ३७९० मीटर (१२४३४ फुट) चढून ३९५० (१२९५९ फुट) उतरून येण्याची जणू शिक्षाच मिळते. भूतानची राजधानी थिम्फू शहरात ही स्पर्धा संपते.\nभूतान ऑलिम्पिक कमिटी यांच्याद्वारे ही ‘टूर ऑफ ड्रॅगन’ सायकल स्पर्धा आयोजित करण्यात येते. प्रथम क्रमांकास १ लाख ५० हजाराचे पारितोषिक देण्यात येते.\nही स्पर्धा पूर्ण करणारे पहिले भारतीय ठरलेले डॉ. महेंद्र महाजन सांगतात की, भूतानचे राजकुमार दाशो वांगचुक यांनी पहिल्यांदा हा प्रवास पूर्ण केला आणि त्यानंतर सलग ९ वर्षे ही स्पर्धा सुरु आहे. भूतानचे पंतप्रधान शेरिंग टोबगे यांनी देखील ही स्पर्धा अनेकवेळा पूर्ण केली आहे.\nया सर्व परिस्थितीमुळे तेथील स्थानिक लोकांचा या स्पर्धेप्रती असलेला जिव्हाळा वेगळेच काही सांगून जातो. पहाटे दोन वाजता सुरू होणाऱ्या या स्पर्धेच्या फ्लॅगऑफ वेळी अनेक स्थानिक नागरिक उपस्थित असतात असे डॉ. महाजन सांगतात.\nविजय काळे आपला अनुभव कथन करताना म्हणाले की, स्पर्धेच्या मार्गात येणाऱ्या अनेक वाड्या, गावे, शहरातून नागरिकांचा सकारात्मक दृष्टिकोन दिसून येतो. जगभरातून आलेल्या सायकलीस्ट्सना तेथे आदर मिळतो. विशेष करून भारतीयांना तिथे प्रचंड मान दिला जातो. त्यामुळे भारतातून या स्पर्धांना सहभाग वाढवा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे काळे यांनी सांगितले.\nराष्ट्रवादीचा १० सप्टेंबर रोजी नाशिक महापालिकेवर महामोर्चा\nदिंङोरी तालुक्यातील परमोरी येथे बिबट्याच्या हल्लात चिमुरडा ठार\nजळगाव ई पेपर (दि 21 जुलै 2019)\nधुळे ई पेपर (दि 21 जुलै 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 21 जुलै 2019)\nरविवार शब्दगंध पुरवणी (दि 21 जुलै 2019)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nसोशल मीडियाने आजच्या तरुणपिढीची वाट लावली: गोविंदराव डाके\nmaharashtra, आवर्जून वाचाच, नंदुरबार, मुख्य बातम्या\nशबरीमला मंदिर प्रवेशासाठी आंदोलन करणाऱ्या रेहाना फातिमाला अटक\nआवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nविवाहीत महिलेसोबत लग्न केले म्हणून तरुणाला जिवंत ��ाळले\nआवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\n‘इंटरनॅशनल माउंटन डे’ विशेष : ‘टायगर नेस्ट मॉनेस्ट्री’ : आनंददायी भूतानचा विस्मयकारक ठेवा\nBreaking News, आवर्जून वाचाच, ब्लॉग, मुख्य बातम्या, सेल्फी\nमुंबई : कुलाबा येथील भीषण आगीत एकाचा होरपळुन मृत्यू\nभीषण अपघातात 9 युवक ठार\nमुंबई : टॅक्सी ड्राइवर असणाऱ्या ‘नामदेव भाऊं’ना बेस्ट ऍक्टरचे नामांकन\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\nनाशिकमध्ये ट्रेक फाउंडर्स राईडची यशस्वी सांगता\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nमहिला पोलीसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nजळगाव ई पेपर (दि 21 जुलै 2019)\nधुळे ई पेपर (दि 21 जुलै 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 21 जुलै 2019)\nरविवार शब्दगंध पुरवणी (दि 21 जुलै 2019)\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jyotish-2014/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AB%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A4%BF-%E0%A5%A8%E0%A5%AF-%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A5%AB-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%88-%E0%A5%A80%E0%A5%A7%E0%A5%AA-114062900001_1.html", "date_download": "2019-07-21T14:58:55Z", "digest": "sha1:IM5ODEHQEHE3KQ5FM7NJJLGC6P6RC2HJ", "length": 24762, "nlines": 152, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "साप्ताहिक राशीभविष्यफल दि. २९ जून ते ५ जुलै २0१४ | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 21 जुलै 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाप्ताहिक राशीभविष्यफल दि. २९ जून ते ५ जुलै २0१४\nमेष : सप्ताहाच्या प्रथम चरणात पारिवारीक आनंद वाढेल. मनावर असलेले काळजीचे सावट दूर होऊन उत्साह वाढेल. कौटुंबिक सदस्य मंडळीबरोबर असणारे वाद मिटतील व परिस्थिती पूर्वपदावर येईल. सर्वत्र यश दृष्टिक्षेपात राहील. अंतिम चरणात स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. संततीबाबद आनंदवार्ता येईल. इतरांनी दिलेले मदतीचे आश्‍वासन ते पूर्ण करण्यास सर्मथ स्थितीतच राहतील व अपेक्षापूर्ती होऊ शकेल.\nवृषभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात पराक्रम अगर क्रीडा क्षेत्रात नेत्रदीपक यश मिळवून देणारी ग्रहस्थिती आहे. अपयशाचा सामना सहसा करावा लागणार नाही. दूर निवासी प्रिय व्यक्तींचे मनोनुकूल दूरध्वनी येतील व काळजी मिटेल. अंतिम चरणात पारिवारीक आनंद वाढविणारे समाचार हाती येतील व कौटुंबिक वातावरण उत्साहवर्धक राहील. आपले सहकार्य इतरांना बहुमोल उपयोगी स्वरुपाचे सिद्ध होईल.\nमिथुन : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक आवक मंदावेल व कर्ज व्यवहार प्रकरणे संथ गतीने कारवाईच्या मार्गावरच राहतील. आर्थिक व्यवहार जपून करणेच आवश्यक ठरेल व होणारे नुकसान टळेल. अंतिम चरणात कार्यसभोतालीन परिस्थिती अनुकूल व चांगली राहील. स्थगित व अपूर्ण व्यवहार कामे गतिवान होऊन पूर्ण होण्याच्या दृष्टिक्षेपात राहतील. आपले सहकार्य इतरांना विशेष उपयोगीतेचे ठरू शकेल.\nकर्क : सप्ताहाच्या प्रथम चरणात मानसिक समाधान लाभेल व मनावर असलेले काळजीचे दडपण दूर होऊन उत्साह वाढीस लागेल. मनातील कार्ययोजना प्रत्यक्ष कृतीत येतील. यशाचा मार्ग खुलाच राहील. अंतिम चरणात आर्थिक चढ-उतार निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. आर्थिक समस्यांचा सामना करावा लागेल. जवळ आलेले यश दूर जाण्याची दाट शक्यता आहे. शांतता व संयम ठेवणेच उचित ठरू शकेल.\nसिंह : सप्ताहाच्या प्रथम चरणात काही प्रमाणात अनावश्यक व मनाविरुद्ध खर्च वाढण्याची दाट शक्यता आहे. कोणत्याही बाबतीत इतरांवर अधिक प्रमाणात विश्‍वासून राहू नये. अन्यथा नुकसानकारक योग निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. अंतिम चरणात परिस्थिती थोडी मनाला दिलासा मिळवून देणारी आहे. त्यामुळे मनावरील काळजीचे सावट काही प्रमाणात कमी होण्याच्या दृष्टिक्षेपात राहील. महत्त्वपूर्ण स्वरुपाच्या घडामोडी व घटना घडतील.\nकन्या : सप्ताहाच्या प्रथम चरणात अचानक धनलाभ योग आहे. त्यामुळे लॉटरी वगैरेंसारख्या माध्यमातून नशिबाची परीक्षा घेण्यास हरकत नाही. उधारी वसुलीचे संकेत व सूचना मिळतील. आर्थिक समस्या मिटेल. अंतिम चरणात परिस्थिती थोडी प्रतिकूल आहे. त्यामुळे सावधानता ठेवूनच वाटचाल करणे आवश्यक व उचित ठरेल. भावी काळात होणारे नुकसान काही प्रमाणात टळेल. शांतता टिकून ठेवण्याचा प्रय▪जारी ठेवणे चांगले.\nतूळ : सप्ताहाच्या प्रथम चरणात उद्योग व्यवसाय क्षेत्र आघाडीवर राहील. नोकरीत वरिष्ठांबरोबर असणारे मतभेद मिटतील व परिस्थिती अनुकूल व चांगली राहील. सर्वत्र अपेक्षेप्रमाणे यश मिळून उत्साहवाढीस लागू शकेल. अंतिम चरणात जुन्या गुंतवणुकीवरील प्रत्यक्ष लाभ हाती येईल. आर्थिक आवक समाधानकारक राहील. हातात पैसा खेळताच राहू शकेल. आर्थिक टंचाईचा सामना करावा लागणार नाही.\nवृश्चिक : सप्ताहाच्या प्रथम चरणात महत्त्वपूर्ण स्वरुपाच्या कामासाठी करावा लागणारा प्रवास कार्यसाधक ठरेल. सर्वत्र यश दृष्टिक्षेपात राहून काळजीचे सावट व दडपण दूर होऊन उत्साह वाढीस लागेल. दूर गेलेले यश पुन्हा जवळ येईल. अंतिम चरणात उद्योग क्षेत्रातील करार व्यवहार भावी काळाच्या दृष्टीने विशेष फायदेशीर ठरतील. नवीन कराराचे प्रस्ताव समोर आल्यास त्याचा विचार व स्वीकार जरूर जरूर करावा.\nधनू : सप्ताहाच्या प्रथम चरणात विविध प्रकारच्या अडचणी वाढतील. जवळचा प्रवास घडेल; परंतु तो दगदग व त्रास वाढविणारा ठरेल. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच आवश्यक ठरेल. होणारा त्रास कमी होईल. अंतिम चरणात धार्मिक कार्यक्रमानिमित्त प्रवास करावा लागेल. अपूर्ण व्यवहार कामांना गती मिळेल व यशस्वीतेच्या मार्गावर राहतील. मानसिक शांतता टिकून राहून उत्साहवर्धक स्थिती कायम राहील.\nमकर : सप्ताहाच्या प्रथम चरणात भागीदारीमधून फायदा घडेल. भागीदारी क्षेत्र समस्यामुक्त राहील. काही बाबतीत दगदग निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. काळजीचे सावट वाढण्याची शक्यता आहे. अंतिम चरणात वाहन पिडायोग संभवतो. त्यामुळे वाहन चालविताना सर्व रस्ता आपलाच आहे, असे समजून वाहन चालविणे धोकादायक स्वरूपाचे ठरेल. महत्त्वपूर्ण निर्णय घेताना घाईघाईने निर्णय घेणे अहितकारक ठरेल.\nकुंभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात आरोग्याच्या सर्व समस्या मिटतील व निरागस आरोग्याचा लाभ मिळेल. विरोधक मंडळी गुप्तरीतीने सहकार्य करतील व यशस्वीतेचा मार्ग खुलाच राहू शकेल. यश समोर दिसू लागेल. सहकारी वर्ग अपेक्षेइतके सहकार्य करतील. अंतिम चरणात नियोजित कार्यक्रम रूपरेषेप्रमाणे होईल. नवीन भागीदारीचा प्रस्ताव समोर आल्यास त्याचा विचार व स्वीकार जरूर जरूर करावा, लाभप्रदच ठरू शकेल.\nमीन : सप्ताहाच्या प्रथम चरणात स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळेल व संततीबाबद आनंदवार्ता हाती येईल. आर्थिक समस्या व प्रश्न मनोनुकूलरीत्या मिटण्याच्या मार्गावर येतील. यश दृष्टिक्षेपातच राहील. अंतिम चरणात विरोधक ���ंडळीच्या कारवाया तूर्त थांबतील व विरोधक मंडळी सहकार्य करू लागतील. आरोग्याच्या बहुतेक समस्या मिटतील व निरागस आरोग्याचा लाभ मिळेल. सर्वत्र अपेक्षेइतके यश मिळवून देणारी ग्रहस्थिती आहे.\nगुरुभ्रमंतीचे प्रत्येक राशींवर होणारे प‍रिणाम\nसाप्ताहिक भविष्यपल दि. 22 ते 28 जून 2014\n12 वर्षांनंतर गुरु त्याच्या उच्च राशीत\nसाप्ताहिक भविष्यफल दि १५ ते २१ जून २0१४\nसाप्ताहिक भविष्यफल दि. ८ ते १४ जून २0१४\nयावर अधिक वाचा :\n\"निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा. एखाद्या गोष्टीवर डोळे मिटून विश्वास करू नये. आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींची काळजी घ्या. रोख रकमेची मोठी...Read More\nप्रेमसंबंधांमध्ये आवश्यक प्रगती होईल. आपल्या धाडसात वाढ होण्याची शक्यता आहे. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. आपल्या व्यवसायात काहीतरी चांगले घडून...Read More\nआज आपणास अनुकूल वार्ता मिळतील. आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आणि मित्रांकडून पाठबळ मिळेल. आपली प्रसिद्धी वाढण्याची शक्यता...Read More\nव्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रूंना मात द्याल. अनेक संघर्ष आणि विघ्नांना पार पाडल्यानंतर आज आपणास यश मिळेल. आपल्या आरोग्याची काळजी...Read More\nआर्थिक विषयांसाठी स्थिती अनुकूल आहे. धनाच्या रुपात यश मिळवा. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवा. व्यवसायात प्रगती कराल. स्थिती अनुकूल राहील....Read More\nअत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. आरोग्य मध्यम राहील. वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. वाहने काळजीपूर्वक चालवा. भावनाशील असल्यामुळे नुकसान...Read More\nकार्यक्षेत्रात वेगाने कार्य करा पण घाई करू नका. बेपर्वाईने कार्य करू नका. कुटुंबियांबरोबर वार्तालाप केल्याने एकमेकांच्या गरजा समजण्यात मदत मिळेल....Read More\n\"वेळ अनुकूल आहे. कामांमध्ये प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रू पराभूत होतील. आपल्या इच्छेवर आणि...Read More\nआर्थिक पक्षाबाबत सावध राहा. मातृपक्षाकडून प्रसन्नता राहील. काही प्रेमपूर्ण अनुभव आज येऊ शकतात. हा वेळ आपल्या एखाद्या आवडीच्या व्यक्तीबरोबर घालवू...Read More\nइतर लोकांना आपल्या स्वतःची गरज व इच्छा सांगण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. आपल्या जुन्या लोकांना किंवा आधार देणार्‍या मित्रांना जोडणे...Read More\nहुशारीने गुंतवलेले धन आपणास ध्येयाजवळ घेऊन जाई���. जोखिम असलेले कार्ये टाळा. आरोग्य मध्यम राहील. जोखिम असलेल्या कार्यांमध्ये गुंतवणूक करू नये....Read More\nआपल्या संपर्कात येणार्‍या लोकांच्या वर्तनामुळे आपणास संताप येण्याची शक्यता आहे. योग्य उद्योगात गुंतवणूक केल्यास शेवटी आर्थिक नफा मिळेल. काही...Read More\nशनिदेवाला नसून, महादेव आणि गणपतीला वाहतात शमीचे पानं\nआता श्रावण महिना सुरू होणार आहे. या महिन्यात महादेवाच्या पूजेचे खास महत्त्व असते. ...\nमहादेवाचे 108 नावे (अर्थासकट) : श्रावणात देतील पुण्य फल\nमहादेवाचे अनेक नावे आहेत. ज्यातून 108 नावांचे विशेष महत्व आहे. येथे अर्थासकट नावे ...\nदेवघरात या दिशेत ठेवा मुरत्या\nघरात पूजेला विशेष स्थान प्राप्त असतं. जेव्हा देवघराची गोष्ट निघते तेव्हा सर्वांच लक्ष्य ...\nश्रावण मास 2019: महादेवाचा पवित्र महिना, काय खरेदी कराल ...\nया वर्षी श्रावण मास 2 ऑगस्ट 2019 पासून सुरू होत आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी ...\nवारी पंढरीची: गोंदवले ते पंढरपूर\nश्री. अमेय पद्माकर कस्तुरे\nहे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...\nआयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...\nमुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...\nयुवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...\nवर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...\nइंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...\nगुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना \nजागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...\nब्रायन लाराला काय झाले \nजागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://newslantern.com/category/buldhana/", "date_download": "2019-07-21T15:36:33Z", "digest": "sha1:CXBUHMKO4GXVSULOE3NNFF4XEGSUWRU5", "length": 10775, "nlines": 313, "source_domain": "newslantern.com", "title": "Buldhana – Newslantern", "raw_content": "\n‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ मध्ये सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे\nदारु पिऊन वाहन चालविल्यास परवाना होणार ६ महिन्यांसाठी निलंबित\nएटीपी वर्ल्ड टूर टेनिस स्पर्धेचे उद्घाटन\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला जिल्ह्यात 4008 परीक्षार्थी\nरविवार, 10 जुन 2018 रोजी परीक्षेचे आयोजन Newslantern Edu Desk बुलडाणा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट-क पूर्व परीक्षो –\nपाणी टंचाई निवारणार्थ तीन गावांसाठी टँकर मंजूर\nNewslantern Environment Desk बुलडाणा: चिखली तालुक्यातील श्रीकृष्णनगर, सिं.राजा तालुक्यातील जागदरी व मोताळा तालुक्यातील रिधोरा जहाँगीर येथील पाणी टंचाईची तीव्रता लक्षात\nखामगांव उपविभागात 158 गावांमध्ये पाणीटंचाई घोषीत\nमहाराष्ट्र भुजल अधिनियम या गावांमध्ये लागू – शेगांव तालुक्यातील 66 व खामगांवमधील 92 गावांचा समावेश Newslantern Environment Desk बुलडाणा: खामगांव\nपातुर्डा येथील मुलगा सुरत येथे सापडला…\nमहिला व बालविकास विभागाने केले मुलाचे पुनर्वसन बुलडाणा: महिला व बाल विकास विभागाच्यावतीने जिल्ह्यामध्ये जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत भिक्षेकरी मुलांच्या\nमहात्मा गांधी व्यसनमुक्ती योजनेतंर्गत संस्थांना अनुदान मिळणार\n15 जुन 2018 पर्यंत जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावे Newslantern Health Desk बुलडाणा: सामाजिक न्याय विभागामार्फत सन\n25 टक्के ऑनलाईन प्रवेश पद्धतीमध्ये 1329 जागा रिक्त…\n10 जुन 2018 पर्यंत https://students.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावे Newslantern Edu Desk बुलडाणा: बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकारी\nजिल्हाधिकारी कार्यालयात 4 जुन रोजी लोकशाही दिन\nNewslantern Net Desk बुलडाणा: नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा जलदगतीने व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात\nशिवशाही शयनयान व वातानुकूलीन आसन श्रेणीतील बसेसमध्ये ज्येष्ठांना सवलत\n1 जून 2018 पासून लागू होणार Newslantern Net Desk बुलडाणा: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ प्रवाशांसाठी अनेक उपक्रम राबवित आहे.\nजिल्ह्याचा इयत्ता बारावीचा 89.71 टक्के निकाल जाहीर\n· सिं.राजा तालुक्याचा सर्वात जास्त 93.33 टक्के निकाल · मुलांच्या निकालाची टक्केवारी 87.08, तर मुलींची 93.03 टक्के · परीक्षेला बसलेल्या 32 हजार\nकापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीचा जीवनक्रम खंडीत करण्यासाठी उपाय\nNewslantern Biz Desk बुलडाणा: अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख पिक हे कापूस असून उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. माग��ल हंगामामध्ये\nतंबाखूमुक्तीचा संदेश देण्यासाठी धावले नाशिककर\n‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ मध्ये सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे\nदारु पिऊन वाहन चालविल्यास परवाना होणार ६ महिन्यांसाठी निलंबित\nएटीपी वर्ल्ड टूर टेनिस स्पर्धेचे उद्घाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/chhtarapati-shivaji-maharaj-statue-height-reduced-after-narendra-modis-tour-prithviraj-chavan-27004", "date_download": "2019-07-21T14:56:53Z", "digest": "sha1:XHECXYEJBWPIXBXTLWCXDOOMDLKG3U2Y", "length": 9884, "nlines": 133, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Chhtarapati Shivaji Maharaj statue height reduced after Narendra Modi's tour : Prithviraj Chavan | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपंतप्रधान मोदी येऊन गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी केली : पृथ्वीराज चव्हाण\nपंतप्रधान मोदी येऊन गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी केली : पृथ्वीराज चव्हाण\nपंतप्रधान मोदी येऊन गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी केली : पृथ्वीराज चव्हाण\nसोमवार, 6 ऑगस्ट 2018\nचबुतरा आणि पुतळ्याची उंची कमी केली. खर्चाचा मुद्दा पुढे करत सरकारने हा निर्णय घेतला. यासाठी लोकांना सरकारने आवाहन केले असते तर लोकवर्गणी मोठ्या प्रमाणात गोळा झाली असती.\nकोल्हापूर : \" मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वांत उंच पुतळा बांधण्याच्या विषयात सरकारची भूमिका संशयाची आहे.कॉंगेस आघाडी सरकारच्या काळात हा प्रस्ताव झाला. मात्र सध्याच्या सरकारने त्यात बदल केला. पुतळ्याऐवजी स्मारक असा उल्लेख केला जाऊ लागला. पंतप्रधान मोदी येऊन गेल्यानंतरच्या काळात उंचीबाबत बदल झाले. हे सारे संशयास्पद आहे,\" अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोल्हापुरात केली .\nआरक्षण प्रश्नावर सरकारवर हल्ला चढवताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले ,\"निवडणुकीपूर्वी मराठ्यांना आरक्षण देऊ; तर धनगर समाजाला आठ दिवसांत आरक्षण देऊ, असे सांगणाऱ्या भाजपला सत्तेत येऊन चार वर्षे झाली आहेत. तरीही त्यांना आरक्षण देता आलेले नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून जनतेची फसवणूक झाली आहे. सरकार आरक्षणाबाबत प्रामाणिक नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता जनतेची माफी मागावी.\"\nसरकारने सर्वच पातळीवर भ्रमनिरास केला आहे, असे सांगून पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले,\" पावसाळी अधिवेशन मोजके दिवस चालले. त्यात सरकारने ठोस काहीच सांगितले नाही. विरोधकांनी प्रश्‍न विचारले. त्यावर आलेली उत्तरे समाधानकारक नव्हती. उपप्रश्‍न करण्यासाठी वेळच दिला नाही. त्यामुळे अधिवेशनात फारसे काही हाती लागले नाही. शेतकरी आंदोलनापासून दूध आंदोलनाबाबत कोणताही समाधानकारक निर्णय सरकारने घेतलेला नाही. \"\n\"शिक्षणाचा दर्जा खालावला आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊनही नोकऱ्या मिळत नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यातून निर्माण झालेल्या नाराजीचे रूपांतर आंदोलनात झाले आहे. सरकारच्या निराशाजनक कामगिरीतूनच मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू आहे. पण त्यातही काही ठोसपणा नाही. अशा स्थितीत मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत सरकारला मदत करण्याची भूमिका कॉंग्रेसच्या बैठकीत घेतली आहे. सरकारला मदत करू, मात्र तरीही सरकारने काहीच केले नाही तर मुख्यमंत्र्यांना माफीच मागावी लागेल,\" असेही ते शेवटी म्हणाले .\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nशिवाजी महाराज shivaji maharaj government मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण prithviraj chavan आरक्षण धनगर अधिवेशन आंदोलन agitation दूध शिक्षण education\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://egnews.in/marathi-news/tag/rajeev-gandhi/", "date_download": "2019-07-21T14:46:04Z", "digest": "sha1:WPIPR3WNLKLZ2BHGCZV5IYLWT5PC42XD", "length": 6038, "nlines": 46, "source_domain": "egnews.in", "title": "RAJEEV GANDHI Archives - EG News मराठी", "raw_content": "\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी 'नौटंकी'च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर 'जनावरांचा मोर्चा'\nभाजपचे वाचाळवीर नेते; राजीव गांधीची तुलना कसाब आणि गोडसेंशी\nनवी दिल्ली : भारतात लोकसभेच्या रणांगणात टीकास्त्रासांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र या टीका करताना त्यांच्या बोलण्यावर ताबा ठेवणे हे गरजेचे असते. मात्र भाजपची नेते मंडळीतर वाचाळवीरांप्रमाणे टीका करत आहे. भाजपच्या भोपाळम���ील उमेदवार साध्वी प्रज्ञा यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींचा खून करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हटलं. त्यामुळे देशभरातून त्यांच्यावर टीका झाली. त्यावर त्यांनी माफी ही मागितली. या प्रसंगातून भाजप नेत्यांनी काही घ्यायला हवं होतं. मात्र भाजपाच्या नेत्यांना जणू सत्तेची नशा चढली आहे. त्यामुळे ते काहीही…\nमोदी, देश तुम्हाला कधीच माफ करणार नाही\nमुंबई : सध्या देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे सतत प्रचारसभा होत आहे. या सभांमध्ये एकदुसऱ्यावर टीका करण्यातच नेतेमंडळींना धन्यता वाटते. अशाच एका सभेत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींची जीभ घसरली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर टीका करण्याच्यानादात मोदींनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबद्दल बोलताना आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. तुमच्या वडिलांच्या पाठिराख्यांनी त्यांची ‘मिस्टर क्लिन’ अशी प्रतिमा तयार केली. पण ‘भ्रष्टाचारी नंबर १’ अशा ओळखीनेच त्यांचा शेवट झाला, असा टोला राहुल गांधी यांना लगावत मोदींनी…\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी ‘नौटंकी’च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘जनावरांचा मोर्चा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://rohanprakashan.com/index.php/literature/item/game-changer-set.html?category_id=44", "date_download": "2019-07-21T14:51:48Z", "digest": "sha1:CYQH6CTWY46FO5C6V7WTKJBXHHG7T3XL", "length": 5529, "nlines": 99, "source_domain": "rohanprakashan.com", "title": "Game Changer Set / गेम चेंजर संच", "raw_content": "\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\nया पुस्तकात नडेलाची वैयक्तिक जडणघडण, त्याची नियुक्ती कशी करण्यात आली, मायक्रोसॉफ्टची आधीची स्थिती, नडेलाने ठामपणे केलेले बदल, त्याचे परिणाम आणि नडेलापुढची आव्हानं इत्यादी गोष्टींचा ऊहापोह करण्यात आला आहे. त्यामुळे एका बाजूला हे पुस्तक म्हणजे सत्य नडेला या व्यक्तिमत्त्वाचं चरित्र आहे, तसंच दुसरीकडे, ते तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने होणारे बदल, त्यामुळे होत असलेली स्पर्धा यांची मर्मदृष्टी देणारा माहितीपटही आहे.\nया पुस्तकात ���िचईच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण, ‘गूगल’मधल्या प्रवेशापासून ते सीईओ पदापर्यंतचा त्याचा विलक्षण प्रवास, त्याने ठामपणे घेतलेले निर्णय, पेललेली आव्हानं, ‘गूगल’ला प्राप्त करुन दिलेलं अत्युच्च स्थान याचा उहापोह रंजकपणे आणि प्रभावीपणे केला आहे. सुंदर पिचई आणि दैनंदिन जगण्याचा भाग बनलेलं ‘गूगल’ यांच्या यशाचं मर्म सांगणारं आणि २१व्या शतकातलं बहुपेडी नेतृत्त्व कसं असावं आणि ते कसं घडतं हे उलगडून दाखवणारं पुस्तक\nअणुविश्वातील ध्रुव डॉ. अनिल काकोडकर (Anuvishwatil Dhruv dr. Anil Kakodkar)\nमेट्रोमॅन श्रीधरन | Metroman Shreedharan\nटेलिकॉम-क्रांतीचं महास्वप्न | Telecom Kranticha Mahaswapna\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\n|| घराला समृद्ध करणारी पुस्तकं ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/sweatshirts/campus-sutra-impressive-gray-sweatshirt-price-pbl7ue.html", "date_download": "2019-07-21T15:16:46Z", "digest": "sha1:QDU7XLA4E3QJSV4CK6F5K3HXRSDUIZ4O", "length": 15982, "nlines": 417, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅम्पस सूत्र इम्प्रेससिव्ह ग्राय स्वेटशिर्त सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकॅम्पस सूत्र इम्प्रेससिव्ह ग्राय स्वेटशिर्त\nकॅम्पस सूत्र इम्प्रेससिव्ह ग्राय स्वेटशिर्त\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n+ पर्यंत 4% कॅशबॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅम्पस सूत्र इम्प्रेससिव्ह ग्राय स्वेटशिर्त\nकॅम्पस सूत्र इम्प्रेससिव्ह ग्रा�� स्वेटशिर्त किंमतIndiaयादी\n+ पर्यंत 4% कॅशबॅक\nवरील टेबल मध्ये कॅम्पस सूत्र इम्प्रेससिव्ह ग्राय स्वेटशिर्त किंमत ## आहे.\nकॅम्पस सूत्र इम्प्रेससिव्ह ग्राय स्वेटशिर्त नवीनतम किंमत Jul 12, 2019वर प्राप्त होते\nकॅम्पस सूत्र इम्प्रेससिव्ह ग्राय स्वेटशिर्तस्नॅपडील उपलब्ध आहे.\nकॅम्पस सूत्र इम्प्रेससिव्ह ग्राय स्वेटशिर्त सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 719)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅम्पस सूत्र इम्प्रेससिव्ह ग्राय स्वेटशिर्त दर नियमितपणे बदलते. कृपया कॅम्पस सूत्र इम्प्रेससिव्ह ग्राय स्वेटशिर्त नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅम्पस सूत्र इम्प्रेससिव्ह ग्राय स्वेटशिर्त - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 15 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅम्पस सूत्र इम्प्रेससिव्ह ग्राय स्वेटशिर्त वैशिष्ट्य\n( 1 पुनरावलोकने )\n( 4 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 4 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 19 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nकॅम्पस सूत्र इम्प्रेससिव्ह ग्राय स्वेटशिर्त\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/category/sampadakiya/mudda/page/3/", "date_download": "2019-07-21T14:44:42Z", "digest": "sha1:PBJIPVFOQPA5YJJL4LE655QJQUTJIQ2N", "length": 16120, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "मुद्दा | Saamana (सामना) | पृष्ठ 3", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबीड शहरात सुसज्ज उद्याने उभारणार, नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागरांचे आश्वासन\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nज्येष्ठ नाट्यकर्मी बापू कोयंडे यांचे निधन\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा…\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छा���लेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nमुलीने केली आईची हत्या, मुंडके रस्त्यावर फेकले\nचंद्रावर होते ‘जादू’ चे शहर- नासाचा दावा\nआखातामध्ये तणाव वाढला; इराणने ताब्यात घेतले ब्रिटनचे टँकर\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nइंडोनेशियन ओपन : सिंधूचे जेतेपदाचे स्वप्न भंगलं, जपानच्या यामागूचीकडून अंतिम सामन्यात…\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवनचे पुनरागमन\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन : सिंधूची अंतिम फेरीत धडक, जेतेपदाच्या लढतीत यामागुचीला…\nप्रेसिडेंटस् कप बॉक्सिंग : शिवा थापाला सुवर्णपदक, हिंदुस्थानला चार पदके\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nअस्थमा फक्त दिवाळीत होतो काय, सिगारेट पिणाऱ्या प्रियंकाला नेटकऱ्यांनी फटकारले\nBigg Boss 2 : आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो आरोह वेलणकर\nसनी लिओनी झाली जलपरी, पाहा तिचे हे सुंदर फोटो\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nमुद्दा : सिंधुजल संधीतील पाणी\n>> ज्ञानेश्वर भि. गावडे ‘पाणी वळवा नि पाकिस्तानची जिरवा’ अशी भूमिका नव्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मध्यंतरी मांडली. त्यामुळे हिंदुस्थान व पाकिस्तानमधील ‘सिंधुजल संधी’,...\nमुद्दा : विरोधकांना धक्का का बसला\n>> मनमोहन रो. रोगे लोकसभा निवडणुकीसाठी कधी नव्हे ते आपापसातले हेवेदावे-भांडणे विसरून हिंदुस्थानातील आवळा-भोपळा पक्ष एक झाले ते केवळ मोदींविरोधात. प्रसिद्धीमाध्यमांनीही त्याला भरपूर प्रसिद्धी दिली....\nलेख : मुद्दा :‘तक्षशिला’ दुर्घटनेतून निर्माण झालेले प्रश्न\n>> वैभव मोहन पाटील गुजरातमधील सुरत येथील तक्षशिला इमारत दुर्घटनेने अवघ्या देशाला हादरून सोडले. या घटनेतून शिकवणीला जाणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांचा जीव किती धोक्यात आहे, याची...\nमुद्दा : बळी एव्हरेस्टचे, हौसेचे की छंदाचे\n>> पंढरीनाथ सावंत जगातील सर्वात उंच पर्वत शिखर एव्हरेस्टवर (उंची 8848 मीटर) चढण्याच्या प्रयत्नांना नेमकी सुरुवात कधी झाली माहीत नाही, पण माणसाचे पाऊल या शिखरावर...\nमुद्दा : लोकशाही आणि सामाजिक भान\n>> पुरुषोत्तम कृ. आठलेकर संपूर्ण जगात सार्वभौम लोकशाही म्हणून आपला लौकिक आहे आणि आपण तो आजतागायत जपत आलो आहे. परंतु अलीकडे मागील काही वर्षांत सत्तासंघर्षाच्या...\nलेख : मुद्दा : पाण्याचे नियोजन : काळाची गरज\n>> दादासाहेब येंधे मुंबई आणि परिसरात पाणीकपात केल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पाण्याचे योग्य नियोजन महापालिका प्रशासनाकडून होत नसल्यामुळे पिण्याचे पाणी मुंबईकरांना...\nमुद्दा : मोदी विरुद्ध मोदि\n> व्यंकटेश बोर्गीकर मोदी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ‘मोदी’ म्हणजे मोठे दिग्गज. यात सोनिया गांधी, शरद पवार, मनमोहन सिंग, राहुल गांधी, मुलायमसिंग यादव, सीताराम...\nमुद्दा : इष्टापत्ती समजून गाळ उपसा\n> ज्ञानेश्वर गावडे मुंबई शहराला मोडक सागर, तानसा, वैतरणा, तुळशी, विहार आणि भातसा अशा धरणातून दररोज 3800 दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे या धरणात...\nमुद्दा : शिक्षक संयमी नक्कीच असावा\n>> अंकुश शिंगाडे दिवसेंदिवस मराठी शाळेला उतरती कळा लागलेली आहे. त्यातच बहुतांश लोक त्यासाठी शिक्षकाला दोष देऊन मोकळे होताना दिसतात. वास्तविक विद्यार्थी पटसंख्या वाढविण्यासाठी योजलेले...\nमुद्दा – 370 कलम; एक समीकरण\n>>दि. मा. प्रभुदेसाई<< सुमारे 70 वर्षांपूर्वी कोणाच्या तरी हट्टामुळे, राज्यकर्त्यांच्या राजनीतीच्या अज्ञानामुळे घटनेतील 370 कलम व नंतर पुरवणी 35ए अन्वये कश्मीरला एका खास राज्याचा दर्जा...\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्���ंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा...\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nजिंतूर येथे मुख्याध्यापकाने केली शिक्षकास धक्काबुक्की\nकुरुंद्यात हुंडाबळी, सासरच्या जाचास कंटाळुन विवाहितेची आत्महत्या\nगाव तिथे ग्रंथालय संकल्पना कागदावरच, रायगड जिल्ह्यात अवघी 76 ग्रंथालये\nशाळकरी मुलींशी अश्‍लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला अटक\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nलोजपा खासदार रामचंद्र पासवान यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/77466.html", "date_download": "2019-07-21T15:08:18Z", "digest": "sha1:CPGPU5ERYSTY3EEWMIFWRDMGXURFST4W", "length": 27928, "nlines": 200, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "म्यानमारमधील रोहिंग्या आतंकवाद्यांवरील कारवाईचे भारतातील इमाम आणि मौलाना यांना दुःख - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Location > आशिया > भारत > देहली > म्यानमारमधील रोहिंग्या आतंकवाद्यांवरील कारवाईचे भारतातील इमाम आणि मौलाना यांना दुःख\nम्यानमारमधील रोहिंग्या आतंकवाद्यांवरील कारवाईचे भारतातील इमाम आणि मौलाना यांना दुःख\nरोहिंग्या आतंकवाद्यांवरील कारवाईचा विरोध का केला जातो भारतातील मौलानांना आतंकवाद हवा आहे का \nकाश्मीर, पाक आणि बांगलादेश येथील हिंदूंवरील अत्याचारांविषयी भारतातील मुसलमान नेत्यांनी कधी दुःख व्यक्त केले आहे का \nपाकपुरस्कृत आतंकवाद्यांवर कारवाई केली, तर काश्मीरमधील मशिदींतून सैन्यावर दगडफेक केली जाते, हे लक्षात घ्या \nनवी देहली – म्यानमारमध्ये गेल्या काही दिवसांपासून रोहिंग्या आतंकवाद्यांच्या विरोधात देशाच्या सैन्याकडून कारवाई केली जात आहे. त्यामुळे सहस्रो रोहिंग्यांनी तेथून पलायन करून बांगलादेशमध्ये शरणागती पत्करली आहे. तसेच भारतातही ४० सहस्र रोहिंग्या रहात आहेत. रोहिंग्यावरील कारवाईवरून भारतातील इमाम, मौलवी आणि मुसलमान संस्थांचे पदाधिकारी यांनी दुःख व्यक्त केले आहे. (रोहिंग्या आतंकवाद्यांनी म्यानमारच्या राखीन प्रांतातील ३० पोलीस ठाण्यांवर एकाच वेळी सशस्त्र आक्रमण केल्यावर सैन्याने कारवाई चालू केली आहे. अशा वेळी त्यांच्याविषयी दुःख व्यक्त करणारे आतंकवादाचे समर्थन करत आहेत अशांवर भारत सरकारने कारवाई केली पाहिजे अन्यथा हेच नंतर भारतात आतंकवादी कारवाया करतील अशांवर भारत सरकारने कारवाई केली पाहिजे अन्यथा हेच नंतर भारतात आतंकवादी कारवाया करतील \n(म्हणे) ‘रोहिंग्या मुसलमानांवर होणारा अत्याचार मानवतेसाठी लज्जास्पद ’ – शाही इमाम सय्यद अहमद बुखारी, जामा मशीद, देहली\nभारतात आणि इस्लामी देशांत हिंदूंवर होणारा अत्याचार हा मानवतेसाठी गौरवास्पद असतो का त्याविषयी इमाम का बोलत नाहीत \nरोहिंग्या मुसलमानांवर होणारा अत्याचार मानवतेसाठी लज्जास्पद आहे. केंद्र सरकारकडून आम्ही अपेक्षा करतो की, ते मानवतेच्या अंतर्गत म्यानमार सरकारवर दबाव आणतील आणि त्यातून हा अत्याचार थांबला जाईल. भारत शेकडो वर्षांपासून विदेशी लोकांना साहाय्य करत आला आहे, अशा वेळी रोहिंग्या मुसलमानांच्या संदर्भातही ती परंपरा भारत कायम ठेवील.\nम्यानमारमध्ये संयुक्त राष्ट्र संघाने हस्तक्षेप करावा – मौलाना मुफ्ती मुकर्रम, इमाम, फतेहपुरी मशीद, देहली\nम्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमानांवर सरकार अत्याचार करत आहे आणि जग शांत आहे. (सिरिया, इराक, अफगाणिस्तान येथे इसिसकडून मुसलमानांवरच अत्याचार केले जात आहेत त्याविषयी भारतासहित जगभरातील मुसलमान शांत आहेत, याविषयी मौलाना का बोलत नाहीत – संपादक) म्यानमारमध्ये उघडपणे मानवाधिकारांचे उल्लघंन हात आहे आणि संयुक्त राष्ट्रे; गप्प आहेत. (काश्मीरमध्ये ३ दशकांपूर्वीच असेच मानवाधिकारचे उल्लंघन करून हिंदूंचा वंशसंहार करण्यात आला, लाखो हिंदूंना पलायन करावे लागले त्याविषयीही संयुक्त राष्टे्र आणि भारतातील मुसलमान गप्प आहेत – संपादक) म्यानमारमध्ये उघडपणे मानवाधिकारांचे उल्लघंन हात आहे आणि संयुक्त राष्ट्रे; गप्प आहेत. (काश्मीरमध्ये ३ दशकांपूर्वीच असेच मानवाधिकारचे उल्लंघन करून हिंदूंचा वंशसंहार करण्यात आला, लाखो हिंदूंना पलायन करावे लागले त्याविषयीही संयुक्त राष्टे्र आणि भारतातील मुसलमान गप्प आहेत – संपादक) वास्तविक त्यांनी यात हस्तक्षेप केला पाहिजे, त्यामुळे येथे शांतता प्रस्थापित होईल. भारतात रहाणार्‍या रोहिंग्या मुसलमानांना समस्या सुटल्यावरच म्यानमारमध्ये पाठवले पाहिजे. त्यापूर्वीच त्यांना म्यानमारमध्ये पाठवणे मानवतेच्या विरुद्ध असेल. (मानवतेचा कळवळा असलेल्यांना केवळ त्यांचे धर्मबंधूंच दिसतात अन्य धर्मियांवरील अत्याचाराच्या वेळी किंवा त्यांच्या धर्मियांकडून अन्य धर्मियांवर करण्यात येणार्‍या अत्याचाराच्या वेळी त्यांना मानवता आठवत नाही – संपादक) वास्तविक त्यांनी यात हस्तक्षेप केला पाहिजे, त्यामुळे येथे शांतता प्रस्थापित होईल. भारतात रहाणार्‍या रोहिंग्या मुसलमानांना समस्या सुटल्यावरच म्यानमारमध्ये पाठवले पाहिजे. त्यापूर्वीच त्यांना म्यानमारमध्ये पाठवणे मानवतेच्या विरुद्ध असेल. (मानवतेचा कळवळा असलेल्यांना केवळ त्यांचे धर्मबंधूंच दिसतात अन्य धर्मियांवरील अत्याचाराच्या वेळी किंवा त्यांच्या धर्मियांकडून अन्य धर्मियांवर करण्यात येणार्‍या अत्याचाराच्या वेळी त्यांना मानवता आठवत नाही \nम्यानमार सरकार अत्याचारी झाले आहे – मौलाना कल्बे रुशैद, शिया धर्मगुरु\nरोहिंग्या मुसलमानांच्या संदर्भात म्यानमारमधील सरकार अत्याचारी झाले आहे. (म्यानमार रोहिंग्या आतंकवाद्यांवर कारवाई करत आहे आणि कोणत्याही देशाने त्याच्या सुरक्षेसाठी आतंकवाद्यांवर कारवाई केलीच पाहिजे उलट भारत अशी कारवाई करत नाही, हे खेदजनकच आहे उलट भारत अशी कारवाई करत नाही, हे खेदजनकच आहे – संपादक) या प्रकरणी सौदी अरेबियाचे मौन समजण्याच्या पलीकडचे आहे. सौदी अरेबिया ज्यांना तेल देतो त्यांचे हात मुसलमान बांधवांच्या रक्ताने माखलेले आहेत. (सौदी अरेबियाला म्यानमारमध्ये रोहिंग्यांनी चालवलेला अत्याचार ओळखता आला, म्हणून तो गप्प आहे – संपादक) या प्रकरणी सौदी अरेबियाचे मौन समजण्याच्या पलीकडचे आहे. सौदी अरेबिया ज्यांना तेल देतो त्यांचे हात मुसलमान बांधवांच्या रक्ताने माखलेले आहेत. (सौदी अरेबियाला म्यानमारमध्ये रोहिंग्यांनी चालवलेला अत्याचार ओळखता आला, म्हणून तो गप्प आहे – संपादक) सौदी अरेबियाने त्याची विदेश नीती पालटली असल्याने तो गप्प आहे, असेच आता वाटत आहे.\nआंग सान सू यांना दिलेला नोबल पुरस्कार परत घ्यावा – कमाल फारुकी, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड\nम्यानमारच्या प्रमुख आंग सान सू यांना देण्यात आलेले शांततेसाठीचे नोबल पुरस्कार परत घेतले पाहिजे. कारण आज त्या शांतीच्या विरोधात कृत्य करत आहेत. भारतात रोहिंग्यांना धर्माच्या दृष्टीने पाहिले जात आहे. त्यांच्याविषयी किरेन रिजिजू यांचे विधान लज्जास्पद आहे. (किरेन रिजिजू यांना १२५ कोटी जनतेचे कल्याण पहायचे आहे; त्यामुळे ते नियमाला धरूनच विधाने करत आहेत. त्यात लज्जास्पद काय नाही. – संपादक) भारतीय संस्कृती नेहमीच पीडितांना साहाय्य करणारी राहिली आहे. श्रीलंकेतून तमिळ आल्यावर आणि अफगाणिस्तानमधून अफगाणी आल्यावर भारताने त्यांना स्वीकारले. बांगलादेशमधून आलेल्या हिंदूंना भारत नागरिकत्व देत आहे; मात्र रोहिंग्याना परत पाठवले जात आहे. (कोणाला आश्रय द्यायचा आणि कोणाला नाही हे ठरवण्याचा अधिकार देशाच्या लोकनियुक्त शासनाचा आहे. तेथे शासनाला दोष देण्यात शहाणपणा नाही – संपादक)\nरोहिंग्यांना परत पाठवणे आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरुद्ध – सलीम इंजीनिअर, सरचिटणीस, जमात-ए-इस्लामी हिंद\nआम्हाला अपेक्षा होती की, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्यानमारशी रोहिंग्यांविषयी बोलतील; मात्र त्यांनी आम्हाला निराश केले. म्यानमारशी भारताचे जुने संबंध आहेत. अशा वेळी भारतच ही समस्या सोडवू शकतो. भारतात मोठ्या संख्येने रोहिंग्या रहात आहेत. मात्र काही कट्टरतावादी त्यांना बाहेर काढण्याची भाषा करत आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय कायदा आणि मानवता हे दोघेही याला अनुमती देत नाहीत. (आंतरराष्ट्रीय कायदे आणि मानवता या सूत्रांविषयी भारतीय शासनाचे प्रबोधन करण्याची आवश्यकता असण्याइतपत ते दुबळे आहे का \nअन्य धर्मियांनी अत्याचार केल्यावर रडता; मात्र मुसलमानांनीच तुमच्यावर अत्याचार केल्यावर मौन का बाळगता – तस्लीमा नसरीन यांचे रोहिंग्यांच्या प्रकरणी ट्वीट\nतस्लीमा नसरीन यांच्यासारखे परखड विचार देशातील एकतरी पुरो(अधो)गामी विचारवंत, लेखक मांडतात का \nनवी देहली – रोहिंग्यांच्या प्रकरणी निर्वासित बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांनी एका ट्वीटद्वारे टीका केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, ‘मुसलमान त्या मुसलमानांसाठी रडतात, जे मुसलमानेतरांच्या अत्याचाराला बळी पडतात; मात्र मुसलमान तेव्हा रडत नाहीत, जेव्हा मुसलमानच मुसलमानांवर अत्याचार करतात.’ तस्लीमा यांनी हे ट्वीट म्यानमारमध्ये रोहिंग्या आतंकवाद्यांच्या विरोधात होत असलेल्या सैनिकी कारवा���चा मुसलमानांकडून होत असलेला विरोध यावर असल्याचे म्हटले जात आहे. सिरीया, अफगाणिस्तान, पाकिस्तान या देशांमध्ये मुसलमांकडूनच होणार्‍या मुसलमानांवरील अत्याचारांवर मुसलमान गप्प रहातात, यावर त्यांनी ही टीका केली आहे. त्यांच्या या ट्वीटचे अनेकांनी समर्थन केले आहे.\nCategories देहली, राष्ट्रीय बातम्याTags रोहिंग्या प्रश्न Post navigation\nकर्नाटकातील कारागृहांत असलेल्या अल्पसंख्यांक बंदीवानांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणार – राज्य अल्पसंख्यांक आयोग\n‘आपण ऋषींचे वंशज आहोत’, असे भारतीय संस्कृती मानते \nमंगळूरू (कर्नाटक) येथे गायीवर बलात्कार करणार्‍या धर्मांधाला पकडून देणार्‍या हिंदूंनाच अटक \nपतीच्या वागणुकीमुळे सर्वाधिक ताण येतो – सर्वेक्षणात ४६ टक्के महिलांचे मत\nदेहलीमध्ये ६०० कोटी रुपयांचे ‘हेरॉईन’ जप्त\n(म्हणे) ‘एस्.डी.एम्. विधीज्ञ महाविद्यालयाची मान्यता रहित करा ’ – ‘सीएफ्आय’ या इस्लामी संघटनेची हिंदुद्वेषी मागणी\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3.html", "date_download": "2019-07-21T15:15:02Z", "digest": "sha1:TFTXKAEUA7TL4QWIXFD4VGFPV75PVZZM", "length": 5599, "nlines": 83, "source_domain": "zeenews.india.com", "title": "भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण News in Marathi, Latest भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…\nभारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण\nभारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण\nट्रायकडून एअरटेल डीटीएच कंपनीला नोटीस\nयाचा मोठा फटका केबल ऑपरेटर आणि डीटीएच कंपन्यांना बसला आहे.\n...अशा प्रकारे केबल किंवा डीटीएच चॅनेलची ऑनलाइन निवड करा\nयोग्य माहिती देण्यात आली आ���े.\nइंटरनेट वापराच्या सर्वांना मिळणार समान संधी\nऑपरेटरी करणाऱ्या कोणत्याही मधल्या माध्यमाला इंटरनेटवर मक्तेदारी गाजवता येणार नाही\nकॉल ड्रॉप रोखण्यासाठी ट्रायने घेतला महत्वपूर्ण निर्णय\nअनेकदा मोबाईल ग्राहकांना कॉल ड्रॉपसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र, आता या प्रकरणी ट्रायने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.\nजाहिरातींना आवरा... १२ मिनिटांत संपवा\nटीव्ही चॅनल्सवरचा जाहिरातींचा मारा थांबवण्याचा निर्णय भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायनं घेतलाय.\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\n२० विषयांत पदव्या मिळवून 'लिम्का' रेकॉर्ड कायम करण्याऱ्या डॉ. जिचकरांबद्दल...\nडॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात भरतचा संताप अनावर\n१० वर्ष पगार न वाढताही ते आहेत भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती\nशीला दीक्षित यांच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान, राष्ट्रपती, सोनिया गांधी हजर\nआजचे राशीभविष्य | रविवार | २१ जुलै २०१९\nसुरक्षेच्या कारणास्तव १०० मुलींनी सोडले वसतीगृह\n'अलिबाग से आया है क्या', जरा गंमतीनं घ्या की राव...\nगणपतीपुळ्याच्या समुद्रात बुडता बुडता तिघांचा जीव वाचला\n'राज्यात 288 जागांवर भाजपाच्या जागा येतील अशी तयारी करा'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/ipl-news-marathi/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AC-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%A4-113042600010_1.htm", "date_download": "2019-07-21T15:21:08Z", "digest": "sha1:5Y7ZJJDK3XSY4TAJYRGLSCU7XJZGA7YA", "length": 10087, "nlines": 117, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कोलकाता-पंजाब संघात आज लढत | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 21 जुलै 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकोलकाता-पंजाब संघात आज लढत\nसहाव्या आपीएल क्रिकेट स्पर्धेत ट्वेंटी-20 साखळी सामान्यात कोलकाता संघावर आपले विजेतेपद सुरक्षित ठेवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. शुक्रवारी यजमान कोलकाता नाईट राडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या संघात येथे साखळी सामना खेळला जात आहे.\nइडन गार्डनवर बुधवारी रात्री अत्यंत अटीतटीच विलक्षण रंगलेल्या सामन्यात मुंबईने कोलकाता संघाचा पाच गडी आणि एक चेंडू राखून पराभव केला. कोलकाता संघाचा हा सातव सामन्यातील पाचवा पराभव ठरला. माजी विजेत कोलकाता संघाने या हंगामात फक्त दोन विजय मिळविले आहेत. एकूण सोळा साखळी सामने या संघा���ा खेळावयास मिळतील.\nआपले विजेतेपद पुन्हा कायम ठेवायचे असेल तर कोलकाता संघाला उर्वरित नऊपैकी सात सामने जिंकावे लागतील. कोलकाता संघ चार गुणासह सातव्या स्थानी घसरला आहे. पंजाबचा संघ हा कमकुवत समजला जातो. तरीही या संघाने एका पाठोपाठ एक विजय मिळविलेले आहेत. पंजाब संघाने सात सामन्यात चार विजय मिळविलेले आहेत. त्यामुळे या संघाला कमी लेखून चालता येणार नाही.\nयावर अधिक वाचा :\nकोलकातापंजाब संघात आज लढत\nहे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...\nआयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...\nमुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...\nयुवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...\nवर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...\nइंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...\nगुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना \nजागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...\nब्रायन लाराला काय झाले \nजागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...\nआता पत्नी आणि प्रेयसींच्या दौऱ्याच्या खर्चाची माहिती मागवली\nविश्वचषकातील पराभवानंतर बीसीसीआयचं कामकाज पाहणाऱ्या, सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त ...\nसलग तीन टर्म दिल्लीच्या मुख्यमंत्री होणाऱ्या त्या एकमेव ...\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित (81) यांचं आज निधन झालं. शीला दीक्षित 1998-2013 ...\nसहा राज्यात नव्या राज्यपालांची नियुक्ती\nउत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालसह एकूण सहा राज्याच्या नव्या राज्यपालांची ...\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन\nनवी दिल्ली: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांचं निधन झालं ...\nसोनभद्र: प्रियंका गांधी यांना विश्रामगृहातच भेटून पीडितांनी ...\nकाँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांची अखेर उत्तर प्रदेशातील सोनभद्र हिंसाचारातील ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/maharashtra/2019/04/20/1918/", "date_download": "2019-07-21T14:57:10Z", "digest": "sha1:YY22P2U45FVC2PWHRFTHEUKQFLZL46LS", "length": 9217, "nlines": 108, "source_domain": "www.krushirang.com", "title": "राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे बंद पाडणारच : मुंडे", "raw_content": "\n[ July 20, 2019 ] कडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\tमहाराष्ट्र\n[ July 20, 2019 ] महाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\n[ July 20, 2019 ] शेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\tकोल्हापूर\n[ July 20, 2019 ] बिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\tअहमदनगर\n[ July 20, 2019 ] तंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\tआंतरराष्ट्रीय\nHomeमहाराष्ट्रअहमदनगरराष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे बंद पाडणारच : मुंडे\nराष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे बंद पाडणारच : मुंडे\nApril 20, 2019 Team Krushirang अहमदनगर, निवडणूक, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय 0\nजातीच्या राजकारणातून सामजिक तेढ निर्माण करण्याचे काम राष्ट्रवादी करीत आहे. त्यांचा हाच प्रयत्न हाणून पडताना यंदाच्या निवडणुकीत घड्याळाचे काटे बंद पाडण्याचा निश्चय ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.\nशेवगाव येथील भाजपच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार मोनिकाताई राजळे, शिवसेनेचे बाबुशेठ टायर वाले, नगराध्यक्ष विनोद मोहिते, उपनगराध्यक्ष वजीर पठाण, पांडुरंग खेडकर, काकासाहेब शिंदे, कमलताई खेडकर यांच्यासह हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nपवारांची राष्ट्रवादी विजयासाठी आक्रमक\nनगरमध्ये ‘मुन्नाभाई’ विरुद्ध ‘भाई’..\nप्रत्येक गरीबाला घरकुल मिळणार : खासदार विखे\nअहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत देशातील प्रत्येक ला घरकुल देण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पत भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचे गृहनिर्माण खात्याचे मंत्री नामदार राधाकृष्ण [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nBlog | वृक्षारोपणाने करा वसुंधरेचे संरक्षण\nJuly 2, 2019 Team Krushirang अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, ट्रेंडिंग, नागपूर, नाशिक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई 0\nसर्वसामान्य नागरिकांना मुळातच निसर्ग जपण्याची आंतरिक ओढ असते.त्यांच्या या आंतरिक भावनेला हात घातला त्यांना सजग केल त�� खरोखरच मोठ काम होऊ शकत.दर वर्षी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातोय परंतु [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nबीडमध्ये ताई की बाप्पा; आज फैसला\nMay 23, 2019 Team Krushirang अहमदनगर, औरंगाबाद, निवडणूक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय 0\nबीड : मराठवाड्यातील सर्वाधिक हॉट सीट म्हणून बीडची जागा ओळखली जाते. इथे भाजप व राष्ट्रवादीत थेट सामना असला तरीही खरी लढत मंत्री पंकजा मुंडे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यात आहे. भाजपने येथून पंकजा यांच्या [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nकडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\nमहाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\nशेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\nबिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\nतंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\nबिझनेसवाला | खरेदी म्हणजे श्रीमंती मिळवणे नव्हे.. मग काय\nमराठवाड्यात लगेच पाऊस न पडल्यास दुष्काळ अटळ\nराज्यातील 5 जिल्हा परिषद बरखास्त\nविशेष | रामदास बोट दुर्घटना\nबिझनेसवाला | संधीचे सोने करा; ई-कारकडे पहा..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2017/11/blog-post_88.html", "date_download": "2019-07-21T16:13:06Z", "digest": "sha1:SMVTIISAXIEDQKGGCTZJV5Q3ZNOMDO4R", "length": 4927, "nlines": 45, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्र्यांचे अभिवादन", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र न्युजमाजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्र्यांचे अभिवादन\nमाजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्र्यांचे अभिवादन\nमुंबई : माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केले.\nयावेळी राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. मुख्य सचिव सुमित मल्लिक, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. भगवान सहाय, अवर सचिव महेश वाव्हळ, रा. मो. गोसावी आदिसह मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (3) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (54) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (1) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (1) पालघर (1) पुणे (2) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (2) मुंबई उपनगर (1) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (8) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (5) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n५६ कोटी रूपयांचा पीकविमा अदा करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश उस्मानाबाद, लोहारा तालुक्यातील ७५ हजार शेतकर्‍यांना दिलासा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश:\nजुन्या पेन्शन योजनेच्या न्याय्य मागणीसाठी तुळजापुरात 'लक्षवेधी आंदोलन:\nकृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या कामासाठी लावण्यात आलेल्या जाचक आटीमुळे प्रकल्प रखडला:आमदार राणाजगजितसिंह पाटील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/07/blog-post_17.html", "date_download": "2019-07-21T16:14:38Z", "digest": "sha1:26QOBX2I6HD5XVLER4J423ZPPVM4PY3G", "length": 7536, "nlines": 48, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "तुळजापूर तालुक्यातील शिक्षकांसाठी 'मूल्यवर्धन' कार्यशाळेचे आयोजन", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेषतुळजापूर तालुक्यातील शिक्षकांसाठी 'मूल्यवर्धन' कार्यशाळेचे आयोजन\nतुळजापूर तालुक्यातील शिक्षकांसाठी 'मूल्यवर्धन' कार्यशाळेचे आयोजन\nरिपोर्टर... शालेय विद्यार्थी भविष्यात लोकशाहीचे जबाबदार, संवेदनशील आणि कर्तबगार नागरिक बनावेत म्हणून संविधानातील मूल्ये व त्यासंबंधित कौशल्य विकसित करण्यासाठी त्यांना नियोजित अशा संधी सातत्याने देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन व शांतिलाल मुथ्था फाउंडेशन यांच्या समन्वयातून तयार झालेला 'मूल्यवर्धन' हा 'महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम' म्हणून जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविण्याचा धोरणात्मक निर्णय शासनाने घेतला.\nसन 2018-2019 या शैक्षणिक वर्षात 36 जिल्ह्यातील 215 तालुक्यातील मराठी माध्यमाच्या 37508 शाळांमध्ये शिकणार्या इ.1ली ते 4 थी मधील 2019948 विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम कार्यन्वित करावयाचा असून राज्यातील 105709 शिक्षकांना या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षित करण्यासाठी ठिकठिकाणी 'मूल्यवर्धन' कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे.\nया अनुषंगाने तुळजापूर तालु���्यातील 14 केंद्रांमधून प्रत्येकी 2 शिक्षक व 1 केंद्रप्रमुख अशा एकूण 42 प्रेरकांसाठी या कार्यशाळेचे आयोजन जिल्हा परिषद कन्या प्रशाला तुळजापूर येथे दि.16जुलै ते 19 जुलै 2018 पर्यंत करण्यात आले आहे.\nया कार्यशाळेच्या उद्घाटन समारोहाप्रसंगी अध्यक्ष म्हणून तुळजापूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा.श्री.सोनवणे साहेब तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य मा.महेंद्र (काका) धुरगुडे,कार्यक्रमाचे तालुका समन्वयक कंदले सर,जि.शै.व सातत्यपूर्ण विकास संस्था उस्मानाबादचे विषय साधनव्यक्ती महामुनी सर व प्रशालेचे मुख्याध्यापक सय्यद सर उपस्थित होते.या कार्यशाळेसाठी श्री.विजय धनवे,जे.एस.गरड,खुटे बी.एस.व हणमंत जाधव सर हे मार्गदर्शन करणार आहेत.\nकार्यशाळेच्या उद्घाटन समारोहाचे सुत्रसंचालन श्री.शांताराम कुंभार यांनी तर आभार ज्येष्ठ केंद्रप्रमुख सोनवणे साहेब यांनी मानले.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (3) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (54) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (1) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (1) पालघर (1) पुणे (2) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (2) मुंबई उपनगर (1) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (8) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (5) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n५६ कोटी रूपयांचा पीकविमा अदा करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश उस्मानाबाद, लोहारा तालुक्यातील ७५ हजार शेतकर्‍यांना दिलासा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश:\nजुन्या पेन्शन योजनेच्या न्याय्य मागणीसाठी तुळजापुरात 'लक्षवेधी आंदोलन:\nकृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या कामासाठी लावण्यात आलेल्या जाचक आटीमुळे प्रकल्प रखडला:आमदार राणाजगजितसिंह पाटील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://egnews.in/marathi-news/tag/medical-student/", "date_download": "2019-07-21T15:16:11Z", "digest": "sha1:Y54HS6VP3U7N4FGNR4M76YSGX4SPQS64", "length": 4266, "nlines": 41, "source_domain": "egnews.in", "title": "medical student Archives - EG News मराठी", "raw_content": "\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी 'नौटंकी'च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर 'जनावरांचा मोर्चा'\nमराठा वैद्यकिय विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा\nमुंबई : राज्यात मागील काही महिन्यांपूर्वी मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत होता. तो आता पुन्हा वैद्यकिय प्रवेश प्रक्रियेमुळे ताजा झाला आहे. वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत मराठा विद्यार्थ्यांना आरक्षण मिळावे ही मागणी होत आहे. त्यासाठी मराठा विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात आंदोलन छेडलं आहे. या आंदोलनातील विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे. राष्ट्रवादी काँग्रेचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी या विद्यर्थ्यांची भेट घेतली. तसंच त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा हक्क फडणवीस सरकारला कोणी दिला, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. वैद्यकीय…\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी ‘नौटंकी’च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘जनावरांचा मोर्चा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.aptoide.com/store/india-market", "date_download": "2019-07-21T14:43:33Z", "digest": "sha1:TRH3DZJKBOET64SZFPRYRC677H23A44L", "length": 2901, "nlines": 94, "source_domain": "mr.aptoide.com", "title": "india-market - अॅन्ड्रॉइड अॅप्स स्टोर", "raw_content": "\nहे स्टोर ह्याद्वारे शेयर करा\nह्या स्टोरला gold पदक आहे. हे पदक अनलॉक्ड आहे, कारण स्टोरपर्यंत पोचले आहे:\nगेमिफिकेशनबाबत अधिक जाणण्यासाठी, डॅशबोर्डात इथे जा www.aptoide.com\nया स्टोर वरील टिप्पण्या\nभाषा सर्व सध्याची भाषा आधी इंग्रजी\nया स्टोरवर टिप्पण्या नाहीत, प्रथम बना\nचांगले अॅप स्टोर आपणांस देण्यासाठी आम्ही कुकीज वापरतो ह्या साइटला ब्राऊझ करुन आपण त्यास मान्यता देत आहात, तेव्हा त्याबाबत जास्त माहिती जाणुन इथे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/215072.html", "date_download": "2019-07-21T15:04:52Z", "digest": "sha1:VC7IHH336Y7YUZMOXJHS4KMR5TQZXDCV", "length": 27993, "nlines": 220, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "५ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न करमुक्त - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Location > आशिया > भारत > देहली > ५ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न करमुक्त\n५ ल��ख रुपयांपर्यंत उत्पन्न करमुक्त\nभाजप सरकारचा आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून अंतरिम अर्थसंकल्प सादर\nगोरक्षणात कामधेनू योजनेच्या अंतर्गत ७५० कोटी रुपयांची तरतूद\nशेतमजूर, असंघटित कामगार यांना ३ सहस्र रुपये निवृत्तीवेतन मिळणार\nअल्प भूधारक शेतकर्‍यांना वार्षिक ६ सहस्र रुपये देणार\nबँक आणि पोस्ट यांमधील ४० सहस्र रुपयांपर्यंतचे व्याज करमुक्त\nभाजप सरकार सत्तेत आल्यापासून ५ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करावे, अशी मागणी केली जात होती; मात्र निवडणुकीच्या वेळी ही तरतूद करून भाजपने राजकीय स्वार्थ साधण्याचाच प्रयत्न केला आहे, हे न समजायला जनता दूधखुळी नाही \nया अर्थसंकल्पात गोमातांच्या संवर्धनासाठी तरतूद करण्यात आली. ती गेल्या ४ अर्थसंकल्पांत सरकारने का केली नाही, याचे उत्तर भाजपने दिले पाहिजे तसेच संपूर्ण देशात गोहत्याबंदी, गोमांसाची निर्यात रोखणे आदी प्रयत्न का करण्यात आले नाहीत, याचे उत्तरही भाजप सरकारने दिले पाहिजे \nआतापर्यंतच्या इतिहासामध्ये प्रत्येक सत्ताधारी पक्ष निवडणुकीच्या तोंडावर असणारा अर्थसंकल्प जनतेला खुश करण्यासाठीच सादर करत असतो. त्यातून ‘आपण जनतेसाठी काहीतरी करत आहोत’, असेच दाखवण्याचा प्रयत्न असतो; मात्र असे जनहितकारी निर्णय ते आधी घेत नाहीत, हे लक्षात घ्या \nनवी देहली – भाजपच्या मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर करण्यात आला. हा अंतरिम अर्थसंकल्प (लोकसभा निवडणूक असल्यामुळे या सरकारचा कार्यकाळ अजून पूर्ण झालेला नाही. त्यामुळे मुदतीच्या आधी सादर केलेला अर्थसंकल्प. नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर अंतिम अर्थसंकल्प सादर करणार) असून प्रभारी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी सादर केला. यात ५ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा करण्यात आली. पूर्वी ही मर्यादा अडीच लाख रुपये होती. तसेच ग्रॅच्युईटी आता १० लाख रुपयांवरून २० लाख रुपये करण्याची घोषणा केली. प्रॉव्हिडंट फंड आणि निर्धारित इक्विटीमध्ये गुंतवणूक केल्यास साडेसहा लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही; मात्र गुंतवणूक नसल्यास करदात्यांना प्राप्तीकर भरावा लागणार आहे. यासह शेतमजूर आणि असंघटित कामगार यांच्यासाठी निवृत्ती वेतन योजना आणण्यात आली आहे. यात २१ सहस्र रुपये उत्पन्न असणार्‍यांना ३ स��स्र रुपये निवृत्तीवेतन देण्यात येणार आहे. यासाठी त्यांना प्रतिमहा १०० रुपये गुंतवावे लागणार आहेत. वयाच्या ६० वर्षांनंतर त्यांना ३ सहस्र रुपये निवृत्ती वेतन दिले जाणार आहे. तसेच असंघटित कामगारांना वर्षाला ७ सहस्र रुपयांचा बोनस देण्यात येणार आहे. देशभरातील १० कोटी कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच ‘किसान सन्मान योजनें’तर्गत अल्प भूधारक शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर वार्षिक ६ सहस्र रुपये जमा केले जाणार आहेत, तर ५ एकरांपर्यंत भूमी असलेल्या शेतकर्‍यांना प्रतिमहा ५०० रुपये दिले जाणार आहेत. १२ कोटी शेतकर्‍यांना याचा लाभ होणार आहे. यासाठी वर्षाला ७५ सहस्र कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दीड मासापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागल्याने शेतकर्‍यांना खुश करण्यासाठी या योजना आणल्याचे दिसून येत आहे.\n१. देशातील महागाई न्यून केल्याचा अर्थमंत्री पियुष गोयल यांचा दावा\nमहागाईमुळे देशाचे कंबरडे मोडले होते; परंतु गेल्या ५ वर्षांत भारताला पुन्हा एकदा प्रगतीपथावर आणले. मागील सरकारपेक्षा आताच्या काळातील महागाईचा दर घसरला. महागाई १० टक्क्यांवरून ४ टक्क्यांवर आणली, असा दावा अर्थमंत्री पियुष गोयल यांनी या वेळी केला. (महागाई आकडेवारीवरून नव्हे, तर जनतेच्या प्रत्यक्ष अनुभवांचा विचार करून ‘ती न्यून झाली’, असे म्हटले पाहिजे – संपादक) भारत ही जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी आणि जगातील सहावी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था आहे. सरकारच्या धोरणांमुळे लोकांच्या जीवनमानाचा स्तर उंचावला, असाही दावा गोयल यांनी केला.\n२. ४० सहस्र रुपयांपर्यंतचे व्याज करमुक्त\nबँक आणि पोस्ट यांमधील बचतीवरील ४० सहस्र रुपयांपर्यंतचे व्याज करमुक्त करण्यात आले आहे. यापूर्वी ही मर्यादा केवळ १० सहस्र रुपयांची होती.\n३. रेल्वेसाठी ६४ सहस्र ५८० कोटी रुपये\nरेल्वेसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ६४ सहस्र ५८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच ‘वन्दे भारत’ ही नवी ‘सेमी हायस्पीड’ रेल्वे चालू करण्याची घोषणा करण्यात आली. ‘देशातील सर्व रेल्वे फाटके आता मानवरहित झाली आहेत’, असा दावा पियुष गोयल यांनी केला. ‘यंदाचे आर्थिक वर्ष रेल्वेच्या दृष्टीने सुरक्षित ठरेल’, असेही ते म्हणाले.\n४. संरक्षणासाठी ३ लाख कोटी रुपयांची तरतू��\nअर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठीची तरतूद वाढवून ३ लाख कोटी रुपये करण्यात आली आहे. गोयल म्हणाले की, आमचे सैनिक आमचा अभिमान आहे. आम्ही ‘वन रँक वन पेन्शन’ वचन पूर्ण केले आहे. यासाठी आम्ही ३५ सहस्र कोटी रुपये दिले. आमच्या सैनिकांसाठी आणखी निधीची आवश्यकता लागली, तर सरकार त्यासाठी आणखी व्यवस्था करील. (सैनिकांसाठी निधीची तरतूद करण्यासमवेत इतकी तरतूद करूनही जिहादी आतंकवाद्यांचा कायमचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी पाकला धडा शिकवण्याचा सैनिकांना आदेश का दिला जात नाही, हेही गोयल यांनी सांगायला हवे \n५. गोमातांच्या संवर्धनासाठीच्या कामधेनू योजनेसाठी ७५० कोटी रुपयांची तरतूद\nगोमातांच्या संवर्धनासाठी ‘कामधेनू योजने’ची घोषणा करण्यात आली. ‘राष्ट्रीय गोकूळ आयोगा’ची स्थापना केली जाईल आणि कामधेनू योजनेवर ७५० कोटी रुपये खर्च केला जाईल’, अशी घोषणा गोयल यांनी केली. ‘गोमातेच्या सन्मानासाठी मी आणि सरकार कधीच मागे हटणार नाही. त्यासाठी जे आवश्यक असेल, ते केले जाईल’, असे गोयल यांनी सांगितले. (‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात ’ खरेच काही करायचे असते, तर गेल्या साडेचार वर्षांत केले असते ’ खरेच काही करायचे असते, तर गेल्या साडेचार वर्षांत केले असते गोरक्षकांना ‘समाजकंटक’ म्हणून हिणवले नसते गोरक्षकांना ‘समाजकंटक’ म्हणून हिणवले नसते \n५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर ० टक्के कर\n५ ते १० लाख रुपये उत्पन्नावर २० टक्के कर\n१० लाखांवर उत्पन्न असल्यावर ३० टक्के कर\nअंतरिम अर्थसंकल्पातील महत्त्वाची सूत्रे\n१. स्वस्त धान्यासाठी १ लाख ७० सहस्र कोटी रुपये\n२. आयुष्मान योजनेमुळे जनतेचे ३ सहस्र कोटी रुपये वाचल्याचा दावा\n३. वर्ष २०२१ पर्यंत प्रत्येक गावात वीजजोडणी करणार\n४. पशूपालन आणि मत्स्यपालन यांसाठीच्या कर्जाच्या व्याजात २ टक्के सूट\n५. ‘स्टॅण्डर्ड डिडक्श्‍न रेट’ ४० सहस्र रुपयांवरून ५० सहस्र रुपये\n६. ईपीएफ् भरणार्‍यांना ६ लाख रुपयांचा विमा\n७. वर्ष २०२२ पर्यंत स्वदेशी उपग्रह अंतराळात पाठवणार\n८. नोटाबंदीनंतर १ लाख ३६ सहस्र कोटी रुपयांचा कर मिळाला.\n९. नोटाबंदीमुळे पहिल्यांदा १ कोटीहून अधिक लोकांनी कर भरला\n१०. आयकर परतावा भरणार्‍यांची संख्या ८० टक्क्यांनी वाढली.\n११. १२ लाख कोटी रुपये आयकरातून जमा झाले\n१२. घर खरेदी करणार्‍यांसाठी जीएस्टी न्यून करण्याचा विचार\n१३. जनधन योजनेच्या अंतर्गत ३४ कोटी खाती ५ वर्षांत उघडण्यात आली.\n१४. कामगाराचा कामावर असतांना मृत्यू झाल्यास अडीच लाख रुपयांऐवजी ६ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य\nCategories देहली, राष्ट्रीय बातम्याTags अर्थ खाते, निवडणुका, प्रशासन, भाजप Post navigation\nकर्नाटकातील कारागृहांत असलेल्या अल्पसंख्यांक बंदीवानांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणार – राज्य अल्पसंख्यांक आयोग\n‘आपण ऋषींचे वंशज आहोत’, असे भारतीय संस्कृती मानते \nमंगळूरू (कर्नाटक) येथे गायीवर बलात्कार करणार्‍या धर्मांधाला पकडून देणार्‍या हिंदूंनाच अटक \nपतीच्या वागणुकीमुळे सर्वाधिक ताण येतो – सर्वेक्षणात ४६ टक्के महिलांचे मत\nदेहलीमध्ये ६०० कोटी रुपयांचे ‘हेरॉईन’ जप्त\n(म्हणे) ‘एस्.डी.एम्. विधीज्ञ महाविद्यालयाची मान्यता रहित करा ’ – ‘सीएफ्आय’ या इस्लामी संघटनेची हिंदुद्वेषी मागणी\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार मह���लांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/2018/10/blog-post_54.html", "date_download": "2019-07-21T15:43:17Z", "digest": "sha1:SSV3JV577AEKSFQRWSAR724WZUDHTGEU", "length": 8623, "nlines": 94, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "खादी उद्योगाला आधुनिकीकरणाची जोड देऊन ‘महाखादी ब्रॅण्ड’ विकसित करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ब्लॉगवर आपले स्वागत आहे...\nखादी उद्योगाला आधुनिकीकरणाची जोड देऊन ‘महाखादी ब्रॅण्ड’ विकसित करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना\nDGIPR ४:२१ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत\nखादी ग्रामोद्योग मंडळाच्या प्रदर्शनाचे मंत्रालयात उद्घाटन\nमुंबई, दि. 3 : महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती दिनानिमित्त त्यांचे विचारमूल्य समाजापर्यंत पोहचावीत यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरु केले. खादी उद्योगाला चालना मिळावी यासाठी विविध योजना आखल्या जात आहेत. खादी उद्योगाला आधुनिकीकरणाची जोड देऊन ‘महाखादी ब्रॅण्ड’ विकसित करावा. खादीच्या ब्रॅण्डींग केलेल्या वस्तुंना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करुन द्यावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले आहे.\nमंत्रालयातील मुख्य इमारतीच्या त्रिमूर्ती प्रांगणात महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, सहकार मंत्री सुभाष देशमुख, वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग महामंडळाचे सभापती विशाल चोरडीया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नीलिमा केरकेट्टा उपस्थित होते.\nदेशाचे अर्थकारण सक्षम करायचे असेल तर खादी उद्योगाला ‘महाखादी’ ब्रॅण्डच्या माध्यमातून उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करुन दिली पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महात्मा गांधी यांच्या विचारांवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘महाराष्ट्र आणि महात्मा गांधी’ या पुस्तक व श्राव्य सीडीचे आणि महाराष्ट्राच्या परिवर्तन कथा या लोकराज्य अंकाचे प्रकाशन, महाखादीचे थीम साँगचे लाँचींग, फ्रेंड ऑफ हनी बी ॲपचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.\nमहात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांनी प्रकाशित केलेले ‘महाराष्ट्र आणि महात्मा गांधी’ हे पुस्तक महात्मा गांधी यांचे विचार, महाराष्ट्राशी असलेले नाते, स्वच्छतेचा संदेश यासह महाराष्ट्रातील विविध स्मृती विशद करणारी माहिती या पुस्तकातून वाचकांना उपलब्ध होणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. हे प्रदर्शन 6 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे.\nनवीनतम पोस्ट मुख्यपृष्ठ थोडे जुने पोस्ट\nसोशल मीडियावर फॉलो करा...\nराज्य शासकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन पूर्ण सकारात्मक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेचा हा ब्लॉग असून केवळ प्रसार���ाध्यम प्रतिनिधींना शासनाचे विशेष वृत्त वेळेत उपलब्ध व्हावे, या हेतूने हा ब्लॉग कार्यन्वित करण्यात आला आहे.\nवृत्त विशेष (800) नोकरी शोधा (32) नवी दिल्ली (30) जय महाराष्ट्र (25) . (23) दिलखुलास (17) ताज्या बातम्या (14) विशेष लेख (9)\nमहासंवाद - सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/maharashtra/2019/04/20/1903/", "date_download": "2019-07-21T14:57:51Z", "digest": "sha1:TGQVTUG7LW6ATJHPFVOPN2YT2V5WYF2I", "length": 9978, "nlines": 109, "source_domain": "www.krushirang.com", "title": "कर्तृत्वसुद्धा लागतं, राज ठाकरेंवर त्यांची घणाघाती टीका", "raw_content": "\n[ July 20, 2019 ] कडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\tमहाराष्ट्र\n[ July 20, 2019 ] महाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\n[ July 20, 2019 ] शेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\tकोल्हापूर\n[ July 20, 2019 ] बिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\tअहमदनगर\n[ July 20, 2019 ] तंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\tआंतरराष्ट्रीय\nHomeबातम्याट्रेंडिंगकर्तृत्वसुद्धा लागतं, राज ठाकरेंवर त्यांची घणाघाती टीका\nकर्तृत्वसुद्धा लागतं, राज ठाकरेंवर त्यांची घणाघाती टीका\nApril 20, 2019 Team Krushirang ट्रेंडिंग, निवडणूक, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, राष्ट्रीय 0\nसध्या भाजप हे राज ठाकरे आणि पवार कुटूंबीयांना टीकेचे लक्ष्य करत आहेत. सातत्याने त्यांना वेगवेगळ्या प्रकारे आव्हान देण्याचा प्रयत्न ते करत आहेत. राष्ट्रवादी व राज ठाकरे एकमेकांचे पाठराखण करत आहे. आता गिरीश महाजनांनी राज ठाकरेंवर निशाना साधला आहे. केवळ बोलू चालत नाही, कर्तृत्वसुद्धा लागतं. कर्तृत्वाशिवाय तुम्हाला कोणीही मानत नाही अशी टीका महाजनांनी केली.\nराज ठाकरेंकडे एकच आमदार होता तोही गेला. नाशिकची सत्ता हातात असताना काय काम केले असाही सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला.\nत्यामुळे आता आमदार नाही, नगरसेवक पण नाहीत त्यामुळे लाव रे तो व्हिडीओ एवढे एकंच काम राज ठाकरेंना उरले आहे असे म्हणत त्यांनी लाव रे तो व्हिडीओ ह्या गाजलेल्या सोशर मिडीया कँपेनची खिल्ली उडवली.\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nउदयनराजेंची काॅलर तर नरेंद्र पाटलांच्या मिशा\nगुगल सर्चवर राज ठाकरेंनी टाकले पवार फडणवीसांना मागे\n‘एएम न्यूज’ चॅनलचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ\nJuly 3, 2019 Team Krushirang अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, ट्रेंडिंग, नागपूर, नाशिक, पुणे, मह��राष्ट्र, मुंबई, राजकीय 0\nमुंबई : सकारात्मकता ही अत्यंत महत्वाची बाब आहे. समाजात जीवनविषयक आशा दृढ करण्यासाठी सकारात्मकता आवश्यक आहे. प्रसार माध्यमांनी त्या दिशेने नेहमी प्रयत्न केले पाहिजेत. त्यामुळेच नव्याने सुरु झालेल्या एएम न्युजने सकारात्मकता रुजविण्याचे ठरविलेले उद्द‍िष्ट महत्वाचे [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nमहाआघाडीचे माप डॉक्टरांच्या पारड्यात \nApril 2, 2019 Team Krushirang अहमदनगर, निवडणूक, महाराष्ट्र, राजकीय 0\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या नगर दक्षिणेतील राजकारण ढवळून निघाले आहे. कोण कोणत्या पक्षात आहे, आणि कोणाचे काम करतोय याचा काहीच ताळमेळ राहिलेला नाही. त्याच नगर तालुक्यातील महाआघाडी या सर्वपक्षीय ताकदवान गटाने भाजपचे उमेदवार [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nऔरंगाबादकर कोणाला बसविणार चौरंगावर..\nMay 22, 2019 Team Krushirang अहमदनगर, औरंगाबाद, निवडणूक, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय 0\nऔरंगाबाद : राज्यात सगळीकडे दुरंगी किंवा तिरंगी लढती होत असतानाच औरंगाबाद या मराठवाड्याच्या राजधानीत मात्र चौरंगी लढत होत आहे. येथील मताच्या फाटाफूटीचा कोणाला फायदा होणार, यावर येथील विजयाचे गणित ठरणार आहे. शिवसेनेने यंदाही येथून खासदार [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nकडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\nमहाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\nशेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\nबिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\nतंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\nबिझनेसवाला | खरेदी म्हणजे श्रीमंती मिळवणे नव्हे.. मग काय\nमराठवाड्यात लगेच पाऊस न पडल्यास दुष्काळ अटळ\nराज्यातील 5 जिल्हा परिषद बरखास्त\nविशेष | रामदास बोट दुर्घटना\nबिझनेसवाला | संधीचे सोने करा; ई-कारकडे पहा..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/2019/05/blog-post_68.html", "date_download": "2019-07-21T14:53:35Z", "digest": "sha1:DP5NQU6IBHHB774NHFZ42BFL4WHICMGG", "length": 4416, "nlines": 92, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "बुद्धपौर्णिमेनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ब्लॉगव�� आपले स्वागत आहे...\nDGIPR ४:४६ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत\nमुंबई, दि. १७ : राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी राज्यातील सर्व नागरिकांना बुद्धपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.\nबुद्धपौर्णिमेचा पवित्र दिवस भगवान बुद्धांच्या महान जीवन कार्याचे तसेच त्यांच्या करुणा, अहिंसा, समता व प्रेम या शाश्वत मूल्यांचे स्मरण देतो. या मंगल प्रसंगी राज्यातील सर्व नागरिकांना मी हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.\nनवीनतम पोस्ट मुख्यपृष्ठ थोडे जुने पोस्ट\nसोशल मीडियावर फॉलो करा...\nराज्य शासकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन पूर्ण सकारात्मक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेचा हा ब्लॉग असून केवळ प्रसारमाध्यम प्रतिनिधींना शासनाचे विशेष वृत्त वेळेत उपलब्ध व्हावे, या हेतूने हा ब्लॉग कार्यन्वित करण्यात आला आहे.\nवृत्त विशेष (800) नोकरी शोधा (32) नवी दिल्ली (30) जय महाराष्ट्र (25) . (23) दिलखुलास (17) ताज्या बातम्या (14) विशेष लेख (9)\nमहासंवाद - सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B8_(%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0)", "date_download": "2019-07-21T15:58:30Z", "digest": "sha1:DWD6ED7U4ZHBWB3WIVKHZYMVSQ3NFL46", "length": 7435, "nlines": 92, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जेम्स फोर्ब्स (चित्रकार) - विकिपीडिया", "raw_content": "\nजेम्स फोर्ब्स याने चितारलेले चित्त्याच्या सहाय्याने शिकार चित्र : स्थळ - दक्षिण गुजरात, भारत; ओरिएंटल मेम्वार ग्रंथातून, इ.स. १८१२.\nजेम्स फोर्ब्स (इंग्लिश: James Forbes) (इ.स. १७४९; लंडन, इंग्लंड - इ.स. १८१९) हा ब्रिटिश चित्रकार व इंग्लिश भाषेतील लेखक होता.\nजेम्स फोर्ब्स या सोळा वर्षाच्या इंग्रज तरुणाला, इ.स १७६४ मध्ये, ईस्ट इंडिया कंपनी शासनाच्या मुंबई किल्ल्यात, लेखक म्हणून नोकरी मिळाली. तो चित्रेही उत्तम काढत असे. इ.स १७८४ साली जेम्स इंग्लंडला परत गेला. तो कायम मुलकी पेशात राहिला.\nत्या काळची परिस्थिती, सैन्याच्या मोहिमा, वगैरे गोष्टींबद्दलचे रेकॉर्ड लिहिण्यासाठी त्याची नेमणूक झाली होती. या काळात काही वर्षे त्याला इंग्रजी सैन्याबरोबर रहावे लागले. या कालात इंग्रजी सैन्य बऱ्याच वेळा मराठी सैन्याबरोबर, हैदर अली, टिपू सुलतान, निझाम यांच्य��� सैन्यांविरूद्ध लढले. याच कारणामुळे, त्याला मराठी सैन्य जवळून बघता आले. या काळातील मराठी सैन्य, सेनापती, आणि मराठी शासनयंत्रणा यांबद्दलचे त्याचे निरिक्षण, सत्याला बरेच धरून असावे.\nजेम्स फोर्ब्स इ.स. १७८० साली भारत सोडून ब्रिटनमधे राहायला गेले. मात्र त्यानंतर तब्बल ३७ वर्षांनी त्यांच्या ओरिएण्टल मेमरीज ग्रंथाचे खंड इ.स. १८१३ मध्ये प्रसिद्ध झाले. अठराव्या शतकातील जीवन चितारणारे हे ग्रंथ बहुमोल ठरतात. या खंडामधे त्या वेळच्या माणूस आणि वन्यप्राण्यात यांच्यात झालेल्या चकमकी यांचं वर्णन आहे.\n\"फोर्ब्स - ओरिएंटल मेम्वार : पुस्तकाबद्दल माहिती\" (इंग्लिश मजकूर).\nइ.स. १७४९ मधील जन्म\nइ.स. १८१९ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० फेब्रुवारी २०१६ रोजी १३:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/agri/2019/05/14/2190/", "date_download": "2019-07-21T14:58:52Z", "digest": "sha1:VJXLYSLWNYRV5TC4EDHTCXAQVCRCHMCW", "length": 10229, "nlines": 108, "source_domain": "www.krushirang.com", "title": "म्हणून खायचा असतो कांदा..!", "raw_content": "\n[ July 20, 2019 ] कडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\tमहाराष्ट्र\n[ July 20, 2019 ] महाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\n[ July 20, 2019 ] शेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\tकोल्हापूर\n[ July 20, 2019 ] बिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\tअहमदनगर\n[ July 20, 2019 ] तंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\tआंतरराष्ट्रीय\nHomeमहाराष्ट्रपुणेम्हणून खायचा असतो कांदा..\nम्हणून खायचा असतो कांदा..\nMay 14, 2019 Team Krushirang पुणे, महाराष्ट्र, मुंबई, लाईफस्टाईल, शेती 0\nकांदा म्हटले की राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या महत्वाचे पिक, असेच चित्र आपल्यासमोर येते. कांद्याला भाव मिळत नसल्याने उत्पादक शेतकरी संकटात असतात, तर जास्त भाव मिळाला की मध्यमवर्गीय समाज दुखावेल म्हणून सरकार हस्तक्षेप करून कांद्याचे भाव पाडते. या दुष्टचक्रात अडकलेल्या कांद्याला आहारशास्त्रात मात्र महत्वाचे स्थान आहे. त्याबद्दल थोडक्यात…\n‘खाशील कांदा तर होईल वा��दा’ अशी म्हण ग्रामीण तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. होय, कच्चा कांदा सलाद म्हणून किंवा जेवणात तोंडी लावताना खाल्ल्याने लैंगिक शक्ती वाढत असल्याचे अनेक संशोधनातून पुढे आले आहे. मात्र, कांद्याला फ़क़्त लैंगिकदृष्ट्या महत्व आहे असे नाही. इतरही अनेक बाबींसाठी कांदा महत्वाचा आहेच की..\nरक्त शुद्ध करणारा, पोटाची स्वच्छता करणारा, लघवीची जळजळ कमी करणारा, उन्हात शीतलता देणारा, मिरगी आल्यास नाकाला हुंगल्यावर शुद्धीवर आणणारा, नाकातील रक्त बंद करणारा, अनिद्रा दूर करणारा अशा पद्धतीने अनेक उपयोगाचा म्हणून कांद्याची ओळख आहे.\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nलोकसभेच्या उमेदवारीतही महिलांचा टक्का नगण्य..\nमागील पाचही वर्षे चुकलाय हवामान अंदाज..\nम्हणून तो IAS अधिकारी निलंबित..\nApril 18, 2019 Team Krushirang निवडणूक, महाराष्ट्र, राजकीय, राष्ट्रीय 0\nभुवनेश्वर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकाॅप्टरची तपसाणी करण्याचा प्रयत्न मोहम्मद मोहसिन यांनी केला होता. परंतू त्यांना अडवले गेले. आणि त्यानंतर निवडणुक आयोगाने त्यांना निलंबीत केले आहे. सध्या ते Election General Observer म्हणून काम पहात [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nयंदाचा अर्थसंकल्प बेहिशोबी; कॉंग्रेसचा आरोप\nJuly 13, 2019 Team Krushirang महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, राष्ट्रीय, व्यवसाय व अर्थ 0\nमुंबई : यंदाच्या अर्थसंकल्पातून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सदर केलेली आकडेवारी बेहिशोबी असल्याचा गंभीर आरोप कॉंग्रेसने केला आहे. त्याबद्दल अधिकृतरीत्या ट्विटरवर काँग्रेसने व्हिडिओ शेअर केला आहे. महाराष्ट्र कॉंग्रेसने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ” अर्थसंकल्पीय भाषणात [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nBlog | शिल्पकलेचा सांस्कृतिक दूत पद्मविभूषण सुतार\nMay 17, 2019 Team Krushirang कोकण, ट्रेंडिंग, नाशिक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राष्ट्रीय 0\nसौजन्य : महान्युज, महाराष्ट्र शासन महाराष्ट्राचे सुपूत्र ज्येष्ठ शिल्पकार पद्मविभूषण राम सुतार यांना नुकताच केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचा ‘टागौर सांस्कृतिक सौहार्द पुरस्कार-२०१६’ जाहीर झाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने त्यांच्या नावाची घोषणा केली [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nकडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\nमहाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\nशेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\nबिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\nतंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\nबिझनेसवाला | खरेदी म्हणजे श्रीमंती मिळवणे नव्हे.. मग काय\nमराठवाड्यात लगेच पाऊस न पडल्यास दुष्काळ अटळ\nराज्यातील 5 जिल्हा परिषद बरखास्त\nविशेष | रामदास बोट दुर्घटना\nबिझनेसवाला | संधीचे सोने करा; ई-कारकडे पहा..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://egnews.in/marathi-news/tag/organised/", "date_download": "2019-07-21T14:46:29Z", "digest": "sha1:HWIJTR3F77OC2VRBBHCIXLIG2GUDY6HX", "length": 4019, "nlines": 41, "source_domain": "egnews.in", "title": "organised Archives - EG News मराठी", "raw_content": "\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी 'नौटंकी'च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर 'जनावरांचा मोर्चा'\nमोदींची ‘ती’ मुलाखत पूर्वलिखित होती; काँग्रेसचा आरोप\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणे नेहमी चर्चेत असतात. मात्र सध्या त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत चर्चेत आहे. या मुलाखतीत मोदींनी बालाकोट येथे केलेल्या एअर स्ट्राइकबद्दल माहिती दिली, त्यावरू ते सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले. त्यानंतर आता त्यांची ही मुलाखत ठरवलेली होती. त्यातील प्रश्न ठरवून विचारण्यात आले होते. तसंच मुलाखतीचे कथानकही आधीच ठरवलेले होते, असं गंभीर आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहेत. काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख दिव्या स्पंदना यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून हे आरोप केले…\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी ‘नौटंकी’च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘जनावरांचा मोर्चा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/madahrao-shinde-defeat-atalji-27513", "date_download": "2019-07-21T15:55:08Z", "digest": "sha1:7SYVF5GFPCLJCHCMRQO52J2CU5SLFBYA", "length": 6561, "nlines": 130, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "madahrao shinde defeat atalji | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअटलजींचा पराभव एकदाच झाला तो ही माधवराव शिंदेंनी केला\nअटलजींचा पराभव एकदाच झाला तो ही माधवराव शिंदेंनी केला\nअटलजींचा पराभव एकदाच झाला तो ही माधवराव शिंदेंनी केला\nगुरुवार, 16 ऑगस्ट 2018\nनवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी दहा वेळा लोकसभेवर निवडून आले होते, अपवाद मात्र 1984 चा होता. कॉंग्रेसचे दिवंगत नेते माधवराव शिंदे यांनी त्यांचा दोन लाख मतांनी पराभव केला होता. त्यांचा पराभव करणारे देशातील माधवराव हे ऐकमेव नेते होते.\nनवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी दहा वेळा लोकसभेवर निवडून आले होते, अपवाद मात्र 1984 चा होता. कॉंग्रेसचे दिवंगत नेते माधवराव शिंदे यांनी त्यांचा दोन लाख मतांनी पराभव केला होता. त्यांचा पराभव करणारे देशातील माधवराव हे ऐकमेव नेते होते.\nवाजपेयी यांनी लखनौ लोकसभा मतदारसंघाचे अनेक वर्षे प्रतिनिधीत्व केले. दहा, अकरा, बारा, तेरा, चौदा आणि पंधराव्या लोकसभेत ते याच मतदारसंघातून निवडून गेले होते. म्हणजेच 1991 ते 2009 असा त्यांचा निवडणुकीचा प्रवास होता. तसेच बलरामपूर, नवी दिल्ली आणि ग्वाल्हेर मतदारसंघातून ते निवडून आले होते.1962 आणि 1986 मध्ये राज्यसभेचे खासदार होते. 1996 आणि 2004 मध्ये ते देशाचे पंतप्रधान होते.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-07-21T15:10:13Z", "digest": "sha1:YBKJCNP7DECF73W5AL2T677S3XO6DA7M", "length": 9702, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राज्य सरकार Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\nतयारी विधानसभेची : प्रकाश जावडेकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट \nTag - राज्य सरकार\nहवी तेवढी माणसे मारा,निवडून येणार आम्हीच दुबारा…, डोंगरी दुर्घटनेवरून सचिन सावतांचा टोला\nटीम महाराष्ट्र देशा : मुंबईकरांना आज अजून एक धक्का बसला आहे. मुंबईच्या डोंगरी भागात कौसरबाग इमारत कोसळली आहे. दुर्घटनेत अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकण्याची शक्यता...\nमराठा आरक्षण : हा तर राज्य सरकारचा विजय : चंद्रकात पाटील\nटीम महाराष्ट्र देशा : मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयाला तूर्तास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे...\nमराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालय देणार निर्णय, १२ जुलैला पहिली तारीख\nटीम महाराष्ट्र देशा : उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या सकारात्मक निर्णयानंतर या आरक्षणाला विरोधात असणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या आहेत...\nविविध मागण्यांसाठी रिक्षाचालक उद्यापासून बेमुदत संपावर\nटीम महाराष्ट्र देशा : राज्यातील रिक्षा चालकांच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकार कायम दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे राज्यभरातील रिक्षाचालकांनी बेमुदत संप...\nसरकारमधील मंत्री हेच खरे खेकडे; भास्कर जाधवांचा घणाघात\nटीम महाराष्ट्र देशा : गेल्या काही दिवसांपासून कोकणात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे रत्नागिरीतील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याची घटना घडली. या धरणफुटीला...\nमराठा आरक्षणाविरोधात ओबीसी नेते आक्रमक, कोर्टात घेणार धाव\nटीम महाराष्ट्र देशा : मराठा समाजाला राज्य सरकारकडून देण्यात आलेले आरक्षण हे घटनेच्या बाहेर नसून ते वैध आहे, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. परंतु आता...\nशेतकऱ्यांची आत्महत्या पाहण्यासाठी पुन्हा यायचं का \nटीम महाराष्ट्र देशा : फडणवीस सरकारच्या कार्यकाळातल्या शेवटच्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन असे वक्तव्य केले. फडणवीस यांच्या या...\nमी पुन्हा येईन याच निर्धारानं, याच भूमिकेत, महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी – देवेंद्र फडणवीस\nटीम महाराष्ट्र देशा : मी पुन्हा येईन याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यां���ी केले...\nही वेळ राजकारण करण्याची नाही, मुंबईकरांना दिलासा देण्याची आहे : मुख्यमंत्री फडणवीस\nटीम महाराष्ट्र देशा : गेल्या दोन दिवसाच्या पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे.त्यामुळे मुंबईकरांना पावसाला...\nखा.जलील यांची दुटप्पी भूमिका, आता म्हणतात ‘मराठा समाज आमचा मोठा भाऊ’\nटीम महाराष्ट्र देशा : राज्य सरकारकडून मराठा समाजाला देण्यात आलेले आरक्षण हे वैध असल्याच उच्च न्यायालयाने सांगितले आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार...\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2019-07-21T15:07:53Z", "digest": "sha1:4LEXWPD4WUIESHHCHTGCYP5JRQDNQ65L", "length": 3673, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "लोकभारतीचे कपिल पाटील Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\nतयारी विधानसभेची : प्रकाश जावडेकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट \nTag - लोकभारतीचे कपिल पाटील\nअधिकच्या मतदानाने पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील निकाल धक्कादायक लागण्याची शक्यता\nठाणे/प्राजक्त झावरे पाटील : काल पार पडलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघात मतदारांनी प्रचंड उत्साह दाखवला आहे. मुसळधार पाऊस पडत असताना सुद्धा मुंबई पदवीधर...\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्���बळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%87/", "date_download": "2019-07-21T15:07:08Z", "digest": "sha1:FATI7JRTN362GGP6YRPVRZTPNFBD5RWG", "length": 4421, "nlines": 58, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शिवसेना जिल्हाप्रमुख महेश कोठे Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\nतयारी विधानसभेची : प्रकाश जावडेकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट \nTag - शिवसेना जिल्हाप्रमुख महेश कोठे\nसोलापूर लोकसभा : भाजप-शिवसेना खांद्याला खांदा लावून काम करणार – प्रा. अशोक निंबर्गी\nसोलापूर : युती झाल्यामुळे सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना दोघेही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहेत. भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य...\nमहेश कोठेंवर फौजदारीची परवानगी द्यावी; पोलिसांची न्यायालयाकडे मागणी\nसोलापूर- विष्णू लक्ष्मी को. ऑप डिस्टिलरीचे संचालक व शिवसेना जिल्हाप्रमुख महेश कोठे यांच्यासह इतर संचालक मंडळाविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची परवानगी पोलिसांनी...\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.aptoide.com/group/games/sub/action/more?sort=downloads7d", "date_download": "2019-07-21T14:43:21Z", "digest": "sha1:LY3R3B5SDQINAGRVWEUM2CMDKET4P3RB", "length": 4046, "nlines": 114, "source_domain": "mr.aptoide.com", "title": "अव्वल Action अॅन्ड्रॉइड Games | Aptoide", "raw_content": "\nडाउनलोड्स: 25M - 50M 4 दिवस आधी\nडाउनलोड्स: 5M - 25M 1 महिने आधी\nडाउनलोड्स: 500k - 3M 1 वर्ष आधी\nडाउनलोड्स: 3M - 5M 4 दिवस आधी\nडाउनलोड्स: 500k - 3M 2 महिने आधी\nडाउनलोड्स: 5M - 25M 2 आठवडे आधी\nडाउनलोड्स: 5M - 25M 1 दिवस आधी\nडाउनलोड्स: 250k - 500k 1 दिवस आधी\nडाउनलोड्स: 500k - 3M 3 दिवस आधी\nडाउनलोड्स: 50k - 250k 1 आठवडे आधी\nडाउनलोड्स: 5M - 25M 4 महिने आधी\nडाउनलोड्स: 5M - 25M 3 दिवस आधी\nडाउनलोड्स: 3M - 5M 2 आठवडे आधी\nडाउनलोड्स: 5M - 25M 1 आठवडे आधी\nडाउनलोड्स: 500k - 3M 2 आठवडे आधी\nडाउनलोड्स: 5M - 25M 4 दिवस आधी\nडाउनलोड्स: 5M - 25M 1 आठवडे आधी\nडाउनलोड्स: 25k - 50k 2 आठवडे आधी\nडाउनलोड्स: 5M - 25M 1 वर्ष आधी\nडाउनलोड्स: 3M - 5M 3 वर्षे आधी\nडाउनलोड्स: 3M - 5M 2 महिने आधी\nडाउनलोड्स: 3M - 5M 4 वर्षे आधी\nडाउनलोड्स: 3M - 5M 1 वर्ष आधी\nडाउनलोड्स: 3M - 5M 5 दिवस आधी\nडाउनलोड्स: 250k - 500k 1 महिने आधी\nडाउनलोड्स: 3M - 5M 2 महिने आधी\nडाउनलोड्स: 3M - 5M 3 आठवडे आधी\nडाउनलोड्स: 5M - 25M 1 वर्ष आधी\nडाउनलोड्स: 3M - 5M 5 दिवस आधी\nडाउनलोड्स: 250k - 500k 1 आठवडे आधी\nचांगले अॅप स्टोर आपणांस देण्यासाठी आम्ही कुकीज वापरतो ह्या साइटला ब्राऊझ करुन आपण त्यास मान्यता देत आहात, तेव्हा त्याबाबत जास्त माहिती जाणुन इथे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/green-gang/", "date_download": "2019-07-21T15:13:54Z", "digest": "sha1:YEMKNDWZYSNEZVZN5GLZDOTUWDUOCUSQ", "length": 13920, "nlines": 85, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "अन्यायाला वाचा फोडणारी बेधडक 'ग्रीन गँग'", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nअन्यायाला वाचा फोडणारी बेधडक ‘ग्रीन गँग’\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nतुम्हाला गुलाब गँग बद्दल तर माहितच असेल. त्यांच्यावर आधारित गुलाब गॅन्ग नावाचा माधुरी दीक्षित आणि जुही चावलाचा चित्रपट देखील येऊन गेला. अशीच एक गॅन्ग उत्तर प्रदेशच्या कन्नोज जिल्ह्यातही आहे, ग्रीन गॅन्ग. नावावरून भलेही ही कुठली पर्यावरण प्रेमी गॅन्ग वाटत असली तरी असं नाहीये. तर या गँगमधील स्त्रिया अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात. ह्या गँग मधील सर्व सदस्य ह्या स्त्रिया आहेत आणि त्या फक्त हिरव्या रंगाची साडी नेसतात.\nह्या गॅन्गच्या प्रमुख आहेत अंगुरी दहाडिया, ह्यांनीच ह्या ग्रीन गॅन्गची स्थापना केली. कन्नोजमध्ये ग्रीन गॅन्ग ही न्यायाचं प्रतिक आहे. ह्या स्त्रिया कायदेशीर पद्धतीने अत्याचार झालेल्या व्यक्तीला न्याय मिळवून देतात. ह्या गटाची स्थापना २०१० साली झाल��. सध्या ही गॅन्ग उत्तर प्रदेशच्या १३ जिल्ह्यांत सक्रीय आहे. ह्या गॅन्गमध्ये एकूण १४ हजार २५२ महिलांनी सहभाग नोंदवला आहे.\nग्रीन गॅन्गची सुरवात ही देखील एका अन्यायातूनच झाली होती. ह्या गॅन्गची लीडर अंगुरी ह्या त्यांच घर चालविण्यासाठी बूट आणि काच ठेवायचे बॉक्स बनवायच्या. ह्यातूनच त्यांच्या मुलांचे शिक्षण आणि त्यांच्या आजारी पतीचा उपचार चालत असे. ह्यातूनच त्यांनी काही पैसे जमा करून त्यांनी काही जमीन विकत घेतली होती. ज्याचे पैसे त्या हप्त्यांद्वारे फेडत होत्या. पण ती जमीन ज्याने त्यांना विकली त्याने अंगुरीची फसवणूक केली.\nज्यानंतर अंगुरी न्यायासाठी भटकत राहिली. पण तेव्हा कुणीही त्यांच्या मदतीला पुढे आलं नाही. तेव्हा अंगुरी ह्यांना असं वाटलं की, काहीतरी असं करावं ज्यामुळे त्या अश्या लोकांना त्यांचा अधिकार मिळवून देऊ शकतील ज्यांच्या मदतीला आणखी कोणीही पुढे येत नाही.\nत्यामुळे त्यांनी महिलांचं एक असं संघटन तयार केलं, जे ह्या अन्यायाविरोधात आवाज उठवू शकतील. पण सुरवातीला ह्या गॅन्गमध्ये कुणीही सामील होण्यास तयार नव्हते. तेव्हा अंगुरी ह्या गावोगावी जाऊन लोकांना न्याय-अन्याय काय असतो हे समजवू लागल्या, आपण अन्यायाविरोधात आवाज उठवायला हवा हे सांगू लागल्या. काही काळाने लोकांनाही त्यांचं म्हणणे पटायला लागलं आणि स्त्रियांनी त्यांच्या ह्या गॅन्गमध्ये सामील होण्यास पुढाकार घेतला. ह्यात जास्तकरून त्या स्त्रिया होत्या ज्यांच्यासोबत कधीकाळी अन्याय झाला होता, ज्यांची फसवणूक झाली होती. हळूहळू ही ग्रीन गॅन्ग वाढू लागली.\nह्या ग्रीन गॅन्गमधील हिरव्या रंगाची साडी ही सामान्य कार्यकर्त्यांसाठी असते तर लाल पट्टी असलेली साडी ही गॅन्गच्या पदाधिकारीसाठी असते.\nअन्यायाविरोधात लढत असताना अनेकदा ह्या स्त्रियांना तुरुंगात देखील जावे लागले. स्वतः अंगुरी ह्या पाच वेळा तुरुंगात जाऊन आल्या आहेत.\nआता ही गॅन्ग खूप मोठी झाली आहे. त्यामुळे ती चालविण्यासाठी काही आर्थिक अडचणी येत आहेत. त्यामुळे आता ग्रीन गॅन्ग चे रुपांतर राजकीय पार्टीत करण्याचा विचार सुरु आहे. जेणेकरून आर्थिक अडचण तर दूर होईलच पण त्यामुळे आणखी मोठ्या स्तरावर लोकांची मदतही करता येईल आणि हे संगठन असचं निरंतर कार्यरत राहू शकेल.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, ��मच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← न्या. लोया केस – कोर्टाने जनहित याचिका रद्द करण्यामागचे कारण\nबलात्काराचा विळखा – वाटतो तितकाछोटा नाही डोळे उघडणारे आकडे\n‘जाती’ वर विचार करणाऱ्या प्रत्येकाने पाहावा असा माहितीपट : ‘अजात’ \nभाजपच्या या दोन उमेदवारांनी असे विक्रम केलेत जे आजवर कुणालाच शक्य झाले नाहीत\nगुन्हेगारांना पकडण्याच्या वेळेस पोलीस ‘सायरन’ वाजवत का जातात\n‘लोकशाही’ देश असलेल्या ब्रिटनच्या ‘शाही’ कुटुंबाने बनवलेले विचित्र नियम आजही पाळले जातात \nदेवगडचा अस्सल हापूस आंबा ओळखण्याच्या खास टिप्स… चुकूनही विसरू नका\nहिंदुत्ववादावर विजय मिळवण्यासाठी पुरोगाम्यांनी “हा” मार्ग अवलंबायला हवा\nजाणून घ्या: “गुळ” खाण्याचे तुम्हाला माहित नसलेले आरोग्यदायी फायदे\nअकबराच्या “सहिष्णु” प्रतिमेमागचं सत्य जाणून घ्या. हा इतिहास धक्कादायक आहे.\nइतिहासातील “पहिलं नोंद झालेलं महायुद्ध” भारतात घडलं होतं\nज्वारीच्या भाकऱ्या आणि मिरचीचा ठेचा: मोहम्मद रफी जीवन प्रवास (भाग ३)\nशंकराचार्यजी, आमच्या स्त्रियांचा अपमान का करीत आहात\nहा “बिहारी बाबू” थेट रशियातून, अन तेही पुतीनच्या पार्टीतून निवडून आलाय\nतथाकथित “लिबरल डेमोक्रॅटिक बुद्धीवादी” विचारवंतांचा जागतिक पोपट\nकोरिओग्राफर आणि डान्स डिरेक्टर मध्ये काय फरक असतो कोरिओग्राफी म्हणजे काय\nइस्त्राईलच्या या ‘मृत समुद्रात’ कुणीच माणूस बुडत नाही जाणून घ्या या मागचं रहस्य\nअमेरिकेतील पंख्यांना चार तर भारतातील पंख्यांना तीन पाती असतात, असे का\n“माओवाद समर्थकाला पक्ष प्रवेश मिळतोच कसा” भाजप समर्थकाचा खडा सवाल\nपूरस्थितीही साजरी केली जाते ‘व्यवस्थापन’ स्पिरीट असलेल्या या देशात\nकॉर्पोरेटमधील तरुणींची असुरक्षितता पुन्हा उजेडात – TVF च्या अरुनभ कुमारवर विनयभंगाचा आरोप\nगेम ऑफ थ्रोन्सच्या ७ व्या सिझनचे फोटोज : जे दिसतंय ते आश्चर्यकारक आहे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/why-pakistan-is-afraid-of-india-despite-having-more-nuclear-weapons/", "date_download": "2019-07-21T15:17:58Z", "digest": "sha1:F4W63K3AWKX5VSXGJJOCPMD3GDMN64ZH", "length": 16425, "nlines": 106, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "पाककडे भारतापेक्षा जास्त अण्वस्त्रे असूनही त्यांना भारताची भीती ���ाटण्याचं अभिमानास्पद कारण", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nपाककडे भारतापेक्षा जास्त अण्वस्त्रे असूनही त्यांना भारताची भीती वाटण्याचं अभिमानास्पद कारण\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nभारत आणि पाकिस्तान यांचं वैर हे जगप्रसिद्ध आहे. या वैरातून चालणाऱ्या कुरघोड्या, युद्ध, सीमेवरील गोळीबार, आंतरराष्ट्रीय स्तरावरील वादविवाद हे नेहमीच चर्चेत असतात. भारत आणि पाकिस्तान या देशांचे वैर तर आहेच पण एकमेकांशी स्पर्धा देखील प्रचंड तीव्र आहे.\nयातूनच या देशांनी आण्विक शस्त्रास्त्र तयार केली आहेत. दिवसेंदिवस दोन्ही स्वतःच अणुतंत्रज्ञान विकसित करत आहेत.\nपरंतु सध्याचा घडीला, नवीन आलेल्या अहवालानुसार पाकिस्तानकडे भारतापेक्षा जास्त आण्विक शस्त्रास्त्रे आहेत. तरीसुद्धा याबद्दल भीती बाळगण्याची गरज भारताला नाही. असं का ते आपण जाणून घेणार आहोत.\nभारताकडे आण्विक शस्त्रास्त्रांचा समाधानकारक साठा आहे, पाकिस्तानचा नवीन आण्विक शस्त्रास्त्र तयार करण्याचा वेग जरी जास्त असला तरी भारताला त्याचा आण्विक शक्ती वर संपुर्ण विश्वास आहे.\nआज भारताकडे स्वतःचे १३०-१५० आण्विक शस्त्रास्त्रे आहेत या तुलनेने अधिक १४०-१५० शस्त्रास्त्रे पाकिस्तानकडे आहेत. स्टोकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिटय़ूटने जाहीर केलेल्या ताज्या अहवालात ही माहिती दिली आहे.\nत्या रिपोर्टनुसार भारत आणि पाकिस्तान त्यांचा आण्विक शस्त्रास्त्रांच्या निर्मिती बरोबर नवीन जमीनी, समुद्री आणि हवाई मिसाईल डिलिव्हरी सिस्टम तयार करत आहे. चीन एकीकडे त्याचा डिलिव्हरी सिस्टमचे नुतनीकरण करत आहे व त्यांचा जवळच्या आण्विक हत्यारांचे आकारमान वाढवत आहे.\nतरी पाकिस्तान आणि चीनचा एकत्र धोक्याकडे दुर्लक्ष करून भारताला चालणार नाही. भारताने युद्धजन्य परिस्थितीत एका विश्वसनीय आण्विक हल्ला रोखून धरण्याची एक आण्विक डेटोरेंट सिस्टम तयार केली आहे जी महाभयंकर संहार होण्यापासून देशाला वाचवू शकते.\nआण्विक शस्त्रास्त्रांची संख्या हा खरा प्रश्न नाही. भारताने कधीही आण्विक शस्त्रास्त्रे प्रथम न वापरण्याचा करार केला आहे. भारताने आण्विक शस्त्रास्त्रांची व NC3 ( Nuclear Command, Control and Communication) ची विश्वसनीयता आणि टिकाऊ क्षमता वाढवण्यासाठी व प्रति हल्ला करण्याची मजबूत तयारी केली असल्याचं मत जाणकाराने मांडलं आहे.\nजाणकारांच्या म्हणण्यानुसार भारतासाठी आण्विक शस्त्रास्त्रे हे युद्धकरण्यासाठी नसून तर स्वसंरक्षणासाठी आहे. त्यांचे हत्यारं हे होत असलेला हल्ला रोखण्यासाठी आणि झालेल्या हल्ल्याचे शत्रूला तीव्र प्रतिउत्तर देता येण्यासाठी आहे.\nभारताने आपली पहिली आंतरराष्ट्रीय बॉलिस्टिक मिसाईल आता वापरात आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या न्यूक्लिअर मिसाईलची रेंज ५००० मीटर पर्यंत आहे. संपूर्ण चीन आणि त्याची महत्वपूर्ण शहरं या मिसईलच्या टप्प्यात आहे. आणि – संपूर्ण पाकिस्तानसुद्धा\nम्हणजेच पाकिस्तानातील कोणताही भूभाग भारताच्या टप्प्यावर आहे.\nआणि म्हणूनच पाकिस्तान प्रचंड तणावाखाली आहे. आपल्यापेक्षा अधिक अण्वस्त्रं असूनही दबावात आहे.\nअर्थात, युधजन्य परिस्तिथीतच या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. जर चीनने भारतावर अणुहल्ला केला तर हे तंत्रज्ञान भारत वापरेल कारण भारत हा शांततेचा पुरस्कर्ता आहे.\nपरंतु सध्यस्थिती जवळ असलेल्या आण्विक आणि लष्करी सिद्धतेपेक्षा चीन व भारताने आपले प्रश्न शांतता व चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यावर भर दिला आहे.\nआजच्या घडीला कोणालाही युद्ध परवडण्यासारखे नाही. प्रत्येकाला आर्थिकदृष्ट्या विकसित व्हायचं आहे. देशातील नागरिकांच्या गरजा पूर्ण करायचा आहेत. त्यासाठी सर्व देश सातत्याने प्रयत्न करत आहेत.\nअमेरिका आणि उत्तर कोरिया या देशांतील प्रमुखांची भेट हे ह्याचंच द्योतक आहे. सध्यातरी विकास हाच सर्व देशांचा अजेंडा असल्याने जगभर शांतता नांदत आहे.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← मुस्लीम कट्टरवादाचा चलाख वापर करून राम मनोहर लोहियांना हरवण्यासाठी काँग्रेसनं रचलेला डाव\nअशक्तपणापासून अनेक विकारांस कारणीभूत: फक्त एका घटकाची कमतरता\n“एक मुस्लिम म्हणून तुम्हाला हिंदू धर्माबद्दल काय वाटतं” : मुस्लिमांची अचंबित करणारी उत्तरं\nबँक अकाउंटमध्ये पैसे instant transfer करण्याचा नवीन UPI app फंडा \nचित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत बंधनकारक करण्याच्या निर्णयामागचा आधार काय\nOne thought on “पाककडे भारतापेक्षा जास्त अण्वस्त्रे असूनही त्यांना भारताची भीती वाटण्याचं अभिमानास्पद कारण”\nदैनंदिन जीवनातला तणाव दूर करायचाय या काही उपायांची तुम्हाला नक्की मदत होईल\nभगतसिंग-आझाद सर्वांना माहिती असतात, पण अपूर्व त्याग करणारा हा क्रांतिकारक विस्मरणात जातो\n“आंतरराष्ट्रीय येमेन प्रश्न” : शिया-सुन्नी वाद आणि पडद्यामागील गडद घडामोडींचा इतिहास\nचीनची भीती आणि सिक्कीमला स्वतंत्र राष्ट्र बनवण्याचा घाट : सिक्कीम भारतात सामील झाला कसा – २\nआपल्या लाडक्या क्रिकेटर्सचा पगार पाहून तुमचे डोळे चक्रावतील\nवेगवान टायपिंग करणाऱ्या लोकांबद्दल आपल्याला कुतूहल का असते\nपटेलांनी नेहरूंचं ऐकलं असतं तर मराठवाडा निजामाच्याच पंज्यात अडकून राहिला असता\nऔरंगाबाद दंगल : MIM च्या नेत्याचं चंद्रकांत खैरेंना अनावृत्त पत्र\n‘ओखी’ चक्रीवादळाचं नाव कसं पडलं\nमाय (मराठी) – वृद्धाश्रमात….आपण सगळ्यांनी मिळून तिला वाचवायलाच हवं\nहे आहेत २०१७ चे नवीन कायदे… तुम्हाला माहित आहेत का\nमहाकाय टायटानिक जहाजाशी निगडीत या गोष्टींवर विश्वास ठेवणे कठीण असले तरी त्या खऱ्या आहेत\nया समाजात लग्नाआधी मुलांना जन्म देऊन मग ठरवलं जातं ‘लग्न करायचं की नाही\nकॉन्डोमबद्दल कुणालाच माहिती नसणाऱ्या काही गमतीशीर तर काही महत्वाच्या गोष्टी\nहस्तमैथुन करताना लता दीदींचं गाणं\nनेहरू, संघ अन राजकारण्यांच्या सर्कशीत जोकर होऊन बसलेले विचारवंत\nब्रेडच्या तुकड्यावर पोट भरणारा दरिद्री ते देशाच्या नोटेवर झळकलेला कर्तृत्वसम्राट\nयेथील देवीची मूर्ती दिवसातून तीनवेळा रंग बदलते, जाणून घ्या कुठे आहे हे अद्भुत मंदिर\nअफजल गुरू अन टायगर मेमन प्रेमींना रविंद्र म्हात्रे माहित आहेत काय\nसरकारी नोकरी मिळवण्यात अपयश आल्यानंतर ९ वर्षांनी तो थेट आयएएस झाला..\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://amrutaayurved.in/category/articles/page/2/", "date_download": "2019-07-21T15:02:25Z", "digest": "sha1:KXOFSTX2HZHNDMXS5J7NGM2JA337WERT", "length": 7616, "nlines": 77, "source_domain": "amrutaayurved.in", "title": "Articles | Amruta Ayurved Panchakarma Center", "raw_content": "\nअभ्यंग आणि आयुर्वेद भाग १\nअभ्यंग आज स्वास्थ टिकविणे ही काळाची गरज आहे. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम हे आयुर्वेदाचे ब्रीदवाक्य आहे. आपले भारतीय सगळे सण, त्याला जोडुन असणारे रितीरिवाज, सणांना करण्याचे खाण्याचे पदार्थ यांची स्वास्थ रक्षणासाठीच रचना केली गेली आहे. परंतु आज ते सर्व नियम मोडीत … Continued\nसमाजातील वंध्यत्वाची वाढती समस्या आणि आयुर्वेद भाग १\nसमाजातील वंध्यत्वाची वाढती समस्या आणि आयुर्वेद भाग १ एके दिवशी क्लिनिक मध्ये तन्वी नावाची (नाव बदललेले आहे) पेशंट आली होती. काय त्रास होतो असे विचारल्यानंतर ढसाढसा रडायला लागली. पाणी प्यायला देऊन थोडी सांत्वना केली पण रडणे थांबत नव्हते. शेवटी सोबत … Continued\nकेस निरोगी रहाण्यासाठी काय करू नये \nकेस निरोगी रहाण्यासाठी काय करू नये केसांसाठी सर्वाधिक धोक्याचे म्हणजे अति प्रमाणात मिठाचे सेवन करणे होय. मग यामध्ये नुसते मीठ (अन्नामध्ये वरून घालणे) असा अर्थ गृहीत न धरता त्यामध्ये लोणचे, पापड, खारवलेले मांस, खारवलेले मासे, खारवलेली मुगाची डाळ, खरे … Continued\nकेस निरोगी रहाण्यासाठी काय करावे \nकेसांचे पथ्य केस निरोगी रहाण्यासाठी काय करावे केसांसाठी पोषक गोष्टी खारीक, खोबरे, खजूर, अक्रोड, बदाम, काजू, पिस्ता, मनुके इ चा वापर अधून – मधून आदलून – बदलून करणे हे अत्यंत महत्वाचे आहे. यामध्ये सुद्धा खारीक, खोबरे हे महत्वाचे. तसेच … Continued\nकेस, आत्मविश्वास आणि आयुर्वेद\nकेस आणि आत्मविश्वास…… जुनी म्हण -‘ केसाने गळा कापणे’ , नवी म्हण -‘ केसाने आत्मविश्वास कापणे’. आपले केस आणि आपला आत्मविश्वास यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. सध्या केसांच्या आणि आत्मविश्वास कमी झाल्याने नैराश्य आलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या … Continued\nPainkiller (पेनकिलर) घेणे आरोग्यासाठी धोकादायक उटसूट पेनकिलर घेऊ नका ठाणेकर पेनकिलरच्या आहारी.. ठाणेकरांना जडलंय पेनकिलरचं व्यसन LINK : https://youtu.be/bWHiPpT6JjM यावर पर्याय – आयुर्वेद चिकित्सा. आधुनिक मशीन्स व आयुर्वेद तत्वे यांची सांगड घालून आता त्वरित आराम शक्य. आयुर्वेदातील त्वरित वेदना … Continued\nडोक्यात चाई पडणे, Alopecia आणि आयुर्वेद\nडोक्यात चाई पडणे डोक्यात चाई पडणे याला आयुर्वेद शास्त्रात ‘इंद्रलुप्त’ असे म्हणतात. आजकाल केसांच्या तक्रारी फारच वाढू लागल्या आहेत. त्यात चाई पडणे म्हणजे डोक्यावर अचानक एखाद्या ठिकाणी साधारण एक रुपयाच्या आकाराचा गोल चट्टा पडतो. त्यातील सर्व केस गळून गेलेले असतात. … Continued\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/diwali-ank-introduction/", "date_download": "2019-07-21T15:52:50Z", "digest": "sha1:POD4L2JSVAFGTG7NTAV26KE2AKUX4MZF", "length": 21601, "nlines": 157, "source_domain": "www.saamana.com", "title": "स्वागत दिवाळी अंकांचे | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन ���रा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकाशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘एसी रे एसी’; भरत जाधव घामाघूम\nतटरक्षकदलाच्या दोन कर्मचाऱ्यांकडून 50 लाख रुपयांचे कोकेन पकडले\nबीड शहरात सुसज्ज उद्याने उभारणार, नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागरांचे आश्वासन\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा…\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nमुलीने केली आईची हत्या, मुंडके रस्त्यावर फेकले\nचंद्रावर होते ‘जादू’ चे शहर- नासाचा दावा\nआखातामध्ये तणाव वाढला; इराणने ताब्यात घेतले ब्रिटनचे टँकर\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nइंडोनेशियन ओपन : सिंधूचे जेतेपदाचे स्वप्न भंगलं, जपानच्या यामागूचीकडून अंतिम सामन्यात…\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवनचे पुनरागमन\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन : सिंधूची अंतिम फेरीत धडक, जेतेपदाच्या लढतीत यामागुचीला…\nप्रेसिडेंटस् कप बॉक्सिंग : शिवा थापाला सुवर्णपदक, हिंदुस्थानला चार पदके\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nअस्थमा फक्त दिवाळीत होतो काय, सिगारेट पिणाऱ्या प्रियंकाला नेटकऱ्यांनी फटकारले\nBigg Boss 2 : आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो आरोह वेलणकर\nसनी लिओनी झाली जलपरी, पाहा तिचे हे सुंदर फोटो\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nमुख्यपृष्ठ विशेष दिवाळी विशेष\n‘उल्हास प्रभात’ या वृत्तपत्राचा 24 वा दीपावली विशेषांक प्रसिद्ध झाला असून या अंकात साईंचा महिमा-मोहन यादव यांची मुखपृष्ठ स्टोरी असून शिर्डीतील साईबाबांच्या माहितीचा यामध्ये समावेश आहे. त्याशिवाय सुरेश गोविंद देहेरकर, किरण लडकू गायकर, एकनाथ एकबोटे, भिकाजी सोनाजी भडांगे, चारुलता कुलकर्णी, सागर पडवळ, प्राची पवन सुर्वे, निकिता नरेश इंगावले, गुरुनाथ तिरपणकर यांचे लेख, कथा आहेत, तर उमेश गंगाधर पारसकर, सुभाष वरुडकर, शोभाकांत, सुनीता काटकर, आप्पाजी कोकीतकर, डॉ. श्रीकांत नरुले, शिवाजी बाबर, दा. र. दळवी, आनंद देशमुख यांच्या कवितांचा या अंकात समावेश आहे.\nसंपादक : गुरुनाथ पांडुरंग बनोटे\nमूल्य : 100 रु., पृष्ठे : 128\n‘दीपावली’चा हा नेहमीप्रमाणे साहित्यिक दिमाखाला साजेसा दिवाळी अंक. ज्येष्ठ चित्रकार रावबहादूर महादेव विश्वनाथ धुरंधर यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त ‘माय वाईफ इन आर्ट’ या त्यांच्या पत्नीवरील अद्वितीय चित्रसंग्रहासह सुहास बहुळकर यांनी घेतलेला त्यांच्या चित्रसाधनेचा वेद हे अंकाचे प्रमुख वैशिष्टय़. त्याशिवाय हृषीकेश गुप्ते यांची दीर्घकथा, विवेक गोविलकर, नीरजा, गणेश मतकरी, नीलिमा बोरवणकर इ.च्या कथा, अनिल अवचट, डॉ. बाळ फोंडके, मिलिंद बोकील, नंदिनी आत्मसिद्ध, अंजली कीर्तने आदींचे ललित लेखन वाचकांना खूप समाधान देणारे आहे. ‘अस्मितेचा रंग आणि बेरंग’ या ताज्या विषयावरील लेखमालेत न्या. नरेंद्र चपळगावकर, निळू दामले, हेमंत देसाई इत्यादींचे लेख उद्बोधक आहेत. संयोजन अंबरीश मिश्र यांचे आहे. देखणे मुखपृष्ठ, आकर्षक सजावट आणि सकस साहित्यामुळे अंक वाचनीय झाला आहे.\nसंपादक : अशोक कोठावळे\nमूल्य : 200 रु,. पृष्ठे : 252\nमहिलांसाठी वैविध्यपूर्ण विषयांची रेलचेल असलेला दिवाळी अंक म्हणजे माझी सहेली. दिवाळीची सुरुवात अभ्यंगस्नानाने होते. अंकाची सुरुवात चिरतारुण्यासाठी ‘अभ्यंगस्नान’ या लेखाने केली आहे. त्याचबरोबर ‘मिणमिणती मुंबापुरी आणि लखलखती मुंबई’, ‘मी टू’पणाची झाली बोळवण, स्वर्गातल्या शापित अप्सरा, जलकन्या, एक गाव आठवणीतलं, तीन धर्मांचा त्रिवेणी संगम हे विशेष लेख वाचनीय आणि माहितीपूर्ण आहेत. द्रौपदीची थाळी विभागातील ‘वाढवा दिवाळीचा गोडवा’ यातील पदार्थ लज्जतदार असून गृहिणींसाठी उपयुक्त आहेत.\nसंपादक : हेमा मालिनी\nमूल्य : 60 रु., पृष्ठे : 210\n‘गंधाली’ दिवाळी अंकात मान्यवर लेखकांचे दर्जेदार साहित्य आहे. गिरिजा कीर, वसंत वाहोकार, प्रा.प्रतिभा सराफ, नारायण लाळे, रमाकांत देशपांडे, राजेंद्र वैद्य, अशोक लोटणकर, श्रीधर दीक्षित, मनीष पाटील या मान्यवरांच्या कथांनी यंदाचा दिवाळी अंक अधिक बहरला आहे. अंकातील ललित विभागातील डॉ.विजय ढवळे यांचा लेख अभ्यासपूर्ण आहे, तर डॉ. अलका कुलकर्णी यांचा कादंबरी विभागातील लेख अत्यंत वाचनीय आहे. लेख विभागातील प्राचार्य पु.द.कोडोलीकर, डॉ.वसंत केळकर, डॉ.मधुकर वर्तक, अनघा तांबोळी, मनोज आचार्य, वर्षा रेगे यांचे लेख माहितीपूर्ण आहेत. जीवन तळेगावकर यांनी केलेले ‘निसर्ग, माणूस आणि मनाली’ हे प्रवासवर्णन अफलातून असून मनालीची सैर करून आणणारे आहे.\nसंपादक : डॉ.मधुकर वर्तक\nकिंमत : 200 रु., पृष्ठे : 220\nस्त्रियांवर लैंगिक आक्रमण करणार्‍या पुरुषांविरोधात ‘मी टू’ मोहिमेचा वेध घेण्याचा प्रयत्न या अंकात केला आहे. यात वंदना खरे, सारा वारीस, चिन्मयी सुमित, हिमांशू शर्मा आदींनी याविषयी लिखाण केले आहे. मनपाच्या लैंगिक छळाविरुद्धच्या मुख्य तक्रार सचिव असलेल्या कामाक्षी भाटे यांची मुलाखतही महत्त्वाची ठरली आहे. याशिवाय नेटफ्लिक्सचं साम्राज्य (मीना कर्णिक), न्यूड स्टडी (सुप्रिया विनोद), विज्ञानाचं बिनरहस्य (हेमंत कर्णिक), त्यांचा असामान्य प्रवास (दीप्ती राऊत), पहिला फॅसिस्ट (हेमंत देसाई) दर्जेदार आहेत. हृषीकेश गुप्ते, सतीश तांबे यांच्या दीर्घकथा आणि शिल्पा कांबळे, इरावती कर्णिक आदींच्या कथाही उत्तम जमून आल्यात. उत्तम छपाई व वेधक मांडणी या जमेच्या बाजू. संग्रही ठेवावा असा अंक.\nसंपादक : मीना कर्णिक, हेमंत कर्णिक\nमूल्य : 200 रु., पृष्ठे : 242\nसागरी जीवनाला वाहिलेला हा दिवाळी अंक आहे. या अंकात ऑसिडयुक्त महासागर (डॉ. कुलकर्णी), मिठबाव खाडीतील खारफुटी व जारा (प्रा. डॉ. सूर्यकांत येरागी व मेजर डॉ. सुप्रिया येरागी), देवगड पर्यटन (पांडुरंग भाबल), सिंधुदुर्गची सफर (अरविंद कामत) हे लेख माहितीपूर्ण आहेत. याशिवाय पंढरीनाथ तामोरे, गीता ग्रामोपाध्ये, सुधीर पाटील, नवनाथ तांडेल यांच्या कथा उत्तम आहेत. वाढते वृद्धाश्रम या सामाजिक शोकांतिकेवर जयंत पावशे यांनी केलेले भाष्य नवीन पिढीच्या डोळय़ांत अंजन घालणारे आहे. औषधे – ��मज आणि गैरसमज (शं. रा. पेंडसे), कासव पुराण (श्री. श्री. देसाई), कीर्तनाचा वसा (डॉ. अनुपमा कांदळगावकर), मालवणची खाद्य संस्कृती (शुभदा पेडणेकर), चंदेरी दुनियेतील सुपरस्टार (समता गंधे) या लेखांचा समावेश या अंकात केला आहे.\nसंपादक : अमोल सरतांडेल\nमूल्य : 80 रु., पृष्ठे : 136\nया अंकात बालचमूसाठीच्या कथा, कविता आहेत. उमलत्या नवीन पिढीवर सर्जनशीलता, संस्कार आणि मूल्यांची पेरणी करण्याचे काम बालभारती गेली 47 वर्षांपासून किशोरच्या माध्यमातून करीत आहे. संस्कारक्षम, विचारप्रवर्तक, विनोदी आणि बुद्धीला चालना देणारे साहित्य यात समाविष्ट केले आहे. नितीन देशमुख यांची ‘कारुण्याच्या वाती’ ही कवीता लहानग्यांबरोबरच मोठय़ांनाही सुन्न करून सोडते. राजा शिरगुप्पे यांची ‘पर्यावरणवादी’ चिक्या’ची गोष्ट लानग्यांना निसर्गांच्या सानिध्यात घेऊन जाते. यासह अन्य कथा कवितादेखील वाचनीय आहेत. आकर्षक छपाई असलेल्या या अंकात कथा, कवितांचा समावेश आहे. हा अंक बालचमुंच्या नक्कीच पसंतीस उतरेल.\nसंपादक : डॉ. सुनील मगर\nमूल्य : 60रु., पृष्ठ : 132\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलठसा : वासुदेवकाका चोरघडे\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nप्रासंगिक : नारळीकर सरांविषयी…\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/?sort=featured&page=84", "date_download": "2019-07-21T15:01:47Z", "digest": "sha1:5IDYJI5YIOBL2KWRHJPB7XW2VX5UJLBX", "length": 6273, "nlines": 143, "source_domain": "krushikranti.com", "title": "all - krushi kranti", "raw_content": "\nजगदंबा द्राक्ष नर्सरी सर्व…\nउत्तम प्रतीचे मल्चिंग पेपर…\nनिर्मल नॅचुरल गांडुळ खत\nशेतीसाठी वर्दान असे गांडुळ खत…\nकुंभार ऊस रोप वाटिका\nट्रॅक्टर व ट्रक साठी…\nट्रॅक्टर ट्रक 407 व इतर सर्व…\nदेशी गिर गाईचे शुद्ध तुप\nसेंद्रिय शेती विषमुक्त शेती खर्च कमी ऊतपन्न जास्त मिळते रोग कमि जमिनिचा पोत सुधारतो, सर्व सेंद्रिय खते (NPK), किटकनाक्षके, बुरशिनाक्षके. सर्व विक्रीसाठ उपलब्ध संपुर्ण मार्गदर्शन मिळेल. काॅल:— जालिंदर गायके अहमदनगर 9763867309\nसेंद्रिय शेती विषमुक्त शेती …\nसेंद्रिय शेती सेंद्रिय शेती\nगुरूकृपा अॉग्रो ट्रेडर्स सर्व प्रकार चे सेंद्रिय खते, औषधि तसेच सर्व प्रकार चे जिवाणू मिळेल. १= हुमनी साठी १००% ऊपाय कारक औषधि ऊपलध आहे. २= डांळीब बागाचे आजार व ऊपाय चे पुर्ण माहीती दिली जाईल. ३= ऊस वाढी साठी पुर्ण जेविक खते ४= १००% जेविक, सेद्रिय…\nगुरूकृपा अॉग्रो ट्रेडर्स सर्व…\nआफ्रिकन बोर बोकड विकणे आफ्रिकन बोर बोकड विकणे\n60 किलो वजनाचा आफ्रिकन बोर जातीचा बोकड विकणे आहे\n60 किलो वजनाचा आफ्रिकन बोर…\nAhmadnagar 10-08-18 आफ्रिकन बोर बोकड विकणे\nफवारणी यंत्र फवारणी यंत्र\nनमस्कार शेतकरी बधुंनो ⚙ फवारणी करताय,मग हे नक्की वाचा या यंत्राची वैशिष्ट्य म्हणजे: 16 litres capacity ⚙ हे यंत्र बॅटरी वर चालते ⚙एकाच वेळी चार तासाने/ सर्यानां/ रागांना आपण फवारणी करता येते. ⚙वीस मिनिटात एक एकरावर फवारणी करता येते.…\nनमस्कार शेतकरी बधुंनो ⚙…\nड्रैगन फ्रूट्स विक्रीसाठी उपलब्ध आहे ड्रैगन फ्रूट्स विक्रीसाठी…\nड्रैगन फ्रूट्स विक्रीसाठी उपलब्ध sell a dragon fruits Dragon fruits ड्रैगन फळ\nMumbai 09-08-18 ड्रैगन फ्रूट्स विक्रीसाठी… ₹60\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/article-on-moon-atmosphere/", "date_download": "2019-07-21T15:34:43Z", "digest": "sha1:IRNLZ2WOM4BGIWJW5X2UJTCGNZFTHTJH", "length": 22333, "nlines": 156, "source_domain": "www.saamana.com", "title": "आभाळमाया : चंद्र आक्रसतोय? | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकाशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘एसी रे एसी’; भरत जाधव घामाघूम\nतटरक्षकदलाच्या दोन कर्मचाऱ्यांकडून 50 लाख रुपयांचे कोकेन पकडले\nबीड शहरात सुसज्ज उद्याने उभारणार, नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागरांचे आश्वासन\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा…\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nमुलीने केली आईची हत्या, मुंडके रस्त्यावर फेकले\nचंद्रावर होते ‘जादू’ चे शहर- नासाचा दावा\nआखातामध्ये तणाव वाढला; इराणने ताब्यात घेतले ब्रिटनचे टँकर\nअंतिम लढतीतील नि��ालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nइंडोनेशियन ओपन : सिंधूचे जेतेपदाचे स्वप्न भंगलं, जपानच्या यामागूचीकडून अंतिम सामन्यात…\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवनचे पुनरागमन\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन : सिंधूची अंतिम फेरीत धडक, जेतेपदाच्या लढतीत यामागुचीला…\nप्रेसिडेंटस् कप बॉक्सिंग : शिवा थापाला सुवर्णपदक, हिंदुस्थानला चार पदके\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nअस्थमा फक्त दिवाळीत होतो काय, सिगारेट पिणाऱ्या प्रियंकाला नेटकऱ्यांनी फटकारले\nBigg Boss 2 : आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो आरोह वेलणकर\nसनी लिओनी झाली जलपरी, पाहा तिचे हे सुंदर फोटो\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nआभाळमाया : चंद्र आक्रसतोय\nचंद्राविषयीच्या चार लेखांत त्याच्या ताज्या परिस्थितीची माहिती घेणं उचित ठरेल. चांद्रविजय झाल्यापासून संशोधकांना चंद्र नावाचा उपग्रह आपला सखा वाटू लागलाय. त्याची रोजची खबरबात अनेक प्रयोगांतून घेतली जाते. चंद्रावरचं विरळ वातावरण (पृथ्वीच्या एक-षष्ठांश) हीच पूर्वी कुतूहलाची गोष्ट होती. म्हणजे पृथ्वीवरची एक फूट उंचीची उडी चंद्रावर सहा फूट होईल. तिथे ‘हाय जम्प’चा खेळ आयोजित केला तर किमान सहा फुटांपेक्षा वर उडी घेणाऱयांची नोंद होईल.\nचंद्राची आणखी एक वैशिष्टय़पूर्ण गोष्ट म्हणजे आपल्याला कायम त्याची एकच बाजू दिसते. याचं कारण म्हणजे त्याचा स्वतःभोवती फिरण्याचा आणि पृथ्वीभोवती फिरण्याचा काळ सारखाच किंवा ‘जिओसिक्रोनस’ आहे. साहजिकच चंद्र त्याचा अर्धाच चेहरा आपल्याला दाखवतो. त्याच्याच कला आपण प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत वाढत जाताना आणि दुसऱ्या पंधरवड्यात कमी होत अमावास्येला तो ‘अदृश्य’ होताना अनुभवतो.\n‘अमा’ म्हणजे एकत्र आणि ‘वसती’ म्हणजे राहणे. ज्या दिवशी चंद्र-सूर्य एकत्र राहतात याचाच अर्थ एकाच वेळी उगवतात आणि मावळतात ती रात्र चंद्रविरहित दिसते. चंद्र दिवसा सूर्यतेजात दडलेला असल्याने दिसत नाही आणि सूर्याबरोबरच मावळतो. तो कुठेतरी ‘गायब’ होणं शक्य नसतं.\nचंद्राबद्दलची माहिती दर्यावर्दी लोकांना पूर्वापार होती ती त्याच्यामुळे होणाऱ्या ‘तिथी’ आणि समुद्राच्या भरती-ओहोटीमुळे. असं म्हटलं जातं की, चारेक अब्ज वर्षांपूर्वी चंद्र पृथ्वीच्या कवेत आला आणि सागरी भरती-ओहोटीमुळे समुद्री जीव उक्रांत होत जमिनीवर आले. त्या जलचरातून उभयचर आणि मग पशू, पक्षी, माणसं निर्माण झाली. म्हणजे पृथ्वीवरच्या जीवसृष्टीच्या वर्धनात चंद्राचा सहभाग महत्त्वाचा ठरतो.\nचंद्र आणि पृथ्वी यांच्या कक्षा परस्परांना सुमारे पाच अंशांनी छेदतात. त्यामुळे चंद्र-पृथ्वी आणि सूर्य यांच्या ठराविक स्थितीवरून ग्रहणं घडतात. पृथ्वी चंद्राच्या चारपट मोठी आहे. ती सूर्य आणि चंद्र यांच्या मधोमध सरळ रेषेत येते तेव्हाच्या पौर्णिमेला चंद्रग्रहण लागते. ते खग्रास चंद्रग्रहण असते. मात्र चंद्र, पृथ्वी आणि सूर्याच्या मधोमध सरळ रेषेत आला की, खग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळते ते नेहमी अमावास्येलाच होते. चंद्र त्यावेळी पृथ्वीच्या किती जवळ आहे यावर ग्रहणाचा काळ ठरतो. चंद्राची गडद छाया पृथ्वीवरच्या ज्या भागात पडते त्याला ‘टोटॅलिटी पाथ’ किंवा खग्रास सूर्यग्रहण पट्टा म्हणतात. त्यावेळी तिथे गेल्यास सूर्याची ‘डायमंड रिंग’ आणि प्रभामंडळ (करोना) पाहायला मिळते.\nएवम्गुणविशिष्ट चंद्राचं पृथ्वीपासूनचं अंतर हळूहळू वाढतंय ते तसंच वाढत गेलं तर पृथ्वीवरून खग्रास सूर्यग्रहण न दिसता कंकणाकृती सूर्यग्रहणच दिसेल. असं का घडेल ते नंतर एखाद्या लेखात पाहू. कारण 26 डिसेंबर 2019 रोजी दक्षिण हिंदुस्थानातून 2010 नंतर पुन्हा एकदा कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे.\nआताची चंद्राविषयीची ‘ब्रेकिंग न्यूज’ म्हणजे तो आक्रसतोय. चंद्राच्या गाभ्यातील उष्णता कमी होत गेल्या दशकातसुद्धा तो आणखी थंड झाल्याने रेझिनच्या कापडावर जशा सुरकुत्या दिसतात तशा चांद्रपृष्ठावर दिसू लागल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे चांद्रपृष्ठावर कपारी तयार होतायत. त्यांना ‘थ्रस्ट फॉल्ट’ असं म्हटलं जातं. हे असंच होत राहिलं तर चंद्र अधिकाधिक सुरकुतत जाईल.\nवैज्ञानिक याची तुलना तजेलदार द्राक्षाच्या कालांतराने सुरकुतण्याशी करतात. मात्र द्राक्षासारखं सुरकतून चंद्राची काही ‘मनुका’ होणार नाही. चांद्रपृष्ठावरच्या भेगा मात्र वाढतील. चांद्रपृष्ठावरील हालचालींचा चांद्रकंपाचा ‘डेटा’ 1960 पासून ग्रथित करण्यात येत आहे. त्यातली तांत्रिक माहिती जरा किचकट असल्याने टाळलीय. नासाच्या ल्युनार रिकन्सेन्सस ऑर्बिटर’ने सन 2000 पासून जमा केलेल्या माहितीनुसार चंद्रावर प्लेट टॅक्टॉनिकसारखे म्हणजे त्यांच्या हालचालींचे परिणाम दिसत आहेत.\nआपल्या पृथ्वीवरही प्लेट टॅक्ॊनॉनिक असून आपली वस्ती भूकंपाने काही वेळा हादरते ती या ‘प्लेट्स’च्या भूगर्भीय हालचालींमुळेच अर्थात चांद्र-प्लेट पृथ्वीइतक्या ‘ऑक्टिव्ह’ नाहीत. त्यामुळे तिथे विध्वंसक चांद्रकंप होत नाहीत. मात्र मूनक्वेक (चांद्रकंप) होतात. हीसुद्धा महत्त्वाची माहिती आहे.\nउद्या चंद्रावर वसाहती करायचं ठरलं तर त्याच्या नैसर्गिक‘लहरी’चं पूर्ण ज्ञान आपल्याला असायला हवं. गेल्या पन्नास वर्षांत आपल्याला चंद्र बऱ्यापैकी समजला आहे. त्याच्या आपल्या दृष्टीने अंधाऱ्या भागातही चीनचं यान उतरलंय. एकूणच चंद्राचा सर्वार्थाने शोध घेऊन त्याला ‘चंदामामा’ बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जगातील काव्यामध्ये त्याला हे स्थान पूर्वीच लाभले होते. आता विज्ञानातही मिळतंय.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलखडकवासला धरण 95 टक्के भरले, 500 क्यूसेकने पाणी सोडले\nपुढीललेख : अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे पडघम\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकाशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘एसी रे एसी’; भरत जाधव घामाघूम\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nकाशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘एसी रे एसी’; भरत जाधव घामाघूम\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा...\nवाढदि��सानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nजिंतूर येथे मुख्याध्यापकाने केली शिक्षकास धक्काबुक्की\nकुरुंद्यात हुंडाबळी, सासरच्या जाचास कंटाळुन विवाहितेची आत्महत्या\nगाव तिथे ग्रंथालय संकल्पना कागदावरच, रायगड जिल्ह्यात अवघी 76 ग्रंथालये\nशाळकरी मुलींशी अश्‍लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला अटक\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=258030:2012-10-26-18-49-46&catid=50:2009-07-15-04-02-43&Itemid=61", "date_download": "2019-07-21T15:30:13Z", "digest": "sha1:YRK44POPC56HI73I4QC6ISXNU2FMQP4Q", "length": 15814, "nlines": 234, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "जायकवाडीत आता निळवंडेतून पाणी", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> नगर वृत्तान्त >> जायकवाडीत आता निळवंडेतून पाणी\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nजायकवाडीत आता निळवंडेतून पाणी\nभंडारदरा, निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा अंतिम टप्पा आज सुरू झाला. आज दुपारी भंडारदऱ्यातून पाणी सोडणे पूर्णपणे थांबविण्यात आले. भंडारदऱ्यातून २ हजार ११७ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले असून उर्वरित पाणी आता निळवंडेतून सोडणार असल्याचे समजते. बहुदा दोन दिवस त्यासाठी लागतील. मात्र, प्रवरेचा विसर्ग या काळात दोन हजार क्सुसेक्सपेक्षा कमी राहणार आहे.\nभंडारदऱ्यातून दि. २१ पासून स्पील ���ेमधून ५ हजार क्युसेक्सपेक्षा अधिक वेगाने पाणी सोडण्यात आले. काल (गुरूवारी) पाणी बंद करण्यात आले होते, परंतु सायंकाळी पुन्हा ते सुरू करण्यात आले. शेवटी आज सकाळी सात वाजत स्पील वेमधून पाणी बंद करण्यात आले, तर दुपारी २ वाजता वीजनिर्मिती केंद्रातून सुरू असणारा ८३० क्युसेक्सचा विसर्गही बंद करण्यात आला. त्यावेळी भंडारदऱ्यातील पाणीसाठा ८ हजार ७६६ दशलक्ष घनफूट होता. गत सहा दिवसांत २ हजार ११७ दशलक्ष घनफूट पाणी सोडल्याने नऊ फुटांनी धरणाची पाणीपातळी कमी झाली आहे. जायकवाडीसाठी अडीच टीएमसी पाणी सोडायचे असून उर्वरित ४०० दशलक्ष घनफूट पाणी आता निळवंडेतून सोडण्यात येणार असल्याचे समजते.\nनिळवंडेत यावर्षी ४ हजार ७३२ दशलक्ष घनफूट साठा करण्यात आला आहे. आज दुपारी बारा वाजता निळवंडेच्या सांडव्यावरून २ हजार २५९ क्युसेक्सने पाणी प्रवरा पात्रात पडत होते, तर धरणाच्या मोरीतून १ हजार ७७९ क्युसेक्स विसर्ग सुरू होता. निळवंडय़ातील पाणीपातळी जशी कमी होईल तसा हा वेगही कमी होणार आहे. नंतर फक्त मोरीद्वारे साडेसतराशे क्युसेक्सचा विसर्ग पुढील दोन दिवस सुरू राहील. १८० किलोमीटरच्या प्रवरा\nपात्रात सध्या ५ हजार क्युसेक्सपेक्षा अधिन वेगाने पाणी जात असून पुढील तीन दिवसांत ते जायकवाडीत जमा होईल.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/toor-scam-congress-puts-flex-pune-roads-27577", "date_download": "2019-07-21T15:47:16Z", "digest": "sha1:DTJHTCYO5MJ3W3LEWLDV65FQMKDGHXMV", "length": 9151, "nlines": 132, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Toor Scam Congress puts flex on Pune Roads | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n#ToorScam दाल मे कुछ काला है : तूरडाळ काळ्याबाजाराचे राजकारण आता पुण्याच्या रस्त्यांवर\n#ToorScam दाल मे कुछ काला है : तूरडाळ काळ्याबाजाराचे राजकारण आता पुण्याच्या रस्त्यांवर\n#ToorScam दाल मे कुछ काला है : तूरडाळ काळ्याबाजाराचे राजकारण आता पुण्याच्या रस्त्यांवर\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nपैसे भरूनदेखील राज्याच्या अन्न धान्य वितरण विभागाला न मिळालेल्या तूरडाळीचे राजकारण आता पुण्याच्या रस्त्यांवर सुरू झाले आहे. महात्मा फुले मंडईसह शहरात काही ठिकाणी डाळीच्या काळ्याबाजाराकडे लक्ष वेधणारी होर्डींग लावण्यात आली असून 'दाल मे कुछ काला है' असे म्हणत या एकुण व्यवहाराविषयी शंका उपस्थित करण्यात आली आहे.\nपुणे : पैसे भरूनदेखील राज्याच्या अन्न धान्य वितरण विभागाला न मिळालेल्या तूरडाळीचे राजकारण आता पुण्याच्या रस्त्यांवर सुरू झाले आ��े. महात्मा फुले मंडईसह शहरात काही ठिकाणी डाळीच्या काळ्याबाजाराकडे लक्ष वेधणारी होर्डींग लावण्यात आली असून 'दाल मे कुछ काला है' असे म्हणत या एकुण व्यवहाराविषयी शंका उपस्थित करण्यात आली आहे.\nप्रदेश काँग्रेसचे सचिव संजय बालगुडे यांनी ही होर्डिंग लावली आहेत. तूरडाळीच्या या घोटाळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री व पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट गप्प का आहेत, असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. 21 हजार टन तूरडाळीचा हा गैरप्रकार मोठा आहे. या विषयाकडे सत्ताधाऱ्यांनी पुरेशा गांभिर्याने पाहावे, असे मत व्यक्त करण्यात येत आहे. 21 हजार टनांचा हा काळाबाजार 'सकाळ'ने नुकताच उजेडात आणला होता. त्यावरून राजकीय पातळीवर खळबळ उडाली होती. तूरडाळीच्या या काळ्याबाजारात आधिकारी लॉबीचा हात असल्याचे बोलले जात आहे.\n21 हजार टन तूरडाळीच्या काळाबाजाराचा हा घोटाळा असूनही याकडे राज्य सरकार तितकेसे गांभीर्याने पाहात नाही, असा आरोप करण्यात येत आहे. या संदर्भात बोलताना बालगुडे यांनी अन्य व नागरी पुरवठा मंत्री तसेच राज्य सरकारवर कडाडून टीका केली. एकीकडे सर्वमामान्य माणसाच्या आवाक्‍याबाहेर जाणारे डाळीचे दर तर दुसरीकडे आधिकाऱ्यांच्या मार्फत होणारा काळाबाजार यातून सामान्य माणसाला झळ बसत आहे. एवढे होऊनही सरकार कोणतीच कारवाई करीत नाही, असा आरोप बालगुडे यांनी केला आहे.\nसरकारनामा अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nडाळ राजकारण politics मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis गिरीश बापट सकाळ सरकार government सरकारनामा sarkarnama\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8B", "date_download": "2019-07-21T14:46:19Z", "digest": "sha1:C3O7ZTJ7KJKMQHHUQNDDBMPJWJE7GPH7", "length": 4642, "nlines": 100, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "व्हितालिया दियात्चेन्को - विकिपीडिया", "raw_content": "\nउजव्या हाताने, दोन-हाती फोरहॅंड, दोन-हाती बॅकहॅंड\nशेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.\nकृपया टेनिस खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nव्हितालिया दियात्चेन्को (रशियन: Виталия Анатольевна Дьяченко; जन्मः २ ऑगस्ट १९९०) ही एक रशियन टेनिसपटू आहे.\nटेनिस खेळाडू विस्तार विनंती\nइ.स. १९९० मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ जुलै २०१७ रोजी ०३:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/delhi-magenta-line/", "date_download": "2019-07-21T15:11:26Z", "digest": "sha1:R52CAEZLKIBP6YGGIYAZVYU3CAZLG2GC", "length": 16739, "nlines": 98, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "दिल्लीत चालणार चालकाविना मेट्रो! भारत टाकणार विकासाकडे अजून एक पाऊल...!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nदिल्लीत चालणार चालकाविना मेट्रो भारत टाकणार विकासाकडे अजून एक पाऊल…\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nमुंबईची लाइफलाईन म्हणून आपल्या लोकल ट्रेनची ख्याती आहे. पण आता मुंबईकारांना दिलासा देण्याचे काम मुंबईच्या मेट्रोने केली आहे. मुंबईच्या या मेट्रोला मुंबईची राणी म्हटले तर काही त्यात चुकीचे ठरणार नाही. या मेट्रोमुळे लोकांना सहन करावा लागणारा ट्रॉफिकचा नाहक त्रास कमी झाला आणि कमी वेळामध्ये आपल्या इच्छुक स्थळी लोक पोहोचू लागले. तसेच, या मेट्रोमुळे अंधेरी भागामध्ये कामाला येणारे लोक आपल्या वेळेमध्ये कामावर पोहोचू लागले. त्यामुळे ही मेट्रो तिचे भाडे सोडले तर, सर्व बाजूनेच लोकांच्या उपयोगी पडली.\nभारताची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये मुंबईच्या आधीच ही मेट्रो सेवा सुरु झाली आहे. लवकरच दिल्लीच्या मेट्रोची मजेंटा लाईन सुरु होणार आहे. या लाईनवर मेट्रो बोटोनिकल गार्डनपासून दक्षिण दिल्लीच्या कालकाजीपर्यंत चालेल. या मेट्रोच्या लाईनमुळे दक्षिण दिल्लीच्या नोएडा येथे जाण्याचा वेळ फारच कमी होईल आणि प्रवाशांना राजीव चौक किंवा मंडी हाऊसकरून येथे जावे लागणार नाही.\nपण मजेंटा लाईन यासाठी देखील एवढी महत्त्वाची आहे, कारण या मेट्रोला ड्रायव्हरलेस म्हणजेच विना चालक मेट्रो चालवण्याची योजना आखण्यात आली आहे.\nअसे ��ारतामध्ये पहिल्यांदाच होणार आहे कि, जेव्हा एखादी मेट्रो विना चालक चालवली जाणार आहे.\nमेट्रोच्या तिसऱ्या फेजमध्ये भारतामध्ये पहिल्यांदाच ड्रायव्हरलेस तंत्रज्ञान येईल, पण जगभरामध्ये कितीतरी देशांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करून ड्रायव्हरलेस मेट्रो पहिल्यापासून चालवण्यात येत आहे.\nदक्षिण कोरियाची राजधानी सोलमध्ये ड्रायव्हरलेस ट्रेन यशस्वीपणे चालवण्यात येत आहे. ही मेट्रो जमिनीच्या खालून चालवण्यात येते आणि यामध्ये ड्रायव्हरचे केबिन देखील नसते. युरोपमध्ये डेन्मार्क, स्पेन, इटली, स्वित्झर्लंड आणि ब्रिटेनमध्ये ड्रायव्हरलेस मेट्रो चालवली जाते.\nयाव्यतिरिक्त अमेरिका आणि कॅनडामध्ये ड्रायव्हरलेस ट्रेन चालवली जाते. तिथेच, ब्राझील, पेरू आणि चाइलमध्ये देखील याप्रकारची मेट्रो खूप पूर्वीपासून चालवण्यात येत आहे. भारताच्या शेजारील देश असलेल्या चीनमध्ये देखील ड्रायव्हरलेस मेट्रो चालते. जर तुम्ही सौदी अरब, कतार आणि सिंगापूर जाल तर तिथे देखील तुम्हाला ड्रायव्हरलेस मेट्रो पाहण्यास मिळेल.\nकाय खास आहे या मेट्रोमध्ये \nड्रायव्हरलेस मेट्रो या नावावरूनच समजते कि, ह्या मेट्रोला चालवण्यासाठी चालकाची गरज भासणार नाही. तसेच, ही मेट्रो कोणत्याही व्यत्ययाला ओळखणे आणि आपतकालीन परिस्थितीमध्ये स्वयंचलित पद्धतीने काम करते. यामध्ये भलेही ड्रायव्हर नाही आहे. पण या मेट्रोच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यात येते. कोणती ट्रेन कुठे आहे, कोणत्या वेगाने चालत आहे आणि कोणत्या ट्रेनला कुठे थांबायचे आहे हे सर्व स्वयंचलित असते.\nभारताच्या या ड्रायव्हरलेस मेट्रोविषयी असे म्हटले जात आहे कि, या मेट्रोमध्ये जास्त प्रवासी प्रवास करू शकतील आणि यामध्ये ऊर्जेचा उपयोग देखील कमी होईल. ज्या स्थानकांवरून ही मेट्रो जाईल, त्या स्थानकांच्या प्लॅटफॉर्मवर स्क्रीन डोर लावण्यात आलेले असतील. हे स्क्रीन दोन सुरक्षेसाठी लावण्यात आलेले असतील, कारण यामुळे प्लॅटफॉर्म असलेले प्रवासी ट्रॅकवर जाऊ शकणार नाहीत.\nहे दरवाजे तेव्हाच खुलतील, जेव्हा मेट्रो प्लॅटफॉर्मवर येऊन थांबेल. तसेच, यावेळी मेट्रोच्या सीट्सचा रंग बदलून लाल आणि नारंगी करण्यात आलेला आहे. सध्याच कालिंदी कुंज डेपोमध्ये एका ड्रायव्हरलेस मेट्रोचा अपघात देखील झाला होता. ही मेट्रो यार्डची भिंत तोडून ���ाहेर निघाली होती.\nपहिल्यांदा या अपघाताला चाचणी दरम्यान झालेला अपघात सांगितले गेले होते, पण दिल्ली मेट्रोने याला मेंटेनेसच्या नंतरचा अपघात सांगितले होते. यामध्ये माणसांची चूक असल्याची शंका वर्तवली गेली होती. पण या अपघातामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही.\nअशी ही ड्रायव्हरलेस मेट्रो दिल्लीतील लोकांच्या भेटीला लवकरच येणार आहे आणि ही मेट्रो भारताला विकासाचा अजून एक महत्त्वाचा टप्पा मिळवून देणार आहे.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← रडणाऱ्या बाळाचं, कित्येक अपघातांस जबाबदार धरलं गेलेलं “शापित” चित्र\nदारू पिऊन गाडी चालवत असताना अपघातात जीवितहानी झाल्यास, भोगावा लागणार ७ वर्षांचा कारावास →\nभारतातील सगळ्यात मोठे पाच चोर बाजार, जेथे मोबाईल पासून कार्सपर्यंत सर्व काही अत्यंत स्वस्तात मिळते\nमुहम्मद बिन तुघलक हा इतिहासातील सर्वात महामूर्ख शासक का ठरला\nमुघलांचं वर्चस्व संपुष्टात आणणाऱ्या ह्या लढाईच्या सन्मानात आजही ब्रिटिश लोक भारतात येतात\nपेट्रोलच्या वाढत्या खर्चावर विजय मिळवा: दुचाकीचे ऍवरेज वाढविण्याच्या १० खास टिप्स\nमोबाईल पाण्यात पडल्यावर काय करावं\nगरम किंवा थंड पाण्यापेक्षा ‘कोमट’ पाणी पिणे आरोग्यासाठी जास्त चांगले असते..\nयंदाच्या विश्वचषकात हे ३ संघ असतील विजेतेपदाचे प्रबळ दावेदार\nदुष्काळ फक्त पावसाचा नाहीये- सरकारच्या आस्थेचा आणि लोकांच्या विवेकाचा आहे\nसोशल मिडीयामुळे दिग्गज पत्रकारांना आपण मुकतोय का\nकेजरीवालांचा “चप्पल – मफलर” साधेपणा एक नाटक आहे का\nअमेरिकेचा गुप्त डाव: तुमची आमची (भारतियांचीसुद्धा) खाजगी माहिती सर्रास गोळ करण्याचा\nसंकटात असलेल्या लहानग्यांच्या आयुष्यात आशेची ज्योत जागवणारी “व्हाईट फ्लेम”: इग्लॅनटाईन जेब\n“जिवंत राहायचे असेल तर इस्लाम स्वीकार” : औरंगजेबाची क्रूर धमकी आणि शीख योध्दयाचे असामान्य बलिदान\nपाच राज्यांत जनतेने दिलेला कौल : अपराजितांच्या पराभवाचे पडघम\nभारतात एक नाही तर पाच केदार आहेत, या पंचकेदाराची यात्रा प्रत्येकाने एकदा तरी केलीच पाहिजे\nशेतकरी बंड: नादान शासन आणि बेभान कृषीजन\nतुम्हाला माहित नसलेल्या जगातील ‘महत्वकांक्षी’ महिला शासक\nअमेरिकेला “अंकल सॅ��” हे नाव कसं पडलं जाणून घ्या रंजक कथा\nपुरुषांनो, स्पर्म काउंट वाढवायचा असेल तर हे ११ पदार्थ खा\nस्वतःच्या यकृताचा ६५% भाग देऊन मुलीने दिले वडिलांना जीवदान\nऐकून आश्चर्य वाटेल पण मुंबईमध्ये आहे जगातील एक महागडा रस्ता\nदिल्ली पोलीसांची Limca Book of Records मध्ये नोंद – १० तासांत २२.४९ करोडची रक्कम recover केली\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/india/2019/03/14/1224/", "date_download": "2019-07-21T14:57:30Z", "digest": "sha1:IZ6WHGDQYKVIHFYTVH7COLZ4MUFH4LT6", "length": 9392, "nlines": 108, "source_domain": "www.krushirang.com", "title": "पाच जागांसाठीचे उमेदवार जाहीर", "raw_content": "\n[ July 20, 2019 ] कडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\tमहाराष्ट्र\n[ July 20, 2019 ] महाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\n[ July 20, 2019 ] शेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\tकोल्हापूर\n[ July 20, 2019 ] बिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\tअहमदनगर\n[ July 20, 2019 ] तंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\tआंतरराष्ट्रीय\nHomeबातम्याट्रेंडिंगपाच जागांसाठीचे उमेदवार जाहीर\nपाच जागांसाठीचे उमेदवार जाहीर\nMarch 14, 2019 Team Krushirang ट्रेंडिंग, निवडणूक, पुणे, मुंबई, राजकीय, राष्ट्रीय 0\nराष्ट्रीय काँग्रेसने पहिली उमेदवार यादी जाहीर केली असून त्यात महाराष्ट्रातील पाच जागांवरील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.\nसोलापूरच्या जागेसाठी अपेक्षेप्रमाणे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना पुन्हा एकदा पक्षाने संधी दिली आहे. तर, दक्षिण मुंबई मतदार संघातून माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा, गडचिरोली-चिमूर मतदारसंघात माजी आमदार डॉ. नामदेव उसंडी, मध्य मुंबई येथून माजी खासदार प्रिया दत्त आणि नागपूर या जागेवरील भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात माजी खासदार नाना पटोले यांना काँग्रेसने संधी दिली आहे.\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nवारे विदर्भाचे | भाजपला कॉंग्रेसची टक्कर..\nसुजयसाठी झालेला संघर्ष चुकीचा : विखे\nपवार साहेबांचा मुक्काम म्हणजे…\nMarch 26, 2019 Team Krushirang अहमदनगर, निवडणूक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय 0\nकालपासून राष्ट्रावडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मुक्काम-पोस्ट अहमदनगर आहे. त्यावरून स्पष्ट दिसते की, नगरच्या लोकसभा जागेवरील विजयासाठी ते किती उत्सुक आहेत. याप��र्वीही पवार साहेबांनी मागील विधानसभा निवडणुकीत एका दिवसासाठी मुक्काम-पोस्ट श्रीगोंदा करीत कसलेले राजकीय [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nराज्याच्या स्थूल उत्पन्नात चार वर्षांत १० लाख कोटी वाढ..\nJune 18, 2019 Team Krushirang अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, ट्रेंडिंग, नागपूर, नाशिक, निवडणूक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, शेती 0\nमुंबई :राज्याच्या १६ लाख ४९ हजार ६४७ कोटी रुपयांच्या स्थुल राज्य उत्पन्नात चार वर्षात १० लाख कोटी रुपयांनी वाढ होऊन ते २६ लाख ६० हजार ३१८ कोटी रुपये झाल्याचे सांगतांना राज्य विकासाच्या या प्रक्रियेत शेती, [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nशेतकरी प्रश्नांवर राष्ट्रवादी आक्रमक\nApril 16, 2019 Team Krushirang अहमदनगर, निवडणूक, महाराष्ट्र, राजकीय 0\nअहमदनगर : भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतल्याने राष्ट्रवादीही जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी सक्रिय झाली आहे. भाजपला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी उमेदवार आमदार संग्राम जगताप [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nकडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\nमहाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\nशेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\nबिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\nतंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\nबिझनेसवाला | खरेदी म्हणजे श्रीमंती मिळवणे नव्हे.. मग काय\nमराठवाड्यात लगेच पाऊस न पडल्यास दुष्काळ अटळ\nराज्यातील 5 जिल्हा परिषद बरखास्त\nविशेष | रामदास बोट दुर्घटना\nबिझनेसवाला | संधीचे सोने करा; ई-कारकडे पहा..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/26745", "date_download": "2019-07-21T14:51:52Z", "digest": "sha1:USSVQMCZD2JDUIBBQZL2P72EETO7OBWC", "length": 9144, "nlines": 135, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "| Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआयुक्त तुकाराम मुंढेनी बेपत्ता झालेल्या अभियंत्याला परत पाठवले\nआयुक्त तुकाराम मुंढेनी बेपत्ता झालेल्या अभियंत्याला परत पाठवले\nआयुक्त तुकाराम मुंढेनी बेपत्ता झालेल्या अभियंत्याला परत पाठवले\nआयुक्त तुकाराम मुंढेनी बेपत्ता झालेल्या अभियंत्याला परत पाठवले\nमंगळवार, 31 जुलै 2018\nकामाच्या अतिताणामुळे बेपत्ता होऊन परतलेले महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहाय्यक अभियंता रवींद्र पाटील सेवेत पुन्हा दाखल झाले. परंतू, प्रशासनाने वैद्यकीय विभागाकडून मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याचा सल्ला दिल्याने पाटील यांचा प्रवेश लांबणीवर पडला आहे.\nनाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यामुळे कामाचा ताण आल्याचे कारण सांगत आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून सहाय्यक अभियंता रवींद्र पाटील बेपत्ता झाले होते. ते तीन महिन्यांनी कामावर परतले. मात्र, त्यांना रुजु न करता आधी मानसिकदृष्ट्या सक्षम आहात काय याचे प्रमाणपत्र सादर करण्याचा आदेश देत परत पाठवण्यात आले आहे. त्यामुळे बेपत्ता होऊन प्रशासनाला त्रस्त करणाऱ्या रवींद्र पाटील यांच्यावरच डाव उलटतो की काय याचे प्रमाणपत्र सादर करण्याचा आदेश देत परत पाठवण्यात आले आहे. त्यामुळे बेपत्ता होऊन प्रशासनाला त्रस्त करणाऱ्या रवींद्र पाटील यांच्यावरच डाव उलटतो की काय याची चर्चा सुरु आहे.\nकामाच्या अतिताणामुळे बेपत्ता होऊन परतलेले महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहाय्यक अभियंता रवींद्र पाटील सेवेत पुन्हा दाखल झाले. परंतू, प्रशासनाने वैद्यकीय विभागाकडून मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याचा सल्ला दिल्याने पाटील यांचा प्रवेश लांबणीवर पडला आहे. तुकाराम मुंढे यांनी आयुक्त म्हणुन पदभार स्विकारल्यावर प्रशासकीय कामकाजात अनेक सुधारणा व शिस्त आणली. त्याने कामकाजात आमूलाग्र बदल घडला. सर्वच विभागांत बदल्यांचे सूत्र अवलंबिले. त्यामुळे अनेक वर्षे एकाच खुर्चीवर टिकून राहिलेल्यांची चांगलीच धावपळ झाली. परिणामी काहींवर कामाचा ताण वाढला.\nया ताणातून मार्चमध्ये अभियंता पाटील चिठ्ठी लिहून घरातून बेपत्ता झाले होते. काही दिवसांनी पुणे येथून नाशिक पोलिसांनी त्यांना सुखरूप परत आणले. यानंतर तीन महिने न कळवताच अन्‌ रजा मंजुर न करताच कामावर गैरहजर होते. तीन महिन्यांनी ते सोमवारी कामावर परतले. मात्र, प्रशासनाकडून त्यांना रुजु करुन घेतले नाही.\nसरकारनामा अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nप्रशासन administrations नाशिक nashik महापालिका महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे tukaram mundhe पुणे सरकारनामा sarkarnama\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/75488.html", "date_download": "2019-07-21T15:18:21Z", "digest": "sha1:AGQCDKPWQ5ZRKO24L66GN756S22D5C4I", "length": 13918, "nlines": 184, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "मुंबईच्या देवनार पशूवधगृहात ईदच्या निमित्ताने दीड लक्षहून अधिक बकर्‍यांची आवक - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Post Type > बातम्या > प्रादेशिक बातम्या > मुंबईच्या देवनार पशूवधगृहात ईदच्या निमित्ताने दीड लक्षहून अधिक बकर्‍यांची आवक\nमुंबईच्या देवनार पशूवधगृहात ईदच्या निमित्ताने दीड लक्षहून अधिक बकर्‍यांची आवक\nआता कुठे गेले अंनिसवाले आणि तथाकथित प्राणीप्रेमी पर्यावरणवादी \nमुंबई – ईदच्या निमित्ताने २ सप्टेंबरला बकर्‍यांचा बळी देण्यासाठी येथील देवनार पशूवधगृहात दीड लक्षाहून अधिक बकर्‍यांची आवक राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यांतून झाली आहे. येत्या ३ दिवसांत ही संख्या २ लक्षाहून अधिक होण्याची शक्यता आहे. पशूवधगृहातून बकर्‍यांची चोरी होऊ नये, म्हणून ३०० सुरक्षारक्षक ठेवण्यात आले आहेत, तसेच पोलिसांसाठीही १३ मंडप आणि ७ लक्ष ठेवण्याची केंद्रे उभारण्यात आली आहेत.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्र Post navigation\nकिन्नीगोळी (कर्नाटक) येथील प.पू. देवबाबा यांच्या आश्रमात गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरा\nआध्यात्मिक शक्तीने समस्या सोडवणार असल्याचे सांगून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईत महिलेला अटक\nजिल्हा परिषद विसर्जित करण्याचा आदेश चुकीचा\nनवी मुंबई महापालिका रुग्णालयासाठी अनधिकृत इमारत खरेदी करणार\nमुंबईत रेल्वे अपघातात एकाच दिवशी १६ जणांचा मृत्यू, तर १३ घायाळ\nकाँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांची पोलीस आणि आधुनिक वैद्य यांच्याशी हुज्जत\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तम��ळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृ���्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-fruit-crop-advice-12061?tid=167", "date_download": "2019-07-21T15:51:34Z", "digest": "sha1:UAKMUCOF3NVR37RRZ5K2UUL3CT3VNK33", "length": 15606, "nlines": 190, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, Fruit crop advice | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबुधवार, 12 सप्टेंबर 2018\nडायमेथोएट १.५ मि.लि. किंवा क्‍लोरपायरीफॉस १.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी फवारणी\n२) फांदीमर, पानावरचे ठिपके ः\nफवारणी ः मॅंकोझेब २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी.\n१) पिठ्या ढेकूण ः\nफवारणी ः व्हर्टिसिलियम लेकॅनी ४ ग्रॅम किंवा डायमिथोएट २ मि.लि. प्रतिलिटर पाणी.\nफवारणी ः मॅंन्कोझेब २ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्‍झीक्‍लोराईड २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी.\nडायमेथोएट १.५ मि.लि. किंवा क्‍लोरपायरीफॉस १.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी फवारणी\n२) फांदीमर, पानावरचे ठिपके ः\nफवारणी ः मॅंकोझेब २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी.\n१) पिठ्या ढेकूण ः\nफवारणी ः व्हर्टिसिलियम लेकॅनी ४ ग्रॅम किंवा डायमिथोएट २ मि.लि. प्रतिलिटर पाणी.\nफवारणी ः मॅंन्कोझेब २ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्‍झीक्‍लोराईड २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी.\nकीड, रोग नियंत्रण ः\n१) फळ पोखरणारी अळी ः\nसध्या लवकर छाटणी घेतलेल्या बागेत फळे लहान आकाराची आहेत. या काळात अळीचा प्रादुर्भाव होतो. त्यासाठी फवारणी ः क्‍लोरपायरीफॉस २ मि.लि. प्रतिलिटर पाणी.\nफवारणी ः पाण्यात विरघळणारे सल्फर २.५ ग्रॅम किंवा डिनोकॅप ०.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी.\nटीप ः हंगाम धरण्यापूर्वी साल पोखरणारी अळी, खोड किडीच्या नियंत्रणासाठी खोडाला गेरू २०० ग्रॅम, क्‍लोरपायरीफॉस २ मि.लि. आणि ब्लायटॉक्‍स २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून मिश्रण तयार करावे. या मिश्रणाची पेस्ट खोडाला लावावी.\n१) पाने गुंडाळणारी अळी ः\nफवारणी ः डेल्टामेथ्रीन २ मि.लि. प्रतिलिटर पाणी\n२) लहान फळामधील नेक्रॉसिस विकृत��� ः\nफवारणी ः मॅंकोझेब २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी.\n१) खोड व फांद्या पोखरणारी अळी ः\nअळी खोड पोखरून आत शिरतात, त्यामुळे झाडे पिवळी पडतात. कमकुवत होऊन उत्पादनात घट येते.\nप्रादुर्भाव झालेल्या झाडांच्या बुंध्यांजवळ अळीने पोखरून बाहेर पडलेला भुसा दिसून येतो.\nखोडाला पडलेल्या छिद्रात डायमेथोएट (२ मि.लि. प्रतिलिटर पाणी) या कीटकनाशकात बुडविलेला कापसाचा बोळा घालून छिद्राचे तोंड लगेच चिखलाने बंद करावे.\n२) पाने व शेंगा खाणाऱ्या अळी ः\nफवारणी ः क्लोरपायरीफॉस १ मि.लि. प्रतिलिटर पाणी.\nः डॉ. अरुण भोसले ः ९४०५६८५००५\n(विभागीय कृषी संशोधन केंद्र, सोलापूर)\nसीताफळ custard apple पूर कीटकनाशक सोलापूर शेती अॅग्रोवन कीड-रोग नियंत्रण\nमराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊस\nऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन जिल्ह्यांतील ११४ मंडळांपैकी तब्बल ७३ मंडळांत हल\nसोलापुरातील कांदा उत्पादकांच्या अनुदानासाठी सहा...\nसोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्याला प्रतिक्विंटल २०\nकोयना धरणात ४४.७० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा\nसातारा ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे.\nपुणे जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाची हजेरी\nपुणे : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरवात झाली आहे.\n`कुकडी`तून घोड धरणात पाणी सोडण्याची मागणी\nन्हावरे, जि. पुणे ः पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला, तरी चिंचणी (ता.\nपीक पोषणात महत्त्वाची अन्नद्रव्ये पिकांच्या सुदृढ वाढीसाठी १८ अन्नद्रव्यांची...\nउशिरा पेरणीसाठी पीक नियोजन आतापर्यंत पडलेला पाऊस व पुढे येणारा पाऊस याचा...\nसोयाबीनवरील कीडीची ओळख सोयाबीन हे राज्यातील महत्त्वाचे पीक असून, त्यावर...\nसुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...\nनत्र स्थिरीकरणावर परिणाम करणारे घटक गेल्या भागापासून आपण मार्टीन ॲलेक्झांडर यांच्या...\nसांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...\nजरूर करा पेरणीपूर्व बीजप्रक्रिया बऱ्याच ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाला असून, शेतकरी...\nएकात्मिक कीड नियंत्रणात कामगंध...पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड...\nपावसाळी वातावरणात द्राक्षबागेचे...गेल्या आठवड्यात द्राक्षबागेत सर्वत्र पाऊस सुरू...\nव्यवस्थापन लिंबू फळबागेचेलिंबू फळबाग लागवडीसाठी योग्य जमीन, जात यांची निवड...\nनत्र चक्राचे फायदे घेण्यासाठी...गेल्या भागापासून आपण मार्टीन ॲलेक्झांडर यांच्या...\nकृषी सल्ला : भात, नागली, नारळ, सुपारी,...भात अवस्था - रोपवाटिका भात क्षेत्रातील...\nगरज सांडपाणी व्यवस्थापनाची...जिथे लोकसंख्या एकत्रित झालेली असते, तिथे निर्माण...\nशेतकरी उत्पादन कंपनीचा उद्योग उभारताना...शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन झाल्यानंतर पुढील...\nकृषी सल्ला : कापूस, तूर, भुईमूगपुढील पाचही दिवस आकाश ढगाळ राहील. काही ठिकाणी...\nमांडा जलसंधारणाच्या कामाचे गणित...मागच्या भागात आपण नागरी आणि ग्रामीण भागातील...\nशेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी करतानाशेतकरी उत्पादक कंपनी चालवत असताना प्रायव्हेट...\nयोग्य नियोजनातून कपाशीचे भरघोस उत्पादन शेतकरी ः अशोक देशमाने मंगरूळ, ता. मानवत, जि....\nसेंद्रिय, रासायनिक खतांच्या संतुलित...शेतकरी ः राजू जठार नातेपुते, ता. माळशिरस, जि....\nकृषी भूसुक्ष्मजीवशास्त्रातील तथ्येमागील भागामध्ये उल्लेख आलेल्या डॉ. रंगास्वामी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/category/other-news/page/5390/", "date_download": "2019-07-21T15:24:02Z", "digest": "sha1:G5YUS4XNZMCZ3AQREJQU2KLI76ZRY5DW", "length": 16958, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "इतर बातम्या | Saamana (सामना) | पृष्ठ 5390", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकाशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘एसी रे एसी’; भरत जाधव घामाघूम\nतटरक्षकदलाच्या दोन कर्मचाऱ्यांकडून 50 लाख रुपयांचे कोकेन पकडले\nबीड शहरात सुसज्ज उद्याने उभारणार, नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागरांचे आश्वासन\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा…\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्���ूनयनांनी दिला निरोप\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nमुलीने केली आईची हत्या, मुंडके रस्त्यावर फेकले\nचंद्रावर होते ‘जादू’ चे शहर- नासाचा दावा\nआखातामध्ये तणाव वाढला; इराणने ताब्यात घेतले ब्रिटनचे टँकर\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nइंडोनेशियन ओपन : सिंधूचे जेतेपदाचे स्वप्न भंगलं, जपानच्या यामागूचीकडून अंतिम सामन्यात…\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवनचे पुनरागमन\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन : सिंधूची अंतिम फेरीत धडक, जेतेपदाच्या लढतीत यामागुचीला…\nप्रेसिडेंटस् कप बॉक्सिंग : शिवा थापाला सुवर्णपदक, हिंदुस्थानला चार पदके\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nअस्थमा फक्त दिवाळीत होतो काय, सिगारेट पिणाऱ्या प्रियंकाला नेटकऱ्यांनी फटकारले\nBigg Boss 2 : आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो आरोह वेलणकर\nसनी लिओनी झाली जलपरी, पाहा तिचे हे सुंदर फोटो\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nभाजपचे मुस्लिम आरक्षणाविरुद्ध तेलंगणात आंदोलन\n हैदराबाद तेलंगणात मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या सरकारने मागास मुस्लिमांचे आरक्षण ४ टक्क्यांवरून १२ टक्क्यांपर्यंत वाढवल्याच्या विरोधात भाजपने आज राज्यभरात आंदोलन केले....\nगोहत्या चालत नाही, मग शेतकऱ्यांची आत्महत्या कशी चालते\n जळगाव देशात सध्या गोहत्येवरून चर्चा होत आहे. सरकारला गोहत्या चालत नाही मग शेतकऱ्यांची आत्महत्या कशी चालते, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित...\nकाळ्या पैशांबाबत ई-मेलवर ३८ हजार तक्रारी\n मुंबई दडवण्यात आलेल्या काळ्या पैशांबाबत सरकारला लोकांनी ‘खबर’ देण्यासाठी अर्थ मंत्रालयाने सुरू केलेल्या ई-मेल आयडीवर आतापर्यंत ३८ हजार ई-मेल आले आहेत. मात्र...\nविद्यार्थ्यांवर दुप्पट परीक्षा फीवाढीचा बॉम्ब लाखो गोरगरीब विद्यार्थ्यांना भुर्दंड\n मुंबई राष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये पहिल्या दीडशेमध्येही स्थान मिळाले नसलेल्या मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांवर थेट १०० टक्के परीक्षा फीवाढीचा बॉम्ब टाकला...\nदेशात अवैध कत्तलखान्यांचा सुळसुळाट\n नवी दिल्ली उत्तर प्रदेशातील अवैध कत्तलखान्यांवरील बंदीचा मुद्दा देशात गाजत असताना देशभरात अवैध कत्तलखान्यांचा सुळसुळाट झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे....\nरणरागिणींनी पोलीस आणि दारूवाल्यांची ‘उतरवली’\n मोखाडा दारूबंदी करा, अशी मागणी करूनही पोलीस दुर्लक्ष करीत असल्याने खोडाळ्य़ातील रणरागिणींनी आज थेट दारूच्या गुत्त्यांवर धडक दिली. दारू अड्ड्य़ात घुसून त्यांनी...\nचारही मार्गांवरील ब्लॉकने प्रवासी हैराण\nसामना ऑनलाईन,मुंबई रेल्वेच्या तांत्रिक कामासाठी रविकारी मध्य, हार्बर आणि पश्चिम यांसह ट्रान्सहार्बर मार्गावरदेखील मेगाब्लॉक पुकारण्यात आल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. यामुळे रविवारी कुटुंबासह घराबाहेर पडणाऱ्या...\nमुंबईत उभारणार बुर्ज खलिफापेक्षा उंच इमारत\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती प्रतिनिधी मुंबई दुबईच्या ‘बुर्ज खलिफा’ या उत्तुंग इमारतीपेक्षाही उंच इमारत देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत उभारण्यात येणार आहे. त्याबाबतची...\nमुंबईतला आणखी एक तरुण इसिसमध्ये\nसामना ऑनलाईन,मुंबई दोन महिने उलटूनही घर सोडून गेलेला तरुण माघारी न परतल्याने तो इसिस या दशहतवादी संघटनेत सहभागी झाला की काय या विचाराने माहिममधील एका...\nमुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकरशेट यांचे नाव द्या\nसामना ऑनलाईन,मुंबई मुंबईचे आद्य शिल्पकार आणि हिंदुस्थानी रेल्वेचे जनक नाना शंकरशेट यांचे नाव मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला द्या, या मागणीसाठी भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेने आज...\nकाशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘एसी रे एसी’; भरत जाधव घामाघूम\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा...\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nजिंतूर येथे मुख्याध्यापकाने केली शिक्षकास धक्काबुक्की\nकुरुंद्यात हुंडाबळी, सासरच्या जाचास कंटाळुन विवाहितेची आत्महत्या\nगाव तिथे ग्रंथालय संकल्पना कागदावरच, रायगड जिल्ह्यात अवघी 76 ग्रंथालये\nशाळकरी मुलींशी अश्‍लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला अटक\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8/", "date_download": "2019-07-21T15:49:45Z", "digest": "sha1:UCWHKNZKRXKYFU4WOFSATNV7D22PTHPR", "length": 3610, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "‘इंडियन एक्स्प्रेस’ Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nआज मुंडे साहेबांची खूप आठवण येत आहे, कार्यकारिणी बैठकीत मुख्यमंत्री भावूक\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\nTag - ‘इंडियन एक्स्प्रेस’\nटीम महाराष्ट्र देशा- पॅराडाईज पेपर्समधून करचोरी आणि काळ्या पैशांचे पांढऱ्यामध्ये होणारे रुपांतर पुन्हा एकदा उजेडात आले आहे. यामुळे भारतासह जगभरात एकच खळबळ...\nआज मुंडे साहेबांची खूप आठवण येत आहे, कार्यकारिणी बैठकीत मुख्यमंत्री भावूक\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%AC/", "date_download": "2019-07-21T15:10:04Z", "digest": "sha1:WTBQIGN4D4QPXOVBVLYR6NWJLQHILP5L", "length": 3778, "nlines": 55, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "वीजतारांमध्ये स्पेसर्स बसविणे Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\nतयारी विधानसभेची : प्रकाश जावडेकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट \nTag - वीजतारांमध्ये स्पेसर्स बसविणे\nवीजयंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीचे कामे महिन्याअखेर पूर्ण करण्याचे निर्देश\nपुणे : पश्चिम महाराष्ट्रातील वीजयंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीचे कामे मे महिन्याअखेर पूर्ण करण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे...\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/maharashtra/2019/05/11/2167/", "date_download": "2019-07-21T15:35:48Z", "digest": "sha1:YPOJ6M7GLY7S2DCJPYF4ZLQ6PNWT666G", "length": 10968, "nlines": 109, "source_domain": "www.krushirang.com", "title": "गुजरातमध्ये 2009 ची पुनरावृत्ती होणार; काँग्रेसला अपेक्षा", "raw_content": "\n[ July 20, 2019 ] कडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\tमहाराष्ट्र\n[ July 20, 2019 ] महाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\n[ July 20, 2019 ] शेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\tकोल्हापूर\n[ July 20, 2019 ] बिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\tअहमदनगर\n[ July 20, 2019 ] तंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\tआंतरराष्ट्रीय\nHomeबातम्याट्रेंडिंगगुजरातमध्ये 2009 ची पुनराव��त्ती होणार; काँग्रेसला अपेक्षा\nगुजरातमध्ये 2009 ची पुनरावृत्ती होणार; काँग्रेसला अपेक्षा\nMay 11, 2019 Team Krushirang ट्रेंडिंग, निवडणूक, महाराष्ट्र, राजकीय, राष्ट्रीय 0\nदेशात पुन्हा एकदा सत्ता मिळविण्यासाठी गुजरात राज्यात 2009 च्या निकालाची पुनरावृत्ती करण्याची अपेक्षा राष्ट्रीय काँग्रेस नेतृत्वाला आहे. त्यांची ही अपेक्षापूर्ती होणार की गुजरात पुन्हा एकदा भाजपला 100 टक्के साथ देणार हे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.\nमहाराष्ट्र राज्याच्या शेजारील गुजरात राज्य देशातील सत्ताकेंद्र बनले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी गुजरातला त्या उंचीवर नेले आहे. गुजराती जनतेनेही मागील लोकसभा निवडणुकीत मोदी-शहांच्या भाजपला 26 च्या 26 जागा देऊन साथ दिली होती. तत्पूर्वी 2009 च्या निवडणुकीत गुजराती समाजाने भाजपला 14 आणि काँग्रेसला 12 जागा देत समतोल राखला होता.\nविधानसभा निवडणुकीत गुजरातने 182 पैकी 100 जागा भाजपला दिल्या आहेत. मात्र, त्याचवेळी काँग्रेसला 70 जागा देताना या राज्याने समतोल राखला होता. मोदींच्या पंतप्रधान पदाच्या सुवर्णकाळात तिथे भाजपची पीछेहाट झाली होती. 2017 च्या त्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या राजकारणाने उभारी घेतली होती. त्यामुळेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 2009 ची पुनरावृत्ती करण्याची अपेक्षा काँग्रेस नेतृत्वाला आहे.\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nवैद्यकीय संशोधनात महिलांचे योगदान मोठे असेल : डाॅ.राजेंद्र विखे पाटील\nनगरची जागा जिंकण्याचा राष्ट्रवादीला विश्वास\nकेंद्रीय अर्थसंकल्प : ठळक मुद्दे\nJuly 5, 2019 Team Krushirang ग्रामविकास, ट्रेंडिंग, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, राष्ट्रीय, व्यवसाय व अर्थ 0\nवर्ष २०१९-२० साठी मांडण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात २०२२ पर्यंत देशाच्या ग्रामीण भागातील प्रत्येकाला घर देणे आणि प्रत्येकघरात वीज पुरवठा देण्याची योजना आखण्यात आली आहे . वर्ष २०२२ पर्यंत शेतक-याचे उत्पन्न दुप्पट करणे, ‘जल जीवन योजनें’तर्गत [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nमै भी चौकीदार झाले जोरात ट्रोल; मोदी, मल्लीचे पॅरोडी खाते चर्चेत\nMarch 17, 2019 Team Krushirang अहमदनगर, ट्रेंडिंग, निवडणूक, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, राष्ट्रीय, व्यवसाय व अर्थ 0\nअहमदनगर : सोशल मीडिया हे दुधारी अस्त्र आहे. एकदा तेच-त्या पद्धतीने वापरले की बऱ्याचदा ते अंगावर येण्याची शक्यता असते. भाजपच्या ट्रोल आर्मीला तसाच धडा मिळाला आहे. मै भी चौकीदार हा ट्रेंड त्यामुळेच सध्या जोरदार चर्चेत [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\n‘हे तर काँग्रेसमधील पक्षविरोधी नेते’\nApril 18, 2019 Team Krushirang अहमदनगर, निवडणूक, महाराष्ट्र, राजकीय 0\nसंगमनेर : डाॅ.सुजय विखे पाटील यांच्या भाजपप्रवेशानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे भाजपात प्रवेश करणार अशा वावड्या उठल्या होत्या. त्यानंतर मुलगा सुजय यांच्या प्रचारात ते पूर्णपणे सहभागी झाले. त्यांनी नगरमधे आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nकडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\nमहाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\nशेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\nबिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\nतंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\nबिझनेसवाला | खरेदी म्हणजे श्रीमंती मिळवणे नव्हे.. मग काय\nमराठवाड्यात लगेच पाऊस न पडल्यास दुष्काळ अटळ\nराज्यातील 5 जिल्हा परिषद बरखास्त\nविशेष | रामदास बोट दुर्घटना\nबिझनेसवाला | संधीचे सोने करा; ई-कारकडे पहा..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/59226", "date_download": "2019-07-21T15:54:36Z", "digest": "sha1:6SLO3EJEI36PBGM2DF2XT6HAR7I2VY6Q", "length": 25384, "nlines": 187, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आम्ही वैकुंठवासी | आलो याचि कारणासी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /आम्ही वैकुंठवासी | आलो याचि कारणासी\nआम्ही वैकुंठवासी | आलो याचि कारणासी\nआम्ही वैकुंठवासी | आलो याचि कारणासी .........\nनुकत्याच तुकोबांच्या आणि माऊलींच्या पालख्या पुणे मुक्कामी आल्या होत्या तेव्हाचा प्रसंग. संभाजी पुलावरुन बुवांची पालखी येण्याचा अवकाश - कुठल्याशा लाऊडस्पीकरवरुन मोठ्ठा जयजयकार झाला - संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजकी जय ....\nआणि बुवांचा एक जोरकस अभंग मनात तरारून उठला ...\nआम्ही वैकुंठवासी | आलो याचि कारणासी | बोलिले जे ऋषि | साच भावे वर्ताया |\nझाडू संतांचे मारग | आडरानी भरले जग | उच्छिष्टाचा भाग | शेष उरला तो सेवू |\nअर्थे लोपली पुराणे | नाश केला शब्दज्ञाने | विषयलोभी मने | साधने बुडविली |\nपिटू भक्तीचा डांगोरा | कळिकाळासी दरारा | तुका म्हणे करा | जयजयकार आनंदे || ५२०||\nअशा काही अभंगातून बुवांचे जे दर्शन होते त्याने आपण केवळ थरारून जातो - वाटते कसे हे निश्चयात्मक बोल , कसा हा अचानक उन्मळणारा सार्थ अभिमान, कशी ही नि:संदिग्ध वाणी, कशी ही कोणाचाही मुलाहिजा न ठेवता केलेली कान-उघाडणी....\nभगवद्भक्तित स्वतःला अगदी हीन-दीन म्हणवणारे बुवा आता अशा गर्जना करताहेत की आपली छाती पार दडपून जावी ...\nबुवा म्हणताहेत - आम्हाला ऐरेगैरे समजू नका - आमचे वसतीस्थान प्रत्यक्ष वैकुंठ. भगवंताच्या नित्य सान्निध्यात रहाणारे आम्ही आता इथे पृथ्वीलोकात का अवतरलो आहोत सांगू ----\nतर ऐका - कितीयेक वरुषांपूर्वी आमचे ऋषि-मुनी कंठरवाने सांगून गेले - उत्तिष्ठत, जाग्रत प्राप्यवरान्निबोधत | क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्तत्कवयो वदन्ति | ... ती तेजस्वी वाणी लोप पावली असे वाटल्याने त्यांचे सांगणे प्रत्यक्ष आचरुन दाखवण्यासाठी आम्ही आलो आहोत ....\nआमच्या आधी अनेक संतांनी जो शुद्ध परमार्थ स्वतः जगून, आचरुन दाखवला त्याचा या विषयलोभी मंडळींनी पार सत्यानाश केला - केवळ पोपटपंची करणारे भोंदू बुवा आणि महाराज यांनी परमार्थ साधना तर बुडवलीच आणि वर जनसामान्यांना आडरानात पाठवले...\nपण लक्षात ठेवा - आम्ही हे सारे बदलवून टाकणार - या संतांचे या ऋषि-मुनींनी आखून दिलेले मार्ग आम्ही पुन्हा स्वच्छ करणार, उजळवणार - म्हणजेच आम्ही ते आचरुन दाखवणार ... पुन्हा या जनांना सन्मार्गावर आणणार..\n - विठ्ठलभक्ति हा सन्मार्ग. उत्तम विधियुक्त आचरण हा सन्मार्ग. विठ्ठलाला आठवून केलेला प्रपंच हा सन्मार्ग. एकमेकांविषयी आदर राखून केलेला व्यवहार हा सन्मार्ग. उत्तम व्यवहाराने धन जोडून ते अतिशय निर्लिप्त भावाने समाजालाच परत देण्याचा हा सन्मार्ग. कोणाही जीवाचा न घडो मत्सर असे सर्वेश्वराच्या पूजनाचे वर्म सांगणारा सन्मार्ग. आपल्याच घरातील दास-दासींना पुत्रवत मानणारा सन्मार्ग (दया करणे जे पुत्रासी | ते चि दासा आणि दासी|) - अशी ही सन्मार्गाची विविध अंगे आम्ही लख्ख आचरणार आणि मग सहाजिकच जनांच्या ते नेमके लक्षात येणार आणि हे जनलोकही तसे वागण्याचा प्रयत्न करणार.....\nभक्ति ते नमन वैराग्य तो त्याग | ज्ञान ब्रह्मी भ��ग ब्रह्मतनु ||\nअशा सगळ्या भक्तिमार्गाच्या व्याख्या आम्ही पुन्हा उजळवणार - हा भक्तिमार्ग झळाळून काढणार - त्याची दिप्ती काय आहे म्हणून सांगू या भक्तिने प्रत्यक्ष त्या जगनियंत्यालाच आमच्या ह्रदयसंपुटी साठवले आहे, एका नम्रभावाने त्या ब्रह्मांडकर्त्यालाही आम्ही आकळू शकलो आहे.\nकेवळ देहसुखासाठी प्रपंच करणे तर पशुही जाणतात, पण प्रपंचात विवेक राखून या देहातीत असणार्‍या विठ्ठलाला प्राप्त करुन घेण्यासाठी हा नरदेह मिळाला आहे हे ठणकावून सांगणार. याला साधी सोपी युक्ति म्हणजे नामस्मरण (सतत भगवंताचे अनुसंधान) आणि धर्मविदीत सगळ्या विषयांचे विधीयुक्त सेवन.\nविधीने सेवन | विषयत्यागाते समान ||\nया प्रपंचातले सगळे विषय काही टाकाऊ नाहीयेत. धर्माने आखून दिलेल्या चौकटीतले सगळे विषय आपण भोगू शकतो - पण तो किती भोगायचा याला काही मर्यादा आहे का नाही या मर्यादा धर्म सांगतो. त्या मर्यादांचे पालन करीत हे सगळे भोग भोगता येतात. आणि अशा मर्यादेने भोग भोगत असतानाच विठ्ठलाचे स्मरण कायम ठेवणार - हा मुख्य धर्म...\nमुख्य धर्म देव चित्ती | - देव चित्तात रहाणे हाच मुख्य धर्म.\nसगळ्या इंद्रियांना वळण लावणार -\nडोळे तुम्ही घ्यारे सुख | पहा विठोबाचे मुख |\nतुम्ही आईका रे कान | माझ्या विठोबाचे गान |\nअसं करता करताच हे जीवन सुखरुप होत होत शेवटचा दिसदेखील गोड होईल यात शंका कसली उगाच कसे तरी वागून काहीतरी करुन का शेवटची घडी साधणारे, समाधान मिळणारे उगाच कसे तरी वागून काहीतरी करुन का शेवटची घडी साधणारे, समाधान मिळणारे समाधान मिळवायचे असेल तर असे क्षण क्षण समाधान गोळा करीत करीतच त्या अखंड समाधानाला म्हणजेच वैकुंठाला प्राप्त होऊ यात...\nवैकुंठवासी याचा अर्थ परमेश्वराजवळ रहाणारे. म्हणजेच आपल्याच अंतरात भगवंताला दृढ करणारे. आता भगवंत जिथे रहाणार ते स्थान कसे पाहिजे तर हे अंतःकरण अतिशय शुद्ध पाहिजे, पवित्र पाहिजे तरच तो गोपाळ यात राहणार... असे हे वैकुंठात वास करणारे बुवा जी तेजस्वी वाणी बोलून गेलेत तीच वाणी आम्ही बुवांची लेकुरे पुन्हा पुन्हा वाचणार आणि त्यानुसार चार पावले टाकण्याचा प्रयत्न करणार - अशी आगळी वारी साधायचा आम्ही प्रयत्न करणारच करणार ..\nबुवांच्या नावाचा जयजयकार करीत बुवांपाशीच प्रार्थना करणार -\nहे चि दान देगा तुझा(बुवांचा) विसर न व्हावा | गुण गाईन आवडी | हे चि माझी सर्व गोडी |\nन लगे मुक्ति धन-संपदा संतसंग देई सदा | संतसंग देई सदा .....\nउत्तिष्ठत, जाग्रत प्राप्यवरान्निबोधत | क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्तत्कवयो वदन्ति | - कठोपनिषद\n- उठा, जागे व्हा आणि श्रेष्ठ, ज्ञानी व्यक्तींच्या सान्निध्यात ज्ञान प्राप्त करा. ज्ञानप्राप्तीचा मार्ग सुरीच्या धारदार पात्यावरून चालण्याइतकाच दुर्गम आहे, असं (विद्वान) कवी सांगतात.\nविष्णुमय जग वैष्णवांचा धर्म \nअइका जी तुम्ही भक्त भागवत कराल तें हित सत्य करा ॥ध्रु.॥\nकोणा ही जिवाचा न घडो मत्सर \nतुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे ॥३॥अभंगगाथा ४६||\nभक्ति तें नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मीं भोग ब्रह्मतनु ॥१॥\nदेहाच्या निरसनें पाविजे या ठाया माझी ऐसी काया जंव नव्हे ॥ध्रु.॥\nउदक अिग्न धान्य जाल्या घडे पाक एकाविण एक कामा नये ॥२॥\nतुका ह्मणे मज केले ते चांचणी बडबडीची वाणी अथवा सत्य ॥३॥ २१७७||\nजें का रंजलें गांजलें त्यासि म्हणे जो आपुलें ॥१॥\nतो चि साधु ओळखावा देव तेथें चि जाणावा ॥ध्रु.॥\n तैसें सज्जनाचें चित्त ॥२॥\n त्यासि घरी जो हृदयीं ॥३॥\nदया करणें जें पुत्रासी ते चि दासा आणि दासी ॥४॥\nतुका म्हणे सांगूं किती तो चि भगवंताची मूर्ती ॥५॥३४७||\nमुख्य धर्म देव चित्तीं आदि अवसान अंतीं ॥ध्रु.॥\n तर्कें होती बहु वाटा ॥२॥\n कृपा करीजेते देवें ॥३॥३१६||\nघेइ घेइ माझे वाचे गोड नाम विठोबाचें ॥१॥\nतुह्मी घ्या रे डोळे सुख पाहा विठोबाचें मुख ॥ध्रु.॥\nतुह्मी ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण ॥२॥\nमना तेथें धांव घेइ राहें विठोबाचे पायीं ॥३॥\n नको सोडूं या केशवा ॥४॥७५०||\nजोडोनियां धन उत्तम वेव्हारें उदास विचारें वेच करी ॥१॥\nउत्तम चि गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी ॥ध्रु.॥\n परिस्त्रया सदा बहिणी माया ॥२॥\nशांतिरूपें नव्हे कोणाचा वाइऩट वाढवी महत्व वडिलांचें ॥४॥\nतुका ह्मणे हें चि आश्रमाचें फळ परमपद बळ वैराग्याचें ॥५॥२८५४||\nयाजसाटीं केला होता आटाहास्ये शेवटाचा दिस गोड व्हावा ॥१॥\nआतां निश्चितीनें पावलों विसांवा खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥ध्रु.॥\nकवतुक वाटे जालिया वेचाचें नांव मंगळाचें तेणें गुणें ॥२॥\nतुका ह्मणे मुक्ति परिणिली नोवरी आतां दिवस चारी खेळीमेळीं ॥३॥१३२३||\nहें चि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा ॥१॥\n हे चि माझी सर्व जोडी ॥ध्रु.॥\nन लगे मुक्ति आणि संपदा संतसंग देइ सदा ॥२॥\n सुखें घालावें आह्मासी ॥३॥२२९६||\nशशांक, हे वाचता वाचता मन शांत\nशशांक, हे वाचता वाचता मन शांत होत जातं. ( पण आचरणात आणता येत नाही, मला तरी \nनेमका आजच विकी वर हा अभंग वाचला आणि आमच्या बालबुध्दीला समजलेला सरळ अर्थ लावून मोकळे झालो .\nतसं पाहिलं तर चार ओळींचा अभंग पण त्या सरळ अर्थाच्याही पलिकडे जावून घेतलेला परामर्श सुरेखच .... धन्यवाद\nउत्तिष्ठत, जाग्रत प्राप्यवरान्निबोधत | क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्तत्कवयो वदन्ति | - कठोपनिषद\n- उठा, जागे व्हा आणि श्रेष्ठ, ज्ञानी व्यक्तींच्या सान्निध्यात ज्ञान प्राप्त करा. ज्ञानप्राप्तीचा मार्ग सुरीच्या धारदार पात्यावरून चालण्याइतकाच दुर्गम आहे, असं (विद्वान) कवी सांगतात.\nहे तत्वज्ञानात आहे म्हणून जरा तात्विक प्रश्न विचारतो.\nया ज्या श्रेष्ठ, ज्ञानी व्यक्ती असतात, त्या श्रेष्ठ किंवा ज्ञानी कशा काय बनतात यांना कुणी गुरू भेटला असे समजू. तर मग आद्य गुरू कुठून आला\n\"मी\" कधीही श्रेष्ठ किंवा ज्ञानी बनूच शकत नाही, अशी कन्सेप्ट प्रत्येकच भक्ताच्या मनात यायची व्यवस्था का व कुठून होते\nज्ञान हे इतके अप्र्याप्य किंवा दुष्प्राप्य असायला हवे असते\nअन असेच असेल, तर रिलायन्सवाला जिओ फुकट देऊन गूगल देखिल फुकट ज्ञानापर्यंत का नेते किंवा अम्रिकन युनिवर्सिट्या पैसे घेऊन ज्ञान का देतात\nरच्याकने I know the difference between knowledge and information. पण त्याच वेळी, information उर्फ Data ही तितकाच महत्वाचा आहे. अन ज्ञान म्हणजे माहितीवरून काढलेल्या निष्कर्षांचे संकलन, अशी माझी समजूत आहे.\nआता या प्रश्नांची उत्तरे अध्यात्म बाजूला ठेवून समजावलीत तर बरे होईल.\nअन्यथा वेमा / अ‍ॅडमिन हा धागा अध्यात्म ग्रूपात हलवायला समर्थ आहेत\n↑ शेवटून तिसर्‍या लायनीत\n↑ शेवटून तिसर्‍या लायनीत प्रतिसादाचे तात्पर्य आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/category/maharashtra/2thane/page/3/", "date_download": "2019-07-21T14:57:27Z", "digest": "sha1:O2TPPZL6RW7BOYJ2WGZ2SBOFJ7VXVI2B", "length": 16927, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "ठाणे | Saamana (सामना) | पृष्ठ 3", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द पर�� मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबीड शहरात सुसज्ज उद्याने उभारणार, नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागरांचे आश्वासन\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nज्येष्ठ नाट्यकर्मी बापू कोयंडे यांचे निधन\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा…\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nमुलीने केली आईची हत्या, मुंडके रस्त्यावर फेकले\nचंद्रावर होते ‘जादू’ चे शहर- नासाचा दावा\nआखातामध्ये तणाव वाढला; इराणने ताब्यात घेतले ब्रिटनचे टँकर\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nइंडोनेशियन ओपन : सिंधूचे जेतेपदाचे स्वप्न भंगलं, जपानच्या यामागूचीकडून अंतिम सामन्यात…\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवनचे पुनरागमन\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन : सिंधूची अंतिम फेरीत धडक, जेतेपदाच्या लढतीत यामागुचीला…\nप्रेसिडेंटस् कप बॉक्सिंग : शिवा थापाला सुवर्णपदक, हिंदुस्थानला चार पदके\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nअस्थमा फक्त दिवाळीत होतो काय, सिगारेट पिणाऱ्या प्रियंकाला नेटकऱ्यांनी फटकारले\nBigg Boss 2 : आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो आरोह वेलणकर\nसनी लिओनी झाली जलपरी, पाहा तिचे हे सुंदर फोटो\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आ���ा’\nभिवंडीत शाळा कोसळली; शंभर विद्यार्थ्यांचा जीव बचावला\nसामना ऑनलाईन | भिवंडी वादळी वारे आणि मुसळधार पाऊस याचा जोरदार फटका भिवंडी शहराला बसला. पावसाच्या दणक्यामुळे तालुक्याच्या दुगाड या गावात असलेली ठाणे जिल्हा परिषदेची...\nपद्मश्री सदाशिव गोरक्षकर यांचे निधन\n कसारा हिंदुस्थानच्या इतिहासाची जपणूक करण्यासाठी अवघे आयुष्य खर्ची करणारे ‘पद्मश्री’ सदाशिव गोरक्षकर यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. वासिंदच्या भातसई...\nमोखाडय़ात ‘छप्पर फाडके’ पाऊस; मोरचोंडी पुलाजवळील रस्ता वाहून गेला, तोरंगण घाटात दरड\n मोखाडा दोन दिवस पडत असलेल्या ‘छप्पर फाडके’ पावसामुळे मोखाडावासीयांची अक्षरशः बोबडी वळली आहे. पावसाच्या ‘खोडा’मुळे दैनंदिन व्यवहारच ठप्प झाला असून मोरचोंडी पुलाजवळील...\nमुरबाडच्या बांगरवाडीतील विद्यार्थ्यांची शाळा गाठण्यासाठी जिवाची बाजी\n मुरबाड मुरबाड-कल्याण महामार्गावरील मामणोली गावापासून तीन कि.मी. अंतरावर 40 घरांची वस्ती असलेले बांगरवाडी गाव असून येथे पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. पण...\nप्रसाद, क्षितिजची विक्रमी बाईक राइड,‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेश\nसामना ऑनलाईन, अलिबाग रायगड जिह्यातील मुरुड जंजिरा येथील प्रसाद चौलकर आणि दिवेआगर येथील क्षितिज विचारे या दोन क्रीडापटूंनी तब्बल 72 तासांत ठाणे ते काठमांडू नेपाळ...\nमुंबई विद्यापीठाचे पहिले ‘स्कूल ऑफ इंजिनीयरिंग’ कल्याणमध्ये, आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन\n कल्याण तब्बल एक तपाच्या प्रतीक्षेनंतर अखेर आज मुंबई विद्यापीठाचे कल्याण उपकेंद्र सुरू झाले. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या...\nपालघरच्या समुद्र किनार्‍यावर आढळला देव माशाचा मृतदेह\n पालघर पालघरच्या माहीम समुद्रकिनार्‍यावर एका देव माशाचा मृतदेह आढळला आहे. एका स्थानिक मच्छीमाराला हा ५६ फुटांचा देवमासा आढळल्यानंतर त्याने पोलिसांना याबाबत माहिती...\nरस्ता गेला वाहून… मोखाड्यात मुसळधार, त्र्यंबकेश्वरकडे जाणारा रस्ता बंद\n मोखाडा सतत मुसळधार सुरू असलेल्या पावसाचा फटका मोखाडा-त्र्यंबकेश्वर रस्ते मार्गाला बसला आहे. मोरचोंडी येथील पुलाजवळ रस्ता वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद...\nदरड कोसळल्याने मुंबई-नाशिक दरम्यानची रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत\nसामना ऑनलाईन, कसारा मुंबई आणि नाशिकदरम्यान रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळल्याने मोठ्या प्रमाणावर दगडधोंडे आणि माती जमा झाली आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे....\nकोंबडीच्या पिसावरून पोलिसांनी गाठला स्वर्ग\n टिटवाळा गुन्हेगार कितीही हुशार असला आणि एकही पुरावा मागे न ठेवण्याची त्याने कितीही खबरदारी घेतली तरी ‘कानून के लंबे हात’ त्याच्यापर्यंत पोहोचतातच....\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा...\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nजिंतूर येथे मुख्याध्यापकाने केली शिक्षकास धक्काबुक्की\nकुरुंद्यात हुंडाबळी, सासरच्या जाचास कंटाळुन विवाहितेची आत्महत्या\nगाव तिथे ग्रंथालय संकल्पना कागदावरच, रायगड जिल्ह्यात अवघी 76 ग्रंथालये\nशाळकरी मुलींशी अश्‍लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला अटक\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nलोजपा खासदार रामचंद्र पासवान यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=50%3A2009-07-15-04-02-43&id=258131%3A2012-10-27-19-01-34&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=61", "date_download": "2019-07-21T15:37:57Z", "digest": "sha1:57EQOK5RVZ7CTYK7CZ2ZKARI3S2WGNJV", "length": 1911, "nlines": 5, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "१४ वर्षांखालील क्रिकेट संघ जाहीर", "raw_content": "१४ वर्षांखालील क्रिकेट संघ जाहीर\nमहाराष्ट्र क्रिकेट संघटनेने आयोजित केलेल्या स्पर्धेसाठी नगर जिल्ह्य़ाचा १४ वर्षांखालील संघ निवडण्यात आला. निवड चाचणीसाठी २०० खेळाडू आले होते, त्यातील २१ जणांची निवड करण्यात आल्याची मााहिती जिल्हा संघटनेचे सचिव संजय बोरा यांनी दिली.\nनिवड झालेले खेळाडू-यश भंडारी, जतिन पहुजा, निलय घोरपडे, यश जग्गी, यश जाधव, शुभम शहाणे, जतिन लालबेगी, अभिजित बोरुड��, शेख मुजाहुद्दिन, शौनक कुलकर्णी, फरदिन शेख, संकेत लोंढे, सौरव मोरे, ओम औटी, आदित्य काळे, किरण मखरे, कपिलेश पेवाल, चिराग शर्मा, अवधुत गुंफेकर, अभिषेक वाणी व देवेंद्र गोळे.\nनिवडीसाठी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष आ. अरुण जगताप यांच्यासह सात जणांची समिती नेमण्यात आली होती. राज्य स्पर्धा नोव्हेंबरमध्ये होणार आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-21T14:55:22Z", "digest": "sha1:WWT4TVRHE6K72AT5HQ24HFNAYLVZ7IN3", "length": 12243, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "माहिती अधिकारची परिणामकारक अंमलबजावणी करा | Dainik Prabhat", "raw_content": "\nमाहिती अधिकारची परिणामकारक अंमलबजावणी करा\nसामान्य प्रशासन विभागाकडून विद्यापीठाला निर्देश\nपुणे – राज्य माहिती आयोगाकडे द्वितीय अपिलांचा ओघ वाढत आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयांनी स्वत:हून जास्तीत जास्त माहिती जाहीर करावीत. त्याचबरोबर माहिती अधिकार अधिनियमाच्या कलम चारची अंमलबजावणी अधिक परिणामकारकरित्या करण्यात यावी, असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला दिले आहेत. त्यानुसार या निर्देशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, असे परिपत्रक प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम यांनी काढले आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nमाहिती अधिकारांतर्गत आलेल्या अर्जांना योग्यप्रकारे माहिती दिली जात नसल्याने प्रथम व व्दितीय अपील करणाऱ्या अर्जदारांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे निर्दशनास आले आहे. यामुळे अपिलांची प्रलंबित संख्या वाढली आहे. याची गंभीर दखल सामान्य प्रशासन विभागाने घेतली आहे. माहिती अधिकार अधिनियमातील कलम चारनुसार विविध बैठका, समित्या यांचे इतिवृत्त, शासकीय प्राधिकरणांकडून होणाऱ्या खर्चांचा तपशील संकेतस्थळावर जाहीर करणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर माहिती अधिकारांतर्गत आलेले अर्ज व त्याला दिलेली उत्तरे ही माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे माहिती अधिकारांतर्गत माहिती विचारण्याचे प्रमाण कमी होऊ शकेल अशी अपेक्षा होती. मात्र, याची अंमलबजावणी करण्यात येत नसल्याने माहिती अधिकारांतर्गत येणाऱ्या अर्जांच्या प्रमाणात मोठ्या प्���माणात वाढ झाली आहे.\nमाहिती अधिकारात मिळालेल्या माहितीने अर्जदाराचे समाधान न झाल्यास प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांनी संबंधित अर्जदाराला हवी असलेली माहिती मिळेल याची व्यवस्था करावी, असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत. त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सर्व विभागप्रमुख, सर्व शाखा प्रमुख, संलग्न महाविद्यालयांचे सर्व प्राचार्य व संस्थांचे संचालक यांनी याबाबतची कार्यवाही करावी, अशा सूचना प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम यांनी परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.\nनारकोटिक्स विभागाकडून २० लाखाचा गांजा जप्त\nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पुरंदरे यांचे निधन\nसासरे आणि मेहुण्यांवर धारदार शस्त्राने वार, आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा\nकात्रजजवळ पाईपालाईन फुटली : लाखो लीटर पाणी वाया\nमराठवाड्यात पावसाची हजेरी : पुढील चार दिवस मुसळधार\n2018 साठीचे पत्रकारिता पुरस्कार घोषित\nताज हॉटेलजवळील चर्चिल चेंबर इमारतीला आग; एकाचा मृत्यू दोन जखमी\nनारकोटिक्स विभागाकडून २० लाखाचा गांजा जप्त\nआगामी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\nमहिला कर्मचाऱ्यांना मेकअप टाळण्याचा इस्पितळाचा आदेश\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित पंचत्वात विलीन\nआयएल अँड एफएस कडून पतमानांकन वाढविण्यासाठी प्रताप\nलक्‍झरी कारच्या विक्रीवरही नकारात्मक परिणाम\nसौदीत जाऊन बलात्काराच्या आरोपीला अटक\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\n‘सुपर ३०’ चित्रपटाच्या कमाईत सतत वाढ\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nभोर : राष्ट्रवादीला जोर\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nतोलणारांना काम द्या, अन्यथा हमाली बंद\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\nआगामी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\nनारकोटिक्स विभागाकडून २० लाखाचा गांजा जप्त\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%89%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-500-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%85%E0%A4%9F/", "date_download": "2019-07-21T15:25:48Z", "digest": "sha1:A6I23TZZ4R6ZN5BUJP6U5Y3QLEYUSZQV", "length": 12856, "nlines": 172, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राज्यात उभारणार 500 मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प | Dainik Prabhat", "raw_content": "\nराज्यात उभारणार 500 मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प\nमुंबई – ऊर्जाक्षेत्र आणि विशेषतः कृषीक्षेत्र यांच्यादृष्टीने अत्यंत महत्वाच्या आणि देशात प्रथमच राबविल्या गेलेल्या “मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत सध्या एकूण 500 मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारण्यास गती आली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात एकूण 200 मेगावॅट क्षमतेचे, तर दुसऱ्या टप्प्यात आणखी 300 मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प मार्गी लावण्यात महानिर्मितीला यश मिळाले आहे. हे सर्व प्रकल्प विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम व उत्तर महाराष्ट्र येथे उभारण्यात येणार असल्याने एकूणच राज्याच्या सर्वांगीण कृषी उद्योगास चालना मिळणार आहे.\nपहिल्या टप्प्यातील 200 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारणी अंतर्गत 150 मेगावॅट सौर प्रकल्पासाठी व 50 मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्पासाठीचे स्वतंत्र कार्यादेश पारदर्शक निविदा प्रक्रियेतून निवडलेल्या विकासकाना देण्यात आलेले आहेत. महानिर्मिती व संबंधित विकासक यांच्यामध्ये या सर्व प्रकल्पांसाठीचे वीज खरेदी करार संपन्न झालेले आहेत.\nसध्या पहिल्या टप्प्यातील 20 मेगावॅट क्षमतेचा गव्हाणकुंड सौर प्रकल्प, प्रत्येकी 2 ते 7 मेगावॅट क्षमतेचे कुही, येरड, अंजनगाव-बारी, येवती या सर्व सौर प्रकल्पस्थळी पायाभुत सुविधा उभारणीचे काम महानिर्मितीतर्फे सुरु आहे. या ठिकाणी वीजवहनाकरिता वीज उपकेंद्र उभारणीचे कामही महावितरणतर्फे नियोजित आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nतसेच दुसऱ्या टप्प्यातील 300 मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्पासाठीचे कार्यादेशही देण्यात आलेले आहेत. पहिल्या टप्प्यातील सौर प्रकल्प डिसेंबर 2018 पर्यंत व दुसऱ्या टप्प्यातील सौर प्रकल्प फेब्रुवारी 2019 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. हे सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्या-त्या परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध होऊ शकते.\n24 ऑगस्ट रोजी अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी व यवतमाळ जिल्ह्यातील कोळंबी येथील महानिर्मितीच्या प्रत्येकी 2 मेगावॅट क्षमतेच्या महत्वाकांक्षी सौर ऊर्जा प्रकल्���ाची क्रियान्वयन चाचणी संपन्न झाल्यानंतर अन्य तांत्रिक चाचण्यादेखील सुरु आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठीचा वीज खरेदी करार नुकताच महानिर्मिती व महावितरणमध्ये संपन्न झाला आहे. हे प्रकल्प महानिर्मिती, महावितरण आणि महाऊर्जा यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेले आहेत\nइलेक्‍ट्रिक वाहन भारतासाठी मोठी संधी – कल्याणी\nदेशात 2030 पर्यंत 40 टक्‍के जनतेचे होणार पिण्याच्या पाण्यासाठी हाल\nअखेर पाकिस्तानने घेतले नमते\nअर्थव्यवस्थेत भारत जपानला मागे टाकणार\n#CWC19 : …तर भारत आणि पाकिस्तान दरम्यान अंतिम सामना\nपरदेशी गुंतवणूकदारांची भारतात गुंतवणूक चालूच\nकॉमनवेल्थ स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची भारताने दिली धमकी\nविश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौरा\n#ICCWorldCup2019 : विश्‍वचषक आणि भारत\nजाणून घ्या आज (21जुलै) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nताज हॉटेलजवळील चर्चिल चेंबर इमारतीला आग; एकाचा मृत्यू दोन जखमी\nनारकोटिक्स विभागाकडून २० लाखाचा गांजा जप्त\nआगामी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\nमहिला कर्मचाऱ्यांना मेकअप टाळण्याचा इस्पितळाचा आदेश\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित पंचत्वात विलीन\nआयएल अँड एफएस कडून पतमानांकन वाढविण्यासाठी प्रताप\nलक्‍झरी कारच्या विक्रीवरही नकारात्मक परिणाम\nसौदीत जाऊन बलात्काराच्या आरोपीला अटक\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nतोलणारांना काम द्या, अन्यथा हमाली बंद\nभोर : राष्ट्रवादीला जोर\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nआगामी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\nनारकोटिक्स विभागाकडून २० लाखाचा गांजा जप्त\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtraspider.com/forum/864-.aspx", "date_download": "2019-07-21T14:42:06Z", "digest": "sha1:GRD3Z66VIHPWWYZZIHCVHV7OLZS5WCYL", "length": 12597, "nlines": 101, "source_domain": "www.maharashtraspider.com", "title": "लग्नातली देणी-घेणी", "raw_content": "\nउन्मत्तसिंग नावाचा एक अत्यंत जुलमी राजा होता. त्याच्या छळाला व अत्याचाराला कंटाळून त्याची प्रजा आपआपली गावे सोडून, दुसऱ्या राज्यात जाऊ लागली. त्याचा प्रधान चतूर व प्रामाणिक होता, पण राजाला काही सांगू जाणं, म्हणजे स्वत:चं मरण स्वत:च ओढवून घेण्यासारखं होतं. त्यामुळे राजाला ताळ्यावर कसं आणावं, हा त्याच्यापुढे प्रश्न पडला.\nएकदा तो प्रधान शिकारीसाठी रानात बराच दूरवर गेला असता त्याला एका झाडाखाली जप करीत बसलेला साधू दिसला. प्रधानाने घोडयावरुन उतरुन व त्या साधूजवळ जाऊन त्याला नमस्कार केला असता साधूनं त्याला विचारलं, 'कोन तुम्ही \nप्रधान म्हणाला, 'मी या राज्याचा मुख्य प्रधान आहे.'\nते एकुण गोसाव्यान विचारलं, 'राजाच्या जुलमाला कंटाळून प्रजा स्थलांतर करीत असताना, ते केवळ उघडया डोळ्यांनी बघत राहण्यासाठीच तुम्ही प्रधान झाला आहात काय\nयावर प्रधान म्हणाला, गोसावीबुवा मग मीही तुम्हाला विचारतो की, राजाच्या जुलमाला कंटाळून प्रजा घरेदारे सोडून दुसऱ्या राज्यात जाऊ लागली असताना तुम्ही केवळ 'राम राम' म्हणत राहून स्वत:चीच मुक्ती साधणार आहात काय मग मीही तुम्हाला विचारतो की, राजाच्या जुलमाला कंटाळून प्रजा घरेदारे सोडून दुसऱ्या राज्यात जाऊ लागली असताना तुम्ही केवळ 'राम राम' म्हणत राहून स्वत:चीच मुक्ती साधणार आहात काय ज्या समाजाच्या जिवावर आजवर तुम्ही जंगलात त्याला या जुलुमजबरदस्तीतून मुक्त करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करणं हे तुमचं कर्तव्य नाही का ज्या समाजाच्या जिवावर आजवर तुम्ही जंगलात त्याला या जुलुमजबरदस्तीतून मुक्त करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करणं हे तुमचं कर्तव्य नाही का\nप्रधानाच्या या प्रतिप्रश्नान काहीसा ओशाळून तो गोसावी म्हणाला, 'प्रधानजी मला झेपेल अशी कोणतीही कामगीरी तुम्ही मजवर सोपवा. या राज्याच्या जुलमी राजाला ताळ्यावर आणण्यासाठी मी माझे प्राणही पणाला लावीन . सुचतो आहे का तुम्हाला एखादा उपाय मला झेपेल अशी कोणतीही कामगीरी तुम्ही मजवर सोपवा. या राज्याच्या जुलमी राजाला ताळ्यावर आणण्यासाठी मी माझे प्राणही पणाला लावीन . सुचतो आहे का तुम्हाला एखादा उपाय' तो गोसावी याप्रमाणे म्हणताच त्या चतुर प्रधानाच्या मनात काहीतरी कल्पना आली आणि त्याने ती हळूच त्या गोसाव्याला सांगितली. गोसाव्याने त्याप्रमाणे वागण्याचे वचन द��ताच प्रधान तिथून निघून गेला.\nदुसऱ्या दिवशी राजा उन्मत्तसिंगाचा दरबार भरला असता, एक सेवक आत आला आणि राजाला म्हणाला, 'महाराज पक्ष्यांची भाषा जाणणारा एक बैरागी बाहेर आला असून, तो आपली भेट घेऊ इच्छितो. त्याला आत पाठवू का पक्ष्यांची भाषा जाणणारा एक बैरागी बाहेर आला असून, तो आपली भेट घेऊ इच्छितो. त्याला आत पाठवू का\nराजानं होकार देताच, आदल्या दिवशी प्रधानाला रानात भेटलेला तो गोसावी दरबारात आला व राजाला नमस्कार करुन म्हणाला, 'महाराज मी बहुतेक सर्व पक्ष्यांची भाषा जाणतो. मजकडून काही सेवा करुन घ्यायची असल्यास आपण ती घ्यावी. मला त्याबद्दल पैसे वगैरे काहीच नकोत.'\nराजा प्रधानाला म्हणाला, 'प्रधानजी, आज संध्याकाळी आपण दोघे फ़िरायला जाऊ तेव्हा बैरागीबुवांनाही आपल्याबरोबर घेऊन जाऊ.' राजा असे म्हणाला व त्याने एका सेवकाला त्या गोसाव्याची राहण्या-जेवणाची चांगली व्यवस्था ठेवण्यास सांगितले.\nसंध्याकाळी फ़िरायला जाताना राजा व प्रधान यांच्याबरोबर अर्थातच तो गोसावीही होता. ते तिघे त्या राजधानीच्या शहराबाहेर जातात न जातात, तोच राजाने एका झाडाच्या फ़ांदीवर बसलेले पक्षी आपापसात चिवचिवत असलेले पाहिले. त्यांच्याकडे बोट दाखवून राजाने त्या गोसाव्याला विचारलं, 'बैरागीबुवा हे दोन पक्षी एकमेकांशी कय बोलत आहेत हो हे दोन पक्षी एकमेकांशी कय बोलत आहेत हो\nत्या गोसाव्यानं त्या दोन पक्ष्यांच चिवचिवण थोडा वेळ लक्षपूर्वक ऎकल्याचा आव आणला आणि तो राजाला म्हणाला, ' महाराज ते दोन पक्षी एकमेकांशी जे बोलत आहेत, त्याचा अर्थ जर मी आपल्याला सांगितला, तर आपण मला जिवंत ठेवणार नाही.'\nयावर राजानं अभय देताच तो गोसावी निर्भिडपणे म्हणाला, 'महाराज त्या फ़ांदीवरच्या दोन पक्ष्यांपैकी जो डाव्या बाजूला बसला आहे, त्याची मुलगी लग्नाची असून त्याने आपली मुलगी उजव्या बाजूला असलेल्या पक्ष्याच्या मुलाला देण्याची गोष्ट त्या पक्ष्याकडे काढली. यावर वरपिता असलेला तो पक्षी त्याला म्हणाला, 'तुझी मुलगी मी सून म्हणून आनंदाने स्वीकारतो, पण मुलीबरोबर 'स्त्रीधन' म्हणून शंभर गावे आंदण द्यायची तुझी तयारी आहे काय त्या फ़ांदीवरच्या दोन पक्ष्यांपैकी जो डाव्या बाजूला बसला आहे, त्याची मुलगी लग्नाची असून त्याने आपली मुलगी उजव्या बाजूला असलेल्या पक्ष्याच्या मुलाला देण्याची गोष्ट त्या पक्ष्याकडे काढली. यावर वरपिता असलेला तो पक्षी त्याला म्हणाला, 'तुझी मुलगी मी सून म्हणून आनंदाने स्वीकारतो, पण मुलीबरोबर 'स्त्रीधन' म्हणून शंभर गावे आंदण द्यायची तुझी तयारी आहे काय\nराजा आश्चर्यानं म्हणाला, 'अरे वा: असं म्हणतोय तो वराचा बाप असं म्हणतोय तो वराचा बाप मग वधूचा बाप घासाघीस करुन, आदंण म्हणून द्यावयाच्या गावांची संख्या पन्नास पाऊणशेवर आणू पाहत असेल नाही का मग वधूचा बाप घासाघीस करुन, आदंण म्हणून द्यावयाच्या गावांची संख्या पन्नास पाऊणशेवर आणू पाहत असेल नाही का\nगोसावी म्हणाला, 'नाही महाराज तिथे उलटाच मामला चाललाय. वधूपिता परराज्यातून उडून आलेल्या वरपित्याला म्हणतो आहे, अहो. शंभरच काय घेऊन बसलात, सध्याच्या राजाची जुलमी राजवट जर अशीच आणखी एक वर्षभर चालू राहिली, तर वर्षभरात पाचशे गावातले लोक आपली घरदारं सोडून परराज्यात रहायला जातील. मग ती ओस पडलेली पाचशेच्या पाचशे गावं माझ्या भावी जावयाला मी आंदण म्हणून देईन. मात्र तुमच्या मुलाचं व माझ्या मुलीचं लग्न सध्या जमवून ठेवायचं आणि वर्षभरानं लावायचं.'\nवास्तविक त्या दोन पक्ष्यांच्या चिवचिवण्याचा हा सोयीचा व केवळ काल्पनिक अर्थ त्या गोसाव्याने प्रधानाने आदल्या दिवशी त्याला केलेल्या मार्गदर्शनानूसार राजाला सांगितला, पण राजाला तो खरा वाटून, तो एकदम शरमून गेला. त्या दिवसापासून त्याच्यात बराच फ़रक पडला व तो प्रजेचं अपत्यवत पालन-पोषण करु लागला.\nमैं ये सब पद सकता हूँ . लेकिन मुझे मारती पता नहीं होने के कारण, समज नहीं पा रहा हूँ. माफ़ करना भाई, अगर आप इसे अंग्रेजी में भी पोस्ट करें तो बहुत बढिया होता हाई. धन्यवाद. सुभ कामनाएं . सुभ कामनाएं .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/kardile-and-jagtap-nagar-corporation-26731", "date_download": "2019-07-21T15:01:07Z", "digest": "sha1:QWPH2G5N7QW7KNAKE5U3WUMO4XJEG2LQ", "length": 11863, "nlines": 133, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "kardile and jagtap nagar corporation | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआमदार जगताप यांना नगर महापालिका निवडणुकीत विखे कर्डिलेची रसद\nआमदार जगताप यांना नगर महापालिका निवडणुकीत विखे कर्डिलेची रसद\nआमदार जग���ाप यांना नगर महापालिका निवडणुकीत विखे कर्डिलेची रसद\nमंगळवार, 31 जुलै 2018\nनगर : बाजार समितीच्या संचालकांच्या सत्काराच्या निमित्ताने भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले व कॉग्रेसचे युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपण एकमेकांसोबत घट्ट आहोत, हे जाहीरपणे सांगितल्याने राजकारण्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.या युतीचा परिणाम चार महिन्यांवर आलेल्या महापालिकेच्या निवडणुकीवर होणार, हे स्पष्ट आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व आमदार कर्डिले यांची ताकद महापालिकेत वापरली जाणार असून, त्याचा फायदा कर्डिले यांचे जावई राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना मिळणार, हे उघड आहे.\nनगर : बाजार समितीच्या संचालकांच्या सत्काराच्या निमित्ताने भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले व कॉग्रेसचे युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपण एकमेकांसोबत घट्ट आहोत, हे जाहीरपणे सांगितल्याने राजकारण्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.या युतीचा परिणाम चार महिन्यांवर आलेल्या महापालिकेच्या निवडणुकीवर होणार, हे स्पष्ट आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व आमदार कर्डिले यांची ताकद महापालिकेत वापरली जाणार असून, त्याचा फायदा कर्डिले यांचे जावई राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना मिळणार, हे उघड आहे. महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या दृष्टीने विखे व कर्डिले हे अडचणीचे मुद्दे ठरतील असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.\nकर्डिले यांची ढवळाढवळ सुरूच\nनगर महापालिकाचा संबंध राहुरी व श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघाशी अगदी जवळचा आहे. कारण दोन्ही मतदारसंघातील अनेक गावे नगर तालुक्‍यातील आहे. नगर तालुक्‍यावर आमदार कर्डिले यांचे वर्चस्व गेल्या पंचवीस वर्षांपासून आहे. त्यामुळे कर्डिले यांची भूमिका दोन्ही मतदारसंघाबरोबरच महापालिकेवरही निर्णयाक ठरते. त्यामुळे कर्डिले यांची महापालिकेच्या राजकारणात कायम ढवळढवळ असते. शिवाय कर्डिले यांचे जावई आमदार संग्राम जगताप यांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी नगर शहरावर म्हणजेच महापालिका आपल्या हाती असणे आवश्‍यक आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये महापालिकेची सत्ता शिवसेनेकडे असली, तरी आमदार जगताप यांनी आंदोलने करून शिवसेनेला त्रस्त केले होते, हे सर्वश्रूत आहे. त्यामुळे या निवडणुकीत��ी जावईप्रेमापोटी कर्डिले यांची महापालिकेत ढवळाढवळ सुरूच राहणार आहे, हे निश्‍चित आहे.\nराष्ट्रवादीला विखेंचीही ताकद मिळणार\nनगर महापालिकेत राष्ट्रवादी-कॉग्रेसला सत्ता मिळण्यासाठी डॉ. सुजय विखेही तितकीच ताकद लावणार आहेत. कारण आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला डॉ. विखे उमेदवार असणार आहेत. त्यांनाही नगर शहरावर वर्चस्व हवे आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे नगर शहर हे मोठे मतदाराचे पॉकेट आहे. त्याकडे दुर्लक्ष करणे विखे यांना अशक्‍य आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादी- कॉंग्रेसच्या आघाडीला हवी ती मदत करणार आहेत. दुसरीकडे आमदार जगताप यांना आगामी विधानसभेसाठी शहरावर वर्चस्व हवे असल्याने नगरसेवक आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी आमदार जगतापही महापालिकेसाठी जीवाची बाजी लावतील. साहजिकच सासरे शिवाजी कर्डिले त्यांना हवी ती मदत करणार आहेत. एकूनच राष्ट्रवादीला डॉ. विखे यांचे वडील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व आमदार कर्डिले हे एकत्रित बळ मिळणार असल्याने शिवसेनेची सत्ता हिसकावून घेण्यासाठी आमदार जगताप यांना डबल ताकद मिळणार आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nagriculture market committee राधाकृष्ण विखे पाटील राष्ट्रवाद\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://egnews.in/marathi-news/tag/economy/", "date_download": "2019-07-21T15:13:03Z", "digest": "sha1:VJ7GCRIPO42DVJHBDG5BATGRWBMVKTP5", "length": 3979, "nlines": 41, "source_domain": "egnews.in", "title": "economy Archives - EG News मराठी", "raw_content": "\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी 'नौटंकी'च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर 'जनावरांचा मोर्चा'\nमोदींची आर्थिक कामगिरी जेमतेम : जागतिक अर्थतज्ञ\nनवी दिल्ली : सत्तेत आल्यानंतर नरेंद्र मोदि आधीच्याच सरकारप्रमाणे आर्थिक सुधारणा घडवून आणतील व देशाला प्रगतीपथावर नेतील अशी अपेक्षा होती, मात्र मोदि सरकारकडून आर्थिक आघाडीवर आमची निराशा झाल्याचे मत जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ वोल्फगांग पीटर झैगल यांनी व्यक्त केले आहे. झैगल हे जर्मनीच्या हैडेलबर्ग विद्यापीठाच्या साउथ एशिया इन्स्टिट्यूट चे अर्थतज्ञ आहेत. मोदींची धोरणं हि जर्मन उद्योगांसाठीही निराशाजनक ठरली, भारत चीनसारखी बलाढ्य अर्थव्यवस्था व्हायला यामुळे अजून जास्त वेळ लागेल, भारतात गुंतवणुकीची वेगवेगळी क्षेत्रं अजूनही खुली झालेली नाहीत,…\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी ‘नौटंकी’च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘जनावरांचा मोर्चा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/alibag-dam-have-risk-as-tiveri-dam/", "date_download": "2019-07-21T15:42:36Z", "digest": "sha1:2NKBVCGAFC6MOQ5KSKA4N7JNANV76TDG", "length": 17026, "nlines": 152, "source_domain": "www.saamana.com", "title": "अलिबागच्या उमटे धरणाचे तिवरे होण्याचा धोका | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकाशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘एसी रे एसी’; भरत जाधव घामाघूम\nतटरक्षकदलाच्या दोन कर्मचाऱ्यांकडून 50 लाख रुपयांचे कोकेन पकडले\nबीड शहरात सुसज्ज उद्याने उभारणार, नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागरांचे आश्वासन\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा…\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nमुलीने केली आईची हत्या, मुंडके रस्त्यावर फेकले\nचंद्रावर होते ‘जादू’ चे शहर- नासाचा दावा\nआखातामध्ये तणाव वाढला; इराणने ताब्यात घेतले ब्रिटनचे टँकर\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nइंडोनेशियन ओपन : सिंधूचे जेतेपदाचे स्वप्न भंगलं, जपानच्या यामागूचीकडून अंतिम सामन्यात…\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवनचे पुनरागमन\nइंडोनेशिया ओपन बॅ���मिंटन : सिंधूची अंतिम फेरीत धडक, जेतेपदाच्या लढतीत यामागुचीला…\nप्रेसिडेंटस् कप बॉक्सिंग : शिवा थापाला सुवर्णपदक, हिंदुस्थानला चार पदके\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nअस्थमा फक्त दिवाळीत होतो काय, सिगारेट पिणाऱ्या प्रियंकाला नेटकऱ्यांनी फटकारले\nBigg Boss 2 : आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो आरोह वेलणकर\nसनी लिओनी झाली जलपरी, पाहा तिचे हे सुंदर फोटो\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nअलिबागच्या उमटे धरणाचे तिवरे होण्याचा धोका\nसामना ऑनलाईन | अलिबाग\nचिपळूणमधील तिवरे धरण फुटून 19 जणांचा बळी गेला. शेकडो संसार पाण्यात वाहून गेले. ही घटना ताजी असतानाच अलिबाग तालुक्यातील उमटे धरण धोकादायक बनले असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. धरणाच्या सांडक्याच्या भिंतीला भगदाड पडले आहे. त्याचे दगड निखळून पडले असून अनेक ठिकाणी गळतीही लागल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अलिबागमध्ये तिवरेची पुनरावृत्ती होणार काय, या भीतीने धरण परिसरातील महान, उमटे, रामराज, बोरघर आदी 12 गावांतील रहिवाशांची झोप उडाली आहे.\nधरणाच्या सांडक्याची दुरुस्ती व्हावी यासाठी आम्ही सातत्याने जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे जिल्हा परिषदेचे प्रशासन इथे तिवरेसारखी दुर्घटना होण्याची वाट पाहतेय का, असा प्रश्न आम्हाला पडला आहे. हे प्रकरण जिल्हा परिषद प्रशासनाने गांभीर्याने घ्यावे, अशी आमची कळकळीची विनंती आहे.\n– कौस्तुभ पुनकर, सदस्य, बोरघर ग्रामपंचायत.\nअलिबाग तालुक्यातील 62 गावे, काडय़ांना उमटे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. हे धरण 1980 साली बांधण्यात आले आहे. त्यामुळे अलिबाग तालुक्यातील पाणीप्रश्न बऱयाच अंशी सुटला आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या या धरणाची योग्यरित्या ��ेखभाल दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे या धरणामुळे धोका निर्माण होऊ शकतो. सांडक्याची जी संरक्षक भिंत आहे या भिंतीचे दगड पडून गेले आहेत त्यामुळे भगदाड पडल्यासारखी स्थिती आहे. धरणाच्या सांडक्याची दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी अनेकदा केली. याबाबत रायगड जिल्हा परिषदेकडे पाठपुरावाही करण्यात आला. स्थानिक तरुणांनी पत्रव्यवहारदेखील केला, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.\nसांडक्याच्या खालील बाजूस तात्पुरती मलमपट्टी करण्यात आल्याचे दिसून येते. रेती आणि सिमेंट कापरून खालील बाजूस दगड लावण्यात आले आहेत, परंतु मुख्य सांडक्याच्या भिंतीला पडलेले भगदाड तसेच आहे.\nदोन दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेच्या अधिकाऱयांनी या धरणाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर आज ‘या धरणाचे पाणी पिण्यासाठी वापरले जात असल्याने येथे पर्यटकांना येण्यास मज्जाव आहे’ अशा आशयाचे फलक या ठिकाणी लावण्यात आले आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\n मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा \nपुढीलनाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरीत संततधार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकाशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘एसी रे एसी’; भरत जाधव घामाघूम\nतटरक्षकदलाच्या दोन कर्मचाऱ्यांकडून 50 लाख रुपयांचे कोकेन पकडले\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nकाशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘एसी रे एसी’; भरत जाधव घामाघूम\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा...\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nजिंतूर येथे मुख्याध्यापकाने केली शिक्षकास धक्काबुक्की\nकुरुंद्यात हुंडाबळी, सासरच्या जाचास कंटाळुन विवाहितेची आत्महत्या\nगाव तिथे ग���रंथालय संकल्पना कागदावरच, रायगड जिल्ह्यात अवघी 76 ग्रंथालये\nशाळकरी मुलींशी अश्‍लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला अटक\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/category/other-news/page/2/", "date_download": "2019-07-21T14:51:40Z", "digest": "sha1:GQ2X6KVMCDXMEQF2US7L2S7GCR6W3MAZ", "length": 16841, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "इतर बातम्या | Saamana (सामना) | पृष्ठ 2", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबीड शहरात सुसज्ज उद्याने उभारणार, नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागरांचे आश्वासन\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nज्येष्ठ नाट्यकर्मी बापू कोयंडे यांचे निधन\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा…\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nमुलीने केली आईची हत्या, मुंडके रस्त्यावर फेकले\nचंद्रावर होते ‘जादू’ चे शहर- नासाचा दावा\nआखातामध्ये तणाव वाढला; इराणने ताब्यात घेतले ब्रिटनचे टँकर\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nइंडोनेशियन ओपन : सिंधूचे जेतेपदाचे स्वप्न भंगलं, जपानच्या यामागूचीकडून अंतिम सामन्यात…\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवनचे पुनरागमन\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन : सिंधूची अंतिम फेरीत धडक, जेतेपदाच्या लढतीत यामागुचीला…\nप्रेसिडेंटस् कप बॉक्सिंग : शिवा थापाला सुवर्णपदक, हिंदुस्थानला चार पदके\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nअस्थ���ा फक्त दिवाळीत होतो काय, सिगारेट पिणाऱ्या प्रियंकाला नेटकऱ्यांनी फटकारले\nBigg Boss 2 : आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो आरोह वेलणकर\nसनी लिओनी झाली जलपरी, पाहा तिचे हे सुंदर फोटो\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nगाव तिथे ग्रंथालय संकल्पना कागदावरच, रायगड जिल्ह्यात अवघी 76 ग्रंथालये\n अलिबाग सुसंस्कृत समाज घडविण्यात वाचनालयांचे योगदान महत्वाचे मानले जाते. चांगले विचार, चांगले आचार रुजविण्याचे काम या माध्यमातून होत असते. मात्र माहिती आणि...\nशाळकरी मुलींशी अश्‍लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला अटक\n अलिबाग शाळकरी विद्यार्थींनीशी अश्‍लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला फलाणी ग्रामस्‍थांनी येथेच्‍छ बदडून पोलिसांच्‍या हवाली केले. पोलिसांनी त्‍याच्‍याविरोधात गुन्‍हा दाखल करून त्याला अटक केली...\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\n गुवाहटी आसाममध्ये एका 80 वर्षाच्या नराधम वृद्धाने 12 वर्षाच्या गतिमंद मुलीवर बलात्कार केला आहे. अनिल सैकीया असे त्या नराधमाचे नाव असून पोलिसांनी...\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\n नवी दिल्ली दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री व काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांच्या पार्थिवावर दिल्लीतील निगमबोध घाट येथे शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात...\nलोजपा खासदार रामचंद्र पासवान यांचे निधन\n पाटणा लोक जनशक्ती पार्टीचे खासदार व केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांचे लहान भाऊ राम चंद्र पासवान यांचे आज निधन झाले. रामचंद्र...\n…तो शेवटचा श्वास घेत होता आणि प्रेक्षक टाळ्या वाजवत होते\n दुबई हिंदुस्थानी वंशाचे स्टँडअप कॉमेडियन मंजूनाथ नायडू (36) यांचा शुक्रवारी दुबई य़ेथे स्टेजवर लाईव्ह परफॉर्म करताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाला. परफॉर्म...\nइंडोनेशियन ओपन : सिंधूचे जेतेपदाचे स्वप्न भंगलं, जपानच्या यामागूचीकडून अंतिम सामन्यात पराभव\n जकार्ता हिंदुस्थानची स्टार बॅडमिंटनपटू प�� व्ही सिंधूचे यंदाच्या हंगामातील प्रतिष्ठेचे जेतेपद पटकावण्याचे स्वप्न रविवारी भंगले. इंडोनेशिया ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम लढतीत...\nउमरीत वीजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू\n उमरी घरावरील जुने लोखंडी पत्रे काढून ते दुरुस्तीचे काम करीत असताना वीज प्रवाह असलेल्या तारेला स्पर्श झाल्याने एका 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू...\nसंभाजीनगरात दोन वनरक्षक मोटारसायकलसह वाहून गेले\n संभाजीनगर संभाजीनगरमध्ये पावसाचे दमदार पुनरागमन झाले आहे. कन्नड, सिल्लोड तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. या पावसामुळे नद्या, नाले तुंडूब भरून वाहत आहेत. भारंबा...\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\n मुंबई लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा क्षण असतो. अनेकांसाठी आनंदाचा तर काहींसाठी मात्र त्रासदायक ठरतो. वाढते शहरीकरण, शेतीची दुरावस्था, बेरोजगारी यांतून अनेक...\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा...\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nजिंतूर येथे मुख्याध्यापकाने केली शिक्षकास धक्काबुक्की\nकुरुंद्यात हुंडाबळी, सासरच्या जाचास कंटाळुन विवाहितेची आत्महत्या\nगाव तिथे ग्रंथालय संकल्पना कागदावरच, रायगड जिल्ह्यात अवघी 76 ग्रंथालये\nशाळकरी मुलींशी अश्‍लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला अटक\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nलोजपा खासदार रामचंद्र पासवान यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/2019/05/", "date_download": "2019-07-21T14:56:32Z", "digest": "sha1:V6N7JN2KFJY7NMR4MPYR3NCAPUYFR4FF", "length": 12422, "nlines": 113, "source_domain": "www.krushirang.com", "title": "May 2019", "raw_content": "\n[ July 20, 2019 ] कडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\tमहाराष्ट्र\n[ July 20, 2019 ] महाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\n[ July 20, 2019 ] शेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\tकोल्हापूर\n[ July 20, 2019 ] बिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\tअहमदनगर\n[ July 20, 2019 ] तंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\tआंतरराष्ट्रीय\nकांद्याच्या बाजारात तेजी, किरकोळ भाववाढ; पहा बाजारभाव\nपुणे : भाजीपाला पिकामधील राजकीयदृष्ट्या सर्वाधिक संवेदनशील पिक असलेल्या कांद्याचे भाव बाजारात काहीअंशी वधारले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह आता कांद्याचेही भाव वाढल्याने उत्पादकांना किमान दिलासा मिळाला आहे. मात्र, सरासरी १०० रुपयांची ही भाववाढ टिकणार [पुढे वाचा…]\nउन्हासह लिंबाचेही बाजारभाव कडाडले\nपुणे : मॉन्सूनपूर्व पाऊस झालेला नसतानाच आता यंदा मॉन्सूनचा पाऊसही लांबण्याची शक्यता आहे. अशावेळी देशभरात तापमान वाढल्याने उन्हाचा चटका जोरात वाढला आहे. परिणामी सरबत पिणाऱ्यांची संख्या कमी होत नसल्याने लिंबाचे भाव कडाडले आहेत. सध्या दक्षिण [पुढे वाचा…]\nराष्ट्रवादीच्या विलीनीकरणामुळे बदलणार दिल्लीचे गणित\nमुंबई : एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याची चर्चा सुरू असतानाच आता काही माध्यम संस्थांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा राष्ट्रवादी हा पक्ष कॉंग्रेस पक्षात विलीन करण्याच्या बातम्या चालविल्या आहेत. ही बातमी अजूनही अधिकृत [पुढे वाचा…]\nशाह, दानवे दोघेही होणार मंत्री\nमुंबई : भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्यासह महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचे संकेत भाजपने दिलेल्या आहेत. मात्र, अखेरच्या यादीत कोणाला स्थान मिळणार हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. [पुढे वाचा…]\nयादी झाली की फिक्स; मोदींच्या टीममध्ये असतील ३३ मंत्री\nदिल्ली : सर्व गणित बाजूला सारून देशात पुन्हा एकदा मोठ्या बहुमताने सत्तेचा सोपान चढलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर मंत्र्यांचा शपथविधी आज सायंकाळी होत आहे. या सोहळ्यामध्ये मोदी यांच्यासह एकूण ३४ जण मंत्रीपदाची शपथ घेतील. [पुढे वाचा…]\nतर महाजन मुख्यमंत्री होणार; जळगावकरांना विश्वास\nजळगाव : देशातील सत्तेच्या चाव्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हाती असताना केंद��रीय मंत्रिमंडळात काही नवीन चेहरे दिसण्याची शक्यता आहे. हाच धागा पकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोदींच्या टीममध्ये सहभागी होऊन जळगावचे भाजप नेते [पुढे वाचा…]\nदेशाला सक्षम कृषिमंत्री मिळणार का..\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या टर्ममध्ये सर्वाधिक नकारात्मक चर्चेत राहिलेले मंत्रालय म्हणजे कृषी कल्याण मंत्रालय. नाव बदलूनही शेतकऱ्यांचे कल्याण करण्यात हे मंत्रालय अपयशी ठरले. केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांच्यानंतर आता या मंत्रालयाची धुरा कोण वाहणार, [पुढे वाचा…]\nतोंडपाटीलकी नको, पक्षबांधणी महत्वाची; कॉंग्रेसचा निर्देश\nपुणे : लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला विशेष यश न मिळाल्याने राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्य गंभीर विचारमंथन करीत आहेत. पक्षांतर्गत महत्वाचे बदल करण्याच्या या महिनाभराच्या कालावधीत ‘तोंडपाटीलकी नको, पक्षबांधणी महत्वाची’ असल्याचा संदेश [पुढे वाचा…]\nकॉंग्रेसचे एक पाउल मागे; घेतला हा निर्णय\nपुणे : लोकसभा निवडणुकीत विरोधकांना चारीमुंड्या चीत करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्या भाजपने पुन्हा एकदा सत्ता ताब्यात घेतली आहे. त्यामुळे कॉंग्रेस या प्रमुख विरोधी पक्षासह इतरही छोटे-मोठे विरोधी पक्ष भांबावले आहेत. [पुढे वाचा…]\nटोमॅटोचे भाव ९०० रुपये/क्रेट\nमुंबई : पावसाळ्याच्या तोंडावर मॉन्सूनपूर्व पावसामुळे दक्षिण भारतात टोमॅटोसह भाजीपाला पिकाचे भाव गगनाला भिडले आहेत. सध्या चेन्नई शहरात मार्केट कमिटीत टोमॅटोचे भाव ९०० रुपये क्रेट (२० किलो) झालेले आहेत. दक्षिण भारताप्रमाणेच उत्तर भारतातही या फळभाजीचा [पुढे वाचा…]\nकडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\nमहाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\nशेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\nबिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\nतंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\nबिझनेसवाला | खरेदी म्हणजे श्रीमंती मिळवणे नव्हे.. मग काय\nमराठवाड्यात लगेच पाऊस न पडल्यास दुष्काळ अटळ\nराज्यातील 5 जिल्हा परिषद बरखास्त\nविशेष | रामदास बोट दुर्घटना\nबिझनेसवाला | संधीचे सोने करा; ई-कारकडे पहा..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://collegecatta.com/%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7/", "date_download": "2019-07-21T15:28:06Z", "digest": "sha1:6LMWRRXAPR7GACKHOA7H5ZSZESIOJJG2", "length": 11511, "nlines": 76, "source_domain": "collegecatta.com", "title": "पद्मावती फिल्म का विरोध", "raw_content": "\nपद्मावती फिल्म का विरोध\nपद्मावती फिल्म का विरोध पद्मावती फिल्म विवाद कशामुळे पद्मावती चित्रपट वाद ज्या पद्मावती या चित्रपटावरून देशात रणकंदन माजलं, थेटर फोडले, गाड्यांची जाळपोळ केली, लहान विद्यार्थ्यांच्या बसेसची सोडल्या नाहीत त्या पद्मावत चित्रपटात नेमकं आहे तरी काय वाचा टिव्ही नाईन मराठी चे प्रतिनीधी प्रमोद जगताप यांच समिक्षण…\nकथा राणी पद्मावतीसाठी ‘येडा’ झालेल्या अल्लाउद्दीन खिलजीची…\nकथा राणी पद्मावतीची, कथा राजा रतन सिंगाची तसचं कथा राणी पद्मावतीसाठी ‘येडा’ झालेल्या अल्लाउद्दीन खिलजीची… आपल्या पत्निसाठी हिरे आनण्यासाठी सिंगल ला गेलेले मेवाडचे राजे रतन सिंगांची अचानकपणे भेट होते ती सिंगलची राजकुमारी पद्मावतीशी… दोघांचं प्रेम होतं आणि मग राजकुमारी पद्मावतीची राणी पद्मावती होते आणि ती चित्तोडगडावर येते… दोघ एकांतात असताना त्यांच्या दरबारातील गुरू राघव चेतन त्यांना चोरून पहातो आणि राघव चेतन ला रतन सिंग दरबारातुन हाकलून देतात… या अपमानाचा राग मनात धरून बदला घेण्याच्या हेतून राघव दिल्लीचा बादशहा अल्लाउद्दीन खिलजी कड जातो आणि राणी पद्मावतीच्या सौंदर्याबद्दल खिलजीला सांगतो आणि येथूनच सुरूवात होते ख-या चित्रपटाला…\nराणीला पहाण्यासाठी खिलजी एकटा गडावर जातो त्यासाठी रतन सिंगांनी दिलेल्या सगळ्या अटी बिनशर्त मंजुर करतो… पद्मावतीच दर्शनही होत पण काही सेकंद आणि तेंव्हापासूनच पद्मावती साठी खिलजी अक्षरशः यडा होतो… रतन सिंगांना भेटीचं आमंत्रण देऊन फसवनुक करून खिलजी कैद करून दिल्लीला घेऊन जातो आणि कैद करून ठेवतो… रतनसिंगांना कैदेतुन सुडवण्यासाठी एकच अट आणि ती म्हणजे पद्मावतीन दिल्लीला येण… पतीला सोडविण्यासाठी राणीही दिल्लीला जायला तयार होते… पण काही अटी घालून… अर्थातच त्या सगळ्या अटी खिलजी बिनशर्त मंजुर करतो आणि तिथंच पहीला काट्यान काटा निघतो तो राघव चेतनचा… अटी मंजुर असल्याचं पत्र आणि राघव चेतनच मुंडकं एकत्रच चित्तोड गडावर येत… पद्मावती येते, रतनसिंग���ंना भेटते त्यासाठी त्यांना खिलजीची बेगमच मदत करते… रतनसिंग खिलजीला एकटे भेटतात आणि तिथून गडावर येतात…\nपद्मावतीला न भेटल्यामुळ अल्लाउद्दीनच पित्त खवळत आणि तो पुन्हा चाल करुन गडावर जातो अर्थात पद्मावतीसाठीच… पुढं रतनसिंग आणि खिलजीच युद्ध होत… रतनसिंग मारले जातात तेही युध्दाचे सर्व नियम धाब्यावर बसवूनच… अल्लाउद्दीनच्या डोळ्यासमोर राणी पद्ममावती आणि इतर स्त्रिया जोहर करतात… अंगावर काटा आणणारी ही दृष्य पहाण्यासाठी नक्की पहावा असा पद्मावत… (नाव बदललं म्हणून काही फरक पडत नाही)…\nसंजय लिला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेला, सोबत संगीत दिलेला हा सिनेमा… सिनेमाची खासियत काय असेल तर तो चित्रपटासाठी तयार केलेला सेट… आणि तो चित्रीत करण्याची वापरलेला कॅमेरा… सुंदर… अतीशय सुंदर… तसाच साजेसा असा कॉश्युम…\nखिलीजीची भुमीका साकारणारा रणवीर सिंग असो, रतनसिंगांची भुमीका साकारणारा शाहिद कपूर असो की राणी पद्मावतीची भुमिका साकारणारी दिपीका पदुकोण असो… आपापल्या भुमिकांना सगळ्यांनीच योग्य न्याय दिलाय… तरीही अल्लाउद्दीनच पात्र मात्र प्रेक्षकाच्या मनात घर करून बसतोय…\nचित्रपटासाठी भन्साळींनी स्वता: संगीत दिलंय ती एक चित्रपटाची जमेची बाजू आहे… अर्थात त्यातही भन्साळी स्टाईल आहेच म्हना… बाजीराव मस्तानी मधलं ‘दिवानी मस्तानी’ आणि पद्मावतीमधल ‘घुमर’ गाणं सारखंच… बाजीराव मस्तानी मधलं ‘मल्हारी’ आणि पद्मावतीमधल ‘खली बली हो गया है दिल’ सारखंच… फरक फक्त एवढाचय की मल्हारी हिरो साठी होत तर ‘खली बली’ विलनसाठी… बाकी चित्रपटातील डायलॉगला मात्र तोड नाही…\nएकंदरीतच सर्वच आंगाण चांगला असणारा, तीन तास थेटरमधे बसवून ठेवणारा आणि महत्त्वाचं म्हणजे पैसा वसूल करणारा पद्मावत एकदा नक्कीच पहायला हवा… रानी पद्मावती की कहानी. पद्मावती फिल्म का विरोध\nपत्रकार, टिव्ही नाईन मराठी…\nआपला इमेल आयडी भरा आणि लेटेस्ट पोस्ट मिळावा. कॉलेज कट्टा म्हणजे माहितीचे व्यासपीठ\nदेशभक्त सुभाष चंद्र बोस यांच्याबद्दल या महत्वपूर्ण गोष्टी माहिती आहेत का\nवसंत पंचमी का साजरी करतात जाणून घ्या वसंत पंचमीचे महत्व\nगरोदरपणात बाळाची काळजी कशी घ्याल आहार माहिती मराठी\nआपला इमेल आयडी भरा आणि लेटेस्ट पोस्ट मिळावा. कॉलेज कट्टा म्हणजे माहितीचे व्यासपीठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/gudipadwa-marathi/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-109032600057_1.htm", "date_download": "2019-07-21T14:58:30Z", "digest": "sha1:RNPTOUOHSTEHFKE2DA4AJBBFTKYTICMO", "length": 17689, "nlines": 166, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पाडव्याच्या दिवशी पिकपाण्याची भविष्यवाणी | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 21 जुलै 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपाडव्याच्या दिवशी पिकपाण्याची भविष्यवाणी\nसाडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्षांची सुरूवात... कुणी या दिवशी जोरदार खरेदी करतो तर कुणी नवीन संकल्प सोडतो. पण, या सणासंदर्भात अनेक चाली रीती, परंपराही जोडल्या गेल्या आहेत. मुख्यत्वेकरून ग्रामीण भागामध्ये परंपरेप्रमाणेच सण साजरे केले जातात.\nसांगली जिल्ह्यातील भावळणी या छोट्याशा गावात अशाच आगळ्यावेगळ्या परंपरेप्रमाणे गुढीपाडवा साजरा करण्यात येतो. पाडव्याच्या दिवशी सायंकाळी गावातील हनुमान मंदिरात सारे गाव लोटते आणि मंदिराचे पुजारी पंचांग वाचन करतात. पंचांग वाचन एवढ्यापुरताच हा कार्यक्रम मर्यादीत नसतो, तर पुढील वर्षांतील पिकपाण्याचे अंदाज देण्यात येतात आणि त्याप्रमाणेच शेतकरी पिकांचे नियोजन करतात. विशेष म्हणजे या गावातील शेतकरी प्रगतशील असले तरी त्यांचा यावर तितकाच विश्वास आहे.\nपंचांग वाचन आणि पिकपाण्याचा अंदाज वर्तविण्याची ही परंपरा गेल्या 150 वर्षांपासून सुरू आहे. ग्रामजोशी शिवानंद कुलकर्णी यांची ही पाचवी पिढी सध्या गावची परंपरा पुढे चालवत आहे. याबाबत माहिती देताना शिवानंद कुलकर्णी म्हणाले, पूर्वीच्या काळात आजच्यासारखे प्रगत तंत्रज्ञान नसायचे. त्यावेळी वर्ष भविष्य आणि पंचांगात दिलेल्या भविष्यावरच विश्वास असायचा आणि त्यामधील पर्जन्यविषयक दिलेले अंदाजही तंतोतंत जुळायचे पण, गावातील लोकांना पंचांगाची माहिती नसायची म्हणून ही परंपरा सुरू झाली.\nगुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी सगळे गाव मंदिरात लोटते. देवाचे दर्शन घेतल्यानंतर एकमेकांना नाम ओढल्यावर लोक भविष्य ऐकायला बसतात. सारे वातावण भारावून जाते.\nपंचांगात दिलेल्या माहितीला अनुसरून द्राक्ष, उस, गहू, ज्वारी आणि इतर पिकांच्या आणेवारीचा अंदाज दिला जातो. पिकांची जात, रास ���णि गुरूबल यावरून आम्ही पिकपाण्याचा अंदाज काढतो. हा अंदाज 70 ते 80 टक्के खरा ठरतो त्यामुळे शेतकरी विश्वास ठेवतात आणि त्यानुसार पिक घेतात. गेल्या काही वर्षांपूर्वी पडलेला दुष्काळ आणि त्यानंतरच्या अतीवृष्टीचा अंदाज आम्ही दिला होता असेही कुलकर्णी यांनी सांगितले.\nकाळाला नमन करण्याचा दिवस\nयावर अधिक वाचा :\n\"निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा. एखाद्या गोष्टीवर डोळे मिटून विश्वास करू नये. आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींची काळजी घ्या. रोख रकमेची मोठी...Read More\nप्रेमसंबंधांमध्ये आवश्यक प्रगती होईल. आपल्या धाडसात वाढ होण्याची शक्यता आहे. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. आपल्या व्यवसायात काहीतरी चांगले घडून...Read More\nआज आपणास अनुकूल वार्ता मिळतील. आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आणि मित्रांकडून पाठबळ मिळेल. आपली प्रसिद्धी वाढण्याची शक्यता...Read More\nव्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रूंना मात द्याल. अनेक संघर्ष आणि विघ्नांना पार पाडल्यानंतर आज आपणास यश मिळेल. आपल्या आरोग्याची काळजी...Read More\nआर्थिक विषयांसाठी स्थिती अनुकूल आहे. धनाच्या रुपात यश मिळवा. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवा. व्यवसायात प्रगती कराल. स्थिती अनुकूल राहील....Read More\nअत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. आरोग्य मध्यम राहील. वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. वाहने काळजीपूर्वक चालवा. भावनाशील असल्यामुळे नुकसान...Read More\nकार्यक्षेत्रात वेगाने कार्य करा पण घाई करू नका. बेपर्वाईने कार्य करू नका. कुटुंबियांबरोबर वार्तालाप केल्याने एकमेकांच्या गरजा समजण्यात मदत मिळेल....Read More\n\"वेळ अनुकूल आहे. कामांमध्ये प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रू पराभूत होतील. आपल्या इच्छेवर आणि...Read More\nआर्थिक पक्षाबाबत सावध राहा. मातृपक्षाकडून प्रसन्नता राहील. काही प्रेमपूर्ण अनुभव आज येऊ शकतात. हा वेळ आपल्या एखाद्या आवडीच्या व्यक्तीबरोबर घालवू...Read More\nइतर लोकांना आपल्या स्वतःची गरज व इच्छा सांगण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. आपल्या जुन्या लोकांना किंवा आधार देणार्‍या मित्रांना जोडणे...Read More\nहुशारीने गुंतवलेले धन आपणास ध्येयाजवळ घेऊन जाईल. जोखिम असलेले कार्ये टाळा. आरोग्य मध्यम राहील. जोखिम असलेल्या कार्यांमध्ये गुंतवणूक करू नये....Read More\nआपल्या संपर्कात येणार्‍या लोकांच्या वर्तनामुळे आपणास संताप येण्याची शक्यता आहे. योग्य उद्योगात गुंतवणूक केल्यास शेवटी आर्थिक नफा मिळेल. काही...Read More\nशनिदेवाला नसून, महादेव आणि गणपतीला वाहतात शमीचे पानं\nआता श्रावण महिना सुरू होणार आहे. या महिन्यात महादेवाच्या पूजेचे खास महत्त्व असते. ...\nमहादेवाचे 108 नावे (अर्थासकट) : श्रावणात देतील पुण्य फल\nमहादेवाचे अनेक नावे आहेत. ज्यातून 108 नावांचे विशेष महत्व आहे. येथे अर्थासकट नावे ...\nदेवघरात या दिशेत ठेवा मुरत्या\nघरात पूजेला विशेष स्थान प्राप्त असतं. जेव्हा देवघराची गोष्ट निघते तेव्हा सर्वांच लक्ष्य ...\nश्रावण मास 2019: महादेवाचा पवित्र महिना, काय खरेदी कराल ...\nया वर्षी श्रावण मास 2 ऑगस्ट 2019 पासून सुरू होत आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी ...\nवारी पंढरीची: गोंदवले ते पंढरपूर\nश्री. अमेय पद्माकर कस्तुरे\nहे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...\nआयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...\nमुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...\nयुवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...\nवर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...\nइंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...\nगुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना \nजागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...\nब्रायन लाराला काय झाले \nजागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://newslantern.com/category/nandurbar/", "date_download": "2019-07-21T15:35:59Z", "digest": "sha1:XAAUCV7MYTM5JTXJ3LULSCUEVYTI4ITZ", "length": 10703, "nlines": 307, "source_domain": "newslantern.com", "title": "Nandurbar – Newslantern", "raw_content": "\n‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ मध्ये सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे\nदारु पिऊन वाहन चालविल्यास परवाना होणार ६ महिन्यांसाठी निलंबित\nएटीपी वर्ल्ड टूर टेनिस स्पर्धेचे उद्घाटन\nपावसाळ्याच्या काळात प्रकल्पग्रस्तांनी खबरदारी घ्यावी : ���त्तात्रय बोरुडे\nNewslantern Net Desk नंदुरबार : येत्या पावसाळा व नैसर्गिक आपत्तीच्या काळात अक्कलकुवा व धडगाव परिसरातील प्रकल्पग्रस्तांची जिवीत व वित्त हानी\nशिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी जिल्ह्यात 16 मतदान केंद्रे\nNewslantern Net Desk नंदुरबार: भारत निवडणुक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूकीची घोषणा करण्यात आली आहे.\nनिर्दोष मतदार याद्यांसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची घरभेट मोहिम\nNewslantern Net Desk नंदुरबार: भारत निवडणुक आयोगाने मतदार यादी अधिकाधिक निर्दोष करण्याचे दृष्टीने विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम हाती घेतला असून\nशिक्षक मतदार संघ निवडणूक-2018 नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यासाठी आदर्श आचारसंहिता लागु\nNewslantern Net Desk नंदुरबार : भारत निवडणूक आयोगाकडील प्रेस नोट दि. 24 मे 2018 नुसार महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग\nनंदुरबार : बेरोजगार अभियंत्यांसाठी जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन\nNewslantern Biz Desk नंदुरबार: विद्यूत निरीक्षक, कार्यालयामार्फत जिल्ह्यातील पात्र अभियंत्यांना विद्यूत ठेकेदाराची अनुज्ञाप्ती तातडीने मिळण्याच्या दृष्टीने पात्र अभियंत्यासाठी 28 मे\nनंदुरबार : 23 मे रोजी रोजगार मेळावा\nNewslantern Net Desk नंदुरबार: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार, व दशमा गोसावी समाज विकास संस्था महाराष्ट्र\nनंदुरबार : 21 मे रोजी महिला लोकशाही दिन\nNewslantern Net Desk नंदुरबार: जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांचे हक्कांचे संरक्षण होवून न्याय\nसर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळ्याने माणूसकीचा धर्म मोठा असल्याची प्रचिती घडविली – जयकुमार रावल\nNewslantern Lifestyle Desk नंदुरबार : सर्वधर्मीय सामुदायीक विवाह सोहळा हा सामाजिक बांधीलकी निर्माण करण्यासाठीचा उत्तम प्रयत्न असून अशा या आगळ्या\nपालकमंत्री पाणंद रस्ते योजना राज्यातील शेतशिवारासह वाड्या- पाड्यांसाठी ठरेल उपयुक्त – रोहयो व पर्यटन मंत्री\nNewslantern Biz Desk नंदुरबार: पालकमंत्री पाणंद रस्ते योजना शेत शिवारातील रस्त्याबरोबर राज्यातील वाड्या-पाड्यांसाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी\nतंबाखूमुक्तीचा संदेश देण्यासाठी धावले नाशिककर\n‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ मध्ये सामाजिक ���्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे\nदारु पिऊन वाहन चालविल्यास परवाना होणार ६ महिन्यांसाठी निलंबित\nएटीपी वर्ल्ड टूर टेनिस स्पर्धेचे उद्घाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/india/2019/03/01/960/", "date_download": "2019-07-21T16:00:44Z", "digest": "sha1:AIKCMTILWTN7IT2VBZTDK7DDQ4ICQ5GO", "length": 11051, "nlines": 108, "source_domain": "www.krushirang.com", "title": "ब्रॉयलर चिकनचा धोका यामुळे वाढतो..!", "raw_content": "\n[ July 20, 2019 ] कडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\tमहाराष्ट्र\n[ July 20, 2019 ] महाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\n[ July 20, 2019 ] शेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\tकोल्हापूर\n[ July 20, 2019 ] बिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\tअहमदनगर\n[ July 20, 2019 ] तंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\tआंतरराष्ट्रीय\nHomeशेतीकृषी साक्षरताब्रॉयलर चिकनचा धोका यामुळे वाढतो..\nब्रॉयलर चिकनचा धोका यामुळे वाढतो..\nMarch 1, 2019 Team Krushirang कृषी साक्षरता, तंत्रज्ञान, राष्ट्रीय, लाईफस्टाईल, व्यवसाय व अर्थ, संशोधन 0\nब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेटीव्ह जर्नालिझम या जगप्रसिद्ध संस्थेने भारत केलेल्या शोध पत्रकारीतेत पोल्ट्री व्यवसायाचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. आपल्याकडील ब्रॉयलर चिकन खाण्यास पूर्णपणे अयोग्य असल्याचा अहवाल या पत्रकारिता संस्थेने डिसेंबर २०१८ मध्ये प्रकाशित केलेला आहे. अंतिम टप्प्यात असलेल्या रुग्णांना जागविण्यासाठी वापरले जाणारे ‘कॉलिस्टीन’ हे प्रतिजैवक अर्थात एंटी बायोटिक देऊन ब्रॉयलर कोंबडीला वेगाने वाढविले जात असल्याचे त्यात म्हटले आहे.\nभारतात बॉयलर कोंबड्यांची चांगली व लवकर वाढ होण्यासाठी कुक्कुटपालन व्यवसायातील चालकांकडून सर्रास ‘कॉलिस्टीन’ दिले जाते. तीन महिन्यात कापण्यायोग्य होणारी कोंबडी यामुळे एक महिना आगोदरच कापण्यासाठी तयार होते. वेंकीज कंपनीसह अनेक कंपन्यांनी याचा वापर केला जात असल्याचे मान्य केल्याचे या अहवालात स्पष्ट म्हटले आहे. मॅकडोनाल्ड, केएफसी, पिझ्झाहट आदी जगप्रसिद्ध कंपन्यांच्या भारतीय साखळी उपहारगृहात असेच धोकादायक चिकन वापरले जात आहे. युरोपीय महासंघाने २००६ मध्ये ‘कॉलिस्टीन’वर बंदी आणलेली आहे. आपल्याकडे मात्र हे सहजपणे उपलब्ध असून याचा वापर पोल्ट्री व्यवसायात मोठ्या प्रमाणावर होत आहे. इतर काही खाण्यास अयोग्य घटक देऊनही ब्रॉयल��� चिकनचे उत्पादन घेतले जाते. आता त्यात ‘कॉलिस्टीन’ या धोकादायक घटकाची भर पडली आहे.\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nशारीरिक समतोल राखण्यासाठी खा कवठ..\nम्हणून नगरची जागा सुजय विखेंसाठी सोडली..\nJune 27, 2019 Team Krushirang अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, पशुसंवर्धन, पुणे, महाराष्ट्र, शेती 0\nअहमदनगर : भयानक दुष्काळ असतानाही चारा छावण्या लवकर मंजुर होत नव्हत्या. फेब्रुवारीत कशाबशा छावण्या मंजूर झाल्या तर त्यातही पाच जनावरे न्यायला परवानगी होती. पण काहीच नसल्याने पाच तर पाच, पण पाच तरी जनावरांना अन्न-पाणी मिळाले. [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nमध्य महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता\nApril 16, 2019 Team Krushirang ट्रेंडिंग, पुणे, महाराष्ट्र, राष्ट्रीय 0\nपुणे : सलग पाच दिवसांपासून महाराष्ट्र राज्याला झोडपणाऱ्या अवकाळी पावसाने आणखी काही दिवस मुक्काम करण्याचे ठरविले आहे. फळबाग व भाजीपाला पिकांची नासाडी करणारा हा पाऊस मध्य महाराष्ट्राला झोडपून काढण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nतापमानवाढीमुळे अवकाळीवर परिणाम; २७ % फटका\nApril 30, 2019 Team Krushirang आंतरराष्ट्रीय, ट्रेंडिंग, पुणे, महाराष्ट्र, राष्ट्रीय, व्यवसाय व अर्थ, शेती 0\nपुणे : जागतिक तापमानवाढ आणि पर्यावरणावरील दुष्परिणाम याबद्दल सातत्याने बोलले जात आहे. मात्र, तरीही त्या महत्वाच्या मुद्याकडे जगाचे विशेष लक्ष नाही. त्याचाच फटका भारतीय शेतकऱ्यांना बसला असल्याची महत्वपूर्ण आकडेवारी भारतीय हवामान विभागाने दिली आहे. पूर्वमोसमी [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nकडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\nमहाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\nशेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\nबिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\nतंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\nबिझनेसवाला | खरेदी म्हणजे श्रीमंती मिळवणे नव्हे.. मग काय\nमराठवाड्यात लगेच पाऊस न पडल्यास दुष्काळ अटळ\nराज्यातील 5 जिल्हा परिषद बरखास्त\nविशेष | रामदास बोट दुर्घटना\nबिझनेसवाला | संधीचे सोने करा; ई-कारकडे पहा..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathiin-district-nashik-shepherds-feed-their-fodder-and-water-20366?tid=3", "date_download": "2019-07-21T15:52:51Z", "digest": "sha1:OSFSUDIK5JF5SJHUVZMA5V2KFA5LMPIK", "length": 15511, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi;In the district of Nashik, the shepherds feed their fodder and water | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशिक जिल्ह्यात मेंढपाळांची चारा-पाण्यासाठी वणवण\nनाशिक जिल्ह्यात मेंढपाळांची चारा-पाण्यासाठी वणवण\nशनिवार, 15 जून 2019\nनाशिक : सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत चारा-पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाल्याने मेंढपाळांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. नाशिक जिल्ह्यात पाऊस कमी असल्याने चारा, पाण्याच्या प्रश्नाने गंभीर रूप धारण केले आहे. मालेगाव, येवला, निफाड, तालुक्यात दाखल झालेले मेंढपाळांचे कळप मजल दरमजल करीत जिकडे चारा पाणी भेटेल तिकडे स्थलांतर करीत आहे.\nनाशिक : सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत चारा-पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाल्याने मेंढपाळांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. नाशिक जिल्ह्यात पाऊस कमी असल्याने चारा, पाण्याच्या प्रश्नाने गंभीर रूप धारण केले आहे. मालेगाव, येवला, निफाड, तालुक्यात दाखल झालेले मेंढपाळांचे कळप मजल दरमजल करीत जिकडे चारा पाणी भेटेल तिकडे स्थलांतर करीत आहे.\nयंदाच्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना या भागात आलेल्या मेंढपाळांना अक्षरशः उपाशीपोटी फिरून मेंढ्यांसाठी चारा व पाण्यासाठी जुळवाजुळव करावी लागत आहे. कडक उन्हाळ्यात पोटाला चिमटा देऊन मेंढरे जतन करावी लागत आहे. चारापाण्याअभावी वाळलेला चारा, बाभळी व निंबाच्या पाल्यावर गुजराण करावी लागत आहे. परिणामी, जिल्ह्यातील मेंढपाळ चारा भेटेल त्या तालुक्यात शेळ्या मेंढ्यांना घेऊन दाखल झाले आहेत.\nउदरनिर्वाहासाठी गावोगावी भटकंती करून शेतात उघड्यावरच संसार टाकण्यासाठी मेंढपाळांना शेतकऱ्यांना विनवण्या कराव्या लागत आहेत. ज्या शेतकऱ्यांची शेती खाली झाली आहे, अशा ठिकाणी जवळपास चाऱ्याची उपलब्धता व क्षेत्राचा अंदाज घेऊन मेंढपाळ बांधव मुक्काम करतात. पोटच्या मुलांपेक्षा मेंढ्यांची काळजी घेणाऱ्या मेंढपाळांना रणरणत्या उन्हातान्हात मेंढ्यांसाठी चाऱ्याची तजवीज कर��न ठेवावी लागत आहे.\nदुपारी कडक ऊन, सायंकाळी वातावरणात निर्माण झालेला उकाडा अशातच त्यांचा दिवस जातो. अनेक जण पारंपरिक पद्धतीने हा व्यवसाय करतात. सध्या मोजक्याच गावातील धनगर बांधवांकडे शेळ्या, मेंढ्या आहेत. शेकडो रिकाम्या हातांना उद्योग देण्याची क्षमता या व्यवसायात आहे. मात्र दुर्लक्षित असलेल्या या व्यवसायाला प्रगतीची दारे अजूनही पाहिजे तशी खुली झालेली दिसत नाहीत. दरवर्षी येणाऱ्या दुष्काळाचा सामना मेंढपाळांना करावा लागतो आहे.\nनाशिक ऊस पाऊस निफाड स्थलांतर सामना व्यवसाय धनगर\nमराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊस\nऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन जिल्ह्यांतील ११४ मंडळांपैकी तब्बल ७३ मंडळांत हल\nसोलापुरातील कांदा उत्पादकांच्या अनुदानासाठी सहा...\nसोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्याला प्रतिक्विंटल २०\nकोयना धरणात ४४.७० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा\nसातारा ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे.\nपुणे जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाची हजेरी\nपुणे : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरवात झाली आहे.\n`कुकडी`तून घोड धरणात पाणी सोडण्याची मागणी\nन्हावरे, जि. पुणे ः पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला, तरी चिंचणी (ता.\nमराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...\nसोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...\nकोयना धरणात ४४.७० टीएमसी उपयुक्त...सातारा ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...\nपुणे जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाची...पुणे : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर...\n`कुकडी`तून घोड धरणात पाणी सोडण्याची...न्हावरे, जि. पुणे ः पावसाळा सुरू होऊन...\nविद्राव्य खतांना अनुदान देण्याची मागणीकापडणे, जि. धुळे ः विद्राव्य खतांना...\nनगर जिल्ह्यात पाचशे वैयक्तिक पाणीयोजना...नगर ः पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला;...\nसोलापुरात कृषी विभाग शेतकऱ्यांना देणार...सोलापूर : जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने...\nजळगाव बाजार समितीत ज्वारी, बाजरी,...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत...\nनाणार रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनासाठी...रत्नागिरी ः नाणार येथे ग्रीन रिफायनरी...\nमुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल ः...नाशिक : मुख्यमंत्री कोण होण���र हे जनता ठरवेल...\nद्राक्ष शेतीत संघटनात्मक कार्यपद्धती...नाशिक : जागतिक द्राक्ष निर्यातीत नाशिक जिल्ह्याचा...\nबुलडाणा जिल्ह्यात दुष्काळी स्थितीचा...नांदुरा, जि. बुलडाणा ः तालुक्यात...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...\nसांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...\nलातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...\nअकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...\nजलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे : राज्यात जलयुक्त...\nअनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर : भंडारदरा धरणापासून ते ओझर...\nबचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/agri/2019/03/09/1131/", "date_download": "2019-07-21T14:57:17Z", "digest": "sha1:OSS4ZTWX7JHM57PPT6M5HRKQZBZYVZVD", "length": 9298, "nlines": 108, "source_domain": "www.krushirang.com", "title": "कांदा अनुदानास मुदतवाढ", "raw_content": "\n[ July 20, 2019 ] कडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\tमहाराष्ट्र\n[ July 20, 2019 ] महाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\n[ July 20, 2019 ] शेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\tकोल्हापूर\n[ July 20, 2019 ] बिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\tअहमदनगर\n[ July 20, 2019 ] तंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\tआंतरराष्ट्रीय\nMarch 9, 2019 Team Krushirang अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, योजना, शेती 0\nभाव कोसळल्याने संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. या योजनेसाठी पात्रता निकष म्हणून २८ फेब्रुवारी २०१९ ही तारीख वाढविण्यात आली आहे.\nमंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा करून ही मुदतवाढ देण्यात आली आहे. खरीप किंवा रब्बी हंगामातील कांदा २८ फेब्रुवारी पूर्वी बाजार समितीत आणून विकलेल्या सर्व शेतकऱ्यांना हे ���नुदान दिले जाणार आहे. त्यासाठी संबंधित बाजार समितीत संपर्क साधण्याचे आवाहन सरकारने केले आहे.\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nनगरमध्ये राष्ट्रवादीसमोर पर्याय पवार किंवा नागवडे यांचाच…\nदुधाच्या अनुदानाचा मार्ग मोकळा\nभाजपला झटका; कर्डिले राष्ट्रवादीत..\nMarch 23, 2019 Team Krushirang अहमदनगर, ट्रेंडिंग, निवडणूक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, शेती 0\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या पक्ष बदलाच्या हालचाली वेगाने घडत आहेत. नगर जिल्ह्यातही सुजय विखे यांनी उमेदवारीसाठी भाजपावासी होण्याचा निर्णय घेतला तर, आता नगर तालुक्यातील बुर्‍हाणनगर येथील रोहिदास कर्डिले यांनी राष्ट्रवादीशी घरोबा करण्याचा मनोदय [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nसुजयबद्दल मीच पेपरात वाचतोय : शरद पवार\nMarch 5, 2019 Team Krushirang अहमदनगर, ट्रेंडिंग, निवडणूक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय 0\nअहमदनगर : नगर लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवारीचा घोळ आज-उद्या मिटणार आणि डॉ. सुजय विखे राष्ट्रवादी पक्षात येऊन खासदार होणार असे बोलले जात होते. मात्र, त्या सर्व चर्चांना पूर्णविराम देत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुजयला [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nJuly 11, 2019 Team Krushirang ट्रेंडिंग, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, राष्ट्रीय 0\nमुंबई : भाजपच्या सत्तापिपासू वृत्तीने कळस गाठला असून, काल मुंबईतील रेनिसन्स हॉटेलमध्ये जणू लोकशाहीचे वस्त्रहरणच झाले आहे. असा घणाघात कॉंग्रेसचे मावळते प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. सध्या कर्नाटकमधील राजकीय वर्तुळात मोठी खलबते चालू आहेत. [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nकडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\nमहाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\nशेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\nबिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\nतंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\nबिझनेसवाला | खरेदी म्हणजे श्रीमंती मिळवणे नव्हे.. मग काय\nमराठवाड्यात लगेच पाऊस न पडल्यास दुष्काळ अटळ\nराज्यातील 5 जिल्हा परिषद बरखास्त\nविशेष | रामदास बोट दुर्घटना\nबिझनेसवाला | संधीचे सोने करा; ई-कारकडे पहा..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/maharashtra/2019/04/21/1946/", "date_download": "2019-07-21T15:48:03Z", "digest": "sha1:4IKZ3MPXRY5HXKC3CGECIYCDLIZ356KG", "length": 9985, "nlines": 108, "source_domain": "www.krushirang.com", "title": "अभिनेता रजनीकांतबाबतची ही चूक अधिकाऱ्यांना नाडणार", "raw_content": "\n[ July 20, 2019 ] कडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\tमहाराष्ट्र\n[ July 20, 2019 ] महाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\n[ July 20, 2019 ] शेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\tकोल्हापूर\n[ July 20, 2019 ] बिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\tअहमदनगर\n[ July 20, 2019 ] तंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\tआंतरराष्ट्रीय\nHomeबातम्याट्रेंडिंगअभिनेता रजनीकांतबाबतची ही चूक अधिकाऱ्यांना नाडणार\nअभिनेता रजनीकांतबाबतची ही चूक अधिकाऱ्यांना नाडणार\nApril 21, 2019 Team Krushirang ट्रेंडिंग, निवडणूक, महाराष्ट्र, राजकीय, राष्ट्रीय 0\nलोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू झाले आहे. विविध टप्प्यांमधे हे मतदान सुरू आहे. काही ठिकाणी मतदान यंत्र खराब झाल्यामुळे मतदान थांबले जात आहे तर काही ठिकाणी उमेदवार किंवा ग्रामस्थ यांच्यामुळे मतदान थांबले जात आहे. पण पहिल्यांदाच निवडणुक अधिकार्याने चुक झाल्याचे समोर येत आहे. त्यातही रजनिकांत यांच्या बाबत हि चुक झाल्यामुळे निवडणुक अधिकार्याना ही चुक महागात पडू शकते.\nरजनिकांत यांच्या डाव्याऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला शाई लावल्यामुळे हि चूक झाल्याचे निवडणुक अधिकार्यांच्या लक्षात आले. कदाचीत शाई लावणारा अधिकारी हा रजनिकांत यांच्या प्रेमात असेल आणि चक्क रजनिकांत समोर आल्यावर कुठल्या हाताच्या बोटाला शाई लावायची हे लक्षात न आल्यामुळे हि चुक झाली असल्याची चर्चा सामान्य नागरिक मिश्कीलपणे करत आहेत.\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nमोदींना फासावर लटकावू; काँग्रेस नेत्यांचे बेताल वक्तव्य\nअजित पवारांचे भाजप नेत्यांना फोन\nतर माढ्यातून रश्मी बागल यांना उमेदवारी..\nMarch 19, 2019 Team Krushirang ट्रेंडिंग, नाशिक, निवडणूक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय 0\nपुणे : लोकसभा निवडणुकीत घरातील तरुणाला संधी दिली जात नसल्याच्या निषेधार्थ सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील मोहिते पाटील गट आक्रमक झाला आहे. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत माढा लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी मोहिते पाटील गटाची बैठक सुरू झाली आहे. [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\n���हाणी में ट्विस्ट | धनश्री विखे यांचाही अर्ज दाखल\nApril 4, 2019 Team Krushirang अहमदनगर, ट्रेंडिंग, निवडणूक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, राष्ट्रीय 0\nअहमदनगर : डॉ. सुजय विखे पाटील यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचारात आघाडी घेतली आहे. त्याचवेळी आता त्यांच्या पत्नी धनश्री विखे यांनीही आज याच मतदारसंघात उमेदवारी दाखल करून सर्वांना धक्का दिला [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nभाजप-शिवसेनेची ऐन निवडणुकीत भगव्या रंगाशी कट्टी\nApril 11, 2019 Team Krushirang ट्रेंडिंग, निवडणूक, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, राष्ट्रीय 0\nकाश्मीरमधे भाजप सातत्याने पोस्टर्सवर भगव्या ऐवजी हिरव्या रंगाचा वापर करत आहेत. तर आता शिवसेनेच्या ऑफिशीयल फेसबुकवर काल प्रोफाईल फोटोत बदल करण्यात आला. तर त्यामधेही भगवा रंगाचा वापर कुठेच नाही. एरव्ही भगवे रक्त, भगवेकरण, सातत्याने भगव्याचा [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nकडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\nमहाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\nशेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\nबिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\nतंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\nबिझनेसवाला | खरेदी म्हणजे श्रीमंती मिळवणे नव्हे.. मग काय\nमराठवाड्यात लगेच पाऊस न पडल्यास दुष्काळ अटळ\nराज्यातील 5 जिल्हा परिषद बरखास्त\nविशेष | रामदास बोट दुर्घटना\nबिझनेसवाला | संधीचे सोने करा; ई-कारकडे पहा..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/hingoli-farmer-protest-for-drought-subsidy/", "date_download": "2019-07-21T14:44:54Z", "digest": "sha1:X5WKXHVJYK7I35THHTBRHCAGOZGXOIGJ", "length": 17159, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "दुष्काळ अनुदानासाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबीड शहरात सुसज्ज उद्याने उभारणार, नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागरांचे आश्वासन\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nज्येष्ठ नाट्यकर्मी बापू कोयंडे यांचे निधन\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा…\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिका���े 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nमुलीने केली आईची हत्या, मुंडके रस्त्यावर फेकले\nचंद्रावर होते ‘जादू’ चे शहर- नासाचा दावा\nआखातामध्ये तणाव वाढला; इराणने ताब्यात घेतले ब्रिटनचे टँकर\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nइंडोनेशियन ओपन : सिंधूचे जेतेपदाचे स्वप्न भंगलं, जपानच्या यामागूचीकडून अंतिम सामन्यात…\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवनचे पुनरागमन\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन : सिंधूची अंतिम फेरीत धडक, जेतेपदाच्या लढतीत यामागुचीला…\nप्रेसिडेंटस् कप बॉक्सिंग : शिवा थापाला सुवर्णपदक, हिंदुस्थानला चार पदके\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nअस्थमा फक्त दिवाळीत होतो काय, सिगारेट पिणाऱ्या प्रियंकाला नेटकऱ्यांनी फटकारले\nBigg Boss 2 : आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो आरोह वेलणकर\nसनी लिओनी झाली जलपरी, पाहा तिचे हे सुंदर फोटो\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nदुष्काळ अनुदानासाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण\nहिंगोली तालुक्यातील उमरखोजा येथील शेतकऱ्यांना दुष्काळाच्या मदतीचा दुसरा हप्ता न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. तसेच दुष्काळी अनुदानाची पहिल्या हप्त्याची रक्कमही बँक खात्यात जमा करण्यात यावी, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संत���ष बांगर यांनी उपोषणस्थळी जाऊन शेतकऱ्यांची भेट घेत जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली.\nहिंगोली तालुक्यातील उमरखोजा येथील विजय चौधरी, बालाजी चौधरी, बबन कांबळे, शिवाजी चौधरी, विश्वनाथ चौधरी, संभाजी चौधरी, नामदेव मोरे, संजय कांबळे, राम मल्हारी, रामचंद्र सुर्यभान, केदारलिंग शिंदे यांच्यासह शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, परभणी-हिंगोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सिरसम येथील कर्मचाऱ्यांनी दुष्काळ अनुदानाचा पहिला हप्ता मंजुर झाल्याची माहिती दिली आहे. मात्र, ही रक्कम अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. यासोबतच दुसरा हप्ता देखील मंजुर करुन बँक खात्यावर जमा करण्यात यावा, असेही निवेदनात म्हंटले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर भर पावसात शेतकऱ्यांनी उपोषण सुरु केले आहे. दरम्यान, ही माहिती समजताच शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी तात्काळ उपोषण स्थळी भेट दिली. उपोषणकत्र्या शेतकऱ्यांकडुन त्यांची अडचण समजुन घेऊन जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत बांगर यांनी चर्चा केली. तसेच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तातडीने अनुदानाचे दोन्ही हप्ते द्यावेत, अशी मागणी केली.\n…तर शिवसेना रस्त्यावर उतरेल – जिल्हाप्रमुख संतोष बांगर\nहिंगोली जिल्ह्यामध्ये विशेष करुन कळमनुरी विधानसभा मतदारसंघात दुष्काळ अनुदान मिळाले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडुन येत आहेत. यासोबतच पीककर्ज वाटपातही बँकांनी हात आखडता घेतल्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. दुष्काळी अनुदानाच्या रक्कमेसोबतच पीककर्ज वाटपाची गती वाढवुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करेल, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी जिल्हा प्रशासनाला दिला.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमुंबई पोलिसांचे ब्लॉक-अनब्लॉक, अभिनेत्रीची गृहमंत्र्यांकडे धाव\nपुढील‘उरी’ वर ‘कबीर सिंग’ भारी, बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोड कमाई\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nबीड शहरात सुसज्ज उद्याने उभारणार, नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागरांचे आश्वासन\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा...\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nजिंतूर येथे मुख्याध्यापकाने केली शिक्षकास धक्काबुक्की\nकुरुंद्यात हुंडाबळी, सासरच्या जाचास कंटाळुन विवाहितेची आत्महत्या\nगाव तिथे ग्रंथालय संकल्पना कागदावरच, रायगड जिल्ह्यात अवघी 76 ग्रंथालये\nशाळकरी मुलींशी अश्‍लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला अटक\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nलोजपा खासदार रामचंद्र पासवान यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%85/", "date_download": "2019-07-21T14:41:17Z", "digest": "sha1:OVJSMP2QI7TF65VKHVDOP3DZR7RXJHYU", "length": 20370, "nlines": 169, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नेहरू स्मारकावरील घाला (अग्रलेख) | Dainik Prabhat", "raw_content": "\nनेहरू स्मारकावरील घाला (अग्रलेख)\nनेहरूंप्रमाणेच देशाच्या अन्य पंतप्रधानांचाही गौरव व्हायला पाहिजे, या विषयी कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही पण त्यासाठी नेहरूंच्या स्मारकाची मोडतोड मात्र पटणारी नाही. नेहरू आणि संघ परिवारात वैचारिक मतभेद आहेत आणि ते असू शकतात. पण म्हणून नेहरूंची स्मृतीच पुसून टाकण्याच्या कृत्याचे समर्थन करता येणार नाही. नेहरू हे केवळ कॉंग्रेसचे नव्हते तर ते साऱ्या देशाचे होते. त्यामुळे त्यांच्या स्मृतिपीत्यर्थ उभारण्यात आलेल्या या ऐतिहासिक वास्तुचे जतन व्हावे.\nभारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे दिल्लीतील ज्या वास्तुत राहिले त्या तीन मूर्ती भवनात सध���या नेहरुंचे स्मारक आहे आणि नेहरुंच्या विचाराने काम करणाऱ्या अनेक संस्थांची कार्यालये तेथे आहेत. पंडित नेहरुंची आठवण म्हणून ही तीन मूर्ती भवनाची इमारत संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. दिल्लीला येणारे बहुतेक पर्यटक या वास्तुला भेट देतात. पण या वास्तुची आता संपूर्ण फेररचना केली जात असून तेथे केवळ नेहरूच नव्हे तर देशाच्या अन्य पंतप्रधानांचेही स्मारक केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या सुपिक डोक्‍यातून आलेल्या या कल्पनेचा हेतू उद्दात्त दिसत असला तरी त्यांचा अंतस्थ हेतू नेहरूंचा वारसा पुसून टाकण्याचाच आहे असा संशय व्यक्‍त करणारे पत्र माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी मोदींना पाठवले आहे.\nसंघ परिवाराचा नेहरूंवर कायमच रोष राहिला आहे. त्यामुळे त्यांच्या विचारसरणीच्या सरकारकडून नेहरुंच्या स्मारकाची ही पद्धतशीर मोडतोड केली जात असून त्याद्वारे नेहरूंचा वारसा पुसण्याचा प्रयत्न केला जात आहे असेच मनमोहनसिंग यांच्या पत्रातून सूचित केले आहे. नेहरूंच्या स्मारकात कोणतीही ढवळाढवळ न करता हे स्मारक आहे तसेच ठेवा अशी स्पष्ट सूचनाही मनमोहनसिंग यांनी मोदींना केली आहे. पंडित नेहरू हे केवळ कॉंग्रेसचे नव्हते तर ते साऱ्या देशाचे होते. त्यामुळे त्यांच्या स्मृतिपीत्यर्थ उभारण्यात आलेल्या या ऐतिहासिक वास्तुचे जतन व्हावे अशी अपेक्षा मनमोहनसिंग यांनी या पत्रात व्यक्त केली आहे. वाजपेयी पंतप्रधान असतानाच्या काळात या स्मारकात कोणताही फेरबदल करण्याचा प्रयत्न केला गेला नव्हता पण विद्यमान सरकारने हा प्रयत्न चालवला असल्याबद्दल मनमोहनसिंग यांनी खेद व्यक्‍त केला असून त्यातून आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.\nतीन मूर्ती भवन ही नेहरूंची खासगी मालमत्ता नव्हे ही बाब खरी आहे. ही वास्तु ब्रिटिश काळात निर्माण केली गेली. ब्रिटिश आर्किटेक्‍ट रॉबर्ट रस्सेल यांच्या कल्पनेतून तब्बल 30 एकर जागेत ही वास्तु उभारण्यात आली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश लष्कराच्या प्रमुखांचे हे वास्तव्याचे ठिकाण होते. 1922 साली या वास्तुचे निर्माण करण्यात आले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ते पहिल्या पंतप्रधानांचे निवासस्थान झाले. या वास्तुत नेहरू पंतप्रधान झाल्यापासून त्यांच्या निधनापर्यंत म्हणजे सुमा���े सोळा वर्षे वास्तव्याला होते. देशाच्या उभारणीत उत्तुंग योगदान दिलेल्या या महान नेत्याच्या स्मरणार्थ तेथे नंतर त्यांचे स्मारक करण्यात आले. आज तेथे नेहरू संग्राहालय आणि वाचनालय आहे. सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या ताब्यात हे स्मारक आहे. 1964 साली स्थापन झालेल्या जवाहरलाल नेहरू निधीचेही कार्यालय तेथे आहे. तत्कालिन राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांनी हा निधी स्थापन केला आहे. नेहरू प्लॅनेटोरियम आणि एक स्वतंत्र अभ्यास केंद्रही तेथे आहे. या साऱ्या संस्था पर्यटक आणि अभ्यासकांचे एक आकर्षण आहे. त्याची मोदींनी फेररचना हाती घेतली असून तब्बल 270 कोटी रूपये खर्चाच्या या योजनेचे काम तेथे गेल्या अनेक दिवसांपासून कोणताही गाजावाजा न करता सुरू आहे.\nवास्तविक गाजावाजा न करता एखादे काम करण्याचा मोदींचा स्वभाव नाही पण नेहरूंच्या या स्मारकात देशाच्या अन्य पंतप्रधानांचेही स्मारक उभारून नेहरूंचा वारसा दुय्यम ठरवण्याचा त्यांचा मनोदय असल्याची कुणकुण कॉंग्रेस नेत्यांना लागली आणि त्यात मनमोहनसिंग यांनी पुढाकार घेऊन या स्मारकाचे स्वरूप बदलण्याचा प्रयत्न होऊ नये असे पत्र त्यांना पाठवले. मनमोहनसिंग यांनी पंडित नेहरूंचे निधन झाल्यानंतर वाजपेयी यांनी केलेल्या भाषणाचा काही अंशही या पत्रात उल्लेखित केला असून वाजपेयींनी नेहरूंचा मुक्तकंठाने गौरव केला आहे. वाजपेयींच्या या भावनांची कदर केली पाहिजे अशी अपेक्षाही मनमोहनसिंग यांनी व्यक्त केली आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहासही या स्मारकात आहे. नेहरूंनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दहा वर्षे कारागृहात घालवली असून स्वातंत्र्यानंतर त्यांनी भारताच्या उभारणीत ऐतिहासिक योगदान दिले असल्याने या स्मारकात नेहरूंच्याच कार्यावर प्रामुख्याने प्रकाश झोत असला पाहिजे त्यामुळे त्यात फेरबदल न करण्याची कळकळीची विनंती मनमोहनसिंग यांनी केली आहे.\nमनमोहनसिंग यांच्या या विनंतीला मोदी कितपत धूप घालणार हे पहावे लागेल. कारण या प्रकल्पाचे बरेचसे काम एव्हाना पुढे गेले आहे. झालेले काम नाहीसे करणे आणि ते पुन्हा पूर्वी सारखे करणे हे एक दिव्यच असले तरी मोदींनी गुपचुपपणे नेहरूंच्या या स्मारकात हस्तक्षेप करून तेथे मोडतोड करणे लोकमानसालाही मान्य होण्यासारखे दिसत नाही. नेहरूंप्रमाणेच देशाच्या अन्य पं���प्रधानांचाही गौरव व्हायला पाहिजे, या विषयी कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही पण त्यासाठी नेहरूंच्या स्मारकाची मोडतोड मात्र पटणारी नाही. नेहरू आणि संघ परिवारात वैचारीक मतभेद आहेत आणि ते असू शकतात. पण म्हणून नेहरूंची स्मृतीच पुसुन टाकण्याच्या कृत्याचे समर्थन करता येणार नाही. मोदींनी नेहरूंच्या तोडीचे काम करून दाखवून त्यांची स्मृती पुसण्याचा प्रयत्न केला तर लोक त्याचे स्वागतच करतील किंबहुना त्यांनी तसेच काम करायला हवे अशी लोकांची अपेक्षा आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nस्वागत पुस्तकांचे : बॅरिस्टरचं कार्ट\nस्मरण सप्तसुरांचे शिलेदार : स्नेहल भाटकर\nचर्चेत टिकटॉक व्हावे ‘ठीकठाक’\nप्रेरणा : इंजिनिअरिंग पदवीधर शेतकरी\nसंडेस्पेशल : एक तरी झाड लावा\nश्रद्धांजली : मुरब्बी आणि सुसंस्कृत राजकारणी\nकलंदर: न हरवताच जिंकले\nविविधा: वामन मल्हार जोशी\nदखल: चोरांचा उन्माद मोडून काढण्यासाठी कठोर शासन हवे \nताज हॉटेलजवळील चर्चिल चेंबर इमारतीला आग; एकाचा मृत्यू दोन जखमी\nनारकोटिक्स विभागाकडून २० लाखाचा गांजा जप्त\nआगामी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\nमहिला कर्मचाऱ्यांना मेकअप टाळण्याचा इस्पितळाचा आदेश\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित पंचत्वात विलीन\nआयएल अँड एफएस कडून पतमानांकन वाढविण्यासाठी प्रताप\nलक्‍झरी कारच्या विक्रीवरही नकारात्मक परिणाम\nसौदीत जाऊन बलात्काराच्या आरोपीला अटक\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\n‘सुपर ३०’ चित्रपटाच्या कमाईत सतत वाढ\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nभोर : राष्ट्रवादीला जोर\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\nतोलणारांना काम द्या, अन्यथा हमाली बंद\nआगामी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nनारकोटिक्स विभागाकडून २० लाखाचा गांजा जप्त\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/maharashtra/2019/03/14/1230/", "date_download": "2019-07-21T14:56:29Z", "digest": "sha1:D3KELRSRHNHGLKNN3FIXMGJSAJE47WOS", "length": 9268, "nlines": 108, "source_domain": "www.krushirang.com", "title": "सुजयच्या विरोधात प्रचार नाही : विखे", "raw_content": "\n[ July 20, 2019 ] कडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\tमहाराष्ट्र\n[ July 20, 2019 ] महाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\n[ July 20, 2019 ] शेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\tकोल्हापूर\n[ July 20, 2019 ] बिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\tअहमदनगर\n[ July 20, 2019 ] तंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\tआंतरराष्ट्रीय\nHomeमहाराष्ट्रअहमदनगरसुजयच्या विरोधात प्रचार नाही : विखे\nसुजयच्या विरोधात प्रचार नाही : विखे\nMarch 14, 2019 Team Krushirang अहमदनगर, ट्रेंडिंग, निवडणूक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय 0\nमी काँग्रेस पक्षासमावेत असून लोकसभा निवडणुकीत राज्यभर पक्षाचा प्रचार करणार आहे. मात्र, नगर मतदारसंघात मुलगा सुजय विखे यांच्याविरोधात प्रचार करणार नाही, असे स्पष्टपणे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी म्हटले आहे.\nपत्रकार परिषदेत ते म्हणाले की, आदरणीय शरद पवार यांना विखे कुटुंबियांचा खूप राग दिसतोय. त्यांचा आमच्यावर विश्वासही दिसत नाही. त्यांनी वडील बाळासाहेब यांच्याबद्दल नको ते बोलले आहे. त्याने दुःख झाले आहे. अशावेळी राज्यभर प्रचार करणार असताना नगरमध्ये मात्र मी आघाडीच्या उमेदवाराचा अजिबात प्रचार करणार नाही.\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nथोरात हायकामांडपेक्षा मोठे नाहीत : विखे\nराष्ट्रवादीची यादी जाहीर; पहा कोणाला मिळाली उमेदवारी..\nपंकजांनंतर धनंजय मुंडे पाथर्डी-शेवंगावमध्ये\nApril 21, 2019 Team Krushirang अहमदनगर, निवडणूक, महाराष्ट्र, राजकीय 0\nअहमदनगर : भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजा मुंडे यांनी नगर जिल्ह्यात डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी सभा घेतल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हेही नगरमधील पाथर्डीत सभा घेत आहेत. [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nतर नदीकाठी होणार झाडांची दाटी..\nJuly 9, 2019 Team Krushirang ट्रेंडिंग, नागपूर, महाराष्ट्र, मुंबई 0\nमुंबई : राज्यातील नद्यांची प्रदूषणाच्या विळख्यातून सुटका करण्यासाठी ईशा फाऊंडेशनच्या सहकार्याने नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत नदीच्या दोन्ही किनाऱ्यांपासून १ कि.मी. अंत���ावर वन, शासकीय व खाजगी जमिनीवर वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nबीड, नाशिक व दिंडोरीचे उमेदवार जाहीर\nMarch 15, 2019 Team Krushirang अहमदनगर, औरंगाबाद, ट्रेंडिंग, नाशिक, निवडणूक, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय 0\nनाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दुसऱ्या यादीत बीड, नाशिक व दिंडोरी येथील उमेदवार जाहीर केले आहेत. शिरूरमधून सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना, तर मावळ येथून पार्थ पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बीडच्या [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nकडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\nमहाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\nशेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\nबिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\nतंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\nबिझनेसवाला | खरेदी म्हणजे श्रीमंती मिळवणे नव्हे.. मग काय\nमराठवाड्यात लगेच पाऊस न पडल्यास दुष्काळ अटळ\nराज्यातील 5 जिल्हा परिषद बरखास्त\nविशेष | रामदास बोट दुर्घटना\nबिझनेसवाला | संधीचे सोने करा; ई-कारकडे पहा..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.orientpublication.com/2014/05/blog-post_649.html", "date_download": "2019-07-21T14:47:25Z", "digest": "sha1:BHY6UADVTXW4UFENZ6VII24J436FGHFH", "length": 9237, "nlines": 49, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: दिलीप प्रभावळकरांनी गाठली अनोखी उंची", "raw_content": "\nदिलीप प्रभावळकरांनी गाठली अनोखी उंची\nदिलीप प्रभावळकरांनी गाठली अनोखी उंची\nलेखन, नाटक, मालिका, एकपात्री, चित्रपट अशा विविध माध्यमांद्वारे, आपल्या उत्तम प्रतिभाविष्कारांतून दिलीप प्रभावळकरांनी समस्त प्रेक्षकवर्गाला आपलंसं केलंय. वेगवेगळ्या कलाकृतींतील संस्मरणीय व्यक्तीरेखांद्वारे अभिनयाची उच्चतम उंची गाठणाऱ्या या अवलियाने आगामी 'जयजयकार' चित्रपटातल्या आपल्या व्यक्तिरेखेसाठी अशीच एक वेगळी उंची गाठलीय. आजवरच्या त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी विनोदी, गंभीर, आक्रमक, मवाळ, अशा विविध छटांच्या भूमिका लीलया साकारल्यात. त्यांच्या अभिनयाची हिच खासियत आगामी 'जयजयकार' चित्रपटात प्रेक्षकांना पहाता येणार आहे. 'शुन्य क्रिएशन्स' निर्मित या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन शंतनू गणेश रोडे यांनी केलंय.\nआपल्यातील ���भिनेत्याला नेहमीच आव्हान देणाऱ्या दिलीप प्रभावळकर यांनी 'जयजयकार' या आगामी सिनेमात एका विशाल दगडावर, बाजूला खोल दरी आणि खाली विस्तीर्ण नदी अशा अवघड ठिकाणी चक्क २० फुट उंचीवर जाऊन शॉट दिला आहे. त्यांनी या वयात दाखविलेली सहजता तरुणांना निश्चितच लाजवेल अशीच म्हणावी लागेल. या चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांनी सेवानिवृत्त मेजर श्री. अखंड या वयोवृद्ध व्यक्तीची भूमिका साकारलीय. विनोदी व खेळकर स्वभावाच्या अखंड यांची एका तृतीयपंथी टोळीशी भेट होते, त्यानंतर अनपेक्षित घटनांची मालिकाच सुरु होते. चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांचा वेगळा लूक असून कुरळ्या केसांसोबत झुबकेदार मिशा असलेले मिश्किल दिलीपजी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. तृतीयपंथीयांचे जीवन समजून घेत त्यातून जगण्याची व्याख्या उलगडून सांगणारा हा चित्रपट नक्कीच वेगळा ठरणार आहे. लेखक म्हणून सुपरिचित असणाऱ्या शंतनू रोडे यांनी या सिनेमाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले आहे. 'फेथ इन्कॉर्पोरेट मुव्हीज प्रा. लि.' प्रस्तुत, 'जयजयकार'ची निर्मिती राहुल कपूर, शंतनू गणेश रोडे, चंद्रशेखर नन्नावरे यांनी केली असून संजय कौल चित्रपटाचे सह निर्माते आहेत.\nकोणत्याही भूमिकेत शिरण्यासाठी दिलीप प्रभावळकर यांचा असणारा उत्साह आणि तयारी नवोदित कलाकारांसाठी नक्कीच शिकण्यासारखी आहे. या सिनेमात देखील त्यांचा उत्स्फूर्त अभिनय पहाता येईल. तृतीयपंथीयांच्या भावविश्वात डोकावण्याचा प्रयत्न 'जयजयकार' मध्ये करण्यात आला असून 'आपण जर ठरवलं तर कोणत्याही संकटातून सहज मार्ग काढू शकतो' हा मोलाचा संदेश हा चित्रपट देतो. 'जयजयकार' मध्ये दिलीप प्रभावळकर यांच्यासह सुहिता थत्ते, संजय कुलकर्णी, भूषण बोरगांवकर, धवल पोकळे, आकाश शिंदे या कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. प्रत्येक भुमिकेला वेगळी उंची देणारे दिलीप प्रभावळकर यांची अशीच लक्षवेधी भूमिका असलेला 'जयजयकार' येत्या ६ जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.reliableacademy.com/en/mpsc/current-affairs/28-Aug-18/marathi", "date_download": "2019-07-21T15:18:35Z", "digest": "sha1:QUGVEUQDOPQY6G6WN7XAZEDFWAVI66PQ", "length": 26903, "nlines": 881, "source_domain": "www.reliableacademy.com", "title": "Reliable Academy", "raw_content": "\nचालू घडामोडी - मराठी\nपश्चिम घाटात पालींच्या चार नव्या प्रजातींचा शोध\nभारतीय पुरूष व मिश्र संघांना कां���्यपदक\nसुवर्णपदक पटकावणारा नीरज भारताचा पहिला भालाफेकपटू\nहवामानाचा अंदाज सुधारण्यासाठी ESAचा ‘एओलस उपग्रह\nजैव इंधनावर चालणारे भारताचे पहिले विमान\nपश्चिम घाटात पालींच्या चार नव्या प्रजातींचा शोध\nया चार पालींचा शोध लागण्यापूर्वी या कुळातील सुमारे १३५ प्रजाती अस्तित्त्वात आहेत.\nभारतातील तसेच अमेरिकेतील संशोधकांनी पश्चिम घाटात पालीच्या चार नवीन प्रजातींचा शोध लावला आहे.\nनिमास्पीस लिमयी, निमास्पीस अजिजा, निमास्पीस महाबली आणि निमास्पीस एम्बोलीएन्सीस अशी त्यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. या चारही पाली निमास्पीस या कुळातील आहेत.\nत्यापैकी ‘निमास्पीस लिमयी’हे नाव संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे माजी संचालक व वन्यजीव विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांच्या नावावरुन ठेवण्यात आले हे विशेष.\nनिमास्पीस कुळातील या चार पालींचा शोध लागण्यापूर्वी या कुळातील सुमारे १३५ प्रजाती अस्तित्त्वात आहेत. त्यापैकी २९ प्रजाती या भारतातील आहेत.\nअमित सय्यद, रॉबर्ट अलेक्झांडर पायरन आणि आर. दिलीपकुमार या संशोधकांचा त्यांच्या संशोधनावरील पेपर शुक्रवार, २४ ऑगस्टला अमेरिकेतील ‘अॅम्फिबियन अँड रेपटाईल कन्झर्वेशन’मध्ये प्रसिद्ध झाला.\nपश्चिम घाटातील या नव्या प्रजातीच्या वर्णनावरून या जनुकांतर्गत येणाऱ्या प्रजातींच्या समृद्धीबद्दल असलेली माहिती अजूनही अपूर्णच आहे, असे मत या संशोधनानंतर संशोधकांनी व्यक्त केले आहे.\nअफ्रिका तसेच आशियात आढळून येणाऱ्या पालींच्या कुळातील निमास्पीस हे एक कुळ आहे, असे पुण्यातील वन्यजीव संरक्षण आणि संशोधन संस्थेचे संशोधक अमित सय्यद यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. पश्चिम घाटात अशा प्रजातींचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करण्याची गरज आहे, असे त्यांनी म्हटले आहे. अमित सय्यद यांचे संशोधन\nअमित सय्यद यांचे पालींवर संशोधन आहे. यातूनच त्यांनी महाराष्ट्रात या चार प्रजाती शोधून काढल्या. त्यांच्यात अनुवंशिक काय फरक आहे हे शोधून काढण्यासाठी त्यांना इतर दोघांनी सहकार्य केले.\nमागील वर्षीच त्यांनी अमेरिकन जर्नलला हा पेपर दिला. वरिष्ठांनी त्यावर पुन्हा काम करुन शुक्रवार, २४ ऑगस्टला तो प्रसिद्ध केला.\nभारतीय पुरूष व मिश्र संघांना कांस्यपदक\nभारताच्या पुरुष व मिश्र संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच समावेश झालेल्या ब्रिज क्रीडा प्रकारात उपांत्य फेरीत पराभव पत्कारावा लागल्यामुळे कास्यंपदकावर समाधान मानावे लागले.\nपुरूष संघाला सिंगापूरकडून तर मिश्र संघाला थायलंडकडू न पराभूत व्हावे लागल.\nपात्रता फेरीनंतर पुरूष संघ चौथ्या तर मिश्र संघ अग्रस्थानी राहिले होते. सुपर मिश्र संघात उपांत्य फेरीसाठी पात्र होऊ शकला नाही.\nभारताच्या पुरूषांच्या 6 सदस्यीय संघामध्ये जग्गी शिवदसानी, राजेश्वर तिवारी, अजय खरे, राजू तोलाणी, देवब्रत, मुजुमदार आणि सुमीत मुखर्जी यांचा समावेश होता.\nतसेच दुसरीकडे मिश्र संघामध्ये किरण नाडर, हेमा देवरा, हिमानी खंडेलवाल, बचिराजू सत्यनारायण, गोपीनाथ मण्णा आणि राजीव खंडेलवाल यांनी भारतीय संघाची आघाडी सांभाळली.\nसुवर्णपदक पटकावणारा नीरज भारताचा पहिला भालाफेकपटू\nभारताचे आठवे सुवर्ण : राष्ट्रीय विक्रम नोंदवत मिळवले यश\nयुवा नीरज चोप्रा आशियाई स्पर्धेमध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे. त्याने लौकिकाला साजेशी कामगिरी करताना ८८.०६ मीटरच्या नव्या राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकावले. विशेष म्हणजे यंदाच्या आशियाई स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये भारतीय संघाचा ध्वजवाहक म्हणून भूमिका निभावल्यानंतर नीरजने आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करताना भारताला सुवर्ण यश मिळवून दिले.\nचीनच्या लियू क्विझेनने रौप्यपदक पटकावले, पण नीरजच्या तुलनेत तो बराच पिछाडीवर आहे. त्याने ८२.२२ मीटर अंतर गाठले.\nपाकिस्तानचा अरशद नदीमने ८०.७५ मीटर भालाफेक करीत कांस्यपदकाचा मान मिळवला.\nराष्ट्रकुल व सध्याच्या आशियाई स्पर्धेतील चॅम्पियन नीरजने सुरुवातीपासून वर्चस्व कायम राखले आणि त्याने स्वत:च्या राष्ट्रीय विक्रमामध्येही सुधारणा केली. त्याने मे महिन्यात डायमंड लीग सीरिजच्या पहिल्या टप्प्यात दोहामध्ये ८७.४३ मीटर अंतरासह विक्रम नोंदवला होता.\nविशेष म्हणजे, आशियाई स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये नीरजचा अपवाद वगळता अन्य स्पर्धकांना यंदाच्या मोसमात ८५ मीटरचे अंतर गाठता आले नव्हते.\nपहिल्या दोन प्रयत्नांत अपयशी ठरल्यानंतर नीरजने तिसऱ्या प्रयत्नात निर्णायक फेक करत मारली बाजी\nनीरजचे सुवर्णपदक आशियाई स्पर्धेमध्ये भालाफेक स्पर्धेत भारताचे केवळ दुसरे पदक आहे. यापूर्वी १९८२ मध्ये नवी दिल्ली येथे गुरतेज सिंगने कांस्यपदक पटकावले होते.\nपहिल्या दोन प्रयत्नांमध्ये अपयशी ठरलेल्या नीरजने तिसºया प्रयत्नात सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने पहिल्या प्रयत्नात ८३.६ मीटर भालाफेक केली तर दुसºया प्रयत्नात त्याचा फाऊल झाला.\nचिनी तैपईचा चाओ सुन चेंग याला नीरजचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी मानले जात होते. त्याने गेल्या वर्षी ९१.३६ मीटर अंतराची जबरदस्त भालाफेक केली होती, पण चेंग याला यावेळी ७९.८१ मीटर अंतराची भालाफेक करता आली.\nयामुळे त्याला पाचव्या स्थानी समाधान मानावे लागले. नीरजच्या नावावर ज्युनिअर विश्वविक्रमाची (८६.९४ मीटर) नोंद आहे. त्याने गोल्ड कोस्ट राष्ट्रकुलमध्ये ८६.४७ मीटरसह सुवर्णपदकाचा मान मिळवला होता.\nदोहामध्ये त्याने ८५ मीटरचे अंतर पार केले होते आणि आशियाई स्पर्धेमध्ये सहभागी होण्यापूर्वी फ्रान्स व फिनलँडमध्ये त्याने अनुक्रमे ८५.१७ व ८५.६९ मीटर भालाफेक केली होती. हेच सातत्य कायम राखत आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरजने आपला दबदबा निर्माण केला.\nहवामानाचा अंदाज सुधारण्यासाठी ESAचा ‘एओलस उपग्रह\nहवामानाचा अंदाज सुधारण्यासाठी युरोपीयन स्पेस एजन्सी (ESA) कडून ‘एओलस उपग्रह’ पृथ्वीच्या कक्षेत पाठविण्यात आला आहे.\n1360 किलो वजनी ‘एओलस उपग्रह’ पृथ्वीचा शोध घेण्याच्या उद्देशाने क्रांतिकारक लेझर तंत्रज्ञानाचा वापर करून, जगभरात वाहणार्या वार्याचे मोजमाप घेणार आहे.\nज्यामुळे वातावरणाविषयीचा अभ्यास करता येणार आणि हवामानाविषयी अंदाज देखील सुधारेल.\nजैव इंधनावर चालणारे भारताचे पहिले विमान\nभारताच्या पहिल्या जैव इंधनावर चालणाऱ्या विमानाचे 27 August ला यशस्वी उड्डाण झाले. डेहराडून येथून उड्डाण केल्यानंतर हे विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितरित्या उतरले.\nस्पाईस जेट या भारताच्या विमान सेवा देणाऱ्या कंपनीने हे चाचणी उड्डाण केले.\nया विमानात ७५ टक्के एव्हिएशन टर्बाइन फ्युएल तर २५ टक्के बायो फ्युएल (जैव इंधन) वापरण्यात आले होते. या इंधन प्रकाराची विमानोड्डाण चाचणी यशस्वी झाल्यानंतर याचा देशांतर्गत वापर वाढवण्यावर भर देण्यात येऊ शकतो.\nजेट्रोफा या वनस्पतींच्या बियांपासून हे इंधन तयार करण्यात आले आहे.\nयापूर्वी फक्त अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या ��ेशांमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यानंतर आता भारतानेही हा उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.\nहे आव्हान पूर्ण करणारा भारत हा पहिला विकसनशील देश ठरला आहे.\n१० ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवे जैव इंधन धोरण जाहीर केले होते. त्यावर काल यशस्वीरीत्या अंबलबजावणी करण्यात आली.\nMPSC APP मराठीतून अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी आणि सर्व विषयांचे विश्लेषण. रिलायबल अकॅडेमीचे संस्थापक मनोहर पाटील सरांच्या मार्गदर्शनातून साकारलेले व कमी वेळेत जास्तीस जास्त DOWNLOAD झालेले APP.\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करणे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. आम्ही UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, Current affairs, Practice Question Set, अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-292-mini-projects-marathwada-dry-18738", "date_download": "2019-07-21T15:50:27Z", "digest": "sha1:XXEWSQJQ4WEOI4J2WB65HXGHSVRNJAKM", "length": 16809, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, 292 mini-projects in Marathwada dry | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडे\nमराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडे\nबुधवार, 24 एप्रिल 2019\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२ प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. २७ मध्यम प्रकल्पांमध्येही पाण्याचा थेंब नाही, तर ३३९ लघुमध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील ४८ लघू व ९ मध्यम प्रकल्पात पाण्याचा थेंब नाही. २५ लघू व ५ मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. जालना जिल्ह्यात ४७ लघू व ३ मध्यम प्रकल्पांत पाणीच नाही. ७ लघू आणि ४ मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. बीड जिल्ह्यातील ९ मध्यम व तब्बल ८० लघुप्रकल्पांत पाण्याचा थेंब नाही. दुसरीकडे ३४ लघू व ५ मध्यम प��रकल्पांतील पाणी जोत्याखाली गेले आहे.\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२ प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. २७ मध्यम प्रकल्पांमध्येही पाण्याचा थेंब नाही, तर ३३९ लघुमध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील ४८ लघू व ९ मध्यम प्रकल्पात पाण्याचा थेंब नाही. २५ लघू व ५ मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. जालना जिल्ह्यात ४७ लघू व ३ मध्यम प्रकल्पांत पाणीच नाही. ७ लघू आणि ४ मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. बीड जिल्ह्यातील ९ मध्यम व तब्बल ८० लघुप्रकल्पांत पाण्याचा थेंब नाही. दुसरीकडे ३४ लघू व ५ मध्यम प्रकल्पांतील पाणी जोत्याखाली गेले आहे.\nलातूर जिल्ह्यातील ३४ लघुप्रकल्प कोरडेठाक पडले असून एका मध्यम प्रकल्पातही पाण्याचा थेंब नाही. ७७ लघू व ३ मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील ८३ लघु प्रकल्पांसह ५ मध्यम प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. ८६ लघु आणि ६ मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठाही जोत्याखाली गेला आहे. नांदेड जिल्ह्यातील ३ मध्यम व ४८ लघुप्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.\nपरभणी जिल्ह्यातील १६ लघुप्रकल्प व २ मध्यम प्रकल्प जोत्याखाली गेले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील १८ लघुप्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. मराठवाड्यातील तेरणा, मांजरा व रेणा नदीवरील बंधारे कोरडेठाक पडले आहेत. या बंधाऱ्यांमध्ये उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. त्यामुळे या बंधाऱ्यांच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या भागातही दुष्काळाचे चटके बसत आहेत.\nआठ मोठ्या प्रकल्पांत नाही उपयुक्‍त पाण्याचा थेंब\nमराठवाड्यातील अकरा मोठ्या प्रकल्पांपैकी आठ मोठ्या प्रकल्पात उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. त्यामध्ये जायकवाडी, येलदरी, सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा, निम्न दुधना, सिनाकोळेगाव या प्रकल्पांचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मध्यम, लघु व मोठ्या प्रकल्पांमध्ये उपयुक्‍त पाण्याचा थेंब नसने मराठवाड्यात यंदा पडलेल्या दुष्काळाची तिव्रता अधोरेखीत करीत आहे.\nऔरंगाबाद aurangabad पाणीसाठा बीड उस्मानाबाद usmanabad नांदेड परभणी\nमराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊस\nऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन जिल्ह्यांतील ११४ मंडळांपैकी तब्बल ७३ मंडळांत हल\nसोलापुरातील कांदा उत्पादकांच्या अनुदानासाठी सहा...\nसोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्याला प्रतिक्विंटल २०\nकोयना धरणात ४४.७० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा\nसातारा ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे.\nपुणे जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाची हजेरी\nपुणे : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरवात झाली आहे.\n`कुकडी`तून घोड धरणात पाणी सोडण्याची मागणी\nन्हावरे, जि. पुणे ः पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला, तरी चिंचणी (ता.\nशेतकरी कंपन्या स्थापन करण्यासाठी करारपुणे ः नाबार्डच्या कंपनी विकास फंडातून...\nकर्नाटकात गुऱ्हाळघरातून थेट व्यापार...सांगली ः कर्नाटकमध्ये हमाली आणि अडत कमी असल्याने...\nपीकविम्याचे ३२५ कोटी कंपन्यांना वितरितमुंबई ः गेल्यावर्षीच्या खरिपातील पीकविमा योजनेचा...\nग्रामविकासावर खर्च झालेल्या निधीची...मुंबई: आपल्या ग्रामपंचायतीला गावातील...\nदुष्काळातही कडवंचीत शेतीतून ७२ कोटींचे...जालना : ‘महाराष्ट्राचे इस्राईल’ म्हणून नावलौकिक...\nराज्यात सहामाहित तेराशे शेतकऱ्यांची...मुंबई ः सततची दुष्काळी स्थिती, नैसर्गिक संकटे,...\nकोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : मॉन्सून पुन्हा सक्रीय झाल्याने...\nपरीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...\nदुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....\nडोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...\nरक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...\nअसंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...\nदुष्काळामुळे द्यावा लागणार पाणी...पुणे ः सततच्या दुष्काळामुळे आता पाणी...\nपीक पोषणात महत्त्वाची अन्नद्रव्ये पिकांच्या सुदृढ वाढीसाठी १८ अन्नद्रव्यांची...\nमिल्क केक बनविण्याची प्रक्रियामिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी...\nमराठवाड्यात ठिकठिकाणी हलक्या ते जोरदार...पुणे ः राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार...\nसोयाबीनवरील कीडीची ओळख सोयाबीन हे राज्यातील महत्त्वाचे पीक असून, त्यावर...\nनांदेड जिल्ह्यात अन्नधान्य पिकांच्या...नांदेड : जिल्ह��यात गुरुवारपर्यंत (ता. १८) ६ लाख...\nएकाच गावातील ७५० एकरांत ७५०० कामगंध...जालना : गतवर्षी नियंत्रण मिळविलं म्हणून कपाशीवरील...\nजलसंधारणाचा खामगाव पॅटर्न देशभरात जाणारअकोला ः राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना त्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-demand-give-compensation-orange-growers-amaravati-maharashtra-20701", "date_download": "2019-07-21T15:51:21Z", "digest": "sha1:MU6MZDREU2ZN3SQRYOFM6WFUUF6TSIIL", "length": 15993, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, demand for give a compensation for orange growers, amaravati, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसंत्रा, मोसंबी उत्पादकांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्या\nसंत्रा, मोसंबी उत्पादकांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्या\nबुधवार, 26 जून 2019\nअमरावती : जिल्ह्यातील तापमान, पाणीटंचाई आणि दुष्काळामुळे वाळलेल्या संत्रा, मोसंबी बागांचे सर्व्हेक्षण करून पंचनामे करावेत आणि हेक्टरी एक लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष देवेंद्र भुयार यांनी केली. वरुड उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कक्षात या मागणीच्या पूर्ततेसाठी ठिय्या आंदोलनही करण्यात आले. वाळलेल्या संत्रा बागांच्या नुकसानभरपाईबाबत धोरणात्मक निर्णय न घेतल्यास यापुढील काळात तीव्र आंदोलनाचा इशाराही या वेळी देण्यात आला.\nअमरावती : जिल्ह्यातील तापमान, पाणीटंचाई आणि दुष्काळामुळे वाळलेल्या संत्रा, मोसंबी बागांचे सर्व्हेक्षण करून पंचनामे करावेत आणि हेक्टरी एक लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष देवेंद्र भुयार यांनी केली. वरुड उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कक्षात या मागणीच्या पूर्ततेसाठी ठिय्या आंदोलनही करण्यात आले. वाळलेल्या संत्रा बागांच्या नुकसानभरपाईबाबत धोरणात्मक निर्णय न घेतल्यास यापुढील काळ��त तीव्र आंदोलनाचा इशाराही या वेळी देण्यात आला.\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीनुसार, वरुड आणि मोर्शी या दोन तालुक्यांत ३४,००० हेक्‍टरवर नागपुरी संत्रा लागवड आहे. दर्जेदार फलोत्पादनाच्या उद्देशाने शेतकरी उत्तम प्रतीच्या निविष्ठा या पिकांसाठी वापरतात. त्यावर त्यांचा दरवर्षी लाखो रुपयांचा एकरी खर्च होतो; परंतु गेल्या सहा महिन्यांपासून या भागात पाण्याची पातळी सातत्याने खालावत आहे. त्यामुळे या भागातील जलस्रोत कोरडे पडले आहेत. संत्रा झाडे जगविण्याचे मोठे आव्हान या भागातील शेतकऱ्यांसमोर आहे. दोन तालुक्‍यांत सुमारे २५ हजार हेक्‍टरवरील संत्रा झाडे तीव्र पाणीटंचाई व दुष्काळामुळे जळाली आहेत. या बागा शेतकरी तोडून टाकत आहेत.\nखरीप हंगाम सुरू असताना हे सारे घडत आहे. त्यानंतरसुद्धा या गंभीर प्रश्‍नाकडे लक्ष देण्यासाठी प्रशासनाला वेळ नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या दिला. त्याची दखल घेत २०१८-१९ या वर्षात निर्माण झालेल्या फळपिकांचा प्राथमिक नजर अंदाज अहवाल तत्काळ दाखल करण्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी काढले. आंदोलनात ऋषीकेश राऊत, राहुल टाके, पंकज शेळके, शुभम तिडके, कपिल परिहार, किशोर चंबोळे, अर्जुन दाभाडे व इतर सहभागी झाले होते.\nपाणी पाणीटंचाई विदर्भ आंदोलन प्रशासन खरीप\nमराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊस\nऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन जिल्ह्यांतील ११४ मंडळांपैकी तब्बल ७३ मंडळांत हल\nसोलापुरातील कांदा उत्पादकांच्या अनुदानासाठी सहा...\nसोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्याला प्रतिक्विंटल २०\nकोयना धरणात ४४.७० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा\nसातारा ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे.\nपुणे जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाची हजेरी\nपुणे : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरवात झाली आहे.\n`कुकडी`तून घोड धरणात पाणी सोडण्याची मागणी\nन्हावरे, जि. पुणे ः पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला, तरी चिंचणी (ता.\nमराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...\nसोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...\nकोयना धरणात ४४.७० टीएमसी उपयुक्त...सातारा ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...\nपुणे जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाची...पुणे : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर...\n`कुकडी`तून घोड धरणात पाणी सोडण्याची...न्हावरे, जि. पुणे ः पावसाळा सुरू होऊन...\nविद्राव्य खतांना अनुदान देण्याची मागणीकापडणे, जि. धुळे ः विद्राव्य खतांना...\nनगर जिल्ह्यात पाचशे वैयक्तिक पाणीयोजना...नगर ः पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला;...\nसोलापुरात कृषी विभाग शेतकऱ्यांना देणार...सोलापूर : जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने...\nजळगाव बाजार समितीत ज्वारी, बाजरी,...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत...\nनाणार रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनासाठी...रत्नागिरी ः नाणार येथे ग्रीन रिफायनरी...\nमुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल ः...नाशिक : मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल...\nद्राक्ष शेतीत संघटनात्मक कार्यपद्धती...नाशिक : जागतिक द्राक्ष निर्यातीत नाशिक जिल्ह्याचा...\nबुलडाणा जिल्ह्यात दुष्काळी स्थितीचा...नांदुरा, जि. बुलडाणा ः तालुक्यात...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...\nसांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...\nलातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...\nअकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...\nजलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे : राज्यात जलयुक्त...\nअनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर : भंडारदरा धरणापासून ते ओझर...\nबचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nandurbar-latest-marathi-news-trends-breaking-news-14/", "date_download": "2019-07-21T15:04:51Z", "digest": "sha1:LNWUPF4JRQ3FXFLGPPQYW5EKZJF24QTI", "length": 12768, "nlines": 213, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नंदुरबार ई पेपर ( दि. 11 सप्टेंबर 2018) | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nसंगमनेर : पुणे नाशिक महामार्गावर अपघातात एक ठार, तीन जखमी\nपुढील 48 तासांत मुसळधार\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nनाशिकमध्ये ट्रेक फाउंडर्स राईडची यशस्वी सांगता\nमहिला पोलीसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल\nउष्माघाताने मेलेले २९ मोर गेले कुठे\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nपारोळ्यातील बालसंस्कार शिबिरात ४५०० विद्यार्थ्यांची नोंद\nभोरगाव लेवा पंचायतला पुस्तक भेट\nसावखेडा सरपंच पद अपात्र : औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nनुकसानग्रस्त पाच शेतकर्‍यांना ७० हजारांची मदत\nडॉक्टराकडे घरफोडी करणार्‍या तिघांना बेड्या\nचाराटंचाईने घेतला गायीचा बळी\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nचरणमाळ घाटात अडीच लाखाची लूट करणार्‍या म्होरक्यास अटक, दोन फरार\nप्रकाशा येथे बिबटयाची मादी मृतावस्थेत\nमोलगी येथे विद्यार्थ्यांसाठी जीवन कौशल्य प्रशिक्षण शिबिर\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nनंदुरबार ई पेपर ( दि. 11 सप्टेंबर 2018)\nतामसवाडी शिवारात बिबट्या जेरबंद\n.. तर डिझेल ५० रु. व पेट्रोल ५५ रु. प्रति लिटर मिळेल- नितीन गडकरी\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nछत्तीसगड : नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला\nBreaking News, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nजात प्रमाणपत्र अवैध : नवापूरच्या दोन नगरसेवकांची पदावर टांगती तलवार.\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, नंदुरबार, मुख्य बातम्या, राजकीय\nशहीद जवान कपिल गुंड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nअभिनेत्री फ्रिडा पिंटो अडकणार लग्नबेडीत\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nमुंबई : कुलाबा येथील भीषण आगीत एकाचा होरपळुन मृत्यू\nभीषण अपघातात 9 युवक ठार\nमुंबई : टॅक्सी ड्राइवर असणाऱ्या ‘नामदेव भाऊं’ना बेस्ट ऍक्टरचे नामांकन\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nFeatured, नाशिक, मुख्य ��ातम्या\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\nनाशिकमध्ये ट्रेक फाउंडर्स राईडची यशस्वी सांगता\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nमहिला पोलीसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-city-police-vighnaharta-bakshis-yojana-for-ganesh-mandal-appeal-for-dolby-free-ganeshotsav/", "date_download": "2019-07-21T15:21:33Z", "digest": "sha1:35VQOVBCCBN5XX4KEIHUZZDELBSKEWPD", "length": 21145, "nlines": 235, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "पोलिसांची जिल्ह्यात ‘विघ्नहर्ता बक्षीस योजना’; डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाचेे आवाहन | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nसंगमनेर : पुणे नाशिक महामार्गावर अपघातात एक ठार, तीन जखमी\nपुढील 48 तासांत मुसळधार\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nनाशिकमध्ये ट्रेक फाउंडर्स राईडची यशस्वी सांगता\nमहिला पोलीसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल\nउष्माघाताने मेलेले २९ मोर गेले कुठे\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nपारोळ्यातील बालसंस्कार शिबिरात ४५०० विद्यार्थ्यांची नोंद\nभोरगाव लेवा पंचायतला पुस्तक भेट\nसावखेडा सरपंच पद अपात्र : औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nनुकसानग्रस्त पाच शेतकर्‍यांना ७० हजारांची मदत\nडॉक्टराकडे घरफोडी करणार्‍या तिघांना बेड्या\nचाराटंचाईने घेतला गायीचा बळी\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nचरणमाळ घाटात अडीच लाखाची लूट करणार्‍या म्होरक्यास अटक, दोन फरार\nप्रकाशा येथे बिबटयाची मादी मृतावस्थेत\nमोलगी येथे विद्यार्थ्यांसाठी जीवन कौशल्य प्रशिक्षण शिबिर\nदेशदूत तेजस पु��स्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nमी भाजपचाच नव्हे तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – फडणवीस\nपोलिसांची जिल्ह्यात ‘विघ्नहर्ता बक्षीस योजना’; डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाचेे आवाहन\n गतवर्षीप्रमाणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यातील गणेश मंडळांसाठी यंदाही ‘विघ्नहर्ता बक्षीस योजना’ घोषित करण्यात आली आहे. तसेच यंदाचा गणेशोत्सव एक गाव, एक गणपतीने एकोपा साधणारा तसेच डॉल्बीमुक्त व्हावा, असे आवाहन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी केले आहे.\nजिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांसाठी ‘विघ्नहर्ता बक्षीस योजना’ राबवली जाणार आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत पार पडावा, जनतेमध्ये जातीय सलोखा कायम रहावा, तसेच गणेशोत्सव मंडळांनी विशेषत: तरुणांनी सामाजिक बांधीलकीची जाणीव ठेवून सामाजिक एकोपा वृद्धिंगत होईल, असे संदेश समाजात प्रसारित करावे, यासाठी ग्रामीण पोलीस दलाकडून या गणेशोत्सवाच्या दरम्यान आदर्श गणेशोत्सव मंडळांची निवड करून उत्कृष्ट मंडळांना विघ्नहर्ता बक्षीस योजनेंतर्गत पुरस्कार देऊन गौरवणार आहेत.\nविघ्नहर्ता बक्षीस योजनेंतर्गत जिल्ह्यातील पोलीस ठाणेस्तर व उपविभागीय स्तरावर ‘विघ्नहर्ता मंडळ परीक्षण समिती’ स्थापन करण्यात आली आहे. या समित्यांमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील प्रतिष्ठीत व्यक्ती, डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षक, अल्पसंख्याक सदस्य, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी यांची निवड करण्यात आली असून महिला सदस्यांचाही समावेश असणार आहे. परीक्षण समितीने पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देवून सजावट, उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम, राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित देखावे, बेटी बचाव, ग्राम स्वच्छता अभियान यावर आधारित देखावे, कार्यक्रम सादर करणार्‍या गणेशोत्सव मंडळांची गुणानुक्रमे माहिती घेऊन आदर्श गणेश मंडळाचा अहवाल जिल्हास्तरीय परीक्षण समितीस सादर करणार आहे.\nजिल्हास्तरीय परीक्षण समितीचे अध्यक्ष अपर पोलीस अधीक्षक यांनी निवड केलेल्या एकूण 5 आदर्श गणेशोत्सव मंडळांना गुणानुक्रमांक देऊन प्रथम, द्वितीय, तृतीय व दोन उत्तेजनार्थ अशी जिल्हास्तरावरील बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत. ग्रामीण जिल्ह्यातील गणेशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी सर्व पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, शांतता कमिटी, पोलीस मित्र सदस्य, प्रतिष्ठीत नागरिक यांच्या बैठका घेण्यात आलेल्या असून आदर्श गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत सहाभागी होण्याबाबतचे मार्गदर्शन करण्यात आले आहे.\nगणेशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी पोलीस दलास सहाकार्य करावे, तसेच ध्वनीप्रदूषण होणार नाही, यासाठी सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी डीजे, डॉल्बीमुक्त संकल्पना राबवावी. तसेच एक गाव, एक गणपती ही संकल्पना राबवून सर्व मंडळांनी एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी केले आहे.\nअशी असेल गुण मार्गदर्शिका; प्रत्येकी 10 गुण\n* मंडळाने धर्मादाय आयुक्त, पोलीस दल यांचेकडून आवश्यक परवाने\n* स्टेज, प्रकाश व्यवस्था, विजेची पर्यायी व्यवस्था\n* रहदारीस, वाहतुकीस अडथळा\n* देखावा, सांस्कृतिक कार्यक्रम यांचा विषय, दर्जा व शिस्त\n* पोलिसांनी दिलेल्या अटी व नियमांचे पालन व पोलिसांना सहकार्य\n* गर्दी नियंत्रण करण्यासाठी, शिस्त राखण्यासाठी व श्रींच्या मूर्तीचे संरक्षण\nकरण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना\n* दर्शनासाठी महिला- पुरुषांकरिता वेगवेगळी रांग\n* सुरक्षा विषयक यंत्रणा, उपकरणे, धातुशोधक यंत्र आदी व्यवस्था\n* ध्वनी प्रदूषण मर्यादेचे पालन, पर्यावरण जागरूकतेसाठी दिलेले संदेश\n*ध्वनीबाबत वेळेचे पाळण्यात येणारे बंधन\n११ सप्टेंबर २०१८ ई पेपर , नाशिक\nविधानपरिषदेच्या एका जागेसाठी येत्या ३ ऑक्टोंबरला पोटनिवडणूक\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nउणिवा दूर करून सकारात्मकतेने स्पर्धा परिक्षेत यश : प्रा. राजेंद्र देशमुख\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\n‘सुला फेस्ट’चा काऊंटडाऊन सुरू शहरात चैतन्याची झलक\nआरएसएसकडून बहुजनांना मागे ठेवण्याचे काम\nजुनी पेन्शन संघटनेची अक्कलकुवा तालुका समिती गठीत : २७ ला नंदूरबारमध्ये हल्ला बोल आंदोलन\nमी भाजपचाच नव्हे तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – फडणवीस\nFeatured, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nमुंबई : कुलाबा येथील भीषण आगीत एकाचा होरपळुन मृत्यू\nभीषण अपघातात 9 युवक ठार\nमी भाजपचाच न���्हे तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – फडणवीस\nFeatured, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\nनाशिकमध्ये ट्रेक फाउंडर्स राईडची यशस्वी सांगता\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nमी भाजपचाच नव्हे तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – फडणवीस\nFeatured, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.reliableacademy.com/en/mpsc/current-affairs/26-Dec-17/marathi", "date_download": "2019-07-21T15:02:42Z", "digest": "sha1:TOQNWPSEQCR444L2M2JLU4TSK52EATSJ", "length": 49315, "nlines": 995, "source_domain": "www.reliableacademy.com", "title": "Reliable Academy", "raw_content": "\nचालू घडामोडी - मराठी\nIMF-जागतिक बँक FSAP अंतर्गत भारतीय वित्तीय व्यवस्थेचे मूल्यांकन जाहीर\nपेयजल मंत्रालयाच्या गंगा ग्राम प्रकल्पाचा शुभारंभ\nRBI ची ‘बँकांसाठीची त्वरित सुधारात्मक कार्यवाही (PCA)’\nIOC ने रशियाच्या 11 खेळाडूंवर आजीवन बंदी घातली\nविमा कंपन्या आता IFSC-SEZ केंद्र स्थापन करू शकणार\nश्रीकांत देशमुख, सुजाता देशमुख यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nIMF-जागतिक बँक FSAP अंतर्गत भारतीय वित्तीय व्यवस्थेचे मूल्यांकन जाहीर\nअंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) यांनी वित्तीय व्यवस्था स्थिरता मुल्यांकन (FSSA) आणि जागतिक बँकेनी वित्तीय व्यवस्था मुल्यांकन (FSA) जाहीर केले आहेत.\nतसेच IMF-जागतिक बँक यांनी संयुक्तपणे केलेल्या दुसर्‍या व्यापक वित्तीय व्यवस्था मूल्यांकन कार्यक्रम (FSAP) अंतर्गत भारतीय वित्तीय व्यवस्थेचे मूल्यांकन केले. FSAP मधून असे आढळून आले आहे की, भारताने वित्तीय परिस्थिती आणि वित्तीय क्षेत्रातील आर्थिक घडामोडींमुळे अलिकडच्या वर्षांत GDP च्या सुमारे 136% वाढीची नोंद केली आहे.\nअहवालाच्या मुख्य बाबी आणि निष्कर्ष\nवाढीव वैविध्यपूर्णता, व्यावसायिक अभिमुखता आणि तंत्रज्ञानातील समावेशामुळे वित्तीय उद्योगाला वाढीचा आधार झाला आहे, तसेच सुधारित कायदेशीर, विनियमन आणि पर्यवेक्षी संरचनेचा वापर केला गेला आहे.\nभारतीय प्रशासनातर्फे बुडीत अकार्यक्षम संपदेच्या (NPA) समस्येला हाताळण्यासाठी नानाविध प्रयत्न चालविलेले आहेत, जसे की बँकांचे पुनर्पूंजीकरण आणि विशेष लवाद पद्धतीची अंमलबजावणी, राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीचे सुसूत्रीकरण, भारतीय नादारी आणि दिवाळखोरी मंडळाची (IBBI) स्थापना आणि इतर.\nRBI ने थकीत मालमत्तेला ओळखण्याच्या बाबतीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने बँकिंग पर्यवेक्षी संरचनेला बळकट करण्याच्या प्रयत्नांमध्ये विशेष प्रगती केलेली आहे.\nबेसेल-III कार्यचौकट आणि इतर आंतरराष्ट्रीय नियम लागू केले गेले आहेत किंवा त्यांस टप्प्याटप्प्याने लागू केले जात आहेत.\nRBI ने एक नवीन अंमलबजावणी विभाग स्थापन केला आहे आणि प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अॅक्शन (PCA) कार्यचौकटीमध्ये सुधारणा केली आहे.\nभारतातील बँकिंग क्षेत्रातील जोखीम मर्यादित आहे तसेच गैर-बँक वित्तीय उप-क्षेत्रात जोखम दिसून येत आहे, परंतु सतत देखरेख करणे आवश्यक आहे.\nसर्वात मोठ्या बँका आर्थिक परिस्थितीमध्ये बिघडलेल्या स्थितीचा सामना करण्यासाठी पुरेश्या प्रमाणात संपन्न आणि फायदेशीर असल्याचे दिसते.\nतथापि, काही सार्वजनिक बँकांची स्थिती कमकुवत आहे आणि त्यांना अतिरिक्त भांडवलाची गरज आहे. हे गरजेचे भांडवल GDP च्या 0.75-1.5% या दरम्यान असल्याचे मूल्यांकीत केले गेले.\nSEBI ने 2013 साली प्रकाशित IOSCO (इंटरनॅशनल ऑर्गनाइजेशन ऑफ सिक्युरिटीज कमिशन) मूल्यांकनात समाविष्ट असलेल्या शिफारसींच्या आधारावर त्याच्या नियामक कार्यक्रम लक्षणीय बदल केले असल्याचे दिसून आले आहे.\nवित्तीय बाजारपेठ पायाभूत सुविधा (FMIs) बाबत, पैसे, जी-सेक रेपो आणि दुय्यम बाजारपेठ यांच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या पात्र सेंट्रल काऊंटरपार्टी (CCP) ला RBI ने नियुक्त केले, जी उच्च कार्यक्षम विश्वसनीयता दर्शवते.\nतुम्हाला हे माहित आहे का\nस्थापना:- २७ डिसेंबर १९४५\n१ मार्च १९४७ पासून प्रत्यक्ष कामास सुरुवात\nसदस्य :- १४५(नवीन सदस्य:- नारू)\nजागतिक अर्थव्यवस्थेसाठी एका मध्यवर्ती बँकेची भूमिका निभावते.\nअंतरराष्ट्रीय चलन विनिमयात सहकार्य करणे.\nविनिमय दर स्थिर राखण्यास मदत करणे.\nविविध देशातील व्यवहारतोल मधील असंतुलन दूर करण्यास सहाय्य करणे.\nअंतरराष्ट्रीय व्यापार वृध्दिंगत करणे.\nसदस्य देशांना व्यवहारातोलातील संकट दूर करण्यासाठी कर्ज देणे.\nआर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी तसेच आर्थिक संकट टाळण्यासाठी IMF विविध देशांच्या, क्षेत्रीय संघटनाच्या अर्थव्यवस्थेच्या आर्थिक धोरणाचा आढावा घेते.\nआर्थिक संकट टाळण्यासाठी IMF सदस्य देशांना धोरणात्मक सल्ला देते.\nसदस्य :- १४५(नवीन सदस्य:- नारू)\nपुनर्बांधणीसाठी आणि विकासासाठी दीर्घकालीन वित्तपुरवठा करणे.\nजागतिक बँकेचे अंतिम उद्धिष्ट गरिबी कमी करणे.\nयुद्धग्रस्त अर्थव्यवस्थांसाठी,अविकसित देशातून विकासात्मक योजना राबविण्यासाठी व एकूणच शांतता प्रस्थापित करण्यासाठी जागतिक बँक सदस्य देशांना दीर्घ मुदतीचे कर्ज देते.\nसदस्य देशाला त्याच्या भांडवलाच्या हिश्शाच्या २०% कर्ज देऊ शकते.\n२०% वर्षे मुदतीचे किंवा वाढीव म्हणजे २५ वर्षांपर्यंतचे कर्ज देऊ शकते.\nकर्ज विकास प्रकल्पासाठीच आहे का हे तपासले जाते.\nकर्जदार देशाची पतही तपासली जाते.\nज्या प्रकल्पासाठी कर्ज आहे त्याचे सूक्ष्म निरीक्षण केले जाते.\nपेयजल मंत्रालयाच्या गंगा ग्राम प्रकल्पाचा शुभारंभ\n23 डिसेंबर 2017 रोजी नवी दिल्लीत पेयजल व स्‍वच्‍छता मंत्रालयाने नमामी गंगे कार्यक्रमांतर्गत ‘गंगा ग्राम प्रकल्प’ चा औपचारिक रूपाने शुभारंभ केला आहे.\nया प्रकल्पाचा उद्देश्‍य म्हणजे गंगा नदीकाठी वसलेल्या गावांमध्ये संपूर्ण स्‍वच्‍छता आणणे.\nगंगा किनारी वसलेल्या गावांना हागणदारी मुक्त घोषित केल्यानंतर मंत्रालय व राज्‍य शासनांनी 24 गावांची ओळख केली आहे, ज्यांना गंगा ग्रामच्या रूपात रूपांतरित केले जाईल.\nहे गाव ‘स्‍वच्‍छतेचे मानदंड’ स्‍थापित करणार. या गावांना 31 डिसेंबर 2018 पर्यंत गंगा ग्राममध्ये बदलण्याचे लक्ष्‍य ठेवले गेले आहे.\nगंगा ग्राम प्रकल्प ग्रामीणवासीयांच्या सक्रिय सहभागाने गावांच्या संपूर्ण विकासासाठी एकात्मिक दृष्टिकोन ठेवल्या गेले आहे.\nप्रकल्पांतर्गत ठोस व द्रव कचरा व्यवस्थापन, तलाव आणि अन्‍य जलाशयांचे पुनरुज्जीविकरण, जल सुरक्षा प्रकल्प, जैविक शेती, फळबाग आणि औषधी वनस्पती शेतीला प्रोत्‍साहन दिल्या जाईल.\nपेयजल व स्‍वच्‍छता मंत्री उमा भारती यांच्या अध्‍यक्षतेखाली एक सल्लागार समिती गठित करण्यात आली आहे, जी धोरणांची निर्मिती सोबतच सर्व आवश्यक निर्णय घेणार आहे.\nयाव्यतिरिक्‍त आणखी एक समिती प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे पर्यवेक्षण, समन्‍वय साधणार.\nपेयजल व स्‍वच्‍छता मंत्रालय ‘स्‍वच्‍छ भारत अभियान’ साठी नोडल संस्था म्हणून कार���य करीत आहे.\nऑक्टोबर 2014 मध्ये अभियानाला सुरुवात झाल्यापासून मंत्रालयाने 6 राज्ये व 2 केंद्रशासित प्रदेशांच्या 260 जिल्ह्यात स्थित 2.95 लाख गावांमध्ये 5.2 कोटी शौचालये बांधण्यात आलीत.\nऑगस्ट 2017 मध्ये 5 राज्यांच्या (उत्‍तराखंड, उत्‍तरप्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल) सक्रिय सहयोगाने मंत्रालयाने गंगा नदीचे तट असलेल्या सर्व 4470 गावांना हागणदारी मुक्त घोषित केले.\nRBI ची ‘बँकांसाठीची त्वरित सुधारात्मक कार्यवाही (PCA)’\nभारतीय रिजर्व बँकेने (RBI) अधिक कर्जामुळे बँकिंग क्षेत्रातल्या वाढत्या अकार्यक्षम संपत्तीमुळे (NPA) देशातील मोठ्या बँकांचा जमा-खर्च नकारात्मक दिसून येत आहे.\nत्यामुळे RBI ने आतापर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील 10 बँकांविरुद्ध ‘त्वरित सुधारात्मक कार्यवाही (Prompt Corrective Action)’ संचालित केली आहे.\nत्यामध्ये – ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC), IDBI बँक, इंडियन ओवरसीज बँक, UCO बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देना बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, कॉरपोरेशन बँक, यूनायटेड बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया – या बँकांचा समावेश आहे.\nबँकांच्या निव्वळ NPA मध्ये 10% ची वृद्धी झालेली आहे आणि वर्ष 2017 च्या शेवटी दुसर्‍या तिमाहीत 1035 कोटी रुपयांचे नुकसान झाले.\nवर्तमानात बँकांची भांडवली पुरेसा प्रमाण 10.23% आहे आणि मार्च 2018 पर्यंत बँकांना हे 10.875% इतके राखणे आवश्यक आहे.\nतुम्हाला हे माहित आहे का\n‘त्वरित सुधारात्मक कार्यवाही (PCA)’ हे RBI द्वारा प्रस्तुत केले गेलेले एक गुणात्मक साधन आहे, ज्याअंतर्गत बँकांचे वित्तीय आरोग्य कायम चांगले राखण्यासाठी कमकुवत बँकांवर प्रत्यक्ष कार्यवाही केली जाते आणि त्यांना अत्याधिक नुकसानीपासून वाचविण्यात येते.\nनियामक कार्यवाहीमधून बँकांची कार्यक्षमतेवर “कोणत्याही प्रकारे भौतिक प्रभाव” पडत नाही आणि ही कार्यवाही आपत्ती व्यवस्थापन, संपत्तीची गुणवत्ता, लाभ आणि दक्षता यामध्ये समग्र सुधारणा आणण्यास योगदान देते.\nएकदा का PCA लागू केले गेले तर बँकांना शाखा खोलणे, कर्मचार्‍यांची भर्ती आणि कर्मचार्‍यांची वेतन वृद्धी अश्या खर्चांवर प्रतिबंध लडला जाऊ शकतो.\nआता बँका फक्त त्याच कंपन्यांना कर्ज देऊ शकतात, ज्यांचे कर्ज इन्वेस्टमेंट ग्रेडच्या अधिकची आहे.\nRBI ने मूल्यांकनासाठी चार मापदंड प्रस्तुत केले आहेत, ज्यामधून हे ओळखले जाते की बँकेला त्वरित सुधारात्मक कार्यवाहीच्या कक��षेत आणले जावे का\nकॅपिटल टू रिस्क वेटेड रेशिओ (CRAR) – हे प्रमाण 9% च्या खाली असल्यास बँक आपत्ती परिस्थितीत असल्याचे घोषित होणार.\nNPA (अकार्यक्षम संपत्ती) – जर NPA 6% -9% हून अधिक झाल्यास बँक आपत्ती परिस्थितीत असल्याचे घोषित होणार.\nमालमत्तेवरील लाभ (ROA = एकूण उत्पन्न / एकूण संपत्ती) – जर मालमत्तेवरील परतावा 0.25% पेक्षा खाली असल्यास बँक आपत्ती परिस्थितीत असल्याचे घोषित होणार.\nपत प्रमाण (Leverage ratio) – जर लाभ संपत्तीच्या 25% हून अधिक असल्यास बँकेच्या प्रथम मर्यादेंतर्गत पत प्रमाण 3.5-4.0% दरम्यान असल्यास बँक आपत्ती परिस्थितीत असल्याचे घोषित होणार.\nया मापदंडांमध्ये प्रत्येकाला स्थितीच्या गंभीरतेनुसार वर्गीकृत केले गेले आहे आणि प्रत्येक श्रेणी RBI द्वारा एक वेगळ्या संचाची कार्यवाही केली जाते.\nसोबतच प्रत्येक मापदंडासाठी तीन आपत्ती मर्यादा निश्चित केली आहे आणि प्रत्येक मर्यादेसाठी विशिष्ट सुधारक उपायांनाही जोडले आहे. सुधारात्मक कार्य बँकांवरील आपत्तीवर निर्भर करणार. कोणत्याही आपत्ती मर्यादेच्या उल्लंघनाच्या परिणामस्वरूप PCA ला आमंत्रित केले जाते. आपत्ती अधिक असल्यास बँकांसाठी सुधारात्मक कार्यवाही अधिक हे कठीण होईल.\n1980 आणि 1990 दशकाच्या सुरूवातीला जगभरात कित्येक बँका आणि वित्तीय संस्थांनी वित्तीय संकटाच्या दरम्यान मौद्रिक नुकसानीचा सामना केला होता.\n1600 हून अधिक वाणिज्यिक बँका आणि बचत बँका एकतर बंद झाल्या किंवा अमेरिकेकडून त्यांना वित्तीय सहकार्य प्राप्त झाले. त्यांना झालेले नुकसान USD 100 अब्जहून अधिक होते.\nबँका आणि वित्तीय संस्थांना अश्या परिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी योग्य निरीक्षणात्मक धोरणाची (म्हणजेच त्वरित सुधारात्मक कार्यवाही) आवश्यकता निर्माण झाली.\nभारतात प्रथम वर्ष 2002 मध्ये RBI गव्हर्नर बिमल जलान यांच्या कार्यकाळात PCA प्रस्तुत केले गेले आणि एप्रिल 2017 मध्ये RBI गवर्नर उर्जित पटेल यांनी या नियमांना आणखी कडक केले.\nही प्रक्रिया ग्रामीण प्रादेशिक बँका (RRB) यांना वगळता सर्व अनुसूचित वाणिज्यिक बँकांसाठी (SCB) लागू होते. याच्या कार्यकक्षेत पेमेंट बँक, NBFC आणि मुद्रा बँका येत नाहीत.\nIOC ने रशियाच्या 11 खेळाडूंवर आजीवन बंदी घातली\nआंतरराष्ट्रीय ऑलंपिक समितीने (IOC) रशियाच्या 11 खेळाडूंवर आजीवन बंदी घातली आहे.\nIOC ने आतापर्यंत एकूण रशियाच्या 43 खेळाडूंवर बंदी घातली आहे.\n2014 हिवाळी ऑलंपिक खेळांमध्ये डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली IOC ने हा निर्णय घेतला.\nएल्बर्ट डेमचेंको (रौप्यपदक विजेता),\nया खेळाडूंचा समावेश आहे.\nतुम्हाला हे माहित आहे का\nआंतरराष्ट्रीय ऑलंपिक समिती (IOC):-\nआंतरराष्ट्रीय ऑलंपिक समिती (IOC) हे जागतिक ऑलंपिक चळवळीचे सर्वोच्च प्राधिकरण आहे.\nस्वित्झर्लंडमधील लुसाने येथे याचे मुख्यालय आहे.\nसध्याचे अध्यक्ष:- थॉमस बाग\nIOC ची निर्मिती पिअरे डी कौर्बर्टिन यांनी 23 जून 1894 रोजी केली.\nडेमेट्रीओस विकेलस यांची प्रथम अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.\nयाचे 105 सक्रिय सदस्य, 32 मानद सदस्य, 2 प्रतिष्ठित सदस्य (सेनेगल आणि अमेरिका) आहेत.\nविमा कंपन्या आता IFSC-SEZ केंद्र स्थापन करू शकणार\nभारताच्या विमा नियामक IRDAI ने ‘आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र विमा कार्यालये (IIO) याबाबत दिशानिर्देश जाहीर केले आहेत.\nज्यामुळे विमा आणि पुनर्विमा कंपन्यांसाठी IFSC-विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) यामध्ये सुविधांची उभारणी करण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे.\n21 डिसेंबरला जाहीर केलेल्या ‘भारतीय विमा विनियामक व विकास प्राधिकरण (आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र विमा कार्यालयाची नोंदणी आणि कार्ये) मार्गदर्शक तत्त्वे-2017’ अन्वये, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र विमा कार्यालय (IIO) म्हणजे थेट विमा व्यवसाय किंवा पुनर्विमा व्यवसाय चालविण्यासाठी IRDAI कडून परवानगी असलेले एक शाखा कार्यालय होय.\nही मार्गदर्शक तत्त्वे भारतीय आणि परदेशी विमा कंपन्या आणि पुनर्विमा अश्या दोन्ही कंपन्यांना लागू होणार आहे.\nत्याअंतर्गत होणारा व्यवहार पुर्णपणे परदेशी चलनात होणार आहे.\nजीवन विमा आहेत; सामान्य विमा; आरोग्य विमा आणि पुनर्विमा हे नोंदणीकृत IIO मध्ये परवानगी असलेल्या विमा व्यवसायांची वर्ग किंवा उप-वर्गवारी आहेत.\nहे तुम्हाला माहित आहे का\nभारतीय विमा विनियमन व विकास प्राधिकरण (IRDAI) ही एक स्वायत्त, वैधानिक संस्था आहे.\nजी भारतातील विमा आणि पुनर्विमा उद्योगांचे विनियमन करते व प्रोत्साहन देते.\nहे ‘विमा विनियमन व विकास प्राधिकरण अधिनियम-1999’ अन्वये स्थापन करण्यात आले.\nयाचे मुख्यालय हैदराबाद, तेलंगणा येथे आहे.\nIRDAI च्या संरचनेत एक अध्यक्ष, पाच पूर्णवेळ आणि चार अंशकालिक सदस्य असतात जे भारत सरकारकडून नियुक्त केले जातात.\nश्रीकांत देशमुख, सुजाता ��ेशमुख यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nप्रसिध्द मराठी कवी श्रीकांत देशमुख यांच्या ‘बोलावे ते आम्ही..’ या काव्य संग्रहास सर्वोत्कृष्ट मराठी कलाकृतीचा वर्ष २०१७ चा मराठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.\nयाबरोबरच प्रसिध्द अनुवादक सुजाता देशमुख यांच्या ‘गौहर जान म्हणतात मला ’ या पुस्तकास मराठीतील सर्वोत्तम अनुवादीत पुस्तकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.\nरवींद्र भवनस्थित साहित्य अकादमीच्या मुख्यालयात आज साहित्य अकादमीच्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.\nसाहित्य अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवास राव यांनी देशातील २४ प्रादेशिक भाषांतील विविध साहित्य प्रकारात सर्वोत्कृष्ट साहित्यकृती व लेखकांच्या नावाची घोषणा केली.\nमराठी साहित्यातील पुस्तक निवड समितीमध्ये प्रसिध्द साहित्यिक जयंत पवार, पुष्पा भावे आणि सदानंद देशमुख यांचा समावेश होता.\nसर्वोत्कृष्ट मराठी कलाकृतीच्या पुरस्काराचे स्वरूप १ लाख रूपये, ताम्रपत्र आणि शाल असे असून पुढील वर्षी १२ फेब्रुवारी २०१८ रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे.\nमराठी साहित्यातील अनुवादित पुस्तक निवड समितीमध्ये प्रसिध्द साहित्यिक अनुराधा पाटील, मकरंद साठे आणि डॉ. नरेंद्र जाधव यांचा समावेश होता.\nअनुवादीत पुस्तकाच्या पुरस्काराचे स्वरूप ५० हजार रूपये आणि ताम्रपत्र असून पुढीलवर्षी(२०१८) साहित्य अकादमीच्या विशेष समारंभात या पुरस्काराचे वितरण होणार आहे.\nप्रसिध्द मराठी कवी श्रीकांत देशमुख यांच्या ‘ बोलावे ते आम्ही..’ या काव्य संग्रहाची मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून निवड करण्यात आली.\n‘बोलावे ते आम्ही..’ हा श्रीकांत देशमुखांचा जुन्याच पिडीतील नवा कवितासंग्रह आहे.\nगावगाडयाचा बदलता अवकाश अतिशय व्यामिश्र रूपात कवेत घेणारा हा नव्वदोत्तर कालखंडातील एक महत्वाचा काव्यसंग्रह आहे.\nकृषीजन व्यवस्थेला वेढून टाकणारी, आक्रमित आणि संस्कारित करणारी बाहय व्यवस्था ही देखील या काव्य संग्रहाच्या चिंतनाचा विषय आहे. या संग्रहात पाच विभाग आहेत.\n६८ कवितांचा हा संग्रह खोलवर विचार करायला लावणारा आहे.\nया संग्रहात भौतिकतेपेक्षा पिंडधर्माकडे लक्ष वेधण्यात आले आहे.\nजन्मजात सोशिकता हाच बळिवंताचा पिंडधर्म आहे, हे कवीने सांगितले आहे. जन्म, मरण, अब्रू, बाप, पाटील, झाड, डुक्क��, मोर, समुद्र, मुंबई, अडत, अडत्या, गाडया, समाधी या गोष्टी कवीच्या कथनपर कवितेत येतात.\nमाती, रेत यांद्वारा विश्वाच्या पोकळीमध्ये अविरत नवसर्जन घडते.\n‘उजळमाथ्यानं भूमिपुत्र’ या भागात कवीला भविष्याविषयीचं दु:स्वप्न पडतं.\nउंदरा-कोल्ह्यानं हंगाम नष्ट करू नये म्हणून शेतकरी डोळ्यांत तेल घालून पहारा करतो. पण त्याची पुढची पिढी मातीपासून दूर होत आहे, हे ही या काव्यसंग्रहात सूचकपणे आविष्कृत केले आहे.\nसुजाता देशमुख अनुवादित ‘गौहर जान म्हणतात मला’ या पुस्तकास उत्कृष्ट अनुवादाच्या पुरस्कार जाहीर झाला आहे.\nविक्रम संपथ लिखित ‘माय नेम इज गौहर जान’ या इंग्रजी पुस्तकाचा तो अनुवाद आहे.\n‘साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याचा अत्यानंद झाला आहे. लेखक हा पुरस्काराची अपेक्षा न करता लिहीत असतो.\nसाहित्य अकादमीचा पुरस्कार ही माझ्या अनुवादासाठी मोठी पावती असून यानिमित्ताने ‘गौहर जान म्हणतात मला’ हे पुस्तक पुन्हा वाचकांसमोर येणार आहे.’ अशा शब्दांत देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.\nएक साक्षेपी संपादक, अनुवादक आणि पत्रकार म्हणून श्रीमती सुजाता देशमुख यांचा लौकिक आहे.\nत्या ’इंडियन एक्स्प्रेस’मध्ये वार्ताहर आणि ’यूनायटेड न्यूज ऑफ इंडिया’मध्ये सहसंपादिका होत्या.\n’मिळून सार्‍याजणी’ या मासिकाचं संपादकपद त्यांनी यापूर्वी भूषवलं आहे. राजहंस प्रकाशनाच्या संपादिका म्हणून त्यांनी अनेक वर्षं काम केलं.\n’, ’माझंही एक स्वप्न होतं’, ’बाइकवरचं बिर्‍हाड’, ’तिची मोहिनी’, ’नीलची शाळा’, ’देश माझा, मी देशाचा’ (श्री. लालकृष्ण अडवाणी यांचं आत्मचरित्र), दहशतीच्या छायेत’ यांसह आदी अनुवादित पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत.\nMPSC APP मराठीतून अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी आणि सर्व विषयांचे विश्लेषण. रिलायबल अकॅडेमीचे संस्थापक मनोहर पाटील सरांच्या मार्गदर्शनातून साकारलेले व कमी वेळेत जास्तीस जास्त DOWNLOAD झालेले APP.\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करणे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. आम्ही UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, Current affairs, Practice Question Set, अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्र���्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2019-07-21T14:44:59Z", "digest": "sha1:4T5H6ZOPMCYGL3PHV4KPUWOID4RT5WD2", "length": 9024, "nlines": 113, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नारायण राणे - विकिपीडिया", "raw_content": "\n१ फेब्रुवारी, इ.स. १९९९ – १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९\n२० फेब्रुवारी, इ.स. २००९ – ऑक्टोबर २०१४\n२० एप्रिल, १९५२ (1952-04-20) (वय: ६७)\nनारायण राणे (एप्रिल १०, इ.स. १९५२ - हयात) हे मराठी, भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात गेले. त्यांचे पुत्र निलेश नारायण राणे व नितेश नारायण राणे हेदेखील राजकारणी आहेत.१ ऑक्टोबर २०१७ रोजी सर्व पक्षांमधून बाहेर पडून 'महाराष्ट्र स्वाभिमान' या पक्षाची स्थापना केली.\nनारायण राणे हे महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री म्हणून कार्यरत होते. शिवसेना-भाजप सरकारकाळात दुसरे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. इ.स. २००५ साली शिवसेनेचा त्याग करून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्रातील वजनदार नेत्यांमधील नारायण राणे हे एक नाव आहे. कोकणातील सर्वांत जास्त जनपाठिंबा असलेले नेते, आक्रमक भाषाशैली, आणि महाराष्ट्रातील ताकदीचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे[ संदर्भ हवा ].\nमालवण या आपल्या स्थानिक मतदारसंघातून बहुमताधिक्याने निवडून आले.\nइ.स. १९९६ : शिवसेना भाजप सरकारमधील महाराष्ट्राचे महसूलमंत्री झाले.\nइ.स. १९९९ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले.\nइ.स. २००५ : शिवसेनेतून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.\nइ.स. २००८ : पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवला गेला.\nइ.स. २००८ : प्रहार (वृत्तपत्र) सुरू केले.\nइ.स. २००९ : पक्षाच्या विरोधात जाहीर विधाने केल्याने निलंबनाची कारवाई झाली. पक्षश्रेष्ठींची माफी मागीतल्यानंतर निलंबनाची कारवाई मागे घेतली.\nइ.स. २००९ : महाराष्ट्राचे महसूलमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला.\nइ.स.२०१७ : 'महाराष्ट्र स्वाभिमान' या पक्षाची स्थापना.\nमनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री\nफेब्रुवारी १, इ.स. १९९९ – ऑक्टोबर १७, इ.स. १९९९ पुढील:\nय. चव्हाण · कन्नमवार · व. नाईक · शं. चव्हाण · पाटील · पवार · अंतुले · भोसले · पाटील · निलंगेकर · शं. चव्हाण · पवार · सु. नाईक · श. पवार · जोशी · राणे · देशमुख · सुशीलकुमार शिंदे · देशमुख · अशोक चव्हाण · पृ. चव्हाण · फडणवीस\nइ.स. १९५२ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ नोव्हेंबर २०१७ रोजी १६:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/youth-on-navratri-festival/", "date_download": "2019-07-21T15:24:51Z", "digest": "sha1:AJ6GNF4V6FTLNTAKBV3ELZXXJDQVG5MZ", "length": 18477, "nlines": 152, "source_domain": "www.saamana.com", "title": "उत्सवाचा आनंद घ्यायचाच! पण… | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकाशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘एसी रे एसी’; भरत जाधव घामाघूम\nतटरक्षकदलाच्या दोन कर्मचाऱ्यांकडून 50 लाख रुपयांचे कोकेन पकडले\nबीड शहरात सुसज्ज उद्याने उभारणार, नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागरांचे आश्वासन\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा…\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nमुलीने केली आईची हत्या, मुंडके रस्त्यावर फेकले\nचंद्रावर होते ‘जादू’ चे शहर- नासाचा दावा\nआखातामध्ये तणाव वाढला; इराणने ताब्यात घेतले ब्रिटनचे टँकर\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nइंडोनेशियन ओपन : सिंधूचे जेतेपदाचे स्वप्न भंगलं, जपानच्या यामागूचीकडून अंतिम सामन्यात…\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवनचे पुनरागमन\nइंडोनेशि��ा ओपन बॅडमिंटन : सिंधूची अंतिम फेरीत धडक, जेतेपदाच्या लढतीत यामागुचीला…\nप्रेसिडेंटस् कप बॉक्सिंग : शिवा थापाला सुवर्णपदक, हिंदुस्थानला चार पदके\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nअस्थमा फक्त दिवाळीत होतो काय, सिगारेट पिणाऱ्या प्रियंकाला नेटकऱ्यांनी फटकारले\nBigg Boss 2 : आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो आरोह वेलणकर\nसनी लिओनी झाली जलपरी, पाहा तिचे हे सुंदर फोटो\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nसध्या सर्वत्र गरब्याची धूम सुरू आहे. तरुणाई गरब्याच्या ठेक्यावर बेधुंद होऊन ताल धरतेय, पण अलीकडे या उत्सवाचे स्वरूप बदलत चाललंय असंच दिसतं. मजा, मस्ती, धमाल हे नवरात्रात करायलाच हवं, पण त्याबरोबरच काही घटनांनी किंवा तरुणाईच्या बेभान वागण्याने या उत्सवाला वेगळंच स्वरूप येतं. यातून मग पालक आपल्या तरुण मुलामुलींना दांडियाला पाठवायला नाखूश असतात. काय म्हणतेय याबाबत तरुणाई…\nउत्सवाचे स्वरूप बदलले आहे\nइतर कोणत्याही सणापेक्षा नवरात्र हा सण जास्त उत्साह निर्माण करतो. या उत्सवाची आम्ही आतुरतेने वाट बघतो. कारण वर्षातून एकदाच येणार्‍या या उत्सवामुळे मनसोक्त नाचायला मिळतं. मात्र अलीकडे या उत्सवाचं स्वरूप पालटलंय. गरबा खेळण्याच्या निमित्ताने तरुण घरातून बाहेर निघतात, रात्ररात्र बाहेर राहतात. गरब्यानंतर पार्टी करणे किंवा रात्रभर मित्रांसोबत बाहेर फिरणं याचं वेड आजकालच्या तरुण पिढीला लागलं आहे. काहींना इतरवेळी घरच्यांकडून रात्री बाहेर जाण्याची परवानगी मिळत नाही. त्यामुळे ते नवरात्रीची वाट बघतात. गरबा आहे सांगून रात्री बाहेर पडतात. मात्र ही तरुण पिढी घरच्यांना फसवून रात्रभर पार्टी करत राहाते. त्यातून काही वेळा रात्री वादविवाद होतात. त्याचा त्रास समाजालाही होतो. त्यामुळे मला वाटतं तरुण पिढी��े योग्य त्या वेळी योग्य ती गोष्ट करून सामाजिक आणि घरच्या परिस्थितीची जाण ठेवावी. – मानसी कारकर, कीर्ती कॉलेज\nनवरात्रोत्सवाच्या या नऊ दिवसांत आम्हा तरुणांचा कल असतो तो उडत्या चालीच्या गाण्यांवर गरबा खेळण्याकडे… पण संस्कृती जपण्यासाठी खेळल्या जाणार्‍या या नृत्याविष्काराला सध्या वेगळंच वळण लागतंय असं मलाही वाटतंय. सणाचं पावित्र्य राखण्याऐवजी मद्यपान करून गरबा खेळणं किंवा विनाकारण मुलींची छेड काढणे अशा गोष्टी करून आपल्याच सणांची विटंबना होतेय. या वाढत्या गैरप्रकारांमुळे गरब्यासारख्या पारंपरिक आणि वैशिष्ट्यपूर्ण नृत्यावरही एक दिवस बंदी येईल की काय अशी शंका येऊ लागली आहे. मला वाटतं आपली संस्कृती जपणं हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. त्यामुळे नवनवीन उपक्रमांमध्ये बदल घडवणे ही आता काळाची गरज बनली आहे. – ऋतुजा प्रभुपरब, साठय़े कॉलेज\nउत्सव हा उत्सवासारखाच होऊ दे\nनवरात्रीचा सण म्हणजे गरबा आलाच… घरच्यांची परवानगी घेऊन ही तरुणाई गरबा खेळण्यासाठी रात्रभर बाहेर जातात. त्यातले काहीजण गरबा खेळण्याऐवजी रात्रभर धमाल करण्यासाठी पबमध्ये जातात किंवा काहीजण बेकायदेशीर नशा करतात. त्यात नशेमुळे नाहक वादसुद्धा उद्भवतात. म्हणून मला वाटतं आपला उत्सव हा उत्सवासारखाच राहू दे. मजा, मस्ती, धमाल करायलाच हवी, पण त्या त्या उत्सवाचे भान राखायला हवे. जेणेकरून सामाजिक शांतता भंग होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. आजची तरुणाई सजग आहे हे खरे, पण त्याबरोबरच तिने सतर्क असणंही तितकंच आवश्यक आहे. त्यामुळे सामाजिक शांततेचे पालन करावे आणि घरच्यांनी दिलेल्या परवानगीचा योग्य वापर करावा. – ओमकार सुर्वे, एन.एस.एम. कॉलेज\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलतापसी पन्नूचा ‘गेम ओव्हर’\nपुढीलशिवसेना आमदारावर जीवघेणा हल्ला\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकाशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘एसी रे एसी’; भरत जाधव घामाघूम\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nकाशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘एसी रे एसी’; भरत जाधव घामाघूम\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात ब���डून दोघांचा मृत्यू\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा...\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nजिंतूर येथे मुख्याध्यापकाने केली शिक्षकास धक्काबुक्की\nकुरुंद्यात हुंडाबळी, सासरच्या जाचास कंटाळुन विवाहितेची आत्महत्या\nगाव तिथे ग्रंथालय संकल्पना कागदावरच, रायगड जिल्ह्यात अवघी 76 ग्रंथालये\nशाळकरी मुलींशी अश्‍लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला अटक\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/category/manoranjan/review/page/3/", "date_download": "2019-07-21T15:52:29Z", "digest": "sha1:CFY5LILH3YB4HNOAXXV7W3FF6YSBFNJC", "length": 16286, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "रिव्ह्यू | Saamana (सामना) | पृष्ठ 3", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकाशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘एसी रे एसी’; भरत जाधव घामाघूम\nतटरक्षकदलाच्या दोन कर्मचाऱ्यांकडून 50 लाख रुपयांचे कोकेन पकडले\nबीड शहरात सुसज्ज उद्याने उभारणार, नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागरांचे आश्वासन\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा…\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nमुलीने केली आईची हत्या, मुंडके रस्त्यावर फेकले\nचंद्रावर होते ‘जादू’ चे शहर- नासाचा दावा\nआखातामध्ये तणाव वाढला; इराणने ताब्यात घेतले ब्रिटनचे टँकर\n���ंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nइंडोनेशियन ओपन : सिंधूचे जेतेपदाचे स्वप्न भंगलं, जपानच्या यामागूचीकडून अंतिम सामन्यात…\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवनचे पुनरागमन\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन : सिंधूची अंतिम फेरीत धडक, जेतेपदाच्या लढतीत यामागुचीला…\nप्रेसिडेंटस् कप बॉक्सिंग : शिवा थापाला सुवर्णपदक, हिंदुस्थानला चार पदके\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nअस्थमा फक्त दिवाळीत होतो काय, सिगारेट पिणाऱ्या प्रियंकाला नेटकऱ्यांनी फटकारले\nBigg Boss 2 : आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो आरोह वेलणकर\nसनी लिओनी झाली जलपरी, पाहा तिचे हे सुंदर फोटो\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nसमांतर वाटांवरील दोन वेगळे प्रयोग\n>> क्षितीज झारापकर ‘तोडी मिल फॅण्टसी’ आणि ‘जुगाड’ ही दोन्ही प्रयोगशील नाटकं मराठी रंगभूमीचा ‘नावीन्यपूर्णता‘ हा विशेष अधारेखित करतात मराठी नाटकांमध्ये सध्या जे काही नवीन प्रवाह...\nकागर : राजकीय बीजातून खुललेला सिनेमा\n>> वैष्णवी कानविंदे-पिंगे राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक मकरंद माने. त्याने प्रेक्षकांच्या मनात ठसवलेला रिंगण. राष्ट्रीय पुरस्कार विजेती रिंकू राजगुरू आणि तिने ठसवलेली ‘सैराट’मधली आर्ची हे...\nकागर- राजकारणाच्या पटावरची अनिवार्य होरपळ\n>> रश्मी पाटकर राजकारण हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग. माणसाच्या समूहजीवनात या घटकाची अटळता वारंवार, वेगवेगळ्या अर्थांनी अधोरेखित होत आली आहे. पण राजकारण हे साधं...\nदेखण्या दिखाव्याचं फक्त मृगजळ\n>> वैष्णवी कानविंदे-पिंगे अर्धा चमचा देवदास, एक वाटी हम दिल दे चुके सनम, दोन मूठ सावरिया, थोडा बाजीराव मस्तानी अशा सगळय़ा भरजरी सिनेमांमधलं भरजरीपण वेगळं...\nऱसिकहो : स्त्री सामर्थ्य���तील वैचारिकता दाखविणारे नाटक\n>> क्षितिज झारापकर, kshitijzarapkar@yahoo.com ‘ट्रान्स affair’ मराठी रंगभूमीच्या वैचारिक पार्श्वभूमीशी अत्यंत सुसंगत नाटक महाराष्ट्र हा पूर्वीपासूनच विचारवंतांचा प्रदेश आहे. समाजाची मानसिकता बदलण्याची ताकद, उमेद आणि इच्छा...\nवेडिंगचा शिनेमा: या शिनेमाला जायचं हं\n>> वैष्णवी कानविंदे- पिंगे कचकचीत तापलेल्या वातावरणात जशी अवचित येणारी एखादी गार वार्‍याची झुळूक स्वर्गीय सुखाचा आनंद देते अगदी तसाच अनुभव देणारा सिनेमा म्हणजे ‘वेडिंगचा...\nMovie Review : निखळ कौटुंबिक मनोरंजन- वेडिंगचा शिनेमा\n>> रश्मी पाटकर लगीनसराई म्हटलं की मनात जितका आनंद दाटून येतो तितकेच नाना तऱ्हेचे प्रश्नही येतात. लग्न ठरल्यापासून ते संसार सुरू होईपर्यंत हे प्रश्न काही...\n>> क्षितिज झारापकर, kshitijzarapkar@yahoo.com नॉक नॉक सेलेब्रिटी हे नवं कोरं नाटक. मराठी रंगभूमी प्रयोगशील आणि पुरोगामी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होतंय. एखाद्या कलाकृतीची समीक्षा करणं...\n>> वैष्णवी काणविंदे रॉ एजंट, हिंदुस्थान-पाकिस्तान असं काही दिसलं की, प्रेक्षकांच्या अपेक्षा आपोआपच उंचावतात. विशेषकरून गेल्याच वर्षी ‘राझी’सारखा एवढा अप्रतिम सिनेमा आल्याने अपेक्षा उंचावणं साहजिकच...\n>> क्षितीज झारापकर ‘बाई, अमिबा आणि स्टील ग्लास’ व्यावसायिक गणितात बांधलेले प्रयोगनाटय़. मराठीमधले तरुण रंगकर्मी कमालीचे धाडसी आहेत. नवीन तंत्र, नवीन विचार, नवीन विषय या कोणत्याच...\nकाशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘एसी रे एसी’; भरत जाधव घामाघूम\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा...\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nजिंतूर येथे मुख्याध्यापकाने केली शिक्षकास धक्काबुक्की\nकुरुंद्यात हुंडाबळी, सासरच्या जाचास कंटाळुन विवाहितेची आत्महत्या\nगाव तिथे ग्रंथालय संकल्पना कागदावरच, रायगड जि��्ह्यात अवघी 76 ग्रंथालये\nशाळकरी मुलींशी अश्‍लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला अटक\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/police-force-action-26393", "date_download": "2019-07-21T14:49:03Z", "digest": "sha1:KHUXPFQMC3MZPTQDOOR5F5JZAK63YAXD", "length": 8126, "nlines": 128, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "police force in action | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nविदर्भात पोलिसांचा तगडा बंदोबस्त, नागपुरात काही मराठा आंदोलक ताब्यात\nविदर्भात पोलिसांचा तगडा बंदोबस्त, नागपुरात काही मराठा आंदोलक ताब्यात\nमंगळवार, 24 जुलै 2018\nनागपूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीच्या समर्थनार्थ आज नागपुरातील सक्करदरा भागात आंदोलन करण्यात आली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. यामुळे आतापर्यंत नागपुरात कोणताही हिंसेचा प्रकार घडलेला नाही. मराठवाड्यात हिंसा वाढल्याने विदर्भात तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दुपारपर्यंत कोणत्याही हिंसक घटनेची माहिती मिळाली नाही.\nनागपूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीच्या समर्थनार्थ आज नागपुरातील सक्करदरा भागात आंदोलन करण्यात आली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. यामुळे आतापर्यंत नागपुरात कोणताही हिंसेचा प्रकार घडलेला नाही. मराठवाड्यात हिंसा वाढल्याने विदर्भात तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दुपारपर्यंत कोणत्याही हिंसक घटनेची माहिती मिळाली नाही.\nमराठा आरक्षणासाठी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला मराठवाड्यात हिंसात्मक वळण मिळाले आहे. यापार्श्‍वभूमीवर आज सकाळी महाल व सक्करदार या भागा मराठा बहुल भागात आंदोलकांनी रॅली काढली. या रॅलीचे नेतृत्व कॉंग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके, नरेंद्र मोहिते यांनी केले. रॅलीमध्ये सरकारच्या विरोधात घोषणा देत असताना रॅलीतील युवक दुकाने बंद करीत होते. यामुळे पोलिसांनी या युवकांना ताब्यात घेऊन अटक केली. महाल भागात���ी पोलिसांनी धरपकड करून अनेक मराठा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.\nमराठा आंदोलनाला हिंसक वळण मिळेल, या शक्‍यतेने नागपुरात तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नागपूरप्रमाणे अमरावती, अकोला, बुलडाणा व चंद्रपूर या जिल्ह्यांमध्येही पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नागपुरात चौकाचौकात पोलिस तैनात करण्यात आले आहेत.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://egnews.in/marathi-news/rule-are-loose-because-for-state-drought/", "date_download": "2019-07-21T14:46:59Z", "digest": "sha1:VGXA4NP6SQFYTI6SLSOZNDYSTCTJZD2E", "length": 7070, "nlines": 46, "source_domain": "egnews.in", "title": "दुष्काळ निवारणासाठी राज्यातील आचारसंहिता शिथिल", "raw_content": "\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी 'नौटंकी'च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर 'जनावरांचा मोर्चा'\nदुष्काळ निवारणासाठी राज्यातील आचारसंहिता शिथिल\nमुंबई : राज्यात सध्या दुष्काळजन्य परिस्थिती आहे. दोन घोट पाण्यासाठी तेथील नागरिकांना वणवण करावी लागत आहे. तसंच राज्यात मोठ्याप्रमाणात पाणी टंचाई जाणवत आहे. मात्र लोकसभा निवडणूकांमुळे देशात आचारसंहिता सुरु असल्याने राज्य सरकारला तप्तरतेने पाऊले उचलता येत नव्हती. दुष्काळाची दाहकाता पाहून निवडणूक आयोगाने आचारसंहिता शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे.\nकेंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयासह अजून काही अटीही घातल्या आहेत. लोकसभा निवडणुकांचा निकाल २३ मे ला लागणार आहे. त्यामुळे मतमोजणी सुरु असताना ते काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी मंत्र्यांसह दुष्काळी दौऱ्यावर जाऊ नये, असं केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना बजावलं आहे. तसंच दुष्काळी कामे करताना त्याचा प्रचार करु नये, अशी सुचना निवडणूक आयोगाने दिली आहे. यापूर्वीही मंत्र्यांना अशा सुचना देण्यात आल्या होत्या. तसंच निवडणूकीची मतदान प्रक्रिया संपलेल्या ठिकाणी कामे करण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे.\nआतापर्यंत राज्य सरकारने १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला होता. या दुष्काळाच्या निवारणासाठी केंद्र सरकारने ४, ७१४ कोटी रूपये मदत जाहीर केली आहे. मात्र त्याचा कितीसा फायदा होत आहे. याची प्रचीती अद्याप आलेली नाही. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्याची आवशक्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली आहे. तसंच पावसाळा सुरु होण्यास एक-दोन महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे विहिरी खणणे, पाणी पुरवठा योजनांची दुरूस्ती, कॅनालची देखभाल ही कामेही करणे गरजेचे आहे. ही अनुमती दिल्यास दुष्काळी उपाययोजनांची अधिक प्रभावी अंमलबजावणी करणे सोपे होईल, असं राज्य सरकारचे म्हणणे आहे.\nआमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .\nमोदी, देश तुम्हाला कधीच माफ करणार नाही\nमराठा वैद्यकिय विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी ‘नौटंकी’च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘जनावरांचा मोर्चा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahadhan.co.in/product-portfolio/%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%95/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9C-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9C/?lang=mr", "date_download": "2019-07-21T15:13:59Z", "digest": "sha1:V4VQRQSMIVC47GN43W5ZJ7CN5NF3YSZO", "length": 4251, "nlines": 77, "source_domain": "mahadhan.co.in", "title": "महाधन कॉम्बी - फक्त गुजरातसाठी मायक्रोन्युट्रिएंट फर्टिलायझर", "raw_content": "\nसूक्ष्म पोषक घटक खते\nHome सूक्ष्म पोषक घटक महाधान कॉम्बी (गुज)\n(चेलाटेड एकेरी आणि बहु सूक्ष्म पोषक घटक)\nत्यांमध्ये कोणते पोषक घटक असतात\nठिबक आणि पानांवरील फवारणीसाठी अनुरूप\nते काय आहेत आणि त्यांची पिकाच्या पोषणात कशी मदत होते\nती पिकांसाठी सूक्ष्म पोषक घटकांची उपलब्धता वाढवतात.\nती पिकांची पोषक घटकांची क्षमता वाढवतात.\nकीड आणि रोगांची पिकांतील सहनशक्ती वाढवतात.\nत्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतो\nपिकाची सुधारित गुणवत्ता आणि पिकाचे अधिक उच्च उत्पन्न, यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतून जास्त कमाई होते.\nविविध प्रकारच्या पिकांवर शेतकरी याचा वापर करू शकतात: फळ पिके, लागवडीची पिके आणि शेतातील पिके.\nकोणत्या पिकांमध्ये शेतकरी याचा वापर करू शकतील\nफळ पिके आणि भाज्यांची पिके.\nCategory: सूक्ष्म पोषक घटक\nमहाधान – Zn ईडीटीए\nमहाधान झिंकसल्फ 21% आणि महाधान झिंकसल्फ 33%\nमहाधान – Fe ईडीटीए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/article-on-mood-if-rain-and-climate-change/", "date_download": "2019-07-21T14:53:02Z", "digest": "sha1:DJOXCKYC6Z2NRUSF2CSWSJUAVL25SIQW", "length": 22323, "nlines": 155, "source_domain": "www.saamana.com", "title": "लेख : मूड पावसाचे | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबीड शहरात सुसज्ज उद्याने उभारणार, नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागरांचे आश्वासन\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nज्येष्ठ नाट्यकर्मी बापू कोयंडे यांचे निधन\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा…\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nमुलीने केली आईची हत्या, मुंडके रस्त्यावर फेकले\nचंद्रावर होते ‘जादू’ चे शहर- नासाचा दावा\nआखातामध्ये तणाव वाढला; इराणने ताब्यात घेतले ब्रिटनचे टँकर\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nइंडोनेशियन ओपन : सिंधूचे जेतेपदाचे स्वप्न भंगलं, जपानच्या यामागूचीकडून अंतिम सामन्यात…\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवनचे पुनरागमन\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन : सिंधूची अंतिम फेरीत धडक, जेतेपदाच्या लढतीत यामागुचीला…\nप्रेसिडेंटस् कप बॉक्सिंग : शिवा थापाला सुवर्णपदक, हिंदुस्थानला चार पदके\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nअस्थमा फक्त दिवाळीत होतो काय, सिगारेट पिणाऱ्या प्रियंकाला नेटकऱ्यांनी फटकारले\nBigg Boss 2 : आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो आरोह वेलणकर\nसनी लिओनी झाली जलपरी, पाहा तिचे हे सुंदर फोटो\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nलेख : मूड पावसाचे\nदरवर्षीचा पाऊस नवा असतो. नवी अनुभूती देणारा असतो. हल्ली पावसाचं आगमन आणि एकूणच वर्तन गूढ झालंय. अन्यथा पावसाचेही मूड असतात. झिमझिमणारा पाऊस, टिपटिपणारा पाऊस, धो धो कोसळणारा पाऊस, टप टप बरसणारा पाऊस. क्षणात चिंब करून काही काळ गायब होणारा पाऊस. अशावेळी आकाशातली मेघांची दाटी, त्यांचे वाऱ्याच्या तालावर बदलते आकार आणि मध्येच त्याचं डरकाळ्या फोडत परस्परांवर टकरणं आणि त्यातून उमटणारं विजेचं लखलखतं तांडव. चौमासातला पावसाचा हा खेळ मृग नक्षत्रापासून सुरू होतो तो हस्त नक्षत्राला संपतो. म्हणजे पारंपरिक अनुभवाने त्याचा हा हंगाम ठरलेला आहे. आता क्लायमेट चेंजच्या काळात सगळंच ऋतुचक्र बदलतंय. त्याला पाऊस तरी काय करणार\nपावसाचा लहरी आणि करारी स्वभाव लक्षात घेऊनच महाकवी कालिदासाने ‘मेघदूत’ लिहिलं. क्षितिजावरच्या मदोन्मत्त हत्तींसारख्या दिसणाऱ्या मेघांच्या टकरी पाहून आषाढाच्या पहिल्या दिवशी त्याने या मेघाबरोबरच प्रियतमेला संदेश पाठवला. तोपर्यंतच्या महाकाव्यातले संदेश पक्ष्यांकरवी जायचे. मेघाला व्यक्तित्व देणाऱ्या कालिदासाची प्रतिभा विलक्षणच. तर या आषाढाचा आरंभ तीन तारखेलाच झालाय. कालिदासाच्या काळात मेघाचे आणि यक्षाचेही भावविभ्रम येतात. ते एकूणच माणूस आणि निसर्ग यांचे नाते सांगणारे.\nपावसाळा सुरू झाला की, आपण सामान्य माणसंही आपापल्या पद्धतीने त्यांचं स्वागत करतो. आस्वाद घेतो. वयानुसार त्याच्या आगमनाचे ‘मूड’ आपल्याला जाणवतात. ‘बाळपणीचा काळ सुखाचा’ असतो. तेव्हा ‘पाऊस आला सवंगडय़ांनो, जलधारा पडती, रिमझिम जलधारा पडती म्हणत त्या पावसात अगदी सर्दी होईपर्यंत बागडण्याचे दिवस असतात. सभोवताल स्वच्छ असताना पूर्वी डबक्यातलं पाणी परस्परांच्या अंगावर उडवून शर्टवर चिखलाच्या चार डागांनी गो��दण तर प्रत्येक जण करायचा. आता गतिमान जीवनात तेवढा वेळ नसतो.\nवय वाढत जातं तसं आपल्या पावसाचं वयही वाढतं. बालपणीचा पाऊस आपल्यासारखाच खटय़ाळ, उनाड, मनाला येईल तसं वागणारा असतो, तर तरुणपणीचा पाऊस गहिरा होतो. पाऊस तोच, पण आता तो कुणाची तरी साद घेऊन येतो. हिंवस, धूसर, ओलेतं वातावरण आणि त्यात प्रिय व्यक्तीचा सहवास. कुणा प्रियकराला ते क्षण जन्मभर विसरता येत नाहीत. ‘धुंद वादळाची होती, रात्र पावसाची, भेट तुझी माझी स्मरते, अजून त्या दिसाची’ अशा आठवणी कायम मनात रेंगाळतात. तर कोणी ‘जिंदगीभर नहीं भुलेगे वो बरसात की रात, एक अन्जान हसीना से मुलाकात की रात’ असं मनाशी आळवत राहतो. पहिल्या पावसाने प्रेमाचे अपूर्व दान अनेकांच्या ओंजळीत ओतलेलं असतं. सहवासाची ओढ वाढवणारा पाऊस विरही जनांना मात्र व्याकूळ करतो. तेच मेघ, तोच धुवांधार नजारा, तसाच अंधारलेला दिवस… कुणाला त्यात सर्वसुखाची बरसात गवसते तर विरही यक्षाला मेघदूतकडून प्रियतमेला सांगावा द्यावासा वाटतो. कुणी विरहिणी ‘झिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात, प्रियाविण उदास वाटे रात’ म्हणून भरपावसात तनामनाची तगमग अनुभवत असते नि पावसाला साकडं घालते की, ‘बरस असा की प्रिया न जाईल माघारी दारात’.\nअनेक महाकाव्यं, भावगीतं, सिनेगीतं यातून कित्येक कवींनी पावसाचे आणि तो अनुभवणाऱ्या माणसांचे मूड साकारलेत. काही वेळा या पाऊसधारा व्याकूळ करतात. कातरवेळी बरसणारा पाऊस बाहेरचा आणि मनातलाही अंधार काही वेळा अधिक गडद करतो. अशा सांजवेळी दूरस्थ प्रियजनांची आठवण मनाला हुरहूर लावते. जलधारा डोळय़ांतही उमटवते.\nपावसाळी पर्यटनाला निघालेला मात्र पाऊस मजा आणतो. त्याची तडतडती झड अंगावर घेत दऱ्याडोंगराच्या मार्गाने चालताना तर मौज असते. कडेकपारीतून लहान-मोठे ओहोळ आणि धबधबे फुटलेले असतात. सेल्फीचा नाद सोडून सावधपणे या निसर्गाशी संवाद साधत केलेली पदयात्रा मनाला भरभरून उभारी देते. गेली अनेक वर्षे आम्ही काही जण याचा अनुभव घेतोय. चाळीस वर्षांत अनेक गडकिल्ले, अवघड वाटांचे डोंगर पाहून झालेत. सावधपणे काळजी घेत नुसत्या डोळय़ांनी निसर्गाचा आस्वाद घेताना त्याच्याशी एकरूप होता आलं पाहिजे. आमच्या या असंख्य ‘ट्रेक’चे सुरक्षित जागी काढलेले फोटो आहेतच, पण त्यापेक्षाही त्या क्षणांची असंख्य चित्रं मनात ताजी आहेत. आम्हा ‘साठी’पार त���ुणांचा हा सिलसिला अजूनही थांबलेला नाही.\nपण 26 जुलैसारखा अक्राळविक्राळ पाऊस साऱ्या चराचराची दाणादाण उडवतो. निसर्गाचं रौद्रभीषण रूप म्हणजे काय याची प्रचीती अशा वेळी येते. त्यातून पृथ्वीचा कोणताच देश सुटलेला नाही. खाऱ्या पाण्याचं गोडं पाणी करून पाऊस पाडणारा समुद्र खवळला की, पाचावर धारण बसते. पावसाचा हा मूड सर्वांचीच परवड करणारा.\nएरवीचा शांत समंजस पाऊस उल्हसित करणारा, शेतकऱ्याच्या मनात तर उद्याचे पीक फुलवणारा. त्याच्या कष्टांवर समाधानाचं शिंपण करणारा. पाऊस – धरतीचं सख्य जमलं की सोन्यासारखी शेतं फुलतात. निसर्गाचं देणं ‘अनंत हस्ते’च असायचं. ते कृपावंत हात पर्जन्याचे आणि ते क्षण ‘चिंब पावसानं रान झालं आबादानी’ म्हणण्याचे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीललेख : मुद्दा : वाळूमाफियांवर दहशत हवी\nपुढीलराज ठाकरेंनी घेतली निवडणूक आयुक्तांची भेट\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nप्रासंगिक : नारळीकर सरांविषयी…\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा...\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nजिंतूर येथे मुख्याध्यापकाने केली शिक्षकास धक्काबुक्की\nकुरुंद्यात हुंडाबळी, सासरच्या जाचास कंटाळुन विवाहितेची आत्महत्या\nगाव तिथे ग्रंथालय संकल्पना कागदावरच, रायगड जिल्ह्यात अवघी 76 ग्रंथालये\nशाळकरी मुलींशी अश्‍लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला अटक\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nलोजपा खासदार रामचंद्र पासवान यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://egnews.in/marathi-news/about-us/", "date_download": "2019-07-21T15:00:19Z", "digest": "sha1:3KQVCS2OBJ3HICR4WNZ22TP4SHAEDL64", "length": 10715, "nlines": 54, "source_domain": "egnews.in", "title": "आमच्याविषयी - EG News मराठी", "raw_content": "\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी 'नौटंकी'च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर 'जनावरांचा मोर्चा'\nनमस्कार, EG न्यूज च्या मराठी पोर्टलवर आपले स्वागत आहे. बातमी मागची बातमी कव्हर करण्यासाठी EG न्यूजचा जन्म झाला. तुम्हाला दिवसभरच्या बातम्या देण्यासाठी कित्येक चॅनेल्स, पोर्टल्स, वृत्तपत्रं उपलब्ध असतील पण प्रत्येक बातमी मागचं कारण, बातमी मागची “अंदर की बात” तिचा तुमच्या आयुष्यावरील परिणाम, आणि एकंदर समाजावर तिचे होणारे परिणाम तुमच्यासमोर आणण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.\nआम्ही कोण आहोत : आम्ही पत्रकारांचा एक समूह आहोत ज्याला देशातल्या मीडियाच्या स्वतंत्र, स्वायत्त वृत्तीची गरज समजली आहे. आम्ही एक सामान्य, लोकशाहीवादी आणि या देशावर निष्ठा असलेल्या सर्वसामान्य भारतीयांचा समूह आहोत, थोडक्यात सांगायचं म्हणजे आम्ही तुमच्यासारखेच आहोत, अगदी तुम्ही आहोत\nआमची काही मार्गदर्शक तत्त्वं:\n१) सामाजिक मालकी : EG न्यूजची मालकी ही पूर्णपणे समाजाची असेल, संपादक मंडळ हे फक्त ट्रस्टी म्हणून, विश्वस्त म्हणून काम बघेल, कुठल्याही लोकशाहीवादी समाजाला एका निर्भीड आणि स्वतंत्र मीडियाची गरज असते, आणि कॉर्पोरेट फंडिंगवरचा मीडिया हा स्वतंत्र राहू शकत नाही याची आम्हाला कल्पना व अनुभव आहे. म्हणून ज्या समाजाला हा मीडिया हवा आहे, त्यांनीच तो मीडिया उभा करावा, चालवावा या विचारांवर आमचा विश्वास आहे. म्हणून पूर्णपणे पब्लिक फंडिंगवर EG न्यूज उभं राहिल आणि चालेल याची दक्षता संपादक मंडळ घेईल.\n२) फेक न्यूज : फेक न्यूज तसेच गोंधळ उडवणाऱ्या, सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या तसंच जातीय धार्मिक तणाव बळकट करणाऱ्या बातम्या तुम्हाला या पोर्टलवर कधीही दिसणार नाहीत. बाकीच्या माध्यमांनी जर असं कंटेंट आधीच शेअर केलं असल्यास त्या न्यूजचा मागोवा घेतानाच तसं कंटेंट आम्ही शेअर करू. EG न्यूज सतत सामाजिक सलोखा व एकात्मतेच्या बाजूने उभ��� राहिल याची काळजी आम्ही घेऊ. तसंच आम्ही कुठलाही कॉपीराईट भंग करणार नाही व कुणाच्या वैयक्तिक अवकाशाचा भंग होईल असे कंटेंट शेअर करणार नाही.\n३) कायदा, सुव्यवस्था आणि शासन : EG न्यूज सतत सरकारी धोरणांच्या सावध चिकित्सेच्या बाजूने असेल, सामान्य मतदार, ग्राहक, युवक, विद्यार्थी, शेतकरी, मध्यमवर्गीय, नोकरदार माणूस व शासन किंवा राज्यकर्ता पक्ष यांच्यात कधीही संघर्ष उपस्थित झाल्यास आम्ही सर्वसामान्य माणसांच्या हक्कपूर्तीसाठी उभे असू, कारण स्वतंत्र मीडिया हा समाजाच्या मालकीचा असतो, सरकारच्या हातातील खेळणं नसतो. EG न्यूजचं संपादक मंडळ हे न्याययंत्रणेचा सन्मान करेल व स्वतंत्र न्यायव्यवस्थेच्या बाजूने उभं राहील.\n४) जाता जाता, तुम्ही पाहिल्याप्रमाणे EG न्यूज मराठीची भाषा ही आजचा युवावर्ग बोलतो ती मराठी असेल, गरज असेल तिथे सोपा इंग्रजी शब्द सोडून आम्ही क्लिष्ट मराठी वापरण्याच्या भानगडीत पडणार नाही. भाषा हे संवादाचे, माहितीच्या आदानप्रदानाचे माध्यम म्हणून वापरण्याचा आमचा उद्देश आहे. EG न्यूजचं इंग्रजी पोर्टल लवकरच सुरू होईल, तिथेही व्यवहारातल्या सर्वमान्य इंग्लीशचा वापर होईल.\n५) नावाबद्दल : EG हे नाव एडवर्ड ग्लोबल या नावापासून आले आहे. प्रसारमाध्यमे समाजमनाला कसं प्रभावित करू शकतात याचा गहन अभ्यास करणारा एडवर्ड बार्नेज अमेरिकेत होऊन गेला, त्याच्या स्मरणार्थ हे नाव ठेवण्यात आलं आहे.\nतुम्ही आम्हाला मदत करू शकता : स्वतंत्र व निर्भीड मीडिया लोकशाहीसाठी आवश्यक असतो, त्यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे, आम्हाला आर्थीक मदत करण्यासाठी एक लिंक आम्ही लवकरच जारी करू, तिथून तुम्ही आम्हाला ही मदत पाठवू शकता, जर तुम्ही आर्थिक मदत करू शकत नसाल तर आमच्या बातम्या शेअर करून, मित्रांपर्यंत यांच्या लिंक्स पोहचवून सुद्धा तुम्ही आम्हाला हातभार लावू शकता.\nसर्व न्यायालयीन प्रकरणे बॉस्टन न्यायक्षेत्राअंतर्गत\nआमच्या होमपेज ला भेट देण्यासाठी\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी ‘नौटंकी’च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘जनावरांचा मोर्चा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://egnews.in/marathi-news/tag/election/", "date_download": "2019-07-21T14:45:49Z", "digest": "sha1:LEICULPMNFHVKF7EYVEXMSQ2MOSHUDUR", "length": 11590, "nlines": 61, "source_domain": "egnews.in", "title": "Election Archives - EG News मराठी", "raw_content": "\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी 'नौटंकी'च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर 'जनावरांचा मोर्चा'\nपार्थ पवारांनंतर रोहित पवारांची राजकारणात एन्ट्री\nपुणे : देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘बाप माणूस’ म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. त्यांना राजकारणातील ‘चाणाक्य’ म्हटलं जाते. त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे राजकारणातील वावर पाहता महाराष्ट्राच्या राजकारणात पवार कुटुंब हे सर्वांसाठी केंद्रच बनले आहे. त्यांच्या सोबत असणारे कौतुक करतात तर विरोधक त्यांच्यावर टीका केल्याशिवाय शांत होत नाहीत. यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये शरद पवार निवडणूक लढवणार की नाही या चर्चांना उधाण आले होते. खूप नाट्यमय घडामोडी घडल्या. अखेर एकाच घरातून लोकसभेला किती उमेदावर उतारावेत याला मर्यादा…\nज्याने मतदानावर ‘बहिष्कार’ टाकला तो बनला ‘खासदार’; वाचा नेमका काय आहे प्रकार\nउस्मानाबाद : लोकसभा निवडणुका म्हणजे लोकशाहीत आपला सहभाग हा मतदान करुन दाखवता येतो. मात्र उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील मतदान दुसऱ्या टप्प्यात होते म्हणजे १८ एप्रिलला घेण्यात आले. या मतदार संघातील बार्शी तालुक्यातील वाणेवाडी गावातील नागरिकांमध्ये स्थानिक नेत्यांबद्दल नाराजी आहे. तसंच गावातील असुविधांमुळे नाराज गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. मतदान झाले त्यावर बहिष्कार टाकून झाला. हे सर्व गावातील शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शकंर गायकवाड यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडले. गायकवाड यांनी केलेल्या विनंतीला मान देऊन गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला…\nनिवडणुकींपूर्वीच ‘या’ मतदार संघात ३७ जणांचा झाला पराभव\nलखनऊ : देशात लोकसभेची रणधुमाळी सुरु आहे. कोण जिंकणार कोण हरणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. आपली ताकद दाखवण्यासाठी उमेदवारही जोरात तयारी करत आहेत. मात्र उत्तर ��्रदेशमध्ये एक विश्वास न बसणारी घटना घडली आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर निकाल लागतो मग कोणाचा पराभव झाला हे समजते. मात्र लखनऊ मतदार संघात निवडणूक होण्याआधीच ३७ जणांचा पराभव झाला आहे. पराभव झालेल्या ३७ जणांना त्यांची फक्त एक चुक महागात पडली आहे. उमेदवारी अर्ज भरताना केलेली चूक त्यांना महागात पडली….\n२०१४ ची पुनरावृत्ती होऊ देणार नाही: शिवसेना\nशिवसेनेच्या ५२ व्या वर्धापनदिनानिमित्त सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली.’ २०१४ ची पुनरावृत्ती २०१९ मध्ये होणार नाही’ अशा शब्दात शिवसेनेने टीका केली. महाराष्ट्रामध्ये तर जिंकूच पण राष्ट्रीय पातळीवरही शिवसेना स्वबळावर लढू शकते असा दावा या अग्र्लेखामध्ये करण्यात आला आहे.आज आमच्यासमोर बऱ्याच अडचणी आहेत. तरीही आम्हाला विश्वास आहे कि, येणाऱ्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात आणि देशपातळीवरही शिवसेना महत्वाची कामगिरी बजावेल असे या लेखात म्हणले आहे. धुळीचे वादळ फक्त दिल्लीने नाही तर संपूर्ण देशाने अनुभवले आहे, फक्त…\nजनता “जनार्दन” की रेड्डी “जनार्दन”\nजनरल थिमय्या पासून विश्वेश्वरय्या पर्यंत वळणं घेत निघालेली कर्नाटकची प्रचारमोहिम थांबली, भारताच्या इतिहासातली आजपर्यंतची सर्वात महागडी विधानसभा निवडणूक म्हणून या निवडणुकीची नोंद घेतल्या जाईल. पंतप्रधान सगळ्याच निवडणूक मोहिमांत दिसतात तसे याही वेळेस आक्रमक आणि उत्साही दिसले, आपल्या अमोघ वक्तृत्वाने आणि टीकाकौशल्याने त्यांनी मैदान गाजवलं खरं पण तरीही बहुमताचा आकडा गाठायला ते कमीच पडले. विशेष म्हणजे या प्रचारमोहिमेत मोदींनी केंद्र सरकारचं एकही काम सांगितलं नाही. नोटबंदी आणि जीएसटी कराची अंमलबजावणी हे जे त्यांचे दोन महत्वाचे प्रकल्प…\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी ‘नौटंकी’च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘जनावरांचा मोर्चा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/health-benefits-of-honey-lemon-lukewarm-water/", "date_download": "2019-07-21T15:55:35Z", "digest": "sha1:G4FF47W6DOPDAYBPIDKMZIB2E3CUBD4V", "length": 17787, "nlines": 126, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "त्वचेचं सौंदर्य ते वजनाची समस्या : ह्या एकाच \"प्रयोगामुळे\" तुम्ही पूर्णपणे फिट राहू शकता", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nत्वचेचं सौंदर्य ते वजनाची समस्या : ह्या एकाच “प्रयोगामुळे” तुम्ही पूर्णपणे फिट राहू शकता\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nआपण सर्वांनीच कधी ना कधी हे ऐकले असेल की, एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध आणि लिंबाचा रस मिसळून सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने त्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. काही जणांच्या मते हे वजन कमी करण्यास सहाय्यकही ठरते.\nकोमट पाणी पिण्याचेही खूप फायदे आहेत, त्यातच मग मध आणि लिंबाचा रस मिसळून पिल्याने ह्या मिश्रणाचा आपल्या शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. तसेच मध हे किती गुणकारी आहे हे देखील आपल्याला माहित आहे. त्यामुळे मधाचे सेवन केल्याने आपण अनेक आजारांपासून बचावले जाऊ शकतो. आज मधाचे असेच काही गुणकारी फायदे आपण जाणून घेणार आहोत.\n१. पोट साफ होते :\nआजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला योग्य वेळी खायला जमत नाही, कधी मिटींग्स तर कधी काम ह्यामुळे अवेळी जेवण हे आजच्या लाइफस्टाइलचा भाग झाले आहे. पण अश्या अवेळी आणि अयोग्य जेवणाचे आपल्या शरीरावर खूप वाईट परिणाम होतात. त्यामुळे अॅसिडिटी, पोट साफ न होणे, पाचन क्रिया मंदावणे त्यातून मग मुळव्याधीचा त्रास उद्भवणे इत्यादी सर्व होतं.\nपण जर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात एक चमचा शहद आणि लिंबाचा रस मिसळून घेतले तर तुम्ही ह्या व्यांधींपासून दूर राहाल. तुमची पोट साफ न होण्याची समस्या देखील दूर होईल. त्यामुळे लिव्हर चांगले राहील आणि अन्न पचण्यास मदत होईल. तसेच मधामुळे पोटामध्ये होणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या इन्फेक्शनपासून आपले संरक्षण होते\n२. वजन कमी होते :\nमध, लिंबू आणि कोमट पाणी दररोज सकाळी घेतल्यास शरीराचे मेटाबॉलिज्म उत्तम होते. यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण संतुलित राहते. ज्यामुळे दिवसभर गोड खाण्याची इच्छा होत नाही. डायटिंग प्रभावी करण्यासाठी ह्या मिश्रणाचे सेवन फायदेशीर ठरते. याचे नियमित सेवन आणि व्यायाम केल्याने वजन लवकर कमी केले जाऊ शकते.\n३. गर्भावस्थेत मध उपयोगी ठरतो :\nगर्भावस्थे दरम्यान जर गर्भवती स्त्रीने मधाचे नियमित सेवन केले, तर तिचे होणारे बाळ हे निरोगी आणि मासि���दृष्ट्या चांगला असतो. त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी आवर्जून मधाचे सेवन करावे.\n४. तोंडाची दुर्गंधी दूर होते :\nलिंबू, मध आणि गरम पाणी तोंडाचा वास दूर करण्यासाठी मदत करते. लिंबूमुळे तोंडातील ग्रंथी सक्रिय होतात आणि बॅक्टीरियाला नष्ट करून तोंडाला शुद्ध करतात. ज्यामुळे तोंडाचा वास येत नाही.\nमध आणि गरम पाण्यामुळे शरीरातील उर्जेचा स्तर वाढतो. शरीरात जास्त ऊर्जा तयार झाल्याने चयापचय क्रिया सुधारते.\n५. त्वचा सतेज होते :\nत्‍वचेला लिंबू खूप फायदेशीर आहे. यातले तत्व रक्ताला शुद्ध करण्यासाठी मदत करतात. नवीन रक्तपेशीच्या निर्मीतीसाठी मदत करतात. तसेच मध हे चेहऱ्याला तरुण ठेवण्यास मदत करते. म्हणून जर तुम्हाला तजेलदार त्वचा हवी असेल तर हे पेय नियमित घ्या.\n६. रोगप्रतिकारक शक्ती वाढते :\nमध, लिंबू आणि गरम पाणी नियमित पिण्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते. यामध्ये एंटीऑक्सिडेंट्स, विटॅमिन्स आणि पोषक तत्व असल्यामुळे बदलत्या मोसमात तुम्ही आजारी पडत नाही.\n७. डोळ्यांसाठी गुणकारी :\nमध हे डोळ्यांसाठी देखील खूप फायद्याचे असते. गाजराच्या रसात मध मिसळून ह्या मिश्रणाचे सेवन केल्याने दृष्टी सुधारते. त्यामुळे ज्यांना चष्मा असेलं त्यांनी नियमितपणे ह्या मिश्रणाचे सेवन केल्याने त्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होऊ शकते.\n८. उच्च रक्तदाब नियंत्रणात येतो :\nलसून आणि मध ह्यांचे एकत्र सेवन केल्याने उच्च रक्तदाब सामान्य होण्यास मदत होते. त्यामुळे उच्च राक्त्बाद असलेल्यांनी ह्याचे सेवन जरूर करावे.\n९. घावांवर देखील मध उपयोगी ठरतो :\nजर तुमची त्वचा जळाली असेलं, कापल्या गेली असेलं किंवा सोलली असेलं तर त्यावर देखील मध हे गुणकारी ठरू शकतं. अश्या प्रकारच्या जखमांवर मध लावल्याने लवकर आराम मिळतो.\n१०. बद्धकोष्ठता दूर होते :\nकोमट पाण्यात शहद आणि लिंबू घातलेलं मिश्रण पिल्याने बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते. हे आतड्याच्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. हे पोटाला हाइड्रेट करते. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.\nत्यामुळे निरोगी आणि स्वस्थ जीवन जगण्यासाठी नियमितपणे कोमट पाणी, मध आणि लिंबू ह्या मिश्रणाचे सेवन करावे. तसेच मध हा एवढा गुणकारी पदार्थ असल्याने आपल्या नियमित आहारात त्याचा प्रकर्षाने समावेश करावा.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← ….अन तो शेवटचा ‘नमस्कार’ ठरला \nफळे आरोग्यासाठी हितकारकच, पण ती खाताना हे नियम पाळलेच पाहिजेत \nआपल्या आरोग्याबद्दल आपणच काही धोकादायक गैरसमज करून घेतले आहेत\nतासनतास काम करून, थकून देखील झोप येत नसेल तर हे उपाय आवर्जून करून पहा\nपंचामृतामधील सर्वगुणसंपन्न दुध आणि मध : आहारावर बोलू काही – भाग ४\n2 thoughts on “त्वचेचं सौंदर्य ते वजनाची समस्या : ह्या एकाच “प्रयोगामुळे” तुम्ही पूर्णपणे फिट राहू शकता”\nआरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त माहिती आहे मला आवडली\nइंग्लिश खाडीवर दोनदा “विजय” मिळवणारी भारतीय महिला आपल्याला “लढणं” म्हणजे काय शिकवते\nजगातील १० देश जेथे लोकांना इन्कम टॅक्स भरावा लागत नाही\nइंग्रजांची आणखी एक कपटनीती आणि शेवटच्या मुघल सम्राटाचा मृत्यू\nटीव्ही रिमोटच्या शोधामागची अफलातून आश्चर्यजनक सत्यकथा…\nरडणाऱ्या बाळाचं, कित्येक अपघातांस जबाबदार धरलं गेलेलं “शापित” चित्र\nयाच फिटनेस टेस्टमुळे युवराज आणि रैना झाले होते टीममधून आउट…\nनवरात्री देशभर साजरी होण्यामागे ही आहेत वेगवेगळी कारणं….\nनरेंद्र मोदी 2019 ला पुन्हा एकदा PM बनू शकतील\nसाला मैं तो ‘President’ बन गया: Donald Trump च्या निवडणुक विजयाचा प्रवास\nflipkart च्या अडचणी – भारतीय इ-कॉमर्सचे चांगले दिवस संपले\nआणि ह्या एका अवलिया शिक्षकामुळे देशाला सचिन तेंडुलकर मिळाला\nआणि मग भारताच्या सैन्यप्रमुखांनी UN रिपोर्टने भारतावर केलेल्या खोटारड्या आरोपांचं उट्ट काढलं\nसर्वात अपयशी करोडपती IPL खेळाडू : दर रन-विकेट-कॅच मागे लाखो रुपयांचा चुना\nबंगळूरूच्या प्रशांतने बनवला पाण्यावर तरंगणारा मोबाईल\nरेल्वे स्थानकातील बोर्डावर स्थानकाची समुद्रसपाटीपासूनची उंची का लिहिलेली असते\nमिलिंद सोमण चं कौतुक करून झालं आता त्याच्या “सुपर मॉम” आई बद्दल वाचा\nअठराव्या वर्षी विधवा होऊनही, भारतातील पहिली महिला इंजिनीअर होण्याचं ‘तिचं’ असामान्य कर्तृत्व\nसम्राट अशोकाच्या १४ राजाज्ञा : अफगाणिस्तान ते कर्नाटक, “तेव्हाच्या” भारताचा “असाही” इतिहास\nकवटीतून पाणी पिणाऱ्या कापालिक साधूंचं धक्कादायक वास्तव\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/tag/meteorology/", "date_download": "2019-07-21T14:58:15Z", "digest": "sha1:HV5SB6W7KWEI2PTQNP6NTUGR6TGZ6S46", "length": 11953, "nlines": 113, "source_domain": "www.krushirang.com", "title": "meteorology", "raw_content": "\n[ July 20, 2019 ] कडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\tमहाराष्ट्र\n[ July 20, 2019 ] महाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\n[ July 20, 2019 ] शेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\tकोल्हापूर\n[ July 20, 2019 ] बिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\tअहमदनगर\n[ July 20, 2019 ] तंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\tआंतरराष्ट्रीय\nराज्यात 24 जिल्ह्यांत कमी पाऊस\nपुणे : राज्यात पाऊस झाला असला तरी तो समाधानकारक नाही. छावण्या, दुष्काळ, जनावरांचा चारा, पेरणी याच्या चिंतेत असलेला शेतकरी अजुनही चिंतेत आहे. कारण राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. राज्यातल्या 51 तालुक्यांमध्ये सरासरीच्या [पुढे वाचा…]\nपाऊस होईना, दुष्काळी वैतागही संपेना..\nअहमदनगर : आज-उद्या करीत मॉन्सूनचे आगमन अखेर कोकणात झाले आहे. मात्र, तरीही पावसाचा जोर नसल्याने दुष्काळी भागातील वैताग हटलेला नाही. कोकणात व सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर काही प्रमाणात पाऊस पडत असल्याने त्या भागातील आशा पल्लवित झाली आहे. [पुढे वाचा…]\nGood News | कोल्हापूरपर्यंत आला मॉन्सून..\nपुणे : वायू या चक्रीवादळामुळे लांबलेला मॉन्सून अखेर महाराष्ट्रात दाखल झाला आहे. कोकण किनारपट्टी व सह्याद्री घाटमाथ्यावर यामुळे जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून कोल्हापूर व परिसरात मॉन्सून आल्याची वार्ता हवामान विभागाने जाहीर केली आहे. शनिवारपर्यंत (ता. [पुढे वाचा…]\nBlog | कुंभी पडल्या, पाऊस येणार..\nआपल्या पुर्वजांची निरिक्षण क्षमता अफाट होती. निरिक्षण क्षमतेच्या बळावरच त्यांनी पाऊस येण्याचे संकेत निश्‍चित केले होते. पुणे जिल्ह्याच्या डोंगरी पट्टयात मुसळधार पाऊस पडण्याचे पारंपारिक संकेत आहेत. दुर्गम डोंगरी भागात कुंभी नावाचे झाड आहे. झाडांची फळ [पुढे वाचा…]\nउद्यापर्यंत नक्कीच येणार मॉन्सून..\nमुंबई : वायू नावाच्या चक्रीवादळाने मुंबई व कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. त्यातच या चक्रीवादळाने दिशा बदलल्याने गुजरातमध्ये अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. तर, मॉन्सूनही आता वेगाने पुढे सरकू लागला आहे. हवामान विभागाच्या [पुढे वाचा…]\nम्हणून १.६० लाख लोकांना हलवले सुरक्षितस्थळी\nमुंबई : वायू या चक्रीव��दळाने मॉन्सून बाधित करण्यासह देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर धडक देण्यास सुरुवात केली आहे. वादळाचा वेग व दिशा लक्षात घेऊन कोकण व मुंबईत अतिदक्षतेचा इशारा देण्यासह गुजरातमधील सुमारे १ लाख ६० हजारे लोकांना [पुढे वाचा…]\nकृत्रिम पावसासाठी उजाडणार जुलै महिना..\nपुणे : राज्यातील दुष्काळी परिस्थितीत दिलासा देण्यासाठीचे प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू असतानाच आता राज्यभर कृत्रिम पाऊस पाडण्यासाठीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने ३० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यानुसार आता निविदा प्रक्रिया राबविली जात असून जुलै [पुढे वाचा…]\nआज या भागात होणार पाऊस; स्कायमेटचा अंदाज\nपुणे : मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाल्याने सध्या महाराष्ट्रात काही ठिकाणी शेतकरी आनंदात आहे. तर काही ठिकाणी अजूनही पहिल्या दमदार पावसाची आस कायम आहे. अशावेळी आज राज्यातील काही भागात पावसाची शक्यता स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने [पुढे वाचा…]\n‘वायू’वेगाने येत आहे गुजरातवर संकट..\nमुंबई : बंगालच्या उपसागरात फनी नावाच्या वादळाने उच्छाद घातल्याची दुर्दैवी घटना ताजी असतानाच आता मुंबईसह गुजरात राज्याच्या किनारपट्टीवर वेगाने वादळी संकट येत आहे. हवामान विभागाने वायू असे नाव दिलेल्या या वादळामुळे महाराष्ट्र व गुजरातच्या किनारपट्टीवर [पुढे वाचा…]\nखरीप नियोजन | शेतकरी बंधुंनो, येत्या हंगामात असे करा नियोजन\nयंदाच्या वर्षी पाऊस उशिरा येणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने व्यक्त केल आहे. त्यातच मे महिन्यात पडणाऱ्या अवकाळी पावसाने गुगांरा दिल्याने बळीराजा चिंतेत आहे. त्यांची नजर सतत आभाळाकडे भिरभिरत आहे. अशा पद्धतीने दुष्काळाच्या झळा अधिकच तीव्र [पुढे वाचा…]\nकडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\nमहाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\nशेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\nबिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\nतंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\nबिझनेसवाला | खरेदी म्हणजे श्रीमंती मिळवणे नव्हे.. मग काय\nमराठवाड्यात लगेच पाऊस न पडल्यास दुष्काळ अटळ\nराज्यातील 5 जिल्हा परिषद बरखास्त\nविशेष | रामदास बोट दुर्घटना\nबिझनेसवाला | संधीचे सोने करा; ई-कारकडे पहा..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://getvokal.com/question-marathi/VL94R4PHM-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A4%BE", "date_download": "2019-07-21T15:36:52Z", "digest": "sha1:ZG6SURXQI476O7UKFQMCGFEBJO4QY5BW", "length": 6058, "nlines": 92, "source_domain": "getvokal.com", "title": "बिजनेस कसा वाढवायचा? » Business Kasa Vadhvaycha | Vokal™", "raw_content": "\nचेतावणीः हा मजकूर एक चूक असू शकतो. ऑडिओ सॉफ्टवेअरद्वारे मजकुरात रुपांतरित केले आहे. ऑडिओ ऐकू पाहिजे.\n500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊\nअगरबत्ती बनवण्याचा बिजनेस कसा सुरु करावा\nडोमेन विकून किंवा खरेदी करून पैसे कमवता येऊ शकतात का तसेच हा साईड बिजनेस असू शकतो का\nयूट्यूब वर डोमेन खरेदी करणे आणि विकणे हा साइड बिजनेस आहे असं म्हटलं जात हे खरे आहे का आणि त्यातून पैसे कमवता येऊ शकतात का\nकोणता धंदा केला तर आपल्याला लाभ होईल\nमी व्यवसायीक बनू शकतो का\nनवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी काय करायला हवे\nसध्या मार्केट ला कोणता धंदा चांगला चालतो\nबिजनेस चालू करायचं आहे परंतु पैसे नाहीत तरी मी काय करू\nऔद्योगिक सहकारी संस्था उभी करायची आहे तरी त्याबद्दल माहिती द्या\nमी सध्या नोकरी करत आहे पण मला लवकरच पार्ट टाईम किंवा फुल टाईम व्यवसाय करु वाटतोय कोणता व कसा करु शकतो\nपोल्ट्री फार्म सुरु करण्यासाठी माहिती द्या\nकमी पैशात बोकड पालन व्यवसाय कसा करावा\nबिजनेस वाढवण्यासाठी मला काय करावे लागेल\nमी IAS झालो तर मला बिजनेस करता येईल का\nमला व्यवसायामध्ये मदत मिळेल का\nव्यवसाय करायचा आहे पण काय करू हे समजत नाही\nमला मोबाईल रिचार्जे व्यवसाय करायचा आहे तरी कसा करावा\nरिअल इस्टेट बिजनेस म्हणजे काय\nकमी पैशात मी गावामध्ये कोणता व्यवसाय करू\nचेतावणीः हा मजकूर एक चूक असू शकतो. ऑडिओ सॉफ्टवेअरद्वारे मजकुरात रुपांतरित केले आहे. ऑडिओ ऐकू पाहिजे.\nचेतावणीः हा मजकूर एक चूक असू शकतो. ऑडिओ सॉफ्टवेअरद्वारे मजकुरात रुपांतरित केले आहे. ऑडिओ ऐकू पाहिजे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mahadhan.co.in/product-portfolio/%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%95/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9C-zn-%E0%A4%88%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%8F/?lang=mr", "date_download": "2019-07-21T14:42:16Z", "digest": "sha1:O7TLOGVWH3X6A55J7F6UKCEJGMVA5NIT", "length": 4199, "nlines": 77, "source_domain": "mahadhan.co.in", "title": "ज़िंक ईडीटीए फर्टिलायझर - मायक्रोनुट्रिएंट फर्टिलायझर | महाधन फर्टिलायझर", "raw_content": "\nसूक्ष्म पोषक घटक खते\nHome सूक्ष्म पोषक घटक महाधान ��� Zn ईडीटीए\nमहाधान – Zn ईडीटीए\n(चेलाटेड एकेरी आणि बहु सूक्ष्म पोषक घटक)\nत्यांमध्ये कोणते पोषक घटक असतात\nमहाधान – Zn ईडीटीए यामध्ये Zn @ 12% आहे\nठिबक आणि पानांवरील फवारणीसाठी अनुरूप\nते काय आहेत आणि त्यांची पिकाच्या पोषणात कशी मदत होते\nती पिकांसाठी सूक्ष्म पोषक घटकांची उपलब्धता वाढवतात.\nती पिकांची पोषक घटकांची क्षमता वाढवतात.\nकीड आणि रोगांची पिकांतील सहनशक्ती वाढवतात.\nत्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतो\nपिकाची सुधारित गुणवत्ता आणि पिकाचे अधिक उच्च उत्पन्न, यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतून जास्त कमाई होते.\nविविध प्रकारच्या पिकांवर शेतकरी याचा वापर करू शकतात: फळ पिके, लागवडीची पिके आणि शेतातील पिके.\nकोणत्या पिकांमध्ये शेतकरी याचा वापर करू शकतील\nफळ पिके आणि भाज्यांची पिके.\nCategory: सूक्ष्म पोषक घटक\nमहाधान झिंकसल्फ 21% आणि महाधान झिंकसल्फ 33%\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A4%B5/", "date_download": "2019-07-21T15:10:35Z", "digest": "sha1:CUN4XOHO6DRCMTNQXEJ6PLHM4OULIAHE", "length": 3790, "nlines": 55, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\nतयारी विधानसभेची : प्रकाश जावडेकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट \nTag - रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन\nसॅन फ्रान्सिस्कोमधील रशियाचा वाणिज्य दुतावास बंद करण्याचे ट्रम्प प्रशासनाचे आदेश\nवॉशिंग्टन : सॅन फ्रान्सिस्को शहरात असलेले रशियाचे वाणिज्य दुतावास बंद करण्याचे आदेश ट्रम्प प्रशासनाने दिले आहेत . याबरोबरच वॉशिंग्टन आणि न्यूयॉर्कमध्ये...\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाट���ल\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2019-07-21T15:41:53Z", "digest": "sha1:SG4EBVPWNLVY4BABZPTMPHC3PFU3JHMS", "length": 4413, "nlines": 59, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "हिंदू पाकिस्तान Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nआज मुंडे साहेबांची खूप आठवण येत आहे, कार्यकारिणी बैठकीत मुख्यमंत्री भावूक\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\nTag - हिंदू पाकिस्तान\nशशी थरुर यांची गर्लफ्रेंड पाकिस्तानी असल्यामुळे त्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन रहावे : स्वामी\nटीम महाराष्ट्र देशा : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून संघ आणि भाजपवर नेहमी टीका करणारे कॉंग्रेस नेते खासदार शशी थरूर यांना सुब्रह्मण्यम स्वामी यांनी चांगलच धारेवर...\nशशी थरूर म्हणजे काँग्रेसच्या कळपात सोडलेले ‘पोपट’, ते भाजपचीच भाषा बोलतात\nटीम महाराष्ट्र देशा: २०१९ मध्ये पुन्हा भाजपची सत्ता आल्यास भारत हा ‘हिंदू पाकिस्तान’ होईल असे वादग्रस्त वक्तव्य कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी केले आहे. थरूर...\nआज मुंडे साहेबांची खूप आठवण येत आहे, कार्यकारिणी बैठकीत मुख्यमंत्री भावूक\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/district-planning-board/", "date_download": "2019-07-21T15:09:43Z", "digest": "sha1:C5RMY3EFTE2XC4YU2DIJMFXKDKAVCIL4", "length": 3634, "nlines": 55, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "District Planning Board Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या स��पर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\nतयारी विधानसभेची : प्रकाश जावडेकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट \nजिल्हा नियोजन मंडळासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून एकमताने उमेदवार देणार – पगार\nनाशिक: जिल्हा नियोजन मंडळाच्या निवडणुकीसाठी जिल्हा पस्य व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून एकमताने उमेदवार दिले जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे...\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%9A_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2019-07-21T15:10:15Z", "digest": "sha1:VAQ7HQT2ZGD7ONRVID57746NL73YP44J", "length": 5436, "nlines": 123, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भरूच जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\n५,२५३ चौरस किमी (२,०२८ चौ. मैल)\n२६१ प्रति चौरस किमी (६८० /चौ. मैल)\nभरूच जिल्ह्याची माहिती या लेखात आहे. भरूच शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\nभरूच जिल्हा दक्षिण गुजरातमधील एक जिल्हा आहे.\nअहमदाबाद • अमरेली • अरवली • आणंद • कच्छ • खेडा • गांधीनगर • गीर सोमनाथ • छोटाउदेपूर • जामनगर • जुनागढ • डांग • तापी • दाहोद • देवभूमी द्वारका • नर्मदा • नवसारी • पंचमहाल • पाटण • पोरबंदर • बनासकांठा • बोटाड • भरूच • भावनगर • महीसागर • महेसाणा • मोर्बी • राजकोट • वडोदरा • वलसाड • साबरकांठा • सुरत • सुरेंद्रनगर\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ मे २०१५ रोजी १६:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/swain-flu-dead-lipangav/", "date_download": "2019-07-21T15:01:48Z", "digest": "sha1:G2ORTQXR2RUOONZZGAGVUUGJ7MSYJ3Y3", "length": 16422, "nlines": 233, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "स्वाईन फ्लूने श्रीगोंद्यातील तरुणाचा मृत्यू | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nसंगमनेर : पुणे नाशिक महामार्गावर अपघातात एक ठार, तीन जखमी\nपुढील 48 तासांत मुसळधार\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nनाशिकमध्ये ट्रेक फाउंडर्स राईडची यशस्वी सांगता\nमहिला पोलीसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल\nउष्माघाताने मेलेले २९ मोर गेले कुठे\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nपारोळ्यातील बालसंस्कार शिबिरात ४५०० विद्यार्थ्यांची नोंद\nभोरगाव लेवा पंचायतला पुस्तक भेट\nसावखेडा सरपंच पद अपात्र : औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nनुकसानग्रस्त पाच शेतकर्‍यांना ७० हजारांची मदत\nडॉक्टराकडे घरफोडी करणार्‍या तिघांना बेड्या\nचाराटंचाईने घेतला गायीचा बळी\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nचरणमाळ घाटात अडीच लाखाची लूट करणार्‍या म्होरक्यास अटक, दोन फरार\nप्रकाशा येथे बिबटयाची मादी मृतावस्थेत\nमोलगी येथे विद्यार्थ्यांसाठी जीवन कौशल्य प्रशिक्षण शिबिर\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nस्वाईन फ्लूने श्रीगोंद्यातील तरुणाचा मृत्यू\nलिंपणगाव(वार्ताहर) – श्रीगोंदा तालुक्यातील एरंडोली येथील शेतकरी कुटुंबातील रोहिदास चंद्रकांत इथापे (वय 42) यांचा अखेर स्वाईन फ्लूने पुणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. हा नगर जिल्ह्यातील या हंगामातील स्वाईन फ्लूचा पहिला बळी आहे. रोहिदास इथापे यांनी सर्दी, खोकला व थंडीताप येताच शिरूर, बेलवंडी येथील खासगी रुग्णालयात काही दिवस उपचार घेतले. पण त्यांची प्रकृती आणखीच बिघडत गेली.त्यांना तातडीने पुणे येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. गेली दहा दिवस तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण काही उपयोग झाला नाही. अखेर काल त्यांनी अखेरचा श्‍वास घेतल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.\nमयत इथापे यांच्या पश्‍चात पत्नी, आई- वडिल, भाऊ तसेच एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पत्नीलाही स्वाईन फ्लूची लागण झाली असून तिच्यावरही उपचार सुरू आहेत. तिच्यात सुधारणा झाल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले.\nकामगारांच्या हक्कासाठी शिवसेना नेहमी पाठीशी राहील\nनगाव येथे चौघांना डेंग्यूसदृश आजाराची लागण\nभीषण अपघातात 9 युवक ठार\nउज्जैन येथे भाविकांच्या बसला अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू\nघोटी : जिंदल कंपनीजवळ अनोळखी युवकाचा मृतदेह\nBreaking : जम्मू-काश्मीर: जैश ए मोहम्मदच्या २ दहशतवाद्यांचा खात्मा\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nमहापरिनिर्वाण दिनानिमित्त भीमसैनिकांची चैत्यभूमीवर गर्दी\nmaharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nधुळे मनपा निवडणूक विशेष Blog : ना. गिरीश महाजन निवडणूकांचे किंगमेकर\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, धुळे, ब्लॉग, राजकीय\nकोणत्याही एका पक्षाचा प्रभाव लोकशाहीसाठी घातकच : मा.गो. वैद्य\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या, राजकीय\nजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणारे शेख यांचा उपचारादरम्यान मृत्यू\nBreaking News, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nमुंबई : कुलाबा येथील भीषण आगीत एकाचा होरपळुन मृत्यू\nभीषण अपघातात 9 युवक ठार\nमुंबई : टॅक्सी ड्राइवर असणाऱ्या ‘नामदेव भाऊं’ना बेस्ट ऍक्टरचे नामांकन\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\nनाशिकमध्ये ट्रेक फाउंडर्स राईडची यशस्वी सांगता\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nमहिला पोलीसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nभीषण अपघातात 9 युवक ठार\nउज्जैन येथे भाविकांच्या बसला अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू\nघोटी : जिंदल कंपनीजवळ अनोळखी युवकाचा मृतदेह\nBreaking : जम्मू-काश्मीर: जैश ए मोहम्मदच्या २ दहशतवाद्यांचा खात्मा\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A8_%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8B", "date_download": "2019-07-21T14:46:49Z", "digest": "sha1:K77YKQHJUKT5XT75SG5FDXLBE65TMJP6", "length": 30906, "nlines": 113, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:वार्तांकन नको - विकिपीडिया", "raw_content": "\nवृत्तपत्रीय लेखनाची वार्तांकनशैली ही विश्वकोषीय लेखनाशी विसंगत ठरते .\nवृत्तपत्रीयशैलीतील लेखन मुख्यत्वे वार्ताहारांच्या दृष्टीकोणामुळे झालेले प्रथम पुरूषी लेखन असते. यातील लेखन प्रयोग जसे की \"असे मला/आम्हाला कळाले/आढळले/दिसून आले/दिसून येते\" अशा तत्सम स्वरूपाचे असते. विश्वकोषीय लेखनात तृतीयपुरूषी लेखन करावे लागते. यात \"मी, आम्ही, आम्हाला, तु तुम्ही तुम्हाला आपल्याला आपण\" अशा स्वरूपाच्या वाक्यरचना टाळणे अभिप्रेत असते.\nवृत्तपत्रीय लेखन बर्‍याचवेळा कालसापेक्ष असते.वृत्तपत्रास तारीख असते त्या तारखेच्या संदर्भाने वाचक \"अलिकडे, नुकतेच, काल, आज, उद्या, गेल्या महीन्यात/वर्षी, या महीन्यात/वर्षी, पुढच्या महीन्यात/वर्षी\" अशा शब्दांचा नेमका अर्थ लावू शकतात.विश्वकोशीय वाचताना \"अलिकडे, काल, आज, उद्या\" अशा कालवाचक शब्दांवरून \"नेमके केव्हा \" याचा बोध होत नाही किंवा चुकीचा बोध होण्याची शक्यता निर्माण होते त्यामुळे कालसापेक्षता आवर्जून टाळली पाहीजे.\nवृत्तपत्रीय लेखनात एकच बाजू कशी बरोबर आहे अशा स्वरूपाची वार्ताहरांची स्वतःची पुर्वग्रह/मते/निष्कर्शांचे प्रतिबिंब असू शकते जे तटस्थ आणि साक्षेपी असेल याची बर्‍याचदा खात्री नसते.\nआपण [ वार्तांकन दोष] येथे टिचकी देऊन या सहाय्यपानावर पोहोचला असालतर, कृपया ब्राऊजरच्या 'बॅक की' वर टिचकून आपण वाचत होता त्या पानावर परत जाऊन त्या लेखातील वार्तांकनता दोष असलेल्या लेखनाचे पुर्नलेखन करून मराठी विकिपीडियास सहाय्य करावे ही नम्र विनंती.\n१ विकिपीडिया काय नाही\n२ अविश्वकोशिय वार्तांकन प्रयोग\n३ काही अविश्वकोशिय वार्तांकन लेखन उदाहरणे\n४ पत्रकारीतेतील आदर्श ��णि विश्वकोशीय लेखनातील साम्यस्थळे आणि फरक\n५ हे सुद्धा पहा\nमुख्य पान: विकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हे\nविकिपीडियाचा आवाका मुक्त आहे पण परिघाला ज्ञानकोशीय मर्यादा आहेत.\nपहिल्या माहितीची स्रोत किंवा ब्रेकिंग न्यूज नाही.\nभविष्यकालीन घटनांची असंबद्ध यादी नाही. (या विषयावर अधीक तात्वीक चर्चा विकिपीडिया:उल्लेखनीयता येथे करा.\nआढळते/आढळतो/आढळून आले , दिसते, दिसून येते\nकाही अविश्वकोशिय वार्तांकन लेखन उदाहरणे[संपादन]\nकोट्यवधी रूपयांच्या टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी त्यांची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आली.[ संदर्भ हवा ] [ वार्तांकन दोष]\nन्यायालयात आरोप सिद्ध होण्यापूर्वी अटक होऊन व्यक्तीस जेल मध्ये जावे लागले तरी वृत्तपत्रीय लेखक अशा स्वरूपाचे लेखन करू शकतात. विश्वकोशिय लेखनात मात्र अधीक सुसंगत नेमकेपणा अभिप्रेत असतो.वरील वाक्यात घटना केव्हा घडली त्यातारखेचा उल्लेखही नाही \"अलिकडे केव्हातरी घडले \" अशास्वरूपाचे लेखन विश्वकोशिय लेखनास अनुसरून नसते.\nपत्रकारीतेतील आदर्श आणि विश्वकोशीय लेखनातील साम्यस्थळे आणि फरक[संपादन]\nविकिपीडिया ज्ञानकोश आहे.पत्रकारीतेतील आदर्शांप्रमाणेच विकिपीडियातील लेख तटस्थ, वस्तूनिष्ठ, समतोल, सर्वसमावेशक दृष्टिकोनातून लिहिणे अपेक्षित असते (पण पत्रकारीतेत या बाबींकडे मवाळपणे पाहिले जाते) .अर्थातया सर्व बाबींबाबत ज्ञानकोशातील अपेक्षेचा बार पत्रकारीतेपेक्षाही खूपच अधीक उंचीवर,अधीक कडक असतो .\nपत्रकारीतेत माहितीस दुजोरा घेणे आणि खातरजमा करणे अभिप्रेत असते;पण एकतर असेकरणे संबधीत पत्रकारावर व्यक्तिश: अवलंबून असते वृत्तपत्रीय लेखनात व्यक्तिगत निरीक्षण,निष्कर्श आणि प्रथम स्रोतातील(अ-पुर्वप्रकाशित) तसेच मौखीक माहिती स्विकारता येते .ज्ञानकोशात पहिली मांडणी केली जात नाही, आधी कुठेतरी मांडणी/लेखन झाले आहे अशा मांडणीचे समसमीक्षण झाले आहे अशा माहितीचे खातरजमा करण्यायोग्य जमेल तेवढे वाक्यागणीक पुर्वप्रकाशित स्रोतातील संदर्भही द्यावे लागतात.\nवृत्तपत्रीय लेखनात हातातील लेख विषयाकडे संबधीत विषयाच महत्व अधोरेखीत करण्याकरिता/लक्षवेधण्याकरिता/वाचकाच्या संवेदना/विवेक जागृतकरण्याकरिता लक्षवेधक मथळे आणि लक्षवेधी लेखन करण्यास अनुमती असू शकते पण असे करताना पत्रकाराच्या/लेखकाच���या व्यक्तिगत मताचे प्रतिबिंब येत तटस्थता, वस्तूनिष्ठता , समतोलता या मुल्यांशी तडजोड काही अंशी स्विकारली जाते.\nज्ञानकोशीय लेखकाच्या अपेक्षा भिन्न असतात.विश्वकोशीय वाचकांना भाषेचे सौंदर्य/लक्षवेधकता अपेक्षित नसते, तर निव्वळ ज्ञान आणि माहिती हवी असते. वाचकाचा दृष्टिकोन: आम्ही ज्ञानकोश मोजक्या तथ्यांसाठी आणि आकडेवारीसाठी वाचतो. येथे आम्हाला इतरांची परस्परविरोधी मते विशिष्ट संदर्भासहित मिळावीत. पण आमचे मन आणि विचार प्रभावित करण्याकरिता ज्ञानकोशांतील लेखकांचे मत त्यात मिसळू नका असा असतो. कोशांतील लेख वाचून वाचक आपले मत आपण बनवतो.ज्ञानकोशाच काम सत्य जस आहे तस मांडण्याच आहे ; विवेकाची जबाबदारी ज्याची त्याची व्यक्तिगत आणि माहिती आणि समाजातील इतर घटकांची आहे , वाचकाच्या विवेकाची जबाबदारी ज्ञानकोशांची नसते.\nवृत्तपत्रीय लेखनात सद्दघटना किंवा लक्षवेधी लेखनाने सुरवात केली जाते , विषयाची ओळख पार्श्वभूमी इतिहास या बाबी नंतर वेगळ्या क्रमाने येतात.विश्वकोशीय लेखनात विषयाची व्याख्या ओळख इतिहास शेवटी सद्द स्थिती असा क्रम येतो.\nविकिपीडिया नवीन लेखकांना आणि संपादकांना विश्वकोशीय संपादनात पुढाकार घेण्यास प्रोत्साहन देते. मराठी विकिपीडिया हि काही सर्वसाधारण वेबसाईट नाही, विकिपीडिया एनसायक्लोपिडीया विश्वकोश/ज्ञानकोश आहे. येथील लेखन मजकुर आणि लेखन संकेत ज्ञानकोशीय परिघास अनुरूप असणे गरजेचे असते, विकिपीडियावर लिहिताना वार्तांकन अथवा वृत्तपत्रीयशैलीतील लेखन मुख्यत्वे वार्ताहारांच्या दृष्टीकोणामुळे झालेले प्रथम पुरूषी लेखन प्रयोग \"असे मला/आम्हाला कळाले/आढळले/दिसून आले,दिसून येते/\" प्रयोग टाळणे अभिप्रेत असते. शिवाय असे लेखन बऱ्याचदा नवागत संपादकांकडून ऑनलाईन वृत्तपत्र माध्यमातून जसेच्या तसे कॉपी पेस्ट झाल्यास कॉपीराईट कायद्दांचा भंग होणे संभवते.\nवर्तमान अथवा भविष्यातील \"काळाची गरज\" स्वत: किंवा इतरांनी उल्लेखीलेली या सुद्धा ज्ञानकोशाकरीता अनुल्लेखनीय आहेत.\nकृपया या लेखात/लेखनात जर वार्तांकन शैली असेल तर संदर्भासहीत पुर्नलेखन करून मराठी विकिपीडियास सहकार्य करावे हि नम्र विनंती.\nआपण करू इच्छित असलेला लेखातील बदल जतन करण्यापूर्वी, बदलांची झलक पाहून घेऊन ते योग्य असल्याची खात्री करून घ्यावी असे सूचित क��ले जात आहे.\nज्ञानकोशांत साक्षेपी(संदर्भ असलेली काही विरुद्ध मते असल्यास, त्यांच्यासह), शक्य तिथे संदर्भ असलेली, वस्तुनिष्ठ आणि तटस्थपणे दिलेली माहिती मिळ्ते.\nइथे वाचकांना भाषेचे सौंदर्य अपेक्षित नसते, तर निव्वळ ज्ञान आणि माहिती हवी असते. वाचकाचा दृष्टिकोन: आम्ही ज्ञानकोश मोजक्या तथ्यांसाठी आणि आकडेवारीसाठी वाचतो. येथे आम्हाला इतरांची परस्परविरोधी मते विशिष्ट संदर्भासहित मिळावीत. पण आमचे मन आणि विचार प्रभावित करण्याकरिता ज्ञानकोशांतील लेखकांचे मत त्यात मिसळू नका असा असतो. कोशांतील लेख वाचून वाचक आपले मत बनवतो.\nसारे विश्वकोश, विश्वकोशाची विश्वासार्हता जपण्याकरिता केवळ वस्तुनिष्ठ लेखन करण्याचा संकेत पाळत असतात. त्यामुळे शब्दांचा(स्वतः जोडलेल्या विशेषणांचा) फुलोरा असलेले, स्वतःच दिलेला व्यक्तिगत दुजोरा देणारे, इत्यादी ललित लेखन किंवा ब्लॉग या स्वरूपातील लेखन विश्वकोशात नसते.. विश्वकोशांना स्वतःचा विशीष्ट वाचकवर्ग असतो. तो केवळ विश्वासार्ह, संक्षीप्त(मोजके) साक्षेपी(संदर्भ असलेली काही विरूद्ध मते असल्यास, त्याच्या सह) शक्य तीथे संदर्भ असलेली वस्तुनिष्ठ(Facts) आणि तटस्थपणे (impartial) दिलेली माहिती वाचत असतो.\nललीत लेखनाच्या किंवा ब्लॉग स्वरूपातील लेखन आपल्या आवडीचा किंवा सवयीचा भाग असेल तर, विकिपीडियात लिहिण्याच्या दृष्टिने, आपण आधी मराठी विकिपीडियात आधीपासून असलेल्या एखाद दुसर्‍या लेखांमध्ये भर घालून पाहू शकता, मुखपृष्ठ सदर म्हणून मागे निवडले गेलेले लेख अभ्यासू शकता अथवा धूळपाटी येथे कच्चे लेखन करून इतर संपादकांचे सहाय्य घेऊन ते बरोबर करून घेऊ शकता .\nपत्रकारीतेतील आदर्श आणि विश्वकोशीय लेखनातील साम्यस्थळे आणि फरक\nविकिपीडिया ज्ञानकोश आहे.पत्रकारीतेतील आदर्शांप्रमाणेच विकिपीडियातील लेख तटस्थ, वस्तूनिष्ठ, समतोल, सर्वसमावेशक दृष्टिकोनातून लिहिणे अपेक्षित असते (पण पत्रकारीतेत या बाबींकडे मवाळपणे पाहिले जाते) .अर्थात या सर्व बाबींबाबत ज्ञानकोशातील अपेक्षेचा बार पत्रकारीतेपेक्षाही खूपच अधीक उंचीवर,अधीक कडक असतो .\nपत्रकारीतेत माहितीस दुजोरा घेणे आणि खातरजमा करणे अभिप्रेत असते;पण एकतर असेकरणे संबधीत पत्रकारावर व्यक्तिश: अवलंबून असते वृत्तपत्रीय लेखनात व्यक्तिगत निरीक्षण,निष्कर्श आणि प्रथम स्रोतातील(अ-पुर्वप्रकाशित) तसेच मौखीक माहिती स्विकारता येते .ज्ञानकोशात पहिली मांडणी केली जात नाही, आधी कुठेतरी मांडणी/लेखन झाले आहे अशा मांडणीचे समसमीक्षण झाले आहे अशा माहितीचे खातरजमा करण्यायोग्य जमेल तेवढे वाक्यागणीक पुर्वप्रकाशित स्रोतातील संदर्भही द्यावे लागतात.\nवृत्तपत्रीय लेखनात हातातील लेख विषयाकडे संबधीत विषयाच महत्व अधोरेखीत करण्याकरिता/लक्षवेधण्याकरिता/वाचकाच्या संवेदना/विवेक जागृतकरण्याकरिता लक्षवेधक मथळे आणि लक्षवेधी लेखन करण्यास अनुमती असू शकते पण असे करताना पत्रकाराच्या/लेखकाच्या व्यक्तिगत मताचे प्रतिबिंब येत तटस्थता, वस्तूनिष्ठता , समतोलता या मुल्यांशी तडजोड काही अंशी स्विकारली जाते.\nज्ञानकोशीय लेखकाच्या अपेक्षा भिन्न असतात.विश्वकोशीय वाचकांना भाषेचे सौंदर्य/लक्षवेधकता अपेक्षित नसते, तर निव्वळ ज्ञान आणि माहिती हवी असते. वाचकाचा दृष्टिकोन: आम्ही ज्ञानकोश मोजक्या तथ्यांसाठी आणि आकडेवारीसाठी वाचतो. येथे आम्हाला इतरांची परस्परविरोधी मते विशिष्ट संदर्भासहित मिळावीत. पण आमचे मन आणि विचार प्रभावित करण्याकरिता ज्ञानकोशांतील लेखकांचे मत त्यात मिसळू नका असा असतो. कोशांतील लेख वाचून वाचक आपले मत आपण बनवतो.ज्ञानकोशाच काम सत्य जस आहे तस मांडण्याच आहे ; विवेकाची जबाबदारी ज्याची त्याची व्यक्तिगत आणि माहिती आणि समाजातील इतर घटकांची आहे , वाचकाच्या विवेकाची जबाबदारी ज्ञानकोशांची नसते.\nवृत्तपत्रीय लेखन क्रम इन्व्हर्टेड पिरॅमीड (व्यस्त मेरू) पद्धतीचा असतो. सद्दघटना किंवा लक्षवेधी लेखनाने सुरवात केली जाते , विषयाची ओळख पार्श्वभूमी इतिहास या बाबी नंतर वेगळ्या क्रमाने येतात.विश्वकोशीय लेखनात विषयाची व्याख्या ओळख इतिहास शेवटी सद्द स्थिती असा क्रम येतो.\nह्या सूचना संदेशाचे पान • या सूचना संदेशा बद्दल चर्चा • हा संदेश अनपेक्षित अथवा सुधारण्याजोगा आहे काय योग्य सूचना कृपया नोंदवा/कळवा • इतर माहिती इत्यादी\nहा संदेश अनपेक्षित अथवा सुधारण्याजोगा आहे काय योग्य सूचना कृपया नोंदवा/कळवा\nही सूचना आपल्यापर्यंत स्वयंचलित लेखन/संपादन सुयोग्यता छाननी आणि नियंत्रणप्रणालीतून येत आहे. मराठी विकिपीडियावर अद्याप ही प्रणाली प्रायोगिक तत्वावर वापरली जात असून हि प्रणाली स्वयंचलित असल्यामुळे काही वेळा चुकीचे संदेश देऊ शकते किंवा कसे हे कळण्यास आपल्या मदतीची आवश्यकता आहे. खासकरून विकिपीडिया:धूळपाटी आणि विकिपीडिया:मदतकेंद्र या पानावर लिहीताना हा संदेश दिसल्यास आणि तसे दिसणे अयोग्य असल्यास तेथे ते आवर्जून नमूद करावे.\nहा संदेश आपल्या पर्यंत का आला आहे हे न समजल्यास अथवा चूकीने आला आहे असे वाटल्यास, हा संदेश कोणत्या प्रकारचे संपादन करताना दाखवला गेला याची नोंद विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन येथे आवर्जून करावी.आपण अशी मदत करण्यामुळे भविष्यात इतर सदस्यांना खासकरून नवागत आणि अनामीक सदस्यांना संपादने करताना त्रास होणार नाही याची काळजी घेणे सोपे होईल.या संदेशात उचीत बदल मिडियाविकी चर्चा:वार्तांकन नको अथवा येथे सुचवावेत अथवा .\nसूचना: आपण करू इच्छित असलेली कृती/लेखन/संपादन मराठी विकिपीडियावरील लेखन/संपादन संकेतास अनुसरून नसावी अथवा अयोग्य असावी अथवा साशंकीत म्हणून नोंदवली जात आहे. आपले संपादन जतन(सेव्ह) करण्यापूर्वी आपण करू इच्छित असलेली कृती/लेखन/संपादन रचनात्मक आहे याची खात्री करून घ्यावी.अरचनात्मक संपादने तात्काळ उलटवली जाण्याची शक्यता असते. खालील गोष्टी टाळा:\nरोमन लिपीचा अनावश्यक वापर टाळा मराठीत लिहा.मराठीत सहज लिहिण्याकरता मराठी विकिपीडियावर सुविधा उपलब्ध आहे त्याचा वापर करा.\nहे सुद्धा पहा :\nविकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणार्‍या सर्वसाधारण संपादन त्रुटी\nवर्ग:विकिपीडिया ज्ञानकोशीय लेखनशैली रूपांतरणाची उदाहरणे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ मे २०१५ रोजी ११:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-towords-saving-organic-carbon-soil-19130?tid=160", "date_download": "2019-07-21T15:55:04Z", "digest": "sha1:K3GSQZQJFHGZ6AXVFV3342DH6PTUNBMA", "length": 26783, "nlines": 175, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, towords the saving of organic carbon in soil | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसेंद्रिय कर्ब जमिनीत साठवण्याच्या दिशेने...\nसेंद्रिय कर्ब जमिनीत साठवण्याच्या दिशेने...\nसेंद्रिय कर्ब जमिनीत साठवण्याच्या दिशेने...\nबुधवार, 8 मे 2019\nकर्बाची साठवण निसर्गामध्ये विविध पदार्थांमध्ये, जमिनीमध्ये आणि सागराच्या तळाशी होत असते. कर्ब आणि सेंद्रिय कर्ब यातील नेमका फरक जाणून घेत आपल्या शेतीमध्ये पिकांना सूक्ष्मजीवांच्या सहकार्याने अन्नद्रव्यांचा पुरवठा करणाऱ्या सेंद्रिय कर्बाची पुन्हा साठवण करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. हे पारंपरिक मार्गाने होताना दिसत नसल्याने नवे मार्ग धुंडाळावे लागतील.\nकर्बाची साठवण निसर्गामध्ये विविध पदार्थांमध्ये, जमिनीमध्ये आणि सागराच्या तळाशी होत असते. कर्ब आणि सेंद्रिय कर्ब यातील नेमका फरक जाणून घेत आपल्या शेतीमध्ये पिकांना सूक्ष्मजीवांच्या सहकार्याने अन्नद्रव्यांचा पुरवठा करणाऱ्या सेंद्रिय कर्बाची पुन्हा साठवण करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. हे पारंपरिक मार्गाने होताना दिसत नसल्याने नवे मार्ग धुंडाळावे लागतील.\nनिसर्गात कर्बाचा साठा कसा, कोठे झाला आहे, या विषयीचा एक सर्वेक्षण अहवाल उपलब्ध आहे. यात कर्ब १० चा नववा घात. टन (म्हणजे १० वर ९ शून्ये) या परिमाणात दाखविला आहे.\nकर्बाची उपलब्धता खालीलप्रमाणे ः\n१) हवा ७०० x १० चा ९ वा घात\n२) जमिनीतील सजीव ११५०\n३) खनिज तेल साठ्यात १०,०००\n४) समुद्रातील पाणी ३५,०००\nवरील अहवालाचा अभ्यास केल्यास एक गोष्ट सहज लक्षात येते, की खनिज तेले व त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त कर्बाचा साठा समुद्राच्या पाण्यात व तळातील गाळात आहे. मानवाने मोठ्या प्रमाणात कर्बचक्र तोडले असून, हवेतील कर्बाची टक्केवारी वाढत आहे. मात्र, तिच्या वाढीचा वेग हा तुलनेने कमी भासतो. कारण मुक्त कर्बवायू खूप मोठ्या प्रमाणात समुद्राच्या पाण्यात शोषला जातो. पुढे सागराच्या तळातील गाळात साठून रहातो. निसर्गात ही यंत्रणा नसती जागतिक तापमान वाढीचा वेग प्रचंड राहिला असता. या तापमानवाढीमुळे पृथ्वीतलावरील सजीवांचे जीवनच धोक्‍यात आले असते. हे खरे असले तरी आपण सध्या केवळ शेती संबंधातील कर्बाचा प्रामुख्याने विचार करत आहोत. त्यातही हवा व जमिनीतील कर्बाचे अस्तित्त्व अभ्यासणार आहोत.\nवरील अहवाल��नुसार, हवेपेक्षा जमिनीत जास्त प्रमाणात कर्बाचा साठा आहे. जमिनीतील साठ्याचा विचार केल्यास जिवंत वनस्पतीतील साठ्याच्या तुलनेत मृत सेंद्रिय पदार्थातील साठा जवळपास दुपटीने जास्त आहे. हे सर्वेक्षण जुने (२०-२५ वर्षांपूर्वीचे) आहे. पुढे जमिनीतील कर्बाचा साठा कमी कमी होत चालला असून, हवेतील साठ्याचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे जागतिक तापमान वाढीबरोबरच जमिनीची सुपीकता व उत्पादकता यांचे प्रश्‍न शेतीपुढे उभे राहिले आहेत. याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. याची शास्त्रज्ञांच्या पातळीवर काही प्रमाणात चर्चा असली तरीही शेतकरी व शास्त्रज्ञ दोघेही याबाबत गंभीर असल्याचे जाणवत नाही.\nकाही शास्त्रज्ञांचे म्हणणे असे आहे, की हवेच्या तुलनेत जमिनीत कर्बाचा साठा तिप्पट असला पाहिजे. जमिनीत कर्बाचा साठा सेंद्रिय कर्ब या स्वरुपात साठविला जातो. अनेकांना कर्ब व सेंद्रिय कर्ब यातील फरक लक्षात येत नाही. तो प्रथम समजून घेऊ. सेंद्रिय कर्ब म्हणजे कर्बाला जोडून वनस्पतीची वेगवेगळी अन्नद्रव्ये असतात. हा वनस्पतीच्या अन्नद्रव्यांचा साठा असतो. जो उपलब्ध अवस्थेत नसतो. परंतु, त्यातील अन्नद्रव्ये सूक्ष्मजीवांकडून गरजेप्रमाणे उपलब्ध अवस्थेत येऊ शकतात. सूक्ष्मजीवांची त्यावर प्रक्रिया होऊ शकते. सेंद्रिय कर्ब सजीवाकडून सजीवांसाठी तयार झालेला असतो.\nया उलट शुद्ध कर्बावर सूक्ष्मजीवांकडून कोणतीही प्रक्रिया होऊ शकत नाही. वनस्पतीपासून तयार झालेले लाकूड हा सेंद्रिय पदार्थ आहे, त्याचे सेंद्रिय खत होऊ शकते. परंतु, हेच लाकूड जाळून कोळसा तयार केला तर त्याचे सेंद्रियपण संपते. असा कोळसा सालोसाल तसाच पडून राहू शकतो.\nआपल्या हातातील गोष्ट करता येईल...\nजागतिक तापमानवाढीसाठी कारणीभूत घटकांत प्रामुख्याने खनिज तेले व कोळशाच्या ज्वलनाचा सर्वांधिक विचार केला जातो. एका पर्यावरणवाद्याच्या मतानुसार, वरील दोन स्रोताच्या तुलनेत कित्येक पटीने जास्त कर्ब वायू जंगले तोडून त्या जमिनी शेतीखाली आणल्याने झाला आहे. या जमिनीतील सेंद्रिय कर्बाचा साठा विघटन करून संपुष्टात आणला हे सर्वांत महत्त्वाचे कारण आहे. खनिज तेले व कोळसा जाळून आपण कर्ब वायूचे फक्त उत्सर्जनच करतो. हा कर्ब वायू कमी करण्याचा काही मार्ग आपल्या हाती नाही. समुद्र त्यावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवतो. शेतजमिनीतून उत्सर्जन होणाऱ्या कर्बवायूला आपण कर्बचक्र पूर्ण करून परत जमिनीत आणू शकतो. ही आपल्या हातातील गोष्ट आहे.\nशेतीत एखादे पीक घेत असताना, किती सेंद्रिय कर्ब वापरला जातो व पिकाअखेर पुढील पिकाचे पेरणीपूर्वी त्यातील किती भाग आपण त्या जमिनीत परत आणला, पुनर्भरण केले याचा जमाखर्च होणे गरजेचे आहे. शेतीत नेमका हा सेंद्रिय कर्ब कसा वापरला जातो, पिकाचे उत्पादनात नेमके याचे काय महत्त्व आहे, याचे ज्ञान शेतकऱ्यांना असण्याची शक्‍यता नाही. शेतकऱ्यांना फक्त जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर (शेणखत, कंपोष्ट) केला पाहिजे इतके माहीत आहे. परंतु, जमिनीतील सेंद्रिय कर्बाच्या केलेल्या वापराइतका किंवा त्यापेक्षा जास्त जमा करण्याचे महत्त्व कोणीही सांगत नाही. अपवाद वगळता सर्वत्र सेंद्रिय घटकांच्या शेतीतील वापराकडे दुर्लक्ष आहे. शास्त्रज्ञांच्या पातळीवरही त्याबाबत आनंदीआनंदच दिसतो. त्यांचा भर केवळ वनस्पती विकृती शास्त्राशी संबंधीत सूक्ष्मजीवशास्त्राचा अभ्यास इतकाच आहे. या सूक्ष्मजीवांचा उपयोग जमिनीची सुपीकता, उत्पादकता पिकाच्या अन्नपोषणासाठी होऊ शकतो, याकडे संपूर्ण दुर्लक्ष असल्याचे दिसते.\nजमिनीत पुन्हा सेंद्रिय कर्ब साठवणे हाच उपाय ः\n१९६५-७० मध्ये जगभर हरितक्रांतीला सुरवात झाला पाहिली. १५-२० वर्षे सर्वत्र भरघोस पिकाचे उत्पादन मिळाले. याकाळात मर्यादित संसाधनात कमी खर्चात भरघोस उत्पादन मिळाले. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही. पुढे उत्पादन पातळी घटत गेली. किडी रोग यांचे प्रमाण वाढत गेले. संसाधनांचा वापर वाढत जाताना त्यावरील खर्चाचे प्रमाण वाढत गेले. शेतीतील निव्वळ नफ्याचे प्रमाण घटत चालले आहे. थोड्याशा संकटानेही ती आतबट्ट्याची होते. पहिली २० वर्षे उत्तम उत्पादन का मिळाले आणि आता का मिळत नाही, या प्रश्‍नाचे उत्तर डॉ. एफ. जे. स्टिव्हन्सन यांच्या \"ह्यूमस केमिस्ट्री' या पुस्तकातील एका संदर्भात मिळते.\nते म्हणतात, निसर्गाने जमिनीत सुरवातीला जी सेंद्रिय कर्बाची साठवण करून ठेवली होती, त्या जीवांवर ती जमीन आपल्याला १५-२० वर्षे समाधानकारक उत्पादन देईल. त्यानंतर उत्पादन पातळी घटत जाईल. हरितक्रांती ज्या-ज्या ठिकाणी राबविली गेली, तेथे सर्वत्र हाच अनुभव आहे. यावर उपाय फक्त जमिनीत सेंद्रिय कर्ब पुन्हा साठवणे हाच आहे. पारंपरिक मार्गाने हे कधीच साध्य होणार नाही. यासाठी नवीन मार्गाचा शोध घ्यावा लागेल. इंग्रजीमध्ये याला \"कार्बन सिक्वेस्ट्रेशन'' असे म्हणतात. याविषयी पुढील भागात जाणून घेऊ.\nनिसर्ग शेती farming विषय topics समुद्र खत fertiliser\nसेंद्रिय कर्ब जमिनीत साठवण्याच्या दिशेने...\nमराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊस\nऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन जिल्ह्यांतील ११४ मंडळांपैकी तब्बल ७३ मंडळांत हल\nसोलापुरातील कांदा उत्पादकांच्या अनुदानासाठी सहा...\nसोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्याला प्रतिक्विंटल २०\nकोयना धरणात ४४.७० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा\nसातारा ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे.\nपुणे जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाची हजेरी\nपुणे : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरवात झाली आहे.\n`कुकडी`तून घोड धरणात पाणी सोडण्याची मागणी\nन्हावरे, जि. पुणे ः पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला, तरी चिंचणी (ता.\nजमिनीची सुपीकता, सूक्ष्मजीवांचा अतूट...वॉक्समन यांच्या सॉईल अॅण्ड मायक्रोब्स या...\nजमीन अन् सूक्ष्मजीवपूर्वीच्या रासायनिक शेतीमध्ये...\nजमिनी सुपीकता, उत्पादकता वाढीसाठी शेणखत...कृषी विद्यापीठ किंवा संशोधन केंद्रांद्वारे सर्व...\nआरोग्यकार्डानुसार शेतात, व्यवस्थापनात...केवळ आरोग्यकार्डाचे वाटप झाले म्हणून...\nदृश्य जीवशास्त्रांचाही विचार महत्त्वाचा...गेल्या काही भागांतून आपण आपल्या दृष्टिआड असणाऱ्या...\nसमजावून घ्या सेंद्रिय कर्बाचे स्थिरीकरणशाश्‍वत सुपीकतेसाठी टिकून राहणारा सेंद्रिय कर्ब...\nजमिनीतील ओलावा मोजण्याच्या पद्धतीओलाव्याचे प्रमाण नेमके असल्यास पिकांची वाढ योग्य...\nवाढवूया जमिनीतील सेंद्रिय कर्बसेंद्रिय कर्बांचे प्रमाण जमिनीच्या आरोग्यासाठी...\nसेंद्रिय कर्ब जमिनीत साठवण्याच्या...कर्बाची साठवण निसर्गामध्ये विविध पदार्थांमध्ये,...\nहवामान बदलाचा जमिनीच्या गुणधर्मांवर...जमिनीची निर्मिती हजारो वर्षांमध्ये होते. ती...\nशेतीतील कर्ब चक्र जपू यापर्यावरणातील विविध मूलद्रव्यांच्या चक्रानुसार...\nसेंद्रिय कर्ब, नत्र पुरवठ्यासाठी...सध्या प्रत्येक कुटुंबामध्ये जनावरांची संख्या कमी...\nसेंद्रिय निविष्ठांची घरगुती निर्मितीसेंद्रिय शेतीसाठी उपयुक्त निविष्ठा या शेतीवरच...\nतयार करा सेंद्रिय निविष्ठाअलीकडे सेंद्रिय शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची...\nकडवंची : जमीन सुपीकतेसाठी बायोगॅस स्लरी कडवंचीमधील शेतकऱ्यांनी बायोगॅस संयंत्राची उभारणी...\nगांडूळ नेमके काय काम करतो गेल्या काही भागांतून आपण आपल्या दृष्टिआड असणाऱ्या...\nजैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...\nस्थानिक जातींची सेंद्रिय पद्धतीने लागवड...संकरीत जाती आणि रसायनांचा वापर यामुळे शेतकऱ्यांना...\nबायोडायनॅमिक शेती पद्धतीचे महत्त्व,...बायोडायनामीक शेती पद्धतीचे उद्गाते डॉ. रुडॉल्फ...\nबायोडायनॅमिक पद्धतीने कमी काळात कंपोस्ट...बायोडायनॅमिक तंत्रज्ञान हे मूलत: भारतीय वेदांवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nandurbar-407/", "date_download": "2019-07-21T14:57:00Z", "digest": "sha1:OIRHZSB2IKMHFIA6QJGCI4UBQPXRTFND", "length": 17135, "nlines": 234, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "सन्मित्र क्रीडा मंडळाकडून केरळ पूरग्रस्तांना 21 हजाराची मदत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nसंगमनेर : पुणे नाशिक महामार्गावर अपघातात एक ठार, तीन जखमी\nपुढील 48 तासांत मुसळधार\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nनाशिकमध्ये ट्रेक फाउंडर्स राईडची यशस्वी सांगता\nमहिला पोलीसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल\nउष्माघाताने मेलेले २९ मोर गेले कुठे\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nपारोळ्यातील बालसंस्कार शिबिरात ४५०० विद्यार्थ्यांची नोंद\nभोरगाव लेवा पंचायतला पुस्तक भेट\nसावखेडा सरपंच पद अपात्र : औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nनुकसानग्रस्त पाच शेतकर्‍यांना ७० हजारांची मदत\nडॉक्टराकडे घरफोडी करणार्‍या तिघांना बेड्या\nचाराटंचाईने घेतला गायीचा बळी\nमाती��े घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nचरणमाळ घाटात अडीच लाखाची लूट करणार्‍या म्होरक्यास अटक, दोन फरार\nप्रकाशा येथे बिबटयाची मादी मृतावस्थेत\nमोलगी येथे विद्यार्थ्यांसाठी जीवन कौशल्य प्रशिक्षण शिबिर\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nसन्मित्र क्रीडा मंडळाकडून केरळ पूरग्रस्तांना 21 हजाराची मदत\n ता.प्र. – केरळला पावसाचा मोठा तडाखा बसल्याने केरळला देश विदेशातून मदतीचा ओघ सुरू आहे. शहादा येथील सन्मित्र बहुउद्देशिय क्रीडा मंडळाने 21 हजार रूपयांचा निधी शहरातील नागरिक, व्यापारी, कर्मचार्‍यातर्फे गोळा करण्यात आला.\nत्यासाठी शहरातून मदतफेरी आयोजित करण्यात आली होती. या मदतफेरीत प्रा.ज्ञानी कुलकर्णी, प्रा.संपत कोठारी, प्रतिमा माळी, प्रा.आर.टी.पाटील, रोहन माळी, समीर जैन, प्रतिभा बोरसे, अ‍ॅड.गोविंदभाई पाटील, प्रा.लियाकतअली सैय्यद, राष्ट्र सेवा दल शहादा कार्याध्यक्ष माणकभाई चौधरी, सैय्यद अतहरअली, शेख कय्युम, ताराबाई बेलदार, मायाबाई जोहरी, ललिता राठोड, विजया पाटील, वृषाली भावसार, सुनंदा तांबोळी, संध्या विसपुते, सुनिता पाटील, पायल डोडवे, चंद्रकला पाटील, आदिंनी सहभाग घेतला. लहान मोठे व्यापारी, फेरीवाले, रिक्षाचालक, टेम्पोचालक आदींनी मदत निधीत पैसे दिले.\nशहादातील महावीर इग्लिश स्कूल, व्हॉलंटरी प्राथमिक शाळा, लाडकोरबाई प्राथमिक शाळा, विकास प्राथमिक शाळा, व्ही.के.शहा हायस्कूल, सर सैय्यद उर्दू शाळा, म्युनिसिपल हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी खाऊचे पैसे स्वेच्छेने मदत निधीला दिले.\nसदर निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे बँक ड्राफ्ट बनवून सुपूर्त केला जाणार आहे. सन्मित्र क्रीडा मंडळ दरवर्षी विविध भारतीय क्रीडा स्पर्धा आयोजनाबरोबर आदर्श शिक्षकांना पुरस्कार, आपत्ती काळात आर्थिक मदत, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे आदी उपक्रम राबवत असते, असे मंडळाचे अध्यक्ष प्रा ज्ञानी कुलकर्णी यांनी सांगितले.\nमध्य प्रदेश बनावटीचा पाच लाखांचा मद्यसाठा जप्त\nबनावट ठेकेदारांच्या नावे काढली बोगस बिले\nजळगाव ई पेपर (दि 21 जुलै 2019)\nधुळे ई पेपर (दि 21 जुलै 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 21 जुलै 2019)\nरविवार शब्दगंध पुरवणी (दि 21 जुलै 2019)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nउणिवा दूर करून सकारात्मकतेने स्पर्धा परिक्षेत यश : प्रा. राजेंद्र देशमुख\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\n‘सुला फेस्ट’चा काऊंटडाऊन सुरू शहरात चैतन्याची झलक\nआरएसएसकडून बहुजनांना मागे ठेवण्याचे काम\nजुनी पेन्शन संघटनेची अक्कलकुवा तालुका समिती गठीत : २७ ला नंदूरबारमध्ये हल्ला बोल आंदोलन\nमुंबई : कुलाबा येथील भीषण आगीत एकाचा होरपळुन मृत्यू\nभीषण अपघातात 9 युवक ठार\nमुंबई : टॅक्सी ड्राइवर असणाऱ्या ‘नामदेव भाऊं’ना बेस्ट ऍक्टरचे नामांकन\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\nनाशिकमध्ये ट्रेक फाउंडर्स राईडची यशस्वी सांगता\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nमहिला पोलीसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nजळगाव ई पेपर (दि 21 जुलै 2019)\nधुळे ई पेपर (दि 21 जुलै 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 21 जुलै 2019)\nरविवार शब्दगंध पुरवणी (दि 21 जुलै 2019)\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/why-indian-celebrities-rush-to-foreign-for-treatments/", "date_download": "2019-07-21T15:14:47Z", "digest": "sha1:ZVD25M473TTP3G3X3SGGFIEO4UMO43DV", "length": 21346, "nlines": 118, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "भारतीय सेलिब्रिटी कॅन्सरच्या आणि इतर आजारांच्या उपचारासाठी परदेशीच का जातात? जाणून घ्या..", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nभारतीय सेलिब्रिटी कॅन्सरच्या आणि इतर आजारांच्या उपचारासाठी परदेशीच का जातात\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nभारतातील प्रसिद्धी माध्यमांना नेहमी पडला पाहिजे असा प्रश्न म्हणजे भारतातील प्रसिद्ध व्यक्ती कॅन्सरवरील उपचारांसाठी नेहमी परदेशीच का जातात असं काय आहे जे भारतात नाही पण परदेशात सापडतं. आज आपण म्हणतो की तंत्रज्ञानामुळे भारत पुढे गेला.\nअनेक प्रकारचे तंत्रज्ञान भारतात उपलब्ध आहे, विकसित केलं जातंय. भारतातील इस्रो ही संस्था जागतिक उच्चांक मोडत अनेक प्रकारचे विश्वविक्रम प्रस्थापित करताना दिसत आहे.\nत्याकडे वाटचाल करताना दिसत आहे भारताचे अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प तंत्रज्ञानाच्या बाबतीत विकसित होत आहेत. एवढे सगळे असताना अशी काय वेळ भारतातील प्रसिद्ध व्यक्तींवर येते की कॅन्सर झाल्यानंतर त्यांना परदेशच आठवतो.\nउदाहरणच जर बघायचे झाले तर पहिलं उदाहरण आहे प्रसिद्ध क्रिकेटपटू युवराज सिंग ज्यावेळी त्याला कॅन्सरचं निदान करण्यात आलं त्यावेळी तो अमेरिकेत गेला.\nत्याच्या आईने सांगितलं की भारतातील डॉक्टरांनी चुकीचे डायग्नोसिस केलं.\nदुसर सर्वश्रुत उदाहरण म्हणजे जेव्हा राज कपूरची कन्या रितू नंदा हिला कॅन्सर झाला तेव्हा राज कपूर साहेबांनाही अमेरिकाच कशी अाठवली.\nभारतातील अनेक प्रसिद्ध व्यक्ती अनेक प्रकारच्या उपचारांसाठी परदेशात जातात. एवढं का सोयीस्कर वाटतं परदेशात जाणे.\nअगदी सोनिया गांधी याही मध्यंतरी उपचारासाठी परदेशात गेल्या आहेत असं सांगण्यात आल. याबाबतीत भारतातील काही अग्रणी आणि प्रसिद्ध डॉक्टरांशी संवाद साधला असता त्यांचं याबाबतीत असलेल मत आपण खाली बघुयात.\nभारतातीलच नव्हे तर जगातील अग्रणीचे कॅन्सर सर्जन डॉक्टर आर. बिडवे टाटा मेमोरिअल रिसर्च सेंटरचे डायरेक्टर.. यावर ते म्हणाले की\n“आम्ही भारतात त्या सर्व उपचार पद्धती अवलंबतो आहोत ज्या परदेशात वापरल्या जातात. आणी आज भारतातही अनेक प्रगत तंत्रज्ञानही उपलब्ध आहे”.\nडॉक्टर आशिष बक्षी जे एक प्रसिद्ध अपलॉजईस्ट आहेत त्यांनीही याचा पुनरुच्चार केला की\n“भारतात त्याच सोयीसुविधा उपलब्ध आहेत ज्या सोयीसुविधा अमेरिकेत किंवा इतर परदेशात उपलब्ध आहेत.”\nप्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग बसू यांना २००४ मध्ये अॅक्युट लेऊकेमिया या आजाराचे निदान करण्यात आले होते, त्यांना असं सांगण्यात आलं होतं की त्यांच्याकडे फक्त दोनच महिने शिल्लक आहेत.\nत्यांनी संघर्ष करायचा निर्णय घेतला आणि विशेष म्हणजे त्यांनी भारतातच यशस्वीपणे या आजाराशी संघर्ष केला. भारतात अशी अनेक यशस्वी उदाहरणे बघायला मिळु शकतात.\nतसं पहायला गेलं तर परदेशातील ट्रीटमेंट आणि भारतातील ट्रीटमेंट यामध्ये खर्चिक फरक नक्कीच आहे. परदेशात जाऊन कॅन्सरचा उपचार घेणे हे भारतापेक्षा दहापट अधिक खर्च��क असू शकते.\nपरदेशामध्ये उपचार घेणे हे भारतीयासाठी कदाचित कमी सोयीस्कर ठरू शकते कारण ओळख आणि संघर्ष करण्यासाठी आपल्या परिवाराच्या लागणारा पाठिंबा या दोन गोष्टी पीडित व्यक्ती साठी अमृताचं काम करत असतात.\nसध्याच्या काळात जग एवढे पुढे गेले, ग्लोबलाईज झाले आहे की जर एखादे औषध परदेशांमध्ये मध्ये लॉन्च झाले तर ते त्याच वेळेस भारतासह इतरही देशांमध्ये उपलब्ध असते.\nक्वचित वेळा त्यामध्ये फक्त तीन महिन्यांचा अवधी असू शकतो. एवढे सगळे असतानाही उपचारासाठी परदेशातच का त्याचं कारण असू शकतं एक म्हणजे भारतीय मानसिकता आणि दुसरे म्हणजे गोपनीयता.\nआपल्याकडील प्रसिद्ध व्यक्तींचे आयुष्य एवढं सामाजिक होऊन जातं की त्यांची छोटीशी कृती पण प्रसिद्धीमाध्यमांना ब्रेकिंग न्यूज वाटायला लागते आणि याच भीतीतून आपलं कॅन्सरचं दुखणे जगापुढे येऊ नये यासाठी कदाचित भारतीय प्रसिद्ध व्यक्ती या परदेशातून उपचार घेत असावेत.\nतसं बघायला गेलं तर भारतात डॉक्टर आणि पेशंट यांच्या प्रमाणाची तुलनात्मक चिकित्सा जर केली तर आपल्याकडे असे लक्षात येईल की भारतात हे प्रमाण अत्यंत कमी आहे.\nकॅन्सर पेशंट्स ची संख्या भरपूर आहे आणि ती प्रत्येक वर्षाला वाढत आहे. असं असताना कॅन्सरवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची जबाबदारी आणि गरज हे दोन्ही घटक त्या प्रमाणात वाढताना दिसत नाहीयेत.\nज्या प्रमाणात भारतात कॅन्सरचे पेशंट आढळत आहेत, कदाचित या घटकाचाही परिणाम आपण म्हणू शकतो ज्यामुळे भारतातील पेशंट बाहेर परदेशात जाऊन कॅन्सरवर उपचार घेत आहेत.\nतसं पाहिलं गेलं तर भारतापेक्षा परदेशात कॅन्सर हा जास्त प्रमाणात आढळतो आणि त्यामुळे कदाचित तेथील डॉक्टरांना कॅन्सरवर उपचार करण्याचे हातखंडे चांगल्या प्रमाणात माहिती झालेले असू शकतात.\nएका सर्वेक्षणात असे लक्षात आले आहे की परदेशात नवनवीन प्रकारचे उपक्रम आणि प्रात्यक्षिक राबवले जातात जेणेकरून कॅन्सरवरील उपचारासाठी मदत होईल आणि उपचार जलदरित्या होतील.\nहे सर्व घटक परत परत एकच गोष्ट अधोरेखित करतात ती म्हणजे गोपनीयता आणि भारतात कॅन्सर बद्दल असणाऱ्या गैरसमजामुळे भारतातील प्रसिद्ध व्यक्ती हे कॅन्सरवरील उपचारासाठी परदेशात जातात.\nपण खरंच भारतातील सामान्य व्यक्तीला परदेशात जाऊन तिथे राहून उपचार घेणे खरंच शक्य होईल का हा प्रश्न प्रत्येक स���मान्य भारतीय व्यक्तीच्या मनात एकदा तरी डोकावून गेलास असेलच की\nखरं म्हनजे वास्तविकता पाहता सामान्य व्यक्तीच्या आवाक्यात न येणारा असाच हा खर्च आहे.\nआताच्या काळात मेडिकल टुरिझमकडे व्यापक अर्थाने वाढणारा उद्योग म्हणूनही बघण्यात येत आहे. भारतातही वैद्यकीय मदतीची कमी नाहीये. भारत खऱ्या अर्थाने वैद्यकीय उपलब्ध उपचारांचे केंद्र बनत चाललेला आहे.\nआज भारतात कितीही किचकट शस्त्रक्रिया लीलया केली जाते, याउलट परदेशातूनच काही परदेशी नागरिक भारतात उपचारासाठी येताना दिसतात पण भारतीय प्रसारमाध्यमी मात्र या घटकांना हवा तेवढ्या प्रकाश झोतात आणताना दिसत नाहीत.\nपरदेशी नागरीक भारतात उपचार घेतात याचे कारण भारतात तुलनेने स्वस्त आणि जलद उपचार केले जातात असा त्यांचा मानस आहे.\nभारतातील प्रसिद्ध व्यक्तींकडे जास्त करून विमा संरक्षण असते मग अशा वेळेस या विमा संरक्षणाचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ उचलता यावा यासाठी कदाचित भारतातील प्रसिद्ध व्यक्ती परदेशात उपचारासाठी जात असावेत.\nआणि तसेही मेडिकल टुरिझमच्या नावाखाली या सेलिब्रिटिजना विमान तिकीट हॉटेल उपचार या सर्व गोष्टींना जोडून एक चांगल्या प्रकारचे पॅकेज डील प्रस्तावित केले जातात मग कोण कशाला भारतात उपचार करून घेईल.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← आणीबाणी चालू असताना आलेल्या “या” चित्रपटाने संजय गांधींना थेट तुरुंगात पाठवलं होतं\nशिक्षणमंत्री विनोद तावडेंचा उर्मट उतावळेपणा – प्रत्यक्षदर्शीचा धक्कादायक लेख →\nकॅन्सर टाळण्याचा “आल्हाददायक” मार्ग : रेड वाईन प्या\nया गोष्टी अतिप्रमाणात खात असाल तर तुम्हाला कॅन्सरचा धोका आहे\nकिमोथेरेपी : कॅन्सरवरील या उपचारपद्धतीचे घातक साईडइफेक्ट्स\n“मुस्लिमाना मराठ्यांबरोबर आरक्षण द्या” आव्हाडांच्या फोटोवर नेटकऱ्यांची ट्रोलिंग\nहा भारतीय वंशाचा शास्त्रज्ञ ‘नासा’च्या ऐतिहासिक मोहिमेचे नेतृत्व करतोय\n ह्या युक्ती वापरून ट्रोलिंग निष्प्रभ करू शकता\nआज आपला चंद्र रक्ताने माखल्यासारखा दिसणार आहे\nह्या बॉलीवूड कलाकारांनी एक रुपयाही न घेता चित्रपटात काम केले आहे\nट्रेकिंग करताना, गड किल्ल्यांवर फिरायला जाताना – ह्या गोष्टी चुकुनही विसरू नका\nएका भारती��� महिला डॉक्टरने तयार केलेत कॅन्सरच्या पेशींचा नायनाट करणारे नॅनो-पार्टिकल्स\nभविष्यातील इंधन टंचाईवर रामबाण उपाय : ‘मिथेनॉल’\nहजारो रुपयांची चिखल लागलेली जीन्स – आजची नवीन फॅशन\nपेटीएम विसरा, जय “भीम” म्हणा \nघोरणं थांबवण्याचे (आणि तुमच्या पार्टनरला चांगली झोप मिळू देण्याचे) काही नैसर्गिक उपाय\n ट्रेलर तर छान वाटतंय\nगंगा नदी व गंगापुत्र भीष्मांच्या जन्माची “मानवी” कथा\nसलमानचा “भारत”: पाहावा की पाहू नये, हे वाचा आणि ठरवा\nआसिफा बानो ला काय न्याय मिळवुन देणार तुम्ही \n‘मानवी प्राणीसंग्रहालया’चे हे फोटो माणसाच्या विकृतीची ग्वाही देतात\nपद्मावती वाद, प्रकरण नेक्स्ट: संजय लीला भन्साळींनी आता सरळ व्हिडिओच रिलीज केलाय\nत्याच्यावर होता ‘मोनालिसा’च्या चोरीचा आरोप, जाणून घ्या माहित नसलेला पाब्लो पिकासो\nत्या दोघांचा छोटासा प्रयत्न आता अन्नाच्या नासाडीविरोधातली व्यापक मोहीम म्हणून आकार घेतोय\nराजगिऱ्याचे आरोग्यदायी फायदे : आहारावर बोलू काही – भाग १२\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=260042:2012-11-06-19-38-19&catid=51:2009-07-15-04-02-56&Itemid=62", "date_download": "2019-07-21T15:31:16Z", "digest": "sha1:Y6UVMOXMETAARPTJ63PVWXLC3WJ2PRSH", "length": 14691, "nlines": 231, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "सोलापूरात मराठी रंगभूमीदिन साजरा", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त >> सोलापूरात मराठी रंगभूमीदिन साजरा\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nसोलापूरात मराठी रंगभूमीदिन साजरा\nजागतिक मराठी रंगभूमी दिनान���मित्त सोलापुरात हुतात्मा स्मृतिमंदिरात अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या सोलापूर उपनगरीय शाखेच्या वतीने नटराज पूजन आणि रंगमंच पूजन स्मृतिमंदिराचे नूतन व्यवस्थापक दीपक पवार व प्रदीप जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.\nमहापालिकेमध्ये सेवेत असताना हुतात्मा स्मृतिमंदिरात व्यवस्थापकपद मिळणे आणि त्या माध्यमातून नटराज तथा मराठी रंगभूमीची सेवा करायला मिळणे हे आपल्या सेवेचे पारितोषिक आहे, असे उद्गार दीपक पवार यांनी यावेळी काढले. आपणास जेवढी होईल तेवढी मराठी रंगभूमीची सेवा करू, असे ते म्हणाले. यावेळी नाटय़ परिषदेच्या उपनगरीय शाखेचे अध्यक्ष रेवण उपारे यांनी हुतात्मा स्मृतिमंदिर हे कलावंतांचे मंदिर असून या मंदिरात आले की मन प्रसन्न होते, असे मनोगत मांडले. शरद कला व क्रीडा मंचचे आनंद मुस्तारे यांनीही विचार मांडले. यावेळी नाटय़ व्यवस्थापन संघाचे अध्यक्ष गफूर बागवान, स्थानिक ज्येष्ठ रंगकर्मी सुशीला व्हनसाळे, राजा बागवान, शिवकुमार पाटील, नागेंद्र मानेकरी, गौस शेख आदी उपस्थित होते. नाटय़ शाखेच्या उपनगरीय शाखेचे कार्यवाही गुरू वठारे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर उपाध्यक्ष प्रशांत बडवे यांनी आभार मानले.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास���थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-monsoon-cover-all-maharashtra-maharashtra-20702", "date_download": "2019-07-21T15:52:26Z", "digest": "sha1:UYWDTJW52ZZDRH72PR24PMXKNOY6RRSV", "length": 16330, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, monsoon cover all Maharashtra, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी पाच दिवसांत व्यापले राज्य...\nनैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी पाच दिवसांत व्यापले राज्य...\nबुधवार, 26 जून 2019\nपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) मंगळवारी (ता. २५) मंबईसह राज्याचा सर्व भागांत दाखल होत संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. यंदा महाराष्ट्रातील आगमन उशिराने होत १९७२ नंतर उशिरा २० जून रोजी मॉन्सून तळकोकणात पोचला. त्यानंतर वेगाने वाटचाल करत पाच दिवसांत राज्य व्यापले. मॉन्सूनने आपले टप्पे पार केल्यानंतर वाऱ्यांची दिशानिश्चित होऊन सप्टेंबरपर्यंत पावसाचे यामार्गाखाली प्रदेशात नैसर्गिक वितरण होते.\nपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) मंगळवारी (ता. २५) मंबईसह राज्याचा सर्व भागांत दाखल होत संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. यंदा महाराष्ट्रातील आगमन उशिराने होत १९७२ नंतर उशिरा २० जून रोजी मॉन्सून तळकोकणात पोचला. त्यानंतर वे��ाने वाटचाल करत पाच दिवसांत राज्य व्यापले. मॉन्सूनने आपले टप्पे पार केल्यानंतर वाऱ्यांची दिशानिश्चित होऊन सप्टेंबरपर्यंत पावसाचे यामार्गाखाली प्रदेशात नैसर्गिक वितरण होते.\nसाधारणतः १५ जून रोजी राज्य व्यापणाऱ्या मॉन्सूनला यंदा १० दिवस उशीर झाला. राज्यात दाखल होताच मॉन्सूनने वेगाने वाटचाल केली. गुरुवारी (ता. २०) कोकणात, दक्षिण मध्य महाराष्ट्रात पोचणाऱ्या मॉन्सूनचा उत्तरेकडे मजल दरमजल प्रवास सुरूच आहे. रविवारी (ता. २३) मॉन्सूनने मध्य महाराष्ट्र, विदर्भाचा काही भाग, मराठवाड्याचा बहुतांशी भाग व्यापला. सोमवारी (ता. २४) मॉन्सूनने मराठवाडा, विदर्भ व्यापला, तर कोकण वाटचाल रेंगाळलेल्या मॉन्सूनने चार दिवसांनंतर वाटचाल करत अलिबागपर्यंत धाव घेतली. तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, मालेगावपर्यंत मॉन्सूनने मजल गाठली होती. मॉन्सूनने मंगळवारी दक्षिण गुजरात, मध्य प्रदेशच्या आणखी काही भागांपर्यंतचा टप्पा पूर्ण केला आहे.\nयंदा सुरवातीपासूनच मॉन्सूनची वाटचाल खूपच अडखळत सुरू आहे. १८ मे रोजी अंदमानात पोचलेल्या मॉन्सूनने तब्बल आठवडाभरानंतर २५ मे रोजी थोडीशी चाल केली. ३० मे रोजी मॉन्सूनने संपर्ण अंदमान व्यापून, अरबी समुद्राकडे वाटचाल केली. ५ जून रोजी श्रीलंका देशाचा जवळपास निम्मा भाग व्यापला. तर तब्बल आठवडाभर उशिराने ८ जून देवभूमी केरळात डेरेदाखल झाला. त्यानंतर १० जून मॉन्सूनने केरळच्या बहुतांशी भागांत मजल मारली. याच दरम्यान अरबी समुद्रात तयार झालेल्या अतितीव्र ‘वायू’ चक्रीवादळाने मॉन्सूनची वाटचाल रोखून धरली. १४ जून रोजी दक्षिण कर्नाटकातील मंगळूरू, मैसूरपर्यंतचा पट्टा मॉन्सूनने पूर्ण केला होता.\nपुणे मॉन्सून महाराष्ट्र कोकण विदर्भ नगर गुजरात अरबी समुद्र श्रीलंका केरळ कर्नाटक\nमराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊस\nऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन जिल्ह्यांतील ११४ मंडळांपैकी तब्बल ७३ मंडळांत हल\nसोलापुरातील कांदा उत्पादकांच्या अनुदानासाठी सहा...\nसोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्याला प्रतिक्विंटल २०\nकोयना धरणात ४४.७० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा\nसातारा ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे.\nपुणे जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाची हजेरी\nपुणे : जव��पास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरवात झाली आहे.\n`कुकडी`तून घोड धरणात पाणी सोडण्याची मागणी\nन्हावरे, जि. पुणे ः पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला, तरी चिंचणी (ता.\nशेतकरी कंपन्या स्थापन करण्यासाठी करारपुणे ः नाबार्डच्या कंपनी विकास फंडातून...\nकर्नाटकात गुऱ्हाळघरातून थेट व्यापार...सांगली ः कर्नाटकमध्ये हमाली आणि अडत कमी असल्याने...\nपीकविम्याचे ३२५ कोटी कंपन्यांना वितरितमुंबई ः गेल्यावर्षीच्या खरिपातील पीकविमा योजनेचा...\nग्रामविकासावर खर्च झालेल्या निधीची...मुंबई: आपल्या ग्रामपंचायतीला गावातील...\nदुष्काळातही कडवंचीत शेतीतून ७२ कोटींचे...जालना : ‘महाराष्ट्राचे इस्राईल’ म्हणून नावलौकिक...\nराज्यात सहामाहित तेराशे शेतकऱ्यांची...मुंबई ः सततची दुष्काळी स्थिती, नैसर्गिक संकटे,...\nकोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : मॉन्सून पुन्हा सक्रीय झाल्याने...\nपरीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...\nदुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....\nडोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...\nरक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...\nअसंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...\nदुष्काळामुळे द्यावा लागणार पाणी...पुणे ः सततच्या दुष्काळामुळे आता पाणी...\nपीक पोषणात महत्त्वाची अन्नद्रव्ये पिकांच्या सुदृढ वाढीसाठी १८ अन्नद्रव्यांची...\nमिल्क केक बनविण्याची प्रक्रियामिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी...\nमराठवाड्यात ठिकठिकाणी हलक्या ते जोरदार...पुणे ः राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार...\nसोयाबीनवरील कीडीची ओळख सोयाबीन हे राज्यातील महत्त्वाचे पीक असून, त्यावर...\nनांदेड जिल्ह्यात अन्नधान्य पिकांच्या...नांदेड : जिल्ह्यात गुरुवारपर्यंत (ता. १८) ६ लाख...\nएकाच गावातील ७५० एकरांत ७५०० कामगंध...जालना : गतवर्षी नियंत्रण मिळविलं म्हणून कपाशीवरील...\nजलसंधारणाचा खामगाव पॅटर्न देशभरात जाणारअकोला ः राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना त्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/category/sampadakiya/thasa/page/3/", "date_download": "2019-07-21T15:11:27Z", "digest": "sha1:CEPDCK6XLE7FWAPTA3DGEORE2M2UUZMP", "length": 15658, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "ठसा | Saamana (सामना) | पृष्ठ 3", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nतटरक्षकदलाच्या दोन कर्मचाऱ्यांकडून 50 लाख रुपयांचे कोकेन पकडले\nबीड शहरात सुसज्ज उद्याने उभारणार, नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागरांचे आश्वासन\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा…\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nमुलीने केली आईची हत्या, मुंडके रस्त्यावर फेकले\nचंद्रावर होते ‘जादू’ चे शहर- नासाचा दावा\nआखातामध्ये तणाव वाढला; इराणने ताब्यात घेतले ब्रिटनचे टँकर\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nइंडोनेशियन ओपन : सिंधूचे जेतेपदाचे स्वप्न भंगलं, जपानच्या यामागूचीकडून अंतिम सामन्यात…\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवनचे पुनरागमन\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन : सिंधूची अंतिम फेरीत धडक, जेतेपदाच्या लढतीत यामागुचीला…\nप्रेसिडेंटस् कप बॉक्सिंग : शिवा थापाला सुवर्णपदक, हिंदुस्थानला चार पदके\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nअस्थमा फक्त दिवाळीत होतो काय, सिगारेट पिणाऱ्या प्रियंकाला नेटकऱ्यांनी फटकारले\nBigg Boss 2 : आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो आरोह वेलणकर\nसनी लिओनी झाली जलपरी, पाहा तिचे हे सुंदर फोटो\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\n>> सुरेश बसनाईक जिद्द आणि खडतर परिश्रम करण्याची तयारी असेल तर यशाचे उत्तुंग शिखर गाठता येते. घर, संसार, नोकरी, सारे सांभाळून स्वीमिंगच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी...\n>> शिल्पा सुर्वे ज्या काळात कामशास्त्र विषयावर बोलण्यास आपल्याकडे संकोच व्यक्त केला जायचा, या विषयाची जाहीर वाच्यता करणे म्हणजे अपराध समजला जायचा अशा काळात म्हणजे...\nप्रासंगिक : दानशूर समाजसेवक भागोजीशेठ कीर\n>>संदेश मयेकर<< मुंबईसह महाराष्ट्रात जुन्या काळातील एक दानशूर समाजसेवक अशी प्रतिमा असलेले भागोजीशेठ कीर यांचा जन्म रत्नागिरीत एका गरीब कुटुंबात 1869 मध्ये झाला. घरचे अत्यंत...\nठसा : रंगनाथ तिवारी\n>>प्रशांत गौतम<< अंबाजोगाई येथील ज्येष्ठ हिंदी, मराठी साहित्यिक रंगनाथ तिवारी यांना राज्य शासनाचा हिंदी सेवा पुरस्कार नुकताच घोषित झाला. हिंदी साहित्याच्या क्षेत्रात हा पुरस्कार अत्यंत...\nलेख : ठसा : भालचंद्र दिवाडकर\n>> राजेश पाटील पत्रकारिता हे आसिधारा व्रत म्हणून जपणारे, अफाट वाचन, अभ्यास आणि परिश्रमाच्या जोरावर दैनिक ‘सागर’चा एकखांबी तंबू बनलेले कार्यकारी संपादक भालचंद्र ऊर्फ अरुण...\nठसा : राजाभाऊ जोशी\nसाप्ताहिक ‘विवेक’ प्रसिद्ध करत असलेल्या हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण पुरुषोत्तम (राजाभाऊ) जोशी यांचे अलिकडेच पुणे येथे निधन झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुंबईच्या...\nठसा : श्रीधर माडगूळकर\n>>प्रशांत गौतम<< गदिमांचे सुपुत्र अशी ओळख असलेले श्रीधर माडगूळकर लेखक म्हणून कार्यरत होते. एवढेच नव्हे तर साहित्य क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान होते. त्याचसोबत आपले वडील...\nठसा : दीपक विभाकर नाईक\n>>धनश्री देसाई<< मराठी माणसाचं एक वैशिष्टय़ असतं की, जगाच्या पाठीवर कुठे ही का राहिना आपल्या परीने जसे, जितके आणि जेवढे जमते तेवढे तो समाजासाठी देत...\nठसा : डॉ. जगदीश सामंत\n>>मनीष दाभोलकर<< प्रसिद्धीपासून दूर राह��लेले व कुष्ठरोग हद्दपार करण्यासाठी आयुष्य समर्पित केलेले डॉ. जगदीश सामंत ही एक चालती फिरती संस्था होती. मनात एकच ध्यास असायचा....\nलेख : ठसा : रमेश भाटकर\n>> प्रशांत गौतम मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका या तिन्ही माध्यमांत अभिनयाचा ठसा उमटवणारे चतुरस्र अभिनेते रमेश भाटकर गेले. त्यांची एक्झिट सर्वांसाठी नक्कीच दुःख देणारी...\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा...\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nजिंतूर येथे मुख्याध्यापकाने केली शिक्षकास धक्काबुक्की\nकुरुंद्यात हुंडाबळी, सासरच्या जाचास कंटाळुन विवाहितेची आत्महत्या\nगाव तिथे ग्रंथालय संकल्पना कागदावरच, रायगड जिल्ह्यात अवघी 76 ग्रंथालये\nशाळकरी मुलींशी अश्‍लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला अटक\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nलोजपा खासदार रामचंद्र पासवान यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2019-07-21T16:00:37Z", "digest": "sha1:4MKC2UHOKN5UHZZZXVDKZWI3CZZUWPEE", "length": 6674, "nlines": 88, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "छत्तीसगडचे मुख्यमंत्री - विकिपीडिया", "raw_content": "\nछत्तीसगडचा मुख्यमंत्री हा भारताच्या छत्तीसगड राज्याचा सरकारप्रमुख आहे. भारतीय संविधानानुसार राज्यप्रमुख जरी राज्यपाल असला तरी राज्याची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला राज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत ��िद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो.\nइ.स. २००० साली मध्य प्रदेशमधून वेगळे करून छत्तीसगड राज्याची निर्मिती करण्यात आली. तेव्हापासून आजवर केवळ दोन नेते मुख्यमंत्रीपदावर राहिले आहेत.\n१ अजित जोगी १ नोव्हेंबर २००० ७ डिसेंबर २००३ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस &0000000000000003.000000३ वर्षे, &0000000000000036.000000३६ दिवस\n२ रमण सिंह ७ डिसेंबर २००३ विद्यमान भारतीय जनता पक्ष &0000000000000015.000000१५ वर्षे, &0000000000000226.000000२२६ दिवस\nभारतीय राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या याद्या\nअरुणाचल प्रदेश • आंध्र प्रदेश • आसाम • उत्तर प्रदेश • उत्तराखंड • ओडिशा • कर्नाटक • केरळ • गुजरात • गोवा • छत्तीसगड • जम्मू आणि काश्मीर • झारखंड • तमिळनाडू • तेलंगणा • त्रिपुरा • दिल्ली • नागालँड • पंजाब • पश्चिम बंगाल • पुडुचेरी • बिहार • मणिपूर • मध्य प्रदेश • महाराष्ट्र • मिझोरम • मेघालय • राजस्थान • सिक्किम • हरियाणा • हिमाचल प्रदेश\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ मार्च २०१५ रोजी १३:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/227481.html", "date_download": "2019-07-21T14:45:33Z", "digest": "sha1:UFLG6BJN2VXIZ64SYH5KS27IA6OENS6R", "length": 14063, "nlines": 183, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "२ मशिदींमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे न्यूझीलंडमध्ये ‘सेमी अॅटोमॅटिक रायफल’च्या विक्रीवर बंदी - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Post Type > बातम्या > आंतरराष्ट्रीय बातम्या > २ मशिदींमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे न्यूझीलंडमध्ये ‘सेमी अॅटोमॅटिक रायफल’च्या विक्रीवर बंदी\n२ मशिदींमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे न्यूझीलंडमध्ये ‘सेमी अॅटोमॅटिक रायफल’च्या विक्रीवर बंदी\nवेलिंग्टन (न्यूझीलंड) – न्यूझीलंडमध्ये खाईस्टचर्च येथील २ मशिदींमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर देशभरात शस्त्रांवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. यामुळे न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी ‘सेमी अॅटोमॅटिक रायफल’च्या विक��रीवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. कोणतेही शस्त्र जीवघेणे आणि घातक ठरू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे अर्डर्न यांनी स्पष्ट केले. गोळीबार करणार्‍या टॅरॅन्ट याने त्याच्याकडील शस्त्र कायदेशीर पद्धतीने विकत घेतले होते.\nCategories आंतरराष्ट्रीय बातम्या, आॅस्ट्रेलियाTags आक्रमण, आतंकवाद, आंतरराष्ट्रीय Post navigation\nपाकच्या सिंध प्रांतातील विधानसभेत हिंदु मुलींचे अपहरण आणि धर्मांतर रोखण्यासाठी खासगी विधेयक एकमताने संमत\nलुंबिनी (नेपाळ) येथील गौतम बुद्ध यांच्या ५ मूर्तींची तोडफोड\nइराणचे ड्रोन पाडल्याचा अमेरिकेचा दावा\nअटक करून जामिनावर सोडायचे, हा आतंकवादी हाफीज सईदच्या अटकेचा तिसरा प्रयोग \nकुलभूषण जाधव यांच्या फाशीवर स्थगिती कायम\nआतंकवादी हाफीज सईद याला पाकिस्तानात अटक\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि ध��्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/226", "date_download": "2019-07-21T16:08:30Z", "digest": "sha1:CVUU7SVRRO2UJV3TJHUAZLF24FE26BJ4", "length": 30065, "nlines": 108, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "शास्त्र | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nडॅा. रखमाबाई - भारतातील वैद्यकीय सेवेच्या पहिल्या मानकरी\nआनंदीबाई जोशी (31 मार्च 1865 - 26 फेब्रुवारी 1887) या आधुनिक वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतलेल्या पहिल्या भारतीय महिला. पण त्यांचा मृत्यू परदेशातून शिकून आल्यावर लगेच झाला. त्यानंतर अॅनी जगन्नाथ यांचा उल्लेख आढळतो. त्या डॉक्टर होऊन भारतात 1894 मध्ये परतल्या, पण अॅनी यांच्यावरही काळाने वैद्यकीय सेवा सुरू करण्याआधी झडप घातली. त्यामुळे दोघींच्याही शिक्षणाचा फायदा स्त्री समाजाला झाला नाही. रखमाबाई सावे (राऊत) त्या दोघींनंतर डॉक्टर झाल्या. त्यांनी प्रदीर्घ काळ डॉक्टर म्हणून काम केले (22 नोव्हेंबर 1864 - 25 सप्टेंबर 1955). त्यामुळे वैद्यकीय सेवा देणारी पहिली भारतीय महिला डॉक्टर हा मान डॉ. रखमाबाई यांच्याकडे जातो. त्यांनी मुंबई, सुरत आणि राजकोट या तीन वेगवेगळ्या शहरांत डॉक्टर म्हणून 1895 ते 1930 पर्यंत काम केले.\nअस्तित्वाच्या प्रश्नांना विज्ञानाची उत्तरे\nकराडच्या सुलभा ब्रह्मनाळकर या एक विज्ञानवादी लेखक आहेत. मी सुलभा ब्रह्मनाळकर यांचे ‘गोफ जन्मांतरीचे’हे पुस्तक वाचून खूपच प्रभावित झालो. विज्ञान विषय इतका सोपा करून सांगणारे या पुस्तकाइतके उत्तम पुस्तक मराठीत अजूनतरी माझ्या पाहण्यात आलेले नाही. या पुस्तकाने विवेकवादी दृष्टिकोनाला व वैज्ञानिक दृष्टिकोनाला एकाच वेळी बुलंद करण्याचे काम केले आहे, असे मला वाटते. डॉ. सुलभा बालरोगतज्ज्ञ असून, त्यांनी1983 पासून कराड येथे वैद्यकीय सेवा सुरू केली. त्या लिहित्या 2002 पासून झाल्या. त्यांनी ‘पद्मगंधा’, ‘छात्रप्रबोधन’ या नियतकालिकांमधून लेखन केले आहे. त्यांचा ‘बंद खिडकीबाहेर’ हा ललित लेखसंग्रह ‘मौज प्रकाशना’ने प्रकाशित केला आहे. त्यांची ‘गोफ जन्मांतरीचे’ आणि ‘डॅाक्टर म्हणून जगताना’ ही दोन पुस्तके ‘राजहंस प्रकाशना’ने प्रकाशित केली आहेत. त्यांच्या ‘गोफ जन्मांतरीचे’ या पुस्तकाला नाशिकच्या ‘सार्वजनिक वाचनालया’तर्फे ललितेतर ग्रंथासाठी असणारा डॅा. वि.म. गोगटे पुरस्कार 2013 साली मिळाला. सुलभा ब्रह्मनाळकर यांच्याशी ‘गोफ जन्मांतरीचे’ या पुस्तकाविषयी मारलेल्या या (काल्पनिक) गप्पा. डॉ. सुलभा यांनी पुस्तकाच्या तिसऱ्या प्रकरणात, ईश्वराचे अस्तित्व नाकारल्यावर माणसाने जगावे कसे व वागावे कसे याची सविस्तर चर्चा केली आहे.\nआपली शिक्षणपद्धत शास्त्रज्ञ केव्हा निर्माण करेल\nसचिन उषा विलास जोशी 15/02/2019\nजगातील सर्वात प्रभावशाली शास्त्रज्ञ कोण ते कोणत्या देशाचे आहेत ते कोणत्या देशाचे आहेतआणि त्यांच्यात भारतीय कितीआणि त्यांच्यात भारतीय किती त्याचे उत्तर क्लॅरिव्हेट अ‍ॅनॅलिटिक्स या, माहितीविश्लेषण क्षेत्रातील महत्त्वाच्या कंपनीने नुकते दिले आहे. सर्वात जास्त शास्त्रज्ञ देणाऱ्या पहिल्या दहा देशांमध्ये (टॉप टेन) पहिल्या क्रमांकावर अमेरिका; मग ब्रिटन, चीन, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड, कॅनडा, फ्रान्स, स्वित्झर्लंड आणि स्पेन हे देश आहेत.\nभारत या यादीत का नाही कारण या यादीत येण्यासाठी समाविष्ट देशात किमान शंभर शास्त्रज्ञ तरी असावे लागतात. अमेरिकेच्या दोन हजार सहाशे एकोणचाळीस शास्त्रज्ञांना त्या यादीत स्थान मिळाले आहे. ब्रिटनचे पाचशेसेहेचाळीस, चीनच्या चारशेब्याऐंशी शास्त्रज्ञांचा यादीत समावेश आहे आणि भारताच्या फक्त दहा शास्त्रज्ञांचा त्या यादीत नामोल्लेख आहे. म्हणजे शंभर शास्त्रज्ञांच्या किमान गरजेच्या जवळपासपण भारत नाही.\nनारायण मूर्ती यांनी एक विधान केले होते, \"गेल्या साठ वर्षांत भारतात असा एक तरी शोध लावला गेला आहे का, की जेणेकरून जग बदलले आणि भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली\" काय कारण असेल त्याचे\" काय कारण असेल त्याचे एकशेवीस कोटी लोकांच्या देशामध्ये आंतरराष्ट्रीय दर्ज्याच्या शंभर शास्त्रज्ञांची नावेसुद्धा भारताला देता येत नाहीत. त्याचे मूळ कारण भारताची शिक्षणपद्धत हे आहे असे दिसते. लॉर्ड मेकॉले यांच्यापासून चालत आलेली ती शिक्षणपद्धत ही घोका आणि ओका या तत्त्वावर चालते.\nजयंत भालचंद्र उदगावकर – पार्किन्सनवरील उपचाराच्या शोधात\nप्रा. जयंत उदगावकर प्रथिन संरचनेतील बिघाडासंबंधात संशोधन करत आहेत. त्याची मदत अल्झायमर, पार्किन्सन अशा आजारांवरील उपचारात होणार आहे. प्रा. उदगावकर सध्या पुण्याच्या 'आयसर'चे संचालक आहेत. जयंत भालचंद्र उदगावकर यांचा जन्म 22 मार्च 1960 या दिवशी मुंबईत झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईच्या सेंट मेरी हायस्कूल येथे झाले तर रसायनशास्त्रातील पदवीचे शिक्षण मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजात झाले. त्यांनी रसायनशास्त्रात प्रथम क्रमांक मिळवल्याने त्यांना मुंबई विद्यापीठाचे सुवर्ण पदक मिळाले. त्यांनी चेन्नई आयआयटीमधून एम एससी मिळवल्यावर अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून जीवरसायनशास्त्रात 1986 साली पीएच डी केली. त्यांनी स्टॅनफर्ड विद्यापीठात पोस्टडॉक्टरल फेलोशिप मिळवल्यावर प्रथिन आकार संरचना (Protein folding) या क्षेत्रात संशोधन केले. ते परदेशात न थांबता भारतात परत आले आणि ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ (टीआयएफआर) च्या बंगलोर येथील ‘नॅशनल सेंटर फॉर बॉयालॉजिकल सायन्सेस’ येथे रीडर म्हणून रुजू झाले. तेथेच त्यांना सहप्राध्यापक, प्राध्यापक व विभागप्रमुख होण्याची संधी मिळाली. त्यांच्यावर त्या संशोधन केंद्र प्रमुखपदाची जबाबदारी 1997 साली सोपवण्यात आली. ते पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (आयसर) या संस्थेचे संचालक ���्हणून 1 नोव्हेंबर 2017 पासून कार्यरत आहेत.\nअन्नातील ग्लुकोज, रोगनियंत्रण आणि रसिका\nअन्नातून निर्माण झालेले ग्लुकोज माणसाला ऊर्जा देते ही एक गुंतागुंतीची आणि सूक्ष्म शारीरिक प्रक्रिया असते. तिच्या यंत्रणेचा अभ्यास करून त्यापासून रोगनियंत्रण शक्ती शरीरात निर्माण करण्याचे संशोधन जागतिक पातळीवर सुरू आहे. त्या संशोधनात सहभागी आहे, लग्नानंतर ठाण्याची सून झालेली डॉ. रसिका वर्तक-करंदीकर. रसिका सध्या जगातील प्रतिष्ठित असलेल्या स्टॅनफर्ड विद्यापीठ (कॅलिफोर्निया) येथे त्या विषयावरील संशोधन करत आहे. त्‍या सॅन होजे येथे त्‍यांच्‍या पतीसह वास्‍तव्‍यास आहेत.\nरसिकाने मुंबई विद्यापीठातून सूक्ष्म जीवशास्त्र विषयात पदवी ग्रहण करून पुणे विद्यापीठातून आरोग्य विषयात उच्च शिक्षण घेतले. त्यावेळी तिला प्राध्यापक सुखात्मे शिष्यवृत्ती मिळाली. तिने अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठातील टेक्सास हेल्थ सेंटर, सॅन अॅन्तिनो येथे पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी २००८ साली प्रवेश घेतला. तेथे रसिकाला विशेष गुणवान विद्यार्थ्याला मिळणारी ‘डेव्हिड कॅरिलो’ शिष्यवृत्ती लाभली होती. तिला ‘बरोज वेलकम’ची विशेष शिष्यवृत्ती २०१२ आणि २०१३ या दोन्ही वर्षीं मिळाली.\nज्येष्ठराज जोशी – जगातील शंभर उत्कृष्ट संशोधकांतील एक\nअ. पां. देशपांडे 07/02/2017\nप्रा.ज्येष्ठराज भालचंद्र जोशी यांचे नाव भारतातील नामवंत रसायन अभियंत्यांमध्ये सन्मानाने घेतले जाते. ज्येष्ठराज हे उत्तम शिक्षक व तसेच संशोधक आहेत. ते रासायनिक कारखाने चालवताना येणा-या अडचणी सोडवण्यासाठीचे उत्तम मार्गदर्शक आहेत आणि उत्तम व्यवस्थापकही आहेत. त्यांच्या ठायी रसायन विद्या व तिची उपयोगिता या संदर्भात एवढे गुण आहेत स्वाभाविकच, जोशी यांच्याकडून रसायन अभियांत्रिकीमध्ये विविध स्वरूपाचे मोठे कार्य घडून आले आहे. त्याबद्दल ज्येष्ठराज यांची 'अमेरिकन केमिकल सोसायटी’ने २००७ सालापूर्वीच्या चाळीस वर्षांतील शंभर उत्कृष्ट संशोधकांत गणना केली. भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ किताबाने २०१४ साली सन्मानित केले.\nकुंकू किंवा कुमकुम ही सर्व भारतीयांना परिचित अशी वस्तू आहे. ती हिंदू धर्मीयांच्या पूजाअर्चेतील आवश्यक बाब आहे. कुंकवाचा रंग लाल. त्यात भगव्या किंवा केशरी रंगाची छटा. पुरुषांनी लावल्यावर त्याला गंध किंवा टिळा म्हणतात. पण जागा कपाळच कपाळ किंवा भुवयांच्या मधोमध. कुंकवाला स्त्रीच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व. ते भांगात भरले, की बहुधा कुंकवाचे सिंदूर होते. गतिमान जगात ‘टिकली’ने स्त्रियांचे हृदय जिंकले असले तरी हळदीकुंकू समारंभात कुंकवाचे स्थानमहात्म्य टिकून आहे. देवदेवतांच्या पूजेतून कुंकवाला कोणत्याही दुसऱ्या वस्तूने हटवलेले नाही.\nरंग हा भारतीय सण संस्कृतीचा घटक आहे. होळी, रंगपंचमी या सणांत तर रंगांची उधळण केली जाते रंगीत पाण्याने आबालवृद्धांना भिजवले जाते. ‘गुलाल उधळीत या’ असे आवाहन केले जाते. रंगांचा हा अनिर्बंध वापर गणपती उत्सवातही वाढलेला आहे. आरासही रंगीबेरंगी. गणपती पूर्वी शाडू (एक विशिष्ट माती)चा असायचा. मूर्ती आता प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा असते. होळी व गणपती हे रंगीत सण हळुहळू पर्यावरणाचा ऱ्हास करणारे म्हणून कुप्रसिद्ध होत आहेत. इतके, की ‘प्रदूषण नियंत्रण मंडळ’ या रंगीत सणांबद्दल प्रबोधन करू लागले आहे.\nविज्ञानप्रसारासाठी कार्यरत - सी.बी. नाईक\nचंद्रकांत ऊर्फ सी.बी. नाईक हे बाबा आमटे यांचे शिष्योत्तम. त्यांनी बाबांच्या सहवासात पस्‍तीस वर्षे काढली. त्यांचे वैशिष्ट्य असे, की त्यांनी त्यांच्या गावासाठी, जिल्ह्यासाठी विकासाचा मार्ग शोधला.\nसीबी जन्माने, कर्तृत्वाने मुंबईकर. त्यांचा जन्म 19 जानेवारी 1937 रोजी एका साध्या कुटुंबात जुन्या बावनचाळीत झाला. त्यांचे दहाजणांचे कुटुंब दहा-बाय दहाच्या पत्र्याच्या घरात राहत होते. सीबी कॉटनग्रीनच्या फूटपाथवरील गॅसबत्तीखाली पोत्यावर बसून, अभ्यास करून बी.ए. झाले. त्यांना झोपण्यासाठीही फूटपाथ किंवा दुसऱ्याच्या पडवीचा आसरा कधी कधी घ्यावा लागे. त्यांनी मिळेल त्या छोट्यामोठ्या नोकऱ्या करत त्या प्रतिकूल परिस्थितीत एलएल.बी.पर्यंत शिक्षण घेतले. ‘बँक ऑफ इंडिया’मध्ये नोकरीला 1962 मध्ये लागले. तेव्हापासून त्यांच्या उर्जितावस्थेला सुरुवात झाली. त्यांची पत्नी शिक्षिका. त्यांचा विवाह 1967 साली झाला. ते प्रथम डोंबिवलीत राहत. यथावकाश, सीबी पार्लेकर झाले. त्यांना दोन मुली. त्या दोन्ही उच्चशिक्षित आहेत. त्‍यापैकी शिल्पा लंडनमध्ये भूलशास्त्रतज्ज्ञ आहे, तर रूपा मुंबई विद्यापीठात जर्मन भाषा शिकवतात.\nविज्ञानदृष्टी देणारी - वसुंधरा\n‘वसुंधरा’ हे सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान केंद्र आहे. ते कु���ाळ तालुक्यातील नेरूरपार या गावी साडेचार एकरांच्या परिसरात आहे. बाबा आमटे यांचे शिष्‍योत्तम सी.बी. नाईक यांनी त्‍या संस्‍थेची सुरूवात केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विज्ञानदृष्टीचा प्रसार-प्रचार करून तेथील अंधश्रद्धेला डोळस पर्याय देणे हा त्‍या संस्‍थेचा उद्देश आहे.\nसीबींचे मूळ गाव सिंधुदुर्ग जिल्ह्याच्‍या कुडाळ तालुक्यातील नेरूरपार. सीबी त्यांच्या वडिलांनी मुंबईशी जुळवून घेतल्यामुळे जरी मुंबईकर झाले, तरी त्यांचा रजा घेऊन गावी जाण्याचा कोकणी सिलसिला सुरू होता. बाबा आमटे यांच्‍या 'भारत जोडो' अभियानामध्‍ये त्‍यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर त्यांचा त्यांच्या गावात, जिल्ह्यात काम सुरू करावे असा विचार पक्का झाला. सीबी यांनी बाबा आमटेंच्‍या सल्‍ल्‍यानुसार 1994 मध्ये ‘बँक ऑफ इंडिया’मध्ये उपव्यवस्थापक पदावर असताना ऐच्छिक सेवानिवृत्ती पत्करली. त्‍यानंतर त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शैक्षणिक व सामाजिक कार्य करण्यासाठी ‘वसुंधरा’ या सार्वजनिक विश्वस्त न्यासाची स्थापना केली. ‘वसुंधरा’ हे विज्ञान केंद्र निर्माण करण्याचा त्यांचा ध्यास होता. विज्ञानजाणीव व दृष्टी जागृत झाली, की लोकांमधील अनिष्ट प्रथांना नवीन पिढी विज्ञानातून उत्तर देईल व त्या कमी होतील हा आशावाद सीबींना ‘वसुंधरा’ सर्वोत्तम विज्ञान केंद्र स्थापण्यासाठी प्रेरित करत होता.\nडॉ. एपीजे अब्दुल कलाम\nखगोलशास्त्रज्ञ डॉ. पुष्पा खरे\nपुष्पा खरे यांचा जन्म 16 जानेवारी 1950 या दिवशी झाला. पुष्पा खरे शालेय वयापासून अभ्यासू आणि बुद्धिमत्तेची चमक दर्शवणा-या विद्यार्थिनी होत्या. त्यांना शिक्षणासाठी नॅशनल मेरिट स्कॉलरशिप मिळाली. त्यांना एम.एस्सी. परीक्षेत सुवर्णपदक मिळाले. त्यांनी पीएच.डी. संशोधन करावे यासाठी आणि तीच करिअर पुढे निवडावी म्हणून स्पर्धा परीक्षा दिल्या. मुंबईच्या भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर (बी.ए.आर.सी.), टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल (टी.आय.एफ.आर.) आणि कानपूर येथील आय.आय.टी. या, देशातील तिन्ही सर्वोत्कृष्ट म्हटल्या जाणाऱ्या संस्थांत त्यांना प्रवेश मिळाला. पुष्पा खरे कानपूरला गेल्या आणि काही दिवसांनी, मुंबईला राहण्याची नीट सोय झाल्यावर टी.आय. एफ.आर.मध्ये रुजू झाल्या.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनला���न डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/bjp-pdp-splits/", "date_download": "2019-07-21T15:19:45Z", "digest": "sha1:H5JZW7LITT4BSC7KICSIZB3PFKA3IW73", "length": 6667, "nlines": 69, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "BJP-PDP Splits Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nभाजप-पीडीपी आघाडी तुटण्यामागची ही आहेत खरी कारणं\nकठुआ बलात्कार प्रकरण ही त्यासाठी मोठयाप्रमाणावर कारणीभूत होते कारण स्थानिकांना त्या प्रकरणी सीबीआय चौकशी अपेक्षित होती परंतु पीडीपीमुळे ती होऊ शकली नव्हती.\n : भाजपची जम्मू कश्मीरमधील आघाडीतून बाहेर पडण्याची खेळी\nपरिस्थिती अधिकच थरकारप उडवणारी झालीये. तूर्तास तरी हे पाऊल म्हणजे – लज्जारक्षणाय\n“हॅकिंग” म्हणजे काय रे भाऊ\nविस्मरणात गेलेला जाज्वल्य इतिहास – मराठवाडा मुक्तीसंग्राम\nहिंदी शिपायाचं भूत, इस्लाममध्ये धर्मपरिवर्तन : १८५७च्या उठावाच्या इंग्रजी स्त्रियांच्या आठवणी\nमृत्यू पावलेली पत्नी अजूनही पाठवतीये पत्र : अद्वितीय प्रेमाची सत्य कथा\nआपण “चायनीज” म्हणून जे पदार्थ खातो ते खुद्द चीनमध्येही मिळत नाहीत\nभारतातील ‘ह्या ‘ठिकाणी मेल्यानंतरही भरावा लागतो ‘टॅक्स’, त्याशिवाय होत नाही अंतिम संस्कार\nया अपशकुनी गाण्याने १०० पेक्षा जास्त लोकांचा जीव घेतला आहे\nटेलिपॅथी लवकरच वास्तवात अवतरणार\nपंजाब खरंच ड्रग्ज मुळे हवेत उडतोय – पंजाबचं भयावह वास्तव\nहॉटेलमध्ये ग्राहकांना दिली जबरदस्त ऑफर, पण परिणाम झाला काहीतरी भलताच\n हे वाचून तुम्हाला तुमच्या विसराळू असण्याचा अभिमान वाटेल\n2-G स्पेक्ट्रम घोटाळ्यातील प्रमुख आरोपींना निर्दोष घोषित करणाऱ्या जज बद्दल काही महत्वपूर्ण गोष्टी\nप्रेतासोबत झोपायला आवडणारा जगातील सर्वात क्रूर हुकुमशहा\nव्यायाम आणि डायट न करता देखील तुम्ही प्रदीर्घ आयुष्य जगू शकता कसं\nजीपीएस बंद असल्यावर देखील तुमचे लोकेशन शोधता येते का \nआणि म्हणून दुसरा कोणी ‘रजनीकांत’ होणे शक्य नाही\nगावकऱ्यांचे जगणे सुसह्य करण्यासाठी तब्बल २८ किलोमीटरचा रस्ता बांधून काढणारा लडाखचा मांझी\nआर्थिक बेशिस्तपणा, नोटाबंदी आणि आयकर कायदा \nराष्ट्रगीत: सक्ती आणून शक्ती घालवू नये\nहैदराबादी मुस्लिम “पाकिस्तान प्रेमी” असण्यामागचं विचारात पाडणारं वास्तव\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/indonesia-new-year-celebration/", "date_download": "2019-07-21T14:45:57Z", "digest": "sha1:HIB4GAPNT6K2KMTIXDHSH34J74VHW46H", "length": 10123, "nlines": 131, "source_domain": "www.saamana.com", "title": "PHOTO: इंडोनेशियात आकर्षक आतषबाजीसह नववर्षाचे दणक्यात स्वागत | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबीड शहरात सुसज्ज उद्याने उभारणार, नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागरांचे आश्वासन\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nज्येष्ठ नाट्यकर्मी बापू कोयंडे यांचे निधन\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा…\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nमुलीने केली आईची हत्या, मुंडके रस्त्यावर फेकले\nचंद्रावर होते ‘जादू’ चे शहर- नासाचा दावा\nआखातामध्ये तणाव वाढला; इराणने ताब्यात घेतले ब्रिटनचे टँकर\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nइंडोनेशियन ओपन : सिंधूचे जेतेपदाचे स्वप्न भंगलं, जपानच्या यामागूचीकडून अंतिम सामन्यात…\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवनचे पुनरागमन\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन : सिंधूची अंतिम फेरीत धडक, जेतेपदाच्या लढतीत यामागुचीला…\nप्रेसिडेंटस् कप बॉक्सिंग : शिवा थापाला सुवर्णपदक, हिंदुस्थानला चार पदके\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nअस्थमा फक्त दिवाळीत होतो काय, सिगारेट पिणाऱ्या प्रियंकाला नेटकऱ्यांनी फटकारले\nBigg Boss 2 : आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो आरोह वेलणकर\nसनी लिओनी झाली जलपरी, पाह��� तिचे हे सुंदर फोटो\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nPHOTO: इंडोनेशियात आकर्षक आतषबाजीसह नववर्षाचे दणक्यात स्वागत\nजगभरात नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत झालं, इंडोनेशियामध्ये देखिल असाच उत्साह पाहायला मिळाला. सामनाचे वाचक सतीश फाटे यांनी तिथल्या आतषबाजीचे काही खास फोटो सामना सोबत शेअर केले. पाहा संपूर्ण फोटो गॅलरी.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलखाशोग्गीच्या मृतदेहाचे अवशेष वाहून नेतानाचे सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध\nपुढीलनववर्षाचे स्वागत व्हॉट्सअॅप स्टिकर्सने\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=260307:2012-11-07-22-28-03&catid=51:2009-07-15-04-02-56&Itemid=62", "date_download": "2019-07-21T15:31:57Z", "digest": "sha1:JWJRDYDAXOX5ZPFGP7XYEVOFWHMCG3JS", "length": 13806, "nlines": 231, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "माजी सैनिकोंचा खडकीत मेळावा", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त >> माजी सैनिकोंचा खडकीत मेळावा\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nमाजी सैनिकोंचा खडकीत मेळावा\nमाजी सैनिक , युद्धविधवा, विधवा व अवलंबितांच्या पेन्शन, इसीएचएस, नोकरी आदी समस्यांचे निवारण करण्यासाठी संचालक , सैनिक कल्याण विभाग, पुणे व बी ई जी, सेन्टर, खडकी यांच्या विद्यमाने दिनांक २५ नोव्हेंबर रोजी सकोळी ९ वाजता आर्मी, नेव्ही, एअर फोर्सच्या माजी सैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन केला असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (निवृत्त) भानुदास जरे यांनी दिली.\n२५ नोव्हेंबर रोजी सकाळी भगत पॅव्हेलियन बॉम्बे इंजिनियरिंग ग्रुप व सेन्टर, खडकी पुणे येथे मेडिक ल कॅ म्पचे तसेच पेन्शन, इसीएचएस, अशा विविध समस्यांचे निवारण क रण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील आर्मी, नेव्ही, एअर फोर्सच्या माजी सैनिकोंसाठी मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याचा लाभ सर्व माजी सैनिक , युद्धविधवा, विधवा यांनी घ्यावा, असेही आवाहन केले आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/agri/2019/03/13/1209/", "date_download": "2019-07-21T16:04:20Z", "digest": "sha1:ZK7HKDSH2QEX3EWIUGOP6CGXUZU4HCKI", "length": 11244, "nlines": 109, "source_domain": "www.krushirang.com", "title": "बँकेची नोकरी सोडून शेतीत फुलविली लालचुटुक स्ट्रॉबेरी", "raw_content": "\n[ July 20, 2019 ] कडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\tमहाराष्ट्र\n[ July 20, 2019 ] महाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\n[ July 20, 2019 ] शेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\tकोल्हापूर\n[ July 20, 2019 ] बिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\tअहमदनगर\n[ July 20, 2019 ] तंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\tआंतरराष्ट्रीय\nHomeमहाराष्ट्रकोल्हापूरबँकेची नोकरी सोडून शेतीत फुलविली लालचुटुक स्ट्रॉबेरी\nबँकेची नोकरी सोडून शेतीत फुलविली लालचुटुक स्ट्रॉबेरी\nMarch 13, 2019 Team Krushirang कोल्हापूर, ट्रेंडिंग, तंत्रज्ञान, पुणे, राष्ट्रीय, व्यवसाय व अर्थ, शेती, शेतीकथा 0\nस्ट्रॉबेरी म्हटले की आपल्यासमोर पहिल्यांदा येतो तो महाबळेश्वर (जि. सातारा, महाराष्ट्र) आणि तेथील चाल्चुतुक हिरव्या देठाचे फळ. देशभरात महाबळेश्वराच्या स्ट्रॉबेरीला विशेष मागणी आहे. मात्र, आता महाराष्ट्रासह इतरही काही राज्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात हे फळ पिकवून तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीत क्रांती केली आहे. त्यापैकीच एक प्रयोगशील शेतकरी म्हणजे इंदोर (मध्यप्रदेश) येथील सुरेश शर्मा. प्रतिवर्षी २० लाख रुपये पगार असणारी बँकेची नोकरी सोडून शर्मा यांनी इंदोरकरांना स्ट्रॉबेरी फळ खाऊ घालण्याच्या कामात झोकून देत यशस्वी शेती केली आहे.\nशर्मा एकदा महाबळेश्वरला कुटुंबासमवेत फिरायला आल्य���वर त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांना भेटून स्ट्रॉबेरी शेतीबद्दल माहिती घेतली. या लालचुटुक आणि आंबट-गोड फळाला आपल्याकडे मोठी मागणी असते. तर, आपणच इंदोरमध्ये याचे उत्पादन करून का नाही विकू शकत, हा विचार शर्मा यांच्या मनाने घेतला आणि मग वाटचाल सुरू झाली यशस्वी स्ट्रॉबेरी शेतीची.\nत्यांच्याकडे गहू, हरभरा आणि सोयाबीन हे प्रमुख पिक आहे. त्यांनी शेती करण्यासाठी बँकेची नोकरी सोडून देत जमविलेल्या पैशांतून २ एकर शेती खरेदी केली. त्यानंतर सावरे बायपास भागातील या शेतीत त्यांनी महाबळेश्वर येथून आणलेले ५० रोपे लागवड करून प्रयोग केले. त्यातून मिळालेले अनुभव आणि शिक्षण त्यांना पुढील शेतीसाठी कामी आले. स्थानिक बाजारात सध्या त्यांची\nस्ट्रॉबेरी विशेष आकर्षणाचे केंद्रबिंदू बनली आहे.\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nपवार नेमके खेळतायेत कुणाकडून..\nकामाला लागा, १९९१ ची पुनरावृत्ती करू : पवार\nनमो की रागा; होणार जनतेच्या दरबारात फैसला..\nMay 22, 2019 Team Krushirang ट्रेंडिंग, निवडणूक, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, राष्ट्रीय 0\nमुंबई : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात कोणत्या पक्षाला भारतीय जनता कौल देणार आणि कोणाचा ‘निकाल’ लावणार याचा फैसला गुरुवारी (दि. २३ मे २०१९) होणार आहे. यंदाची निवडणूक भाजप नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी (नमो) विरुद्ध कॉंग्रेस [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nमोदी म्हणजे प्रचारमंत्री : हार्दिक\nMarch 12, 2019 Team Krushirang ट्रेंडिंग, निवडणूक, राजकीय, राष्ट्रीय 0\nअहमदाबाद : आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे फ़क़्त प्रचारमंत्री आहेत. भारतीय सेना असोत की दहशतवाद असो, त्यावर फ़क़्त प्रचारी थाटात बोलण्याचे काम मोदी करीत आहेत. चुनावी जुमला फेकून ते फ़क़्त जनतेची दिशाभूल करीत आहेत, अशी [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nम्हणून पेट्रोल-डिझेलचे दर वाढले..\nJuly 6, 2019 Team Krushirang ट्रेंडिंग, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, राष्ट्रीय, व्यवसाय व अर्थ 0\nमुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचा पहिलावहिला अर्थसंकल्प जाहीर केला. पेट्रोल आणि डिझेलवरील सेस वाढवल्याने देशभरात आज पेट्रोलचे दर प्रतिलीटर सुमारे अडीच रुपयांनी तर डिझॆलचे दर प्रतिलिटर सुमारे 2 रुपये 30 पैशांनी [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nकडुनिंब एक प्रभावी क���टकनाशक : डॉ. अनिल बोंडे\nमहाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\nशेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\nबिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\nतंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\nबिझनेसवाला | खरेदी म्हणजे श्रीमंती मिळवणे नव्हे.. मग काय\nमराठवाड्यात लगेच पाऊस न पडल्यास दुष्काळ अटळ\nराज्यातील 5 जिल्हा परिषद बरखास्त\nविशेष | रामदास बोट दुर्घटना\nबिझनेसवाला | संधीचे सोने करा; ई-कारकडे पहा..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/209087.html", "date_download": "2019-07-21T15:59:07Z", "digest": "sha1:2SUCOCIKLJ2I6FXETJVYWJIDM6THPYKH", "length": 17036, "nlines": 188, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "सर्वसाधारण वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्यासाठी घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Location > आशिया > भारत > देहली > सर्वसाधारण वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्यासाठी घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर\nसर्वसाधारण वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्यासाठी घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर\nसर्व धर्मांतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना लाभ मिळणार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण देण्याची तरतूद केवळ १० वर्षांसाठी केली होती. आज ७० वर्षे उलटून गेली, तरी आरक्षण कायम राहिले आहे. डॉ. बाबासाहेबांच्या भूमिकेतून आरक्षण संपवायला हवे \nअन्य धर्मियांना अनेक सुविधा देऊन वर आता त्यांना आरक्षणही देणे, ही निवडणुकांच्या मतपेढीसाठीची सिद्धताच नव्हे का \nनवी देहली – सर्वसाधारण वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शिक्षण आणि सरकारी नोकरी यांत १० टक्के आरक्षण देण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी ८ जानेवारी या दिवशी १२४ वे घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडले. या विधेयकावर लोकसभेत सायंकाळी ५ वाजल्यापासून चर्चा चालू झाली. आरंभी गेहलोत म्हणाले, ‘‘सर्वसाधारण वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण देतांना सध्या अस्तित्वात असलेल्या अन्य घटकांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. या आरक्षणाचा लाभ सर्व धर्मांतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मिळणार आहे. खासगी शिक्षण संस्थांतही हे आरक्षण लागू असेल.’’\nसर्वसाधारण वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण देण्यासाठी सध्याचे ४९.५ टक्के असलेले आरक्षण १० टक्क्यांनी वाढवून ते ५९.५ टक्के करण्यात येणार आहे. घटनेनुसार केवळ सामाजिक आणि शैक्षणिक निकषांवर आरक्षण दिले जाऊ शकते. त्यात आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची तरतूद नाही. ती देण्यासाठी घटनेच्या कलम १५ आणि १६ यांमध्ये सुधारणा करणे आवश्यक असून त्यासाठीचे विधेयक मांडण्यात आले.\nसर्वसाधारण वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयाला बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी पाठिंबा दर्शवला आहे.\nCategories देहली, राष्ट्रीय बातम्याTags आरक्षण, आर्थिक, कायदा, लोकसभा Post navigation\nकर्नाटकातील कारागृहांत असलेल्या अल्पसंख्यांक बंदीवानांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणार – राज्य अल्पसंख्यांक आयोग\n‘आपण ऋषींचे वंशज आहोत’, असे भारतीय संस्कृती मानते \nमंगळूरू (कर्नाटक) येथे गायीवर बलात्कार करणार्‍या धर्मांधाला पकडून देणार्‍या हिंदूंनाच अटक \nपतीच्या वागणुकीमुळे सर्वाधिक ताण येतो – सर्वेक्षणात ४६ टक्के महिलांचे मत\nदेहलीमध्ये ६०० कोटी रुपयांचे ‘हेरॉईन’ जप्त\n(म्हणे) ‘एस्.डी.एम्. विधीज्ञ महाविद्यालयाची मान्यता रहित करा ’ – ‘सीएफ्आय’ या इस्लामी संघटनेची हिंदुद्वेषी मागणी\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/category/maharashtra/5nashik/page/3/", "date_download": "2019-07-21T15:41:06Z", "digest": "sha1:GI54FNF4XEBFIDVOTIR5M44QYWL36A4K", "length": 16717, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "नाशिक | Saamana (सामना) | पृष्ठ 3", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकाशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘एसी रे ए���ी’; भरत जाधव घामाघूम\nतटरक्षकदलाच्या दोन कर्मचाऱ्यांकडून 50 लाख रुपयांचे कोकेन पकडले\nबीड शहरात सुसज्ज उद्याने उभारणार, नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागरांचे आश्वासन\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा…\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nमुलीने केली आईची हत्या, मुंडके रस्त्यावर फेकले\nचंद्रावर होते ‘जादू’ चे शहर- नासाचा दावा\nआखातामध्ये तणाव वाढला; इराणने ताब्यात घेतले ब्रिटनचे टँकर\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nइंडोनेशियन ओपन : सिंधूचे जेतेपदाचे स्वप्न भंगलं, जपानच्या यामागूचीकडून अंतिम सामन्यात…\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवनचे पुनरागमन\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन : सिंधूची अंतिम फेरीत धडक, जेतेपदाच्या लढतीत यामागुचीला…\nप्रेसिडेंटस् कप बॉक्सिंग : शिवा थापाला सुवर्णपदक, हिंदुस्थानला चार पदके\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nअस्थमा फक्त दिवाळीत होतो काय, सिगारेट पिणाऱ्या प्रियंकाला नेटकऱ्यांनी फटकारले\nBigg Boss 2 : आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो आरोह वेलणकर\nसनी लिओनी झाली जलपरी, पाहा तिचे हे सुंदर फोटो\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nPhoto : जळगावमध्ये आदित्य ठाकरे यांनी केली गणपतीची महाआरती\nLive नवा महाराष्ट्र घडवायचा आहे- आदित्य ठाकरे\n जळगाव आदित्य ठाकरे यांच्या जनसंवाद यात्रेचे Live Updates https://www.saamana.com/aditya-thackeray-rally-in-pachora-jalgaon/ https://www.saamana.com/shiv-sena-leader-mp-sanjay-raut-speech-in-janashirvad-yatra-jalgaon/ वाचा सविस्तर बातमी : आदित्य ठाकरे यांचे शालेय विद्यार्थ्यांनी केले स्वागत तरुणांसोबतच शालेय विद्यार्थ्यांनी देखील...\nजनआशीर्वाद यात्रेमुळे महाराष्ट्र शिवसेनामय होईल शिवसेना नेते संजय राऊत यांचा विश्वास\nसामना ऑनलाईन, जळगाव शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचणे व पक्ष संघटनेचा विस्तार करणे, हाच उद्देश असून...\n शिवसेनेने केला महादेवाला जलाभिषेक\n धुळे पुनर्वसु नक्षत्रात पाऊस झालेला नाही. अजूनही पेरण्या लांबल्या आहेत. काही गावांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. जनता सलग तीन वर्षे दुष्काळाचे चटके...\nसविस्तर निकाल तयारच नाही; जळगाव घरकुल घोटाळ्याचा अंतिम निकाल 1 ऑगस्टला\n धुळे जळगाव येथील घरकुल घोटाळा प्रकरणी अंतिम निकालासाठी आता 1 ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. कारण न्यायालयाकडून अद्याप सविस्तर निकाल...\nहिंदू देवतांची विटंबना क्लिप व्हायरल; हिंदुत्ववादी संघटनांचा धुळ्यात कडकडीत बंद\n धुळे धुळे शहरातील समाजकंटक वसीम शेख याने हिंदू देव-देवतांची विटंबना करणारी क्लिप व्हायरल केल्यानंत संतप्त झालेल्या हिंदुत्ववादी संघटनांनी सोमवारी धुळे शहरात कडकडीत...\nजळगाव जिल्ह्यासह राज्यात शिवसेना -भाजपची युती अभेद्य\nसामना ऑनलाईन | जळगाव राज्यात शिवसेना व भाजपची युती अभेद्य राहील तसेच जळगाव जिल्ह्यात सर्व आमदार युतीचेच निवडून येतील, असा विश्वास सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील...\nसोशल मीडियावर हिंदू देवतांची विटंबना, हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा\nसामना ऑनलाईन | धुळे सोशल मीडियावर धुळे शहरातील समाजकंटक वसीम बडा याने हिंदू देवदेवतांची विटंबना होईल अशी वक्तव्ये केली. वसीम बडा आणि चित्रिकरण करणाऱ्यांची शहरातून...\nविधानसभा निवडणूक ऑक्टोबरमध्ये होणार \nसामना ऑनलाईन | नाशिक ऑक्टोबरच्या मध्यात विधानसभेची निवडणूक होईल. त्यासाठी सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागेल, असा अंदाज पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे व्यक्त केला. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या...\nकुसुमाग्रज प्रतिष्ठान ���िश्वस्तपदी नरेंद्र चपळगावकर\n नाशिक नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विश्वस्तपदी निवृत्त न्यायाधीश, प्रसिद्ध साहित्यिक नरेंद्र चपळगावकर, नाटककार जयंत पवार, नाशिकचे ऍड. दत्तप्रसाद निकम आणि मराठा विद्या...\nकाशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘एसी रे एसी’; भरत जाधव घामाघूम\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा...\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nजिंतूर येथे मुख्याध्यापकाने केली शिक्षकास धक्काबुक्की\nकुरुंद्यात हुंडाबळी, सासरच्या जाचास कंटाळुन विवाहितेची आत्महत्या\nगाव तिथे ग्रंथालय संकल्पना कागदावरच, रायगड जिल्ह्यात अवघी 76 ग्रंथालये\nशाळकरी मुलींशी अश्‍लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला अटक\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/maharashtra/2019/05/14/2188/", "date_download": "2019-07-21T14:58:43Z", "digest": "sha1:O2OJR7GIQ4ABDPZL6UTYJBHW64EUDQNC", "length": 10107, "nlines": 107, "source_domain": "www.krushirang.com", "title": "लोकसभेच्या रिंगणात गुन्हेगारांचा टक्काही मोठाच..!", "raw_content": "\n[ July 20, 2019 ] कडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\tमहाराष्ट्र\n[ July 20, 2019 ] महाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\n[ July 20, 2019 ] शेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\tकोल्हापूर\n[ July 20, 2019 ] बिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\tअहमदनगर\n[ July 20, 2019 ] तंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\tआंतरराष्ट्रीय\nHomeबातम्याट्रेंडिंगलोकसभेच्या रिंगणात गुन्हेगारांचा टक्काही मोठाच..\nलोकसभेच्या रिंगणात गुन्हेगारांचा टक्काही मोठाच..\nMay 14, 2019 Team Krushirang ट्रेंडिंग, निवडणूक, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, राष्ट्रीय 0\nलोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नेहमीप्रमाणे ��िकासाचा दृष्टिकोन असलेल्या व्यक्तींसह गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांनी जनतेच्या दरबारात आपले नशीब अजमावले आहे. अशा गुन्हेगारांना जनता भीक घालते की नाही हे निकालातून स्पष्ट होईल.\nराजकिय भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी यावर फक्त चर्वण करताना भारतीय मतदारांची पसंती असल्याच उमेदवारांना असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. त्यामुळे राजकीय पक्षही उमेदवार म्हणुन त्यांना पसंती देत आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एकूण 8049 जणांनी उमेदवारी केली आहे. त्यापैकी 19 टक्के व्यक्तींवर सामान्य तर, उरलेल्या 13 टक्के व्यक्तींवर गंभीर गुन्हे आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले एकूण 32 टक्के उमेदवार असून त्यातुल 29 टक्के उमेदवार कोट्यधीश आहेत. त्यांना मतदार यंदा पसंती देणार की घरी बसविणार, हे दि. 23 मे रोजीच्या निकालात स्पष्ट होणार आहे.\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nगांधींपेक्षा मोदींच्या सभा जास्त, तर प्रवास कमी\nलोकसभेच्या उमेदवारीतही महिलांचा टक्का नगण्य..\nअमोल कोल्हेंचे शंभुप्रेम व्यावसायिक : पाटील\nApril 20, 2019 Team Krushirang निवडणूक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय 0\nपुणे : लोकसभा निवडणुक तोंडासमोर असताना शिवसेनेचे हातातील शिवबंधन सोडीत हाती घड्याळ घेतले आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी ते शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या विरोधात उतरले आहेत. यानंतर शिवसेनेच्या महिला आघाडीने त्यांच्यावर [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nनगरचा अहवाल आज येणार..\nMarch 6, 2019 Team Krushirang अहमदनगर, ट्रेंडिंग, निवडणूक, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय 0\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास २-४ दिवसांचा कालावधी असतानाच आता आघाडीच्या जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. नगरच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी आघाडीने संयुक्तपणे दक्षिण भागाचा राजकीय सर्वे करून घेतला आहे. त्याचा अहवाल [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nतर माढ्यातून रश्मी बागल यांना उमेदवारी..\nMarch 19, 2019 Team Krushirang ट्रेंडिंग, नाशिक, निवडणूक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय 0\nपुणे : लोकसभा निवडणुकीत घरातील तरुणाला संधी दिली जात नसल्याच्या निषेधार्थ सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील मोहिते पाटील गट आक्रमक झाला आहे. राष्ट्रवादीला ���ोडचिठ्ठी देत माढा लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी मोहिते पाटील गटाची बैठक सुरू झाली आहे. [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nकडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\nमहाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\nशेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\nबिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\nतंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\nबिझनेसवाला | खरेदी म्हणजे श्रीमंती मिळवणे नव्हे.. मग काय\nमराठवाड्यात लगेच पाऊस न पडल्यास दुष्काळ अटळ\nराज्यातील 5 जिल्हा परिषद बरखास्त\nविशेष | रामदास बोट दुर्घटना\nबिझनेसवाला | संधीचे सोने करा; ई-कारकडे पहा..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://egnews.in/marathi-news/ratnakar-mahajan-on-budget/", "date_download": "2019-07-21T14:55:38Z", "digest": "sha1:NYU5N35MOIYARWYB66EBUAVQKNJ2KBXF", "length": 7190, "nlines": 49, "source_domain": "egnews.in", "title": "अर्थसंकल्पाची होणार चिरफाड-रत्नाकर महाजन", "raw_content": "\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी 'नौटंकी'च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर 'जनावरांचा मोर्चा'\nअर्थसंकल्पाची होणार चिरफाड-रत्नाकर महाजन\nकेंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हे प्रकृतीच्या कारणाने अनुपस्थितीत असल्याने अर्थमंत्रालयाची जबाबदारी पाहणाऱ्या हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी लोकसभेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. मध्यमवर्गीय नोकरदार वर्गासाठी काही घोषणा आणि भावी काळासाठीच्या काही तरतुदी मांडत गोयल यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. ज्यानंतर संपूर्ण देशभरातून प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या.\nगोयल यांनी काल मांडलेल्या या अर्थसंकल्पाविरोधात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात कोणतीच संवैधानिक तरतूद नसल्याने ही याचिका दाखल करण्यात आली आहे.\nऍड. मनोहर लाल शर्मा यांनी हि याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. पियुष गोयल यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाच्या काही तासानंतरच हि याचिका दाखल करण्यात आली आहे.\nगोयल यानी मांडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात क��णतीही संवैधानिक तरतूद नसून त्यात फक्त पूर्ण अर्थसंकल्प आणि व्होट ऑन अकाऊंटचीच तरतूद करण्यात आली असल्याने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं गेलं आहे.\nनिवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पुढील ठराविक काळासाठी सत्तेत असणाऱ्या सरकारसाठी व्होट ऑन अकाऊंटची परवानगी घेण्यात येते. ज्यानंतर नवनिर्वाचित सरकारकडून येत्या वर्षासाठीच्या संपूर्ण अर्थसंकल्प मांडण्यात येतो. त्यामुळे या दाखल केलेल्या याचिकेवर काय सुनावणी करण्यात येते हे महत्वाचे आहे.\nया अर्थसंकल्पाच्याविरोधात दाखल झालेल्या याचिकेसंदर्भात रत्नाकर महाजन यांनी “न्यायालयाला अर्थसंकल्पात कितपत हस्तक्षेप करता येतोय, हे सांगता येत नाही परंतु, सरकारने जो अर्थसंकल्प सादर केला याविरोधात दाखल झालेल्या याचिकेमुळे नक्कीच अर्थसंकल्पाची चिरफाड होणार आहे, आणि सरकारच्या आतापर्यंतच्या भूमिकेची देखील चिरफाड होणार असून हि चांगली बाब असल्याचे”, मत व्यक्त केले.\nआमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .\nगांधीजींचे उपोषण, ‘त्या’ सात अटी आणि वास्तव\nवाजपेयींचं मनोहर पर्रिकरांना पत्र…\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी ‘नौटंकी’च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘जनावरांचा मोर्चा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-latest-marathi-news-trends-breaking-news-128/", "date_download": "2019-07-21T14:55:56Z", "digest": "sha1:2MTJ55NPINOWI6OSO6YP44AWJONBOCSN", "length": 16166, "nlines": 217, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "वरणगाव शिवारात मृतावस्थेत बिबट्या आढळला/Jalgaon- latest Marathi news trends, breaking news | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nसंगमनेर : पुणे नाशिक महामार्गावर अपघातात एक ठार, तीन जखमी\nपुढील 48 तासांत मुसळधार\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nनाशिकमध्ये ट्रेक फाउंडर्स राईडची यशस्वी सांगता\nमहिला पोलीसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल\nउष्माघाताने मेलेले २९ मोर गेले कुठे\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nपारोळ्यातील बालसंस्कार शिबिरात ४५०० विद्यार्थ्यांची नोंद\nभोरगाव लेवा पंचायतला पुस्तक भेट\nसावखेडा सरपंच पद अपात्र : औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nनुकसानग्रस्त पाच शेतकर्‍यांना ७० हजारांची मदत\nडॉक्टराकडे घरफोडी करणार्‍या तिघांना बेड्या\nचाराटंचाईने घेतला गायीचा बळी\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nचरणमाळ घाटात अडीच लाखाची लूट करणार्‍या म्होरक्यास अटक, दोन फरार\nप्रकाशा येथे बिबटयाची मादी मृतावस्थेत\nमोलगी येथे विद्यार्थ्यांसाठी जीवन कौशल्य प्रशिक्षण शिबिर\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nmaharashtra आवर्जून वाचाच जळगाव\nवरणगाव शिवारात मृतावस्थेत बिबट्या आढळला\n वार्ताहर : वरणगाव शिवारात 4 वर्षीय बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने खळबळ माजली आहे. हि घटना दि. 3 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.\nयाबाबत वृत्त असे की, वरणगाव शिवारातील मन्यारखेडा नाल्यालगत फुलगाव येथील अनिल पाटील यांच्या केळी बागेजवळ नर जातीचा बिबट्या मेंढया-बकर्‍या चारणार्‍या माणसांना दिसला. त्यांनी ही बाब शेतकर्‍यांना सांगितली. शेतकर्‍यांंनी भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे यांना सांगितल्याने त्यांनी वन विभागास माहीती दिली. वनविभागाचे दिपाली जाधव, मुकेश बोरसे, श्री.वानखेडे आदी त्वरीत घटनास्थळी उपस्थित झाले.\nया बिबट्याच्या नाकातोंडातून रक्त येत असुन एक दिवसापूर्वी मयत झालेला असावा, शिकारीचे हे प्रकरण नसावे अशी वस्तुस्थीती आहे. या परिसरात गेल्या अनेक वर्षापासुन बिबटे असल्याने शेतकरी व मजुरांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. पशुवैद्यकिय अधिकारी तडवी यांनी घटनास्थळी शवविच्छेदन केले.\nप्रसंगी वरणगाव पोलीस स्टेशनचे पोहेकॉ मनोहर पाटील, संदीप बडगे, अजय निकम यांनी घटनास्थळी भेट दिली. जवळच विल्हाळे शिवार असुन यापुर्वी परीसरात बिबटया पाहिल्याचे शेतकरी सांगतात. परंतु वनविभागाचे अधिकारी जिल्हाभरात बिबटे नाही अशी बतावणी करतात. परिसरात बकर्‍या व इतर जनावरे फस्त करून माणसावर हल्ले झालेले आहे. शेतकरी रात्री बेरात्री पिकांना पाणी देण्यासाठी जातात, अशावेळी त्यांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे.\nडोबिंवली जवळच्या कोपर रेल्वे स्थानकाजवळ ट्रेनच्या धडकेत यावल तालुक्यातील तीन जणांचा मृत्यू\nक्राईम डायरी : शहरातील नकारात्मक बातम्या\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nजळगावच्या काँग्रेसच्या दोघा नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nमनवेल जिल्हा परीषद .शाळेत सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nजळगाव विभागात 358 सहाय्यक प्राध्यापकांची होणार भरती\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या\nवार्षिक गुणगौरवाने विद्यार्थ्यांना स्फूर्ती : शरद महाजन\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nमुंबई : कुलाबा येथील भीषण आगीत एकाचा होरपळुन मृत्यू\nभीषण अपघातात 9 युवक ठार\nमुंबई : टॅक्सी ड्राइवर असणाऱ्या ‘नामदेव भाऊं’ना बेस्ट ऍक्टरचे नामांकन\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\nनाशिकमध्ये ट्रेक फाउंडर्स राईडची यशस्वी सांगता\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nमहिला पोलीसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/36849/by-subject/14?page=11", "date_download": "2019-07-21T15:02:18Z", "digest": "sha1:SR6HJDZ5FC7GBO24GBEWIDBBFWGRCMRB", "length": 3434, "nlines": 102, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शब्दखुणा | Page 12 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /विनोदी लेखन /गुलमोहर - विनोदी लेखन विषयवार यादी /शब्दखुणा\nनवी मालिका ओळख (1)\nनियम व अटी (1)\nनुकतीच पावसाला सुरुवात होत आहे (1)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - विनोदी लेखन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/19763", "date_download": "2019-07-21T15:35:51Z", "digest": "sha1:R5JTLD4ZJUTJIPQP22CJ74ZSWGQSEYXH", "length": 3527, "nlines": 71, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मचाक मचाक मचाक : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /मचाक मचाक मचाक\nएका नाजूक विषयावर सल्ला हवा आहे.\nकळ कळीची विनंती - शीर्षकापासून आतला कंटेन्ट काहीही हास्यास्पद वाटला तर जरूर थट्टा मस्करी करा.\nपण धागा ईतकाही भरकटवू नका की इथे कोणी दिलेला योग्य सल्ला त्यात हरवून जाईल.\nकारण प्रॉब्लेम खरेच फार जेन्युईन आहे.\nथेट मुद्द्यावर यायच्या आधी थोडी पार्श्वभूमी सांगतो.\nRead more about एका नाजूक विषयावर सल्ला हवा आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/07/blog-post_13.html", "date_download": "2019-07-21T16:15:47Z", "digest": "sha1:B4TZHEKTNWZXIB5US5LBLNNORIEABO26", "length": 10741, "nlines": 46, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "खासगी शाळांमध्ये फी निश्चितीसाठी पहिल्यांदाच नियमावली तयार.", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र् न्युजखासगी शाळांमध्ये फी निश्चितीसाठी पहिल्यांदाच नियमावली तयार.\nखासगी शाळांमध्ये फी निश्चितीसाठी पहिल्यांदाच नियमावली तयार.\nरिपोर्टर....देशातील खासगी शाळांचा मनमानी कारभार रोखण्यासाठी फी निश्चित करण्यासाठी पहिल्यांदाच नियमावली तयार करण्यात आली आहे. यामध्ये विशिष्ट बाबींच्या आणि निकषांच्या आधारे खासगी शाळांची फी निश्चित करता येणार आहे. या नियमावलीचा मसुदा मनुष्यबळ विकास मंत्रालयाला पाठवण्यात येणार आहे. देशातील बाल हक्कांबाबतची सर्वोच्च संस्था नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राइट्स यांनी ही नियमावली तयार केली आहे. तसेच ही नियमावली ऑक्टोबर महिन्यांपर्यंत लागू करण्याची शिफारिशही सरकारकडे केली आहे. तसेच मुलांच्या हितासाठी राज्य सरकारे ही नियमावली लागू करतील अशी आशाही या आयोगाने व्यक्त केली आहे. नवभारत टाइम्सने याबाबत वृत्त दिले आहे.या आयोगाच्या सदस्य प्रियांका कानूनगो यांनी सांगितले की, यामुळे फीमध्ये एकसारखेपणा येईल तसेच यामुळे मुलांचे शाळांकडून होणारे शोषण संपुष्टात येईल. त्यामुळे आम्हाला आशा आहे की, राज्य सरकारे ही नियमावली लवकरात लवकर लागू करतील. या मसुद्यात फी निश्चित करण्याची प्रक्रिया काय असेल तसेच त्याचे निकष काय असतील याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये काही स्थिरतर काही अस्थिर बाबींचा समावेश आहे.यामध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठीचे नियम वेगवेगळे असतील. ज्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांची फी त्यानुसार निश्चित केली जाईल. यातील स्थिर गोष्टींमध्ये जिल्ह्यातील दरडोई खर्च, महागाईचा दर इत्यादी तर अस्थिर बाबींमध्ये शाळेतील सुविधा,कर्मचाऱ्यांची योग्यता, त्यांचा पगार, शाळेत घेतल्या जाणाऱ्या इतर कार्यक्रम तसेच कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या सुविधा यांसारख्या बाबींचा समावेश असेल. त्यानंतर जिल्हास्तरावर बनवण्यात आलेल्या नियमावली समितीकडे हा प्रस्ताव पाठवण्यात येईल त्यानंतर ते फी निश्चिती करतील. यासाठी राज्य स्तरावर एक सॉफ्टवेअरही डेव्हलप करण्यात येईल. कारण, या सर्व निकषांच्या बाबी त्यात टाकल्यानंतर साधारण फी किती असेल हे कळू शकेल. प्रत्येक तीन वर्षात या फीची पुन्हा तपासणी होईल. जर कुठल्या शाळेला असे वाटले की, आपल्या शाळेतील फीचे पुनर्वालोकन व्हावे तर ते तशी मागणी अथॉरिटीकडे करु शकतील.\nकोणत्याही खासगी शाळेची ही फी ६ स्तरांवर विभागलेली असेल. यामध्ये पहिल्यांदा नर्सरी आणि केजी, दुसऱ्यांदा पहिली ते दुसरी, तिसऱ्यांदा तिसरी-चौथी-पाचवी इयत्ता, चौथ्यांदा सहावी-सातवी-आठवी इयत्ता, पाचव्यांदा नववी-दहावी इयत्ता तर सहाव्यांदा अकरावी आणि बारावी इयत्ता यांप्रमाणे या फीचे विविध टप्पे असतील. या नियमावलीला कायद्याप्रमाणे बनवण्यात आले आहे. आयोगाचे म्हणणे आहे की, राज्य सरकारे याला कायद्या प्रमाणे मंजुरी देऊन लागू करु शकतात. यामध्ये पालक-शिक्षक संघटनेलाही अधिकार देण्यात आले आहेत.जर हा कायदा लागू झाल्यानंतर कोणत्याही शाळेने चूक केली तर त्या शाळेवर जितक्या वेळा याचे उल्लंघन केले तितक्या वेळा दंडात्मक कारवाई होईल.यामध्ये अनुक्रमे १, ३ आणि ५ टक्के दंड भरावा लागेल. तसेच चौथ्यावेळी उल्लंघन केल्यास त्या शाळेला नो अॅडमिशन कॅटेगिरीत टाकले जाईल. जोपर्यंत सर्व मुले पास होत नाहीत तोपर्यंत ही शाळा सुरु राहिल त्यानंतर या शाळेची नोंदणीच रद्द करण्यात येईल, अशी तरतुद या नव्या नियमावलीच्या मसुद्यात करण्यात आली आहे.\nमहाराष्ट्र न्युज महाराष्ट्र् न्युज\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (3) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (54) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (1) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (1) पालघर (1) पुणे (2) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (2) मुंबई उपनगर (1) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (8) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (5) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n५६ कोटी रूपयांचा पीकविमा अदा करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश उस्मानाबाद, लोहारा तालुक्यातील ७५ हजार शेतकर्‍यांना दिलासा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश:\nजुन्या पेन्शन योजनेच्या न्याय्य मागणीसाठी तुळजापुरात 'लक्षवेधी आंदोलन:\nकृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या कामासाठी लावण्यात आलेल्या जाचक आटीमुळे प्रकल्प रखडला:आमदार राणाजगजितसिंह पाटील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/state-govt-should-act-fast-govari-issue-27430", "date_download": "2019-07-21T14:49:39Z", "digest": "sha1:BPN2NZ63A6P7F7UAYYTE5P5GRL7XLXOF", "length": 8458, "nlines": 134, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "State Govt Should Act Fast on Govari Issue | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्य सरकारने आता कार्यवाही करावी : गोवारी समन्वय समितीचे संयोजक शालिक नेवारे यांची मागणी\nराज्य सरकारने आता कार्यवाही करावी : गोवारी समन्वय समितीचे संयोजक शालिक नेवारे यांची मागणी\nराज्य सरकारने आता कार्यवाही करावी : गोवारी समन्वय समितीचे संयोजक शालिक नेवारे यांची मागणी\nराज्य सरकारने आता कार्यवाही करावी : गोवारी समन्वय समितीचे संयोजक शालिक नेवारे यांची मागणी\nमंगळवार, 14 ऑगस्ट 2018\nगोवारी हे आदिवासी आहेत, हे आता उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे यापुढे गोवारींना आदिवासी म्हणून मिळणारे शैक्षणिक व नोकऱ्यांमधील आरक्षणासाठी राज्य सरकारने योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी आदिवारी गोवारी जमात संघटन समन्वय समितीचे समन्वयक शालिक नेवारे यांनी केली आहे.\nनागपूर : गोवारी हे आदिवासी आहेत, हे आता उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे यापुढे गोवारींना आदिवासी म्हणून मिळणारे शैक्षणिक व नोकऱ्यांमधील आरक्षणासाठी राज्य सरकारने योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी आदिवारी गोवारी जमात संघटन समन्वय समितीचे समन्वयक शालिक नेवारे यांनी केली आहे.\nउच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर 'सरकारनामा'शी बोलताना नेवारे म्हणाले, \"गेल्या 30 वर्षांपासून हा संघर्ष सुरू होता. राज्य सरकारने कोणताही आधार नसताना गोवारींना अनुसूचित जमातीपासून वंचित ठेवले होते. तत्कालिन मंत्री बाबूराव मडावी यांच्या पुढाकाराने हे घडले होते. परंतु, गोवारी हे आदिवासी होते व आहेत. यासाठी न्यायालयीन लढाई लढावी लागली तसेच 114 जणांना बलिदान करावे लागले. या बलिदानाला आता यश आले आहे. उच्च न्यायालयाने आमच्या याचिकेवर निर्णय देताना हक्क बहाल केले आहेत.''\n''आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांना या उच्च न्यायालयाच्या निर्णयाची माहिती दिली आहे. आता राज्य सरकारने त्वरित निर्णय घेण्याची गरज आहे,\" अशीही मागणी नेवारे यांनी केली आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nगोवारी govari उच्च न्यायालय high court आरक्षण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis मुंबई mumbai मुंबई उच्च न्यायालय mumbai high court\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/247579.html", "date_download": "2019-07-21T14:45:18Z", "digest": "sha1:5JBT3ZCJ5D3QYEWZHGBE3IYUYMX3ZA5Z", "length": 21223, "nlines": 194, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचा न्यायालयाचा आदेश - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचा न्यायालयाचा आदेश\nराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधान ���रिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचा न्यायालयाचा आदेश\nसरकारी इनामी भूमी लाटल्याचे प्रकरण\nभ्रष्टाचाराचे आरोप असणारे नेते असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर जनतेने बंदीची मागणी केल्यास चूक ते काय \nसंभाजीनगर – कागदपत्रांवरून शासनाच्या इनामी भूमीची परस्पर विल्हेवाट लावून फसवणूक केल्याचे सकृतदर्शनी निष्पन्न होत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह १४ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाचे न्यायमूर्ती ता.वि. नलावडे आणि न्यायमूर्ती के.के. सोनवणे यांनी १० जूनला दिला. या प्रकरणी अन्वेषण करणार्‍या पोलीस अंमलदारांवरही खंडपिठाने ताशेरे ओढले आहेत. राजाभाऊ फड यांनी या प्रकरणी याचिका प्रविष्ट केली होती.\n१. सरकारी भूमी बेलखंडी मठाला इनाम दिली होती. तीच भूमी धनंजय मुंडे यांनी पदाचा अपवापर करून त्यांच्या जगमित्र साखर कारखान्यासाठी विकत घेतली.\n२. ‘खरेतर कोणत्याही इनामी भूमीचा खरेदी व्यवहार होत नाही; मात्र या प्रकरणी दबाव आणून खरेदी व्यवहार केला असून कृषी भूमी असतांनाही ती अकृषिक करून घेतली आहे’, असे याचिकेत म्हटले आहे.\n३. याप्रकरणी याचिकाकर्ते राजाभाऊ फड यांनी बर्दापूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंद केली होती; मात्र पोलीस अंमलदारांनी याप्रकरणी कोणतीही पावले उचलली नाहीत. (अशा निष्क्रीय पोलीस कर्मचार्‍यांवरही न्यायालयाने कठोर कारवाई करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे, म्हणजे पुढे अशी कृती अन्य कोणी करणार नाही – संपादक) त्यामुळे फड यांनी येथील खंडपिठात याचिका प्रविष्ट केली.\nनिर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार \n‘वर्ष १९९१ मध्ये सरकारी दप्तरात या भूमीची नोंद इनामी भूमी म्हणून नव्हती. या वादाची आम्हाला माहिती नव्हती. विक्री करण्याचा मालकी हक्क श्री. देशमुख यांच्याकडे असल्याने त्यांच्याकडून भूमी खरेदी करण्यात आली. केवळ राजकीय द्वेषातून हा आरोप करण्यात आला असून संभाजीनगर खंडपिठाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे’, असे धनंजय मुंडे यांचे अधिवक्ता सिद्धेश्‍वर ठोंबरे यांनी सांगितले.\nसूडबुद्धीने न्यायालयाची दिशाभूल करून माझ्याविरुद्ध ख��टे आदेश प्राप्त केले \nअंबाजोगाई येथील ‘जगमित्र शुगर फॅक्टरी’साठी कोणतेही संस्थान अथवा शासन यांची भूमी कोणाचीही फसवणूक करून खरेदीखत करून घेतली नाही; मात्र शेतकरी आणि अधिकोष यांना ५ सहस्र ४०० कोटी रुपयांना बुडवणारे रत्नाकर गुट्टे यांचे प्रकरण मी लावून धरल्यामुळे त्यांचे जावई राजाभाऊ फड यांच्याकडून सूडबुद्धीने न्यायालयाची दिशाभूल करून माझ्याविरुद्ध खोटे आदेश प्राप्त करून घेतला आहे.\nधनंजय मुंडे यांनी वर्ष १९९१ मध्ये जगमित्र साखर कारखान्यासाठी २४ एकर भूमी खरेदी केली होती; मात्र या व्यवहाराच्या विरोधात बर्दापूर पोलीस ठाण्यात राजाभाऊ फड यांनी तक्रार केली. ही भूमी अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथील बेलखंडी देवस्थानची आहे. या प्रकरणातील गिरी, देशमुख आणि चव्हाण यांच्यात भूमीवरून वाद होता. भूमीच्या विक्रीचे अधिकार देशमुख आणि चव्हाण यांना मिळाले होते. त्यांच्याकडून मुंडे यांनी ही भूमी खरेदी केली. पोलीस ठाण्यात तक्रारीची नोंद घेतली जात नाही; म्हणून फड यांनी येथील खंडपिठात फौजदारी याचिका प्रविष्ट केली. ‘ही सरकारी भूमी आहे. त्यामुळे ती ट्रस्ट किंवा खासगी व्यक्ती यांना विकत घेता येत नाही’, असा आक्षेप फड यांनी घेतला होता. त्यामुळे मुंडे यांच्यावर गुन्हा नोंद करावा, अशी विनंती याचिकेत केली होती. ती खंडपिठाने मान्य केली.\nCategories महाराष्ट्र, राष्ट्रीय बातम्याTags भ्रष्टाचार, मुंबर्इ उच्च न्यायालय, राष्ट्रवादी काँग्रेस Post navigation\nकर्नाटकातील कारागृहांत असलेल्या अल्पसंख्यांक बंदीवानांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणार – राज्य अल्पसंख्यांक आयोग\n‘आपण ऋषींचे वंशज आहोत’, असे भारतीय संस्कृती मानते \nमंगळूरू (कर्नाटक) येथे गायीवर बलात्कार करणार्‍या धर्मांधाला पकडून देणार्‍या हिंदूंनाच अटक \nपतीच्या वागणुकीमुळे सर्वाधिक ताण येतो – सर्वेक्षणात ४६ टक्के महिलांचे मत\nआध्यात्मिक शक्तीने समस्या सोडवणार असल्याचे सांगून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईत महिलेला अटक\nदेहलीमध्ये ६०० कोटी रुपयांचे ‘हेरॉईन’ जप्त\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली न���गालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-techniques-well-and-bore-well-recharge-18204", "date_download": "2019-07-21T15:56:45Z", "digest": "sha1:PE2I77UHSWRBXTPGTDSPQ2GEPC7HJACC", "length": 23872, "nlines": 169, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, Techniques of well and bore well recharge | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nविहीर, कूपनलिका पुनर्भरण करा, भूजल साठा वाढवा\nविहीर, कूपनलिका पुनर्भरण करा, भूजल साठा वाढवा\nसोमवार, 8 एप्रिल 2019\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन केंद्राने विहीर, कूपनलिका पुनर्भरणाचे तंत्र विकसित केले आहे. सध्याच्या काळात विहीर, कूपनलिका पुनर्भरणाच्या उपाययोजना कराव्यात. यामुळे येत्या काळात पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे शक्य होईल.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन केंद्राने विहीर, कूपनलिका पुनर्भरणाचे तंत्र विकसित केले आहे. सध्याच्या काळात विहीर, कूपनलिका पुनर्भरणाच्या उपाययोजना कराव्यात. यामुळे येत्या काळात पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे शक्य होईल.\nमागील वर्षी दमदार पाऊस झाला नसल्याने शेतशिवारातून पाणी वाहिलेले नाही, त्यामुळे जमिनीत पाणी मुरलेले नाही. त्यामुळे विहीर आणि कूपनलिकेतील पाणी पातळीत फारशी वाढ झालेली नाही. मात्र सध्याच्या काळात विहीर, कूपनलिकेतील पाणी उपसा वाढला आहे. त्या प्रमाणात पाण्याचे पुनर्भरण होत नाही. यंदा भूजल पातळीत १ ते ३.७५ मीटरपर्यंत घट दिसून आलेली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतातील विहीर आणि कूपनलिकांचे पुनर्भरण करावे. यातून पाणीटंचाईवर मात करणे शक्य होणार आहे.\nशेतजमिनीतून वाहणारे पावसाचे पाणी एकत्रितपणे वळवून विहिरीजवळ आणावे. या पाण्याचा उपयोग विहीर पुनर्भरणासाठी करावा. परंतु हे पावसाचे वाहणारे पाणी सरळ विहिरीत सोडू ��ये, कारण वाहणाऱ्या पाण्यात माती गाळमिश्रण असते. जर असे पाणी सरळ विहिरीत सोडले तर विहिरीत गाळ साठत जातो.\nकोरडवाहू शेती संशोधन केंद्राने विहीर पुनर्भरण तंत्रज्ञान विकसित केले आहे. यात दोन प्रकारच्या गाळण यंत्रणा आहेत. यामुळे पावसाच्या पाण्याबरोबर येणारा गाळ अडविला जातो. शुद्ध पाणी विहिरीत सोडले जाते.\nशेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या रचनेनुसार पावसाचे वाहते पाणी गाळण यंत्रणेकडे वळवावे. शेतातील पाणी सरळ टाक्यात घेण्याएवजी टाक्याबाहेर एक साधा खड्डा करून त्यात दगड, गोटे, रेती भरावी. त्यातून एक पीव्हीसी पाइपने पाणी प्रथम प्राथमिक गाळण यंत्रणेत घ्यावे. शेताकडील चारीद्वारे वाहणारे पाणी प्रथम प्राथमिक गाळण यंत्रणेत घ्यावे.\nमुख्य गाळण यंत्रणेच्या अलीकडे १.५ मीटर बाय १ मीटर बाय १ मीटर आकाराची दुसरी टाकी बांधावी. त्याला प्राथमिक गाळण यंत्रणा म्हणतात. शेतातून वाहत येणारे पाणी प्रथम या टाकीत घ्यावे. तेथे जड गाळ खाली बसतो, थोडे गढूळ पाणी पीव्हीसी पाइपच्या माध्यमातून किंवा खाचे द्वारे मुख्य गाळण यंत्रणेत सोडावे.\nविहीर पुनर्भरण मॉडेलच्या दुसऱ्या भागाला मुख्य गाळण यंत्रणा असे म्हणतात. ही यंत्रणा विहिरीपासून २ ते ३ मीटर अंतरावर बांधावी. यासाठी २ मी. लांब x २ मी. रुंद आणि २ मी. खोल खड्डा करावा. याला आतून सिमेंट विटांचे बांधकाम करून टाकीसारखे बांधून घ्यावे. यात मुख्य गाळण यंत्रणेच्या खालील भागातून चार इंच व्यासाचा पीव्हीसी पाइप विहिरीत सोडावा. या टाकीत ३० सें.मी. उंचीपर्यंत मोठे दगड, नंतर ३० सें.मी. उंचीपर्यंत छोटे दगड आणि त्यावर ३० सें.मी. जाडीचा वाळूचा थर टाकावा. असे ९० सें.मी. जाडीचे गाळण थर असावे. त्यावरील ६० सें.मी. भागात पाणी साठते. या गाळण यंत्रणेमार्फत पाणी गाळले जाऊन विहिरीत सोडावे.\nसाधारणतः दोन एकर क्षेत्रातून वाहणारे पावसाचे पाणी विहीर पुनर्भरणासाठी वापरले तर निश्चितच २ ते ३ वर्षांत विहीर पाणीपातळीत १.५ ते २ मीटरपर्यंत वाढ दिसून आली. पाण्याचा शाश्वत स्रोत निर्माण होऊ शकतो.\nउपलब्ध पाण्याचा वापर तुषार सिंचनाच्या माध्यमातून केल्यास पिकांचे शाश्वत उत्पादन मिळू शकते.\nशेतकऱ्यांनी स्वतः वाळू, विटा, सिमेंट खरेदी करून बांधकाम केल्यास १०,००० रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. एकदा हे बांधकाम व्यवस्थित केले, तर त्याचे आयुष्यमान १० वर्षं रा���ते. फक्त दर दोन वर्षांनी गाळण टाकी आणि साहित्याची स्वच्छता करावी.\nकूपनलिका पुनर्भरण यंत्रणा दोन भागांत विभागली आहे. प्रथम भाग म्हणजे प्राथमिक गाळण यंत्रणा. शेतातील पावसाचे वाहते पाणी चरांद्वारा वळवून एकत्रितरीत्या प्राथमिक गाळण यंत्रणेपर्यंत आणावे.\nप्राथमिक गाळण यंत्रणेसाठी १ मीटर x १ मीटर x १ मीटरचा खड्डा तयार करून यात मोठे व छोटे दगड टाकावेत. आतून तीन इंच व्यासाचा पीव्हीसी पाइप मुख्य गाळण यंत्रणेत सोडावा.\nप्राथमिक गाळण यंत्रणेमुळे पावसाच्या पाण्याबरोबर वाहून येणारा काडीकचरा, तसेच काही प्रमाणात गाळ अडविण्यास मदत होते. मुख्य गाळण यंत्रणेत कमी गाळाचे पाणी जाऊन मुख्य गाळण यंत्रणेचे आयुष्य वाढविण्यास मदत होते.\nदुसरा भाग म्हणजे मुख्य गाळण यंत्रणा. यामध्ये कूपनलिकेच्या सभोवताली १.५ मीटर व्यासाचा दोन मीटर खोल खड्डा करावा. त्यातील माती वर काढून घ्यावी. तसेच केसिंग पाइप पूर्णपणे स्वच्छ करून घ्यावा. केसिंग पाइपला खालून ५० सें.मी. उंचीपर्यंत बारीक छिद्रे करावीत. त्यावर नायलॉन जाळी झाकून पक्की बांधावी. नंतर खड्ड्याच्या तळातून ५० सें.मी. उंचीपर्यंत मोठे दगड, त्यानंतर ५० सें.मी. उंचीपर्यंत छोटे दगड आणि त्यावर ३० सें.मी. उंचीपर्यंत मोठी वाळू, शेवटचा थर २० सें.मी. उंचीपर्यंत बारीक वाळूचा द्यावा.\nयानंतर त्यावर १.५ मीटर व्यासाची सिमेंट रिंग ठेवून मुख्य गाळण यंत्रणेचे काम पूर्ण करावे. वरच्या भागात सिमेंट रिंग ठेवण्याचा उद्देश म्हणजे बाजूची माती खड्ड्यात किंवा गाळण साहित्यावर पावसामुळे घसरून पडणार नाही. यामुळे संपूर्ण यंत्रणा दीर्घकाळापर्यंत सुरक्षित राहते.\nकूपनलिका पुनर्भरणामुळे कूपनलिकेतील पाणीपातळी ३ ते ३.५ मीटरपर्यंत वाढली. भूजल साठ्यात २५ ते ३० टक्के वाढ झाली. सिंचन क्षमता २५ टक्के वाढली. त्यामुळे उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली.\n- डॉ. मदन पेंडके ः ९८९०४३३८०३\n(अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन केंद्र,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)\nकोरडवाहू पाणी water विहीर पुनर्भरण well recharge\nकूपनलिका पुनर्भरण गाळण यंत्रणेवर बसविलेली सिमेंट रिंग.\nमराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊस\nऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन जिल्ह्यांतील ११४ मंडळांपैकी तब्बल ७३ मंडळांत हल\nसोलापुरातील कांदा उत्पादकांच्या अनुदानासाठी सहा...\nसोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्याला प्रतिक्विंटल २०\nकोयना धरणात ४४.७० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा\nसातारा ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे.\nपुणे जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाची हजेरी\nपुणे : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरवात झाली आहे.\n`कुकडी`तून घोड धरणात पाणी सोडण्याची मागणी\nन्हावरे, जि. पुणे ः पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला, तरी चिंचणी (ता.\nशेतकरी कंपन्या स्थापन करण्यासाठी करारपुणे ः नाबार्डच्या कंपनी विकास फंडातून...\nकर्नाटकात गुऱ्हाळघरातून थेट व्यापार...सांगली ः कर्नाटकमध्ये हमाली आणि अडत कमी असल्याने...\nपीकविम्याचे ३२५ कोटी कंपन्यांना वितरितमुंबई ः गेल्यावर्षीच्या खरिपातील पीकविमा योजनेचा...\nग्रामविकासावर खर्च झालेल्या निधीची...मुंबई: आपल्या ग्रामपंचायतीला गावातील...\nदुष्काळातही कडवंचीत शेतीतून ७२ कोटींचे...जालना : ‘महाराष्ट्राचे इस्राईल’ म्हणून नावलौकिक...\nराज्यात सहामाहित तेराशे शेतकऱ्यांची...मुंबई ः सततची दुष्काळी स्थिती, नैसर्गिक संकटे,...\nकोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : मॉन्सून पुन्हा सक्रीय झाल्याने...\nपरीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...\nदुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....\nडोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...\nरक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...\nअसंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...\nदुष्काळामुळे द्यावा लागणार पाणी...पुणे ः सततच्या दुष्काळामुळे आता पाणी...\nपीक पोषणात महत्त्वाची अन्नद्रव्ये पिकांच्या सुदृढ वाढीसाठी १८ अन्नद्रव्यांची...\nमिल्क केक बनविण्याची प्रक्रियामिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी...\nमराठवाड्यात ठिकठिकाणी हलक्या ते जोरदार...पुणे ः राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार...\nसोयाबीनवरील कीडीची ओळख सोयाबीन हे राज्यातील महत्त्वाचे पीक असून, त्यावर...\nनांदेड जिल्ह्यात अन्नधान्य पिकांच्या...नांदेड : जिल्ह्यात गुरुवारपर्यंत (ता. १८) ६ लाख...\nएकाच गावातील ७५० एकरांत ७५०० कामगंध...जालना : गतवर्षी नियंत्रण मिळविलं म्हणून कपाशीवरील...\nजलसंधारणाचा खामगाव पॅटर्न देशभरात जाणारअकोला ः राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना त्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/misleading-movies/", "date_download": "2019-07-21T15:35:39Z", "digest": "sha1:SGVX5HCKG5P4LUVNSWNZNV7W43SDUFPE", "length": 5863, "nlines": 64, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Misleading Movies Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nबाजीराव-शहाजहान ते थेट “३००” वाला लिओनायडस : खरा इतिहास उलथवून टाकणारे १० चित्रपट\nजोधा बरोबरचा विवाह ही अकबराची नेहमीची राजकीय खेळी होती.\nपुतीनच्या मतानुसार: रशिया अर्ध्या तासाच्या आत अमेरिकेला संपवू शकते\nजीवाची बाजी लावत लढणाऱ्या सैनिकांचे बॉलीवूडने केलेले हे चित्रीकरण चीड आणणारे आहे\nछोट्या समस्या सोडवण्यासाठी रोजच्या वापरातील या गोष्टींचे ‘असेही’ उपयोग होऊ शकतात\nशेगावला जाणाऱ्या गजानन भक्तांनी ह्या ५ स्थळांना सुद्धा आवर्जून भेट द्यायला हवी\nजगातील सर्वात महागड्या कुत्र्यांच्या प्रजातींच्या या किमती पाहूनच डोळे विस्फारतात\nया लोकांनी आपल्या क्रूर कपटी राजकारणामुळे भारतीय इतिहासावर काळेकुट्ट डाग सोडलेले आहेत\nसूर्यावर पाणी अस्तित्वात आहे, ही बातमी म्हणजे अफवा आहे का\nउन्हाळ्यात घरात थंडावा टिकवण्याच्या या अफलातून टिप्स ट्राय करा\nजगातील अश्या विचित्र गोष्टी, ज्या कोठून उत्पन्न झाल्या, ते कोणालाच माहित नाही\nकडू मेथीचे आरोग्यदायी गुण : आहारावर बोलू काही – भाग 15\nओला/उबर टॅक्सी बुक करण्याआधी – हा थरारक अनुभव लक्षात असू द्या\n‘कन्हैया कुमार’ काँग्रेससाठी आता अडचण बनतोय का…\nमहागाच्या दारूपेक्षा स्वस्त दारू जास्त “चढते” विज्ञानाकडे उत्तर आहे\nभारत-रशिया संबंध: केवळ फायद्याच्या वायद्याचा इतिहास\nदुपारी जेवण केल्यावर सुस्ती का येते त्यावर काही उपाय आहे का त्यावर काही उपाय आहे का\nमोदी सरकारचे तथाकथित ‘अच्छे दिन’ आणि माध्यमांची गळचेपी\nत्रिपुरा येथे सापडलेल्या या रहस्यमय शिल्पाकृतींनी संशोधकही भारावून गेलेत\nWWE कुस्तीतील “फसवणूक” : ज��� आपल्याला कळत असूनही वळत नाही\nगुजरातच्या या आयपीएस अधिकाऱ्याचं “आउट ऑफ द फ्रेम” काम भारावून टाकणारं आहे\n‘India’s space program’ चे जनक डॉ. विक्रम साराभाई…\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/07/blog-post_23.html", "date_download": "2019-07-21T16:15:44Z", "digest": "sha1:X77ZOMSSYFUWJMCUCS4S4BHKKMRQ3HUT", "length": 7161, "nlines": 45, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "जाधव दाम्पत्याकडून विठूरायाची पूजा; प्रथमच वारकऱ्याला शासकीय महापुजेचा मान", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र् न्युजजाधव दाम्पत्याकडून विठूरायाची पूजा; प्रथमच वारकऱ्याला शासकीय महापुजेचा मान\nजाधव दाम्पत्याकडून विठूरायाची पूजा; प्रथमच वारकऱ्याला शासकीय महापुजेचा मान\nपंढरपूर रिपोर्टर..: महाराष्ट्र असुरक्षित झाला असून विविध प्रकारच्या आंदोलनामुळे सर्वत्र अशांतता पसरली आहे. शेतमालाला हमीभाव नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात आहेत. त्यामुळे ‘पांडुरंगा राज्यात सुख, शांती नांदो राज्यात सुख, शांती नांदो’अशी प्रार्थना वारकरी अनिल जाधव यांनी विठुरायाच्या चरणी केली. दरवर्षी मुख्यमंत्र्यांकडून विठ्ठलाची पूजा केली जाते. मात्र काही संघटनांनी फडणवीस यांना पूजा करु देणार नाही, अशी भूमिका घेतल्यानं मुख्यमंत्र्यांनी पुजेला न जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथमच शासकीय पूजा करण्याची संधी वारकऱ्यांना मिळाली. हा मान जाधव दाम्पत्याला मिळाला.\nआषाढी वारी सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मानाचे वारकरी अनिल जाधव व त्यांच्या पत्नी वर्षा जाधव या दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आली. लाखो वारकऱ्यांमधून श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची शासकीय महापूजा करण्याची संधी मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. शासकीय महापूजेनंतर मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भपसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राणा जगजितसिंह पाटील, दिग्विजय सिंह, माजी मंत्री एकनाथ खडसे, जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले, सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर, सदस्य संभाजी शिंदे, साधना भोसले, शकुंतला नडगिरे यांच्यासह कार्यकारी अधिकारी सचिन ढोले, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी निखील पिंगळे, पोनि श्रीकांत पाडुळे यांच्यासह मंदिर ���मितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.\nमहाराष्ट्र न्युज महाराष्ट्र् न्युज\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (3) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (54) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (1) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (1) पालघर (1) पुणे (2) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (2) मुंबई उपनगर (1) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (8) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (5) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n५६ कोटी रूपयांचा पीकविमा अदा करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश उस्मानाबाद, लोहारा तालुक्यातील ७५ हजार शेतकर्‍यांना दिलासा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश:\nजुन्या पेन्शन योजनेच्या न्याय्य मागणीसाठी तुळजापुरात 'लक्षवेधी आंदोलन:\nकृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या कामासाठी लावण्यात आलेल्या जाचक आटीमुळे प्रकल्प रखडला:आमदार राणाजगजितसिंह पाटील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://rohanprakashan.com/index.php/children/item/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%AE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE-%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9A.html", "date_download": "2019-07-21T14:52:19Z", "digest": "sha1:JIRB3KPBTRBFKSTNXS3ZNXPZ7BVYLJK4", "length": 5033, "nlines": 90, "source_domain": "rohanprakashan.com", "title": "गोष्टी पुरून उरणार्‍या (८ पुस्तकांचा सप्रेम भेट संच) Gift Set of Goshti Purun Uranarya ( 8 Books )", "raw_content": "\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\nगोष्टी पुरून उरणार्‍या (८ पुस्तकांचा सप्रेम भेट संच) | Gift Set of Goshti Purun Uranarya ( 8 Books )\nया आहेत लहान मुलांना ‘पुरून उरणार्‍या’ ताज्या गोष्टी. हातात पडल्या तर मोठी माणसंसुद्धा वाचल्याशिवाय सोडणार नाहीत अशा यातली कुठलीही गोष्ट तोंडाचा चंबू करून वाचायची गरज नाही. प्रत्येक गोष्टीच्या वाटेत थट्टा-विनोद, गमती-जमती यांची कारंजी आहेत. शिवाय मोक्याच्या जागी सुप्रसिद्ध चित्रकार पुंडलीक वझे यांनी काढून दिलेली खुमासदार प्रसंगचित्रेही आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची रंगत वाढली आहे. अशा ह्या गोष्टी वाचून झाल्या तरी मनातून जात नाहीत, मनात दडून राहतात—आणि वाट्टेल तेव्हा पुन्हा बाहेर येतात; पु���्हा वाचून पाहाव्याशा वाटतात. म्हणून तर त्या पुरून उरणार्‍या गोष्टी नाही का\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\nगोष्टी पुरून उरणार्‍या (८ पुस्तकांचा सप्रेम भेट संच) | Gift Set of Goshti Purun Uranarya ( 8 Books )\n|| घराला समृद्ध करणारी पुस्तकं ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/2019/01/blog-post_73.html", "date_download": "2019-07-21T14:54:46Z", "digest": "sha1:6P6WZ7SCZIPDJMTK54V7KHTBJLHKRJWD", "length": 9963, "nlines": 94, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत सहकारी बँकांसाठी पत हमी योजना लागू - अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची माहिती | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ब्लॉगवर आपले स्वागत आहे...\nअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत सहकारी बँकांसाठी पत हमी योजना लागू - अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची माहिती\nDGIPR ७:०२ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत\nमुंबई, दि. १ : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी आता राष्ट्रीयकृत बँकेबरोबर सहकारी बँकांसाठी पत हमी योजना (क्रेडिट गॅरेंटी स्कीम) लागू करण्यात आली आहे. यामुळे लाभार्थ्यांना सहकारी बँकांमधूनही कर्ज घेता येणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली.\nआज मंत्रालयात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांतील बदलाबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री पाटील बोलत होते. यावेळी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील उपस्थित होते.\nश्री. पाटील म्हणाले, राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या गटातील युवकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळाअंतर्गत योजना राबविण्यात येतात. महामंडळाअंतर्गत सुरू असलेल्या योजनांतर्गत कर्ज घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीने दिलेल्या निर्णयानुसार आता सहकारी बँकांनाही महामंडळामार्फत पत हमी योजना लागू करण्यात आली असल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली.\nया योजनांच्या नियमामध्ये झालेल्या बदलांबाबत ते म्हणाले, गट कर्ज व्याज परता��ा योजनांचा लाभ घेण्यासाठी वैयक्तिक कर्ज खात्याअंतर्गत पुरूषांची कमाल वयोमर्यादा ४५ वर्षांवरून ५० तर महिलांची कमाल वयोमर्यादा ५५ वर्षे करण्यात आली आहे. यामुळे अधिक लाभार्थ्यांना याचा लाभ घेता येणार आहे. तसेच, किमान पाच व्यक्तींच्या समूहास १० ते ५० लाखांपर्यंत कर्जावरील व्याज परतावा करण्यात येणार होता. मात्र, यामध्ये बदल करून, दोन व्यक्तींसाठी कमाल २५ लाख, तीन व्यक्तींसाठी ३५ लाख तर चार व्यक्तींसाठी ४५ लाखाच्या मर्यादेवर कर्ज व्याज परतावा देण्यात येणार आहे. पाच व पाचपेक्षा अधिक व्यक्ती असल्यास रूपये ५० लाखाच्या मर्यादेवरील कर्जावर व्याज परतावा महामंडळ करणार असल्याची माहितीही श्री. पाटील यांनी यावेळी दिली. तसेच या योजनेसाठी महिला बचत गटाकरिता असलेली कमाल वयाची अट वगळण्यात आली आहे.\nशेतकरी उत्पादक संस्थेअंतर्गत कर्ज घेणाऱ्या गटातील सदस्यांच्या उत्पन्नाचे हमीपत्र संचालकाने द्यावे असा निर्णय महामंडळाने घेतला असून, यामुळे वेळेत घट होणार आहे. तसेच, मराठा समाजातील संचालक व सदस्यांची संख्या ही किमान ६० टक्के असावी असा निर्णयही महामंडळाने घेतला आहे. तसेच, भविष्यात शेतकरी उत्पादक संस्थेने भरलेले नोंदणी शुल्क रक्कमेचा परतावा महामंडळामार्फत करण्यात येणार आहे. मराठा समाजातील सर्व लाभार्थ्यांना आता जातीचा दाखला अपलोड करणे अनिवार्य असणार आहे. तसेच, या योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी व जनजागृती व्हावी यासाठी समुपदेशक नेमण्यात येणार असल्याचेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.\nनवीनतम पोस्ट मुख्यपृष्ठ थोडे जुने पोस्ट\nसोशल मीडियावर फॉलो करा...\nराज्य शासकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन पूर्ण सकारात्मक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेचा हा ब्लॉग असून केवळ प्रसारमाध्यम प्रतिनिधींना शासनाचे विशेष वृत्त वेळेत उपलब्ध व्हावे, या हेतूने हा ब्लॉग कार्यन्वित करण्यात आला आहे.\nवृत्त विशेष (800) नोकरी शोधा (32) नवी दिल्ली (30) जय महाराष्ट्र (25) . (23) दिलखुलास (17) ताज्या बातम्या (14) विशेष लेख (9)\nमहासंवाद - सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/2019/04/blog-post_10.html", "date_download": "2019-07-21T14:41:27Z", "digest": "sha1:SLL6STXZMY3BBOYE4JG7EL3Z6VZ7DWVL", "length": 12250, "nlines": 101, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "लोकसभा निवडणूक : गुरुवारी होणाऱ्या पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ब्लॉगवर आपले स्वागत आहे...\nलोकसभा निवडणूक : गुरुवारी होणाऱ्या पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज\nDGIPR ७:३० म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत\nसुमारे 1400 मतदान केंद्रांचे होणार लाइव्ह वेबकास्ट\nमुंबई, दि. 10 : राज्यात सात मतदार संघात उद्या गुरुवार दि. 11 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून मतदान केंद्रांसाठी नियुक्त केलेले कर्मचारी रवाना झाले आहेत. पहिल्या टप्प्यात एकूण 116 उमेदवार असून 14 हजार 919 मतदान केंद्र आहेत. तर 1 कोटी 30 लाख 35 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यंदा पहिल्या टप्प्यातील सुमारे 1400 मतदान केंद्रांचे लाइव्ह वेबकास्ट होणार असून त्यामध्ये संवेदनशील मतदान केंद्रांचा देखील समावेश आहे. राज्यात सर्वाधिक 30 उमेदवार नागपूर मतदार संघात असून सर्वात कमी 5 उमेदवार गडचिरोली-चिमूर मतदार संघात आहे.\nवर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम या सात मतदार संघामध्ये उद्या मतदान होणार आहे. त्यासाठी 44 हजार ईव्हीएम यंत्र (बॅलेट युनिट आणि सेंट्रल युनिट) आणि 20 हजार व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात आले आहेत. सुमारे 73 हजार 837 कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.\nनिवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, उन्हापासून बचावासाठी सावलीची व्यवस्था, प्रत्येक विधानसभा मतदान केंद्रात सखी मतदान केंद्र अशी व्यवस्था करण्यात आली आहे. गडचिरोली- चिमूर, गोंदिया या लोकसभा मतदार संघातील दुर्गम भागात असणाऱ्या आमगाव, आरमोरी, गडचिरोली, अहेरी आणि अर्जुनी मोरगाव या विधानसभा मतदार संघात मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 अशी आहे.\nयंदा सुमारे 10 टक्के मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे लाइव्ह वेबकास्ट केले जाणार असून जिल्हा निवडणूक अधिकारी, राज्यस्तरावर मुख्य निवडणूक अधिकारी आणि केंद्रीय नि��डणूक अधिकारी हे लाइव्ह वेबकास्ट पाहतील.\nपहिल्या टप्प्यात मतदान होणारे मतदार संघ : वर्धा- 2026 मतदान केंद्र (एकूण मतदार 17 लाख 41 हजार). रामटेक - 2364 मतदान केंद्र (एकूण मतदार 19 लाख 21 हजार), नागपूर - 2065 मतदान केंद्र, (एकूण मतदार 21 लाख 60 हजार), भंडार-गोंदिया - 2184 मतदान केंद्र (एकूण मतदार 18 लाख 8 हजार), गडचिरोली-चिमूर - 1881 मतदान केंद्र (एकूण मतदार 15 लाख 80 हजार), चंद्रपूर - 2193 मतदान केंद्र (एकूण मतदार 19 लाख 8 हजार), यवतमाळ-वाशिम - 2206 मतदान केंद्र (एकूण मतदार 19 लाख 14 हजार)\n15 पेक्षा जास्त उमेदवार तसेच मतदान यंत्रावरील ‘नोटा’ पर्याय यामुळे अशा मतदान केंद्रांवर 2 बॅलेट युनिट बसविण्यात येतात. त्यासोबत 1 कंट्रोल युनिट असते. पहिल्या टप्प्याकरिता 26 हजार बॅलेट युनिट आणि 18 हजार कंट्रोल युनिट देण्यात आले असून 20 हजार व्हीव्हीपॅट यंत्र उपलब्ध करुन देण्यात आले आहे.\nमतदान करण्यासाठी मतदाराचे नाव मतदार यादीत असणे गरजेचे आहे. त्याशिवाय मतदान करता येणार नाही. निवडणूक आयोगाच्या ओळखपत्राशिवाय अन्य अकरा प्रकारच्या ओळखपत्रांपैकी कोणतेहएक ओळखपत्र दाखवून मतदान करता येईल, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.\nमतदानासाठी आवश्यक 11 दस्तावेज\nमतदानासाठी भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र नसेल आणि मतदार यादीत नाव असेल तर अशा वेळी अन्य अकरा प्रकारे आयोगाने ग्राह्य केलेल्या ओळखपत्रांच्या माध्यमातून मतदारास आपला हक्क बजावता येईल. यामध्ये पासपोर्ट (पारपत्र), वाहन चालक परवाना, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र), छायाचित्र असलेले बँकांचे पासबूक, पॅनकार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड, मनरेगा कार्यपत्रिका, कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र आणि आधारकार्ड यांचा समावेश आहे.\nनवीनतम पोस्ट मुख्यपृष्ठ थोडे जुने पोस्ट\nसोशल मीडियावर फॉलो करा...\nराज्य शासकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन पूर्ण सकारात्मक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेचा हा ब्लॉग असून केवळ प्रसारमाध्यम प्रतिनिधींना शासनाचे विशेष वृत्त वेळेत उपलब्ध व्हावे, या हेतूने हा ब्लॉग कार्यन्वित करण्यात आला आहे.\nवृत्त विशेष (800) नोकरी शोधा (32) नवी दिल्ली (30) जय महाराष्ट्र (25) . (23) दिलखुलास (17) ताज्या बातम्या (14) विशेष लेख (9)\nमहासंवाद - सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/2019/05/blog-post_11.html", "date_download": "2019-07-21T14:47:01Z", "digest": "sha1:EATHE3LL5KOPO2UFUS6DMHB7QTEUIZYI", "length": 15415, "nlines": 117, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "दुष्काळी भागात मनरेगाच्या कामांना गती देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ब्लॉगवर आपले स्वागत आहे...\nदुष्काळी भागात मनरेगाच्या कामांना गती देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना\nDGIPR ३:४२ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत\nधुळे जिल्ह्यातील सरपंचांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद, मनरेगामधून जलसंधारण, मृदसंधारणासह विविध नवीन २८ प्रकारच्या कामांना मान्यता\nमुंबई, दि. 11 : राज्यात मनरेगा योजनेतून जलसंधारण, मृदसंधारणासह शाळा कंपाऊंड बांधकामासारखी विविध 28 प्रकारची कामे एकत्रिकरणातून (कन्व्हर्जन्स) करण्यास मान्यता देण्यात आली आहेत. त्यामुळे गावात दुष्काळाच्या काळात मनरेगाची कामे करुन रोजगार निर्मितीबरोबर गावांमध्ये दुष्काळनिवारणासह विविध लोकोपयोगी कामांची निर्मिती करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज धुळे जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद साधताना केले. प्रशासनानेही मनरेगाच्या कामांची मागणी येताच त्याला विनाविलंब तीन दिवसाच्या आत मान्यता द्यावी, अशा सूचनाही त्यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या.\nमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज 'ऑडीओ ब्रीज सिस्टम'द्वारे धुळे जिल्ह्यातील साधारण 45 सरपंचांशी मोबाईलवरुन थेट संवाद साधून त्यांच्याशी दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली. तसेच गावागावांमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या अडचणी समजून घेतल्या. या संवादात जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांचाही सहभाग होता. मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने टंचाईसंदर्भाती��� कोणत्याही प्रस्तावावर विनाविलंब निर्णय घ्यावा. प्रशासन आणि लोकांच्या एकत्रित सहभागातून या परिस्थितीवर निश्चित मात केली जाईल, त्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.\nगावांची 2018 ची लोकसंख्या व जनावरांची संख्या लक्षात घेवून आवश्यक अतिरिक्त टॅंकर व जनावरांना मागणीनुसार तात्काळ चारा उपलब्ध करुन द्यावा. बंद पडलेल्या योजनाही विशेष दुरुस्ती योजनेमधून सुरु करुन गावकऱ्यांना टंचाईच्या काळात तातडीचा दिलासा देता येईल, मागणी येताच तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी विनाविलंब असे प्रस्ताव मान्य करावेत, जिल्हा प्रशासनाने प्रत्येक तक्रारींची नोंद घेऊन कार्यवाही करावी व तसा अहवाल आपणास सादर करावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यानी यावेळी दिल्या.\nपाणीसाठ्यांचे पहिले प्राधान्य पिण्याच्या पाण्याला\nजिल्ह्यांमधील पाणीसाठे हे प्रथमत: पिण्याच्या पाण्यासाठी आहेत. त्यामुळे कोणी बेकायदेशीररित्या पाण्याचा उपसा करत असेल तर त्यावर कार्यवाही करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. पिण्याच्या पाण्यासाठी निधी तसेच आवश्यक तेथे बोअरवेलची संख्या वाढविण्यात यावी. जिल्ह्यांमध्ये जलसंधारणाची कामे आणि आवश्यकतेनुसार जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यात याव्यात, टंचाईनिवारणाच्या तातडीच्या उपाययोजनांवर 48 तासांच्या आत कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.\nधुळे जिल्ह्यांतील मधुकर पाटील, वालचंद पवार, विलास शिंदे, गुलाब पाटील, पृथ्वीराज चव्हाण, मीराबाई पाटील, योगेश पाटील, महादू राजपूत, बाळासाहेब रावल आदी सरपंचांशी मुख्यमंत्र्यांनी मोबाईलवरुन थेट संवाद साधला.\nयावेळी मुख्य सचिव यु.पी.एस. मदान, पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, जलसंधारण आणि रोहयो विभागाचे सचिव एकनाथ डवले, पदुम विभागाचे सचिव अनुपकुमार, माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव ब्रिजेश सिंह, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nदुष्काळ निवारणासाठी धुळे जिल्ह्यात करण्यात आलेल्या उपाययोजना\nधुळे जिल्ह्यामध्ये खालील 3 तालुक्यामध्ये टॅंकर सुरु आहे.\n· सिंदखेडा तालुक्यात सर्वात जास्त 16 टॅंकर सुरु असून साक्री तालुक्यात सर्वात कमी 4 टँकर सुरु आ��ेत.\n· पिण्याच्या पाण्याचा टंचाई निवारणार्थ आजअखेर धुळे जिल्ह्यांतील एका नळ पाणीपुरवठा योजनेची विशेष दुरुस्ती करुन 9 तात्पुरत्या नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित करुन 145 विहिरीचे अधिग्रहण करुन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्याची दक्षता घेण्यात आली आहे.\n·पिण्याच्या पाण्याच्या नळ पाणीपुरवठा योजनांची रु.3.36 कोटी इतकी विद्युत देयकांची रक्कम महावितरण कंपनीस देण्यात आलेली आहे. सर्व नळ पाणीपुरवठांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.\n· धुळे जिल्ह्यांतील दुष्काळ घोषित केलेल्या 3 तालुक्यातील 451 गावातील 1 लाख 55 हजार 628 इतक्या शेतकऱ्यांना रु. 122.11 कोटी इतकी रक्कम वाटप करण्यात आली आहे.\n· धुळे जिल्ह्यातील एकूण 29 हजार 247 शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेतंर्गत नोंदणी केली होती. या हंगामात नुकसान भरपाईपोटी रु. 6.44 कोटी अदा करण्यात येणार असून त्यापैकी रु. 6.40 कोटी इतकी रक्कम 7 हजार 181 शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे.\n· प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतंर्गत धुळे जिल्ह्यांतील 1.90 लक्ष शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी 46 हजार शेतकऱ्यांना रु. 2000 /- प्रमाणे पहिल्या हप्त्यापोटी एकूण रु. 9.20 कोटी इतके अर्थसहाय देण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरु आहे.\n· महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत धुळे जिल्ह्यांत 1 हजार 733 कामे सुरु असून त्यावर 4 हजार 109 मजूर उपस्थिती आहे. सर्वात जास्त 1 हजार 379 मजूर सिंदखेडा तालुक्यात असून सर्वात कमी 664 मजूर उपस्थिती साक्री तालुक्यात आहे. जिल्ह्यामध्ये 13 हजार 899 कामे शेल्फवर आहेत.\nनवीनतम पोस्ट मुख्यपृष्ठ थोडे जुने पोस्ट\nसोशल मीडियावर फॉलो करा...\nराज्य शासकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन पूर्ण सकारात्मक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेचा हा ब्लॉग असून केवळ प्रसारमाध्यम प्रतिनिधींना शासनाचे विशेष वृत्त वेळेत उपलब्ध व्हावे, या हेतूने हा ब्लॉग कार्यन्वित करण्यात आला आहे.\nवृत्त विशेष (800) नोकरी शोधा (32) नवी दिल्ली (30) जय महाराष्ट्र (25) . (23) दिलखुलास (17) ताज्या बातम्या (14) विशेष लेख (9)\nमहासंवाद - सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/agri/2019/04/30/2002/", "date_download": "2019-07-21T15:31:32Z", "digest": "sha1:R6RYFNA3B5CARVKVALKQPKQ3IBYVT7HT", "length": 10695, "nlines": 110, "source_domain": "www.krushirang.com", "title": "तापमानवाढीमुळे अवकाळीवर परिणाम; २७ % फटका", "raw_content": "\n[ July 20, 2019 ] कडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\tमहाराष्ट्र\n[ July 20, 2019 ] महाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\n[ July 20, 2019 ] शेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\tकोल्हापूर\n[ July 20, 2019 ] बिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\tअहमदनगर\n[ July 20, 2019 ] तंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\tआंतरराष्ट्रीय\nHomeबातम्याआंतरराष्ट्रीयतापमानवाढीमुळे अवकाळीवर परिणाम; २७ % फटका\nतापमानवाढीमुळे अवकाळीवर परिणाम; २७ % फटका\nApril 30, 2019 Team Krushirang आंतरराष्ट्रीय, ट्रेंडिंग, पुणे, महाराष्ट्र, राष्ट्रीय, व्यवसाय व अर्थ, शेती 0\nजागतिक तापमानवाढ आणि पर्यावरणावरील दुष्परिणाम याबद्दल सातत्याने बोलले जात आहे. मात्र, तरीही त्या महत्वाच्या मुद्याकडे जगाचे विशेष लक्ष नाही. त्याचाच फटका भारतीय शेतकऱ्यांना बसला असल्याची महत्वपूर्ण आकडेवारी भारतीय हवामान विभागाने दिली आहे.\nपूर्वमोसमी अर्थात अवकाळी पाऊस झाल्याने उन्हाळ्यातील पिके बहरतात आणि उन्हाचा कडाकाही बऱ्याच अंशी कमी होतो. अनेकदा यामुळे आर्थिक व राजकीय क्षेत्रालाही धक्का किंवा दिलासा मिळतो. यंदाच्या वाढत्या तापमानामुळे पूर्वमोसमी पावसात सुमारे २७ टक्के घट झाली आहे. मार्च व एप्रिल महिन्यात ही घट नोंदविली गेली आहे.\nउन्हाळी पिके बहरण्यास आणि वाढत्या पाणीटंचाई व उकाड्याला अवकाळी पाऊस झटका देतो. त्याने काही ठिकाणी फळबागांचे नुकसान होते. मात्र, तरीही एकूण शेती व अर्थकारण यासाठी आणि दक्षिण आशियाई देशातील पर्यावरणावरील दुष्परिणाम रोखण्यासाठी अवकाळी पाऊस महत्वाचा असतो. हा पाऊस कमी झाल्याचे दुष्परिणाम पुढेही दिसण्याची भीती हवामानाचे अभ्यासक व्यक्त करीत आहेत.\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nनिकालाचे आकडे व सर्वेक्षणातुन ठरणार मतदारसंघ\nत्यांना मतदान संपल्यावर आठवला दुष्काळ..\nमहिला दिन : गुगलकडून विशेष भाषेत सन्मान\nMarch 8, 2019 Team Krushirang आंतरराष्ट्रीय, ट्रेंडिंग, राष्ट्रीय 0\nदिल्ली : जागतिक महिला दिनानिमित्त जगभरातील महिलांच्या कर्तुत्वाला गुगल या माहिती-तंत्रज्ञान कंपनीने सलाम केला आहे. गुगल डूडलमार्फत केलेल्या या सन्मानामुळे अनेकांनी गुगलचे आभार मानले आहेत. हे पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा https://g.co/doodle/qcnxkj आपल्या मित्रांपर्यंत ही [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nBlog | बजेट, ब्रिफकेस, परंपरा, पोथी आणि इतर काही..\nJuly 5, 2019 Team Krushirang औरंगाबाद, ट्रेंडिंग, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, राष्ट्रीय, व्यवसाय व अर्थ 0\nकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प अर्थात युनियन बजेट ,जाहीर करून येत्या वर्षभरातील सरकारी जमा खर्चाचे अंदाजपत्रक मांडले.पण हे करताना बजेटची कागदपत्रे त्यांनी खूप वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने आणली होती आज पर्यंतचे मंत्री बजेट [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\n‘स्मार्ट’साठी २२२०, तर गटशेतीसाठी १०० कोटी..\nJune 18, 2019 Team Krushirang अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, ट्रेंडिंग, नागपूर, नाशिक, निवडणूक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, शेती 0\nमुंबई :राज्यात स्मार्ट अर्थात महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प राबविण्यात येणार असून या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्यांना थेट खरेदीदाराबरोबर जोडण्यात येईल. यासाठी अंदाजे २ हजार २२० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. काजू [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nकडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\nमहाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\nशेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\nबिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\nतंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\nबिझनेसवाला | खरेदी म्हणजे श्रीमंती मिळवणे नव्हे.. मग काय\nमराठवाड्यात लगेच पाऊस न पडल्यास दुष्काळ अटळ\nराज्यातील 5 जिल्हा परिषद बरखास्त\nविशेष | रामदास बोट दुर्घटना\nबिझनेसवाला | संधीचे सोने करा; ई-कारकडे पहा..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/tag/saamana/page/3", "date_download": "2019-07-21T15:03:28Z", "digest": "sha1:MOP3YV6HCC5BDVMGLHWQLM4KKDHNTLXC", "length": 16587, "nlines": 193, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "सामना Archives - Page 3 of 3 - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > सामना\nकोट्यवधी हिंदु महिलांवरील या अन्यायाविषयी मोदी सरकार काय भूमिका घेणार – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना\nतलाकपीडित मुसलमान महिलांना न्याय देण्याचे राजकीय ढ��ंग करणार्‍यांनी हिंदु संस्कृतीमधील पवित्र वैवाहिक नात्यावर मोठे आक्रमण केले आहे. तुमचा कायदा गेला चुलीत. संस्कार आणि संस्कृती यांचे राममंदिर……\nCategories महाराष्ट्र, राष्ट्रीय बातम्याTags अपप्रकार, उद्धव ठाकरे, कायदा, प्रशासन, महिलांवरील अत्याचार, सर्वोच्च न्यायालय, सामना, सामाजिक, हिंदु धर्म, हिंदु विराेधी, हिंदु संस्कृती, हिंदूंच्या समस्या\n‘सर्जिकल स्ट्राईक’चे तुणतुणे वाजवत केले जाणारे राजकारण, हा सैनिकांचा अपमान – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना\n‘सर्जिकल स्ट्राईक’च्या दुसर्‍या वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला ‘सर्जिकल स्ट्राईक’मध्ये सहभागी असलेला आमचा एक वीर सैनिक आतंकवाद्यांशी लढतांना हुतात्मा होत असेल, तर कसे व्हायचे आता ‘सर्जिकल स्ट्राईक’चा दिवस शौर्य दिवस, विजय दिवस साजरा करा’\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags उद्धव ठाकरे, शिवसेना, सामना, सैन्य\nआता राम मंदिर निर्माणाचा शंखध्वनी करून हिंदू जनभावनेचाही सूर्योदय करा \nतिहेरी तलाक हा गुन्हा ठरवून सरकारने मुसलमान स्त्रियांच्या जीवनात स्वातंत्र्याची पहाट उगवेल, असे पाहिले. आता अयोध्येत राम मंदिर निर्माणाचा शंखध्वनी करून राज्यकर्त्यांनी देशात हिंदू जनभावनेचाही सूर्योदय होईल हे पहावे.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags कायदा, तलाक, मुसलमान, राम मंदिर, सामना, हिंदु धर्म\nहिंदुत्वाचा आक्रमक आवाज बंद करण्याची सत्तेवरील बेगडी हिंदुत्वनिष्ठांची महत्त्वाकांक्षा – उद्धव ठाकरे यांचा घणाघात\nसत्तेवरील बेगडी हिंदुत्वनिष्ठांची हिंदुत्वाचा आक्रमक आवाज बंद करण्याची आणि हिंदूंना त्यांच्याच हिंदुस्थानात आतंकवादी ठरवून खतम करण्याची (संपवण्याची) महत्त्वाकांक्षा आहे. शिकागोतील ‘हिंदु काँग्रेस’मध्ये भागवत यांनी या विषयावर भाष्य केले असते, तर बरे झाले असते.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags उद्धव ठाकरे, भाजप, शिवसेना, सामना\nसर्व हिंदूंना दहशतवादी ठरवू नका – उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख\nकाँग्रेस राजवटीत ‘हिंदु दहशतवाद’ या शब्दाने खळबळ माजवली होती. तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी हिंदु दहशतवादाची बांग दिल्यावर भाजपने संसद आणि रस्त्यावर थैमान घातले होते.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags अमित शहा, उद्धव ठाकरे, कॉ. पानसरे हत्या प्रकरण, गौरी लंकेश, दाभोलकर, नक्षलवादी, पानसरे, शिवसेना, सनातन संस्था, समीर गायकवाड, सामना\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरि���ा युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/worlds-fastest-train/", "date_download": "2019-07-21T14:42:14Z", "digest": "sha1:HEVH6LQY5ROGQO3AQDUHNDSH7K3NXXXQ", "length": 6316, "nlines": 64, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "World's Fastest Train Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nया आहेत वाऱ्याच्या वेगाने पळणाऱ्या जगातील सर्वात वेगवान आणि अद्भुत रेल्वे गाड्या\n एक तरी राईड झालीच पाहिजे की नाही यातून\nराजीव-सोनियांच्या लग्नानंतर “चारच” महिन्यांत राहुलचा जन्म : निवडणूक आली, फेक न्यूज बहरली\nश्रावण महिन्यात मांसाहार न करण्यामागे काय कारणं आहेत\nभारतीय पोलिसांच्या असामान्य बहादुरीच्या या कथा वाचून त्यांचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही\nह्या देशांमध्ये ट्रिपल तलाकवर आहे बंदी, यात आपले शेजारी देखील आहेत बरं का\nसर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची ‘ही’ आहेत जगातील सर्वात महागडी चॉकलेट्स\nसंसार सगळेच करतात, तुम्ही जाणते व्हा आणि पुढे चला : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३०\nवारकऱ्यांना शिधा देणारे मुस्लिम, नमाजाला थांबणारे वारकरी : हाच खरा भारत\nसार्वजनिक जीवनात काम करताना “आपल्याच” लोकांकडून होणारी घुसमट : What NOT to be in Life\nप्रत्येक विज्ञानप्रेमी भारतीयांसाठी : चांद्रयान-२ मोहीम अचानक रद्द होण्यामागचं कारण\n“…पण समलैंगिक संबंध अनैसर्गिकच” : असं मत असणाऱ्यांसाठी, खास निसर्ग-ज्ञानाचा छोटासा धडा\nतामिळनाडूच्या राजकीय पटलावरील खुर्चीचा खेळ समजून घ्या\n९४ वर्षीय आजोबांचा नदी वाचवण्यासाठी कोक आणि पेप्सीविरोधातला असामान्य लढा..\nपाकिस्तानातील हे शहर आजही रणजितसिंहाच्या अद्वितीय पराक्रमाची साक्ष देत उभं आहे\nजाणून घ्या इंग्रजी महिन्यांना नावे कशी मिळाली\nभटक्या विमुक्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी कॉर्पोरेट जॉबवर पाणी सोडणाऱ्या जोडप्याची कथा \nजेथील कणाकणात सौंदर्य नांदतं असं जगातील सर्वात सुंदर गाव – “झालिपई”\nइंग्रजांनी “मोस्ट डेंजरस मॅन” ठरवलेला हा मराठी क्रांतिकारक आपण साफ विसरलो आहोत\nअमोल यादवांचं “पुष्पक विमान” : ३५ हजार कोटींचा ‘स्वदेशी’ आशावाद\nना जिम ना खुराक; तरीही या पठ्ठ्याने कमावली भल्याभल्यांना लाजवेल अशी बॉडी\nसर्जिकल स्ट्राईकमागचं राजकारण आणि मोदींमधील “राज नेता”\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/2019/04/blog-post_53.html", "date_download": "2019-07-21T15:17:54Z", "digest": "sha1:YLVCSLEPRKQAM5LREHAOYUATSLBWYA7G", "length": 5581, "nlines": 94, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "टीव्ही मालिकांमधून प्रचार करणाऱ्या निर्मात्यांना निवडणूक आयोगाची नोटीस | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ब्लॉगवर आपले स्वागत आहे...\nटीव्ही मालिकांमधून प्रचार करणाऱ्या निर्मात्यांना निवडणूक आयोगाची नोटीस\nDGIPR ८:०१ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत\nमुंबई, दि. 9 : दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील मालिकांमधून विविध योजनांचा प्रचार केल्याच्या तक्रारीची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे, असा प्रचार करणाऱ्या झी टीव्ही व अँड टीव्हीवरील मालिकांच्या निर्मात्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.\nझी टीव्ही व अँड टीव्हीवरील मालिकामधून केंद्र शासनाच्या योजनांचा प्रचार करून आचारसंहिता भंग केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींची दखल मुख्य निवडणूक कार्यालयाने घेतली आहे. असा प्रचार करणाऱ्या या दोन्ही वाहिन्यांवरील संबंधित मालिकांच्या निर्मात्यांना चोवीस तासात त्यांचे म्हणणे मांडण्यास या नोटिसीद्वारे सांगितले आहे. त्यांचे उत्तर आल्यानंतर पुढील योग्य ती कार्यवाही आयोगाकडून करण्यात येईल, असे श्री.शिंदे यांनी सांगितले.\nनवीनतम पोस्ट मुख्यपृष्ठ थोडे जुने पोस्ट\nसोशल मीडियावर फॉलो करा...\nराज्य शासकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन पूर्ण सकारात्मक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेचा ह�� ब्लॉग असून केवळ प्रसारमाध्यम प्रतिनिधींना शासनाचे विशेष वृत्त वेळेत उपलब्ध व्हावे, या हेतूने हा ब्लॉग कार्यन्वित करण्यात आला आहे.\nवृत्त विशेष (800) नोकरी शोधा (32) नवी दिल्ली (30) जय महाराष्ट्र (25) . (23) दिलखुलास (17) ताज्या बातम्या (14) विशेष लेख (9)\nमहासंवाद - सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/tag/economy/", "date_download": "2019-07-21T14:59:45Z", "digest": "sha1:ZNLPMX4LVRHS72NHXXTZXPUMAXK5BMPK", "length": 12352, "nlines": 113, "source_domain": "www.krushirang.com", "title": "economy", "raw_content": "\n[ July 20, 2019 ] कडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\tमहाराष्ट्र\n[ July 20, 2019 ] महाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\n[ July 20, 2019 ] शेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\tकोल्हापूर\n[ July 20, 2019 ] बिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\tअहमदनगर\n[ July 20, 2019 ] तंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\tआंतरराष्ट्रीय\nमहाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\nकोल्हापूर : महाराष्ट्रात अंडी, चिकन व मासे यासह दुधाच्या उत्पादन वाढीची मोठ्या प्रमाणात गरज अनेकदा व्यक्त होते. मात्र, त्यावर पुढे काहीच उपाययोजना होत नसल्याने शेजारच्या तीन राज्यांना राज्यातून रोज ३.२० कोटी रुपये जात असल्याचे पशुसंवर्धन [पुढे वाचा…]\nबिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\nव्यावसायिक क्षेत्रांमध्ये शहरी उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्या या विषयावर विचारमंथन होताना आपण नेहमीच पाहतो; त्यामानाने ग्रामीण उद्योजकांच्या समस्यांवर खूपच कमी चर्चा होते. एकूणच मराठी माणूस हा आधीच नोकरी धार्जिन प्राणी म्हणून ओळखला जातो त्यात ग्रामीण भागातली [पुढे वाचा…]\nबिझनेसवाला | खरेदी म्हणजे श्रीमंती मिळवणे नव्हे.. मग काय\nप्रसिद्ध अमेरिकन लेखक ‘रॉबर्ट कियोसाकी’ यांचे एक वाक्य आहे, ‘श्रीमंत लोक संपत्ती खरेदी करतात; मध्यमवर्गीय खर्च खरेदी करतात आणि त्यालाच संपत्ती समजतात. सामान्य लोक खर्च कसे खरेदी करतात, त्याचे एक उदाहरण पहा, एका सर्वसाधारण मध्यमवर्गीय [पुढे वाचा…]\nबिझनेसवाला | संधीचे सोने करा; ई-कारकडे पहा..\n2030 पर्यंत भारतातील प्रत्येक रस्त्यावर धावणारी प्रत्येक गाडी ही इलेक्ट्रिक असेल या तत्कालीन ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांच्या घोषणेने पारंपारिक ऑटोमोबाइल उद्योग धारकांच्या पोटात गोळा आला असला तरी देशां���े ग्रीन ट्रांसपोर्टेशनच्या दिशेने सकारात्मक व अत्यंत आश्वासकपणे [पुढे वाचा…]\nबिझनेसवाला | शोधा म्हणजे मार्गही सापडेल\nमहाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था आहे. आज जवळपास 60 ते 65% लोक शेती करतात आणि राहीलेले 35-40% लोक शेतीवर आधारित इतर व्यवसाय करतात. वाढत्या लोकसंख्येमुळे शेतीचा आकार कमी होत चालला आहे. पंचवीस वर्षांपूर्वी [पुढे वाचा…]\nबिझनेसवाला | करा नैसर्गिक पालेभाज्यांच्या विक्रीचा व्यवसाय\nनिश्चितच मला तुम्हाला शेती करायला सांगायचे नाही नैसर्गिक पालेभाज्यांचा उद्योग ही यापेक्षा व्यापक संकल्पना आहे. वाढत्या प्रदूषणामुळे आणि कीटकनाशकामुळे स्वयंपाकातील पालेभाज्यांचा दर्जा खालावत आहे. कारखान्यांच्या घाणीने प्रदूषित झालेले पाणवठे आणि रासायनिक खते-कीटकनाशके यांच्या फवारणीमुळे या [पुढे वाचा…]\nबिझनेसवाला | म्हणून गुजराती 129 देशांत धंदा करतात..\n१९६० ची ही घटना आहे. वॉल्टर मीशल या मानसशास्त्रज्ञाने स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी मध्ये एक प्रयोग केला. तो काळच तसा प्रयोगांचा आणि चाचण्यांचा म्हणून ओळखला जातो, परंतु हा प्रयोग लहान मुलांवर करण्यात आला. यामध्ये काही मुलांना स्वतंत्र [पुढे वाचा…]\nकुशल कामगारांना पाठबळ मिळावे : राज्यपाल\nमुंबई : आज भारतात जगातील सर्वोत्कृष्ट माहिती तंत्रज्ञान अभियंते आणि डॉक्टर निर्माण होत आहे. पण येणाऱ्या काळात जगाला सर्वोत्तम कारागीर, सुतार, प्लंबर, नर्स, पॅरामेडिकोज, शेतकरी देऊ शकण्याची व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. आपले बरेच कुशल [पुढे वाचा…]\nबिझनेसवाला | समजून घ्या, गुजराती धंदा कसा करतात..\nसत्तरच्या दशकातील ही गोष्ट आहे जेव्हा दलपत भाई पटेलांनी अमेरिकेच्या भूमीत प्रवेश केला होता. आपल्या पत्नी आणि मुलांसोबत अंकल सॅमच्या देशात उभे राहिले होते. बाहेरच्यांना फक्त ऐश्वर्य दिसतं पण प्रत्यक्षात मात्र जिथले लोक रात्रंदिवस मेहनत [पुढे वाचा…]\nआला नवा टायर; ना हवा भरण्याचे, ना पंचरचे टेन्शन..\nनव्या शोधामुळे मानवाचे जीवन आणखी सुखकारक होत असतानाच अनेक नव्या समस्याही पुढे येऊ लागल्या आहेत. त्यातील प्रमुख समस्या म्हणजे दुचाकी वा चार चाकी वाहनांचे पंचर. हवा कमी झाल्यावरही चालक व प्रवाशांची हवा गुल करणाऱ्या या [पुढे वाचा…]\nकडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\n��हाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\nशेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\nबिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\nतंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\nबिझनेसवाला | खरेदी म्हणजे श्रीमंती मिळवणे नव्हे.. मग काय\nमराठवाड्यात लगेच पाऊस न पडल्यास दुष्काळ अटळ\nराज्यातील 5 जिल्हा परिषद बरखास्त\nविशेष | रामदास बोट दुर्घटना\nबिझनेसवाला | संधीचे सोने करा; ई-कारकडे पहा..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/05/45.html", "date_download": "2019-07-21T16:16:32Z", "digest": "sha1:53WBM5T63RSRHP272N2I3XDKB5ZVGFN5", "length": 6935, "nlines": 46, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "औरंगाबादमध्ये हिंसाचार प्रकरणी 45 जखमी तर दोंघाचा मृत्यू शहराच्या काही भागात संचारबंदी कायम", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र न्युजऔरंगाबादमध्ये हिंसाचार प्रकरणी 45 जखमी तर दोंघाचा मृत्यू शहराच्या काही भागात संचारबंदी कायम\nऔरंगाबादमध्ये हिंसाचार प्रकरणी 45 जखमी तर दोंघाचा मृत्यू शहराच्या काही भागात संचारबंदी कायम\nरिपोर्टर.. औरंगाबाद शहरामध्ये दोन गटाच्या भांडणातून उसळलेला हिंसाचार नियंत्रणात आला आसुन आतापर्यंत 45 जण जखमी आणि दोघांचा मृत्यू झला आसल्याची माहीती मीळाली आहे. रात्री साडे अकरा वाजता उसळलेल्या हिंसाचारावर पोलिसांना काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मात्र हिंसाचार ग्रस्त भागात शंभर ते दीडशे गाड्या आणि चारशे ते साडे चारशे दुकानांना लावण्यात आली आहे. दोन गटात झालेल्या दगडफेकीत 35 ते 40 जण जखमी झाले आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून काही भागात संचारबंदी आहे. आणि पूर्ण औरंगाबाद श्हरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.\nजखमींमध्ये एका एसीपीचा समावेश आहे. शहरातील काही भागांमध्ये संचार बंदी लागू करण्यात आली आहे. आता हिंसाचार ग्रस्त भागात एसआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी कोणत्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पोलिसांना सहकार्य करा, असं अवहान पोलीस यंत्रनेकडुन करण्यात आले आहे.\nमोतीकारंजा परिसरातील अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यावरून झालेल्या वादातून दोन गट शुक्रवारी रात्री भिडले. तलावरी, चाकू , लाठ्याकाठ्यांसह जमावाने तुफान दगडफेक केली. यात पोलीस, नागरिक मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहेत. दोन्ह��� गटांनी दिसेल ते वाहने, दुकाने पेटवून दिली. जखमींमध्ये सहायक पोलीस आयुक्त गोर्वधन कोळेकर, क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक श्रीपाद परोपकारी यांच्यासह दहा पोलिसांचा समावेश आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (3) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (54) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (1) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (1) पालघर (1) पुणे (2) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (2) मुंबई उपनगर (1) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (8) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (5) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n५६ कोटी रूपयांचा पीकविमा अदा करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश उस्मानाबाद, लोहारा तालुक्यातील ७५ हजार शेतकर्‍यांना दिलासा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश:\nजुन्या पेन्शन योजनेच्या न्याय्य मागणीसाठी तुळजापुरात 'लक्षवेधी आंदोलन:\nकृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या कामासाठी लावण्यात आलेल्या जाचक आटीमुळे प्रकल्प रखडला:आमदार राणाजगजितसिंह पाटील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/nagpur-congress-sevadal-26708", "date_download": "2019-07-21T15:50:03Z", "digest": "sha1:L6AFDMTPCYAXHB6QY2BSDSYTCUOK4TWI", "length": 10233, "nlines": 133, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "nagpur-congress-sevadal | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनागपुरात स्थापन झालेल्या सेवादलाची कॉंग्रेसला झाली आठवण\nनागपुरात स्थापन झालेल्या सेवादलाची कॉंग्रेसला झाली आठवण\nनागपुरात स्थापन झालेल्या सेवादलाची कॉंग्रेसला झाली आठवण\nसोमवार, 30 जुलै 2018\nनागपूरमध्ये स्थापन झालेल्या सेवादलाची काळाच्या ओघात विस्मरण झाले. परंतु आता उग्र राष्ट्रवादाचा सामना करण्यासाठी सेवादलाच्या संघटनेला मध्यवर्ती भूमिका देण्याचे कॉंग्रेसने ठरविले आहे. याचाच परिपाक म्हणून देशातील 705 गाव व शहरांमध्ये प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या रविवारी \"ध्वज वंदना' उपक्रम राबविला जाणार आहे.\nनागपूर : नागपूरमध्ये स्थापन झालेल्या सेवादलाची काळाच्या ओ���ात विस्मरण झाले. परंतु आता उग्र राष्ट्रवादाचा सामना करण्यासाठी सेवादलाच्या संघटनेला मध्यवर्ती भूमिका देण्याचे कॉंग्रेसने ठरविले आहे. याचाच परिपाक म्हणून देशातील 705 गाव व शहरांमध्ये प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या रविवारी \"ध्वज वंदना' उपक्रम राबविला जाणार आहे.\n1921 मध्ये नागपुरात झेंडा सत्याग्रह झाला होता. इंग्रज सरकारच्या विरोधात झालेले नागपुरातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे हे अनोखे आंदोलन पाहण्यासाठी खुद्द जवाहरलाल नेहरू व सरदार वल्लभभाई पटेल नागपुरात आले होते. या आंदोलनात बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे वंदेमातरम गीत व नागपुरातील श्‍यामलाल गुप्त पार्षद या क्रांतीकारकाचे \" विजयी विश्‍व तिरंगा प्यारा, झेंडा उंचा रहे हमारा' हे ध्वजगीत म्हणून मान्यता देण्यात आली. या आंदोलनातूनच नागपुरात कॉंग्रेस सेवादलाची स्थापना झाली.\nज्येष्ठ गांधीवादी डॉ. ना. सु. हर्डीकर यांनी या संघटेनेची स्थापना केली. त्यांनी प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या रविवारी ध्वज वंदना करण्याचे मान्य करण्यात आले होते. तेव्हापासून कॉंग्रेसमध्ये प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या रविवारी \"ध्वज वंदना' केली जात होती.\nकाळाच्या ओघात सेवादलाच्या संघटनेकडे कॉंग्रेस पक्षाचे दुर्लक्ष झाले. केवळ मोठ्या कार्यक्रमात सलामी देण्यापुरते सेवादलाचे अस्तित्व कॉंग्रेसमध्ये शिल्लक राहिले. राहुल गांधी यांनी कॉंग्रेस पक्षाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लालजी देसाई यांची सेवादलाचे राष्ट्रीय मुख्य संघटक म्हणून नियुक्ती केली. सेवादलाचे संघटन मजबूत करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जाणार आहे.\nसंघ परिवाराच्या संघटनांकडून उग्रराष्ट्रवादाचा सामना करण्यासाठी आता सेवादलाचे नव्याने पुनर्गठन करण्याचे कॉंग्रेसने ठरविले आहे. यासाठी लालजी देसाई यांनी प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या रविवारी ध्वज वंदना करण्याचे निर्देश सेवादलाच्या संघटकांना दिले आहे. यापुढे प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या रविवारी देशातील 705 शहरांमध्ये \"ध्वज वंदना' उपक्रम राबविला जाणार असल्याचे लालजी देसाई यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nराष्ट्रवाद सामना face उपक्रम आंदोलन agitation जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल गीत song संघटना unions\nतनिष्का स्त��री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/ahmednagar-politics-ncp-3/", "date_download": "2019-07-21T14:55:20Z", "digest": "sha1:U5336W2VTK246SBD7WLCKQE3UCHTCQXQ", "length": 20302, "nlines": 224, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "आघाडीचं तुम्हीच ठरवा | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nसंगमनेर : पुणे नाशिक महामार्गावर अपघातात एक ठार, तीन जखमी\nपुढील 48 तासांत मुसळधार\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nनाशिकमध्ये ट्रेक फाउंडर्स राईडची यशस्वी सांगता\nमहिला पोलीसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल\nउष्माघाताने मेलेले २९ मोर गेले कुठे\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nपारोळ्यातील बालसंस्कार शिबिरात ४५०० विद्यार्थ्यांची नोंद\nभोरगाव लेवा पंचायतला पुस्तक भेट\nसावखेडा सरपंच पद अपात्र : औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nनुकसानग्रस्त पाच शेतकर्‍यांना ७० हजारांची मदत\nडॉक्टराकडे घरफोडी करणार्‍या तिघांना बेड्या\nचाराटंचाईने घेतला गायीचा बळी\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nचरणमाळ घाटात अडीच लाखाची लूट करणार्‍या म्होरक्यास अटक, दोन फरार\nप्रकाशा येथे बिबटयाची मादी मृतावस्थेत\nमोलगी येथे विद्यार्थ्यांसाठी जीवन कौशल्य प्रशिक्षण शिबिर\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nमुख्य बातम्या राजकीय सार्वमत\nअंकुश काकडे मनपात संग्राम जगतापांचे नेतृत्त्व\nराष्ट्रवादीत पांडुरंग अभंगांच्या शब्दाला किंमत नाही\nअहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिका निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करायची की स्वबळ आजमावायचे याचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल. ही निवडणूक आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली लढवून महापालिकेत सत्ता आणू, असा विश्‍वास राष्ट्रवादीचे पक्षनिरीक्षक अंकुश काकडे यांनी व���यक्त करतानाच नगर दक्षिणेच्या जागेवरून पांडुरंग अभंग यांचा समाचार घेतला. त्यांच्यावर कारवाईबाबत प्रदेश ठरविल. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हेच लोकसभेबाबत निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nराष्ट्रवादी भवन येथे आगामी महापालिकेच्या निवडणूकच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस मेळावा राष्ट्रवादी भवन येेथे आयोजित करण्यात आला होते. त्यावेळी काकडे यांनी पत्रकारांशी संवाद साधाला. या मेळाव्याला राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य राणा पाटील, आमदार संग्राम जगताप, आमदार अरूण जगताप, प्रदेशउपाध्यक्ष शारदा लगड, शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, सुरेश बनसोडे, नगरसेवक संपत बारस्कार, कुमार वाकळे, समद खान, विपूल शेटिया, रेश्मा आठरे, अंजिली आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्याने उपस्थित होते.\nपुढे बोलतांना काकडे म्हणाले, आगामी निवडणूका या आघाडी करून लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र निवडणूक स्वबळावर लढवयाची कि आघाडी करून याचा निर्णय स्थानिक नेते घेणार आहे. शहरातील सर्व प्रभागाचा अहवाल मागविण्यात येईल. स्थानिक नेत्याची शिफारस आल्यावर त्याचा विचार करण्यात येणार आहे. आगमी महापालिकेची निवडणूक ही आव्हानात्मक असणार आहे. अनेक मित्रपक्षात घडामोठी झाल्या आहेत. मात्र याचा परिणाम पक्षात झाला नाही. जळगांव सांगली महापालिकेच्या निवडणूकीमध्ये भाजपने साम, दाम, दंडचा उपयोग करून सत्त मिळवली. अनेक विजयी झालेले उमेदवार हे राष्ट्रवादी व अन्य पक्षाचे आहे. मेळाव्यात बोलतांना प्रदेशाध्यक्ष राणा पाटील म्हणाले, भाजपाच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. जीएसटी, नोटबंदीमुळे बाजारपेठ उध्वस्थ झाली आहे. सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली शेतकर्‍यांची फसवणूक केली आहे. आगामी सार्वत्रिक निवडणूकीमध्ये खिसेकापू सरकारला खाली खेचण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.\nभोसले आखाड्यातील झिंजुर्डेंचा प्रवेश\nभोसले आखाडा येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी दिलीप झिंजुडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. दरम्यान आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या आखाड्यात झिंजुडे हे उतरणार आहेत. या प्रवेशामुळे ते संभाव्य तेच राष्ट्रवादीचे उमेदवार अस��ील, अशी चर्चा सुरू आहे. मेळाव्याच्या पार्श्‍वभूमीवर आणखी काही नेत्यांचे प्रवेश होतील, अशी चर्चा होती. मात्र, तसे झाले नाही.\nप्रदेश राष्ट्रवादी ठरविल कारवाईचे\nनगर दक्षिणेच्या लोकसभेच्या जागेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार केवळ शरद पवार यांना आहे. पांडुरंग अभंग यांच्या शब्दाला काय किंमत, अशी हेटाळणी करीत राष्ट्रवादीचे निरीक्षक अंकुश काकडे यांनी त्यांच्या विधानाचा समाचार घेतला. याबाबत प्रदेश कारवाई करेल, असेही ते म्हणाले. अभंग यांनी दोनच दिवसांपूर्वी ही जागा काँग्रेसला देण्याचे सूतोवाच केले होते. त्यावरून राजकीय चर्चेला उधाण आले होते.\n# Breaking News # साकळीच्या विजय लोधीस एटीएसने चौकशीसाठी ताब्यात घेतले\nमैत्रीबंध फाउंडेशन तर्फे माध्यमिक विद्यालयात सीसीटीव्ही व टीव्ही संच भेट\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nजळगावच्या काँग्रेसच्या दोघा नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nमनवेल जिल्हा परीषद .शाळेत सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nजळगाव विभागात 358 सहाय्यक प्राध्यापकांची होणार भरती\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या\nवार्षिक गुणगौरवाने विद्यार्थ्यांना स्फूर्ती : शरद महाजन\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nमुंबई : कुलाबा येथील भीषण आगीत एकाचा होरपळुन मृत्यू\nभीषण अपघातात 9 युवक ठार\nमुंबई : टॅक्सी ड्राइवर असणाऱ्या ‘नामदेव भाऊं’ना बेस्ट ऍक्टरचे नामांकन\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\nनाशिकमध्ये ट्रेक फाउंडर्स राईडची यशस्वी सांगता\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nमहिला पोलीसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/category/utsav-star/6manini/page/3/", "date_download": "2019-07-21T14:46:07Z", "digest": "sha1:4QPIE5JCFPWWJEDMWJ5Y5UETNIDKHDIQ", "length": 15773, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "मानिनी | Saamana (सामना) | पृष्ठ 3", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबीड शहरात सुसज्ज उद्याने उभारणार, नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागरांचे आश्वासन\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nज्येष्ठ नाट्यकर्मी बापू कोयंडे यांचे निधन\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा…\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nमुलीने केली आईची हत्या, मुंडके रस्त्यावर फेकले\nचंद्रावर होते ‘जादू’ चे शहर- नासाचा दावा\nआखातामध्ये तणाव वाढला; इराणने ताब्यात घेतले ब्रिटनचे टँकर\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nइंडोनेशियन ओपन : सिंधूचे जेतेपदाचे स्वप्न भंगलं, जपानच्या यामागूचीकडून अंतिम सामन्यात…\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवनचे पुनरागमन\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन : सिंधूची अंतिम फेरीत धडक, जेतेपदाच्या लढतीत यामागुचीला…\nप्रेसिडेंटस् कप बॉक्सिंग : शिवा थापाला सुवर्णपदक, हिंदुस्थानला चार पदके\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nअस्थमा फक्त दिवाळीत होतो काय, सिगारेट पिणाऱ्या प्रियंकाला नेटकऱ्यांनी फटकारले\nBigg Boss 2 : आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो आरोह वेलणकर\nसनी लिओनी झाली जलपरी, पाहा तिचे हे सुंदर फोटो\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nरोखठोक : पंतप्रधानां���ी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\n‘ती’, कार्यकर्तृत्वाने काकणभर सरसच\n>>ज्योत्स्ना गाडगीळ आजची ती. कणखर... सक्षम... आपापल्या क्षेत्रात कार्यकर्तृत्वाने काकणभर सरसच ठरलेली. आपल्या माणसांच्या जबाबदाऱ्यांतून... लडिवाळ ओझ्यातून तिला मुक्त व्हायचंच नाहीए. उलट हा आनंद उरापोटावर...\nकशी कराल फळांची बासुंदी\nसामना ऑनलाईन साहित्य २ लिटर दूध, २ केळी, २ संत्री, १ मोठे सफरचंद, १०० ग्रॅम बिनबियांची द्राक्षे, २ वाटया अननसाचे तुकडे, (कमीही चालतील.), १ मोठा चमचा...\nसामना ऑनलाईन केळी जास्त दिवस ताजी ठेवायची असल्यास केळ्यांच्या घडाला देठाजवळ प्लास्टिकचा कागद गुंडाळून ठेवावा. ऍसिडीटीसाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे निवळी. सकाळी एक चमचा निवळी...\nसामना प्रतिनिधी हिंदुस्थानच्या हवाई दलातील लढाऊ विमान उडवणाऱ्या अवनी या पहिल्या महिला ठरल्या असून तिच्या या धाडसाचं सर्वच स्तरातून कौतुक होतंय. अवनीने गुजरातच्या जामनगर येथून आपलं...\nरंगीबिरंगी होळी साजरी करताना घ्यावयाची काळजी\n>> डॉ. अप्रतिम गोएल, सौंदर्यतज्ञ होळी...रंगांचा सण...रंग उधळून साजरा केला जातो. पूर्वी तो नैसर्गिक रंगांनी साजरा व्हायचा. मात्र आता रसायनयुक्त धुळवड साजरी केली जाते. यामध्ये...\nमुलांना पौष्टिक काय द्यावं हा नेहमी पडणारा प्रश्न... > पालकच्या भाजीत मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमीन्स भरपूर असतात. ही भाजी आहारात असेल तर मेंदूची ताकद वाढते. >...\n>संजीवनी धुरी-जाधव आतापर्यंत ट्रेनमध्ये केकळ गरजू महिला विक्रेत्या आपण पहिल्या आहेत. पण जेव्हा एका चांगल्या पगाराची नोकरी करणारी महिला ट्रेनमध्ये पुस्तक विकते तेव्हा...\nबांगड्या… एक सुंदर दागिना\n>>पूजा तावरे, फॅशन डिझायनर बांगड्या... एक सुंदर दागिना. चुडा ते आजच्या फॅशनेबल बांगड्या... सुंदर प्रवास. बांगड्या म्हटलं की, मुलींसाठी आवडती गोष्ट. लग्नप्रसंगी बांगड्यांना महत्त्वाचे स्थान असते. सध्या...\nसाहित्य : १ मूठ चिरलेली कोथिंबीर, १ वाटी खवलेले खोबरे, ४-५ हिरव्या मिरच्या, ५० ग्रॅम बेदाणे, मीठ, साखर आवरणासाठी साहित्य : २५० ग्रॅम रताळी, १ मोठा...\nअलीकडे रेल्वेतून प्रवास करताना अनेक हल्ले आणि अपघाताच्या घटना समोर येत आहेत. अशावेळी महिला प्रवाशांनी काय काळजी घ्यावी रे���्वे स्थानकावर असताना > रेल्वे स्थानकावर असताना कोणती...\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा...\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nजिंतूर येथे मुख्याध्यापकाने केली शिक्षकास धक्काबुक्की\nकुरुंद्यात हुंडाबळी, सासरच्या जाचास कंटाळुन विवाहितेची आत्महत्या\nगाव तिथे ग्रंथालय संकल्पना कागदावरच, रायगड जिल्ह्यात अवघी 76 ग्रंथालये\nशाळकरी मुलींशी अश्‍लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला अटक\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nलोजपा खासदार रामचंद्र पासवान यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=260039:2012-11-06-19-34-36&catid=51:2009-07-15-04-02-56&Itemid=62", "date_download": "2019-07-21T15:57:43Z", "digest": "sha1:LUID22DYTOOBXTTW23MPENUN24YIAXGI", "length": 16459, "nlines": 234, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "कृष्णा - भीमा स्थिरीकरणाचे काम त्वरित हाती घ्यावे - केळकर", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त >> कृष्णा - भीमा स्थिरीकरणाचे काम त्वरित हाती घ्यावे - केळकर\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nकृष्णा - भीमा स्थिरीकरणाचे काम त्वरित हाती घ्यावे - केळकर\nकृष्णा-भीमा स्थिरीकरणाचे काम त्वरित हाती घ्यावे या प्रमुख मागणीसह जिल्ह्य़ातील विविध कामाच्या योजना तातडीने मार्गी लावण्याचे निवेदन विधान परिषद सदस्य तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी राज्याच्या समतोल प्रादेशिक विकास उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष डॉ. विजय केळकर यांना दिले आहे.\nकृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेस सन २००४ साली प्रशासकीय मान्यता मिळाली असून या योजनेचा ४२६ गावांतील ३५ लाख लोकांबरोबरच २३ साखर कारखाने व अनेक औद्योगिक वसाहतींना याचा लाभ होणार असल्याचे या निवेदनात विषद केले असून १९८४ साली प्रशासकीय मान्यता मिळालेल्या नीरा देवघर धरणाच्या कालव्याची माळशिरस तालुक्यातील कामे त्वरित पूर्ण व्हावीत. भीमा नदीवरील जांबूडच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाणी उचलून नीरा उजव्या कालव्याच्या ७७ मैलात सोडण्याच्या मंजूर योजनेस निधी मिळावा.\nमंगळवेढा तालुक्यातील तेल धोंडा व चाळीस धोंडा योजनेतून ६ टीएमसी पाणी त्या तालुक्यातील ३५ गावांना मिळण्यासाठी निधी मिळावा. भीमा व नीरा नदीवर बॅरेजेस बांधून वाया जाणारे पाणी वाचवावे.\nजिल्ह्य़ातील निधीसाठी बंद असलेल्या दहीगाव करमाळा, आष्टी मोहोळ, एकरूख अक्कलकोट, शिरापूर उत्तर सोलापूर, बार्शी, तसेच टेंभू व म्हैसाळ या उपसा सिंचन योजनांना निधी मिळावा. राजेवाडी तलावाचे पाणी शिंगोर्णी बचेरी तर धोमबलकवडीचे पाणी पश्चिम माळशिरस तालुक्यास मिळावे. तालुक्यातील अवर्षण प्रवण प्रक्षेत्रात पाझर तलाव व सिमेंट बंधारे व्हावेत. माळशिरस तालुका हरियाली योजनेत समाविष्ट करावा.\nसंत तुकाराम व ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग ६ पदरी करावेत. तालुक्यातील विविध योजनेतील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा. तालुक्यात आणखी ३ प्राथमिक आरोग्य केंद्र व १४ उपकेंद्रांवर मंजुरी मिळावी, तालुक्यासाठी औद्योगिक वसाहतीला मंजुरी मिळावी अशा विविध मागण्या मोहिते पाटील यांनी केल्या आहेत.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/mim-corporater-banned-27561", "date_download": "2019-07-21T15:32:03Z", "digest": "sha1:XDEGCJFJNKMBVERFIE4XAM3CGY4MIM5Y", "length": 9299, "nlines": 133, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "MIM Corporater banned | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवाजपेयींना श्रद्धांजली नाकारणाऱ्य��� एमआयएम नगरसेवकावर बंदी\nवाजपेयींना श्रद्धांजली नाकारणाऱ्या एमआयएम नगरसेवकावर बंदी\nवाजपेयींना श्रद्धांजली नाकारणाऱ्या एमआयएम नगरसेवकावर बंदी\nशुक्रवार, 17 ऑगस्ट 2018\nदरम्यान, दोन समाजात तेढ निर्माण करणे, दंग्याला चिथावणी देणे, व अश्‍लिल भाषा वापरणे या प्रकरणी नगरसेवक सय्यद मतीन यांच्यावर सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर भाजप संघटनमंत्र्यांची गाडी फोडल्या प्रकरणी बाळू वाघमारे यांच्या तक्रारीवरून देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nऔरंगाबादः भारताचे माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली वाहण्यास नकार देणाऱ्या एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना मारहाण केल्यानंतर त्यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी संतप्त मागणी शिवसेना-भाजप नगरसेवकांनी महापौर नंदकुमार घोडेले यांच्याकडे केली होती. त्यानूसार सय्यद मतीन यांना यापुढे एकाही सर्वसाधारण सभेत सभागृहात बसू न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nसय्यद मतीन यांना मारहाण झाल्यानंतर एमआयएम नगरसेवकांनी सभागृह सोडले होते. त्यानंतरही शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांच्या भावना तीव्र होत्या. अशा नगरसेवकाची सर्वसाधारण सभेत बसण्याची लायकी नाही, त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी एकमुखी मागणी या वेळी करण्यात आली.\nदेशात लोकशाही रुजविण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करणाऱ्या महान व्यक्तीचा मतीन यांनी अवमान केला आहे. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे हे प्रयत्न आहेत. मतीन यांचे वर्तन अक्षम्य असल्याचे स्पष्ट करत महापौर नंदकुमार घोडेले यांनी मतीन यांना यापुढे एकाही सर्वसाधारण सभेला प्रवेश दिला जाऊ नये, असे आदेश दिले. नगरसेवक पद रद्द करण्यासाठी शासनाकडे शिफारस करण्याचेही महापौरांनी आदेशात नमूद केले आहे.\nमतीन यांचे वर्तन वादग्रस्तच\nमतीन यांच्या वागण्यावरून यापूर्वी अनेकवेळा सर्वसाधारण सभेत गोंधळ झाला आहे. सभागृहात वंदे मातरम म्हणण्यास त्यांनी विरोध केला होता. सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिका उर्दूमधून काढण्यात याव्यात, महापालिका मुख्यालयावर उर्दूतून बोर्ड लावण्यात यावा, अशी मागणी करत मतीन यांनी स्वतःच बोर्ड लावला होता. त्यामुळे एमआयएम पक्षाने देखील अनेक वेळा त्यांची कानउघाडणी केल्याचे सांगितले जाते.सर्वसाधारण सभेतही नगरसेवक���ंनी त्यांच्या गैरवर्तणूकीचा पाढा वाचला.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nनगरसेवक पोलीस भाजप अटलबिहारी वाजपेयी atal bihari vajpayee एमआयएम महापालिका\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://getvokal.com/question-marathi/GK82T6TNO-bcom%C2%A0%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B6-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87", "date_download": "2019-07-21T15:34:09Z", "digest": "sha1:Z3KL4OHSEJKJNWJWBSDV2YS4CDBO3LM2", "length": 5517, "nlines": 81, "source_domain": "getvokal.com", "title": "BCom चे इंग्लिश विषयाचे कोणते बुक चांगले आहे? » che English Vishayache Konte Book Changale Ahe | Vokal™", "raw_content": "\nBCom चे इंग्लिश विषयाचे कोणते बुक चांगले आहे\nचेतावणीः हा मजकूर एक चूक असू शकतो. ऑडिओ सॉफ्टवेअरद्वारे मजकुरात रुपांतरित केले आहे. ऑडिओ ऐकू पाहिजे.\n500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊\nइंग्लिश लवकर कसे बोलायचे आणि शिकायचे ते सांगा\nइंग्लिश परफेक्ट करण्यासाठी काय काय करावे लागेल\nगादी ला इंग्लिश मध्ये काय म्हणतात\nयोग्य याला इंग्लीश मधे काय म्हणतात\nइंग्लिश मीडियमसाठी EVS शिकवण्याची सोपी पद्धत सांगा\nइंग्लिश सुधारण्यासाठी काय करू\nमला इंग्लिश जमत नाही त्यासाठी काय करायला पाहिजे तसेच इंग्लिश वाचण्यासाठी आणि बोलण्यासाठी काही ऑप्शन आहे का\nतू काय करत आहेस याचा इंग्लिश अर्थ सांगा\nइंग्लिश शिकण्यासाठी सरळ मार्ग कोणता आहे\nपरफेक्ट इंग्रजी लिखाण येण्यासाठी काय करावे\nमुलगी ला इंग्लिश मध्ये काय म्हणतात\nनागरिक शास्त्र ला इंग्लिश मध्ये काय म्हणतात\nइंग्लिश शिकण्यासाठी सोपा मार्ग कोणता\nमाझे इंग्लिश चे बेसिक कन्सेप्ट खूप कमकुवत आहेत तरी मी काय करू\nइंग्लिश मध्ये वाक्य जोडणारे शब्द कुठे कसे वापरावेत यासाठी मला काय करावे लागेल\nमला लवकरात लवकर इंग्लिश शिकायचे आहे त्यासाठी मी काय करू शकतो\nबेसिक पासून इंग्लिश ग्रामर शिकण्यासाठी कोणते अँप चांगले आहे\nआपल्याला इंग्रजी समजत नसेल तर काय करावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2019-07-21T14:46:39Z", "digest": "sha1:DL2PQSMTEPF2COEQC6SYN5XUNZFV5HTQ", "length": 6345, "nlines": 169, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:वैद्यकशास्त्र - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ९ उपवर्गांपैकी या वर्गात ���ालील ९ उपवर्ग आहेत.\n► उपचारपद्धती‎ (२३ प)\n► औषधे‎ (१ क, ९ प)\n► गर्भावस्था‎ (६ प)\n► दंतवैद्यक‎ (२ प)\n► विकृतिविज्ञान‎ (१ क, २ प)\n► वैद्यकशास्त्र दालने‎ (१ क, १४ प)\n► वैद्यकीय पेशामधील व्यक्ती‎ (१ क, ५ प)\n► शस्त्रक्रिया‎ (१८ प)\n► हृदयातील जन्मजात दोष‎ (३ प)\nएकूण ६६ पैकी खालील ६६ पाने या वर्गात आहेत.\nविकिपीडिया:महिला स्वास्थ्यविषयक लेख संपादन अभियान २०१८\nमानवी रोगांचे आंतरराष्ट्रीय वर्गीकरण\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ जानेवारी २०१० रोजी १९:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-wheat-pest-management-16125?tid=123", "date_download": "2019-07-21T15:55:42Z", "digest": "sha1:VQP4FN7Y2J5IL5UOMA7RKCUTR3IXP6VM", "length": 15692, "nlines": 182, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, wheat pest management | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगहू पिकावरील कीड नियंत्रण\nगहू पिकावरील कीड नियंत्रण\nगहू पिकावरील कीड नियंत्रण\nगहू पिकावरील कीड नियंत्रण\nश्रीकांत खैरनार, जुनेद बागवान, विठ्ठल गीते\nबुधवार, 30 जानेवारी 2019\nगहू पिकावर सध्या मावा, तुडतुडे, कोळी अशा किडींचा प्रादुर्भाव दिसत आहे.\nगहू पिकावर सध्या मावा, तुडतुडे, कोळी अशा किडींचा प्रादुर्भाव दिसत आहे.\nही कीड फिकट पिवळसर- काळपट, हिरवट रंगाची साधारणपणे दोन ते तीन मि.मी. लांबीची असते. या किडीच्या शरीराच्या पाठीमागच्या बाजूस दोन नलिकांसारखे अवयव असतात.\nया किडीचे पिल्ले व प्रौढ पानांच्या पाठीमागील बाजूस, कोवळे शेंडे तसेच खोडावरील पेशीरस शोषून घेतात.\nगहू पिकाचे पाने पिवळसर, रोगट होतात.\nही कीड मधाप्रमाणे गोड चिकट द्रव विष्ठेद्वारे पानांवर, खोडावर व गव्हाच्या कोवळ्या शेंड्यांवर टाकते. त्यावर बुरशी वाढून पानाची प्रकाशसंश्‍लेषण क्रिया बंद होते.\nपरिणामी, गहू रोपे किंवा झाडे मरतात. पीक उत���पादनात मोठी घट येते.\nआर्थिक नुकसान संकेत पातळी - दहा मावा कीड प्रतिरोप.\nवरील मर्यादा ओलांडल्यानंतर फवारणी प्रतिलिटर पाणी\nव्हर्टिसिलियम लेकॅनी ५ ग्रॅम किंवा मेटारायझियम ५ ग्रॅम - १० ते १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारावे.\nथायामिथोक्‍झाम (२५ डब्ल्यूजी) ०.१ ग्रॅम किंवा ॲसिटामिप्रीड ०.५ ग्रॅम.\nतुडतुडे हे कीटक तीन ते चार मि.मी. लांब, पाचरीच्या आकाराचे हिरवट- राखाडी रंगाचे असतात. हे पानांवर दोन्ही बाजूंस तिरकस चालताना आढळून येतात.\nतुडतुडे पानातील अन्नरस शोषून घेतात.\nपानांचे शेंडे पिवळे पडतात व रोपाची वाढ खुंटते.\nडायमिथोएट (३० ईसी) १.५ मि.लि.\nपिकावर मावा आणि तुडतुडे एकत्रितपणे आढळून आल्यास मावा किडीच्या नियंत्रणासाठी शिफारस केलेल्या उपायांचा वापर करावा.\nही कीड लांब वर्तुळाकार, लाल- पिवळसर, पांढरट तपकिरी रंगाची असून ती पानांच्या पाठीमागच्या बाजूस राहून पानांतील रस शोषण करते.\nनियंत्रण – फवारणी प्रतिलिटर पाणी\nगंधक (८० डब्ल्यूपी पाण्यात मिसळणारे) २ ग्रॅम किंवा डायकोफॉल १ मि.लि. किंवा डायमिथोएट १.५ मि.लि. किंवा ॲबामेक्‍टिन ०.३ मि.लि.\nपुढील फवारणी १० ते १२ दिवसांच्या अंतराने कीटकनाशक बदलून घ्यावी.\n(अखिल भारतीय समन्वित गहू संशोधन प्रकल्प, आघारकर संशोधन संस्था, महाराष्ट्र विज्ञान वर्धिनी, पुणे.)\nगवा गहू wheat ओला कीटकनाशक भारत महाराष्ट्र maharashtra\nमराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊस\nऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन जिल्ह्यांतील ११४ मंडळांपैकी तब्बल ७३ मंडळांत हल\nसोलापुरातील कांदा उत्पादकांच्या अनुदानासाठी सहा...\nसोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्याला प्रतिक्विंटल २०\nकोयना धरणात ४४.७० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा\nसातारा ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे.\nपुणे जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाची हजेरी\nपुणे : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरवात झाली आहे.\n`कुकडी`तून घोड धरणात पाणी सोडण्याची मागणी\nन्हावरे, जि. पुणे ः पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला, तरी चिंचणी (ता.\nपेरणी पद्धतीने भात लागवडभाताची लागवड १५ जुलै पर्यंत पूर्ण करावी. दोन...\nज्वारी वाणाची विविधता : मूल्यवर्धनातून...कित्येक वर्षांपासून शेतकऱ्यांनी ज्वारीचे विविध...\nमका लागवड तंत्रज्��ानपेरणी खरीप हंगाम ः १५...\nतयारी खरिपाची : भात लागवडीचे सुधारित...भारतातील सुमारे २/३ लोकांच्या दररोजच्या आहारात...\nआहारात असावी आरोग्यदायी ज्वारीज्वारीमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. ॲनिमियाचा...\nगहू पिकावरील रोग नियंत्रणयंदाचा हंगाम आतापर्यंत गहू पिकासाठी अत्यंत पोषक...\nगहू पिकावरील कीड नियंत्रणगहू पिकावर सध्या मावा, तुडतुडे, कोळी अशा किडींचा...\nगहू पिकावरील मावा, तुडतुडे किडींचे...गहू पिकावरील मावा आणि तुडतुडे या किडींवर वेळीच...\nज्वारीवरील खोडकिडा, रसशोषक किडींचा...कीडीमुळे ज्वारी पिकाचे सुमारे ५० टक्क्यांपर्यंत...\nज्वारीस द्या संरक्षित पाणीसर्वसाधारणपणे ७० ते ७५ दिवसांत ज्वारी फुलोऱ्यात...\nनिर्यातीसाठी ड्यूरम गहू लागवडीचे करा...भारतामध्ये आपली देशांतर्गत गरज भागवून उर्वरित...\nगहू पीक सल्ला१) वेळेवर पेरणीसाठी दर हेक्‍टरी १२० किलो नत्र, ६०...\nगव्हाच्या उशिरा पेरणीसाठी निवडा योग्य...बागायती गव्हाच्या वेळेवर पेरणीसाठी नोव्हेंबर...\nमक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा ...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nजिरायती गहू पिकासाठी ओलावा महत्त्वाचाजिरायती गव्हाच्या लागवडीमध्ये ओलाव्याचे महत्त्व...\nजिरायती गहू लागवडीतील तंत्रेजिरायती गव्हाची लागवड ऑक्‍टोबरअखेर ते...\nजमिनीच्या खोलीनुसार पेरा ज्वारीचे वाणरब्बी हंगामामध्ये ज्वारी हे महत्त्वाचे पीक आहे....\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...\nनियोजन रब्बी ज्वारी लागवडीचे...रब्बी ज्वारी लागवडीसाठी मूलस्थानी जलसंधारण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/barcelona/", "date_download": "2019-07-21T15:48:21Z", "digest": "sha1:3MICZAMSXYMANGY7ZSDXVJCZTWQ5XKNB", "length": 6137, "nlines": 64, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Barcelona Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nत्याला कुणीही विकत घेऊन नये म्हणून बार्सिलोनाने त्याची किंमत तब्बल १६ अब्ज करून टाकलीय\nबार्सिलोना क्लब मेस्सीला कधीच सोडणार नाही. दुसरा कुणी त्याला घेऊ नये ह्यासाठी त्यांनी मेस्सीला खूप महाग करून ठेवलं आहे.\nभारतीय क्रिकेटचा सर्वात मोठा चाहता ‘सुधीर कुमार चौधरी’ बद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी\nक्रांतिकारी शोध लावूनही प्रसिद्धी पासून दूर राहिलेला – फादर ऑफ SMS : मॅटी मॅक्नन\nLive Telecast करण्यामागचं तंत्रज्ञान “असं” असतं\nआता गुगलच्या सहाय्याने मारा ‘अंतराळाचा’ फेरफटका \n“खून केलेल्या लोकांचं बर्गर” विकणाऱ्या माणसाची अंगावर काटा आणणारी सत्यकथा…\n“बेटा ,बच्चा आहेस. घरी जाऊन दूध पी \nइराणने अमेरिकेचं ड्रोन पाडलं आणि ट्रम्प तात्या भडकले\nप्रिय BMC, मुंबईतील पावसाचे हाल वाचवायचे असतील तर प्लिज हे वाचा…\nमराठी मालिकांमधील चुकीचं संस्कृती दर्शन थांबायला हवं\nह्या गोड नटीने २ कोटींची जाहिरात नाकारली आहे- ज्याचं आपण सर्वांनीच कौतुक करायला हवं\nगुगलची जॉब ऑफर, राज्य सरकार+मिडीयाची वावटळ आणि १२ वीच्या पोराची वाताहत\nDSLR कॅमेऱ्याच्या मॉडेल्सची नावं कशी ठरतात माहितीये\nवंचित बहुजन आघाडीमधून बंडखोरी करून बाहेर पडणारे लक्ष्मण माने आहेत कोण\nब्रिटिश साम्राज्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला संकटात पाडणारे २ क्रूर सिंह – नरभक्षक – भाग ३\nव्यायाम आणि डायट न करता देखील तुम्ही प्रदीर्घ आयुष्य जगू शकता कसं\nयुवराजने मैदानाबाहेर जोरदार फिल्डिंग लावल्यानंतर भज्जीचं सूत जुळलं होतं\nसुंदरबनचे जंगल आणि तिथल्या हजारो लोकांना वाचवण्यासाठी आयुष्य वाहिलेल्या एका वृद्धाची कथा\nपाकिस्तानातील एकमेव हिंदू राजघराणे : आजही अगदी थाटात जगणारे\n१,०८,००० झाडं लावून भूतान ने साजरा केला राजकुमाराचा जन्म\nस्वतःच्याच देशाच्या अन्यायी प्रमुखाविरुध्द हा खेळाडू शड्डू ठोकून धाडसाने उभा राहिला होता\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/maharashtra/2019/04/22/1963/", "date_download": "2019-07-21T15:40:32Z", "digest": "sha1:SJHTOBOMJGPRBRM3K43QWZ475Z2UUX26", "length": 11392, "nlines": 109, "source_domain": "www.krushirang.com", "title": "नगरवर फडणवीसांच्या टीमचे विशेष लक्ष", "raw_content": "\n[ July 20, 2019 ] कडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\tमहाराष्ट्र\n[ July 20, 2019 ] महाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\n[ July 20, 2019 ] शेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\tकोल्हापूर\n[ July 20, 2019 ] बिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\tअहमदनगर\n[ July 20, 2019 ] तंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\tआंतरराष्ट्रीय\nHomeमहाराष्ट्रअहमदनगरनगरवर फडणवीसांच्या टीमचे विशेष लक्ष\nनगरवर फडणवीसांच्या टीमचे विशेष लक्ष\nApril 22, 2019 Team Krushirang अहमदनगर, निवडणूक, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय 0\nयंदा पुन्हा एकदा जास्तीतजास्त खासदार निवडून आणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील काही मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नगर व सोलापूर हे त्यातील महत्त्वाचे मतदारसंघ आहेत.\nनगरची व सोलापूरची जागा सध्या भाजपकडेच आहे. या दोन्ही जागा कायम राखण्यासाठी फडणवीस यांनी विशेष टिममार्फत त्यावर लक्ष ठेवले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील आहेत. म्हणून नगरमध्ये विशेष पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत. आमदार, पदाधिकारी व भाजपचे नेते आणि कार्यकर्ते यांच्या संशयास्पद हालचालीवर ही टीम लक्ष ठेवणार आहे. तसेच निकालानंतर पक्षनिष्ठेची गोळाबेरीज तपासली जाणार आहे.\nनगरमध्ये खासदार दिलीप गांधी यांच्या गटाची नाराजी आणि राहुरीचे आमदार शिवाजी कर्डीले यांच्या गटाकडून जावई व राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना मदत केली जाणार असल्याच्या वावड्या उठविल्या जात आहेत. गांधी व कर्डीले यांनी पक्षाचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांचेच काम करण्याची जगजाहिर ग्वाही दिलेली आहे. तरीही अशावेळी दगाफटका नको, आणि तसे झाल्यास त्यानुसार धोरण ठरविण्यासाठी म्हणून नगर तालुका, शहर व सर्वच मतदारसंघात फडणवीस यांची टीम त्रयस्थपणे लक्ष ठेऊन आहे. सोलापुर शहरातही अशाच पद्धतीने टीम फडणवीस काम करीत आहे.\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nपंकजा आणि सुजय यांच्यात मद्यनिर्मितीचा संबंध : धनंजय मुंडे\nविखे यांची राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर जोरदार टीका\nभाजप जोमात, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कोमात; शिवसेना संभ्रमात\nJune 4, 2019 Team Krushirang औरंगाबाद, कोल्हापूर, ट्रेंडिंग, नागपूर, नाशिक, निवडणूक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय 0\nलोकसभा निवडणुकीच्या निकालाने अनेक राजकीय पक्ष व विचारांचा निकाल भारतात लागला आहे. धार्मिक एकांगी दृष्टिकोनातून काम करणाऱ्या पक्ष व राजकीय नेत्यांना अच्छे दिन आलेले असतानाच सर्वांगीण विकासव��दी दृष्टीकोन ठेवणारे एकाच झटक्यात निकाली निघाले आहेत. अशावेळी [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nपावसामध्ये अधिवेशनही वाहून गेले : मुंडे\nJuly 2, 2019 Team Krushirang औरंगाबाद, ट्रेंडिंग, नागपूर, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय 0\nमुंबई : साडे चार वर्षातील 14 अधिवेशनाप्रमाणेच शेवटच्या अधिवेशनातही सरकार जनतेच्या आशा, आकांक्षा पुर्ण करु न शकल्याने हे अधिवेशनही मुंबईत कोसळणाऱ्या पावसामध्ये वाहून गेले. जनतेची निराशा करणारे ठरले अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते, [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nबळीराजाचे नाही तर ‘तळीराजां’चे : राष्ट्रवादी\nJune 8, 2019 Team Krushirang अहमदनगर, औरंगाबाद, ट्रेंडिंग, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय 0\nपुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिअर कंपन्यांना पाणी देण्याबाबतची माहिती सांगताना मांडलेल्या भूमिकेवर आक्षेप घेऊन राष्ट्रवादीने टीका केली आहे. ट्विटरवर एक विशेष कार्टून प्रसिद्ध करून राष्ट्रवादीने राज्य सरकारला तळीराजांचे सरकार म्हणून टोला हणाला आहे. [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nकडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\nमहाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\nशेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\nबिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\nतंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\nबिझनेसवाला | खरेदी म्हणजे श्रीमंती मिळवणे नव्हे.. मग काय\nमराठवाड्यात लगेच पाऊस न पडल्यास दुष्काळ अटळ\nराज्यातील 5 जिल्हा परिषद बरखास्त\nविशेष | रामदास बोट दुर्घटना\nबिझनेसवाला | संधीचे सोने करा; ई-कारकडे पहा..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/deshdoot-tejas-award-starting-soon/", "date_download": "2019-07-21T14:52:34Z", "digest": "sha1:GXYSTEALJMNC5LTLNGR3JULLX5Z7XJOR", "length": 14048, "nlines": 217, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "LIVE : देशदूत तेजस पुरस्कार सोहळ्यास दीपप्रज्वलन करून प्रारंभ | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nसंगमनेर : पुणे नाशिक महामार्गावर अपघातात एक ठार, तीन जखमी\nपुढील 48 तासांत मुसळधार\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राह��ल आहेर\nनाशिकमध्ये ट्रेक फाउंडर्स राईडची यशस्वी सांगता\nमहिला पोलीसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल\nउष्माघाताने मेलेले २९ मोर गेले कुठे\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nपारोळ्यातील बालसंस्कार शिबिरात ४५०० विद्यार्थ्यांची नोंद\nभोरगाव लेवा पंचायतला पुस्तक भेट\nसावखेडा सरपंच पद अपात्र : औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nनुकसानग्रस्त पाच शेतकर्‍यांना ७० हजारांची मदत\nडॉक्टराकडे घरफोडी करणार्‍या तिघांना बेड्या\nचाराटंचाईने घेतला गायीचा बळी\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nचरणमाळ घाटात अडीच लाखाची लूट करणार्‍या म्होरक्यास अटक, दोन फरार\nप्रकाशा येथे बिबटयाची मादी मृतावस्थेत\nमोलगी येथे विद्यार्थ्यांसाठी जीवन कौशल्य प्रशिक्षण शिबिर\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nBreaking News नाशिक मुख्य बातम्या\nLIVE : देशदूत तेजस पुरस्कार सोहळ्यास दीपप्रज्वलन करून प्रारंभ\nनाशिक | देशदूत तेजस पुरस्कार वितरणास थोड्याच वेळात प्रारंभ होणार आहे. गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात हा कार्यक्रम पार पडत असून, विविध क्षेत्रातील मान्यवरांची या अनोख्या सोहळ्याला उपस्थिती आहे.\nदेशदूत तेजस पुरस्कार वितरण सोहळा. थेट प्रक्षेपण #DeshdootTejasAward #DeshdootTejas\nDeshdoot यांनी वर पोस्ट केले शनिवार, ८ सप्टेंबर, २०१८\nकार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे, महाराष्ट्राचा लाडका गायक स्वप्नील बांदोडकर. थोड्याच वेळात स्वप्नील बांदोडकर यांचे आगमन सभागृहात होत आहे.\nवाढीव पेन्शनसाठी निवृत्तांचे जिल्हा बँकेला साकडे\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nदेवगिरी पडल्यावर स्वराज्याची उभारणीची फुंकर शिवरायांनी घातली : राहुल सोलापूरकर\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nजलयुक्त शिवारच्या मूळ जीआरमध्येच दोष\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या\nराज्याच्या डीएनएत कॉंग्रेसची विचारधारा\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या, राजकीय\nजळगावात दहावीच्या परीक्षा केंद्रांवर शिक्षकांचीच होतेय कॉपीला मदत\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या\nमुंबई : कुलाबा येथील भीषण आगीत एकाचा होरपळुन मृत्यू\nभीषण अपघातात 9 युवक ठार\nमुंबई : टॅक्सी ड्राइवर असणाऱ्या ‘नामदेव भाऊं’ना बेस्ट ऍक्टरचे नामांकन\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\nनाशिकमध्ये ट्रेक फाउंडर्स राईडची यशस्वी सांगता\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nमहिला पोलीसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/78820.html", "date_download": "2019-07-21T15:51:17Z", "digest": "sha1:V5I2LPFA2FTVNNO4ZR24EUKYIWEQTWXX", "length": 15037, "nlines": 186, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "पोलिसांनी ५ लक्ष रुपयांच्या अवैध मद्याची वाहतूक रोखली ! - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Location > आशिया > भारत > गोवा > पोलिसांनी ५ लक्ष रुपयांच्या अवैध मद्याची वाहतूक रोखली \nपोलिसांनी ५ लक्ष रुपयांच्या अवैध मद्याची वाहतूक रोखली \nसातत्याने होणारी मद्याची अवैध वाहतूक रोखण्यासाठी शासन काय करणार \nसावंतवाडी – विलवडे येथे ३ लक्ष रुपये, तर कामळेवीर येथे २ लक्ष रुपये, अशा एकूण ५ लक्ष रुपये किंमतीच्या गोवा बनावटीच्या मद्याची अवैध वाहतूक पोलिसांनी रोखली.\nविलवडे येथे दारु वाहतूक केल्याच्याप्रकरणी सावंतवाडीतील युवक अभी उपाख्य महेश सहदेव महाले (वय ३४ वर्षे) याला कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कह्यात घेतले आहे. त्याच्याकडून ३ लक्ष रुपयांच्या मद्यासह चारचाकी आणि अन्य साहित्य मिळून एकूण ८ लक्ष रुपयांचे साहित्य पोलिसांनी कह्यात घेतले.\nकुडाळ तालुक्यातील झाराप येथे एका चारचाकी गाडीला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने थांबवण्याचा प्रयत्न केला असता, चा��काने गाडी कामळेवीर बाजारपेठेच्या दिशेने पळवली. त्या गाडीचा पथकाने पाठलाग चालू केल्यावर कामळेवीर येथील रेल्वे पुलानजीक आंबा कलमबागेत गाडी घुसवून तेथेच ती सोडून चालकाने पलायन केले. गाडीतील गोवा बनावटीचे २ लक्ष १८ सहस्र ८८० रुपये किंमतीचे मद्य आणि चारचाकी मिळून एकूण ३ लक्ष ६८ सहस्र ८८० रुपयांचे साहित्य पोलिसांनी कह्यात घेतले.\nCategories गोवा, प्रादेशिक बातम्याTags पोलीस Post navigation\nकिन्नीगोळी (कर्नाटक) येथील प.पू. देवबाबा यांच्या आश्रमात गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरा\nआध्यात्मिक शक्तीने समस्या सोडवणार असल्याचे सांगून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईत महिलेला अटक\nजिल्हा परिषद विसर्जित करण्याचा आदेश चुकीचा\nनवी मुंबई महापालिका रुग्णालयासाठी अनधिकृत इमारत खरेदी करणार\nमुंबईत रेल्वे अपघातात एकाच दिवशी १६ जणांचा मृत्यू, तर १३ घायाळ\nकाँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांची पोलीस आणि आधुनिक वैद्य यांच्याशी हुज्जत\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/user/4661", "date_download": "2019-07-21T16:10:57Z", "digest": "sha1:DCUGN7RCB4P7LIIOU53BCFVE5EGHEYBS", "length": 3265, "nlines": 39, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "उमा जोशी | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nउमा जोशी या पुणे येथे राहतात. त्‍यांना लेखनाची आणि प्रवासाची अावड आहे. त्‍यांच्‍या लिहिलेल्‍या श्रृतीका आकाशवाणीच्‍या पुणे केंद्रावरून 'गृहिणी' या कार्यक्रमात प्रसारित झाल्‍या आहेत. टी.व्‍ही.वरून प्रसारित होणा-या 'टोकन नंबर वन' या मालिकेत त्‍यांनी लिहिलेला एक एपिसोड प्रसारित करण्‍यात आला होता. जोशी यांनी सहकारी बँकेमध्‍ये पंचवीस वर्षे नोकरी केली आहे. त्‍यांनी लिहिलेल्‍या कथा आ‍णि घेतलेल्‍या मुलाखती 'स्‍त्री', 'किर्लोस्‍कर', 'मानिनी', 'प्रपंच', 'माहेर', 'ललना', 'हंस', इत्‍यादी ��ासिकांमधून प्रसिद्ध झाल्‍या आहेत.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/category/lifestyle/3natigoti/page/3/", "date_download": "2019-07-21T15:53:44Z", "digest": "sha1:ZQSRDKN3TKK5FHZSYWSUREKJZJEFU4NK", "length": 15790, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "नातीगोती | Saamana (सामना) | पृष्ठ 3", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकाशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘एसी रे एसी’; भरत जाधव घामाघूम\nतटरक्षकदलाच्या दोन कर्मचाऱ्यांकडून 50 लाख रुपयांचे कोकेन पकडले\nबीड शहरात सुसज्ज उद्याने उभारणार, नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागरांचे आश्वासन\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा…\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nमुलीने केली आईची हत्या, मुंडके रस्त्यावर फेकले\nचंद्रावर होते ‘जादू’ चे शहर- नासाचा दावा\nआखातामध्ये तणाव वाढला; इराणने ताब्यात घेतले ब्रिटनचे टँकर\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nइंडोनेशियन ओपन : सिंधूचे जेतेपदाचे स्वप्न भंगलं, जपानच्या यामागूचीकडून अंतिम सामन्यात…\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवनचे पुनरागमन\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन : सिंधूची अंतिम फेरीत धडक, जेतेपदाच्या लढतीत यामागुचीला…\nप्रेसिडेंटस् कप बॉक्सिंग : शिवा थापाला सुवर्णपदक, हिंदुस्थानला चार पदके\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे ���ंगीत अनावरण संपन्न\nअस्थमा फक्त दिवाळीत होतो काय, सिगारेट पिणाऱ्या प्रियंकाला नेटकऱ्यांनी फटकारले\nBigg Boss 2 : आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो आरोह वेलणकर\nसनी लिओनी झाली जलपरी, पाहा तिचे हे सुंदर फोटो\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nजिवाभावाची जोडीदार – अनिल गवस\n> आपला जोडीदार - श्रद्धा अनिल गवस. > लग्नाचा वाढदिवस - 28 जानेवारी 1988. > आठवणीतला क्षण - माझ्या मुलाचा जन्म. > त्यांचे दोन शब्दांत कौतुक -...\nरक्षाबंधनासाठी महागड्या ओवाळणीऐवजी बहिणीला द्या ही भेट\n मुंबई रविवारी संपूर्ण देशभरात राखी पौर्णिमा साजरी होत आहे. बहीण-भावाच्या या पवित्र बंधनाला उत्साहाने साजरं करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. दरवर्षी राखी...\n – ज्योती सुरेश आठल्ये\nआयुष्यात मी कधी कथा लिहीन असे मला वाटलेच नव्हते. वास्तविक माझी आई उत्तम लेखिका होती. इतर अन्य छंद तिने संसार संभाळून जोपासलेदेखील होते. म्हणून...\nचिमणीच्या मनात काय सुरू आहे\nअलीकडे यूटय़ुबवर एका चिमुरडय़ा मुलीचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. तीन - साडेतीन वर्षांची ही मुलगी आपल्या आईशी अक्षरशः कचाकचा भांडतेय... तिच्या इवल्याशा मेंदूला...\nती माझ्या सुखाचा पाया \nजयसिंग विश्वासराव, सेवानिवृत्त बेस्ट चालक > आपला जोडीदार ः भीमाबाई जयसिंग विश्वासराव > लग्नाचा वाढदिवस ः २७ मे १९७४ > त्यांचे दोन शब्दात कौतुक ः तत्त्वनिष्ठ व उदार मनाची > आठवणीतला क्षण ः...\nमी वेगळी : गृहिणी ते उद्योजिका\n>>अलका बोरसे प्रत्येकामध्ये काहीना काही वेगळेपण असते आणि माझ्यातही आहे. जळगावात मी लहानाची मोठी झाले. सर्वसामान्यांसारखीच मीही एक तरुणी होते. माझे शिक्षण सेकंड इयरपर्यंत झाले....\nतू माझ्या आयुष्याची पहाट – चंद्रशेखर पाटील\n> आपला जोडीदार - मीना चंद्रशेखर पाटील > लग्नाचा वाढदिवस - १६ मे १९७९ > त्यांचे दोन शब्दात कौतुक - शांत समजुतदार गृहिणी. > आठवणीतला क्षण - तिच्या सख्ख्या बहिणीचे लग्न असतानाही लग्न...\nलेख: थोडा वेळ फक्त आईसाठी\nआज मातृसुरक्षा दिन. आपण फक्त वर्षातून एकद�� मदर्स डे साजरा करतो. फेसबुकवर आईचा आणि आपला सेल्फी टाकून... पण खर्‍या अर्थाने आपल्या आईसाठी आपण किती...\n मुंबई एकटेपणा... एकटी मुलगी, एकटी स्त्री, उगीच तथाकथित संस्कृतीरक्षकांची विचार करण्याची दृष्टीच बदलते. पण बऱयाचदा हा एकटेपणा ‘ती’च्यासाठी मात्र जाम मजेशीर ठरतो....\n>> संजीवनी धुरी-जाधव आजी-आजोबा आणि नातवंडं... एक गोंडस, सायीचं नातं... नुकताच सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे की, ‘नातकंडांचा सांभाळ करणे ही आजी-आजोबांची जबाबदारी नसून ते...\nकाशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘एसी रे एसी’; भरत जाधव घामाघूम\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा...\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nजिंतूर येथे मुख्याध्यापकाने केली शिक्षकास धक्काबुक्की\nकुरुंद्यात हुंडाबळी, सासरच्या जाचास कंटाळुन विवाहितेची आत्महत्या\nगाव तिथे ग्रंथालय संकल्पना कागदावरच, रायगड जिल्ह्यात अवघी 76 ग्रंथालये\nशाळकरी मुलींशी अश्‍लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला अटक\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=257757:2012-10-25-18-40-29&catid=50:2009-07-15-04-02-43&Itemid=61", "date_download": "2019-07-21T15:58:14Z", "digest": "sha1:IJC6ZKLPGVR5GSTW4CAT3DCYDRZ754G6", "length": 14113, "nlines": 231, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "अनुराधा ठाकूर यांच्या चित्रांचे हैदराबादला प्रदर्शन", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> नगर वृत्तान्त >> अनुराधा ठाकूर यांच्या चित्रांचे हैदराबादला प्रदर्शन\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nक��ंद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nअनुराधा ठाकूर यांच्या चित्रांचे हैदराबादला प्रदर्शन\nराजस्थानातील आदिवासी चित्रांच्या माध्यमातून आता नगरमार्गे थेट हैदराबादला (आंध्रप्रदेश) येथे पोहचतील. नगरच्या चित्रकार अनुराधा ठाकूर यांची ही चित्रझेप आहे. हैदराबादच्या नोवोटेल या पंचतारांकित हॉटेलच्या कलादालनात त्यांच्या या चित्रमालिकेचे प्रदर्शन होत आहे.\nगेल्या काही वर्षांंत चित्रकलेच्या क्षेत्रात सातत्याने चर्चेत असलेल्या श्रीमती ठाकूर यांची ओळख आता नव्या शैलीने आदिवासींचे जीवन चित्रबद्ध करणाऱ्या चित्रकार अशीच झाली आहे. काळ्या-पांढऱ्या रंगांबरोबरच आता त्यांनी इतर रंगांचा वापर करतही आपली ही आदिवासी चित्रमालिका खुलवली आहे. मात्र, त्यातही पुन्हा काळ्या रंगाचा मनसोक्त वापर ही आपली ओळख त्यांनी कायम ठेवली आहे. हैदराबादला २८ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर इतका प्रदीर्घ काळ त्यांचे हे चित्रप्रदर्शन असणार आहे. परराज्यात प्रदर्शन होणाऱ्या त्या नगरमधील एकमेव चित्रकार आहेत.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक क���ा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/256082.html", "date_download": "2019-07-21T15:07:43Z", "digest": "sha1:63BVIYG5BX74O2E5VPNR7PGJM6HHJTG7", "length": 17269, "nlines": 188, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "प्रमोद मुतालिक यांच्यावरील आरोप कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळला - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Location > आशिया > भारत > कर्नाटक > प्रमोद मुतालिक यांच्यावरील आरोप कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळला\nप्रमोद मुतालिक यांच्यावरील आरोप कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळला\n‘प्रत्येक हिंदूने घरात तलवार ठेवली पाहिजे’, असे विधान केल्याचे प्रकरण\nश्री. मुतालिक यांच्या विरोधातील प्रकरणही रहित\nकाँग्रेसच्या राज्यात हिंदुत्वनिष्ठांवर असे खोटे गुन्हे नोंदवून त्यांना गुन्हेगार ठरवण्यात येत होते, हे यातून स्पष्ट होते \nबेंगळूरू (कर्नाटक) – तडगणी (जिल्हा शिवमोग्गा) या गावात २५ मे २०१७ या दिवशी झालेल्या एका धार्मिक कार्यक्रमात श्रीराम सेनेचे अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी भावना भडकावणारे कथित भाषण केल्याचा पोलिसांचा आरोप कर्नाटक ���च्च न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायाधीश पी.एन्. दिनेश यांच्या एक सदस्यीय पिठाने श्री. मुतालिक यांच्या विरोधातील प्रकरण आणि त्या संदर्भातील चौकशीही रहित केली आहे.\n१. श्री. मुतालिक यांचे अधिवक्ता श्री. अरुण श्याम यांनी युक्तीवाद करतांना सांगितले, ‘‘श्री. मुतालिक सहभागी असलेल्या कार्यक्रमात कोणतीही अहितकारी आणि प्रक्षोभक घटना घडली नाही. कोणीही तक्रार प्रविष्ट केली नाही. कार्यक्रमाच्या सुरक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या पोलीस शिपायाने प्रविष्ट केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी स्वतःहून तक्रार नोंदवून घेतली. (अशी तक्रार पोलिसांनी कधी हिंदूंना संपवण्याची भाषा करणार्‍या ओवैसी यांच्याविरुद्ध केली आहे का – संपादक) ही तक्रार प्रविष्ट करून घेण्याची अनुमती देतांना सरकारने सारासार विचार केला नाही. तक्रारीचे अन्वेषण करणार्‍या अधिकार्‍याने पुरावे गोळा करून सरकारला सादर केले पाहिजेे; परंतु सरकारने एकतर्फी अनुमती दिली; म्हणून प्रकरण रहित करण्यात यावे.’’\n२. तडगणी गावातील समारंभात भाषण करतांना श्री. प्रमोद मुतालिक म्हणाले होते, ‘‘प्रत्येक हिंदूने घरात तलवार ठेवली पाहिजे. हिंदूंनी मुसलमानांशी कोणतेही आर्थिक व्यवहार करू नयेत. शिराळकोप्पा ‘छोटे पाकिस्तान’ झाले आहे.’’ या विधानांमुळे जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत तक्रार प्रविष्ट करण्यात आली होती.\nCategories कर्नाटक, राष्ट्रीय बातम्याTags काँग्रेस, न्यायालय, प्रमोद मुतालिक, श्रीराम सेना, हिंदु नेते, हिंदु विरोधी, हिंदूंचे यश, हिंदूंसाठी सकारात्मक Post navigation\nकर्नाटकातील कारागृहांत असलेल्या अल्पसंख्यांक बंदीवानांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणार – राज्य अल्पसंख्यांक आयोग\n‘आपण ऋषींचे वंशज आहोत’, असे भारतीय संस्कृती मानते \nमंगळूरू (कर्नाटक) येथे गायीवर बलात्कार करणार्‍या धर्मांधाला पकडून देणार्‍या हिंदूंनाच अटक \nकिन्नीगोळी (कर्नाटक) येथील प.पू. देवबाबा यांच्या आश्रमात गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरा\nपतीच्या वागणुकीमुळे सर्वाधिक ताण येतो – सर्वेक्षणात ४६ टक्के महिलांचे मत\nदेहलीमध्ये ६०० कोटी रुपयांचे ‘हेरॉईन’ जप्त\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सा��ाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/2018/11/blog-post_843.html", "date_download": "2019-07-21T14:41:18Z", "digest": "sha1:TID7P27IQBQCFB4MUK3PQQB5KGW5274B", "length": 10188, "nlines": 95, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार बासरीवादक पं. केशव गिंडे यांना घोषित | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ब्लॉगवर आपले स्वागत आहे...\nभारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार बासरीवादक पं. केशव गिंडे यांना घोषित\nDGIPR २:२८ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत\nमुंबई दि. २७ : राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या भारतरत्न पं.भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार २०१८ साठी ज्येष्ठ बासरीवादक पं. केशव गिंडे यांच्या नावाची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज मुंबई येथे केली.\nप्रतिवर्षी राज्य शासनातर्फे शास्त्रीय गायन व वादन या क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकारास भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे स्वरुप रु. ५ लाख रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह असे आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली उस्मान खान, सदानंद नायमपल्ली, शाम गुंडावार, श्रीमती भारती वैशंपायन, बाळ पुरोहित आणि श्रीमती शुभदा पराडकर यांच्या समितीने या पुरस्कारासाठी ज्येष्ठ बासरीवादक पं. केशव गिंडे यांची शिफारस केली होती. यापूर्वी हे पुरस्कार गानसरस्वती किशोरी आमोणकर, पं.जसराज, श्रीमती प्रभा अत्रे, पं.राम नारायण, श्रीमती परवीन सुलताना आणि श्रीमती माणिक भिडे यांना प्रदान करण्यात आलेला आहे.\nपं.केशव गिंडे यांचा जन्म ५ सप्टेंबर, १९४२ साली पुणे येथे झाला. संगीतामध्ये त्यांनी पी.एच.डी केली आहे. त्यांना बासरी वादनामध्ये अधिक र�� होता. बासरी वादनाचे शिक्षण त्यांनी गुरु स्व. पं. देवेंद्र मुर्डेश्वर, पं. हरिपद चौधरी यांच्याकडे घेतले. पं. केशव गिंडे यांनी देशात आणि परदेशात आयोजित होणाऱ्या संगीत मैफिलीत तसेच आकाशवाणी आणि दूरदर्शन वर अनेक राष्ट्रीय संगीत सभेत सहभाग घेतला. तसेच परदेशातील विद्यापीठात मास्टर डिग्रीच्या मुलांना प्रात्याक्षिकासह शास्त्रीय संगीताची व्याख्याने दिलेली आहेत.\nपं.केशव गिंडे यांनी वेदकाळापासून चालत आलेल्या बासरीमध्ये अभूतपूर्व परिवर्तन केलेले आहे. आणि त्यांनी आपल्या दादागुरु पं.पन्नालाल घोष यांच्या पाऊलखुणांवर चालत 'केशव वेणू' या बासरीची निर्मिती १९८४ साली केली आहे. या बासरीची नोंद 'लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्' तसेच 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्' मध्ये घेण्यात आली आहे. ही बासरी सात सप्तकात वाजवण्याचा गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. रसिक जन, संगीत तज्ञ, समीक्षक तसेच बासरी वादकांनी या नव्या संशोधनाचा गौरव केला आहे आणि येणाऱ्या बासरी वादकांसाठी ही बासरी आदर्श राहील असे वर्णन केले आहे.\nपं.केशव गिंडे यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. पं.केशव गिंडे हे अमूल्य ज्योती पब्लिक ट्रस्टचे अध्यक्ष असून संगीत आणि बासरीचा प्रचार-प्रसार-प्रबोधन, संशोधन व संवर्धन याचे कार्य अनेक बासरी वादक शिष्यांच्या सहकार्याने करत आहे.\nश्री.गिंडे यांना भारत सरकारद्वारे सिनियर फेलोशिप, सहारा इंडिया यांच्याकडून जीवनगौरव पुरस्कार जगद्गुरु शंकराचार्य श्रृंगेरी महपीठ यांनी वेणू विद्वान पदवी देऊन गौरविले आहे. 4 तपाहून अधिक काळात श्री.गिंडे यांच्याकडे हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे.\nनवीनतम पोस्ट मुख्यपृष्ठ थोडे जुने पोस्ट\nसोशल मीडियावर फॉलो करा...\nराज्य शासकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन पूर्ण सकारात्मक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेचा हा ब्लॉग असून केवळ प्रसारमाध्यम प्रतिनिधींना शासनाचे विशेष वृत्त वेळेत उपलब्ध व्हावे, या हेतूने हा ब्लॉग कार्यन्वित करण्यात आला आहे.\nवृत्त विशेष (800) नोकरी शोधा (32) नवी दिल्ली (30) जय महाराष्ट्र (25) . (23) दिलखुलास (17) ताज्या बातम्या (14) विशेष लेख (9)\nमहासंवाद - सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/category/other-news/page/3/", "date_download": "2019-07-21T14:47:19Z", "digest": "sha1:OACH7HB4DBZZZYH7QZSWX6MQTHYQESFP", "length": 16993, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "इतर बातम्या | Saamana (सामना) | पृष्ठ 3", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबीड शहरात सुसज्ज उद्याने उभारणार, नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागरांचे आश्वासन\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nज्येष्ठ नाट्यकर्मी बापू कोयंडे यांचे निधन\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा…\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nमुलीने केली आईची हत्या, मुंडके रस्त्यावर फेकले\nचंद्रावर होते ‘जादू’ चे शहर- नासाचा दावा\nआखातामध्ये तणाव वाढला; इराणने ताब्यात घेतले ब्रिटनचे टँकर\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nइंडोनेशियन ओपन : सिंधूचे जेतेपदाचे स्वप्न भंगलं, जपानच्या यामागूचीकडून अंतिम सामन्यात…\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवनचे पुनरागमन\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन : सिंधूची अंतिम फेरीत धडक, जेतेपदाच्या लढतीत यामागुचीला…\nप्रेसिडेंटस् कप बॉक्सिंग : शिवा थापाला सुवर्णपदक, हिंदुस्थानला चार पदके\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nअस्थमा फक्त दिवाळीत होतो काय, सिगारेट पिणाऱ्या प्रियंकाला नेटकऱ्यांनी फटकारले\nBigg Boss 2 : आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो आरोह वेलणकर\nसनी लिओनी झाली जलपरी, पाहा तिचे हे सुंदर फोटो\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nमुलीने केली आईची हत्या, मुंडके रस्त्यावर फेकले\n सिडनी एका माथेफिरू तरुणीने तिच्या जन्मदात्या आईची हत्या करून तिचे मुंडके छाटल्याची धक्कादायक घटना ऑस्ट्रेलियात घडली आहे. ती तरुणी इतक्यावरच नाही थांबली...\nराष्ट्रीय महामार्ग 61 एका महिन्यात उखडू लागला\nसामना प्रतिनिधी, रामपुरी पाथरी तालुक्यातील ढालेगाव येथील बसस्थानक असलेला राष्ट्रीय महामार्ग एका पावसातच उखडून गेला असल्याने या रस्ता कामाच्या गुणवत्तेबद्दल सर्वत्र उलट-सुलट चर्चेला उधान आले...\nखोपटे खाडीपूलावर जीवघेणे खड्डे; अपघातांचा धोका\n चिरनेर उरण तालुक्याच्या पूर्व व पश्चिम भागाला जोडणाऱ्या खोपटे खाडीपुल खड्डेमय झाला आहे. पावसाच्या पाण्यात खड्डे दिसत नसल्याने पुलावरील अपघातांची संख्या वाढली...\nरत्नागिरीत 45 लाखाचे कोकेन पकडले\nसामना प्रतिनिधी, रत्नागिरी मिरजोळे एमआयडीसी परिसरात पोलिसांनी सापळा रचून 45 लाख रूपयांचे कोकिन जप्त केले आहे. या कारवाईत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अंमली...\nअस्थमा फक्त दिवाळीत होतो काय, सिगारेट पिणाऱ्या प्रियंकाला नेटकऱ्यांनी फटकारले\n मुंबई काही वर्षांपूर्वी प्रियंका चोप्रा हिने दिवाळीत फटाक्यांमुळे पर्यावरणाची हानी होते व तिच्यासारख्या अस्थमा असलेल्या रुग्णांना त्रास होतो असे सांगणारा एक व्हिडीओ...\nमाजलगाव तालुक्यात विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू\n माजलगाव हातात घेतलेल्या वायरमध्ये अचानक वीज प्रवाह सुरू झाल्याने विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील मोगरा तांडा...\nहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आयएएस अ‍ॅकॅडमीच्या प्रवेश परीक्षेस उस्फूर्त प्रतिसाद\nसामना प्रतिनिधी, संभाजीनगर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आयएएस अकॅडमीच्या परीक्षेस आज संभाजीनगरात 480 विद्यार्थ्यांनी पूर्व परीक्षा दिली. मराठवाड्यातील ग्रामीण भागासह शहरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा...\nलातूरमधील चाटा येथून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले\n लातूर लातूर तालूक्यातील मौजे चाटा येथून अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरुन मुरुड...\nहिंदुस्थानचं ‘चांद्रयान -2 ‘ अवकाशात उड्डाणासाठी सज्ज\n श्रीहरिकोटा हिंदुस्थानसह संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या 'चांद्रयान -2'च्या प्रक्षेपणासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. काही तांत्रिक बिघाडामुळे 15 जुलै रोजी...\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवनचे पुनरागमन\n मुंबई वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी आज बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. वर्ल्डकपमध्ये दुखापतीमुळे बाहेर गेलेला शिखर धवनचे संघात पुनरागमन झाले आहे. तसेच...\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा...\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nजिंतूर येथे मुख्याध्यापकाने केली शिक्षकास धक्काबुक्की\nकुरुंद्यात हुंडाबळी, सासरच्या जाचास कंटाळुन विवाहितेची आत्महत्या\nगाव तिथे ग्रंथालय संकल्पना कागदावरच, रायगड जिल्ह्यात अवघी 76 ग्रंथालये\nशाळकरी मुलींशी अश्‍लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला अटक\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nलोजपा खासदार रामचंद्र पासवान यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.aptoide.com/group/games/sub/action/more?sort=trending30d", "date_download": "2019-07-21T14:43:59Z", "digest": "sha1:KEJVMHKDXNCCTEFOKO2LUNY2N532UB7R", "length": 2908, "nlines": 86, "source_domain": "mr.aptoide.com", "title": "ट्रेंडीग Action अॅन्ड्रॉइड Games | Aptoide", "raw_content": "\nडाउनलोड्स: 25k - 50k 2 आठवडे आधी\nडाउनलोड्स: 5k - 25k 3 आठवडे आधी\nडाउनलोड्स: 500 - 3k 5 दिवस आधी\nडाउनलोड्स: 500 - 3k 6 दिवस आधी\nडाउनलोड्स: 50 - 250 4 आठवडे आधी\nडाउनलोड्स: 50 - 250 2 आठवडे आधी\nडाउनलोड्स: 50 - 250 7 दिवस आधी\nडाउनल���ड्स: 50 - 250 1 आठवडे आधी\nडाउनलोड्स: 50 - 250 3 आठवडे आधी\nडाउनलोड्स: 50 - 250 1 दिवस आधी\nडाउनलोड्स: 25 - 50 1 महिने आधी\nडाउनलोड्स: 25 - 50 2 आठवडे आधी\nडाउनलोड्स: 5 - 25 2 आठवडे आधी\nडाउनलोड्स: 0 - 5 1 आठवडे आधी\nडाउनलोड्स: 0 - 5 4 आठवडे आधी\nडाउनलोड्स: 0 - 5 3 आठवडे आधी\nचांगले अॅप स्टोर आपणांस देण्यासाठी आम्ही कुकीज वापरतो ह्या साइटला ब्राऊझ करुन आपण त्यास मान्यता देत आहात, तेव्हा त्याबाबत जास्त माहिती जाणुन इथे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://collegecatta.com/pavsachi-kavita-marathi-madhe/", "date_download": "2019-07-21T15:16:15Z", "digest": "sha1:L276VZD6BUPFFVSXZH5RXKLDW67MONZQ", "length": 6456, "nlines": 106, "source_domain": "collegecatta.com", "title": "रिमझिम पाऊस मराठी कविता पहिला पाऊस मराठी कविता - College Catta", "raw_content": "\nरिमझिम पाऊस मराठी कविता पहिला पाऊस मराठी कविता\nरिमझिम पाऊस मराठी कविता पहिला पाऊस मराठी कविता\nहा पिहीला पाउस मनाला सुखाऊन गेला स्वर्गात कदाचित असाच आनंद मिळत असेल एकदा पहिल्या पावसात भिजून बघा…\nरिमझिम पाऊस मराठी कविता पहिला पाऊस मराठी कविता Pavsachi Kavita Marathi Madhe\nरिम झिम रिम झिम पाऊस धारा\nस्वागतास वारा मातीचा सुगंध घेऊन दरवळू लागला\nपाऊस आला पाऊस आला\nसळसळ सळसळ पाने करती\nसुखावले सगळे प्राणी पक्षी\nनदी नाले ओथंबून वाहती\nबहिणी बहिणी गळा भेटती\nनव नवीन फुले उमलली\nपावसाची ही किमया न्यारी\nरिमझिम पाऊस मराठी कविता पहिला पाऊस मराठी कविता Pavsachi Kavita Marathi Madhe\nआकाशातून या सरी बरसतात\nपण अजूनही मी कोरडीच आहे\nकाळेशार दूत तुला घेऊन येतात\nदरवर्षी पण तु बरसत नाहीस\nकदाचित तुला माझ्या जखमा (मातीच्या भेगा )\nकुरूप वाटत असेल मी\nहिरव्या पालवीचे अलंकार नाहीत माझ्यावर\nतु आलाच नाहीस तर या जखमा वाढतात दरवर्षी\nमला खात्री आहे या वर्षी तु नक्की येशील\nमग मी नेहमी प्रमाणे तुझ्या स्वागतासाठी येईल\nहिरवा शालू नेसून तुझ्यासाठी\nरिमझिम पाऊस मराठी कविता पहिला पाऊस मराठी कविता\nहा पिहीला पाउस मनाला सुखाऊन गेला\nस्वर्गात कदाचित असाच आनंद मिळत असेल\nएकदा पहिल्या पावसात भिजून बघा…\nआपला इमेल आयडी भरा आणि लेटेस्ट पोस्ट मिळावा. कॉलेज कट्टा म्हणजे माहितीचे व्यासपीठ\nदेशभक्त सुभाष चंद्र बोस यांच्याबद्दल या महत्वपूर्ण गोष्टी माहिती आहेत का\nवसंत पंचमी का साजरी करतात जाणून घ्या वसंत पंचमीचे महत्व\nगरोदरपणात बाळाची काळजी कशी घ्याल आहार माहिती मराठी\nआपला इमेल आयडी भरा आणि लेटेस्ट पोस्ट मिळावा. क���लेज कट्टा म्हणजे माहितीचे व्यासपीठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/organic-only/organic-mannure-1.html", "date_download": "2019-07-21T14:42:55Z", "digest": "sha1:5GFXVWDCSGYXR2SNBVPNHWUMPIGKOJLL", "length": 4599, "nlines": 93, "source_domain": "krushikranti.com", "title": "Organic Mannure - Organic only(सेंद्रिय) - Maharashtra - krushi kranti", "raw_content": "\nशेतीमध्ये भरगोस उत्पादनासाठी मल्टीप्लायार,ऑलक्लियर,नारायणस्र स्प्रेप्लस इत्यादी ऑरगेनिक औषधे उपलब्ध\n1) 7 वर्षात उत्पादन 3 पट होते\n2) मल्टीप्लायार बरोबर शेती म्हणजे 100%ऑरगेनिक शेती\n3) पहिल्याच वर्षात 50% जास्त उत्पादन\n4) शेतीच्या खर्चात 80% बचत\n5) माती व पिके बलवान बनवते\nकांदा विक्रीसाठी आहे दर 15 रुपये किलो Maharashtra\nदै एग्रोवन मध्ये जाहिराती देण्यासाठी संपर्क\nव्यावसायिक बंधुंनो, तुमचे कृषी उत्पादन, सेवा यांच्या व्यापक जाहिराती साठी आमच्याशी संपर्क साधा. रुपेश वंडे 7020782510 Maharashtra\nसुपरस्टार ९ superstar 9\nसुपरस्टार 9 - सर्व पिकांमध्ये सुप्त अवस्थेतील फळधारणा करून घेण्यास उपयुक्त आहे. फुलकळीचे प्रामाण वाढविते. फुल व फळगळ थांबविते. लवकर व एकसमान फळधारणेस मदत करते. डाळिंबामध्ये तसेच वेलवर्गीय पिकांमध्ये मादी फुलांची संख्या वाढविते. अधिक माहितीसाठी… Maharashtra\nबोईसर नवापूर रोड लगत १४ एकरी जमीन भाडे तत्वावर किंवा joint venture मध्ये देणे आहे.बोईसर स्टेशन पासून ६ किलोमीटर व बोईसर MIDC पासून अवघ्या १.५ किमी अंतरावर. सुविधा : * २४ तास पाण्याची सुविधा * २४ तास इलेट्रीसिटी मुंबई * 01 गार्ड रूम. * १० मिनिट्स… Maharashtra\nग्राहक सेवा केंद्र सुरु करा आपल्या गावात... Maharashtra\nAyurveda plants (आयुर्वेदिक वनस्पतीया )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/category/manoranjan/tv/page/50/", "date_download": "2019-07-21T15:30:20Z", "digest": "sha1:GAXNTZG4CZY4UJBDWPTVV67OZLGSIJH7", "length": 15886, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "टीव्ही | Saamana (सामना) | पृष्ठ 50", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकाशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘एसी रे एसी’; भरत जाधव घामाघूम\nतटरक्षकदलाच्या दोन कर्मचाऱ्यांकडून 50 लाख रुपयांचे कोकेन पकडले\nबीड शहरात सुसज्ज उद्याने उभारणार, नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागरांचे आश्वासन\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा…\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भ���ून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nमुलीने केली आईची हत्या, मुंडके रस्त्यावर फेकले\nचंद्रावर होते ‘जादू’ चे शहर- नासाचा दावा\nआखातामध्ये तणाव वाढला; इराणने ताब्यात घेतले ब्रिटनचे टँकर\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nइंडोनेशियन ओपन : सिंधूचे जेतेपदाचे स्वप्न भंगलं, जपानच्या यामागूचीकडून अंतिम सामन्यात…\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवनचे पुनरागमन\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन : सिंधूची अंतिम फेरीत धडक, जेतेपदाच्या लढतीत यामागुचीला…\nप्रेसिडेंटस् कप बॉक्सिंग : शिवा थापाला सुवर्णपदक, हिंदुस्थानला चार पदके\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nअस्थमा फक्त दिवाळीत होतो काय, सिगारेट पिणाऱ्या प्रियंकाला नेटकऱ्यांनी फटकारले\nBigg Boss 2 : आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो आरोह वेलणकर\nसनी लिओनी झाली जलपरी, पाहा तिचे हे सुंदर फोटो\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nप्रेम + थंडी = गुलाबी थंडी\n<< डॉ. मेधा ताडपत्रीकर >> थंडी हवाएं लहाराके आए, रुत है जवां, तुमको यहां कैसे बुलाए, असे गात असलेली हिरोईन पहाताना आपल्यालाही प्रियकराची आठवण येणे...\n मुंबई 'बिग बॉस ९' मुळे प्रसिद्धीस आलेले सेलिब्रिटी कपल सुयश राय आणि किश्वर मर्चंट (सुकिश) हे त्यांच्या बिझी शेडय़ुलमुळे लग्नाच्या तब्बल दिड...\nनेहा पेंडसेने दिला एकता कपूरच्या मालिकेला नकार\n मुंबई मराठी चित्रपटसृष्टि व छोटय़ा पडद्यावरील प्रसिद्ध नायिका नेहा पेंडसे हिने एकता कपूरची आगामी मालिकेत काम करायला नकार दिला आहे. नेहा...\nलव्ह लग्न लोचा नागपूरमध्ये तर फ्रेशर्स पोहोचले नाशिकला\nनागपूर - विनयच्या साखपुड्यासाठी 'लव्ह लग्न लोचा' मालिकेची टीम सध्या नागपूरमध्ये आली आहे. शूटिंगच्या निमित्ताने 'लव्ह लग्न लोचा'ची टीम नागपूरमध्ये फूल टू धमाल करत...\nसौम्या सेठ अडकली लग्नाच्या बंधनात\n मुंबई स्टार प्लस वाहिनीवरील 'नव्या' या प्रसिद्ध कार्यक्रमातील मुख्य अभिनेत्री सौम्या सेठ व तिचा बॉयफ्रेंड अरुण कुमार हे लग्नाच्या बंधनात अडकले...\nअभिनेत्री भारती सिंग हर्षसोबत घेणार सातफेरे\n मुंबई छोटय़ा पडद्यावरील प्रसिद्ध विनोदी अभिनेत्री भारती सिंग हिने तिचा लाँग टाईम बॉयफ्रेंड हर्ष लिंभाछिया याच्यासोबत सातफेरे घेण्याचे निश्चिंत केले असून...\nझी मराठीवर होम मिनिस्टरचा मकर संक्रांत स्पेशल खेळ\nमहाराष्ट्रातील घराघरांत लोकप्रिय असलेला आणि ज्यात सहभागी व्हावं असं प्रत्येक महिलेचं स्वप्न असलेला कार्यक्रम म्हणजे झी मराठीचा होम मिनिस्टर. हा कार्यक्रम सादर करणारे निवेदक,...\nकपिल शर्माने श्रद्धा व आदित्यला पाच तास ताटकळत ठेवले\n मुंबई ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमात आपला आगामी चित्रपट ‘ओके जानू’च्या प्रमोशनसाठी आलेले श्रद्धा कपूर व आदित्य रॉय कपूर यांना कपिल...\n>>ओमप्रकाश शिंदे जवळची मेत्रीण: शर्वरी लोहकरे. तिचा पॉझिटिव्ह पॉईण्ट: ती सगळ्यांची खूप काळजी घेते. निगेटिव्ह पॉईण्ट: कधी कधी जरा जास्तच काळजी घेते असं वाटतं. तिच्यातली आवडणारी गोष्ट: ती...\nझी टीव्हीवर लवकरच सुरू होणाऱ्या ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ ही मालिका एका नवरा बायकोच्या नात्यावर आधारित आहे आणि हे काही लहान वयातले टिपिकल नवरा बायको...\nकाशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘एसी रे एसी’; भरत जाधव घामाघूम\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा...\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेल��� मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nजिंतूर येथे मुख्याध्यापकाने केली शिक्षकास धक्काबुक्की\nकुरुंद्यात हुंडाबळी, सासरच्या जाचास कंटाळुन विवाहितेची आत्महत्या\nगाव तिथे ग्रंथालय संकल्पना कागदावरच, रायगड जिल्ह्यात अवघी 76 ग्रंथालये\nशाळकरी मुलींशी अश्‍लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला अटक\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://getvokal.com/question-marathi/KU73L2AHT-%E0%A4%9C%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2019-07-21T14:46:27Z", "digest": "sha1:KLH4EUAQHAVZTLX77VE2RGPCHFBGT47J", "length": 8805, "nlines": 111, "source_domain": "getvokal.com", "title": "जर या वेळेस देशाचे पंतप्रधान नरेद्र मोदी बनले तर देशात जशी नोटी बंदी केली तशी आता त्यांनी दारूबंदी करावी का? » Jar Ya Veles Deshache Pantapradhan Naredr Modi Banale Tar Deshat Jashi Nootie Bandi Kelly Tshi Aata Tyanni Darubandi Karawi Ka | Vokal™", "raw_content": "\nजर या वेळेस देशाचे पंतप्रधान नरेद्र मोदी बनले तर देशात जशी नोटी बंदी केली तशी आता त्यांनी दारूबंदी करावी का\nचेतावणीः हा मजकूर एक चूक असू शकतो. ऑडिओ सॉफ्टवेअरद्वारे मजकुरात रुपांतरित केले आहे. ऑडिओ ऐकू पाहिजे.\nनिश्चित आजा पद्धति नायका रात्रि मजे माननीय प्रधान नरेंद्र भाई यानी जो नोटा बंदीचे निर्णय जो भ्रष्टाचार ओला गाने देखने के बाद प्यास पद्धतीने देशातील राज्याची दारूबंदी साठी जी घर पर आना ली थी चावल लंब करूं क्यों योग्यता उपाय योजना करूं दारूबंदी लागल नाशिक क्या है यह अपना पूर्ण हाउस आशीष दीक्षित कर दो\nनिश्चित आजा पद्धति नायका रात्रि मजे माननीय प्रधान नरेंद्र भाई यानी जो नोटा बंदीचे निर्णय जो भ्रष्टाचार ओला गाने देखने के बाद प्यास पद्धतीने देशातील राज्याची दारूबंदी साठी जी घर पर आना ली थी चावल लंब करूं क्यों योग्यता उपाय योजना करूं दारूबंदी लागल नाशिक क्या है यह अपना पूर्ण हाउस आशीष दीक्षित कर दो\n500000+ दिलचस्प सवा��� जवाब सुनिये 😊\nमोदींनी केलेल्या चांगले काम केले असून मोदी देशाचे चांगले पंतप्रधान आहेत, तरीही काही टक्के लोक त्यांच्यावर नाखुष आहे आणि याचे कारण काय आहे\nपी एम म्हणजे काय\nनरेंद्र मोदी निवडून येतील का\nनरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील का याबाबत आपले काय मत आहे\n201 9 मध्ये कोणाची सत्ता येईल नरेंद्र मोदी किंवा राहुल गांधी नरेंद्र मोदी किंवा राहुल गांधी\nनरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत का\n2019 च्या निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीर 370 चा अंत करणास सक्षम असतील का\nभारताचे पंतप्रधान कोण आहेत\nपंतप्रधान हे पद किती वर्षासाठी असते\nनरेंंद्न मोदी पंतप्रधान होणार नाही असे शरद पवार यांंनी अंदाज वर्तविला आहे, यावर आपले काय मत आहे\nनरेंद्र मोदींचे वडील कोण आहेत\nभारताचे प्रधानमंत्री कोण बनतील\nनरेंद्र मोदी हे महाराष्ट्राचे कितवे पंतप्रधान आहेत\nपहिले भारतीय मंत्री कोण\nभारताच्या सर्व पंतप्रधानांची नावे सांगा\nभारताचे पहिले पंतप्रधान कोण होते\nप्राईम मिनिस्टर कोण आहे\nमोदी सरकारच्या या टर्मशी तुम्ही समाधानी आहात\nचेतावणीः हा मजकूर एक चूक असू शकतो. ऑडिओ सॉफ्टवेअरद्वारे मजकुरात रुपांतरित केले आहे. ऑडिओ ऐकू पाहिजे.\nचेतावणीः हा मजकूर एक चूक असू शकतो. ऑडिओ सॉफ्टवेअरद्वारे मजकुरात रुपांतरित केले आहे. ऑडिओ ऐकू पाहिजे.\nचेतावणीः हा मजकूर एक चूक असू शकतो. ऑडिओ सॉफ्टवेअरद्वारे मजकुरात रुपांतरित केले आहे. ऑडिओ ऐकू पाहिजे.\nचेतावणीः हा मजकूर एक चूक असू शकतो. ऑडिओ सॉफ्टवेअरद्वारे मजकुरात रुपांतरित केले आहे. ऑडिओ ऐकू पाहिजे.\nS.D.S.LIVE.सोशल मिडिया चॅनल सं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/2018/11/blog-post_521.html", "date_download": "2019-07-21T15:37:24Z", "digest": "sha1:R3HH5HIHQV5KFUE3YIHZTESEXSLMQAEC", "length": 7042, "nlines": 92, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "हाजी अली दर्ग्याचा सविस्तर विकास आराखडा सादर करण्याच्या अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचना | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ब्लॉगवर आपले स्वागत आहे...\nहाजी अली दर्ग्याचा सविस्तर विकास आराखडा सादर करण्याच्या अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचना\nDGIPR ६:१५ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत\nमुंबई, दि. २९ : हाजी अली दर्ग्याचे सौंदर्य���करण करताना भाविक तसेच पर्यटकांना आवश्यक असलेल्या सोयी-सुविधांबाबतचा सविस्तर प्रस्ताव पुढील बैठकीत सादर करावा, अशा सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.\nश्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या या बैठकीस आमदार सर्वश्री आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, अमीन पटेल, अल्पसंख्याक विकास विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष हाजी हैदर आजम आदी उपस्थित होते\nहाजी अली दर्ग्याचे काम करताना जी कामे तात्काळ हाती घेता येतील अशा कामांची यादी तयार करून ती सादर करावीत. तसेच ज्या कामांना सीआरझेड अंतर्गत विविध विभागांच्या परवानग्यांची आवश्यकता आहे त्याचीही स्वतंत्र यादी केली जावी असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले, तातडीने जी कामे करता येतील त्यासाठी राज्य अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे बहृन्मुंबई महानगरपालिकेला शासन निधी उपलब्ध करून देईल. ही कामे करताना नाविन्यपूर्ण कल्पनांची अंमलबजावणी केली जावी त्यासाठी संबंधितांच्या सूचना मागवण्यात येऊन त्याचे सविस्तर सादरीकरण पुढील बैठकीत केले जावे. ही कामे करताना कोणकोणत्या विभागांची ना हरकत प्रमाणपत्रे लागतील याचाही अभ्यास केला जावा. यासाठीचे नियम अभ्यासले जावेत. दर्ग्याला देश-विदेशातून भाविक, पर्यटक भेट देत असल्याने कामाचा दर्जा अतिउत्कृष्ट राहील याची काळजी घेतली जावी.\nनवीनतम पोस्ट मुख्यपृष्ठ थोडे जुने पोस्ट\nसोशल मीडियावर फॉलो करा...\nराज्य शासकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन पूर्ण सकारात्मक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेचा हा ब्लॉग असून केवळ प्रसारमाध्यम प्रतिनिधींना शासनाचे विशेष वृत्त वेळेत उपलब्ध व्हावे, या हेतूने हा ब्लॉग कार्यन्वित करण्यात आला आहे.\nवृत्त विशेष (800) नोकरी शोधा (32) नवी दिल्ली (30) जय महाराष्ट्र (25) . (23) दिलखुलास (17) ताज्या बातम्या (14) विशेष लेख (9)\nमहासंवाद - सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%B5-%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8/", "date_download": "2019-07-21T14:50:48Z", "digest": "sha1:OTSI5D2FM2BGDFL7RJQPJFDSJ4SN4GXY", "length": 8794, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रेल्वे व थिसेनक्रुप कंपनी कडून वृक्ष लागवड | Dainik Prabhat", "raw_content": "\nरेल्वे व थिसेनक्रुप कंपनी कडून वृक्ष लागवड\nपिंपरी – पिंपरी येथील मध्य रेल्वे स्टेशनच्या मार्गासमोरील कोहिनूर शांग्रीला सोसायटी ते एम्पायर इस्टेट या परिसरात थिसेनक्रुप इंडस्ट्रीज कंपनी व रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. 25 ऑगस्ट रोजी वृक्ष लागवड करण्यात आली आहे.\nलागवड करण्यात आलेल्या वृक्षामध्ये वड, पिंपळ, चिंच, लिंब, अशोका, या 650 झाडांची वृक्ष लागवड खासदार, श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, थिसेनक्रुपचे कार्यकारी संचालक मलय दास, विवेक भाटीया, मनुष्यबळ विकास प्रमुख राजेंद्र नागेशकर, सुहास तलाठी, मध्य रेल्वेचे डिव्हीजनल मॅनेजर मिलींद देऊसकर, व पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, एकनाथ पवार यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nयाप्रसंगी थिसेनक्रुप कंपनीच्या वतीने सर्व मान्यवरांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, व एक वनस्पती रोपांचे वाटप करुन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुदर्शन नासीरे यांनी केले तर सुत्रसंचलन निखील देसाई यांनी केले.\nताज हॉटेलजवळील चर्चिल चेंबर इमारतीला आग; एकाचा मृत्यू दोन जखमी\nनारकोटिक्स विभागाकडून २० लाखाचा गांजा जप्त\nआगामी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\nमहिला कर्मचाऱ्यांना मेकअप टाळण्याचा इस्पितळाचा आदेश\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित पंचत्वात विलीन\nआयएल अँड एफएस कडून पतमानांकन वाढविण्यासाठी प्रताप\nलक्‍झरी कारच्या विक्रीवरही नकारात्मक परिणाम\nसौदीत जाऊन बलात्काराच्या आरोपीला अटक\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\n‘सुपर ३०’ चित्रपटाच्या कमाईत सतत वाढ\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nभोर : राष्ट्रवादीला जोर\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nतोलणारांना काम द्या, अन्यथा हमाली बंद\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\nआगामी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\nनारकोट��क्स विभागाकडून २० लाखाचा गांजा जप्त\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/04/blog-post_21.html", "date_download": "2019-07-21T16:15:20Z", "digest": "sha1:WVMIR2RD2LFWPHBUPLOZZRVIEHVIM274", "length": 4701, "nlines": 45, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "स्वाभीमानी शेतकरी संघनेचा तुळजापुरात रस्ता रोखो", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र न्युजस्वाभीमानी शेतकरी संघनेचा तुळजापुरात रस्ता रोखो\nस्वाभीमानी शेतकरी संघनेचा तुळजापुरात रस्ता रोखो\nरिपोर्टर....शेतकऱ्यांच्या शेतीमालाला व भाजीपाल्याला हामीभाव आणि विमा संरक्षण मिळावे यासाठी स्वाभीमानी शेतकारी संघटनेच्या कार्यकर्त्यानी तुळजापुर येथे रास्ता राखो आंदोलन केले.\nसंघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या भाजीपाल्यास हमीभाव मिळणे विमा संरक्षण मिळणे बाबत दि. 26 मार्च रोजी तहसीलदार यांना निवेदन दिले होते परंतू दिलेल्या निवेदनावर कोणत्याही उपाय योजना न केल्याने दि. 10 एप्रिल रोजी शासनाचा निषेध म्हणून तुळजापूर येथील जुने बस स्थानकासमोर आज टमाटे आणि भाजीपाला रोडवर टाकुन आंदोलन करण्यात आले.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (3) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (54) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (1) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (1) पालघर (1) पुणे (2) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (2) मुंबई उपनगर (1) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (8) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (5) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n५६ कोटी रूपयांचा पीकविमा अदा करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश उस्मानाबाद, लोहारा तालुक्यातील ७५ हजार शेतकर्‍यांना दिलासा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश:\nजुन्या पेन्शन योजनेच्या न्याय्य मागणीसाठी तुळजापुरात 'लक्षवेधी आंदोलन:\nकृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या कामासाठी लावण्यात आलेल्या जाचक आटीमुळे प्रकल्प रखडला:आमदार राणाजगजितसिंह पाटील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/category/maharashtra/5nashik/page/177/", "date_download": "2019-07-21T14:58:04Z", "digest": "sha1:RRHPALGTO7IQOJH6VLDJSFIW6CKZZQFX", "length": 17020, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "नाशिक | Saamana (सामना) | पृष्ठ 177", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबीड शहरात सुसज्ज उद्याने उभारणार, नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागरांचे आश्वासन\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nज्येष्ठ नाट्यकर्मी बापू कोयंडे यांचे निधन\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा…\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nमुलीने केली आईची हत्या, मुंडके रस्त्यावर फेकले\nचंद्रावर होते ‘जादू’ चे शहर- नासाचा दावा\nआखातामध्ये तणाव वाढला; इराणने ताब्यात घेतले ब्रिटनचे टँकर\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nइंडोनेशियन ओपन : सिंधूचे जेतेपदाचे स्वप्न भंगलं, जपानच्या यामागूचीकडून अंतिम सामन्यात…\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवनचे पुनरागमन\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन : सिंधूची अंतिम फेरीत धडक, जेतेपदाच्या लढतीत यामागुचीला…\nप्रेसिडेंटस् कप बॉक्सिंग : शिवा थापाला सुवर्णपदक, हिंदुस्थानला चार पदके\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nअस्थमा फक्त दिवाळीत होतो काय, सिगारेट पिणाऱ्या प्रियंकाला नेटकऱ्यांनी फटकारले\nBigg Boss 2 : आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो आरोह वेलणकर\nसनी लिओनी झाली जलपरी, पाहा तिचे हे सुंदर फोटो\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘��्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nएकनाथ खडसेंवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश\nसामना ऑनलाईन, मुंबई भोसरी येथील एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात अडकलेले माजी महसूलमंत्री आणि भाजपचे नेते एकनाथ खडसे यांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल करून...\nमहापालिकेत भाजपची सत्ता येताच प्रशासनाला गुजरातीचा पुळका\nश्रीरामकुंडावर गुजराती भाषेतील सूचना फलक सामना ऑनलाईन, नाशिक - मुंबईपाठोपाठ नाशिक महापालिका प्रशासनालाही गुजराती भाषेचा पुळका आला आहे. दक्षिण काशी नाशिकच्या पवित्र गोदावरी नदीवरील श्रीरामकुंडावर गुजराती...\nपहिल्या इयत्तेपासून पदवीपर्यंत मराठी सक्तीची करा-अक्षयकुमार काळे\nसामना ऑनलाईन, नंदुरबार मराठी भाषेच्या संवर्धनासाठी पहिल्या इतयत्तेपासून पदवीपर्यंत मराठी भाषा सक्तीची केली पाहीजे असं मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.अक्षयकुमार काळे यांनी व्यक्त...\nचाळीसगाव येथे दरोडेखोरांच्या मारहाणीत महिलेचा मृत्यू\n चाळीसगाव चाळीसगाव शहरातील हिरापूर रोडवरील आदर्शनगर भागातील भरवस्तीत असलेल्या घरांवर गुरुवारी पहाटे दरोडेखोरांनी जबरी दरोडा घातला. पती-पत्नीने दरोडेखोरांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला....\nमतमोजणी घोटाळा उघड, नाशिकमध्ये हवेत पोलिसांचा गोळीबार\nतीन प्रभागांतील प्रक्रिया थांबविली नाशिक - नाशिक महापालिका निवडणूक मतमोजणीचा मोठा घोटाळा उघड झाला आहे. भाजपा शहराध्यक्ष, आमदार बाळासाहेब सानप यांच्या मुलाच्या प्रभागात मतदान यंत्रात...\nकैदीही म्हणाले ‘व्वा उस्ताद…’\nबंदीवानांनी अनुभवली तबल्याची जादू ब्रिजमोहन पाटील पुणे चपळाईने तबल्यावर फिरणारी बोटे ...त्यातून निघणारा मधुरू ताल... मंत्रमुग्ध झालेले हजारो कैदी...अन योग्य वेळी मिळणारी भरभरून दाद... अशा...\nदेशाला धमकी देणारा पंतप्रधान प्रथमच लाभला\nनाशिक - नोटाबंदीने संपूर्ण देशात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आपल्याच देशाला धमकी देणारा पंतप्रधान मला वाटतंय दुर्दैवाने प्रथमच आपल्याला लाभला असा जबरदस्त घणाघात...\nस्वातंत्र्याला नख लावाल तर महाराष्ट्रात जे घडेल त्याला तुम्ही जबाबदार: उद्धव ठाकरे\n नाशिक आधी नोटाबंदी करून जनतेला रांगेत उभे केले, जिल्हा बँकांवर बंधने आणून शेतकऱ्यांचे गोर��रीबांचे हाल केले आणि आता त्याच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या 'सामना'वर...\nजळगावमध्ये चाहत्यांकडून केतकी माटेगावकरला धक्काबुक्की\n जळगाव अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकरला जळगावमध्ये एका कार्यक्रमादरम्यान चाहत्यांकडून धक्काबुक्की झाली. तेथील महिलांनी प्रसंगावधान राखून केतकीची गर्दीतून सुखरुप सुटका केली. दरम्यान याप्रकरणी...\nभाजपचे पाप नाशिकच्या देवभूमीत येऊ देऊ नका\nनाशिक - राज्याचा गृहमंत्री, मुख्यमंत्री कसा असायला हवा, असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणाले की, जे गुंड आहेत, रेप करणारे आहेत, दंगलींमध्ये आहेत त्या...\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा...\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nजिंतूर येथे मुख्याध्यापकाने केली शिक्षकास धक्काबुक्की\nकुरुंद्यात हुंडाबळी, सासरच्या जाचास कंटाळुन विवाहितेची आत्महत्या\nगाव तिथे ग्रंथालय संकल्पना कागदावरच, रायगड जिल्ह्यात अवघी 76 ग्रंथालये\nशाळकरी मुलींशी अश्‍लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला अटक\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nलोजपा खासदार रामचंद्र पासवान यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/category/manoranjan/tv/page/3/", "date_download": "2019-07-21T14:43:54Z", "digest": "sha1:DJ2H4OQFINPCOONV3OGXORYXGVXSHKFK", "length": 15409, "nlines": 148, "source_domain": "www.saamana.com", "title": "टीव्ही | Saamana (सामना) | पृष्ठ 3", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबीड शहरात सुसज्ज उद्याने उभारणार, नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागरांचे आश्वासन\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nज्येष्ठ नाट्यकर्मी बापू ��ोयंडे यांचे निधन\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा…\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nमुलीने केली आईची हत्या, मुंडके रस्त्यावर फेकले\nचंद्रावर होते ‘जादू’ चे शहर- नासाचा दावा\nआखातामध्ये तणाव वाढला; इराणने ताब्यात घेतले ब्रिटनचे टँकर\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nइंडोनेशियन ओपन : सिंधूचे जेतेपदाचे स्वप्न भंगलं, जपानच्या यामागूचीकडून अंतिम सामन्यात…\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवनचे पुनरागमन\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन : सिंधूची अंतिम फेरीत धडक, जेतेपदाच्या लढतीत यामागुचीला…\nप्रेसिडेंटस् कप बॉक्सिंग : शिवा थापाला सुवर्णपदक, हिंदुस्थानला चार पदके\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nअस्थमा फक्त दिवाळीत होतो काय, सिगारेट पिणाऱ्या प्रियंकाला नेटकऱ्यांनी फटकारले\nBigg Boss 2 : आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो आरोह वेलणकर\nसनी लिओनी झाली जलपरी, पाहा तिचे हे सुंदर फोटो\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nमैथिली जावकर ठरतेय सर्वाधिक ‘कुलेस्ट’ बिग बॉस कॉन्टेस्टंट\n मुंबई बिग बॉसच्या घरात भांडण-तंटे होणं आता नवीन नाही.. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात अनेक वाद-विवाद आणि टोकाची भांडणं पाहायला मिळाल्यावर, आता...\nअनसीन अनदेखा… बिचुकलेला मिळाला सल्ला\nसाम���ा ऑनलाईन, मुंबई ‘बिग बॉस मराठी’ कार्यक्रमाची रंगत वाढत चालली आहे. वूटवरील ‘अनसीन अनदेखा’च्या नवीन क्लिपमध्ये स्पर्धक माधव देवचके अभिजित बिचुकले याच्या इतरांना जाणूनबुजून स्पर्श...\n#BiggBossMarathi- दिव्यांगांनी डिझाईन केलेले शूज घालतेय ही अभिनेत्री\n मुंबई ‘बिग बॉस मराठी सिझन 2’ चे बिगुल 26 मे रोजी वाजलं. मराठीतले अनेक चेहरे बिग बॉसच्या घरात आता धुमाकूळ घालताना दिसणार...\n ‘बिग बॉस’ मराठीच्या दुसऱ्या सीजनला दणक्यात सुरुवात\n मुंबई ‘कलर्स’ मराठीवरील ‘बिग बॉस’ मराठीच्या दुसऱ्या सीजनमध्ये कोणते सदस्य असणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. याबाबत गेल्या महिनाभरापासून अनेक तर्कवितर्क लावले जात...\nCannes Film Festival रेड कार्पेटवर अभिनेत्री हिना खानचा जलवा\nकोण होणार करोडपतीची हॉटसीट आली प्रेक्षकांच्या दारी\n मुंबई कोण होणार करोडपतीचे नवे पर्व जसजसे जवळ येत आहे तसतशी लोकांची उत्सुकता शिगेला पोहचत आहे. नागराज मंजुळे सारखा स्टार हा शो...\n#MenToo जे झाले ते दोघांच्या संमतीने, करण ओबेरॉयचा दावा\n मुंबई बॉलिवूड अभिनेता आणि प्रसिद्ध फिटनेस मॉडेल करण ओबेरॉयला बलात्कार प्रकरणामध्ये मुंबईत अटक करण्यात आली आहे. करणने त्याच्यावरील आरोप खोटे असून त्याच्यात...\n‘महानायका’सोबत झळकला राहुल पेठे\n मुंबई मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता म्हणजे राहुल पेठे. हिंदी वेबसिरीज, चित्रपटांमधून राहुलने त्याच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे आणि आता राहुल बॉलिवूडचे 'महानायक' अमिताभ...\nसोनी मराठीच्या सेलिब्रिटी मॉम्सचा ग्लॅमरस मदर्स डे\n मुंबई आंतरराष्ट्रीय मातृदिन किंवा मदर्स डे म्हणजे आई आणि मुलांमधल्या प्रेमाचा उत्सव आई आणि मुलांमधले मायेचे नाते निरंतर असले तरीही आपल्या मायेच्या...\nPhoto- सेटवरच्या उन्हाळ्यावर कलाकारांचा थंडाव्याचा उतारा\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा...\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\n���मेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nजिंतूर येथे मुख्याध्यापकाने केली शिक्षकास धक्काबुक्की\nकुरुंद्यात हुंडाबळी, सासरच्या जाचास कंटाळुन विवाहितेची आत्महत्या\nगाव तिथे ग्रंथालय संकल्पना कागदावरच, रायगड जिल्ह्यात अवघी 76 ग्रंथालये\nशाळकरी मुलींशी अश्‍लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला अटक\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nलोजपा खासदार रामचंद्र पासवान यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/2018/12/blog-post_243.html", "date_download": "2019-07-21T15:41:27Z", "digest": "sha1:FYGSY7EM76OXXBQEG5GD23PUZFXNU5QE", "length": 6269, "nlines": 93, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "'सिप्रा'च्या अध्यक्षपदी महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांची बिनविरोध निवड | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ब्लॉगवर आपले स्वागत आहे...\n'सिप्रा'च्या अध्यक्षपदी महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांची बिनविरोध निवड\nDGIPR ८:३२ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत\nनवी दिल्ली, दि. 27 : महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांची आज दिल्लीस्थित राज्य माहिती व जनसंपर्क संघटनेच्या (सिप्रा) अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.\nमहाराष्ट्र परिचय केंद्रात आज 'सिप्रा'च्या सर्वसाधारण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ही निवड करण्यात आली. येत्या आठवड्यात कार्यकारिणीच्या अन्य पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.\nसिप्रा ही संघटना दिल्लीत जवळपास 15 वर्षांपासून कार्यरत आहे. या संघटनेच्या माध्यमातून दिल्लीस्थित विविध राज्यांच्या माहिती व जनसंपर्क विभागांना राष्ट्रीय स्तरावर मंच उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्यांच्या माहिती व जनसंपर्क विभागांकडून शासनातील प्रभावी जनसंपर्कासाठी वापरण्यात येणारे विविध माध्यम यावर चर्चा करण्यात येते. विविध राज्यांच्या चांगल्या कार्याचा गौरव व विचारांची देवाणघेवाण करणे आदी काम सिप्रा संघटनेच्या माध्यमातून करण्यात येते.\nसिप्राच्या सर्वसाधारण बैठकीत छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, ‍बिहार आणि राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे दिल्लीस्थित अधिकारी उपस्थित होते.\nनवीनतम पोस्ट मुख्यपृष्ठ थोडे जुने पोस्ट\nसोशल मीडियावर फॉलो करा...\nराज्य शासकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन पूर्ण सकारात्मक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेचा हा ब्लॉग असून केवळ प्रसारमाध्यम प्रतिनिधींना शासनाचे विशेष वृत्त वेळेत उपलब्ध व्हावे, या हेतूने हा ब्लॉग कार्यन्वित करण्यात आला आहे.\nवृत्त विशेष (800) नोकरी शोधा (32) नवी दिल्ली (30) जय महाराष्ट्र (25) . (23) दिलखुलास (17) ताज्या बातम्या (14) विशेष लेख (9)\nमहासंवाद - सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/06/blog-post_10.html", "date_download": "2019-07-21T16:16:18Z", "digest": "sha1:UDPZMW6ZC4VMBD6UXQBT5GJLNKEV4EUD", "length": 11374, "nlines": 48, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "सोशल मिडीयावर लक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकारणी उभारली सतर्क यंत्रना आता निष्काळजीपणे पोस्ट फॉरवर्ड करणे पडेल महागात...", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र् न्युजसोशल मिडीयावर लक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकारणी उभारली सतर्क यंत्रना आता निष्काळजीपणे पोस्ट फॉरवर्ड करणे पडेल महागात...\nसोशल मिडीयावर लक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकारणी उभारली सतर्क यंत्रना आता निष्काळजीपणे पोस्ट फॉरवर्ड करणे पडेल महागात...\nमुंबई रिपोर्टर.. - सोशल मीडियावर एखादी पोस्ट फॉरवर्ड केली आणि ती वादग्रस्त असली तर आता खैर नाही. ती पोस्ट वाचलीच नव्हती, वादग्रस्त असल्याचे लक्षात आल्यानंतर ती लगेच डिलीट केली, पोस्ट फॉरवर्ड केली तरी त्यातील मजकुराशी सहमत नाही, अशी कोणतीही सबब ऐकून न घेता तुम्ही कायद्याच्या कचाट्यात सापडू शकता. पंतप्रधानांचे मॉर्फ केलेले फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल केल्याबद्दल बंगळुरू पोलिसांनी गु्रप अ‍ॅडमिनसह फोटो पाठविणाऱ्यास अटक केली होती.\nवाराणसीच्या जिल्हा दंडाधिकाºयांनी स्थानिक अधिकारात खोटे व अफवा पसरवणारे संदेश पाठवल्यास तो गुन्हा होईल, असे आदेश काढले होते. या व अन्य प्रकरणांत कोर्टाने दिलेला निकाल पाहता यापुढे कोणतीही पोस्ट सजगपणे फॉरवर्ड करावी लागेल, असे दिसते. देशातील २६ कोटी ९० लक्ष शहरी आणि १६ कोटी ३० लक्ष ग्रामीण भागातील लोक इंटरनेट व सोशल मीडियाचा वापर करीत आहेत. यापैकी ���हुतेक जणांचा कौल हा आलेले मेसेजेस किंवा पोस्ट न वाचता फॉरवर्ड किंवा शेअर करण्याकडे असतो. मात्र, निष्काळजीपणाने किंवा अजाणतेपणाने आक्षेपार्ह पोस्ट पाठवणे अडचणीचे ठरू शकते.\nकेंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच देशातील सर्व जिल्ह्यांत सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा उभी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सोशल मीडियावरून येणाºया पोस्ट फॉरवर्ड करणाºयांसाठी ही धोक्याची घंटाच आहे. पोस्ट चुकून टाकली, अजाणतेपणी फॉरवर्ड केली, आक्षेपार्ह असल्याचे लक्षात येताच काढून टाकली, तरीही आपण अडचणीत येऊ शकता. माहिती तंत्रज्ञान कायद्यात पूर्वी आक्षेपार्ह साहित्य इंटरनेटवरून प्रसारित करणे हा कलम ६६अ प्रमाणे गुन्हा होता. सर्वोच्च न्यायालयाने हे कलम अभिव्यक्ती स्वातंत्र्यास बाधा आणते म्हणून रद्द केले. तरीही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास इतर कायद्याप्रमाणे कारवाई होऊ शकतेच. म्हणून पोस्ट विचारपूर्वक फॉरवर्ड करणे हेच योग्य ठरणार आहे.\nदिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयाप्रमाणे अनुसूचित जाती-जमातीच्या व्यक्तीबद्दल फेसबुकवरून अपमानास्पद लिखाण करणे अ‍ॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा होतो. या कायद्याप्रमाणे गुन्हा होण्यासाठी अनुसूचित जाती-जमातीच्या व्यक्तीस सार्वजनिक दृष्टिपथात अपमानास्पद बोलणे आवश्यक असते. दिल्ली उच्च न्यायालयाने फेसबुक वॉलवरील लिखाण अनेकांना वाचता येते. त्यामुळे फेसबुक वॉल हे सार्वजनिक दृष्टिपथातील ठिकाण आहे, असे मत व्यक्त केले आहे.\nभाजपचे तामिळनाडूचे एक नेते एस. व्ही. शेखर यांनी एका महिला पत्रकाराबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. महिला पत्रकाराच्या तक्रारीवरून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात एस. व्ही. शेखर यांना सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला. त्यांनी मद्रास उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला. यामध्ये त्यांनी आपल्याला आलेली पोस्ट आपण न वाचताच फॉरवर्ड केली होती आणि ती काढूनही टाकली होती. त्यामुळे त्यांचा यात कोणताही हेतू नव्हता असा मुद्दा मांडला. मात्र, मद्रास उच्च न्यायालयाने पोस्ट फॉरवर्ड करणे म्हणजे त्यातील मजकुराशी सहमती दर्शविणे किंवा ते मान्य करणेच आहे. पोस्ट काढून टाकली तरी गुन्हा घडलेलाच आहे, असे मत व्यक्त करून त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतरही त्यांना अटकपूर्व जामीन मिळालाच नाही.\nमहाराष्ट्र न्युज महाराष्ट्र् न्युज\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (3) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (54) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (1) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (1) पालघर (1) पुणे (2) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (2) मुंबई उपनगर (1) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (8) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (5) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n५६ कोटी रूपयांचा पीकविमा अदा करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश उस्मानाबाद, लोहारा तालुक्यातील ७५ हजार शेतकर्‍यांना दिलासा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश:\nजुन्या पेन्शन योजनेच्या न्याय्य मागणीसाठी तुळजापुरात 'लक्षवेधी आंदोलन:\nकृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या कामासाठी लावण्यात आलेल्या जाचक आटीमुळे प्रकल्प रखडला:आमदार राणाजगजितसिंह पाटील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/keral-voilance-president-kovind-27020", "date_download": "2019-07-21T15:04:29Z", "digest": "sha1:JHP2UPFUQTM3VVE43Q2PJJB5WOYDPI3I", "length": 7060, "nlines": 128, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "keral voilance president kovind | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकेरळमधील हिंसाचार रोखण्यासाठी उपाय आवश्‍यक : कोविंद\nकेरळमधील हिंसाचार रोखण्यासाठी उपाय आवश्‍यक : कोविंद\nसोमवार, 6 ऑगस्ट 2018\nतिरुअनंतपुरम : केरळमधील राजकीय हिंसाचार रोखण्यासाठी उपाय करणे आवश्‍यक आहे, राज्यघटनेमध्ये हिंसाचाराला कोणतेही स्थान नाही, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज सांगितले.\nकेरळ विधानसभेच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या समारोपाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. \"एकमेकांशी चर्चा, एकमेकांच्या मतांचा आदर हे केरळमधील समाजाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. असे असूनही याच राज्यात राजकीय हिंसाचार बळावतो आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी आणि विचारवंतांनी अशा अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पावले उच��ायला हवीत,' असे राष्ट्रपती यावेळी म्हणाले.\nतिरुअनंतपुरम : केरळमधील राजकीय हिंसाचार रोखण्यासाठी उपाय करणे आवश्‍यक आहे, राज्यघटनेमध्ये हिंसाचाराला कोणतेही स्थान नाही, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज सांगितले.\nकेरळ विधानसभेच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या समारोपाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. \"एकमेकांशी चर्चा, एकमेकांच्या मतांचा आदर हे केरळमधील समाजाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. असे असूनही याच राज्यात राजकीय हिंसाचार बळावतो आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी आणि विचारवंतांनी अशा अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पावले उचलायला हवीत,' असे राष्ट्रपती यावेळी म्हणाले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nकेरळ हिंसाचार रामनाथ कोविंद political parties\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/ramdas-aathwale/", "date_download": "2019-07-21T15:07:12Z", "digest": "sha1:3GPTWMYVAPEMMKIAJKKVHY5ZQ7QHJOBK", "length": 5431, "nlines": 66, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ramdas aathwale Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\nतयारी विधानसभेची : प्रकाश जावडेकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट \nस्त्रियांचा अवमान करणाऱ्यांची निवडणूक उमेदवारी रद्द करा – आठवले\nमुंबई : सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि भाजप च्या रामपूर मधील लोकसभा उमेदवार जयाप्रदा यांच्या बाबतीत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या आझम खान यांच्या वृत्तीचा वक्तव्याचा...\nआरक्षण हे दलितांवरील अत्याचाराचे मुख्य कारण – आठवले\nपुणे: इतर समाजातील मुलांपेक्षा दलित समाजातील मुलांना दोन तीन मार्क कमी असले तरी त्यांना ऍडमिशन मिळते. त्यामुळे इतर समाजातील लोकांना त्याचा राग येतो आणि...\nसंविधानच संरक्षण करण्यासाठीच मोदींच्या मंत्रिमंडळात – आठवले\nपुणे: भाजपचे मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी आमचे सरकार संविधान बदलण्यासाठी सत्ते�� आल्याचे व्यक्तव्य केले होते. हेगडे यांच्या विधानावर चारी बाजूने टीका केली जात...\nलव्ह जिहाद नावाने होणारा हिंसाचार रोखा – रामदास आठवले\nमुंबई: हिंदू मुलीवर प्रेम केल्याच्या आरोपातून राजस्थान येथे एका मुस्लिम तरुणाची अत्यंत अमानवी पद्धतिने हत्या करण्यात आल्याच्या घटनेचा निषेध करून लव्ह जिहाद...\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/04/blog-post_84.html", "date_download": "2019-07-21T16:14:21Z", "digest": "sha1:VBL5HG6IFA47PVDKT6N7O26PYDN6ANJ3", "length": 10134, "nlines": 46, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "धनगर समाजाचे आरक्षणासाठी रास्ता रोखो", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेषधनगर समाजाचे आरक्षणासाठी रास्ता रोखो\nधनगर समाजाचे आरक्षणासाठी रास्ता रोखो\nरिपोर्टर...राज्य कारभार कसा चालवायचा हे शिकविणार्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे आम्ही वंशज असून आता आम्ही आमच्या आरक्षणासाठी आपणाकडे भीक मागणार नाही तर आम्ही आता आमचे आरक्षण हिसकावून घेवू असा इशारा जिल्हा परिषद सदस्या सक्षणा सलगर यांनी नळदुर्ग येथे धनगर समाज आरक्षण समीतीच्या वतीने आयोजित भव्य मोर्चा व रास्ता रोको आंदोलनात बोलताना दिला.\nधनगर आरक्षण समीतीच्या वतीने धनगर समाजाला अनुसुचित जमाती प्रवर्गात समाविष्ठ करावे, व सोलापूर विदयापीठाला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची आमलबजावणी करावे या मागणीसाठी भव्य मोर्चा व राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी सक्षणा सलगर बोलत होत्या. यावेळी या आंदोलनात माजी जिल्हा परिष्द सदस्य गणेशराव सोनटक्के, सोमनाथ गुडडे, सुनिल बनसोडे, लोहारा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. पौर्णिमा लांडगे, प्रा. जयश्री घोडके, आदी उपस्थीत होते. विजया सोनकाटे, सौ. महानंदा पैलवान, सौ. माधुरी घोडके, शहाजी हाके, श्रीकांत कोकरे, सुरेश बिराजदार, आण्णा सोनटक्के, अरविंद घोडके, सौ. शारदा घोडके आदी उपस्थीत होते.\nप्रा��ंभी येथील किल्ला गेट येथून मुख्य बाजारपेठेतून भव्य मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा क्रांती चौक, चावडी चौक, भवानी चौक, शास्त्री चौक मार्गे बसस्थानक परिसरात आल्यानंतर मोर्च्याचे रुपांतर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको मध्ये करण्यात आले. यावेळी बहूसंख्य धनगर बांधव आपल्या डोक्यावर पिवळया टोप्या परिधान केल्या होत्या तर गळयात मोठया प्रमाणात पिवळे पंचे ही घालून सर्वत्र मोर्चामध्ये भंडारा ही लावण्यात आला. यावेळी पुढे बोलताना सक्षणा सलगर म्हणाल्या की, या सरकारने आम्हाला केवळ आश्वासन देवून धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणून झुलत ठेवले आहे, त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री हे केवळ फसव्या घोषणा करुन धनगर समाजाची फसवणूक करीत आहे त्यामुळे आता आपल्या समाजाने एकजूट दाखवून ज्या प्रमाणे यांना सत्तेत आणले त्याप्रमाणे सत्तेवरुन खाली खेचण्याची तयारी ठेवावी असे ही त्या म्हणाल्या. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य गणेशराव सोनटक्के म्हणाले की, आम्हाला या भाजप सरकारने धनगर समाजाला अनुसुचित जमाती मध्ये समाविष्ठ करतो म्हणून सत्तेत आले पण त्याचा कांही उपयोग झाला नाही तर सोलापूर विदयापीठाला राजा माता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाची घोषणा करुन ही आजून ही नाव का दिले जात नाही यामध्ये कांही तरी गौडबंगाल आहे म्हणून आता धनगर समाजाने जागे होवून आता आरक्षणासाठी तीव्र आंदोलन करण्यासाठी तयारीला लागायाचे आहे असे ही ते म्हणाले. यावेळी या आंदोलनात सात वर्षाच्या समरवीर चौरे या बालकांने भाषणास सुरुवात करुन सरकारवर तोफ डागली. तर या वेळी वैष्णवी कागे जळकोट, माधुरी घोडके, जयश्री घोडके, ज्ञानेश्वर घोडके, सोमनाथ गुडडे आदीचे भाषणे झाली. या वेळी मोर्चात आणि रास्ता रोको आंदोलनात शेकडो धनगर बांधव सहभागी झाले होते. मान्यवरांच्या हस्ते मंडळ अधिकारी श्री गांधले यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आणि त्या नंतर आंदोलन समाप्त करण्यात आले.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (3) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (54) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (1) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (1) पालघर (1) पुणे (2) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (2) मुंबई उपनगर (1) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लात��र (8) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (5) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n५६ कोटी रूपयांचा पीकविमा अदा करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश उस्मानाबाद, लोहारा तालुक्यातील ७५ हजार शेतकर्‍यांना दिलासा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश:\nजुन्या पेन्शन योजनेच्या न्याय्य मागणीसाठी तुळजापुरात 'लक्षवेधी आंदोलन:\nकृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या कामासाठी लावण्यात आलेल्या जाचक आटीमुळे प्रकल्प रखडला:आमदार राणाजगजितसिंह पाटील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=50%3A2009-07-15-04-02-43&id=257762%3A2012-10-25-18-42-00&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=61", "date_download": "2019-07-21T15:34:03Z", "digest": "sha1:X2PAQP5J5PX4UXEIKYWLLVH665CEGZVS", "length": 2778, "nlines": 4, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "कोतकर बंधूंच्या अर्जावर दि. १ ला सुनावणी शक्य", "raw_content": "कोतकर बंधूंच्या अर्जावर दि. १ ला सुनावणी शक्य\nअशोक लांडे खून प्रकरणातील आरोपी माजी महापौर संदीप कोतकर, तसेच त्याचे दोन भाऊ सचिन व अमोल कोतकर यांनी जिल्हाबंदी शिथील व्हावी यासाठी दाखल केलेल्या अर्जावर १ नोव्हेंबरला निर्णय होण्याची शक्यता आहे.\nतिघाही कोतकर बंधूंना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे, मात्र कनिष्ठ न्यायालयाने घातलेल्या जिल्हाबंदीचा आदेश १३ मे पासून कायम आहे. या प्रकरणातील एक आरोपी, भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांना उच्च न्यायालयाने जिल्हाबंदीच्या आदेशातून नुकताच दिलासा दिला, त्यानंतर तिघा कोतकर बंधूंनी जिल्हाबंदीची अट शिथील करावी यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यावर जिल्हा सत्र न्यायाधिशांकडे सुनावणी झाली. आरोपींच्या वतीने वकील सतीश उदास, सतीशचंद्र सुद्रिक व महेश तवले यांनी, तर सरकारच्या वतीने जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी म्हणणे सादर केले. मूळ फिर्यादी शंकर राऊत यांनीही अटी शिथिल करण्यास विरोध असल्याचे म्हणणे मांडले. आता त्यावर १ नोव्हेंबरला निकाल होण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी भानुदास कोतकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2019/03/blog-post.html", "date_download": "2019-07-21T16:13:27Z", "digest": "sha1:KTVKAJDG7OBVVGMV7YJBW7JHP724GFVG", "length": 4842, "nlines": 44, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "आमदार बसवराज पाटील यांचे सर्वांना विनम्र आवहान:", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेषआमदार बसवराज पाटील यांचे सर्वांना विनम्र आवहान:\nआमदार बसवराज पाटील यांचे सर्वांना विनम्र आवहान:\nदिनांक ४ मार्च २०१९ रोजी माझ्या वाढदिवसा निमित्त विनम्र आवाहन करतो की,पुलवामा येथील भ्याड हल्ल्यात जवळपास ४२ भारतीय जवान शहीद झाले आहेत ही घटना अत्यंत दुःखद असुन मनाला वेदना देणारी आहे.तसेच महाराष्ट्रात भीषण दुष्काळी परिस्थिती असल्याने पाणी टंचाई,चारा टंचाईला सामोरे जावे लागत आहे शेतकरी,कष्टकरी,शेतमजुर,कामगार अडचणीत आहेत अशा परिस्थितीत वाढदिवसानिमित्त कोणीही हार-तुरे, जाहीरातबाजी,पोस्टर किंवा अन्य वाढदिवसानिमित्त कार्यक्रम घेऊ नये अशी सर्वांना विनंती करतो या आधी आपण माझ्या आवाहनाला सहकार्य केलात यावेळी देखील विनम्र आवाहनाला सहकार्य करावे,ही विनंती\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (3) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (54) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (1) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (1) पालघर (1) पुणे (2) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (2) मुंबई उपनगर (1) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (8) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (5) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n५६ कोटी रूपयांचा पीकविमा अदा करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश उस्मानाबाद, लोहारा तालुक्यातील ७५ हजार शेतकर्‍यांना दिलासा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश:\nजुन्या पेन्शन योजनेच्या न्याय्य मागणीसाठी तुळजापुरात 'लक्षवेधी आंदोलन:\nकृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या कामासाठी लावण्यात आलेल्या जाचक आटीमुळे प्रकल्प रखडला:आमदार राणाजगजितसिंह पाटील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-45417245", "date_download": "2019-07-21T15:02:20Z", "digest": "sha1:RNE2J5Q4O6ENOFZ65TDZSFW2TNNOBNUQ", "length": 12831, "nlines": 125, "source_domain": "www.bbc.com", "title": "#5मोठ्याबातम्या: 'त्या' वक्तव्याबद्दल राम कदमांनी व्यक्त केला खेद - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\n#5मोठ्याबातम्या: 'त्या' वक्तव्याबद्दल राम कदमांनी व्यक्त केला खेद\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा राम कदम\nआजच्या दैनिकांतील आणि वेबसाईटवरील पाच महत्त्वाच्या बातम्या पुढीलप्रमाणे:\n1. राम कदमांचं वादग्रस्त वक्तव्य आणि खेद\n\"तुम्हाला जर एखादा मुलगी पसंत असेल आणि तिचा लग्नाला नकार असेल तर मला सांगा, मी त्या मुलीला पळवून आणण्यास मदत करतो,\" असं वक्तव्य भाजपचे आमदार राम कदम यांनी घाटकोपर येथे झालेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात केल्याची बातमी सकाळने दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर सर्व स्तरांतून टीकेची झोड उठली, असं या बातमीत म्हटलं आहे.\nदरम्यान कदम यांनी त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याबद्दल खेद व्यक्त करत कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता असं म्हटल्याची बातमी लोकसत्ताने दिली आहे.\nविरोधकांनी त्यांचं वक्तव्य अर्धवट पसरवून संभ्रम निर्माण केला असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.\n2. कोलकत्यात पूल कोसळला, 1 ठार, 25 जखमी\nदक्षिण कोलकत्यातील मजेरहाट पूलाचा काही भाग मंगळवारी सायंकाळी कोसळल्याचं वृत्त द हिंदूनं दिलं आहे.\n'दलित' हा शब्द खरंच 'अपमानास्पद' आणि 'तुच्छ' आहे का\nअॅलिस्टर कुक : जेव्हा तो क्रिकेट खेळत नसतो तेव्हा शेती करत असतो\nया दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून पुलाखाली अनेक लोक अडकल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे. या दुर्घटनेत अनेक दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचाही चक्काचूर झाला आहे.\nकोलकत्यात गेल्या दोन वर्षांत पूल कोसळण्याची ही दुसरी घटना आहे. मार्च 2016मध्ये मध्य कोलकात्यातील विवेकानंद फ्लायओव्हर कोसळून 27 जणांचा मृत्यू झाला होता.\n3. जॉन्सन अँड जॉन्सनला नुकसानभरपाईचा आदेश\nजॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीच्या सदोष हिप इंप्लँटमुळे ज्या रुग्णांना त्रास सहन करावा लागला त्यांना प्रत्येकी 20 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश भारतीय औषध नियामक मंडळाने कंपनीला दिला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.\nमौलाना आझाद वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. अरुण अग्रवाल समितीच्या शिफारशीनुसार Central Drug Standard Control Organisation (CDSCO) मंगळवारी कंपनीला पाठवलेल्या या पत्रात नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला. आतापर्यंत आम्हाला कोणताही आदेश मिळालेला नाही, यावर आम्ही सरकारशी चर्चा करू असं कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटलं असल्याचं या बातमीत म्हटलं आहे.\n4. नक्षलवाद्यांशी संबंध नाही - दिग्विजय सिंह\nमाओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक झालेल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या घरी सापडलेल्या कथित पत्रांतील एक फोन नंबर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांचा असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी केल्याचं वृत्त टाइम्स नाऊने दिलं आहे.\nदिग्विजय सिंह यांनी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या भाजपच्या आरोपाचं खंडन केल्याची बातमी एशियन एजने दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने आरोप सिद्ध करून अटक करून दाखवण्याचं आव्हान त्यांनी केलं.\n5. देशाच्या आर्थिकस्थितीवरून शिवसेनेची भाजपवर टीका\nडॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच आहे. रिझर्व्ह बँक हतबल असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मात्र देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली असे म्हणत अपप्रचार करत आहेत, अशी टीका शिवसेनेने केली आहे.\nतुमचे हे नवे अर्थशास्त्र सामान्यांच्या कल्पनेपलीकडचे आहे. आचके देणाऱ्या अर्थव्यवस्थेचे खापर कधी काँग्रेसवर तर कधी रघुराम राजन यांच्यावर फोडणं हा पांचटपणा आहे, असे अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.\nसरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा तयार, पाहा पहिली झलक\nसिगरेटचं व्यसन सोडायचं आहे काय आहेत सरकारी उपाय\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड, चहर बंधुंना संधी\nहिमा दासः आसामच्या पुराकडे लक्ष वेधणारी ‘उडनपरी’\nजागतिक बॅंकेकडून कर्ज घ्यायला भारताने का दिला नकार\nमासिक पाळीच्या काळात मेन्स्ट्रुअल कपचा पर्याय खात्रीचा\nइ़डली-डोसा विकून साम्राज्य उभं करणाऱ्या राजगोपालांचा उदयास्त\n'संघ समजून घ्यायला आलो'; जर्मनीच्या राजदुतांची नागपूर भेट\nझारखंडमध्ये जमावाच्या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू\nजेव्हा भारताच्या शिफारशीनं तो बनला 'निशान-ए-हैदर'\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरास��ठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/2018/10/blog-post_91.html", "date_download": "2019-07-21T14:42:49Z", "digest": "sha1:GHNGENXIMBI6HLAINOHZYU6S7YW42G5J", "length": 7671, "nlines": 96, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "सौदी अरेबिया सरकारने हज यात्रेकरुंचा कोटा वाढवून द्यावा - पर्यटनमंत्री जयकुमार रावल | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ब्लॉगवर आपले स्वागत आहे...\nसौदी अरेबिया सरकारने हज यात्रेकरुंचा कोटा वाढवून द्यावा - पर्यटनमंत्री जयकुमार रावल\nDGIPR ५:०७ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत\nमुंबई, दि. 5 : अधिकाधिक भारतीय मुस्लिमांना हज यात्रेला जाता यावे यासाठी सौदी अरेबिया सरकारने भारताला हज यात्रेकरुंचा कोटा वाढवून द्यावा, असे आवाहन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केले.\nयेथील हॉटेल ताजमध्ये \"हज उमराह इंटरनॅशनल टुरिझम फेअर\"चे आयोजन करण्यात आले. या फेअरचे उद्घाटन मंत्री श्री. रावल यांच्या हस्ते काल करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.\nसौदी अरेबियातील आघाडीच्या 40 पर्यटक कंपन्या यात सहभागी झाल्या होत्या. यावेळी श्री. रावल यांनी सौदी अरेबिया आणि महाराष्ट्र यांच्यात अपेक्षित असलेल्या पर्यटन वृद्धिबद्दल व्यक्तिशः प्रत्येक कंपनीसमवेत चर्चा केली.\nदोन्ही देशात होऊ शकेल अशा क्रुझ पर्यटन, मेडिकल पर्यटन आणि धार्मिक पर्यटन यावर चर्चा झाली.\nभारतात असलेल्या अजमेर येथील ख्वाजा मोइनोद्दीन चिश्ती दर्गा, मुंबईतील हाजी अली दर्गा, दिल्लीतील जामा मशीद, ताजमहल आदींबद्दल जगभरातील मुस्लिम नागरिकांना आकर्षण आहे. त्यांना भारतात आणावे. सौदी नागरिकांचे बॉलिवूड प्रेम मोठे आहे दोन्ही देशातील संबंध आणि पर्यटन वृद्धीसाठी याचा उपयोग करण्यात येईल, असे श्री. रावल यांनी सांगितले.\nजगातील मोठी मुस्लिम लोकसंख्या भारतात आहे. त्यामुळे अवघा 1 लाख 70 हजाराचा मिळणारा हज यात्रेकरू कोटा भारतासाठी अत्यल्प आहे. तो वाढवून द्यावा. प्रत्येक मुस्लिमासाठी पवित्र असलेल्या हज यात्रेकरूंची व्यवस्था करण्याचे महत्त्वपूर्ण काम टुरिस्ट कंपन्या करीत आहेत, असे गौरवोद्गारही श्री. रावल यांनी काढले.\nकार्यक्रमाला पर्यटन विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार गौतम यांच्यासह हैदर आझम, वसीम खान, मोहम्मद काझम अली खान आदी उपस्थित होते. हज यात्रा काळात आवश्यक असणाऱ्या हॉटेल, केटरिंग, प्रवासी तिकीट, पासपोर्ट, वाहन आदी सर्व सुविधा पुरविणाऱ्या कंपन्यांनी आपले दालन या फेअरमध्ये उभारले आहेत.\nनवीनतम पोस्ट मुख्यपृष्ठ थोडे जुने पोस्ट\nसोशल मीडियावर फॉलो करा...\nराज्य शासकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन पूर्ण सकारात्मक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेचा हा ब्लॉग असून केवळ प्रसारमाध्यम प्रतिनिधींना शासनाचे विशेष वृत्त वेळेत उपलब्ध व्हावे, या हेतूने हा ब्लॉग कार्यन्वित करण्यात आला आहे.\nवृत्त विशेष (800) नोकरी शोधा (32) नवी दिल्ली (30) जय महाराष्ट्र (25) . (23) दिलखुलास (17) ताज्या बातम्या (14) विशेष लेख (9)\nमहासंवाद - सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/ganesh-chaturthi?page=8", "date_download": "2019-07-21T16:02:25Z", "digest": "sha1:CWWKSR5DEDUWVQM7DPGSSJHGMPEMD6US", "length": 7878, "nlines": 101, "source_domain": "zeenews.india.com", "title": "मंगलमूर्ती मोरया News in Marathi, Latest मंगलमूर्ती मोरया news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…\nमिक्सरवर २ बदामांची सालासकट पूड करा. २० बदाम गरम पाण्यात भिजत घाला. एक तासानंतर बदाम सोला. नंतर मिक्सरवर सोललेल्या बदामाची बारीक पूड करा.\nएक किलो हरभर्यावची डाळ, दोन किलो साखर, चांगल्या प्रतीच्या गव्हाची कणिक, 20 ग्रॅम इलायची, 250 ग्रॅम साजूक तूप, मिरे पावडर.\nगणेश मिरवणुकीत वाद्यांना परवानगी\nपुण्यातल्या गणेश मंडळांसाठी आनंदाची बातमी. यंदा गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये रात्री बारानंतरही पारंपारिक वाद्य वाजवता येणार आहेत. त्याचबरोबर गणेश मंडळांवर नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांचंही गणेशोत्सवाआधी विसर्जन करण्यात येणार आहे. त्यामुळे गणेश मंडळांना यावर्षी डबल धमाका मिळालाय.\n... असा कराल अंगारकी चतुर्थीचा उपवास\nआज अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अनेक जण उपवास करतात. सायंकाळी मंगलमूर्ति श्री गणेशाची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण केले जातात. चंद्रोद्यानंतर गणपती श्लोक वाचून मगच हा उपवास सोडला जातो\nआज अंगारकी चतुर्थी... याचनिमित्तानं मुंबईतल्या सिद्धीविनायक मंदिरात जय्यत तयारी करण्यात आलीय.\nगणेशोत्सव : पोलीस सज्ज; ��ाविक मात्र चिंतेत\nगणेशोत्सवासाठी पुणं सज्ज होतंय. पण, या उत्सवावर एक ऑगस्टच्या साखळी स्फोटांचं सावट आहे. सुरक्षित गणेशोत्सव साजरा करणं हे यंत्रणेसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे.\nटिळक पंचांगानुसार काल संपूर्ण कोकणात गणेशोत्सवास सुरुवात आली आहे. अनेकांनी मंगळवारी आपल्या लाडक्या गणरायची आपल्या घरी प्रतिष्ठापना केली. यामुळे कोकणातील वातावरण मंगलमय झालंय.\nकोकणातील गणेशोत्सव खासच. अशाच गणेशोत्सवाची कोकणात सध्या लगबग सुरु आहे. एकीकडे बाप्पा दुबईला निघाले आहेत, तर दुसरीकडे संगमेश्वरमधून ऑस्ट्रेलियातल्या डार्लिंग हार्बरला मोदक निघाले आहेत.\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\n२० विषयांत पदव्या मिळवून 'लिम्का' रेकॉर्ड कायम करण्याऱ्या डॉ. जिचकरांबद्दल...\nडॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात भरतचा संताप अनावर\nशीला दीक्षित यांच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान, राष्ट्रपती, सोनिया गांधी हजर\nआजचे राशीभविष्य | रविवार | २१ जुलै २०१९\nसुरक्षेच्या कारणास्तव १०० मुलींनी सोडले वसतीगृह\n'राज्यात 288 जागांवर भाजपाच्या जागा येतील अशी तयारी करा'\nपावसाअभावी पुन्हा एकदा रेल्वेने पाणी येण्याची लातुरकरांना भीती \nमालदीवमध्ये मलायकाचा 'हॉट' अंदाज, अर्जुनची 'स्विट' कमेंट\nभाजप कार्यकारिणीला गडकरींसह महत्त्वाचे नेते अनुपस्थित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://collegecatta.com/category/biography/", "date_download": "2019-07-21T15:59:05Z", "digest": "sha1:RIOS5JQFEJFQPILQY7IIUTV3AM4UG4ZT", "length": 9000, "nlines": 60, "source_domain": "collegecatta.com", "title": "BIOGRAPHY Archives - College Catta", "raw_content": "\nदेशभक्त सुभाष चंद्र बोस यांच्याबद्दल या महत्वपूर्ण गोष्टी माहिती आहेत का\nतुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा | ही वाक्ये कानावर पडताच थोर स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस यांची आठवण होते. आज या अनोख्या व्यक्तित्वाची जीवनकथा आपण बघणार आहोत... भारतामध्ये राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीस सुभाषचंद्र बोस हे नाव अपरिचित असेल, तर कदाचित तो व्यक्ती परग्रहावरून आलेला असेल... भारतामध्ये राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीस सुभाषचंद्र बोस हे नाव अपरिचित असेल, तर कदाचित तो व्यक्ती परग्रहावरून आलेला असेल... असे म्हणण्यास कारण की त्यांच्या कार्याचा गंध आजही भारताच्या कानाकोपऱ्यात दरवळत आहे... असे म्हणण्यास कारण की त्यांच्या कार्याचा गंध आजही भारताच्या कानाकोपऱ्यात दरवळत आहे... … [Read more...] about देशभक्त सुभाष चंद्र बोस यांच्याबद्दल या महत्वपूर्ण गोष्टी माहिती आहेत का … [Read more...] about देशभक्त सुभाष चंद्र बोस यांच्याबद्दल या महत्वपूर्ण गोष्टी माहिती आहेत का\nजगप्रसिद्ध गणित शास्त्रज्ञ श्रीनिवास रामानुजन महत्वपूर्ण माहिती कार्य\nSrinivasa Ramanujan Information History Biography in Marathi गणित आणि सांख्यिकी म्हंटले की, संपूर्ण जगात काही निवडक लोकांचे नाव आदराने घेतले जाते. आपण भारतीय जरी अनभिज्ञ असलो तरी हे एक जगन्मान्य सत्य आहे की, श्रीनिवास रामानुजन हे एक सर्वश्रेष्ठ गणिती होते. तत्कालीन गणितज्ञ लिटलवुड ह्यांच्या मते श्रीनिवास रामानुजन यांची सर आयझॅक न्युटन यांच्याशी तुलना आपण करू शकतो. आणि … [Read more...] about जगप्रसिद्ध गणित शास्त्रज्ञ श्रीनिवास रामानुजन महत्वपूर्ण माहिती कार्य\nस्वातंत्र्यवीर लाला लजपत राय माहिती निबंध भाषण मराठी\nस्वातंत्र्यवीर लाला लजपत राय माहिती निबंध भाषण मराठी Lala lajpat rai information Biography in Marathi language आज आपण स्वतंत्र भारतात मोकळ्या हवेत श्वास घेत आहोत... पण ह्या मोकळ्या हवेतील श्वासासाठी किती महात्म्यानी आपले प्राण फुंकले ह्याची गिनती करणेच अशक्य आहे; राष्ट्रनिर्माणाचा अग्निकुंड सतत धगधगत राहावा म्हणून अनेकांनी ह्या अग्निकुंडात … [Read more...] about स्वातंत्र्यवीर लाला लजपत राय माहिती निबंध भाषण मराठी\nथोर समाज सुधारक बाबा आमटे महत्वपूर्ण माहिती निबंध भाषण मराठी\n“बाबा आमटे यांनी एकदा तुमच्या मनाचा ताबा घेतला कि तुम्ही पहिल्यासारखे होऊच शकत नाही” असे पु.ल. देशपांडे म्हणायचे. थोर समाज सुधारक बाबा आमटे महत्वपूर्ण माहिती निबंध भाषण मराठी कुसुमाग्रज तर बाबा आमटेंच वर्णन 'अफाट नैतिक शक्तीच धगधगणार बलाढ्य इंजिन' असं करतात. असं कोणतं वलय या माणसाला लाभलं होत जे समजून घेतल्यावर पुलंच्या वाक्याच्या प्रचिती येते. दगडांच्या … [Read more...] about थोर समाज सुधारक बाबा आमटे महत्वपूर्ण माहिती निबंध भाषण मराठी\nसमाज सुधारक भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर माहिती निबंध भाषण मराठी\nDr B.R. Ambedkar with wife Dr. Savita_Ambedkar बाबासाहेबांचा प्रवास खडतर होता, ते ज्यांच्यासाठी लढत होते त्या समाजाला शिक्षण घ्येण्याचा अधिकार नव्हता, समाजात आदराचे स्थान नव्हते... समाज सुधारक भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर माहिती निबंध भाषण मराठी मध्ये... एक दहा वर्षांचा बालक रस्त्यानं अनवाणी पायाने चालला होता; अजून मैलभर अंतर पार करायचं होत. साथीला कुणी नव्हत; सुर्य … [Read more...] about समाज सुधारक भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर माहिती निबंध भाषण मराठी\nआपला इमेल आयडी भरा आणि लेटेस्ट पोस्ट मिळावा. कॉलेज कट्टा म्हणजे माहितीचे व्यासपीठ\nदेशभक्त सुभाष चंद्र बोस यांच्याबद्दल या महत्वपूर्ण गोष्टी माहिती आहेत का\nवसंत पंचमी का साजरी करतात जाणून घ्या वसंत पंचमीचे महत्व\nगरोदरपणात बाळाची काळजी कशी घ्याल आहार माहिती मराठी\nआपला इमेल आयडी भरा आणि लेटेस्ट पोस्ट मिळावा. कॉलेज कट्टा म्हणजे माहितीचे व्यासपीठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/ipl-news-marathi/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8B-113040200013_1.htm", "date_download": "2019-07-21T15:36:24Z", "digest": "sha1:B7U7MGZNI5Q236S6WKY2BLV27XJEPLQQ", "length": 9754, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Youraj, Captionship, Ipl2013 | युवीवर कर्णधार पदाचा भार नको! | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 21 जुलै 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nयुवीवर कर्णधार पदाचा भार नको\nयुवराज सिंग एक मॅच विनर आहे. त्याच्यावर कर्णधार पदाचे ओझे असू नये. त्याने संघासाठी सामने जिंकून द्यावेत, अशीच अपेक्षा आहे, असे पुणे वॉरियर्सचे मुख्य प्रशिक्षक अॅलन डोनाल्ड यांनी म्हटले आहे.\nपुणे वॉरियर्सच्या कर्णधार पदाविषयी ‍डोनाल्ड म्हणाले, नेतृत्वासाठी अँजेलो मॅथ्यूज योग्य पर्याय आहे. आधी आपण रॉस टेलरचा विचार करीत होतो, परंतु तो केवळ 12 सामन्यांसाठी उपलब्ध आहे. त्यानंतर तो इंग्लंडला जाईल. सातत्याच्या दृष्टीने मॅथ्युजला जबाबदारी देणे चांगले आहे. मी त्याच्याशी चर्चा केली असून, तो नेतृत्वासाठी आतुर आहे.\nटीम इंडियात 'यंगिस्तान'चा उदय\nभारताचा ऐतिहासिक विजय, ऑस्ट्रेलियास व्हाईट वॉश\nदिल्लीत ऑस्ट्रेलियास गवसला आशेचा किरण\nनाथन लियोनच्या धक्क्यांनी भारत बॅकफूटवर\nचीनचा मैत्रिचा हात, भारताची सावध भूमिका\nयावर अधिक वाचा :\nहे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...\nआयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...\nमुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...\nयुवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...\nवर्ल्ड क�� 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...\nइंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...\nगुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना \nजागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...\nब्रायन लाराला काय झाले \nजागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...\nआता पत्नी आणि प्रेयसींच्या दौऱ्याच्या खर्चाची माहिती मागवली\nविश्वचषकातील पराभवानंतर बीसीसीआयचं कामकाज पाहणाऱ्या, सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त ...\nसलग तीन टर्म दिल्लीच्या मुख्यमंत्री होणाऱ्या त्या एकमेव ...\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित (81) यांचं आज निधन झालं. शीला दीक्षित 1998-2013 ...\nसहा राज्यात नव्या राज्यपालांची नियुक्ती\nउत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालसह एकूण सहा राज्याच्या नव्या राज्यपालांची ...\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन\nनवी दिल्ली: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांचं निधन झालं ...\nसोनभद्र: प्रियंका गांधी यांना विश्रामगृहातच भेटून पीडितांनी ...\nकाँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांची अखेर उत्तर प्रदेशातील सोनभद्र हिंसाचारातील ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://egnews.in/marathi-news/13-point-roster-ends-reservation/", "date_download": "2019-07-21T15:41:08Z", "digest": "sha1:BVAJFWP5EVXIYKXW3EEOT4TG45VIUDES", "length": 14140, "nlines": 54, "source_domain": "egnews.in", "title": "१३ पॉईंट रोस्टर : आरक्षण संपवण्याचा मोदि सरकारचा केविलवाणा प्रयत्न..", "raw_content": "\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी 'नौटंकी'च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर 'जनावरांचा मोर्चा'\n१३ पॉईंट रोस्टर : आरक्षण संपवण्याचा मोदि सरकारचा केविलवाणा प्रयत्न..\nसंविधानाच्या अनुच्छेद 16(ड) नुसार अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागास जाती ह्यांना सरकारी नोकरीत आरक्षणाची तरतूद ठेवली गेली आहे.त्यानुसार विश्वविद्��ालय आणि महाविद्यालयात प्राध्यापकांची भरती करताना रोस्टर पद्धतीचा वापर केला जातो.हि पदे भरताना एससी,एसटी आणि ओबीसी ह्यांना त्यांच्या संविधानिक आरक्षणानुसार राखिव जागेच्या संख्येचा मापदंड ठरविण्यात येतो.त्यासाठी संपुर्ण विश्वविद्यालयात वा महाविद्यालयात प्रत्येक 200 पदांच्या भरतीत अनुसूचित जमातीला त्यांच्या 7.5% आरक्षणानुसार 15 जागा,अनुसूचित जातींना त्यांच्या 15% आरक्षणानुसार 30 जागा आणि ओबीसींना त्यांच्या 27% आरक्षणानुसार 54 जागा व अनारक्षित जागेसाठी 50.5% नुसार 101 असा कोटा ठरविण्यात आला. ह्या “200 पॉइंट रोस्टर”नुसारच आजपर्यंत प्राध्यापक भरतीची प्रक्रिया चालत होती.परंतु आरक्षण हे समूळ नष्ट व्हावे ह्यासाठी”200 पॉईंट रोस्टर”च्या ऐवजी “13 पॉईंट रोस्टर” सारखी अन्यायपूर्वक पद्धत अंमलात आणली गेली आहे.\n“13 पॉईंट रोस्टर” च्या अंमलबजावणीत “200 पॉईंट रोस्टर” प्रमाणे संपुर्ण महाविद्यालय हे निकष म्हणून न धरता महाविद्यालयातील ठराविक विभाग हा निकष म्हणून धरला आहे.13 पॉईंट रोस्टर नुसार जर कुठल्या विभागात 15 जागा निघाल्या तर अग्रक्रमानुसार चौथी जागा ओबीसीसाठी,सातवी जागा एससी साठी आणि चौदावी जागा एसटी साठी राखीव असेल. इतर सर्व जागा ह्या अनारक्षित असतील.म्हणजेच ओबीसीची,एससी आणि एसटीची जागा भरायची असेल तर अनुक्रमे 4,7 आणि 14 जागांची भरती निघणं गरजेचं आहे.परंतु कोणीही सांगू शकेल एका वेळेस एका विभागात इतक्या जागा निघत नाहीत. जरी निघाल्या तरी ब्राह्मण्यवादी मंडळी त्या जागा एका वेळेस तीनच निघतील ह्याची नेटाने काळजी घेतील, जेणेकरून राखिव जागा ह्या कधीच भरल्या जाणार नाही.\nवेळेत संधी मिळाली कि गुणवत्ता बहरून येते आणि तीच संधी सतत नाकारत राहीली तर असलेली गुणवत्ता नष्ट होते”.ह्या तत्वाला आधार मानून घटनाकारांनी हजारो वर्षांपासून जे जातीय घटक शिक्षण,नोकरीपासून वंचित होते अशा घटकांना आरक्षणामार्फत ते देऊ केलं. कालपर्यंत जो बहुजन गावकुसाबाहेर राहत होता, कातडी सोलत होता, अतिशूद्र होता तोच आता आरक्षणाचा फायदा घेऊन आपल्या खांद्याला खांदा लावून बसणार ही गोष्टच मुळात ब्राम्हण्यवाद्यांना सहन होणारी नव्हती.परिणामी लगेचच आरक्षण नष्ट करण्याचे षडयंत्र सुरु झाले,आणि त्याची यशस्वी घौडदौड आज आपल्याला “13 पॉइंट रोस्टर”च्या स्वरूपात पहायला मिळते.\n“राखीव जागा ह्या गुणवत्तेला पर्याय आहेत”ह्या जाणीवपूर्वक अपप्रचाराने ह्या आरक्षण विरोधी षडयंत्राची सुरुवात करण्यात आली.50% मिळवणारा राखिव जागेतला विद्यार्थी हा 80% गुण मिळवणाऱ्या खुल्या प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांपेक्षा कसा पुढे जातो ह्याबद्दल मुद्दाम विष पसरविण्यात आलं.दुसऱ्या बाजूला आपल्याच समाजव्यवस्थेने तो 50% मिळविणारा विद्यार्थी ज्या समाजातून येतो त्या समाजाला हजारो वर्षे चातुर्वर्ण आणि जातिव्यवस्थेच्या भीषण अन्यायामुळे कसं शिक्षणापासून,प्रतिष्ठापूर्वक जगण्यापासून वंचित ठेवलं हे सोयीस्कर पणे लपवलं जातं.\nसंविधान अंमलबजावणीपासून ते आजतागायत स्टॅटिस्टिक तपासून पाहिलं तर लक्षात येईल कि राज्यशासन आणि केंद्रशासनातील वर्ग-1 आणि वर्ग-2 ची राखीव जागांवरील पदे ही जाणीवपूर्वक ब्राम्हण्यवाद्यांकडून रिक्त ठेवली जातात.फक्त 1989 साली एक अपवाद घडला होता.1989 पर्यंत असा पायंडा पडला होता कि जर 3 वर्षाच्या आत राखीव जागा भरल्या गेल्या नाही तर त्या राखीव जागांच रूपांतर खुल्या प्रवर्गात होत असत, परिणामी राखीव जागा ह्या जाणीवपूर्वक रिक्त ठेवून 3 वर्षांनी त्यावर खुल्या प्रवर्गातील उमेदवार भरले जातं होते.परंतु हि गोष्ट लक्षात आल्यावर तत्कालीन प्रधानमंत्री व्ही.पी.सिंघांनी ह्या राखिव जागा जर 3 वर्षांपर्यंत रिक्त राहिल्या तर त्या तशाच पुढे चालत राहाव्यात आणि संबंधित खात्याने अपुऱ्या मनुष्यबळाने ते खातं चालवावं असा जीआरच काढला.परिणामी त्या काळात थोड्या फार जागा भरल्या गेल्या.परंतु नंतर परिस्थिती परत जैसे थे वरच येऊन धडकली.आजही आपल्याला दिसून येईल कि वर्ग-1,वर्ग-2,वर्ग-3 मध्ये प्रवेशासाठी दिरंगाई आणि वर्ग-4 मध्ये जास्तीत जास्त मागासवर्गीय जाती-जमातींचा भरणा असतो.आरक्षण नष्ट करण्याचं विस्तारित संकट आज “13 पॉइंट रोस्टर”च्या रूपात आज सर्व बहुजनांसमोर येऊन ठेपले आहे.\nजोपर्यंत जातीव्यवस्था ब्राह्मण्यवाद्यांच्या कातडीखाली जिवंत आहे तोपर्यंत भारतीय संविधानाने प्रत्येक बहुजनाला आरक्षणचं संरक्षण कवच दिलं आहे. संविधानिक आरक्षण हा ह्या देशातील बहुजनांचा श्वास आहे. सरकारच्या कचखाऊ युक्तिवादामुळे “200 पॉईंट रोस्टर” च्या बाजूने केलेलं हे अपिल सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही आहे.सरकार हे जर जाणीवपूर्वक करत नसेल तर ताबडतोब अध्यादेश का���ून “200 पॉईंट रोस्टर” पद्धत हि पुर्वव्रत केली पाहिजे.अथवा बहुजनांचा राग जर अनावर झाला तर येणाऱ्या काळात भयंकर मोठी किंमत ह्या सरकारला चुकवावी लागेल.\nआमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .\nराफेल व्यवहारात मोदींची हेराफेरी, नवीन कागदपत्रे समोर\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी ‘नौटंकी’च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘जनावरांचा मोर्चा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/2475", "date_download": "2019-07-21T16:07:21Z", "digest": "sha1:7ZFT7HHNVEXLUDXCH4R4M5ICIAZVWLLF", "length": 17362, "nlines": 91, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "जे.एन. यु. : संघर्षाचे स्पष्टीकरण | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nजे.एन. यु. : संघर्षाचे स्पष्टीकरण\nविद्यापीठे ही आधुनिक युगात विचारमंथनाची केंद्रे म्हणून ऐतिहासिकदृष्ट्या पुढे आली. विद्यापीठीय शिक्षणाने विशेषत: समाजशास्त्रे व मानव्यविद्या या शाखांनी अनेक पिढ्यांचे प्रबोधन केले आहे. जेव्हा ब्रिटिशांनी मुंबई, मद्रास व कोलकाता येथे १८५० च्या दशकात विद्यापीठे स्थापली तेव्हा त्यामागे त्यांचा उद्देश – लॉर्ड मॅकॉलेच्या शब्दांत – ‘भारतीय वंशाचे मात्र आधुनिक ब्रिटिश विचारांचे पुरस्कर्ते तयार करणे’ हा होता आणि त्याने ब्रिटिश शासनव्यवस्थेला कारकून पुरवले. कालांतराने, भारतीयांनी स्वत:ची सुटका त्या वसाहतवादी जोखडातून करवून घेतली, पण ब्रिटिशांच्या साम्राज्यवादाविरुद्ध उभे राहिलेले सर्व तत्कालीन राष्ट्रवादी नेते हे विद्यापीठीय शिक्षण घेतलेले बुद्धिजीवी होते. विद्यापीठांकडे नेहमीच आधुनिकतेचा प्रसार करणाऱ्या संस्था म्हणून पाहिले गेले. म्हणूनच सर सय्यद अहमद खान यांनी स्थापलेले अलिगढ मुस्लिम विद्यापीठ असो किंवा पंडित मदनमोहन मालवीय यांनी स्थापन केलेले ‘बनारस हिंदू विद्यापीठ’- दोन्ही ठिकाणांहून वसाहतवादाविरुद्ध आवाज बुलंद करण्यात आला. विद्यापीठांमध्ये नव्या विचारांना प्रोत्साहन दिले जाते, त्यावर विचार होतो, वाद-प्रतिवाद होतात, विद्यार्थी व शिक्षक यांच्या परस्पर सहमतीने टाकाऊ विचार बाद केले जातात. सम��जभान असलेली विद्यापीठीय शिक्षणाची परंपरा स्वातंत्र्योत्तर भारतातही चालू राहिली. इंदिरा गांधी यांनी ‘जवाहरलाल नेहरू विद्यापीठा’ची (जेएनयु) स्थापना १९७० मध्ये केली. ते विद्यापीठ सामाजिक-राजकीय जाण व भान निर्माण करण्यात अग्रेसर राहिले आहे. अशा केंद्रीय विद्यापीठांत समाजातील सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना सुरक्षित व आश्वस्त करणारे वातावरण असते. अशा विद्यापीठांत जेथे विद्यार्थ्यांना त्यांचे मत परखडपणे मात्र सामंजस्याने मांडण्याची मुभा आहे त्यावर हल्ला करून, तेथे ‘देशभक्तीची विश्वासार्हता’ पटवण्याचे बेगडी प्रदर्शन करून वेठीस धरण्यात येते; तेव्हा केंद्रीय विद्यापीठांच्या स्वायत्ततेबद्दल व भवितव्याबरोबरच ‘लोकशाही मार्गाने’ निवडून आलेल्या सरकारबद्दलही मूलभूत प्रश्न तयार होतात.\nकन्हैया कुमार या ‘जेएनयु’तील विद्यार्थी-प्रतिनिधी मंडळाच्या निवडून आलेल्या अध्यक्षाला ‘राष्टद्रोहा’च्या आरोपाखाली अटक करण्यात आली. डाव्या विद्यार्थी संघटनांतील अन्य काही सदस्यांवर फौजदारी खटले भरण्यात आले. विद्यापीठातील वातावरण तंग व भीतिदायक झाले होते. ‘अभाविप’च्या सदस्यांचा उद्दामपणा एवढा शिगेला पोचला आहे, की डाव्या विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांना ते खुलेपणाने धमकी देत आहेत, ‘विद्यापीठाच्या बाहेर तर पडून बघा, गोळ्या घालू तुम्हाला\nकन्हैया कुमार हा ‘एआयएसएफ’ (AISF) या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (CPI) विद्यार्थी संघटनेचा सदस्य आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा ‘आझाद काश्मीर’च्या भूमिकेला पाठिंबा नाही – त्यामुळे त्यांच्या विद्यार्थी संघटनेचा सदस्य तशी मागणी करणे अशक्य आहे. कन्हैया कुमार हा ‘जेएनयुएसयु’ (JNUSU) या विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा निवडलेला अध्यक्ष आहे आणि विद्यापीठात होणाऱ्या कार्यक्रमांना हजेरी लावणे हा त्याच्या कामाचा भाग आहे. वादग्रस्त ‘डेमॉक्रेटिक स्टुडंट्स युनियन’ ‘डीएसयु’ - (DSU) या विद्यार्थी संघटनेने त्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते आणि त्यांना ‘जेएनयु’मधील काश्मिरी विद्यार्थ्यांचा पाठिंबा आहे. मात्र आजवर त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमामुळे ‘जेएनयु’ परिसरात किंवा अन्यत्र कोठेही, कोणत्याही प्रकारची हिंसक घटना घडलेली नाही. भारतीय राज्यघटनेने सर्वांना बहाल केलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यांनाही लागू आहे (हिंसेचा अवलंब न करता). काश्मिर हा भारताचा अविभाज्य भाग नसून भारतनियंत्रित एक स्वायत्त प्रदेश आहे. (या विषयावर आणखी सखोल माहितीसाठी ए.जी. नुराणी यांचे ‘द काश्मीर डिस्प्युट’ हे पुस्तक वाचावे. नुराणी हे राज्यघटनेचे ज्येष्ठ अभ्यासक व कायदेपंडित मानले जातात.)\nकन्हैया कुमार विरुद्ध लावलेले राष्ट्रद्रोहाचे कलम तर्कसुसंगत नाही. भारतीय दंडविधानाचे ‘कलम १२४ – अ’ राष्ट्रद्रोहाबद्दल भाष्य करताना म्हणते, की अगदी सरकारविरूद्ध व्यक्त केलेले मतसुद्धा ‘राष्ट्रद्रोह’ ठरवला जाऊ शकत नाही व फौजदारी गुन्हा ठरत नाही. प्रख्यात कायदेपंडित फली नरिमन यांनी नमूद केले आहे, की राज्यघटनेने ‘कलम १९(१)’ अंतर्गत बहाल केलेले अभिव्यक्तिस्वातंत्र्य अतिशय जाणीवपूर्वक रीत्या ‘राष्ट्रद्रोहा’चा मुद्दा वगळते, कारण सरकारने त्याचा उपयोग त्यांच्या विरूद्धचा आवाज दाबून टाकण्यासाठी करू नये म्हणून\nहे लक्षात घेणे गरजेचे आहे, की जरी चार दशकांहून अधिक काळ ‘जेएनयु’मध्ये डाव्या विद्यार्थी संघटनांचे वर्चस्व असले; तरी तेथील मूलभूत उदारमतवादी वातावरणामुळेच भिन्न प्रकारच्या राजकीय व वैचारिक भूमिका असलेल्या संघटना तेथे बस्तान मांडून आहेत. अगदी ‘अभाविप’सुद्धा\n’ हा विचारही मनात येतो. राष्ट्र ही केवळ संकल्पना आहे. अगदी मोजके अपवाद वगळता कोणत्या देशाची सीमा कोठे सुरू होते व कोठे संपते, हे सांगणे कठीण आहे. राष्ट्र ही एक रचनात्मक संकल्पना आहे; ज्यात लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. भारतातच नाही, तर जगातील कोणत्याही देशात एकजिनसी मानवसमूह सापडणे अशक्य आहे. आधुनिक काळातील राष्ट्रांना भिन्न विचारांच्या लोकांना सामावून घेणे कायमच अवघड प्रश्न निर्माण करते आणि परिस्थितीनुसार आवश्यकता भासल्यास सार्वत्रिक शांततेच्या दृष्टिकोनातून त्यांना त्यांचा दावा असलेला भूभाग सोडून द्यावा लागला आहे. उदाहरणार्थ, स्पेनमधील कातालोनिया किंवा ब्रिटनमधील स्कॉटलंड. असहमती नोंदवण्यासाठी केलेल्या हिंसेवर नेहमी टीका केली जाते; मात्र राष्ट्रवादाच्या बुरख्याआड व धार्मिक द्वेषाने केलेली हिंसा समर्थनीय व स्वागतार्हसुद्धा ठरते ही विसंगती आहे.\nएजाज अहमद यांनी एका ठिकाणी असे म्हटले आहे, की ‘प्रत्येक देश स्वत:च्या अशा एकाधिकारशाहीला पात्र असतो\n(भाषांत��� : यशराज गांधी)\nएशियाटिक लायब्ररीमध्ये मुंबई संशोधन केंद्र\nसंदर्भ: एशियाटीक सोसायटी, वाचनालय\nटेकड्या बेरंगी होऊ नयेत म्हणून ... स्थळ चतुःशृंगी, पुणे\nसतीश नाईक नावाचा झपाटलेला...\nसंदर्भ: चित्रकार, सतीश नाईक, प्रभाकर कोलते, दृश्‍यकला, चिन्‍ह नियतकालिक\nजेएनयु आणि मराठी विद्यार्थी\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/2019/01/blog-post_91.html", "date_download": "2019-07-21T14:42:22Z", "digest": "sha1:456OZGDOTPYO7WWWXAB45G544QXZYLJD", "length": 10675, "nlines": 97, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "महाराष्ट्राच्या १४ एनएसएस स्वयंसेवकांचा राजपथ पथसंचलनासाठी दिल्लीत सराव | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ब्लॉगवर आपले स्वागत आहे...\nमहाराष्ट्राच्या १४ एनएसएस स्वयंसेवकांचा राजपथ पथसंचलनासाठी दिल्लीत सराव\nDGIPR ७:१८ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत\nनवी दिल्ली, दि. 8 : प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथ संचलनासाठी महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) 14 आणि गोव्यातील 2 असे एकूण 16 विद्यार्थी- विद्यार्थिनी दिल्लीत सराव करीत आहेत.\nयावर्षी प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथसंचलनासाठी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयांतर्गत एनएसएस सराव शिबिराला येथील चाणक्यपुरी भागातील इंटरनॅशनल यूथ होस्टेल येथे 1 जानेवारी पासून सुरुवात झाली आहे. देशभरातील 15 विभागांमधून एकूण 200 एनएसएस स्वयंसेवक या शिबिरात सहभागी झाले आहेत. पुणे विभागात समावेश असणाऱ्या महाराष्ट्रातून 7 विद्यार्थी आणि 7 विद्यार्थिनी तर गोव्यातून प्रत्येकी 1 विद्यार्थी आणि 1 विद्यार्थिनी असे एकूण 16 स्वयंसेवक या शिबिरात सराव करीत आहेत.\nमहाराष्ट्राच्या चमूत पुणे जिल्ह्यातील बारामती येथील विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा अक्षय जगदाळे, पुणे येथील सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एण्ड सायन्स, नऱ्हे महाविद्यालयाचा दर्पेश डिंगर, पुणे येथील के बी जोशी इन्स्टिट्यूट ऑफ आयटी महा���िद्यालयाची श्रद्धा वंजारी, दौंड तालुक्यातील वरवंड येथील एकनाथ सीताराम महाविद्यालयाची पूजा पेटकर, अकोला जिल्ह्यातील अकोट येथील श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा सागर लापुरकर, मुंबईतील माटुंगा येथील आर. ए. पोदार महाविद्यालयाचा सुमंत मोरे, मुंबईतील अंधेरी येथील ठाकुर विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा आदर्श चौबे, नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ कला, विज्ञान वाणिज्य महाविद्यालयाचा पुष्पक जगताप, नागपूर जिल्ह्यातील साकोली येथील एस. बी. के. महाविद्यालयाची भूमेश्वरी पूरमकर, मुंबई येथील उषा मित्तल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी महाविद्यालयाची हिमाद्री पांड्या, मुंबई येथील एम एल डहाणूकर महाविद्यालयाची शिवानी गोखले, पुसद येथील वत्सलाबाई नाईक महाविद्यालयाची पूजा केवटे, नागपूर येथील शंकरनगर परिसरातील लाड महाविद्यालयाची श्रुती जांभुळकर यांचा समावेश आहे.\nयासोबतच गोव्यातील मान्द्रे महाविद्यालयाचा नितीन नाईक आणि पोरवोरीम येथील विद्या प्रबोधिनी महाविद्यालयाची सुविद्या नाईक या विद्यार्थिनींचा या चमुत समावेश आहे.\nप्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथसंचलनासाठी एकूण 200 पैकी 148 विद्यार्थी विद्यार्थिनींची निवड करण्यात येणार आहे. त्यात महाराष्ट्र व गोव्यातील सर्वच म्हणजे 16 विद्यार्थी विद्यार्थिनींची निवड होईल, असा विश्वास महाराष्ट्राच्या चमूचे समन्वयक तथा निफाड (जि.नाशिक) येथील के.जी.डी.एम. महाविद्यालयाचे प्राध्यापक रविंद्र अहिरे यांनी व्यक्त केला.\nराष्ट्रपती राम नाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे एनएसएस स्वयंसेवक भेटणार असून यावेळी सादर होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील स्वयंसेवकांची निवड नक्की होईल, असा विश्वास प्रा. रविंद्र अहिरे यांनी व्यक्त केला.\nमहाराष्ट्र एनएसएसची गौरवशाली परंपरा\nप्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथसंचलनात राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे नेतृत्त्व करण्याचा बहुमान महाराष्ट्राच्या सोपान मुंडे, खूशबु जोशी आणि आसीफ शेख यांनी मिळविला आहे.\nनवीनतम पोस्ट मुख्यपृष्ठ थोडे जुने पोस्ट\nसोशल मीडियावर फॉलो करा...\nराज्य शासकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन पूर्ण सकारात्मक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणव��स\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेचा हा ब्लॉग असून केवळ प्रसारमाध्यम प्रतिनिधींना शासनाचे विशेष वृत्त वेळेत उपलब्ध व्हावे, या हेतूने हा ब्लॉग कार्यन्वित करण्यात आला आहे.\nवृत्त विशेष (800) नोकरी शोधा (32) नवी दिल्ली (30) जय महाराष्ट्र (25) . (23) दिलखुलास (17) ताज्या बातम्या (14) विशेष लेख (9)\nमहासंवाद - सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.aptoide.com/store/eduapps/apps?sort=downloads", "date_download": "2019-07-21T15:30:10Z", "digest": "sha1:DZAJFR5DE6WS2DRBHBGBL3GQ4SRSWHES", "length": 3998, "nlines": 113, "source_domain": "mr.aptoide.com", "title": "Aptoide Mobile", "raw_content": "\neduapps स्टोर वरील अव्वल अॅप्लीकेशन्स\nडाउनलोड्स: 500k - 3M 1 आठवडे आधी\nडाउनलोड्स: 50k - 250k 2 दिवस आधी\nडाउनलोड्स: 50k - 250k 1 दिवस आधी\nडाउनलोड्स: 25k - 50k 1 महिने आधी\nडाउनलोड्स: 25k - 50k 2 वर्षे आधी\nडाउनलोड्स: 25k - 50k 1 महिने आधी\nडाउनलोड्स: 25k - 50k 4 वर्षे आधी\nडाउनलोड्स: 25k - 50k 1 आठवडे आधी\nडाउनलोड्स: 25k - 50k 2 आठवडे आधी\nडाउनलोड्स: 5k - 25k 1 आठवडे आधी\nडाउनलोड्स: 5k - 25k 1 आठवडे आधी\nडाउनलोड्स: 5k - 25k 1 महिने आधी\nडाउनलोड्स: 5k - 25k 1 वर्ष आधी\nडाउनलोड्स: 5k - 25k 1 महिने आधी\nडाउनलोड्स: 5k - 25k 3 आठवडे आधी\nडाउनलोड्स: 5k - 25k 1 आठवडे आधी\nडाउनलोड्स: 5k - 25k 4 दिवस आधी\nडाउनलोड्स: 5k - 25k 2 आठवडे आधी\nडाउनलोड्स: 5k - 25k 2 दिवस आधी\nडाउनलोड्स: 5k - 25k 5 दिवस आधी\nडाउनलोड्स: 5k - 25k 4 वर्षे आधी\nडाउनलोड्स: 5k - 25k 1 आठवडे आधी\nडाउनलोड्स: 5k - 25k 10 महिने आधी\nडाउनलोड्स: 5k - 25k 1 वर्ष आधी\nडाउनलोड्स: 5k - 25k 1 महिने आधी\nडाउनलोड्स: 5k - 25k 4 वर्षे आधी\nडाउनलोड्स: 5k - 25k 4 वर्षे आधी\nडाउनलोड्स: 5k - 25k 1 आठवडे आधी\nडाउनलोड्स: 5k - 25k 2 वर्षे आधी\nडाउनलोड्स: 5k - 25k 1 आठवडे आधी\nचांगले अॅप स्टोर आपणांस देण्यासाठी आम्ही कुकीज वापरतो ह्या साइटला ब्राऊझ करुन आपण त्यास मान्यता देत आहात, तेव्हा त्याबाबत जास्त माहिती जाणुन इथे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/254041.html", "date_download": "2019-07-21T15:41:39Z", "digest": "sha1:LWVN2VLNFIDHBMZLNZSYSESL4XWERJMT", "length": 15244, "nlines": 184, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "मुंबईमध्ये पाणी साठले त्या वेळी तुम्ही कुठे होतात ? - राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या नेत्यांना फटकारले - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > मुंबईमध्ये पाणी साठले त्या वेळी तुम्ही कुठे होतात – राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या नेत्यांना फटकारले\nमुंबईमध��ये पाणी साठले त्या वेळी तुम्ही कुठे होतात – राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या नेत्यांना फटकारले\nपक्ष वाढण्यासाठी नव्हे, तर समाजहितासाठी काम करणारे नेते हवेत लोकांसाठी काही कारायला हवे, हे काँग्रेसनेत्यांना माहीत आहे कुठे लोकांसाठी काही कारायला हवे, हे काँग्रेसनेत्यांना माहीत आहे कुठे केवळ स्वतःची खळगी भरण्याचा कुसंस्कार गेली अनेक वर्षे त्यांच्यावर झाला आहे \nमुंबई – लोकांना साहाय्य करणे आपले काम आहे. पक्ष वाढवायचा असल्यास लोकांच्या साहाय्याला रस्त्यावर उतरले पाहिजे, जर तुम्ही त्यांना साहाय्य केले नाही, तर पक्ष कसा वाढेल मुंबईकरांना साहाय्य करण्यासाठी तुम्ही रस्त्यावर उतरायला हवे होते. सर्वसामान्य लोकांना साहाय्याचा हात द्यायला हवा होता. मुंबईमध्ये पाणी साठले, त्या वेळी लोकांना साहाय्याची आवश्यकता होती. त्या वेळी तुम्ही कुठे होतात मुंबईकरांना साहाय्य करण्यासाठी तुम्ही रस्त्यावर उतरायला हवे होते. सर्वसामान्य लोकांना साहाय्याचा हात द्यायला हवा होता. मुंबईमध्ये पाणी साठले, त्या वेळी लोकांना साहाय्याची आवश्यकता होती. त्या वेळी तुम्ही कुठे होतात अशा शब्दांत राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या नेत्यांना फटकारले. ४ जुलै या दिवशी शिवडी येथील न्यायालयात खटल्याच्या सुनावणीसाठी आले असतांना त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची संवाद साधला. या वेळी काँग्रेसचे मुंबई येथील नेते उपस्थित होते.\nCategories महाराष्ट्र, राष्ट्रीय बातम्याTags काँग्रेस, नैसर्गिक आपत्ती, राहुल गांधी Post navigation\nकर्नाटकातील कारागृहांत असलेल्या अल्पसंख्यांक बंदीवानांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणार – राज्य अल्पसंख्यांक आयोग\n‘आपण ऋषींचे वंशज आहोत’, असे भारतीय संस्कृती मानते \nमंगळूरू (कर्नाटक) येथे गायीवर बलात्कार करणार्‍या धर्मांधाला पकडून देणार्‍या हिंदूंनाच अटक \nपतीच्या वागणुकीमुळे सर्वाधिक ताण येतो – सर्वेक्षणात ४६ टक्के महिलांचे मत\nआध्यात्मिक शक्तीने समस्या सोडवणार असल्याचे सांगून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईत महिलेला अटक\nदेहलीमध्ये ६०० कोटी रुपयांचे ‘हेरॉईन’ जप्त\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा ���त्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=103%3A2009-08-05-07-14-08&id=252907%3A2012-09-30-12-32-29&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=116", "date_download": "2019-07-21T15:30:43Z", "digest": "sha1:OG7FSPXRMNOXGZGYGCLJNZP3TEEQNVQA", "length": 21719, "nlines": 12, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "आयोजन आणि ध्वनिचित्रमुद्रण", "raw_content": "\nरविराज गंधे ,सोमवार, १ ऑक्टोबर २० १२\nअलीकडे घरगुती असो वा सार्वजनिक असो, कार्यक्रमांची संख्या वाढू लागली आहे आणि तो कार्यक्रम इव्हेन्ट व्हावा, असे सर्वानाच वाटू लागले आहे. अशा कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्यांना आज मोठी मागणी आहे.\nदूरचित्रवाणीवर विविध विषयांवरील निरनिराळ्या प्रकारचे विविध कार्यक्रम प्रसारित होत असतात. मालिका टॉक शो, चॅट शो, क्वीझ प्रोग्राम, ट्रॅव्हल-हेल्थ-रेसिपी शोज्, नाच-गाण्यांच्या स्पर्धाचे रिअ‍ॅलिटी शोज् इत्यादी. गेल्या काही वर्षांपासून अनेक दूरचित्रवाणी वाहिन्या नानाविध प्रकारच्या इव्हेन्टस्चं आयोजन करून ते ध्वनिचित्रमुद्रित करून त्याचं प्रसारण करीत असतात. पूर्वी सत्कार किंवा पुरस्कार वितरण समारंभ हे विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन साधेपणानं किंवा चांगल्या नेटकेपणानं साजरे व्हायचे. त्याचा खर्चही हॉलचं भाडं, हार-तुरे किंवा चहा-पाण्याचा खर्च इतकाच असायचा. त्याची वर्तमानपत्रात फोटोसह बातमी यायची, परंतु तो सोहळा टीव्हीवर दिसावा असा आग्रह किंवा प्रतिष्ठेचा प्रश्न नव्हता. आज मात्र चॅनेल-आयोजक अन् प्रायोजक यांनी धार्मिक सण-उत्सव-समारंभाचं मार्केटिंग करण्यासाठी इव्हेन्टमध्ये त्याचं रूपांतर केलं आहे. त्यामुळे बहुतेक पुरस्कार वितरण समारंभ, सत्कार- उद्घाटन सोहळे हे दणक्यात भव्यदिव्य अन् आकर्षक स्वरूपाने सादर होऊ लागले. समारंभाचं थेट प्रक्षेपण दूरचित्रवाणीवर जर लाइव्ह होत असेल तर दुधात साखर अशा प्रकारच्या इव्हेन्ट्सचं आयोजन कसं केलं जातं अशा प्रकारच्या इव्हेन्ट्सचं आयोजन कसं केलं जातं या संदर्भातील माहिती माध्यमकर्मी तसंच इव्हेन्ट मॅनेजमेंटचं काम माध्यमा���साठी करू इच्छिणाऱ्यांना उपयुक्त ठरू शकेल.\nइव्हेन्टचं एखाद्या सभागृहात किंवा खुल्या मैदानावर सादर करण्यासाठी करावं लागणारं आयोजन आणि आयोजित केलेल्या इव्हेन्टचं ध्वनिचित्रमुद्रण आणि प्रसारण हे दोन स्वतंत्र भाग असतात. हे काम पाहणारे दोन्ही विभाग आणि इतर अनेक छोटे-मोठे कार्यक्रमनिर्मितीचे तांत्रिक विभाग- व्यवस्थापन विभाग स्वतंत्रपणे परंतु एकमेकांना पूरक अशा पद्धतीने इव्हेन्टसाठी काम करीत असतात. या सर्व विभागांमध्ये एक समन्वय आणि सुसूत्रता असणं अत्यंत गरजेचं असतं. इव्हेन्ट डायरेक्टर- मॅनेजर यांच्याशी सतत संपर्क अन् संवाद असणं आवश्यक असतं. किंबहुना हाच इव्हेन्ट्सच्या आयोजन अन् प्रसारण प्रक्रियेचा प्राण असतो, असं म्हटल्यास अतिशयोक्ती होऊ नये. कारण हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये सादर केल्या जाणाऱ्या सोहळ्याच्या आयोजनात काही चुका झाल्यास तिथं दुरुस्तीस जागा नसते. टेलिव्हिजन चॅनेलवर प्रसारित होणारे बहुसंख्य इव्हेन्ट्स हे पुरस्कार वितरण किंवा सन्मान प्रदान करण्यासाठी आयोजित केले जातात. या वितरणादरम्यान नाच-गाणी, विनोदी प्रहसन, छोटय़ा मुलाखती, जादूचे किंवा स्टन्टचे प्रयोग इत्यादी करमणुकीचे कार्यक्रम सादर होतात. एकूण इव्हेन्टची संकल्पना आणि सादरीकरण हे साधारणपणे प्रायोजकांना अभिप्रेत असलेलं त्या कार्यक्रमाचं स्वरूप अन् हेतू लक्षात घेऊन चॅनेलकडून केलं जात. अर्थातच यामध्ये प्रायोजकांच्या उत्पादनाचं प्रमोशन अन् ब्रॅन्डिंगची पूर्ण काळजी घेतली जाते. असं असलं तरी चॅनेलचे निर्माते-दिग्दर्शक-कलाकार नावीन्यपूर्ण कल्पना राबवून इव्हेन्ट जास्तीत जास्त मनोरंजक, आकर्षक अन् प्रेक्षणीय करीत असतात. याव्यतिरिक्त दिवाळी, गणपती विसर्जन, नवरात्रीचे सण, होळी, पंढरीची वारी आदी अनेक सण-उत्सवांचे ‘इव्हेन्ट’ म्हणून प्रक्षेपण चॅनेल्स करीत असतात. हे सण-उत्सव सार्वजनिकरीत्या जसे साजरे होतात तसे दाखविले जातात. अलीकडे प्रायोजकांना प्रत्येक गोष्टीत इव्हेन्ट दिसत असल्यानं वर्षभर प्रेक्षकांना इव्हेन्टची मेजवानी मिळत राहते. आपल्याकडे करमणुकीच्या कार्यक्रमांची नेमकी स्पष्ट कल्पना रुजली नसल्याने नेमकं कशाला इव्हेन्ट म्हणायचं हा मोठाच प्रश्न आहे.\nइव्हेन्टच्या आयोजनात इव्हेन्ट मॅनेजर, इव्हेन्ट डायरेक्टर आणि प���रायोजक यांची कळीची भूमिका असते. इव्हेन्ट मॅनेजर हा प्रामुख्यानं सोहळ्याच्या आयोजनाची प्राथमिक आणि महत्त्वाच्या मुख्य बाबींची पूर्तता करण्याचे काम करीत असतो. यामध्ये सभागृहाच्या जागेचं आरक्षण, तेथील सोयी-सुविधांची पाहणी, कार्यक्रमासाठी आवश्यक असलेल्या पोलीस, वाहतूक, अग्निशमन, करमणूक इत्यादी सरकारी खात्यांच्या परवानग्या मिळवणे. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका, सन्मानचिन्ह, बॅनर-फ्लेक्स इत्यादी तयार करवून घेणे, व्ही. आय. पी. गेस्ट, सेलिब्रिटिज आदींच्या तारखा मिळवणे, कार्यक्रमासाठी आवश्यक वाहतूक अन् केटरिंगची व्यवस्था पाहणे, चित्रिकरणासाठी आवश्यक अशी तांत्रिक सामग्री मागवणे, व्हॅनिटी व्हॅन, जनरेटर आदी सुविधा पुरवणे अशी असंख्य कामे मॅनेजर या नात्यानं करावी लागतात. ते करीत असताना चित्रविचित्र अडचणी आणि समस्या अनपेक्षितपणे उभ्या राहतात. अशा वेळी मॅनेजरच्या संयमाची अन् सहनशीलतेची कसोटी लागते. इव्हेन्टच्या आयोजनासाठी शांत डोक्यानं सर्व गोष्टी हाताळणं गरजेचं ठरतं.\nइव्हेन्ट डायरेक्टर आणि निर्माता हे सोहळ्यामध्ये सादर केल्या जाणाऱ्या कार्यक्रमाची आखणी आणि नियोजन करतात. यामध्ये कार्यक्रमामध्ये (सॉफ्टवेअर) सादर होणाऱ्या विविध आयटम्सचा तपशील ठरविला जातो. कलाकारांची निवड, सादर केल्या जाणाऱ्या नृत्य-गाण्यांची निवड, कार्यक्रमांची संहिता (स्क्रीप्ट), शोचे अ‍ॅन्कर्स (निवेदक-सूत्रसंचालक) ठरविणे, त्या सर्वाच्या रिहर्सल्स आयोजित करणे, या सर्व गोष्टी पाहिल्या जातात. इव्हेन्टसाठी सेट उभारणे, ड्रेस डिझायनर-मेकअप आर्टिस्ट, अन्य साहित्याची जुळवाजुळव करणे अशा अनेक गोष्टी इव्हेन्ट डायरेक्टर अन् निर्माता ठरवीत असतात. या सर्व गोष्टींसाठी खर्चाची नेमकी किती तरतूद करावी लागेल याचा सर्वागाने विचार करून कार्यक्रमाचं बजेटही ठरवावं लागतं.\nइव्हेन्टसचं ध्वनिचित्रमुद्रण करणारा निर्माता (पॅनेल प्रोडय़ुसर) हा रेकॉर्डिगसाठी जुळवाजुळव करीत असतो. निर्माता तंत्रनिर्देशकाच्या साहाय्याने चित्रिकरणासाठी आवश्यक प्रकाशयोजनेसाठी लाइट्स, कॅमेरे, क्रेन्स किंवा ट्रॉली आदी यांत्रिक उपकरणांचे आयोजन करतो. कार्यक्रम मनोहारी करण्यासाठी विविधरंगी लाइट्सचा, स्कॅनर किंवा एलईडी लाइट्सचा वापर करावा लागतो. कार्यक्रमासाठी ऑडिओ-व्हिज्��ुअल फुटेज, प्रायोजकांचं स्टेज ब्रॅन्डिंग, लोगो आदींसाठी एलसीडी स्क्रीनची जागा ठरविणे, आदी गोष्टी निर्माता ठरवितो. कार्यक्रमांची संपूर्ण संहिता तपासणे तसेच मिनिट टू मिनिट प्रोग्राम (फ्लो-चार्ट Flow-Chart) तयार करणे ही निर्मात्याची जबाबदारी असते. सर्वसाधारणपणे कुठल्याही मोठय़ा इव्हेन्टची संकल्पना आणि स्वरूप त्या त्या चॅनेल्सचे प्रोग्रॅमिंग हेड, इव्हेन्ट डायरेक्टर प्रायोजकांच्या सहमतीने ठरवितात. आपल्या प्रॉडक्टचं कार्यक्रमातून जास्तीत जास्त चांगलं आकर्षक प्रमोशन व्हावं अशी कुठल्याही प्रायोजकाची अपेक्षा असते. त्यामुळे सूत्रसंचालकाच्या निवेदनात, स्टेजवरील एखाद्या कार्यक्रमातील स्क्रीप्टमध्ये, रंगमंचावरील सेटच्या डिझाइन अन् रंगसंगतीमध्ये त्या त्या प्रॉडक्टची झलक दिसणे अनिवार्य ठरतं. त्याची काळजी निर्माते-दिग्दर्शक घेत असतात. प्रायोजकांचा वाढता हस्तक्षेप ही चॅनेलसमोरची मोठी समस्या असते. अर्थात त्यावर खुबीनं दर्जाशी तडजोड न करता मार्ग काढण्याची कला सर्व चॅनेल्सना आता अवगत झाली आहे.\nएखादा सुंदर मनोरंजक आकर्षक इव्हेन्ट आपण छोटय़ा पडद्यावर पाहतो तेव्हा त्यामागे शेकडो कलावंत-तंत्रज्ञांची अनेक दिवसांची मेहनत अन् तयारी असते. इव्हेन्टच्या आधी बऱ्याच गोष्टींच्या प्रक्रिया दोन-तीन महिने आधी सुरू कराव्या लागतात. जर कार्यक्रमात चित्रपट अथवा मालिकांतील कलाकारांना पुरस्कार दिले जाणार असतील तर त्यासाठी तज्ज्ञ-परीक्षक नेमणं, त्याचा प्रीव्ह्य़ू (Preview) अ‍ॅरेंज करणं ही कामे आधी करावी लागतात. समाजातील कर्तृत्ववान लोकांचा सन्मान केला जाणार असेल तर निवड समितीचं आयोजन कार्यक्रमाच्या दीड-दोन महिने आधी होणं गरजेचं असतं. कारण पुरस्कारप्राप्त व्यक्तीची ऑडिओ-व्हिज्युअल क्लिपिंग तयार करण्यासाठी तसेच अन्य तयारीसाठी तेवढा अवधी आवश्यक असतो.\nमंत्रमुग्ध करणारी नाच-गाणी, धमाल विनोदी प्रहसनं, खुसखुशीत-चटपटीत-खटकेबाज सूत्रसंचालन, गमतीदार मुलाखती आदी मालमसाल्याचा अंतर्भाव असलेला इव्हेन्ट रंगतदार होतो. कार्यक्रमातील सहभागी कलावंत जितके अधिक प्रसिद्ध अन् लोकप्रिय तितका कार्यक्रमाचा टीआरपी जास्त असं गणित मांडलं जातं. इव्हेन्ट प्रत्यक्षात जितका रंगतदार अन् आकर्षक होतो तसाच तो दिमाखदार पद्धतीनं गतिपूर्ण रितीने प्रक्षेपित ��ोणं आवश्यक असतं. प्रायोजकांच्या टॅगलाइन, ब्रेक बम्पर, कमर्शिअल्स, यांचा ठराविक कालावधीनंतर येणाऱ्या ब्रेकमध्ये केला जाणारा चपखल वापर कार्यक्रमाची लय गतिमान करतो. संगणकीय संकल्पनादरम्यान कार्यक्रमास स्वरूप जास्तीत जास्त आकर्षक केलं जातं. माध्यमकर्मी या गोष्टी सरावात आत्मसात करू शकतो. अलीकडे परदेशातही इव्हेन्टचं आयोजन केलं जातं. आयोजनाची पद्धत हीच असली तरी हे काम अधिक जिकीरीचे, जोखमीचे अन् तुमचं व्यवस्थापकीय कौशल्य पणाला लावणारं असतं.\nइव्हेन्ट मॅनेजमेंटचं शिक्षण-प्रशिक्षण नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इव्हेन्ट मॅनेजमेंट, इव्हेन्ट मॅनेजमेंट कॉलेज ऑफ मुंबई तसेच अनेक मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूटमध्ये माध्यमकर्मी घेऊ शकतात. या विषयातील पदवी आणि पदविका कोर्सेस चालवणाऱ्या भारतातल्या संस्थांची माहिती नेटवर उपलब्ध आहे. अशा संस्थांमधून रीतसर प्रशिक्षण घेऊन चॅनेलमध्ये काम करण्याचा अनुभव गाठीशी असल्यास माध्यमकर्मीना इव्हेन्टचे आयोजन करणाऱ्या मोठय़ा कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळू शकतात. मनोरंजन क्षेत्रात या क्षेत्रातील जाणकार अन् वाकबगार लोकांना मोठी मागणी आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/maharashtra/2019/03/14/1219/", "date_download": "2019-07-21T15:35:30Z", "digest": "sha1:IREYBO4PU2WB3VODYOXWPKNRIJRO7RDJ", "length": 10027, "nlines": 108, "source_domain": "www.krushirang.com", "title": "आज जाहीर होणार पहिली यादी", "raw_content": "\n[ July 20, 2019 ] कडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\tमहाराष्ट्र\n[ July 20, 2019 ] महाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\n[ July 20, 2019 ] शेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\tकोल्हापूर\n[ July 20, 2019 ] बिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\tअहमदनगर\n[ July 20, 2019 ] तंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\tआंतरराष्ट्रीय\nHomeबातम्याट्रेंडिंगआज जाहीर होणार पहिली यादी\nआज जाहीर होणार पहिली यादी\nMarch 14, 2019 Team Krushirang ट्रेंडिंग, निवडणूक, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय 0\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत किमान २० जागा मिळविण्याची मोर्चेबांधणी केली आहे. अहमदनगरसह पुणे जिल्ह्यातील शिरूर, मावळ, बीड, नाशिक यासह अनेक जागांवर पक्षाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार राष्ट्रवादीची पहिली उमेदवार यादी गुरुवारी दुपारी किंवा उशिरा रात्री जाहीर होणार असल्याची मा���िती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.\nनगरमधून आमदार संग्राम जगताप किंवा त्यांचे वडील आमदार अरुण काका जगताप यांना संधी देण्यासाठी प्रदेश कार्यकारिणी जाहीर झाली आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय यांना पक्षात घेऊन भाजपने नगर दक्षिण पुन्हा ताब्यात घेण्याची तयारी केली आहे. मात्र, भाजपचे मनसुबे उधळण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. इतरही जागांसाठी दमदार उमेदवार देतानाच स्थानिक वाद मिटविण्यासाठीचे प्रयत्न पक्षाध्यक्ष शरद पवार करीत आहेत.\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\n‘भाजपला पाळणाघर बनवू नका’\nवारे विदर्भाचे | भाजपला कॉंग्रेसची टक्कर..\nरताळे खाण्याचे हे आहेत अविश्वसनीय फायदे; वाचा थोडक्यात\nJuly 11, 2019 Team Krushirang औरंगाबाद, कोल्हापूर, ट्रेंडिंग, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, लाईफस्टाईल 0\nआषाढी एकादशीला साबुदाणा खिचडी व वड्यांना पर्याय म्हणून किंवा जास्तीतजास्त जोड म्हणून मराठी माणूस रताळे खातो. मात्र, गोड बटाटा (स्वीट पोटॅटो) म्हणून जगभर ओळख असलेल्या या गोड कंदमूळाचे आरोग्याला असणारे फायदे लक्षात घेता हा पदार्थ [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nनिकाल लोकसभेचा; गणिती जुळवाजुळव विधानसभेची..\nMay 22, 2019 Team Krushirang अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, ट्रेंडिंग, नागपूर, नाशिक, निवडणूक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय 0\nपुणे : देशातील उत्तरप्रदेश या मोठ्या राज्यानंतर ४८ लोकसभेच्या जागा असलेल्या महाराष्ट्राला संसदेत महत्वाचे स्थान आहे. येथील ४८ पैकी किती जागांवर भाजप-शिवसेना यांच्या महायुतीचा विजय होणार, आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला कितपत यश मिळणार हे गुरुवारी (दि. २३ [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nजातीय विष पसरवण्याचा पवारांचा डाव : फडणवीस\nApril 10, 2019 Team Krushirang नागपूर, निवडणूक, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, राष्ट्रीय 0\nनागपूर : पुरोगामी विचारसरणी जपणार्या राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे जातीय विष पसरवण्याचे काम करत आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ब्राम्हण आहे हे ते ठसवून सांगत आहेत अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nकडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\nमहाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\nशेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\nबिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\nतंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\nबिझनेसवाला | खरेदी म्हणजे श्रीमंती मिळवणे नव्हे.. मग काय\nमराठवाड्यात लगेच पाऊस न पडल्यास दुष्काळ अटळ\nराज्यातील 5 जिल्हा परिषद बरखास्त\nविशेष | रामदास बोट दुर्घटना\nबिझनेसवाला | संधीचे सोने करा; ई-कारकडे पहा..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://egnews.in/marathi-news/modi-interfered-in-rafale-deal/", "date_download": "2019-07-21T15:34:54Z", "digest": "sha1:L7R46HVIBLIMTK4H35U3POHND763DSPX", "length": 10009, "nlines": 52, "source_domain": "egnews.in", "title": "राफेल व्यवहारात मोदींची हेराफेरी, नवीन कागदपत्रे समोर", "raw_content": "\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी 'नौटंकी'च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर 'जनावरांचा मोर्चा'\nराफेल व्यवहारात मोदींची हेराफेरी, नवीन कागदपत्रे समोर\nराफेल लढाऊ विमानांच्या व्यवहारात प्रधानमंत्री कार्यालयाने संरक्षण मंत्रालयाला बाजूला सारून फ्रेंच सरकारशी स्वतंत्ररित्या वाटाघाटी केल्याचे समोर आले आहे. प्रधानमंत्री कार्यालय समांतर वाटाघाटी करत असल्याने भारत सरकारची बाजू कमकुवत होत असल्याचे या कागदपत्रांतून स्पष्ट होते. प्रधानमंत्री कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी फ्रेंच सरकार व कंपन्यांशी थेट संपर्क टाळावा, याने किंमतीबद्दल वाटाघाटी करण्याची आपली क्षमता कमी होत आहे, याबाबीची संरक्षण मंत्र्यांनीही नोंद घ्यावी अशी नोट संरक्षण सचिव, जी. मोहन कुमार यांनी केलेली या कागदपत्रात आढळून येते. हि कागदपत्रे आज मिडीयाच्या हाती लागली असून याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.\nराफेल विमानाच्या खरेदी व्यवहारासाठी भारतीय व फ्रेंच सरकारच्या बाजूने निगोशीएटिंग टिम्स बनवण्यात आल्या होत्या, किंमतीबद्दल वाटाघाटी करून दोन्ही देशांना मान्य होईल अशी किंमत ठरवण्याचं काम या टीम कडे होतं, भारतीय टीमचे प्रमुख एअर फोर्सचे एअर मार्शल एस.बी.पी. सिन्हा होते तर फ्रेंच टीमचे प्रमुख जनरल रेब होते, संपूर्ण राफेल व्यवहार या दोन टिम���सच्या माध्यमातून पूर्ण होणे अपेक्षित होते.\nमात्र प्रधानमंत्री कार्यालयाने वाटाघाटी करणाऱ्या या दोन्ही टिम्स ला टाळून थेट फ्रेंच संरक्षण मंत्र्यांच्या सल्लागाराशी वाटाघाटी सुरू केल्या होत्या. फ्रेंच जनरल रेब यांनी हा विरोधाभास भारतीय संरक्षण खात्याला पत्र लिहून कळवला होता.\nया सर्व घडामोडी घडण्याच्या आधी भारत सरकारने राफेल व्यवहारात बँक गॅरंटी किंवा सरकारी गॅरंटीचा आग्रह धरला होता, मात्र प्रधानमंत्री कार्यालयाच्या हस्तक्षेपामुळे भारत सरकारला फक्त लेटर ऑफ कम्फर्ट वरच समाधान मानावे लागले, प्रधानमंत्री कार्यालयाच्या या हस्तक्षेपानंतर राफेल व्यवहारात रिलायन्सचे नाव आले, त्या आधी सरकारी कंपनी HAL हीच या व्यवहाराच्या केंद्रस्थानी होती. या शिवाय या हस्तक्षेपामुळे arbirtration च्या वाटाघाटीतही भारत सरकारला एक पाऊल मागे यावे लागले.\nप्रधानमंत्री कार्यालय किंवा संरक्षण मंत्रालयाबाहेरच्या काही संस्था व व्यक्तींनी राफेलच्या मूळ व्यवहारात अफरातफर केल्याचे कित्येक पुरावे समोर आले आहेत, या आधीही राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्याकडूनही संरक्षण मंत्रालयाला बायपास करून थेट फ्रांस सरकारशी बोलणी करण्यात आल्याचे पुरावे मीडियाच्या हाती लागले आहेत.\nमहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व ऐरोनॉटिकल इंजिनियर श्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही आज प्रकाशात आलेल्या या कागदपत्रांबद्दल भाष्य केले आहे.\nदरम्यान काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी या विषयावर आज एक पत्रकार परिषद घेतली त्याचा हा एक अंश.\nविशेष म्हणजे जी. मोहन कुमार यांनी ही बाब तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर तब्बल एका महिन्यांपेक्षाही जास्त कालावधीनंतर पर्रिकरांनी या घडामोडींवर उत्तर लिहिले आहे, पर्रिकरांवर कुठल्या प्रकारचा दबाव होता याबद्दल काहीही माहिती अजून मिळू शकली नाही.\nआमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .\nबुलेट ट्रेन साठी फ्लेमिंगो पक्ष्यांची कत्तल होणार \n१३ पॉईंट रोस्टर : आरक्षण संपवण्याचा मोदि सरकारचा केविलवाणा प्रयत्न..\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी ‘नौटंकी’च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘जनावरांचा मोर्चा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ekoshapu.in/2018/03/05/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%97%E0%A5%8B/", "date_download": "2019-07-21T16:04:37Z", "digest": "sha1:VGUM6WAUCMPMXPVTNGMBSKX6RZIP6O2M", "length": 13515, "nlines": 237, "source_domain": "ekoshapu.in", "title": "मराठी पाठयपुस्तके आणि “गोखल्यांचे रास्ते कसे बनले? – ekoshapu", "raw_content": "\nमराठी पाठयपुस्तके आणि “गोखल्यांचे रास्ते कसे बनले\nनुकतेच आमच्याकडे “शालेय शिक्षण” या विषयावरून रसाळ वाद झाले. SSC बोर्ड पासून CBSE/ICSE बोर्ड पर्यंत आणि Home Schooling पासून Boarding School पर्यंत अनेक मुद्दे एकाच वेळेस चर्चेत होते. शिक्षणाचा दर्जा, अभ्यासक्रमाचा दर्जा, शिक्षकांचा दर्जा, शाळेचा/संस्थेचा दर्जा इत्यादीपासून सुरुवात होऊन मग हळू हळू हल्लीचा “ट्रेंड” काय, “पीअर ग्रुप” चं मत काय, “convenience over curriculum” अशा वाटेने चर्चा-cum-वाद झाला… अर्थात एका दिवशी किंवा एका बैठकीत नाही तर काही दिवस/आठवडे या कालावधीत.\nशेवटी सध्याच्या अभ्यासक्रमात काय आहे हे बघण्यासाठी आम्ही SSC बोर्ड आणि CBSE बोर्ड यांची Science विषयाची १० वी ची पुस्तकं विकत आणली. ती ५-१० मिनिटे चाळल्यावर SSC बोर्डकी CBSE बोर्ड हा प्रश्न निकालात निघाला. SSC बोर्डाच्या पुस्तकाचा दर्जा इतका इतका…इतका जास्त सुमार आहे की त्याबद्दल चर्चा करणेही निरुपयोगी आहे.\nअर्थात माझ्या वेळी SSC ची पुस्तकं फार ग्रेट होती असं नाही…आणि माझ्या वेळची CBSE ची पुस्तकं पाहण्याचं तेव्हा आमच्या डोक्यातही आलं नव्हतं. मुळात शाळाच “घराजवळची, चालत जात येण्यासारखी आणि वडील आणि आजोबा जिथे शिकले ती” अशा साध्या विचारातून निवडलेली… त्यामुळे अभ्यासक्रम compare करणे वगैरे कोणी केलं असण्याची पुसटशीही शक्यता नाही.\nपण एक चांगली गोष्ट म्हणजे, मी माझ्या वेळची बालभारतीची काही पुस्तकं अजूनही जपून ठेवली आहेत. सगळ्या विषयांची नाहीत, पण मराठी विषयाची ४-५ इयत्तांची, गणिताची, इतिहासाची, भूगोलाची २-३, Science ची १-२ अशी पुस्तके आहेत.\nह्या चर्चेच्या निमित्ताने मी ती पुस्तके पुन्हा उघडून बघितली… तितकी वाईट नव्हतं आमचं curriculum – विशेषतः मराठी, maths, science. आत्ताच्या SSC बोर्डाच्या पुस्तकांशी तुलना केली तर फारच चांगली\nगंमत म्हणजे मला मराठीचे काही धडे (गद्य) आणि कविता (पद्य) अजूनही आठवतात, पाठ आहेत. त्यांच्याशी संबंधित शाळेतले प्रसंग, शिक्षकांनी दिलेली उदाहरणे ही लक्षात आहेत – सगळी नाही, पण काही ठळक.\nत्या नंतर सहज म्हणून मी इंटरनेटवर ही सगळी पुस्तके मिळतात का ते शोधत बसलो. बाकीच्या विषयांची नाहीत पण मराठी विषयाची सर्व पुस्तके (१ ली ते ८ वी) बालभारती च्या वेबसाइट वर Archive विभागात आता उपलब्ध आहेत. तुम्ही ती इथून डाउनलोड करू शकता. फक्त सध्याच्या अभ्यासक्रमाची नाही तर मागच्या ३-४ अभ्यासक्रमाची. म्हणजे सिरीज-१ ची पुस्तके बहुदा १९८०-१९८५ च्या काळातली असतील. त्यानंतर सिरीज-२ ची पुस्तके… असे.\nते सापडल्यावर मी अजून जुनी पाठ्यपुस्तके सापडतात का ते बघत होतो… माझ्या वडिलांच्या काळातली. आणि गंमत म्हणजे मला वडिलांच्या काळचे नाही परंतु त्याच्याही खूप आधीच्या काळाचे, म्हणजे माझ्या आजोबांच्या ही आधीच्या काळचे मराठी विषयाचे क्रमिक पुस्तक सापडले – त्यावर १९०६ सालाचा शिक्का आहे, आणि ते “मराठी तिसरी” चे मुंबई इलाख्याचे क्रमिक पुस्तक आहे असं दिसतंय…किंमत ६ आणे (४ आणे म्हणजे २५ पैसे).\nमी एक गोष्ट खूप पूर्वी वाचली होती… “गोखल्यांचे रास्ते कसे बनले” गोखल्यांच्या एका शाखेचे आडनाव बदलून रास्ते झाले… शिवाजी महाराज किंवा पेशव्यांच्या काळात… त्याबद्दलची ती गोष्ट होती.\nबहुदा कुठल्या तरी दिवाळी अंकात किंवा मासिकात त्याबद्दल लिहिले होते. माझ्या वडिलांना ती गोष्ट चांगली माहिती होती. त्यांच्या पूर्वीच्या पाठ्यपुस्तकात ती गोष्ट धडा म्हणून होती. आणि नवल म्हणजे ह्या १९०६ सालच्या मराठी तिसरीच्या पुस्तकात तो धडा आहे (क्रमांक ११)\nएकूणच ते १९०६ सालचे पाठ्यपुस्तक खूप जास्त दर्जेदार आहे आणि मुख्य म्हणजे प्रत्येक धड्याच्या शेवटी “गाळलेल्या जागा भरा”, “एका वाक्यात उत्तरे द्या” सारखे आचरट प्रश्न नव्हते. आपली शिक्षणपद्धती “मार्क्स-वादी” व्हायच्या पूर्वीचा काळ होता तो\nअसो. हे मराठी तिसरीचे पुस्तक Marathi-Third-Book नक्की वाचा. आणि अजून अशीच जुनी दुर्मिळ\nपाठ्यपुस्तके मिळाली तर शेअर करा…\nPodcast: राती अर्ध्या राती असं सोडून जायाचं न्हाई\nजीवनसंगीताबद्दल थोडेसे: ’ओ सजना’…आणि मलविसर्जनसुद्धा\n\"प्रमाण\" कविता आणि \"नावात काय आहे\nचाफ्याच्या झाडा: वाचन आणि अर्थपूर्ण सादरीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/new-police-commissioner-warns-criminals-26921", "date_download": "2019-07-21T14:51:04Z", "digest": "sha1:7AHGHMKZJUGQXOKU2QGHXWZR77SJIQR4", "length": 7989, "nlines": 131, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "new police commissioner warns criminals | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगुन्हेगारांना नवे पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम यांचा इशारा\nगुन्हेगारांना नवे पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम यांचा इशारा\nगुन्हेगारांना नवे पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम यांचा इशारा\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nपुणे : \"पुणे पोलिसांनी अनेक चांगल्या योजना राबविल्या. त्यापैकी एक असलेली \"बडीकॉप'सारखी योजना आम्ही नागपूरमध्ये प्रत्यक्षात उतरविली. त्यामुळे या योजना भविष्यातही सुरूच राहतील.'' असे मत नवनियुक्त पोलिस आयुक्त डॉ .के. व्यंकटेश यांनी शुक्रवारी व्यक्त केले. तर \"गुन्हेगारांनो गुन्हेगारी सोडा' असा इशाराही डॉ.व्यंकटेशम यांनी दिला आहे.\nपुणे : \"पुणे पोलिसांनी अनेक चांगल्या योजना राबविल्या. त्यापैकी एक असलेली \"बडीकॉप'सारखी योजना आम्ही नागपूरमध्ये प्रत्यक्षात उतरविली. त्यामुळे या योजना भविष्यातही सुरूच राहतील.'' असे मत नवनियुक्त पोलिस आयुक्त डॉ .के. व्यंकटेश यांनी शुक्रवारी व्यक्त केले. तर \"गुन्हेगारांनो गुन्हेगारी सोडा' असा इशाराही डॉ.व्यंकटेशम यांनी दिला आहे.\nपोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांनी डॉ.के.व्यंकटेशम यांच्याकडे पोलिस आयुक्त कार्यालयात सुपूर्द केले. यावेळी पोलिस सहआयुक्त रवींद्र कदम, सुनील फुलारी, अतिरिक्त पोलिस आयुक्त साहेबराव पाटील, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप देशपांडे, शहर उत्तर प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्‍त सुनील फुलारी उपस्थित होते.\nडॉ.व्यंकटेश म्हणाले, \"\"राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची ओळख आहे, येथे पद स्वीकारणे हे अतिशय जबाबदारीचे काम आहे. पुणे पोलिसांचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. चांगल्या योजना इथे राबविल्या जातात, भविष्यातही या योजना सुरू राहतील.'' डॉ.के.व्यंकटेशम यांच्याकडून आपण यापूर्वी एकदा सूत्रे घेतली होती, आता मी त्यांना पोलिस आयुक्त पदाची सूत्रे देत असल्याचे शुक्ला यांनी सांगितले.\nअधिक राजकीय बातम्��ांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nपुणे पोलिस पोलिस आयुक्त गुन्हेगार विभाग sections\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/sangli-miraj-jalgaon-municipal-corporation-voting-local-holiday-wednesday-26710", "date_download": "2019-07-21T15:30:08Z", "digest": "sha1:REEPN6L3UWIVMIYZP254ECIVM2RVPT6D", "length": 6811, "nlines": 132, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Sangli Miraj & Jalgaon municipal corporation voting local holiday on wednesday | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसांगली-मिरज- कुपवाड व जळगाव निवडणुकीच्या मतदानासाठी बुधवारी सुट्टी\nसांगली-मिरज- कुपवाड व जळगाव निवडणुकीच्या मतदानासाठी बुधवारी सुट्टी\nसांगली-मिरज- कुपवाड व जळगाव निवडणुकीच्या मतदानासाठी बुधवारी सुट्टी\nसोमवार, 30 जुलै 2018\nराज्य व केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम व इतर प्रतिष्ठानांनाही ही अधिसूचना लागू राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.\nमुंबई : सांगली- मिरज- कुपवाड महानगरपालिका आणि जळगाव शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक तसेच वसई विरार महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 97 च्या पोटनिवडणुकीसाठी 1 ऑगस्ट 2018 रोजी मतदान होणार आहे.\nराज्य शासनाने या निवडणुकीसाठी संबंधित महानगरपालिका कार्यक्षेत्रात आणि वसई- विरार महानगरपालिकेच्या प्रभाग 97 मध्ये 1 ऑगस्ट रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.\nराज्य शासनाने या अनुषंगाने एक अधिसूचना जारी केली आहे. निवडणूक असलेल्या महानगरपालिकेच्या मतदार संघातील मात्र कामानिमित्त मतदार संघाच्या बाहेर असलेल्या मतदारांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सुट्टी लागू राहील.\nराज्य व केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम व इतर प्रतिष्ठानांनाही ही अधिसूचना लागू राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nजळगाव jangaon निवडणूक वसई विरार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%A3/", "date_download": "2019-07-21T15:35:41Z", "digest": "sha1:32VT2F2RDP2OO2CFQNE3EK373FQL3TA7", "length": 4279, "nlines": 59, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अन्नत्याग उपोषण Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nआज मुंडे साहेबांची खूप आठवण येत आहे, कार्यकारिणी बैठकीत मुख्यमंत्री भावूक\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\nTag - अन्नत्याग उपोषण\nशेतकरीकन्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस, सरकारचा अजूनही कानाडोळाचं\nटीम महाराष्ट्र देशा : दीड वर्ष होत आली तरी सरकारने दिलेली आश्वासन पूर्ण केली नाहीत याच्या निषेधार्थ पुणतांबा येथील शुभांगी जाधव, पूनम जाधव, निकिता जाधव या तीन...\nसलग तिसऱ्या दिवशी शेतकरीकन्यांच अन्नत्याग आंदोलन चालूच\nटीम महाराष्ट्र देशा: दीड वर्ष होत आली तरी सरकारने दिलेली आश्वासन पूर्ण केली नाहीत याच्या निषेधार्थ पुणतांबा येथील तीन मुलींने ‘किसान क्रांती’च्या वतीने...\nआज मुंडे साहेबांची खूप आठवण येत आहे, कार्यकारिणी बैठकीत मुख्यमंत्री भावूक\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%B2/", "date_download": "2019-07-21T15:36:23Z", "digest": "sha1:B2CLUYHVNEFG34WVDFQTPJIPZTNJXA7W", "length": 3591, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "श्याम बेनेगल Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nआज मुंडे साहेबांची खूप आठवण येत आहे, कार्यकारिणी बैठकीत मुख्यमंत्री भावूक\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या ���ंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\nTag - श्याम बेनेगल\nश्याम बेनेगल यांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार\nमुंबई : प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक श्याम बेनेगल यांना यंदाचा व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांना राज्यपाल सी.विद्यासागरराव यांच्या हस्ते आज...\nआज मुंडे साहेबांची खूप आठवण येत आहे, कार्यकारिणी बैठकीत मुख्यमंत्री भावूक\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/drunk-girl-dances-to-raja-hindustani-outside-ex-boyfriends-home-after-allegedly-getting-dump-updatesed-latest/", "date_download": "2019-07-21T15:09:18Z", "digest": "sha1:BLKEFKVCZMOZTCJHIUUWXB6MLGEZ7ED5", "length": 3771, "nlines": 55, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "drunk-girl-dances-to-raja-hindustani’-outside-ex-boyfriend’s-home-after-allegedly-getting-dump updatesed latest Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\nतयारी विधानसभेची : प्रकाश जावडेकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट \nनवा व्हिडीओ ; धोकेबाज बाॅयफ्रेंडच्या घराबाहेर डीजे लावून तरुणीचा राडा \nटीम महाराष्ट्र देशा- ब्रेकअप झालेली व्यक्ती काहीही करू शकते,याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. आणि आपल्याला माहितच आहे ‘प्रेमात आणि युद्धात सगळं माफ...\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2019-07-21T14:45:56Z", "digest": "sha1:NIV3SJULQHIBLL3KTYRYF4YDHVL7H2OC", "length": 4044, "nlines": 89, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नॉर्वेचा गुट्टोर्म - विकिपीडिया", "raw_content": "\nनॉर्वेचा गुट्टोर्म तथा गुट्टोर्म सिगुर्डसन (इ.स. ११९९ - ऑगस्ट ११, इ.स. १२०४) हा जानेवारी ते ऑगस्ट १२०४ दरम्यान नॉर्वेचा राजा होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. ११९९ मधील जन्म\nइ.स. १२०४ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ सप्टेंबर २०१३ रोजी १३:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/all/maharashtra?page=73", "date_download": "2019-07-21T14:42:39Z", "digest": "sha1:RDBEOI5FHIVIJM7LHXNLSXMBI4ZZ4AUY", "length": 5410, "nlines": 151, "source_domain": "krushikranti.com", "title": "all - Maharashtra - krushi kranti", "raw_content": "\nनिर्मल नॅचुरल गांडुळ खत\nशेतीसाठी वर्दान असे गांडुळ खत…\nट्रॅक्टर व ट्रक साठी…\nट्रॅक्टर ट्रक 407 व इतर सर्व…\nजगदंबा द्राक्ष नर्सरी सर्व…\nकुंभार ऊस रोप वाटिका\nउत्तम प्रतीचे मल्चिंग पेपर…\nदेशी गिर गाईचे शुद्ध तुप\nझेंडुची फुले विकणे आहे झेंडुची फुले विकणे आहे\nऊत्तम प्रतीची कलकत्ता झेंडुची फुले विकणे आहे. संपर्क: वैभव पाटील. 09922026107.\nऊत्तम प्रतीची कलकत्ता झेंडुची…\nSangli 14-09-18 झेंडुची फुले विकणे आहे ₹60\nभेंडी लागवड भेंडी लागवड\nप्रिय शेतकरी बंधुनो, सध्या शेतमालाचे बदलते बाजारभाव आणि त्यातून मिळणारे कमी आर्थिक उत्पन्न यामुळे भाजीपाला पिका बरोबरच फळ बागेतूनही शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. शेतीतून होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना गरज आहे योग्य…\nप्रिय शेतकरी बंधुनो, सध्या…\nसर्व प्रकारच्या अन पाँलिस डाळी मिळतील तुरडाळ चनाडाळ मुगडाळ उडिदडाळ मसुरडाळ मिळतील.\nसर्व प्रकारच्या अन पाँलिस डाळी…\nबागायती जमीन 80 गुंट�� देणे आहे जमीन विकने आहे\nबागायती जमीन 80 गुंटे देणे आहे …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/organic/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%20%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B3%E0%A5%80%20%E0%A4%96%E0%A4%A4%20%E0%A4%B5%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%85%E0%A4%B0%20%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B6%20%E0%A4%91%E0%A4%87%E0%A4%B2.html", "date_download": "2019-07-21T15:44:26Z", "digest": "sha1:R4CNJ3AEXB3CKDMSXWUODCAJXK4GWYH4", "length": 5173, "nlines": 93, "source_domain": "krushikranti.com", "title": "कुजलेले मासळी खत व प्युअर फिश ऑइल - organic (नैसर्गिक खाद) -", "raw_content": "\nकुजलेले मासळी खत व प्युअर फिश ऑइल\nकुजलेले मासळी खत व प्युअर फिश ऑइल\nकुजलेले मासळी खत देणारी एकमेव कंपनी.\nसेंद्रिय शेतीसाठी स्वस्त व योग्य.\n१००% कुजलेले मासळी+फिश ऑइल चे मिश्रण.\nद्राक्ष चे उत्पादन एकरी २५० ते ७०० पेट्या वाढल्याचे तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे २ वर्षांपासूनचे अनुभव.\nतुकडे येत नाही त्यामुलें जनावरांचा त्रास नाही.\nपूर्णपणे कुजलेले असल्याने उष्णता कमी.\nरासायनिक खतासोबत वापरल्यास अतिशय उत्कृष्ट रीझल्ट.\nप्युअर फिश ऑइल पांढरी,माशी,मिलीबग,थ्रिप्स इ.रोखण्यासाठी 100% रिझल्ट\nउत्तम प्रतीची शिमला मिरची विकणे आहे Maharashtra\nदोन म्हशी व एक गाय विकणे आहे\n2 म्हेस 1 गाय व 2 कालवडी विकने आहे.. म्हेस दूध 16 लिटर दोघ वेळेस मिळून.गाय दूध 10 लिटर दोघ वेळेस मिळून. Maharashtra\nपानी सुवीधा असलेली शेतजमीन मोठ्या प्रमाणावर (50 एकर पर्यंत) भाडे तत्वावर पाहिजे. उत्तम मोबदला दिला जाईल. किमान ५ वर्षाचा करार करावा लागेल. मालक करार कालावधी २५ वर्षापर्यंत वाढवू शकतो. एका ठिकाणी किमान ५ ते १० एकर असावी. Maharashtra\nसुपरस्टार ९ superstar 9\nसुपरस्टार 9 - सर्व पिकांमध्ये सुप्त अवस्थेतील फळधारणा करून घेण्यास उपयुक्त आहे. फुलकळीचे प्रामाण वाढविते. फुल व फळगळ थांबविते. लवकर व एकसमान फळधारणेस मदत करते. डाळिंबामध्ये तसेच वेलवर्गीय पिकांमध्ये मादी फुलांची संख्या वाढविते. अधिक माहितीसाठी… Maharashtra\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nandurbar-408/", "date_download": "2019-07-21T15:23:30Z", "digest": "sha1:5CFCRXOXUGRJYHP3QFCP5QH2QYFREJZP", "length": 17417, "nlines": 233, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "कामगारांच्या हक्कासाठी शिवसेना नेहमी पाठीशी राहील! - डॉ.विक्रांत मोरे | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nसंगमनेर : पुणे नाशिक महामार्गावर अपघातात एक ठार, तीन जखमी\nपुढील 48 तासांत मुसळधार\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nनाशिकमध्ये ट्रेक फाउंडर्स राईडची यशस्वी सांगता\nमहिला पोलीसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल\nउष्माघाताने मेलेले २९ मोर गेले कुठे\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nपारोळ्यातील बालसंस्कार शिबिरात ४५०० विद्यार्थ्यांची नोंद\nभोरगाव लेवा पंचायतला पुस्तक भेट\nसावखेडा सरपंच पद अपात्र : औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nनुकसानग्रस्त पाच शेतकर्‍यांना ७० हजारांची मदत\nडॉक्टराकडे घरफोडी करणार्‍या तिघांना बेड्या\nचाराटंचाईने घेतला गायीचा बळी\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nचरणमाळ घाटात अडीच लाखाची लूट करणार्‍या म्होरक्यास अटक, दोन फरार\nप्रकाशा येथे बिबटयाची मादी मृतावस्थेत\nमोलगी येथे विद्यार्थ्यांसाठी जीवन कौशल्य प्रशिक्षण शिबिर\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\n‘चांद्रयान-2’ तयारी पूर्ण, सोमवारी दुपारी होणार प्रक्षेपण\nकामगारांच्या हक्कासाठी शिवसेना नेहमी पाठीशी राहील\n हिंदुह्रदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरीत होवून महाराष्ट्र एस.टी.कामगार सेना कार्यरत आहे. कामगारांच्या हक्कासाठी शिवसेना नेहमी पाठीशी राहील असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. विक्रांत मोरे यांनी केले.\nनंदुरबार आगारात महाराष्ट्र एस.टी. कामगार सेनेचे फलक अनावरण आणि शाखा उदघाटन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश अहिरे होते. महाराष्ट्र एस.टी. कामगार सेनेतर्फे प्रमुख मान्यवरांचे ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतिषबाजी करीत स्वागत करण्यात आले. नंदुरबार आगारात आयोजित मेळाव्यात फलक अनावरणानंतर मान्यवरांच्या हस्ते याहामोगी माता,छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.\nकामगार सेना मेळाव्यात उपस्थित वाहक,चालकांनी सदैव कामगारसेने सोबत ��ाहण्याची ग्वाही दिली. यावेळी जिल्हा कार्यकारीणी निवडण्यात आली. यात अध्यक्षपदी डॉ.विक्रांत मोरे,उपाध्यक्ष- संतोष गावित,दिनेश सोनार,संघटक-गोकुळ जाधव,सचिव राकेश बेडसे, सहसचिव रविंद्र येलवे,\nकार्याध्यक्ष विजय चौधरी,खजिनदार संजय सोनवणे,एस.पी. कुलकर्णी,चालक प्रतिनीधी ए.एस.मराठे,वाहक प्रतिनीधी एस.व्हि.कुवर,आदिंसह कर्मचारर्‍यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमास प्रविण गुरव,किरण पाटील,राजु भावसार,प्रशांत परदेशी,बापु ठेगडे, विश्वास मालचे आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सुनिल कुलकर्णी,बी.जी.बागुल,गुलाब पाटील,व्हि.एस.हिवंत,बापु वळवी,किशोर वळवी,शालीग्राम कुवर यांनी परीश्रम घेतले.\nअट्टल दरोडेखोर भोसलेला मोरेचिंचोरेत अटक\nस्वाईन फ्लूने श्रीगोंद्यातील तरुणाचा मृत्यू\nजळगाव ई पेपर (दि 21 जुलै 2019)\nधुळे ई पेपर (दि 21 जुलै 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 21 जुलै 2019)\nरविवार शब्दगंध पुरवणी (दि 21 जुलै 2019)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nसमांतर रस्ता कृती समितीच्या साखळी उपोषणास 1752 जळगावकरांनी दर्शविला पाठिंबा\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nटी-२० महिला विश्वचषकः भारताचे आव्हान संपुष्टात\nआवर्जून वाचाच, क्रीडा, मुख्य बातम्या\nBreaking : हरिश्चंद्रगडावर अडकलेल्या 20 ट्रेकर्सची सुखरुप सुटका\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nबहिणाबाईंचे काव्य सर्वांच्या हृदयात भिडणारे- चंद्रकांत भंडारी\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nमी भाजपचाच नव्हे तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – फडणवीस\nFeatured, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nमुंबई : कुलाबा येथील भीषण आगीत एकाचा होरपळुन मृत्यू\nभीषण अपघातात 9 युवक ठार\n‘चांद्रयान-2’ तयारी पूर्ण, सोमवारी दुपारी होणार प्रक्षेपण\nFeatured, देश विदेश, मुख्य बातम्या\nमी भाजपचाच नव्हे तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – फडणवीस\nFeatured, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\nजळगाव ई पेपर (दि 21 जुलै 2019)\nधुळे ई पेपर (दि 21 जुलै 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 21 जुलै 2019)\nरविवार शब्दगंध पुरवणी (दि 21 जुलै 2019)\n‘चांद्रयान-2’ तयारी पूर्ण, सोमवारी दुपारी होणार प्रक्षेपण\nFeatured, देश वि��ेश, मुख्य बातम्या\nमी भाजपचाच नव्हे तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – फडणवीस\nFeatured, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/2018/11/blog-post_967.html", "date_download": "2019-07-21T15:43:21Z", "digest": "sha1:YMU35PFLUNIWJDXEIEN4ZZALWLE5DEGC", "length": 7743, "nlines": 95, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "गोवर-रुबेला प्रतिबंधासाठी राज्यभरात पहिल्या दिवशी १० लाख ७८ हजार बालकांचे लसीकरण | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ब्लॉगवर आपले स्वागत आहे...\nगोवर-रुबेला प्रतिबंधासाठी राज्यभरात पहिल्या दिवशी १० लाख ७८ हजार बालकांचे लसीकरण\nDGIPR ५:५० म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत\nपालकांनी अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरणात सहभागी होण्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचे आवाहन\nमुंबई, दि. 28 : राज्यात कालपासून सुरु करण्यात आलेल्या गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवशी राज्यभरात 10 लाख 77 हजार 338 बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणानंतर राज्यभरात सुमारे 40 ते 50 बालकांना खाज येणे, पुरळ अशा स्वरुपाची लक्षणे जाणवली असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. मात्र राज्यात एकाही बालकावर लसीकरणानंतर गंभीर दुष्परिणाम झाल्याची घटना घडलेली नाही. त्यामुळे पालकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे केले.\nकेंद्र शासनाच्या सहाय्याने सुरु करण्यात आलेल्या गोवर रुबेला लसीकरणाचा राज्यस्तरीय शुभारंभ काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर राज्यात सर्वत्र सुमारे 10 हजार 255 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून 10 लाख 77 हजार 338 बालकांना ही लस देण्यात आली. सहा आठवड्यात 9 महिने ते 15 वर्षाखालील सुमारे 3 कोटी 38 लक्ष बालकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार लसीकरणाच्या पहिल्या दिवशी राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.\nगोवर-रुबेलाची लस सुरक्षित आहे. त्यामुळे लसीकरणानंतर कोणतेही दुष्परिणाम होत नाही. काही ठिकाणी या लसीकरणाबाबत अफवा पसरविल्या जात आहे, त्यामुळे पालकांच्या मनात संशयाचे वातावरण निर्माण होते. अशा परिस्थितीत बालकांना या दोन आजारांपासून अतिरिक्त संरक्षण मिळण्याकरिता ही लस टोचून घेणे आवश्यक आहे. या लसीमुळे कुठलाही विपरित परिणाम होत नाही. शारीरिक दुर्बलता येत नाही, या सर्व अफवांचे खंडन करीत आरोग्यमंत्र्यांनी राज्यभरातील पालकांना लसीकरणात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.\nनवीनतम पोस्ट मुख्यपृष्ठ थोडे जुने पोस्ट\nसोशल मीडियावर फॉलो करा...\nराज्य शासकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन पूर्ण सकारात्मक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेचा हा ब्लॉग असून केवळ प्रसारमाध्यम प्रतिनिधींना शासनाचे विशेष वृत्त वेळेत उपलब्ध व्हावे, या हेतूने हा ब्लॉग कार्यन्वित करण्यात आला आहे.\nवृत्त विशेष (800) नोकरी शोधा (32) नवी दिल्ली (30) जय महाराष्ट्र (25) . (23) दिलखुलास (17) ताज्या बातम्या (14) विशेष लेख (9)\nमहासंवाद - सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://egnews.in/marathi-news/guaranteed-minimum-income-congress/", "date_download": "2019-07-21T15:27:34Z", "digest": "sha1:OBFGPKF4CNQVHGK5FW3JVTMVJYICDMFV", "length": 20486, "nlines": 50, "source_domain": "egnews.in", "title": "किमान उत्पन्नाची हमी – सर्वसमावेशक विकासाची कॉंग्रेसची नीती", "raw_content": "\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी 'नौटंकी'च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर 'जनावरांचा मोर्चा'\nकिमान उत्पन्नाची हमी – सर्वसमावेशक विकासाची कॉंग्रेसची नीती\n‘अच्छे दिन’ आणि ‘सबका साथ सबका विकास’ चे आश्वासन देत नरेंद्र मोदी २०१४ साली सत्तेत आले. पण जुमलेबाजी हाच या सरकार चा स्वभावधर्म राहिलेला आहे. जाहिरातबाजी म्हणजेच विकास हिच या सरकारची विकासाची परिभाषा आहे. ‘बेटी बचाव बेटी पढाव ‘ या योजनेवर गेल्या चार वर्षांत जो खर्च झाला त्यापैकी तब्बल ५६% निधी या सरकारने जाहिरातींवर खर्च केला यापेक्षा अधिक काय सांगावे.\n‘ कुछ उद्योगपतीयो को साथ और उनका हि विकास ‘ हि या सरकारच्या विकासाची दृष्टी आहे. विजय मल्ल्या, निरव मोदी , मेहुल चोक्सी आदी बँकांना चुना लावणारे उद्योगपती या सरकारने परदेशात पळून जाऊ दिले. एरवी विरोधकांवर कारवाई करण्यात कार्यक्षम असणाऱ्या इडी , सिबीआय सारख्या संस्था त्यांना रोखू शकल्या नाहीत ठराविक १५ उद्योगपतींवर या सरकारने इतकी कृपादृष्टी दाखविली कि त्यांचे हजारो कोटींचे कर्ज माफ केले. आपले मित्र अनिल अंबानी यांना ३०००० कोटी रुपयांचा लाभ मिळावा म्ह्णून कोणताही अनुभव नसताना नरेंद्र मोदींनी सरकरी कंपनीला डावलत राफेल चे ऑफसेट कंत्राट त्यांना दिले. संसदेच्या समितीच्या अहवालानुसार मार्च २०१५ ते मार्च २०१८ या काळात ‘नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स (एनपीए) ६.२ लाख कोटी रुपयेने वाढले. ठराविक उद्योगपतींना सोयीचे जावे म्हणून सत्तेत आल्यावर लगेच ,भूसंपादन , पुनर्वसन आणि पुनर्व्यवस्थापन कायदा २०१३ मध्ये दुरुस्ती करण्याचा प्रयत्न भाजप सरकारने केला. काँग्रेस ने तो हाणून पाडला . शेतकऱ्यांच्या हितासाठी युपीए ने हा कायदा पारित केला होता. यामध्ये भूसंपादन केल्यास शेतकऱ्यांना बाजार दरापेक्षा चारपट अधिक नुकसानभरपाई , त्यांच्या परवानगीने भूसंपादन अशा तरतुदी केल्या आहेत. असा शेतकऱ्यांना अनुकूल असणारा कायदा बदलण्याचा घाट सरकारने घातला होता. त्या वेळीच ‘आम आदमी कि सरकार ‘ नसून ‘सूट बूट कि सरकार’ हे लक्षात आले होते. आणि गेले साड चार वर्षें आपण ‘ सूट बूट कि सरकार’ असल्याचेच भाजप ने दाखवून दिले आहे. या सरकारचे धोरण शेतकरी आणि छोटे व्यापारी यांच्या विरोधातच राहिले आहे. नोटबंदीने काळा पैसा तर आला नाहीच पण सामान्य नागरिकांच्या अक्षम्य हालअपेष्टा झाल्या,शेतकरी व सूक्ष्म, छोट्या आणि मध्यम उद्योगांचे जे कंबरडे मोडले ते अजून सावरलेले नाहीत. वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी ) चुकीच्या अंमलबजावणीमुळे व्यावसायिकांच्या आणि छोट्या व्यापारांच्या हालअपेष्टात भर पडली. मोदींनी दर वर्षी दोन कोटी युवकांना रोजगार देऊ असे आश्वासन दिले. पण प्रत्यक्षात मागच्या वर्षी तब्बल १ कोटी १० लाख युवकांचे हातातले काम गेल्यामुळे ते बेरोजगार झाले. सरकार एनएसएसओ जो अहवाल दडपवून टाकू इच्छिते त्यानुसार २०१७ -१८ मध्ये बेरोजगारीचे प्रमाण ६. १ % झाले आहे. २०११-१२ मध्ये हे प्रमाण हे केवळ २. २% होते.\nएकीकडे अर्थव्यवस्थेची झालेली दयनीय स्थिती आणि दुसरीकडे सरकारची जाहिरात बाजी पाहिल्यावर २००४ च्या लोकसभा निवडणुकांची आठवण येते. त्या वेळी एनडीए सरकारने ‘इंडिया शायनिंग’ चा नारा दिला होता. ‘भारत’ मात्र त्यावेळी अंधारात होता . या अंधारातल्या भारताला त्या वेळी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी विश्वास दिला.म्हणूनच २००९ मध्ये अधिक जागांसह जनतेने युपीए च्या बाजूने कौल दिला. राष्टीय सांख्यिकी आयोगाच्या समितीने नवीन पायाभूत वर्ष (२०११-१२) घेऊन मागील वर्षांचे आकडे रिवाइज केले तर त्यात युपिए च्या दहा वर्षांमध्ये सरासरी ८. १% वाढ जीडीपी मध्ये झाल्याचे आढळून आले आहे . (यानुसार मोदी सरकारच्या चार वर्षांमध्ये सरासरी केवळ ७.४ % वाढ झाली आहे ) . या संपत्तीतील वाढीचे न्याय्य वितरण होण्यासाठी कल्याणाकरी योजनांना श्रीमती गांधी आणि डॉ मनमोहन सिंग यांनी अधिकाराचे स्वरूप दिले. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, अन्न सुरक्षा योजना , शिक्षण हक्क योजना हि त्याचीच उदाहरणे आहेत.\nमोदी सरकार मात्र अर्थव्यवस्थेची अपेक्षित वाढ करण्यातही अपयशी ठरलं आहे आणि संपत्तीच न्याय्य वितरण करण्यात ही . शेतकरी, दलित, वेगेवेगळे जातसमूह , विद्यार्थी , युवक हे गेल्या चार वर्षांत रस्त्यावर आले त्यामागचं मुख्य कारण हे अपयश च आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाला बदलत्या काळाला साजेशी नवीन दृष्टी दिली आहे. वंचितांच्या हिताचे निर्णय घेणे आणि त्यांची तात्काळ अंमलबजावाणी करणे हि राहुल गांधींची कार्यपद्धिती आहे. त्यामुळेच राहुल गांधींवर छत्तीसगड , राजस्थान आणि मध्यप्रदेशमधील भाजप शासित राज्यांनी ताज्या विधानसभा निवडणुकीत विश्वास दाखविला आणि त्यांनी तो सिद्ध हि केला. केवळ दोन दिवसांत या राज्यांमध्ये काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांची केलेली कर्जमाफी याचेच उदाहरण आहे.\nपरवा छत्तीसगड मधील मतदारांचे आभार मानताना राहुल गांधींनी किमान उत्पन्नाची हमी (मिनीमम इन्कम गॅरंटीड ) घोषणा केली आहे.गरिबीच्या कचाट्यातून अद्याप न सुटलेल्या सर्व भारतीयांना किमान उत्पन्नाची हमी त्यांनी दिली आहे. त्याचे नेमके काय स्वरूप असेल हे लवकरच जाहीरनाम्यात घोषित केले जाणार आहे. यासाठी संसाधने कशी उभी करणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ज्या योजना /अनुदाने वळवणे शक्य आहे त्यांच्यातून काही प्रमाणात निधी संकलन होईल. याचा अर्थ सध्याच्या सर्व कल्याणकारी योजना/ अनुदाने बंद केली जातील असा नव्हे. त्यांचे रॅशनलायन शक्य आहे ते केले जाईल. किमान उत्पन्नाची हमी हि सध्याच्या योजनांना पर्यायी योजना म्हणून येणार नसून पूरक योजना म्हणून येणार आहे हे लक्षात घ्यायला हवे. काँग्रेस सत्तेमध्ये आल्यानंतर विकासाची चुकलेली वाट योग्य दिशेने येईल. जीडीपी ची वाढ जशी होत राहील तशी अधिकच्या संसाधनांची देखील तरदूत होईल यात शंका नाही. मनरेगा बाबत हि त्या वेळी विरोधकांकडून शंका उपस्थित केल्या जात होत्या पण युपीए ने ती योजना यशस्वी करून दाखविली.\n२०१६-१७ च्या अर्थसंकल्पामध्ये तर ‘युनिवर्सल बेसिक इन्कम'(युबीसी ) ची संकल्पना मांडण्यात आली होती. ती व्यवहार्य आहे असा निर्वाळा हि देण्यात आला होता. त्या पेक्षा कमी खर्च ‘किमान उत्पन्नाची हमी’ साठी होणार आहे. त्यामुळे हि योजना मुळीच अव्यवहार्य नाही हे लक्षात घ्यायला हवे. परंतु ती ‘युनिवर्सल बेसिक इन्कम’ पेक्षा निश्चित वेगळी आहे. युबीसी मध्ये लाभार्थी म्हणून सर्व नागरिकांचा समावेश केला जातो. किमान उत्पन्नाच्या हमीमध्ये लाभार्थी हे केवळ गरीब असतील (त्याचा निकष जाहीरनाम्यात घोषित केला जाईल ). हे योग्य देखील आहे. कारण या प्रकारच्या कल्याणकारी योजनांचे लाभ हे गरजूंपर्यंतच पोचायला हवेत. ज्यांच्याकडे पुरेशी संसाधने आहेत त्यांना या लाभाची गरज नाही.\nकिमान उत्पन्न हमी मागची तात्त्विक भुमीका समजून घ्यायला हवी.हि भूमिका सामाजिक न्यायाची आहे. विकास शेवटच्या माणसापर्यंत जायला हवा अशी आहे. जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले तेव्हापासून काँग्रेस पक्षाने हि भुमीका केंद्रस्थानी ठेऊन काम केले आहे. त्याला ‘समाजवाद’ असेहि म्हणतात . शेवटच्या माणसाचे हित लक्षात घेत धोरणांमध्ये कालानुरूप बदल करत जाणे असे भारतीय समाजवादाचे स्वरूप आहे. इंदिरा गांधींनी त्याला ७६ व्या घटनादुरुस्ती ने घटनात्मक अधिष्ठान दिले. १९९१ आर्थिक सुधारणानंतर ‘कल्याणकारी राज्य’ या शब्दाची चलती आहे. पण त्याच्या गाभ्याशी ‘समाजवाद’च आहे. भारतातील दारिद्र्य हि ब्रिटीश साम्राज्यवादाची परिणीती होती. याविरुद्ध युद्ध इंदिरा गांधींनी सुरु केले. गरिबी हटाव चा नारा देत जो वीस कलमी कार्यक्रम त्यांनी दिला तो आजही दिशादर्शक आहे. २००४ ते २०१४ या काळातहि गरिबीला लक्ष्य करत युपीए सरकारने १४० लक्ष नागिरकांना गरिबीच्या विळख्यातून बाहेर काढले. ‘वेगवान आणि सर्वसमावेशक विकास’ हा हीच नीती आपल्याला सुखी संपन्न आणि महासत्ता करू शकते. आणि अशी दृष्टी भाजप कडे नाही याचा पुरावा गेली साडे चार वर्षे आहेत तर अशी दृष्टी काँग्रेस पक्षाकडे आहे हे इतिहास सांगतो. किमान उत्पन्नाची हमी चे तत्वज्ञान हेच आहे.\nआमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .\n“त्या” व्हायरल फोटोमागील सत्य…\nसीबीआय च्या मनमानी ला सुप्रीम कोर्टाची चपराक : ममता बॅनर्जीचा नैतिक विजय\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी ‘नौटंकी’च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘जनावरांचा मोर्चा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/letter-dhabholkars-murderer-27646", "date_download": "2019-07-21T14:55:17Z", "digest": "sha1:LW2NN4EL77EFL2H4XQHW5BJMNB3DJCEO", "length": 15334, "nlines": 147, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "letter to dhabholkars murderer | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\n\" पोरानो, एका डॉक्‍टरची हत्या करून तुम्ही मोकळे झालात. पण, तुम्ही दररोज किती माणंस मारत आहात. याची कल्पना तुम्हाला कदाचित नसेल. अंधश्रद्धेच्या आहारी गेल्याने किती लोकांचे संसार उद्‌ध्वस्त होतात हे तरी कधी पाहिलं अनुभवलं आहे का \nसचिन, \"\" तू डॉक्‍टरसाहेबांवर गोळ्या झाडल्या पोलिसांचे म्हणणे आहे. तू सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेस. तुझ्या अटकेनंतर तुझ्या पत्नीने तू निरपराध असल्याचे म्हटले आहे. तुला एक गोड मुलगी आहे. तसेच तुझी आर्थिक परिस्थिती कशी आहे याविषयीची माहिती वाचण्यात आली.\nसचिन, तुझ्यासह जे तुरुंगात आहोत त्यांच्याविषयी वाईट वाटले. तुम्ही हे काय करून बसलात पोरांनो \nतुमच्या आईवडिलांना पडला असेल. जी मुलं सामान्य कुटुंबातील आहेत. गरीब आहे. ज्यांचे हातावर पोट आहे. त्यांच्या मस्तकात कोण विष पेरते आहे. आपणास कोणीतरी उद्‌ध्वस्त करण्यास निघाले आहे हे वेळीच तुमच्या का लक्षात आले नाही असे प्रश्‍न समाजमनालाही पडले असतील.\n\"\" सचिन, तुझा चेहरा पाहिला तर तू गुन्हेगार आहेस असे वाटतही नाही. किती कमी वय आहे तुझं आयुष्य किती सुंदर आहे. खूप चांगलं आयुष्य जगायचे स्वप्न पाहण्याऐवजी पोरांनो तुम्हाला हातात शस्त्र का घ्याव वाटलं. काय मिळाले तुम्हाला आयुष्य किती सुंदर आहे. खूप चांगलं आयुष्य जगायचे स्वप्न पाहण्याऐवजी पोरांनो तुम्हाला हातात शस्त्र का घ्याव वाटलं. काय मिळाले तुम्हाला पोलिसांचा प्रसाद, बदनामी, गुन्हेगार, खुनी.....\nडॉक्‍टरसाहेबांशी तुमचं कसलं वैरत्व होतं. कोणत्या प्रॉपर्टीवरून भांडण होतं. तुमच्या शेतीच्या बांधाला डॉक्‍टरांचा बांध नव्हता. डॉ. नरेंद्र दाभोलकर हे कोण आहेत हे तरी माहीत होतं का ते नेमकं काय करीत होते. अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे नेमकं काय असतं याचा तरी अभ्यास केला होता का ते नेमकं काय करीत होते. अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे नेमकं काय असतं याचा तरी अभ्यास केला होता का की या कशाशीच तुमचं काही देणंघेणं नव्हतं. तुम्हाला एखाद्यानं सांगितलं की घाल यांना गोळ्या म्हणून घातल्या का गोळ्या की या कशाशीच तुमचं काही देणंघेणं नव्हतं. तुम्हाला एखाद्यानं सांगितलं की घाल यांना गोळ्या म्हणून घातल्या का गोळ्या असे एक ना अनेक प्रश्‍न हजारो लोकांना पडले असतील. या प्रश्‍नांची उत्तर कदाचित तुम्हाला नाही रे देता येणार \nगेली चार दशकं डॉक्‍टरसाहेब चंदनासारख तुमच्याआमच्यासाठी झिजत होते. लोकांनी शहाणे व्हावे, शिकावे, अज्ञानाच्या अंधारातून बाहेर पडून प्रकाश पाहावा, बाबाबुवा, भूत, करनी, चेटकीन किंवा गंडादोऱ्याबरोबर व्यसन करू नका दारू पिऊ नका म्हणून ते तळमळत होते. काय चूक होती त्यांची दारू पिऊ नका म्हणून ते तळमळत होते. काय चूक होती त्यांची डॉक्‍टरसाहेब ज्या जातीत जन्माला आले त्याचा त्यांनी कधी विचार केला नाही. पण, मोठ्या संख्येने असलेल्या बहुजन समाजाच्या जागृतीसाठी त्यांनी डोळ्यात तेल घातले. अभ्यास, चिंतन, प्रयोग, भाषण, लिखाण, प्रबोधन काय म्हणून करायचे ठेवले होते.\nसमाजाने जे जे दिले ते समाजालाच परत देत गेला हा भला माणूस खरेतर पत्नी, दोन सुंदर मुलं. स्वत: पेशाने डॉक्‍टर. सुखासमाधानाने जीवन ते जगू शकत होते. घोडागाडी, धनदौलत संपत्तीत कदाचित लोळणही घेऊ शकले असते. पण, सुखाच्या मागे हा माणूस लागला नाह��. उलट पायाला भिंगरी बांधून डोक्‍यावर बर्फ ठेवून तो लोकांसाठी भटकत राहिला. प्रत्येकाचा विवेक कसा जागृत होईल याचे प्रबोधन करीत राहिला.\nअसंगाशी संग केल्याने काय होतं याचा अनुभव आपण घेत असालच. तुम्ही तुरुंगात खितपत पडणार. वृद्ध आईवडील, पत्नी, मुलांचे काय होईल याचा किंचितही विचार तुम्ही का नाही केला कोण आहे तुमच्या पाठीशी कोण आहे तुमच्या पाठीशी आणखी किती दाभोलकर, कलबुर्गी, पानसरे हवे आहेत.\nपोरांनो, एक गोष्ट सांगतो. गांधीजींची हत्या करून नथुराम मोठा नाही होऊ शकला. जगभरात जेथे सूर्याची किरणे पोचतात तेथे गांधीबाबाच पोचला. हे तुम्हाला कोण सांगणार एखाद्याची हत्या करून त्याचे विचार संपविता येत नाही हे कोणी कसे तुम्हाला सांगितले नाही. चांगलं वागणं किती अवघड असतं हे कदाचित तुमच्या आईने किंवा शिक्षकांने लहानपणी सांगितलेले आठवत असेल. वाईट वागणं किती सोप असतं. खून करणं तर त्याहून सोप असतं. ज्यांनी तुम्हाला या मार्गाला लावले ते कुठेच पिक्‍चरमध्ये नाहीत. कदाचित त्यांचेही चेहरे पुढे येतील किंवा येणारही नाहीत. पण, तुमचं काय \nआज तुम्ही संशयित आरोपी आहात. भविष्यात न्यायालय जो काही निकाल द्यायचा तो देईलच. पण, तुमच्याकडे आज तरी संशयाची सुई आहे. तुम्ही गुन्हेगार असाल किंवा अन्य कोणी असू शकते. पण, डॉक्‍टरसाहेब इतके वाईट होते का \nदाभोलकरांवर ज्यांनी गोळ्या झाडल्या त्यांचे कर्तृत्व तरी काय तुम्ही भेकड आहात गोळ्या घालून तुम्ही पळून न जाता थेट पोलिसात गेला असता तर तुमची हिम्मत मानली असती. खून करता आणि बिळात पाच वर्षे लपून बसता. तुम्ही भित्रेच आहात. एका विचारवंताला, समाजसेवकाला, अजातशत्रूला, समाजाचे अश्रू पुसणाऱ्या एका हडकुळ्या माणसाला मारून तुमच्या हाती काहीच लागले नाही.\nउलट तुमचे हात रक्ताने माखले. तुमच्या कपाळावर खुनाचा कलंक लागला. तुमच्या शेवटच्या श्‍वासापर्यंत तो पुसला जाणार नाही. मात्र एक खरे सांगतो, की डॉक्‍टरसाहेब मेलेले नाहीत तर ते दररोज कुठे ना कुठे दिसत असतात. लोकांमध्ये वावरत असतात. पुस्तकाच्या रूपाने ते भेटत असतात. डॉक्‍टरांची मुशाफिर काही केल्या थांबणार नाही. कोणी थोपवू शकेल असे वाटत नाही.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nगुन्हेगार नरेंद्र दाभोलकर व्यसन\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/ipl-news-marathi/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%9F-%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4-113051600011_1.htm", "date_download": "2019-07-21T15:41:17Z", "digest": "sha1:AERLI73DIU2GDXDV4E53YFCD3ZTKJRPX", "length": 10032, "nlines": 133, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Ipl Spot Fixing: how Police Trap the Cricketers | आयपीएल स्पॉट फिक्सिंग: असे पोहचले पोलिस आरोपींपर्यंत | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 21 जुलै 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआयपीएल स्पॉट फिक्सिंग: असे पोहचले पोलिस आरोपींपर्यंत\nदिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने राजस्थान रॉयल्सचे तीन क्रिकेटपटू एस. श्रीसंथ, अंकित चौहान व अजीत चंडीला यांच्यासहित सात बुकीजना आयपीएल मध्ये स्पॉट फिक्सिंगच्या आरोपात अटक केली आहे. टी-20 लीग स्पर्धेवर हा काळा डाग असून आयपीएलमध्ये सुरुवातीपासूनच त्रुटी पाहत असलेल्यांना विरोध करण्याचा आणखी एक मुद्दा मिळाला आहे.\nअटक करण्यात आलेल्या तीनही खेळाडूंनी मोहाली व मुंबईत खेळण्यात आलेल्या सामन्यांमध्ये स्पॉट फिक्सिंग केली होती. मुंबईत बुधवारी राजस्थान व मुंबईदरम्यान लढत झाली, यामध्ये आरोपींपैकी फक्त अंकित चौहानच खेळला होता.\nकसे पकडण्यात आले आरोपी क्रिकेटपटूंना...\nचेन्नईचा विजीयक्रम पुणे रोखणार\nबेंगळुरू चार गड्यांनी पराभूत\nमंद गतीने षटके टाकल्याने धोनीला दंड\nमुंबई इंडियन्सला ‘रॉयल चॅलेंज’\nजखमी कालीसमुळे गोलंदाजी कमी पडली\nयावर अधिक वाचा :\nहे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...\nआयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...\nमुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...\nयुवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...\nवर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...\nइंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...\nगुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना \nजागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...\nब्रायन लाराला काय झाले \nजागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...\nआता पत्नी आणि प्रेयसींच्या दौऱ्याच्या खर्चाची माहिती मागवली\nविश्वचषकातील पराभवानंतर बीसीसीआयचं कामकाज पाहणाऱ्या, सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त ...\nसलग तीन टर्म दिल्लीच्या मुख्यमंत्री होणाऱ्या त्या एकमेव ...\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित (81) यांचं आज निधन झालं. शीला दीक्षित 1998-2013 ...\nसहा राज्यात नव्या राज्यपालांची नियुक्ती\nउत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालसह एकूण सहा राज्याच्या नव्या राज्यपालांची ...\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन\nनवी दिल्ली: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांचं निधन झालं ...\nसोनभद्र: प्रियंका गांधी यांना विश्रामगृहातच भेटून पीडितांनी ...\nकाँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांची अखेर उत्तर प्रदेशातील सोनभद्र हिंसाचारातील ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/agri/2019/06/15/2580/", "date_download": "2019-07-21T15:33:30Z", "digest": "sha1:YU6EMY4RQF4DCHHBWQESEV7QUFSIAA7K", "length": 10252, "nlines": 110, "source_domain": "www.krushirang.com", "title": "महिंद्रा कंपनीची स्विसमधील शेती कंपनीत गुंतवणूक", "raw_content": "\n[ July 20, 2019 ] कडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\tमहाराष्ट्र\n[ July 20, 2019 ] महाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\n[ July 20, 2019 ] शेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\tकोल्हापूर\n[ July 20, 2019 ] बिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\tअहमदनगर\n[ July 20, 2019 ] तंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\tआंतरराष्ट्रीय\nHomeबातम्याआंतरराष्ट्रीयमहिंद्रा कंपनीची स्विसमधील शेती कंपनीत गुंतवणूक\nमहिंद्रा कंपनीची स्विसमधील शेती कंपनीत गुंतवणूक\nJune 15, 2019 Team Krushirang आंतरराष्ट्रीय, कंपनी वार्ता, तंत्रज्ञान, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राष्ट्रीय, व्यवसाय व अर्थ, शेती, संशोधन 0\nदेशातील अग्रगण्य कंपनी म्हणून लौकिक मिळविलेल्या महिंद्रा कंपनीने स्वित्झर्लंड येथील गमया (GAMAYA) कंपनीमध्ये ११.२५ टक्के शेअर खरेदी केले आहेत. गमया ही कंपनी भारतासह ब्राझील, उक्रेन आणि इतर काही देशांमध्ये शेतकऱ्यांना अचूक पिक सल्ला सेवा देत आहे.\nमहिंद्रा कंपनीच्या फार्म इक्विपमे���ट सेक्टर विभागाचे प्रेसिडेंट राजेश जेजुरीकर यांनी याबद्दल माहिती देताना म्हटले आहे की, जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणि माहिती शेतकऱ्यांना देऊन त्यांच्या प्रगतीसाठी महिंद्रा कंपनी काम करीत आहे. अशावेळी अचूक पिक सल्ला आणि मार्गदर्शन देणाऱ्या कंपनीमुळे शेतकऱ्यांचा निश्चित चांगला फायदा होईल. यातील तंत्रज्ञानाची गरज आणि भविष्य लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलेला आहे.\nमूळ इंग्रजी बातमी वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा :\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nमंत्रिमंडळ नाही तर पक्षाचा विस्तार; दिल्लीचे निर्देश..\nउद्या होणार मंत्रिमंडळ विस्तार : मुख्यमंत्री\nराजीव गांधींच्या बाजूने हार्दीकही मैदानात\nMay 6, 2019 Team Krushirang ट्रेंडिंग, निवडणूक, महाराष्ट्र, राजकीय, राष्ट्रीय 0\nमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या प्रचार रॅलीत दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना भ्रष्टाचारी नंबर वन म्हणून अपमान केल्यामुळे साध्य हा विषय जोरदार ट्रेंडमध्ये आहे. मोदींनी केलेल्या टीकेमुळे व्यथित होत काँग्रेस अध्यक्ष राहुल [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nम्हणून चीन भारताला टाकणार दुसऱ्या स्थानावर..\nMarch 1, 2019 Team Krushirang आंतरराष्ट्रीय, ट्रेंडिंग, राष्ट्रीय, व्यवसाय व अर्थ, शेती 0\nसर्वाधिक कापूस उत्पादन करणारा देश कोणता, असा प्रश्न विचारला की आपल्या भारत देशाचे नाव गुगलवर दिसते. मात्र, आपल्याकडील अनास्थेचा फटका देशाच्या कापूस उत्पादनालाही बसला आहे. हेक्टरी उत्पादकता खूपच कमी असताना त्यातही आणखी घट आल्याने आता [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nही आहे का हिंमत; मोदींचे काँग्रेसला खुले चॅलेंज\nMay 7, 2019 Team Krushirang ट्रेंडिंग, निवडणूक, महाराष्ट्र, राजकीय, राष्ट्रीय 0\nदिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी भ्रष्टाचारी नं. १ म्हणूनच दिवंगत झाल्याची बोचरी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच केली होती. त्यावर काँग्रेसने त्यांना धारेवर धरलेले असतानाच पुन्हा एकदा मोदींनी राजीव गांधींच्या नावाने निवडणूक लढविण्याचे [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nकडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\nमहाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\nशेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\nबिझनेसवाला | ग्रामीण उ���्योजकता : एक विवेचन\nतंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\nबिझनेसवाला | खरेदी म्हणजे श्रीमंती मिळवणे नव्हे.. मग काय\nमराठवाड्यात लगेच पाऊस न पडल्यास दुष्काळ अटळ\nराज्यातील 5 जिल्हा परिषद बरखास्त\nविशेष | रामदास बोट दुर्घटना\nबिझनेसवाला | संधीचे सोने करा; ई-कारकडे पहा..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/nashik-ex-mp-rajabhau-godse-no-more-27563", "date_download": "2019-07-21T15:07:25Z", "digest": "sha1:RVTZ6IIR7NAXTMCGS3NXA5W66ZURXANY", "length": 7964, "nlines": 131, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Nashik EX MP Rajabhau Godse is no more | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशिकचे माजी खासदार राजाभाऊ गोडसे यांचे निधन\nनाशिकचे माजी खासदार राजाभाऊ गोडसे यांचे निधन\nशुक्रवार, 17 ऑगस्ट 2018\nबाळासाहेब ठाकरेंचा 'राजा' शिवसैनिक हरपला\nनाशिक : नाशिकचे माजी खासदार राजाभाऊ गोडसे यांचे निधन झाले आहे . त्यांचे वय ५७ वर्षे होते . त्यांच्या पश्चात पत्नी , एक मुलगा दोन मुली , सून , जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. ते १९९६ ते ९८ या काळात ते नाशिकचे खासदार होते.\nबाळासाहेब ठाकरेंचा 'राजा' शिवसैनिक हरपला\nनाशिक : नाशिकचे माजी खासदार राजाभाऊ गोडसे यांचे निधन झाले आहे . त्यांचे वय ५७ वर्षे होते . त्यांच्या पश्चात पत्नी , एक मुलगा दोन मुली , सून , जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. ते १९९६ ते ९८ या काळात ते नाशिकचे खासदार होते.\nसामान्यांची कामे अडवणा-याला शिवसेनेच्या भाषेत धडा देणारा कार्यकर्ता असा त्यांचा दबदबा होता . त्यांच्या संघटन कौशल्यामुळे आणि आक्रमक स्वभावामुळे ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे लाडके होते . शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांना ' राजा ' नावाने संबोधत असत .\nबालपणापासून लाल मातीच्या आखाड्यात शरीर कमावलेले राजाभाऊ नावाजलेले पहिलवान म्हणून पंचक्रोशीत लोकप्रिय होते. युवा अवस्थेतच त्यांनी शिवसेनेचे काम सुरू केले. आक्रमक कार्यपद्धतीमुळे ते जिल्हाप्रमुख झाले. जिल्ह्यात त्यांनी पक्षाचा मोठा विस्तार केला. 1996 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ��ेते खासदार डाॅ वसंतराव पवार यांचा पराभव केला. त्यातुन शिवसेनेचा या मतदारसंघात पहिल्यांदा खासदार झाला.\nते दीर्घकाळ संसरी गावचे सरपंच होते. गेले काही वर्षे ते आजारी होते. त्यांच्यावर अपोलो रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यात पायाला गॅगरीन झाल्याने शस्त्रक्रिया करावी लागली. आज सायंकाळी त्यांचे निधन झाले. उद्या (ता. 18) त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nबाळासाहेब ठाकरे खासदार शिवसेना shivsena लोकसभा सरपंच\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://egnews.in/marathi-news/tag/election-commission/", "date_download": "2019-07-21T14:57:10Z", "digest": "sha1:NF7LWKGGVO5NJ4XTNLGOLKEAE7FVJPK5", "length": 4122, "nlines": 41, "source_domain": "egnews.in", "title": "election commission Archives - EG News मराठी", "raw_content": "\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी 'नौटंकी'च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर 'जनावरांचा मोर्चा'\nनिवडणूक आयोगाचा ‘हा’ निर्णय त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाराच\nनवी दिल्ली : देशात लोकसभा निवडणुकांचे वातावरण आहे. त्यात पश्चिम बंगालमधील वातावरण गंभीर झाले आहे. पश्चिम बंगालच्या निवडणूकांच्या प्रचाराला हिंसेचे वळण लागले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने एक दिवस आधीच प्रचार थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आयोगाने दिलेल्या वेळेवरून काँग्रेसवर टीका केली आहे. कारण आयोगाने दि. १६ प्रचार बंद करण्याचा निर्णय घेताला आहे मात्र वेळ ही रात्री १० ची ठेवली आहे. त्यावरून निवडणूक आयोग दुटप्पी भूमिका घेत आहे. त्यावर काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी निवडणूक आयोग…\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी ‘नौटंकी’च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘जनावरांचा मोर्चा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.aptoide.com/thank-you?package_uname=developers-best-practices", "date_download": "2019-07-21T15:04:35Z", "digest": "sha1:4LHPAFGVIDVNKFOYO5MFBQGQHVLZVMAG", "length": 2008, "nlines": 59, "source_domain": "mr.aptoide.com", "title": "डाउनलोड: Developers Best Practices | Aptoide", "raw_content": "\nAptoide अॅप स्टोर मध्ये Developers Best Practices आपल्यासाठी तयार आहे, आत्ताच इन्स्टॉल करा\nAptoide इन्स्टॉल करण्याचे २ टप्पे\n\"अज्ञात स्त्रोत\" सक्षम करा\nजर आपल्याला अॅप आपल्या डाऊनलोड फोल्डरमध्ये सापडले नाही.\nचांगले अॅप स्टोर आपणांस देण्यासाठी आम्ही कुकीज वापरतो ह्या साइटला ब्राऊझ करुन आपण त्यास मान्यता देत आहात, तेव्हा त्याबाबत जास्त माहिती जाणुन इथे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://yout.com/how-to-record/?lang=mr", "date_download": "2019-07-21T16:13:28Z", "digest": "sha1:BC7RVDZ7WMQTGJCVTWGPZLKUPFRQ7QQF", "length": 2380, "nlines": 95, "source_domain": "yout.com", "title": "Yout सह व्हिडिओ कसे रेकॉर्ड करावे", "raw_content": "\nYout.com वापरुन एमपी 3 किंवा एमपी 4 स्वरूपनात व्हिडीओ रेकॉर्ड करणे प्रारंभ करणे सोपे आहे. आपण ज्या साइटवरून व्हिडिओ रेकॉर्ड करू इच्छिता त्यानुसार आम्ही ते कसे करावे ते आम्ही आपल्याला दर्शवू.\nYout.com भिन्न वेबसाइट स्वीकारते, कृपया आपण ज्या वेबसाइटवरुन रेकॉर्ड करू इच्छिता ती वेबसाइट निवडा. जर वेबसाइट आमच्या यादीवर नसेल तर आम्ही ते जोडण्यासाठी कार्य करू शकतो.\nसेवा अटी - गोपनीयता धोरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/olympic-articles-2008/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-108082200046_1.htm", "date_download": "2019-07-21T14:52:10Z", "digest": "sha1:LELOYPWZDP7DCJK2PURBTRN6IOA6FBWJ", "length": 16815, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "हरूनही जिंकला विजेंद्र.... | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 21 जुलै 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nत्‍याच्‍यात जि्दद् होती जिंकण्‍याची. त्‍याला भारताचा राष्‍ट्रध्‍वज चीनमध्‍ये उन्‍नत होताना पहायचा होता... आणि म्‍हणून तो लढला. एका लढवय्याप्रमाणे त्‍याने आपल्‍यावर येणारे प्रत्‍येक वार चुकविण्‍याचा आणि प्रतिस्‍पर्ध्‍याला पराभूत करण्‍याचा पुरेपूर प्रयत्न केला. हरियाणातील भिवानी जवळच्‍या कुलवास येथे जन्‍मलेल्या एका बस चालकाच्‍या मुलाने आपल्‍या अभूतपूर्व कामगिरीने भारतीय क्रीडा इतिहासात आपले नाव कोरले आहे.\nहरियाणातील भिवानी जवळच्‍या कुलवास येथे जन्‍मलेल्या एका बस चालकाच्‍या मुलाने आपल्‍या अभूतपूर्व कामगिरीने भारतीय क्रीडा इतिहासात आपले नाव कोरले आहे.\nहरियाणातील भिवानी जवळच्‍या कुलवास येथे जन्‍मलेल्या एका बस चालकाच्‍या मुलाने आपल्‍या अभूतपूर्व कामगिरीने भारतीय क्रीडा इतिहासात आपले नाव कोरले आहे.\nयाच दिवसासाठी दिवसरात्र प्रचंड मेहनत करणा-या आणि रात्र-रात्र जागून ओव्‍हर टाईम करणा-या त्‍या वृध्‍द डोळयांतही आनंदाश्रू तरळले असतील. प्रत्‍येक आई वडीलांना आणि देशालाही अभिमान वाटावा अशी कामगिरी करून दाखविणा-या त्‍या तरुणाचे नाव आहे विजेंद्रसिंग\nमहिपाल सिंग ऊर्फ विजेंद्र सिंग. एका सर्वसामान्‍य कुटुंबातून पुढे आलेल्‍या या तरुणाने केलेली कामगिरी निश्चितच कौतुकास्‍पद आहे. यंदाच्‍या ऑलम्पिकमध्‍ये मोठ्या अपेक्षा असलेले अनेक धुरंधर अपयशी झाले आहेत. अशा परिस्थितीत हरीयाणातील या तरुणाने उल्‍लेखनीय खेळ करीत बॉक्‍सींगमध्‍ये भारताला कास्‍य पदक मिळवून दिले आहे. हरियाणातील भिवानी येथे 29 ऑक्‍टोबर 1985 साली जन्‍मलेल्‍या हा तरुण आशेचा मोठा किरण घेऊन आला आहे.\nबीजिंग ऑलम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करणे शक्‍य झाले नसले, तरीही आजवरची सर्वांत चांगली कामगिरी भारतीय खेळाडूंनी केली ही त्यातल्या त्यात महत्त्वाची बाब.\nयाच दिवसासाठी दिवसरात्र प्रचंड मेहनत करणा-या आणि रात्र-रात्र जागून ओव्‍हर टाईम करणा-या त्‍या वृध्‍द डोळयांतही आनंदाश्रू तरळले असतील. प्रत्‍येक आई वडीलांना आणि देशालाही अभिमान वाटावा अशी कामगिरी करून दाखविणा-या त्‍या तरुणाचे नाव आहे विजेंद्रकुमार\nसध्‍या हरियाणा पोलिसांत नोकरीस असलेल्‍या विजेंद्रला अगदी लहानपणापासून बॉक्सिंगची आवड होती. त्‍यामुळे तो भिवानी येथील क्रीडा संकुलात सरावास जात असे. बॉक्सिंगमध्‍ये करीयर करण्‍यासाठी त्‍याने सुरुवातीपासूनच प्रचंड मेहनत केली. त्‍यासाठी त्‍याला कुटुंबीयांकडून मोठे सहकार्य मिळाले. बॉक्सिंग प्रशिक्षण संस्‍थेची फी भरण्‍यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी काम करून आपला छंद जोपासणा-या विजेंद्रमध्‍ये असलेली चुणूक तिथे क्रीडा प्रशिक्षक जगदीश सिंग यांनी ओळखली. आणि त्‍याला संधी दिली. राष्‍ट्रीय ज्‍युनियर बॉक्सिंग स्‍पर्धेत त्‍याने दोन रौप्य पदके पटकाविली आहेत. त्‍याच्‍यातल्‍या या गुणांमुळे त्‍याला बॉक्सिंगमध्‍ये राष्‍ट्रीय स्‍तरावरून चांगली संधी मिळाली आणि प्रशिक्���णासाठी त्‍याला क्‍युबा येथे पाठविण्‍यात आले.\n2004 च्‍या अथेन्‍स ऑलम्पिक स्‍पर्धेतही त्‍याने सहभागी घेतला होता. मात्र तेथे त्‍याचे आव्‍हान फार काळ टिकू शकले नाही. 2006 च्‍या राष्‍ट्रकूल स्‍पर्धेत त्‍याने इंग्‍लंडच्‍या नील पर्किग्‍न्‍सचा पराभव केला. मात्र तेथे द. आफ्रिकेच्‍या बोंगानी एम्‍वेल्‍सेसकडून त्‍याला हार पत्‍करावी लागली. 2006 च्‍या आशियायी क्रीडा स्‍पर्धांमध्‍ये 75 किलोपेक्षा कमी वजनगटातही त्‍याने कास्‍य पदक पटकाविले आहे.\nबीजिंग ऑलम्पिकमध्‍ये झांबियाच्‍या बाडू जॅकचा 13-2 च्‍या मोठ्या फरकाने पराभव करून त्‍याने आपले आव्‍हान उभे केले. त्‍यानंतर त्‍याने थायलंडच्‍या अंखान चोम्‍फुफुगलाही पराभूत केले. उपउपांत्‍य सामन्‍यात त्‍याने साऊथ पॉच्‍या कार्लोस गोंगोरा याला 9-4 ने पराभूत करून आपले कास्‍य पदक निश्चित केले. भारताला बॉक्सिंगमध्‍ये आजवर मिळालेले हे पहिले कास्‍य पदक ठरले असले तरीही तमाम भारतीयांना त्‍याच्‍याकडून क्‍युबाच्‍या इमिलिओ कोरेआ याला पराभूत करून रौप्य पदक मिळविण्‍याची अपेक्षा होती. मात्र ती पूर्ण होऊ शकली नाही.\nयावर अधिक वाचा :\nहे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...\nआयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...\nमुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...\nयुवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...\nवर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...\nइंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...\nगुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना \nजागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...\nब्रायन लाराला काय झाले \nजागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...\nआता पत्नी आणि प्रेयसींच्या दौऱ्याच्या खर्चाची माहिती मागवली\nविश्वचषकातील पराभवानंतर बीसीसीआयचं कामकाज पाहणाऱ्या, सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त ...\nसलग तीन टर्म दिल्लीच्या मुख्यमंत्री होणाऱ्या त्या एकमेव ...\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित (81) यांचं आज निधन झालं. शीला दीक्��ित 1998-2013 ...\nसहा राज्यात नव्या राज्यपालांची नियुक्ती\nउत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालसह एकूण सहा राज्याच्या नव्या राज्यपालांची ...\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन\nनवी दिल्ली: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांचं निधन झालं ...\nसोनभद्र: प्रियंका गांधी यांना विश्रामगृहातच भेटून पीडितांनी ...\nकाँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांची अखेर उत्तर प्रदेशातील सोनभद्र हिंसाचारातील ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/?sort=published-asc&page=4", "date_download": "2019-07-21T14:56:41Z", "digest": "sha1:5PB4BCBTNJFOWGHE5S7CHKTTY7SANW4E", "length": 5844, "nlines": 143, "source_domain": "krushikranti.com", "title": "all - krushi kranti", "raw_content": "\nजगदंबा द्राक्ष नर्सरी सर्व…\nकुंभार ऊस रोप वाटिका\nनिर्मल नॅचुरल गांडुळ खत\nशेतीसाठी वर्दान असे गांडुळ खत…\nट्रॅक्टर व ट्रक साठी…\nट्रॅक्टर ट्रक 407 व इतर सर्व…\nदेशी गिर गाईचे शुद्ध तुप\nउत्तम प्रतीचे मल्चिंग पेपर…\nशेती विकणे आहे शेती विकणे आहे\nमाझी शेती ही 7.5 एकर आहे आणि लाल मातीची जमीन आहे.\nमाझी शेती ही 7.5 एकर आहे आणि…\nड्रैगन फ्रूट्स विक्रीसाठी उपलब्ध आहे ड्रैगन फ्रूट्स विक्रीसाठी…\nड्रैगन फ्रूट्स विक्रीसाठी उपलब्ध sell a dragon fruits Dragon fruits ड्रैगन फळ\nMumbai 09-08-18 ड्रैगन फ्रूट्स विक्रीसाठी… ₹60\nफवारणी यंत्र फवारणी यंत्र\nनमस्कार शेतकरी बधुंनो ⚙ फवारणी करताय,मग हे नक्की वाचा या यंत्राची वैशिष्ट्य म्हणजे: 16 litres capacity ⚙ हे यंत्र बॅटरी वर चालते ⚙एकाच वेळी चार तासाने/ सर्यानां/ रागांना आपण फवारणी करता येते. ⚙वीस मिनिटात एक एकरावर फवारणी करता येते.…\nनमस्कार शेतकरी बधुंनो ⚙…\nआफ्रिकन बोर बोकड विकणे आफ्रिकन बोर बोकड विकणे\n60 किलो वजनाचा आफ्रिकन बोर जातीचा बोकड विकणे आहे\n60 किलो वजनाचा आफ्रिकन बोर…\nAhmadnagar 10-08-18 आफ्रिकन बोर बोकड विकणे\nसेंद्रिय शेती सेंद्रिय शेती\nगुरूकृपा अॉग्रो ट्रेडर्स सर्व प्रकार चे सेंद्रिय खते, औषधि तसेच सर्व प्रकार चे जिवाणू मिळेल. १= हुमनी साठी १००% ऊपाय कारक औषधि ऊपलध आहे. २= डांळीब बागाचे आजार व ऊपाय चे पुर्ण माहीती दिली जाईल. ३= ऊस वाढी साठी पुर्ण जेविक खते ४= १००% जेविक, सेद्रिय…\nगुरूकृपा अॉग्रो ट्रेडर्स सर्व…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/vocab/learn/mr/sq/21/", "date_download": "2019-07-21T15:10:24Z", "digest": "sha1:454PXJHALK5LCHVKZ7ASEWHG4W2DJHTX", "length": 9977, "nlines": 412, "source_domain": "www.50languages.com", "title": "अल्बेनियन - व्यवसाय@vyavasāya • ऑनलाइन मोफत शब्दसंग्रह शिका तुमच्या देशी भाषेतून - 50लँग्वेजेस सह", "raw_content": "\nहॉटेलमध्ये काम करणारी महिला\nहॉटेलमध्ये काम करणारी महिला\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/category/lifestyle/6kaladalan/page/6/", "date_download": "2019-07-21T15:29:12Z", "digest": "sha1:O7XOJ6HAZIVURSG7ZEYSEKJ4MRW7J7ZI", "length": 13610, "nlines": 140, "source_domain": "www.saamana.com", "title": "कलादालन | Saamana (सामना) | पृष्ठ 6", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकाशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘एसी रे एसी’; भरत जाधव घामाघूम\nतटरक्षकदलाच्या दोन कर्मचाऱ्यांकडून 50 लाख रुपयांचे कोकेन पकडले\nबीड शहरात सुसज्ज उद्याने उभारणार, नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागरांचे आश्वासन\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा…\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nमुलीने केली आईची हत्या, मुंडके रस्त्यावर फेकले\nचंद्रावर होते ‘जादू’ चे शहर- नासाचा दावा\nआखातामध्ये तणाव वाढला; इराणने ताब्यात घेतले ब्रिटनचे टँकर\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nइंडोनेशियन ओपन : सिंधूचे जेतेपदाचे स्���प्न भंगलं, जपानच्या यामागूचीकडून अंतिम सामन्यात…\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवनचे पुनरागमन\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन : सिंधूची अंतिम फेरीत धडक, जेतेपदाच्या लढतीत यामागुचीला…\nप्रेसिडेंटस् कप बॉक्सिंग : शिवा थापाला सुवर्णपदक, हिंदुस्थानला चार पदके\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nअस्थमा फक्त दिवाळीत होतो काय, सिगारेट पिणाऱ्या प्रियंकाला नेटकऱ्यांनी फटकारले\nBigg Boss 2 : आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो आरोह वेलणकर\nसनी लिओनी झाली जलपरी, पाहा तिचे हे सुंदर फोटो\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\n>>प्रतिनिधी<< तरुणांना नृत्यकलेत करीअर करण्याच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत. ही फक्त एक कला नसून ती साधना आहे याचेही भान विद्यार्थ्यांना नृत्यकला आत्मसात करताना ठेवावे लागते. नृत्यशास्त्र......\nडॉ. गणेश चंदनशिवे संत एकनाथांनी भारुडातून लोकप्रबोधन केले. आजच्या काळात त्यांचा हा वारसा युवा भारुडकार हमीद सय्यद पुढे चालवत आहे. भक्ती, प्रबोधन आणि रंजन अशा तीन...\nप्लॅस्टिकच्या बाटल्यांपासून तयार होतंय घर\nसामना ऑनलाईन, पनामा पनामामध्ये अशा गावाची निर्मिती होत आहे जेथे सारी घरे प्लॅस्टिकच्या बाटल्यांपासून बनवली आहेत. प्लॅस्टिकच्या बाटल्या पर्यावरणाला धोकादायक आहेत. या बाटल्या वापरल्यानंतर कचऱ्यात...\nजहांगीर कलादालनात निसर्ग चित्रप्रदर्शन\nनाशिकचे छायाचित्रकार अनिल माळी यांच्या प्राणी आणि निसर्गावरील छायाचित्रांचे प्रदर्शन काळा घोडा येथील जहांगीर कला दालनात १५ ते २१ मार्च दरम्यान सकाळी ११ ते...\nसिन्नर येथे शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन\nसामना ऑनलाईन, सिन्नर शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्याचे शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे यांच्या प्रयत्नातून शि���कालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन सिन्नर सार्वजनिक वाचनालयात भरवण्यात आले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन...\nकाशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘एसी रे एसी’; भरत जाधव घामाघूम\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा...\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nजिंतूर येथे मुख्याध्यापकाने केली शिक्षकास धक्काबुक्की\nकुरुंद्यात हुंडाबळी, सासरच्या जाचास कंटाळुन विवाहितेची आत्महत्या\nगाव तिथे ग्रंथालय संकल्पना कागदावरच, रायगड जिल्ह्यात अवघी 76 ग्रंथालये\nशाळकरी मुलींशी अश्‍लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला अटक\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=257486:2012-10-24-17-36-49&catid=51:2009-07-15-04-02-56&Itemid=62", "date_download": "2019-07-21T16:06:00Z", "digest": "sha1:DBLFLXOEW5XOS7Z7E5JRYTXSVJQOLI3T", "length": 16709, "nlines": 233, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "सीमोल्लंघनाचा सोहळा इचलकरंजीत उत्साहात", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त >> सीमोल्लंघनाचा सोहळा इचलकरंजीत उत्साहात\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, ��र सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nसीमोल्लंघनाचा सोहळा इचलकरंजीत उत्साहात\nवस्त्रनगरी इचलकरंजी येथे बुधवारी सीमोल्लंघनाचा सोहळा उत्साहात पार पडला. मराठा विकास संघटना व सार्वजनिक दसरा महोत्सव समिती यांच्या वतीने आयोजित केलेल्या या सोहळ्यासाठी नागरिकांनी नाटय़गृहचौक परिसरात गर्दी केली होती.\nसंस्थान काळामध्ये इचलकरंजीत राजेशाही स्वरूपात दसरा साजरा केला जात होता. बरीच वर्षे ही परंपरा खंडीत झाली होती. मराठा विकास संघटना व सार्वजनिक दसरा महोत्सव समिती यांनी केले. त्याकरिता मेट्रो हायटेक टेक्सटाईल पार्कचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी पुढाकार घेतला.\nदसरा महोत्सवअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. दुपारी ३ वाजता शाहू पुतळ्यापासून मोटारसायकल रॅली काढण्यात आली झाली. सुरू झालेल्या या रॅलीमध्ये युवकांचा सहभाग लक्षणीय प्रमाणात होता. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास या भागातील अंबाबाई मंदिरात विधीवत पूजाआरती करण्यात आली. तेथून अंबामातेचा जयघोष करीत मिरवणूक निघाली. मिरवणुकीमध्ये पारंपरिक वेशातील नागरिकांचा उत्साही सहभाग होता. शाहू भागातील गुजरी पेठ, वेतळा चौक, टिळक पुतळा मार्गे मिरवणूक राजवाडय़ामध्ये आली. तेथील बिरदेव मंदिराचे दर्शन घेण्यात आले. नगरीच्या अधिपतींचे विद्यमान वारसदार श्रीमंत आबासाहेब घोरपडे यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर मिरवणूक गांधीपुतळ्याजवळ पोहोचली. तेथे कोहळा फोडण्याचा विधी पार पडला. त्यानंतर मिरवणूक दसरा महोत्सवाचे मुख्य ठिकाण असलेल्या घोरपडे नाटय़गृहाजवळ आली.\nतेथे उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर मान्यवरांची उपस्थिती होती. मालदिवचे उच्चायुक्त ज्ञानेश्वर मुळे यांनी दसऱ्याचे महत्त्व या विषयावर विचार मांडले, खासदार जयवंतराव आवळे, आमदार सुरेश हाळवणकर, सुरेश पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. या मान्यवरांच्या हस्ते गणराया पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास नगराध्यक्षा रत्नप्रभा भागवत, पोलीस उपअधीक्षक प्रकाश देशमुख, रणजित कदम, शशीकला बोरा आदी उपस्थित होते. सुरेश पाटील यांनी शमीच्या पानांचे पूजन केल्यानंतर सोने लुटण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. मोहन माने यांनी स्वागत केले.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=258024:2012-10-26-18-47-47&catid=50:2009-07-15-04-02-43&Itemid=61", "date_download": "2019-07-21T15:36:05Z", "digest": "sha1:KYNLRMFERTMDLJ5TCZSZSGGKQMVPJENY", "length": 14354, "nlines": 231, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची दि. ३०ला निदर्शने", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> नगर वृत्तान्त >> राज्य स��कारी कर्मचाऱ्यांची दि. ३०ला निदर्शने\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांची दि. ३०ला निदर्शने\nराज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने राज्य सरकारच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ३० ऑक्टोबरला निदर्शने करून लक्षवेध दिन पाळण्यात येणार आहे.\nसंघटनेचे राज्याध्यक्ष योगीराज खोंडे यांनी ही माहिती दिली. राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ, राज्य चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व अन्य संघटनांनीही या निदर्शनांना जाहीर पाठिंबा दिला आहे, असे खोंडे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी १३ डिसेंबर २०११ ला केंद्राप्रमाणेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र, त्यावर काहीही कार्यवाही झालेली नाही. दिवाळी आली तरीही १ जुलै २०१२ पासूनचा ७ टक्के महागाई भत्ता अदा करण्यात आलेला नाही. तसेच ३५ महिन्यांची थकबाकी देण्याबाबतही काही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्याचा निषेध, तसेच या दिरंगाईकडे लक्ष वेधण्याचा मार्ग म्हणून राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व सरकारी अधिकारी ३० ऑक्टोबरला निदर्शने करतील, असे खोंडे यांनी सांगितले.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष��ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF/", "date_download": "2019-07-21T15:44:00Z", "digest": "sha1:WVM3AFGXZDDO5ZXXQFBJNNKW4CAZUOY4", "length": 10711, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रिया प्रकाशला न्यायालयाचा मोठा दिलासा | Dainik Prabhat", "raw_content": "\nप्रिया प्रकाशला न्यायालयाचा मोठा दिलासा\nनवी दिल्ली : इंटरनेट सेन्सेशन ठरलेली मल्ल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाशला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. प्रिया प्रकाशविरुद्ध हैद्राबाद आणि महाराष्ट्र पोलिसांमध्ये अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. यावर सुन���वणी करत न्यायालयाने तक्रारकर्त्यांना चांगलेच फटकारले असून प्रियाविरोधातील सर्व गुन्हे रद्द करण्यास सांगितले आहे.\nप्रिया प्रकाशच्या आगामी ‘ओरू अदार लव्ह’मधील गाणे ‘मनिक्या मलारया पूवी’ हे १३ फेब्रुवारी रोजी रिलीज करण्यात आले होते. या गाण्याने एका विशिष्ट समुदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप प्रिया प्रकाशवर ठेवत हैद्राबाद आणि महाराष्ट्रात एफआयआर दाखल करण्यात आल्या होत्या. याविरोधात चित्रपटाचे दिग्दर्शक ओमर लूलू व प्रियाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. यावर सुनावणी करताना न्यायालयाने प्रिया प्रकाशविरोधातील सर्व आरोप फेटाळून लावले. प्रियाचा आणि दिग्दर्शकाचा कोणत्याही धर्माचा अपमान करण्याचा हेतू नव्हता, असेही न्यायालयाने म्हंटले आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nसुनावणीवेळी दिग्दर्शक ओमर लूलू यांनी म्हंटले कि, ‘मनिक्या मलारया पूवी’ हे गाणे लोकगीत असून गेली ४० वर्षे केरळमध्ये गायले जात आहे. अमल्ल्याळम भाषिकांनी या गाण्याचा चुकीचा अर्थ काढत निष्कारण वाद निर्माण केला आहे.\nबिहार-राजस्थान नंतर आता ‘या’ राज्यातदेखील ‘सुपर30’ करमुक्त\nशिवानी बोरकर ‘या’ मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमोबाईल चोरट्याला धाकड गर्ल नेहाने शिकवली अद्दल\nमिंग्लिशचा तडका “ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’\nकतरिनाच्या वाढदिवसाला यंदा पार्टी नाही\nअँजेलिना आणि ब्रॅड पीट पुन्हा भेटले\nउमेश कामत आणि प्रिया बापट एकत्र\nसारा हेलॅन्ड आणि वेल्स ऍडम्स यांचे लगिन ठरलं\nसायबर गुन्ह्यांच्या शोधासाठी तपास यंत्रणा डिजिटल होणे आवश्यक – ब्रिजेश सिंह\nजाणून घ्या आज (21जुलै) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nताज हॉटेलजवळील चर्चिल चेंबर इमारतीला आग; एकाचा मृत्यू दोन जखमी\nनारकोटिक्स विभागाकडून २० लाखाचा गांजा जप्त\nआगामी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\nमहिला कर्मचाऱ्यांना मेकअप टाळण्याचा इस्पितळाचा आदेश\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित पंचत्वात विलीन\nआयएल अँड एफएस कडून पतमानांकन वाढविण्यासाठी प्रताप\nलक्‍झरी कारच्या विक्रीवरही नकारात्मक परिणाम\nसौदीत जाऊन बलात्काराच्या आरोपीला अटक\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\n पुणेकरांचे आयुष्य ��रासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nतोलणारांना काम द्या, अन्यथा हमाली बंद\nभोर : राष्ट्रवादीला जोर\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nआगामी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dfwmm.org/events/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2019-07-21T16:03:06Z", "digest": "sha1:77OV736HEEFFOBCXLQRZ6LF4SDDIUP2N", "length": 9499, "nlines": 149, "source_domain": "www.dfwmm.org", "title": "\"कार्टी काळजात घुसली!\" | डॅलस फोर्ट वर्थ महाराष्ट्र मंडळ", "raw_content": "\nडॅलस फोर्ट वर्थ महाराष्ट्र मंडळ\nमराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा\nमकर संक्रांत सोहळा २०१७\nमकर संक्रांत सोहळा २०१६\nआपल्या मंडळाचा नवीन वर्षाचा श्रीगणेशा गणरायांच्या स्वागताने होत असतो. दर वर्षी नवीन कार्यक्रम, नवीन उपक्रम आपण हाती घेत असतो. प्रत्येक वर्षी अनेक उत्साही मंडळी आपल्यात सामील होत असतात. गेलं वर्ष हे असंच प्रचंड उत्साहात गेलं. अनेक नवे कार्यकर्ते मिळाले, नवीन पायंडे पडले. गणपतीला ढोल-ताशा हवाच असं एक समीकरणच निर्माण झालं. मायभूमीशी असलेली आपली नाळ जपत दुष्काळग्रस्तांना आपण यथाशक्ति मदतही केली. शिवबांचा जयजयकार करणारी शिवजयंती साजरी केली. सर्वात मुख्य म्हणजे खूप जणांना हे मंडळ आता आपलं वाटू लागलं. आपण मंडळात केवळ पाहुणे म्हणून हजेरी लावत नाही तर आपल्याला स्वत:ला जायची ओढ म्हणून जातो असं एक नातं तयार झालं. हा असा उल्हास उरात बाळगून आपण नवीन वर्षात पदार्पण करत आहोत. या वर्षीही भरगच्च कार्यक्रम आहेत. उत्साह प्रचंड आहे. तरुण सळसळत्या रक्ताचे कार्यकर्ते आहेत. तेव्हा चांगभलं असं म्हणून सुरुवात करूया.\nगणरायांचा उत्सव जवळ आला आहे. आपण या वेळी एक खुसखुशीत नाटक आणत आहोत. कलाकार दुसरे तिसरे कुणी नसून ते आहेत आपले अत्यंत लाडके नटश्रेष्ठ, प्रशांत दामले आणि त्यांच्या बरोबर येत आहे \"काहीही हं श्री\" फेम तेजश्री प्रधान आणि त्यांच्या बरोबर येत आहे \"काहीही हं श्री\" फेम तेजश्री प्रधान होय, आपण \"कार��टी काळजात घुसली होय, आपण \"कार्टी काळजात घुसली\" हे वसंत सबनिसांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेलं नाटक डॅलस-फोर्टवर्थ मध्ये आणत आहोत. ११ सप्टेंबर रोजी\" हे वसंत सबनिसांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेलं नाटक डॅलस-फोर्टवर्थ मध्ये आणत आहोत. ११ सप्टेंबर रोजी कार्यक्रम स्थळ नक्की होत आहे, त्याबद्दल अधिक माहिती वेळोवेळी देत राहूच. गणरायांचा जयजयकार, घनगंभीर अथर्वशीर्षाचा घोष, ढोल ताशांचा कडकडाट, बेभान लेझीम, पूर्णब्रम्ह वाटावे असे सात्विक भोजन, जोडीला मनमुराद हसवणारं नाटक कार्यक्रम स्थळ नक्की होत आहे, त्याबद्दल अधिक माहिती वेळोवेळी देत राहूच. गणरायांचा जयजयकार, घनगंभीर अथर्वशीर्षाचा घोष, ढोल ताशांचा कडकडाट, बेभान लेझीम, पूर्णब्रम्ह वाटावे असे सात्विक भोजन, जोडीला मनमुराद हसवणारं नाटक आणखी काय हवं असा योग वर्षातून एकदाच तेव्हा, तो चुकवू नका.\n२०१६-१७ ची सभासद नोंदणी सुरू झाली आहे. सभासद होण्याचे अनेक फायदे आहेत. सर्व कार्यक्रम सभासदांसाठी कमी दरात ठेवलेले असतात. कॅंपिंग, कोजागिरी, शिवजयंतीसारखे सारखे कार्यक्रम सभासदांसाठी अत्यल्प दरात किंवा पूर्ण मोफत असतात. मकरसंक्रांतीसारखा कार्यक्रम केवळ सभासदांसाठीच मर्यादित ठेवलेला असतो. संक्रांतीच्या विविधगुणदर्शनासारख्या कार्यक्रमांत केवळ सभासदांनाच सहभागी होता येते. असे अनेक फायदे आहेत. शिवाय, उत्तमोत्तम कार्यक्रम हे केवळ आपल्या आर्थिक पाठबळावर होत असतात. तेव्हा, कृपया नोंदणी करा. आणि एक लक्षात ठेवा, मंडळ समिती ही केवळ आखून दिलेल्या रूपरेषेनुसार काम करणारी उत्साही माणसे आहेत. त्या उत्साहात तुम्ही तुमचंही योगदान देऊ शकता, नवीन कल्पना सुचवू शकता, अंमलात आणू शकता. शेवटी हे तुमचं मंडळ आहे, तुम्हीच ते चालवायचं आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-railway-gangman-suside-419359-2/", "date_download": "2019-07-21T15:12:21Z", "digest": "sha1:T6MDZFVNGZ5X22JVYO2FL3TPEC35AR5Z", "length": 11015, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रेल्वे गँगमनची आत्महत्या; तिघांचे अटकपूर्व फेटाळले | Dainik Prabhat", "raw_content": "\nरेल्वे गँगमनची आत्महत्या; तिघांचे अटकपूर्व फेटाळले\nनगर – रेल्वेचा गॅंगमन बबलूकुमार ठिठर मंडल याच्या आत्महत्येप्रकरणातील आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने आज फेटाळले. धमेंद्र ईश्‍वरप्रसाद कुमार (वय 51), जयप्रकाश राणा (वय 40, दोघे रा. रेल्वे कर्मचारी निवासस्थान) व अखिल बशीर शेख (वय 28, रा. देहरे) या तिघांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता.\nजिल्हा सरकारी वकील ऍड. सतीश पाटील यांनी जिल्हा न्यायालयासमोर युक्तिवाद करत सरकार पक्षाची बाजू मांडली. जिल्हा न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा युक्तिवाद लक्षात घेत या आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.\nबबलूकुमार ठिठर मंडल हा रेल्वे विभागाच्या वांबोरी रेल्वे स्टेशन येथे गॅंगमन म्हणून काम करतो.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nया कर्मचाऱ्याला वरिल वरिष्ठांकडून गेल्या दीड वर्षात एकदाही सुट्टी मिळाली नव्हती. रजेचे अर्ज भरून देखील सुट्टी रद्द करण्यात येत होती. बहिण्याच्या लग्नाला घेतलेली सुट्टी या वरिल वरिष्ठांनी संगनमत करून रद्द केली. या तिघा वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून बबलूकुमार याने मोबाईलमधील कॅमेऱ्यात चित्रीकरण करत व्यथा मांडली. हे चित्रीकरण त्याने समाज माध्यमांवर व्हायरल केले होते. या चित्रीकरणात आपण जीवनयात्रा संपवित असल्याचे त्याने म्हटले होते. बबलूकुमार याने 15 ऑगस्टला वांबोरी येथे रेल्वेखाली येत आत्महत्या केली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी 16 ऑगस्टला गुन्हा नोंदविला आहे.\nपर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावावे – प्रा.राम शिंदे\nनगर जिल्ह्यात अवघा 12 टक्के पाणीसाठा\nराजशिष्टाचाराला सुजय विखेंनी फासला हरताळ\nतर टॅंकरचे भाडे होणार कपात\nचारा छावणीत पैशाच्या वादातून हाणामारी; मेहकरी शिवारातील घटना\n‘हे’ आमदार राधाकृष्ण विखे पाटलांसोबत भाजपमध्ये जाण्याची शक्यता\nपालकमंत्री शिंदे यांची प्रदेशाध्यपदी निवड झाल्याची सोशल मीडियात चर्चा\nबालिकाश्रम रोडवर भरदिवसा घरफोडी\nदुष्काळी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू- शरद पवार\nजाणून घ्या आज (21जुलै) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nताज हॉटेलजवळील चर्चिल चेंबर इमारतीला आग; एकाचा मृत्यू दोन जखमी\nनारकोटिक्स विभागाकडून २० लाखाचा गांजा जप्त\nआगामी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\nमहिला कर्मचाऱ्यांना मेकअप टाळण्याचा इस्पितळाचा आदेश\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित पंचत्वात विलीन\nआयएल अँड एफएस कडून पतमानांकन वाढविण्यासाठी प्रताप\nलक्‍झरी कारच्या विक्रीवरही नकारात्मक परिणाम\nसौदीत जाऊन बल��त्काराच्या आरोपीला अटक\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nभोर : राष्ट्रवादीला जोर\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nतोलणारांना काम द्या, अन्यथा हमाली बंद\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\nआगामी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\nनारकोटिक्स विभागाकडून २० लाखाचा गांजा जप्त\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://egnews.in/marathi-news/category/featured/page/39/", "date_download": "2019-07-21T14:59:52Z", "digest": "sha1:4YBFQRYX4XLODLOZDBKBKT56NHGF2JRB", "length": 18976, "nlines": 87, "source_domain": "egnews.in", "title": "Featured - Page 39 of 39 - EG News मराठी %", "raw_content": "\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी 'नौटंकी'च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर 'जनावरांचा मोर्चा'\nबहुमत चाचणीपुर्वीच येडियुरप्पा राजीनामा देणार\nबंगळुर- कर्नाटक विधानसभेच्या निकाल त्रिशंकु लागल्यानंतर कर्नाटकमध्ये अनेक राजकीय घडामोडी पहायला मिळाल्या. त्यानंतर येडियुरप्पा मुख्यमंत्रीही झाले, पण कर्नाटकमध्ये आज चार वाजेपर्यत येडियुरप्पा यांना बहुमत सिध्द करायचे आहे. मात्र चालू परिस्थिती पाहता येडियुरप्पा हे चार वाजेपुर्वीच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसने राज्यपाल वजुभाई वाला यांच्या निर्णयानंतर येडियुरप्पा यांच्या शपथविधीला विरोध करता सुप्रिम कोर्टात धाव घेतली होती. त्यांनतर सुप्रिम कोर्टाने येडियुरप्पा यांना शनिवारी (१९ मे) ४ वाजता बहुमत सिध्द करण्याचे आदेश दिले होते. तसेच…\nजनता “जनार्दन” की रेड्डी “जनार्दन”\nजनरल थिमय्या पासून विश्वेश्वरय्या पर्यंत वळणं घेत निघालेली कर्नाटकची प्रचारमोहिम थांबली, भारताच्या इतिहासातली आजपर्यंतची सर्वात महागडी विधानसभा निव��णूक म्हणून या निवडणुकीची नोंद घेतल्या जाईल. पंतप्रधान सगळ्याच निवडणूक मोहिमांत दिसतात तसे याही वेळेस आक्रमक आणि उत्साही दिसले, आपल्या अमोघ वक्तृत्वाने आणि टीकाकौशल्याने त्यांनी मैदान गाजवलं खरं पण तरीही बहुमताचा आकडा गाठायला ते कमीच पडले. विशेष म्हणजे या प्रचारमोहिमेत मोदींनी केंद्र सरकारचं एकही काम सांगितलं नाही. नोटबंदी आणि जीएसटी कराची अंमलबजावणी हे जे त्यांचे दोन महत्वाचे प्रकल्प…\nभाजपाची कर्नाटकातील सत्ता म्हणजे लोकशाहीचा पराभव : राहुल गांधी\nभाजप कर्नाटकमध्ये बहुमत नसतानाही सरकार स्थापन करत आहे, हे म्हणेज संविधानाची खिल्ली उडवण्यासारखे आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपावर केली आहे. याआधी ट्विट करून राहुल गांधीनी म्हटले आहे की, ‘’ भाजप बहुमत नसताना कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करत आहे. अशाप्रकारे भाजप संविधानाची खिल्ली उडवत आहे. एकीकडे आज भाजप विजयोत्सव साजरा करेल पण त्याबरोबर दुसरीकडे संपूर्ण भारत देशाला लोकशाहीच्या पराभवाचे दु:ख असेल.’’ दरम्यान , काल रात्री उशिरा काँग्रेस आणि जेडीएस यांनी सुप्रिम कोर्टात धाव…\nकर्नाटक पाठोपाठ गोवा, बिहार आणि आसाम सुद्धा गमावणार भाजपा..\nयोग्य आमदारसंख्या नसल्याने, आज शपथ घेतलेले भाजपाचे मुख्यमंत्री बी एस येडीयुराप्पा यांना लवकरच सत्ता सोडावी लागणार आहे, राज्यपालांनी काही दिवसांची मुदत दिली असल्याने येत्या काही दिवसानंतर कर्नाटकला कॉंग्रेस-जेडीएस आघाडीचा मुख्यमंत्री मिळणार हे स्पष्ट आहे. मात्र सिंगल लार्जेस्ट पार्टीच्या नियमाचा आधार घेत बीजेपीने केलेली हि खेळी त्यांच्याच अंगलट येणार आहे. गोव्यात आपणच सर्वात मोठा पक्ष असल्याने आपल्याला सत्तास्थापनेची संधी मिळावी अशी विनंती आम्ही राज्यपालांना करणार आहोत असे गोवा कॉंग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर…\nनेटकऱ्यांकडून प्रकाश राज होतायेत ट्रोल\nप्रकाश राज कुठे लपून बसले आहेत पुणे : आपल्या वादास्पद विधानाने सतत बातम्यांमध्ये असलेले अभिनेते प्रकाश राज पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कारण कर्नाटक विधानसभांच्या निवडणुकांपूर्वी त्यांनी ट्विट करत कर्नाटकमध्ये भाजपाची अपयश हाती लागेल याबद्दलचा आत्मविश्वास व्यक्त केला होता. आणि भाजपाविरोधात प्रचारही केला होता. ���र्नाटकात भाजपची सत्ता आल्यास ती नागरिकांची घोडचूक असेल असेही ते म्हणाले होते. पंरतु भाजपाला कर्नाटकमध्ये मिळालेल्या यशानंतर प्रकाश राज यांना नेटकऱ्यांनी चांगलच धारेवर धरल्याचं पाहायला मिळत असून ते नेटकऱ्यांकडून चांगलेच ट्रोल…\nराज्यपाल वजुभाई वाला यांची भुमिका ठरणार महत्वाची पुणे : कर्नाटक विधानसभा निवडणूकीचा निकाल त्रिशंकू लागल्यानंतर भाजप आणि काँग्रेस-जेडीएस पक्षाकडून सत्ता स्थापनेच्या हालचालीला वेग आला आहे. एकीकडे भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार बी. एस. येडियुरप्पा यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला आहे तर दुसरीकडे काँग्रेसने आता “काँग्रेस – जेडीएस‘ आघाडीलाच राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी बोलवावे, अशी मागणी केली आहे. यामुळे राज्यपालांची भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे तेच आता किंगमेकर ठरणार आहेत. तसेच राज्यपाल वजुपाई वाला याच्यावरील दबाब वाढत…\nजेडीएस पक्षाचा इतिहास पुणे : कर्नाटक निकालानंतर काँग्रेस पक्षाने जेडीएसलाच मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिल्याने कर्नाटकमधील सत्तेचे चित्र पालटल्याने जेडीएस पक्ष चांगलाच प्रकाशझोतात आला आहे. काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्रिपदासाठी कुमारस्वामी यांनी पाठिंबा दर्शवल्यानंतर त्यांनी सरकार स्थापनेचा दावाही केला आहे. त्यामुळे भाजप आता काय रणनिती आखणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. कर्नाटक राज्यात नेमकी कोण सत्ता स्थापन करणार, कोण मुख्यमंत्री होणार हे काही दिवसातच स्पष्ट होईल. पण सध्या कर्नाटकमध्ये किंगमेकर ठरत असलेल्या जेडीएस पक्षाचा इतिहास जाणून घेऊया…..\nवनप्लस 6 स्मार्टफोन होणार आज भारतात लॉन्च\nवनप्लस 6 स्मार्टफोन होणार आज भारतात लॉन्च पुणे : सर्वाधिक जास्त प्रतिक्षेत असणारा वनप्लस 6 या स्मार्टफोनचे लाँचिंग आज (बुधवारी) लंडन येथे होणार आहे. नवीन वनप्लस 6 हा स्मार्टफोन जुन्या व्हर्जनच्या स्मार्टफोनपेक्षा नक्कीच वेगळा आणि भारी असणार आहे. या स्मार्टफोनचा ग्लोबल लॉन्च इव्हेंट होणार आहे. चीनमध्ये १७ मे रोजी सकाळी 10 वाजता (भारतीय वेळेनुसार ७.३० वाजता) लाँचिंग इव्हेंट होईल.त्यानंतर त्याचदिवशी भारतात दुपारी ३ वाजता मुंबई येथे फोन लॉन्च होईल. यापुर्वी काही दिवसापूर्वी कंपनीने या मोबाईल संदर्भात माहिती देणारा टिझरही…\nकर्नाटक जिंकले कि दिल्लीत हरले, असे का \nकर्नाटक निवडणूकीचा एक असाही इतिहास पुणे : कर्नाटक विधानसभा निडणूकीसाठी या वेळी केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि राज्यातील सत्ताधारी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी केली होती. या निवडणूकीचा निकाल आज लागला असलातरी सध्या त्रिशंकू स्थिती दिसत आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पण हाच विजय भारतीय जनता पार्टीसाठी २०१९ करिता वाईट ठरू शकतो. कारण मागील कर्नाटकातील निवडूकीच्या इतिहासात डोकावून पाहिले असता जो पक्ष विधानसभा निवडणूकीत विजयी ठरला आहे त्याला लोकसभेत पराभव पहावा लागला आहे. मागील वीस वर्षापूर्वीच्या…\n..असे होते हिमांशू रॉय\nपुणे : राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख हिमांशू रॉय यांनी कॅन्सर या आपल्या दुर्धर आजाराला कंटाळून स्वतःवर बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली. ही धक्कादायक बातमी येताच राज्यातील राजकीय, सामाजिक तसेच पोलिस वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या. अनेक क्षेत्रातील त्यांच्या जानकारांनी तसेच निकटवर्गीय सहकाऱ्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. पिळदार शरीरयष्टी आणि ६ फुटाच्या जवळपास असणारी उंची आणि रूबाबदार व्यक्तिमत्व यामुळे हिमांशू रॉय यांच्या व्यक्तिमत्वाची प्रत्येकावर छाप पडत असे. हिमांशू रॉय यांना व्यायामाची प्रंचड…\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी ‘नौटंकी’च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘जनावरांचा मोर्चा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/graphics/", "date_download": "2019-07-21T15:08:12Z", "digest": "sha1:KO3TLIRIBMHVKKAINQ4GPMFFHVOC4XD5", "length": 6178, "nlines": 64, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Graphics Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nहॉलीवूडच्या भयपटांशी तुलना करण्याची क्षमता असलेल्या ‘तुंबाड’वर अन्याय का\nतुंबाड चित्रपट हिंदीत असला तरीही सगळा मराठमोळा बाज असूनही कमर्शियली तो अत्यंत दर्जेदार बनलेला आहे.\nह्या तमिळ नेत्यामुळे इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान बनू शकल्या\nवेगात धावणारी रेल्वे कधीकधी थोडीशी ‘उडते’- पण रुळावरून घसरत नाही.. जाणून घ्या त्यामागचं विज्ञान\nअहिल्याबाई होळकरांच्या जबरदस्त न्यायनिवाड्यांची अज्ञात माहिती\nसरकारची भाषासक्ती आणि धगधगते दार्जीलिंग\nदेशाला ४० हुतात्मा माहितीयेत, पण त्यांच्या फोर्सबद्दल आजही लोकांना माहिती नाहीये\nतुमच्या bag वर असणारी ही छोटीशी गोष्ट फार कामाची आहे\n“मी आज राजीव गांधींमुळे जिवंत आहे” : अटल बिहारींचा हा गौप्यस्फोट आजही अज्ञात आहे\nभारतात नागरिकांना हे १२ अधिकार देण्यात आले आहेत, पण आपल्यापैकी अनेकांना ते माहीतच नाहीत\nहे १० डायलॉग्ज तुम्हाला फार आवडले होते – पण हे खरं तर अत्यंत अर्थहीन आहेत\nरशियाचे ४ हेरगिरी कारनामे ज्यांनी अमेरिकेला जेरीस आणलं\nपैगंबरांच्या ह्याच शिकवणींमुळे भारतासकट सर्वत्र रक्तपात आणि जिहाद फोफावत चाललाय\nहास्यास्पद कारणे देऊन पाकिस्तानात या भारतीय चित्रपटांवर बंदी घालण्यात आलीय \nश्रीमंत होण्यासाठी तुमच्याकडे फार काही नको – फक्त ह्या १३ क्वॉलिटीज असायला हव्यात\n“सेक्स स्लेव्ह” म्हणून काम केलेल्या ‘तिने’ नोबेल जिंकला आणि त्यानंतर जे केलं ते अभिमानास्पद आहे\nद्राक्षांच्या एका घडाची किंमत तब्बल साडेसात लाख रुपये\nसार्वजनिक जीवनात काम करताना “आपल्याच” लोकांकडून होणारी घुसमट : What NOT to be in Life\nअर्ध्या जगाच्या शूर शासक, चंगेज खानची “कबर” आजही एक गुंतागुंतीचं गुपित आहे\nक्रूरतेचा नंगा धिंगाणा…’झेलम एक्स्प्रेस’; दिल्ली-पुणे…२,३ नोव्हें. १९८४\n राहुल गांधींना इसिसच्या जन्माची ही कथा कुणी सांगेल का हो\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://egnews.in/marathi-news/reach-people-leaving-india-its-very-curious/", "date_download": "2019-07-21T14:46:40Z", "digest": "sha1:PZX5KBHZSTI4XZXSUYABOOCKRXEC7HAK", "length": 9350, "nlines": 48, "source_domain": "egnews.in", "title": "चिंताजनक!!! देशातील श्रीमंतांचा लोंढा भारताबाहेर स्थलांतरित होतोय", "raw_content": "\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी 'नौटंकी'च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर 'जनावरांचा मोर्चा'\n देशातील श्रीमंतांचा लोंढा भारताबाहेर स्थलांतरित होतोय\nनवी दिल्ली : सध्या भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने विकसीत ��ोत आहे. जागतिक पातळीवर भारताची औद्योगिक प्रतिमा चांगली होतं आहे. अनेक देश व्यापारासाठी भारतातील उद्योगात गुंतवणुक करत आहेत. हे आपल्यासाठी आभिमानाची गोष्ट आहे. यासोबतच भारतासाठी एक चिंताही दिवसेंदिवस वाढत आहे. देश प्रगतीपथावर असला तरी देशातील अनेक करोडपती आणि श्रीमंत व्यक्ती देश सोडून जातत आहे. देश सोडून जाणाऱ्यांची संख्या ही वाढतच आहे.\nअफरासिया बँक आणि खर्म न्यू वर्ल्ड वेल्थने ग्लोबल वेल्थ माइग्रेशन रिव्ह्यू 2019 चा अहवाल सादर केला आहे. त्यात गेल्या वर्षभरात श्रीमंत भारतीय देशाबाहेर जाण्याच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.\nपूर्वी शिक्षण आणि नोकरीसाठी परदेशात जाणाऱ्यांची संख्या अधिक होती. यावर अनेकदा चिंता व्यक्त करण्यात आली. त्यानंतर आता देशातील करोडपती आणि अतिश्रीमंत व्यक्ती देशाबाहेर जात आहेत. त्यांच्या या स्थालांतराबाबत चिंता उपस्थित होत आहे. देशातील कर्तृत्ववान, सक्षम आणि कौशल्य असलेले विद्यार्थी देशाबाहेर गेल्याने देशाचे नुकसान तर होत आहे. तसंच देशातील अनेक लोक कामासाठी परदेशात जातात. त्यामुळे देशात लागणारे मनुष्यबळही कमी होत आहे. देशाबाहेर जाणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.\nकामासाठी परदेशात जाणाऱ्या तरूण वर्गाला रोखण्यासाठी भारतातच त्यांच्या क्षेत्रात चांगल्या संधी निर्माण करून दिल्या पाहिजेत. त्यामुळे त्यांचा हातभार दुसऱ्या देशांच्या कामात न लागता आपल्या देशाच्या कामी लागेल. त्यासाठी अशा तरुणांना देशातच त्यांच्या क्षेत्रातील संधी निर्माण करुन देण्याची गरज आहे. अशा प्रकारच्या उपायायजोना करुन ब्रेनड्रेन रोखता येईल. मात्र, देशातील करोडपती आणि श्रीमंत व्यक्ती देशाबाहेर जात असल्याने देशातील पैसैही मोठ्या प्रमाणात बाहेर जात आहे. ही चिंतेची बाब आहे. देशातील श्रीमंत वर्गाचा मोठा वर्ग बाहेर का जात आहे, याचा विचार करण्याची गरज आहे.\nअफरासिया बँक आणि खर्म न्यू वर्ल्ड वेल्थने दिलेल्या ग्लोबल वेल्थ माइग्रेशन रिव्ह्यू अहवालानुसार गेल्या वर्षभरात श्रीमंत भारतीयांची देशाबाहेर जाण्याची संख्या वाढली आहे. करोडपती आणि देशातील अतिश्रीमंत व्यक्तीपैकी 5000 जणांनी देश सोडल्याचे अहवालात नमुद करण्यात आले आहे. तर २०१७ पर्यंत देश सोडून ब्रिटनमध्ये स्थ���यिक होणाऱ्यांचे प्रमाण जास्त होते. मात्र, सध्या तिथे ब्रक्झिटमुळे तेथे अनिश्चततेचे वातावरण आहे त्यामुळे तेथे जाणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्याचा थेट परिणाम देशाच्या अर्थ व्यवस्थेवरही होऊ शकतो. या अहवालानुसार भारतासह चीन आणि रशियातील नागरिकही मोठ्या प्रमाणात देश सोडत आहेत.\nआमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .\nमोदींची ‘ती’ मुलाखत पूर्वलिखित होती; काँग्रेसचा आरोप\nनिवडणूक आयोगाचा ‘हा’ निर्णय त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाराच\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी ‘नौटंकी’च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘जनावरांचा मोर्चा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-patoda-bail-pola-boy-wash-the-bull-carried-in-canal/", "date_download": "2019-07-21T14:58:59Z", "digest": "sha1:W22SQ22FP2WNGTITLRRJGBN7SNXW6JZF", "length": 17447, "nlines": 245, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "पोळ्यानिमित्त बैल धुण्यासाठी गेलेल्या मुलगा पाटात वाहून गेला | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nसंगमनेर : पुणे नाशिक महामार्गावर अपघातात एक ठार, तीन जखमी\nपुढील 48 तासांत मुसळधार\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nनाशिकमध्ये ट्रेक फाउंडर्स राईडची यशस्वी सांगता\nमहिला पोलीसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल\nउष्माघाताने मेलेले २९ मोर गेले कुठे\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nपारोळ्यातील बालसंस्कार शिबिरात ४५०० विद्यार्थ्यांची नोंद\nभोरगाव लेवा पंचायतला पुस्तक भेट\nसावखेडा सरपंच पद अपात्र : औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nनुकसानग्रस्त पाच शेतकर्‍यांना ७० हजारांची मदत\nडॉक्टराकडे घरफोडी करणार्‍या तिघांना बेड्या\nचाराटंचाईने घेतला गायीचा बळी\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जा��न गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nचरणमाळ घाटात अडीच लाखाची लूट करणार्‍या म्होरक्यास अटक, दोन फरार\nप्रकाशा येथे बिबटयाची मादी मृतावस्थेत\nमोलगी येथे विद्यार्थ्यांसाठी जीवन कौशल्य प्रशिक्षण शिबिर\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nBreaking News नाशिक मुख्य बातम्या\nपोळ्यानिमित्त बैल धुण्यासाठी गेलेल्या मुलगा पाटात वाहून गेला\nविखरणी वार्ताहर : पाटोदा येथे बैल धुण्यासाठी गेलेला मुलगा पाटात वाहून गेला असून शोधकार्य सुरू आहे. याबाबत अधिक माहिती अशी की पाटोदा येथील आडगाव रस्त्यावर आण्णासाहेब तनपुरे यांची वस्ती असून शेजारीच पालखेड कालवा आहे.\nसध्या कालव्याला मोठ्या प्रमाणात पाणी असून आज पोळा असल्याने दुपारी बाराच्या सुमारास बैलाना घेऊन गोकुळ आण्णासाहेब तनपुरे (१७) हा पाटाच्या कडेला बैल धूत होता मात्र अचानकपणे एका बैलाने गोकुळला पाटाच्या पाण्यात ओढले असता त्यास पोहता येत नसल्याने पाण्यात प्रवाहात वाहून गेला.\nग्रामस्थांमार्फत शोधकार्य चालू :\nसोबत लहान मुले असल्याने त्यांनी हा प्रकार घरच्यांना सांगितल्या नंतर शोध सुरू झाला मात्र साडेतीन तास उलटूनही कोणताही तपास लागू शकलेला नाही पाटात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने शोधकार्यात अडथळे येत होते, मात्र आता पाटाचे पाणी इतरत्र वळवण्यात आले असून ग्रामस्थांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात शोधकार्य सुरू आहे.\nगोकुळ हा लासलगाव येथील महाविद्यालयात अकरावीत शिकत आहे. अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून त्याची गणना होते. येवला तालुका पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडे या घटनेची नोंद झाली नसल्याची माहिती देण्यात आली. अद्यापही प्रशासनाचा कोणताही अधिकारी या ठिकाणी उपलब्ध झालं असून नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत.\nदिवाळीपूर्वीच २० रुपयाचो नोट येणार\nपेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात उद्या देशव्यापी बंदचे सर्वपक्षीय आवाहन\nब्राह्मणवाडा येथे भाद्रपद बैलपोळा उत्साहात साजरा\nयेवला : बैल धुताना वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला\nPhotogallery : बैलपोळ्यावर दुष्काळाचे सावट; काही ठिकाणी उत्साह\nरिक्षाचालकांनी श्रमदानातून खड्डे बुजवून केला बैलपोळा साजरा\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nखासदार रक्षा खडसे यांनी केले पर्यावरणपुरक गणेश विसर्जन\nmaharashtra, आवर्जून वाचाच, गणेशोत्सव, जळगाव\nप्रभासच्या वाढदिवसाला चाहत्यांना मिळू शकते ‘हे’ मोठ्ठे सरप्राईज\nमुंबई : कुलाबा येथील भीषण आगीत एकाचा होरपळुन मृत्यू\nभीषण अपघातात 9 युवक ठार\nमुंबई : टॅक्सी ड्राइवर असणाऱ्या ‘नामदेव भाऊं’ना बेस्ट ऍक्टरचे नामांकन\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\nनाशिकमध्ये ट्रेक फाउंडर्स राईडची यशस्वी सांगता\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nमहिला पोलीसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nब्राह्मणवाडा येथे भाद्रपद बैलपोळा उत्साहात साजरा\nयेवला : बैल धुताना वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला\nPhotogallery : बैलपोळ्यावर दुष्काळाचे सावट; काही ठिकाणी उत्साह\nरिक्षाचालकांनी श्रमदानातून खड्डे बुजवून केला बैलपोळा साजरा\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/maharashtra/2019/05/03/2064/", "date_download": "2019-07-21T15:44:08Z", "digest": "sha1:YDZIBLAL6C4LW2DSG36K5KDP5YGS7KK4", "length": 9384, "nlines": 108, "source_domain": "www.krushirang.com", "title": "सोमवारी होणार ५१ जागांसाठी मतदान", "raw_content": "\n[ July 20, 2019 ] कडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\tमहाराष्ट्र\n[ July 20, 2019 ] महाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\n[ July 20, 2019 ] शेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\tकोल्हापूर\n[ July 20, 2019 ] बिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\tअहमदनगर\n[ July 20, 2019 ] तंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\tआंतरराष्ट्रीय\nHomeबातम्यानिवडणूकसोमवारी होणार ५१ जागांसाठी मतदान\nसोमवारी होणार ५१ जागांसाठी मतदान\nMay 3, 2019 Team Krushirang निवडणूक, महाराष्ट्र, राजकीय, राष्ट्रीय 0\nलोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यात महाराष्ट्रासह देशभरातील ३७४ जागांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. आता एकूण सात टप्प्यातील पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी (दि. ६ मे) ५१ जागांसाठी मतदान होईल. त्याची जय्यत तयारी केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे.\nपाचव्या टप्प्यात उत्तर भारतातील ७ राज्यांमध्ये मतदान प्रक्रिया घेतली जाणार आहे. एकूण सातपैकी हा सर्वाधिक कमी जागांचा मात्र कठीण असाच टप्पा आहे. त्यात जम्मू आणि काश्मीर राज्यातील २ जागा, बिहारमधील ५ जागा, झारखंड ४, मध्यप्रदेश ७, राजस्थान १२, उत्तरप्रदेश १४ व पश्चिम बंगाल राज्यातील ७ जागांसाठी मतदान होत आहे.\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nशिर्डी, नगरच्या निकालावर ठरणार जिल्ह्याचा हक्कदार कोण..\nअंड्यावाले संकटात; मदतीसाठी सरकारकडे मागणी\nराजकारणाच्या पटावर खेळ उखाण्यांचा…\nMarch 27, 2019 Team Krushirang ट्रेंडिंग, निवडणूक, पुणे, महाराष्ट्र, राजकीय 0\nमागे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एका कार्यक्रमात ऊखाणा घेतल्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. “माझी काय बिशात, प्रतिभा माझ्या खिशात” असं म्हणत पवारांनी ऊखाणा घेतला. यानंतर सुप्रियाताईंनी येऊन सारवासरव केली आणि पुन्हा हशा पिकला. याच [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\n‘मोदीत्सुनामी’चा विजय : पासवान\nMay 23, 2019 Team Krushirang ट्रेंडिंग, निवडणूक, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, राष्ट्रीय 0\nदिल्ली : भाजपला एकहाती सत्ता पुन्हा एकदा देण्याचे निकाल लोकसभा निवडणुकीत हाती आले आहेत. त्यावर भावना व्यक्त करताना लोकजनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांनी हा ‘मोदीत्सुनामी’चा विजय असल्याचे म्हटले आहे. भाजप व मित्रपरिवार यांना जनतेने [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nनिकाल आकडेवारी | रायगड, रामटेक, रत्नागिरी, रावेर, सांगली, सातारा\nMay 23, 2019 Team Krushirang कोल्हापूर, ट्रेंडिंग, नाशिक, निवडणूक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय 0\nपुणे : लोकसभा निवडणूक निकालाची मतमोजणी सुरू असून दुपारी १.३० वाजेपर्यतचे निकाल आता निवडणूक आयोगाने जाहीर केले आहेत. आयोगाने जाहीर केलेले उमेदवार व पक्षनिहाय मतदान खाली दिलेले आहे. मतदारसंघातील प्रमुख उमेदवार, कंसात त्यांचा पक्ष आणि [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nकडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\nमहाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\nशेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\nबिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\nतंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\nबिझनेसवाला | खरेदी म्हणजे श्रीमंती मिळवणे नव्हे.. मग काय\nमराठवाड्यात लगेच पाऊस न पडल्यास दुष्काळ अटळ\nराज्यातील 5 जिल्हा परिषद बरखास्त\nविशेष | रामदास बोट दुर्घटना\nबिझनेसवाला | संधीचे सोने करा; ई-कारकडे पहा..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2019/03/blog-post_71.html", "date_download": "2019-07-21T16:15:58Z", "digest": "sha1:SBSJH6TZ4UZZPMR5FLXKED6BVNSMQCUA", "length": 7808, "nlines": 45, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "आमदार सुजितसिंह ठाकुर यांच्या हस्ते दिड कोटी रूपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन:", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेष आमदार सुजितसिंह ठाकुर यांच्या हस्ते दिड कोटी रूपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन:\nआमदार सुजितसिंह ठाकुर यांच्या हस्ते दिड कोटी रूपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन:\nरिपोर्टर: परंडा तालुक्यातील वाटेफळ व पारेवाडी या ठिकानी एक कोटी 47 लाख रुपये खर्चन करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार सुजितसिंह ठाकुर,रमेश पवार यांच्या हस्ते करण्यात आले.बाबत परंडा तालुक्यातील आमदार सुजितसिंह ठाकुर व उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या महीला व बालकल्याण समीतीच्या सभापती सौ सखुताई पवार यांच्या विषेश प्रयत्नातुन मौजे वाटेफळ येथे वाटेफळ ते रत्नापुर रस्त्यासाठी एक कोटी पंचवीस लाख, पाणीपुरवठा विहीरीवर सौर पंप बसवण्यासाठी आठ लाख, ग्रा प. इमारतीसाठी तेरा लाख, सभामंडपासाठी दहा लाख, पथदिव्यांसाठी तीन लाख, आर ओ प्लॅन्टंसाठी तीन लाख तर पारेवाडी येथे आमदार सुजितसिंह ठाकुर यांच्या निधीतुन सभामंडपासाठी पाच लाख.. अशी एकुन एक कोटी सतेचाळीस लाख रुपये खर्चुन कामे करण्यात आली आहेत. या सर्व कामांचा आज दि. 8-3-19 रोजी आमदार सुजितसिंह ठाकुर यांच्या हस्ते उद्घाटन व लोकार्पन सोहळा पार पडला या वेळी या कार्यक्रमासाठी भाजपा जिल्हा उपअध्यक्ष राजाभाऊ चौधरी,जेष्ठ नेते सुभाष भाऊ मोरे,चेरमन हनुमंत पाटील डोमगाव कर\n, रमेश पवार ,तालुका अध्यक्ष सुखदेव टोंपे, आदम शेख, जालींदर मोहीते, भाजपा मिडिया सेल तालुका अध्यक्ष निशीकांत क्षिरसागर, प. स. सदस्य सतीष देवकर, भुम प. स. सदस्य सी���ाराम वनवे, अॅड जहीर चौधरी, सरपंच भारत भांडवलकर,पारेवाडी सरपंच निळकंठ बालगुडे, तानाजी पाटील, अणील पाटील, वसंतराव पाटील, प्रदीप जाधव, जगन्नाथ भांडवलकर, सुभाष भांडवलकर, श्रीकांत सानप, बाजीराव दुरूंडे, अशोक भोळे, डॉ गोपने, पोपट सुरवसे, कमलाकर शेळके, महादेव शिंदे, विनोद घाडगे, अशोक भांडवलकर, जोतीराम गिरवले, अशोक गायकवाड, अमोल पाटील, समाधान औसरे, महेश गायकवाड, दिपक बिडवे, पप्पु गायकवाड, सुग्रीव लांडे, विजय भांडवलकर, मारूती माहीते, भास्कर भांडवलकर, राम झोरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संखेने उपसस्थीत होते....\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (3) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (54) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (1) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (1) पालघर (1) पुणे (2) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (2) मुंबई उपनगर (1) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (8) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (5) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n५६ कोटी रूपयांचा पीकविमा अदा करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश उस्मानाबाद, लोहारा तालुक्यातील ७५ हजार शेतकर्‍यांना दिलासा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश:\nजुन्या पेन्शन योजनेच्या न्याय्य मागणीसाठी तुळजापुरात 'लक्षवेधी आंदोलन:\nकृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या कामासाठी लावण्यात आलेल्या जाचक आटीमुळे प्रकल्प रखडला:आमदार राणाजगजितसिंह पाटील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/amaravti-martaha-krnati-morcha-26818", "date_download": "2019-07-21T14:48:35Z", "digest": "sha1:WEXIGPEDBXNCSHVBN6ARDAJMDR7DTKSO", "length": 8891, "nlines": 127, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "amaravti martaha krnati morcha | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमराठा आरक्षणासाठी अमरावतीमध्ये भाजपच्या नगरसेविकेचा राजीनामा\nमराठा आरक्षणासाठी अमरावतीमध्ये भाजपच्या नगरसेविकेचा राजीनामा\nगुरुवार, 2 ऑगस्ट 2018\nअमरावती : मराठयांना आरक्षण देण्यात यावे, या मागणीच्या समर्थनार्थ अमरावती महापालिकेतील भाजपच्या नगरसे��िका जयश्री डहाके यांनी राजीनामा दिला आहे. मराठा आरक्षणावर भाजपच्या लोकप्रतिनिधीने दिलेला हा पहिलाच राजीनामा ठरला आहे. मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आतापर्यंत चार आमदारांनी राजीनामे दिले आहेत. काही आमदारांनी राजीनामे देऊ केले आहेत. परंतु भाजपच्या एकाही लोकप्रतिनिधीने राजीनामा दिलेला नाही. परंतु अमरावती महापालिकेतील भाजपच्या नगरसेविकेने राजीनामा देऊन भाजपची अडचण केली आहे. जयश्री डहाके या भाजपच्या प्रभाग क्र. 12 (रुक्‍मिणीनगर) च्या नगरसेविका आहेत.\nअमरावती : मराठयांना आरक्षण देण्यात यावे, या मागणीच्या समर्थनार्थ अमरावती महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका जयश्री डहाके यांनी राजीनामा दिला आहे. मराठा आरक्षणावर भाजपच्या लोकप्रतिनिधीने दिलेला हा पहिलाच राजीनामा ठरला आहे. मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आतापर्यंत चार आमदारांनी राजीनामे दिले आहेत. काही आमदारांनी राजीनामे देऊ केले आहेत. परंतु भाजपच्या एकाही लोकप्रतिनिधीने राजीनामा दिलेला नाही. परंतु अमरावती महापालिकेतील भाजपच्या नगरसेविकेने राजीनामा देऊन भाजपची अडचण केली आहे. जयश्री डहाके या भाजपच्या प्रभाग क्र. 12 (रुक्‍मिणीनगर) च्या नगरसेविका आहेत. जयश्री डहाके यांनी भाजपचे गटनेते सुनील काळे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.\nमराठा आरक्षणाच्या मुद्यावर भाजपची अडचण झालेली असताना जयश्री डहाके यांनी राजीनामा दिल्याने भाजपच्या नेत्यांची चांगलीच अडचण झाली आहे. या संदर्भात बोलताना भाजपचे गटनेते सुनील काळे म्हणाले, जयश्री डहाके यांनी राजीनामा दिला आहे. परंतु या संदर्भातील निर्णय महापौर घेत असतात. त्यामुळे राजीनामा स्वीकारला किंवा नाही, याबद्दल माहिती नाही. मराठा आरक्षणाचा मुद्या महत्त्वाचा आहे. भाजपचे सरकार असूनही कोणताही निर्णय होत नसल्याने राजीनामा दिल्याचे जयश्री डहाके यांनी \"सरकारनामा'शी बोलताना सांगितले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nअमरावती आरक्षण नगर मराठा आरक्षण सरकार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9/", "date_download": "2019-07-21T15:05:46Z", "digest": "sha1:KZPKBLKOYKE3QIKELMSIGMYW3OOMH6J2", "length": 11119, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दहिवडीत तालुकास्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धाचा शुभारंभ | Dainik Prabhat", "raw_content": "\nदहिवडीत तालुकास्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धाचा शुभारंभ\nश्रावणी चॅंरिटेबल ट्रस्ट खेळाडुंना सर्व सहकार्य करणार…\nबिजवडी – माण तालुक्‍यातील विशेषत: ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे राष्ट्रीय पातळीवर आपल्या खेळातील कौशल्य दाखवण्याची संधी मिळावी ,तसेच त्यांच्या कलांगुणांना वाव मिळावा या हेतूने श्रावणी चॅंरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून तालुक्‍यात खेळाडूंसाठी विविध स्पर्धांचे व्यासपीठ तयार करून दिले जाणार आहे. गुणवान खेळाडूंना देशपातळीपर्यंत पोहचवण्यासाठी तसेच त्यांना करियर घडवण्यासाठी ट्रस्ट सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही प्रतिपादन श्रावणी चॅंरिटेबल ट्रस्टच्या संस्थापिका अध्यक्षा सौ.सुजाता संदीपशेठ घोरपडे यांना केले आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nदहिवडी ता.माण येथील कन्या विद्यालयात जिल्हा क्रीडा विभाग सातारा व रयत संकुल यांच्या संयुक्त विद्दमाने प.म.शिंदे कन्या विद्यालय दहिवडी येथे तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धां आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धांच्या उद्‌घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी नगराध्यक्षा सौ.साधना गुंडगे ,जि.प.चे माजी सभापती अँड.भास्करराव गुंडगे ,सिध्दार्थ गुंडगे ,दिनेश दवे ,विकास गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.\nयावेळी सौ. घोरपडे यांनी ट्रस्टच्या कार्याची माहिती दिली. तसेच भविष्यातील उपक्रमां बद्दल सांगीतले.\nविद्यालयाच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.आभार सौ.पवार यांनी मानले.\nसातारा: गोडोली पोलीस वसाहतीची दुरावस्था\nसातारा जिल्यात ‘असे’ होते माउलींच्या पालखीचे नियोजन; जिल्हा प्रशासनाची माहिती\n#Wari2019 : फलटणमध्ये पालखी तळाच्या स्वच्छतेसाठी झटले हजारो हात\n#Wari2019 : दिंडींतील वारकऱ्यांसाठी शेंगोळ्यांची मेजवानी\n#wari2019 : वारकऱ्यांची तत्परता अॅम्बुलन्सच्या आवाज ऐकताच दिली वाट\n#wari2019 : संत ज्ञानेश्वर महाराज यांची आरती\n#wari2019 :जाणून घ्या ,कशी असते दिंडीची दिनक्रिया\n#wari2019 : ‘संत ज्ञानेश्वर माउलींच्या जय घोषणे फलटण दुमदुमले’\n#wari2019 : ‘मी वारीत असताना खासदार नव्हे तर वार��री असतो’\nजाणून घ्या आज (21जुलै) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nताज हॉटेलजवळील चर्चिल चेंबर इमारतीला आग; एकाचा मृत्यू दोन जखमी\nनारकोटिक्स विभागाकडून २० लाखाचा गांजा जप्त\nआगामी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\nमहिला कर्मचाऱ्यांना मेकअप टाळण्याचा इस्पितळाचा आदेश\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित पंचत्वात विलीन\nआयएल अँड एफएस कडून पतमानांकन वाढविण्यासाठी प्रताप\nलक्‍झरी कारच्या विक्रीवरही नकारात्मक परिणाम\nसौदीत जाऊन बलात्काराच्या आरोपीला अटक\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nभोर : राष्ट्रवादीला जोर\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nतोलणारांना काम द्या, अन्यथा हमाली बंद\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\nआगामी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\nनारकोटिक्स विभागाकडून २० लाखाचा गांजा जप्त\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/04/blog-post_82.html", "date_download": "2019-07-21T16:15:03Z", "digest": "sha1:P2MJITZYUFFWIQ7EVZEIL5AARQVJCS3Z", "length": 5305, "nlines": 45, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "उस्मानाबाद आगार अध्यक्षपदी एडी गुरव तर सचिवपदी एस,एन देशमुख यांची निवड", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेषउस्मानाबाद आगार अध्यक्षपदी एडी गुरव तर सचिवपदी एस,एन देशमुख यांची निवड\nउस्मानाबाद आगार अध्यक्षपदी एडी गुरव तर सचिवपदी एस,एन देशमुख यांची निवड\nरिपोर्टर..महाराष्ट्र एस,टी कामगार संघटनेच्या उस्मानाबाद आगार अध्यक्ष पदी एडी गुरव आणि सचिवपदी एस,एन देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.एडी गुरव हे बर्याच दिवसापासुन संघटनेमध्ये एकनिष्ठ राहुन आपले काम पार पाडत होते. त्यांच्या या कामामुळे महाराष्ट्रातील एकमेव मान्यता प्राप्त आसलेल्या महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या अध्यक्ष पदी वरिष्ठाकडुन त्याची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र निवडुक अधिकारी मधूकर अनभूले (विभागीय अध्यक्ष)शरद राऊत (विभागीय सचिव )सतीश धस(चेअरमन सी सी एस बॅक)एस टी कामगार संघटना उस्मापाबाद यांच्या वतीने देण्यात आले.या निवडीच्या वेळी आगारातील इतर कामगार यांची मोठया संख्येने\nउपस्थिती आसुन नवनिर्वाचीत अध्यक्ष सचिवाचे आभिनंदन करण्यात आले.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (3) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (54) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (1) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (1) पालघर (1) पुणे (2) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (2) मुंबई उपनगर (1) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (8) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (5) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n५६ कोटी रूपयांचा पीकविमा अदा करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश उस्मानाबाद, लोहारा तालुक्यातील ७५ हजार शेतकर्‍यांना दिलासा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश:\nजुन्या पेन्शन योजनेच्या न्याय्य मागणीसाठी तुळजापुरात 'लक्षवेधी आंदोलन:\nकृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या कामासाठी लावण्यात आलेल्या जाचक आटीमुळे प्रकल्प रखडला:आमदार राणाजगजितसिंह पाटील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/mamta-banarjee-attack-bjp-nrc-issue-26863", "date_download": "2019-07-21T15:27:03Z", "digest": "sha1:TRPMUHVKSUQM4DF7K3R3FUIK3PN2P4KT", "length": 8849, "nlines": 134, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "mamta banarjee attack bjp nrc issue | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n\"तृणमूल'च्या शिष्टमंडळास विमानतळावर रोखले\n\"तृणमूल'च्या शिष्टमंडळास विमानतळावर रोखले\n\"तृणमूल'च्या शिष्टमंडळास विमानतळावर रोखले\nगुरुवार, 2 ऑगस्ट 2018\nसिल्चर (आसाम) : आसाममधील बहुचर्चित राष्ट्रीय नागरिक नोंदणी मसुद्याचे (एनआरसी) राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत असून, तृणमूल कॉंग्रेसने हा मुद्दा प्रतिष्ठेचा बनविला आहे. आज दुपारी येथील विमानतळावर आलेल्या तृणमूल कॉंग्रेसच्या आठ सदस्यीय शिष्टमंडळाला रोखून धरण्यात आले.\nया शिष्टमंडळामध्ये \"तृणमूल'च्या आमदार आणि खासदारांचा समावेश आहे. या घटनेनंतर पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी संताप व्यक्त करतानाच ही महाआणीबाणी असून, आमच्या नेत्यांना मारहाण झाल्याचा आरोप केला.\nसिल्चर (आसाम) : आसाममधील बहुचर्चित राष्ट्रीय नागरिक नोंदणी मसुद्याचे (एनआरसी) राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत असून, तृणमूल कॉंग्रेसने हा मुद्दा प्रतिष्ठेचा बनविला आहे. आज दुपारी येथील विमानतळावर आलेल्या तृणमूल कॉंग्रेसच्या आठ सदस्यीय शिष्टमंडळाला रोखून धरण्यात आले.\nया शिष्टमंडळामध्ये \"तृणमूल'च्या आमदार आणि खासदारांचा समावेश आहे. या घटनेनंतर पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी संताप व्यक्त करतानाच ही महाआणीबाणी असून, आमच्या नेत्यांना मारहाण झाल्याचा आरोप केला.\nया घटनेचा निषेध म्हणून तृणमूल कॉंग्रेसकडून उद्या (ता. 3) लोकसभेत हक्कभंगाचा ठराव मांडला जाऊ शकतो. तृणमूलचे खासदार सुखेंदू शेखर रे यांनी सांगितले, की \"\"आमच्या भेटीमुळे तणाव निर्माण होऊ शकतो असे सांगत पोलिसांनी आम्हाला रोखले.'' पोलिसांनी या नेत्यांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी थेट कुंभीग्राम विमानतळावरील व्हीआयपी लाउंजमध्ये केली.\nसध्या सिल्चरमध्ये जमावबंदीचे आदेश देण्यात आले असून, पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे, असे कच्छर जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. आसाम सरकारच्या या कारवाईचा निषेध करण्यासाठी तृणमूल कॉंग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी विमानतळाबाहेर आंदोलन केले. या पथकामध्ये \"तृणमूल'चे खासदार सुखेंदू शेखर रे, काकोली घोष दस्तीदार, रत्ना डे नाग, नंदीमूल हक आणि अर्पिता घोष यांच्यासह मंत्री फिरहाद हकीम आणि आमदार मोहुआ मोईत्रा यांचा समावेश आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/raining-in-space-is-not-hoax/", "date_download": "2019-07-21T15:38:57Z", "digest": "sha1:PO53IKUFHCFDMLRLYSYH7F7ZJDUQI4K6", "length": 13802, "nlines": 93, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "ही नैसर्गिक किमया आवर्जून समजून घ्या : अंतराळातील पाऊस!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nही नैसर्गिक किमया आवर्जून समजून घ्या : अंतराळातील पाऊस\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nअंतराळात पाऊस पडू शकतो का हा प्रश्नचं मुळातचं विचित्र आहे. १०० टक्क्या��पैकी ९० टक्के लोकांचं म्हणणं असेल की, मस्करी करता काय रावं हा प्रश्नचं मुळातचं विचित्र आहे. १०० टक्क्यांपैकी ९० टक्के लोकांचं म्हणणं असेल की, मस्करी करता काय रावं अंतराळात थोडी ना पाउस पडणार आहे. जर तुमचा समज अजूनही असाच अबाधित असेल तर तो खोटा पडू शकतो, कारण अंतराळात देखील पाऊस पडतो हे एका संशोधनाने सिद्ध केलं आहे.\n८०च्या दशकात नासाच्या व्हॉयेजर या अवकाशयानामार्फत टिपण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये शनीवर दोन ते तीन गडद रंगाचे पट्टे आढळून आले होते. ते पट्टे पाहिल्यावर शनीच्या कडयांमधून त्या पट्टयांवर पाऊस पडत असावा, असा शास्त्रज्ञांचा अंदाज होता.\nयाच आधारे नासाच्या मदतीने इंग्लंडमधील लिसेस्टर विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनामध्ये असे आढळून आले आहे की,\nशनीग्रहाची कडी पावसाची निर्मिती करतात. शनीच्या वातावरणात असलेल्या पाण्याच्या प्रभारित रेणूंचा या वर्षावात मोठा सहभाग असतो. या पावसाचा शनीच्या वरच्या भागातील वातावरणामधील तापमानाच्या स्वरूपावर आणि तेथील घटकांच्या मिश्रणावर फार मोठा परिणाम होतो. ग्रहावरील कडयांची रचना आणि त्याचे वातावरण यांच्यात काही विशेष संबंध असल्याचे दाखवणारा शनी हा अंतराळातील पहिला ग्रह आहे.\nपृथ्वी आणि गुरू या दोन्ही ग्रहांना विषुववृत्तीय प्रदेश असल्याने या दोन्ही ग्रहांचे भाग नियमित तेजाने तळपत असतात. हाच प्रकार शनीवर असण्याची शास्त्रज्ञांची अपेक्षा होती. मात्र, शनीच्या काही भागांत विचित्र परिणाम दिसून आला. शनीच्या भोवताली असणाऱ्या कडयांच्या पावसाचा मुख्य परिणाम असा होतो की शनी ग्रहावर ज्या भागात पाऊस पडतो त्या भागातील इलेक्ट्रॉनकणांची घनता मोठया प्रमाणावर कमी होते.\nशनीच्या ज्या भागात प्रभारित कणांची निर्मिती होते त्याच भागात कडयांचा पाऊस दिसून येतो. इतर वेळी प्रभारहीन अर्थात न्यूट्रल असलेल्या वातावरणावर सौर किरणोत्सार किंवा प्रभारित कणांचा सातत्याने मारा होत असतो. गुरू या ग्रहाचा विषुववृत्तीय प्रदेश तेजस्वी असताना शनी या ग्रहावर मात्र गडद पट्टे आहेत. याच भागात पावसाचे पाणी पडत असल्याने हे गडद पट्टे तयार झाल्याचं स्पष्टीकरण शास्त्रज्ञ देतात.\nया कडयांचा परिणाम अतिशय महत्त्वाचा असल्याचं संशोधकांचं मत आहे, कारण अनेक दशकांपासून केलेल्या अभ्यासांमधून ���े दिसून आलं आहे की, शनीच्या पृष्ठभागावर विशिष्ट अक्षांशांवर आयनांचं प्रमाण भरपूर कमी आहे. असं का याचं उत्तर पावसाच्या परिणामातून मिळालं आहे. त्याचबरोबर या संशोधनामुळे शनीच्या कडयांचे मूळ आणि त्यांची निर्मितीप्रक्रिया जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञांना फायदा होणार आहे.\nअधिक माहितीसाठी sciencing.com चा अभ्यासपूर्ण लेख नक्की वाचा\nआपलं विश्व हे अजब-गजब घटनांनी अगदी गच्च भरलेलं आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं\nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.\n← भाऊ कदमांची माफी, आंबेडकरी बौद्ध, त्यांचे व्यक्ती स्वातंत्र्य आणि २२ प्रतिज्ञा\nभक्तगण हो…”नोटबंदी” हा एक “धर्म” बनू पहातोय हे ८ पुरावे वाचाच हे ८ पुरावे वाचाच\nपहिल्या पावसात भान हरपून टाकणारा मातीचा सुवास कुठून येतो\nमंगळ ग्रहाभोवती शनीसारख्या rings तयार होणार\nहिऱ्याने बनलेला ग्रह ते सूर्याच्या १५ पट मोठा तारा : अवकाशातील ७ अचाट शोध\nशहरी माओवादाचे आरोपी गौतम नवलखांना कोर्टाने मुक्त केल्याबद्दल आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांसाठी…\n‘सुपरहिरो’ पठडीतल्या पहिल्यांदाच ऑस्कर नामांकन मिळालेल्या ‘ब्लॅक पॅन्थर’मध्ये इतकं खास काय आहे\nगंगेचं गुपित – पाणी “पवित्र” असण्यामागचं वैज्ञानिक कारण\nइयरफोन्स वापरण्याचे हे धोके जाणून घेतलेत तर इयरफोन्स वापरणे बंद कराल\nमाओवाद विरोध आणि (म्हणून) प्रस्थापितांना आलेलं दुखणं) प्रस्थापितांना आलेलं दुखणं : कॅप्टन स्मिता गायकवाड\nही १९ वर्षीय मुलगी सायकलवरून करणार जगभ्रमंती\nप्रणयाबद्दलची ही गुपितं पुरुषाला माहित नसल्याचं प्रत्येक स्त्रीला दुःख होतं\n“के तेरा हिरो इधर है” : वरूण धवन : जबरदस्त ताकदीचा ऑलराउंडर कलाकार\n‘डबल मिनिंग’ गाण्यांचं अभद्रायण :- कद्दू कटेगा तो सब मे बटेगा\nह्या १२ गोष्टी, ज्यांवर आपण लहानपणापासून विश्वास ठेवत आलोय – १००% खोट्या आहेत\n१९७१ चं युद्ध: पाकिस्तानी सैन्याच्या “खोट्या प्रचाराचा” इतिहास\nकट्टर धार्मिकांना न जुमानता, भारतात पुरोगामीत्वाची मुहुर्तमेढ रुजवणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्याची गोष्ट\nइंटर्नशिप करताना या चुका केल्या तर हातातली संधी वाया जाऊ शकते \nह्या ७ लहानग्यांची संपत्ती भल्या भल्यांचे डोळे विस्फारणारी आहे\nबला��्काराचा विळखा – वाटतो तितकाछोटा नाही\nवंचित बहुजन आघाडीमधून बंडखोरी करून बाहेर पडणारे लक्ष्मण माने आहेत कोण\n‘ये पडोसी है की मानता नही’ – राजनाथ सिंहांची top 10 विधानं\nपेट्रोल दरवाढीवर स्मार्ट उपाय : ह्या ४ आयडीयाज वापरून मिळवा स्वस्त पेट्रोल\nएकीकडे वडिलांची अंतयात्रा निघालेली असताना ती मैदानावर भारतासाठी खेळत होती..\nह्या ७ इरिटेटिंग चुकांमुळेच तुम्ही ह्या वॅलेंटाईनला देखील सिंगल आहात\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://egnews.in/marathi-news/tejasvi-yadav-attacks-on-modi-shaha/", "date_download": "2019-07-21T14:45:39Z", "digest": "sha1:QXIHQFDN7EXV67QDFFGQBO43ML5E2LEC", "length": 4840, "nlines": 47, "source_domain": "egnews.in", "title": "मोदि शहा शपथ घेणार का ?", "raw_content": "\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी 'नौटंकी'च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर 'जनावरांचा मोर्चा'\nमोदि शहा शपथ घेणार का \nयेत्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकीय वातावरण बरेच तापल्याचे दिसत आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी व अमित शहा या जोडीला नवं आव्हान दिलं आहे.\nभाजपा चे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी विरोधी पक्षांना ‘चोरांचे बंधन’ म्हणून नोव्हेंबर मध्ये हिणवले होते.\nयावर बोलताना तेजस्वी यादव यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा, अरुण जेटली, रवी शंकर प्रसाद यांना आव्हान करताना,’येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये या विरोधी २३ पक्षांची कोणतीच मदत घेणार नाही, अशी शपथ घ्यावी व हे लिखित स्वरुपात द्यावे’ असे आव्हान केले आहे.\nयेत्या २०१९ च्या निवडणुकांमध्ये बारतीय जनता पार्टी या २३ विरोधी पक्षांची सत्ता स्थापनेसाठी मदत घेणार का आणि तेजस्वी यादव यांनी दिलेले आव्हान मोदी-शहा स्वीकारणार का आणि तेजस्वी यादव यांनी दिलेले आव्हान मोदी-शहा स्वीकारणार का\nआमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .\nममता विरुद्ध CBI प्रकरणात नवा अध्याय…\nराहुल गांधी यांच्या किमान उत्पन्नाच्या योजनेला अर्थतज्ञांचा आधार\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध���येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी ‘नौटंकी’च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘जनावरांचा मोर्चा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8/", "date_download": "2019-07-21T15:10:58Z", "digest": "sha1:6LV7TYJK5S7H6L2XWHVV3DXAAA3QZSQ4", "length": 9479, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\nतयारी विधानसभेची : प्रकाश जावडेकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट \nTag - उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू\nआपण प्रतिभासंपन्न कवी, आदर्श माणूस आणि सर्वोत्तम सांसद गमावला : शरद पवार\nपुणे : भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे, वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही...\nअटलजींसारख्या देशव्यापी नेतृत्वाची उणीव भासेल : राज ठाकरे\nटीम महाराष्ट्र देशा- भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे, वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या...\nभारताने एक महान सुपुत्र गमावला : राहुल गांधी\nटीम महाराष्ट्र देशा- भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे, वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या...\nशिवसेनाप्रमुखांनंतर आम्ही आणखी एक भीष्म पितामह गमावला : उद्धव ठाकरे\nटीम महाराष्ट्र देशा- भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे, वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या...\nअटलजी सर्वसमावेशक, ते मोदी सरकारसारखे नव्हते : ममता बॅनर्जी\nटीम महाराष्ट्र देशा- भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे, वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या...\nमाझी कवीता ही युद्धाचे रणशिंग फुंकते, तिला पराभवाची प्रस्तावना आवडत नाही\nटीम महाराष्ट्र देशा- भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे, वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या...\nचालता-बोलता विश्वकोष काळाच्या पडद्याआड गेला : सुप्रिया सुळे\nटीम महाराष्ट्र देशा- भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे, वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या...\nनितीशकुमार आणि सुशील मोदी एम्समध्ये\nटीम महाराष्ट्र देशा– बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी एम्स रूग्णालयात आले आहेत. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची...\nLIVE- अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक\nटीम महाराष्ट्र देशा- माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय नेते अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावली असून त्यांची विचारपूस करण्यासाठी भाजपाचे...\nबीफ खा, कीस करा पण – उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू\nमुंबई : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे मुंबईतील ‘आर.ए.पोद्दार ऑफ कॉलेज अॅण्ड इकॉनॉमिक्स’च्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, बीफ खायचे असेल...\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%B7%E0%A4%A3/", "date_download": "2019-07-21T15:44:23Z", "digest": "sha1:MS5LKXIL4XAMNUKQKO72KRSF4RA5RGZ7", "length": 4250, "nlines": 59, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "प्रशांत भूषण Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nआज मुंडे साहेबांची खूप आठवण येत आहे, कार्यकारिणी बैठकीत मुख्यमंत्री भावूक\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\nTag - प्रशांत भूषण\nनरेंद्र मोदी ट्रोल करणाऱ्यांची फौज चालवतात – प्रशांत भूषण\nपंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मिडीयावर ट्रोल करणाऱ्यांची फौज चालवीत आहेत. देशात आजवर जे घडले नाही ते घडत आहे, त्यामुळे राज्यघटना धोक्यात आली असून लोकशाही...\nफक्त मुस्लीम निर्वासितांवरच बंदी का\nटीम महाराष्ट्र देशा : भारतात अन्य देशांमधील हिंदू, शीख निर्वासितांना सन्मानाने प्रवेश दिला जातो. मग फक्त मुस्लीम निर्वासितांवरच बंदी का असा सवाल प्रशांत भूषण...\nआज मुंडे साहेबांची खूप आठवण येत आहे, कार्यकारिणी बैठकीत मुख्यमंत्री भावूक\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://egnews.in/marathi-news/tag/rohit-paar/", "date_download": "2019-07-21T14:54:58Z", "digest": "sha1:XHPHSICDNCUNNDDJ4EBOOTUZB3TXTIZD", "length": 4195, "nlines": 41, "source_domain": "egnews.in", "title": "rohit paar Archives - EG News मराठी", "raw_content": "\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी 'नौटंकी'च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर 'जनावरांचा मोर्चा'\nपार्थ पवारांनंतर रोहित पवारांची राजकारणात एन्ट्री\nपुणे : देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘बाप माणूस’ म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. त्यांना राजकारणातील ‘चाणाक्य’ म्हटलं जाते. त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे राजकारणातील वावर पाहता महाराष्ट्राच्या राजकारणात पवार कुटुंब हे सर्वांसाठी केंद्रच बनले आहे. त्यांच्या सोबत असणारे कौतुक करतात तर विरोधक त्यांच्यावर टीका केल्याशिव���य शांत होत नाहीत. यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये शरद पवार निवडणूक लढवणार की नाही या चर्चांना उधाण आले होते. खूप नाट्यमय घडामोडी घडल्या. अखेर एकाच घरातून लोकसभेला किती उमेदावर उतारावेत याला मर्यादा…\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी ‘नौटंकी’च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘जनावरांचा मोर्चा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.aptoide.com/thank-you?package_uname=eurovision-time-machine", "date_download": "2019-07-21T14:49:50Z", "digest": "sha1:GJVWQXXWYZO6TFLFWGVWEWLGZYYAQ7X3", "length": 2004, "nlines": 59, "source_domain": "mr.aptoide.com", "title": "डाउनलोड: Eurovision Time Machine | Aptoide", "raw_content": "\nAptoide अॅप स्टोर मध्ये Eurovision Time Machine आपल्यासाठी तयार आहे, आत्ताच इन्स्टॉल करा\nAptoide इन्स्टॉल करण्याचे २ टप्पे\n\"अज्ञात स्त्रोत\" सक्षम करा\nजर आपल्याला अॅप आपल्या डाऊनलोड फोल्डरमध्ये सापडले नाही.\nचांगले अॅप स्टोर आपणांस देण्यासाठी आम्ही कुकीज वापरतो ह्या साइटला ब्राऊझ करुन आपण त्यास मान्यता देत आहात, तेव्हा त्याबाबत जास्त माहिती जाणुन इथे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.orientpublication.com/2019/03/blog-post_27.html", "date_download": "2019-07-21T14:47:00Z", "digest": "sha1:B2AKYH7QCLZMWJAAF3H5HQHSC7F726AR", "length": 8576, "nlines": 49, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: कोकणाच्या पार्श्वभूमीवर खुलणार ‘प्रीतम’ ची प्रेमकथा", "raw_content": "\nकोकणाच्या पार्श्वभूमीवर खुलणार ‘प्रीतम’ ची प्रेमकथा\nनिसर्गाने सौंदर्याची मुक्तहस्ताने उधळण केलेला प्रदेश म्हणजे कोकण . गेल्या काही वर्षात मराठी चित्रपटांमधून कोकणाची निसर्गरम्य भूमी रुपेरी पडद्यावर दिसली. विस्तीर्ण निळेशार समुद्रकिनारे, कौलारू घरं, नारळ सुपारी, आंब्याची झाडं, सुंदर-शांत असा आसमंत आणि संस्कृती परंपरेचा विलक्षण ठेवा असणाऱ्या या मनोहारी... लोकेशन ची भुरळ निर्मात्यांना व दिग्दर्शकांना पडली नसती तर नवल आगामी ‘प्रीतम’ या मराठी चित्रपटाची कथा कोकणच्या भूमीत घडणारी आहे आणि त्या जोडीला एक हळवी प्रेमकथा या निसर्गरम्य सौंदर्याच्या पार्श्वभूमीवर खुलणार आहे. कोकणसारखाच निसर्गाचा वरदहस्त केरळला सुद्धा लाभला आहे. कोकण आणि केरळचा एक अनोखा संगम या चित्रपटाच्या ��िमित्ताने जुळून आला आहे. केरळ मधील प्रसिद्ध \"विझार्ड प्रोडक्शन\" या चित्रसंस्थेच्या माध्यमातून ‘प्रीतम’ या मराठी चित्रपटाची निर्मिती होत असून मल्याळम दिग्दर्शक सिजो रॉकी या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहेत.\nचिपळूण, कणकवली, कुडाळ या नयनरम्य परिसरात चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असून प्रणव रावराणे आणि नक्षत्र मेढेकर ही फ्रेश जोडी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांच्यासोबत उपेंद्र लिमये, शिवराज वाळवेकर, आनंदा कारेकर, अस्मिता खटखटे, आबा वेलणकर, समीर खांडेकर, नयन जाधव, विश्वजित पालव, अजित देवळे, कृतिका या कलाकारांच्या भूमिका आहेत.\n‘प्रीतम’ चित्रपटाच्या माध्यमातून कोकणचे सौंदर्य प्रेक्षकांना अनुभवता येणार असून या लोकेशन व प्रेमकथेविषयी बोलताना दिग्दर्शक सिजो रॉकी सांगतात कि, ‘सगळ्यांना प्रेमात पाडणाऱ्या लोकेशनची आवश्यकता होती आणि त्यासाठी आम्हांला कोकणाशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. एक नितांतसुदर आणि मनाला मस्त फील देणारा अनुभव‘प्रीतम’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मिळेल’,असा विश्वास ते व्यक्त करतात.\nचित्रपटाची निर्मिती फैझल निथीन, सिजो करीत आहेत. चित्रपटाची संहिता सुजित कुरूप, पटकथा-संवाद गणेश पंडित यांचे असून चित्रपटाची गीते गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. कला दिग्दर्शन संदीप रावडे करीत असून कास्टिंग डायरेक्टर आणि वेशभूषा चैत्राली डोंगरे करीत आहेत तर संकलन जयंत जठार करणार आहेत. छायांकन ओम प्रकाश, संगीत विश्वजिथ यांचे तर नृत्य दिग्दर्शन सुजित कुमार यांचे आहे. जय कुमार नायर, रफिक टी. एम आणि चैत्राली डोंगरे हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/economist-critise-arun-jaitleys-budget/", "date_download": "2019-07-21T14:46:28Z", "digest": "sha1:WHVKZQRNMNPPH6M5OUNGDK65OMWU3JXP", "length": 33091, "nlines": 202, "source_domain": "www.saamana.com", "title": "नुसताच घोषणांचा पाऊस, अर्थतज्ञांकडून अर्थसंकल्पावर ताशेरे | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबीड शहरात सुसज्ज उद्याने उभारणार, नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागरांचे आश्वासन\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nज्येष्ठ नाट्यकर्मी बापू कोयंडे यांचे निधन\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा…\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nमुलीने केली आईची हत्या, मुंडके रस्त्यावर फेकले\nचंद्रावर होते ‘जादू’ चे शहर- नासाचा दावा\nआखातामध्ये तणाव वाढला; इराणने ताब्यात घेतले ब्रिटनचे टँकर\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nइंडोनेशियन ओपन : सिंधूचे जेतेपदाचे स्वप्न भंगलं, जपानच्या यामागूचीकडून अंतिम सामन्यात…\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवनचे पुनरागमन\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन : सिंधूची अंतिम फेरीत धडक, जेतेपदाच्या लढतीत यामागुचीला…\nप्रेसिडेंटस् कप बॉक्सिंग : शिवा थापाला सुवर्णपदक, हिंदुस्थानला चार पदके\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nअस्थमा फक्त दिवाळीत होतो काय, सिगारेट पिणाऱ्या प्रियंकाला नेटकऱ्यांनी फटकारले\nBigg Boss 2 : आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो आरोह वेलणकर\nसनी लिओनी झाली जलपरी, पाहा तिचे हे सुंदर फोटो\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nमुख्यपृष्ठ विशेष अर्थसंकल्प २०१८\nनुसताच घोषणांचा पाऊस, अर्थतज्ञांकडून अर्थसंकल्पावर ताशेरे\nअर्थमंत्री अरुण जेटली यांनी शेवटचा अर्थसंकल्प दणक्यात सादर केला. घोषणांचा अक्षरश: पाऊस पाडला. परंतु आधीच्याच घोषणा अजून पूर्ण केल्या नसून आता नव्या घोषणांचे काय… असा सवाल अर्थतज्ञांनी केला असून हा अर्थसंकल्प म्हणजे ‘बोलाचीच कढी, बोलाचाच भात’ असल्याचे ताशेरे अर्थतज्ञांनी यंदाच्या अर्थसंकल्पावर ओढले आहेत.\n२०१४ साली सरकारने सर्वांना म्हणजेच १०० टक्के लोकांना घरे देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु हे आश्वासन हवेतच विरले आहे. ४५ टक्के जनता शहरात राहते. २५ टक्के जनता दारिद्रय़रेषेखालील आहे. त्यामुळे त्यांना घरे परवडणार नाहीत. राहिले ३० टक्के. त्यात ग्रामीण भागातील सुखवस्तू कुटुंबेही मोडतात. त्यामुळे केवळ १५ टक्के ग्रामीण भागातील जनतेलाच घरे देण्याचे आश्वासन यावेळच्या अर्थसंकल्पात सरकारने दिले आहे. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्पही दरवर्षीच्या अर्थसंकल्पाप्रमाणे फेक असल्याचे अर्थतज्ञ चंद्रशेखर प्रभू यांनी म्हटले आहे.\nज्येष्ठ नागरिकांचे जगणे कठीण केले\nज्येष्ठ नागरिकांनी बँका, पोस्टात ठेवलेल्या ठेवींवरील व्याजदरात सरकारने गेल्या काही वर्षांत घटच केली आहे. हा व्याजदर साडेनऊ टक्क्यांवरून साडेसहा टक्क्यांवर आणला. त्यामुळे त्यांची निवृत्तीनंतरची कमाईच जणू सरकारने हिरावून घेतल्याची भावना ज्येष्ठ नागरिकांकडून व्यक्त होत आहे.\nकंपन्यांचा फायदा, मध्यमवर्गीयांचा तोटा\nएकीकडे स्वयंरोजगार करून किंवा मेहनत मजदुरी करून पैसे कमावणाऱयांना करात कुठल्याही प्रकारची सवलत देण्यात आलेली नाही, तर दुसरीकडे मात्र २५० कोटी रुपयांची उलाढाल करणाऱया कंपन्यांना आयकरात २५ टक्क्यांची सवलत देण्यात आली आहे. पूर्वी ३० टक्के असलेली सवलत आता २५ टक्क्यांवर आणली आहे. हा मोठा विरोधाभास असल्याचे प्रभू यांनी म्हटले आहे.\nगरीबांकडे विम्यासाठी कुठून पैसे येणार\n५० कोटी गरीबांसाठी सरकारने ५ लाखांपर्यंतची आरोग्य विमा योजना आणली आहे, परंतु ५० हजार रुपयांपर्यंतचा विमा काढण्यासाठी गरीबांकडे पैसे कुठून येणार, असा सवाल करतानाच त्यापेक्षा अडीचपासून तीन लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर करसवलत द्यायला हवी होती अशी सूचनाही चंद्रशेखर प्रभू यांनी केली आहे.\nसरकारी कंपन्या खासगी कंपन्यांना देण्याचा डाव\nअर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या. परंतु सरकार विविध सरकारी कंपन्या खाजगी कंपन्यांना चालवण्यासाठी देऊन त्यांच्यामार्फत आपल्या योजनांची अंमलबजावणी करणार असल्याचे चित्��� दिसत आहे. कारण याच खासगी कंपन्या पुढे निवडणुकीत आर्थिक मदत करणार आहेत. ५० कोटींचा आरोग्य विमाही त्याचाच एक भाग आहे.\n– विश्वास उटगी, अर्थतज्ञ\nहा सावध आणि सकारात्मक अर्थसंकल्प आहे. कारण आरोग्य विमा योजना आणि गॅस जोडणीसारख्या योजना आहेत, परंतु दुसरीकडे मध्यमवर्गीयांना मात्र ठेंगाच दाखवण्यात आला आहे. तसेच महागाईच्या तुलनेत आयकरात सवलत मिळावी अशी अपेक्षा जनतेला होती, परंतु तशी कुठलीच घोषणा केली नसल्याने नोकरदार मंडळींच्या पदरी निराशाच आहे.\n– डॉ. अभिजित फडणीस, अर्थतज्ञ\nराष्ट्रीय मजदूर संघ अर्थसंकल्पाविरोधात रस्त्यावर उतरणार\nमोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प हा साफ निराशाजनक आहे, असा हल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भारतीय मजदूर संघाने चढवला आहे. इतकेच नव्हे तर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या २०१८-१९च्या अर्थसंकल्पाविरोधात उद्या आंदोलन करण्याची घोषणाही केली आहे. या अर्थसंकल्पात सरकारने मजूर, कामगार आणि नोकरदार वर्गाकडे मुळीच लक्ष दिलेले नाही. कररचनेच्या श्रेणीत कोणताही बदल तर केला नाहीच. तसेच कामगार वर्गासाठी हिताची कोणतीही मोठी घोषणाही केली नाही. अंगणवाडी सेविका आणि ‘आशा’ कार्यकर्त्यांची सरकारने घोर उपेक्षा केली आहे, असे राष्ट्रीय मजदूर संघाने म्हटले आहे. अर्थसंकल्पाविरोधात रस्त्यावर उतरण्याची भूमिका संघप्रणित कामगार संघटनेनेच घेतल्याने मोदी सरकारसाठी ती नामुष्की ठरली आहे.\nचोरीला गेलेल्या, हरवलेल्या मोबाईल फोनच्या सेवा ब्लॉक करणार\nचोरीला जाणारे किंवा हरवणारे मोबाईल फोन ब्लॉक करणारी यंत्रणा देशभरात लावण्यात येणार आहे. या अत्याधुनिक यंत्रणेसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र देशाच्या कानाकोपऱयात ही यंत्रणा बसवण्यास हा निधी पुरेसा आहे का अशी चर्चा सुरू आहे. सेंट्रल इक्विपमेंट्स आयडेंटीटी रजिस्टर (सीईआयआर) असे या यंत्रणेचे नाव आहे. चोरीला गेलेल्या किंवा हरवलेल्या मोबाईल फोनमधील सिमकार्ड काढले किंवा ईएमईआय नंबर बदलला तरीही त्या मोबाईलच्या सर्व सेवा या यंत्रणेद्वारे ब्लॉक केल्या जाऊ शकतात. देशातील सर्व मोबाईल फोनचा आयएमईआय डाटाबेस सीईआयआर यंत्रणेशी कनेक्ट केला जाईल. सर्व नेटवर्क ऑपरेटर्सची केंद्रीय यंत्रणा सीईआयआर असेल. एखाद्या व्य��्तीचा मोबाईल फोन चोरीला जाणे किंवा हरवणे हे त्याचे वैयक्तिक नुकसान आहेच पण त्याच्या खाजगी सुरक्षेसाठी तसेच देशाच्या सुरक्षेसाठीही ते धोकादायक आहे. सीईआयआर यंत्रणेद्वारे आयएमईआय नंबर बदललेले मोबाईल फोनही ट्रक केले जाऊ शकतात.\nलवकरच ५व्या स्थानावर झेप\n– हिंदुस्थानची अर्थव्यवस्था २.५ खर्व डॉलर्स इतकी. जगातील ७ वी मोठी अर्थव्यवस्था. लवकरच ५व्या स्थानावर झेप घेऊ असे अर्थमंत्री जेटली यांनी सांगितले.\n– २०१७-१८ मध्ये देशाचा जीडीपी ६.७५ टक्के. २०१८-१९ मध्ये ७.२ ते ७.५ टक्के जीडीपीचे उद्दिष्ट.\n– वित्तीय तूट कायम. २०१८-१९ मध्ये ३.३ टक्के तूट येणार.\n– निर्गुंतवणुकीचे टार्गेट ८० हजार कोटींवर.\n– सोन्याला ऍसेट क्लासमध्ये आणण्यासाठी गोल्ड पॉलिसी आणणार.\n– २५० कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असणाऱया उद्योगांच्या कॉर्पोरेट टॅक्समध्ये २५ टक्के सूट.\n– सर्व खरीप पिकांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देऊ. २०२२ पर्यंत शेतकऱयांचे उत्पादन दुप्पट करू, असे अर्थमंत्री जेटली यांनी सांगितले.\n– गेल्या वर्षीच्या शेतीविषयक तरतुदींत १० टक्के वाढ करू. ११ लाख कोटींची कृषी कर्जासाठी तरतूद केल्याचे अर्थमंत्री\n– बाजार समित्यांना पायाभूत सुविधा देण्यासाठी ऍग्री मार्केट इफ्रास्ट्रक्चर फंडाची उभारणी. त्यासाठी २००० कोटी ग्रामीण भागात २२ हजार बाजार उभारणार. शहरांमध्ये ५८५ नवीन मंडई.\n– बांबू उत्पादनासाठी १२९० कोटींची राष्ट्रीय योजना.\n– कांदा, बटाटा, टोमॅटो यांच्यासाठी ‘ऑपरेशन ग्रीन लाँच.’ ५०० कोटींची तरतूद.\n– मासेमारी आणि पशुपालनासाठी १० हजार कोटींची तरतूद.\n– ऑपरेशन फ्लडसाठी ५०० कोटी.\n– ४२ मेगा फूड पार्क उभारणार. जिह्यात क्लस्टर बेस्ड डेव्हलपमेंट मॉडेल.\n– कृषी बाजाराच्या गावांमध्ये पक्के रस्ते. भीम ऍपद्वारे शेतकऱयांना थेट मालाच्या विक्रीची माहिती.\n१० कोटी गरीब कुटुंबांचा दरवर्षी ५ लाखांचा आरोग्य खर्च करणार\n– अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात आरोग्य सुविधांसाठी ‘आयुष्यमान भारत’ ही नवी योजना जाहीर केली. आरोग्यासाठी १.५ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. n देशातील १० कोटी गरीब कुटुंबांसाठी दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य खर्च सरकार करणार आहे. या योजनेमुळे सुमारे ५० कोटी जनतेला याचा लाभ मिळेल. n टीबी रोखण्यासाठी ६०० कोटींची तरतूद. n ��वाखान्यातील खर्च कमी करण्यासाठी हेल्थ प्रोटेक्शन स्कीम. – तीन लोकसभा मतदारसंघांमागे एक सरकारी वैद्यकीय रुग्णालय उभारणार. n देशभरात २४ नवीन मेडिकल कॉलेज स्थापणार.\n७० लाख नवीन नोकऱया निर्माण करण्याचे आश्वासन\n– अर्थसंकल्पात २०१८-१९ मध्ये ७० लाख नवीन नोकऱया निर्माण करू असे आश्वासन दिले आहे.\n– मुद्रा योजनेअंतर्गत ३ लाख कोटींचे कर्ज वितरित करणार.\n– ५० लाख तरुणांना नोकरीसाठी प्रशिक्षण देणार.\n– लघुउद्योग आणि उद्योजकांसाठी २०१५ मध्ये सुरू करण्यात आलेल्या योजनेत आतापर्यंत ५.५ कोटी नोकऱया दिल्याचा दावा अर्थमंत्री जेटली यांनी केला.\n– नव्या कर्मचाऱयांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये (पीएफ) १२ टक्के रक्कम सरकार देणार.\nचार वर्षांत शिक्षणावर १ लाख कोटी खर्च करणार\n– प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत येत्या चार वर्षांत २०२२ पर्यंत एक लाख कोटींची तरतूद केली जाणार आहे.\n– ‘ब्लॅक बोर्ड टू डिजिटल बोर्ड’ योजना राबविणार. डिजिटल शिक्षणावर भर. १३ लाख शिक्षिकांना प्रशिक्षण देणार.\n– आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी एकलव्य शाळा उभारणार.\n– विद्यार्थ्यांसाठी ‘पंतप्रधान रिसर्च फेलो’ योजना एक हजार बीटेक विद्यार्थ्यांना आयआयटीमध्येपीएचडी करण्यासाठी या योजनेचा लाभ मिळणार.\n– शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत.\n– देशातील आठ कोटी गरीब महिलांना उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन देणार.\n– सौभाग्य योजनेतून ४ कोटी गरीब घरांमध्ये वीज कनेक्शन.\n– स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून ६ कोटी शौचालयांची निर्मिती.\n– शौचालय बांधण्यासाठी सरकारकडून ठरावीक निधी देणार.\n२०२२ पर्यंत प्रत्येकाला घर\n– २०२२ पर्यंत प्रत्येक कुटुंबाला घर देण्याची सरकारची उद्दिष्टे असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले, मात्र त्यासाठी केवळ १०२ कोटींची तरतूद केली आहे. या वर्षी ५१ कोटी आणि पुढील वर्षी ५१ कोटी रुपये घरांसाठी देण्यात येतील.\nसंरक्षणासाठी २.९५ लाख कोटी; जीडीपीच्या १.५८ टक्के\n– २०१८-१९ मध्ये देशाच्या संरक्षण बजेटमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ७.८१ टक्क्यांनी वाढ केली आहे. २.७४ लाख कोटी रुपयांची तरतूद केली, मात्र ही तरतूद देशाच्या एकूण जीडीपीतील १.५८ टक्के इतकी आहे.\n– नवीन शस्त्रसामग्रीसाठी आणि अत्याधुनिकरणासाठी ९९,५६३.८६ कोटी.\n– लष्करातील जवान, कर्मचारी, अधि��ारी यांच्या वेतन आणि भत्ता व दैनंदिन खर्चासाठी १,९५,९४७.५५ कोटी.\n– माजी सैनिकांच्या निवृत्ती वेतनासाठी १,०८,८५३ कोटींची तरतूद.\nराष्ट्रपतींसह खासदारांच्या मानधनात वाढ\n– अर्थसंकल्पात लोकप्रतिनिधींच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा करण्यात आली. राष्ट्रपतींना प्रतिमहिना ५ लाख रुपये, उपराष्ट्रपती ४ लाख आणि राज्यपालांना ३ लाख मानधन दिले जाणार आहे.\n– येत्या एप्रिलपासून खासदारांच्या वेतनातही वाढ केली जाणार आहे. तसेच दर पाच वर्षांनी महागाईच्या दराप्रमाणे खासदार आणि लोकप्रतिनिधींचे वेतन वाढणार आहे.\n– नोटाबंदीनंतर आयकरदात्यांची संख्या १२.६ टक्क्यांनी वाढल्याचे अर्थमंत्री जेटली यांनी सांगितले. मात्र, करदात्यांना दिलासा दिलेला नाही. गेल्या वर्षी देशात ६.२६ कोटी आयकरदाते होते. ही संख्या २०१७-१८ मध्ये ६.४७ कोटींवर गेली आहे.\n– प्रत्यक्ष करामध्ये १२.५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.\n० ते २.५० लाख – ० टक्के\n२.५० लाख ते ५ लाख – १० टक्के\n५ लाख ते १० लाख – २० टक्के\n१० लाखांपेक्षा जास्त – ३० टक्के कर\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमेट्रो रेल्वेसाठी उखडून प्रत्यारोपित केलेल्या झाडांची दैना\nपुढीलकनिष्ठ महाविद्यालये आज बंद\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा ठाकूर\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://egnews.in/marathi-news/tag/modi/", "date_download": "2019-07-21T15:12:33Z", "digest": "sha1:GR3W4QNKPRX4AEEZQQAEBL7ZQWEOQOSG", "length": 20210, "nlines": 87, "source_domain": "egnews.in", "title": "modi Archives - EG News मराठी", "raw_content": "\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी 'नौटंकी'च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर 'जनावरांचा मोर्चा'\nमोदींची ‘ती’ मुलाखत पूर्वलिखित होती; काँग्रेसचा आरोप\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणे नेहमी चर्चेत असत��त. मात्र सध्या त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत चर्चेत आहे. या मुलाखतीत मोदींनी बालाकोट येथे केलेल्या एअर स्ट्राइकबद्दल माहिती दिली, त्यावरू ते सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले. त्यानंतर आता त्यांची ही मुलाखत ठरवलेली होती. त्यातील प्रश्न ठरवून विचारण्यात आले होते. तसंच मुलाखतीचे कथानकही आधीच ठरवलेले होते, असं गंभीर आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहेत. काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख दिव्या स्पंदना यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून हे आरोप केले…\nमोदी, देश तुम्हाला कधीच माफ करणार नाही\nमुंबई : सध्या देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे सतत प्रचारसभा होत आहे. या सभांमध्ये एकदुसऱ्यावर टीका करण्यातच नेतेमंडळींना धन्यता वाटते. अशाच एका सभेत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींची जीभ घसरली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर टीका करण्याच्यानादात मोदींनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबद्दल बोलताना आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. तुमच्या वडिलांच्या पाठिराख्यांनी त्यांची ‘मिस्टर क्लिन’ अशी प्रतिमा तयार केली. पण ‘भ्रष्टाचारी नंबर १’ अशा ओळखीनेच त्यांचा शेवट झाला, असा टोला राहुल गांधी यांना लगावत मोदींनी…\nमोदींची आर्थिक कामगिरी जेमतेम : जागतिक अर्थतज्ञ\nनवी दिल्ली : सत्तेत आल्यानंतर नरेंद्र मोदि आधीच्याच सरकारप्रमाणे आर्थिक सुधारणा घडवून आणतील व देशाला प्रगतीपथावर नेतील अशी अपेक्षा होती, मात्र मोदि सरकारकडून आर्थिक आघाडीवर आमची निराशा झाल्याचे मत जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ वोल्फगांग पीटर झैगल यांनी व्यक्त केले आहे. झैगल हे जर्मनीच्या हैडेलबर्ग विद्यापीठाच्या साउथ एशिया इन्स्टिट्यूट चे अर्थतज्ञ आहेत. मोदींची धोरणं हि जर्मन उद्योगांसाठीही निराशाजनक ठरली, भारत चीनसारखी बलाढ्य अर्थव्यवस्था व्हायला यामुळे अजून जास्त वेळ लागेल, भारतात गुंतवणुकीची वेगवेगळी क्षेत्रं अजूनही खुली झालेली नाहीत,…\nप्रज्ञासिंह यांना उमेदवारी देणे हे एक प्रतिक ; मोदींचा साध्वी प्रज्ञाच्या उमेदवारीवर समर्थन\nनवी दिल्ली : भाजपची भोपाळ लोकसभा मतदार संघातील उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शहिद हेमंत करकरे यांचा उल्लेख देशद्रोह म्हणून करत त्यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून सर्व स्तरावरून ���्यांच्यावर टीका होत हे. शिवाय त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणीही चहूबाजूने होत आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साध्वीच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसंच साध्वी प्रज्ञा ठाकूरच्या उमेदवारीचे समर्थनही केले आहे. साध्वी प्रज्ञा यांची उमेदवारी एका महान संस्कृतीचे प्रतिक आहे. आणि ते काँग्रेसला महागात पडणार…\nमोदींचा तुघलकी फतवा आणि अर्धा कोटी जनता बेरोजगार\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या पाचवर्षात अनेक मोठमोठे निर्णय घेतले. त्यामुळे झालेल्या त्रासाला सामान्य जनतेला समोर जावे लागले. त्यात मोदींनी २०१४ मध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर दर वर्षी २ कोटी रोजगार उपलब्ध करण्याची घोषणा केली होती. मात्र मोदींच्या एका निर्णयाने क्षणार्धात ५० लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्याचे समोर आले आहे. बंगळुरुमधील अजीम प्रेमजी विद्यापीठाच्या सेंटर ऑफ सस्टेनेबल एम्प्लॉयमेंटनं (सीएसई) काल एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात यासंदर्भात लिहीण्यात आले आहे. बंगळुरुतल्या अजीम प्रेमजी विद्यापीठाच्या सेंटर ऑफ…\nराफेल व्यवहारात मोदींची हेराफेरी, नवीन कागदपत्रे समोर\nराफेल लढाऊ विमानांच्या व्यवहारात प्रधानमंत्री कार्यालयाने संरक्षण मंत्रालयाला बाजूला सारून फ्रेंच सरकारशी स्वतंत्ररित्या वाटाघाटी केल्याचे समोर आले आहे. प्रधानमंत्री कार्यालय समांतर वाटाघाटी करत असल्याने भारत सरकारची बाजू कमकुवत होत असल्याचे या कागदपत्रांतून स्पष्ट होते. प्रधानमंत्री कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी फ्रेंच सरकार व कंपन्यांशी थेट संपर्क टाळावा, याने किंमतीबद्दल वाटाघाटी करण्याची आपली क्षमता कमी होत आहे, याबाबीची संरक्षण मंत्र्यांनीही नोंद घ्यावी अशी नोट संरक्षण सचिव, जी. मोहन कुमार यांनी केलेली या कागदपत्रात आढळून येते. हि कागदपत्रे आज मिडीयाच्या…\n“मोदिजी तो रणगाडा नाही” कॉंग्रेसने उडवली मोदींची खिल्ली\nहाजिरा येथे L&T कंपनीच्या चिलखती वाहनांच्या विभागात प्रधानमंत्री मोदींनी आज फोटोसेशन केले. तिथे असताना त्यांनी एका वाहनात बसून चक्करहि मारली. थोड्या वेळाने त्यांच्या ट्विटर अकाऊंट वरून एक ट्वीट करण्यात आले ज्यात त्यांनी ज्या वाहनातून चक्कर मारली ते वाहन एक TANK अर्थात रणगाडा असल्याचे म्हटले होते. Checking out the tanks at L&T’s Armoured Systems Complex in Hazira. pic.twitter.com/zf7wRrbX7Y — Narendra Modi (@narendramodi) January 19, 2019 मात्र ते वाहन रणगाडा नसून एक स्वयंचलित होवित्जर तोफ होती. ह्याच…\nराहुल गांधी आमच्या विद्यापीठाचे एम. फील., केंम्ब्रिज विद्यापीठाचा खुलासा\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्री सर्टिफिकेट वरून देशात वाद सुरू असताना भाजपा समर्थकांनी राहुल गांधींच्या शिक्षणाबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. लोकसभा निवडणुक लढताना आपल्या शपथपत्रात राहुल गांधींनी केंब्रिज विद्यापीठाच्या एम फील डिग्रीचा उल्लेख केला होता. तो उल्लेख खोटा असल्याचा दावा भाजपा नेते व राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. केम्ब्रिजच्या कुलगुरू प्रोफेसर एलीसन रिचर्ड यांनी भारतात केम्ब्रिजच्या डिग्रीवर वाद उपस्थित होत असल्याबद्दल खेद व्यक्त केला. या वादविवादांना कायमस्वरूपी उत्तर म्हणून राहुल गांधी हे…\nमोदी सरकारच्या काळात देशावरचं कर्ज दीडपटीने वाढलं, सरकारची कबुली\nनवी दिल्ली: नवी दिल्ली: मोदी सरकारच्या कार्यकाळात सरकारवरच्या कर्जाचा बोजा दिडपटीने वाढला असल्याची कबुली केंद्रीय अर्थमंत्रालयाने दिली आहे. जून 2014 पर्यंत सरकारवर 54,90,763 कोटींचं कर्ज होतं, सप्टेंबर 2018 पर्यंत हा आकडा वाढून 82,03,253 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. म्हणजे जून 2014 ते सप्टेंबर 2018 या कालावधीत भारत सरकारवर असलेल्या कर्जात दिडपटीने वाढ झालेली आहे. या कर्जात जागतिक बँकेकडून मोदी सरकारने घेतलेली कर्जेही समाविष्ट आहेत, स्वच्छ भारत, डिजिटल इंडिया व मेक इंडिया अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांसाठी मोदी सरकारने…\nआलोक वर्मा पुन्हा पदमुक्त, मोदींची कारवाई\nनवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा पदभार स्वीकारायला सांगितलेले सीबीआय निदेशक आलोक वर्मा यांना मोदींच्या अध्यक्षतेखालील नियुक्ती समितीने पुन्हा पदमुक्त केले आहे. दोनच दिवसांपूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने आलोक वर्मांची हकालपट्टी असंविधानिक ठरवत त्यांना पुन्हा पदभार स्वीकारायला सांगितले होते. आलोक वर्मा सीबीआय निदेशक असताना त्यांनी राफेल कराराच्या कागदपत्रांची तपासणी करायला सुरुवात केली होती. मोदी सरकारने त्यांना रात्री दोन वाजता निलंबित केले होते. सर्वोच्च न्यायालयाने वर्मांना पदभार देताना त्यांनी मोठे धोरणात्मक निर्णय घेऊ नयेत अशी अट घातली होती. वर्मांनी…\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी ‘नौटंकी’च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘जनावरांचा मोर्चा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/?sort=title-asc&page=84", "date_download": "2019-07-21T15:23:07Z", "digest": "sha1:KECAZUAV6FC5MVNNF3BY3C3PK5YM4BR4", "length": 6150, "nlines": 146, "source_domain": "krushikranti.com", "title": "all - krushi kranti", "raw_content": "\nकुंभार ऊस रोप वाटिका\nट्रॅक्टर व ट्रक साठी…\nट्रॅक्टर ट्रक 407 व इतर सर्व…\nउत्तम प्रतीचे मल्चिंग पेपर…\nनिर्मल नॅचुरल गांडुळ खत\nशेतीसाठी वर्दान असे गांडुळ खत…\nदेशी गिर गाईचे शुद्ध तुप\nजगदंबा द्राक्ष नर्सरी सर्व…\nसुपर गोल्डन सिताफळ रोपे मिळतील सुपर गोल्डन सिताफळ रोपे मिळतील\nजग प्रसिध्द होत आसलेली सिताफळाची जात सुपर गोल्डन 9834712500\nजग प्रसिध्द होत आसलेली…\nMaharashtra 10-07-19 सुपर गोल्डन सिताफळ रोपे मिळतील ₹1\nसुपर गोल्डन सिताफळ रोपे मिळतील सुपर गोल्डन सिताफळ रोपे मिळतील\nजग प्रसिध्द होत असलेली सिताफळाची सुपर गोल्डन जात\nजग प्रसिध्द होत असलेली…\nSolapur 24-04-19 सुपर गोल्डन सिताफळ रोपे मिळतील ₹30\nसुपरस्टार ९ superstar 9 सुपरस्टार ९ superstar 9\nसुपरस्टार 9 - सर्व पिकांमध्ये सुप्त अवस्थेतील फळधारणा करून घेण्यास उपयुक्त आहे. फुलकळीचे प्रामाण वाढविते. फुल व फळगळ थांबविते. लवकर व एकसमान फळधारणेस मदत करते. डाळिंबामध्ये तसेच वेलवर्गीय पिकांमध्ये मादी फुलांची संख्या वाढविते. अधिक माहितीसाठी…\nसुपरस्टार 9 - सर्व पिकांमध्ये…\nसेंद्रिय कांदा सेंद्रिय कांदा\nसेंद्रिय शेती काळाची गरज विष मुक्त अन्न खा निरोगी राहा मी श्री श्रीरंग चतुर्भुज कोरे मी गेली चौदा वर्ष सेंद्रिय शेती करत आहे मी सन 2009 मध्ये बार्शी येथे सेंद्रिय गुळ काकविचा स्टॉल लावला होता त्यानंतर सन 2009 मध्ये त्यानंतर सिंचन नगर पुणे येथे कृषी…\nसेंद्रिय शेती काळाची गरज विष…\nSolapur 10-02-19 सेंद्रिय कांदा\nसेंद्रिय खते सेंद्रिय खते\nपितांबरी कंपनीचे गोमय सेंद्रिय खत 1kg/5kg/40kg पॅकमध्ये उपलब्ध. निबोंळीखत , गांडुळ खत उपलब्ध आहेत\nपितांबरी कंपनीचे गोमय सेंद्रिय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/worlds-top-10-most-beautiful-muslim-women/", "date_download": "2019-07-21T15:02:41Z", "digest": "sha1:NSOY7EQKJXVZCSIQH67JF2RXXOQIY5HP", "length": 15577, "nlines": 113, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "'ह्या' आहेत जगातील सुंदर आणि श्रीमंत मुस्लिम राजघराण्यातील स्त्रिया", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\n‘ह्या’ आहेत जगातील सुंदर आणि श्रीमंत मुस्लिम राजघराण्यातील स्त्रिया\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nएखाद्या तरुणीकडे संपत्ती आणि सौंदर्य दोन्ही असेल तर… तर काही बोलायला शब्दच सापडणार नाहीत. आज आम्ही तुम्हाला अशा तरुणींची भेट घडविणार आहोत, ज्या मुस्लिम जगतातील श्रीमंत राजकुमारी आहेत. यातील बहुतांश राजकुमारी पडद्याआड राहतात. या देखण्या राजकुमारींकडे बघितले तर बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या सुंदर नट्याही यांच्यासमोर फिक्या पडतील असे वाटते.\nजगातील श्रीमंत राजघराण्याशी संबंध असलेल्या या राजकुमारी अब्जावधी रुपयांच्या मालकीण आहेत. यातील काही कोट्यावधी रुपयांची स्वतःची कंपनी चालवितात तर काहींची स्वतंत्र बॅंक आहे. काही तर शाही घराण्याची सत्ता सांभाळीत आहेत.\nयातील काही शाही घराण्यातील राजकुमारींची संपत्ती अंबानी-टाटा यांसारख्या श्रीमंतांपेक्षाही जास्त आहे. चला जर जाणून घेऊया या श्रीमंत आणि सुंदर राजकुमारींबद्दल…\nवरील छायाचित्र राजकुमारी अमीरा यांचे आहे. सौदीच्या शाही घराण्याचे राजकुमार अल-वालिद बिन तलाल यांच्या त्या पत्नी आहेत. तलाल एक मोठे बिझनेसमन असून गुंतवणुकदारही आहेत. अरब प्रांतातील ते सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत.\nफोर्ब्स मासिकाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, त्यांची एकूण संपत्ती १.१४ लाख कोटी रुपये आहे.\nप्रिंस अब्दुल्ला द्वितीय यांची ही महाराणी आहे. अब्दुल्ला यांनी अद्याप आपली संपत्ती जाहीर केलेली नाही. परंतु, स्टार ट्रेक थीम पार्क बनविण्यासाठी त्यांनी स्वतः १० हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. रुबियन ग्रुपचे ते प्रमुख आहेत.\n३१ ऑगस्ट १९७० मध्ये जन्म झालेल्या रानिया यांच्याकडे लग्नापूर्वी २२८ कोटी रुपयांची संपत्ती होती.\nसौदी अरेबीयाचे प्रिंस शेख अवदी अल महंमद यांची फातिमा पत्नी आहे. जगातील सर्वांत श्रीमंत सौदी अरब राजघराण्याची ती महाराणी आहे. कौटुंबिक परंपरांमुळे आजवर त्यांचा चेहरा जाहीर झाला नव्हता.\nपरंतु, काही महिन्यांपूर्वी त्यांचा फोटो छापून आला होता.\nमोरक्कोचे राजा महंमद सहावे यांची लला पत्नी आहे. लला ��ांना दोन मुले आहेत. सुमारे १६,२५० कोटी रुपयांची संपत्ती महंमद सहावे यांच्याकडे आहे. त्यांच्या संपत्तीची गुंतवणूक करण्यात लला यांचा मोलाचा सहभाग असतो.\nलला यांचा दररोजचा खर्च ७ कोटी रुपये आहे.\nमलेशियाची क्विन नूर जाहिरा ही सुल्तान मिजान जाईनल अबीदिन यांची पत्नी आहे. जाहिरा मलेशियाची १३ वी महाराणी आहे. त्यांच्याजवळ असलेल्या संपत्तीचा अद्याप खुलासा झालेला नाही.\nपरंतु, त्यांच्याकडे सुमारे १ लाख कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे समजते.\nमजीदा नूरूल बलकियाह ब्रुनईचे सुल्तान हसन बलकियाह यांची दुसरी मुलगी आहे. त्यांचे पती अनक खैरुल खलिल शाही घराण्याशी संबंधित आहेत. मजीदा यांचे २००७ मध्ये लग्न झाले. या सुल्तानाकडे सुमारे १.३० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे.\nमजीदाचे वडील सुल्तान हसन बलकियाह हे १९९७ मध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते, तसेच त्यांना सोने खूप आवडत असे.\nशेख मोझा बिंट नासीर\nशेख हमाद बिन खलिफा अल थानी याच्या तीन पत्नींपैकी दुसरी शेख मोझा ही आहे. ह्या कतारमधील माजी राज्यकर्त्या आहेत. १९५९ मध्ये कतारमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यानंतर त्यांचे लग्न ६१ वर्षीय एच.एच. शेख हमाद बिन खलिफा अल थानी यांच्याशी कतारमध्ये झाला.\nशेख हमाद याचे वार्षिक उत्पन्न ७ बिलियन पौंड म्हणजेच जवळपास ६०,५०० कोटींच्यावर आहे. अफाट तेल आणि नैसर्गिक गॅस असलेल्या देशांपैकी एक कतार आहे.\nअशा या आणि इतर काही जगातील मुस्लिम राजवटीतील स्त्रिया या सुंदर तर आहेतच, पण तेवढीच गडगंज संपत्ती देखील त्यांच्याकडे आहे.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर \n← ‘ह्या’ गोंडस मुलाचं वय किती असेल याचा आपण अंदाजही लाऊ शकत नाही\nफोटो काढताना बोलल्या जाणारे “Say Cheese” नेमके आले कुठून, जाणून घ्या →\nघरी मारहाण फक्त स्त्रियांना होत नाही – पुरुषांना होणाऱ्या मारहाणीचं धक्कादायक वास्तव\nमोदी, ट्रम्प, पुतीन आणि इतर बडे नेते कोणता मोबाईल वापरतात\nमुलींची पहिली मासिक पाळी येथे “साजरी” केली जाते…\n“आपला मानूस” चित्रपटात हरवलेलं “आपलं” पण\nभारताचे टॉप ४ पंतप्रधान : प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय विश्लेषकाने तयार केलीये लिस्ट\n‘ह्या’ व्यक्तीला ३९ बायका, ९४ मुलं आणि ३३ नातवंड आहेत\nउगवत्या सूर्याचा देश ‘जपान’ बद्दल तुम्ही कधीही न ऐकलेल्या गोष्टी\nभारतीयांच्या मनावर छाप पाडणाऱ्या या असामान्य स्त्री व्यक्तिरेखा आपण विसरणेच शक्य नाही\nफारशी प्रसिद्ध नसलेली ही इंग्लीश टीव्ही सिरीज तुम्हाला गेम ऑफ थ्रोन्सपेक्षा जास्त आवडू शकते\nचीनची चलाख खेळी- एकीकडे कुरापती तर दुसरीकडे गुंतवणूक\nबिटकॉईन मायनिंग म्हणजे नेमके काय बिटकॉईन (आणि क्रिप्टोकरन्सी) मागचे तंत्रज्ञान भाग ३\nतथाकथित ‘कर्जमाफी’, मिडीयाचं असत्य आणि काळजीत टाकणारी वास्तविकता\nआंदोलनकारी, सुरक्षा, मानवी हक्क आणि शस्त्रांचे आधुनिकीकरण\nभगवान विष्णूचं “सर्वात मोठं मंदिर” भारताबाहेर आहे आणि त्याचा इतिहास खूपच रोचक आहे\nआता स्क्रिन वर अडल्ट व्हिडीओच्या ऐवजी भजन सुरू होणार\nअनवाणी मिलिंद सोमण + ५१७ किमी = Ultraman\nहिंदू संस्कृतीनुसार जुगार खरंच वाईट आहे की चांगला\n‘नो शेव नोव्हेंबर’ विसरा. दाढी ठेवण्याचे हे फायदे बघा, वर्षभर दाढी ठेवाल\nझाडांवर पांढरा रंग का दिला जातो जाणून घ्या तुम्हाला माहित नसलेलं खरं कारण\nयोगर्ट आणि दही एकच नाहीत दोन्हीमध्ये काय फरक आहे दोन्हीमध्ये काय फरक आहे\nभारतातल्या या १० प्रसिध्द व्यक्तींच्या मृत्यचे गूढ अजूनही उलगडलेले नाही\nपद्मावत चित्रपट समीक्षा : एवढी बोम्बाबोम्ब होणं योग्य आहे का\nया मंदिराचे सौंदर्य पाहून तुम्ही ताजमहाल विसरून जाल \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/2018/12/blog-post_8.html", "date_download": "2019-07-21T14:53:41Z", "digest": "sha1:6DNL3URPWMDBNHUB3TMSLIYV3XRGUWBQ", "length": 10172, "nlines": 95, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "कॅन्सरशी लढा देण्यासाठी शासन रिलायन्ससोबत - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ब्लॉगवर आपले स्वागत आहे...\nकॅन्सरशी लढा देण्यासाठी शासन रिलायन्ससोबत - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nDGIPR ५:०४ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत\nबाळापूर तालुक्यात रिलायन्स कॅन्सर केअर रुग्णालयाचे उद्घाटन\nअकोला, दि. 3 : जगात कॅन्सर हा दुर्धर आजार म्हणून ओळखला जातो. अलीकडच्या काळात कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. अनेक रुग्ण कॅन्सरच्या विविध प्रकारांशी लढा देत आहेत. रिलायन्स समूह सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून कॅन्सरशी यशस्वी लढा देण्यासाठी रुग्णालयांची साखळी उभारत आहे. या लढ्यामध्ये राज्य शासन रिलायन्ससोबत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.\nबाळापूर तालुक्यातील रिधोरा गावाच्या परिसरात रिलायन्स समूहाच्या कॅन्सर केअर हॉस्पिटलचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फित कापून व कोनशिलेचे अनावरण करुन करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, गृह राज्यमंत्री (शहरे) तथा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, रिलायन्स हॉस्पिटलच्या अध्यक्ष श्रीमती टिना अंबानी, डॉ. तुषार मोतीवाला, डॉ. राम नारायण यांची उपस्थिती होती.\nकुटुंबात कुणाला कॅन्सर झाल्यास तो रुग्णच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त होते, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, कॅन्सर या जीवघेण्या आजारामुळे कुटुंबाची आर्थिक घडीही विस्कटून जाते. अशा परिस्थितीत कुटुंबाला मानसिकतेसह आर्थिक आधार देणे गरजेचे असते. राज्य शासन महात्मा फुले जनआरोग्य अभियान व केंद्र सरकारच्‍या आयुष्यमान भारत या योजनेतून कॅन्सरवरील उपचारासाठी रुग्णाला सहाय्य करते.\nमुख्यमंत्री म्हणाले, विदर्भात मुख कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. या कर्करोगाच्या प्रकारापासून समाजाला मुक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जाणीवजागृती होणे आवश्यक आहे. शासनाने गत कालावधीत मुख कर्करोग तपासणी मोहीम राबविली. कॅन्सरवर उपचार करण्यासाठी आता परदेशात किंवा मेट्रो शहरामध्ये जाण्याची गरज नसून अकोल्यासारख्या शहरात ही सुविधा रिलायन्सने उपलब्ध करुन दिली आहे. कुठलेही काम समर्पित भावनेने केल्यास ते निश्चितच फळाला येते हे येथे दिसून येते.\nप्रास्ताविकात टिना अंबानी म्हणाल्या, रिलायन्सने अकोला शहरात कॅन्सरवर उपचार करणारे आधुनिक यंत्र सामुग्रीसह सुसज्ज रुग्णालय उभारले आहे. या रुग्णालयात कॅन्सर पीडित रुग्णांनी उपचार घ्यावेत. यानंतर पुढच्या टप्प्यात रिलायन्स सोलापूर व गोंदिया येथे कॅन्सर चिकित्सा रुग्णालय उभारणार आहे. त्यासाठी मिळत असलेल्या राज्य शासनाच्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. राम नारायन यांनी केले. कॅन्सर हॉस्पीटलमध्ये असलेल्या सुविधांबाबत त्यांनी माहिती दिली. उद्घाटनप्रसंगी म���ापौर विजय अग्रवाल, आमदार बळीराम सिरस्कार, गोवर्धन शर्मा, प्रकाश भारसाकळे, रणधीर सावरकर, विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.\nनवीनतम पोस्ट मुख्यपृष्ठ थोडे जुने पोस्ट\nसोशल मीडियावर फॉलो करा...\nराज्य शासकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन पूर्ण सकारात्मक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेचा हा ब्लॉग असून केवळ प्रसारमाध्यम प्रतिनिधींना शासनाचे विशेष वृत्त वेळेत उपलब्ध व्हावे, या हेतूने हा ब्लॉग कार्यन्वित करण्यात आला आहे.\nवृत्त विशेष (800) नोकरी शोधा (32) नवी दिल्ली (30) जय महाराष्ट्र (25) . (23) दिलखुलास (17) ताज्या बातम्या (14) विशेष लेख (9)\nमहासंवाद - सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/maharashtra/2019/05/02/2048/", "date_download": "2019-07-21T15:01:27Z", "digest": "sha1:ECGRGXWINWK3HHEN4OSPYKCJ5OKPCSWD", "length": 9495, "nlines": 109, "source_domain": "www.krushirang.com", "title": "तर गडकरी पंतप्रधान होतील : स्वामी", "raw_content": "\n[ July 20, 2019 ] कडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\tमहाराष्ट्र\n[ July 20, 2019 ] महाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\n[ July 20, 2019 ] शेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\tकोल्हापूर\n[ July 20, 2019 ] बिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\tअहमदनगर\n[ July 20, 2019 ] तंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\tआंतरराष्ट्रीय\nHomeबातम्याट्रेंडिंगतर गडकरी पंतप्रधान होतील : स्वामी\nतर गडकरी पंतप्रधान होतील : स्वामी\nMay 2, 2019 Team Krushirang ट्रेंडिंग, नागपूर, निवडणूक, महाराष्ट्र, राजकीय, राष्ट्रीय 0\nदेशात सध्याचा ट्रेंड लक्षात घेता भाजपला जास्तीतजास्त 230-235 जागा मिळण्याची शक्यता दिसते. अशावेळी भाजपच्या नेतृत्वात बदल अपेक्षित असून सहमतीने मंत्री नितीन गडकरी यांनाच पंतप्रधान पदावर बसण्याची संधी मिळेल असे भाकीत भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे.\nएका वेबसाईटवर मुलाखत देताना स्वामी यांनी देशाच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, 230-235 जागा भाजपच्या आणि मित्रपक्षांच्या 25-30 जागा आल्यास इतर पक्षांची मदत सरकार स्थापनेसाठी घ्यावी लागेल. अशावेळी कार्यक्षम मंत्री असलेल्या गडकरी यांना संधी मिळाल्यास आंनद वाटेल.\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nपतंजलीने दाखविली या कंपनीत विशेष ‘रुची’..\nव्यापारी- उद्योजकांना महाराष्ट्रात सुविधा : मुनगंटीवार\nJune 18, 2019 Team Krushirang अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, व्यवसाय व अर्थ, शिक्षण व रोजगार 0\nमुंबई :ईज ऑफ डुईंग बिझिनेससाठी आवश्यक असलेली व्यापारसुलभता वस्तु आणि सेवा कर प्रणालीत अंतर्भूत करण्याकरिता निरंतर प्रयत्न सुरु असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. महाराष्ट्र कर व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीची तडजोड असलेला [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nबीड, नाशिक व दिंडोरीचे उमेदवार जाहीर\nMarch 15, 2019 Team Krushirang अहमदनगर, औरंगाबाद, ट्रेंडिंग, नाशिक, निवडणूक, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय 0\nनाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दुसऱ्या यादीत बीड, नाशिक व दिंडोरी येथील उमेदवार जाहीर केले आहेत. शिरूरमधून सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना, तर मावळ येथून पार्थ पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बीडच्या [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nराहुल गांधी पायउतार; कॉंग्रेसला मिळणार नवा चेहरा..\nJuly 3, 2019 Team Krushirang ट्रेंडिंग, महाराष्ट्र, राजकीय, राष्ट्रीय 0\nदिल्ली : लोकसभा निवडणुकीतील अपयशाची जबाबदारी स्वीकारत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला होता. त्यांनी हे पद सोडू नये यासाठी अनेकांनी मनधरणी केली. मात्र, गांधी यांनी हे पद सोडून देत पक्षाचा सदस्य बनण्याचा निर्णय [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nकडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\nमहाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\nशेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\nबिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\nतंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\nबिझनेसवाला | खरेदी म्हणजे श्रीमंती मिळवणे नव्हे.. मग काय\nमराठवाड्यात लगेच पाऊस न पडल्यास दुष्काळ अटळ\nराज्यातील 5 जिल्हा परिषद बरखास्त\nविशेष | रामदास बोट दुर्घटना\nबिझनेसवाला | संधीचे सोने करा; ई-कारकडे पहा..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्य���\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ekoshapu.in/2017/08/22/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5/", "date_download": "2019-07-21T15:53:11Z", "digest": "sha1:7CNEZHX6FQYMPL4DZ2HZ3XN5QOJT75ZW", "length": 10326, "nlines": 244, "source_domain": "ekoshapu.in", "title": "“भाव” तसा देव… – ekoshapu", "raw_content": "\nस्थळ: शनिवार पेठ, पुणे\nवेळ: दिवेलागणीची (संध्याकाळी ७)\nविषय: गणेशोत्सवानिमित्त गणपतीची मूर्ती खरेदी\nमाझ्या मित्राला गणपतीची मूर्ती घ्यायची होती म्हणून मी त्याच्या बरोबर गेलो होतो.\nएक ज्येष्ठ नागरीक दांम्पत्य एका गणपती मूर्ती विक्री केंद्रावर सुमारे २५ मिनिटे रेंगाळून गणपती मूर्ती न्याहाळत होते. म्हणजे “अहो” मूर्ती बघत होते, आणि “अगं” पूजा साहित्य घेत होत्या.\nअहोंना काही केल्या एकही गणपती मूर्ती पसंत पडत नव्हती.\nह्या मूर्तीची बैठक योग्य नाही. ह्या मूर्तीचे अवयव प्रमाणबद्ध नाहीये, हात बारीक आहेत.\nहे सोवळं बरोबर नाही, पितांबर पाहिजे… इत्यादी इत्यादी\nगणपती दाखवणाराही वैतागला होता…\nशेवटी एक मूर्ती अहोंना पसंत पडली…असं वाटलं…\nअहो – अगं, ही मूर्ती पाहिली का अगदी बरोब्बर आहे…मला वाटत हीच घेऊ\nअगं नी ढुंकूनही पाहिलं नाही, नुसतं “हं” वर भागवलं.\nअहो – कितीला आहे ही मूर्ती\nविक्रेता – ८०० रुपये\nअहो – (धक्का बसल्याचे अजिबात न दाखवता) बघू जरा एकदा जवळून…\nआणि मग मूर्ती परत एकदा जवळून बघितल्या सारखे करत “च्च” वगैरे नापसंती दाखवत म्हणाले “अगं, डोळे काहीतरी वेगळे वाटतात नाही का भाव पाहिजे तसा नाहीये ह्या मूर्तीचा…म्हणजे बघितल्यावर कसं प्रसन्न वाटलं पाहिजे, तसं नाही वाटतं…चल आपण दुसरीकडे बघून येऊ”\nदुकानदारानी सौम्य सात्विक शिवी घातली आणि पुटपुटला – “च्यायला, भाव पाहिजे तसा नाही ते ह्याला किंमत सांगितल्यावर समजले का… म्हणे प्रसन्न वाटत नाही. लोकांना देव प्रसन्न व्हावा असं वाटतं , आणि इथे ह्यांना प्रसन्न प्रसन्न वाटलं पाहिजे कंजूष…आता घेईल १५०-२०० रुपयांची मूर्ती आणि म्हणेल “असाच भाव हवा होता, आता कसं प्रसन्न वाटतयं”…म्हणतात ना भाव तसा देव”\nअसं म्हणून त्यांनी अत्यंत रागाने आमच्याकडे पाहिले. बहुदा “हे दोघे पण तसलेच “भावि”क असणार” असा त्याचा समज झाला असेल (खरं तर असं त्यानें ओळखले असेल\nआता उगाच त्याचा रोष आपल्यावर नको, म्हणून मी आधीच सांगून टाकलं – “जरा चांगल्या मूर्ती दाखवा – ८०० ते १२०० रुपयांपर्यंत\n मित्र… चेहऱ्��ावर कोणत्याही भावाचा अभाव… त्याला काही समजायच्या आतच मी मोबाईल फोन वर बोलल्यासासारखं करून तिथून पसार झालो\nअजून तरी मित्राचा फोन आला नाही… त्यामुळे आता मला “प्रसन्न” वाटतंय बहुतेक त्याने ८०० रुपये वाली मूर्ती घेतली असणार… थोडक्यात ह्या वर्षी त्याच्याकडे प्रसाद म्हणून माव्याच्या मोदका ऐवजी खडीसाखर असणार\nजीवनसंगीताबद्दल थोडेसे: ’ओ सजना’…आणि मलविसर्जनसुद्धा\n\"प्रमाण\" कविता आणि \"नावात काय आहे\nचाफ्याच्या झाडा: वाचन आणि अर्थपूर्ण सादरीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://getvokal.com/question-marathi/WH6TGSFF-%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80", "date_download": "2019-07-21T14:53:16Z", "digest": "sha1:K3EYLLHAUUVX4WX4GCUFE5ZDGOVCEHIN", "length": 5975, "nlines": 79, "source_domain": "getvokal.com", "title": "मला गुंतवणूक साठी पैश्यांची गरज आहे तर मला कोणी मदत करेल का लोन साठी मार्गदर्शन करा? » Mala Guntavanuk Saathi Paishyanchi Ahay Tar Mala Koni MADAT Crail Ka Loan Saathi .? | Vokal™", "raw_content": "\nमला गुंतवणूक साठी पैश्यांची गरज आहे तर मला कोणी मदत करेल का लोन साठी मार्गदर्शन करा\nइस सवाल पर अभी किसी ने जवाब नहीं दिया है सवाल को फ़ॉलो करना हो या इसका जवाब देना हो तो Vokal डाउनलोड करे\nमी 33 वर्षांचा व्यवसाय करणारा असून दरवर्षी 10 लाख रुपये कमावतो. खर्च आणि कार कर्जाच्या ईएमआयनंतर मी दरमहा 15-20000 वाचवतो. मी हे पैसे कसे गुंतवावे\nपैसा मिळवण्यासाठी काय करावे लागेल\nपैशाची गुंतवणूक कशी करावी\nमोठ्या प्रमाणात पैसे खर्च केल्यानंतर तुम्हाला कसे वाटते\nफ्रिलान्सिंग कामे करुन पैसे कमवण्यासाठी कोणत्या स्किल असणे गरजेचे आहे\nमी घरी प्रति महिना 40k कसे कमवू शकतो\nमी झोपलो असताना देखील पैसे कसे कमवू शकतो\nपैसे कमवण्यासाठी नक्की काय करावे\nमला खुप पैसे कमवायचे आहेत त्यासाठी काय करू\nमी एक विद्यार्थी आहे तर मी ऑनलाइन पैसे कसे कमवू शकतो\nकुठल्या कामात जास्त पैसे कमवले जाऊ शकतात\nपैसे कमवण्यासाठी सर्वोत्कृष्ट व्यवसाय कोणते आहेत\nआमच्या पैशाची गुंतवणूक करण्याचा सर्वात चांगला मार्ग कोणता आहे\nवोकल वर जर मी प्रश्नांची उत्तरे दिली तर मी पैसे कमवू शकतो का\nपैसे कमावण्याचा सर्वात सोपा मार्ग कोणता\nआपण सर्वात ज्यास्त पैसे कोणत्या व्यवसाय मधून मिळव�� शकतो\nमला अर्जंट २०००० रुपयांची गरज आहे तरी लोन कुठून मिळेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://mahadhan.co.in/product-portfolio/%E0%A4%9C%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%96%E0%A4%A4%E0%A5%87/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%A8-005234/?lang=mr", "date_download": "2019-07-21T15:28:50Z", "digest": "sha1:S34WBRBLK2N3AYUYPEGWXRMA5KPIYYDI", "length": 4560, "nlines": 79, "source_domain": "mahadhan.co.in", "title": "० ५२ ३४ खत | मोनो अमोनियम फॉस्फेट ० ५२ ३४ खत | महाधन", "raw_content": "\nसूक्ष्म पोषक घटक खते\nHome विद्राव्य खते महाधन 00:52:34\nयामध्ये कोणती पोषक तत्वे असतात\nफॉस्फोरस (P) and पोटॅशिअम (K)\nते काय आहे आणि ते पिकाच्या पोषणात कशी मदत करते\nहे मोनो पोटॅशियम फॉस्फेट (MKP) आहे\nजल विद्राव्य फॉस्फरस आणि पोटॅशने समृध्द.\nबहरपूर्व आणि बहरानंतर वापरासाठी अनुरूप.\nयोग्यप्रकारे पिकण्यासाठी आणि डाळिंबासारख्या फळांमध्ये सालीला आकर्षक रंग येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.\nचमक, एकसमान रंग आणि चव सुधारते\nत्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतो\nशेतकऱ्यांना अधिक उच्च उत्पन्न आणि अधिक चांगल्या दर्जाचे उत्पादन मिळते व परिणामी त्यांच्या शेतीतून जास्त परतावा मिळतो\nसल्फेट ऑफ पोटॅशच्या स्वरूपात K चा पुरवठा केला जात असल्यामुळे, शेतकरी क्लोरिन-संवेदनशील पिकांमध्येही ही प्रत सुरक्षितपणे वापरू शकतात.\nकोणत्या पिकांमध्ये शेतकरी ते वापरू शकतात\nफर्टिगेशनसाठी: द्राक्षे, डाळिंब, केळी, कापूस, टोमॅटो, कांदा, ऊस, आले, हळद, कलिंगड, फुलशेती, संरक्षित शेती\nपानांवरील फवारणीसाठी: सर्व पिके\nमहाधन अमृता 00:00:50 + 17.5 S (पोटॅशिअम सल्फेट)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=50%3A2009-07-15-04-02-43&id=258133%3A2012-10-27-19-02-22&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=61", "date_download": "2019-07-21T15:58:55Z", "digest": "sha1:LKQYD3NVOOIHGAMHWQCXKR3INMIEQRO7", "length": 3966, "nlines": 4, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "औद्योगिक वीज दरवाढीच्या विरोधात आंदोलनाचा इशारा", "raw_content": "औद्योगिक वीज दरवाढीच्या विरोधात आंदोलनाचा इशारा\nमहावितरण कंपनीने औद्योगिक क्षेत्रासाठी अचानक लागू केलेल्या वीज दरवाढीच्या विरोधात नगरमधील उद्योजकांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे. वीज दरवाढीच्या विरोधात नगरचे उद्योजक मंगळवारी (दि. ३०) जिल्हाधिकारी व महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा नेणार आहेत.\nअसोशिएशन ऑफ अहमदनगर मॅन्युफॅक्चरींग इंडस्ट्रीजच्या (आमी) काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे, संघटनेचे अध्यक्ष अशोक सोनवणे यांनी सांगितले. संघटनेच्या वतीने काल महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनाही निवेदन देऊन लक्ष वेधण्यात आले. वीज दरवाढीच्या विरोधात दोन दिवसांपुर्वी राज्यातील उद्योजकांनी बंद पुकारला होता, त्यात नगरचे उद्योजक सहभागी झाले नव्हते. ‘आमी’ संघटनेच्या बैठकीत दरवाढीबद्दल महावितरणचा निषेध करण्यात आला. या दरवाढीमुळे उद्योजक हवालदिल झाल्याने लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. वीज दरवाढीबरोबरच एमआयडीसीतील विस्कळीत पाणी पुरवठा, रस्त्यांची दुरावस्था व बंद असणारे पथदिवे यासाठी सोमवारी (दि. २९) सायंकाळी एमआयडीसीच्या कार्यालयात जाऊन उद्योजक अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहेत. प्रश्नांची तड लावण्यासाठी उद्योजकांनी उपस्थित राहण्याचे अवाहन सोनवणे, दौलतराव शिंदे, मिलिंद कुलकर्णी, राजेंद्र कटारिया आदींनी केले आहे. गेल्या आठवडय़ात जिल्हाधिकाऱ्यांकडे झालेल्या जिल्हा उद्योगमित्र समितीच्या बैठकीत रस्त्यांच्या दुरावस्थेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी नगरच्या औद्योगिक क्षेत्रातील सर्वच रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव वरिष्ठांना सादर केल्याची माहिती दिली होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AB-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8/", "date_download": "2019-07-21T15:47:40Z", "digest": "sha1:W3NDRMZGMCBUCV5BNGMV4FCFE7UI55G7", "length": 10833, "nlines": 172, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुशर्रफ यांच्या अटकेची सुचना इंटरपोलने नाकारली | Dainik Prabhat", "raw_content": "\nमुशर्रफ यांच्या अटकेची सुचना इंटरपोलने नाकारली\nइस्लमाबाद – पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना अटक करण्याची सूचना पाकिस्तान सरकारने अधिकृतपणे इंटरपोलला केली होती पण त्या सुचनेचा अंमल करण्यास इंटरपोलने स्पष्ट नकार दिला आहे. मुशर्रफ सध्या दुबईत वास्तव्याला आहेत. त्यांच्या विरोधात पाकिस्तानात देशद्रोहाचा खटला सुरू आहे. त्या खटल्याच्या झालेल्या सुनावणीच्यावेळी पाक सरकारच्या वकिलांनीच न्यायालयात ही माहिती दिली.\nमुशर्रफ यांनी सन 2007 साली देशात बेकायदेशीरपणे आणिबाणी जाहीर केली होंती त्या अनुषंगाने त्यांच्यावर सध्या तेथे खटला सुरू आहे. मुशर्रफ यांना खटल्याच्या सुनावणीसाठी कोर्टापुढे केव्हा हजर करणार असा सवाल न्यायालयाने सरकारला केला. त्यावेळी पाकचे अंतर्गत व्यवहार खात्याचे सचिव नसीम खोखर यांनी सांगितले की आम्ही त्यांना अटक करा अशी मागणी करणारे पत्र इंटरपोलला पाठवले होते पण हा खटला राजकीय स्वरूपाचा आहे त्यात आम्ही हस्तक्षेप करू इच्छित नाही असे नमूद करून इंटरपोलने आमची ही विनंती अमान्य केल्याचे त्यांनी सांगितले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nत्यावेळी कोर्टाने इंटरपोलकडून आलेले पत्र न्यायालयात सादर करण्याची सूचना सरकारी वकिलाला केली. आणि त्यांनी या खटल्याची सुनावणी 10 सप्टेंबर पर्यंत तहकुब केली.\nजाणून घ्या आज (21जुलै) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nइराणने पकडले ब्रिटनचे तेलवाहू टॅंकर\nट्रम्प इम्रान यांच्याकडे डॉ.अफ्रिदींच्या सुटकेची मागणी करणार\nसईदची अटक निरर्थक- अमेरिकेची शंका\nअमेरिकेची पाकिस्तानला पुन्हा तंबी\nकेनियात सापडले 42 लाख वर्षांपुर्वीच्या माकडाचे जिवाश्‍म\nतुर्कीवरील निर्बंधांबाबत अद्याप निर्णय नाही\nसमुद्र किनाऱ्यावर सापडले 1700 वर्ष जुन्या इमारतीचे अवशेष\nपाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद खकान अब्बासी यांना अटक\nसायबर गुन्ह्यांच्या शोधासाठी तपास यंत्रणा डिजिटल होणे आवश्यक – ब्रिजेश सिंह\nजाणून घ्या आज (21जुलै) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nताज हॉटेलजवळील चर्चिल चेंबर इमारतीला आग; एकाचा मृत्यू दोन जखमी\nनारकोटिक्स विभागाकडून २० लाखाचा गांजा जप्त\nआगामी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\nमहिला कर्मचाऱ्यांना मेकअप टाळण्याचा इस्पितळाचा आदेश\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित पंचत्वात विलीन\nआयएल अँड एफएस कडून पतमानांकन वाढविण्यासाठी प्रताप\nलक्‍झरी कारच्या विक्रीवरही नकारात्मक परिणाम\nसौदीत जाऊन बलात्काराच्या आरोपीला अटक\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nतोलणारांना काम द्या, अन्यथा हमाली बंद\nभोर : राष्ट्रवादीला जोर\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे�� म्हणाल्या…\nआगामी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nनारकोटिक्स विभागाकडून २० लाखाचा गांजा जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/tag/egg/", "date_download": "2019-07-21T15:58:07Z", "digest": "sha1:AHXXI4P3UDRXJTVLRKLWQEZU334TNUMB", "length": 10159, "nlines": 103, "source_domain": "www.krushirang.com", "title": "egg", "raw_content": "\n[ July 20, 2019 ] कडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\tमहाराष्ट्र\n[ July 20, 2019 ] महाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\n[ July 20, 2019 ] शेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\tकोल्हापूर\n[ July 20, 2019 ] बिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\tअहमदनगर\n[ July 20, 2019 ] तंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\tआंतरराष्ट्रीय\nBlog | गावरान कोंबड्या आणि चिकन\nआठवडी बाजार आणि समाज जीवन गावरान या शब्दांत कांहीतरी जादू आहे हे नक्की गावरान भाजी , गावरान आंबे, गावरान मसाला या धर्तीवर गावरान कोंबडं वा गावरान कोंबडी गावरान भाजी , गावरान आंबे, गावरान मसाला या धर्तीवर गावरान कोंबडं वा गावरान कोंबडी गावरान नसलेल्या ब्रायलर कोंबड्यांना सरकारी कोंबडी म्हटले [पुढे वाचा…]\nभिवंडीत सापडली बनावट अंडी..\nमुंबई :सांगलीमधे यापूर्वी बनावट अंडी सापडली होती तशाच प्रकारची बनावट अंडी भिवंडीमधील सुरई गावात सापडली आहेत. माणकोली येथील कृष्णा सुपरमार्केटमधून अंडी संतोष साकळे यांनी विकत घेतली. ही अंडी उकडत असताना एक वेगळाच प्रकारचा वास आल्याने [पुढे वाचा…]\nम्हणून पोल्ट्री लिफ्टिंग रेट १०० च्याही पुढे..\nपुणे : दुष्काळी परिस्थितीत पाण्याअभावी अनेकांनी पोल्ट्रीचा लॉट न घेतल्याने बाजारात आता चिकनचे भाव कडाडले आहेत. पोल्ट्री लिफ्टिंग रेट सध्या १०० ते ११० रुपये झाला आहे. होलसेल चिकनचे भाव वधारले असल्याने बाजारात किरकोळ किंमत १८० [पुढे वाचा…]\nगावरान अंडे ओळखायचे असे..\nसध्या देशभरात नाही तर जगभरात सेंद्रिय, विषमुक्त आणि गावरान असा ट्रेंड सेट झाला आहे. १९७० पूर्वीचे अन्नपदार्थ पुन्हा खावेत, त्यांच्यामधील पोषक तत्व महत्वाचे असून रासायनिक, कृत्रिम किंवा प्रयोगशाळेत संशोधित अन्नपदार्थ नकोत म्हणणारे वाढले आहेत. अशावेळी [पुढे वाचा…]\nअंड्यावाले संकटात; मदतीसाठी सरकारकडे मागणी\nपुणे : सोयाबीन व मक्याचे वाढते भाव आणि वाढत्या उष्णतेमुळे औषधोपचारावर होणाऱ्या मोठ्या खर्चासह बाजारात अंड्यांचे भाव कमी झाल्याने लेअर पोल्ट्री फार्म असलेल्या अंडी उत्पादक शेतकरी व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. सुमारे ४ रुपये उत्पादनखर्च [पुढे वाचा…]\nफ्रिजमधील अंडी खावीत का..\nउन्हाळ्यात वाढत्या तापमानात कोणतेही अन्नपदार्थ खराब होण्यासाठी खूप कमी वेळ लागतो. अशावेळी घरातील शिजवलेले किंवा न शिजवलेले भाजीपाला,चिकन, मटण, अंडी असे पदार्थ फ्रीजमध्ये ठेऊन नंतर गरजेनुसार काढून खाल्ली जातात. मात्र, अशावेळी फ्रिजमधील अंडी खाऊ नयेत [पुढे वाचा…]\nउन्हाची दाहकता टाळा; कोंबड्यांना सांभाळा\nयंदा ऐन मार्चच्या तोंडावरच उन्हाचा कडाका पडला आहे. पुढील काळात तर मागील हंगामापेक्षा जोरदार दाहकता वाढण्याची शक्यता हावामान तज्ञांनी व्यक्त केली आहे. अशावेळी पोल्ट्री व्यावसायिकांनी कोंबड्यांची काळजी न घेतल्यास त्यांना मोठा तोटा साहन करावा लागू [पुढे वाचा…]\nब्रॉयलर चिकनचा धोका यामुळे वाढतो..\nब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेटीव्ह जर्नालिझम या जगप्रसिद्ध संस्थेने भारत केलेल्या शोध पत्रकारीतेत पोल्ट्री व्यवसायाचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. आपल्याकडील ब्रॉयलर चिकन खाण्यास पूर्णपणे अयोग्य असल्याचा अहवाल या पत्रकारिता संस्थेने डिसेंबर २०१८ मध्ये प्रकाशित केलेला आहे. [पुढे वाचा…]\nकडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\nमहाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\nशेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\nबिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\nतंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\nबिझनेसवाला | खरेदी म्हणजे श्रीमंती मिळवणे नव्हे.. मग काय\nमराठवाड्यात लगेच पाऊस न पडल्यास दुष्काळ अटळ\nराज्यातील 5 जिल्हा परिषद बरखास्त\nविशेष | रामदास बोट दुर्घटना\nबिझनेसवाला | संधीचे सोने करा; ई-कारकडे पहा..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://collegecatta.com/vat-purnima-festival-information-in-marathi-language/", "date_download": "2019-07-21T15:17:05Z", "digest": "sha1:KNIEJHOTTPNTESOOLHTQ3EKYGUMW2DD5", "length": 14448, "nlines": 93, "source_domain": "collegecatta.com", "title": "Vat Purnima Festival Information in Marathi language", "raw_content": "\nवटपौर्णिमा हा सण का साजरा करतात या सणाचे धार्मिक सांस्कृतिक महत्व काय आहे वडाचा झाड हे वेगवेगळ्या आजारांवर गुणकारी आहे. वडाचा झाडाजवळ वातावरण का प्रसन्न र���हते. जाणून घ्या.\nवटपौर्णिमा का साजरी करतात वटपौर्णिमा माहिती मराठी वटपौर्णिमा सणाचे महत्व\nभारतीय संस्कृती आपल्याला निसर्गमय करून टाकते .निसर्गाकडे नव्या नजरेने बघायला शिकवते . याच अनुषंगाने भारतीय सण उत्सव साजरे होतात. अगदी प्रत्येक सणाचा संबंध ऋतुमानानुसार आपल्या आरोग्याशी देखील जोडलेला आढळून येतो. असाच प्रत्येक स्त्रीच्या भावविश्वातला महत्वाचा सण म्हणून वटपौर्णिमा साजरी केली जाते. वडाच्या झाडाची पूजा यानिमित्ताने महिला मंडळी बांधतात. या सणाच्या निमित्ताने सगळ्या स्त्रिया एकत्र येतात, हितगुज करतात आणि यातून नवे ऋणानुबंध वृद्धिंगत होतात. भारतीय संस्कृतीचा केवढा हा गोडवा \nया सणांच्या निमित्ताने महिला गावातल्या मोठ्या वडाच्या झाडाखाली जमतात. तिथे हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करतात आणि हातातला दोरा गुंडाळून वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतात. आंबे वाहतात. खेड्यात वडाच्या झाडाला वाहिलेले आंबे खाण्यासाठी बाल सवंगड्यांची मोठी फौज जमलेली असते. पावसाळ्याचे दिवस, सरीवर सर कोसळणारे आल्हाददायक वातावरण आणि कमालीचा गारवा अशा स्वर्गीय वातावरणात ज्येष्ठ महिन्यातल्या पौर्णिमेला वटपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो.\nवडाचे झाड सदाहरित असून प्रचंड मोठे होत जाते. त्याचा विस्तार वाढत जातो करण त्याच्या पारंब्या जमिनीला टेकतात, तिथेच रुजतात आणि त्याचे मोठे खोड तयार होते. क्रमाक्रमाने झाडाचा विस्तार वाढत जातो. रस्त्याच्या दुतर्फा असलेली वडाची झाडे ही गावाची शान असते. या झाडाच्या प्रत्येक अवयवाचा उपयोग आयुर्वेदात सांगितला आहे म्हणूनच दीर्घायुष्य प्रदान करणारा असा हा वृक्ष आहे. आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे यासाठी वडाच्याच झाडाची पूजा का करावी या प्रश्नाचे भावनिक उत्तर इथे मिळते.\nवडाचा झाडाचे औषधी महत्व\nवडाच्या पानांचा काढा लघवीवरील विकारांमध्ये उपयुक्त असतो.\nवडाच्या सालीचा काढा स्त्रियांना मासिक पाळीच्या त्रासावर गुणकारी आहे.\nवडाच्या पारंब्यांपासून पानातल्या चिकापर्यंत प्रत्येक घटक औषधी आहे. पारंब्याचे तेल वापरले तर त्या पारंब्यांसारखे केस वाढतात असं थोर मोठे सांगतात.\nवडाचे झाड दिवसा आणि रात्री ही ऑक्सिजन बाहेर सोडते.इतर झाडे रात्री कार्बन डायऑक्साइड वातावरणात सोडतात. म्हणजे वडाचे झाड ��तत ऑक्सिजन निर्मिती करते म्हणून वडाच्या झाडाभोवतालचे वातावरण प्रसन्न असते. जीवन जगण्यासाठी लागणारी पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते. कदाचित याच कारणाने वटवृक्षाच्या पूजेची प्रथा पडली असावी .\nवटपौर्णिमेचे सांस्कृतिक धार्मिक महत्व\nसंध्याकाळी महिला सत्यवान सावित्रीची पूजा करत पुढील प्रार्थना म्हणतात.\n‌सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणी|\nतेन सत्येन मां पाहि दुःख-संसार-सागरात्|\nअवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते |\nअवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि ||\nवटपौर्णिमा का साजरी करतात\nविस्तारत जाणाऱ्या वडाच्या झाडाप्रमाने वंश वाढावा. पती मुले आणि एकूणच कुटुंबाला आयु आणि आरोग्य लाभावे. कुटुंबाची भरभराट व्हावी आणि सगळी सुखे मिळावीत अशी प्रार्थना करते. एकूणच आपल्या पतीशी प्रामाणिक राहून पुढील मार्गक्रमण करण्याची अत्यंत सुंदर गोष्ट ती व्यक्त करते. या सणाच्या निमित्ताने नात्यातला विश्वास वृद्धिंगत व्हावा आणि यातूनच कुटुंबव्यवस्थेचा पाया उभा राहतो. भारतीय समाजव्यवस्थेचा कणा असलेली ही व्यवस्था एकमेकांना पूरक आहे. आजच्या स्वैराचार पसरलेल्या जमान्यात एकमेकांना विश्वासाने समजावून घेत प्रपंचगाडा हाकण्यासाठी ते सज्ज होतात. आजच्या तरुण तरूणींसाठी ही खरच मार्गदर्शक गोष्ट आहे.\n‌आजकाल घरात एखादे वडाचे चित्र आणून त्याची पूजा केली जाते. वडाच्या फांदीची पूजा केली जाते पण यातून काहीही साध्य होत नाही. असे करून आपण वडाच्या झाडाला इजा पोचवत आहोत हे लक्षात ठेवा. वडाची आणि एकूणच सर्व वृक्षांची वृद्धी व्हावी, हे पर्यावरण पुन्हा बहरावे अशा व्यापक दृष्टिकोनातून वटपौर्णिमा साजरी व्हायला हवी. घरात बसून निसर्ग तुम्हाला काय कळणार त्यासाठी निसर्गात निसर्गाचे बनून जावे लागते. निसर्गातल्या प्रत्येक हालचालीवर चिकित्सक मनाने नजर ठेवावी लागते आणि यातूनच आजूबाजूच्या पर्यावरणावर प्रेम जडते. झाडे ही खऱ्या अर्थाने आपले अन्नदाता आहेत. झाडे आपल्याला अन्न, आरोग्य आणि सावली देतात म्हणून भारतात वृक्षपुजेची आणि निसर्ग पुजेची प्रथा पडली असावी.\n‌स्वतःच्या आयुष्यासाठी आणि एकूणच दीर्घ आयुष्याची मागणी करताना एकूणच संपूर्ण पर्यावरणाच्या रक्षणाची शपथ घेऊ. एका वेगळ्या आधुनिक दृष्टिकोनातून सण आणि उत्सवांकडून बघूया .\nवटपौर्णिमा सणाचे महत्व वटपौर्णिमा माहिती मराठी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला प्रतिक्रियेद्वारे नक्की कळवा.\nदेवदैठण, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर.\nआपला इमेल आयडी भरा आणि लेटेस्ट पोस्ट मिळावा. कॉलेज कट्टा म्हणजे माहितीचे व्यासपीठ\nदेशभक्त सुभाष चंद्र बोस यांच्याबद्दल या महत्वपूर्ण गोष्टी माहिती आहेत का\nवसंत पंचमी का साजरी करतात जाणून घ्या वसंत पंचमीचे महत्व\nगरोदरपणात बाळाची काळजी कशी घ्याल आहार माहिती मराठी\nआपला इमेल आयडी भरा आणि लेटेस्ट पोस्ट मिळावा. कॉलेज कट्टा म्हणजे माहितीचे व्यासपीठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/agri/2019/04/22/1955/", "date_download": "2019-07-21T15:20:50Z", "digest": "sha1:TUBGY6YW3ATZQG3HBDVCQQW7OVN3GE2Q", "length": 9350, "nlines": 108, "source_domain": "www.krushirang.com", "title": "ब्रॉयलर लिफ्टिंग @ ₹105/KG", "raw_content": "\n[ July 20, 2019 ] कडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\tमहाराष्ट्र\n[ July 20, 2019 ] महाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\n[ July 20, 2019 ] शेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\tकोल्हापूर\n[ July 20, 2019 ] बिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\tअहमदनगर\n[ July 20, 2019 ] तंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\tआंतरराष्ट्रीय\nHomeमहाराष्ट्रअहमदनगरब्रॉयलर लिफ्टिंग @ ₹105/KG\nब्रॉयलर लिफ्टिंग @ ₹105/KG\nApril 22, 2019 Team Krushirang अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, ट्रेंडिंग, नाशिक, पशुसंवर्धन, पुणे, बाजारभाव, महाराष्ट्र, मुंबई, राष्ट्रीय, व्यवसाय व अर्थ, शेती 0\nउष्णतेमुळे वाढलेली मरतुकीची टक्केवारी व वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे ब्रॉयलर कोंबडीच्या लिफ्टिंग दराने विक्रमी आकडा गाठला आहे. नाशिक विभागात शनिवारी 105 रुपये प्रतिकिलोने ब्रॉयलर्स पक्ष्यांचे लिफ्टिंग झाले.\nएप्रिल महिन्यात प्रथमच बाजाराने हा नवा उच्चांक गाठला आहे. तापमानवाढ व कच्च्या मालाची भाववाढीमुळे अडचणीत आलेल्या ब्रॉयलर पोल्ट्री उत्पादकांना बाजाराने मजबूत आधार दिला आहे, अशी माहिती पोल्ट्री विषयाचे अभ्यासक दीपक चव्हाण यांनी दिली.\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nमिलींद देवरा यांच्यावर गुन्हा दाखल\nBlog | ब्रॉयलर पोल्ट्री काही निरीक्षणे\nदहा मतदारसंघात होणार ‘राज’गर्जना..\nApril 4, 2019 Team Krushirang निवडणूक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, राष्ट्रीय 0\nमुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपला आव्हान देणाऱ्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या लोकप्रियतेचा उपयोग करून घेण्यासाठी आता काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरसावली आहे. त्यानुसार राज्यातील किमान 10 मतदारसंघात राजगर्जना होण्याची शक्यता आहे. ठाकरे यांची सभा होण्याची शक्यता असलेले [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nदुष्काळी तक्रारीसाठी सरकारी व्हाट्सएप नंबर..\nMay 9, 2019 Team Krushirang अहमदनगर, औरंगाबाद, ट्रेंडिंग, महाराष्ट्र, मुंबई, शेती 0\nऔरंगाबाद : दुष्काळी उपाययोजना राबविण्यात प्रशासनाने काही ठिकाणी अडचणी केलेल्या आहेत. त्याच्याविरोधात थेट तक्रार करण्याची सोय राज्य सरकारने उपलब्ध करून दिली आहे. औरंगाबाद व जालना जिल्ह्यासाठी हा विशेष उपक्रम राबविण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nविखे महाआघाडीच्या पत्रकार परिषदेत अनुपस्थित\nMarch 23, 2019 Team Krushirang अहमदनगर, ट्रेंडिंग, निवडणूक, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय 0\nमुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे अनुपस्थित राहिल्याने उलटसुलट चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे. दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी या पत्रकार परिषदेत उपस्थित राहून एकत्रितपणे मोदी सरकारच्या विरोधात एल्गार पुकारला. [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nकडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\nमहाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\nशेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\nबिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\nतंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\nबिझनेसवाला | खरेदी म्हणजे श्रीमंती मिळवणे नव्हे.. मग काय\nमराठवाड्यात लगेच पाऊस न पडल्यास दुष्काळ अटळ\nराज्यातील 5 जिल्हा परिषद बरखास्त\nविशेष | रामदास बोट दुर्घटना\nबिझनेसवाला | संधीचे सोने करा; ई-कारकडे पहा..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/221259.html", "date_download": "2019-07-21T15:34:59Z", "digest": "sha1:JH4ABVWWOKJ3WOMYNKVDJ3TORADNAFL2", "length": 15797, "nlines": 186, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "हिंदु जनजागृती समिती धर्मरक्षणाचे मोठे कार्य करत आहे ! - सैनिकांची प्रतिक्रिया - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Location > आशिया > भारत > उत्तर प्रदे��� > हिंदु जनजागृती समिती धर्मरक्षणाचे मोठे कार्य करत आहे \nहिंदु जनजागृती समिती धर्मरक्षणाचे मोठे कार्य करत आहे \nकुंभक्षेत्री प्रदर्शन पहातांना सैनिक\nप्रयागराज (कुंभनगरी), २७ फेब्रुवारी (वार्ता.) – आम्ही देशाचे रक्षण करतो तुम्ही धर्माचे रक्षण करत आहात. धर्माचे रक्षण करणे, हे मोठे कार्य आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (‘सीआर्पीएफ्’च्या) सैनिकांनी कुंभनगरी येथे व्यक्त केली.\nप्रयागराज येथे नुकत्याच झालेल्या कुंभमेळ्याच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सैनिक नियुक्त करण्यात आले होते. या सैनिकांनी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने लावण्यात आलेल्या काश्मिरी आणि बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचारांच्या प्रदर्शनाला भेट दिली. त्या वेळी त्यांनी वरील मत मांडले. या प्रदर्शनात वर्ष १९९० मध्ये काश्मिरी हिंदूंवर, तसेच तेथील हिंदूंवर अत्याचार करून त्यांना एका रात्रीत काश्मीरमधून परागंदा व्हावे लागले होते. त्या वेळचे भीषण सत्य या प्रदर्शनाद्वारे मांडण्यात आले आहे. तसेच सध्या काश्मिरी हिंदूंच्या दुस्थितीविषयी प्रदर्शनात तक्ते लावण्यात आले आहेत. हे प्रदर्शन पाहून अनेक सैनिकांनी ‘प्रदर्शनात मांडलेली माहिती ही वस्तूस्थिती आहे’, असे सांगितले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन केसरी यांनी हे प्रदर्शन सैनिकांना दाखवले.\nCategories उत्तर प्रदेश, राष्ट्रीय बातम्याTags कुंभमेळा, ग्रंथप्रदर्शन, प्रदर्शनी, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती Post navigation\nकर्नाटकातील कारागृहांत असलेल्या अल्पसंख्यांक बंदीवानांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणार – राज्य अल्पसंख्यांक आयोग\n‘आपण ऋषींचे वंशज आहोत’, असे भारतीय संस्कृती मानते \nमंगळूरू (कर्नाटक) येथे गायीवर बलात्कार करणार्‍या धर्मांधाला पकडून देणार्‍या हिंदूंनाच अटक \nपतीच्या वागणुकीमुळे सर्वाधिक ताण येतो – सर्वेक्षणात ४६ टक्के महिलांचे मत\nदेहलीमध्ये ६०० कोटी रुपयांचे ‘हेरॉईन’ जप्त\n(म्हणे) ‘एस्.डी.एम्. विधीज्ञ महाविद्यालयाची मान्यता रहित करा ’ – ‘सीएफ्आय’ या इस्लामी संघटनेची हिंदुद्वेषी मागणी\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्म��� कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट��रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/date/2017/08/29", "date_download": "2019-07-21T15:56:16Z", "digest": "sha1:Z7MVBEIQAPNDCQS47ZLEE4QHLBTPW7BX", "length": 19486, "nlines": 213, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "August 29, 2017 - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nहिंदुत्वनिष्ठांनो, धार्मिक उत्सवांतील अपप्रकार रोखण्याचा कृतीशील संकल्प करा \n‘आजकाल गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आदी धार्मिक उत्सवांत पुढील प्रकारचे अपप्रकार सर्रास केले जात असल्याचा अनुभव सर्वांना येत असतो.\nCategories परात्पर गुरु डॉ. आठवले, राष्ट्र-धर्म लेखTags गणेशोत्सव, परात्पर गुरु डॉ. अाठवले\nसनातन प्रभातविषयी आध्यात्मिक स्तरावर आलेल्या अनुभूती प्रकाशित झाल्यावर थयथयाट करून दैनिकावर कारवाई करण्याची भाषा करणारे ‘मॅक्स महाराष्ट्र’ \n‘मॅक्स महाराष्ट्र’ या ब्लॉगवर (http://maxmaharashtra.com/6075 वर) २५ ऑगस्टच्या दैनिक सनातन प्रभातच्या अंकातील पृष्ठ ७ वर ‘दैनिक सनातन प्रभातने देहावरील आवरण काढल्याने झालेले लाभ’ या मथळ्याखालील लेखाच्या संदर्भात टीका करण्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर दैनिक सनातन प्रभातवर कारवाईची अरेरावीची भाषाही करण्यात आली आहे\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags खंडण, सनातन संस्थेला विरोध\n२९ आॅगस्ट २०१७ पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा आवृत्ती\nCategories PDF वाचा / डाऊनलोड करा\nधिम्या गतीने खटला चालू असल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला फटकारले \nपूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या विरोधातील खटला धिम्या गतीने चालू असल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला फटकारले. आसारामजी बापू गेल्या ४ वर्षांपासून कारागृहात आहेत\nCategories देहली, राष्ट्रीय बातम्याTags प. पू. आसारामजी बापू, प्रशासन, सर्वोच्च न्यायालय, हिंदु संतांची अपकीर्ति\nबाबा राम रहीम यांना २० वर्षांची शिक्षा\nडेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहीम यांना २ बलात्कारांच्या प्रकरणी २८ ऑगस्ट या दिवशी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने २० वर्षांची शिक्षा सुनावली. बाबा र���म रहीम यांना रोहतकच्या कारागृहात ठेवण्यात आले असून त्याच ठिकाणी असलेल्या विशेष न्यायालयात ही शिक्षा सुनावण्यात आली.\nCategories राष्ट्रीय बातम्या, हरियाणाTags डेरा सच्चा सौदा, दंड, न्यायालय, सीबीआय\nडोकलाममधून भारत आणि चीन सैन्य मागे घेणार \nगेल्या अडीच मासांपासून भारत, चीन आणि भूतान यांच्या सीमेवरील तिठ्यावर असणार्‍या भूतानच्या डोकलाम येथे भारत आणि चीन यांच्यात वाद निर्माण झाला होता. दोन्ही देशांकडून येथे सैनिक तैनात करण्यात आले होते.\nCategories देहली, राष्ट्रीय बातम्याTags चीन प्रश्न, सैन्य\nसर्वच संत भोंदू नाहीत – अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था\nभोंदू साधूंविरुद्ध कुंभमेळ्याच्या वेळी सनातन संस्थेने मोहीम चालवली होती. या विषयावर ग्रंथही प्रकाशित केले आहेत. सर्वच संत भोंदू असतात, हे सूत्र मांडण्यात येत आहे. त्याला आमचा आक्षेप असून वस्तूस्थिती तशी नाही\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags अभय वर्तक, खंडण, प्रसारमाध्यम, संत\nम्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमान आतंकवाद्यांकडून ६ हिंदूंची हत्या\nम्यानमारमध्ये सैन्य आणि रोहिंग्या मुसलमान आतंकवादी यांच्यातील हिंसाचारामध्ये आतापर्यंत ७२ आतंकवादी, १२ सैनिक आणि ६ हिंदू नागरिक ठार झाले आहेत. आतंकवाद्यांनी या हिंदूंची हत्या केल्याचे सांगण्यात आले आहे.\nCategories आंतरराष्ट्रीय बातम्याTags धर्मांध, मुसलमान, हिंदूंवर आक्रमण\nनरसिंहपूर (मध्यप्रदेश) येथे मंदिराच्या छतावर पाकचा राष्ट्रध्वज \nनरसिंहपूर शहरापासून दूर एका गावात पंचमुखी हनुमानाच्या मंदिराच्या छतावर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज लावण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याची माहिती मिळाल्यानंतर मंदिर समितीच्या सदस्यांनी हा ध्वज काढून टाकला, तसेच पोलिसांत तक्रार केली.\nCategories मध्य प्रदेश, राष्ट्रीय बातम्या\n(म्हणे) ‘भारताने त्याच्या अंतर्गत समस्यांवर लक्ष द्यावे \nभारतातील हिंसाचारावरून लक्ष हटवण्यासाठी डोकलाम विवादाचा वापर केला जाऊन शकतो, तसेच पंचकुला हिंसाचारामुळे भारतातील राजकीय आणि सामाजिक समस्या सर्वांसमोर आली आहे,\nCategories देहली, राष्ट्रीय बातम्याTags चीन प्रश्न, पत्रकारिता\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील ल��ा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/all?sort=published-desc&page=3", "date_download": "2019-07-21T15:26:21Z", "digest": "sha1:RL35ZEJF4MK5RLJDQHNW3ASPEORFLINZ", "length": 5957, "nlines": 142, "source_domain": "krushikranti.com", "title": "all - krushi kranti", "raw_content": "\nजगदंबा द्राक्ष नर्सरी सर्व…\nदेशी गिर गाईचे शुद्ध तुप\nनिर्मल नॅचुरल गांडुळ खत\nशेतीसाठी वर्दान असे गांडुळ खत…\nउत्तम प्रतीचे मल्चिंग पेपर…\nकुंभार ऊस रोप वाटिका\nट्रॅक्टर व ट्रक साठी…\nट्रॅक्टर ट्रक 407 व इतर सर्व…\nमहाराष्ट्रात सर्वात कमी किमतीत 5 लिटर मध्ये GK टेक्नॉलॉजी जैविक खत का वापरावे सर्व फळ बाग,भाजीपाला,वेल वर्गीय,धन्य पिकांसाठी उपयोगी कोणतेही पीक उत्तम यायचे असेल तर \"जमिनीची सुपकता\" अत्यंत महत्वाची आहे. ज्या जमिनीचा सामू 6.5 आहे ज्या जमिनीचा EC 0.5…\nमहाराष्ट्रात सर्वात कमी किमतीत…\nसुपर गोल्डन सिताफळ रोपे मिळतील सुपर गोल्डन सिताफळ रोपे मिळतील\nजग प्रसिध्द होत आसलेली सिताफळाची जात सुपर गोल्डन 9834712500\nजग प्रसिध्द होत आसलेली…\nMaharashtra 10-07-19 सुपर गोल्डन सिताफळ रोपे मिळतील ₹1\nबकरी ईद साठी बोकड विकणे आहे बकरी ईद साठी बोकड विकणे आहे\nबकरी ईद साठी बोकड विकणे आहे 2 दात असलेली सिरोही जातीचा बोकड विक्रीसाठी उपलब्ध बोकड घेण्यासाठी संपर्क:- रामनाथ गर्जे 7719828422, 9096372745\nबकरी ईद साठी बोकड विकणे आहे 2…\nMaharashtra 10-07-19 बकरी ईद साठी बोकड विकणे आहे\nऑक्सि ग्रुप भारतातील एक अग्रगण्य हेल्थकेअर कंपनी आहे, ज्यात पशुवैद्यकीय सेवांसाठी फॉर्म्युलेशन्सचे विस्तृत पोर्टफोलिओ आहे. आमची उत्पादने थेरेपीटिक फीड सप्लेमेंट्सपासून हर्बल आणि पशुधनांसाठी आयुर्वेदिक फॉर्म्युले पासून आहेत. आमची उत्पादने जीएमपी + कंपायंट…\nऑक्सि ग्रुप भारतातील एक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/agri/2019/03/09/1133/", "date_download": "2019-07-21T15:25:00Z", "digest": "sha1:GRKRPE7DHID7VSATNXWXALN33PLVJ7US", "length": 9787, "nlines": 108, "source_domain": "www.krushirang.com", "title": "दुधाच्या अनुदानाचा मार्ग मोकळा", "raw_content": "\n[ July 20, 2019 ] कडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\tमहाराष्ट्र\n[ July 20, 2019 ] मह���राष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\n[ July 20, 2019 ] शेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\tकोल्हापूर\n[ July 20, 2019 ] बिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\tअहमदनगर\n[ July 20, 2019 ] तंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\tआंतरराष्ट्रीय\nHomeबातम्याट्रेंडिंगदुधाच्या अनुदानाचा मार्ग मोकळा\nदुधाच्या अनुदानाचा मार्ग मोकळा\nMarch 9, 2019 Team Krushirang ट्रेंडिंग, पशुसंवर्धन, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, योजना, राजकीय, व्यवसाय व अर्थ, शेती 0\nदुधाचे भाव उत्पादन-खर्चाच्या तुलनेत पडल्याने दुग्धोत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याचा कोणालाही फटका बसून मतदारांची नाराजी वाढू नये यासाठी राज्य मंत्रिमंडळाने दुधाच्या भुकटीसाठीचे ३ रुपये प्रतिलिटर अनुदान देण्याची मुदत ३० एप्रिल २०१९ पर्यत वाढविली आहे.\nभुकटी व द्रवरूप दुधाची निर्यात करण्यासाठी राज्यातील सहकारी आणि खाजगी दूध भुकटी प्रकल्पांना अनुदान देण्याची योजना पूर्वलक्षी प्रभावाने 30 एप्रिल 2019 पर्यंत सुरू राहणार आहे. या निर्णयान्वये राज्यातील उत्पादित होणारे पिशवीबंद दूध वगळून उर्वरित 3.2/8.3 (गाय दूध) आणि त्यापेक्षा अधिक गुणप्रतीच्या दुधासाठी अनुदान देण्यात येत आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातही दूध भुकटी उत्पादनात वाढ होऊन आपल्याकडील दुधाचा काहीअंशी वापर दूध भुकटी करण्यासाठी होणार आहे.\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nदुधवाल्यांसाठी मुदतीने आनंदाची बातमी\nम्हणून सत्ताधारी पक्षाचा गोंधळ : मुंडे\nJune 27, 2019 Team Krushirang अहमदनगर, औरंगाबाद, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय 0\nमुंबई : धनगर समाजाला आरक्षण देता येत नसल्याने सत्ताधारी पक्षाचे आमदारच गोंधळ घालून या विषयाची चर्चा होऊ देत नसल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते, धनंजय मुंडे यांनी केला आहे. विधान परिषदेत आज धनगर आरक्षणाच्या संदर्भात नियम [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nफडणवीस बालबुद्धी : शरद पवार\nMarch 15, 2019 Team Krushirang ट्रेंडिंग, निवडणूक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय 0\nमुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बालबुद्धीला शोभेल असे वक्तव्य करीत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज नाही, असा टोला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ ���ेते शरद पवार यांनी हणाला आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nपारनेरमध्ये कांदा ₹ 1100/Q\nApril 3, 2019 Team Krushirang अहमदनगर, पुणे, महाराष्ट्र, व्यवसाय व अर्थ 0\nअहमदनगर : कांद्याला मिळणारे भाव हळूहळू वाढू लागले आहेत. कर्नाटक व उत्तर भारतातील राज्यांमध्ये कांद्याची मागणी वाढल्याने बाजारात किंचित उठाव असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. पारनेर बाजार समितीत सध्या सरासरी 22 कांदा गोण्यांची आवक होत आहे. [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nकडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\nमहाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\nशेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\nबिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\nतंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\nबिझनेसवाला | खरेदी म्हणजे श्रीमंती मिळवणे नव्हे.. मग काय\nमराठवाड्यात लगेच पाऊस न पडल्यास दुष्काळ अटळ\nराज्यातील 5 जिल्हा परिषद बरखास्त\nविशेष | रामदास बोट दुर्घटना\nबिझनेसवाला | संधीचे सोने करा; ई-कारकडे पहा..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/maharashtra/2019/04/21/1948/", "date_download": "2019-07-21T16:00:07Z", "digest": "sha1:D6LN3ZVMLLJKT3N6M5O4JGQKNMR4XPBB", "length": 10184, "nlines": 109, "source_domain": "www.krushirang.com", "title": "अजित पवारांचे भाजप नेत्यांना फोन", "raw_content": "\n[ July 20, 2019 ] कडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\tमहाराष्ट्र\n[ July 20, 2019 ] महाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\n[ July 20, 2019 ] शेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\tकोल्हापूर\n[ July 20, 2019 ] बिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\tअहमदनगर\n[ July 20, 2019 ] तंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\tआंतरराष्ट्रीय\nHomeबातम्यानिवडणूकअजित पवारांचे भाजप नेत्यांना फोन\nअजित पवारांचे भाजप नेत्यांना फोन\nApril 21, 2019 Team Krushirang निवडणूक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, राष्ट्रीय 0\nमाजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या महाराष्ट्रभर प्रचारसभा घेत आहेत. याचवेळी मुलगा पार्थ पवार यांच्यासाठीही ते तयारी करत आहेत. ‘मी उपमुख्यमंत्री असताना तुम्हाला मदत केली आता तुम्ही पार्थला मदत करा’ असा फोन ते सेना व भाजप नेत्यांना करत असल्याचे कळते.\nमावळ मतदारसंघातुन अजि��� पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे ऊभे आहेत. त्यांच्याविरूद्ध शिवसेनेकडून श्रीरंग बारणे आहेत. अजित पवार यांच्या फोनची चर्चा या मतदारसंघात चांगलीच रंगली आहे. पार्थ हे पहिल्या भाषणापासुनच ट्रोल झाले. त्यामुळे पार्थ यांनी ही निवडणुक जड असल्याची चर्चा करण्यात येते. मात्र, पवार कुटुंबीय व राष्ट्रवादी विजयासाठी आक्रमक झालेली आहे. तसेच अजित पवार आणि पवार कुटूंबीय ज्या पद्धतीने प्रचार करत आहेत त्यावरून हे दिसुन येते की पवारांसाठी ही निवडणुक प्रतिष्ठेची झाली आहे.\nआता अजित पवारांचा फोन गेल्यावर सेना भाजपचे नेते कुणाला मदत करतील यावर पार्थ यांचे भविष्य अवलंबून असेल.\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nअभिनेता रजनीकांतबाबतची ही चूक अधिकाऱ्यांना नाडणार\nसाध्वी प्रज्ञा यांच्या अडचणीत पुन्हा वाढ\nमाणूस बदलल्याने भूमिका बदलली : ठाकरे\nMarch 19, 2019 Team Krushirang ट्रेंडिंग, निवडणूक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, राष्ट्रीय 0\nमुंबई : उद्योजक रतन टाटा यांच्याशी चर्चेनंतर मी पाच वर्षांपूर्वी गुजरातचा दौरा केला होता. त्यावेळी मला जे काही दाखविले त्यातून माझे मत मोदी यांच्याबाबत सकारात्मक झाले. मात्र, २०१५ मध्ये मला सत्य उमगले. माणूसच बदलला असल्याचे [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nMarch 20, 2019 Team Krushirang अहमदनगर, औरंगाबाद, कृषी साक्षरता, कोल्हापूर, ट्रेंडिंग, नागपूर, नाशिक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, व्यवसाय व अर्थ, शेती 0\nहोय, सुरक्षिततेचं कवचकुंडल असणारी सरकारी (डबक्यातली) नोकरी असो की खासगीमधली वेठबिगारी ‘सेवा’. ती मिळवणंही बाता मारण्याइतकं सोप्पं नसतयं. त्यातही नोकरी मनाजोगती असल्यासही हरकत नाही. (अशा आवड व छंद म्हणून नोकरी करणा-यांवर हे नाही. त्यांची आधीच [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nमाझ्या भगिनी निष्क्रिय : धनंजय मुंडे\nApril 10, 2019 Team Krushirang अहमदनगर, औरंगाबाद, ट्रेंडिंग, निवडणूक, महाराष्ट्र, राजकीय, राष्ट्रीय 0\nबीड : माझ्या दोन्ही बहिणींना दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळी सत्ता असतानाही काहीच करता आलेले नाही. त्या इतक्या निष्क्रिय आहेत की, वारसा हक्काने मिळालेल्या वैद्यनाथ कारखान्यावर 600 कोटीचे कर्ज करुन ठेवले आहे, असा टोला विरोधी पक्षनेते धनंजय [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nकडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. ���निल बोंडे\nमहाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\nशेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\nबिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\nतंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\nबिझनेसवाला | खरेदी म्हणजे श्रीमंती मिळवणे नव्हे.. मग काय\nमराठवाड्यात लगेच पाऊस न पडल्यास दुष्काळ अटळ\nराज्यातील 5 जिल्हा परिषद बरखास्त\nविशेष | रामदास बोट दुर्घटना\nबिझनेसवाला | संधीचे सोने करा; ई-कारकडे पहा..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A5%87/", "date_download": "2019-07-21T14:55:15Z", "digest": "sha1:LULD4X4XSUO25QQKGXA2BF4FZ5YT2EC2", "length": 15690, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "माणुसकी शून्य रुग्णालये | Dainik Prabhat", "raw_content": "\nशहरात नुकत्याच घडलेल्या काही घटनांमुळे रुग्णालयाकडून रुग्णांना मिळणाऱ्या वागणुकीचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. केवळ पैशासाठी रुग्णाला डांबून ठेवणे, दारिद्रय रेषेखालील उपचार सवलतीचा लाभ न देणे, प्रशासनाचा मनमानी कारभार, त्यावरुन झालेले राजकारण यामध्ये रुग्णाचा हकनाक बळी गेला. रुग्णांना उपचार आजार पाहून केले जातात की त्याचा पैसा असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला आहे. रुग्णसेवा ऐवजी तारांकीत भपकेबाजपणाला बडी रुग्णालये महत्त्व देत आहेत. सर्वसामान्य रुग्णांना चांगल्या रुग्णालयात उपचार घेण्याचा अधिकार नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे.\nचिंचवडमधील बिर्ला या नामांकीत रुग्णालयात दारिद्य्र रेषेखालील लाभ नाकारुन रुग्णाला बील भरण्याची सक्ती करण्यात आली. बील न भरल्याने या रुग्णाला डांबून ठेवण्यात आले. अखेर आंदोलन, पोलीस तक्रार झाल्यानंतर रुग्णाला येथून हलवण्यात आले. या सर्व घडामोडींमध्ये या रुग्णाला हकनाक जीव गमवावा लागला. बिर्ला रुग्णालयाविरोधात यापूर्वीही अनेकदा तक्रारी झाल्या आहेत. पत्रकारांना धक्काबुक्कीचे प्रकारही रुग्णालयात घडले आहेत. रुग्णालय व्यवस्थापन कोणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीमध्ये नाही. हुकूमशाही पध्दतीने आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांकडून “ओपीडी’च्या नावाखाली पैसे घेतले जातात. पैसे न भरल्यास उपचारासाठी दाखल करुन घेतले जात नाही. एकट्या बिर्लाच नव्हे तर शहरातील बहुसंख्य खासगी रुग्णालयांनी पवित्र अशा वैद्यकीय व्यवसायाला “गोरख धंदा’ बनवले आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nपिंपरी-चिंचवड व मावळ परिसरात 54 मोठी रुग्णालये आहेत. धर्मादाय आयुक्‍तालयाचे नियम या सर्वच रुग्णालयांना लागू आहेत. त्यानुसार शहरातील नागरिकांना कमी खर्चात अत्याधुनिक उपचार मिळेल ही माफक अपेक्षा आहे. मात्र या रुग्णालयांमध्ये उपचारापेक्षा “फाईव्ह स्टार ट्रीटमेंट’वर जास्त भर देत आहे. रुग्णांसाठी “पॅकेजेस्‌’ त्यांनी ठरवून दिले आहेत. त्यामुळे तुम्ही जेव्हा रुग्णालयात जाता तेव्हा तुम्हाला तुमच्या आजारानुसार नाही तर तुमच्या आर्थिक कुवतेनुसार वागणूक मिळते हे वास्तव आहे. रुग्णालये ही केवळ सेवा राहिली नसून तो एक साचेबद्ध व भरपूर उत्पन्न देणारा व्यवसाय बनला आहे. यामध्ये तुम्हाला साधा ताप जरी आला तरी मशीनद्वारे तपासणी, अमूक टेस्ट, तमूक सोनोग्राफी असा एक “चार्ट’ दिला जातो. उपचार, औषधे, विविध तपासण्या असे लाख भर बील झाल्याखेरीज रुग्णांची रुग्णालयातून सुटका होत नाही. कितीही अत्यावस्थ स्थितीमध्ये रुग्ण असला तरी आगाऊ पैसे आणि उपचारानंतर त्यांच्या जिविताला काही बरे-वाईट झाल्यास रुग्णालय जबाबदार नसेल, असे हमीपत्र रुग्णांच्या नातेवाईकांकडून घेतले जाते.\nदवाखाना, रुग्णालय चालवणे हे आजच्या घडीला कमी कालावधीत सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय ठरत आहे. परिणामी शासकीय रुग्णालयांमध्ये काम करण्यास डॉक्‍टर तयार होत नाहीत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच) तगडे मानधन मोजूनही डॉक्‍टर मिळत नाहीत. जे डॉक्‍टर सध्या कार्यरत आहेत. त्यांच्या खासगी “प्रॅक्‍टीस’ कायम वादाच्या केंद्रस्थानी राहिल्या आहेत. आधुनिक उपचार, स्वच्छता, सर्व सुख-सुविधा आदी गोष्टी रुग्णांना मिळतात. त्यामुळे त्यासाठी जादा दर आकारणी हा आमचा हक्क असल्याचे खासगी रुग्णालयांचे म्हणणे आहे. मात्र, हे जरी सत्य असले तरी त्यामध्ये तुम्ही उपचाराला किती महत्व देता हा मुद्दा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. मृत्यूनंतर ही मृतदेह ताब्यात न देणे, बिलासाठी रुग्ण डांबून ठेवणे हे वैद्यकीय पेशाला शोभणारे नाही. राहता राहिला प्रश्‍न रुग्णांचा तर त्यांनीही सरकारी रुग्णालयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा. वायसीएम सारख्या रुग्णालया��� सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा आहेत. सर्वात महागडे उपचार ठरणाऱ्या हृदयरोग विभागासाठी महापालिकेने “पीपीपी’ तत्वावर खासगी रुग्णालयाची मदत घेतल्याने 50 टक्‍के सवलतीच्या दरात उपचार मिळणे शक्‍य झाले आहे. मात्र “व्हीआयपी’ लोकांच्या शिफारशीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी हट्ट धरला जातो. रुग्णांनीही अंथरुन पाहून पाय पसरलेले बरे.\nताज हॉटेलजवळील चर्चिल चेंबर इमारतीला आग; एकाचा मृत्यू दोन जखमी\nनारकोटिक्स विभागाकडून २० लाखाचा गांजा जप्त\nआगामी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\nमहिला कर्मचाऱ्यांना मेकअप टाळण्याचा इस्पितळाचा आदेश\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित पंचत्वात विलीन\nआयएल अँड एफएस कडून पतमानांकन वाढविण्यासाठी प्रताप\nलक्‍झरी कारच्या विक्रीवरही नकारात्मक परिणाम\nसौदीत जाऊन बलात्काराच्या आरोपीला अटक\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\n‘सुपर ३०’ चित्रपटाच्या कमाईत सतत वाढ\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nभोर : राष्ट्रवादीला जोर\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nतोलणारांना काम द्या, अन्यथा हमाली बंद\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\nआगामी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\nनारकोटिक्स विभागाकडून २० लाखाचा गांजा जप्त\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/maharashtra/2019/03/14/1232/", "date_download": "2019-07-21T14:57:39Z", "digest": "sha1:WO4UWE4KJWG2SZUE2D6K5HNLGU6GQO6J", "length": 9298, "nlines": 118, "source_domain": "www.krushirang.com", "title": "राष्ट्रवादीची यादी जाहीर; पहा कोणाला मिळाली उमेदवारी..!", "raw_content": "\n[ July 20, 2019 ] कडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\tमहाराष्ट्र\n[ July 20, 2019 ] महाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\n[ July 20, 2019 ] शेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\tकोल्हापूर\n[ July 20, 2019 ] बिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\tअहमदनगर\n[ July 20, 2019 ] तंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\tआंतरराष्ट्रीय\nHomeमहाराष्ट्रअहमदनगरराष्ट्रवादीची यादी जाहीर; पहा कोणाला मिळाली उमेदवारी..\nराष्ट्रवादीची यादी जाहीर; पहा कोणाला मिळाली उमेदवारी..\nMarch 14, 2019 Team Krushirang अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, ट्रेंडिंग, नाशिक, निवडणूक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय 0\nराष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठीची पहिली यादी जाहीर केली आहे. बहुचर्चित माढा (जि. सोलापूर) आणि अहमदनगर या जागांवरील उमेदवार मात्र, पहिल्या यादीत जाहीर होऊ शकले नाहीत.\nराज्यातील 10 जागांसाठी जाहीर झालेले उमेदवार असे:\nबारामती : सुप्रियाताई सुळे\nकोल्हापूर : धनंजय महाडिक\nसातारा : उदयनराजे भोसले\nकल्याण : बाबाजी पाटील\nरायगड : सुनील तटकरे\nठाणे : आनंद परांजपे\nमुंबई (उत्तर-पूर्व) : संजय दिना पाटील\nजळगाव : गुलाबराव देवकर\nबुलढाणा : राजेंद्र शिंगणे\nपरभणी : राजेश विटेकर\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nसुजयच्या विरोधात प्रचार नाही : विखे\nBlog | शेतात गाळ टाका, उत्पादनवाढ करा\nअहमदनगर लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून आ. संग्राम जगताप\nMarch 20, 2019 Team Krushirang अहमदनगर, ट्रेंडिंग, निवडणूक, महाराष्ट्र, राजकीय 0\nअहमदनगर: अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामधे उमेदवारीसाठी जो संघर्ष झाला तो सर्व महाराष्ट्रात गाजला. आता या निवडणुकीच्या रणसंग्रामात राष्ट्रवादीकडून आ.संग्राम जगताप यांचे नाव निश्चीत झाले आहे. सर्व राजकीय समीकरणांचा विचार करत जगताप यांच्या उमेदवारीचा विचार केला [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nडिजिटल हरीसालवरून इरसाल टीका..\nApril 6, 2019 Team Krushirang ट्रेंडिंग, निवडणूक, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, राष्ट्रीय 0\nमुंबई : डिजिटल इंडियाच्या नावाने देशात फक्त बोंबा मारल्या जात आहेत. मात्र, वास्तव वेगळे आहे. पाहिले डिजिटल गाव म्हणून हरीसाल हे गाव जाहीर केले. तिथेच बोंब असल्याची टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. हरीसाल [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nमाझ्या भगिनी निष्क्रिय : धनंजय मुंडे\nApril 10, 2019 Team Krushirang अहमदनगर, औरंगाबाद, ट्रेंडिंग, निवडणूक, महाराष्ट्र, राजकीय, राष्ट्रीय 0\nबीड : माझ्या दोन्ही बहिणींना दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळी सत्ता असतानाही काहीच करता आलेले नाही. त्या इतक्या निष्क्रिय आहेत की, वारसा हक्काने मिळालेल्या वैद्यनाथ कारखान्यावर 600 कोटीचे कर्ज करुन ठेवले आहे, असा टोला विरोधी पक्ष��ेते धनंजय [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nकडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\nमहाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\nशेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\nबिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\nतंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\nबिझनेसवाला | खरेदी म्हणजे श्रीमंती मिळवणे नव्हे.. मग काय\nमराठवाड्यात लगेच पाऊस न पडल्यास दुष्काळ अटळ\nराज्यातील 5 जिल्हा परिषद बरखास्त\nविशेष | रामदास बोट दुर्घटना\nबिझनेसवाला | संधीचे सोने करा; ई-कारकडे पहा..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://egnews.in/marathi-news/bjp-leader-compere-rajeev-gandhi-with-kasab-and-godase/", "date_download": "2019-07-21T14:56:31Z", "digest": "sha1:LGX7FSOEQT3D76KH23K4NC4TIXA4SXII", "length": 9132, "nlines": 49, "source_domain": "egnews.in", "title": "भाजपचे वाचाळवीर नेते; राजीव गांधीची तुलना कसाब आणि गोडसेंशी", "raw_content": "\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी 'नौटंकी'च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर 'जनावरांचा मोर्चा'\nभाजपचे वाचाळवीर नेते; राजीव गांधीची तुलना कसाब आणि गोडसेंशी\nनवी दिल्ली : भारतात लोकसभेच्या रणांगणात टीकास्त्रासांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र या टीका करताना त्यांच्या बोलण्यावर ताबा ठेवणे हे गरजेचे असते. मात्र भाजपची नेते मंडळीतर वाचाळवीरांप्रमाणे टीका करत आहे. भाजपच्या भोपाळमधील उमेदवार साध्वी प्रज्ञा यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींचा खून करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हटलं. त्यामुळे देशभरातून त्यांच्यावर टीका झाली. त्यावर त्यांनी माफी ही मागितली. या प्रसंगातून भाजप नेत्यांनी काही घ्यायला हवं होतं. मात्र भाजपाच्या नेत्यांना जणू सत्तेची नशा चढली आहे. त्यामुळे ते काहीही बरळत आहेत. भाजपाचे खासदार नलीन कुमार कतील यांनी तर माजी पंतप्रधान राजीव गांधींची तुलना थेट गोडसे आणि दहशतवादी अजमल कसाबशी केली आहे.\nगोडसेनं एकाला मारलं. कसाबनं ७२ जणांची हत्या केली. राजीव गांधींनी १७ हजार जणांना मारलं. आता तुम्हीच ठरवा अधिक क्रूर कोण, असं ट्वीट कतील यां��ी केलं. त्यांच्या या ट्वीटवर काही वेळातच जोरदार टीका झाली. आपली चूक लक्षात आल्यावर त्यांनी ते ट्वीट डिलीटही केले. त्यावर अधिकची कारवाई नको म्हणून त्यांनी दुसरे ट्वीट करत माफीही मागितली. माझ्या ट्विटमुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास मी माफी मागतो. कोणाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. अनेकांनी त्यावर आक्षेप घेताच मी ट्विट हटवलं. आता यावरील चर्चा थांबवू या,’ असं ट्वीट त्यांनी केले.\nदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापूर्वी माजी पंतप्रधान राजीव गांधींवर टीका केली होती. काँग्रेसच्या दरबारातली नेतेमंडळी राजीव गांधींना मिस्टर क्लीन म्हणून गाजावाजा करायची. पण नंबर भ्रष्टाचारी म्हणून त्यांचं आयुष्य संपलं, अशी टीका मोदींनी केली होती. पक्षाचा मुख्य चेहराच माजी पंतप्रधानांवर टीका करत असेल तर त्यांच्या नेत्यांकडून काय अपेक्षित आहे.\nदरम्यान, देशाच्या महत्त्वाच्या नेत्यांवर गंभीर आरोप करत टीका करणे. त्यानंतर त्यावर माफी मागणे हा ट्रेंड झालाय की काय असं वाटत आहे. भाजपचे मंत्री बेताल वक्तव्य करतात आणि अंगाशी आले की माफी मागून मोकळे होतात. उद्या या मंत्र्यांच्या हातात भारताचे भवितव्य असणार आहे. जे काही बोलण्यापूर्वी कशाचे भान ठेवत नाहीत ते देशच कसा चालवणार, असा साधा प्रश्न सामान्यांना पडतो.\nआमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .\nविंग कमांडर अभिनंदन यांच्यासह संपूर्ण युनिटचा सन्मान\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘जनावरांचा मोर्चा’\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी ‘नौटंकी’च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘जनावरांचा मोर्चा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://egnews.in/marathi-news/tag/nsso/", "date_download": "2019-07-21T15:26:10Z", "digest": "sha1:EF7BKLADC42IFXG4QR3XNHMD3T4UNKUN", "length": 5924, "nlines": 46, "source_domain": "egnews.in", "title": "NSSO Archives - EG News मराठी", "raw_content": "\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी 'नौटंकी'च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर 'जनावरांचा मोर्चा'\nमोदि सरकारच्या काळात अजून एक उच्चांक, गेल्या ४५ वर्षातील सर्वात भीषण बेरोजगारी असल्याचे वास्तव आले समोर..\nनवी दिल्ली: National Sample Survey Office या सरकारी संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार देशातल्या बेरोजगारीने एक नवीन उच्चांक गाठला आहे, गेल्या ४५ वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी नोटबंदीनंतर देशात निर्माण झाली आहे. २०१७-१८ साली देशातील बेरोजगारीचा दर ६.१ इतका होता या आधी इतकी वाईट परीस्थिती १९७२ साली निर्माण झाली होती, नोटबंदीच्या काळात छोटे उद्योगधंदे बंद पडले, आर्थिक विकासाचा वेग मंदावला तसेच कृषी क्षेत्रालाही मोठा फटका बसला, म्हणून हि स्थिती उद्भवली असल्याचे तज्ञांचे मत आहे. नुकताच सरकारच्या मनमानी…\nमोदींच्या धोरणांना कंटाळून राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या दोन सदस्यांचा राजीनामा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडमुठ्या धोरणांमुळे नेहमीच प्रशासकीय यंत्रणा अडचणीत येत राहिली आहे. या धोरणांमुळे काही मुद्द्यांवरून सरकारशी मतभेद झाल्याने राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या दोन सदस्यांनी नुकताच आपला राजीनामा दिला आहे. पी.सी.मोहन आणि जे.व्ही.मीनाक्षी अशा या सदस्यांची नावे आहेत. राष्ट्रीय सर्वेक्षण संघटनेकडून तयार करण्यात आलेल्या रोजगार व बेरोजगारी संदर्भातील अहवाल मोदी सरकारने रोखल्याने या सदस्यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती सामोर येत आहे. या अहवालात नोटाबंदीनंतर किती लोकांचा रोजगार गेला आणि त्यानंतर रोजगार निर्मितीमध्ये घट झाल्याची माहिती…\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी ‘नौटंकी’च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘जनावरांचा मोर्चा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/some-benefits-of-being-short/", "date_download": "2019-07-21T14:42:38Z", "digest": "sha1:UEB6VQNJ3YM7I66J3P4B4NWNUJHLFH5P", "length": 20948, "nlines": 138, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "बुटक्या लोकांना \"देडफुट्या\" म्हणून चिडवलं तरी त्यांच्या ह्या खास गोष्टी कुणीच नाकारू शकत नाही", "raw_content": "\nयाला ज���वन ऐसे नाव\nबुटक्या लोकांना “देडफुट्या” म्हणून चिडवलं तरी त्यांच्या ह्या खास गोष्टी कुणीच नाकारू शकत नाही\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nशाळेत असो कॉलेजात असो की ऑफिसात, कोणी ना कोणी एकजण तरी असा असतो ज्याची उंची इतरांच्या तुलनेत कमी असते. आणि मग तो सर्वांच्या मनोरंजनाचा सेंटर ऑफ अट्रॅक्शन ठरतो.\nज्याला तुम्ही कधीही बुटक्या म्हणून हाक मारू शकता तर कधी दीड फुट,\nज्याला तू लहान आहेस तुला कळणार नाही असं म्हणून बाजूला सारू शकता,\nसोबत उभं असताना त्याच्या डोक्यावर हात ठेवून उभं राहू शकता,\nज्याला तुम्ही प्रत्येक बाबतीत कमी लेखता, त्याच्या उंचीची खिल्ली उडवता…\nमग तो मुलगा असो का मुलगी, जर त्या व्यक्तीची उंची कमी असेल तर तिला अशीच वागणूक दिली जाते.\nतरी देखील मित्र-मैत्रिणींच्या प्रत्येक टोळक्यात एक ना एक जण असा असतोच. एवढंच काय तर आपल्या चित्रपटांत देखील कॉमेडी रोल निभावणारे जे जास्तकरून हिरोचे मित्र दाखविले जातात, त्यांची उंची देखील कमीच असते. जसे की, जॉनी लिव्हर, राजपाल यादव वगैरे.\nम्हणजे कमी उंची असणाऱ्या लोकांचा जन्मच जणू इतरांना हसविण्यासाठी आणि त्यांच्या छळाला बळी पडण्यासाठी होतो असे कदाचित असावे.\nपण हे सोडले, तर कमी उंची असणाऱ्या लोकांमध्ये अनेक चांगले गुणही असतात.\nतसेच त्यांची कमी उंची ज्याची आपण येता-जाता खिल्ली उडवत असतो, तीच त्यांच्यासाठी खूप फायद्याची ठरते.\nअनेकदा त्यांना त्यांच्या ह्या कमी उंचीचा खूप फायदा होतो जो कदाचित उंच लोकांना कधी अनुभवता येऊ शकत नाही.\nह्याच संबंधी एक प्रश्न क्वोरा ह्या वेबसाईटवर विचारण्यात आला होता की, “कमी उंचीचे फायदे काय” ह्यावर अनेकांनी आपले उत्तर नोंदविले.\nह्यात काहींची उत्तरे ही निगेटिव्ह तर काहींची पॉझिटिव्ह होती. ह्यापैकीच काही फायदे आहेत जे केवळ कमी उंचीचे लोकच अनुभवू शकतात.\nते कुठले आपण जाणून घेऊ :\n१. कमी उंचीच्या लोकांना स्पेशली मुलींना इतरांसमोर सर्वात उंच दिसण्याची भीती न बाळगता हवी तेवढी हिल्स बिनधास्तपणे घालता येतात. जे उंच मुलींना खूप विचारपूर्वक घालाव्या लागतात.\nजर उंच मुलींनी एखाद्या पार्टीमध्ये हिल्स घातल्या तर त्या हरणांच्या कळपात एखादा जिराफ उभा असावा अश्या दिसतात.\nपण कमी उंचीच्या मुली ही भीती न बाळगता क��तीही उंच हिल्स घालू शकतात.\n२. माझी उंची माझ्या बॉयफ्रेंडपेक्षा जास्त असेल तर, ह्याची कमी उंचीच्या मुलींना कधीही भीती नसते.\nजर आपल्याला एखादा मुलगा आवडला आणि त्याला देखील आपण आवडलो असेल, पण जर त्या मुलाची उंची तुमच्यापेक्षा कमी असेल तर हे कपल नक्कीच जरा वेगळं दिसतं.\nमुलं आपल्यापेक्षा उंची मुलीला डेट करण्यास देखील दोनदा विचार करतात.\nपण कमी उंचीच्या मुलींना ह्या समस्येला देखील सामोरे जावे लागत नाही. त्या कधीही कुठल्याही मुलाला डेट करू शकतात.\n३.कमी उंचीचे लोक हे इतरांना कधीही त्यांच्यासाठी धोका वाटत नाही. कमी उंचीचे लोक हे इतरांच्या नजरेत खूप गोंडस आणि चांगली असतात.\nइतरांना कधीही असे वाटत नाही की ह्या लोकांपासून आपल्याला कुठल्याही प्रकारचा धोका असेल. त्यामुळे हे लोक नेहमी बचावले जातात.\n४. कमी उंचीच्या लोकांना त्यांच्यापेक्षा उंच असलेल्या लोकांचे कपडे देखील होतात. कारण त्यांची उंची वाढत असते त्यामुळे त्यांचे जे कपडे त्यांना आता होत नाहीत ते हे कमी लोकांच्या कामात येतात.\nकधीकधी तर एखादा ड्रेस हा उंच मुलींना खूप शॉर्ट होतो आणि मग तो ह्या कमी उंचीच्या मुलींना मिळतो.\n५. सर्वांना कमी उंचीची लोक नेहमी गोंडस वाटत असतात. त्याचं कारण म्हणजे त्यांची उंची.\nत्यांच्या कमी उंचीमुळे ते इतरांच्या तुलनेत खूप गोंडस दिसतात.\n६. जेव्हा प्रश्न उंचीचा असतो तेव्हा कमी उंचीचे लोक हे सर्वांच्या विनोदाचा विषय ठरतात.\nम्हणजे त्यांच्या उंचीवरून कुणीही त्यांना काहीही म्हणू शकतं, त्यांची खिल्ली उडवू शकतात.\n७. लपंडाव खेळताना कमी उंचीची लोक कुठल्याही लहानतल्या लहान ठिकाणी देखील लपू शकतात. जे इतरांना शक्य नाही.\nकारण त्यांच्या उंचीमुळे त्याच्यासाठी हे शक्य होत नाही पण कमी उंचीच्या लोकांना हे करणे सहज शक्य होते.\n८. कमी उंचीच्या लोकांना कुठलाही पलंग कधीही लहान होत नाही. ते लहानातल्या लहान पलंगावर अॅडजस्ट होऊ शकतात. पण उंच लोकांचे नशीब एवढे चांगले नसते.\nआपण हॉस्टेलमध्ये नेहमी बघितले असेल की जे मुलं उंच असतात त्यांचे पाय नेहमी पलंगाबाहेर येतात.\nपण कमी उंचीच्या लोकांना ह्या समस्येचा सामना देखील करावा लागत नाही.\n९. कमी उंचीच्या लोकांना कुठल्याही टोळक्याला बळी पडावे लागले नाही. त्यांच्या कमी उंचीमुळे ते नेहमी शाळा-कॉलेजात ह्या टोळ्यांपासून बचावले जा��ात.\nकारण त्यांच्या उंचीमुळे ते कोणालाही धोका वाटत नाही त्यामुळे त्यांच्याकडे अश्या टोळक्यांचं फारसं लक्ष जात नाही.\n१०. जागा कमी असेल तर कमी उंचीच्या लोकांना कधीही कुणाला मांडीवर घ्यावं लागतं नाही तर लोकच त्यांना मांडीवर घेतात.\nजर कुठे जायचं असेल आणि गाडीत जागा कमी असेल तर कमी उंचीच्या लोकांकडून कधीही कुणाला मांडीवर घेऊन बसायची अपेक्षा केली जात नाही.\n११. विमानातील इकोनॉमी सीट्समध्ये देखील कमी उंचीचे लोक खूप कम्फटेर्बल असतात.\nइकोनॉमी क्लासमधील सीट्स ह्या जरा लहान आणि कमी जागेच्या असतात.\nतरी देखील कमी उंचीची लोक ह्यात अगदी सहजपणे बसू शकतात जे उंच लोकांसाठी फार अवघड असते.\n१२. कमी उंचीच्या लोकांना जिम्नॅस्टिक्स मध्ये देखील त्यांच्या कमी उंचीचा फायदा होतो. त्यांच्या शरीराची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कमी असल्याने त्याचा त्यांना फार फायदा होतो.\nहे सर्व फायदे त्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात अनुभवले असतात आणि अनुभवत असतात ज्यांची उंची कमी असते.\nलोकांनी कितीही त्यांच्या उंचीवरून त्यांची खिल्ली उडविली असली तरी त्यांच्यापासून त्यांचा कमी उंचीचे हे फायदे कुणीही हिरावून घेऊ शकत नाही\nएव्हाना इतरवेळी त्यांच्या उंचीवरून त्यांच्यावर हसणारे लोक देखील कमी उंचीचे फायदे जाणून त्यांचा हेवा करू लागतील.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← पेप्सी ने “कुरकुरेमध्ये प्लास्टिक असतं” हा जोक फारच सिरियसली घेऊन इंटरनेटवर युद्ध पुकारलंय\nभारतातील या ८ ठिकाणी अजूनही मुलींना जीन्स घालण्यास “सक्त मनाई आहे”\nवस्तू व सेवा कर (GST) म्हणजे काय रे भौ…. जाणून घ्या अगदी सोप्या भाषेत\n2 thoughts on “बुटक्या लोकांना “देडफुट्या” म्हणून चिडवलं तरी त्यांच्या ह्या खास गोष्टी कुणीच नाकारू शकत नाही”\nइंग्रजांच्या एका आदेशामुळे पारश्यांनी मुंबईत दंगल पेटवली होती\n‘शोले’ चित्रपटातील स्टंट करणाऱ्या बॉलीवूडच्या या धाडसी महिला स्टंटमॅनवरच चित्रपट येतोय\nनिखिल वागळेंची “…काशिनाथ…” चित्रपट आणि चित्रपट आवडलेल्यांवर टीका – वाचकांनी केलं भन्नाट ट्रोल\nएक असा चमचा ज्यातून अन्न बाहेर पडत नाही; दुर्बल व्यक्तींसाठी अनोखं वरदान \nऑलिम्पिक स्पर्धा, क्रिकेट/फुटबॉल इ वर्ल्��कप ४ वर्षांनीच का होतात\nकाँग्रेसची घोडचूक, भाजपचं राजकारण : पाकिस्तान धारणा व वास्तव (भाग 3)\nउत्खननात सापडलेल्या अवशेषांचे वय निश्चित्त करण्याचे अफलातून तंत्रज्ञान : रेडिओकार्बन डेटिंग\nफोक्सवॅगन आणि हिटलर : जगप्रसिद्ध कार निर्मात्या कंपनीच्या स्थापनेची पडद्यामागची कथा\nभीमा कोरेगावबद्दल, नाण्याच्या “दोन्ही” बाजू\nदोन शतके पुरून उरलेला महान कवी मिर्झा गालिब यांच्याबद्दल दहा अज्ञात गोष्टी\nअनोखा रहमान : ए आर रहमानच्या जन्मदिनी, आपण एका महत्वाच्या गोष्टीवर विचार करायला हवा\nजगप्रसिद्ध छायाचित्रकार कुपोषित बालकांच्या आठवणीने आत्महत्या करतो तेव्हा…\nआवर्जून बघावा असा – महत्वाचे प्रश्न उपस्थित करणारा Sci Fi Thriller : Prometheus\nजेव्हा राजपुताना मुघलांसमोर कच खात होता, तेव्हा या राजाने मुघलांना धूळ चारली..\nस्टेनलेस स्टील आणि स्टील यांच्यामध्ये काय फरक असतो \nही आहेत २०१७ मध्ये गुगलवर सर्वात जास्त सर्च करण्यात आलेली गाणी\nपरमवीर चक्राचे डिजाईन तयार करणारी तुम्हाला माहित नसलेली ‘मराठी स्त्री’\nपहिली भारतीय कॉमिक चित्रमालिका निर्माण करणारा ‘मराठी माणूस’ – अनंत पै\nजैविक उत्क्रांतीबद्दलच्या बहुतेकांना माहिती नसलेल्या महत्त्वपूर्ण गोष्टी\n“प्रिय जॉन बेली..” : ‘ऑस्कर’च्या अध्यक्षांना लिहिलेलं पत्र मराठीबद्दलचा अभिमान शतगुणित करतं\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/how-to-shut-down-a-troll/", "date_download": "2019-07-21T15:54:16Z", "digest": "sha1:CP3PTH5TR7RGEVXJN3EI75MGDVBZQZ46", "length": 14934, "nlines": 96, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "फेसबुकवर ट्रोल्सना वैतागलात? ह्या युक्ती वापरून ट्रोलिंग निष्प्रभ करू शकता", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n ह्या युक्ती वापरून ट्रोलिंग निष्प्रभ करू शकता\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nफेसबुक आणि व्हाटसअप हे सध्याचे सर्वात मोठे सोशल मिडीया प्लॅटफॉर्म आहेत. फेसबुकवर लहानातील लहान गोष्ट देखील वाऱ्यासारखी पसरते. त्यामुळे आपले मत मांडण्यासाठी सोशल मीडिया हे एक महत्त्वाचे साधन लोकांना मिळाले आहे. आज फेसबुकचा वापर आपल्या भारतात आणि जगातील इतर देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. फेसबुकवर येणाऱ्या पोस्टवरून आपल्या ज्ञानामध्ये नेहमीच भर पडत असते.\nपण याच फेसबुकच्या माध्यमातून खूप वेळा लोकांना ट्रोल केले जाते आणि या ट्रोलिंगमुळे लोकांना खूप समस्यांना तोंड द्यावे लागते. कधी – कधी या ट्रोलमुळे मनस्ताप देखील तेवढाच सहन करावा लागतो. पण अशा काही युक्त्या आहेत, ज्यांचा वापर करून तुम्ही या ट्रोल्सपासून वाचू शकता.\nआपल्याला नेहमीच कंटाळवाणे, मूर्ख, त्रासदायक आणि वाईट माणसे इंटरनेटवर पाहायला मिळतात. तुम्हाला देखील अशा प्रकारच्या लोकांनी कधीतरी कोणत्यातरी तुमच्या पोस्टवरून त्रास दिला असेल. मग या लोकांबरोबर स्वतःला त्रास न करून घेता कसे वागावे याबद्दल कॉलेज ह्यूमरच्या कम्युनिटी मॅनेजर एली युडिन यांनी सल्ला दिलेला आहे, त्यांची संपूर्ण नोकरी ही इंटरनेटवर अनोळखी माणसांशी बोलण्याची आहे.\nतुम्हाला येणाऱ्या ट्रोलला कधीही मनावर घेऊ नका. सर्वकाही मस्करीत घ्या. जे काही तुम्ही येथे कराल ते सार्वजनिकपणे करा. कधीही त्याचा स्वतःला त्रास करवून घेऊ नका. सार्वजनिकपणे काही बोलल्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रेक्षकांची मदत होते. हे ट्रोल मोडीत काढण्यासाठी सर्वात जालीम अस्त्र आहे.\nदुर्लक्षित किंवा निशब्द करा\nकधीही आपण आपले काम असल्याशिवाय कोणालाही ऑनलाईन प्रतिसाद देत नाही. त्यामुळे अनोळखी लोकांच्या बोलण्याचा आपल्यावर परिणाम करून घेऊ नये. कधीतरी मूर्खपणा करावा यासाठी हे लोक असे काहीतरी कमेंट तुमच्या पोस्टवर टाकतात. पण त्यांच्याकडे कधीही लक्ष देऊ नये .\nबहुतेकदा अशा ट्रोल करणाऱ्या लोकांकडे लक्ष न देता, त्यांच्या बोलण्याला दुर्लक्षित करावे. पण कधी – कधी ही ट्रोल करणारी माणसे असे काही बोलतात, जे तुम्ही सहन करू शकत नाही. त्यावेळी त्यांना निशब्द करून त्यांच्या मूर्खपणाच्या बॊलण्याचे त्याच पद्धतीने उत्तर देणे तेवढेच गरजेचे आहे.\nस्त्रियांच्या बाबतीत अशा प्रकारचे ट्रोलिंग मोठ्या प्रमाणावर होते. जर तुम्ही स्त्री असाल आणि जर तुम्ही एखादी पोस्ट टाकली तर कोणी पुरुष मंडळी तुम्हाला त्या पोस्टवरून सतावणार, त्यावर सतत कमेंट्स करणार. अशावेळी तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका किंवा तुम्ही त्याच्या त्या कमेंटला लाईक करून त्याला गप्प करू शकता. असे केल्याने त्यांना वाटेल की, तुम्ही त्यांच्याशी सहमत आहात आणि ते गप्प बसतील.\nजर कुणी तुम्हाला ट्रोल करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याला घ��बरून जाऊ नका. तुम्ही त्याला घाबरलात, तर त्याला वाटेल की तो जिंकला. त्यामुळे विचार करून आणि आपल्या ऑनलाईन मित्रांच्या साथीने त्या ट्रोलला योग्य ते उत्तर द्या आणि त्याला गप्प करा. पण उगाच त्याच्याशी वाद घालत बसू नका आणि या ट्रोलना घाबरून तुमचे मत सोशल मिडियावर मांडण्याचे बंद करू नका.\nअशाप्रकारे तुम्ही या इंटरनेटवर येणाऱ्या ट्रोलना घाबरून न जाता, योग्य ते उत्तर देऊन गप्प करू शकता.\nमग आता तुम्हाला कधी कुणी फेसबुकवर ट्रोल करण्याचा प्रयत्न केला, तर वरील युक्ती वापरून या ट्रोल करणाऱ्या लोकांना गप्प करा.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← जेव्हा राजस्थानात चक्क एका टरबूजावरून युद्ध पेटलं…\n“चोराला धडा शिकवण्याचं ट्रेनिंग” घेऊन “जगातील सर्वश्रेष्ठ बॉक्सर” बनलेला अवलिया →\nतुमच्या तणावाचे मुख्य कारण तुम्हाला माहित आहे का\nतुम्ही गुगलवर काय सर्च करता हे फेसबुकला कळतंच कसं\nह्या १० फोटोग्राफी ट्रिक्स तुम्हाला तुमचा परफेक्ट शॉट क्रियेट करायला शिकवतील\n२०१८ सालातल्या या १० न्यायालयीन निर्णयांनी भारताचा चेहरामोहराच बदलून टाकलाय\nकाँग्रेस काळातील कर्जमाफीत झाला होता ५२,००० कोटी रुपयांचा घोटाळा : कॅगचा रिपोर्ट\nलॉन्ग-डिस्टन्स रिलेशनमध्ये खटके उडताहेत दूर राहून नातं जपण्याच्या खास टिप्स\nव्हायरल व्हिडीओ: ट्रान्सफॉर्मर्स सत्यात अवतरलाय : साठ सेकंदात रोबोट होतो ‘स्पोर्ट्स कार’\nआता स्क्रिन वर अडल्ट व्हिडीओच्या ऐवजी भजन सुरू होणार\nबॉक्स-ऑफिस म्हणजे काय, आणि त्याला बॉक्स-ऑफिसच का म्हणतात\nकॉमर्स/आर्टसच्या तरुणांसाठी खास असलेल्या अज्ञात करिअरच्या संधी\nप्रत्येक पुरुषाच्या मनातील बायको वा प्रेयसीचे मूर्तिमंत उदाहरण : बेबी नंदा\nदारूबद्दलच्या या अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका \n‘ह्या’ कारणामुळे गणपती बाप्पाला ‘तुळस’ वर्ज्य आहे\n ह्या फोटोग्राफरने चक्क मोबाईलने टिपले लग्नाचे अद्भुत क्षण\nया आहेत वाऱ्याच्या वेगाने पळणाऱ्या जगातील सर्वात वेगवान आणि अद्भुत रेल्वे गाड्या\nकेरळच्या ह्या देवाला लागतो चॉकलेटचा नैवेद्य\nटीका / समर्थन करण्याआधी वाचा : “तुम्हा-आम्हाला नं समजलेली नोटबंदी”\nपरफ्युम कसे तयार केले जातात\nअॅनिमेटेड भासणारी ही ठिकाणं वास्तविक आहेत\nया काही विचित्र ‘फोबिया’मुळे अनेकांना जीवन त्रासदायक होऊन बसले आहे..\nजगातील ११ अदभूत जागा – ज्या “खऱ्या” वाटतच नाहीत\nपेनाच्या टोपणाला छिद्र का असतं\nचषक जिंकल्यानंतर “कॅप्टन कुल” धोनी अचानक कुठे गायब होतो\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/agri/2019/03/06/1060/", "date_download": "2019-07-21T15:51:05Z", "digest": "sha1:VFJXKZOKBIEIHJM2XMKMDZUGI5GLZHGM", "length": 10022, "nlines": 107, "source_domain": "www.krushirang.com", "title": "उन्हाळ्यात हायड्रोपोनिक्सचा आधार..!", "raw_content": "\n[ July 20, 2019 ] कडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\tमहाराष्ट्र\n[ July 20, 2019 ] महाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\n[ July 20, 2019 ] शेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\tकोल्हापूर\n[ July 20, 2019 ] बिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\tअहमदनगर\n[ July 20, 2019 ] तंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\tआंतरराष्ट्रीय\nHomeतंत्रज्ञानकृषी सल्लाउन्हाळ्यात हायड्रोपोनिक्सचा आधार..\nMarch 6, 2019 Team Krushirang कृषी सल्ला, कृषी साक्षरता, तंत्रज्ञान, राष्ट्रीय, विशेष, व्यवसाय व अर्थ, शिक्षण व रोजगार, शेती 0\nयंदाच्या दुष्काळात जनावरांच्या चारा आणि पाण्याच्या समस्येवर पशुपालकांना विशेष लक्ष ठेवावे लागणार आहे. कारण यंदा गोठ्यात असोत की छावणीत, जनावरांना फ़क़्त ऊस हा एकमेव चारा खावा लागण्याची शक्यता आहे. उसाचे दुष्परिणाम लक्षात घेता कमी पाणी व खर्चात निर्माण होणारा हायड्रोपोनिक्स चारा हा उत्तम पर्याय ठरेल.\nपशुखाद्यावरील खर्च ४० टक्के कमी करण्यासह ९० टक्के पचणारा उत्तम चारा म्हणून हायड्रोपोनिक्स चाऱ्याला मोठी मागणी असते. काहीजण त्याचा व्यवसाय करीत आहेत. या चाऱ्यात जीवनसत्व, खनिजे यांचे प्रमाण चांगले असल्याने हे खाऊ घातलेल्या जनावरांची रोगप्रतिकार क्षमता वाढते. भाकड जनावरास 6 किलो आणि दुभत्या जनावरांना 15 किलोपर्यंत हा चारा देण्यास हरकत नाही. यामुळे दुधाचा स्निग्धांश आणि दुधाचे प्रमाणही वाढते. एक किलो गहू किंवा मक्यापासून ७ ते 8 दिवसांत 20 ते 25 सेमी वाढलेला दहा किलो चारा याद्वारे मिळतो.\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nकर्जमाफीसाठी पंजाबी शेतकरी आक्रमक\nम्हणून केले तहसीलमध्ये गाजर वाटप..\nवायनाडमध्ये मोठी आघाडी, तर अमेठीत पिछाडीवर\nMay 23, 2019 Team Krushirang ट्रेंडिंग, निवडणूक, महाराष्ट्र, राजकीय, राष्ट्रीय 0\nदिल्ली : कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर विखारी टीका करीत अमेठी (उत्तरप्रदेश) मतदारसंघात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आघाडी घेतली आहे. मात्र, राहुल गांधी उमेदवारी करीत असलेल्या वायनाड (केरळ) येथील जागेवर मात्र कॉंग्रेसला मोठी विजयी [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\n२०२७ मध्ये ‘चिनी कम’; लोकसंख्येच्या बाबतीत भारत असेल चीनच्या पुढे\nJuly 12, 2019 Team Krushirang आंतरराष्ट्रीय, ट्रेंडिंग, महाराष्ट्र, राष्ट्रीय 0\nदिल्ली : दिवसेंदिवस भारतामधील लोकसंख्या वाढत आहे. ‘हम दो हमारे दो’ यानंतरही लोकसंख्या वाढतंच आहे. संयुक्त राष्ट्रानं जागतिक लोकसंख्येबद्दल भाष्य करणारा अहवाल प्रकाशित केला आहे. सध्या लोकसंख्येच्या बाबतीत चीन प्रथम स्थानी आहे मात्र येत्या दहा [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nबिसलरीच्या पाण्यापेक्षा दुध स्वस्त; शेतकरी चिंताग्रस्त\nApril 17, 2019 Team Krushirang अहमदनगर, पुणे, महाराष्ट्र, व्यवसाय व अर्थ, शेती 0\nपुणे : दुधाचे भाव दिवसेंदिवस कमी होत आहेत. अनुदानही मिळत नाही. पण एक लीटर दुध हे अर्धा लीटर पाण्याच्या भावाने विकले जात आहे. माढा तालुक्यातून दररोज जवळपास 60 हजार लीटर दूध संकलीत होते. तालुक्यात फक्त [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nकडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\nमहाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\nशेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\nबिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\nतंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\nबिझनेसवाला | खरेदी म्हणजे श्रीमंती मिळवणे नव्हे.. मग काय\nमराठवाड्यात लगेच पाऊस न पडल्यास दुष्काळ अटळ\nराज्यातील 5 जिल्हा परिषद बरखास्त\nविशेष | रामदास बोट दुर्घटना\nबिझनेसवाला | संधीचे सोने करा; ई-कारकडे पहा..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/agri/2019/03/14/1238/", "date_download": "2019-07-21T15:22:20Z", "digest": "sha1:HNUH6XHWVDL6DCKYJ44MQH5S2RH6IDTA", "length": 27883, "nlines": 136, "source_domain": "www.krushirang.com", "title": "Blog | शेतात गाळ टाका, उत्पादनवाढ करा", "raw_content": "\n[ July 20, 2019 ] कडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\tमहाराष्ट्र\n[ July 20, 2019 ] महाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\n[ July 20, 2019 ] शेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\tकोल्हापूर\n[ July 20, 2019 ] बिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\tअहमदनगर\n[ July 20, 2019 ] तंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\tआंतरराष्ट्रीय\nHomeमहाराष्ट्रऔरंगाबादBlog | शेतात गाळ टाका, उत्पादनवाढ करा\nBlog | शेतात गाळ टाका, उत्पादनवाढ करा\nMarch 14, 2019 Team Krushirang औरंगाबाद, कृषी साक्षरता, नाशिक, महाराष्ट्र, मुंबई, राष्ट्रीय, विशेष, व्यवसाय व अर्थ, शेती 0\nभारतात शेत जमिनीतून दर वर्षी ६०० कोटी टन गाळमाती व ५० लाख टन नत्र ,स्फुरद व पालाश, तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील जमिनीतून ५० कोटी टन माती व ४.५ लाख टन नत्र ,स्फुरद व पालाश हि अन्नद्रव्ये पावसाच्या वाहणाऱ्या पाण्यामुळे वाहून जातात. संशोधनांअती असे दिसून आले आहे कि, गेल्या ६५ वर्षाच्या काळात, ४५ से.मी.पेक्षा जास्त खोल असलेल्या जमिनीचे प्रमाण ४६ टक्क्यावरून २९ टक्क्यापर्यंत कमी झाले आहे, तर ४५ से. मी. पेक्षा कमी खोल असलेल्या जमिनीचे प्रमाण ५४ टक्क्यावरून ७१ टक्क्यापर्यंत झाल्याचे निदर्शनास आले आहे.या जमिनीवरून गाळ वाहून जाण्याचे प्रमाण किती आहे हे लक्षात येते.प्रती वर्षी काळ्या जमिनीतून गाळ्याच्या रुपाने वाहून जाणाऱ्या मातीचे प्रमाण ५२ टनापर्यंत आढळून आले आहे. साधारणपणे १ से.मी. जाडीचा थर गाळ्याच्या रुपाने वाहून जाण्यास २६ ते ५१ वर्ष लागतात.परिणामी जमिनी निकृष्ट बनून तिची उत्पादन क्षमता कमी होते.हि जमीन पूर्ववत आणण्यासाठी वाहून जाणारी गाळाची माती, परत शेतात पिकाचे शाश्वत उत्पादन ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. या दोन संपत्तीचे जतन व विकास करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने जवळ जवळ ९० टक्के क्षेत्रावर पावसाचे वाहणारे पाणी व माती जमा करण्याकरिता पाझर तलाव, साठवण तलाव, सिमेंट बंधारे आणि शेततळी इत्यादी कामे विविध योजनेतून करण्यात येत आहे.\nसध्या सम्पूर्ण महाराष्ट्रात जलयुक्त शिवाराच्या अभियानाच्या माध्यमातून मोठया प्रमाणात पाणी साठवण तलाव, पाझर तलाव, नाला बांध, सिमेंट नाला बांध,शेततळी,लघु व मध्यम पाटबंधारे प्रकल्प इत्यादीतील गाळ माती काढण्याचे काम चालू आहे, परंतु या गाळमातीचा वापर कसा करावा या बाबत शेतकरी अनभिन्न आहेत. प्रस्तुत लेखात गाळमातीचा योग्य वापर कसा करावा या विषयी माहिती शेतकऱ्यांच्या तसेच जलयुक्त शिवाराच्या अभियाना सबंधीत कार्यकर्त्यांच्या उपयोगी पडेल.\nपावसाळ्यात जास्त तीव्रतेच्या पडणाऱ्या पावसामुळे मातीचे कण मोकळे होऊन,पाण्याच्या प्रवाह बरोबर वाहून जातात आणि पाणी साठवण,यांत्रिकी मृद व जल संधारण पद्धतीत जमा होतात. त्यास गाळमाती असे संबोधले जाते.अशा प्रकारे सतत गाळ साठत जात असल्यामुळे ग्रामीण भागातील पाणी साठवण तलाव, पाझर तलाव, नाला बांध, सिमेंट नाला बांध,शेततळी,लघु व मध्यम पाटबंधारे प्रकल्प इत्यादीची पाणी साठवण क्षमता कमी होत आहे.त्यामुळे या मृद व जलसंधारण कामांची उपयुक्तता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.परंतु या जमा झालेल्या गाळमातीत पिकांना पोषक अन्नद्रव्ये आणि चिकण मातीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यांमुळे शेतीतील पिकांच्या वाढीसाठी फार उपयोगाची आहेत.गाळमाती वापरामुळे हलक्या व मध्यम जमिनीची कमी असलेली सुपिकता वाढविता येतेच परंतु तिची ओलावा साठवण क्षमता सुद्धा पूर्ववत वाढविली जाते.तसेच अशा गाळमातीत नैसेर्गिक अन्नद्रव्ये,सेंद्रिय पदार्थ आणि चिकन मातीचे प्रमाण जास्त असल्यामुळे ती परत जमिनीत टाकल्यामुळे त्यांचा परत पिकास चांगला उपयोग होतो. या सर्व बाबी विचारात घेता पाणी साठवण पद्धतीतील निरुपयोगी अवस्थेत पडून असणार गाळ दर पाच वर्षांनी उन्हाळी हंगामात काढून तो हलक्या आणि मध्यम जमिनीत मिसळणे हा एक आकर्षक आणि फायदेशीर मार्ग आहे.त्यामुळे कमी झालेली पाणी साठवण क्षमता पूर्ववत ठेवली जाते.\nसर्वसाधारण शेतकरी बंधू,तलावामधील साठलेली गाळमाती फळबाग लागवड करताना खड्डे भरण्यासाठी वापरतात किंवा उथळ हलक्या जमिनीत सुपिकता वाढवण्याच्या उद्देशाने शेतात पसरतात.गाळमाती टाकत असताना तिच्या भौतीक, रासायनिक आणि जैविक गुणधर्माचा अभ्यास केला जात नाही. त्याकडे दुर्लक्ष केले जाते.हि गाळमाती टाकताना निरनिराळ्या प्रमाणात, शेताच्या गरजेचा जमिनीच्या मगदुराचा, शेतीचा सुपिकतेचा विचार न करता टाकली जाते, त्यामुळे काही वेळा जास्त प्रमाणात गाळ मातीचा वापर केला गेल्यास अशा जमिनी पाणथळ किंवा चोपण होण्याचा धोका संभवतो.गाळमातीची मर्यादित उपलब्धतता वाढवण्यासाठी, प्रत्येक शेतात गाळ वापराची मर्यादा निश्चित करणे आवश्यक आणि महत्वाचे आहे.यासाठी पारंपारिक पद्धतीत सुधारणा करून, गाळ मातीचा वापर करावयास हवा.\nशेतीसाठी,पावसाचे पाणी साठविणे आणि भ��जलसाठा पूर्ववत करण्याच्या उद्देशाने पाझर तलाव, पाणी साठवण तलाव, शेततळी, नालाबांध, सिमेंट नाला बांध, लघु व मध्यम पाटबंधारे प्रकल्प निरनिरळ्या योजनेमार्फत पूर्ण केले आहेत. परंतु प्रकल्पाच्य देखभाल व निगा याकडे दुर्लक्ष होत असल्याने या साठवण पद्धतीत सतत गाळ साठवण्याची क्रिया होत असल्यामुळे पाणी साठवण क्षमता कमी होत आहे. तसेच पाण्याचा निचरा, जमिनिचा वापर आणि पाण्याची प्रत या बाबीवर विपारित परिणाम दिसून येतो. कोरडवाहू शेतीत पुरेसा जलसाठा जो जमिनीवरून किंवा जमिनीतून निचरा होऊन जातो तो साठविणे आणि साठीवलेला पाणी साठा पिक उत्पादन वाढीसाठी उपयोगात आणता येतो. याकरिता दर पाच वर्षांनी पाणी साठविण्याचा मृद व जलसंधारण यांत्रिक पध्दतीतील गाळ बाहेर काढून त्याचा शाश्वत पिक उत्पादनासाठी कार्यक्षम वापर करणे हा एक महत्वपूर्ण नैसर्गिक उपाय आहे. जेणे करून पाण्याची उपलब्धतता व प्रत वाढेल.\nगाळमाती मात्रा निश्चित पद्धती\nशेतात उपयोगात आणावयाच्या गाळमातीचे आणि ज्या शेतात गाळमाती वापरावयाची आहे, त्या ठिकाणच्या मातीचे भौतिक व रासायनिक पृथःकरण करणे आवश्यक आहे. त्यातील चिकनमातीचे प्रमाण अजमावणे महत्वाचे आहे. गाळमातीची मात्रा निर्धारित करण्यासाठी (www.cridaernet.in) या संकेतस्थळी खालील अग्रलेख केल्याप्रमाणे सूत्र विकसित करण्यात आले आहे.\n* शेतात गाळमाती टाकण्या करीताचे सूत्र एन = ——————\nएन= एक हेक्टर क्षेत्रासाठी गाळमातीच्या वापराव्या लागणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॅाल्या.\nएक्स=रब्बी ज्वारीसाठी नत्र खताची शिफारस खतमात्रा ५० किलो/हेक्टर\nवाय= गाळमातीतील उपलब्ध नत्राचे शेकडा प्रमाण (0.0४१२%)\nवरील सूत्रानुसार एक हेक्टर क्षेत्राकरिता ४९ ट्रक्टर ट्रोल्या गाळमातीच्या लागतील.त्याकरिता शेतकरीबंधुनी वरील सूत्रांचा वापर करावा. सर्वसाधारणपणे रब्बी पिकाची काढणी झालेल्या शेतात एप्रिल/मे महिन्यात गाळमाती टाकावी.\nगाळमातीमध्ये नत्र, स्फुरद व पालाश हि प्रमुख अन्नद्रव्ये आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे जमिनीचे भौतिक,रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारण्यासाठी मदत होते. गाळाची माती वापरल्यामुळे रासायनिक खत वापराचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि जमिनीत ओलावा साठविण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी निश्चितच उपयोगाचे आहे.गाळमातीचा वापर उथळ व म���्यम खोलीच्या जमिनीत केला असता,त्यातील पोषक अन्न्द्रव्यांमुळे जमिनीची सुपिकता वाढते आणि पिक उत्पादनात शाश्वतता येते. गाळमातीच्य वापरामुळे पडीक जमिनीसुद्धा पिक लागवडीखाली आणता येतात.तत्पुर्वी गाळमातीची प्रत व प्रमाण निश्चित करणे आवश्यक आहे.\nसोलापूर जिल्ह्यात घेतलेल्या गाळमातीच्या प्रात्यक्षिकातून रब्बी ज्वारीच्या धान्य व कडबा उत्पादनात आणि ओलावा वापर क्षमता वाढल्याचे दिसून आले आहे. अशा रीतीने गाळमातीचा कार्यक्षम वापर केल्यास निकृष्ट जमिनीची उत्पादनक्षमता, सुपिकता व ओलावा साठवण क्षमता वाढविता येते.\nगाळमाती वापरताना घ्यावयाची काळजी\nगाळमाती वापराचा चांगल परिणाम साध्या करण्यासाठी फक्त गाळमाती जमा करून शेतातील मातीत चांगली मिसळावी.\nहलक्या आणि कमी पाणी धरून ठेवण्याची क्षमता असलेल्या जमिनीस गाळमाती वापरताना प्राधन्य यावे.\nगाळमाती व शेतजमिनीतील चिकणमातीच्या प्रकारानुसार गाळवापर मात्रा निर्धारित करावी, त्यामुळे गाळमातीचा कार्यक्षम वापर करता येईल.\nसर्वसाधारणपणे मार्च-एप्रिल महिन्यात पाणी साठवण पद्धीतीतील पाणी आटल्यामुळे कोरड्या पडतात, त्याचवेळी गाळमाती साठवण पद्धीतीतून बाहेर काढणे सोयीचे ठरते, अशावेळी गाळमाती शेतात पसरावी. पाच वर्षातून एकदा साठवण पद्धीतीतील शेतात गाळमाती बाहेर काढून शेतात पसरावी.\nगाळमातीत जास्त प्रमाणात ओलावा धरून ठेवण्यासाठी गाळमाती पसरलेल्या शेतात खरीप हंगामात मूलस्थानी जलसंधारण पद्धतीपैकी जमिनीच्या मगदुरानुसार व उतारानुसार बंधिस्त वाफे, सपाट वाफे व सरी वरंबे करून त्या शेतात रब्बी हंगामातील पिकांची लागवड करावी.\nहलक्या व मध्यम जमिनीत फळबाग लागवड करताना खोदलेल्या खड्ड्यात किंवा शेताच्या उतारास आडवे चर खोडून त्यामध्ये गाळमाती भरावी, तत्पूर्वी गाल्मातीच्या प्रत व मातीची तपासणी करणे आवश्यक.\nगाळमातीचा सामू ८.५ पेक्षा जास्त आणि २.५ डेसिसायमन प्रती मीटर जास्त असल्यास गाळमाती शेतात पसरू नये.\nपाणी साठवण पद्धतीतील काठावरील माती खोदुन शेतात पसरू नये.\nचांगल्या प्रतीची गाळमाती बांधकामासाठी लागणाऱ्या विटा तयार करण्यासाठी किंवा बिगर शेतीसाठी वापरू नये.\nचुनखडीयुक्त गाळमाती शेतात पसरण्यासाठी वापरू नये, अशा गाळतीचा वापर केल्यास जमिनीतील उपलब्ध अन्न्द्रव्यांवर विपरीत परिणाम होतो आणि पिकाची उत्पादकता घटते.\nलेखक : डॉ. आदिनाथ ताकटे,\nमध्यवर्ती रोपवाटिका ( बियाणे ),\nमहात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nराष्ट्रवादीची यादी जाहीर; पहा कोणाला मिळाली उमेदवारी..\nकांद्याला प्रतिक्विंटल ८०० रुपये अनुदान..\nकोकणातील धरणांच्या कामांबाबत सर्वंकष धोरण : सावंत\nमुंबई : कोकणातील प्रलंबित धरणे व अन्य धरणांच्या कामांबाबत तेथील लोकप्रतिनिधींची आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्वंकष असे धोरण ठरविणार असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी आज विधानपरिषदेत दिली. वागदे ता.कणकवली जि. [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nप्लास्टिकबंदीबाबत तत्काळ धडक कारवाई\nJuly 1, 2019 Team Krushirang अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, व्यवसाय व अर्थ 0\nमुंबई : प्लास्टिक बंदीबाबत कोणत्याही प्रकारची सवलत दिली जाणार नसून तातडीने धडक कारवाई सुरू करण्यात येणार आहे, असे पर्यावरण मंत्री रामदार कदम यांनी आज विधानसभेत सांगितले. राज्यात प्लास्टिक बंदी कायद्याच्या अनुषंगाने सदस्य मंगलप्रभात लोढा यांनी [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nMarch 23, 2019 Team Krushirang औरंगाबाद, नागपूर, पुणे, मराठवाडा, महाराष्ट्र, विदर्भ 0\nपुणे : हवामान विभागाने आज जारी केलेल्या अंदाजानुसार मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यात ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, तरीही राज्यभर उन्हाचा चटका वाढला आहे.असतानाच, [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nकडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\nमहाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\nशेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\nबिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\nतंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\nबिझनेसवाला | खरेदी म्हणजे श्रीमंती मिळवणे नव्हे.. मग काय\nमराठवाड्यात लगेच पाऊस न पडल्यास दुष्काळ अटळ\nराज्यातील 5 जिल्हा परिषद बरखास्त\nविशेष | रामदास बोट दुर्घटना\nबिझनेसवाला | संधीचे सोने करा; ई-कारकडे पहा..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%86-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AA-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%B2/", "date_download": "2019-07-21T15:11:53Z", "digest": "sha1:DW6GU5Q44KCPEFMRRWLPWSVETIZBCIWA", "length": 6521, "nlines": 70, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आ. दिलीप सोपल Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\nतयारी विधानसभेची : प्रकाश जावडेकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट \nTag - आ. दिलीप सोपल\n‘अब तेरा क्या होगा कालिया’, मंत्री सावंतांच्या दालनात आ. सोपल – आंधळकरांची भेट\nबार्शी: शिवसेनेच्या वाटेवर असणारे बार्शी तालुक्याचे आ. दिलीप सोपल आणि शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांची जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या दालनामध्ये भेट...\nउस्मानाबाद लोकसभा; लढाई राणादादा आणि ओमराजेंची, प्रतिष्ठा पणाला सोपल – राऊतांची\nविरेश आंधळकर: उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून आ राणाजगजितसिंह पाटील तर शिवसेनेकडून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पाटील आणि...\nउमेदवारी जाहीर नाही तरीही पद्मसिंह पाटलांनी घेतला उमेदवारी अर्ज\nउस्मानाबाद : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून माजी खा.पद्मसिंह पाटील यांच्या कुटुंबात उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी...\nसोलापूरसाठी शरद पवारांचा ‘मास्टर प्लॅन’, एकाच धडाक्यात माढ्यासह उस्मानाबाद काबीज करणार \nसोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील बडे प्रस्थ असणाऱ्या रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. चिरंजीवांसोबत वडिलांनी भाजपमध्ये प्रवेश...\nउस्मानाबाद लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडे उमेदवारांचा सुकाळ,उर्वरीत पक्षांकडे माञ दुष्काळ \nतुळजापूर- उस्मानाबाद लोकसभा निवडणूकी साठी राज्यपातळीवर विविध प्रमुख पक्षांकडून उमेदवारी कुणाला द्यावयाची याबाबतीत विचारमंथन चालु असल्याने फक्त राष्ट्रवादीकडे...\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF/", "date_download": "2019-07-21T15:42:21Z", "digest": "sha1:PSD3HPUHCPMZXTJPIOSODGLHLP2OBQOI", "length": 3797, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "चान्सआयचे विटनेस नग्वेनिया Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nआज मुंडे साहेबांची खूप आठवण येत आहे, कार्यकारिणी बैठकीत मुख्यमंत्री भावूक\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\nTag - चान्सआयचे विटनेस नग्वेनिया\nभारत-आफ्रिका पार्लमेंटरी फ्रेंडशिप समितीच्या उपाध्यक्षपदी खा. अमर साबळे यांची निवड\nमुंबई / नवी दिल्ली : भारत-आफ्रिका पार्लमेंटरी फ्रेंडशिप समितीच्या उपाध्यक्षपदी खासदार अमर साबळे यांची निवड करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष खासदार तरुण विजय...\nआज मुंडे साहेबांची खूप आठवण येत आहे, कार्यकारिणी बैठकीत मुख्यमंत्री भावूक\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/rainy-season/", "date_download": "2019-07-21T15:08:52Z", "digest": "sha1:LT5OFH32NULOD54O6ZTSTV4UJ3WPYPFI", "length": 9586, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "rainy season Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा य��तील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\nतयारी विधानसभेची : प्रकाश जावडेकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट \nन्यायालयाचे काम लवकर सुरु होणार; आमदार लांडगे यांची नगरविकास मंत्र्यांसोबत बैठक\nपिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरासाठी मोशी येथे होणा-या प्रशस्त न्यायालयाचे काम लवकरच सुरु होणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नगरविकास राज्यमंत्री...\nअॅट्रोसिटी कायद्यातील जुन्या तरतुदीच कायम राहणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय\nटीम महाराष्ट्र देशा : अॅट्रोसिटी कायद्यातील मूळ तरतुदी कायम ठेवण्यासाठी मोदी सरकार पुढे आले आहे, आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कायद्यातील मूळ...\nमराठा आरक्षण : आरक्षणावर गप्प असलेल्या आमदारांना सोशल मिडीयावर वाहिली जातेय श्रद्धांजली\nमुंबई : मराठा समाजातील आमदारांविरोधात मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मिडीयाच्या पोस्टमध्ये आरक्षणावर गप्प असलेल्या आमदारांना...\nसंसदेत अविश्वास ठराव : शिवसेना तटस्थ ; चर्चांना पूर्णविराम\nटीम महाराष्ट्र देशा : मोदी सरकारविरोधात संसदेत शुक्रवारी अविश्वास ठरावावर मतदान होणार आहे. सरकारकडून विजयाचा दावा केला जात आहे, तर अविश्वास प्रस्तावाच्या...\nसंसदेत अविश्वास ठराव : चर्चेसाठी सात तासांची वेळ राखीव\nटीम महाराष्ट्र देशा : मोदी सरकारविरोधात संसदेत शुक्रवारी अविश्वास ठरावावर मतदान होणार आहे. सरकारकडून विजयाचा दावा केला जात आहे, तर अविश्वास प्रस्तावाच्या...\nभिडे वाडा होणार राष्ट्रीय स्मारक..\nपुणे – नागपूर इथे सुरू असणाऱ्या पावसाळी अधिवेशनात स्त्री शिक्षणाला जन्म देणारा भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक होणार असल्याची घोषणा पालकमंत्री गिरीश बापट...\nRainy season and Ayurveda : आला पावसाळा तब्येत सांभाळा \nटीम महाराष्ट्र देशा : पावसाळ्यात शरीर आणि पचनशक्ती या दोहोंची ताकद कमी झालेली असते. त्यामुळे पावसाळ्यात अन्न पचायला हलके, उष्ण आणि कमी प्रमाणात घ्यावे. आले...\nराज्यसभेच्या उपसभापती पदासाठी राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांच्या नावाची चर्चा\nटीम महाराष्ट्र देशा : राज्यसभेचे उपसभापती पी. जे. कुरियन यांचा क��र्यकाळ या महिन्यात संपणार आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात या पदासाठी निवडणूक होणार आहे. आता...\n‘स्मार्ट सोडा.. इथल्या रस्त्यावर खड्डे चुकवून गाडी चालवायला आर्ट लागतं’\nटीम महाराष्ट्र देशा : कल्याण-डोंबिवली परिसराची स्मार्ट सिटी मध्ये काही दिवसांपूर्वीच निवड झाली होती मात्र ती निवड कागद पत्रांपुर्तीच मर्यादित राहिली आहे. मात्र...\nपावसाळ्यात फिरायला जायचं प्लानिंग करताय एकदा या ठिकाणांबद्दल नक्की वाचा\nबऱ्याच प्रतीक्षेनंतर पावसाने आता जोमदार हजेरी लावली आहे. पावसाला म्हटलं कि सगळीकडे हिरवीगार झाडे पाने-फुले, बघायला मिळता. या निसर्ग सौदर्यात पावसाळ्यात...\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi", "date_download": "2019-07-21T15:48:15Z", "digest": "sha1:DBXCOTOROVT4OZ3L5UCFLKUFL6HQN6UQ", "length": 16765, "nlines": 186, "source_domain": "zeenews.india.com", "title": "Zee Marathi News, 24 Taas: Latest Marathi Batmya, Breaking News in Marathi", "raw_content": "बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…\nलातूरकरांवर पुन्हा पाणीटंचाईचं संकट\nहिमा दासची 'सुवर्ण' दौड; एका महिन्यात ५ सुवर्णपदकांची कमाई\n'शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करुन देणारच'\nबॉलिवूडच्या 'या' अभिनेत्यांसह चित्रपट साकारण्याची कंगनाची इच्छा\nडॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात भरतचा संताप अनावर\nभाजप कार्यकारिणीला गडकरींसह महत्त्वाचे नेते अनुपस्थित\n'अदाई' फेम अमाला न्यूड सीनमुळे प्रकाशझोतात\nआषाढी वारीनंतर १८ दिवसांनी विठूरायाला मिळणार निद्रा\n'मीच पुन्हा मुख्यमंत्री होणार'\n'मतदारांची माहिती 'आधार'शी जोडा', मुख्यमंत्र्यांचं निवडणूक आयुक्तांना...\nआषाढी वारीनंतर १८ दिवसांनी विठूरायाला मिळणार निद्रा\nलातूरकरांवर पुन्हा पाणीटंचाईचं संकट\n'शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करुन देणारच'\nशिवाजी आढळराव पाटील यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदारावर गंभीर आरोप\nस्थानिकांनी स्वतः खड्डे भरून निष्क्रिय नगरस���वकांना वाहिली श्रद्धांजली\nकुत्र्याच्या शोधार्थ थेट घरात घुसला बिबट्या, जंगलात पिटाळण्यात वनपथकाला यश\nरत्नागिरीत तब्बल 45 लाख रुपयांचे कोकेन जप्त\nऑनलाईन बदल्यांच्या विरोधात शिक्षक संघटना आक्रमक\nसुरक्षेच्या कारणास्तव १०० मुलींनी सोडले वसतीगृह\nपावसाअभावी पुन्हा एकदा रेल्वेने पाणी येण्याची लातुरकरांना भीती \nहिमा दासची 'सुवर्ण' दौड; एका महिन्यात ५ सुवर्णपदकांची कमाई\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\nधोनीची विंडीज दौऱ्यातून माघार, 'लेफ्टनंट कर्नल' काश्मीरमध्ये जाणार\nवनडेमध्ये नंबर ४ वर खेळण्यासाठी, हे दोन युवा फलंदाज दावेदार\nवेस्टइंडीज दौऱ्याच्या आधी कोहलीने व्हिडिओ केला शेअर\nLIVE: आईसीसी क्रिकेट विश्वकप, 2019\nLIVE: आईसीसी वर्ल्ड टी20 यूरूप क्वालिफ़ायर, 2019\nLIVE: आईसीसी वर्ल्ड टी20 यूरूप क्वालिफ़ायर, 2019\nपिंपरी-चिंचवडच्या शिष्यांनी 'गुरू' अजित पवारांना नेमकं काय दिलं\nरायबरेलीची 'मठी' तुटेल का\nलैंगिक अत्याचार प्रकरणात नेमकी का मिळाली न्या. गोगोईंना क्लीन चीट\nब्लॉग : अमेठी के 'मुसाफिर'\n'मीच पुन्हा मुख्यमंत्री होणार'\nभाजप कार्यकारिणीला गडकरींसह महत्त्वाचे नेते अनुपस्थित\n'मतदारांची माहिती 'आधार'शी जोडा', मुख्यमंत्र्यांचं निवडणूक आयुक्तांना पत्र\nकुलाब्यातील चर्चिल चेंबर इमारतीत आग\n'राज्यात 288 जागांवर भाजपाच्या जागा येतील अशी तयारी करा'\nशीला दीक्षित पंचत्वात विलीन\nकलबुर्गींच्या मारेकऱ्यांची ओळख पटली, एसआयटी तपासाला मोठे यश\nभाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष मांगे राम गर्ग यांचे निधन\nशिला दीक्षित यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयात\n२० विषयांत पदव्या मिळवून 'लिम्का' रेकॉर्ड कायम करण्याऱ्या डॉ. जिचकरांबद्दल...\n'वाघा बॉर्डरवर कुलभूषण यांना फाशीची शिक्षा द्या', पाकिस्तानी अभिनेत्री बरळली ...\nचंद्रावर पहिले पाऊल : गूगल डूडलकडून अवकाशयानाची सलामी\nकुलभूषण जाधव यांना भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना भेटण्याची संमती\n'कुलभूषण यांच्यावर पाकिस्तानच्या कायद्याप्रमाणे कारवाई होईल'\nहाफिजला पकडण्यासाठी दोन वर्षे पाकिस्तानवर दबाव टाकला- ट्रम्प\n'अदाई' फेम अमाला न्यूड सीनमुळे प्रकाशझोतात\nस्विमिंग पुलमध्ये आराम करतेय 'ही' अभिनेत्री\nअर्जुन-गॅब्रेलियाच्या बाळाची पहिली झलक\nमुंबईत आग विझवण्यासाठी येतोय 'रोबोट'\nखरीखुरी त��रेवरची कसरत करणारा मराठमोळा अवलिया...\nनांदेड | पावसासाठी देवाचा धावा\nलातूर | मांजरा धरणात ऑगस्टपर्यंत इतकाच पाणीसाठा\nनाशिक | आदित्यचा जनआशीर्वाद यात्रेचा चौथा दिवस\nफेस अॅपवर तरूणाईच्या उड्या\nमुंबई | 'मीच पुन्हा मुख्यमंत्री होणार'- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमुंबई | आम्ही जे आहोत, ते आमच्या कार्यकर्त्यांमुळे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...\nमुंबई | सुधीर मुनगंटीवार कार्यकारिणीला अनुपस्थित\nमुंबई | भाजपा विस्तारीत कार्यकारिणीची बैठक\nनवी दिल्ली | कलबुर्गींच्या मारेकऱ्यांची ओळख पटली\nबॉलिवूडच्या 'या' अभिनेत्यांसह चित्रपट साकारण्याची कंगनाची इच्छा\nमालदीवमध्ये मलायकाचा 'हॉट' अंदाज, अर्जुनची 'स्विट' कमेंट\nडॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात भरतचा संताप अनावर\nसलमानच्या 'या' शोमध्ये झळकणार रवीना\nशीला दीक्षित यांच्या निधनाने बॉलिवूडही हळहळलं\nमानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी करा 'या' पदार्थांचे सेवन\nसुंदर, चमकदार टोळ मासा आरोग्याला फायदेशीर\nधकाधकीच्या जीवनात ग्रीन टीचे फायदे\nदातदुखीवर काही गुणकारी उपाय\nडायरियावर सोपे घरगुती उपाय\nचंद्रावर पहिले पाऊल : गूगल डूडलकडून अवकाशयानाची सलामी\nमारुती-सुझुकीची आता इलेक्ट्रिक वॅगन-आर\nखुशखबर ... जिओच्या १९८ रुपयांच्या प्लानमध्ये बदल\nJIO च्या १९८ च्या प्लानमध्ये बदल, रोज २ जीबी डेटा\nZomato च्या ट्वीटनंतर YouTube सह अनेक कंपन्यांकडून गंमतीशीर ट्वीट\nसाफसफाईतील भ्रष्टाचाराचा गाळ : हे घ्या कंत्राटदार-मनपा भ्रष्ट युतीचे पुरावे...\nमुंबई महानगरपालिकेच्या साफ-सफाईतही 'भ्रष्टाचारा'चा गाळ\nमालाड दुर्घटना : 'संरक्षक' भिंत कशी ठरते 'मृत्यूची' भिंत\nजिल्हा परिषदेची डिजिटल शाळा, स्मार्ट टीव्हीवर शिक्षणाचे धडे\nआग लागली अन् गायीने हंबरडा फोडला, अन्यथा झोपेत गाव बेचिराख झालं असतं\nधोनी इंडियन आर्मी के साथ कश्मीर में करेंगे ट्रेनिंग, सेना प्रमुख ने दी मंजूरी: सूत्र\nजम्‍मू कश्‍मीर के राज्‍यपाल का विवादित बयान, आतंकियों से कहा-जवानों की नहीं, भ्रष्‍टाचारियों की हत्‍या करो\nकर्नाटक में शक्‍त‍ि परीक्षण कल, 2 MLA पहुंचे सुप्रीम कोर्ट, मायावती बोलीं-BSP विधायक सरकार के साथ\nVIDEO: साध्वी प्रज्ञा ठाकुर के फिर बिगड़े बोल, कहा- हम नाली साफ करवाने के लिए नहीं बने...\nवर्ल्ड कप: गुप्टिल के ओवरथ्रो पर 6 रन देने वाले अंपायर धर्मसेना बोले, 'गलती हुई, लेकिन...'\nमेष वृष मिथुन कर्क िंह कन्‍या तुला वृश्चिक धनु मकर कुंभ मीन\nमेष- अनेक अडकलेली कामं पूर्ण होतील. कौटुंबीक संबंधांमध्ये सुधारणा होईल. तुमची प्रतिमा सुधारण्याची संधी मिळेल. तुमच्यासाठी आजचा दिवस उत्साही असेल. कौटुंबीक गोष्टींवर लक्ष द्या. वैवाहिकांसाठी आजचा दिवस चांगला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.aptoide.com/thank-you?app_id=43196509&store_name=xcalibur-app-store", "date_download": "2019-07-21T15:27:40Z", "digest": "sha1:EEEHMH2SXM5TTDLMSEQLZXMOXUXVAMBT", "length": 1974, "nlines": 59, "source_domain": "mr.aptoide.com", "title": "डाउनलोड: Facebook | Aptoide", "raw_content": "\nAptoide अॅप स्टोर मध्ये Facebook आपल्यासाठी तयार आहे, आत्ताच इन्स्टॉल करा\nAptoide इन्स्टॉल करण्याचे २ टप्पे\n\"अज्ञात स्त्रोत\" सक्षम करा\nजर आपल्याला अॅप आपल्या डाऊनलोड फोल्डरमध्ये सापडले नाही.\nचांगले अॅप स्टोर आपणांस देण्यासाठी आम्ही कुकीज वापरतो ह्या साइटला ब्राऊझ करुन आपण त्यास मान्यता देत आहात, तेव्हा त्याबाबत जास्त माहिती जाणुन इथे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-newsgram-today-main-headline-13/", "date_download": "2019-07-21T15:04:57Z", "digest": "sha1:7Q5JUUOVS7CZWKPJ3HDB3BHEDXBUDGYU", "length": 13527, "nlines": 230, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nसंगमनेर : पुणे नाशिक महामार्गावर अपघातात एक ठार, तीन जखमी\nपुढील 48 तासांत मुसळधार\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nनाशिकमध्ये ट्रेक फाउंडर्स राईडची यशस्वी सांगता\nमहिला पोलीसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल\nउष्माघाताने मेलेले २९ मोर गेले कुठे\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nपारोळ्यातील बालसंस्कार शिबिरात ४५०० विद्यार्थ्यांची नोंद\nभोरगाव लेवा पंचायतला पुस्तक भेट\nसावखेडा सरपंच पद अपात्र : औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nनुकसानग्रस्त पाच शेतकर्‍यांना ७० हजारांची मदत\nडॉक्टराकडे घरफोडी करणार्‍या तिघांना बेड्या\nचाराटंचाईने घेतला गायीचा बळी\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन ग���भीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nचरणमाळ घाटात अडीच लाखाची लूट करणार्‍या म्होरक्यास अटक, दोन फरार\nप्रकाशा येथे बिबटयाची मादी मृतावस्थेत\nमोलगी येथे विद्यार्थ्यांसाठी जीवन कौशल्य प्रशिक्षण शिबिर\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nपाटोदा येथे दोन एकर ऊस जळून खाक\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nशुक्रवारी नगरात दांडिया नाईट\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nशुभसंकेत…खडसेंचा हात मुख्यमंत्र्यांच्या हातात\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, राजकीय\nस्त्रियांना संविधानाने समानतेचा व धार्मिक स्वातंत्र्यांचा अधिकार दिला\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, नवरात्री\nआवर्जून वाचाच, नाशिक, सेल्फी\nमुंबई : कुलाबा येथील भीषण आगीत एकाचा होरपळुन मृत्यू\nभीषण अपघातात 9 युवक ठार\nमुंबई : टॅक्सी ड्राइवर असणाऱ्या ‘नामदेव भाऊं’ना बेस्ट ऍक्टरचे नामांकन\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\nनाशिकमध्ये ट्रेक फाउंडर्स राईडची यशस्वी सांगता\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nमहिला पोलीसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://egnews.in/marathi-news/unemployment-rises-45-year-high/", "date_download": "2019-07-21T14:51:13Z", "digest": "sha1:BJ7PH5OKGW3DVJ22SYAECTA6VWZB4VIH", "length": 6502, "nlines": 47, "source_domain": "egnews.in", "title": "मोदि सरकारच्या काळात अजून एक उच्चांक, गेल्या ४५ वर्षातील सर्वात भीषण बेरोजगारी असल्याचे वास्तव आले समोर..", "raw_content": "\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी 'नौटंकी'च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर 'जनावरांचा मोर्चा'\nमोदि सरकारच्या काळात अजून एक उच्चांक, गेल्या ४५ वर्षातील सर्वात भीषण बेरोजगारी असल्याचे वास्तव आले समोर..\nनवी दिल्ली: National Sample Survey Office या सरकारी संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार देशातल्या बेरोजगारीने एक नवीन उच्चांक गाठला आहे, गेल्या ४५ वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी नोटबंदीनंतर देशात निर्माण झाली आहे. २०१७-१८ साली देशातील बेरोजगारीचा दर ६.१ इतका होता या आधी इतकी वाईट परीस्थिती १९७२ साली निर्माण झाली होती, नोटबंदीच्या काळात छोटे उद्योगधंदे बंद पडले, आर्थिक विकासाचा वेग मंदावला तसेच कृषी क्षेत्रालाही मोठा फटका बसला, म्हणून हि स्थिती उद्भवली असल्याचे तज्ञांचे मत आहे.\nनुकताच सरकारच्या मनमानी धोरणांना कंटाळून राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या दोन सदस्यांनी राजीनामा दिला होता. नोटाबंदीनंतर बेरोजगारांच्या संख्येत झालेला बदल मोजण्यासाठी NSSO (National Sample Survey Office) द्वारे एक सर्व्हे करण्यात आला होता. या सर्व्हेचा अहवाल केंद्र सरकारने मांडला नसल्याचे कारण देखील या दोन सदस्यांच्या राजीनाम्यामागे असल्याचे पुढे येत होते.\nया दोन सदस्यांनी दिलेल्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाकडून हा अहवाल अजूनही सार्वजनिक केला गेलेला नसला तरी मिडीयाच्या हाती हा शासकीय अहवाल लागला आहे.\nराष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालामार्फत नोटबंदीनंतर घेण्यात आलेला हा पहिला सर्व्हे होता. या सर्व्हेनुसार, नोटाबंदीच्या निर्णयानंतर अनेक भारतीयांना रोजगार गमवावे लागले.\nआमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .\nमहत्वाचा प्रश्न : “गरिबी हटाव” म्हणणाऱ्या कॉंग्रेसने गरिबी हटवली का \nगांधीजींचे उपोषण, ‘त्या’ सात अटी आणि वास्तव\nलोकसभा २०��९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी ‘नौटंकी’च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘जनावरांचा मोर्चा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-gladiolus-cultivation-18203?tid=154", "date_download": "2019-07-21T15:57:25Z", "digest": "sha1:P3RLA5RKSSYRY7NMPZTSTXJ3ZTEQ6E4Q", "length": 18930, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, gladiolus cultivation | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची\nराष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेश खिंड, पुणे\nसोमवार, 8 एप्रिल 2019\nग्लॅडिओलसच्या लागवडीसाठी मध्यम प्रतीची, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. पोयट्याची आणि चांगला निचरा असणारी जमीन फुलांचे लांब दांडे आणि कंदवाढीस उपयुक्त असते.चुनखडी, तसेच हलक्‍या बरड जमिनीत याची लागवड करू नये / टाळावी. या पिकाची लागवड खरीप तसेच रब्बी हंगामात केली जाते. सर्व लागवड एकाच वेळी न करता १५ दिवस किंवा एक महिना, असे अंतर ठेवून लागवड केल्यास फुलांची नासाडी कमी होते. लागवडीसाठी गेल्या हंगामातील, तीन ते चार महिने विश्रांती घेतलेले चांगले कंद निवडावेत. लागवडीपूर्वी कंद शिफारशीत बुरशीनाशकाच्या द्रावणात २० मिनिटे बुडवून नंतर सुकवून लागणीस वापरावेत.\nग्लॅडिओलसच्या लागवडीसाठी मध्यम प्रतीची, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. पोयट्याची आणि चांगला निचरा असणारी जमीन फुलांचे लांब दांडे आणि कंदवाढीस उपयुक्त असते.चुनखडी, तसेच हलक्‍या बरड जमिनीत याची लागवड करू नये / टाळावी. या पिकाची लागवड खरीप तसेच रब्बी हंगामात केली जाते. सर्व लागवड एकाच वेळी न करता १५ दिवस किंवा एक महिना, असे अंतर ठेवून लागवड केल्यास फुलांची नासाडी कमी होते. लागवडीसाठी गेल्या हंगामातील, तीन ते चार महिने विश्रांती घेतलेले चांगले कंद निवडावेत. लागवडीपूर्वी कंद शिफारशीत बुरशीनाशकाच्या द्रावणात २० मिनिटे बुडवून नंतर सुकवून लागणीस वापरावेत. लागवड सरी वरंब्यावर ४५ x १५ सें.मी. अंतराने करावी. सपाट वाफ्यात लागवड करताना ३० सें.मी. x २० सें.मी. अंतराने, पाच ते सात सें.मी. खोलीवर कंदांची लागण करावी. साधारणपणे हेक्‍टरी १.२५ ते १.५० लाख कंद लागवडीसाठी लागतात.\nलागवडीसाठी पिवळसर रंगाची फुले 'गणेश', फिकट गुलाबी रंगाची फुले 'प्रेरणा', जांभळट गुलाबी रंगाची फुले 'तेजस' आणि निळ्या रंगाची फुले 'नीलरेखा' या जाती निवडाव्यात. त्याचबरोबरीने फिकट गुलाबी रंगाची 'सुचित्रा', लाल रंगाची 'पुसा सुहागन', निळ्या रंगाची 'ट्रॉपिक सी', पिवळसर रंगाची 'सपना', पांढऱ्या रंगाची 'संसरे', केशरी रंगाची 'हंटिंग साॅँग' या जातीही बाजारपेठेच्यादृष्टीने फायदेशीर आहेत.\nया पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी हेक्‍टरी ५० ते ७० टन शेणखत जमिनीची मशागत करताना मिसळावे. माती परीक्षणानुसारच लागणीच्या वेळी २०० किलो स्फुरद आणि २०० किलो पालाश प्रतिहेक्‍टरी द्यावे. प्रतिहेक्‍टरी नत्र खताची ३०० किलो मात्रा तीन समान हप्त्यांमध्ये द्यावी. नत्राची मात्रा पिकाला दोन, चार आणि सहा पाने आल्यावर, म्हणजेच लागवडीनंतर तीन, पाच आणि सात आठवड्यांनी सम प्रमाणात विभागून द्यावी. रासायनिक खते दिल्यावर पाण्याची पाळी द्यावी. लागवडीनंतर दहा दिवसांनी दहा किलो ऍझोटोबॅक्‍टर किंवा ऍझोस्पिरीलम १०० किलो ओलसर शेणखतात मिसळावे. या मिश्रणाचा ढीग करून तो प्लॅस्टिकच्या कागदाने आठवडाभर झाकून ठेवावा. अशाच प्रकारे दहा किलो स्फुरद विरघळविणारे जिवाणूसंवर्धक आणि दहा किलो ट्रायकोडर्मा प्रत्येकी १०० किलो शेणखतात मिसळून वेगवेगळे ढीग करून आठवडाभर झाकून ठेवावेत. एक आठवड्यानंतर तिन्ही ढीग एकत्र मिसळून एक हेक्‍टर क्षेत्रातील पिकाला द्यावे. पिकाच्या मुळांची वाढ जमिनीच्या वरच्या थरातच होते, त्यामुळे पाणी नियमित आणि गरजेपुरतेच पाच ते आठ दिवसांच्या अंतराने द्यावे. गरजेनुसार खुरपणी करून शेत तणमुक्त ठेवावे. पिकाच्या बुंध्यास मातीची भर देऊन दांडे खाली पडून ते खराब होणार नाहीत याची काळजी घ्यावी. लागवडीनंतर जातीनुसार आणि कंदाला दिलेल्या विश्रांती काळानुसार ६० ते ९० दिवसांत फुले काढणीस येतात. फुलदांड्यावरील पहिले फूल कळीच्या अवस्थेत असताना रंग दाखवून उमलू लागले म्हणजे झाडाच्या खालची चार पाने शाबूत ठेवून फुलांचे दांडे छाटून घ्यावेत. फुलदांड्याच्या लां��ीप्रमाणे प्रतवारी करावी.\n- ०२० - २५६९३७५०\nराष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेश खिंड, पुणे\nमराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊस\nऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन जिल्ह्यांतील ११४ मंडळांपैकी तब्बल ७३ मंडळांत हल\nसोलापुरातील कांदा उत्पादकांच्या अनुदानासाठी सहा...\nसोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्याला प्रतिक्विंटल २०\nकोयना धरणात ४४.७० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा\nसातारा ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे.\nपुणे जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाची हजेरी\nपुणे : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरवात झाली आहे.\n`कुकडी`तून घोड धरणात पाणी सोडण्याची मागणी\nन्हावरे, जि. पुणे ः पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला, तरी चिंचणी (ता.\nअशी करा गॅलार्डिया लागवड गॅलार्डियाला उष्ण व दमट हवामान चांगले मानवते....\nग्लॅडिओलस लागवडग्लॅडिओलसच्या लागवडीसाठी मध्यम प्रतीची, पाण्याचा...\nक्षारपड जमिनीत फुलवली कार्नेशनची शेती सांगली जिल्ह्यातील पडवळवाडी येथील तरुण शेतकरी...\nफुलशेती सल्लागुलाब : गुलाब पिकाला प्रतिझाड १० किलो शेणखताची...\nहरितगृहातील जरबेरा लागवड...हरितगृहातील जरबेरा लागवडीसाठी पाण्याचा उत्तम...\nफुलपिके लागवडीसाठी हवी निचऱ्याची जमीनखरीप हंगामात पाऊस भरपूर पडत असल्याने हा हंगाम...\nपिवळी डेझी लागवड कशी करावीपिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे....\nनिशिगंध लागवडीसाठी निचरा असलेली जमीन...निशिगंध पिकाची लागवड सोपी असून, तिचा लागवड खर्चही...\nहरितगृहात गुलाब फुलांचे उत्पादन घेताना...जागतिक बाजारात गुलाब फुलांना वर्षभर मागणी असते....\nदर्जेदार फुलांच्या उत्पादनासाठी... परदेशी बाजारपेठेत लांब दांड्याच्या फुलांना मागणी...\nशेवंतीच्या दर्जेदार रोपांची करा लागवडशेवंती लागवडीसाठी जमीन चांगली भुसभुशीत करून...\nशेवंती लागवडीसाठी अनुकूल काळशेवंतीच्या वाढ व उत्पादनावर तापमान व सूर्यप्रकाश...\nगुलाब, जरबेरा, झेंडूने फुलला जळगावचा...भरीताची वांगी, केळी आणि कापसासाठी प्रसिद्ध...\nएक वर्षापर्यंत टिकणारे खरे गुलाब झाडापासून कापणी झाल्यानंतर फूल जास्तीत जास्त ८ ते...\nपुण्यात दोन हजार फूल वाणांवर होणार...पुणे : शेतकऱ्यांना फुलांचे नवनवीन वाण उपलब्ध...\nफुलशेती सल्ला फुल���िकांमध्ये मोगरावर्गीय फुलपिकांना बहर...\nफुलशेती सल्लासद्यस्थितीत फुलशेती पिकांमध्ये थंडीमुळे कीड-...\nफूलशेतीने दिली तळेकर कुटुंबाला साथगांधेली (जि. औरंगाबाद) येथील तळेकर कुटुंबीयांनी...\nवेळेवर गुलाब छाटणीमुळे मिळेल उत्पादनवाढ गुलाबाचे अधिक व दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी...\nफूलशेती सल्लागुलाब : खुल्या शेतातील गुलाब पिकाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-man-woman-jokes/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A6-%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%B0-113061700021_1.html", "date_download": "2019-07-21T15:40:29Z", "digest": "sha1:2JY2RFGLS476J27LES5XKESA62CCYSPX", "length": 9222, "nlines": 141, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मराठी विनोद :टिचर | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 21 जुलै 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nएका नविन जॉईन केलेल्या टिचरने ग्राऊंडवर मुलांना इकडे तिकडे पळतांना आणि बॉलसोबत खेळतांना पाहाले. तेवढ्यात टिचरचं लक्ष एका बाजुला एकटंच उभं असलेल्या एका मुलाकडे गेलं. त्याला त्या मुलाची किव आली आणि त्याने त्याच्यापाशी जावून त्याला विचारले,\n\" सगळं ठिक आहे ना\n'हो' त्या मुलाने उत्तर दिले.\n' मग तु तिकडे जावून त्या मुलांसोबत का खेळत नाहीस\n'नाही मी तिकडे नाही जाणार... मी इकडेच ठिक आहे' त्या मुलाने उत्तर दिले.\n' कारण मी गोलकिपर आहे' त्या मुलाने चिडून उत्तर दिले.\nमराठी विनोद : पगार वाढ\nझोपेची गोळी घ्या आणि झोपा\nयावर अधिक वाचा :\nनशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'\nभाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...\nबॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस\nबॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...\nसासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे\nसुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...\nश्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील \"बघता तुला मी\" गाणं ...\n\"प्रेमवारी\" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...\nम्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'\n'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यान���तर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...\nभारतातील सागरी संपत्ती, सागरी जीवनाचा वध घ्यायचं म्हटलं तर लक्षद्वीपला जायलाच हवे. ...\nस्पृहा जोशी आणि अभिजीत खांडकेकर पहिल्यांदाच ‘बाबा’मध्ये ...\nप्रख्यात बॉलीवूड अभिनेता संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता दत्त यांची पहिली मराठी ...\nआशा भोसले यांना ‘स्वामीरत्न’ राष्ट्रीय पुरस्कार आणि अभिनेता ...\nसुप्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी याला अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र ...\nमिशन मंगलमध्ये झळकणार ‘नरेंद्र मोदी’ \nभारताच्या मंगळ मोहिमेची खरी कथा दाखविणारा “मिशन मंगल’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच ...\n' मुळे आमच्याही आठवणींना उजाळा - प्रिया बापट\nमराठी सिनेसृष्टीतील 'क्युट कपल' म्हणून ओळखणारे प्रिया बापट आणि उमेश कामत ही जोडी आता ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/rahul-gandhis-impressive-performance-in-gurajat-election-campaigning/", "date_download": "2019-07-21T15:03:53Z", "digest": "sha1:73VWJV4A2NTNP7HCV7JYHNCT67XV67H3", "length": 15814, "nlines": 114, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "\"गुजरात निवडणूक निकाल काहीही लागो - माझ्यासाठी राहुल गांधी आधीच जिंकले आहेत\"", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n“गुजरात निवडणूक निकाल काहीही लागो – माझ्यासाठी राहुल गांधी आधीच जिंकले आहेत”\nगुजरात निडवणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर, “साम टीव्ही” चे वृत्त निवेदक, अनिकेत पेंडसे ह्यांची चपखल टिपणी.\nहॅट्स ऑफ राहुल गांधी \nराहुल गांधी खरंच परिपक्व होतायंत. गुजरात निवडणुकीचा निकाल काहीही लागू देत पण माझ्यासाठी राहुल जिंकलेत. राहुल यांनी स्वत:ला ओळखलंय. राहुल यांच्या कारकिर्दीतलं हे १८० डिग्री वळण आहे. राहुल फक्त मोदींना कोंडीत पकडत नाहीयेत धू धू धूत आहेत.\nमोदी पाकिस्तान, अफगाणिस्तानपर्यंत पोहचलेत मात्र राहुल गांधी गुजरातवर ठाम राहिलेत.\nमोदींचं भाषण मी पूर्ण ऐकलंय. तितकं गुजराती समजतंही. गेला महिनाभर माझ्या शोमध्ये गुजरातचा एक रिपोर्ट करायचं असं ठरलंय. त्यामुळं रोज यांची भाषण ऐकतोय. मोदी विकासाच्या मुद्द्यावर १० टक्केही बोलत नाहीत. मोदी-शहा जात, मंदिर, गुजरात नो बेटा-देश नो नेता, अस्मिता यावर बोलतायत.\nराहुल नर्मदा प्रकल्पाबाधितांवर बोलतायत. गुजरातच्या पुरावर आणि ढिसाळ मॅनेजमेंटवर बोलतायत. गुजरातच्या प��रदूषणावर बोलतायत. (गुजरातच्या जलप्रदुषणासंबंधी इच्छुकांनी माहिती घ्यावी)\nभाजप प्रवक्त्यांकडून राहुल यांच्यावर व्यक्तिगत टीका होतेय. पण राहुल हे वारंवार सांगत आहेत की मी मोदींवर व्यक्तिगत टीका करणार नाही. असं सांगतानाही राहुल गांधींनी मोदींवर प्रश्नांची जो काय भडिमार केलाय तो ऐकण्यासारखा आहे.\nमोदींवर टीका करताना ती सकारात्मक टीका आहे. खिल्ली उडवणारी टीका नाहीये. राहुल यांनी टीपीकल धाटणीतले Generalise प्रश्न विचारले नाहीयेत तर थेट मुद्द्यांना हात घातलाय. तेही अगदी शालीन, सभ्य भाषेत. कुठेही अभिनिवेश नाही, नाटकीपणा, अनैसर्गिक हातवारे नाहीत.\nही सहजताच राहुल गांधींचा सर्वात मोठा गुण आहे.\nराहुल यांच्यात सगळ्यात मोठा फरक जाणवला तो म्हणजे ते पोपटपंची करत नाहीयेत. राहुल यांच्याद्वारे दुसरं कोणी बोलत नाहीयेत. ते स्वत: बोलत आहेत.\nराहुल यांनी स्वत: प्रश्नांचा, भारतीय मनाचा जिव्हाळ्यानं अभ्यास सुरु केलाय. राहुल यांची सहजताच त्यांचं सर्वात श्रेष्ठ बलस्थान आहे. सहजतेमुळं ते जास्त क्लिक होतायंत.\nआणि – आज मला राहुल गांधी जास्त क्लिक झाले, कारण –\nएकीकडे विकास कसा झालाय हे दाखवण्यासाठी मोदींनी सिप्लेनमधनं प्रवास केला पण राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली. शेवटच्या प्रश्नापर्यंत राहुल गांधींनी पत्रकारांच्या गुगली प्रश्नांना उत्तर दिली. राहुल व्हिजन या मुद्द्यावर ठाम होते.\nप्रश्न मणिशंकर अय्यरवरुन विचारला तरी उत्तराचा शेवट व्हिजननं होत होता आणि ही भाषणातली पोपटपंची नव्हती. बोलताना एक आत्मविश्वास जाणवत होता आणि हेच राहुल गांधींनी कमावलंय\nअभिनिवेश, भावनिक मुद्दे आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून थेट संवाद न करणे या मोदींविषयी ज्या तक्रारी आहेत त्याचं समाधानकारक उत्तर कृतीतून राहुल देत आहेत.\nहॅट्स ऑफ राहुल गांधी \nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← तुका जडला संतापायी, दुजेपणा ठाव नाही : जाऊ तुकोबांच्या गावा ४६\nतुम्ही तंबाखू खात नसाल तरी दैनंदिन वापरातील या गोष्टींमुळे तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो →\nजुन्या नोटांवर बंदी आणण्याच्या निर्णयामागे ६ महिन्यांची गुप्त का���्यवाही\nएका विचारी मोदी समर्थकाने इंदिरा गांधींवर लिहिलेली ही पोस्ट प्रत्येकाने वाचायला हवी\nDBT अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर योजेनेचा लेखाजोखा \n3 thoughts on ““गुजरात निवडणूक निकाल काहीही लागो – माझ्यासाठी राहुल गांधी आधीच जिंकले आहेत””\nया लेखावर प्रतिक्रिया काय अपेक्षित आहे आपले नाक कापून दुर्स्र्याला अवलक्षण करणे अश्या सारखे आहे आपले नाक कापून दुर्स्र्याला अवलक्षण करणे अश्या सारखे आहे राहुल गांधी यांचे भारतीय राजकारणात योगदान ते काय.४८ वर्षाचे गांधी अजून हि ‘बाल-बुद्धी चे आहे.उत्तरप्रदेशात ‘जाळीदार टोपी’ आणि आणि गुजराथ मध्ये ‘उपरती’.तेव्हा असली भाट-गिरी लेखकालाच लाख-लाभ.\n“मोदींचा राजीव गांधींसारखा खून करायचा प्लॅन करतोय” : माओवाद्यांचं पत्र\nनाझींचा एक असा वैमानिक ज्याच्या साहसी व्यक्तिमत्वाची स्तुती स्वतः हिटलर करायचा\nभरताच्या संविधानातील या १४ महत्त्वाच्या गोष्टी आपण इतर देशांच्या संविधानातून घेतल्या आहेत..\nऔरंगजेबाच्या स्वप्नाचा चक्काचूर करणारी स्वराज्याची वीरांगना : महाराणी ताराबाई\nचाफेकर बंधूंचे नाव इंग्रजांना सांगणाऱ्या दोन फितुरांचा ‘असा’ धाडसी बदला घेण्यात आला होता..\nजी कधी स्वतःच्या पायावर उभी देखील राहू शकत नव्हती, आज ती जगाला ‘योगा’चे धडे देते\nमा. फडणविसांच्या कचखाऊ राजकारणापायी त्यांच्याकडून असलेल्या आशा मावळू लागल्या आहेत\nसमान नागरी कायदा – एक मृगजळ\nशाळा बंद होऊ नये म्हणून हा शिक्षक ड्रायव्हरचं कामही स्वतः करतोय \nएक असा सामाजिक संत, ज्याच्या एका शब्दाखातर श्रीमंतांनी आपल्या जमिनी थेट दान केल्या\nमराठी खरंच नामशेष होणार आहे का\nदक्षिण भारतीयांना भारताचं केंद्रीय सरकार “आपलं” वाटत नाही का का बरं – एक डोळे उघडणारं उत्तर\nथंड पाण्याने अंघोळ केल्यास काय फायदे होतात \nपशुपालनाचा ‘साड्डा हक’ आता टॅक्सेबल…\nवादग्रस्त साहित्य संमेलनाच्या निमित्ताने साहित्यिकांना सवाल करणारा “किसानपुत्राचा” खरमरीत लेख…\nभारतातील एक असं स्मशान जेथे हिंदु प्रेतांना अग्नी देण्याऐवजी दफन केलं जातं\nरोनाल्डो बद्दल या १५ गोष्टी कदाचित कट्टर रोनाल्डो फॅनला देखील माहित नसाव्यात\nभारतीय संस्कृतीमधील फलाहाराचे महत्त्व : आहारावर बोलू काही – भाग ५\nसरकारकडून शून्य मदत मिळूनही ३७ वर्षांच्या मेहनतीने घडवल�� एक अचंभित करणारा आदर्श\nपाकिस्तानच्या निवडणुकांमधील पडद्यामागच्या खेळी आणि त्याचे भारतावरील संभाव्य परिणाम\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/shri-ambe-bhawani-of-bhise-gaon-in-karjat/", "date_download": "2019-07-21T15:39:38Z", "digest": "sha1:UM6FK6DFOOTRO4GSAELLRLHBCTGQSYQ2", "length": 17058, "nlines": 151, "source_domain": "www.saamana.com", "title": "भिसेगावची श्री अंबे भवानी | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकाशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘एसी रे एसी’; भरत जाधव घामाघूम\nतटरक्षकदलाच्या दोन कर्मचाऱ्यांकडून 50 लाख रुपयांचे कोकेन पकडले\nबीड शहरात सुसज्ज उद्याने उभारणार, नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागरांचे आश्वासन\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा…\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nमुलीने केली आईची हत्या, मुंडके रस्त्यावर फेकले\nचंद्रावर होते ‘जादू’ चे शहर- नासाचा दावा\nआखातामध्ये तणाव वाढला; इराणने ताब्यात घेतले ब्रिटनचे टँकर\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nइंडोनेशियन ओपन : सिंधूचे जेतेपदाचे स्वप्न भंगलं, जपानच्या यामागूचीकडून अंतिम सामन्यात…\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवनचे पुनरागमन\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन : सिंधूची अंतिम फेरीत धडक, जेतेपदाच्या लढतीत यामागुचीला…\nप्रेसिडेंटस् कप बॉक्सिंग : शिवा थापाला सुवर्णपदक, हिंदुस्थानला चार पदके\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nअस्थमा फक्त दिवाळीत होतो काय, स���गारेट पिणाऱ्या प्रियंकाला नेटकऱ्यांनी फटकारले\nBigg Boss 2 : आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो आरोह वेलणकर\nसनी लिओनी झाली जलपरी, पाहा तिचे हे सुंदर फोटो\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nभिसेगावची श्री अंबे भवानी\nकर्जत रेल्वे स्थानकापासून अगदी दोन-तीन मिनिटांच्या अंतरावर असलेल्या भिसेगावमध्ये श्री अंबे भवानी मातेचे मंदिर आहे. नवसाला पावणारी जागृत देवस्थान अशी या स्थळाची प्रचीती आहे.\nया देवी बद्दल उपलब्ध असलेली माहिती अशी की, कर्जत नगरपरिषद हद्दीतील भिसेगाव हे भिसे खिंडीच्या पायथ्याशी आहे. पूर्वी या ठिकाणी खूप जंगल होते. व्यापारी वर्ग व्यापारासाठी मुंबई-पुण्याकडे जातांना याच खिंडीच्या मार्गाने जात. हे व्यापारी खिंडी जवळ असणाऱ्या विहिरीजवळ रात्री मुक्काम करून सकाळी पुढील प्रवासाला निघत. डोंगर माथ्यावर आदिवासी लोकांची वस्ती होती.\nएके दिवशी एका गुजराथी व्यापाऱ्याला मुक्कामाला असतांना स्वप्न पडले. स्वप्नात देवीने दर्शन दिले. ’मी या विहिरीजवळ असलेल्या वारुळात आहे. मला त्यातून बाहेर काढ. माझ्या सोबतीला एक काळा नाग आहे. तो तुम्हाला काही करणार नाही. या स्वप्नाकडे लक्ष न देता तो व्यापारी तेथून पुढे निघून गेला. काही दिवसांनी पुन्हा या ठिकाणी तो व्यापारी मुक्कामास आला असता त्याला तसाच दृष्टांत झाला. हा सर्व वृत्तांत त्याने आपल्या व्यापारी मित्रांना सांगितला.\nया सर्व व्यापारी वर्गाने मिळून स्वप्न शोधण्याचे ठरविले. त्यांनी डोंगर माथ्यावर राहणाऱ्या आदिवासींना मदतीला बोलून घेतले. सर्वजण वारूळ फोडण्यासाठी जमले असता त्या वारुळातून काळा नाग बाहेर आला व कुणालाही काहीही न करता बाहेर निघून गेला. त्यानंतर आदिवासी लोकांनी वारूळ फोडले. तो काय आश्चर्य खरोखर देवीची सुंदर रेखीव मूर्ती त्यातून बाहेर पडली. ती मूर्ती पाहून सर्वांना आनंद झाला. आदिवासी व व्यापारी यांनी सावली म्हणून देवीच्या डोक्यावर छप्पर तयार केले. तेंव्हा पासून व्यापारी येता जाताना देवीची पू��ा करून दर्शन घेऊन आपापल्या कामाला जात असत.\n असा प्रश्न कुतुहलापोटी लोकांमध्ये निर्माण होऊ लागला. तेंव्हा ज्या आदिवासी माणसाने वारुळास प्रथम हात लावला त्याच्या स्वप्नात जाऊन देवीने सांगितले की, मी गुजराथ येथील अबुच्या पहाडावरील श्री अंबे भवानी आहे. तेंव्हा पासून या देवीला श्री अंबे भवानी माता असे लोक म्हणू लागले. ग्रामस्थांनी एकत्र येऊन मंदिराचा जिर्णोद्धार केला असून त्यावर मोठा सभा मंडप उभारून गोर गरीब लोकांच्या शुभ कार्याची व्यवस्था केली आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीललहान मुलांसोबत दणक्यात लाँच झाला सोनी मराठीचा सुपर डान्सर शो\nपुढीलडेक्कन क्वीनमध्ये अनोखा उपक्रम\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकाशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘एसी रे एसी’; भरत जाधव घामाघूम\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nकाशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘एसी रे एसी’; भरत जाधव घामाघूम\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा...\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nजिंतूर येथे मुख्याध्यापकाने केली शिक्षकास धक्काबुक्की\nकुरुंद्यात हुंडाबळी, सासरच्या जाचास कंटाळुन विवाहितेची आत्महत्या\nगाव तिथे ग्रंथालय संकल्पना कागदावरच, रायगड जिल्ह्यात अवघी 76 ग्रंथालये\nशाळकरी मुलींशी अश्‍लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला अटक\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/2019/05/blog-post_8.html", "date_download": "2019-07-21T14:49:38Z", "digest": "sha1:WOPECRGSALS2URWDNNKBT3KS2RS54J6Q", "length": 17802, "nlines": 119, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "दुष्काळ निवारण तातडीच्या बाबींचे ४८ तासात निराकरण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ब्लॉगवर आपले स्वागत आहे...\nदुष्काळ निवारण तातडीच्या बाबींचे ४८ तासात निराकरण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश\nDGIPR ८:४६ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत\n•औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यासाठी ८८७९७३४०४५ हा व्हॉटस्ॲप क्रमांक;या क्रमांकावर दुष्काळ निवारणाच्या तक्रारी, सूचना आणि मागण्या नोंदविण्याचे आवाहन\nमुंबई, दि. ८ : राज्यातील दुष्काळ निवारणाच्या तातडीच्या बाबींचे ४८ तासात निराकरण करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनास आज आदेश दिले.\nमुख्यमंत्र्यांनी आज जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, उपाययोजना यांचा कॉन्फरन्स कॉलच्या माध्यमातून आढावा घेतला. यावेळी साधलेल्या संवादात मुख्य सचिव यु पी एस मदान यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच यांच्यासह जवळपास ५०० जण सहभागी झाले होते.\nराज्यात दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वांनी मिळून काम करू आणि दुष्काळावर मात करू असे आवाहन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यासाठी ८८७९७३४०४५ हा व्हॉटस्ॲप क्रमांक जाहीर केला. टँकर, चारा छावण्यांची मागणी, रोहयो कामाविषयक स्थिती, जनावरांना चारा, पाणी, दुष्काळी अनुदान, पीक विमा यासारख्या दुष्काळाशी संबंधित बाबी, तक्रारी, मागण्या आणि अडचणी या क्रमांकावर पाठवाव्यात त्या थेट माझ्यापर्यंत पोहोचणार आहेत असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार या सर्व प्रशासकीय यंत्रणेने संवादात तसेच व्हॉटस्ॲप क्रमांकावर नोंदवल्या जाणाऱ्या बाबींची नोंद घेऊन त्यावर तात्काळ कार्यवाही करावी तसेच त्याचा अहवाल आपल्याला पाठवावा.\nमुख्यमंत्री म्हणाले, टँकरने पाणीपुरवठा करताना २०१८ ची लोकसंख्या विचारात घेऊन टँकरची संख्या निश्चित करण्यात यावी अशा सूचना यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. अधिग्रहित विहिरींसाठी पूर्वी फिक्स रक्कम दिली जात होती आता त्या विहीरीतून टँकरमध्ये किती पाणी भरले यावर निधी देण्याचा शासनाने निर्णय घेतला असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. गरजेनुसार चारा छावण्यांच्या अटी शिथील करण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी या संवादादरम्यान सांगितले.\nरस्त्यांची कामे करताना तलावांना क्षती पोहोचणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना देऊन मुख्यमंत्री म्हणाले, सर्व दुष्काळग्रस्त गावातील सरपंचांनी त्यांच्या गावात जलसंधारणाची अधिकाधिक कामे घ्यावीत, त्यासाठी शासनाकडे निधी उपलब्ध आहे. नरेगाअंतर्गत २८ प्रकारची कामे कन्व्हर्जन करून करता येणार आहेत. त्यातूनही ग्रामसेवक-सरपंचांनी गावात जास्तीत जास्त कामे करावीत, त्यातून रोजगार निर्माण होताना मत्ताही उभी राहील, असेही ते म्हणाले.\nज्या ठिकाणी अतिरिक्त चारा छावण्यांची, टँकरची गरज आहे तिथली मागणी व्हॉटस्ॲपच्या माध्यमातून नोंदवली जावी असे आवाहन करून मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात टँकरने पाणीपुरवठा करताना त्यावर जीपीएस सिस्टिम बसवण्यात आली आहे, त्यामुळे कोणत्या टँकरच्या कुठे आणि किती फेऱ्या झाल्या हे लक्षात येऊ शकेल. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासन मदत करत असून त्यांच्या बँक खात्यात थेट निधी जमा केला जात आहे, यात काही अडचणी असल्यास त्याचे निकष तपासून मदतीचे काम ही वेगाने केले जाईल.\nज्या गावात पाणी पुरवठ्याची योजना बंद पडली आहे पण तिथून गावाला पाणी मिळू शकते, अशा योजनेच्या दुरुस्तीचे प्रस्ताव तत्काळ पाठविण्यात यावेत, ती योजना दुरुस्त करून गावांना पाणीपुरवठा सुरु केला जाईल. चारा छावण्यांमध्ये मोठ्या जनावरांसाठी प्रती जनावर ९० रुपये आणि लहान जनावरांसाठी प्रती जनावर ४५ रुपये दिले जातात. मुख्यमंत्र्यांनी चारा छावण्यांमधील जनावरांना टॅग करण्यात येत असल्याची माहिती दिली. त्यामुळे चारा छावण्यांमध्ये किती जनावरे आहेत याची माहिती मिळू शकेल असेही ते म्हणाले.\nदुष्काळ निवारणाच्या उपाययोजना- जिल्हा औरंगाबाद\n• सर्व ९ तालुक्यात दुष्काळ जाहीर\n• जिल्ह्यात १०५४ टॅकर्सनी पाणीपुरवठा\n• १५६ विंधन विहिरी, ५२ नळ पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, १४ तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना, ५०१ विहिरींचे अधिग्रहण, ८ राष्ट्रीय पेयजल योजना तर ४ मुख्यमंत्री पेयजल योजनांचे काम पूर्ण. उर्वंरित योजना प्रगतीपथावर.\n• पिण्याच्या पाण्याच्या नळ पाणीपुरवठा योजनांची १०० लाख रुपयांची थकित वीज देयके भरली.\n• चार तालुक्यात ६ शासकीय जनावरांच्या छावण्या. ६७३३ मोठी, ९३६ लहान अशी मिळून ७६६९ जनावरे चारा छावणीत दाखल.\n• १३५५ गावातील ५ लाख ४० हजार २३६ शेतकऱ्यांना ३७६ कोटी रुपयांची मदत थेट त्यांच्या बँक खात्यात.\n• महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत ७७४ कामे सुरु त्यावर ९३५३ मजुरांची उपस्थिती. ६४ हजार ७६७ कामे शेल्फवर.\n• जिल्ह्यात ४ लाख, ८७ हजार ०६९ शेतकऱ्यांची १६३ कोटी रुपयांची पीक विम्यासाठी नोंदणी. त्यापैकी ४ लाख ८७ हजार ०६८ शेतकऱ्यांना २६५.६० कोटी रुपयांची नुकसान भरपाई वितरित\n• प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यात १.७४ लाख शेतकऱ्यांची नोंदणी, त्यापैकी १.२३ लाख शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्यापोटी २४. ७३ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य वितरित.\n• उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरु.\nदुष्काळ निवारणाच्या उपाययोजना- जिल्हा जालना\n• जिल्ह्यातील ८ पैकी ७ तालुक्यात दुष्काळ घोषित.\n• एकूण ५३२ टँकर्सद्वारे जिल्ह्यात पाणी पुरवठा.\n• १९४ नळ पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, ३९ तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना, ६३० विहिरींचे अधिग्रहण, ४ राष्ट्रीय तर १३ मुख्यमंत्री पेयजल योजनांचे काम पूर्ण. उर्वरित कामे प्रगतीपथावर.\n• पिण्याच्या पाण्याच्या नळ पाणीपुरवठा योजनांची २३७.९७ लाख रुपयांची थकित वीज देयके भरली.\n• ११ शासकीय छावण्यांमध्ये जिल्ह्यात ४९९२ मोठी, ९९७ लहान अशी मिळून ५९८९ जनावरे दाखल.\n• ८५४ गावातील ४ लाख ७३ हजार ८७६ शेतकऱ्यांना ३३०.३९ कोटी रुपयांची दुष्काळी मदत थेट त्यांच्या बँक खात्यात.\n• मग्रारोहयोअंतर्गत २६३ कामे. त्यावर ७३६८ मजुरांची उपस्थिती. २३४१० कामे शेल्फवर.\n• २ लाख ६४ हजार ६३७ शेतकऱ्यांची ६३ कोटी रुपयांची पीक विम्याची नोंदणी, पैकी ३७.२७ कोटी रुपयांची रक्कम अदा.\n• प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत १.६२ लाख शेतकऱ्यांची नोंदणी. त्यापैकी ५९ हजार शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात ११.७६ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य. उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरु.\nनवीनतम पोस्ट मुख्यपृष्ठ ��ोडे जुने पोस्ट\nसोशल मीडियावर फॉलो करा...\nराज्य शासकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन पूर्ण सकारात्मक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेचा हा ब्लॉग असून केवळ प्रसारमाध्यम प्रतिनिधींना शासनाचे विशेष वृत्त वेळेत उपलब्ध व्हावे, या हेतूने हा ब्लॉग कार्यन्वित करण्यात आला आहे.\nवृत्त विशेष (800) नोकरी शोधा (32) नवी दिल्ली (30) जय महाराष्ट्र (25) . (23) दिलखुलास (17) ताज्या बातम्या (14) विशेष लेख (9)\nमहासंवाद - सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/07/blog-post_60.html", "date_download": "2019-07-21T16:16:29Z", "digest": "sha1:CPOZ72DCVZCQZEXPJQ4VVTUBPOQ6PRDB", "length": 5168, "nlines": 45, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "शाळांमध्ये इंग्रजी, गणित व विज्ञान विषयक शिक्षकांची पदे भरण्यास मान्यता", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेषशाळांमध्ये इंग्रजी, गणित व विज्ञान विषयक शिक्षकांची पदे भरण्यास मान्यता\nशाळांमध्ये इंग्रजी, गणित व विज्ञान विषयक शिक्षकांची पदे भरण्यास मान्यता\nनागपूर,रिपोर्टर.. शासनाने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये इंग्रजी, गणित व विज्ञान विषयक शिक्षकांची पदे भरण्यास मान्यता दिलेली असून काही शिक्षकांच्या नियुक्त्या नियमाप्रमाणे केल्या नसल्याने चौकशी सुरु असल्याचे, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.\nसदस्य विक्रम काळे यांनी राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबतचा प्रश्न विचारला होता. यावेळी उत्तर देताना श्री.तावडे म्हणाले, शिक्षक पदावरील नियुक्तीबाबत शासनाने विविध आदेश काढून निर्बंधातील अटी शिथील केल्या आहेत. तसेच अल्पसंख्याक व अल्पभाषिक शाळांमधील पदांच्या मान्यतेबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (3) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (54) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (1) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (1) पालघर (1) पुणे (2) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (2) मुंबई उपनगर (1) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (8) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (5) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n५६ कोटी रूपयांचा पीकविमा अदा करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश उस्मानाबाद, लोहारा तालुक्यातील ७५ हजार शेतकर्‍यांना दिलासा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश:\nजुन्या पेन्शन योजनेच्या न्याय्य मागणीसाठी तुळजापुरात 'लक्षवेधी आंदोलन:\nकृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या कामासाठी लावण्यात आलेल्या जाचक आटीमुळे प्रकल्प रखडला:आमदार राणाजगजितसिंह पाटील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/defense-sector/", "date_download": "2019-07-21T14:42:24Z", "digest": "sha1:O3Q6OISCHGRIYUUYIPEFFS3JRBSN7OC5", "length": 6968, "nlines": 69, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Defense Sector Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nमोदींनी निवडणूक प्रचारात छातीठोकपणे दिलेली ही १० वचने अजूनही अपूर्णच आहेत\nयाकडे भाजपाचा जुना मतदार सहानुभूतीने बघेल की मतपेटीतून नाराजी व्यक्त करेल हे मात्र येत्या निवडणुकीचे निकालच ठरवतील.\n“पुरुषी” कणखरपणाच्या मिथकाला फोडून काढणाऱ्या : भारतीय रणरागिणी\nहे लिहिताना आजही डोळ्यांत अश्रू आणि अंगावर रोमांच उभे राहिले आहेत.\nअखिलेश यादवांच्या उत्तर प्रदेशामधील पानिपताची प्रमुख कारणे\n१८५७ चा उठाव चिरडून, इंग्रजांनी दिल्लीत मुस्लिमांचा घेतलेला “बदला” आजही अंगावर काटा आणतो\nया दिवाळीचा लेटेस्ट ‘फॅशन ट्रेंड’ जाणून घ्या..\nदमदार अक्शन आणि अभिनयाने तरुणाईला वेड लावणाऱ्या अजय देवगण बद्दल १० गोष्टी\n‘ते’ Real Characters ज्यांच्यावर गँग ऑफ वासेपूर चित्रपट बनवला गेला\nभारतीय स्वातंत्र्याची “जागतिक” नोंद: कुठे कर्जाची उजळणी तर कुठे मृत्युमुखी पडलेल्यांची आठवण\nया भारतीय फुटबॉल संघाने इंग्रजांना हरवून भारतीयांवरील अन्यायाचा असा बदला घेतला होता\nआर्थिक बेशिस्तपणा, नोटाबंदी आणि आयकर कायदा \nहॉटेलमध्ये तुम्हाला बिर्याणी म्हणून पुलावच दिला जात नाही ना दोन्हीत फरक आहे, जाणून घ्या..\n एका रोबोटिक्स कंपनीचा CEO. पुढचा प्लॅन भारतीय सैन्यासाठी ड्रोन तयार करणे\nफेब्रुवारी महिन्यात भटकंती करताय मग ह्या ठिकाणांचा विचार तुम्ही केलाच पाहिजे\nशर्ट-टाय घालून रोज कचरा उचलणाऱ्या ७९ वर्षीय आजोबांची डोळे उघडणारी कथा…\nज्यामुळे नवाज शरीफांना पदावरून डच्चू मिळाला, ते पनामा पेपर्स प्रकरण आहे तरी काय\nतथाकथित “पुरुषसत्ताक” भारतात स्त्रियांनी केलेली प्रगती जगातल्या कुठल्याच देशाला जमलेली नाही\nमोहम्मदखान बंगशाला रणांगणात धूळ चारणाऱ्या बाजीरावांची पराक्रमगाथा\nमनोहर पर्रिकरांची राफेल डील : हे बघा खरं गणित.\nसुनील गावसकरांनी आपल्या आईबद्दल सांगितलेला हा किस्सा तुम्ही वाचायलाच हवा\nहिंदीच्या विरोधात एकवटलेलले बहुभाषिक आणि भाषिक अस्मितांचं वास्तव मान्य करण्याची गरज\n५० वर्षाची म्हातारी जी आपल्याच मुलाची गर्लफ्रेंड वाटते\n‘चल तुझ्या रुममधे जाऊ’ रशियन कॉल गर्ल, मराठी माणूस – सुन्न करणारा प्रसंग\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2019-07-21T15:20:21Z", "digest": "sha1:WOPQFA2G7HQQOUQCSD2VCRG5YIZ5ONGW", "length": 3575, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अर्थशास्त्र Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\nतयारी विधानसभेची : प्रकाश जावडेकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट \nनोबेल पुरस्कारासाठी रघुराम राजन यांचे नाव संभाव्य यादीमध्ये\nटीम महाराष्ट्र देशा : रिझर्व्ह बँकचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा नोबेल पुरस्कार विजेत्यांच्या संभाव्य यादीत समावेश करण्यात आला आहे. क्लॅरेवेट अॅनॉलिटिक्स...\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A5%85%E0%A5%85%E0%A4%A1-%E0%A4%AA/", "date_download": "2019-07-21T15:54:42Z", "digest": "sha1:CLHMKJHKOFITZNAWHUUVLP4GIXXMNFCE", "length": 3816, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कायदेशिर सल्लागार अॅॅड. प्रकाश पाटील Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nआज मुंडे साहेबांची खूप आठवण येत आहे, कार्यकारिणी बैठकीत मुख्यमंत्री भावूक\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\nTag - कायदेशिर सल्लागार अॅॅड. प्रकाश पाटील\nकै. लोकनेते गोपीनाथ मुंडे विचार मंचाने केली अंजली दमानिया यांच्या विरोधात तक्रार दाखल\nजळगाव : अंजली दमानिया या विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन भाजपाच्या प्रमुख नेत्यांवर खोटे आरोप करीत असून यामुळे नेत्यांसह पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. दमानिया...\nआज मुंडे साहेबांची खूप आठवण येत आहे, कार्यकारिणी बैठकीत मुख्यमंत्री भावूक\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-21T15:35:25Z", "digest": "sha1:XKKYSGKRLWQFWIT4NPTKYBLNQ6O4LXQA", "length": 3665, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "प्रतिकात्मक पुतळा Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nआज मुंडे साहेबांची खूप आठवण येत आहे, कार्यकारिणी बैठकीत मुख्यमंत्री भावूक\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\nTag - प्रतिकात्मक पुतळा\nसंतप्त शिवसैनिकांनी केले निलेश राणेंच्या पुतळ्याचं महाडमध्ये दहन\nटीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासद���र निलेश राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर...\nआज मुंडे साहेबांची खूप आठवण येत आहे, कार्यकारिणी बैठकीत मुख्यमंत्री भावूक\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2019-07-21T15:08:37Z", "digest": "sha1:5NFHTH2JADBHNEBFYWA7S4O4WDO7ONTE", "length": 5073, "nlines": 63, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शिवाजीराव पाटील निलंगेकर Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\nतयारी विधानसभेची : प्रकाश जावडेकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट \nTag - शिवाजीराव पाटील निलंगेकर\nडॉ. शिवाजीराव निलंगेकरांचा खरा वारसदार मीच – अशोकराव पाटील निलंगेकर\nटीम महाराष्ट्र देशाः (प्रा.प्रदीप मुरमे ) काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी मुख्यमंञी डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा खरा राजकीय वारसदार आपणच आहोत असा दावा करुन...\nउस्मानाबादमधून ‘चाकूरकर’ यांना उमेदवारीची मागणी; ‘निलंगेकर’ यांच्या मागणीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ\nटीम महाराष्ट्र देशा – (प्रा.प्रदीप मुरमे) काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांना आगामी निवडणूकीत उस्मानाबाद लोकसभा...\nलातूर काँग्रेसला ‘अच्छे दिन’,लोकसभा उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी\nनिलंगा/प्रा. प्रदीप मुरमे : लातूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाकडे तब्बल ५७ जणांनी उमेदवारीची मागणी केल्याने इच्छुकांची भाऊगर्दी झाली असून आगामी लोकसभा...\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच��या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://rohanprakashan.com/index.php/informative/item/%E0%A4%B6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%BE.html?category_id=34", "date_download": "2019-07-21T15:41:38Z", "digest": "sha1:EYRM62IPQ6KI655HSHKT6QG4SCHL2BY7", "length": 5711, "nlines": 93, "source_domain": "rohanprakashan.com", "title": "शौर्यगाथा", "raw_content": "\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\nशौर्यगाथा | Shouryagatha युद्धभूमीवर अतुलनीय पराक्रम गाजवणार्‍या वीरांच्या शौर्यगाथा\nमेजर जनरल शुभी सूद\nया कथा आहेत वीर जवानांच्या...या कथा आहेत त्यांच्या धाडसाच्या, निश्चयाच्या, जिद्दीच्या आणि वचनपूर्तीच्या सैनिक प्राणपणाने लढत असतो, तो देशाचा सन्मान अबाधित ठेवण्यासाठी सैनिक प्राणपणाने लढत असतो, तो देशाचा सन्मान अबाधित ठेवण्यासाठी या पुस्तकातल्या कथा `सैनिक नावाचं रसायन' कोणत्या मुशीतून घडतं, याची झलक तर आपल्याला देतातच पण त्याचबरोबर निश्चय आणि कटिबद्धता यांची प्रेरक कहाणीसुद्धा सांगतात.\nस्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीश सत्तेच्या बाजूने लढलेली युद्ध असोत किंवा स्वातंत्र्योत्तर काळात पाकिस्तान आणि चीनबरोबर आमने-सामने लढलेली युद्ध असोत... त्याचप्रमाणे प्रचंड उंचीवर लढलेलं कारगील युद्ध असो किंवा शांतता काळातले संघर्ष असोत... प्रत्येक लढाईत, प्रत्येक प्रसंगी वीरजवान जीवावर उदार होऊन लढल्यामुळेच भारताची सुरक्षा अबाधित राहिली. या सर्व युद्धांत दाखवलेल्या असामान्य शौर्यासाठी अनेक लष्करी अधिकारी व जवानांना आजवर विविध सन्मानाने गौरवण्यात आले आहे. त्यापैकी काही वीरांच्या शौर्याची, त्यांच्या नेमक्या कर्तृत्वाची ओळख या पुस्तकात तपशीलांसह व रोचकपणे करून दिली आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर, या आहेत असीम धैर्य आणि पराकोटीचं शौर्य दाखवणार्‍या वीरांच्या शौर्यगाथा \nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\n|| घराला समृद���ध करणारी पुस्तकं ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/category/sampadakiya/mudda/page/18/", "date_download": "2019-07-21T15:40:12Z", "digest": "sha1:FVB35IV33XBRAEYH2I3FKUPXEEG27SFS", "length": 15463, "nlines": 148, "source_domain": "www.saamana.com", "title": "मुद्दा | Saamana (सामना) | पृष्ठ 18", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकाशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘एसी रे एसी’; भरत जाधव घामाघूम\nतटरक्षकदलाच्या दोन कर्मचाऱ्यांकडून 50 लाख रुपयांचे कोकेन पकडले\nबीड शहरात सुसज्ज उद्याने उभारणार, नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागरांचे आश्वासन\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा…\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nमुलीने केली आईची हत्या, मुंडके रस्त्यावर फेकले\nचंद्रावर होते ‘जादू’ चे शहर- नासाचा दावा\nआखातामध्ये तणाव वाढला; इराणने ताब्यात घेतले ब्रिटनचे टँकर\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nइंडोनेशियन ओपन : सिंधूचे जेतेपदाचे स्वप्न भंगलं, जपानच्या यामागूचीकडून अंतिम सामन्यात…\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवनचे पुनरागमन\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन : सिंधूची अंतिम फेरीत धडक, जेतेपदाच्या लढतीत यामागुचीला…\nप्रेसिडेंटस् कप बॉक्सिंग : शिवा थापाला सुवर्णपदक, हिंदुस्थानला चार पदके\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nअस्थमा फक्त दिवाळीत होतो काय, सिगारेट पिणाऱ्या प्रियंकाला नेटकऱ्यांनी फटकारले\nBigg Boss 2 : आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो आरोह वेलणकर\nसनी लिओनी झाली जलपरी, पाहा तिचे हे सुंदर फोटो\nस्पेशल रेसिपी: ���ाजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nराज्य मराठी विकास संस्था\nप्रदीप म्हात्रे राज्य मराठी विकास संस्थेची स्थापना दि. १ मे १९९२ रोजी महाराष्ट्र शासनाने केली. ‘मराठीचा विकास - महाराष्ट्राचा विकास’ हे संस्थेचे बोधवाक्य आहे. विविध क्षेत्रांत होणारा...\nगुरुनाथ वसंत मराठे मध्य रेल्वेच्या मागे कधी ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे, कधी सिग्नल यंत्रणा नादुरुस्त झाल्यामुळे तर रुळाला तडे गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत होण्याचे शुक्लकाष्ठ कायम...\n<< आत्माराम बने >> मुंबई बेस्ट प्रवास करत असताना बेस्टसंबंधी बऱयाच समस्या समोर दिसून येत आहेत. * गोराई किंवा चारकोप डेपो येथून सोडण्यात येणाऱया लांब पल्ल्याच्या गाडय़ा...\nआभाळमाया (वैश्विक)…… उपकारक उपग्रह\nसूर्यमालेतल्या अनेक ग्रहांना एकापेक्षा जास्त नैसर्गिक उपग्रह किंवा चंद्र आहेत. गुरू आणि शनी यांच्या चंद्रांची संख्या तर शेकडय़ांत भरते. चंद्र असणे हे ग्रहाच्या दृष्टीने...\n<< दीपक काशीराम गुंडये >> खादी ग्रामोद्योग मंडळाची दिनदर्शिका तसेच डायरीवर यंदा महात्मा गांधी यांच्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आधुनिक चरख्यासह छबी झळकली गेल्यावर उलटसुलट प्रतिक्रिया...\nउत्तम व्यवस्थापनाचा गुण कधी येणार\nजयेश राणे हिंदुस्थानी चलन छपाईचे काम केंद्र शासनाने काळय़ा यादीत टाकलेल्या ‘डे लारू’ या इंग्लंडच्या कंपनीस देण्यात आले आहे. ज्या कंपनीस आधीच काळय़ा यादीत टाकले...\nकबुतर: शत्रू की मित्र\nज्ञानेश्वर गावडे कबुतरांना दाणे खाऊ घालणे शुभ असते अशी अनेकांची श्रद्धा आहे. शांततेचे प्रतीक म्हणून कबुतरांना सन्मान मिळतो. दुर्गम ठिकाणी टपाल सेवा करणे कठीण असले...\n>>ज्ञानेश्‍वर भि. गावडे दुर्लक्षित मुलांची काळजी व संरक्षण यावर संयुक्त राष्ट्रसंघाने १९८९ मध्ये बालहक्क विषयक करार करून त्यात बालकांच्या हक्कात जगण्याचा अधिकार, शिक्षण, आरोग्य मनोरंजन,...\n>>धोंडपा नंदे कायम नानाविध संकटांच्या गर्तेत असलेला देशातील शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकला असून खुद्द सरकारनेच याची कबुली संसदेत दिली आहे. सरकारच्या माहितीनुसार आजघडीला देशातील निम्मी...\nकाशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘एसी रे एसी’; भरत जाधव घामाघूम\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा...\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nजिंतूर येथे मुख्याध्यापकाने केली शिक्षकास धक्काबुक्की\nकुरुंद्यात हुंडाबळी, सासरच्या जाचास कंटाळुन विवाहितेची आत्महत्या\nगाव तिथे ग्रंथालय संकल्पना कागदावरच, रायगड जिल्ह्यात अवघी 76 ग्रंथालये\nशाळकरी मुलींशी अश्‍लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला अटक\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jyotish-2014/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B7-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-2014%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AB%E0%A4%B2-113122400010_1.htm", "date_download": "2019-07-21T15:14:18Z", "digest": "sha1:NRC7EFLMUTSJ7PAXCT2N54KOIUOMUZIW", "length": 14552, "nlines": 153, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Marathi Astro, Prediction in Marathi Yearly Rashifal | मेष राशीच्या जातकांचे 2014मधील वार्षिक राशिभविष्यफल | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 21 जुलै 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमेष राशीच्या जातकांचे 2014मधील वार्षिक राशिभविष्यफल\nमेष राशीच्या जातकांचे वार्षिक भविष्यफल\nनवीन वर्षात तृतीय आणि चतुर्थस्थानातील गुरुचे भ्रमण, शनीचे सप्तमस्थानातील वास्तव्य यामुळे वर्षभर तुम्ही सतर्क राहणार आहात. योग्य वेळी म्हणजे जानेवारीपासून तुमची मुसंडी यशस्वी होईल. अधिकार प्रप्ती होईल. नेतृत्व व पुढारीपण लाभेल. लोकांना उपकृत कराल. मंगळ, गुरू तसेच सप्तमातील शनी व नेपच्यून यांचे भ्रमण शुभ ठरेल. मार्चपासून पुढील दिवाळीपर्यंत कामगारांचे प्रश्न, तांत्रिक अडचणी आणि पुनर्गुतवणूक यात लक्ष घालावे लागेल. पैसे चांगले मिळतील, पण ते शिल्लक राहणार नाहीत. एप्रिल-मे आणि सप्टेंबर-‍ऑक्टोबरमध्ये धोका पत्करू नका.\nपुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी....\nहा आठवडा आणि तुमचे राशीफल\nऑक्टोबर (2013) महिन्याचे भविष्यफल\nधनु राशीच्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो\nसाप्ताहिक राशीफल 29.09.13 ते 06.10.13\nयावर अधिक वाचा :\n\"निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा. एखाद्या गोष्टीवर डोळे मिटून विश्वास करू नये. आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींची काळजी घ्या. रोख रकमेची मोठी...Read More\nप्रेमसंबंधांमध्ये आवश्यक प्रगती होईल. आपल्या धाडसात वाढ होण्याची शक्यता आहे. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. आपल्या व्यवसायात काहीतरी चांगले घडून...Read More\nआज आपणास अनुकूल वार्ता मिळतील. आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आणि मित्रांकडून पाठबळ मिळेल. आपली प्रसिद्धी वाढण्याची शक्यता...Read More\nव्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रूंना मात द्याल. अनेक संघर्ष आणि विघ्नांना पार पाडल्यानंतर आज आपणास यश मिळेल. आपल्या आरोग्याची काळजी...Read More\nआर्थिक विषयांसाठी स्थिती अनुकूल आहे. धनाच्या रुपात यश मिळवा. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवा. व्यवसायात प्रगती कराल. स्थिती अनुकूल राहील....Read More\nअत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. आरोग्य मध्यम राहील. वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. वाहने काळजीपूर्वक चालवा. भावनाशील असल्यामुळे नुकसान...Read More\nकार्यक्षेत्रात वेगाने कार्य करा पण घाई करू नका. बेपर्वाईने कार्य करू नका. कुटुंबियांबरोबर वार्तालाप केल्याने एकमेकांच्या गरजा समजण्यात मदत मिळेल....Read More\n\"वेळ अनुकूल आहे. कामांमध्ये प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रू पराभूत होतील. आपल्या इच्छेवर आणि...Read More\nआर्थिक पक्षाबाबत सावध राहा. मातृपक्षाकडून प्रसन्नता राहील. काही प्रेमपूर्ण अनुभव आज येऊ शकतात. हा वेळ आपल्या एखाद्या आवडीच्या व्यक्तीबरोबर घालवू...Read More\nइतर लोकांना आपल्या स्वतःची गरज व इच्छा सांगण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. आपल्या जुन्या लोकांना किंवा आधार देणार्‍या मित्रांना जोडणे...Read More\nहुशारीने गुंतवलेले धन आपणास ध्येयाजवळ घेऊन जाईल. जोखिम असलेले कार्ये टाळा. आरोग्य मध्यम राहील. जोखिम असलेल्या कार्यांमध्ये गुंतवणूक करू नये....Read More\nआपल्या संपर्कात येणार्‍या लोकांच्या वर्तनामुळे आपणास संताप येण्याची शक्यता आहे. योग्य उद्योगात गुंतवणूक केल्यास शेवटी आर्थिक नफा मिळेल. काही...Read More\nशनिदेवाला नसून, महादेव आणि गणपतीला वाहतात शमीचे पानं\nआता श्रावण महिना सुरू होणार आहे. या महिन्यात महादेवाच्या पूजेचे खास महत्त्व असते. ...\nमहादेवाचे 108 नावे (अर्थासकट) : श्रावणात देतील पुण्य फल\nमहादेवाचे अनेक नावे आहेत. ज्यातून 108 नावांचे विशेष महत्व आहे. येथे अर्थासकट नावे ...\nदेवघरात या दिशेत ठेवा मुरत्या\nघरात पूजेला विशेष स्थान प्राप्त असतं. जेव्हा देवघराची गोष्ट निघते तेव्हा सर्वांच लक्ष्य ...\nश्रावण मास 2019: महादेवाचा पवित्र महिना, काय खरेदी कराल ...\nया वर्षी श्रावण मास 2 ऑगस्ट 2019 पासून सुरू होत आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी ...\nवारी पंढरीची: गोंदवले ते पंढरपूर\nश्री. अमेय पद्माकर कस्तुरे\nहे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...\nआयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...\nमुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...\nयुवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...\nवर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...\nइंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...\nगुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना \nजागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...\nब्रायन लाराला काय झाले \nजागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/calcutta/", "date_download": "2019-07-21T14:42:01Z", "digest": "sha1:Z5L3TPYVYLBLEBV2GL6ZBUR7OE26GWFC", "length": 7934, "nlines": 74, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Calcutta Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nतब्बल ६०००० लोकांचा बळी घेणारं भारतीयांच्या विस्मृतीत गेलेलं एक सर्वात मोठं नैसर्गिक संकट\nआज देखील हवामान खात इतकं प्रगत झालं असतांना ही भारताच्या भौगोलिक परिस्थितीमुळे हवामानाचा अचूक अंदाज लावणं शक्य होत नाही.\nआता एकाच ठिकाणी बघायला मिळणार जगातील ७ आश्चर्य, तेही आपल्या भारतात\nया पूर्ण प्रकल्पाकरिता १५ कोटी रुपयांचा खर्च लागला.\nजाणून घ्या कोणती आहेत भारतातील सर्वात श्रीमंत शहरे\nनॅशनल जियोग्राफिकने चेन्नईला अन्नाच्या बाबतीत जगात दुसरा क्रमांक दिला आहे, या यादीत हे भारतातील एकमेव शहर आहे.\nजीना, टिळक ते मोदी : कुमार केतकरांच्या अप्रामाणिकपणाचा इतिहास\nकिशोरवयांतील मुलांशी संवाद साधणे अतिशय गरजेचे\nपुलवामामध्ये झालेल्या भ्याड दहशवादी हल्ल्यातील ह्या हुतात्म्यांचा विसर पडू नये म्हणून….\nए आर रहमान होताहेत ऍव्हेंजर्स थीम गाण्यामुळे ट्रोल.. लोक म्हणतात “अर्ध जग ह्याच गाण्यामुळे गायब झालं\nनेताजींचा मृत्यु ते मानवाचं चंद्रावरील पाउल: सत्याला आव्हान देणाऱ्या धक्कादायक “कॉन्स्पिरेसी थेअरीज”\nहॉकीत गोल्डमेडल मिळवून देणाऱ्या आणि आदिवासींना आरक्षण मिळवून देणाऱ्या अवलियाची कहाणी\n“शारीरिक संबंधांमुळे ‘पवित्र’ प्रेम’अपवित्र’ होतं” असं वाटणाऱ्या प्रत्येकाने हे वाचायलाच हवं\nसम्राट अशोकाचं गुपित – जगाच्या रक्षणासाठी आजही कार्यरत आहेत ९ जण\nविदेशी ठिकाणांना मागे टाकत हे भारतीय मंदिर बनले जगातील सर्वात जास्त बघितले जाणारे पर्यटन स्थळ\nगंगा नदीचं “सजीव” असणं, मोदींचं ‘स्वच्छता अभियान’ ह्याबद्दल प्रश्न विचारले म्हणून दोघांवर गुन्हा आणि अटक\nलान्सनाईक हनुमंतअप्पा यांच्या सियाचीनमधून केलेल्या बचावाची थरकाप उडवणारी कहाणी\nह्या सुंदर गावात रहा आणि 45 लाख रुपये कमवा\nफळांच्या राजाचे तुम्हाला अजिबात माहित नसलेले असेही फायदे : आहारावर बोलू काही – भाग ७\nममता बॅनर्जींना पश्चिम बंगालचं नाव बदलायचंय, मोदी सरकार म्हणतं “चालणार नाही”\nअंतराळवीराचे प्रशिक्षण : आवर्जून जाणून घ्यावा असा खडतर प्रवास\n“लोक मोदींकडून जितक्या जास्त दिवस आशा ठेवतील, तितकेच अधिक निराश होतील”\nइंदिरा गांधी, नेहरू आणि केजीबीने गुप्तरीत्या भारतीय राजकारणात गुंफलेलं कपटी जाळं\nचक्क मधमाश्यांसाठी सुरु झालाय जगातलं सर्वात छोटं “मॅक्डोनाल्ड रेस्टोरंट”\n“माणसाची सेक्स ड्राईव्ह हिवाळ्यात खूप जास्त असते” : हा समज खरा की खोटा\nउत्तर प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल काही माहित नसलेल्या गोष्टी\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/category/lifestyle/fashion/page/16/", "date_download": "2019-07-21T15:32:45Z", "digest": "sha1:ATZBD2LW672V4ITQJUMNYOYNKRWTLLIU", "length": 14459, "nlines": 144, "source_domain": "www.saamana.com", "title": "फॅशन | Saamana (सामना) | पृष्ठ 16", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकाशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘एसी रे एसी’; भरत जाधव घामाघूम\nतटरक्षकदलाच्या दोन कर्मचाऱ्यांकडून 50 लाख रुपयांचे कोकेन पकडले\nबीड शहरात सुसज्ज उद्याने उभारणार, नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागरांचे आश्वासन\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा…\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nमुलीने केली आईची हत्या, मुंडके रस्त्यावर फेकले\nचंद्रावर होते ‘जादू’ चे शहर- नासाचा दावा\nआखातामध्ये तणाव वाढला; इराणने ताब्यात घेतले ब्रिटनचे टँकर\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nइंडोनेशियन ओपन : सिंधूचे जेतेपदाचे स्वप्न भंगलं, जपानच्या यामागूचीकडून अंतिम सामन्यात…\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवनचे पुनरागमन\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन : सिंधूची अंतिम फेरीत धडक, जेतेपदाच्या लढतीत यामागुचीला…\nप्रेसिडेंटस् कप बॉक्सिंग : शिवा थापाला सुवर्णपदक, हिंदुस्थानला चार पदके\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nअस्थमा फक्त दिवाळीत होतो काय, सिगारेट पिणाऱ्या प्रियंकाला नेटकऱ्यांनी फटकारले\nBigg Boss 2 : आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो आरोह वेलणकर\nसनी लिओनी झाली जलपरी, पाहा तिचे हे सुंदर फोटो\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nतलम मुलायम उन्हाळी कपडे\nपूजा पोवार, फॅशन डिझायनर मऊ... तलम कपडे उन्हाळ्यात सगळ्यांनाच हवेहवेसे...मग आपल्या घरातील आजी-आजोबांची तर ती पहिली आवश्यकता. आजीच्या मऊ वायलच्या साडीच्या गोधडीचा स्पर्श आठवतोय का......\nऑफिसला जाताना काय घालायचं... प्रत्येक ऑफिसची स्वतःची अशी संस्कृती असते त्याप्रमाणेच पेहराव करावा लागतो. दररोजच्या धावपळीच्या जीवनात कॉलेज, अभ्यास, घरकाम या सगळ्या जबाबदाऱया सांभाळून महिला...\nपूजा पोवार,(फॅशन डिझायनर) pujapowar@gmail.com हिंदुस्थानी संस्कृती आणि परंपरांचे प्रदर्शन करणाऱया साडीला फॅशन जगतात फार महत्त्वाचे स्थान आहे. लग्न समारंभासह फॅशन शोमध्ये मॉडेल्स विविध प्रकारच्या साडय़ा...\nतिहारमधील कैद्यांचे फॅशनच्या दुनियेत पदार्पण\n नवी दिल्ली नवी दिल्लीतील तिहार कारागृहातील कैदी लवकरच फॅशनच्या दुनियेत पदार्पण करणार आहेत. या कैद्यांचे पुर्नवसन करण्यात येत असून त्यांतर्गत त्यांना तज्ञांकडून फॅशन...\nचेन्नईत लेदर गारमेंट फॅशन शोची धूम \nचेन्नई शहरात बुधवारी रात्री आयोजित केलेल्या टाटा इंटरनॅशनल लेदर गारमेंट फॅशन शो -२०१७ मध्ये स्त्री आणि पुरुष मॉडेलनी अत्याधुनिक पेहराव परिधान करुन रॅम्प वॉक...\nश्रेया मनीष यंदा हिवाळय़ाने जरा उशिराच आपली हजेरी लावली आहे आणि तीही अशी की कडाक्याच्या थंडीने सगळेच गारठून गेलेत... थंडीपासून बचावण्यासाठी कपाटात कुठेतरी एकटे पडलेले स्वेटर,...\nपूजा पोवार फॅशन डिझायनर काळानुसार संक्रांतीनिमित्त काळा रंग आणि हलव्याचे दागिने यांचे कॉम्बिनेशन असलेले विविध डिझाइनमधले ड्रेसेस बाजारात उपलब्ध आहेत. मकर संक्रांत हा पतंगाचा सण आहे....\nकाशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘एसी रे एसी’; भरत जाधव घामाघूम\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा...\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nजिंतूर येथे मुख्याध्यापकाने केली शिक्षकास धक्काबुक्की\nकुरुंद्यात हुंडाबळी, सासरच्या जाचास कंटाळुन विवाहितेची आत्महत्या\nगाव तिथे ग्रंथालय संकल्पना कागदावरच, रायगड जिल्ह्यात अवघी 76 ग्रंथालये\nशाळकरी मुलींशी अश्‍लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला अटक\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/congress-election-stratygy-marathawada-26855", "date_download": "2019-07-21T15:35:43Z", "digest": "sha1:4MC24B5ZEPWH3R2BJTCA4UQOR5BL6J3T", "length": 9075, "nlines": 134, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "congress election stratygy marathawada | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nलोकसभा, विधानसभेसाठी कॉंग्रेसने कंबर कसली\nलोकसभा, विधानसभेसाठी कॉंग्रेसने कंबर कसली\nलोकसभा, विधानसभेसाठी कॉंग्रेसने कंबर कसली\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nऔरंगाबादः आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पुर्वतयारीसाठी कॉंग्रेस पक्षाने कंबर कसली. राज्यातील बुथ कमिट्या स्थापन केल्यानंतर आता अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव व राज्याचे सहप्रभारी आमदार संपत कुमार, सोनल पटेल आणि आशिष दुवा हे 3 आणि 4 ऑगस्ट रोजी मराठवाडा दौऱ्यावर येणार आहेत.\nऔरंगाबाद, परभणी, लातूर, नांदेड, उस्मानाबाद आणि बीड या सहा जिल्ह्यात शुक्रवारी (ता.3) तर जालना, हिंगोली आणि पुन्हा औरंगाबादमध्ये हे पथक शनिवारी (ता.4) कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी आणि आढावा घेणार आहेत.\nऔरंगाबादः आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पुर्वतयारीसाठी कॉंग्रेस पक्षाने कंबर कसली. राज्यातील बुथ कमिट्या स्थापन केल्यानंतर आता अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव व राज्याचे सहप्रभारी आमदार संपत कुमार, सोनल पटेल आणि आशिष दुवा हे 3 आणि 4 ऑगस्ट रोजी मराठवाडा दौऱ्यावर येणार आहेत.\nऔरंगाबाद, परभणी, लातूर, नांदेड, उस्मानाबाद आणि बीड या सहा जिल्ह्यात शुक्रवारी (ता.3) तर जालना, हिंगोली आणि पुन्हा औरंगाबादमध्ये हे पथक शनिवारी (ता.4) कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी आणि आढावा घेणार आहेत.\nप्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष, जिल्ह्याचे प्रभारी, प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष युवक कॉंग्रेस, जिल्हाध्यक्ष महिला कॉंग्रेस, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष तसेच जिल्ह्यातील सर्वप्रकारच्या सेलच्या जिल्हाध्यक्षांना या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nया आढावा बैठकी दरम्यान, आगामी लोकसभा, विधानभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी, बुथ कमिट्यांचा आढावा घेण्यात येणार असल्याचे समजते. कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी यांच्या आदेशानूसार राज्यभरातील बुथ कमिट्यांचा आढावा प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी गेल्या महिन्यात प्रत्येक जिल्ह्यात जाऊन घेतला होता.\nतेव्हा बुथ कमिट्यांच्या कामाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करत या कमिट्या तात्काळ स्थापन करण्याच्या सूचना कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्याचा आढावा देखील सचिव आणि सहप्रभारींकडून घेतला जाणार असल्याचे समजते.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nउस्मानाबाद usmanabad beed अशोक चव्हाण\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://rohanprakashan.com/index.php/children/item/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%B3-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9A.html", "date_download": "2019-07-21T15:32:45Z", "digest": "sha1:IFLDPZ37MRBZK5IKEJAMBVNXT2K3DK35", "length": 4190, "nlines": 103, "source_domain": "rohanprakashan.com", "title": "प्रेमळ भूत संच Premal Bhut Set", "raw_content": "\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\nप्रेमळ भूत संच | Premal Bhut Set मुलांसाठी भुताच्या धमाल गोष्टी... ४ पुस्तकांचा सप्रेम भेट संच\nअसतात फक्त भुतांच्या गोष्टी\nखास कोण येतय माहितेय\nहे असं तसं भूत नाहीये बरं का...\nहे आहे एज्युकेटेड भूत\nबोला, आहे का काही तुमची इच्छा\nगोष्टी पुरून उरणार्‍या (८ पुस्तकांचा सप्रेम भेट संच) | Gift Set of Goshti Purun Uranarya ( 8 Books )\nव्योमकेश बक्शी रहस्यकथा (तीन पुस्तकांचा संच) | Vyomkesh Bakshi Rahasyakatha Set of 3 books\nप्रतिदिनी एक सुविचार | Pratidini Ek Suvichar\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\n|| घराला समृद्ध करणारी पुस्तकं ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/ipl-news-marathi/%E0%A4%A5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%80-113040500004_1.htm", "date_download": "2019-07-21T15:37:47Z", "digest": "sha1:YFYIGDX3SNYCE3J4BJGU3I6FD6ULNK44", "length": 11090, "nlines": 117, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Royal Challengers Bangalore Stun Mumbai Indians | थरारक सामन्यात बेंगळुरूची सरशी | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 21 जुलै 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nथरारक सामन्यात बेंगळुरूची सरशी\nमुंबई दोन धावांनी पराभूत\nख्रिस गेलच्या झंझावती नाबाद 92 धावा, तसेच शेवटच्या षटकात विनय कुमारने केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने येथील चित्रास्वामी स्ट‍ेडियमवर खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या सहाव्या सत्रातील दुसर्‍या सामन्यात मुंबई इंडियन्सला दोन धावांनी पराभूत करून अभियानाची विजयी सुरुवात केली. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 156 धावा केल्या. मुंबई इंडीयन्सचा पाठलाग दोन धावांनी कमी पडला. त्यांच्या 20 षटकांत 154 धावा झाल्या.\nबेंगलोर रॉयल चॅलेंर्जसने दिलेल्या 157 धावांच्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी मुंबई इंडीयन्सकडून जगातील दोन दिग्गज खेळाडूंची जोडी मैदानात उतरली. सचिन तेंडुलकर आणि रिकी पाँटिंग. दोघांनीही डावाची छान सुरवात केली. दोघांचेही ट्युनिंग जमले होते. बघता-बघता संघाचे अर्धशतकी फळय़ावर लागले. फटक्यागणिक दोघांची खेळी बहरत असतानाच सचिन धावचित झाला. त्याने 23 धावा केल्या. सचिननंतर पाँटींग जास्त काळ टिकला नाही. त्यानी 28 धावा केल्या. सतराव्या षटकांत कार्तिकने ख्रिस्टीयनल सलग तीन षटकार आणि नंतर एक चौकार मारला. या षटकांत24 धावा निघाल्याने मुंबईच्या आशा पल्लवित झाल्या. शेवटच्या दोन चेंडूत आठ धावांची गरज असताना केरॉन पोलार्डने पाचव्या चेंडूवर चौकार ठोकून थरार वाढविला, परंतु शेवटच्या चेंडूवर त्याला एकच धाव घेता आली आणि मुंबईला दोन धावांनी पराभव पत्कारावा लागला.\nयावर अधिक वाचा :\nथरारक सामन्यात बेंगळुरूची स��शी\nहे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...\nआयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...\nमुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...\nयुवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...\nवर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...\nइंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...\nगुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना \nजागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...\nब्रायन लाराला काय झाले \nजागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...\nआता पत्नी आणि प्रेयसींच्या दौऱ्याच्या खर्चाची माहिती मागवली\nविश्वचषकातील पराभवानंतर बीसीसीआयचं कामकाज पाहणाऱ्या, सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त ...\nसलग तीन टर्म दिल्लीच्या मुख्यमंत्री होणाऱ्या त्या एकमेव ...\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित (81) यांचं आज निधन झालं. शीला दीक्षित 1998-2013 ...\nसहा राज्यात नव्या राज्यपालांची नियुक्ती\nउत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालसह एकूण सहा राज्याच्या नव्या राज्यपालांची ...\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन\nनवी दिल्ली: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांचं निधन झालं ...\nसोनभद्र: प्रियंका गांधी यांना विश्रामगृहातच भेटून पीडितांनी ...\nकाँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांची अखेर उत्तर प्रदेशातील सोनभद्र हिंसाचारातील ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-waiting-rainfall-marathwada-20356?tid=124", "date_download": "2019-07-21T15:56:32Z", "digest": "sha1:N6CE46RE3N5JA7BWDOOQM2TOCJ6BEUQJ", "length": 17235, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, farmers waiting for Rainfall in Marathwada | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही कर��� शकता.\nमराठवाड्यात शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची आस\nमराठवाड्यात शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची आस\nशनिवार, 15 जून 2019\nऔरंगाबाद : जूनच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी बरसलेला पूर्वमोसमी पाऊस वगळता मराठवाड्यात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. काही ठिकाणी झालेल्या या पावसाने पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला वेग दिला. शेतकऱ्यांनी बियाण्यांविषयीची विचारपूसही सुरू केली. परंतु ती औटघटकेचीच ठरली असून, शेतकऱ्यांना पावसाची आस आहे.\nऔरंगाबाद : जूनच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी बरसलेला पूर्वमोसमी पाऊस वगळता मराठवाड्यात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. काही ठिकाणी झालेल्या या पावसाने पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला वेग दिला. शेतकऱ्यांनी बियाण्यांविषयीची विचारपूसही सुरू केली. परंतु ती औटघटकेचीच ठरली असून, शेतकऱ्यांना पावसाची आस आहे.\nयंदा समाधानकारक पावसाचा अंदाज आहे. तरीही दुष्काळाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांची चांगलीच परवड सुरू आहे. कर्जमाफी व नव्याने कर्ज मिळण्यातील अडचणी, पीकविमा परताव्याचा प्रश्‍न, पेरणीसाठी पैशांची चणचण, यामुळे शेतकरी पुरता हतबल आहे. गतववेळीच्या पावसाळ्यात औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्याच्या कृषी विभागात वार्षिक सरासरीच्या ५९ टक्‍केच पाऊस झाला. तीनही जिल्ह्यात ६३५ मिलिमीटर अपेक्षित असलेला पाऊस केवळ ३७३ मिलिमीटरच बरसला. त्यातही चार खंड पडले. या खंडांचा कालावधी हा २३ ते ७० दिवसांचा होता. त्यामुळे पिकांच्या उत्पादकतेस मोठा फटका बसला.\nयंदाही अजून सार्वत्रिक पावसाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे लांबलेला हा पाऊस येतो कधी, असा प्रश्‍न शेतकऱ्यांमध्ये आहे. जूनअखेरीस, जुलैच्या पहिल्या, दुसऱ्या आठवड्यापर्यंत पेरण्या चालण्याची शक्‍यता आहे. चारापाण्याचा प्रश्‍न गंभीर आहे. शेतीकामातून होणारी रोजगारनिर्मिती लांबत आहे. पेरणीपूर्वी खत, बियाणे उचलण्याची गतीही तूर्त मंदच आहे.\nमराठवाड्यात काही ठिकाणी पूर्वमोसमी पाऊस बऱ्यापैकी पडला. या भागात तुरळक कपाशी उत्पादकांनी लागवडीची घाई केली. परंतु आता तापणाऱ्या उन्हामुळे तुरळक ठिकाणी लागवड झालेल्या कपाशी उत्पादकांच्या नजरा आकाशाकडे आहेत. मराठवाड्यात पावसाची सरासरी ७७९ मिलिमीटर आहे. ७ ते १२ जुनदरम्यान मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाच्या हजेरीने वार्षिक सरास��ीच्या १.९ टक्‍केच पाऊस झाला. १२ जूनपर्यंत अपेक्षित पावसाच्या तुलनेत सरासरी २५.९ टक्‍के पावसाची नोंद प्रशासनाने घेतली.\nपाऊस लांबल्यास पेरणी क्षेत्रास फटका\nपाऊस आणखी लांबल्यास त्याचा थेट परिणाम मूग, उडदाच्या पेरणीवर होईल. औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात येत्या खरीप हंगामात मुगाची ६२ हजार, तर उडदाची ४७ हजार हेक्‍टरवर लागवड अपेक्षित आहे. जुलैच्या पंधरवड्यापर्यंत मूग, उडदाची पेरणी चालत असली, तरी या पिकांची पेरणी जूननंतर गेल्यास उत्पादकतेत घट येण्याची शक्‍यता आहे. शिवाय या पिकाचा कालावधी व त्यानंतर रब्बी पिकाची करावयाची पेरणी, यामध्येही अडथळा येईल. त्यामुळे मूग, उडदाचे क्षेत्र कमी होण्याची शक्‍यता निर्माण होईल, असे तज्ज्ञांनी सांगितले.\nमराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊस\nऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन जिल्ह्यांतील ११४ मंडळांपैकी तब्बल ७३ मंडळांत हल\nसोलापुरातील कांदा उत्पादकांच्या अनुदानासाठी सहा...\nसोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्याला प्रतिक्विंटल २०\nकोयना धरणात ४४.७० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा\nसातारा ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे.\nपुणे जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाची हजेरी\nपुणे : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरवात झाली आहे.\n`कुकडी`तून घोड धरणात पाणी सोडण्याची मागणी\nन्हावरे, जि. पुणे ः पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला, तरी चिंचणी (ता.\nमराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...\nसोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...\nकोयना धरणात ४४.७० टीएमसी उपयुक्त...सातारा ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...\nपुणे जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाची...पुणे : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर...\n`कुकडी`तून घोड धरणात पाणी सोडण्याची...न्हावरे, जि. पुणे ः पावसाळा सुरू होऊन...\nविद्राव्य खतांना अनुदान देण्याची मागणीकापडणे, जि. धुळे ः विद्राव्य खतांना...\nनगर जिल्ह्यात पाचशे वैयक्तिक पाणीयोजना...नगर ः पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला;...\nसोलापुरात कृषी विभाग शेतकऱ्यांना देणार...सोलापूर : जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने...\nजळगाव बाजार समितीत ज्वारी, बाजरी,...जळगाव : कृषी उत्पन्न बा��ार समितीत...\nनाणार रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनासाठी...रत्नागिरी ः नाणार येथे ग्रीन रिफायनरी...\nमुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल ः...नाशिक : मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल...\nद्राक्ष शेतीत संघटनात्मक कार्यपद्धती...नाशिक : जागतिक द्राक्ष निर्यातीत नाशिक जिल्ह्याचा...\nबुलडाणा जिल्ह्यात दुष्काळी स्थितीचा...नांदुरा, जि. बुलडाणा ः तालुक्यात...\nशेतकरी कंपन्या स्थापन करण्यासाठी करारपुणे ः नाबार्डच्या कंपनी विकास फंडातून...\nकर्नाटकात गुऱ्हाळघरातून थेट व्यापार...सांगली ः कर्नाटकमध्ये हमाली आणि अडत कमी असल्याने...\nपीकविम्याचे ३२५ कोटी कंपन्यांना वितरितमुंबई ः गेल्यावर्षीच्या खरिपातील पीकविमा योजनेचा...\nग्रामविकासावर खर्च झालेल्या निधीची...मुंबई: आपल्या ग्रामपंचायतीला गावातील...\nदुष्काळातही कडवंचीत शेतीतून ७२ कोटींचे...जालना : ‘महाराष्ट्राचे इस्राईल’ म्हणून नावलौकिक...\nराज्यात सहामाहित तेराशे शेतकऱ्यांची...मुंबई ः सततची दुष्काळी स्थिती, नैसर्गिक संकटे,...\nकोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : मॉन्सून पुन्हा सक्रीय झाल्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/maharashtra/2019/03/24/1454/", "date_download": "2019-07-21T15:28:53Z", "digest": "sha1:G3FVCCNYJJK4ZVHSMRHHADOOTC3SUOZ2", "length": 9070, "nlines": 108, "source_domain": "www.krushirang.com", "title": "देशाला 56 पक्षांची गरज नाही : फडणवीस", "raw_content": "\n[ July 20, 2019 ] कडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\tमहाराष्ट्र\n[ July 20, 2019 ] महाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\n[ July 20, 2019 ] शेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\tकोल्हापूर\n[ July 20, 2019 ] बिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\tअहमदनगर\n[ July 20, 2019 ] तंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\tआंतरराष्ट्रीय\nHomeमहाराष्ट्रकोल्हापूरदेशाला 56 पक्षांची गरज नाही : फडणवीस\nदेशाला 56 पक्षांची गरज नाही : फडणवीस\nMarch 24, 2019 Team Krushirang कोल्हापूर, ट्रेंडिंग, निवडणूक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय 0\nदेशाला 56 पक्षांच्या आघाडीची नाही, तर 56 इंची छाती असलेल्या नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेत्यांची गरज आहे, अशी साद ��ाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना केली आहे.\nते म्हणाले की, गरिबांच्या जीवनात मागील चार वर्षांपासून परिवर्तन आले आहे. 80 हजार कोटी रुपये केंद्र सरकारने गरिबांच्या खात्यात दिले.\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nपवारांचं घड्याळ बंद पडलंय : आठवले\nमोदींचे सरकार हुकूमशाही : चव्हाण\nगुन्ह्याच्या जाहिरातीची उमेदवारांना धास्ती; शोधली ‘ही’ पळवाट\nApril 18, 2019 Team Krushirang अहमदनगर, निवडणूक, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, राष्ट्रीय 0\nअहमदनगर : यंदा प्रथमच लोकसभा निवडणुकीत उमेदवारी करताना आपल्यावरील गुन्ह्यांची जंत्री स्वखर्चाने जाहिरातीतून जगजाहीर करण्याचा नियम आला आहे. राज्यातील बहुसंख्य उमेदवारांनी या नियमाचा धसका घेतला आहे. आपल्या जीवनात केलेल्या गुन्ह्यांची माहिती जगजाहीर करण्यामुळे महाराष्ट्रातील बहुसंख्य [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nलघु उद्योगासाठी ५० तालुक्यात विशेष प्रकल्प..\nJune 18, 2019 Team Krushirang अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, ट्रेंडिंग, नागपूर, नाशिक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, व्यवसाय व अर्थ, शिक्षण व रोजगार 0\nमुंबई :अर्थसंकल्पात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली असून या अंतर्गत या वर्षी १० हजार लघु उद्योग सुरु करण्याचे नियोजित करण्यात आले आहे. राज्यातील प्रत्येक तालुकास्तरावर सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांकरिता पार्क तयार करण्यात येणार [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nBlog | शिष्याची गुरूदक्षिणा, जेष्ठांना बाहेरचा रस्ता\nMarch 27, 2019 Team Krushirang ट्रेंडिंग, निवडणूक, महाराष्ट्र, राजकीय, राष्ट्रीय 0\nराजकारण म्हणजे फक्त कुरघोडी आणि एकमेकांना फसविण्याचा डाव, अशीच नवी व्याख्या बनली आहे. आपल्याला बोटाला धरून या क्षेत्रात आणणाऱ्या आणि उभारी देणाऱ्यांचीही कदर न करण्याचा नवा राजकिय कानमंत्र रूढ होत आहे. वय झाले म्हणून एखाद्याला [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nकडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\nमहाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\nशेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\nबिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\nतंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\nबिझनेसवाला | खरेदी म्हणजे श्रीमंती मिळवणे नव्हे.. मग काय\nमराठवाड्यात लगेच पाऊस न पडल्यास दुष्काळ अटळ\nराज्यातील 5 जिल्हा परिषद बरखास्त\nविशेष | रामदास बोट दुर्घटना\nबिझनेसवाला | संधीचे सोने करा; ई-कारकडे पहा..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/maharashtra-tribal-department-committed-fraud-alleges-uttam-jankar-27311", "date_download": "2019-07-21T15:30:57Z", "digest": "sha1:BVOHOEOGVSGOH4TSMGSNJLE5CLN45PAV", "length": 10442, "nlines": 133, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Maharashtra Tribal Department Committed Fraud Alleges Uttam Jankar | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यात 2 लाख कोटींचा आरक्षण घोटाळा - भाजप नेते उत्तम जानकर यांचा आरोप\nराज्यात 2 लाख कोटींचा आरक्षण घोटाळा - भाजप नेते उत्तम जानकर यांचा आरोप\nराज्यात 2 लाख कोटींचा आरक्षण घोटाळा - भाजप नेते उत्तम जानकर यांचा आरोप\nशनिवार, 11 ऑगस्ट 2018\nधनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ठ करुन त्यानुसार आरक्षण द्यावे या मागणीसाठी राज्य धनगर आरक्षण कृती समितीने पुन्हा आंदोलनाची मशाल हाती घेतली आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी पुणे येथे मेळावा घेवून आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. आरक्षण देण्यासंदर्भात राज्य शासन वारंवार खोटी आश्वासने देत आहे - उत्तम जानकर\nपंढरपूर : \"राज्यात घोटाळ्यांची मालिका सुरु आहे. सध्या तुर घोटाळा गाजत असतानाच आता आरक्षण घोटाळा समोर आला आहे. वाढत्या घोटाळ्यांमुळे सरकारची विश्वासहर्ता धुळीला मिळाली आहे. राज्यातील आदिवासी विभागाने आदिवासी समाजाची बोगस लोकसंख्या दाखवून दोन लाख कोटींचा आरक्षण घोटाळा केला आहे,\" असा गंभीर आरोप सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे नेते आणि धनगर आरक्षण कृती समितीचे सदस्य उत्तम जानकर यांनी येथे केला.\nगेल्या 38 वर्षापासून हा घोटाळा सुरु असून ही माहिती, माहिती अधिकारात समोर आली आहे. या आरक्षण महाघोटाळ्याची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी ही श्री. जानकर यांनी आज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली.\nजानकर यांनी सांगितले की, धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ठ करुन त्यानुसार आरक्षण द्यावे या मागणीसाठी राज्य धनगर आरक्षण कृती समितीने पुन्हा आंदोलनाची मशाल हाती घेतली आहे. मागील ���ंधरा दिवसांपूर्वी पुणे येथे मेळावा घेवून आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. आरक्षण देण्यासंदर्भात राज्य शासन वारंवार खोटी आश्वासने देत आहे. राज्यातील एसटी समाजाची लोकसंख्या जिल्हा निहाय किती आहे, याची माहिती आदिवासी विभागाकडून माहिती आधिकाराखाली मागितली होती. माहिती मिळाल्यानंतर फुगवून दाखवलेल्या लोकसंख्येमुळे आदिवासी विभागाचा आरक्षण महाघोटाळा समोर आला आहे.\nसन 1981 ते 2011 पर्यंत आदिवासी विभागाकडून महाराष्ट्रातील आदिवासींची लोकसंख्या 80 लाख इतकी दाखवण्यात आली आहे. यामध्ये तब्बल 19 लाख 50 हजार आदिवासी लोकसंख्या बोगस असल्याचं जानकरांच म्हणणं आहे. अस्तित्वात नसलेल्या बोगस आदिवासींची वाढीव लोकसंख्या दाखवून या समाजाने राजकीय,शैक्षणिक, नोकरी व विकास निधीचा घोटाळा केल्याचा आरोपही जानकरांनी केला आहे.\nसोलापूर जिल्ह्यात 80 हजार आदिवासी समाज असल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले आहे.परंतु प्रत्यक्षात 7 हजार 300 इतकी आदिवासी समाजाची संख्या आहे. यामध्ये जिल्ह्यातही 72 हजार 700 इतकी बोगस आदिवासी लोकसंख्या दाखवण्यात आल्याचेही जानकर यांनी सांगितले. जिल्हयात आदिवासी विभागाने धनगड समाजाची 1 हजार 659 कुटुंबे असल्याचे सांगितले आहे. वास्तवात सोलापूर जिल्ह्यात धनगड समाजाचे एकही कुटुंब नसल्याचा दावा जानकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nधनगर आरक्षण आंदोलन agitation पंढरपूर सोलापूर सीबीआय महाराष्ट्र maharashtra राजकारण bjp\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=30%3A2009-07-09-02-02-22&id=230347%3A2012-06-03-18-07-10&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=8", "date_download": "2019-07-21T15:39:21Z", "digest": "sha1:HSVMPGJN4343KMQPABGWMT5XBEDV55VR", "length": 25638, "nlines": 13, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "लालकिल्ला : ‘ऑल इज वेल’", "raw_content": "लालकिल्ला : ‘ऑल इज वेल’\nसुनील चावके - सोमवार, ४ जून २०१२\nभलत्यांचे महत्त्व वाढले की, काय सलते आहे हे कळेनासेच होते. महाराष्ट्राबद्दल काँग्रेसचे हेच झाले आहे नि होत आहे..\nसारे काही आलबेल आहे, असे सारे काही आलबेल आहे, असे महाराष्ट्राच्या बाबतीत अखिल भारतीय काँग्रेसचे कर्ते पुरुष राहुल गांधी यांचे म्हणणे आहे. गेल्या सहा-आठ महिन्यांपासून होत असलेल्या प्रत्येक निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसचा आलेख सातत्याने घसरत आहे.\nप्रणव मुखर्जी यांच्या आडमुठय़ा आर्थिक धोरणांमुळे हवालदिल झालेले सेन्सेक्स आणि निफ्टी अधूनमधून उसळी मारत असतात, पण महाराष्ट्रात काँग्रेस वर्षभरात एकदाही उसळी मारू शकलेला नाही.\nभारतातून पळ काढू पाहणाऱ्या विदेशी गुंतवणूकदारांप्रमाणे महाराष्ट्रातील काँग्रेसजनांची अवस्था सैरभैर होत चालली आहे. नीचांक गाठणारा आर्थिक विकासदर, पत गमावणारा रुपया आणि वधारणाऱ्या कच्च्या तेलाप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि प्रदेश काँग्रेसचे प्रभारी यांचा कारभार काँग्रेसजनांच्या मनात रोज काहूर माजवत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक स्थितीवर नजर ठेवून असलेले दिल्लीतील तटस्थ निरीक्षक आणि महाराष्ट्रातून दिल्लीत पोहोचणारे अस्वस्थ काँग्रेसजन राहुल गांधी, सोनिया गांधी, अहमद पटेल, मोहन प्रकाश यांना पक्षाचा बुरूज ढासळत चालल्याचे निदर्शनास आणून देण्याचे कर्तव्य बजावत आहेत. तरीही सोनिया गांधी नेहमीप्रमाणे मूक दर्शक बनल्या आहेत. अहमद पटेल पचेल तेवढेच ऐकून सोडून देतात आणि मोहन प्रकाश यांच्या डोक्यात प्रकाश पडेल एवढी आपली बौद्धिक झेप नसल्याची जाणीव त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर काँग्रेसजनांना होते. त्यामुळे काँग्रेसजनांसाठी एकमेव ‘आशा’ उरते ती म्हणजे राहुल गांधी. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या रुळावरून घसरलेल्या गाडीला ‘खेचण्याची’ क्षमता असलेल्या महाराष्ट्राच्या इंजिनात बिघाड झाला आहे, हे मानण्यास राहुल गांधीही तयार नाहीत. महाराष्ट्रात काळजी वाटावी असे राजकीय पेच किंवा तणाव आहेत तरी कुठे एक तरी उदाहरण द्या, असे प्रतिसवाल यूपीए-२च्या तिसऱ्या वर्धापनदिनी ते पत्रकारांनाच करीत होते एक तरी उदाहरण द्या, असे प्रतिसवाल यूपीए-२च्या तिसऱ्या वर्धापनदिनी ते पत्रकारांनाच करीत होते छोटेमोठे पेचप्रसंग तर प्रत्येकच राज्यात उद्भवत असतात, असा स्वत:लाच दिलासा देत ते ‘ऑल इज वेल’च्या आविर्भावात चेहऱ्यावर हास्य फुलवत होते. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत जबरदस्त माहोल बनवून काँग्रेसपेक्षा स्वत:ची अधिक फजिती करून घेणाऱ्या राहुल गांधी यांनी आता लोकसभेतील संख्याबळात दुसऱ्या महत्त्वाच्या ठरणाऱ्या महाराष्ट्राकडे ‘मोर्चा’ वळविला आहे. काँग्रेस संघटना मजबूत करण्याच्या बाबतीत राहुल गांधी उत्तर प्रदेशचा किमान महाराष्ट्रही करू शकले नाहीत, पण त्यांचे लक्ष वळण्यापूर्वीच महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश होईल, अशी पूर्वतयारी राज्यातील त्यांच्या विश्वस्तांनी करून ठेवली आहे. काय करावे आणि काय करू नये हा तमाम राजकीय पक्षांप्रमाणे काँग्रेसचा अंतर्गत मामला आहे. शिवाय राहुल गांधी यांचा तो ‘वडिलोपार्जित’ पक्ष आहे. सत्तेतून गेल्यावर काँग्रेसमध्ये भाजपसारख्या लाथाळ्या सुरू झाल्या तर त्याचे कुणाला सोयरसुतक नसेल, पण सध्या हा पक्ष राज्यात सत्तेत असल्यामुळे आणि पक्षांतर्गत अस्वस्थतेचे प्रतिकूल पडसाद राज्याच्या कारभारावरही उमटत असल्यामुळे सत्तेत असेपर्यंत सर्वसामान्यांप्रति किमान जबाबदाऱ्या काँग्रेसला पार पाडाव्याच लागणार आहेत. त्यातच राज्यात काहीच नीट चाललेले नाही, असा समज आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच जनमानसात दृढ करीत आहे.\nराज्यात वर्षभरापूर्वीपर्यंत पहिल्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसचा पंचायत समित्या, जिल्हा परिषदा व महापालिकांच्या निवडणुकांमध्ये सर्वत्र पाडाव झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस बघता बघता बलवान झाला, याची राहुल गांधींना जाणीवच नसावी. कारण हे सर्व घडत असताना ते उत्तर प्रदेशात दलितांच्या घरी जेवण्यात आणि कुर्त्यांच्या बाह्य़ा सरसावून उत्तर प्रदेशातील प्रस्थापितांना आव्हान देण्यात गुंतले होते. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप आणि अन्य पक्षांना हाताशी धरून आपला पुरता सफाया केला, ही वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणण्याचे धाडस अहमद पटेल, मोहन प्रकाश किंवा माणिकराव आदींना झाले नसावे. विदर्भाला सातत्याने प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद देऊन पक्षाचे काय भले झाले, असा प्रश्न त्यांना पडेल तेव्हा काँग्रेसची अवस्था विदर्भातील दुष्काळग्रस्त भागासारखी झालेली असेल आणि तेथील काँग्रेसजनांवर आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुकरण करण्याची वेळ येईल. आज काँग्रेसने विदर्भाला प्रदेशाध्यक्षपद आणि विदर्भाचे नेतृत्व करणाऱ्या नागपूरला कारण नसताना झुकते माप दिले आहे. एकटय़ा नागपूर जिल्ह्य़ाचा विचार केला तर विलास मुत्तेमवार, मुकुल वासनिक, दत्ता मेघे, विजय दर्डा आणि अविनाश पांडे असे पाच खासदार, अ. भा. काँग्रेसमध्ये मुत���तेमवारांना राष्ट्रीय सरचिटणीसपद, अनीस अहमद आणि अविनाश पांडे यांना राष्ट्रीय सचिवपद, वासनिक यांना केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद अशी सरबराई केली आहे, पण एवढे सारे करूनही आज विदर्भात काँग्रेसचा सफाया करण्यात राष्ट्रवादीची रणनीती यशस्वी ठरली आहे. विकासाच्या बाबतीत विरोधात असूनही एकटे नितीन गडकरी काँग्रेसच्या वैदर्भीय नेत्यांना पुरून उरले आहेत. राज्यातील सिंचन प्रकल्पांमधील भ्रष्टाचार विदर्भाच्या मुळावर आला असला तरी काँग्रेसने ताकद दिलेले विदर्भातील नेते मूग गिळून गप्प आहेत आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी काढलेला सिंचनातील भ्रष्टाचार हळूहळू थट्टेचा विषय बनत चालला आहे. विदर्भात काँग्रेसपाशी एकही महापालिका उरलेली नाही. चंद्रपूर आणि वर्धा या जिल्हा परिषदांपुरतीच काँग्रेसची ताकद उरली. विधान परिषद निवडणुकीत अमरावती व चंद्रपुरात काँग्रेस उमेदवारांचा राष्ट्रवादीच्या सौजन्याने पराभव झाला. हे घडणार याची पूर्वकल्पना असूनही माणिकराव आणि मोहन प्रकाश यांनी अत्यवस्थ रुग्णाला आयसीयूमध्ये नेण्याऐवजी तो दगावल्यानंतर पोस्टमार्टम करण्यालाच प्राधान्य दिले, अशा तक्रारी काँग्रेसश्रेष्ठींकडे वारंवार पोहोचत आहेत.\nवैदर्भीय नेत्यांची कामगिरी न बघता त्यांचे अनाठायी लाड करणाऱ्या काँग्रेसश्रेष्ठींनी सर्वोच्च अशा काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये डायलिसिसवर असलेले शिवाजीराव देशमुख आणि मुकुल वासनिक असे दोनच ‘नामधारी’ प्रतिनिधी नियुक्त करून महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्याविषयी आपण किती गंभीर आहोत, हे दाखवून दिले आहे. वासनिक आणि देशमुख हे महाराष्ट्र काँग्रेसचे खरेखुरे प्रतिनिधी आहेत काय, असाही प्रश्न अनेकांना पडतो.\nआज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राज्यभर काँग्रेसला नेस्तनाबूत करण्यात राष्ट्रवादीला यश मिळाले आहे. ७८ सदस्यांच्या विधान परिषदेत काँग्रेसचे संख्याबळ पद्धतशीरपणे घटवून राष्ट्रवादी काँग्रेसने २७ सदस्यांसह अव्वल क्रमांक गाठला आहे. प्रत्यक्ष निवडणुकींतील पराभवांमुळे काँग्रेसपाशी आधीच कार्यकर्त्यांना मिळणाऱ्या पदांच्या संधी घटत चालल्या आहेत आणि महामंडळांवरील नियुक्त्या, मंत्रिमंडळाचा विस्तार, मुंबईच्या आणि प्रदेशाध्यक्षांच्या निवडीचे महत्त्वाचे निर्णयही थंड बस्त्यातच पडले आ��ेत.\nएवढे करूनही राहुल गांधी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या कामगिरीवर ‘प्रसन्न’ आहेत. प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांचा त्यांच्यावर प्रभाव पडलेला दिसतो. मूळचे राजस्थानी ब्राह्मण आणि अलाहाबाद विद्यापीठात विद्यार्थी नेते म्हणून सक्रिय असलेल्या मोहन प्रकाश यांच्यावर लोहिया आणि जयप्रकाश नारायण यांच्या विचारांचा पगडा आहे. दोन दशके ते जनता दलाचे नेते शरद यादव यांचे अनुयायी होते. नव्वदीच्या दशकात मंडल-कमंडलच्या रस्सीखेचीतही ते जनता दलात टिकून होते, पण समाजवाद्यांच्या ओबीसीधार्जिण्या राजकारणात आपले काही भले होणार नाही, याची जाणीव झाल्यामुळे ते काँग्रेसकडे सरकले, काँग्रेसविरोधी डीएनए कायम ठेवूनच. मोहन प्रकाश आज काँग्रेसच्या राजकारणात महत्त्वपूर्ण ठरलेल्या महाराष्ट्र, गुजरात व जम्मू आणि काश्मीर या तीन राज्यांचे प्रभारी आहेत. (उत्तर प्रदेशात ‘पाहुणा’ बनून त्यांनी बजावलेली कामगिरी राहुल गांधी यांच्या लक्षात आली नसावी, असे गृहीत धरायला हरकत नाही.) उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसच्या स्क्रीनिंग समितीचे अध्यक्ष बनून अनेक ओबीसी उमेदवारांना तिकिटे देत मोहन प्रकाश यांनी समाजवादी विचारांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला. सदोष तिकीटवाटप अंगलट आल्याची कबुली नंतर राहुल गांधींनीही दिली, पण प्रकाश यांचे महत्त्व वाढतच गेले. काँग्रेसमध्ये पोहोचलेले शंभू श्रीवास्तव, चंद्रजीत यादव, बेनीप्रसाद वर्मा, श्रीकांत जेना, भक्तचरण दास, सुबोधकांत सहाय या समाजवादी मंडळींना यापूर्वी संमिश्र यश मिळाले असले तरी त्यांच्या तुलनेत प्रकाश यांची प्रगती वेगवान ठरली. प्रकाश यांनी काँग्रेसमध्ये समाजवादी विचारपद्धती रेटण्याचा भरपूर प्रयत्न केला आहे. त्यांनी प्रभारी होताच समाजवादी विचारसरणीचे हुसेन दलवाई यांना राज्यसभेचे बक्षीस मिळवून दिले. दलवाईंमुळे राज्यात काँग्रेसचे काय भले झाले याचे कोडे त्यांच्याच समाजाला सुटलेले नाही. काँग्रेसश्रेष्ठी मोहन प्रकाश यांचे ऐकणार असतील तर हुसैन दलवाईच महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष होतील.\nमोहन प्रकाश यांनी बदलत्या राजकीय परिस्थितीत आपले अस्तित्व टिकवून महत्त्वाची पदे मिळविण्याची किमया साधली आहे. काँग्रेस पक्षातील समाजवादाचा पगडा असलेले ब्राह्मण नेते जनार्दन द्विवेदी ��ांना शह देण्यासाठी अहमदभाई पटेलांनी प्रकाश यांचा प्रभावीपणे वापर केल्याची चर्चा होत असते. सतत कुरघोडीच्या प्रयत्नात गुंतलेल्या द्विवेदींना त्यांच्या मर्यादांची जाणीव करून देताना पटेल यांनी त्यांच्या दृष्टीने संवेदनशील ठरणाऱ्या राज्यांत प्रकाश यांना संधी दिली आहे. शून्य जनाधार, मर्यादित राजकीय महत्त्वाकांक्षा, व्यक्तिगत नुकसान पोहोचविण्याचा नसलेला धोका व पटेल सांगतील ते काम करण्याची तयारी यामुळे महाराष्ट्रात गाळात जाणाऱ्या काँग्रेसच्या विपरीत प्रकाश यांचा आलेख वाढत चालला आहे. प्रदेशाध्यक्ष कधीही बदलला जाणार, अशी बोलवा असताना माणिकराव ठाकरेयेणाऱ्या प्रत्येक बोनस दिवसाचे सोने करण्यात व्यग्र आहेत. काँग्रेसच्या सहा महिन्यांतील कामगिरीवरून ते स्पष्ट होते.\nगेल्या दीड वर्षांपासून राज्याची सूत्रे हाती असलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे नरसिंह राव ठरतील की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. नरसिंह राव धूर्त, चाणाक्ष, तल्लख बुद्धिमत्तेचे धनी होते. पण समजून उमजूनही ते अनेक महत्त्वाच्या घडामोडींकडे दुर्लक्ष करीत होते. एनडी तिवारी, अर्जुन सिंह, जी. के. मूपनार, माधवराव शिंदे यांच्याशी वैर घेऊन त्यांनी काँग्रेस पक्ष बुडवायला काढला. चव्हाणही विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, नारायण राणे, पतंगराव कदम यांच्याशी अशाच पद्धतीने वागत असल्याची टीका होत आहे. मुख्यमंत्र्यांकडे कामासाठी चकरा मारून थकलेल्या काँग्रेसच्या आमदारांची कामे अजित पवारांकडे चुटकीसरशी होत असल्याचेही म्हटले जात आहे. दुसरीकडे शरद पवार त्यांच्या वैगुण्यांवर बोट ठेवण्याची एकही संधी सोडत नाहीत. सत्ताधारी आघाडीतच शीतयुद्ध पेटल्यामुळे भाजप, शिवसेना आणि मनसे या विरोधकांची चांदीच आहे. पण तरीही राहुल गांधी यांना हा सुप्त प्रवाह नजरेत पडत नसल्यामुळे ‘भय्या, ऑल इज वेल’ असे म्हणण्यातच ते दंग आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/bollywood-sonali-bendre-husband/", "date_download": "2019-07-21T15:06:28Z", "digest": "sha1:ZXHRDFRT5KKE24DOXHV2AF4ZLVP4T22G", "length": 16460, "nlines": 233, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "सोनाली बेन्द्रेंच्या निधनाची अफवा सोशलवर व्हायरल | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांन�� उपाशी मारता काय\nसंगमनेर : पुणे नाशिक महामार्गावर अपघातात एक ठार, तीन जखमी\nपुढील 48 तासांत मुसळधार\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nनाशिकमध्ये ट्रेक फाउंडर्स राईडची यशस्वी सांगता\nमहिला पोलीसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल\nउष्माघाताने मेलेले २९ मोर गेले कुठे\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nपारोळ्यातील बालसंस्कार शिबिरात ४५०० विद्यार्थ्यांची नोंद\nभोरगाव लेवा पंचायतला पुस्तक भेट\nसावखेडा सरपंच पद अपात्र : औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nनुकसानग्रस्त पाच शेतकर्‍यांना ७० हजारांची मदत\nडॉक्टराकडे घरफोडी करणार्‍या तिघांना बेड्या\nचाराटंचाईने घेतला गायीचा बळी\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nचरणमाळ घाटात अडीच लाखाची लूट करणार्‍या म्होरक्यास अटक, दोन फरार\nप्रकाशा येथे बिबटयाची मादी मृतावस्थेत\nमोलगी येथे विद्यार्थ्यांसाठी जीवन कौशल्य प्रशिक्षण शिबिर\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nFeatured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या हिट-चाट\nसोनाली बेन्द्रेंच्या निधनाची अफवा सोशलवर व्हायरल\nमुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या मेटास्टैटिक कॅन्सरशी झुंज देत असून तिच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरु आहेत. शुक्रवारी तिच्या निधनाबदल अफवा पसली होती. ही बातमी सोनालीचा पती गोल्डी बहल याच्यापर्यंत पोहचली आणि त्यानंतर त्याने यावर संताप व्यक्त केला आणि लोकांना ट्विट करत एक आवाहन केले.\nसोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करा. सोनालीच्या प्रकृती विषयीच्या अफवा पसरवू नका. तसेच त्यांवर विश्वास ठेवू नका,’ असं आवाहन गोल्डी बहल यांनी ट्विटरवरून केलं आहे. मात्र सोनालीच्या निधनाचं ट्विट करणारे राम कदम यांना एकदा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. या ट्विट नंतर कदम यांना यूजर्सनी ट्रोल केलं होतं. कदम यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यामुळे चूक लक्षात येताच त्यांनी ते ट्विट डिलिट करून दिलगिरी व्यक्त करणारं ट्विट केलं. मात्र अनेकांनी आधीच त्या ट्विटचे स्क्रीनशॉट काढून सोशल मीडियावर फिरवले होते. त्यामुळे गोल्डी बहल भडकले आणि त्यांनी अशा प्रकारची अफवा न पसरवण्याची विनंती यूजर्सना केली आहे.\nरायगडनगर शिवारात 45 वर्षीय अनोळखी इसमाचा मृत्यू\n२० सप्टेंबरला नासिक जिमखाना बुद्धिबळ स्पर्धा\nशिल्पा शेट्टीचे दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक\n#FaceAppChallenge : सोशल मीडियावर फेस अँपचा धुमाकूळ\nVideo : हृतिक आणि टायगरच्या ‘वॉर’चा टिझर पाहिलात का\nBlog: बायोपिक वेडे बॉलिवुड\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nछत्तीसगड : नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला\nBreaking News, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nजात प्रमाणपत्र अवैध : नवापूरच्या दोन नगरसेवकांची पदावर टांगती तलवार.\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, नंदुरबार, मुख्य बातम्या, राजकीय\nशहीद जवान कपिल गुंड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nअभिनेत्री फ्रिडा पिंटो अडकणार लग्नबेडीत\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nमुंबई : कुलाबा येथील भीषण आगीत एकाचा होरपळुन मृत्यू\nभीषण अपघातात 9 युवक ठार\nमुंबई : टॅक्सी ड्राइवर असणाऱ्या ‘नामदेव भाऊं’ना बेस्ट ऍक्टरचे नामांकन\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\nनाशिकमध्ये ट्रेक फाउंडर्स राईडची यशस्वी सांगता\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nमहिला पोलीसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nशिल्पा शेट्टीचे दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक\n#FaceAppChallenge : सोशल मीडियावर फेस अँपचा धुमाकूळ\nVideo : हृतिक आणि टायगरच्या ‘वॉर’चा टिझर पाहिलात का\nBlog: बायोपिक वेडे बॉलिवुड\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mahadhan.co.in/product-portfolio/%E0%A4%9C%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%96%E0%A4%A4%E0%A5%87/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-126100/?lang=mr", "date_download": "2019-07-21T15:47:38Z", "digest": "sha1:WCYNGVHMCUJ53QEL4YRMLJCXLLZFIZ67", "length": 3807, "nlines": 77, "source_domain": "mahadhan.co.in", "title": "१२ ६१ ०० खत | १२:६१:०० मोनो अमोनियम फॉस्फेट खत | महाधन", "raw_content": "\nसूक्ष्म पोषक घटक खते\nHome विद्राव्य खते महाधान 12:61:00\nयामध्ये कोणती पोषक तत्वे असतात\nनाइट्रोजन (N) आणि फॉस्फोरस (P)\nते काय आहे आणि ते पिकाच्या पोषणात कशी मदत करते\nनायट्रोजेन कमी, पण फॉस्फरस भरपूर.\nनवीन वाढ आणि वेगवान वनस्पतीच्या वाढीसाठी उपयुक्त.\nप्रजनन भाग आणि फलनाच्या योग्य वाढीस चालना देते.\nत्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतो\nफुलांची कमी गळती आणि अधिक फलधारणामुळे शेतकऱ्यांना अधिक उच्च उत्पादन आणि वाढीव उत्पन्न मिळते.\nकोणत्या पिकांमध्ये शेतकरी ते वापरू शकतात\nफर्टिगेशन द्वारे: द्राक्षे, डाळिंब, केळी, कापूस, टोमॅटो, कांदा, ऊस, आले, हळद, कलिंगड, फुलशेती, संरक्षित शेती\nपानांवरील फवारणीद्वारे: सर्व पिके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/maharashtra/2019/04/17/1860/", "date_download": "2019-07-21T15:11:23Z", "digest": "sha1:CIFMLMA3RGDTA3KKCBWEWUSCEMD3KE23", "length": 9861, "nlines": 108, "source_domain": "www.krushirang.com", "title": "‘ए लाव रे तो व्हिडीओ’ची जोरात चर्चा", "raw_content": "\n[ July 20, 2019 ] कडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\tमहाराष्ट्र\n[ July 20, 2019 ] महाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\n[ July 20, 2019 ] शेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\tकोल्हापूर\n[ July 20, 2019 ] बिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\tअहमदनगर\n[ July 20, 2019 ] तंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\tआंतरराष्ट्रीय\nHomeबातम्याट्रेंडिंग‘ए लाव रे तो व्हिडीओ’ची जोरात चर्चा\n‘ए लाव रे तो व्हिडीओ’ची जोरात चर्चा\nApril 17, 2019 Team Krushirang ट्रेंडिंग, निवडणूक, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, राष्ट्रीय 0\nराज ठाकरे आपल्या सभांमधे पुराव्यासहित मुद्दा धरून बोलतात. पुरावा म्हणून ते व्हिडीओ आणि कागदपत्रे सोबत बाळगतात. पण कागदांपेक्षा व्हिडीओमुळे अधिक प्रभाव होतो आणि ते सध्या व्हिडीओच्या माध्यमातून थेट स्टींग ऑपरेशन करत भाजपचे सगळी आश्वासने फेल गेली असे पुराव्यानिशी दाखवत आहेत. त्यामुळे भाजपची भंबेरी उडली आहे.\nपण समाजमाध्यमांवर पुन्हा “ए लाव रे तो व्हिडीओ” असे म्हणत अवघ्या महाराष्ट्राचे वातावरण ‘राजमय’ झाले आहे. ��्हिडीओ लावताच विरोधकांना धडकी भरते, त्यांचा पर्दाफाश होतो अशा आशयाच्या पोस्ट व्हायरल होताना दिसत आहेत. याच मोहीमेच्या विरोधात भाजपनेही #खोटारडेराज ही मोहीम समाजमाध्यमांवर सक्रिय करत राज यांचे आरोप कसे खोटे आहेत याचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे.\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nहिंगोलीत वानखेडे यांच्यासमोर पाटील यांचे तागडे आव्हान\nकाँग्रेसचा जाहिरनामा चौकीदाराच्या हस्ते प्रकाशित\nBlog | चारा छावणी नव्हे छळछावणी..\nMay 13, 2019 Team Krushirang अहमदनगर, औरंगाबाद, ट्रेंडिंग, नागपूर, नाशिक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, शेती 0\nशेतकऱ्यांच्या व जनावरांच्या आरोग्याच्या दृष्टीने चारा छावणीला नको दावणीला द्या, अशी भूमिका मांडण्यास काही शेतकरी बांधवांनी सुरुवात केली आहे. त्यापैकी एक प्रातिनिधिक म्हणावी अशी प्रतिक्रिया आम्ही प्रसिद्ध करीत आहोत. इतरांनी आपल्याही भावना मांडल्यास सरकारी धोरण [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nचंद्रपूरमध्ये अहिर की धानोरकर..\nMay 22, 2019 Team Krushirang नागपूर, निवडणूक, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय 0\nचंद्रपूर : भाजपच्या हक्काच्या जागेपैकी एक म्हणजे चंद्रपूर लोकसभेची जागा असाच उल्लेख बातम्यांमध्ये असतो. मात्र, यंदा भाजपचे उमेदवार खासदार हंसराज अहिर यांना कॉंग्रेसचे उमेदवार सुरेश धानोरकर यांनी जोरदार लढत देत जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nमोदींनंतर शहांनीही घेतला ‘काळ्या’चा धसका..\nApril 20, 2019 Team Krushirang ट्रेंडिंग, निवडणूक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, राष्ट्रीय 0\nबारामती: अहमदनगर येथे झालेल्या मोदींच्या प्रचारसभेत काळे शर्ट, काळे रूमाल याच्यापलीकडे जाऊन महिलांच्या काळ्या ओढण्या काढून घेतल्या गेल्या. सभेत काळ्या रंगाची पाण्याच्या बाटल्यांची पिशवी सुद्धा काढून घेतली जात होती. असाच काळ्या रंगाचा धसका भाजपाचे राष्ट्रीय [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nकडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\nमहाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\nशेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\nबिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\nतंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\nबिझनेसवाला | खरेदी म्हणजे श्रीमंती म���ळवणे नव्हे.. मग काय\nमराठवाड्यात लगेच पाऊस न पडल्यास दुष्काळ अटळ\nराज्यातील 5 जिल्हा परिषद बरखास्त\nविशेष | रामदास बोट दुर्घटना\nबिझनेसवाला | संधीचे सोने करा; ई-कारकडे पहा..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/sangar-supports-dhangar-agitaion-phaltan-26797", "date_download": "2019-07-21T15:15:26Z", "digest": "sha1:E4ZE5UXFRGGW2GEBGMLSYEJQHZBI3NVC", "length": 7597, "nlines": 133, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "sangar supports dhangar agitaion in phaltan | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nधनगर आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी सनगरही सरसावले\nधनगर आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी सनगरही सरसावले\nधनगर आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी सनगरही सरसावले\nबुधवार, 1 ऑगस्ट 2018\nफलटण : आरक्षणाबाबत सरकारला जाग आणण्यासाठी जागरण, गोंधळ, गजीनृत्य, ढोल नादाच्या माध्यमातून आवाज उठविला जाईल, असे धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने सांगण्यात आले.\nधनगर समाजाचे फलटण येथील अधिकार गृह इमारतीसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा आजचा चौथा दिवस असून त्यास समाज बांधवांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे.\nफलटण : आरक्षणाबाबत सरकारला जाग आणण्यासाठी जागरण, गोंधळ, गजीनृत्य, ढोल नादाच्या माध्यमातून आवाज उठविला जाईल, असे धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने सांगण्यात आले.\nधनगर समाजाचे फलटण येथील अधिकार गृह इमारतीसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा आजचा चौथा दिवस असून त्यास समाज बांधवांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे.\nआज सकाळी कोळकी ग्रामस्थांनी तसेच अखिल भारतीय सनगर समाज सेवा संस्था या संघटनेचे अध्यक्ष भरतशेठ राऊत, विजय मायणे, अमोल राऊत, तसेच जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस व इतर संघटनांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनास पाठींबा दिला.\nसरकारने जाहीर केलेले 93 हजार धनगडांमधील एकतरी \"धनगड' एका महिन्यात दाखवावा अन्यथा परिणामाला सामोरे जावे असा इशारा धनगर समाजाकडून देण्यात आला आहे. राज्यातील दीड कोटी धनगर समाजाला गेल्या 70 वर्षांपासून आरक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी अस्तित्वात नसलेली धनगड आदिवासी जमात उभी करुन या समाज���ला आरक्षणापासून वंचित ठेवले आहे, असा आरोप कृती समितीने केला आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nआरक्षण नृत्य धनगर आंदोलन agitation सकाळ भारत victory\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/78509.html", "date_download": "2019-07-21T14:47:09Z", "digest": "sha1:BYHQPILUMKYL4CL44L5IJZ6BEOV7YAWH", "length": 18068, "nlines": 186, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "प्रशासनाचा निर्ढावलेपणा कि पारदर्शी मोकळीक ? - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Post Type > राष्ट्र-धर्म विशेष > नोंद > प्रशासनाचा निर्ढावलेपणा कि पारदर्शी मोकळीक \nप्रशासनाचा निर्ढावलेपणा कि पारदर्शी मोकळीक \nकेंद्र शासनाने ध्वनीप्रदूषणाच्या नियमांत सुधारणा करून शांतता क्षेत्र घोषित करण्याचा अधिकार राज्य शासनाला दिला. यापूर्वी न्यायालये, रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि धार्मिक स्थळे या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातील १०० मीटर परिसर शांतता क्षेत्र म्हणून मानला जायचा. शासनाला दिलेल्या अधिकारानंतर जुन्या नियमात पालट करण्यात आला. त्यामुळे जोपर्यंत राज्यशासन त्यांच्या अधिकाराचा वापर करत नाही, तोपर्यंत राज्यात एकही शांतता क्षेत्र अस्तित्वात येणार नव्हते. या अधिसूचनेच्या विरोधात काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. नुकतीच न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करून केंद्र शासनाच्या आदेशावर अंतरिम स्थगिती दिली.\nया संपूर्ण प्रकरणात राज्य शासनाने जनहिताच्या प्रकरणात न्यायमूर्ती अभय ओक यांच्यावर पक्षपातासारखा गंभीर आरोप करत मुख्य न्यायमूर्तींकडे तक्रार केली. त्यानंतर अधिवक्त्यांच्या संघटना आणि माजी न्यायमूर्ती यांनी या प्रकरणानरूप शासनावर टीकेची झोड उठवली. यावर एकूण सर्व पर्यांयांचा विचार करून मुख्य न्यायमूर्तींनी ५ न्यायमूर्तींच्या पूर्ण खंडपिठाकडे ही सुनावणी सोपवली. शासनाने न्यायमूर्तींवर केलेल्या आरोपामुळे शासन चांगलेच कोंडीत सापडले होते. लोकशाहीच्या ४ आधारस्तंभापैकी एक असलेल्या न्यायपालिकेवर असे आरोप करणे म्हणजे न्याययंत्रणेच्या स्वातंत्र्यावर शासन आणि प्रशासन यांनी केलेला घालाच होता, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये.\nवरील आरोपान��तर झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने शासनाला चांगलेच फटकारले. त्यामुळे शासकीय अधिवक्त्यांनी न्यायालयाची क्षमा मागितली. पुढे सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुन्हा स्थगिती आणली. असे असले, तरी या प्रकरणात काही प्रश्‍न उपस्थित होतात. उच्च न्यायालयाच्या ज्येष्ठ न्यायमूर्तींवर गंभीर आरोप करण्यासाठी अधिकार्‍यांनी मुख्यमंत्र्यांची अनुमती घेतली होती का अनुमती घेतली असल्यास अधिकार्‍यांना निर्णय देतांना शासनाने जनहिताचा विचार केला होता का अनुमती घेतली असल्यास अधिकार्‍यांना निर्णय देतांना शासनाने जनहिताचा विचार केला होता का मूठभर अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठी तर असा निर्णय घेतला गेला नाही ना मूठभर अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठी तर असा निर्णय घेतला गेला नाही ना तसे नसल्यास मुख्य न्यायमूर्तींकडे तक्रार करण्याआधी शासकीय महाधिवक्त्याने थेट मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून त्यांची संमती का घेतली नाही तसे नसल्यास मुख्य न्यायमूर्तींकडे तक्रार करण्याआधी शासकीय महाधिवक्त्याने थेट मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून त्यांची संमती का घेतली नाही त्यामुळे एकूण प्रकरणांत प्रशासनाची चूक आहे कि नाही, हा संभ्रम रहातो. जर प्रशासनाने कार्यपद्धतींचे पालन करण्यात कुचराई केली असेल, तर हा प्रकार म्हणजे प्रशासनाचा निर्ढावलेपणा आहे, असे म्हणता येईल. दुसरीकडे शासनाने प्रशासनाला अनुमती दिली नसेल, तर शासनाने प्रशासकीय अधिकार्‍यांना पाहिजे तसे करण्यास विनाअंकुश पारदर्शी मोकळीक दिली, असे म्हणायचे का \n– श्री. भूषण कुलकर्णी, पुणे\nCategories नोंदTags ध्वनीप्रदूषण, नोंद, न्यायालय, मुंबर्इ उच्च न्यायालय Post navigation\nधार्मिक परंपरांचे योग्यप्रकारे पालन व्हावे \nहिंदुजागृती ही काळाची आवश्यकता \nभारतात ‘भारतीयता’ नसणे, हे दुर्दैवी \nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक��षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सू��्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-disease-control-pomegranate-20330?tid=3", "date_download": "2019-07-21T15:54:40Z", "digest": "sha1:D4DQJIYYLHIFIMMGXOCHJ4MS5MCGOYX2", "length": 27137, "nlines": 194, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, disease control in pomegranate | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडाळिंब बागेतील मर रोगाचे नियंत्रण\nडाळिंब बागेतील मर रोगाचे नियंत्रण\nडाळिंब बागेतील मर रोगाचे नियंत्रण\nशुक्रवार, 14 जून 2019\nडाळिंब लागवड शक्यतो गादी वाफ्यावर करावी, त्यामुळे मुळांना हवेचा पुरवठा व्यवस्थितरीत्या होतो. मर रोग नियंत्रणासाठी बागेचे योग्य व्यवस्थापन ठेवावे.\nडाळिंब लागवड शक्यतो गादी वाफ्यावर करावी, त्यामुळे मुळांना हवेचा पुरवठा व्यवस्थितरीत्या होतो. मर रोग नियंत्रणासाठी बागेचे योग्य व्यवस्थापन ठेवावे.\nलागवडीकरिता वापरण्यात येणारे माती व इतर मिश्रण हे सौर निर्जंतूक करून घ्यावे, त्यामुळे त्यावरील बुरशी, कीटक आणि सूत्रकृमी यांचा नायनाट होईल.\nलागवड शक्यतो गादी वाफ्यावर करावी, त्यामुळे मुळांना हवेचा पुरवठा व्यवस्थितरीत्या होईल.\nसौर निर्जंतुकीकरण करण्याकरिता ५०-७५ मायक्रॉन जाडीचा एलएलडिपीई प्रकारचा प्लॅस्टिक पेपर वापरावा. जमीन व्यवस्थित ओली करून त्यावर कडक उन्हाच्या दिवसांमध्ये (मार्च-एप्रिल) पुर्णपणे अंथरून चोहोबाजूंनी हवा बंद करून ६ आठवड्यांकरिता तसाच ठेवावा, त्यानंतर लागवड करावी.\nमर रोगास प्रतिबंधात्मक उपचार म्हणून उत्कृष्ट प्रकारच्या जैविक मिश्रणांचा (अँस्परजीलस नायजर ए.एन. २७, (१किलो प्रति एकर) आणि मायकोरायझा रायझोकेगस इरेग्युलस ग्लोमस इरेग्युलँरिस (१ ते ५ किलो प्रति एकर), ट्रायकोडर्मा हरजियानम, सुडोमोनस स्पे. इत्यादीचा वापर रोपांची लागवड केल्यापासूनच दर ६ महिन्यांच्या अंतराने करत राहावा.\nपावसाळ्यामध्ये हिरवळीच्या खतांची म्हणजेच धैंचा (सेसबानिया अँक्युलाटा) आणि ताग (क्रोटालारिआ जुनेका) यांची पेरणी करून, फुलोरा अवस्थेत जमिनीत गाडावीत.\nमाती परीक्षण अहवालानुसार झाडांना बोरॉन खताची मात्रा ���्यावी.\nरोगग्रस्त बागेची पाहणी केल्यानंतर रोगग्रस्त झाड व सदृढ झाड याच्यामध्ये ३ ते ४ फूट लांबीचा चर खोदावा. त्याचबरोबर काही प्रमाणात प्रादुर्भावग्रस्त झाडांना लेखात नमूद केल्याप्रमाणे रासायनिक उपचार पद्धतीचा अवलंब करावा.\nजर झाड २५% हून अधिक किंवा पुर्णपणे सुकून/वाळून गेले असल्यास ते झाड काळजीपूर्वक मुळासकट उपसून काढून बागेपासून दूर अंतरावर नेऊन नष्ट करावे. अशी झाडे बागेजवळील परिसरात साठवून अथवा ढीग लावून ठेऊ नयेत.\nप्रादुर्भावग्रस्त झाड काढत असताना त्याच्या मुळाजवळील माती तसेच मुळांचे अवशेष बागेत इतरत्र पसरू नयेत, यासाठी व्यवस्थित प्लँस्टिकच्या पिशवीमध्ये बंद करून बागेबाहेर काढावेत. त्यामुळे मर रोगाचा प्रसार अन्य झाडांना होणार नाही.\nमर रोगग्रस्त झाड काढल्यानंतर अशा खड्ड्यांना सौर निर्जंतुकीकरण प्रक्रिया करावी. अथवा फॉर्मेलीन (५%) द्रावण पाण्यामध्ये मिसळून त्या खड्ड्यांच्या आतील चौहोबाजूला व्यवस्थित ओतावे. त्यावर प्लॅस्टिकचे आच्छादन टाकून १ आठवड्याकरिता हवाबंद झाकून ठेवावे. त्यानंतर प्लॅस्टिक आच्छादन काढून पुढील १० ते १५ दिवस खड्ड्यातील माती हलवून घ्यावी. विषारी वायू पूर्णपणे निघून जाईल. अशा खड्ड्यांमध्ये नवीन झाडाची लागवड करण्यापर्वी त्यातील फॉर्मेलीन द्रावणाचा वास पूर्णपणे गेल्याची खात्री करावी.\nटिप ः फॉर्मेलीन अत्यंत विषारी असून, हाताळणी करताना डोळे, नाक, तोंड त्याच बरोबर शरीराचा भाग पूर्णपणे झाकलेला असावा.\nमर रोगाची प्राथमिक लक्षणे दिसताच क्षणीच मुख्य खोडाच्या चोहोबाजूंनी मुळे असणाऱ्या भागांमध्ये तातडीने ड्रेंचिंग करावे. त्याचबरोबर रोगग्रस्त झाडाच्या चोहोबाजूंची ४ ते ५ झाडांनासुद्धा रसायनांचे प्रतिबंधात्मक ड्रेंचिंग करावे.\nपावसाळी वातावरणात शक्यतो झाडांची छाटणी झाल्यानंतर छाटलेल्या भागांवर १०% बोर्डो पेस्टचा लेप द्यावा. पावसाळी वातावरणात बोर्डोपेस्टमध्ये नीम तेल ५० मिलि. प्रति लिटर या प्रमाणे वापरावे.\nप्रादुर्भावग्रस्त झाडांना योग्य त्या आंतप्रवाही बुरशीनाशकांचा उपचार करावा. प्रादुर्भाव ग्रस्त झाड २५% हून अधिक वाळून गेले असल्यास अशा झाडांना मुळासकट उपटून नष्ट करणे संयुक्तिक ठरते.\nझाडांवर मर रोगाची प्राथमिक रोगाची लक्षणे आढळल्यास त्याच्या कारणांचा शोध घ्यावा.\nअ) सिरा��ोसीस्टीस, फ्युजारीअम यांसारख्या बुरशींचा प्रादुर्भाव आढळल्यास उपाययोजना\nपहिले ड्रेंचिग ः प्रॉपीकोनाझोल (२५ ईसी) २ मिलि. अधिक क्लोरपायरीफॉस (२० ईसी) २ मिलि. प्रति लिटर पाणी. त्यानंतर ३० दिवसांनी दुसरे ड्रेंचिंग ः अँस्परजिलस नायजर (ए.एन. २७) ५ ग्रॅम अधिक शेणखत २ किलो प्रति झाड या प्रमाणे करावी.\nत्यानंतर ३० दिवसांनी तिसरे ड्रेंचिंग ः मायकोराइझा (रायझोफँगस इरेग्युलँरीस एस. वाय. ग्लोमस इरेग्युलँरीस) २५ ग्रॅम अधिक शेणखत २ किलो प्रति झाड किंवा प्रॉपीकोनाझोल (२५ ईसी) २ मिलि अधिक क्लोरपायरिफॉस (२० ईसी) २ मिलि प्रति लिटर या प्रमाणे मिसळून ५ ते १० लिटर द्रावण २० दिवसांच्या अंतराने ३ वेळा रोगग्रस्त झाडांना ओतावे किंवा पहिले व तिसरे ड्रेंचिंग फोसेटिल ए.एल.( ८०% डब्लु.पी.) ६ ग्रॅम प्रति झाड आणि दुसरी व चौथी ड्रेंचिंग टेब्युकोनॅझोल (२५.९% ईसी) ३ मिलि प्रति झाड याप्रमाणे १० लिटर पाण्यात मिसळून करावे.\nब) फायटोफ्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव असल्यास\nमेटालॅक्झील (८%) अधिक मँन्कोझेब (६४%) २ ते २.५ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे ड्रेंचिंग करावे.\nअवशेष मुक्त (रेसीड्यू फ्री) डाळिंब फळांच्या उत्पादनाकरिता रसायनांचे ड्रेंचिंग हे फळ तोडणीनंतर त्वरीत करावे. ड्रेंचिंग करण्यापूर्वी बागेला एक दिवस आधी व्यवस्थित पाणी द्यावे. ड्रेंचिंग केल्यानंतर बागेला किमान दोन दिवस पाणी सोडू नये.\nक) खोड भुंगेऱ्यांच्या (शॉट होल बोरर) नियंत्रणाकरिता\nगेरू/लाल माती ४ किलो अधिक क्लोरपायरिफॉस (२० इसी) २० मिलि अधिक कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० डब्ल्यूपी) २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे मलम तयार करून दोन वर्षांहून अधिक वयाच्या झाडाच्या खोडावर जमिनीपासून २ फूट अंतरापर्यंत व्यवस्थितरीत्या लेप द्यावा.\nबहार धरतेवेळी पानगळ केल्यानंतर आणि फळतोडणी झाल्यानंतर त्वरीत वरील मिश्रणाचा लेप अवश्य द्यावा.\nखोड भुंगेऱ्यांच्या प्रादुर्भाव हा कमजोर झाडावर होतो. झाडे सशक्त करण्यासाठी झाडांना अन्नद्रव्ये व पाणीपुरवठा नियमित करावा.\nखोड भुंगेऱ्यांचा प्रादुर्भाव झालेल्या फांद्या छाटून काढाव्यात. त्या\nबागेपासून दूर अंतरावर नेऊन नष्ट कराव्यात.\nड) सूत्रकृमींमुळे होणाऱ्या मर रोगाच्या नियंत्रणाकरिता\nशेणखतासोबत पॅसिलोमायसीस प्ललासीनस ४ ते ५ किलो प्रति एकर, अॅस्परजिलस नाइजर (ए.एन.२७) १ किलो प्रत�� एकर, मायकोरायझा १ ते ५ किलो प्रति एकर अशा उपयुक्त जिवाणूंचा वापर करावा. या जिवाणूंचा वापर कुजलेले शेणखत किंवा गांडूळखतामध्ये मिसळून लागवडीपासून दर ६ महिन्यांच्या अंतराने केल्यास सूत्रकृमींवर नियंत्रण मिळण्यास मदत होते.\nत्याचबरोबर अॅझाडिरेक्टीन (१%) ३ मिलि प्रति लिटर या प्रमाणातील द्रावणाची वर्षातून किमान दोन वेळा ड्रेंचिंग करावी.\n(टँजेटस इरेक्टा) उदा. पुसा नारंगी आणि पुसा बसंती अशा जातींची लागवड करावी. उत्तम परिणामाकरिता झेंडूंची वाढ ५ ते ६ महिन्यांपर्यंत होऊ द्यावी.\nसूत्रकृमीनाशक प्ल्युन्झल्फान (४८० ईसी) ४० ग्रॅम प्रति झाड या प्रमाणात सुरवातीच्या अवस्थेमध्ये केल्यास सूत्रकृमीवर प्रभावी नियत्रंण मिळवता येऊ शकते.\nहिरवळीची खत पिके उदा. ताग, धैंचा ही सापळा पीक म्हणून फायदेशीर ठरतात.\n(राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र,\nफॉर्मेलिनची आळवणी करून प्लॅस्टिक कागदाने झाकलेला खड्डा आणि आळवणी करण्याची पद्धत.\nसूत्रकृमींच्या नियंत्रणासाठी पुसा नारंगी आणि पुसा बसंती या जातींच्या झेंडूची लागवड करावी.\nमराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊस\nऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन जिल्ह्यांतील ११४ मंडळांपैकी तब्बल ७३ मंडळांत हल\nसोलापुरातील कांदा उत्पादकांच्या अनुदानासाठी सहा...\nसोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्याला प्रतिक्विंटल २०\nकोयना धरणात ४४.७० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा\nसातारा ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे.\nपुणे जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाची हजेरी\nपुणे : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरवात झाली आहे.\n`कुकडी`तून घोड धरणात पाणी सोडण्याची मागणी\nन्हावरे, जि. पुणे ः पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला, तरी चिंचणी (ता.\nमराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...\nसोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...\nकोयना धरणात ४४.७० टीएमसी उपयुक्त...सातारा ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...\nपुणे जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाची...पुणे : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर...\n`कुकडी`तून घोड धरणात पाणी सोडण्याची...न्हावरे, जि. पुणे ः पावसाळा सुरू होऊन...\nविद्राव्य खतांना अनुदान देण्याची मागणीकापडणे, जि. धुळे ः विद्राव्य खतांना...\nनगर जिल्ह्यात पाचशे वैयक्तिक पाणीयोजना...नगर ः पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला;...\nसोलापुरात कृषी विभाग शेतकऱ्यांना देणार...सोलापूर : जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने...\nजळगाव बाजार समितीत ज्वारी, बाजरी,...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत...\nनाणार रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनासाठी...रत्नागिरी ः नाणार येथे ग्रीन रिफायनरी...\nमुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल ः...नाशिक : मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल...\nद्राक्ष शेतीत संघटनात्मक कार्यपद्धती...नाशिक : जागतिक द्राक्ष निर्यातीत नाशिक जिल्ह्याचा...\nबुलडाणा जिल्ह्यात दुष्काळी स्थितीचा...नांदुरा, जि. बुलडाणा ः तालुक्यात...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...\nसांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...\nलातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...\nअकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...\nजलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे : राज्यात जलयुक्त...\nअनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर : भंडारदरा धरणापासून ते ओझर...\nबचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://collegecatta.com/kadunimb-tree-information-neem-tree-uses-in-marathi-language/", "date_download": "2019-07-21T15:15:09Z", "digest": "sha1:TSNJ3RYVZN655DGUYXRRZI3SQQRNROTP", "length": 11537, "nlines": 96, "source_domain": "collegecatta.com", "title": "Kadunimb Tree Information Neem Tree Uses in Marathi Language", "raw_content": "\nनिरोगी रहायचं आहे तर मग कडूनिंबाची एक काडी दररोज चघळा तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढेल आणि तुम्हाला महागड्या औषध गोळ्या खाण्याची वेळ येणार नाही. हे कडूनिंबाचे औषधी गुणधर्म जाणून घ्या आणि अमलात आणा नक्की फायदा होईल. Kadunimb Tree Information Neem Tree Uses in Marathi Language\nकडूनिंब औषधी उपयोग मराठी माहिती\nकडूनिंबाचं नाव ऐकताचं आपल्याला ते नकोसं वाटतं; पण त्याचं आपण संपूर्ण महत्त्व जाणून घेतलं तर ते खूप गुणकारी ठरतं.\nकडूनिंब हे नैसर्गिकरीत्या उग��णारे झाड आहे. त्याचप्रमाणे या झाडाची पाने, फुले, फळे, बिया, साल, मुळे सर्वच कडू असतात; म्हणून त्याला आपण कडूनिंब म्हणतो. त्याचबरोबर आपल्या अंगणात जर तुळशीबरोबर कडूनिंबाचे झाड असेल तर हवा प्रसन्न, थंड राहते आणि वातावरण शांत राहते. हा वृक्ष मोठा वाढतो आणि मोठ्या आकारामुळे घनदाट सावली देतो.\nकडूनिंबाचे धार्मिक सांस्कृतिक महत्व\nनवीन वर्षाच्या सुरुवातीला ही आपल्याला कडूनिंबाचे धार्मिक महत्त्व समजतं. ते म्हणजे की, गुढीपाडवा या सणाच्या दिवशी. ह्या दिवशी गुढी उभारली जाते आणि त्या गुढीवर कडूनिंबाच्या झाडाची डहाळी वापरली जाते. तसेच ती पाने शुभ मानली जातात. त्याचबरोबर देवाला नैवेद्य वाढून त्याचा आस्वाद घेण्यापूर्वी कडूनिंबाच्या फुलांची मिरपूड, मीठ, गूळ, चिंच यांच पाणी करून ते पाणी प्यावे अशी प्रथा मानली जाते.\nकडूनिंब औषधी उपयोग मराठी माहिती\nकडूलिंबा मुळे आजार बरे होऊ शकतात का\nझाडपाल्याचे औषध हेच आधीच्या काळात रामबाण समजले जायचे. त्यासाठी गावात एखादा प्रसिद्ध वैद्य असायचा आणि मग त्या औषधांच्या मात्रा ठरवल्या जायच्या. कडुलिंबा पासून आयुर्वेदाला अनेक औषधी सापडली. या झाडाच्या प्रत्येक अवयवाचा वापर औषध म्हणून होऊ शकतो.\nकडुलिंब औषधी वनस्पती माहिती\nकडूलिंबाचा काडीने दात घासल्यास दात जंतुविरहित होतात आणि किडत नाहीत. दातांना बळकटी येते.\nकडूनिंबाची वाळलेली पाने धान्यात घातल्याने धान्याला कीड किंवा अळी लागत नाही.\nकडुलिंब तेल उपयोग मराठी- कडूनिंबाच्या फळांचा रस काढून, त्याचा वापर तेल काढण्यासाठी केला जातो. त्या तेलाचा उपयोग सांधेदुखी कमी होण्यासाठी करतात; त्याचबरोबर केसांची वाढ उत्तम होते.\nकडूनिंबाच्या रसामुळे मधुमेह रोग नियंत्रित करता येतो. कडूनिंबाची पान जखमेवर कुटून लावल्याने जखम लवकर बरी होते.\nकडूनिंबाची पाने, खोड हे पित्तनाशक आहे. रोज सकाळी कडूनिंबाचा कड्या चघळल्यास पित्त कमी होते.\nकडूनिंब इतरही बऱ्याच आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरले जाते.\nकडूनिंब हे जंतुनाशक तसेच रक्त शुद्ध करते, थकवा दूर करण्यासाठी, मुत्र विकारावर, ताप कमी करण्यासाठी कडूनिंबाचा रसाचा उपयोग केला जातो.\nकडूनिंब हे खोकला, कफ या आजारांवर गुणकारी आहे.\nकडूनिंबाची एक काडी रोज खाल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.\nकडुलिंबाचा पाला उपयोग- पोटात जंत झाल���यास कडूनिंबाचा पानाचा रस आणि थोडासा गुळ एकत्र मिश्रण करून खाल्याने पोटातील जंत नाहीसे होतात.\nकडूनिंबाचा झाडावर बसलेल्या मधामाशाचा पोळ्याचा मध हा आयुर्वेदिक असतो.\nमित्रांनो आपल्या घरा शेजारी असलेल्या कडूनिंबावर परदेशात, जिथे कडूनिंब उगवत देखील नाही अशा ठिकाणी संशोधन झाले आणि त्यांनी कडूनिंबापासून किटकनाशके बनवली आणि आज ते आपण वापरत आहोत. कडूनिंबाचे हे औषधी गुणधर्म माहित झाल्यानंतर तुम्ही रोज कडूनिंबाची एक काडी चघळून निरोगी राह्ताल म्हणजे तुम्हाला महागड्या औषध गोळ्या खाण्याची वेळ येणार नाही.\nKadunimb Tree Information Neem Tree Uses in Marathi Language “कडूनिंब औषधी उपयोग मराठी माहिती” तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा.\nकडूनिंब औषधी उपयोग मराठी माहिती कडुलिंब औषधी वनस्पती माहिती कडुलिंबाचा पाला उपयोग कडुलिंब तेल उपयोग मराठी\nआपला इमेल आयडी भरा आणि लेटेस्ट पोस्ट मिळावा. कॉलेज कट्टा म्हणजे माहितीचे व्यासपीठ\nदेशभक्त सुभाष चंद्र बोस यांच्याबद्दल या महत्वपूर्ण गोष्टी माहिती आहेत का\nवसंत पंचमी का साजरी करतात जाणून घ्या वसंत पंचमीचे महत्व\nगरोदरपणात बाळाची काळजी कशी घ्याल आहार माहिती मराठी\nआपला इमेल आयडी भरा आणि लेटेस्ट पोस्ट मिळावा. कॉलेज कट्टा म्हणजे माहितीचे व्यासपीठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.aptoide.com/store/kammarsoftstore/apps?sort=latest", "date_download": "2019-07-21T14:44:03Z", "digest": "sha1:VRMZ2DI5H2MCQN2XNMJQQGQPGCVCOMA5", "length": 2071, "nlines": 67, "source_domain": "mr.aptoide.com", "title": "Aptoide Mobile", "raw_content": "\nkammarsoftstore स्टोर वरील नवीनतम अॅप्लीकेशन्स\nडाउनलोड्स: 0 - 5 3 महिने आधी\nडाउनलोड्स: 0 - 5 10 महिने आधी\nडाउनलोड्स: 0 - 5 11 महिने आधी\nडाउनलोड्स: 0 - 5 12 महिने आधी\nडाउनलोड्स: 0 - 5 12 महिने आधी\nडाउनलोड्स: 0 - 5 12 महिने आधी\nडाउनलोड्स: 0 - 5 12 महिने आधी\nचांगले अॅप स्टोर आपणांस देण्यासाठी आम्ही कुकीज वापरतो ह्या साइटला ब्राऊझ करुन आपण त्यास मान्यता देत आहात, तेव्हा त्याबाबत जास्त माहिती जाणुन इथे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AE%E0%A5%AB", "date_download": "2019-07-21T15:33:36Z", "digest": "sha1:K7LI63ZDMBV6VY6JTLXLDHPUG3QJVVV7", "length": 5662, "nlines": 203, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ८५ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. १ ले शतक - १ ले शतक - २ रे शतक\nदशके: ६० चे - ७० चे - ८० चे - ९० चे - १०० चे\nवर्षे: ��२ - ८३ - ८४ - ८५ - ८६ - ८७ - ८८\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या ८० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०१३ रोजी १३:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2", "date_download": "2019-07-21T14:59:34Z", "digest": "sha1:EJINKOPYKWRC4VE2ON6VD3NV7FM2X73U", "length": 4051, "nlines": 135, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:बेनिनचा भूगोल - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► बेनिनमधील नद्या‎ (१ प)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ फेब्रुवारी २०१५ रोजी ०७:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=229955:2012-06-01-11-31-06&catid=380:2012-01-04-07-48-39&Itemid=384", "date_download": "2019-07-21T15:39:18Z", "digest": "sha1:I4TCX4HOP25QV6VQHJW7OFXIR6ZFC5JS", "length": 13647, "nlines": 232, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "डिझायनर पेपरबॅग", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> बालमैफल >> डिझायनर पेपरबॅग\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nअर्चना जोशी , रविवार , ३ जून २०१२\nसाहित्य : हँडमेड पेपर, रंगीत कागदाच्या पट्टय़ा, कात्री, गोंद, सॅटिन रिबीन, बटण इत्यादी\nकृती : हँडमेड पेपरच्या मागील बाजूस पेन्सिलने दिलेली आकृती काढून घ्या. बाहेरच्या बाजूने कात्रीने कापून घ्या. मधोमध दुमडून घ्या. उजवी व डावी बाजू मधोमध\nचिकटवा. खालील बाजू दुमडून बंद करा. वरच्या बाजूने थोडेसे दुमडून मध्यावर पंचने छिद्र पाडून घ्या. सॅटिनच्या रिबीनने हँडल बनवून ते बांधा. तयार बॅगेच्या डाव्या बाजूस फूल लावून विरुद्ध रंगाच्या पट्टय़ा सारख्या आकारात कापून घ्या. या पट्टय़ा गोलाकार बाहेरून आत अशा चिकटवनू फूल बनवा. मध्यावर एखादे बटन चिकटवा. हे फूल चिकटवून वरील बाजूस वेगवेगळ्या रंगांच्या पट्टीला एकदा आत व एकदा बाहेर असे गुंडाळून ‘२’ आकार बनवा व चिकटवा. तशाच प्रमाणे खालील बाजूसही चिकटवा. झाली तुमची डिझायनर बॅग तयार.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..ए��� सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-poetry/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-109120300029_1.htm", "date_download": "2019-07-21T14:59:53Z", "digest": "sha1:WNOJVPCZPNQH37YC7J5XRDEEDPYY6SN3", "length": 9253, "nlines": 135, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर... | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 21 जुलै 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर...\nअरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर...\nआधी हाताला चटके तंव्हा मिळते भाकर\nअरे, संसार संसार, खोटा कधी म्हनू नही\nराउळाच्या कयसाले, लोटा कधी म्हनू नही\nअरे, संसार संसार, नही रडनं, कुढनं\nयेड्या, गयातंला हार, म्हनू नको रे लोढनं\nअरे, संसार संसार, खीरा येलावरचा तोडएकतोंडामधी कडू, बाकी अवघा लागे गोड\nअरे, संसार संसार, म्हनू नको रे भीलावा\nत्याले गोड भीमफूल, मधी गोडंब्याचा ठेवा\nदेखा संसार संसार, शेंग वरतून काटे\nअरे, वरतून काटे, मधी चिकने सागर गोटे\nऐका, संसार संसार, दोन्ही जीवांचा इचार\nदेतो सुखाले नकार, अन् दु:खाले होकार...\nसौदी अरेबियात महापूर, 77 ठार\nसउदी अरेबियात 5 जणांना मृत्यूदंड\nअरेश्चेंकोला विजेतेपद,हम्पी दुसर्‍या स्थानी\nसौदी अरेबियात रोज ७८ तलाक\nयावर अधिक वाचा :\nहे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...\nआयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...\nमुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासा��ी ...\nयुवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...\nवर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...\nइंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...\nगुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना \nजागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...\nब्रायन लाराला काय झाले \nजागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...\nकिस करण्याचे फायदे जाणून घेतल्यावर दररोज घ्याल चुंबन\nओंठावर किस करणे प्रेम दर्शवण्याचा भाव आहे. पण आपल्याला हे माहित आहे का की ओठांवर किस ...\nRRB Recruitment 2019: एकापेक्षा जास्त पोस्टावर अर्ज ...\nRRB Recruitment 2019: आरआरबी (रेलवे भरती बोर्ड) ने पॅरामेडिकल भरती (CEN - No.02/2019) ...\nदुपारच्या जेवणानंतर सुस्तीची कारणे व उपाय\nदुपारचे जेवण झाले, की आळस येणे, सुस्ती येणे, डुलकी घ्यावीशी वाटणे किंवा झोप येणे, असा ...\nप्रदूषण कारणं आणि निवारण (मराठी निबंध)\nहेल्थ टिप्स: मश्रुममध्ये लपले आहे पोषणाचा खजिना, जाणून घ्या ...\nजर भाज्यांची गोष्ट करण्यात आली तर मश्रुम फारच लोकप्रिय भाजी आहे, जी मुलांपासून ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2019/01/blog-post_19.html", "date_download": "2019-07-21T16:17:03Z", "digest": "sha1:BB2PMGP6E2HLY6DUBVAJXMGF5NWPHLVL", "length": 8177, "nlines": 46, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "शेतकर्‍यांनी कीटकनाशक फवारणीवेळीसंरक्षण कीट वापरणे गरजेचे: जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेष शेतकर्‍यांनी कीटकनाशक फवारणीवेळीसंरक्षण कीट वापरणे गरजेचे: जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे\nशेतकर्‍यांनी कीटकनाशक फवारणीवेळीसंरक्षण कीट वापरणे गरजेचे: जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे\nरिपोर्टर: गतवर्षी यवतमाळ जिल्हयामध्ये कीटकनाशक फवारणीवेळी घडलेल्या दुर्घटनेमुळे शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला होता. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आरोग्य विभाग व सिजेंटा इंडिया लि. कंपनी यांच्याव्दारे डॉक्टरांचे प्रशिक्षण या कार्यक्रमामध्ये कीटकनाशक फवारणीवेळी संरक्षण कीट वापरणे गरजेचे आहे त्याबरोबरच डॉक्टरांनी सुद्धा प्रशिक्षण घेतले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले.\nकीटकनाशक फवारणी काळजी व संरक्षण जनजागृती कार्यक्रम 105 गावांमध्ये,5000 संरक्षण कीट, शेतकरी समुपदेशन,100 भिंतीचित्र , प्रबोधन गाडी,300 डॉक्टर प्रशिक्षण इ. उपक्रम सिन्झटा इंडिया लि. याद्वारे करण्यात आले आहेत,अशी माहिती डॉ. के.सी.रवी उपाध्यक्ष,उद्योग स्थिरता दक्षिण आशियाई सिझेन्टा कंपनी यांनी दिली.तसेच डॉ. व्ही. व्ही. पिल्ले, विषबाधा प्रतिबंधन तज्ञ प्रशिक्षक म्हणून लाभले. कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा झाल्यानंतर डॉक्टरांनी निदान करण्याच्या विशेष पद्धती विषयावर या तज्ञांकडून जिल्ह्यातील डॉक्टरांना विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. हा प्रशिक्षण कार्यक्रम शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय सभागृह, उस्मानाबाद येथे पार पडला.\nया कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे , उपसंचालक आरोग्य डॉ. एकनाथ माले, डॉ. प्रकाश खापर्डे, अधिष्ठाता शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप,डॉ. आदिनाथ राजगुरू, डॉ. प्रदीप कावरे,सिजंन्टा कंपनीचे श्री.वरूण गोयल, रूग्ण समितीचे अब्दुल लतीफ यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवार संसदेचे विनायक हेगाणा यांनी केले व सुरेश राजहंस यांनी आभारमानले.या कार्यक्रमासाठी निमा डॉक्टर संघटना, आय एम ए डॉक्टर, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय डॉक्टर व विद्यार्थीउपस्थित होते व सिजंटा इंडिया लि. कंपनीचे, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, शिवार फौंडेशनचे विशेष सहकार्य मिळाले.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (3) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (54) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (1) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (1) पालघर (1) पुणे (2) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (2) मुंबई उपनगर (1) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (8) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (5) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n५६ कोटी रूपयांचा पीकविमा अदा करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश उस्मानाबाद, लोहारा तालुक्यातील ७५ हजार शेतकर्‍यांना दिलासा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्य��ला यश:\nजुन्या पेन्शन योजनेच्या न्याय्य मागणीसाठी तुळजापुरात 'लक्षवेधी आंदोलन:\nकृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या कामासाठी लावण्यात आलेल्या जाचक आटीमुळे प्रकल्प रखडला:आमदार राणाजगजितसिंह पाटील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2019-07-21T14:54:59Z", "digest": "sha1:ISYKJCZLK3OFJCWPXAX6YRZCLACGTYVN", "length": 17290, "nlines": 234, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "हस्ती स्कूलचे राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत यश | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nसंगमनेर : पुणे नाशिक महामार्गावर अपघातात एक ठार, तीन जखमी\nपुढील 48 तासांत मुसळधार\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nनाशिकमध्ये ट्रेक फाउंडर्स राईडची यशस्वी सांगता\nमहिला पोलीसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल\nउष्माघाताने मेलेले २९ मोर गेले कुठे\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nपारोळ्यातील बालसंस्कार शिबिरात ४५०० विद्यार्थ्यांची नोंद\nभोरगाव लेवा पंचायतला पुस्तक भेट\nसावखेडा सरपंच पद अपात्र : औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nनुकसानग्रस्त पाच शेतकर्‍यांना ७० हजारांची मदत\nडॉक्टराकडे घरफोडी करणार्‍या तिघांना बेड्या\nचाराटंचाईने घेतला गायीचा बळी\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nचरणमाळ घाटात अडीच लाखाची लूट करणार्‍या म्होरक्यास अटक, दोन फरार\nप्रकाशा येथे बिबटयाची मादी मृतावस्थेत\nमोलगी येथे विद्यार्थ्यांसाठी जीवन कौशल्य प्रशिक्षण शिबिर\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nहस्ती स्कूलचे राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत यश\n वि.प्र.- हस्ती चँरिटेबल ट्रस्ट संचलित हस्ती पब्लिक स्कूल अ‍ॅण्ड ज्यु.कॉलेज दोंडाईचा येथील फेन्सिंगपटूंनी चमकदार का���गिरी बजावत, दैदीप्यमान यश मिळविले.\nयात मुलींच्या सांघीक गटात- फॉईल प्रकारात-कानन जैन, सिमरन अग्रवाल, आयुषी भावसार, प्रांजल जाधव यांच्या संघाने दमदार कामगिरी बजावली. तर ईपी प्रकारात-कानन जैन, वैष्णवी कागणे, अक्षरा वाडीले, भूमिका निगम यांच्या संघाने पदकाची कमाई केली. तसेच मुले सांघीक गटात ईपी प्रकारात स्वयं बोरसे, रोहन सोनवणे,निखील पाटील यांच्या संघाने पदक पटकावले तर फॉईल प्रकारात स्वयं बोरसे, हितार्थ अग्रवाल, निहार सिसोदिया यांच्या संघाने देखील पदक मिळविले. मुलींच्या वैयक्तिक गटात कानन जैन हिने ईपी प्रकारात ब्रांझ पदक पटकावले. यामुळे तिची आगामी ओरीसा कटक येथे होणार्‍या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.\nविशेषत: सदर स्पर्धेत कानन जैन हिने सांघीक गटात तीन पदकांची कमाई केली. तसेच स्पर्धेची तृतीय क्रमांकाची चँपियनशिप मुलांच्या संघाने पटकावली. या सर्व यशस्वी फेन्सिंगपटूंना स्पर्धा स्थळी अखिल भारतीय तलवारबाजी संघटना खजिनदार अशोक दुधारे, महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटना सचिव उदय डोंगरे व शिरपूर न.पा.नगरसेवक प्रभाकराव चव्हाण या मान्यवरांच्या हस्ते पदक प्रदान करून गौरविण्यात आले.\nयशस्वी फेन्सिंगपटूंचे हस्ती स्कूल फेन्सिंग कोच विशाल पवार,क्रीडा विभाग प्रमुख प्रकाश खंडेराय यांचे मार्गदर्शन लाभले; तर शालेय समिती चेअरमन कैलास जैन, सदस्य डॉ.विजय नामजोशी तसेच प्राचार्य एस.एन.पाटील यांनी अभिनंदन केले. हस्ती स्कूल दरवर्षी नियमितपणे अशा स्वरूपाच्या क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होतेस प्रेरित करते.\nधनुर येथे आज ई-लर्निंग क्लासरुमचे उद्घाटन\nजळगाव ई पेपर (दि 21 जुलै 2019)\nधुळे ई पेपर (दि 21 जुलै 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 21 जुलै 2019)\nरविवार शब्दगंध पुरवणी (दि 21 जुलै 2019)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nजळगावच्या काँग्रेसच्या दोघा नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nमनवेल जिल्हा परीषद .शाळेत सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nजळगाव विभागात 358 सहाय्यक प्राध्यापकांची होणार भरती\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या\nवार्षिक गुणगौरवाने विद्यार्थ्यांना स्फूर्ती : शरद महाजन\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nमुंबई : कुलाबा येथील भीषण आगीत एकाचा हो��पळुन मृत्यू\nभीषण अपघातात 9 युवक ठार\nमुंबई : टॅक्सी ड्राइवर असणाऱ्या ‘नामदेव भाऊं’ना बेस्ट ऍक्टरचे नामांकन\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\nनाशिकमध्ये ट्रेक फाउंडर्स राईडची यशस्वी सांगता\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nमहिला पोलीसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nजळगाव ई पेपर (दि 21 जुलै 2019)\nधुळे ई पेपर (दि 21 जुलै 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 21 जुलै 2019)\nरविवार शब्दगंध पुरवणी (दि 21 जुलै 2019)\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nandurbar-e-paper-date-2-september-2018/", "date_download": "2019-07-21T14:56:30Z", "digest": "sha1:2V5FY52I3FFUE5MHGPXXWUVIHNEQHVY7", "length": 13820, "nlines": 245, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नंदुरबार ई पेपर (दि 2 सप्टेंबर 2018) | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nसंगमनेर : पुणे नाशिक महामार्गावर अपघातात एक ठार, तीन जखमी\nपुढील 48 तासांत मुसळधार\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nनाशिकमध्ये ट्रेक फाउंडर्स राईडची यशस्वी सांगता\nमहिला पोलीसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल\nउष्माघाताने मेलेले २९ मोर गेले कुठे\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nपारोळ्यातील बालसंस्कार शिबिरात ४५०० विद्यार्थ्यांची नोंद\nभोरगाव लेवा पंचायतला पुस्तक भेट\nसावखेडा सरपंच पद अपात्र : औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nनुकसानग्रस्त पाच शेतकर्‍यांना ७० हजारांची मदत\nडॉक्टराकडे घरफोडी करणार्‍या तिघांना बेड्या\nचाराटंचाईने घेतला गायीचा बळी\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nचरणमाळ घाटात अडीच लाखाची लूट करणार्‍या म्होरक्यास अटक, दोन फरार\nप्रकाशा येथे बिबटयाची मादी मृतावस्थेत\nमोलगी येथे विद्यार्थ्यांसाठी जीवन कौशल्य प्रशिक्षण शिबिर\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nनंदुरबार ई पेपर (दि 2 सप्टेंबर 2018)\nराष्ट्रसंत तरुणसागर महाराजांची श्रीरामपूर भेट राहूनच गेेली\nधुळे ई पेपर (दि 2 सप्टेंबर 2018)\nजळगाव ई पेपर (दि 21 जुलै 2019)\nधुळे ई पेपर (दि 21 जुलै 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 21 जुलै 2019)\nरविवार शब्दगंध पुरवणी (दि 21 जुलै 2019)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nअखेर शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसमध्ये\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\nगडचिरोली,गोंदीयात वोटर सेल्फी पाँईट ठरतोय लक्षवेधी\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या, राजकीय\n# Live Update # लोकसभा निवडणूक मतदान जळगाव, रावेर मतदार संघ # चाळीसगाव येथे अकरा वाजेपर्यंत २०.१९ टक्के मतदान\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या\nमुंबई : कुलाबा येथील भीषण आगीत एकाचा होरपळुन मृत्यू\nभीषण अपघातात 9 युवक ठार\nमुंबई : टॅक्सी ड्राइवर असणाऱ्या ‘नामदेव भाऊं’ना बेस्ट ऍक्टरचे नामांकन\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\nनाशिकमध्ये ट्रेक फाउंडर्स राईडची यशस्वी सांगता\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nमहिला पोलीसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nजळगाव ई पेपर (दि 21 जुलै 2019)\nधुळे ई पेपर (दि 21 जुलै 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 21 जुलै 2019)\nरविवार शब्दगंध पुरवणी (दि 21 जुलै 2019)\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/intollerence/", "date_download": "2019-07-21T15:56:21Z", "digest": "sha1:E6MCJZI7LMCCYKQUNQ4AZVLF7LZ6NJRT", "length": 6231, "nlines": 64, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Intollerence Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n“नसरुद्दिन शहा साहेब, भारतात “मुस्लिम” असुरक्षित आहेत – की इतर कुणी\nभारतात खरे भयभीत कोण आहेत मुसलमान की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्य मानणारे तस्लिमा नसरीन, तारिक फतेह आणि ए आर रेहमान\n“शिवकाशीतल्या चार दिवसांच्या वास्तव्याने मला स्वतःचा फटाक्यांचा धंदा बंद करायला भाग पाडलं”\nपाश्चात्य कमोडच्या फ्लशला पाणी सोडण्यासाठी दोन वेगळी बटणे का असतात\nआता डीएसके यांना फासावर चढवायला हवे\nशिकलेली स्त्री सुद्धा ‘मुक्त’ का नाही : अस्वस्थ, बेचैन करणारा, अनेकांना नं उमगलेला ‘अर्थ’…\nआपल्या आईवडिलांच्या तारुण्यातील हे १० चित्रपट आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी “मॉडर्न” होते\nनेताजींचा मृत्यु ते मानवाचं चंद्रावरील पाउल: सत्याला आव्हान देणाऱ्या धक्कादायक “कॉन्स्पिरेसी थेअरीज”\nएक भारतीय लिपी करतीये जगभरातील अँपल उपकरणं क्रॅश\nIPL मधल्या ह्या गमतीजमती तुम्हाला जाणवल्या का हो\nGSTवर बोलू काही – भाग ३ – VAT आणि इनपुट टॅक्स क्रेडीट\n मग तुमचं प्रेम ही वेबसाईट शोधून देईल\n‘कोणत्याही’ लॅपटॉपसाठी ‘कोणतेही’ चार्जर वापरणे हे किती योग्य \nआपल्या पाल्याला शाळेत दाखल करण्यापूर्वी या प्रश्नांचा नक्की विचार करा\nसुपर बाईक्स: भन्नाट वेग आणि एका लॉंग जर्नीसाठी जगातील सर्वोत्तम १० वेगवान बाईक्स\nकोब्रा चावला तरी ती गात राहिली आणि मरण पावली\nरघुराम राजन कडून हार्दिक पटेल चे भाकित\nया मांजराच्या गळ्यात घंटा बांधणे भारताच्या अर्थव्यवस्थेला सहाय्यभूत ठरू शकते\nया महिलेने १ ते ९ अंकांच्या सहाय्याने साकारल्या गणेशाच्या प्रतिमा \nमुस्लिमांचा धर्माभिमान दूर करणारा कुणी वाली का नाही – अल्पसंख्यांकांचा प्रश्न – भाग २\nदलित असल्यामुळे पक्षात मताला किंमत नसल्याचे सांगत भाजपच्या दलित खासदाराचा राजीनामा\nपहिल्याच टेस्टमध्ये सेंच्युरी मारणाऱ्या पृथ्वी शॉचा हा रोमहर्षक प्रवास प्रेरणादायक आहे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.orientpublication.com/2019/04/blog-post.html", "date_download": "2019-07-21T14:47:04Z", "digest": "sha1:4JIHX5XILGCVEV62FP6JRAYM6IQAXITG", "length": 8320, "nlines": 48, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: ‘स्वामीधाम कलाश्रय’ साठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा पुढाकार वयोवृद्ध कलाकारांसाठी वृद्धाश्रम उभारणार", "raw_content": "\n‘स्वामीधाम कलाश्रय’ साठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा पुढाकार वयोवृद्ध कलाकारांसाठी वृद्धाश्रम उभारणार\nकला आणि सामाजिकता यांना वेगळं करता येत नाही. कलावंत हा कलाकेंद्री असलाच पाहिजे पण त्याला सामाजिक भानही असायलाच हवे. काही जगावेगळे काम करीत आहोत असा आव न आणता, ‘समाजाचं आपण काही देणं लागतो’ या जाणिवेतून अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी एका सामाजिक उपक्रमाची जबाबदारी घेत ५० वर्षांपुढील कलाकारांसाठी ‘ ‘स्वामीधाम कलाश्रय’च्या निर्मितीचा ध्यास घेतला आहे.\nआपल्या या ध्यासाबद्दल बोलताना त्या सांगतात की, अनेक वयोवृध्द कलाकार वाईट अवस्थेत दिसले. आपण बऱ्याचदा कामामधे व्यस्त असल्याने नातेवाईकांशी संबंध ठेवले जात नाहीत, कुंटुंबातील केवळ पोरंबाळं, बायको वगळता तसा जवळचा संबंध कोणाशी ठेवला जात नाही..शुटिंग युनिट आपलं कुटुंब होतं.. एकदा वय व्हायला लागलं की आधारा ला पटकन कोणी उभं रहात नाही..तर आपणच आपला आधार व्हावं असं मनात आलं.. अनेक वृद्धाश्रम असूनही कलाकारांसाठी वृध्दाश्रम असावं असं वाटलं आणि त्यातूनच ‘स्वामीधाम कलाश्रय’ ची कल्पना सुचली. आमच्या या कल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी श्री.चिंतामणी रहातेकर (काका) यांनी मदतीचा हात पुढे केला. श्री. अक्कलकोट स्वामी सेवा मंडळ, अंबरनाथ संचालित स्वामीधाम मोग्रज,आनंदवाडी, कर्जत येथे कलाकार वृद्धाश्रमासाठी दीड एकर जागा दिलेली आहे. विशेष म्हणजे या संस्थेचे सर्वेसर्वा चिंतामणी रहातेकर यांचा त्याच ठिकाणी स्वत:चा वृद्धाश्रम असूनही केवळ कलेच्या प्रेमापोटी व कलाकारांनाही स्वत:च असं वास्तव्य असावं या आगळ्या कल्पनेकरिता त्यांनी हा मदतीचा हात पुढे केला आहे. ‘स्वामीधाम कलाश्रय’ साठी चिंतामणी रहातेकर यांचा भक्कम पाठिंबा मिळाल्यामुळेच हे पाऊल उचलू शकल्याचे विशाखा सुभेदार सांगतात.\nश्री. स्वामी समर्थांच्या कृपेने ६ एप्रिलला याच ठिकाणी अन्नछत्राचे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. त्याचवेळी ‘स्वामीधामकलाश्रय’ वृद्धाश्रमाचा ‘श्रीगणेशा’ होणार आहे. हा केवळ वृद्धाश्रम नाही तर ‘स्वामीध���म कलाश्रय’ या नावाला साजेसे अनेक उपक्रम या ठिकाणी राबवण्याचा मानस असून त्यात नाट्य वर्कशॉप्स, परफॉर्मिंग हॉल, वाचनालय, बागकाम,स्विमिंग पूल, खेळ, विरंगुळा अशा अनेक गोष्टींचा समावेश असणारआहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2019-07-21T14:45:46Z", "digest": "sha1:VF2RCL3DDZWM3DHZFDAPYMC3652PAICZ", "length": 12863, "nlines": 175, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उद्योगपतींच्या फायद्यासाठीच नोटाबंदीचा निर्णय | Dainik Prabhat", "raw_content": "\nउद्योगपतींच्या फायद्यासाठीच नोटाबंदीचा निर्णय\nराहुल गांधी यांचा नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघात\nनवी दिल्ली – रिझर्व बॅंकेचा नोटाबंदीशी संबंधित अहवाल आल्यानंतर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चांगलाच समाचार घेतला. मोठ्या उद्योगपतींचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी मोदींनी सर्वसामान्यांच्या पोटावर लात मारणारा नोटाबंदीचा निर्णय घेतला, असा सनसनाटी आरोप त्यांनी केला.\n24 अकबर रोडवरील कॉंग्रेसच्या मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी नोटाबंदी आणि राफेल डीलच्या मुद्यावरून मोदी यांना आरोपीच्या पिंज-यात उभे केले. रिझर्व बॅंकेच्या अहवालाचा उल्लेख करीत राहुल गांधी म्हणाले की, नोटाबंदी हा चुकून घेण्यात आलेला निर्णय नव्हे. तर तो जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय होता. पंधरा-वीस उद्योगपती मित्रांना फायदा पोहचविण्यासाठी नोटाबंदी जाहीर करण्यात आली होती. महत्वाचे म्हणजे, नोटाबंदीचा निर्णय घेताना मोदींना सव्वाशे कोटी लोकांची जराही दया आली नाही, असेही ते म्हणाले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nनोटाबंदीमुळे काहीही साध्य झालेले नाही हे रिझर्व बॅंकेच्या अहवालाने स्पष्ट झाले आहे. मात्र, या निर्णयामुळे छोट्या दुकानदारांचे आणि सर्वसामान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. मुळात ऍमेझॉनसारख्या कंपन्यांना फायदा पोहचविण्यासाठीच लहान दुकानदारांना संपविण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे, असे राहुल म्हणाले.\nभाजपाध्यक्ष अमित शहा संचालक असलेल्या अहमदाबाद जिल्हा सहकारी बॅंकेत सातशे कोटी रूपये जमा झाले. मुळात, नोटाबंदी ही चूक नसून मोठा महाघोटाळा आहे, अशा शब्दांत रा��ुल गांधी यांनी मोदी यांना धारेवर धरले.\nराफेल जेट विमानाची डीलसुध्दा अनिल अंबानी यांना फायदा पोहचविण्यासाठीच करण्यात आली, असा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला. उद्योगपतींच्या फायद्यासाठीच राफेल विमानांची किंमत वाढवण्यात आली. दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी करण्यासाठी सरकारने संसदेची संयुक्त समिती स्थापन करून राफेल घोटाळ्याची चौकशी करण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले. अनिल अंबानी कॉंग्रेसच्या नेत्यांवर खटले दाखल करीत आहेत. परंतु, यामुळे सत्य बदलणार नाही, असेही राहुल म्हणाले.\nइलेक्‍ट्रिक वाहन भारतासाठी मोठी संधी – कल्याणी\nदेशात 2030 पर्यंत 40 टक्‍के जनतेचे होणार पिण्याच्या पाण्यासाठी हाल\nअखेर पाकिस्तानने घेतले नमते\nअर्थव्यवस्थेत भारत जपानला मागे टाकणार\n#CWC19 : …तर भारत आणि पाकिस्तान दरम्यान अंतिम सामना\nपरदेशी गुंतवणूकदारांची भारतात गुंतवणूक चालूच\nकॉमनवेल्थ स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची भारताने दिली धमकी\nविश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौरा\n#ICCWorldCup2019 : विश्‍वचषक आणि भारत\nताज हॉटेलजवळील चर्चिल चेंबर इमारतीला आग; एकाचा मृत्यू दोन जखमी\nनारकोटिक्स विभागाकडून २० लाखाचा गांजा जप्त\nआगामी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\nमहिला कर्मचाऱ्यांना मेकअप टाळण्याचा इस्पितळाचा आदेश\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित पंचत्वात विलीन\nआयएल अँड एफएस कडून पतमानांकन वाढविण्यासाठी प्रताप\nलक्‍झरी कारच्या विक्रीवरही नकारात्मक परिणाम\nसौदीत जाऊन बलात्काराच्या आरोपीला अटक\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\n‘सुपर ३०’ चित्रपटाच्या कमाईत सतत वाढ\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nभोर : राष्ट्रवादीला जोर\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\nतोलणारांना काम द्या, अन्यथा हमाली बंद\nआगामी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nनारकोटिक्स विभागाकडून २० लाखाचा गांजा जप्त\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/khot-appa-who-serves-masuchiwadi-32-years-27134", "date_download": "2019-07-21T15:47:31Z", "digest": "sha1:EL37RUFELZHEB4NMEEZTRHQTXMQC2YPO", "length": 15805, "nlines": 137, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Khot appa : who serves masuchiwadi for 32 years | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखोत आप्पा : मसूचीवाडी गावासाठी ३२ वर्षे झटणारे अवलिया सरपंच\nखोत आप्पा : मसूचीवाडी गावासाठी ३२ वर्षे झटणारे अवलिया सरपंच\nबुधवार, 8 ऑगस्ट 2018\nसरपंच म्हटलं की सध्याच्या काळाच वेगळीच प्रतिमा येते. पण मसूचीवाडी येथील खोत अाप्पा यांचे हे व्यक्तिचित्र वाचल्यानंतर खरा सरपंच कशाला म्हणायचे हे कळते. आप्पांनी आपल्या गावाला जपले आणि गावानेही त्यांच्यावर मनापासून प्रेम केले.\nदत्तू रत्तू खोत यांना सगळे लोक आप्पा म्हणतात. सांगली जिल्हातील वाळवा तालुक्यातील मसूचीवाडी गावचे हे माजी सरपंच.आप्पा इस्लामपूरला किंवा सांगलीला काही कामाच्या निमित्तानं गेले तरी त्यांना ओळखणारे लोक भेटतात, त्यामुळे आप्पांच्या सोबत असलेल्या माणसाला आप्पा आणि तो त्यांना भेटलेला माणूस यांच्या रसाळ गप्पा ऐकण्याची वेळ येते. ज्यांची तालुक्याला आणि जिल्ह्याला ओळख आहे असे आप्पा आहेत तरी कोण लोक त्यांना का ओळखतात\nआप्पा मसूचीवाडी या गावचे १९६८ ते २००२ असे सलग ३२ वर्षे सरपंच होते. या सरपंचकीच्या काळात आप्पांनी गावासाठी खूप काही केलं. अगदी गावाला रस्ता नव्हता तर झाडाझुडुपातून पाऊलवाट होती. आप्पांनी स्वतः हातात कुऱ्हाड घेतली, झाडंझुडपं तोडायला लागले. लोकांच्या मदतीनं रस्ता केला. गावाला एसटी आणली. एसटी नव्हती तेव्हा जवळच्या बोरगाव गावापर्यंत लोकांना चालत जावं लागायचं. पण आप्पांनी गावात एसटी आणली. ज्यादिवशी गावात पहिल्यांदा एसटी आली होती तेव्हा गावातील लोकांना ती गोष्ट पटत नव्हती. आश्चर्य वाटत होते.\nगावात जेव्हा एसटी नव्हती तेव्हा गावात कोणीही आजारी पडलं तरी आप्पा त्या आजारी माणसाला खांद्यावरून घेऊन बोरगावपर्यंत जायचे. आजारी माणूस हा आप्पांचा विक पॉईंट .त्याचं कारणही तसंच. आप्पांच्या वडिलांना आजारी अस��ाना वेळेत उपचार मिळाले नाहीत म्हणून ते वारले. याचं नेहमी आप्पाना शल्य वाटत राहीलं. त्यामुळं आजारी माणूस बघितला कि त्यांना दया यायची. ते लगेच आजारी माणसाला दवाखान्यात घेऊन जायचे . अनेक आजारी लोकांनी आप्पांच्या खांद्यावरून बोरगावपर्यंत प्रवास केला आहे. सेवाभाव अंगी मुरलेल्या आप्पाना गावातील लोकांनी सरपंच केले आणि मग त्यानंतर सलग ३२ वर्षे त्याना या पदावर काम करण्याची संधी मिळाली.\nसरपंच झाल्यानंतर त्यांनी गावात अनेक विकासकामे केली.गावातलं हायस्कूल, पिण्याचं पाणी, टेलिफोन ऑफिस ही त्यांची ठळक कामं. हि विकासकामे करत असताना आप्पानी अनेक अभिनव गोष्टीचा अवलंब केला. उदाहरणच द्यायचं झालं तरी गावात पोस्ट सुरु झालं मग लोकांना पत्रें पाठवायची सवय व्हावी म्हणून आप्पांनी गावात प्रत्येक घरात मोफत पोस्टकार्ड वाटलीच. पण त्यांनी पत्रे लिहायची कशी, हे देखील शिकवलं. त्यांच्याकडून त्यांच्या पाहुण्यांना पत्रे लिहून घेतली. मसूचीवाडी गावातून एकाचवेळी पैपाहुण्याना पत्रे गेली. गावातील लोकांच्या नावांनी गावात उलट टपाली उत्तरे येऊ लागली. आलेले पत्र घेऊन पोस्टमन दारात जाऊ लागला तेव्हा लोकांना आनंद व्हायचा. आज आप्पांच्या गावात घरटी दोन दोन मोबाईल आहेत. पण त्याकाळात गावातून पत्र जाणं आणि येणं हीच मोठी गोष्ट होती.\nदत्तू आप्पा यांनी गावचे सरपंचपद भूषवताना गावाशी एक नातं तयार केलं, गावचा कुटुंबप्रमुख म्हणूनच ते वावरले. गावातील लोकांच्या सुखदुःखात ते नेहमीच सहभागी झाले. गावचे सरपंच असूनही पुढारपण कधीही त्यांच्या डोक्यात गेलं नाही. ते कायम कार्यकर्त्याच्या भूमिकेत राहिले. एकादं लग्न असेल तर स्वतः अक्षता वाटतील, पंक्तीत वाढतील. कोणाला काम सांगायचं नाही. अगोदर आपणच कामाला सुरुवात करायची मग आप्पा कामाला लागले हे पाहून इतर तरुण पोरही कामाला लागायची. अनेक ठिकाणी हा प्रसंग घडायचा.\nगावासाठी आप्पांनी खूप वेळ दिला. सकाळ झाली की आप्पांचा दिवस सुरु व्हायचा. गावातील माणसं काम घेऊन यायची. कोणाचं तहसीलदार कचेरीत काम असायचं तर कोणाच्या पोरीला सासरची लोक त्रास देतात म्हणून तो बाप काळजीनं आलेला असायचा. दोन माणसं पुढं आलेली असायची मग आप्पांच्यापुढं दोन माणसं असली तर आप्पा त्यातील कामाला बरोबर प्राधान्य द्यायचे, ज्याचं काम तहसीलदार कचेरीत असेल त्याल��� सांगायचे ,\"तू दुपारपर्यंत तिथं ये. मी त्या पोरीचं काय झालंय बघून येतो. आप्पानी आजवरच्या आयुष्यात सगळा वेळ गावासाठी दिला आहे. आप्पा ज्यावेळी गावाची सेवा करत होते तेव्हा त्यांचा संसार त्याचे भाऊ सदाशिव यांनी सावरला.'भावान आमचा संसार केला तर मी गावाचा संसार केला.\"असं आप्पा सांगतात.\nज्या आप्पानी गावासाठी एवढं केलं त्याच्यावर गावानेही प्रेम केलं, आप्पा मोटरसायकलवरून प्रवास करतात. त्यांना त्रास होऊ नये म्हणून गावातील लोकांनी वर्गणी काढून एक जीपगाडी घेऊन दिली. खरतर एकाद्या सरपंचाला गावाने वर्गणी काढून जीपगाडी घेऊन देण्याची अशी एकमेव घटना असावी.\n८४ वर्षांचे आप्पा आता थकले आहेत. सक्रिय राजकारणापासून दूर आहेत पण त्याची गावाशी असणारी नाळ तुटलेली नाही. आजही त्याच्याकडे लोक येतात आणि त्यांच्याकडे गाऱ्हाणी मांडतात. आप्पा जसं जमेल तसं मदत करतात..आप्पा वयाने म्हातारे झाले आहेत. पण त्यांची कार्यकर्ता वृत्ती अजून तरुण आहे. त्याच्या बळावर आप्पा अजूनही लोकांच्या सेवेत कार्यरत आहेत. \"लोकांनी जो जीव लावला आहे त्यातून उतराई होण्यासाठी प्रयत्न करतोय. लोक ताकदवान असतात आपण निमित्त असतो, असं विनम्रपणे आप्पा सांगतात.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nसांगली sangli सरपंच फोन पोस्टमन मोबाईल लग्न सकाळ तहसीलदार राजकारण\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ekoshapu.in/2010/08/01/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-21T15:47:18Z", "digest": "sha1:MUXCJCSWJ7MJUQEB2QXPU6YG7PWPFUXS", "length": 49732, "nlines": 279, "source_domain": "ekoshapu.in", "title": "आरसा: – ekoshapu", "raw_content": "\nते पत्र आल्यापासून श्रीनिवासच्या मनाची शांतता पार ढळली होती. गीता गेल्यापासून तो आधी अस्वस्थ होताच. आपल्याला दुःख झाले आहे, की नुसताच मनाला बधिर करून टाकणारा आघात आपल्यावर झाला आहे हे त्याला कळत नव्हते. गीताच्या निधनाने तो हादरला होता. जीवनात एक पोकळी निर्माण झाल्यासारखे त्याला वाटत होते. आज जवळ जवळ वीस वर्षे त्याने आणि गीताने एकत्र काढली होती. जनरुढीच्या विरुद्ध जाऊन ती दोघे एकत्र राहात होती. लग्नाशिवाय. पण नाते लग्नाचे असो की बिनलग्नाचे, तो संसारच होता. संसाराचे सारे बरेवाईट संदर्भ, जबाबदाऱ्या, अडचणी तिथेही होत्याच. तीच गीता अवचित घर सोडून गेल्यावर श्रीनिवासचे घर रिते होणे स्वाभाविकच होते. घर रिते झाले होते, पण मन रिते झाले होते का श्रीनिवासला ते अजून नीटसे उमगले नव्हते. मन रिते व्हायला आधी ते भरावे लागते. गीताने त्याचे मन तसे व्यापून टाकले होते का श्रीनिवासला ते अजून नीटसे उमगले नव्हते. मन रिते व्हायला आधी ते भरावे लागते. गीताने त्याचे मन तसे व्यापून टाकले होते का या प्रश्नाचे उत्तर स्वतः श्रीनिवासही देऊ शकत नव्हता. गीता त्याची इतक्या वर्षांची सहचारिणी होती; ती गेल्यावर तिच्याविषयी कोणताही अनुदार विचार मनात आणणे क्रुतघ्नपणाचे होईल असे त्याला वाटत होते. आणि तरीही तसेच विचार त्यच्या मनात येत होते. याच सुमाराला ते पत्र श्रीनिवासला आले होते आणि त्या पत्राने त्याचे मनःस्वास्थ्य नाहीसे करून टाकले होते.\nएव्हाना श्रीनिवासला ते पत्र तोंडपाठ होऊन गेले होते. पत्रातला मजकूर मोजका आणि मुद्देसूद होता. पत्रातल्या ओळी श्रीनिवासला लखलखून आठवत होत्या ’…माझे पत्र तुम्हाला ढोंगीपणाचे वाटेल. असभ्यपणाचे वाटेल. तरीही गीताच्या निधनाची वार्ता कळल्यापासून तुम्हाला भेटायला यावेवे फार वाटत आहे. तुमहा माझा परिचय कधीच झाला नाही. तसा कधी योगही आला नाही. मी आणि गीता विभक्त झाल्यावर मग तुम्ही तिच्या जीवनात आलात. माझा तुमच्यावर मुळीच राग नाही. उलट गीताच्या जीवनाचे तारू कुठल्या कुठे भडकले असते, तिला तुमचा आधार लाभला याबद्दल मला बरेच वाटत होते. हे मी मनापासून लिहीत आहे. आज माझ्या मनात गीताबद्दलही रोष नाही. मी माझ्या साध्या सरळ संसारात सुखी आहे…तुम्हाला भेटावेसे मात्र फार फार वाटते…मी तुमच्या भेटीला येऊ का तुम्ही नकार दिला तरीही मला नवल वाटणार नाही. तुमचा होकार कळला, तर मात्र फार समाधान वाटेल येवढेच सांगतो…अनुकूल उत्तराची वाट बघत आहे. आपला, वामन वालावरकर.’\nपत्र आले आणि श्रीनिवास चक्राऊन गेला. वामन वालावरकर. ते नावही आता त्याच्या स्मरणातून पुसून गेले होते. गीताने कधी तरी आपल्या या पहिल्या पतीचे नाव त्याला सांगितलेले असणारच. पण तो ते खरेच विसरून गेला होता. आता ते नाव पत्रात वाचताना त्याला विचित्र वाटले. किती गद्य, व्यवहारी नाव वाटत होते ते. एखाद्या कापडाच्या, नाहीतर किराणा मालाच्या दुकानदाराचे नाव असावे तसे ते नाव होते. गीता आपल्या ह्या पतीबद्दल क्वचितच काही बोले. कसा असेल हा माणूस त्याचे रंगरुप, ��्याचा स्वभाव त्याची जीवनसरणी कशी असेल त्याचे रंगरुप, त्याचा स्वभाव त्याची जीवनसरणी कशी असेल आज त्याची मनःस्थिती काय असेल आज त्याची मनःस्थिती काय असेल गीताच्या निधनाच्या वार्तेने तो दुखीः झाला असेल का गीताच्या निधनाच्या वार्तेने तो दुखीः झाला असेल का गीताबद्दलच्या त्याच्या भावना तरी काय होत्या\nएकाएकी या वामन वालावरकरला भेटण्याची विलक्षण उत्सुकता श्रीनिवासला वाटू लागली तसे अपराधी वाटन्यासारखे श्रेनिवासने कुठे काय केले होते तसे अपराधी वाटन्यासारखे श्रेनिवासने कुठे काय केले होते गीता आपल्या वैवाहीक जीवनात रमून गेली असताना श्रीनिवासने जर तिला आपल्या मोहात गुंतवले असते, तर त्याला अपराध्यागत वाटण्याचा संभव होता. पण तसे काहीच त्याने केले नव्हते. गीता आणि तो एकत्र आली तेव्हा, या पहिल्या नात्याचे सारे बंध तिच्या लेखी तुटूनच गेले होते. त्या धगधगत्या अंगाराची नुसती राखसुद्धा तिच्या मनात उरली नव्हती. मग आता या वामन वालावरकरला भेटायला काय हरकत होती गीता आपल्या वैवाहीक जीवनात रमून गेली असताना श्रीनिवासने जर तिला आपल्या मोहात गुंतवले असते, तर त्याला अपराध्यागत वाटण्याचा संभव होता. पण तसे काहीच त्याने केले नव्हते. गीता आणि तो एकत्र आली तेव्हा, या पहिल्या नात्याचे सारे बंध तिच्या लेखी तुटूनच गेले होते. त्या धगधगत्या अंगाराची नुसती राखसुद्धा तिच्या मनात उरली नव्हती. मग आता या वामन वालावरकरला भेटायला काय हरकत होती वालावरकराने जे लिहीले ते मनापासून लिहीले होते. अगदी प्रामाणिकपणे सौजन्यपूर्ण रीतीने तो श्रीनिवासला भेटू इच्छित होता. त्याला कदाचित श्रीनिवासचे सांत्वन करावयाचे असेल, कदाचित गीताबद्दल बोलण्याची त्याला अनावर इच्छा झाली असेल. कदाचित…कदाचित…\nश्रीनिवासला पुढे विचारच करता येईना. एकदा त्याला वाटले, या अनोळखी परक्या माणसाला सरळ नकार द्यावा. गीता गेली. सारे संपले. आता तिच्या पहिल्या पतीला इतक्या वर्षांनंतर भेटण्यात अर्थ तरी काय होता आणि या भेटीतून निष्पन्न तरी काय होणार होते आणि या भेटीतून निष्पन्न तरी काय होणार होते तरीही वामन वालावरकरच्या पत्रातून ओसंडणारी मनाची सरलता, रुजुता त्याला कुठे तरी आतून खरेपणाने जाणवत होती. एकाएकी त्याने आपल्या मनाशी निर्णय घेऊन टाकला आणि आपली चलबिचल, संशय वाढण्याच्या आतच त्यान��� वालावरकरला आपल्या भेटीला यावयाची संमती दिली. संमतीचे पत्र धाडले आणि श्रीनिवास एकदम निश्चिंत झाला. त्याची चलबिचल संपली आणि वालावरकराच्या भेटीची तो शांत मनाने वाट बघु लागला.\nभेटीचा दिवस ठरला. श्रीनिवास एका बड्या, श्रीमंती थाटाच्या फर्ममध्ये भारी पगारावर नोकरी करीत होता. भेटीचा दिवस ठरला, तेव्हा त्याने त्या दिवसापुरती रजा घेतली. नोकरालाअ आवश्यक त्या सूचना देऊन ठेवल्या. वालावरकरला जेवायला बोलवावे असेही त्याला वाटले. पण नाही म्हटले तरी, वालावरकर हा सांत्वनाच्या भूमिकेवरून भेटायला येणार होता. अशा वेळी जेवायची सूचना त्याला करणे फारच वाईट दिसले असते. श्रीनिवासने कॊफी, बिस्किटे आणि फळे एवढाच बेत ठरवला. वालावरकराच्या भेटीच्या कल्पनेने तो अस्वस्थ झाला होता. खरे म्हणजे श्रीनिवास बुद्धीमान होता. चतुर होता. व्यवसायाच्या निमित्ताने तो देशभर हिंडला होता. एतकेच नाही तर, परदेशातही एकदा-दोनदा जाऊन आला होता. वालावरकरचा व्यवसाय काय होता याची त्याला कल्पना नव्हती. पण श्रीनिवासच्या तुलनेने तो खूपच सामान्य परिस्थितीत दिवस कंठीत असला पाहीजे याबद्दल श्रीनिवासला शंका नव्हती. त्याच्या भेटीच्या कल्पनेने गोंधळण्याचे, अस्वस्थ होण्याचे श्रीनिवासला कारण नव्हती. तरीही या भेटीच्या बाबतीत त्याला विचित्र वाटत होते एवढे मात्र खरे. व्यवसायाच्या निमित्ताने कितीतरी परक्या, अनोळखी माणसांना भेटण्याचा श्रीनिवासवर अनेकदा प्रसंग येई. पण वालावरकरची भेट ही तशा प्रकारच्या भेटींत बसणारी नव्हती. तो अनोळखी होता. तरीही ओळखीचा होता. म्हटले तर त्याच्याशी कसलेही नाते नव्हते. आणि म्हटले तर एका विलक्षण, अनाकलनीय नात्याने ते दोघेजण जोडलेले होते. जग सोडून गेलेल्या गीतापासून या नात्याचा उगम होता. आणि त्या एका स्त्रीच्या नात्यानं परस्परांशी निगडीत झालेले हे दोन पुरूष तिच्या म्रुत्युनंतर आता अचानक एकमेकांना भेटणार होते.\nभेटीचा दिवस ठरलेला होताच. त्या दिवशी संध्याकाळी बरोबर सहाच्या ठोक्याला दारावरची बेल वाजली. श्रीनिवासने गड्याला बाहेर पाठवून दिले होते. या भेटीच्या वेळी तिसरे कुणीही जवळ असू नये असे त्याला – का कोण जाणे – मनातून वाटत होते. बेल वाजताच त्याने जऊन स्वतः दार उघडले. दाराबाहेर एक मध्यमवयीन, प्रौढतेकडे झुकणारा, चेहेऱ्यावर अवघडलेपण धारण केलेला पुरूष होता. श्रीनिवासने त्याला पाहून ओळखीचे हास्य केले आणि दार पुरते उघडीत, स्वतः बाजूला होऊन तो त्याला म्हणाला,\n’या, आत या ना.’\nवालावरकर आत आला. तरिही संकोचाने तो काही वेळ उभाच राहिला. अस्वस्थ नजरेनं श्रीनिवास सुसज्ज, सुंदर दिवाणखान्याकडे पाहू लागला. अशा ठिकाणी जाण्याचा त्याला फार क्वचित प्रसंग येत असावा, हे त्याच्या एकूण हालचालींवरून, आविर्भावांवरून सहजच ध्यानी येत होते. श्रीनिवासचे मन करुणतेने, सहानभुतीने भरुन गेले. त्याने त्याला हाताशी धरून कोचावर आणून बसवले आणि सौम्य हसून तो त्याला म्हणाला,\n’बसा असे आरामशीर. घर ंइलायला त्रास नाही ना पडला फारसा\n’ वालावरकरही जरासा हसला ’तुम्ही पत्त व्यवस्थित कळवला होता. शिवाय फोनवरून आधी बोलणही झालं होतं. त्यामुळे तशी काही अडचण जाणवली नाही.’ तो म्हणाला.\n’मग ठीक आहे.’ श्रीनिवास बोलला.\nपुनः काही वेळ दिवाणखान्यात विचित्र शांतता पसरली. त्या शांततेचे दडपण त्या दोघांही पुरुषांच्या मनावर आल्या सारखे झाले. पण त्या निःशब्द वातावरणात दोघेही एकमेकांना प्रथमच नीट न्याआळून बघत होते. स्वतःशी दुसऱ्याचा वेध घेत होते. त्याच्याविषयी मनातल्या मनात अंदाज बांधत होते.\nश्रीनिवासने वालावलकरह्च्या ध्यानी येणार नाही अशा पद्धतीने, पण सराईतपणे त्याच्याकडे बघून घेतले. दहा माणसांत सहज विसरायला होईल इतका साधा, सामान्य , व्यक्तीत्वहीन चेहरा. डोक्याला पडू लागलेले टक्कल आणि कानशीलांवरून मागे हटत चाललेले करडे केस. थकलेले श्रांत डोळे. चेहऱ्यावर ओढग्रस्त जीवनाने ठळक ओढलेल्या रेषा. वालावरकरच्या साऱ्या मुद्रेत आकर्षक होते ते त्याचे हसू. त्या हसण्यात एक निर्मळ स्वाभाविकता होती. दुसऱ्याच्या मनात स्वतःबद्दल जवळीक, विश्वास निर्माण करण्याची शक्ती होती.\nएकीकडे श्रीनिवास वालावलकरचे असे निरीक्षण करीत असता, वालावरकरही श्रीनिवासला जाणवणार नाही अशा बेताने त्याच्या मुद्रेचा, व्यक्तित्वाचा वेध घेत होताच. श्रीनिवासचे व्यक्तीमत्व आक्रमक, प्रभावी होते. चेहेरा देखणा नसला तरी, प्रथमदर्शनी दुसऱ्यावर ठसा उमटवणारा होता. हालचालीत यशस्वी धंदेवाल्या माणसाचा ठाम आत्मविश्वास होता. आणि या साऱ्यांतून पुनः एक हळवे, संवेदनशील असे मन डोकावत होते. वालावरकरला वाटले, गीतासारख्या मनस्वी स्त्रीला आपण पुरे पडलो नसतो. तिने श्रीनिवास���ा आपला जीवनसहचर बनवले हेच योग्य आहे. साऱ्या घटनेत त्याला एक न्याय वाटला. सुसंगती जाणवली. गीताबद्दल आता त्याच्या मनात काहीच अढी उरली नव्हती. श्रीनिवासबद्दल मनाच्या तळाशी चुकुन कुठे काही कडवट भाव रेंगाळत असेल तर, तोही श्रीनिवासला प्रत्यक्ष बघताना पार ओसरुन गेला. थोडक्यात सांगायचे तर, श्रीनिवासविषयी त्याचे फारच अनुकूल मत झाले.\nदिवाणखान्यातली शांतता आता असह्य होऊ लागली दोघांनाही एकमेकांशी बोलावेसे वाटले. पण सुरुवात कुणी करायची, कशी करायची हा प्रश्नच होता. शेवटी वालावरकरच म्हणाला,\n’गीताला काय झालं होतं’ प्रश्न विचारताच आपण फार औपचारीक प्रारंभ केला आहे असे त्याला जाणवले. पण यापेक्षा वेगळे काय बोलावे, कसे बोलावे ते त्यालाही कळेना.\n’तसं नीट काही कळलंच नाही अखेरपर्यंत.’ श्रीनिवास सांगू लागला, ’गेली २ वर्षं तिच्या तब्येतीच्या बारीकसारीक तक्रारी चालूच होत्या. मग तिला अन्नच जाईनासं झाल, वजन उतरलं. खंगत गेली ती आणि शेवटी पंधरावीस दिवसांच्या तापाचं नुसतं निमित्त झालं…गेली. काहीशी अचानकच गेली म्हटलं तरी चालेल.’\nश्रीनिवासलाही बोलताना विचित्र वाटत होते. वीस वर्षे आपल्याशी संसार केलेल्या गीताबद्दल बोलताना अगदी त्रयस्थ, अपरिचित व्यक्तीबद्दल बोलावे तशा कोरडेपणाने, वस्तुनिष्ठ द्रुष्टीकोनातून आपण बोलत आहोत असे त्याला वाटले. पण जो जिव्हाळा पोटातूनच जाणवत नव्हता तो ओंठात कसा आणायचा हेच त्याला कळेना. कदचित वालावरकरसमोर याहून अधीक भावनावश होण्याचा त्याला खोल कुठे तरी संकोचही वाटत असावा. काही असो. एकूण बोलणे फारच वरवरच्या पातळीवर, उथळपणे चालले आहे असे त्याला वाटले. आणि तरीही याहून वेगळे कसे बोलावे हे त्याला उमगत नव्हते.\n’मी गीताला बरीच वर्षं बघितलीच नाही.’ वालावरकर बोलू लागला. ’एकदा आमच्या मुलींच्या शाळेत कसलंसं भाषण द्यायला आली होती ती. माझ्या मुलींपासून तिचं-माझं नातं मी अन माझ्या बायकोनंही लपवून ठेवलंय कटाक्षानं. पण मुलींना ती आवडली असावी. तिच्याबद्दल बरेच चांगलं बोलत होत्या त्या.’\nवालावलकर क्षणभर थबकला. म्ग पुनः जरा अवघडून तो म्हणाला, ’तशी कुठल्या तरी एका महिला मंडळात, माझ्या पत्नीची अन तिचीही भेट झाली होती. त्यावेळी तिनं आवर्जून माझ्या घरची, माझी, मुलांची चौकशी केली होती. आम्ही दोघं भांडून वेगळे झालो, त्यावेळी दोघांचीही मने एकमेकांबद्दल कडवट होती. असावीत…आता इतकं जुनं काही आठवतदेखील नाही. पण निदान नंतर तरी गीताच्या मनात वैषम्य राहिलं नसावं माझ्याविषयी. माझ्या मनातही फारसा वाकुडपणा नसावा. आता तर ते सारच फार पुसून गेलय. म्हणूनच तुम्हाला भेटताना अगदी निःशंक, निर्मळ मनानं मी आलो आहे. खरंच सांगतो, तुम्ही भेटायचं कबूल केलंत हा मोठेपणा आहे तुमच्या मनाचा. दुसऱ्या एखाद्यानं सरळ ’नाही’ म्हटलं असत. खरं तर, आपला संबंध तरी काय तुमचे मी खरेच आभार मानले पाहिजेत.’\nश्रीनिवासला फार अवघडल्यागत झाले. तो चटकन म्हणाला, ’अहो भलतंच काय आभाराची कसली भाषा बोलता आभाराची कसली भाषा बोलता आभारच मानायचे झाले तर, मी ते तुमचे मानायला हवेत. तुम्ही आवर्जून माझ्या दुःखात मला भेटायला आलात. काही नातं मनानं मानलंत, गीताचे आठवण ठेवलीत, तुमचाच मोठेपणा आहे हा.’\n’मोठेपणाची गोष्ट सोडा हो’ वालावरकर म्हणाला, ’खरं सांगू का गीता गेली आणि वाटलं, आत्ताच तुम्हाला भेटायला हवं. एकमेकांची काही खरी ओळख पटली तर ती आत्ताच पटेल. ती ओळख पटवून घ्यायची उत्कट इच्छा झाली येवढं मात्र सांगतो. कारण ते अगदी खरं आहे.’\n-संभाषण गती घेत होते. स्वतःच्याही नकळत, ते दोघे अनोळखी पुरुश एकमेकांच्या जवळ येऊ लागले होते. परस्परांच्या अंतरंगाचा ठाव घेत होते. काही दुवे जुळत होते. श्रीनिवासला अचानक आठवण झाली. आल्यापासून या पाहुण्याला आपण चहापाणी विचारले नाही. तो म्हणाला,\n’तुम्ही कॊफी घ्याल ना\nबोलता बोलता त्याला शंका आली, या माणसाने आपल्याकडे काहीच घ्यायला नकार दिला तर गीताच्या निधनाच्या निमित्ताने तो घरी आला होता हे एक कारण होतेच. पण कदचित त्याहूनही एखाद्या वेगळ्या अंतःप्रेरणेने, काही अनामिक गूढ जाणिवेने त्याला आपल्या घरी काही खावे-प्यावेसे वाटणार नाही. तसे झाले तर गीताच्या निधनाच्या निमित्ताने तो घरी आला होता हे एक कारण होतेच. पण कदचित त्याहूनही एखाद्या वेगळ्या अंतःप्रेरणेने, काही अनामिक गूढ जाणिवेने त्याला आपल्या घरी काही खावे-प्यावेसे वाटणार नाही. तसे झाले तर आपल्याला राग येईल\nपण हे सारे विचार श्रीनिवासच्या मनात आले असतील तोच, वालावलकर हसून म्हणाला,\n’खरं तर, आज मी कॊफी वगैरे घ्यायला नकार द्यायला हवा. पण ऒफीसातून सरळ इकडंच आलोय मी. कॊफीची फार गरज आहे बुवा. खायला देखील चालेल सोबत काहीतरी.’\nश्रीनिवासच्या मनावरचे दडपण एकदम दूर झाले. वालावलकरच्या सरळ, मुग्धपणाने त्याचा ठावच घेतला. तो भरकन स्वैंपाकघरात गेला आणि कॊफी तयार करून घेऊन बाहेर घेऊन आला. बरोबर बिस्किटे होती, फळे होती. इतकेच नव्हे तर, घरातल्या डब्यांतून मिळालेले आणखी काही खाण्याचे पदार्थंही त्याने बशा भरून आणले होते. टीपॊयवर ते सारे पदार्थ ठेवीत तो मनःपूर्वक म्हणाला,\n’या वालावलकरसाहेब, मलाही भूक लागली आहे. अगदी संकोच न करता घ्या बघू सारं काही’\nवालावलकरने एक-दोन पदार्थ तोंडात टाकले आणि गरम कॊफीचा घोट घेऊन त्याने समाधानाचा, त्रुप्तीचा निःश्वास सोडला. मग अचानक त्याने श्रीनिवासकडे सरळ रोखून पाहिले आणि तो म्हणाला,\n’एक विचित्र प्रश्न विचारु\nश्रीनिवास दचकला. कॊफीचा कप दूर करून प्रश्नार्थक नजरेने तो वालावलकरकडे बघत राहिला.\n’माफ करा, खासगी प्रश्न विचारतो आहे. पण गीता आणि तुम्ही सुखात होता का विशेषतः गीता सुखी झाली का विशेषतः गीता सुखी झाली का\nश्रीनिवासला वालावरकरच्या प्रश्नाचा राग आला. पण रागावता रागावताच तो एकदम अंतर्मूख झाला. वालावलकरच्या प्रश्नात, आपणाला अपमानकारक असे काही नाही, हे कसे कोण जाणे-त्याच्या ध्यानात आले. त्याने भुवया आकुंचित केल्या. काहीसे आठवण्याचा प्रयत्न केला आणि तो म्हणाला,\n’गीता सुखी होती की नाही सांगणं अवघड आहे. तशी ती समाधानी दिसायची. पण, खरं सांगू तशी गीता मला फारशी कधी समजलीच नाही. थांग नाही लागला तिचा मला कधी.’\n’एकूण, गीता कधी बदललीच नाही म्हणायची’ वालावलकर स्वतःशीच पुटपुटावे तसा बोलला.\n ती बदलली नाही असं कोणत्या अर्थानं म्हणता तुम्ही’ श्रीनिवासने कुतूहलाने विचारले.\n’तुम्ही विचारताच आहात तर सांगतो सारं काही’ वालावलकर म्हणाला. त्याने भुवया आकुंचित केल्या. जुने काही आठवण्याचा तो प्रयत्न करीत असावा.\nक्षणभराने कपाळावरुन हात चोळीत तो म्हणाला,\n सांगणं अवघड आहे मोठं. गीताचं नि माझं लग्न झालं ते घरच्या माणसांच्या संमतीनं. तेव्हा ती लहान होती. मीही पोरसवदा होतो. भातुकलीचा खेळ असावा, तसा संसार होता आमचा. आम्ही घर मांडलं. मला पैसे कमी मिळत. गीता नीटशी कधी उमलली नाही. फुलली नाही. ती अस्वस्थ दिसे. तिला सतत काही तरी निराळेच हवे असायचे. काय ते मला कळलं नाही. तिलाही कळलं नाही, ती शिकू लागली. बी.ए. झाली. आमचा पैसा वाढला. एक मूल झालं. गेलं. पुढे पुढे आमचं बोलणंच संपलं. तसं भां��ण नव्हतं, तंटा नव्हता, काही नव्हतं. मला वाट्तं, ती एकूण माझ्या घरालाच कंटाळली. एक दिवस सरळ माहेरी निघून गेली. मीही भांडणतंटा केला नाही. तिला मोकळीक हवी होती. ती मी तिला दिली. मी माझ्या वेगळ्या मार्गाला लागलो. संपलं\nवालावरकर बोलायचा थांबला. किती निर्विकारपणे बोलत होता तो. पण त्यातून श्रीनिवासला गीताची एक नवी ओळख पटत गेली. कशी होती गीता खरे म्हणजे, त्यालाही ते नीटसे उमगले नव्हते. गीताने पुढे शाळेत नोकरी धरली होती. कुठल्याशा एका लग्नसमारंभात त्याची व गीताची ओळख झाली. प्रथमदर्शनी ती त्याला आवडली. मग भेटी, फिरणे, चारदोन सिनेमे. त्याने तिला मागणी घातली. तिने आपला पूर्वव्रुत्तांत त्याला सांगितला होता. काहीच लपवून ठेवले नव्हते. गीताचे पूर्वी एक लग्न झाले होती यात श्रीनिवासला काही आक्षेपार्ह वाटले नाही. त्याने तिच्याशी लग्न केले. आपल्या व्यवसायात तो वर वर चढत गेला. घरात पैसा आला. अनेक सुखसोयी आल्या. संसार झाला. पण-संसार झाला इतकेच. यापेक्षा जास्त त्याला गीता खरोखरच उमगली नव्हती…\n– दिवाणखान्यातल्या शांततेची आता कुठे त्याला जाणीव झाली. वालावरकरचे बोलून संपले होते. आता श्रीनिवासने काही बोलावे असे त्याला वाटत असणार. त्याच अपेक्षेने तो श्रीनिवासकडे बघत होता. पण काय बोलावे ते श्रीनिवासला उमगत नव्हते. तो हताशपणे किंचित हसला आणि वालावरकरला म्हणाला,\n’तुमचा हेवा वाटतो मला. किती थोडक्यात तुम्ही तुमच्या संसाराचा आढावा घेतला. पण मला तसं काहीच सांगता येत नाही. येवढंच सांगतो की, मलाही गीता कधी कळली नाही. ती तशी हसे-खेळे. आनंदानं वागे. निदान आनंदात असल्यासारखी दिसे. पण आम्हा दोघांत अलिप्ततेचा एक पडदा कायम राहिला. गीताला मूल हवं होतं का तेही मला कळलं नाही, तशी तिनं कधी असोशीही दाखवली नाही. ती त्रुप्तही नव्हती. तिनं जीव टाकून कधी माझ्यावर प्रेमही केलं नाही. तिनं माझ्याकडे कधी काही मागितलंही नाही. जीव भरून मला कधी काही दिलंही नाही. आता ती गेली. सारं संपलं. घर रितं झालं पण मन रितं झालं का तेही मला कळलं नाही, तशी तिनं कधी असोशीही दाखवली नाही. ती त्रुप्तही नव्हती. तिनं जीव टाकून कधी माझ्यावर प्रेमही केलं नाही. तिनं माझ्याकडे कधी काही मागितलंही नाही. जीव भरून मला कधी काही दिलंही नाही. आता ती गेली. सारं संपलं. घर रितं झालं पण मन रितं झालं का कळत नाही मला. कारण गीतान��� माझं मन कधी भरूनही टाकलं नाही. या प्रकाराचा उलगडाच होत नाही मला. माफ करा. मी फार बोलतो आहे. कदाचित अप्रस्तुतही बोलत असेन. पण मला वाटतं, मी जे बोलतो आहे त्याचा अर्थं तुम्हीच जाणू शकाल.’\nवालावरकर क्षणभर स्तब्ध राहीला. मग तो म्हणाला, ’मला वाटतं, गीता स्वयंपूर्ण होती. स्वतःच ती संतुष्ट होती. तिला कधी कुणाची गरजच भासली नसावी. तिनं दोन लग्नं केली. दोन संसार थाटले. पण मला वाटतं, तिला त्याची आवशकताच नसेल. अशा स्त्रीया असतात का कुणास ठाऊक निदान गीता तशी होती. असावी.’\n’तिला नेमकं काय हवं होतं, मला कधीच कळलं नाही.’ श्रीनिवास स्वतःशीच बोलावा तसे बोलला.\n’मलाही समजलं नाही ते.’ वालावलकर म्हणाला. मग अचानक काहीसे आठवल्यासारखे करून तो बोलला,\n’गीताचा एखादा फोटो आहे मला….मला तिला बघावसं वाटत. तुमची हरकत नसेल तर-’\n’ श्रीनिवास चटकन उठून म्हणाला, ’थांबा. बेडरूममध्ये फोटो आहे तिचा. घेऊन येतो.’\nतो आत जाऊन गीताचा फोटो घेऊन आला. वालावरकरने फोटो घेतला. तो त्याकडे बघू लागला. गीतात फारसा फरक पडला नव्हता. तेच आत्ममग्न डोळे. तेच घटट मिटलेले ओठ. चेहऱ्यावर तोच परका, दूरस्थ, स्वतःत रमलेला भाव. फोटोकडे टक लावून बघून वालावरकरने एक हलका निःश्वास सोडला. मग त्याने तो फोटो दूर ठेऊन दिला.\n’तुम्हाला…तुम्हाला या फोटोची एखादी प्रत हवी आहे का’ श्रीनिवास संकोचाने म्हणाल, ’हवी असेल तर देतो.’\n’छेः मला काय करायचा आहे फोटो’ वालावलकर चटकन म्हणाला. मग अचानक एक गूढ वाक्य तो बोलला. तो म्हणाला, ’मला वाटतं, गीता हा एक आरसा होता. आरशाला स्वतःचं रंगरूप नसतं. भावना नसतात. गीता तशीच होती. त्या आरशात एकदा माझं प्रतिबिंब उमटलं. एकदा तुमचं. पण आरशाला ना त्याचं सुख, ना दुखः. आज आरसा फुटलाय. पण त्याच्या फुटलेल्या कांचात आज आपली दोघांची प्रतिबिंब एकत्र उमटली. आपण दोघे एकमेकांच्या जरा अधिक जवळ आलो…’\nश्रीनिवास विस्मयाने थक्क झाला. हा सामान्य, व्यक्तीत्वहीन दिसणारा माणूस असे काही बोलेल याची त्याला कल्पनाही नव्हती. आरसा. तो गीताच्या व्यक्तीत्याच्या या नव्या अर्थाची स्वतःशी ओळख पटवून घेऊ लागला.\nसंध्याकाळ दाटत चालली होती. दिवाणखान्यात काळोख भरत होता. गीताचा फोटो अस्पष्ट होत होता. आणि ते दोन अनोळखी, परके पुरूष एकमेकांसमोर बसून आपणांमध्ये जडलेल्या या नव्या नात्याचा विचार करीत होते. अर्थ लावीत होते. फुटक्य�� आरशात उमटलेली एकमेकांची प्रतिबिंबे बघत होते.\n(शांता शेळके लिखित ’अनुबंध’ ह्या कथासंग्रहातील ’आरसा’ ही कथा)\nवाचन आणि विचार, सर्व...एकत्र\nजीवनसंगीताबद्दल थोडेसे: ’ओ सजना’…आणि मलविसर्जनसुद्धा\n\"प्रमाण\" कविता आणि \"नावात काय आहे\nचाफ्याच्या झाडा: वाचन आणि अर्थपूर्ण सादरीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/ahmednagar-nagartimes-26/", "date_download": "2019-07-21T15:23:22Z", "digest": "sha1:MF42OVI4KJBUQ5OTYC6ZB44LOXAIKIBJ", "length": 12901, "nlines": 213, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "NAGARTIMES E-PAPER : शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nसंगमनेर : पुणे नाशिक महामार्गावर अपघातात एक ठार, तीन जखमी\nपुढील 48 तासांत मुसळधार\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nनाशिकमध्ये ट्रेक फाउंडर्स राईडची यशस्वी सांगता\nमहिला पोलीसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल\nउष्माघाताने मेलेले २९ मोर गेले कुठे\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nपारोळ्यातील बालसंस्कार शिबिरात ४५०० विद्यार्थ्यांची नोंद\nभोरगाव लेवा पंचायतला पुस्तक भेट\nसावखेडा सरपंच पद अपात्र : औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nनुकसानग्रस्त पाच शेतकर्‍यांना ७० हजारांची मदत\nडॉक्टराकडे घरफोडी करणार्‍या तिघांना बेड्या\nचाराटंचाईने घेतला गायीचा बळी\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nचरणमाळ घाटात अडीच लाखाची लूट करणार्‍या म्होरक्यास अटक, दोन फरार\nप्रकाशा येथे बिबटयाची मादी मृतावस्थेत\nमोलगी येथे विद्यार्थ्यांसाठी जीवन कौशल्य प्रशिक्षण शिबिर\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\n‘चांद्रयान-2’ तयारी पूर्ण, सोमवारी दुपारी होणार प्रक्षेपण\nनगर टाइम्स ई-पेपर : शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019\nमिताली राज ठरली २०० वनडे खेळणारी पहिली महिला क्रिकेटपटू\nनाशिक जिल्हयात आजपासून दुचाकीस्वारांसाठी सर्वत्र हेल्मेट सक्ती\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nसमांतर रस्ता कृती समितीच्या साखळी उपोषणास 1752 जळगावकरांनी दर्शविला पाठिंबा\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nटी-२० महिला विश्वचषकः भारताचे आव्हान संपुष्टात\nआवर्जून वाचाच, क्रीडा, मुख्य बातम्या\nBreaking : हरिश्चंद्रगडावर अडकलेल्या 20 ट्रेकर्सची सुखरुप सुटका\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nबहिणाबाईंचे काव्य सर्वांच्या हृदयात भिडणारे- चंद्रकांत भंडारी\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nमी भाजपचाच नव्हे तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – फडणवीस\nFeatured, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nमुंबई : कुलाबा येथील भीषण आगीत एकाचा होरपळुन मृत्यू\nभीषण अपघातात 9 युवक ठार\n‘चांद्रयान-2’ तयारी पूर्ण, सोमवारी दुपारी होणार प्रक्षेपण\nFeatured, देश विदेश, मुख्य बातम्या\nमी भाजपचाच नव्हे तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – फडणवीस\nFeatured, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\n‘चांद्रयान-2’ तयारी पूर्ण, सोमवारी दुपारी होणार प्रक्षेपण\nFeatured, देश विदेश, मुख्य बातम्या\nमी भाजपचाच नव्हे तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – फडणवीस\nFeatured, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=50%3A2009-07-15-04-02-43&id=257763%3A2012-10-25-18-42-20&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=61", "date_download": "2019-07-21T15:32:13Z", "digest": "sha1:2VDBM6CWFY2UBEDZMMK5DFRKCOCVW6C7", "length": 3702, "nlines": 5, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "सोनाली बऱ्हाटे यांना कॉमनवेल्थ फेलोशिप", "raw_content": "सोनाली बऱ्हाटे यांना कॉमनवेल्थ फेलोशिप\nजिल्ह्य़ाच्या सुकन्येने शिक्षणाच्या जोरावर थेट ग्रेट ब्रिटनमध्ये भरारी मारली. जगाच्या शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या कॉमनवेल्थ फेलोशिप-२०१२ साठी सोनाली गणेश बऱ्हाटे यांची निवड झाली. वर्षभर त्या तिथे संशोधन करणार आहेत.\nसोनाली या घोडेगाव (ता. नेवासे ) येथील रहिवासी आहेत. तेथील भाऊसाहेब रोहमारे यांच्या त्या कन्या आहेत. प्राथमिक व महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांनी मुंबईतून बी. फार्मसी व नंतर एम. टेक. पर्यंतचे शिक्षण केले. सध्या त्या पुणे विद्यापीठात पीएचडी करत होत्या. त्यासाठी पुण्यातीलच राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत त्यांचे संशोधन सुरू होते.हे संशोधन करत असतानाच त्यांनी कॉमनवेल्थ फेलोशीपसाठी निवड चाचणी दिली. जगातील १५० देशांतील अनेक प्रज्ञावंत विद्यार्थी ही चाचणी देत असतात. यासाठीचे नामांकन त्यात्या विद्यार्थ्यांच्या देशातर्फे ब्रिटीश कौन्सीलकडे केले जाते. तिथे त्यांच्या विषयतज्ञांकडून पुन्हा चाचणी, मुलाखत होऊन नंतर फेलोशिप जाहीर केली जाते. सोनाली यांनी या सर्व चाचण्या पार पाडल्या. आता त्या इंग्लंडमधील सन १८८३ ची स्थापना असलेल्या कार्डिफ विद्यापीठात नोबेल पुरस्कार विजेत्या चमुबरोबर संशोधन करतील. त्यांचा विषय सभोवातलच्या परिस्थितीनुरूप स्वत:मध्ये बदल घडवणाऱ्या संप्रेरके व विघटकांचा सखोल अभ्यास हा आहे. त्यांच्या या निवडीबद्दल रावसाहेब बऱ्हाटे, भाऊसाहेब बऱ्हाटे, आसाराम बऱ्हाटे, गणेश बऱ्हाटे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2019-07-21T14:52:22Z", "digest": "sha1:BLRZWXZIYAK4LFJMOL6GFDTKXILGEYXK", "length": 15331, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बचत, गुंतवणूक आणि संपत्ती व्यवस्थापन (भाग-१) | Dainik Prabhat", "raw_content": "\nबचत, गुंतवणूक आणि संपत्ती व्यवस्थापन (भाग-१)\nप्रसिद्ध कार्डिऑलॉजिस्ट निळकंठ करंदीकर यांनी एका सेमिनारमध्ये सहज केलेलं एक विधान आठवतंय, ते म्हणाले होते की, पैसे किंवा संपत्ती ही अशी सहावी संवेदना आहे की, ज्याच्याआधारे आपण इतर पाच संवेदनांचा आनंद अधिक चांगल्या प्रकारे उपभोगू शकतो. (Money is the sixth sense without which one can’t enjoy the other five.)\nमग संपत्तीची नक्की व्याख्या काय अगदी दोनच शब्दांत सांगायचे तर ‘पैशाची किंवा मौल्यवान गोष्टींची उदंडता’. एक लक्षात घेतलं पाहिजे, की बचत, गुंतवणूक व संपत्ती या तीनही संज्ञा या एकमेकांशी फारच निगडीत आहेत परंतु तरी त्यांना स्वतःचा असा वेगळा अर्थ देखील आहे. बचत म्हणजे बाजूला टाकलेली शिल्लक, म्हणजेच आपल्या नेहमीच्या खर्चातून विशिष्ट उद्दीष्टासाठी वाचवून ठेवलेली शिल्लक रक्कम. गुंतवणूक ही त्याच्या पुढची पायरी म्हणजे, शिल्लक किंवा साठवलेली बचतीची रक्कम ही नुसती तशीच न ठेवता त्यात कोणतीही जोखीम न घेता वाढ होण्याच्या उद्देशानं कशात तरी गुंतवणं. आणि संपत्ती म्हणजे, अनेक वर्षांनंतर योग्यप्रकारे केलेल्या (छोट्याश्‍या) गुंतवणुकीतून उभी राहिलेली प्रचंड रक्कम ज्यात उत्तम वाढीसाठी थोडी-फार जोखीम ही गृहीत धरलेलीच असते.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nआता, या अनुषंगानं आपल्या सर्वांनाच परिचित असलेली एक संज्ञा म्हणजे वेल्थ मॅनेजमेंट (संपत्ती व्यवस्थापन); म्हणजे नक्की काय आता संपत्ती व्यवस्थापन म्हणजे ज्यांच्याकडं वेल्थ म्हणजे संपत्ती आहे तिचं व्यवस्थापन करणं की पुढच्या पिढीसाठी संपत्ती जमवणं/तयार करणं आता संपत्ती व्यवस्थापन म्हणजे ज्यांच्याकडं वेल्थ म्हणजे संपत्ती आहे तिचं व्यवस्थापन करणं की पुढच्या पिढीसाठी संपत्ती जमवणं/तयार करणं नक्कीच, असलेल्या संपत्तीचं योग्यप्रकारे व्यवस्थापन करणं असं याचं उत्तर असू शकतं परंतु जर एखाद्यास आपल्या मुलांसाठी किंवा पुढच्या पिढीसाठी संपत्ती जमवायची असेल तर काय नक्कीच, असलेल्या संपत्तीचं योग्यप्रकारे व्यवस्थापन करणं असं याचं उत्तर असू शकतं परंतु जर एखाद्यास आपल्या मुलांसाठी किंवा पुढच्या पिढीसाठी संपत्ती जमवायची असेल तर काय प्रश्न आहे की, खरंच अशाप्रकारे संपत्ती बनवता येऊ शकते का प्रश्न आहे की, खरंच अशाप्रकारे संपत्ती बनवता येऊ शकते का तर याचं उत्तर आहे, होय. आपल्यासमोर अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्याद्वारे मागील कांही वर्षांत लोकांची संपत्ती बनली आहे. आता एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे येथे संबोधलेली संपत्ती ही संज्ञा ही योग्य गुंतवणुकीतून तयार झालेली संपत्ती आहे, ना की कोणत्या धनलाभाद्वारे अथवा लॉटरीद्वारे आलेली संपत्ती.\nबचत, गुंतवणूक आणि संपत्ती व्यवस्थापन (भाग-२)\nआता गुंतवणुकीतून संपत्ती बनवणं ही काय सोपी गोष्ट नाही. तर त्यासाठी सर्वांत प्रथम हवा तो तुम्ही योग्य अभ्यासाद्वारे गुंतवणूक करीत असलेल्या साधनावरचा विश्वास, की याच अमूक एक साधनाद्वारे माझी गुंतवणूक ही पुढील काही वर्षांत ही अनेकपट वाढून त्याची संपत्ती बनणार आहे. अनेक लोक सोन्यावर विश्वास दाखवून त्या गुंतवणुकीलाच संपत्ती समजून बसतात. परंतु, वर म्हटल्याप्रमाणं गुंतवणूक ही मागील वर्षांत अनेक पटीत वाढलेली असेल तरच त्यास आपण वेल्थ म्हणू शकतो. याउलट, 24 कॅरेट सोन्याचा 1 तोळ्याचा भाव हा 2009 मध्ये 15500 रुपये होता तर त्याच वेळी, सर्वांच्या परिचयाचा असलेल्या एशियन पेंट्‌स या कंपनीच्या शेअर्सचा भाव होता 72 रुपये. आज सोन्याचा भाव आहे 31000 रुपये, म्हणजे साधारण 10 वर्षांत दुप्पट, तर त्याच शेअर्सचा आज भाव आहे 1400 रुपये, म्हणजे साडे एकोणीस पट. (यांत मिळालेला लाभांश गृहित धरला नाहीय.) एशियन पेंट्‌सच्या ऐवजी जर ती गुंतवणूक अजंठा फार्माच्या शेअर्समध्ये केली असती तर ती 300 पटींपेक्षा जास्त वाढली असती. आता ठरवा कोण आहे वेल्थ क्रिएटर. आता काही लोकांचं म्हणणं असतं की असा उत्तम शेअर आम्हाला निवडता येत नाही तर मग अशांसाठी मागील कांही महिन्यांत याच सदरात ‘मल्टीबॅगर्सच्या शोधात’ हा लेख प्रसिद्ध झाला होता त्यात उत्तम शेअर्स निवडण्याबाबत काही क्‍लुप्त्या उल्लेखल्या होत्या.\nपीपीएफ – माहिती असलीच पाहिजे, अशा गोष्टी\nसंकटांची तमा न बाळगता बाजाराची पाऊले चालती… (भाग-२)\nभारतीय गुंतवणूकदारांचा सवयींचा लेखाजोखा\nभारतीयांचे प्राधान्य मुलांच्या शिक्षणासाठीच्या गुंतवणुकीला\nसंकटांची तमा न बाळगता बाजाराची पाऊले चालती… (भाग-१)\nअर्थसंकल्पाने उपेक्षा; तरीही काही कंपन्यांत गुंतवणूकीची संधी (भाग-३)\nताज हॉटेलजवळील चर्चिल चेंबर इमारतीला आग; एकाचा मृत्यू दोन जखमी\nनारकोटिक्स विभागाकडून २० लाखाचा गांजा जप्त\nआगामी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\nमहिला कर्मचाऱ्यांना मेकअप टाळण्याचा इस्पितळाचा आदेश\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित पंचत्वात विलीन\nआयएल अँड एफएस कडून पतमानांकन वाढविण्यासाठी प्रताप\nलक्‍झरी कारच्या विक्रीवरही नकारात्मक परिणाम\nसौदीत जाऊन बलात्काराच्या आरोपीला अटक\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\n‘सुपर ३०’ चित्रपटाच्या कमाईत सतत वाढ\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nभोर : राष्ट्रवादीला जोर\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nतोलणारांना काम द्या, अन्यथा हमाली बंद\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\nआगामी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\nनारकोटिक्�� विभागाकडून २० लाखाचा गांजा जप्त\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/417104-2/", "date_download": "2019-07-21T14:50:08Z", "digest": "sha1:KDQOUA2Z4ZBJ4O3YEVZZXL6NTLBIHYQA", "length": 10163, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Dainik Prabhat", "raw_content": "\nनागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nबुध, दि. 27 (वार्ताहर) – तिर्थक्षेत्र नागनाथवाडी, ता. खटाव येथे श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी राज्यातील विविध भागातून हजारो भाविकांनी नागनाथाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच गर्दी केली होती. त्यामुळे भाविकांची दर्शनासाठा महाद्वारापर्यंत रांगा लागल्पा होत्या. यावेळी ओम नमः शिवाय’ नागनाथ महाराज की जयं’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.\nश्रीनागनाथ देवस्थान लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने पावित्र श्रावणमासात व शिवरात्रीच्या पर्वकाळात देशाच्या विविध प्रांतातून हजारोच्या संस्थेने भाविक दर्शनासाठी येतात. तिर्थक्षेत्राकडे येण्यासाठी बुध व ललगुणकडून चांगला व जवळचा मार्ग उपलब्ध आहे. गेल्या काही वर्षात भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे. भाविकांच्या सोयीसाठी श्रावणातील प्रत्येक दिवशी मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय नागनाथ सेवा मंडळाने घेतला आहे. गेल्या वर्षापासून किर्तन, प्रवचन सेवेबरोबर मंदिरात विविध धार्मिक उपक्रम राबविले जात आहेत. श्रावणातील तिसऱ्या सोमवारी येथे नागनाथाची यात्रा मोठया प्रमाणात भरली. येरळा नदीच्या काठावर मेवा-मिठाईची दुकाने, सौंदर्यप्रसाधानाचे स्टॉल, पाळणा घर, अशी विविध दुकाने थाटली आहेत. येरळा तीरावरील तिर्थक्षेत्री आज स्वयंभू शिवलिंगाचे व बालरूपी नागराजांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. प्रशासनाच्या सुचनेनुसार नागराजाचे फोटो काढण्यास व त्यांना स्पर्श करण्यास भाविकांना मनाई केली आहे. यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये; यासाठी पुसेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके व सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nताज हॉटेलजवळील चर्चिल चेंबर इमारतीला आग; एकाचा मृत्यू दोन जखमी\nनारकोटिक्स विभागाकडून २० लाखाचा गांजा जप्त\nआगामी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\nमहिला कर्मचाऱ्यांना मेकअप टाळण्याचा इस्पितळाचा आदेश\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित पंचत्वात विलीन\nआयएल अँड एफएस कडून पतमानांकन वाढविण्यासाठी प्रताप\nलक्‍झरी कारच्या विक्रीवरही नकारात्मक परिणाम\nसौदीत जाऊन बलात्काराच्या आरोपीला अटक\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\n‘सुपर ३०’ चित्रपटाच्या कमाईत सतत वाढ\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nभोर : राष्ट्रवादीला जोर\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nतोलणारांना काम द्या, अन्यथा हमाली बंद\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\nआगामी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nनारकोटिक्स विभागाकडून २० लाखाचा गांजा जप्त\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://egnews.in/marathi-news/tag/raj-thackrye/", "date_download": "2019-07-21T14:59:47Z", "digest": "sha1:SKNSVBIPX3QZ7K5CY2TE7ZCG5QNTIKWK", "length": 4051, "nlines": 41, "source_domain": "egnews.in", "title": "RAJ THACKRYE Archives - EG News मराठी", "raw_content": "\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी 'नौटंकी'च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर 'जनावरांचा मोर्चा'\nमोदी, देश तुम्हाला कधीच माफ करणार नाही\nमुंबई : सध्या देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे सतत प्रचारसभा होत आहे. या सभांमध्ये एकदुसऱ्यावर टीका करण्यातच नेतेमंडळींना धन्यता वाटते. अशाच एका सभेत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींची जीभ घसरली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर टीका करण्याच्यानादात मोदींनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबद्दल बोलताना आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. तुमच्या वडिलांच्या पाठिराख्यांनी त्यांची ‘मिस्टर क्लिन’ अशी प्रतिमा तयार केली. पण ‘भ्रष्टाचारी नंबर १’ अशा ओळखीनेच त्यांचा शेवट झाला, असा टोला राहुल गांध�� यांना लगावत मोदींनी…\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी ‘नौटंकी’च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘जनावरांचा मोर्चा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/1153", "date_download": "2019-07-21T16:10:09Z", "digest": "sha1:QMNZ4IQ2QQELQ2UMPZKWIYAGCXEOIKGT", "length": 23519, "nlines": 124, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "श्यामसुंदर जोशी - अवलिया ग्रंथसखा | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nश्यामसुंदर जोशी - अवलिया ग्रंथसखा\nझाडे जशी दिवसउजेडात कार्बनडाय ऑक्साइड घेतात आणि इतर सजीवांसाठी आवश्यक प्राणवायू सोडून त्यांचे जीवन शक्य करतात; तसे श्यामसुंदर देवीदास जोशी त्यांच्या वाचनप्रेमाच्या छंदाने त्यांच्या स्वत:बरोबरच सभोवतालच्या माणसांची वाचनाची भूक वाढवतात आणि शमवतातदेखील त्या झाडांसारखी.. निरलस भावनेने.. प्रौढी न मिरवता. सभोवतालच्या परिस्थितीत सुधारणा व्हावी म्हणून दरवेळी प्रवाहाच्या विरुद्धच पोहायला हवे असे नाही, तर प्रवाहाबरोबर राहतानासुद्धा आपल्याला हव्या त्या दिशेला जाता येते, हे काही माणसे आपल्या कृतीतून दाखवून देतात.\nकाय नकोपेक्षा काय हवे हे ज्याला कळले त्याला आपले रस्ते कोणते, किती अंतर किती वेगाने चालायचे आहे याचा अंदाज बरोबर येतो. श्यामसुंदर जोशींचे तसेच झाले. त्‍यांनी सर जे.जे.स्कूल ऑफ आर्टसची ‘टेक्स्टाइल डिझायनिंग’ची पदविका घेतल्यावर, शिक्षकाची नोकरी पत्करून अथक प्रयत्न आणि अखंड भ्रमंती यांमधून प्रचंड ग्रंथसंग्रह केला. त्याचबरोबर, इंटिरियर डिझायनिंग, फोटोग्राफी यांसारखे छंद जोपासले; गिर्यारोहण केले: ऐतिहासिक स्मारकांचा विशेष अभ्यास केला. साठीनंतरचे जीवन स्वस्थ बसून राहण्याचे; आपल्या आजारांना गोंजारत स्वत:ला जपायचे... भूतकाळाच्या आठवणी काढत, नवीन पिढीला नावे ठेवत, कुणीच कुणासाठी काही करत नाही असा सूर लावत किंवा वैयक्तिक अडचणी, मतभिन्नता यांना ‘खूप मोठे’ बनवण्याचे असे समजतात. पण श्याम जोशी या माणसाचे काही वेगळेच...\nश्याम जोशी यांचे वडील देवीदास त्र्यंबक जोशी यांचे वयाच्या ८५ व्‍या वर्षी, २००५ साली निधन झाले. त्यांनी महाराष्ट्रमाऊली पांडुरंग सदाशिव ���र्फ साने गुरुजी यांच्या सान्निध्यात खानदेशात आयुष्य वेचले. श्याम यांनी देवीदास यांचे उचित स्मारक व्हावे म्हणून त्यांनी ठेवलेल्या पैशांचा विनियोग समाजासाठी करण्याचे ठरवले अणि देवीदास यांच्या चारही मुलांनी ‘निसर्ग ट्रस्ट’ आणि ‘ग्रंथसखा वाचनालय’ हे उपक्रम हाती घेतले.\nश्याम जोशी यांचा मुलगा ऋतुराज, सून आणि त्यांचा मित्रपरिवार यांच्यासह ‘निसर्ग ट्रस्ट’तर्फे बदलापूरमधे दरवर्षी तीन हजार झाडे लावली जातात. वाढत्या शहरीकरणामुळे झाडांबरोबर पक्षांचीही संख्या रोडावत चालल्यामुळे पर्यावरणात असंतुलन होते. त्यावरचा सोपा उपाय म्हणजे वृक्षारोपण आणि पक्षांसाठी घरटी व अन्न यांची सोय करणे. म्हणूनच, ‘निसर्ग ट्रस्ट’तर्फे बर्ड फिडर आणि कृत्रिम घरटी यांची निर्मिती आणि वितरण करून देण्यात येते. आत्तापर्यंत पाचशे बर्ड फिडर आणि अडीचशे घरटी पक्षांसाठी उपलब्ध करण्यात आली. त्यांचे रजिस्टर ठेवून त्याचा योग्य तो पाठपुरावाही करण्यात येतो. कृत्रिम घरटी बदलापूरमधील वृक्षांवर योग्य ठिकाणी लावून त्यांचे निरीक्षण करण्यात येते.\n‘निसर्ग ट्रस्ट’तर्फे अंबरनाथ ते वांगणी या परिसरात वा अन्य ठिकाणी अवकाशवेध हा कार्यक्रमही राबवण्यात येतो; जेणेकरून नवीन पिढीला त्या विषयाची गोडी लागेल.\nश्याम जोशी यांनी ‘ग्रंथसखा’ वाचनालयाची मुहूर्तमेढ ट्रस्ट म्हणून २१ मार्च २००५ रोजी पाडव्याच्या मुहूर्तावर रोवली. ग्रंथालय हे मनाची मशागत करते, ही त्यामागे भावना. सुरुवातीला छोट्या जागेत असलेले ‘ग्रंथसखा’, शासकीय अनुदान न घेता बदलापूर पूर्वेला स्टेशनापासून दोन मिनिटांवर असणा-या तेलवणे टॉवर्समधे प्रशस्त अशा पंधराशे चौरस फूट जागेत हलवण्यात आले आहे.\nश्याम जोशी हा माणूस नुसता संग्राहक नसून, तो वाचक आणि लेखक यांना जवळ आणणारा दुवा ही भूमिका एक विशिष्ट दृष्टिकोन ठेवून निभावतो. तो कणकण वेचून मध गोळा करणार्‍या मधमाशीच्या वृत्तीने ग्रंथसंग्रह करतो, तर ‘ग्रंथसखा’ वाचनालयात ‘हाताळा, पसंत करा आणि वाचा’ असे सांगून वाचकांना ग्रंथांच्या अधिक जवळ आणण्याचे अमोल कार्य करतो.\n‘ग्रंथसखा’ वाचनालयातील प्रत्येक गोष्ट पाहावी अशी आहे. ग्रंथालयात सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध आहेत. केवळ मासिक फीमधे कोणताही ग्रंथ वाचायला मिळतो. लेट फी नाही. कितीही दिवस लागले तरी चालेल पण पु���्तके वाचली जावीत ही त्यामागे दृष्टी. हे वाचनालय सकाळी नऊ ते रात्री दहापर्यंत उघडे असते. (सोमवार बंद). बत्तीस कर्मचारी आळीपाळीने ग्रंथालयाची आणि वाचकांची काळजी घेतात. अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमे-याने ग्रंथालयावर नजर ठेवली जाते. ग्रंथालयात दोलामुद्रिते पाहायला व वाचायला उपलब्ध आहेत.\n‘ग्रंथसखा’मधे सध्या पन्नास हजारांपेक्षा जास्त पुस्तके (किंमत अडतीस लाख रुपये) उपलब्ध आहेत. पण त्याहून मोठा खजिना म्हणजे ठाण्यापासून कर्जतपर्यंत विखुरलेला चार हजारांपेक्षा अधिक सभासद परिवार; एक लाख वाचक आणि दहा हजार दुर्मीळ मासिके. जोशी यांनी इंग्रजी पुस्तकांचा संग्रह किमान वीस हजारांवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ‘ग्रंथसखा’चे कार्यालय, अभ्यासिका असा पसारा वाढत आहे.\n‘ग्रंथसखा’ची दुसरी ‘पुस्तक दत्तक योजना’. प्रामुख्याने ज्या ग्रामीण भागात वाचनाचा फारसा प्रसार नाही अशा गावांसाठी ही योजना आहे. ‘ग्रंथसखा’तर्फे वैयक्तिक पुस्तक संग्रह (ज्यांची पुस्तके देण्याची इच्छा आहे त्यांचाकडून) गोळा करण्यात येईल. त्या पुस्तकांना बाइंडिंग करून, ती ज्या भागात पुस्तके पोचत नाहीत अशा ठिकाणी ठेवण्यात येतील. वाचनालयाची जागा, पुस्तकांची निगा, तिथे लागणारे कर्मचारी यांची व्यवस्था ‘ग्रंथसखा’ करेल. ‘वाचक सवलत’ योजनेत सभासदांना ‘ना नफा- ना तोटा’ या तत्त्वाने पुस्तके विकत घेता येतात. आणखी एका योजनेअंतर्गत सभासदांना ग्रंथालयासाठी अतिरिक्त अनामत रक्कम उपलब्ध करून देता येईल, त्यांना त्या रकमेवर बँकेपेक्षा अधिक व्याज देऊन वाचनालयासाठी निधी उभा करण्याची ही योजना आहे.\n‘वाचावे काय- का आणि कसे’ ही तर ‘ग्रंथसखा’ची जणू वाचक घडवण्यासाची चळवळच श्याम जोशी आणि त्यांच्या सहका-यांनी निवडक पंधराशे पुस्तकांची ग्रंथसूची तयार करून आपल्या सभासदांसाठी ती उपलब्ध केली आहे. या निवडक पुस्तकांचा वाचनालयात स्वतंत्र कक्ष आहे. साहित्याचा अभ्यास करणार्‍या व्यक्तीला कोणताही ग्रंथ उपलब्ध व्हावा व वाचनालयात बसून त्याचा अभ्यास करता यावा म्हणून अभ्यासिकेचीही सोय आहे. वाचनालयाला शेषराव मोरे, गिरीश कुबेर, संजय भास्कर जोशी, भानू काळे, गंगाधर गाडगीळ, शंकर वैद्य, मंगेश पाडगावकर, प्रवीण दवणे, अनिल अवचट, अनंत सामंत, सुधीर मोघे, सुभाष भेंडे, फैय्याज अशा मान्यवर साहित्यिक-कलावंतांनी भेटी दिल्या आहेत.\nया शिवाय श्याम जोशी यांनी श्रवणशाळा, पालकशाळा, काव्यसंध्या, वातानुकुलित अभ्यासिका, कै. रवींद्र पिंगे कलादालन इत्यादी उपक्रमांचे आयोजन करून आपला वेगळा ठसा साहित्यिक व सांस्कृतिक जीवनावर उमटवला आहे. त्यांना यासाठी मुंबई मराठी साहित्य संघाचा मंगेश नारायण कुलकर्णी पुरस्‍कार (२००९); तसेच ठाण्यात भरलेल्या चौ-याऐशीव्‍या मराठी साहित्य संमेलनात (२०११) ‘ग्रंथप्रसारक’ असे पुरस्कार प्रदान करण्यात आले. मुख्यमंत्र्याच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.\nबदलापूरलाच नव्हे तर अवघ्या साहित्यविंश्वाला श्रीमंत, विविधांगी, सृजनशील बनवण्याच्या ध्यासाने कार्य करणा-या आणि वाचकांच्या मनाच्या खिडक्या उघडणा-या श्याम जोशी या मितभाषी अवलियाला कधी भेटायचे ते तुम्हीच ठरवा. मगच ‘ग्रंथसखा’चा खरा अर्थ तुम्हाला कळेल\nश्यामसुंदर देवीदास जोशी, ९३२००३४१५६\nअर्जुनसागर बिल्डिंग़, मच्छिमार्केट, रेल्वे स्टेशनजवळ, बदलापूर (पूर्व)\n- विश्वास कृष्णाजी जोशी,\n३०१ जयविजयश्री कोऑप हाउसिंग सोसायटी, बॅरेज रोड, बदलापूर (पश्चिम) - ४२१५०३,\nश्रीकांत बापुराव पेटकर हे महापारेषण (MSEB) मुंबई मुख्‍यालय येथे कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत आहेत. त्‍यांना लेखनाची आवड असून त्‍यांची 'आणि मी बौद्ध झालो' या अनुवादित पुस्‍तकासोबत कल्‍याण, शांबरीका खरोलिका, बेहोशीतच जगणं असतं अशी एकूण आठ पुस्‍तके प्रकाशित झाली आहेत. पेटकर यांनी सामाजिक जाणिवेतून माहिती अधिकाराचा वापर, नागरिकांना वीज बचतीचे महत्‍त्‍व पटवून देणे, परिसरातील विधायक काम करणा-या व्‍यक्‍तींना प्रकाशात आणणे असे विविध पातळ्यांवर प्रयत्‍न केले आहेत. पेटकरांनी चित्रकलेचा छंद जोपासला असून त्‍यांच्‍या चित्रांची आतापर्यंत दोन प्रदर्शन आयोजित करण्‍यात आली आहेत.\nस्वायत्त मराठी विद्यापीठ हा प्रयोग नवीनच आहे. हे मराठी भाषेचे ऐश्वर्य आहे. याचे अनुकरण ठिकठिकाणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी या मराठी विद्यापीठाची प्रसिद्धी करावी लागेल.\nअसे सांस्कृतिक उपक्रम होणे गरजेचे आहे\nउद्याची नवी भाषा दृकश्राव्य असेल का\nमुख्याध्यापकांची थेट भरती केली तर\nगंमत एका अक्षराची आणि शब्दाची\nसंदर्भ: अत्र्यांचे किस्‍से, संयुक्‍त महाराष्‍ट्र चळवळ\nएशियाटिक लायब्ररीमध्ये मुंबई संशोधन केंद्र\nसंदर्भ: एशियाटीक सोसायटी, वाचनालय\nदीडशे वर्षांचे कल्याण सार्वजनिक वाचनालय\nसंदर्भ: वाचनालय, शतकोत्तर ग्रंथालये\nलेखक: लक्ष्मण पांडुरंग कदम\nसाहित्य सम्राट न.चिं. केळकर ग्रंथालय - सोमवार ग्रंथप्रेमाचा\nसंदर्भ: मुलुंड, वाचनालय, महाराष्ट्र सेवा संघ, वाचन\nसंदर्भ: वाचन, वाचनालय, उपळवे\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/2099", "date_download": "2019-07-21T16:07:45Z", "digest": "sha1:CSMYKJBWEA5DH2KZTHXQDUNLDCIFUK32", "length": 3684, "nlines": 43, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "Beed | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nबीडच्या प्रकाशयात्री चंद्रभागा गुरव\nअमोल भास्कर मुळे 18/09/2018\nबीडच्या चंद्रभागा गुरव यांनी नेत्रदानाबाबत मोठी जनजागृती करून गेल्या सहा वर्षांत तीनशेचाळीस डोळ्यांचे संकलन केले आहे.\nजन्मजात वा अपघाताने आलेल्या अंधत्वामुळे आयुष्यभर डोळ्यांसमोर अंधार घेऊन जगणाऱ्यांच्या आयुष्याच्या वाटा ‘तिमिरातून तेजाकडे’ नेण्याचा एक मार्ग असतो तो नेत्रदानाचा. त्याबाबत जनजागृती, मोहिमा होऊनही सुशिक्षितांमध्ये नेत्रदानाचे प्रमाण अत्यल्प आहे. बीड जिल्हा रुग्णालयातील नेत्रदान समुपदेशक चंद्रभागा गुरव यांनी सहा वर्षांत तीनशेचाळीस डोळ्यांचे संकलन केले आहे. त्यांचे ते काम लक्षणीय आहे. बीड जिल्हा विकासकामांच्या बाबतीत मागास आहे, मात्र नेत्रदान चळवळीत तो राज्यात अग्रेसर आहे.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/blog-somnath-chatterjee-27466", "date_download": "2019-07-21T14:52:28Z", "digest": "sha1:DBK62SXRYVKOQTMHTMP7GUUOMODLRZDZ", "length": 18458, "nlines": 152, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Blog On Somnath Chatterjee | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोमना�� चॅटर्जी.. ‘लाल मातीर’ देशातला ‘लोकशाहीवादी’ दादा..\nसोमनाथ चॅटर्जी.. ‘लाल मातीर’ देशातला ‘लोकशाहीवादी’ दादा..\nमंगळवार, 14 ऑगस्ट 2018\nसोमनाथ चॅटर्जी.. अर्थात ‘सोमनाथदा’ ... यांच्या निधनाने भारतीय संसदीय क्षेत्रातला एक बुजुर्ग नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.\nसोमनाथ चॅटर्जी.. अर्थात ‘सोमनाथदा’ ... यांच्या निधनाने भारतीय संसदीय क्षेत्रातला एक बुजुर्ग नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. डाव्या चळवळीचं बाळकडू घेतलेलं असतानाही कट्टर ‘लोकशाहीवादी’ असं हे व्यक्तिमंत्व. बोलपुर या लोकसभा मतदारसंघाचं दहा वेळा प्रतिनिधित्व करणारे सोमदानदा यांचं तिथल्या जनतेतं एक अतुट नातं होतं. शांतिनिकेतनचं जुळं शहर म्हणजे बोलपूर. पण दादाचं वास्तव्य शांतिनिकेतनच्या बाजूलाच असलेल्या बुध्दीवंत व प्रज्ञावंत शास्रज्ञांच्या सोसायटीत होतं.\n2011 च्या बंगाल विधानसभेचं वार्तांकन करण्यासाठी गेलो असताना सोमनाथदाला भेटण्याचा योग आला. मनमोहन सरकारनं अमेरिकन सरकार सोबत अणुकरार केला त्यावेळी सोमनाथदा लोकसभेचे अध्यक्ष होते. डाव्या पक्षांनी मनमोहन सरकारचा पाठिंबा काढला होता. सोमनाथदा यांनी पण लोकसभा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावं असा पाॅलिटब्युरोचा निर्णय होता. पण लोकसभा अध्यक्षपद हे कोणत्या एका पक्षाचं नाही. ते राजकिय निरपेक्ष पद असल्याचे सांगत त्यांनी राजीनामा दिला नव्हता.\nत्यानंतर झालेल्या पक्षांतर्गत मतभेदातून सोमनाथदा यांची पक्षातून हकालपट्टी झाली होती. 2009 च्या निवडणूकांनंतर ते त्यांच्या शांतिनिकेतनच्या घरात अगदी एकटेपणानं राहत होते. त्यातच 2011ला बंगाल मधे डाव्या पक्षाच्या 35 वर्षाच्या सलग व एकहाती सत्तेला ममता बॅनर्जी च्या तृणमुल काॅग्रेसंन मोठं कडवं आव्हान उभं केलं होतं. अशा काळात आयुष्यभर डाव्या विचारांची सोबत करणारे सोमनाथदा स्वस्थ कसे बसू शकतात यासाठी त्यांना भेटायचं ठरवलं.\nएक प्रचंड अभ्यासू व्यक्तिमत्व व देशाच्या राजकारणातील प्रत्येक क्षणाचे साक्षीदार म्हणून त्यांच्या भेटीची आतुरता होतीच. पण करारी स्वभाव, त्यात पत्रकारितेतला जेमतेम पाच सहा वर्षाचा अनुभव व ‘सकाळ’ या मराठीतल्या प्रादेशिक दैनिकाचा मी प्रतिनिधी... सोमनथदा भेटतील काय बोलतील काय की त्यांच्या करारी स्वभावानं पिटाळून लावतील काय अशा शंकांचं काहूर मनात होतचं... पण सोम���ाथदाला भेटायचचं असा पक्का विचारही होतां.\nसायंकाळी साडेसहाच्या दरम्यान त्यांच्या सोसायटीच्या वाॅचमनकडे व्हिजिटींग कार्ड पाठवले व त्यावर लिहीले ‘ दादा सिर्फ दो मिनीट मिलना हैं ‘ ....\nवाॅचमन परत आला . ‘तुम्हारा कार्ड देखकर ये महाराष्ट्र का आदमी दो मिनीट मिलकर क्या करना चाहता है वो देखना है... बुला लो‘ असे सोमनाथदांचे फर्मान असल्याचे त्याने सांगितले\nमी आनंदाने आंत गेलो. दादांचा एक सचिव व दादा अशी दोनचं माणसं घरात. पण भलं मोठं घर व त्या घरात सगळी जागा, दरवाजे, भिंती केवळ सोमनाथदांचे फोटो, पारितोषिकं, सन्मान चिंन्हांनी मढलेल्या होत्या... दादांच्या राजकिय प्रगल्भता व अभ्यासू व्यक्तिमत्वाची साक्ष देत होत्या त्या भिंती...\nदहा मिनीटं वाट पाहिल्यानंतर दादांनी आतं बोलावलं.... भारतीय राजकारणातल्या एका बुजूर्ग नेत्याला भेटत होतो याचा मनोमन आनंद होता. पण बाहेरून दिसणारं भारदस्त राजकिय व्यक्तिमत्व जवळगेल्यानंतर मात्र सहजता व सुलभतेनं किती परिपक्व आहे याचा अनुभवआला.\n‘ दादा मै महाराष्ट्रसे हूं.. आपका इन्टरव्हू करना चाहता हूॅं...’\nकिसको इन्ट्रेस्ट है महाराष्ट्र मे बेंगाल के इलेक्शनमे \nमी महाराष्ट्र व बेंगालचं स्वातंत्र्य चळवळीपासून असलेलं भावनिक नातं सांगायचा प्रयत्न केला.\n‘ मै इन्टरव्हू तो नही दे सकता. मुझे पार्टीसे निकाल दिया है. मै किसी भी पार्टी का नही हूं. मै तो एक सामान्य आदमी हूं. ‘ भरल्या आवाजात त्यांनी थोड्या चढ्या आवाजातचं सुनावलं.\n‘ लेकिन दादा आप बचपन से ही बंगाल की एवं देश की राजनिती नजदिकसे देखी है. और आपकी कम्युनिस्ट पार्टी एकविचारधारा से जुटी पार्टी है.\nजिस बंगाल मे इस ग्लोबलायझेशन मे भी इस पार्टी की सरकार जनता चुनती है . लेकिन इस बार कम्युनिस्ट की सरकार पहिली बार टेन्शन मे दिख रही है. क्या कारण है वह देश की सामान्य जनता और विश्लेषक जानना चाहते है ... ‘ मी सरळ थेटचं न थांबता बोललो.\n.. ‘ कहां कहा घुमे हो बंगाल मे त्यांचा सरळ प्रश्न... मी ज्या ज्या भागात फिरलो होतो त्या त्या शहरांची व गावांची नावे घेत गेलो... सोमनाथ यांनी कुणाकुणाला भेटलास असे विचारले... मी तृणमलच्या व कम्युनिस्टांच्या जिल्हास्तरिय नेत्यांची नावं सांगितली...\nदादांच्या चेहर्यावर हसरे भाव होतें. एकेक नावं ऐकताना ते मधेच म्हणाले ‘ अकेले घुम रहे हो... गाडी है क्या आपके पास \n���ी नाही म्हणालो. बस नं फिरतोयं हे सांगितल्यानंतर दादांना कौतुक वाटले.\n‘ बेटा मै बोल सकता हूं लेकिन इन्टरव्हू नही दे सकता. बहुत सारे चॅनेल के लोग आकर गये हैं. मैने मना कर दिया है’ त्यांनी निर्णय सांगावा त्या धाटणीत उत्तर दिलं.\nपण मी थोडासा आणखीन प्रयत्न म्हणून ‘ दादा आपको ऐसा नही लगता की आप जिस पार्टीके साथ जिंदगीभर जुडे है उस पार्टी के लिए कुछ तो बोलना चाहिए \nयानंतर सोमनाथ दा एकदम स्तब्ध झालें.\nअगदी भावुक स्वरात ते म्हणाले ‘, हां... लगता तो है. मै मेरे चुनाव क्षेत्र के लोगों को अपिल करूंगा.. व्होट फाॅर सीपीएम...\nमी न थांबता ‘ कैसे करोगे... रॅली करोंगे या क्या ...\n‘ नही मै तो पार्टी के मंच पर नही जा सकता. पार्टी ने मुझे निकाल दिया है. मै एक अपिल लेटर निका लूंगा... और यह सिर्फ बोलपूर के लिएही मर्यादित होगा..’\nया सर्व संभाषणातून सोमनाथदा राजकिय शिष्टाचार व लोकशाहीवाद याबाबत किती परिपक्व होते ते जाणवले. पक्षानं काही मतभेदांसाठी त्यांची हकालपट्टी केलेली असली तरीआयुष्यभर त्यांनी पक्षनिष्ठा ढळू दिली नाही. त्यानंतर मी सकाळ मधे एक मुलाखतवजा बातमी लिहीली होती ..‘ एकांतात तळमळतोय डाव्यांचा भिष्माचार्य...\nदुसर्याच दिवशी सोमनाथ दा यांनी जनतेला अपिल करणारं पत्रक काढलं ... अन राष्ट्रीय ब्रेकिंग न्यूज झाली. त्यानंतर डाव्या पक्षाचे सर्व नेते त्यांना भेटयला धावले. मतभेद विसरले.सोमनाथदा प्रचारात सक्रिय झाले. पहिलीच सभा त्यांनी तत्कालिन मुख्यमंत्री बुध्ददेवभट्टाचार्य यांच्या जाधोवपुर मतदार संघात घेतली.\n‘लाल मतिर देश’ म्हणून ज्या बोलपुरची ओळख आहे. त्या बोलपुर मधल्या शांतिनिकेतन परिसरात ‘लाल सलाम व लाल निषाण’ यासाठी आयुष्यभर लढणार्या पण आयुष्याच्या उत्तरार्धात अबोल झालेल्या या महान लोकशाहीवादी डाव्या नेत्याला बोलतं केल्याचं समाधान पत्रकारितेतली एक ‘शिदोरी’ म्हणून कायम सोबत राहिलचं...\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nसंसद लोकसभा सरकार government निवडणूक ममता बॅनर्जी mamata banerjee राजकारण politics मुख्यमंत्री\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/medha-and-maratha-kranti-morcha-26500", "date_download": "2019-07-21T14:57:40Z", "digest": "sha1:RELDAGXIL2RJYG3HBX2HXN4KVOJAYBU2", "length": 7933, "nlines": 127, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "medha and maratha kranti morcha | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआरक्षणाच्या मागणीसाठी मेढयात युवक चढले इमारतीवर, आत्महत्येचा इशारा\nआरक्षणाच्या मागणीसाठी मेढयात युवक चढले इमारतीवर, आत्महत्येचा इशारा\nगुरुवार, 26 जुलै 2018\nसातारा : जिल्हाधिकारी किंवा मुख्यमंत्री चर्चेला आल्याशिवाय इमारतीवरून खाली उरणार नाही, अशी भूमिका घेऊन मेढ्यातील मराठा क्रांती मोर्चा आंदोलनात सहभागी पाच युवक तेथील तीन मजली इमारतीवर चढले आहेत. आमच्या आंदोलनाकडे दूर्लक्ष केल्यास आम्ही या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करू असा इशारा त्यांनी दिला आहे. याप्रकारामुळे मेढ्यातील आंदोलनाला वेगळे वळण लागले आहे.\nसातारा : जिल्हाधिकारी किंवा मुख्यमंत्री चर्चेला आल्याशिवाय इमारतीवरून खाली उरणार नाही, अशी भूमिका घेऊन मेढ्यातील मराठा क्रांती मोर्चा आंदोलनात सहभागी पाच युवक तेथील तीन मजली इमारतीवर चढले आहेत. आमच्या आंदोलनाकडे दूर्लक्ष केल्यास आम्ही या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करू असा इशारा त्यांनी दिला आहे. याप्रकारामुळे मेढ्यातील आंदोलनाला वेगळे वळण लागले आहे.\nमराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सध्या राज्यभर विविध प्रकारे आंदोलने सुरू आहेत. सातारा जिल्ह्यात आज दुसऱ्या दिवशी जावली तालुक्‍यात आंदोलनाचा भडका उडाला आहे. मेढ्यात सर्व बाजारपेठ बंद ठेऊन आंदोलकांनी मोर्चा काढला. दरम्यान, या आंदोलनातील पाच युवक मेढा बाजारपेठेतील तीन मजली इमारतीवर चढून बसले असून आमचे म्हणणे ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी किंवा मुख्यमंत्री आल्याशिवाय आम्ही खाली उतरणार नाही, अशी भुमिका या पाच युवकांनी घेतली आहे. तसेच कोणीही आले नाही तर आम्ही वरून उडी टाकून आत्महत्या करू, असा इशाराही या पाच युवकांनी दिला आहे. घटनास्थळी तहसीलदार रोहिणी आखाडे उपस्थित असून यापैकी चार युवकांची नावे अरूण जवळ, गणेश जवळ, सचिन करंजेकर, प्रविण पवार, अशी असून आणखी एका युवकाचा समावेश आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nआंदोलन agitation मराठा समाज घटना\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्��तिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://egnews.in/marathi-news/tag/survey/", "date_download": "2019-07-21T15:33:38Z", "digest": "sha1:TVLODGQF2PETGWVRXTVMNC57KCCKZP4I", "length": 4002, "nlines": 41, "source_domain": "egnews.in", "title": "survey Archives - EG News मराठी", "raw_content": "\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी 'नौटंकी'च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर 'जनावरांचा मोर्चा'\nमोदि सरकारच्या काळात अजून एक उच्चांक, गेल्या ४५ वर्षातील सर्वात भीषण बेरोजगारी असल्याचे वास्तव आले समोर..\nनवी दिल्ली: National Sample Survey Office या सरकारी संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार देशातल्या बेरोजगारीने एक नवीन उच्चांक गाठला आहे, गेल्या ४५ वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी नोटबंदीनंतर देशात निर्माण झाली आहे. २०१७-१८ साली देशातील बेरोजगारीचा दर ६.१ इतका होता या आधी इतकी वाईट परीस्थिती १९७२ साली निर्माण झाली होती, नोटबंदीच्या काळात छोटे उद्योगधंदे बंद पडले, आर्थिक विकासाचा वेग मंदावला तसेच कृषी क्षेत्रालाही मोठा फटका बसला, म्हणून हि स्थिती उद्भवली असल्याचे तज्ञांचे मत आहे. नुकताच सरकारच्या मनमानी…\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी ‘नौटंकी’च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘जनावरांचा मोर्चा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://rohanprakashan.com/index.php/informative/item/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%80-eka-celibrity-dentistachi-battishi.html?category_id=34", "date_download": "2019-07-21T15:58:42Z", "digest": "sha1:NOCDDY2ZH5NFMYRYVYO5TRGOVS32W2RM", "length": 4827, "nlines": 97, "source_domain": "rohanprakashan.com", "title": "एका सेलिब्रिटी डेन्टिस्टची बत्तिशी !", "raw_content": "\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\nएका सेलिब्रिटी डेन्टिस्टची बत्तिशी | Eka Celibrity Dentistachi Battishi करियरमधील अनुभव, खुसखुशीत किस्से, निरोगी व सुंदर दाता��साठी टिप्स\nचंदेरी दुनियेतील सिनेस्टार्सपासून सर्वसामान्यांपर्यंत, दिग्गज उद्योजकांपासून प्रसिद्ध कलावंतांपर्यंत आणि स्टार क्रिकेटर्सपासून रॅम्पवरील मॉडेल्सपर्यंत...\nअनेक चेहर्‍याना सुंदर हास्य व मोहक दंतपंक्ती देणारे सेलिब्रिटी डेन्टिस्ट डॉ. संदेश मयेकर सांगताहेत निरोगी आणि सुंदर दातांचं रहस्य...\nनिरोगी व सुंदर दातांसाठी मार्गदर्शक टिप्स, करियरमधील अनुभव व खुसखुशीत किस्से सांगत अ‍ॅस्थेटिक डेन्टिस्ट्रीची भन्नाट दुनिया उलगडणारं पुस्तक...\nएका सेलिब्रिटी डेन्टिस्टची बत्तिशी \nडाएट डॉक्टर | Diet Doctor\nछोटे प्रभावी आरोग्य सल्ले | Chote Prabhavi Arogya Salle\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\nएका सेलिब्रिटी डेन्टिस्टची बत्तिशी \n|| घराला समृद्ध करणारी पुस्तकं ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/ipl-news-marathi/%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B7%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1-109042300062_1.htm", "date_download": "2019-07-21T14:49:33Z", "digest": "sha1:KDWYBVZOXVPZKYVSHMP6F75PHPXYAUM7", "length": 9584, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "डेक्कनचा सर्वाधिक षटकारांचा रेकॉर्ड | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 21 जुलै 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nडेक्कनचा सर्वाधिक षटकारांचा रेकॉर्ड\nइंडियन प्रीमियर लीगच्‍या पहिल्‍या टूर्नामेंटमध्‍ये सातत्याने अपयशी ठरलेल्‍या डेक्कन चार्जर्स टीमने बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स विरोधात आपल्‍या दुस-या सामन्‍यात 12 षटकार ठोकून या ट्वेंटी-20 लीगमध्‍ये सर्वाधिक षटकार ठोकण्‍याचा रेकॉर्ड केला आहे.\nचार्जर्स टीम आतापर्यंत 108 षटकार ठोकले असून पंजाबने 106 षटकार ठोकले आहेत. या सामन्‍यात चार्जर्सचा कर्णधार एडम गिलख्रिस्ट आणि रॉयल चॅलेंजर्सचा माजी कर्णधार राहुल द्रविडने आयपीएलमध्‍ये 500 धावांचा आकडा पार करणारा फलंदाज ठरला आहे.\nदिलीप वेंगसरकरांना आयपीएलकडून ऑफर\nजयसूर्या आयपीएलचा 'सिक्सर किंग'\nवॉर्नला ऑफरची घाई नको- बीसीसीआय\nआयपीएल कसोटी व वनडेसाठी धोक्याची घंटा\nयावर अधिक वाचा :\nडेक्कनचा सर्वाधिक षटकारांचा रेकॉर्ड\nहे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...\nआयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...\nमुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...\nयुवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...\nवर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...\nइंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...\nगुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना \nजागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...\nब्रायन लाराला काय झाले \nजागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...\nआता पत्नी आणि प्रेयसींच्या दौऱ्याच्या खर्चाची माहिती मागवली\nविश्वचषकातील पराभवानंतर बीसीसीआयचं कामकाज पाहणाऱ्या, सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त ...\nसलग तीन टर्म दिल्लीच्या मुख्यमंत्री होणाऱ्या त्या एकमेव ...\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित (81) यांचं आज निधन झालं. शीला दीक्षित 1998-2013 ...\nसहा राज्यात नव्या राज्यपालांची नियुक्ती\nउत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालसह एकूण सहा राज्याच्या नव्या राज्यपालांची ...\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन\nनवी दिल्ली: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांचं निधन झालं ...\nसोनभद्र: प्रियंका गांधी यांना विश्रामगृहातच भेटून पीडितांनी ...\nकाँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांची अखेर उत्तर प्रदेशातील सोनभद्र हिंसाचारातील ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%85%E0%A4%AA-%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%95/", "date_download": "2019-07-21T15:27:33Z", "digest": "sha1:ZIMNHBIC6ETVIMBQBY2WKNCGDWPVFIJZ", "length": 3753, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "महाराष्ट्र स्टार्टअप वीक Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अ���तिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\nतयारी विधानसभेची : प्रकाश जावडेकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट \nTag - महाराष्ट्र स्टार्टअप वीक\n‘महाराष्ट्र स्टार्टअप वीक’चे कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते उद्घाटन\nमुंबई : युवकांच्या नाविन्यपूर्ण कल्पनातून कृषी, आरोग्य, शिक्षण आणि कौशल्य विकास आदी विविध क्षेत्रांमध्ये ‘स्टार्टअप’ साकारण्यासाठी राज्य शासन प्रोत्साहक आणि...\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1_%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B9", "date_download": "2019-07-21T14:55:44Z", "digest": "sha1:E3EIDYZGLPYCRO3OSZELV4AHXH5M5DJX", "length": 5586, "nlines": 211, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑलंड द्वीपसमूह - विकिपीडिया", "raw_content": "\nऑलंड द्वीपसमूहचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) मरीहाम\n- एकूण १३,५१७ किमी२\n- पाणी (%) ८९\nऑलंड हा उत्तर युरोपामधील बाल्टिक समुद्रात वसलेला द्वीपसमूह फिनलंड देशाचा एक स्वायत्त व सर्वांत लहान प्रांत आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १३:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/note/", "date_download": "2019-07-21T15:08:16Z", "digest": "sha1:3MWUPIITRXSQHL2U5SVESH63JZHTKO6M", "length": 5824, "nlines": 64, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Note Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nजेव्हा “कॅश” वापरण्यासाठी सूट दिली जायची कागदी नोटांचा हा इतिहास अतिशय रंजक आहे\nएका सिरीजसाठी एकच शाई वापरली जाते.\n8000980009 ह्या एकाच क्रमांकावर विविध कारणांसाठ��� मिस्ड कॉल का मागितला जातोय\nमुंबई सारख्या आधुनिक शहरात दडलंय एक जुनं गाव\nया तरुणीने लावलेल्या अफलातून शोधामुळे हजारो स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कष्ट वाचणार आहेत\nआपल्या आवडीचे हे १२ प्रसिद्ध लोक मृत्यूनंतर देखील पैसा कमावत आहेत\n१५ ऑगस्ट पासून एक तरुण मोदींजींकडून ह्या प्रश्नांच्या उत्तराची वाट पहातोय…पण…\nहजारो भारतीयांच्या मृत्यूला कारणीभूत विन्स्टन चर्चिल आणि हिटलर एकसारखेच- शशी थरूर\nमासिक पाळी : काय करावे काय करू नये : मानसिक आरोग्य राखण्यासाठी हे वाचा \n‘हार्ट अटॅक आलाय’ हे कसं कळावं आला तर ताबडतोब काय करावं आला तर ताबडतोब काय करावं\nकोळसे पाटील सारख्या माणसाला फर्ग्युसनमध्ये बोलावलंच कसं : कॅप्टन स्मिता गायकवाडांचा सवाल\nतुम्ही विकत घेताय त्या वस्तूंवरची ही चिन्हे काय दर्शवतात\nबाबा राम रहीम सारखे इतर ९ वादग्रस्त धर्मगुरू\nइंटर्नशिप करताना या चुका केल्या तर हातातली संधी वाया जाऊ शकते \nभारताची “सौर उर्जा” तळपत आहे २०२२ चे लक्ष्य २०१८ तच साध्य\nडिकोडिंग कार्ती चिदम्बरम प्रकरण : भ्रष्टाचाराचा जबरदस्त खेळ\n“मोदींना फोटो काढायची हौस फार” : ह्या मागचं सत्य जाणून घ्यायचंय” : ह्या मागचं सत्य जाणून घ्यायचंय\nनास्तिक परिषदेतील भाषण : धर्मवाद्यांना ओव्हरटेक: थिअरीत की थेरपीत\nAir India Express ११ वर्षाच्या व्यवसायात पहिल्यांदा नफ्यात\nया ८ जोडप्यांच्या वयातलं अंतर दाखवून देतंय, प्रेमात वय म्हणजे फक्त एक आकडा असतो\nमृत व्यक्तीच्या फेसबुक, ट्विटर आणि गुगल अकाऊंटचं नेमकं काय होतं, वाचा\nHrithik Roshan – आजच्या birthday boy चे ७ सर्वोत्तम फोटोज\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/06/blog-post_5.html", "date_download": "2019-07-21T16:16:53Z", "digest": "sha1:PPCG26E2POW2GKGFYFTWVKZDJ4PQXFWV", "length": 10171, "nlines": 52, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "गुटख्यांच्या पुड्यांचा सर्वाधिक प्लास्टिक कचरा", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र न्युज गुटख्यांच्या पुड्यांचा सर्वाधिक प्लास्टिक कचरा\nगुटख्यांच्या पुड्यांचा सर्वाधिक प्लास्टिक कचरा\nपुणे रिपोर्टर... : शहरामध्ये पुनर्निर्मिती न होणा-या प्लास्टिक कच-यामध्ये सर्वाधिक कचरा गुटख्याच्या पुड्यांचा असल्याची धक्कादायक माहिती महापालिका आणि स्वच्छता संस्थेच्या वतीने शहरामध्ये करण्यात आलेल्या सर्��ेक्षणामध्ये आढळून आले आहे. याशिवाय कुरकुरे-वेफर्सची पाकीट, बिस्किट पुडे, दुधाच्या पिशव्या, शाम्पूच्या पुड्यांच्या कचयाचे प्रमाणात देखील मोठे असल्याचे समोर आले आहे.\nशासनाने राज्यात मार्चपासून प्लास्टिक बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर शहरामध्ये गोळा होणारा प्लास्टिक कचरा, त्याचे वर्गीकरण करून सर्वाधिक पुनर्निर्मिती न होणारा प्लास्टिक कचरा कशापासून निर्माण होतो. हे पाहण्यासाठी महापालिका आणि स्वच्छ संस्थेच्या वतीने पुण्यात सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाची माहिती देण्यासाठी महापौर मुक्ता टिळक यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर, घनकचरा विभागाचे प्रमुख राजेंद्र जगताप, स्वच्छ संस्थेच्या लक्ष्मी नारायण उपस्थित होत्या. यावेळी नारायण यांनी सांगितले की, पुणे शहरामध्ये दररोज सुमारे १२० ते १३० टन प्लास्टिक कचरा तयार होतो. यापैकी केवळ ४५ ते ५० टक्केच प्लास्टिक कचरा वेचकांमार्फत पुनर्निर्मितीसाठी पाठवला जातो. त्यामुळे तब्बल ५० टक्क्यांहून अधिक प्लास्टिकचा कचरा दररोज कोणत्याही प्रक्रियेसाठी पडून असतो. याबाबत ‘प्लास्टिक ब्रांड आॅडिट’ करून पुनर्निर्मिती न होणा-या प्लास्टिक कच-यांचे वर्गीकरण करण्यात आले.\nमहापालिका व स्वच्छ संस्थेच्या वतीने १६ ते २० मे दरम्यान बावधन, कोथरुड आणि गरवारे पूल नदी किनारा या भागात ही सर्वेक्षण मोहिम राबवली. यामध्ये ८७ टक्के प्लास्टिक कचरा हा भारतीय तर १३ टक्के कचरा आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डसचा असल्याचे निदर्शनास आले. यात प्रामुख्याने गुटख्याच्या पुड्या, दुधाच्या पिशव्या, कडक प्लास्टिक, शाम्पू बाटल्या, वेफर्स, कुरकु-यांच्या पिशव्या, कॅरीबॅग आदी विविध स्वरुपाचे प्लास्टिक आढळून आले. यातील दूध पिशवी, कडक प्लास्टिक, शांपू बाटल्या आदी गोष्टी पुनर्निर्मिती (रिसायकल) करण्यासाठी पाठवले जाते. परंतु गुटखा, पानमसल्याच्या पुट्या, शाम्पूचे पाऊच, बिस्किटाचे पुडे, कुरकुरे, वेफर्सच्या पिशव्यांचे रिसायकल होत नसल्याचे समोर आले आहे.\nचितळे, अमूल दूध पिशव्यांचे प्रमाण जास्त\nशहरामध्ये रिसायकल होणा-या पण प्लास्टिक कच-यामध्ये दूध पिशव्याचे प्रमामात जास्त असून, यात चितळे आणि आमूल दूध पिशव्यांचे प्रमाण मोठे असल्याचे समोर आले. परंतु या दूध पिशव्या पुन्हा रिसायकल कर���्यासाठी पाठविला जातो.\nपुण्यात रिसायकल न होणारा सर्वाधिक प्लास्टिक कचरा\nशहरामध्ये विविध प्रकारचा गुटखा व पान मसाल्यांच्या पुड्यांचा कचरा सरासरीच्या १५ टक्के पेक्षा अधिक असल्याचे सर्वेक्षणात समोर आले. त्याखालोखाल विविध बिस्टिकीट, वेफर्स, कुरकुरेचे पाकिटांचा कचरा देखील मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदी घातलाना या गोष्टींचा विचार करण्याची गरज असल्याचे मत लक्ष्मी नारायण यांनी येथे सांगितले.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (3) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (54) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (1) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (1) पालघर (1) पुणे (2) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (2) मुंबई उपनगर (1) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (8) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (5) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n५६ कोटी रूपयांचा पीकविमा अदा करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश उस्मानाबाद, लोहारा तालुक्यातील ७५ हजार शेतकर्‍यांना दिलासा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश:\nजुन्या पेन्शन योजनेच्या न्याय्य मागणीसाठी तुळजापुरात 'लक्षवेधी आंदोलन:\nकृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या कामासाठी लावण्यात आलेल्या जाचक आटीमुळे प्रकल्प रखडला:आमदार राणाजगजितसिंह पाटील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/96584.html", "date_download": "2019-07-21T15:18:48Z", "digest": "sha1:FOV3CYP3JC7CF76PEIAXRAA7ZE3XGBRY", "length": 34550, "nlines": 223, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "एकुलत्या एक मुलीकडून कोणतीच अपेक्षा नसणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असणार्‍या सौ. अंजली काणे ! - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Post Type > साधना > एकुलत्या एक मुलीकडून कोणतीच अपेक्षा नसणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असणार्‍या सौ. अंजली काणे \nएकुलत्या एक मुलीकडून कोणतीच अपेक्षा नसणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असणार्‍या सौ. अंजली काणे \n१९.११.२०१७ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ सेवा करणार्‍या सौ. अंजली काणे यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांच्य��� मुलीला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.\nमुलाने किंवा मुलीने मला पूर्णवेळ साधना करायची आहे, असे सांगितले, तर बहुसंख्य आई-वडील तिला विरोध करतात आणि मायेत अडकवतात. साधिका म्हणून आणि आई म्हणून आपण आदर्श कसे असले पाहिजे, याचे उदाहरण सौ. अंजली काणे यांनी सर्व पालकांसमोर ठेवले आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे त्यांची प्रगती उत्तरोत्तर अशीच जलद गतीने होवो, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना त्यांची प्रगती उत्तरोत्तर अशीच जलद गतीने होवो, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना – (परात्पर गुरु) डॉ. आठवले\n१ अ. स्वच्छतेची आवड आणि सतत कार्यरत असणे\nआई सतत कार्यरत असते. तिला कशाचा कंटाळा येत नाही. आई आणि मी सेवेसाठी रामनाथी आश्रमात असतो. माझे बाबा प्रसारसेवेसाठी उत्तर भारतात असतात. ४ – ५ मासांनी (महिन्यांनी) आम्ही पुणे येथील घरी एकत्र जमतो. घरी कुणीच नसल्याने आणि घराच्या खाली खेळण्यासाठी मोठे मैदान असल्याने तेथून घरात धूळ येते. त्यामुळे आश्रमातून घरी गेल्या गेल्या बरीच स्वच्छता करावी लागते. आम्ही सकाळी सात वाजता घरी पोहोचतो. सर्व आवरायला संध्याकाळ होते. बाबा आणि मी आईला सांगतो, आपण टप्प्याटप्प्याने स्वच्छता करू. साहाय्यासाठी बाईला बोलवू; पण आईचा उत्साह दांडगा असतो. त्यामुळे पहिल्या दिवशीच घर पूर्ण स्वच्छ होते. घरातील स्पंदने पालटतात. तिच्या स्वच्छतेच्या आवडीमुळे पूर्वी आमच्या केंद्रातील साधकांनाही घरी आल्यावर चांगले वाटायचे.\n१ आ. वेळ वाया न घालवणे\nतिला रात्री झोप लागत नाही. त्यामुळे तिने दिवसा थोडा वेळ तरी विश्रांती घ्यावी, असे मला वाटते; पण तिला सेवेचा ध्यास असतो. दिवसा झोपून तो वेळ वाया घालवणे तिला आवडत नाही.\nआईला उधळेपणा आवडत नाही. ती प्रत्येक वस्तू योग्य दरात विकत घेते. ती पूर्वी अधिकोषात नोकरी करायची. जेथे चालत जाणे शक्य आहे, तेथे ती गाडी कधीच वापरत नाही.\n१ ई. कामाप्रती निष्ठा\nतिने स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. तेव्हा तिच्या १२५ सुट्या शिल्लक होत्या. अत्यावश्यक असल्याविना तिने कधी रजा घेतली नाही.\n१ उ. वडिलांच्या अनुपस्थितीत घराचे पूर्ण दायित्व समर्थपणे सांभाळणे\nमी इयत्ता सहावीत असतांना आम्ही सनातन संस्थेच्या संपर्कात आलो. मी आठवीत असल्यापासून माझे बाबा आधी महाराष्ट्रात आणि नंतर उत्तर भारतात पूर्णवेळ प्रसारासाठी जायचे. त्या वेळी घराचे पूर्ण दायित्व आईने समर्थपणे सांभाळले. माझ्या दहावी-बारावीच्या परीक्षांच्या वेळी ती मला शाळेत, महाविद्यालयात सोडत असे. महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेच्या वेळी ती नेहमी माझ्यासह यायची. घरातील सामान आणणे, देयके भरणे, अधिकोषातील कामे हे सर्व ती करत असे.\n१ ऊ. आईने केलेल्या सेवा\nचिंचवड केंद्र प्रसाराच्या दृष्टीने बरेच विस्तारलेले आहे. घरी रहात असतांना या केंद्राचा ग्रंथसाठा, साप्ताहिक, निधीसंकलनाचा हिशोब, धर्मजागृती सभेच्या वेळी संतसेवा, प्रवचने, सत्संग घेणे, वैयक्तिक संपर्क करणे, अशा सर्व प्रकारच्या सेवा तिने केल्या आहेत. आईने केंद्रात अनेक वर्षे विज्ञापने आणण्याची सेवा केली आहे. पिंपरी आणि चिंचवड ही औद्योगिक शहरे आहेत. तेथे बरीच आस्थापने आहेत. आई आणि एक काकू दुचाकीवरून लांबच्या ठिकाणी जाऊन संपर्क करून विज्ञापने आणत असत. या संपर्कात त्यांची प्रतिमास ५ – ६ सहस्र रुपयांची ग्रंथविक्री होत असे. अनेक विज्ञापनदात्यांशी त्यांची जवळीक होती. समवेतच्या काकू कधी उपलब्ध नसल्यास ती एकटीच विज्ञापन किंवा अन्य संपर्क सेवेला जायची. अनेकदा ती ग्रंथप्रदर्शनासाठी ग्रंथ साठ्याची मोठी पिशवी, स्टँड किंवा फळा दुचाकीवरून एकटीच घेऊन जात असे.\n१ ए. सेवेची तळमळ\nआश्रमातून घरी गेल्यावर बाबांना आणि मला अन्य ग्रंथ वाचूया, नवीन ठिकाणी फिरायला जाऊया, स्थानिक साधकांना भेटूया इत्यादी वाटत असते. आईला मात्र सेवेव्यतिरिक्त अन्य कुठलीच इच्छा नसते. आता आश्रमातून घरी गेल्यावर घरचे काम झाल्यावर ती लगेच भ्रमणसंगणक घेऊन सेवेला बसते. त्यामुळे घरी आम्हा तिघांपैकी तिचीच सेवा अधिक होते.\n१ ऐ. मुलगी आणि पती यांच्याकडून कोणतीही अपेक्षा नसणे\n१. माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर मी आधी देवद आणि नंतर रामनाथी आश्रमात रहायला आले. बाबा प्रसारसेवेत असायचे. त्या वेळी ती ६ वर्षे घरी एकटी रहात असे. ती संपूर्ण दिवस सेवेत व्यस्त असे. मी वर्षातून दोनदा, तर कधी एकदाच घरी जायचे. त्या वेळी तिने मला किंवा बाबांना घरी येण्याचा किंवा आल्यावर अधिक दिवस रहाण्याचा कधीच आग्रह केला नाही. याचे कारण म्हणजे, सेवेचे महत्त्व तिच्या मनावर बिंबलेले आहे.\n२. आईला मी वाणिज्य शाखेतून शिक्षण घ्यावे आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर काही काळ तरी नोकरी करावी, असे वाटायचे; पण मला कला शाखेतून शिक्षण घेण्यास आणि नंतर पूर्णवेळ साधना करण्यास तिने कधीच विरोध केला नाही.\n३. आजही आई घरातील सर्व आवरून सकाळी आठ वाजता सेवेसाठी आश्रमात येते आणि रात्री आठ-साडेआठला परत जाते. मी घरी यावे आणि रहावे, अशी तिची कोणतीच अपेक्षा नसते. मी प्रतिदिन रात्री आठ वाजता घरी गेल्यास माझी सेवा अल्प होईल. तसे व्हायला नको, असा तिचा विचार असतो.\n४. बहुतांशी सर्व आईंना आपल्या मुलीचे लग्न व्हावे आणि ते झाले की, आपण एका मोठ्या दायित्वातून मुक्त झालो, असे वाटत असते; पण आईला असे वाटत नाही. तिने मला साधना करण्यासाठी पूर्ण मोकळीक दिली आहे. मी तिच्यासाठी, घर आणि नातेवाइक यांच्यासाठी काही करावे, अशी तिची कोणतीच अपेक्षा नाही. साधक-पालकांमध्येही इतकी निरपेक्ष वृत्ती क्वचितच आढळते. आता मला आईचे वेगळेपण प्रकर्षाने जाणवते. मी तिच्यामुळेच आनंदाने पूर्णवेळ सेवा करू शकत आहे.\nआम्ही गोवा येथे नुकतीच सदनिका घेतली आहे. तेथून आश्रमात दुचाकीवर येतांना एखादा साधक/साधिका चालत येत असल्यास ती त्यांना दुचाकीवर घेऊन येते. आईची प्रकृती नाजूक आहे. तिच्या दृष्टीने गाडीवर अधिक वजन पेलणे कठीण आहे; पण तिला हे प्रेमभावामुळे जमते.\n१ औ. साधकांनाही आईविषयी आपुलकी असणे\nआईचा स्वभाव अबोल असल्यामुळे ती मोजक्या साधकांशी थोडेफार बोलते. त्यापुढे काय बोलायचे , ते तिला कळत नाही, तरीही ती पुण्याला घरी गेल्यावर प्रतिदिन तीन साधक आई कुठे आहे , ते तिला कळत नाही, तरीही ती पुण्याला घरी गेल्यावर प्रतिदिन तीन साधक आई कुठे आहे , अशी माझ्याकडे तिच्याविषयी विचारपूस करतात. त्यामुळे ती फार कुणाशी बोलत नसली, तरी अनेकांना तिच्याविषयी आपुलकी आणि कौतुक आहे, हे जाणवते.\n१ अं. कठीण प्रसंगातही खंबीर रहाणे\nएकदा आई सेवेसाठी दुचाकीवरून जातांना तिचा अपघात झाला. ती पडली आणि तिच्या पायाला मोठी जखम होऊन बरेच रक्त गेले. तेथून जाणार्‍या लोकांनी तिला गाडी उचलायला साहाय्य केले. एवढे लागले असतांनाही ती तशीच दुचाकीवरून आधुनिक वैद्यांकडे जाऊन घरी आली. पायाला लागल्यामुळे तिला चालता येत नव्हते. मुंबईला माझी मावशी रहाते. तिने पुण्याला येऊन गाडीतून तिला मुंबईला घरी नेले.\n१ क. पायाला दुखापत झालेली असतांना मुलीला घरी न येता सेवेलाच प्राधान्य द्यायला सांगणे\nतिला घरातसुद्धा चालता येत नव्हते. माझ्या आजोबांना आई, बाबा आणि मी तिघे वेगवेगळ्या ठिकाणी रहातो, हे आवडत नसे. मी घरी आल्यास आईला बरे वाटेल; म्हणून मी घरी यावे, अशी त्यांची अपेक्षा होती; पण आई मला सांगायची, तू घरी येऊ नकोस. त्याची आवश्यकता नाही. तू आश्रमात सेवाच कर. येथे येऊन सेवेचा वेळ जाईल. तिचा पाय बरा व्हायला दोन मास लागले.\n१ ख. आईच्या तळमळ या गुणामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी तिची विचारपूस केल्याचे जाणवणे\nएकदा मला प.पू. डॉ. नी विचारले, आई आता बहिणीकडे रहाते का मी हो म्हणून तिचा अपघात झाल्याचे सांगितले. ते हसून म्हणाले, काळजीचे काही कारण नाही. आईमधील तळमळीमुळे ते तिची विचारपूस करत असत असे मला जाणवले.\n१ ग. परात्पर गुरु डॉक्टरांवरील दृढ श्रद्धा\n१. गोव्याहून पुण्याला येण्यासाठी आणि परत जाण्यासाठी गोवा एक्सप्रेस ही रात्रीची गाडी आहे. संध्याकाळी गाडीत बसले की, दुसर्‍या दिवशी पहाटे ३ – ४ वाजता पुणे स्थानकावर पोहोचतो. तेथून एक घंट्याने चिंचवडला जाण्यासाठी लोकल आगगाडी असते. अनेकदा हा प्रवास मी एकटीने केला आहे; पण तिला कधी माझी काळजी वाटली नाही.\n२. आश्रमात आल्यावर आरंभी १ – २ वेळा घरी जातांना माझ्याकडे भ्रमणभाष नव्हता, तरीही तिने मला कधी प्रवास करण्यापासून अडवले नाही किंवा समवेत कुणीतरी असायलाच हवे, असा आग्रह धरला नाही.\n३. मी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना जिल्ह्यात लेखा सेवेचे शिबीर असल्यास ती काही दिवस सेवेच्या ठिकाणी रहाण्यास जात असे. त्या वेळी मला साधकांकडे रहाण्यापेक्षा घरी राहून अभ्यास करणे आवडत असे. त्यामुळे मी घरी एकटी रहायचे. तेव्हा तिने माझी अनावश्यक काळजी करून सेवेला जाणे रहित केले, असे कधी झाले नाही. या प्रसंगांतून तिची परात्पर गुरु डॉक्टरांवर असणारी दृढ श्रद्धा दिसून येते.\n२. कृतज्ञता आणि प्रार्थना\nश्री गुरुराया, तुम्ही मला स्वावलंबी, त्यागी, चांगले संस्कार करणारी, साधना करण्यासाठी भक्कम पाठिंबा देणारी साधक-आई दिलीत, त्यासाठी मी तुमच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहे. तिचे गुण मला आत्मसात करायला शिकवा. तुमच्याप्रती तिच्यात पुष्कळ भाव आहे. तुमचा विषय निघाल्यावर तिचे डोळे पाणावतात. भावनाशीलता, चुकांची भीती वाटणे, इतरांचे दोष बघणे आणि त्याचा स्वतःला त्रास करून घेणे, मनमोकळेपणाचा अभाव या अंतर्गत शत्रूंवर मात करण्यासाठी तिला शक्ती द्या. तुमच्या आश्रयाला असणार��‍या जिवांचा उद्धार निश्‍चित आहे. तुमच्या कृपेमुळेच मनमोकळेपणाचा अभाव या साधनेत घातक असणार्‍या अहंच्या पैलूसाठी तिने प्रयत्न चालू केले आहेत. देवा, आम्ही तुला पूर्ण शरण आलो आहोत. तू जसा आम्हाला क्षणोक्षणी आनंद देत असतोस, तसा आम्हालाही तुला द्यायचा आहे. तूच आमच्याकडून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी, मनपुष्प समर्पित करण्यासाठी जलद प्रयत्न करवून घे, अशी तुझ्या चरणी शरणागत भावाने प्रार्थना आहे.\n– कु. गीतांजली काणे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.११.२०१७)\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मिळालेल्या प्रत्येक गोष्टीची जाणीव ठेवणे, हीच खरी कृतज्ञता \nदेवा, कृतज्ञता अन् समर्पण यांमध्येच जीवन व्यतीत व्हावे \nसाधकाच्या प्रत्येक हालचालीत कृतज्ञता समाविष्ट होणे, हाच कृतज्ञताभाव \n‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’च्या वतीने विदेशात साजर्‍या केलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवांत केलेले मार्गदर्शन \nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/3305", "date_download": "2019-07-21T16:04:36Z", "digest": "sha1:M6BS76HQJBTO55FG4P75VN5ZDP4SU6B4", "length": 20062, "nlines": 83, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "वैशाली करमरकर यांचे आगळे 'संस्कृतिरंग' | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nवैशाली करमरकर यांचे आगळे 'संस्कृतिरंग'\nभिन्न संस्कृतींत वाढलेल्या दोन कुटुंबांनी एकत्र येण्याने किंवा दोन समाजांनी एकत्र येण्याने संघर्षाची ठिणगी पडण्यास निमित्त होऊ शकते. नकळत घडणाऱ्या त्या गोष्टींचा विचार यापूर्वी क्वचितच कोणी केलेला असेल; परंतु आंतरजातीय वा आंतरधर्मीय लग्नांचे वाढते प्रमाण, नोकरीनिमित्त बाहेरील प्रांतांत वा परदेशांत जाणाऱ्या युवकांचे वाढते प्रमाण, यामुळे मात्र अशा भिन्न संस्कृतींचा आणि त्यांच्यात सुसंवाद साधण्याचा विचार करणे अगत्याचे झाले आहे.\nती गरज ओळखून वैशाली करमरकर यांनी ‘संस्कृतिरंग’ नावाने पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकाचा मूळ भर इंटरकल्चरल कम्युनिकेशन, म्हणजेच आंतरसंस्कृती सुसंवाद आहे. लेखिकेने आंतरसंस्कृती संबंधी लिहिताना समाजशास्त्रीय व मानसशास्त्रीय दृष्ट्या सखोल विचार केलेला आहे. वैशाली करमरकर मुळच्या वसईच्या. श्रीकांत व रोहिणी वर्तक यांची ती कन्या. त्यांच्या पतीची नोकरी सीमेन्समध्ये. त्यांची बदली जर्मनीला झाल्यामुळे वैशालीही त्यांच्यासमवेत जर्मनीला गेल्या. त्यांनी तेथे मिळालेल्या फावल्या वेळेत जर्मन भाषा शिकून घेतली. त्यांची जर्मन संस्कृतीबरोबर 1977 पासून परिक्रमा सुरू झालेली आहे. आधी पतीसमवेत जर्मनीमध्ये निवास, मग शिक्षण आणि त्यानंतर जर्मन परराष्ट्र कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ग्योथे इन्स्टिट्यूट या संस्थेमध्ये नोकरी... अशा प्रकारे, त्यांच्या व्यक्तिगत भारतीय संस्कृतीचादेखील जर्मनी संस्कृतीशी जवळून व बराच संबंध आला. त्या दोन संस्कृतींमधील साम्य व फरक हेही त्यांच्या लक्षात आले. त्यांच्या लक्षात उभय संस्कृतींत वाढणाऱ्या नागरिकांच्या मनात परस्परांबाबत असलेले समज व गैरसमजही आले व त्यातून त्यांच्या मनात आंतरसंस्कृती सुसंवादाची कल्पना रूजली. त्या जर्मन लोकांना भारतीय संस्कृती समजावून देण्याचे आणि भारतीयांना जर्मन संस्कृती समजावून देण्याचे काम करत असतात.\nजागतिकीकरणाच्या काळात, वैशाली यांच्याच शब्दांत सांगायचे तर जागतिक भटक्या जमातीचे (ग्लोबल नोमॅड्स) प्रमाण वाढलेले आहे. नोकरी, व्यवसाय, पर्यटन, विवाह इत्यादी निमित्तांनी एका देशातून दुसऱ्या देशात वा प्रांतात जाऊन स्थायिक होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. त्यातूनच उपरे आणि स्थानिक असे वाद निर्माण होऊन संघर्षाची ठिणगी पडू लागली आहे. त्यास मुख्य कारण म्हणजे उपरे लोक स्थानिकांची संस्कृती समजून घेत नाहीत हे आहे. ते त्यांची उपरी संस्कृती स्थानिक लोकांवर लादण्याचा प्रयत्न करतात. परिणामी स्थानिक लोक त्या सांस्कृतिक आक्रमणाने बिथरले जातात व त्यातून संघर्षास निमित्त मिळते. लेखिकेने ते सर्व कसे घडते ते अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. त्यांनी म्हटले आहे, की जगभरातील अनेक संस्कृती कामानिमित्ताने जसजशा जवळ येऊ लागल्या, तसतसे अनेक संघर्षात्मक प��रसंग नोंदले जाऊ लागले. त्यांची निरीक्षणे होऊ लागली. विविध संस्कृती त्यांच्या काही कृतींमधून शब्दांविना संदेश देत असतात असे ध्यानात येऊ लागले. ते संदेशग्रहण आणि संदेशवहन वेगवेगळ्या संस्कृतींत कशा प्रकारे होते त्याचे काय अर्थ काढले जातात त्याचे काय अर्थ काढले जातात त्यावर कशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटतात त्यावर कशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटतात त्या प्रतिक्रिया एवढ्या दोन टोकांच्या का असू शकतात त्या प्रतिक्रिया एवढ्या दोन टोकांच्या का असू शकतात असे अनेक प्रश्न सांस्कृतिक वंशशास्त्रज्ञांना खुणावू लागले. मूल्य म्हणजे काय असे अनेक प्रश्न सांस्कृतिक वंशशास्त्रज्ञांना खुणावू लागले. मूल्य म्हणजे काय ती का बनतात सर्व मूल्यांना चांगले, वाईट अशा वर्गवारीत बांधणे योग्य आहे का, त्यांच्याकडे त्या लेबल्सच्या पलीकडे जाऊन बघता येईल का,अशा विचारांमधून 1950-60 च्या दशकात ‘इंटरकल्चरल कम्युनिकेशन’ या विद्याशाखेचा जन्म झाला.\nदोन संस्कृतींत फरक कसा असतो, त्याची अनेक उदाहरणे वैशाली करमरकर यांच्या पुस्तकात आहेत. त्यांपैकी एक उदाहरण येथे घेऊ या. सुदीप हेगडे जर्मनीत फँकफर्टला प्रकल्पाच्या निमित्ताने मुक्कामाला होता. एके दिवशी, त्याने ग्रंथालयाचा जिना चढण्यास सुरुवात केली. त्याच्या पुढे ऐंशी-पंच्याऐंशी वर्षांच्या वृद्ध जर्मन आजीबाई जिना संपवून ग्रंथालयाच्या जडशीळ काचेच्या दरवाज्याकडे जाताना दिसल्या. सुदीप त्या वृद्ध बाई त्यांच्या हातातील पुस्तकांचा गठ्ठा आणि अनेक पिशव्या सांभाळून दार कसे उघडणार या विचाराने झटकन चार पावले त्यांच्यापुढे गेला आणि त्याने ते जडशीळ दार त्यांच्यासाठी उघडून धरले.... त्याच्या त्या ‘समाजकार्या’चा आजीबाई कौतुकाने स्वीकार करतील, अशा गोड भ्रमात उभा होता. परंतु घडले उलटेच. आजीबाई एकदम मांजरीसारख्या फिस्कारल्या, इतकी काय म्हातारी नाही झाले मी अजून. सुदीप त्यांचा तो आविर्भाव बघून एकदम चक्रावला. त्याचा हेतू चांगला होता. तो धडा मिळाल्यावर सुदीप म्हणतो, वृद्ध लोक ट्रॅममध्ये, बसमध्ये उभ्याने प्रवास करताना बघितले, की माझे भारतीय संस्कार उठून त्यांना जागा देण्यासाठी चुळबुळ करत असत... पण मी अंतर्मनाला दाबून मख्खपणे खिडकीबाहेर बघण्यास सुरुवात करी. लेखिका हे उदाहरण देऊन म्हणतात, हाच तो शब्दांविना संवाद ��र्मन आजीबार्इंनी सुदीपच्या कृतीचा अर्थ वेगळाच लावला. सुदीपने त्यांच्या प्रतिक्रियेचा अर्थ पुन्हा वेगळाच लावला. ही निःस्तब्ध संवादातील पहिली ठिणगी असते. अशी ठिणगी पडेल अशी कल्पना प्रथम नसल्यामुळे तसे प्रसंग एकदम स्तंभित करतात. मग एकदम त्यातून वेगवेगळे अर्थ काढले जातात. अपेक्षाभंग झाल्यामुळे ते दुर्दैवाने नकारात्मक दिशेने जाऊ पाहतात. जर्मन हे असे, भारतीय ते तसे असे सार्वत्रिकीकरण सुरू होते...\nअसे संघर्ष दोन देशांतच होतात असे नाही तर एकाच राज्यातील दोन प्रांत, दोन शहरे; इतकेच नव्हे, तर जातींत, धर्मांत होतात; तसेच, एकाच देशातील दोन राज्यांतही होत असलेले दिसून येतात. आयटी व बायोटेक्नॉलॉजी, ऑटो या क्षेत्रांतील नोकऱ्यांमुळे परराज्यांतील मुले पुण्यात येतात, मुंबई-महाराष्ट्रातील तरुण बेंगळुरू, दिल्ली, चेन्नई इत्यादी ठिकाणी सहजपणे जाऊ-येऊ लागले आहेत. त्यांनाही या सांस्कृतिक संघर्षास तोंड देण्याची पाळी येत असते. तरीही माणसे जात-येत असतात व कळपाने राहत असतात. लेखिकेने त्यामागील कारण स्पष्ट करताना साळिंदरचे उदाहरण दिले आहे. माणूस कळपाची ऊब त्याच्या अंतर्मनात भयाण एकाकीपणा आणि रिक्तता असली की शोधत राहतो. त्याला कळपामधील इतर माणसांच्या चित्रविचित्र स्वभावांचे काटे टोचू लागतात, म्हणून मग दूर जावेसे वाटते. अशा तऱ्हेने दोन वेदनाबिंदूंमध्ये सततचे हेलपाटणे चालू राहते. दोन वेदनाबिंदूंमधील सुवर्णमध्य साधणे हे एक कसब आहे. स्वतः घायाळ न होता आणि दुसऱ्याला घायाळ न करता कळपातील सहनिवासाचे कसब ज्याला जमले त्याने सांस्कृतिक साक्षरता साधली. योग्य अंतर ठेवण्याची किमया एकदा का साधली, की ‘कीप युअर डिस्टन्स’ असे ऐकून घेण्याची वेळ येत नाही.\nअनेक जण विविध कारणांस्तव देशात-परदेशात जात-येत असतात, परंतु लेखिका वैशाली यांच्यासारखे सांस्कृतिक संघर्षाचे बारकाईने निरीक्षण करणारे थोडेच असतील. विषय साधा वाटत असला तरी तो किती गहन व जटिल आहे आणि लेखिकेचे निरीक्षण किती सूक्ष्म आहे ते जाणवते. लेखिकेने वाचकांना पुस्तक वाचताना विषयाचा जटिलपणा जाणवू द्यायचा नाही, ही किमया उत्तम रीत्या साधली आहे. युवकांनी संस्कृतीचे विविध रंग ओळखण्यासाठी आणि त्यात समन्वय, सुसंवाद कसा साधावा हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचण्यास हवे.\nलेखिका - वैशाली करमरकर\nप्रक���शक - राजहंस प्रकाशन,\nपाने - 308, किंमत - 280 रु.\nजॉन कोलासो हे तीन दशकांहून अधिक काळ पत्रकारितेत असून ते महाराष्ट्र टाइम्समध्ये मुख्य उपसंपादक होते. आर्थिक, गुंतवणूक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर विपुल लेखन. अनेक पुस्तकांचे परीक्षण करून वाचकांना त्या पुस्तकांचा परिचय करून दिलेला आहे.\nदुस-यांच्या पैशाने करा यशस्वी उद्योग\nसंदर्भ: उद्योजक, सुरेश हावरे, Suresh Haware\nवैशाली करमरकर यांचे आगळे 'संस्कृतिरंग'\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/category/marathi-weekly-pdf/page/9", "date_download": "2019-07-21T14:45:25Z", "digest": "sha1:XWBBNZLYNHFCR4KK7MZREYK5JD3LNGT2", "length": 13212, "nlines": 197, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "मराठी साप्ताहिक PDF Archives - Page 9 of 9 - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > मराठी साप्ताहिक PDF\n४ जानेवारी ते १० जानेवारी २०१८ मराठी साप्ताहिक सनातन प्रभात\n४ जानेवारी ते १० जानेवारी २०१८ मराठी साप्ताहिक सनातन प्रभात\nCategories मराठी साप्ताहिक PDF\n२८ डिसेंबर २०१७ ते ३ जानेवारी २०१८ मराठी साप्ताहिक सनातन प्रभात\n२८ डिसेंबर २०१७ ते ३ जानेवारी २०१८ मराठी साप्ताहिक सनातन प्रभात\nCategories मराठी साप्ताहिक PDF\n२१ डिसेंबर ते २७ डिसेंबर २०१७ मराठी साप्ताहिक सनातन प्रभात\n२१ डिसेंबर ते २७ डिसेंबर २०१७ मराठी साप्ताहिक सनातन प्रभात\nCategories मराठी साप्ताहिक PDF\n१४ डिसेंबर ते २० डिसेंबर २०१७ मराठी साप्ताहिक सनातन प्रभात\n१४ डिसेंबर ते २० डिसेंबर २०१७ मराठी साप्ताहिक सनातन प्रभात\nCategories मराठी साप्ताहिक PDF\n७ डिसेेंबर ते १३ डिसेेंबर २०१७ मराठी साप्ताहिक सनातन प्रभात\n७ डिसेेंबर ते १३ डिसेेंबर २०१७ मराठी साप्ताहिक सनातन प्रभात\nCategories मराठी साप्ताहिक PDF\n३० नोव्हेेंबर ते ६ डिसेेंबर २०१७ मराठी साप्ताहिक सनातन प्रभात\n३० नोव्हेेंबर ते ६ डिसेेंबर २०१७ मराठी साप्ताहिक सनातन प्रभात\nCategories मराठी साप्ताहिक PDF\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुज���ात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विर��धातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/3176?page=1", "date_download": "2019-07-21T16:05:32Z", "digest": "sha1:SSRQFS5HIDGLGYKW4EQCTWXPLVU47AME", "length": 18803, "nlines": 106, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "चित्रकलेत महाराष्ट्र मागास! | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\n‘चतुरंग’ संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार वितरण समारंभ दरवर्षी डिसेंबरमध्ये होतो. जीवनगौरव लोकांच्या देणग्यांतून करावा ही कल्पना त्यांची. तो पुरस्कार पाच हजार लोकांनी प्रत्येकी दोन-पाच हजार रुपये देऊन जमा झालेल्या रकमेतून दिला जातो. त्यामुळे त्याचे आगळे महत्त्व. शिवाय ‘जीवनगौरव’ या ‘टायटल’चे पेटंटदेखील ‘चतुरंग’कडे आहे. पण तो शब्द सध्या सर्रास सर्वत्र वापरला जातो. ‘चतुरंग’चा यंदाचा अठ्ठाविसावा पुरस्कार भारतीय कीर्तीचे व्यक्तिचित्रकार सुहास बहुळकर यांना दिला गेला. त्यावेळी ते महाराष्ट्रात चित्रकलेची उपेक्षा होते याबद्दल तिडिकेने बोलले. त्यांच्या भाषणातील हे उतारे -\n\"महाराष्ट्रात साहित्य, संगीत, नाटक या कला जेवढ्या लोकप्रिय आहेत तेवढ्या प्रमाणात आमची चित्र-शिल्पकला दुर्लक्षित आहे. त्याला सर्व समाज, राज्यकर्ते आणि आम्ही स्वत: चित्र-शिल्पकारदेखील जबाबदार आहोत. आम्ही समाजापर्यंत पोचण्यात कमी पडतो... पूर्वी कॅलेंडरे, सण-उत्सव, सिनेमांचे बॅनर, पुस्तकांची मलपृष्ठे यांतून तरी चित्रसंस्कार व्हायचा. तोही कमी झाला आहे. चित्रकार बोलत नाहीत, समीक्षक समजेल असे लिहीत नाहीत. मग ही ‘दूरी’ वाढतच चालली आहे. सर्वसामान्यजन आधुनिक भारतीय चित्र-शिल्पकलेपासून कोसो दूर आहेत. श्रीमंत भारतीय लोक चित्रे फक्त ‘इनव्हेस्टमेंट’ म्हणून खरेदी करत आहेत. त्याचे प्रतिबिंबच समाजात सभोवती दिसते. नागरिक लाखो रुपयांचे फ्लॅट विकत घेतात; पण त्यात ओरिजिनल चित्र सोडाच, चित्राचा प्रिंटदेखील लावला जात नाही. निदान काही घरांत पुस्तके असतात, समाजात साहित्याची चर्चा चालते, प्रकाशनांचे जंगी समारंभ होतात, पण चित्रसंस्कार व्हावा, दृश्यकलेचा आनंद मिळावा म्हणून घरात काहीही नसते. हे बदलावेच लागेल.\n\"महाराष्ट्र शासनही त्याबाबतीत अत्यंत उदासीन आहे. महाराष्ट्रात तर चित्रकला शिक्षकच शाळांतून हद्दपार केले जात आहेत. मुंबईतील जे.जे.सारख्या दीडशे वर्षें जुन्या संस्थेत कायमस्वरूपी शिक्षक वर्षानुवर्षें नेमले गेलेले नाहीत. मग इतर कलाशिक्षण संस्थांची गोष्टच सोडा. राज्यात चित्र-शिल्पकारांसाठी शिष्यवृत्ती नाहीत; स्टुडिओसारख्या सोयी नाहीत. महाराष्ट्र राज्य हे इतर बाबतींत कितीही प्रगतिशील असले तरी दृश्यकलेच्या क्षेत्रात सोयी-सवलतींसंदर्भात देशात सगळ्यात मागासलेले राज्य आहे. गोव्यासारख्या छोट्या राज्यात कला व संस्कृती यासाठी बजेट शंभर कोटी रुपये आहे; ओरिसाचे बजेट तीनशे कोटी, तर हरयाणाचे बजेट सहाशे कोटी रुपये आहे. महाराष्ट्राचे त्यासाठी बजेटच सत्तर-ऐंशी कोटी रुपये आहे. मग मराठी कलावंत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पुढे कसे जाणार\n\"मुंबईत एकशेतीस वर्षांची जुनी ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’सारखी संस्था आहे; एकशेएक वर्षांची जुनी ‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ आहे. पण त्या संस्थांना एकाही पैशाचे सरकारी अनुदान नाही. हे वास्तव आहे. त्यातून मार्ग काढावाच लागेल. मी त्याची सुरुवात करत आहे. मी मला ‘चतुरंग प्रतिष्ठान’ने दिलेल्या तीन लक्ष रुपयांपैकी एकावन्न हजार रुपये चित्रशिल्पकलेवरील कार्यक्रम ‘चतुरंग प्रतिष्ठान’तर्फे आयोजित करण्यात यावेत यासाठी देत आहे. ‘चतुरंग प्रतिष्ठान’तर्फे साहित्य-काव्य-नाट्य अशा विषयांवर अनेक कार्यक्रम होतात, पण त्यात चित्रशिल्पकलेचा अंतर्भाव कमी प्रमाणात असतो. तो वाढवावा.\"\nसुहास बहुळकर यांना तीन लाख रुपयांचा ‘चतुरंग’ जीवनगौरव पुरस्कार दिला गेला, प्रसिद्ध व्यंगचित्रकार शि.द. फडणीस यांच्या हस्ते. फडणीस त्र्याण्णव वर्षांचे आहेत. त्यांनीही बहुळकर यांच्या म्हणण्यास ठाम दुजोरा दिला. ते म्हणाले, \"मराठी समाजात चित्रकलेला स्थान नाही. सरकारच नव्हे, तर खासगी संस्थादेखील चित्रकलेस नगण्य समजतात. ते म्हणाले, की चित्रकलेच्या क्षेत्राने जेवढा अंधार पाहिला आहे, तेवढा इतर कोणत्याही कलेने पाहिलेला नाही. चित्रकलेकडे अजिंठ्याच्या चित्र-शिल्पांपासून बहुळकरांपर्यंतच्या चित्रकृतीपर्यंत गेली आठशे-हजार वर्षें सतत दुर्लक्षच होत आले आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्���ृती मंडळ असे म्हटले जाते. परंतु तेथे साहित्याचा विचार सतत होत राहतो. फक्त साहित्य हीच कला आहे का चित्रकलेला संस्कृतीत स्थान नाही चित्रकलेला संस्कृतीत स्थान नाही कलारसिकांच्या भावविचारातदेखील चित्रकलेला स्थान नाही कलारसिकांच्या भावविचारातदेखील चित्रकलेला स्थान नाही पु.ल. देशपांडे बहुविध कलानिपुण होते. त्यांनी साहित्य-संगीत-नाट्य या क्षेत्रांतील कलावंतांचा गौरव खूप केलेला दिसतो. त्यांच्याकडूनही चित्रकारांची उपेक्षाच झाली. ललित कलेचे भान असणारे म्हणजे पुल. पण चित्रकलेला त्यांच्यासहित कोणी अजिबात विचारात घेतच नाही. अभंग मराठी लोकांपर्यंत जितक्या सहजतेने पोचले तशी चित्रे लोकांपर्यंत सहजपणे पोचली पाहिजेत. त्या कलेत तेवढी ताकद आहे. शब्दाचा जन्म होण्याआधी आदिमानवाने चित्रे काढली आहेत. त्याने चित्रभाषेतून निसर्गाशी नाते जोडले आणि आपापसात संवाद साधला. इतिहासामध्ये वास्तववादी ते अमूर्त असे चित्रकला विकासाचे टप्पे सांगत व त्याचीच चर्चा करत न बसता वारली पेंटिंगपासून व्यंगचित्रांपर्यंत सर्व चित्रकलेचे प्रकार आहेत हे ध्यानी घेऊन चित्रकलेचा उत्सव समाजाने केला पाहिजे.\nदिनकर गांगल यांचेही पुरस्कार वितरण समारंभात भाषण झाले. त्यांनी समारंभानिमित्त निघालेल्या स्मरणिकेतील बहुळकर यांच्याबाबतच्या लेखात महाराष्ट्रातील चित्रकलेच्या सद्यस्थितीचा उल्लेख केला आहे, तो असा - \"चित्रकलेला महाराष्ट्रात फार मर्यादित स्थान आहे. सांस्कृतिक विश्वात संगीत, नाटक आणि अलिकडच्या काळात चित्रपट यांना जसे महत्त्व लाभले आहे तसे ते चित्रकलेच्या वाट्यास आलेले नाही. मुले शाळा-शाळांतून एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा पास होतात. सरकार त्या नियमाने घेते. त्यामुळे पालकांना त्यांच्या पाल्यांना कलेची ओळख झाल्याचे समाधान लाभते. पुढे, त्या चित्रकलेचे काहीच होत नाही. घराघरांतील चित्रकलेची जाण म्हणजे मुख्य दालनात हंड्या-झुंबरांसहित लावलेली राजा रविवर्मा यांची चित्रे आणि दलाल व मुळगावकर यांनी एके काळी सजवलेली व आता, नव्या चित्रकारांची कमीजास्त कलात्मक फरकाने असलेली दिवाळी अंकांची मुखपृष्ठे. सर्वसाधारण मराठी माणूस ‘शोभे’पलीकडे कलाजाणिवेच्या पातळीवर कधी गेला नाही.\"\nसंदर्भ: विठ्ठल, पंढरपूर शहर, तिर्थक्षेत्र, महाराष्‍ट्रातील मंदिर��, विठ्ठल मंदिर, पंढरपूर तालुका\nजे.एन. यु. : संघर्षाचे स्पष्टीकरण\n‘केअरिंग फ्रेंड’ मुंबईचे रमेशभाई कचोलिया\nबाबासाहेब अांबेडकरांना अागळीवेगळी श्रद्धांजली - भूमिका अाणि विचार\nसंदर्भ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आंबेडकर दर्शन\nसंदर्भ: मोझार्ट, व्हॅन गॉग, व्हॅन रेम्ब्रांट, चित्रकार\nखिडकीतून दिसणारे मोकळे आकाश\nसंदर्भ: शिक्षकांचे व्यासपीठ, कलाकार, चित्रकार\nसतीश नाईक नावाचा झपाटलेला...\nसंदर्भ: चित्रकार, सतीश नाईक, प्रभाकर कोलते, दृश्‍यकला, चिन्‍ह नियतकालिक\nसंदर्भ: चित्रकार, शिक्षकांचे व्यासपीठ, कला शिक्षक, शिक्षक\nबसोली आणि चंद्रकांत चन्‍ने\nसंदर्भ: चित्रकार, मुले, चंद्रकांत चन्‍ने\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.cochrane.org/mr/podcasts/10.1002/14651858.CD002892.pub5", "date_download": "2019-07-21T16:17:18Z", "digest": "sha1:O6M7YF5EOF7VUVCKYOKZ4WX6GZGKN6GK", "length": 2836, "nlines": 70, "source_domain": "www.cochrane.org", "title": "स्वास्थ्य कर्मचारी आणि तणाव या विषयावरील शोधनिबंधांचा परामर्श | Cochrane", "raw_content": "\nPodcast: स्वास्थ्य कर्मचारी आणि तणाव या विषयावरील शोधनिबंधांचा परामर्श\nमाझं नाव डॉ दिलीप अंधारे आहे. या पोडकास्ट मध्ये आपलं स्वागत आहे. मी व्यावसायिक स्वास्थ्य तज्ञ असून मला जवंळपास ३५ वर्षांचा अनुभव आहे. व्यावसायिक स्वास्थ्य संबंधी फिनलंड येथील संस्थेचे श्री यानी स्वास्थ्य कर्मचारी कुठल्या तणावा खाली काम करतात या विषयात संशोधन करतात . कॉकरेन लायब्ररीतील या विषयावरील अनेक शोध निबंधांचा अभ्यास करून त्यांनी हा पोडकास्ट बनवला आहे. त्याचा मराठी अनुवाद प्रस्तुत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/category/krida/page/3/", "date_download": "2019-07-21T14:45:07Z", "digest": "sha1:CKF73IXWUUXMQEFWBNQDKSP44TGY7AEY", "length": 17077, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "क्रीडा | Saamana (सामना) | पृष्ठ 3", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबीड शहरात सुसज्ज उद्याने उभारणार, नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागरांचे आश्वासन\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nज्येष्ठ नाट्यकर्मी बापू कोयंडे यांचे निधन\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा…\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nमुलीने केली आईची हत्या, मुंडके रस्त्यावर फेकले\nचंद्रावर होते ‘जादू’ चे शहर- नासाचा दावा\nआखातामध्ये तणाव वाढला; इराणने ताब्यात घेतले ब्रिटनचे टँकर\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nइंडोनेशियन ओपन : सिंधूचे जेतेपदाचे स्वप्न भंगलं, जपानच्या यामागूचीकडून अंतिम सामन्यात…\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवनचे पुनरागमन\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन : सिंधूची अंतिम फेरीत धडक, जेतेपदाच्या लढतीत यामागुचीला…\nप्रेसिडेंटस् कप बॉक्सिंग : शिवा थापाला सुवर्णपदक, हिंदुस्थानला चार पदके\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nअस्थमा फक्त दिवाळीत होतो काय, सिगारेट पिणाऱ्या प्रियंकाला नेटकऱ्यांनी फटकारले\nBigg Boss 2 : आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो आरोह वेलणकर\nसनी लिओनी झाली जलपरी, पाहा तिचे हे सुंदर फोटो\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nधोनीने आता ‘वन डे’ ऐवजी ‘टी-20’ सामने खेळावे, प्रशिक्षकांचे स्पष्ट मत\n नवी दिल्ली इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाचे आव्हान सेमी फायनलमध्ये संपुष्टात आल्या���ंतर महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा रंगू लागल्या. याच...\nलग्नानंतरही ‘या’ क्रिकेटपटूचे होते सहा महिलांसोबत अनैतिक संबंध\n मुंबई पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझ्झाक याचे लग्न झाल्यानंतर पाच ते सहा महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचे समोर आले आहे. एका कार्यक्रमात मुलाखत...\nस्टोक्सने त्या चार धावा नाकारल्या होत्या, जेम्स ऍण्डरसनचा खुलासा\n लंडन विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील जेतेपदाच्या लढतीत न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टीलच्या थ्रोवर बेन स्टोक्सच्या बॅटला चेंडू लागून सीमापार झाल्याने इंग्लंडला 4 अवांतर धावा...\nदीपिका कुमारीचे रुपेरी यश\n नवी दिल्ली हिंदुस्थानची स्टार तिरंदाज दीपिका कुमारीला टोकियो 2020 ऑलिम्पिक चाचणी स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत तिला कोरियाच्या 18...\nरवी शास्त्री यांचे भवितव्य ‘देवां’च्या हाती\n नवी दिल्ली बीसीसीआयने आता टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकांच्या निवडीसाठी एक समिती बनवण्याचे ठरवले आहे. या समितीचे नेतृत्व हिंदुस्थानचे विश्वविजेते कर्णधार कपिलदेव यांच्याकडे...\nत्रिमूर्तींची सल्लागार समिती बरखास्त, विश्वविजेत्या संघाचा कर्णधार निवडणार मुख्य प्रशिक्षक\n नवी दिल्ली टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक नियुक्त करण्यासाठी हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी अर्ज मागवण्याची घोषणा केली. हिंदुस्थानचा नवा मुख्य क्रिकेट...\nवर्ल्ड कप इंग्लंडला, पण…कोहली, बुमराहच टॉपवर\nसामना ऑनलाईन, लंडन विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने रविवारी न्यूझीलंडला पराभूत केले. न्यूझीलंडच्या संघाने इंग्लंडला कडवी झुंज दिली, पण अखेर इंग्लंडचा संघ चौकार-षटकारांच्या निकषावर विजेता...\nविश्वचषक इंग्लंडने जिंकला, पण आम्ही पराभूत झालेलो नाही\nसामना ऑनलाईन, वेलिंग्टन यंदाचा आयसीसी विश्वचषक भले इंग्लंडने जिंकला असेल, पण विश्वचषकाच्या अंतिम लढतीत आम्ही पराभूत झालेलो नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया उपविजेतेपद पटकावणाऱ्या न्यूझीलंड संघाचा...\n‘बाऊंड्री काऊंट’ जेतेपद बिग बींनी उडवली आयसीसीची खिल्ली\nसामना ऑनलाईन, मुंबई यंदाच्या विश्वचषक अंतिम लढतीत यजमान इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील जोरदार झुंजीनंतरही चक्क सुपर ओव्हरमध्येही सामना टाय झाला. त्यामुळे या ल���तीतील डावात आणि...\nकर्णधारपद धोक्यात आल्याने कोहलीचा ‘विराट’ निर्णय,विंडीज दौऱ्यावर जाणार\nसामना ऑनलाईन, नवी दिल्ली विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ‘टीम इंडिया’चे आव्हान संपुष्टात आले. त्या पराभवाचे पडसाद आता उमटायला सुरुवात झाली आहे. कर्णधार विराट कोहली...\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा...\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nजिंतूर येथे मुख्याध्यापकाने केली शिक्षकास धक्काबुक्की\nकुरुंद्यात हुंडाबळी, सासरच्या जाचास कंटाळुन विवाहितेची आत्महत्या\nगाव तिथे ग्रंथालय संकल्पना कागदावरच, रायगड जिल्ह्यात अवघी 76 ग्रंथालये\nशाळकरी मुलींशी अश्‍लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला अटक\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nलोजपा खासदार रामचंद्र पासवान यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/indvsnz.html", "date_download": "2019-07-21T15:07:25Z", "digest": "sha1:NZV3LGE4JCE5TJUASB26OXE4WIJWO7FT", "length": 8551, "nlines": 116, "source_domain": "zeenews.india.com", "title": "IndvsNZ News in Marathi, Latest IndvsNZ news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…\nIndvsNZ : भारतीय पुरुष आणि महिला टीमच्या पराभवातील विचित्र साम्य\nभारतीय पुरुष आणि महिला संघाला अखेरच्या ओव्हरमध्ये विजयासाठी १६ धावांची गरज होती.\nIndvsNz:हार्दिक पांड्याच्या नावे लाजिरवाणा विक्रम\nहार्दिकने न्यूझीलंड विरुद्धच्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १३१ धावा देत केवळ ३ विकेट मिळवल्या.\n...आणि मैदानात धोनीचं देशप्रेम दिसलं\nधोनीच्या या देशप्रेमामुळे त्याच्या चाहत्यांकडून आणि समाजमाध्यमांवरुन कौतुक होत आहे.\nINDvsNZ: कार्तिकच्या त्या चुकीमुळे भारताचा पराभव\nअखेरच्या ओव्हर��ध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवर दिनेश कार्तिकने एकही धाव घेतली नाही.\nIndvsNz| मैदानात येताच धोनीची विश्वविक्रमाला गवसणी\nधोनीने आतापर्यंत ५९४ डावांमध्ये विकेटकिपींग करण्याचा विक्रम केला.\n...आणि भारताचं विश्वविक्रमाचं स्वप्न भंगलं\nभारतीय संघ जुलै २०१७ पासून एकदाही टी-२० मालिकेत पराभूत झालेला नाही.\nINDvsNZ: अटीतटीच्या सामन्यात भारताचा पराभव, टी-२० मालिकाही गमावली\nभारताला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी १६ धावांची गरज होती.\nINDVSNZ| विजयी खेळी सोबतच रोहितने केला 'हा' विक्रम\nरोहित शर्माने आतापर्यंत ९३ टी-२० सामने खेळले आहे.\nIndvsNZ | दुसऱ्या सामन्यात भारताचा ७ विकेटने दणदणीत विजय\nरोहित शर्माने ५० धावांची आक्रमक खेळी केली.\nINDvsNZ | दुसऱ्या सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय\nन्यूझीलंडने २० षटकांमध्ये ८ बाद १५८ धावा केल्या आहेत.\n...तर सामना जिंकलो असतो, केन विलियमसनची खंत\nवेळेत डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला असता तर, कदाचित सामन्याचा निर्णय वेगळा असता.\nIndvsNz : ३५ धावांनी सामना जिंकत भारताने किंवींना नमावले\nया विजयामुळे भारताने ४-१ अशा फरकाने मालिका जिंकली आहे.\nवेलिंग्टनमधला इतिहास बदलण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरणार\nमालिकेतील अखेरचा पाचवा सामना वेलिंग्टनच्या वेस्टपेक येथे खेळला जाणार आहे.\nIndvsNz women : न्यूझीलंडकडून भारताचा 8 विकेटने पराभव\nन्यूझीलंडसाठी सुझी बेट्सने आणि एमी सेटरवेट ने अर्धशतकी खेळी केली.\nIndvsNz : महिला क्रिकेट मध्ये मिताली राजने रचला हा विक्रम\nन्यूझीलंड विरुद्ध भारत महिला संघात तीसरा एकदिवसीय सामना सुरु आहे.\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\n२० विषयांत पदव्या मिळवून 'लिम्का' रेकॉर्ड कायम करण्याऱ्या डॉ. जिचकरांबद्दल...\nडॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात भरतचा संताप अनावर\n१० वर्ष पगार न वाढताही ते आहेत भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती\nशीला दीक्षित यांच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान, राष्ट्रपती, सोनिया गांधी हजर\nआजचे राशीभविष्य | रविवार | २१ जुलै २०१९\nसुरक्षेच्या कारणास्तव १०० मुलींनी सोडले वसतीगृह\n'अलिबाग से आया है क्या', जरा गंमतीनं घ्या की राव...\nगणपतीपुळ्याच्या समुद्रात बुडता बुडता तिघांचा जीव वाचला\n'राज्यात 288 जागांवर भाजपाच्या जागा येतील अशी तयारी करा'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.aptoide.com/store/pndotcom/group/group-11092", "date_download": "2019-07-21T14:44:24Z", "digest": "sha1:7ENRDCCOUIITZL6VS2ZY466UHP52WQ7Y", "length": 2213, "nlines": 72, "source_domain": "mr.aptoide.com", "title": "चांगले VPN अॅपस अँड्रॉइडसाठी | Aptoide", "raw_content": "\nडाउनलोड्स: 5 - 25 5 महिने आधी\nडाउनलोड्स: 5 - 25 5 महिने आधी\nडाउनलोड्स: 5 - 25 5 महिने आधी\nडाउनलोड्स: 5 - 25 5 महिने आधी\nडाउनलोड्स: 5 - 25 5 महिने आधी\nडाउनलोड्स: 5 - 25 5 महिने आधी\nडाउनलोड्स: 5 - 25 5 महिने आधी\nडाउनलोड्स: 5 - 25 5 महिने आधी\nडाउनलोड्स: 5 - 25 5 महिने आधी\nचांगले अॅप स्टोर आपणांस देण्यासाठी आम्ही कुकीज वापरतो ह्या साइटला ब्राऊझ करुन आपण त्यास मान्यता देत आहात, तेव्हा त्याबाबत जास्त माहिती जाणुन इथे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://rohanprakashan.com/index.php/informative/item/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%80-batamimagachi-batami.html?category_id=34", "date_download": "2019-07-21T14:52:00Z", "digest": "sha1:K4EMF6AUZGHMDG5QWTMTRUDGKHMNGJF5", "length": 5549, "nlines": 95, "source_domain": "rohanprakashan.com", "title": "बातमीमागची बातमी", "raw_content": "\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\nबातमीमागची बातमी | Batamimagachi Batami खळबळजनक बातम्या मिळवण्यामगचं रंजक नाट्य\nहातात वृत्तपत्र घेतल्यानंतर सर्वप्रथम नजर जाते ती त्या दिवशीच्या ‘एक्सक्लुसिव्ह' बातमीकडे. या बातम्या नुसत्या मनोरंजक नसतात, उलट या बातम्या समाजमनावर मोठा प्रभाव पाडतात, त्यातून अनेकदा अपेक्षित बदलही घडतात. काही अनिष्ट गोष्टींना पायबंदही होऊ शकतो. अशा ‘एक्सक्लुसिव्ह' बातम्या पत्रकार मिळवतो तरी कशा काही बातम्या अगदी सहज गप्पा मारताना मिळून जातात, तर काही ‘स्पेशल सोर्सेस'कडून मिळतात, काही उच्चपदस्थांचा विश्वास संपादन करून मिळवलेल्या असतात, तर काही अगदी अपघाताने...\nथोडक्यात काय, कोणतीही विशेष बातमी मिळवण्यामागे पत्रकाराची चिकाटी, कौशल्य, दूरदृष्टी आणि कल्पकता पणाला लागलेली असते \nअशाच काही राजकीय, समाजिक आणि गुन्हेगारी जगतातील गाजलेल्या बातम्या मिळवतानाचे तपशील आणि रंजक नाट्य प्रत्यक्ष बातम्यांसह उलगडून दाखवणारं ‘एक्सक्लुसिव्ह' पुस्तक...‘बातमीमागची बातमी \nयांनी घडवलं सहस्त्रक (१००१ ते २०००) Yanni Ghadavala Sahasrak\nराजीव गांधी हत्या... एक अंतर्गत कट\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\n|| घराल�� समृद्ध करणारी पुस्तकं ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.orientpublication.com/2019/03/blog-post_23.html", "date_download": "2019-07-21T15:16:12Z", "digest": "sha1:6PELFVULZJYKC3Y675ZLCQOGGJJUTT2L", "length": 7340, "nlines": 48, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: भाडिपाच्या लोकमंचावर आदित्य ठाकरेंची चौफेर फटकेबाजी", "raw_content": "\nभाडिपाच्या लोकमंचावर आदित्य ठाकरेंची चौफेर फटकेबाजी\n‘काही पक्षांसाठी निवडणुका महत्त्वाच्या असतील, पण आमच्यासाठी लोकांची कामं महत्त्वाची आहेत. निवडणुकीत हार-जीत होत असते, पण जनहिताची कामे जास्त आनंद देतात, त्या कामातून मिळणारे समाधान महत्त्वाचे, असं सांगत समाजकारण आणि राजकारण यांची उत्तम सांगड घालत शहर विकसित करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आदित्य ठाकरे यांनी केले. ‘लोकमंच’ या उपक्रमांतर्गत भाडिपाच्या ‘विषय खोल’ या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जनतेशी थेट संवाद त्यांनी साधला.\nराजकीय ते वैयक्तिक प्रवासाबाबत विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांवर चौफेर फटकेबाजी करत निवडणुका, शिक्षण,पर्यावरण, कायदा, तसेच पक्षाची भूमिका यासारख्या अनेक मुद्द्यांबाबतचा आपला दृष्टीकोन आदित्य यांनी यावेळी उलगडून दाखवला. रुळलेल्या शिक्षणपद्धतीपेक्षा रिसर्चयुक्त शिक्षणाची गरज त्यांनी यावेळी बोलून दाखविली. इंटरनेट, केबल, वायफाय कनेक्टिव्हिटी यासोबतच चांगली शहर कशी निर्माण होतील हे पाहणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. कलाकृती विरोधात होणाऱ्या स्थानिक सेन्सॉरशिपबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना शिवसेनेने नेहमीच सहकार्याची भूमिका घेतली असून यापुढे सुद्धा हीच भूमिका असेल असं सांगत तुम्ही तुमच्या अडचणी आम्हाला सांगा, त्या सोडवण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.\n‘राजकारण म्हणजे केवळ निवडणूक नाही तर राजकारणातून समाजकारण करणे महत्त्वाचे’ असं सांगत प्रत्येकाने यासाठी आवर्जून मतदान करावे असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. वेगवेगळ्या माध्यमातून विकासाचे अनेक पर्याय उपलब्ध होत असताना व ते करून देत असताना त्यात समतोल राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न होणं गरजेचं असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केले. संवादक सविता प्रभुणे यांच्यासोबत रंगलेल्या या औपचारिक गप्पा उत्तरोत्तर चांगल्याच रंगल्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/television", "date_download": "2019-07-21T15:25:47Z", "digest": "sha1:G4Q6QVE6GRO5NNBZW7S6YJZ6ILASKRF5", "length": 11080, "nlines": 139, "source_domain": "zeenews.india.com", "title": "सिरियल्स News in Marathi, सिरियल्स Breaking News, Latest News & News Headlines in Marathi: 24taas.com", "raw_content": "बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत फितूर अनाजी पंत यांना हत्तीच्या पायदळी दिलं जाणार\nअवघा महाराष्ट्र ज्या क्षणाची आतुरतेने वाट पहात होता तो क्षण आता काही तासांवर येऊन ठेपला आहे.\n 'सेक्रेड गेम्स २'च्या निमित्ताने मीम्सना उधाण\n'बलिदान तो देना होगा....'\n‘बलिदान देना होगा.....’; ‘सेक्रेड गेम्स २’चा बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित\nभगवान को मानते हो..... \n'लागिर झालं जी' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप\nलागिरं झालं जी ही मालिका शेवटच्या टप्प्यात\nट्रोलर्सला प्रत्यूत्तर देताना केतकी म्हणतेय '...असा महाराष्ट्र माझा नाही'\nकेतकीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला दिसतोय\n'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत धक्कादायक वळण, राणा दा....\nझी मराठीवरील सर्वात लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.\n'झी मराठी'ची 'Mrs.मुख्यमंत्री' मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nझी मराठी लवकरच प्रेक्षकांसाठी नवी मालिका घेऊन येत आहे.\nया गायकानं एकेकाळी नेहा कक्कडलाही टाकलं होतं मागे पण...\nदमदार आवाज आणि परफॉर्मन्समधून नेहानं या कार्यक्रमात 'हम भी कुछ कम नही' हे छातीठोकपणे दाखवून दिलं होतं पण...\n'रात्रीस खेळ चाले' मालिकेचा असाही एक फॅन\nरात्रीस खेळ चाले मालिकेचा असाही एक फॅन\n'चला हवा येऊ द्या'मध्ये आता पांडू ही करणार कॉमेडी\nचला हवा येऊ द्याच्या मंचावर आता सेलिब्रिटी करणार मनोरंजन\nईशा शिकवणार विक्रांतला धडा\nझी मराठी वाहिनीवरील 'तुला पाहते रे' या लोकप्रिय मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. टीआरपीच्या यादीतही ही मालिका नेहमी अग्रस्थानी असल्याचं पाहायला मिळतं. या मालिकेमध्ये आता एक नवीन ट्विस्ट आला आहे. इतके दिवस ईशा निमकरला पडलेले स्वप्न खरे आहे की खोटे, याचा उलगडा होत असताना आता नुकतंच प्रसारीत झालेल्या भागात प्रेक्षकांनी पाहिलं की, ईशाच राजनंदिनीचा पुनर्जन्म असल्याचे सिद्ध झाले आहे.\n'गेम ऑफ थ्रोन्स'च्या काळात कुठून आला 'स्टारबक्स'चा कॉफी मग\nएक मोठी चूक झाल���याचं लक्षात आलं आहे\nशुटींगहून परतताना गाडीचा अपघात, दोन टीव्ही अभिनेत्रींचा मृत्यू\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात या दोघींनी आपला जीव गमावलाय\nVIDEO : निवडणुकांसाठी 'लागिरं....' फेम अभिनेत्याने उचललं महत्त्वाचं पाऊल\nपाहा त्याचा हा व्हिडिओ\nVIDEO : 'पांडू'- 'काशी' आमनेसामने येताच नेटकरी सुस्साट....\n'पांडू-काशी'च्या जुगलबंदीचा खेळ चाले....\nVIDEO : 'रात्रीस खेळ चाले २'साठी अशी झाली 'शेवंता'ची निवड...\n'शेवंता'च्या रुपात अपूर्वा जेव्हा छोट्या पडद्यावर झळकली तेव्हा...\nTrailer : सेक्स, इंटिमसी.... आणि बरंच काही; प्रेक्षकांच्या भेटीला Safe Journeys\nनकार.... हा खरंच नकार असतो का\n'दयाबेन' घेणार एक्झिट; निर्माते नव्या चेहऱ्याच्या शोधात\nदिशा या मालिकेत परतण्यास असमर्थ असेल तर....\nशिल्पा तुळसकर लवकरच दिसणार 'तुला पाहते रे' मालिकेत\nअभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री शिल्पा तुळसकरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.\nDelhi Crime trailer : निर्भया बलात्कार प्रकरणावर 'नेटफ्लिक्स'चा लक्षवेधी प्रकाशझोत\nते नराधमांना कठोर शिक्षा करण्याची मागणीही देशभरातून करण्यात आली होती.\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\n२० विषयांत पदव्या मिळवून 'लिम्का' रेकॉर्ड कायम करण्याऱ्या डॉ. जिचकरांबद्दल...\nडॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात भरतचा संताप अनावर\n१० वर्ष पगार न वाढताही ते आहेत भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती\nशीला दीक्षित यांच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान, राष्ट्रपती, सोनिया गांधी हजर\nआजचे राशीभविष्य | रविवार | २१ जुलै २०१९\nसुरक्षेच्या कारणास्तव १०० मुलींनी सोडले वसतीगृह\n'अलिबाग से आया है क्या', जरा गंमतीनं घ्या की राव...\n'राज्यात 288 जागांवर भाजपाच्या जागा येतील अशी तयारी करा'\nपावसाअभावी पुन्हा एकदा रेल्वेने पाणी येण्याची लातुरकरांना भीती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://collegecatta.com/dairy-farming-in-maharashtra-marathi/", "date_download": "2019-07-21T15:48:26Z", "digest": "sha1:JIAE6T7PJFTQPXBZNB3D3DOI3KYBZNCS", "length": 5219, "nlines": 71, "source_domain": "collegecatta.com", "title": "Dairy Farming in Maharashtra Marathi", "raw_content": "\nक्रांती ज्योती डेअरी फार्म 100 गाईंचा सुसज्य, आधुनिक डेअरी फार्म असा गोठा आहे. जवळा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर 413201 या ठिकाणी हा गोठा आहे. चारा टाकण्यासाठी मशीन, दुध काढण्यासाठी मशीन तसेच गाई धुण्यासाठी शावर ची सोय. सोयीसाठी गाईंचे वेगवेगळे कप्पे केले आहेत. गोठा व्यवस्थापन हे मुक्त संचार गोठा पद्धतिचे आहे .\nदुग्ध व्यवसायात प्रचंड रोजगार क्षमता आहे. पण दुध धंदा वाटतो तितका सोपा नाही. दुग्ध व्यवसायात करियर करू इच्छिणाऱ्यानी व्यवस्थित मार्गदर्शन घेऊनच या धंद्यात उतरावे. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे दुग्ध व्यवसाय शेतीपूरक आहे निसर्गावर अवलंबून आहे त्यामुळे निसर्ग निर्मित संकटांना उद्योजकाला तोंड द्यावे लागते. दुग्ध व्यवसायात यशस्वी उदाहरणे खूप आहेत. त्यामुळे खचून जाण्याची गरज नाही. प्रयत्न करा यश मिळेल. भेट देण्यासाठी डेअरी फार्म.\nदुग्ध व्यवसायातील यशाची सूत्रे. महत्वपूर्ण माहिती जाणुन घेण्यासाठी Kranti jyoti dairy farm\nया संकेतस्थळाला भेट द्या.\nआपला इमेल आयडी भरा आणि लेटेस्ट पोस्ट मिळावा. कॉलेज कट्टा म्हणजे माहितीचे व्यासपीठ\nदेशभक्त सुभाष चंद्र बोस यांच्याबद्दल या महत्वपूर्ण गोष्टी माहिती आहेत का\nवसंत पंचमी का साजरी करतात जाणून घ्या वसंत पंचमीचे महत्व\nगरोदरपणात बाळाची काळजी कशी घ्याल आहार माहिती मराठी\nआपला इमेल आयडी भरा आणि लेटेस्ट पोस्ट मिळावा. कॉलेज कट्टा म्हणजे माहितीचे व्यासपीठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/agri/2019/03/06/1076/", "date_download": "2019-07-21T15:45:41Z", "digest": "sha1:STZLK2JFSRM5C7CEOKGR6USG3H7CDW7C", "length": 10055, "nlines": 108, "source_domain": "www.krushirang.com", "title": "स्ट्रोकपासून वाचवणारी आरोग्यदायी कैरी", "raw_content": "\n[ July 20, 2019 ] कडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\tमहाराष्ट्र\n[ July 20, 2019 ] महाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\n[ July 20, 2019 ] शेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\tकोल्हापूर\n[ July 20, 2019 ] बिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\tअहमदनगर\n[ July 20, 2019 ] तंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\tआंतरराष्ट्रीय\nHomeलाईफस्टाईलग्राम संस्कृतीस्ट्रोकपासून वाचवणारी आरोग्यदायी कैरी\nस्ट्रोकपासून वाचवणारी आरोग्यदायी कैरी\nMarch 6, 2019 Team Krushirang ग्राम संस्कृती, लाईफस्टाईल, शेती 0\nउन्हाळा आला की द्राक्ष आणि नंतर वेध लागतात आंबे खाण्याचे. मात्र, दरम्यानच्या काळात असतो कैरीचा हंगाम. आंब्याला लगडलेल्या कैऱ्यांचे पाड होऊन पिकलेला आंबा खाण्यापुर्वीच आरोग्यदायी अशी कैरी आपल्याला उन्हाच्या कडाक्यात दिलासा देते.\nउष्माघात अर्थात सन (हिट) स्ट्रोकपासून वाचवणारी ही कैरी नियमित खाल्ल्यास मोठा फायदा होतो. त्वचा तजेलदार आणि पचनशक्ती वाढविणाऱ्या कैरीमध्ये अनेक जीवनसत्व आणि खनिजे असतात.\nजेवणासोबत कैरीच्या फोडी खाण्यासह रानात फिरतानाही आपण कैरी खाऊ शकतो. उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी कैरी खावी. उन्हात काम करतानाही याचा फायदा होतो. पचनशक्ती उत्तम राहण्यासह चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होण्यासाठीही कैरी खावा. तसेच याचा शीतल रस चेहऱ्याला लावूनही फायदा होतो.\nता. क. कैरी गुणकारी असली तरीही ती झाडावरून तोडताना देठानजीकच्या चीकामुळे आपल्याला इजा होऊ शकते. कैरीचा हा चिक आपल्या त्वचेवर पडणार नाही याची दक्षता घ्यावी.\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nअसे ताक पिल्याने होईल त्रास..\nगोल्डन राईस खाण्याचे हे असतील फायदे\nBlog | कर्तव्याची जाणीव करून देणारा अवलिया पाहिलाय का..\nApril 18, 2019 Team Krushirang अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, निवडणूक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, राष्ट्रीय 0\nतुमच्या गावात शहरात किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी एखादा माणूस मतदान करा अशी माहिती सांगत असेल. त्याच्या शर्टवर गाडीवर टोपीवर आणि गाडीला लावलेल्या झेंड्यावरही मतदान करा, अमिषाला बळी पडू नका असे संदेश लिहीलेले असतील तर बुचकाळून जाऊ [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nआधी योगा, नंतर दगा..\nJune 22, 2019 Team Krushirang ट्रेंडिंग, महाराष्ट्र, राष्ट्रीय 0\nरोहतक, हरियाना : भारतीय मानसिकता म्हणजे दिखाऊ जास्त आणि कृतीत कमी अशीच असते. त्याचाच प्रत्यय योग दिनाच्या कार्यक्रमात हरियाणा राज्यात पुन्हा एकदा भाजप कार्यकर्त्यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांना कार्यकर्ते कसे हरताळ फासत आहेत, [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nम्हणून पेट्रोल-डिझेलचे दर वाढले..\nJuly 6, 2019 Team Krushirang ट्रेंडिंग, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, राष्ट्रीय, व्यवसाय व अर्थ 0\nमुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचा पहिलावहिला अर्थसंकल्प जाहीर केला. पेट्रोल आणि डिझेलवरील सेस वाढवल्याने देशभरात आज पेट्रोलचे दर प्रतिलीटर सुमारे अडीच रुपयांनी तर डिझॆलचे दर प्रतिलिटर सुमारे 2 रुपये 30 पैशांनी [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nकडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\nमहाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जा��ात रोज ३.२० कोटी..\nशेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\nबिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\nतंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\nबिझनेसवाला | खरेदी म्हणजे श्रीमंती मिळवणे नव्हे.. मग काय\nमराठवाड्यात लगेच पाऊस न पडल्यास दुष्काळ अटळ\nराज्यातील 5 जिल्हा परिषद बरखास्त\nविशेष | रामदास बोट दुर्घटना\nबिझनेसवाला | संधीचे सोने करा; ई-कारकडे पहा..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/tag/hindu-organisations", "date_download": "2019-07-21T14:44:23Z", "digest": "sha1:SFKBTTKFEUGWLJXREF6T3B6TXJKXMSJF", "length": 23847, "nlines": 213, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "हिंदु संघटना आणि पक्ष Archives - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > हिंदु संघटना आणि पक्ष\nगोरक्षकांची अटक आणि हिंदु धर्माचे विडंबन करणारा धर्मांध यांच्या विरोधात धुळे येथे विराट मोर्चा\n‘लव्ह जिहाद’प्रकरणी गोरक्षक श्री. संजय शर्मा यांच्यासह अन्य पाच जणांना करण्यात आलेली अटक, तसेच ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरून स्वत:चा ‘व्हिडिओ’ प्रसारित करून धर्मांध वसीम रंगरेज याने हिंदु धर्म आणि देवता यांचे केलेले विडंबन यांच्या विरोधात १३ जुलै या दिवशी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने येथील…\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags अटक, अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन, आंदोलन, गोरक्षक, पोलीस, मोर्चा, विडंबन, हिंदु धर्म, हिंदु विरोधी, हिंदु संघटना आणि पक्ष, हिंदूंचा विरोध\nराष्ट्रप्रेमी आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांची त्वरित मुक्तता करा – कोल्हापूर येथे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांची एकमुखी मागणी\nया प्रकरणी गेल्या ३ वर्षांत सीबीआयने अनेक निरपराध हिंदूंना संशयित म्हणून अटक केली आहे. सीबीआयची ही कारवाई अत्यंत चुकीची आणि निषेधार्ह आहे. या सर्व प्रकरणात सीबीआयचे वागणे हे संशयास्पद आणि हिंदुत्वनिष्ठांवर दबावतंत्र निर्माण करणारे आहे.\nCategories महाराष्ट्र, राष्ट्रीय बातम्याTags अटक, अधिवक्ता संजीव पुनाळेकर, विरोध, सीबीआय, हिंदु संघटना आणि पक्ष\nहिंदु राष्ट्र साकार करण्यासाठी कृतीची पुढील दिशा ठरवणार – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती\n२७ मेपासून गोव्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अष्टम अखिल भारतीय हिंदु र��ष्ट्र अधिवेशन अधिवेशनात २०० हून अधिक हिंदु संघटनांचे ८०० पेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित रहाणार \nCategories गोवा, राष्ट्रीय बातम्याTags अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन, पत्रकार परिषद, प्रसार, रमेश शिंदे, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, हिंदु धर्म, हिंदु राष्ट्र, हिंदु संघटना आणि पक्ष\nमुंबईनगरीत भव्य हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून भक्ती, शक्ती आणि संस्कृती यांचा त्रिवेणी संगम \n‘हिंदूंच्या राष्ट्रीय आणि धार्मिक समस्यांवरील एकमेव उपाय म्हणचे ‘हिंदु राष्ट्राची स्थापना ’ असा ज्वलंत विचार देऊन हिंदूंमधील धर्मतेज जागवणारे आणि हिंदूंना हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात कृतीप्रवण करणारे हिंदु राष्ट्र स्थापनेचे प्रेरणास्रोत परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा जन्मोत्सव म्हणजे हिंदूऐक्याच्या प्रकट आविष्काराची पर्वणी \nCategories महाराष्ट्र, हिंदु राष्ट्रजागृती अभियानTags उपक्रम, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, हिंदु राष्ट्र, हिंदु राष्ट्र जागृती अभियान, हिंदु संघटना आणि पक्ष\nकोल्हापूर येथील ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदु राष्ट्राचा उद्घोष \nअखंड हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची संकल्पना मांडून ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी समस्त हिंदूंना संघटित करणारे सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले …..\nCategories महाराष्ट्र, हिंदु राष्ट्रजागृती अभियानTags परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, हिंदु राष्ट्र जागृती अभियान, हिंदु संघटना आणि पक्ष\nअष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनानिमित्त मुंबई आणि पुणे येथे पत्रकार परिषद\nधर्मप्रेमी हिंदूंचे पाठबळ नेहमी साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासारख्या हिंदुत्वनिष्ठांकडेच आहे. पंतप्रधानांची राजकीय असाहाय्यता असली, तरी जनतेची कोणती असाहाय्यता नाही. जनतेने पंतप्रधानांना निवडून दिले….\nCategories महाराष्ट्र, राष्ट्रीय बातम्याTags अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन, पत्रकार परिषद, प्रसार, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, हिंदु धर्म, हिंदु राष्ट्र, हिंदु संघटना आणि पक्ष\nअमळनेर (जळगाव) येथे हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने विविध मागण्यांसा��ी प्रशासनाला निवेदन \nयेथे पेट्रोल पंपांवर पेट्रोल-डिझेल भरण्यासाठीचे पाईप पारदर्शक करण्याचा नियम करावा आणि श्री माता वैष्णोदेवीच्या आरतीसाठी आकारण्यात येणारी दरवाढ त्वरित रहित करावी, याविषयी अमळनेरच्या प्रांताधिकारी सीमा अहिरराव यांना निवेदन देण्यात आले.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags आंदोलन, समितीकडून निवेदन, सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन, हिंदु जनजागृती समिती, हिंदु संघटना आणि पक्ष\nमुंबई येथे विविध ठिकाणी शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा \nमुंबई शहर आणि उपनगर येथे २३ मार्च या दिवशी तिथीनुसार विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags छत्रपती शिवाजी महाराज, दिनविशेष, सण-उत्सव, हिंदु संघटना आणि पक्ष\nवसई (पालघर) येथे परंपरागत जागेवर होळी साजरी करायला धर्मांधांचा विरोध \nपालघर जिल्ह्यातील वसई, कोळीवाडा येथे श्री वाल्मिकेश्‍वर मंदिराच्या जवळ जुन्या आदिवासी पाड्याचा पारंपरिक पद्धतीने होळीचा उत्सव वर्षानुवर्षे साजरा केला जातो. या वर्षी मात्र काही धर्मांधांनी ही कब्रस्तानची जागा असल्याचा कांगावा करत होळी …..\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन, धर्मांध, पोलीस, प्रशासन, मुसलमान, विरोध, सण-उत्सव, हिंदु विरोधी, हिंदु संघटना आणि पक्ष, हिंदूंचा विरोध, होळी रंगपंचमी\nवेंगुर्ले शहरात ख्रिस्ती मिशनरींकडून होणार्‍या हिंदूंच्या धर्मांतराची चौकशी करा – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची पोलिसांकडे मागणी\nपीराचा दर्गा येथील श्रीमती एलिजा कँजेटीन फर्नांडिस या त्यांच्या साथीदारांसह येथील हिंदु धर्मातील असाहाय्य आणि गरीब, तसेच भोळ्याभाबड्या लोकांना फूस लावून, काही आमिषे दाखवून ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त करत आहेत.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags आंदोलन, ख्रिस्ती, निवेदन, पोलीस, हिंदु संघटना आणि पक्ष, हिंदूंचा विरोध, हिंदूंचे धर्मांतरण\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपू��� मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्��-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/cricketors-play-holi/", "date_download": "2019-07-21T15:50:42Z", "digest": "sha1:ZLKKDS7JESKVXQMJPWJUHW7RK5UODBSF", "length": 13271, "nlines": 153, "source_domain": "www.saamana.com", "title": "हिंदुस्थानी खेळाडुंनी साजरा केला रंगांचा सण | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकाशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘एसी रे एसी’; भरत जाधव घामाघूम\nतटरक्षकदलाच्या दोन कर्मचाऱ्यांकडून 50 लाख रुपयांचे कोकेन पकडले\nबीड शहरात सुसज्ज उद्याने उभारणार, नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागरांचे आश्वासन\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा…\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nमुलीने केली आईची हत्या, मुंडके रस्त्यावर फेकले\nचंद्रावर होते ‘जादू’ चे शहर- नासाचा दावा\nआखातामध्ये तणाव वाढला; इराणने ताब्यात घेतले ब्रिटनचे टँकर\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nइंडोनेशियन ओपन : सिंधूचे जेतेपदाचे स्वप्न भंगलं, जपानच्या यामागूचीकडून अंतिम सामन्यात…\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवनचे पुनरागमन\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन : सिंधूची अंतिम फेरीत धडक, जेतेपदाच्या लढतीत यामागुचीला…\nप्रेसिडेंटस् कप बॉक्सिंग : शिवा थापाला सुवर्णपदक, हिंदुस्थानला चार पदके\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nअस्थमा फक्त दिवाळीत होतो काय, सिगारेट पिणाऱ्या प्रियंकाला नेटकऱ्यांनी फटकारले\nBigg Boss 2 : आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो आरोह वेलणकर\nसनी लिओनी झाली जलपरी, पाहा तिचे हे सुंदर फोटो\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nहिंदुस्थानी खेळाडुंनी साजरा केला रंगांचा सण\nहोळीचा सण रंगांचा सण म्हणून ओळखला जातो. रंगात न्हाऊन जाण्यास प्रत्येकालाच आवडतं. हिंदुस्थानी क्रिकेट संघातील खेळाडूंनीही हा सण उत्साहात साजरा केला आहे. रैना, शिखर धवन, युवराज या आघाडीच्या खेळाडूंनी आपले रंगित फोटो सोशल मिडीयावर टाकले आहेत.\nशिखर धवननं होळीच्या शुभेच्छा देतानाच प्राण्यांंच्या अंगावर रंग टाकु नका असं आवाहनही केलं आहे.\nतर क्रिकेटर अशोक डिंडानंही होळीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलअरुण जेटलींकडे संरक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त भार\nपुढीलफेसबुकवर फोटो टाकला आणि अटक झाली\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nऑर्गेनिक रंग कसे ओळखाल \nस्पर्धा परीक्षांना पर्याय काय\nथापांची होळी करत केंद्रसरकारच्या नावाने शिमगा\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nकाशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘एसी रे एसी’; भरत जाधव घामाघूम\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा...\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nजिंतूर येथे मुख्याध्यापकाने केली शिक्षकास धक्काबुक्की\nकुरुंद्यात हुंडा���ळी, सासरच्या जाचास कंटाळुन विवाहितेची आत्महत्या\nगाव तिथे ग्रंथालय संकल्पना कागदावरच, रायगड जिल्ह्यात अवघी 76 ग्रंथालये\nशाळकरी मुलींशी अश्‍लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला अटक\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=51%3A2009-07-15-04-02-56&id=260042%3A2012-11-06-19-38-19&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=62", "date_download": "2019-07-21T15:37:08Z", "digest": "sha1:NZSE576KKYTQXCGKTYR5Y2XTWLXD5UY5", "length": 2979, "nlines": 4, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "सोलापूरात मराठी रंगभूमीदिन साजरा", "raw_content": "सोलापूरात मराठी रंगभूमीदिन साजरा\nजागतिक मराठी रंगभूमी दिनानिमित्त सोलापुरात हुतात्मा स्मृतिमंदिरात अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या सोलापूर उपनगरीय शाखेच्या वतीने नटराज पूजन आणि रंगमंच पूजन स्मृतिमंदिराचे नूतन व्यवस्थापक दीपक पवार व प्रदीप जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.\nमहापालिकेमध्ये सेवेत असताना हुतात्मा स्मृतिमंदिरात व्यवस्थापकपद मिळणे आणि त्या माध्यमातून नटराज तथा मराठी रंगभूमीची सेवा करायला मिळणे हे आपल्या सेवेचे पारितोषिक आहे, असे उद्गार दीपक पवार यांनी यावेळी काढले. आपणास जेवढी होईल तेवढी मराठी रंगभूमीची सेवा करू, असे ते म्हणाले. यावेळी नाटय़ परिषदेच्या उपनगरीय शाखेचे अध्यक्ष रेवण उपारे यांनी हुतात्मा स्मृतिमंदिर हे कलावंतांचे मंदिर असून या मंदिरात आले की मन प्रसन्न होते, असे मनोगत मांडले. शरद कला व क्रीडा मंचचे आनंद मुस्तारे यांनीही विचार मांडले. यावेळी नाटय़ व्यवस्थापन संघाचे अध्यक्ष गफूर बागवान, स्थानिक ज्येष्ठ रंगकर्मी सुशीला व्हनसाळे, राजा बागवान, शिवकुमार पाटील, नागेंद्र मानेकरी, गौस शेख आदी उपस्थित होते. नाटय़ शाखेच्या उपनगरीय शाखेचे कार्यवाही गुरू वठारे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर उपाध्यक्ष प्रशांत बडवे यांनी आभार मानले.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/category/maharashtra/7nagpur/page/3/", "date_download": "2019-07-21T14:48:41Z", "digest": "sha1:FUUJ5F4R4Q4X6VZS53IYT6IXWAJK2HVO", "length": 17222, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "नागपूर | Saamana (सामना) | पृष्ठ 3", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबीड शहरात सुसज्ज उद्याने उभा��णार, नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागरांचे आश्वासन\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nज्येष्ठ नाट्यकर्मी बापू कोयंडे यांचे निधन\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा…\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nमुलीने केली आईची हत्या, मुंडके रस्त्यावर फेकले\nचंद्रावर होते ‘जादू’ चे शहर- नासाचा दावा\nआखातामध्ये तणाव वाढला; इराणने ताब्यात घेतले ब्रिटनचे टँकर\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nइंडोनेशियन ओपन : सिंधूचे जेतेपदाचे स्वप्न भंगलं, जपानच्या यामागूचीकडून अंतिम सामन्यात…\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवनचे पुनरागमन\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन : सिंधूची अंतिम फेरीत धडक, जेतेपदाच्या लढतीत यामागुचीला…\nप्रेसिडेंटस् कप बॉक्सिंग : शिवा थापाला सुवर्णपदक, हिंदुस्थानला चार पदके\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nअस्थमा फक्त दिवाळीत होतो काय, सिगारेट पिणाऱ्या प्रियंकाला नेटकऱ्यांनी फटकारले\nBigg Boss 2 : आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो आरोह वेलणकर\nसनी लिओनी झाली जलपरी, पाहा तिचे हे सुंदर फोटो\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nअमरावतीच्या धर्तीवर पश्चिम विदर्भातील विमानतळांचा विकास करणार- देव���ंद्र फडणवीस\n अमरावती विमानसेवेमुळे उद्योजक गुंतवणुकीस त्या क्षेत्राला प्राधान्य देतात. पश्चिम विदर्भात अस्तित्वात असलेल्या तीन विमानतळांच्या विस्तारास प्राधान्य देण्यात आले आहे. आज अमरावती येथील...\nआषाढी एकादशीला शेगावात भक्तांची मांदियाळी; लाखो भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन\n बुलढाणा आषाढीसाठी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जाऊ न शकलेले हजारो वारकरी, भाविकांची मांदीयाळी आज विदर्भातील पंढरी संत नगरीत दाखल झाली. जवळपास एक लाख...\nबुलढाणा जिल्हा पत्रकार भवनास २५ लाखांची देणगी\n बुलढाणा मराठी पत्रकार परिषद, मुंबईशी संलग्नीत बुलढाणा जिल्हा पत्रकार भवनाच्या विस्तारीकरण कामासाठी वैशिष्ट्यपुर्ण निधीतून २५ लाख रुपये निधीला मंजुरी दिली असल्याची घोषणा,...\nभरधाव ट्रकने दुचाकीस चिरडले ; दोन जण जागीच ठार, घटनास्थळावरून ट्रक फरार\nसामना प्रतिनिधी, मलकापूर (बुलढाणा) भरधाव ट्रकने दुचाकीस चिरडल्याने दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले. दुचाकीस 200 मीटर घासत नेत ट्रक चालक ट्रक घेवुन घटनास्थळावरून फरार...\nनागपूर : मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून 3 मजुरांचा मृत्यू\n नागपूर नागपूर जिल्ह्यात कन्हान येथील वेकोली कोळसा खाण परिसरातील मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून तीन मजुरांचा मृत्यू झाला आहे. सततच्या पावसामुळे जमीन खचून ढिगाऱ्यावर...\nगरीब जनतेला पैसा मागाल तर याद राखा, पालकमंत्री कुटेंचा अधिकाऱ्यांना इशारा\n बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील सर्वसामान्य गरीब जनतेकडे कोणत्याही कामासाठी पैसे मागाल व माझ्याकडे तक्रार आली तर मला कठोर कारवाई करावी लागेल, असा इशारा...\nकोळसा व्यापाऱ्यांच्या घरावर, कार्यालय आणि कोळसा डेपोंवर आयकर विभागाचे छापे\nसामना प्रतिनिधी, चंद्रपूर चंद्रपूर शहरातील बड्या कोळसा व्यापाऱ्यांच्या घरावर, कार्यालय आणि कोळसा डेपोंवर आयकर विभागाने गुरुवारी छापे घातले. शेकडो कोटींच्या कोळसा चोरीप्रकरणी हे छापे टाकण्यात...\nचिखली अर्बनचा जीवन गौरव पुरस्कार पालवे यांच्या ‘सेवासंकल्प’ला जाहीर\n चिखली (बुलढाणा) मागील ५८ वर्षापासून सहकारी बँकिंगच्या माध्यमातून समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक पाठबळ देणार्‍या दि चिखली अर्बन को ऑप बँकेने पूर्वीपासून समाजीक...\nभंडारा : शहरी व ग्रामीण शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात\nसामना प्रतिनिधी, तुम���र पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे मोठय़ा प्रमाणात आजार फोफावतात. त्यामुळे घरांमध्ये मुलांच्या आरोग्यासाठी आपण विविध उपाययोजना राबवितो. परंतु, बहुतांश शाळांमध्ये पाण्यापासून होणारे आजार टाळण्यासाठी...\nदर्ग्यातील गुप्तधनासाठी विवाहितेचा छळ\nसामना प्रतिनिधी, चंद्रपूर धक्कादायक, क्रूर आणि अघोरी अशा शब्दांनी वर्णन करता येईल, अशी अंधश्रद्धेशी निगडित एक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या सावरी-बीडकर गावात उजेडात आली...\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा...\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nजिंतूर येथे मुख्याध्यापकाने केली शिक्षकास धक्काबुक्की\nकुरुंद्यात हुंडाबळी, सासरच्या जाचास कंटाळुन विवाहितेची आत्महत्या\nगाव तिथे ग्रंथालय संकल्पना कागदावरच, रायगड जिल्ह्यात अवघी 76 ग्रंथालये\nशाळकरी मुलींशी अश्‍लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला अटक\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nलोजपा खासदार रामचंद्र पासवान यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%A0%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%87-2/", "date_download": "2019-07-21T14:46:26Z", "digest": "sha1:HNMPEQU7D4HPRFAFRNANXGELMPBOC2U2", "length": 10716, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कवठे ग्रामपंचायतीतर्फे वृक्षांची लागवड | Dainik Prabhat", "raw_content": "\nकवठे ग्रामपंचायतीतर्फे वृक्षांची लागवड\nवृक्षारोपण करताना कवठे गावचे सरपंच श्रीकांत वीर व ग्रामस्थ. (छाया: करुणा पोळ, कवठे.)\nकवठे, दि. 27 (प्रतिनिधी) – कवठे, ता. वाई येथील ग्रामपंचायतीच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये विविध प्रकारची फळझाडे तर काही सावलीसाठी उपयुक्त असलेली झाडांची लागवड करण्या��� आली. कवठे येथील खडकवस्ती व करपे वस्ती दरम्यान असलेल्या चंद्रभागा ओढ्याच्या काठी ही वृक्षलागवड करण्यात आली.\nयामध्ये प्रामुख्याने कडुलिंब, आपटा, आवळा, चिंच व शिसम या झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. कवठे गावचे विद्यमान सरपंच श्रीकांत वीर यांच्या हस्ते या वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये गावचे ज्येष्ठ नागरिक तसेच करपे मळा व खडक या ठिकाणच्या ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य यांनी सहभाग घेतला होता. यावेळी सरपंच श्रीकांत वीर म्हणाले,वृक्षारोपण ही सध्या काळाची गरज असून वृक्षारोपण करण्यासोबत त्यांचे जतन करणे हीसुद्धा आपलीच जबाबदारी आहे. ग्रामपंचायतीच्यावतीने वृक्षारोपण केलेल्या सर्व वृक्षांचे संगोपन केले जाईल व त्यांची निगा राखण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असून प्रतिवर्षी जास्तीत जास्त झाडे लावण्याचा व ती जगवण्याची जबाबदारी ग्रामपंचायत घेईल.\nयावेळी किसन वीर कारखान्याचे माजी संचालक संदीप पोळ, नारायण पोळ, माधवराव डेरे, बाबासो खुडे, विजय लोखंडे, सुधाकर करपे, पप्पू लोखंडे, सुधाकर डेरे, प्रताप डेरे, नितीन करपे, संतोष ससाणे, सुदाम शेवाळे, संजय डेरे, सचिन मोरे, सचिन करपे, अतुल पोळ, नारायण डेरे, प्रदीप डेरे, सतीश पोळ, शाम पवार, कृषी सहाय्यक आर. टी. खुस्पे तसेच उपसरपंच संदीप डेरे, सदस्य हेमंत मोरे, गोरख चव्हाण, नामदेव ससाणे, चारुशीला डेरे, सुवर्णा पोळ, कविता लोखंडे, उज्वला पोळ, रुपाली जगताप, शुभांगी कुंभार, ग्रामसेवक तांबे तसेच उपस्थित कवठे ग्रामस्थांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nताज हॉटेलजवळील चर्चिल चेंबर इमारतीला आग; एकाचा मृत्यू दोन जखमी\nनारकोटिक्स विभागाकडून २० लाखाचा गांजा जप्त\nआगामी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\nमहिला कर्मचाऱ्यांना मेकअप टाळण्याचा इस्पितळाचा आदेश\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित पंचत्वात विलीन\nआयएल अँड एफएस कडून पतमानांकन वाढविण्यासाठी प्रताप\nलक्‍झरी कारच्या विक्रीवरही नकारात्मक परिणाम\nसौदीत जाऊन बलात्काराच्या आरोपीला अटक\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\n‘सुपर ३०’ चित्रपटाच्या कमाईत सतत वाढ\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nभोर : राष्ट्रवादीला जोर\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nतोलणारांना काम द्या, अन्यथा हमाली बंद\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\nआगामी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nनारकोटिक्स विभागाकडून २० लाखाचा गांजा जप्त\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/maratha-reservation-keshavrao-chaudhari-commits-suicide-his-wife-reaches-agitation-spot-27393", "date_download": "2019-07-21T14:53:52Z", "digest": "sha1:SGBQPKRJUVT6VSTWEQNNYEKCD6U6OPP2", "length": 9966, "nlines": 137, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Maratha reservation : keshavrao-chaudhari-commits-suicide-his-wife-reaches-agitation-spot- | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमराठा आरक्षणासाठी पतीची आत्महत्या; पत्नीचा क्रांती चौकात ठिय्या\nमराठा आरक्षणासाठी पतीची आत्महत्या; पत्नीचा क्रांती चौकात ठिय्या\nमराठा आरक्षणासाठी पतीची आत्महत्या; पत्नीचा क्रांती चौकात ठिय्या\nमराठा आरक्षणासाठी पतीची आत्महत्या; पत्नीचा क्रांती चौकात ठिय्या\nसोमवार, 13 ऑगस्ट 2018\nमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केलेल्या केशव चाैधरी यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. शिवाय कुटुंबातील एका सदस्याला शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नाेकरी देण्यात येणार असल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी चाैधरी कुटुंबियांना दिले.\nऔरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी केशवराव साहेबराव चौधरी (४५) यांनी सोमवारी (ता. १३) गळफास घेत आत्महत्या केली. पतीच्या निधनाची बातमी कळताच, त्यांच्या पत्नीने क्रांती चौकात ठिय्या आंदोलनस्थळी येत आक्रोश केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात नेला असताना अख्खे चौधरी कुटुंबीय क्रांती चौकात ठिय्या देऊन बसले होते .\nक्रांती चौकात मराठा आंदोलनासाठी गेल्या २२ दिवसांपासून मंडप टाकण्यात आलेला असून तेथे ठिय्या आंदोलन सुरु आहे . क��शव यांच्या आत्महत्येने कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. या दु:खातच अख्खे कुटुंब क्रांती चौकात येऊन बसले. दुपारी एक ते चार वाजेपर्यंत कुटुंबातील सदस्य आक्रोश करत होते. समन्वयकांनी त्यांची समजूत काढल्यानंतर कुटुंबीय घरी गेले.\nकेशवराव चौधरी हे मुळचे औरंगाबाद जिल्ह्यातीलच शेलुद चारठा येथील होते. कुटुंबियांचे वीस वर्षांपासून शहरात वास्तव्य आहे. सध्या ते न्यू हनुमान नगरात राहत होते. केशव हे अशिक्षित असल्याने मातीकाम करायचे, तर त्यांची पत्नी धुणी-भांडी करून कुटुंब चालवायच्या.\nयातच दोघांनी मुलांना शिक्षण दिले. मुलगा रवीने पदवीपर्यंत शिक्षण घेतले, मात्र पैशांअभावी तो मिस्त्री काम करु लागला. तर मुलगी दिव्याने छत्रपती महाविद्यालयात बीकॉमसाठी प्रवेश घेतला आहे. शिक्षण थांबू नये म्हणून सीएच्या हाताखाली शिकाऊ उमेदवार म्हणून ती काम करायची.\nपैशांअभावी मुलांना व्यवसाय नोकरी करावी लागते, याचे दुःख केशव यांना होते. ते नेहमी पत्नी जवळ बोलूनही दाखवत होते. त्यामुळेच ते मराठा क्रांती मोर्चा तर्फे मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या आंदोलनात हिरिरीने सहभागी व्हायचे.\n\"माझी बहीण धुणीभांडी करण्यासाठी, रवी मिस्त्री कामासाठी, तर दिव्या नोकरीसाठी बाहेर पडली होती. भाऊजी एकटेच घरी होते. रवि दुपारी सव्वाबारा वाजता घरी आला तर, हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांना घाटीत दाखल करण्यात आले.\" असे केशवराव चौधरी यांचे मेहुणे राजू ठाले यांनी सांगितले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमराठा आरक्षण maratha reservation आरक्षण मुख्यमंत्री औरंगाबाद aurangabad आंदोलन agitation\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.aptoide.com/apps/local/more?offset=46&period=7d", "date_download": "2019-07-21T15:10:30Z", "digest": "sha1:E5VCGCT2E4QYVMPLKXYL3JLWMD3K3LH3", "length": 3920, "nlines": 113, "source_domain": "mr.aptoide.com", "title": "कालचे अव्वल अॅन्ड्रॉइड डाउनलोडस - 46 पैकी 914150", "raw_content": "\nडाउनलोड्स: 5M - 25M 4 महिने आधी\nडाउनलोड्स: 5M - 25M 1 आठवडे आधी\nडाउनलोड्स: 500k - 3M 2 आठवडे आधी\nडाउनलोड्स: 500k - 3M 3 महिने आधी\nडाउनलोड्स: 5M - 25M 1 महिने आधी\nडाउनलोड्स: 500k - 3M 3 आठवडे आधी\nडाउनलोड्स: 3M - 5M 6 दिवस आधी\nडाउनलोड्स: 5M - 25M 3 दिवस आधी\nडाउनलोड्स: 3M - 5M 1 आठवडे आधी\nडाउनलोड्स: 5M - 25M 2 आठवडे आधी\nडाउनलोड्स: 5M - 25M 2 महिने आधी\nडाउनलोड्स: 500k - 3M 2 वर्षे आधी\nडाउ��लोड्स: 500k - 3M 2 वर्षे आधी\nडाउनलोड्स: 5M - 25M 1 महिने आधी\nडाउनलोड्स: 25M - 50M 4 दिवस आधी\nडाउनलोड्स: 5M - 25M 1 आठवडे आधी\nडाउनलोड्स: 5M - 25M 2 महिने आधी\nडाउनलोड्स: 25k - 50k 1 दिवस आधी\nडाउनलोड्स: 5M - 25M 4 दिवस आधी\nडाउनलोड्स: 3M - 5M 1 महिने आधी\nडाउनलोड्स: 5M - 25M 1 महिने आधी\nडाउनलोड्स: 500k - 3M 3 महिने आधी\nडाउनलोड्स: 5M - 25M 5 वर्षे आधी\nडाउनलोड्स: 3M - 5M 1 आठवडे आधी\nडाउनलोड्स: 25M - 50M 1 आठवडे आधी\nडाउनलोड्स: 5M - 25M 1 वर्ष आधी\nडाउनलोड्स: 250M - 500M 2 आठवडे आधी\nडाउनलोड्स: 250k - 500k 4 वर्षे आधी\nडाउनलोड्स: 500k - 3M 1 वर्ष आधी\nडाउनलोड्स: 500k - 3M 1 महिने आधी\nचांगले अॅप स्टोर आपणांस देण्यासाठी आम्ही कुकीज वापरतो ह्या साइटला ब्राऊझ करुन आपण त्यास मान्यता देत आहात, तेव्हा त्याबाबत जास्त माहिती जाणुन इथे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/illness/", "date_download": "2019-07-21T15:22:39Z", "digest": "sha1:JKI5XHFYPLGQTKRINW3PKAD3CAZWZRYX", "length": 5665, "nlines": 64, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "illness Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nशांत झोप लागावीशी वाटत असेल तर झोपण्यापूर्वी हे पदार्थ खा\nतर मग आज रात्री वरीलपैकी एक तरी पदार्थ नक्की try करा\nमाझे “माळी”, “इंगळे”, “कुलकर्णी”, “पवार”, “कांबळे” – हे मित्र आणि जातीयवाद\nप्रिय सावरकर… आम्हांस क्षमा करा…\nलैंगिक गुन्ह्यातील गुन्हेगारांना शिक्षा देण्याची कझाखस्तानमधील अघोरी पद्धत\nचीनी ड्रॅगन भारताला विळखा घालण्याच्या तयारीत\nअबू आझमी, बाबासाहेब आंबेडकर, वंदे मातरम आणि इस्लामी मुळतत्ववाद\nगेम ऑफ थ्रोन्स – Tyrion चं सत्य\nअखेरच्या क्षणापर्यंत कलासाधना करता यावी म्हणून राष्ट्रपतीपद नाकारणाऱ्या नृत्यांगणेची कहाणी\n कठीण प्रसंगात मन शांत, एकाग्र ठेवण्यासाठी हे करा\nचरखा :- गांधीजींचा आणि मोदींचा\nया सहा गणितांपैकी कोणतेही एक सोडवल्यास तुम्हाला मिळू शकतात सात कोटी रुपये \nधनशुध्दी: स्वप्नरंजन आणि वास्तविकता (२) : राजीव साने\n१९८६ पासून”अडगळीत” पडला प्रकल्प ४ वर्षात पूर्ण करून गडकरींनी रचलाय इतिहास\nखेळण्यातली गाडी वापरून ‘त्याने’ केलं २ करोडच्या ऑडीचं भन्नाट फोटोशुट\nस्वातंत्र्यप्राप्तीच्या ७० वर्षांनंतर अंदमान -निकोबार मध्ये भारतीय रेल्वेची एन्ट्री\nचीनच्या छातीत धडकी भरणारं भारताचं “जळजळीत” अस्त्र \nविमानतळावर चेकिंग पॉइंटच्या पुढे पाणी बॉटल घेऊन जाण्यास मनाई का करण्यात येते\nमुलींनो, या फॅशन टिप्स वा���रा आणि उन्हाळ्यातही स्टायलिश दिसा…\nपर्रिकरांचं हे रूप पाहून एकीकडे कंठ दाटतो, दुसरीकडे अंगावर रोमांच उभे रहातात…\nविज्ञान तंत्रज्ञानातील ह्या शोधांमुळे आज भारत जगातील पाचवा सर्वात शक्तिशाली देश आहे.\nपारशी लोकांच्या सामूहिक श्रीमंतीचं एक महत्वपूर्ण कारण – अफू \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/?sort=distance&page=5", "date_download": "2019-07-21T15:04:43Z", "digest": "sha1:UYLCAJTTXAYLIXB72CPF7UOMIUDAOK7B", "length": 5342, "nlines": 145, "source_domain": "krushikranti.com", "title": "all - krushi kranti", "raw_content": "\nउत्तम प्रतीचे मल्चिंग पेपर…\nदेशी गिर गाईचे शुद्ध तुप\nनिर्मल नॅचुरल गांडुळ खत\nशेतीसाठी वर्दान असे गांडुळ खत…\nट्रॅक्टर व ट्रक साठी…\nट्रॅक्टर ट्रक 407 व इतर सर्व…\nकुंभार ऊस रोप वाटिका\nजगदंबा द्राक्ष नर्सरी सर्व…\nगुलाब आणि मोगरा गुलाब आणि मोगरा\nगुलाब आणि मोगरा रोपे पाहिजे …\nअमोल कर्डिले रा.कडा तालुका आष्टी जी बीड आमच्याकडे उत्कृष्ट क्वालिटी भगवा रंग डाळिंब विक्री ला आहे. झाडे ५०० ७०२०८७५५८५ कॉल करा\nअमोल कर्डिले रा.कडा तालुका…\nआमच्याकडे शेवग्याचे बियाणे मिळेल, संपर्क:अर्जुन गायकवाड पाटील मो:-9075644055,9921300923\nगिरीराज पिल्ले मिळतील गिरीराज पिल्ले मिळतील\nगिरीराज कोंबडीची पिल्ले मिळतील.\nMaharashtra 03-08-18 गिरीराज पिल्ले मिळतील ₹25\n कमी दिवसांत चारा उत्पादनासाठी हायड्रोपोनिक्‍स तंत्रज्ञान हे हिरवा चारा उत्पादनासाठी पर्याय म्हणून पुढे येत आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून कमी जागेत, कमी वेळेत व कमी पाण्यावर चारानिर्मिती करता येते. सध्याच्या दुष्काळी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://mahadhan.co.in/product-portfolio/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%96%E0%A4%A4%E0%A5%87/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%A8-%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%A9%E0%A5%A8%E0%A5%A7%E0%A5%AC/?lang=mr", "date_download": "2019-07-21T15:33:22Z", "digest": "sha1:6NF4MHTTWH3GWYHKBAW67L4PBCEFLEWK", "length": 4101, "nlines": 74, "source_domain": "mahadhan.co.in", "title": "१२:३२:१६ खत | एनपीके १२:३२:१६ खत | महाधन", "raw_content": "\nसूक्ष्म पोषक घटक खते\nHome रासायनिक खते महाधन १२:३२:१६\nयामध्ये कोणती पोषक तत्वे आहेत\nते काय आहे आणि ते पिकाच्या पोषणात कशी मदत करते\n६0 टक्के पोषक द्रव असलेले एकूण पोषक असलेल्या एनपीके कॉम्प्लेक्स खत असलेले हे सर्वाधिक पोषक आहे.\nडीएपीच्या बाबतीत नायट्रोजन आणि फॉस्फेट १:२.६ गुणोत्तर मध्ये उपलब्ध आहेत, परंतु महाधन १२:३२:१६ मध्ये १६% अत���रिक्त पोटॅश उपलब्ध आहे.\nमहाधन १२ :३२ :१६ लहान रोपे जलद वाढण्यास मदत करते, अगदी प्रतिकूल माती किंवा हवामानात देखील.\nत्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतो\nमहाधन १२:३२:१६ सोयाबीन, बटाटे आणि इतर व्यावसायिक पिकांसाठी एक आदर्श संकुल आहे ज्यासाठी वाढीच्या सुरुवातीच्या काळात उच्च फॉस्फेटची आवश्यकता असते.\nकोणत्या पिकांमध्ये शेतकरी ते वापरू शकतात\nशेंगदाणे, सोयाबीन, बटाटे आणि अन्य व्यावसायिक पिके.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/227777.html", "date_download": "2019-07-21T15:12:47Z", "digest": "sha1:MLHZTUTFJ7RLS5BCRIBSXEFFN26NLAJ5", "length": 19943, "nlines": 205, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "एका सरकारी रुग्णालयातील दुःस्थिती आरोग्य साहाय्य समिती - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Post Type > बातम्या > राष्ट्रीय बातम्या > सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा > एका सरकारी रुग्णालयातील दुःस्थिती आरोग्य साहाय्य समिती\nएका सरकारी रुग्णालयातील दुःस्थिती आरोग्य साहाय्य समिती\nअ. ‘रुग्णालयात प्रसाधनगृह स्वच्छ करत नाहीत. तसेच लघवी खाली पडलेली असते. तिची दुर्गंधी येत असते.\nआ. सकाळी कोणीच झाडायला किंवा पुसायला येत नाही.\nइ. रुग्णाची काळजी घेण्याच्या दृष्टीने लक्ष दिले जात नाही; कारण कर्मचारी सतत पालटत असतात. त्यामुळे कोणाकडेच उत्तरदायित्व रहात नाही. त्यामुळे ‘रुग्णाची जबाबदारी हस्तांतरित होते कि नाही’, हे नीट सांगितले जात नाही, असे वाटते. ‘कर्मचारी आहे त्या रुग्णांचे सर्व समजून घेऊन पुढच्यांना सांगतात का ’, हे तपासले पाहिजे.\nअ. उपहारगृहामध्ये मोठे सँडवीच घेतले होते. त्यात वर घातलेले चीज चांगले होते; परंतु आत घातलेले चीज आंबट होते.\nआ. कॉफी अतिशय पाणीदार असून तिची किंमत २५ रुपये असते.\nइ. अन्नाची गुणवत्ता राखली जात नाही.\nई. वडे ३ घंटे आधीच सांगूनही प्रत्यक्षात ते पुष्कळ कडक असतात. सकाळचे देतांनाही ते नीट गरम करून दिले जात नाहीत.\nउ. जेवणातील भेंडीची भाजी निब्बर (जून) असून तिची चवही चांगली नव्हती.’\n– एक साधक (१९.५.२०१७)\nवैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी ‘आरोग्य साहाय्य समिती’ची मोहीम \nवैद्यकीय क्षेत्रात घुसलेल्या अनेक अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी संघटित होणे आवश्यक आह���. वैद्यकीय क्षेत्रातील कटू अनुभव, तसेच आपल्या परिसरात अनुचित घटना घडत असल्यास त्याविषयी आम्हाला त्वरित कळवा.\nचांगले आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांना नम्र विनंती \nपैसे लुबाडणार्‍या आधुनिक वैद्यांची नावे उघड करण्यासाठी कृपया आम्हाला साहाय्य करा. ही तुमची साधनाच असेल. तुम्हाला तुमचे नाव गोपनीय ठेवण्याची इच्छा असल्यास ते गोपनीय ठेवण्यात येईल.\nआपले अनुभव कळवण्यासाठी आणि मोहिमेत सहभागी होण्यासाठी पत्ता\nसौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१.\nसंपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०\nशासकीय रुग्णालयांतील समस्यांच्या विरोधात त्वरित तक्रार करा \nशासकीय रुग्णालयांत अस्वच्छता, रुग्णांची हेळसांड, औषध पुरवठा सुरळीत नसणे, नियमानुसार कामकाज न होणे अशा अनेक प्रकारच्या अयोग्य गोष्टी घडत असतात. याकडे बहुतांश नागरिक दुर्लक्ष करतात किंवा ‘माझ्या तक्रारीमुळे काय होणार’, असा विचार करून तक्रार करण्याचे टाळतात. त्यामुळे या समस्यांना कारणीभूत असणारे कर्मचारी वर्षानुवर्षे कामचुकारपणा करत रहातात. हे रोखण्यासाठी शासकीय रुग्णालयांतील समस्यांच्या विरोधात त्वरित तक्रार करणे आवश्यक आहे. प्रत्येक शासकीय रुग्णालयात स्वागतकक्षाजवळ किंवा रुग्णालय मोठे असल्यास प्रत्येक आंतररुग्ण कक्षात ठेवलेल्या तक्रारपेटीत तक्रार ठेवावी. तसेच तक्रारीत स्वत:चे नाव, पत्ता, दूरभाष क्रमांक आदी तपशीलही द्यावा. जेणेकरून चौकशी अधिकार्‍याला तक्रारीच्या चौकशीत आपले साहाय्य आवश्यक असल्यास संपर्क करणे शक्य होईल.\nअशा प्रकारे तक्रार केल्यास त्याची एक प्रत प्रसिद्धीसाठी सनातन प्रभातलाही (संपादक, सनातन प्रभात, २४/बी, सनातन आश्रम, पोस्ट बॉक्स क्र. ४६, रामनाथी, फोंडा, गोवा) पाठवावी.\nCategories सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा Post navigation\nसमिती स्थापन करण्याचे ढोंग करून कृती करत असल्याचे दाखवत शासनाचा अनुमाने १४ वर्षांहून अधिक काळ वेळकाढूपणा \nलोकशाहीतील दुष्प्रवृत्तींविरुद्ध लढा देण्याच्या विविध पद्धती\nजनहित याचिकांच्या माध्यमातून‘हिंदु विधीज्ञ परिषदे’ने केलेले कार्य\nआधुनिक वैद्यांनी सुस्पष्ट अक्षरात औषधाचे ‘जेनेरिक’ नाव लिहून देणे बंधनकारक \nएका नावाजलेल्या रुग्णालयात शस्त्रकर्म करण्यापूर्वी रुग्णाला तपासण्यांच्या संदर्भात आलेले कटू अनुभव \nरुग्णावर उपचार करतांना त्या उपचारांविषयी अर्धवट माहिती देऊन रुग्णांची आर्थिक आणि शारीरिक हानी करणारे आधुनिक वैद्य \nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/3180?page=1", "date_download": "2019-07-21T16:11:18Z", "digest": "sha1:DX5ZUT5RRJ226RKAS6RQAYP5XQB5PCF3", "length": 11516, "nlines": 107, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "दुर्वा | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nदुर्वा ही एक तृण वनस्पती आहे. हे तृण पवित्र समजतात. ऋग्‍वेदात त्याचे उल्‍लेख मिळतात. (ऋ. 10.142.8., 10.134.5) दुर्वांना तैतरीय ‘मुलांच्‍या वाढीप्रमाणे आमच्‍या वंशाची वाढ कर’ असे संहितेत प्रार्थिले आहे. (4.2.9.2)\nदुर्वा ह्या देवपूजेमध्‍ये वापरल्या जातात; खास करून गणपती पूजेमध्‍ये. गणपतीला दुर्वा का वाहतो त्याचे एक उत्तर आहे - राज्यात दुर्वांची भरपूर कुरणे राहतील तर प्रजा समृद्ध राहील. कारण त्या वेळचे संपूर्ण जीवनचक्रच हिरव्या गवतावर निर्भर होते. भाद्रपदात रानावनात सर्वत्र हिरव्यागार दुर्वा दिसून येतात. पुढील पावसाळ्यापर्यंत दुर्वायुक्त कुरणे सुरक्षित राहिली पाहिजे; गणाध्यक्ष अर्थात गणप्रमुखाने शत्रूंपासून त्या कुरणांचे रक्षण करावे ही अपेक्षा. जो दुर्वांकुरांनी हवन करतो तो सर्व कार्यांत यशस्‍वी होतो असे गणपती अथर्वशीर्षाच्‍या फलश्रुतीत म्‍हटले आहे.\nगणपतीला दुर्वा वाहताना एकवीस नामांचा उच्‍चार केला जातो, तो पुढीलप्रमाणे - ॐ गणाधिषाय नमः ॐ उमापुत्राय नमः ॐ अभयप्रदाय नमः ॐ एकदंताय नमः ॐ इभवक्राय नमः ॐ मूषक वाहनाय नमः ॐ विनायकाय नमः ॐ इशपुत्राय नमः ॐ सर्वसिध्दीप्रदायकाय नमः ॐ लम्बोदराय नमः ॐ वक्रतुण्डाय नमः ॐ अघनाशकाय नमः ॐ विघ्नविध्वंसकर्मेंनमः ॐ विश्ववंधाय नमः ॐ अमरेश्वराय नमःॐ गजवक्त्राय नमः ॐ नागयद्नोपवितीनेनमः �� भालचंद्राय नमः ॐ परशुधारणे नमः ॐ विगघ्नाधिपाय नमः ॐ सर्वविद्याप्रदायकाय नमः\nदुर्वांचे वैशिष्ट्य म्हणजे ती वनस्पती उन्हाळ्यात वाळून गेली तरी पाऊस पडताच पुन्हा उगवते, तिला पाळेमुळे फुटतात म्हणून तिला चिरंजिवी मानले जाते. त्यामुळेच दुर्वांना प्रजोत्पादक व उदंड आयुष्यी असेही मानले जाते. दुर्वांचा रस गर्भाधान विधीत स्त्रीच्या नाकात पिळतात. दुर्वांचा रस त्वचेच्या आजारावर उपयुक्त आहे. वंध्यत्व जाण्यासाठीसुद्धा दुर्वांचे सेवन हितावह असल्याचे आयुर्वेदात सांगितले गेले आहे. नाकातून रक्त येत असल्यास, शरीरावर डाग पडल्यास दुर्वांचा रस औषधी आहे. नागीण झाल्यास दुर्वा वाटून त्यांचा लेप लावल्यास दाह शांत होतो.\nमुलाच्‍या वाढदिवशी अक्षतांसह दुर्वांकुर मुलाच्‍या मस्‍तकावर ठेवतात. मुलाचे आयुष्‍य वाढावे हा त्‍याचा हेतू असतो. मृतांच्‍या आत्‍म्‍याला शांती मिळावी म्‍हणून दुर्वापूजन करण्‍याची चाल गुजरातेत आहे. दुर्वेचे वडाशी लग्‍न लावण्‍याची प्रथाही क्‍वचित आढळते.\nदुर्वा मातीला घट्ट पकडून ठेवतात, पर्वतांना आणि नद्यांच्या किनाऱ्यांना ढासळू देत नाही. दुर्वा पाण्याला स्वच्छ आणि निर्मळ करतात. त्या सूर्यप्रकाशात प्राणवायूही उत्सर्जित करतात. ‘दुर्वा’ धातूचा अर्थच नष्ट करणे हा आहे. दुर्वा त्रिदोषनाशक आहेत. वात-कफ-पित्त दोषांना संतुलित करतात, म्हणून आयुर्वेदिक औषधांमध्ये दुर्वांचा वापर होतो. प्राकृतिक चिकित्सक दुर्वांचा वापर औषधी म्हणून करतात.\nदुर्वांना हरळी, मंगला, शतमूला, हरियाला अशी आणखी काही नावे आहेत.\nआदर्श ग्रंथालयासाठी झटणारे सुधाकर क्षीरसागर\nसंदर्भ: वाचनालय, ग्रंथपाल, ग्रंथ\nसंदर्भ: येवला तालुका, येवला शहर, सावरगाव, गावगाथा\nसंवत्सर - अर्थात वर्ष\nजायकवाडी धरण – पाण्यासाठी उपाशी\nसंदर्भ: महाराष्‍ट्रातील धरणे, जायकवाडी धरण, पैठण शहर, नाथसागर\nसंजय क्षत्रिय - सूक्ष्म मुर्तिकार\nलेखक: शैलेश दिनकर पाटील\nसंदर्भ: सिन्‍नर तालुका, सिन्‍नर शहर, गणपती, सूक्ष्‍म मूर्तीकार, संग्रह, प्रदर्शन, Ganpati, Miniature, sinnar tehsil, Sinnar city\nलेखक: पंकज विजय समेळ\nसंदर्भ: वीरगळ, गणपती, शिलालेख\nसंदर्भ: गावगाथा, सुधागड तालुका, गणपती\nसंदर्भ: गणपती, तुरटी, अभिनव कल्‍पना\nहा तर गणेशोत्सवाचा बाजार\nसंदर्भ: गणेशोत्‍सव, गणपती, संस्‍कृती, जल प्रदूषण, प्रदूषण, पर्यावरण, निर्माल्य\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.aptoide.com/store/bosnjak5", "date_download": "2019-07-21T14:54:30Z", "digest": "sha1:D6INYMGPXESR36ZWKF7TGTSY3ELLT6QT", "length": 2820, "nlines": 94, "source_domain": "mr.aptoide.com", "title": "bosnjak5 - अॅन्ड्रॉइड अॅप्स स्टोर", "raw_content": "\nहे स्टोर ह्याद्वारे शेयर करा\nह्या स्टोरला bronze पदक आहे. हे पदक अनलॉक्ड आहे, कारण स्टोरपर्यंत पोचले आहे:\nगेमिफिकेशनबाबत अधिक जाणण्यासाठी, डॅशबोर्डात इथे जा www.aptoide.com\nया स्टोर वरील टिप्पण्या\nभाषा सर्व सध्याची भाषा आधी इंग्रजी\nया स्टोरवर टिप्पण्या नाहीत, प्रथम बना\nचांगले अॅप स्टोर आपणांस देण्यासाठी आम्ही कुकीज वापरतो ह्या साइटला ब्राऊझ करुन आपण त्यास मान्यता देत आहात, तेव्हा त्याबाबत जास्त माहिती जाणुन इथे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/an-encounter-with-babasaheb-purandare/", "date_download": "2019-07-21T15:13:31Z", "digest": "sha1:5PD2O5VSD6CPC5GTNN4M4MXBKHASBWGG", "length": 14390, "nlines": 124, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "बाबासाहेब पुरंदरे ह्या ऋषीच्या अचाट स्मरणशक्तीची कथा!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nबाबासाहेब पुरंदरे ह्या ऋषीच्या अचाट स्मरणशक्तीची कथा\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणजे स्वराज्याच्या इतिहास उराशी कवटाळून जगणारा माणूस\nआपल्या सिद्धहस्त लेखणीने छत्रपती शिवाजी महाराजांची उभ्या जगाला नव्याने ओळख करून देणाऱ्या हा व्यक्ती आपले संपूर्ण आयुष्य मराठ्यांच्या इतिहासात जगाला असे म्हटले तर वावगे ठरू नये. आजही त्यांच्या मुखातुन शिवचरित्र ऐकणे म्हणजे स्वर्गीय अनुभूती असते.\nत्यांच्या प्रत्येक शब्दागणिक, उपमेगणिक आणि स्तुतीगणिक अंग अंग रोमांचून उठते. आज नव्वदी पार केल्यानंतरही हे व्यक्तिमत्त्व अगदी आहे तसेच आहे. तितकेच तेजस्वी आणि तल्लख\nअश्या या थोर व्यक्तीच्या अगाध ज्ञानाबद्दल सुहास प्रभाकर यांनी आपल्या फेसबुक वॉलवर शेअर केलेला अनुभव इनमराठी.कॉम च्या वाचकांसाठी लेखाच्या मार्फत प्रकाशित करत आहोत.\nह्या प्रसंगातून बाबासाहेब पुरंदरेंच्या विद्ववत्तेची, प्रखर स्मरणशक्तीची साक्ष मिळतेच. परंतु त्याहून अधिक महत्वाचं – त्यांच्या प्रगाढ अभ्यासाची, शिवभक्तीची खात्री पटते.\nआज एका ऋषीच्या स्मरणशक्तीची कमाल अनुभवायला मिळाली.\nया ऋषीचे आज वय ९५ …. आपल्याला सर्वांना माहीत असलेले ऋषी… बाबासाहेब पुरंदरे.\nआज बाबासाहेबांशी अर्धा पाऊण तास गप्पा मारण्याचा योग आला, संधी मिळाली. आरती सुजीत यांच्या पुढाकाराने आम्ही बाबासाहेबांची वेळ मागून त्यांना भेटायला गेलो होतो. फक्त बाबासाहेब, आरती आणि मी.\nमला दोनच प्रश्न विचारायचे होते बाबासाहेबांना.\n१. शिवाजी महाराजांच्या काळात घडलेल्या सूर्यग्रहणांचे उल्लेख इतिहासात सापडतात का\n२. शिवाजी महाराजांच्या काळात दिसलेल्या एखाद्या धूमकेतूचा उल्लेख इतिहासात आहे का\nप्रश्न विचारल्यावर दोन मिनिटे स्तब्धतेत गेली आणि बाबासाहेबांनी उत्तर दिले –\nखग्रास आहे की नाही याचा उल्लेख नाही, परंतू सूर्यग्रहणाचा उल्लेख या कालाच्या इतिहासात आहे. तारीख २३ सप्टेंबर १६३३ आणि ६ जानेवारी १६६५.\n एवढंच नाही – बाबासाहेब पुढे म्हणाले –\n२३ सप्टेंबर १६३३ रोजी शहाजी महाराजांची तुला करून दानधर्म करण्यात आला आणि ६ जानेवारी १६६५ रोजी जिजाऊंची तुला करून दानधर्म करण्यात आला. त्याच दिवशी सोनोपंत डबिरांचीही तुला करण्यात आली.\nकेवळ “बाबासाहेब सांगतात म्हणून ते मान्य केले” असा मी नसल्याने, मी अर्थातच घरी येवून या तारखांना महाराष्ट्रात सूर्यग्रहणे झाली होती का याची नासाच्या साईटवरून खातर जमा करून घेतली.\n३ आक्टोबर १६३३ आणि १६ जानेवारी १६६५ या तारखांना महाराष्ट्रात सूर्यग्रहणे झाली होती. यातील १६ जानेवारी १६६५ चे सूर्यग्रहण महाराष्ट्रातून कंकणाकृती दिसले होते.\nआता या दोन्ही ग्रहणांच्या इतिहासातील नोंदीत आणि नासाच्या माहितीतील तारखात बरोबर दहा दिवसांचा फरक आहे…आणि तो फरक – तेव्हा ब्रिटिश आणि भारतात वापरले जाणे ज्युलियन कॅलेंडर आणि नासाचे संदर्भ असलेले ग्रेगोरियन कॅलेंडर यांच्यातील फरकामुळे आहे.\nया ऋषींना साष्टांग दंडवत…\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← प्राचीन काळी नाणी सोनं – चांदीचीच का असायची\nशिक्षणसंस्थांची वाढती मुजोरी व त्यांचे शिस्तीच्या नावाखाली निघणारे ‘फतवे’ कायदेशीर आहेत का\nशिवबाचे मावळे गनिमी काव्य���तच नव्हे, मोकळ्या मैदानातही महापराक्रमी होते हे सिध्द करणारी लढाई\nएका हुतात्मा सैनिकाने छत्रपती शिवरायांबरोबर साधलेला हा संवाद काळजाला घरं पाडतो…\nमराठ्यांनी एकेकाळी भगवा फडकवलेला हा किल्ला आज पाकिस्तानात आहे…\n3 thoughts on “बाबासाहेब पुरंदरे ह्या ऋषीच्या अचाट स्मरणशक्तीची कथा\nत्वचेचं सौंदर्य ते वजनाची समस्या : ह्या एकाच “प्रयोगामुळे” तुम्ही पूर्णपणे फिट राहू शकता\nचीनी शेअरमार्केटमधील हेराफेरी आणि सामान्य चीनी माणसाची दैनावस्था : चीनचं करावं तरी काय (३)\nवेश्येवर मर्दानगी गाजवणारे विकृत लोक आणि नामर्द पोलीस\n“स्वच्छतेचे बळी” : जातीयवाद आणि दुर्लक्षितता भोगणारे सफाई कामगार\nजगातील सर्वात सुंदर १४ ग्रंथालयं – बघून प्रेमातच पडाल\nAir India Express ११ वर्षाच्या व्यवसायात पहिल्यांदा नफ्यात\nमानवी कल्पनाशक्तीचा अविष्कार : पाण्यावर तरंगणारे विमानतळ\nमकरसंक्रांत दरवर्षी १४ जानेवारीलाच का येते ह्यादिवशी पतंग का उडवतात ह्यादिवशी पतंग का उडवतात\nभारतात जन्मठेपेची शिक्षा ही “आयुष्यभराची” असते की फक्त १४ वर्षांची असते\nएक्झिट पोल म्हणजे काय एक्झिट पोलची विश्वासार्हता किती एक्झिट पोलची विश्वासार्हता किती\nमुलींसाठी (व त्यांच्या मातांसाठी) अत्यंत महत्वाचं : मासिक पाळी सुरु होताना घ्यावयाची काळजी : आहारावर बोलू काही भाग: १८\nभारतरत्नापासून वंचित असलेला दुर्लक्षित ‘जादुगार’\n“मेरे पास माँ है” – वेगळ्या शैलीने अजरामर झालेले शशी कपूर\nही सात कठोर वाक्ये तुम्हाला दुखावतील – पण खंबीर बनवतील\nघायल : धगधगत्या अंगाराची २८ वर्षे\nसर्व पालक-शिक्षक-जागरूक नागरिकांसाठी : शिकण्या-शिकवण्याच्या पद्धतींचा धांडोळा (१)\nपाच राज्यांच्या निवडणूक निकालांचं कवित्व – आपण काय शिकायला हवं\n७२ तासात तब्बल चार हजार लोकांचा बळी घेणारी भारताच्या इतिहासातील अज्ञात दंगल\nJob चा पहिला दिवस ह्या ६ गोष्टी नक्की करा\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/alcohol/", "date_download": "2019-07-21T15:23:36Z", "digest": "sha1:7SPRUN6BSWOORCMM7G45ISTVWBCW76Q2", "length": 9367, "nlines": 89, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Alcohol Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nमहागाच्या दारूपेक्षा स्वस्त दारू जास्त “चढते” विज्ञानाकडे उत्तर आहे\nखास करून भारतात गटारी अमावस्ये नंतर खू��� जणं उगीच नाही रस्त्याच्या कडेला किंवा गटारात पडलेली दिसत.\nयाला जीवन ऐसे नाव\nदारूचा जन्म कसा झाला माहितीये वाचा दारूच्या उगम व निर्मितीची रोचक कहाणी \nदारूच्या सुरूवातीचा जन्म हा कदाचित व्यसन म्हणून झाला नसेल परंतु तिची नशा अशी काही समाजमनावर चढलीय की आज तिच्या शिवाय जमतही नाही आणि करमतही नाही.\nसामान्यांसाठी हानिकारक असणारी ‘दारू’ सैन्यातल्या जवानांसाठी इतकी ‘खास’ का आहे\nनेहेमी शिस्तबद्ध असलेल्या भारतीय सैन्यात दारूला जागा का दिली जाते तर ह्यामागे अनेक अज्ञात अशी कारणे आहेत.\nयाला जीवन ऐसे नाव\nदारू पिल्याने स्वतःवर नियंत्रण का राहत नाही जाणून घ्या शास्त्रीय कारण…\nहा निष्कर्ष समोर आला की, मद्यपान केल्यानंतर व्यक्तीच्या व्यवहारात हिंसकता वाढते.\nअॅण्टीबायोटिक्स घेत असताना मद्यपान करू नये खरं की खोटं… जाणून घ्या\nडॉक्टर नेहेमीच अॅण्टीबायोटिक्स घेताना मद्यपान करण्यास मनाई करतात.\nवर्ल्ड फेमस ‘पटियाला पैग’च्या जन्माची कथा \nआपल्या या मोठ्या खेळीने महाराजा एवढे खुश झाले की त्यांनी स्वतः ग्लासमध्ये व्हिस्की ओतून पार्टीची सुरवात केली.\nस्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला मिळत असलेले हे अधिकार जाणून घ्या\nभारतीय सैन्याच्या १४ रेजिमेंट्स ज्या कोणत्याही शत्रूला सेकंदात लोळवू शकतात\nइस्त्राईलच्या या ‘मृत समुद्रात’ कुणीच माणूस बुडत नाही जाणून घ्या या मागचं रहस्य\nक्रिकेटमधील हे रेकॉर्डस् तोडणं केवळ अशक्य मानलं जातं\nSci-fi movies: वाटतात त्याहून गहिऱ्या, दिसतात त्याहून भव्य\nप्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असे “रियल लाईफ हिरो” आणि त्यांचे प्रेरणादायी कार्य\nहैदराबादी मुस्लिम “पाकिस्तान प्रेमी” असण्यामागचं विचारात पाडणारं वास्तव\nआपली पृथ्वी केसांसारख्या डार्क matterने घेरलेली आहे काय\nक्रूर, वेडा, तरीही प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या ‘जोकर’ बद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी\nदेहू गावांत विठ्ठल आपल्याला तुकोबांच्या रूपात दर्शन देतो : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १६\n“कॉपी मास्टर”मोदींनी काँग्रेसच्याच योजना राबवल्यात का हे बघा सत्य काय आहे\nलोकशाही आणण्यासाठी सुदानमध्ये चाललेला संघर्ष प्रत्येक भारतीयाच्या अंगावर काटा उभा करेल\nWhatsApp ची Snapchat ला टक्कर – स्टेटस मध्ये आणलं नवीन फिचर\n“इस्लामबाह्य” म्हणून क���रूरपणे उध्वस्त केलेल्या बामियान बुद्धांच्या मूर्त्यांबद्दल जाणून घ्या..\nप्रत्येक विमानात राखीव असणाऱ्या या ‘खास’ सिक्रेट जागांबद्दल तुम्हाला माहिती आहे का\nअखंड स्वराज्याची सावली | धन्य ती जिजाऊ माऊली ||\nमनपा निकाल : भाजपची सेनेला अप्रत्यक्ष मदत आणि “देवेन्द्रयुग” घोषणेची घाई\nनव्या नोटांमधील हे १० बदल आवर्जून समजून घ्या\nदमदार अक्शन आणि अभिनयाने तरुणाईला वेड लावणाऱ्या अजय देवगण बद्दल १० गोष्टी\nहॉटेलमध्ये तुम्हाला बिर्याणी म्हणून पुलावच दिला जात नाही ना दोन्हीत फरक आहे, जाणून घ्या..\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/agri/2019/05/01/2025/", "date_download": "2019-07-21T16:04:48Z", "digest": "sha1:L2QWDDD5DPOVUYIZRC3NP2XWQBLBI6IY", "length": 9560, "nlines": 110, "source_domain": "www.krushirang.com", "title": "#महाराष्ट्र दिन | दुष्काळ व बेरोजगारी विसरू नका : ठाकरे", "raw_content": "\n[ July 20, 2019 ] कडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\tमहाराष्ट्र\n[ July 20, 2019 ] महाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\n[ July 20, 2019 ] शेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\tकोल्हापूर\n[ July 20, 2019 ] बिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\tअहमदनगर\n[ July 20, 2019 ] तंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\tआंतरराष्ट्रीय\nHomeबातम्याट्रेंडिंग#महाराष्ट्र दिन | दुष्काळ व बेरोजगारी विसरू नका : ठाकरे\n#महाराष्ट्र दिन | दुष्काळ व बेरोजगारी विसरू नका : ठाकरे\nMay 1, 2019 Team Krushirang ट्रेंडिंग, निवडणूक, महाराष्ट्र, मुंबई, शिक्षण व रोजगार, शेती 0\nमहाराष्ट्र दिनासह जागतिक कामगार दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील दुष्काळ व बेरोजगारी या मुद्द्यांचा विसर पडू न देण्याचे ट्विट केले आहे.\nट्विटरवर १ मे दिनानिमित्त त्यांनी विशेष पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात राज्यातील दुष्काळ आणि तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध नसल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. सर्व क्षेत्रात आपला दबदबा व लौकिक महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याने कायम राखला आहे. मात्र, हाच लौकिक टिकविण्यासाठी सध्या राज्याला झोकून देऊन काम करण्याची गरज त्यांनी या पत्रकात व्यक्त केली आहे.\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nबीडचा निकाल ठरविणार मुंडे बहिण-भावांचे भविष्य..\n#महाराष्ट्र दिन | ट्विट���वर गुजरातपेक्षा महाराष्ट्र भारी..\nमध्य महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता\nApril 16, 2019 Team Krushirang ट्रेंडिंग, पुणे, महाराष्ट्र, राष्ट्रीय 0\nपुणे : सलग पाच दिवसांपासून महाराष्ट्र राज्याला झोडपणाऱ्या अवकाळी पावसाने आणखी काही दिवस मुक्काम करण्याचे ठरविले आहे. फळबाग व भाजीपाला पिकांची नासाडी करणारा हा पाऊस मध्य महाराष्ट्राला झोडपून काढण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nबीडमध्ये ताई की बाप्पा; आज फैसला\nMay 23, 2019 Team Krushirang अहमदनगर, औरंगाबाद, निवडणूक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय 0\nबीड : मराठवाड्यातील सर्वाधिक हॉट सीट म्हणून बीडची जागा ओळखली जाते. इथे भाजप व राष्ट्रवादीत थेट सामना असला तरीही खरी लढत मंत्री पंकजा मुंडे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यात आहे. भाजपने येथून पंकजा यांच्या [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nमहिला दिन : बियाणे बँकवाली राहीबाई\nMarch 8, 2019 Team Krushirang अहमदनगर, कृषी सल्ला, तंत्रज्ञान, पुणे, शेती, शेतीकथा 0\nआपला देश हा कृषि प्रधानदेश म्हणून ओळखला जातो.या कृषि प्रधान देशात अनेक प्रकारचे पिकांचे वाण उपलब्ध आहेत. परंतु, हरिततक्रांतीनंतर देशात हायब्रीड बियाणांचा पुरवठा मोठया प्रमाणात होऊ लागला, भरमसाठ उत्पादनामुळे शेतकरी हायब्रीड बियाणांकडे वळले. आणि पारंपारिक, [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nकडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\nमहाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\nशेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\nबिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\nतंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\nबिझनेसवाला | खरेदी म्हणजे श्रीमंती मिळवणे नव्हे.. मग काय\nमराठवाड्यात लगेच पाऊस न पडल्यास दुष्काळ अटळ\nराज्यातील 5 जिल्हा परिषद बरखास्त\nविशेष | रामदास बोट दुर्घटना\nबिझनेसवाला | संधीचे सोने करा; ई-कारकडे पहा..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-21T15:09:30Z", "digest": "sha1:JRPGL3XEDGKLSKHRXCMR4Y2ACAYRNUM5", "length": 3632, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जादूटोणा Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉं���्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\nतयारी विधानसभेची : प्रकाश जावडेकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट \nपुरोगामी महाराष्ट्रात आजही मांत्रिक, जादूटोणा सर्रास सुरु\nगडचिरोली : पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलानासाठी कायदा झाला असला तरीही गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही जादूटोणा व बाबाकड़े लोकांचे जाणे सुरु...\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/10-of-15-goa-congress-mlas-split-from-party-likely-to-join-bjp/", "date_download": "2019-07-21T15:44:45Z", "digest": "sha1:XA76MKO4OQ6AGJRDGGHPPSYUK56AOHHA", "length": 17445, "nlines": 151, "source_domain": "www.saamana.com", "title": "गोव्यात काँग्रेस बुडाली! काँग्रेसचे 10 आमदार भाजपमध्ये | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकाशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘एसी रे एसी’; भरत जाधव घामाघूम\nतटरक्षकदलाच्या दोन कर्मचाऱ्यांकडून 50 लाख रुपयांचे कोकेन पकडले\nबीड शहरात सुसज्ज उद्याने उभारणार, नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागरांचे आश्वासन\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा…\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम��पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nमुलीने केली आईची हत्या, मुंडके रस्त्यावर फेकले\nचंद्रावर होते ‘जादू’ चे शहर- नासाचा दावा\nआखातामध्ये तणाव वाढला; इराणने ताब्यात घेतले ब्रिटनचे टँकर\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nइंडोनेशियन ओपन : सिंधूचे जेतेपदाचे स्वप्न भंगलं, जपानच्या यामागूचीकडून अंतिम सामन्यात…\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवनचे पुनरागमन\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन : सिंधूची अंतिम फेरीत धडक, जेतेपदाच्या लढतीत यामागुचीला…\nप्रेसिडेंटस् कप बॉक्सिंग : शिवा थापाला सुवर्णपदक, हिंदुस्थानला चार पदके\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nअस्थमा फक्त दिवाळीत होतो काय, सिगारेट पिणाऱ्या प्रियंकाला नेटकऱ्यांनी फटकारले\nBigg Boss 2 : आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो आरोह वेलणकर\nसनी लिओनी झाली जलपरी, पाहा तिचे हे सुंदर फोटो\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\n काँग्रेसचे 10 आमदार भाजपमध्ये\nगोव्यात विरोधी पक्ष काँग्रेसची धार कमी करून भाजप सरकार भक्कम करण्याच्या झालेल्या हालचालींमुळे गोवा पुन्हा एकदा चर्चेत आले. काँग्रेस पक्षाच्या पंधरापैकी दहा आमदारांनी बुधवारी रात्री काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या दहा आमदारांनी आपण पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले. विरोधी पक्षनेते फुटण्याची गोव्याच्या राजकारणातील ही दुसरी घटना ठरली आहे.\nकाँग्रेसचे पंधरापैकी दहा आमदार फुटून भाजपमध्ये सहभागी झाल्यामुळे हे सर्व पक्षांतरबंदी कायद्यातून बचावणार असल्याचे मानले जात आहे. पंधरापैकी दहा म्हणजे दोनतृतीयांश आमदार फुटल्याने आमदारकीचा राजीनामा द्यावा लागत नाही किंवा पोटनिवडणुकीलाही सामोरे जावे लागत नाही. दहा आमदारांमध्ये कवळेकर यांच्यासह नीळकंठ हळर्णकर, इजिदोर फर्नांडिस, फिलीप नेरी रॉड्रिग्ज, फ्रान्सिस सिल्वेरा, टोनी फर्नांडिस, बाबूश मोन्सेरात, विल्फ्रेड डिसा ऊर्फ बाबाशान, जेनिफर मोन्सेरात, क्लाफास डायस यांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे, लुईझीन फालेरो, रवी नाईक, दिगंबर कामत व आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे तेवढे काँग्रेसमध्ये राहिले आहेत. नव्या सरकारमध्ये बाबू कवळेकर हे उपमुख्यमंत्रीपदी असू शकतील. त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याची ग्वाही भाजपाने दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nकवळेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप आमदारांचा गट फुटण्यास गेल्या महिन्यात तयार झाला होता पण भाजपच्या स्तरावरून निर्णय झाला नव्हता.\nभाजपाचे गोवा प्रभारी बी. एल. संतोष हे गेले दोन दिवस गोव्यात आहेत. भाजपच्या अत्यंत प्रमुख पदाधिकाऱयांची बुधवारी सायंकाळी पणजीत बैठक झाली. त्यावेळी काँग्रेसच्या सर्व दहा आमदारांनी पक्षापासून फारकत घ्यावी व स्वतंत्र गट स्थापन करून मग भाजपामध्ये विलीन व्हावे अशा प्रकारचा निर्णय झाला. कवळेकर यांनीही त्याचवेळी स्वतंत्रपणे काँग्रेसच्या काही आमदारांची बैठक घेतली.\nकाँग्रेसच्या आमदारांपैकी काही जणांना मंत्रीपदे देण्यासाठी विद्यमान मंत्र्यांपैकी काही जणांना वगळले जाईल, अशीही माहिती भाजपाच्या गोटातून प्राप्त झाली. काँग्रेसपासून फुटून वेगळे झालेले सर्व आमदार दिल्लीस रवाना झाले असून ते पक्षाध्यक्ष व इतर प्रमुख नेत्यांना भेटणार आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलजोगेश्वरीत लांबपल्ल्याचे टर्मिनस,रेल्वे अर्थसंकल्पात एमयूटीपीसाठी 584 कोटींची तरतूद\nपुढीलश्रद्धा कपूरच्या घरी लगीन घाई, 2020 मध्ये उडणार लग्नाचा बार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा ठाकूर\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nकाशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘एसी रे एसी’; भरत जाधव घामाघूम\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा...\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nजिंतूर येथे मुख्याध्यापकाने केली शिक्षकास धक्काबुक्की\nकुरुंद्यात हुंडाबळी, सासरच्या जाचास कंटाळुन विवाहितेची आत्महत्या\nगाव तिथे ग्रंथालय संकल्पना कागदावरच, रायगड जिल्ह्यात अवघी 76 ग्रंथालये\nशाळकरी मुलींशी अश्‍लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला अटक\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2019/01/blog-post_17.html", "date_download": "2019-07-21T16:13:48Z", "digest": "sha1:U54RR2ISEI535SP5UYWFV4JDD6N2GDYU", "length": 12611, "nlines": 55, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "सोपुरचे ग्रामदैवत सिद्धेश्‍वर यात्रेस प्रारंभ. आज अक्षता सोहळा", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र न्युजसोपुरचे ग्रामदैवत सिद्धेश्‍वर यात्रेस प्रारंभ. आज अक्षता सोहळा\nसोपुरचे ग्रामदैवत सिद्धेश्‍वर यात्रेस प्रारंभ. आज अक्षता सोहळा\nशकील शेख सोलापूर रिपोर्टर:\nनंदीध्वजांच्या सुगडी पूजनाने सम्मती कट्ट्यानजीक विधिवत धार्मिक पद्धतीने व परंपरेनुसार अंदाजे दुपारी 1 वाजता अक्षता सोहळा होणार आहे. तत्पूर्वी सकाळी 7 वाजता हिरेहब्बू यांच्या निवासस्थानातून मिरवणुकीला सुरुवात होऊन एक वाजता सम्मती कट्ट्याजवळील मार्गावर जागोजागी पूजा होऊन नंदीध्वज एक वाजता येतात. अक्षता सोहळा पार पडल्यानंतर पुन्हा 68 लिंगांना प्रदक्षिणा घालण्यासाठी नंदीध्वज निघतात. ते दुसर्‍या दिवशी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हिरेहब्बू मठात परत येईल.\nमंगळवार, 15 जानेवारी रोजी होमप्रदीपन सोहळा आहे. सायंकाळी 5 वाजता हिरेहब्बू मठातून नंदीध्वज मिरवणूक निघेल. सोन्या मारुतीजवळील पसारे घराजवळ देवस्थानच्या पहिल्या नंदीध्वजाला सायंकाळी नागफणी बांधली जाणार आहे. रात्री दहा वाजता नंदीध्वज होम मैदाना��रील होमकुंडाजवळ पोहोचल्यानंतर होमहवन आणि कुंभार कन्येच्या अग्निप्रवेशाचा धार्मिक कार्यक्रम हाणार आहे. होमकुंडास नंदीध्वजाच्या पाच प्रदक्षिणा झाल्यानंतर ते सिध्देश्‍वर मंदिराकडे मार्गस्थ होतील. या दिवशीचा यंदा नागफणी पेलण्याचा मान सोमनाथ मेंगाणे यांना लाभला आहे. होमहवनानंतर भगिनी समाज परिसरात भाकणुकीचा कार्यक्रम आहे. देशमुखांच्या वासरास संपूर्ण दिवसभर उपाशी ठेवून रात्री वासरास गूळ, खोबरे, कडधान्य, कडबा, गाजर आणि पाणी पिण्यास दिले जाते. वासराच्या खाण्यापिण्याच्या व मलमूत्राच्या आधारावरून पाऊस, पाणी, महागाई आदींबाबत भाकणूक केली जाईल.\nबुधवार, 16 जानेवारी रोजी होम मैदान येथे रात्री आठ वाजता शोभेच्या दारुकामाची आतषबाजी कार्यक्रम होतो. रात्री 10 वाजता हा कार्यक्रम संपल्यानंतर रात्री 11 वाजता मानाचे सातही नंदीध्वज मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा घालतात.\nगुरुवार, 17 रोजी उत्तर कसबा येथील मल्लिकार्जुन मंदिरामध्ये नंदीध्वजांच्या प्रदक्षिणा झाल्यानंतर मल्लिकार्जुन पूजनाने नंदीध्वजांचे वस्त्र व आभूषणे विधिवत उतरविले जाऊन प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता होईल.\nसर्व समाजाला नंदीध्वजांचा मान\nसिध्देश्‍वरांच्या योगदंडाचे प्रतीक असे सात नंदीध्वज असून सातही नंदीध्वज सिध्देश्‍वर देवस्थानच्या मालकीचे आहेत. पहिल्या नंदीध्वजाचे मानकरी हिरेहब्बू असून दुसरा मान कसब्यातील देशमुखांचा, तिसरा मान लिंगायत - माळी समाजाचा, चौथा व पाचवा मान विश्‍वब्राम्हण, सहावा व सातवा मान मातंग समाजाचा आहे. ही यात्रा राष्ट्रीय एकात्मकतेचे प्रतीक आहे.\nफाऊंडेशनच्यावतीने नंदीध्वज मिरवणूक मार्ग, सम्मती कट्टा, पसारे घर ते विजापूर वेशीपर्यंत रांगोळीच्या पायघड्या घालतात. 16 ते 20 जानेवारीदरम्यान कृषी प्रदर्शन होम मैदानावर भरते. होम मैदान आणि परिसरात मनोरंजनाचे विविध स्टॉल्स व पाळणे, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आहेत. एकूण 40 सीसीटीव्हीच्या माध्यमातून यात्रेवर लक्ष असणार आहे. सिध्देश्‍वर ध्यानमंदिराचे काम, सुवर्ण सिध्देश्‍वर मंदिराचे काम सुरु असून यात्रेचा विमाही उतरवण्यात येतो. रेवणसिध्देश्‍वर मंदिर परिसरातच यंदाही जनावरांचा बाजार भरणार आहे. अक्षता सोहळा एक वाजता पार पाडण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मंदिर समिती व हिरेहब्बू यांच��यात समन्वय असल्याचेही काडादींनी सांगितले. पत्रकार परिषदेपूर्वी नारायण कुलकर्णी लिखित ‘श्री सिध्देश्‍वरांच्या अभंग गाथे’चे प्रकाशन काडादी यांच्या हस्ते करण्यात आले. लेखक बाळासाहेब जायभाय यांचे ‘काव्यामृत’, कवी राघंवाक यांचे ‘सिध्दरामेश्‍वरांचे महात्मे’, अ‍ॅड. रे.सि. पाटील लिखित ‘सिध्दरामेश्‍वर संक्षिप्त पुराण’ याची दुसरी आवृत्ती, संतोष पाटील यांचे ‘आनंदबोध’, सुनील वैद्य लिखित ‘द डिवायन सोल’ व कौलगुड व बडापुरे लिखित ‘दि ग्रेटनेस ऑफ सिध्देश्‍वर’ ही पुस्तके लवकरच येणार असल्याचेही काडादी यांनी सांगितले. यावेळी राजकुमार नष्टे, अ‍ॅड. रेवणसिध्द पाटील, सोमशेखर देशमुख, गुंडप्पा कारभारी, बाळासाहेब भोगडे, महेश अंदेली, अ‍ॅड. मिलिंद थोबडे, चिदानंज वनारोटे, विश्‍वनाथ लब्बा उपस्थित होते.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (3) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (54) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (1) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (1) पालघर (1) पुणे (2) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (2) मुंबई उपनगर (1) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (8) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (5) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n५६ कोटी रूपयांचा पीकविमा अदा करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश उस्मानाबाद, लोहारा तालुक्यातील ७५ हजार शेतकर्‍यांना दिलासा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश:\nजुन्या पेन्शन योजनेच्या न्याय्य मागणीसाठी तुळजापुरात 'लक्षवेधी आंदोलन:\nकृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या कामासाठी लावण्यात आलेल्या जाचक आटीमुळे प्रकल्प रखडला:आमदार राणाजगजितसिंह पाटील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F", "date_download": "2019-07-21T15:22:34Z", "digest": "sha1:GVCCVCACTHCYKFHW7YZXCJ2KLME4LWCR", "length": 16934, "nlines": 193, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आल्बर्ट फर्ट - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्ण नाव आल्बर्ट फर्ट\nपुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक\nआल्बर्ट फर्ट हे शास्त्रज्ञ आहेत.\nनोबेल प्रतिष्ठानाच्या संकेतस्थळावरील आल्बर्ट फर्ट यांचे संक्षिप्त चरित्र (इंग्रजी मजकूर)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाच�� / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nअ · अँडर्स योनास अँग्स्ट्रॉम · फिलिप वॉरेन अँडरसन · आंद्रे-मरी अँपियर · अब्दुस सलाम · अलेक्सेइ अलेक्सेयेविच अब्रिकोसोव्ह · अभय अष्टेकर · लुइस वॉल्टर अल्वारेझ ·\nआ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन ·\nॲ · एडवर्ड ॲपलटन\nए · लियो एसाकी\nऑ · फ्रँक ऑपनहाइमर\nओ · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम\nक · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग\nग · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक\nच · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह\nज · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की\nझ · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके\nट · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर\nड · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर\nत · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ\nथ · जॉर्ज पेजेट थॉमसन\nन · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन\nप · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्य���ँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक\nफ · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग\nब · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक\nम · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर\nय · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू\nर · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन\nल · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स\nव · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा\nश · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर\nस · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट\nह · रसेल अ‍ॅलन हल्से · थियोडोर डब्ल्यु. हान्श · वर्नर हायझेनबर्ग · आर्थर आर. फोन हिप्पेल · जेरार्ड एट हॉफ्ट · गुस्ताफ हेर्ट्झ · गुस्ताव लुडविग हेर्ट्झ · कार्ल हेर्मान ·\nइ.स. १९३८ मधील जन्म\nव्हीआयएएफ ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nएलसीसीएन ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nआयएसएनआय ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nओआरसीआयडी ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nजीएनडी ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nबीएनएफ ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nडीबीएलपी ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑक्टोबर २०१८ रोजी १७:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/meghalaya-assembly-bypoll-results-cm-conrad-sangma-win/", "date_download": "2019-07-21T15:17:51Z", "digest": "sha1:ZQYDNLTV6VM3QK2EUUARB6SA6AYW2IAL", "length": 9708, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मेघालय पोटनिवडणूक : मुख्यमंत्री कोनराड के संगमा ८,४०० मतांनी विजयी | Dainik Prabhat", "raw_content": "\nमेघालय पोटनिवडणूक : मुख्यमंत्री कोनराड के संगमा ८,४०० मतांनी विजयी\nनवी दिल्ली – मेघालयाचे मुख्यमंत्री आणि एनपीपी (नॅशनल पीपुल्स पार्टी) पक्षाचे अध्यक्ष कोनराड के.संगमा यांनी दक्षिण तुरा येथून प्रतिस्पर्धी काँग्रेसचे शारलोट डब्ल्यू मोमिन यांचा सुमारे ८,४०० मतांनी पराभव करत विजय संपादित केला आहे.\nमुख्य निवडणुक अधिकारी एफ.आर. खारकोंगोर ने ही माहिती दिली आहे. संगमा यांच्या विजयाबरोबरच ६० सदस्यीय मेघालय विधानसभेत नॅशनल पीपुल्स पार्टी याच्यांकडे विरोधी पार्टी काँग्रेस यांच्या बरोबरीत २० जागा झाल्या आहेत.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nएनपीपी (नॅशनल पीपुल्स पार्टी ) राज्यांमध्ये सहा पक्ष असलेल्या मेघालय जनतांत्रिक युती सरकारचे नेतृत्व करीत आहे. एनपीपीचे अध्यक्ष संगमा यांना १३,६५६ मतं तर त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेले मोमिन यांना ८,४२१ मतं प्राप्त झाली आहेत.\nजाणून घ्या आज (21जुलै) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nकॉंग्रेस पक्षाने गमावली लाडकी कन्या\nमु���ब्बी आणि सुसंस्कृत राजकारणी – शीला दीक्षित\nउत्तरप्रदेशच्या राज्यपालपदी आनंदीबेन पटेल\nअपयश लपवण्यासाठी भाजपकडून कलम 144 चा गैरवापर- मायावतींचा आरोप\nअखेर मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला सिद्धुचा राजीनामा\nउत्तरप्रदेशात जंगलराज- कॉंग्रेसचा आरोप\nअरूणाचलला भूकंपाचा मध्यम तीव्रतेचा धक्का\nपुराचा तडाखा: बिहार, आसाममधील मृतांची संख्या 139 वर\nजाणून घ्या आज (21जुलै) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nताज हॉटेलजवळील चर्चिल चेंबर इमारतीला आग; एकाचा मृत्यू दोन जखमी\nनारकोटिक्स विभागाकडून २० लाखाचा गांजा जप्त\nआगामी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\nमहिला कर्मचाऱ्यांना मेकअप टाळण्याचा इस्पितळाचा आदेश\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित पंचत्वात विलीन\nआयएल अँड एफएस कडून पतमानांकन वाढविण्यासाठी प्रताप\nलक्‍झरी कारच्या विक्रीवरही नकारात्मक परिणाम\nसौदीत जाऊन बलात्काराच्या आरोपीला अटक\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nतोलणारांना काम द्या, अन्यथा हमाली बंद\nभोर : राष्ट्रवादीला जोर\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\nआगामी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nनारकोटिक्स विभागाकडून २० लाखाचा गांजा जप्त\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/maratha-reservation-will-be-progress-26948", "date_download": "2019-07-21T14:50:39Z", "digest": "sha1:PTXBRTFCBFVNGCISJK6OKNNKCQCZUYMH", "length": 11223, "nlines": 131, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Maratha reservation will be in progress | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमराठा आरक्षणाच्या अहवाल लेखनाला येणार गती, कामाला वेग देण्याचा निर्णय\nमराठा आरक्षणाच्या अहवाल लेखनाला येणार गती, का���ाला वेग देण्याचा निर्णय\nशनिवार, 4 ऑगस्ट 2018\nऔरंगाबाद : सध्या राज्यभर मराठा आरक्षणाच्या मागणीने सरकारला सळो की पळो करून सोडल्यानंतर बैठकांवर बैठका घेण्यास सरकारने सुरवात केली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने तातडीने बोलाविलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत शुक्रवारी (ता. तीन) आरक्षणाबाबतच्या अहवाल लेखनाला गती देण्यासाठी अनेक निर्णय घेतले गेले. आयोग आता युद्धपातळीवर कामाला लागला असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nऔरंगाबाद : सध्या राज्यभर मराठा आरक्षणाच्या मागणीने सरकारला सळो की पळो करून सोडल्यानंतर बैठकांवर बैठका घेण्यास सरकारने सुरवात केली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने तातडीने बोलाविलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत शुक्रवारी (ता. तीन) आरक्षणाबाबतच्या अहवाल लेखनाला गती देण्यासाठी अनेक निर्णय घेतले गेले. आयोग आता युद्धपातळीवर कामाला लागला असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nमागील काही वर्षांपासून मराठा आरक्षणाची मागणी केली गेली. मात्र, त्यास मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने व्यापक स्वरूप आले. नऊ ऑगस्ट 2016 ला येथील क्रांती चौकातून निघालेला पहिला मराठा क्रांती मोर्चा ऐतिहासिक ठरला. त्यानंतर राज्यभर, देश आणि विदेशातही 58 मूकमोर्चे निघाले. मागण्यांची हजारो निवेदने शासनाला देण्यात आली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने समाजाने पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आणि सरकारला कामाला लागावे लागले.\nसरकार चर्चेची भाषा करीत असले तरी आता चर्चा नको आरक्षणच हवे, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. त्यासाठी राज्यभर दररोज आंदोलने सुरू आहेत. दरम्यान, या पार्श्‍वभूमीवर आरक्षणाच्या अनुषंगाने नियुक्‍त करण्यात आलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाला तातडीने आपला अहवाल देण्यास सांगितले आहे. यासाठी शुक्रवारी पुणे येथे बैठक झाली. या बैठकीत अहवाल लेखनाच्या नियोजनासोबतच सांख्यिकीय आणि सामाजिक विश्‍लेषणासाठी तज्ज्ञांची नियुक्ती, जनसुनावणीत मिळालेल्या निवेदनांचे वर्गीकरण करण्याच्या कामाचे वाटप करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.\nबैठकीत पहिल्या दिवशी मराठा समाजाचा मागासलेपणा तपासण्यासाठी केलेले सर्वेक्षण, जनसुनावणी आणि राज्य सरकारकडून मागविलेल्या विविध माहितीच्या आकडेवारीचे विश्‍लेषण करून अहवाल लेखनाची दिशा ठरविण्यात आली. माहितीचे विश्���लेषण करण्यासाठी तज्ज्ञांची नेमणूक केली आहे. यामध्ये येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सांख्यिकी तज्ज्ञाची निवड केली आहे. समाजशास्त्रज्ज्ञ म्हणून अमरावतीतील एक व पुण्यातील एक अशा दोघांची नियुक्ती केली आहे. तसेच एका शिक्षणतज्ज्ञाचे मतही विचारात घेण्याचा निर्णय यावेळी घेतला आहे.\nमराठा आरक्षणासंदर्भात समाजाचे सर्वेक्षण पाच संस्थांच्या माध्यमातून केले आहे. यात मुंबई-कोकण विभागात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, पश्‍चिम महाराष्ट्रात गोखले इन्स्टिट्यूट, विदर्भात शारदा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, उत्तर महाराष्ट्रात गुरुकृपा संस्था आणि मराठवाड्यात छत्रपती शिवाजी प्रबोधिनीने सर्वेक्षणाचे काम केले आहे. या संस्थांचे सादरीकरण शनिवारी (ता. चार) होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/india/2019/03/07/1081/", "date_download": "2019-07-21T15:09:29Z", "digest": "sha1:NVF4CJRYXLSRD224VKETIDRIR3OSCFP4", "length": 12326, "nlines": 110, "source_domain": "www.krushirang.com", "title": "गोल्डन राईस खाण्याचे हे असतील फायदे", "raw_content": "\n[ July 20, 2019 ] कडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\tमहाराष्ट्र\n[ July 20, 2019 ] महाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\n[ July 20, 2019 ] शेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\tकोल्हापूर\n[ July 20, 2019 ] बिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\tअहमदनगर\n[ July 20, 2019 ] तंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\tआंतरराष्ट्रीय\nHomeबातम्याआंतरराष्ट्रीयगोल्डन राईस खाण्याचे हे असतील फायदे\nगोल्डन राईस खाण्याचे हे असतील फायदे\nMarch 7, 2019 Team Krushirang आंतरराष्ट्रीय, कृषी सल्ला, तंत्रज्ञान, राष्ट्रीय, लाईफस्टाईल, संशोधन 0\nजनुकीय फेरफार करून पिकांचे उत्पादन आणि शेतमालाची गुणवत्ता वाढविण्याचे प्रयत्न सध्या जोरात सुरू आहेत. वाढत्या लोकसंख्येला खायला घालण्यासह कुपोषणाने होणारे मृत्यू आणि बालमृत्यू टाळण्याच्या हेतूने हे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पर्यावरणाचा समतोल यामुळे बिघाडण्याची भीती व्यक्त होत आहे. आपल्याकडी बीटी कॉटनही त्यामुळेच बदनाम आहे. मात्र, आता बांगलादेश येथे गोल्डन राईस अर्थात सोनेरी भात ही नवी जात लागवड करू��� त्याच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. त्या यशस्वी ठरल्यास हा सुवर्णमय भाताचा खजाना आशियामध्ये खवय्यांच्या दिमतीला असणार आहे.\nभात म्हटले की आठवतो तो बासमती किंवा इंद्रायणीचा सुगंध. भाताचा रंग, चव आणि स्वाद यावर त्याची गुणवत्ता ठरते. मात्र, अनेकांना काहीच खायला नसल्यावर कोणताही भात आणि कंदमुळे खावी लागतात. जगात यामुळे अनेकांचे कुपोषणाने बळी जातात. हेच रोखण्यासाठी गोल्डन राईस ही व्हरायटी बनविण्यात आलेली आहे.\n१९९० मध्ये सर्वप्रथम युरोप खंडात ही जीएम (जनेटिकली मॉडीफाईड) भाताची जात संशोधित करण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रामाणात अ जीवनसत्व असून त्यामुळे अ जीवनसत्व अभाव यामुळे बाधित असलेल्या आशिया व आफ्रिका खंडातील कोट्यावधी जनतेला मोठा फायदा होईल. यामध्ये गाजर, रताळी व संत्री यापेक्षाही जास्त बीटा कॅरोटिन असल्यानेच या तांदळाचा रंग पिवळसर सोनेरी झालेला आहे. पर्यावरण प्रेमींचा यास विरोध आहे. मात्र, काही देशात हा तांदूळ अनेकांसाठी सुवर्णयुग निर्माण करून गरीब जनतेसाठी सुवर्ण अध्याय रचण्याची खात्री संशोधकांना आहे.\nअ जीवनसत्व अभाव याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने तयार केलेला नकाशा. यात भारतासह आशिया, आफ्रिका व काही प्रमाणात समृद्ध अशा युरोप-अमेरिकन देशांचाही समावेश आहे. (स्रोत : जनेटिक लिटरसी प्रोजेक्ट)\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nस्ट्रोकपासून वाचवणारी आरोग्यदायी कैरी\nहार्दिक पटेल ‘त्या’ जागेवरून निवडणूक लढणार..\nBlog | अमेरिकेत ‘गांधी गोइंग ग्लोबल’ महोत्सव; जळगावच्या ‘गांधीतीर्थ’चाही सहभाग\nMay 22, 2019 Team Krushirang आंतरराष्ट्रीय, कंपनी वार्ता, ट्रेंडिंग, नाशिक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राष्ट्रीय, शिक्षण व रोजगार, शेती 0\nजळगाव म्हटले की सगळ्यांना आठवते जैन इरिगेशन कंपनी आणि त्यांचे गांधीतीर्थ. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांची ज्योत तेवत ठेऊन समाजाला सकारात्मक उर्जा देण्याच्या उद्देशाने भवरलाल जैन (भाऊ) यांनी गांधी रिसर्च फाउंडेशनची मुहूर्तमेढ रोवली. जैन हिलवरील [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nआपोआप डिलीट होणार नको असलेले ईमेल\nJuly 13, 2019 Team Krushirang आंतरराष्ट्रीय, ट्रेंडिंग, महाराष्ट्र, राष्ट्रीय 0\nटीम कृषीरंग : दिवसेंदिवस तंत्रज्ञानामधे होणारे बदल आपल्याला हैराण करणारे आहेत. ऑटोमॅटिक गोष्टींचे प्���माण वाढले आहे. इंटरनेटवर सगळ्यात जास्त कामासाठी ईमेल वापरला जातो. आता ईमेलमधेही एक छोटासा पण ऊपयोगी बदल आला आहे. बहुतांश वेळा ईमेल [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nअशी असेल मॉन्सूनची स्थिती; डॉ. साबळे यांचा अंदाज\nJune 3, 2019 Team Krushirang अहमदनगर, औरंगाबाद, कृषी साक्षरता, कोल्हापूर, ट्रेंडिंग, नागपूर, नाशिक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, शेती 0\nपुणे : ऑक्टोबर, नोव्हेंबर या दोन्ही महिन्यात महाराष्ट्र राज्यात चांगला परतीचा पाऊस होणे शक्य आहे. मात्र, मान्सूनच्या आगमनास उशीर होणार असल्याने जून महिन्यात पावसात मोठा खंड पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विषयातील अभ्यासक डॉ. रामचंद्र साबळे [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nकडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\nमहाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\nशेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\nबिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\nतंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\nबिझनेसवाला | खरेदी म्हणजे श्रीमंती मिळवणे नव्हे.. मग काय\nमराठवाड्यात लगेच पाऊस न पडल्यास दुष्काळ अटळ\nराज्यातील 5 जिल्हा परिषद बरखास्त\nविशेष | रामदास बोट दुर्घटना\nबिझनेसवाला | संधीचे सोने करा; ई-कारकडे पहा..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/online-frauds-using-e-wallets/", "date_download": "2019-07-21T14:41:33Z", "digest": "sha1:2M6FYDQDL2T57OKPD2ZLBPTKCWRNGTKC", "length": 21792, "nlines": 143, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "\"कॅश-लेस\"वर \"ब्लॅकमनी\" वाल्यांचा \"जुगाड\" : ही क्लृप्ती वापरून \"काळ्याचे पांढरे\" करताहेत", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n“कॅश-लेस”वर “ब्लॅकमनी” वाल्यांचा “जुगाड” : ही क्लृप्ती वापरून “काळ्याचे पांढरे” करताहेत\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nकॅशलेस व्यवहार म्हणजे रोख रक्कम प्रत्यक्ष न देता होणारी आर्थिक देवाण-घेवाण. एक कप चहा घेण्यासाठी चहावाल्याला पाच रुपये रोख द्यावे लागतात.\nहे रोखीचे व्यवहार न करताही चहा आपल्याला विकत घेता आला पाहिजे.\nम्हणजे पाच, दहा, वीस, शंभर, पाचशे, हजार आणि आता दोन हजार रुपयांची नोट हातात न घेता तुम्हाला जे बाजारातून हवं ते खरेदी करता आलं पाहिजे.\nअसे कॅशलेस व्यवहार जगभर होतात तसे ते भारतातही होतात. पण, भारतात त्याचं प्रमाण लोकसंख्येच्या तुलनेत अत्यल्प आहे.\nहे कॅशलेस व्यवहार देशभर झाले पाहिजे आणि संपूर्ण देश रोकडविरहित व्यवहारांमध्ये विलीन झाला पाहिजे यासाठी खरा कॅशलेसचा घाट.\nकाळापैसा आणि भष्ट्राचाराच्या समस्येमुळे सरकारला टॅक्स जमा करण्यात अनेक अडचणी येतात.\nनोकारदार वर्गाकडून सरकारला मोठ्याप्रमाणात टॅक्स जमा होत असतो.\nपरंतू व्यावसायिक कर भरण्यापासून पळवाटा काढत असतात.\nआयकर व्यवहार ऑनलाईन झाले तर सरकारला आणि लोकांना कर भरणाऱ्याची आणि चुकवणाऱ्याची माहिती ऑनलाईन बघता येईल आणि आयकरापासून वाचण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आळा बसेल.\nकॅशलेस अर्थव्यवस्थेमुळे त्वरीत व्यवहार करण्यास मदत होईल. तसेच शेतकरी, कामगार आणि लघु व्यावसायिक अनेक व्यवहार जलदगतीने करू शकतील.\nशिवाय यामुळे सरकारला किमान वेतन कायद्यावर लक्ष देता येणार आहे. ज्या ठिकाणी बँकिंगच्या सुविधा नाहीत अशा ठिकाणी ई- पेमेंट किंवा मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून सहज व्यवहार करता येणार आहे.\nतसेच कल्याणकारी योजनांचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात सहज पोहचवता येणार आहे.\nभारतासारख्या अफाट लोकसंख्येच्या देशातील भष्ट्राचारावर नियंत्रण ठेवणे कठीण आहे. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार रोख स्वरूपात होतो.\nकॅशलेस अर्थव्यवस्थेमुळे अशा भष्ट्राचाराला आळा बसण्यास मदत होईल. सरकारी खात्यातील काही अधिकारी रोख स्वरूपात लाच घेतात.\nपरंतू डिजिटल transactions मुळे सरकारी खात्यातील पैशाच्या उलाढालीची माहिती मिळवणे सोपे होणार आहे.\nयासाठी देशातील बहुतेक सर्व बँकांनी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड सुविधा देऊ केली आहे. नेटबँकिंगची सुविधा दिली आहे. त्याद्वारे कुठलीही बिलं तुम्हाला भरता येतात.\nएका खात्याचे पैसे दुसऱ्याच्या खात्यात जमा करता येतात. त्यासाठी बँकांनी ऑनलाइन सोय करून दिली आहे.\nम्हणजे डिजिटल माध्यमांद्वारे पैशांची देवाण घेवाण करता येऊ लागली आहे.\nकार्डांच्या माध्यमातून प्लास्टिक मनीची हाताळणी सोपी झाली आहे. आता मोबाइल बँकिंग सुरू झालं आहे.\nअॅप डाऊनलोड करून पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात वळते करता येतात. रोख रक्कम खिशात ठेवण्याची गरज आज उरली नाही.\nनोटबंदीच्या अनेक पारिणामांपैकी एक म्हणजे लोकांचा असा विश्वास आहे की यात काळा पैसा साठवायला जागा उरली नाही. सगळ्या गोष्टी डिजिटल ��ाल्या की सगळ्या गोष्टींचा हिशोब ठेवता येईल.\nपण खरं सांगायचं झालं तर हा एक भ्रम आहे.\nसर्वांत पहिली गोष्ट अशी की कोणताच पैसा चांगला किंवा वाईट नसतो. पांढरा किंवा काळा नसतो.\nत्याचा “वापर” हा त्या पैशाला काळा पैसा बनवतो.\nमला मिळणारा पगार हा पांढरा पैसा आहे आणि मी जर कर न चुकवता तो योग्य प्रकारे वापरत असेन तर काहीच हरकत नाही. पण मी रोखीने दिलेले पैसे आपल्या उत्पन्नात न दाखवून एखाद्या दुकानदाराने त्याचा कर भरण्याचे टाळले तर तो पैसा काळा पैसा मानला जातो.\nई-वॉलेट आल्याने ही समस्या खरंतर कमी होण्याऐवजी वाढण्याचीच शक्यता जास्त आहे.\nपरदेशात बिट कॉइन आणि डार्क वेबसारख्या गोष्टी आज अस्तित्वात आल्या आहेत, ज्या वॉलेट्स पेक्षा जास्त भयंकर ठरू शकतात.\nपण भारतात वापरण्यात येणाऱ्या ई-वॉलेट्स मध्ये सुद्धा इतक्या पळवाटा आहेत की थोडंसं नियोजन आणि कोणत्याही विशेष तंत्रज्ञानाच्या महितीशिवाय अतिशय सहजपणे पैशाचा बेकायदेशीर वापर केला जाऊ शकतो.\nयातही लोकांनी थोडं डोकं चालवलं तर फ्रॉड केला जाऊ शकतो. त्यामुळे आपण सावध असायला हवं.\nअगदी सर्वसामान्य माणूस सुद्धा अशाप्रकारे फसवणूक करू शकतो. हा धोका करताना तो काय करेल\n१. सर्वप्रथम ती व्यक्ती कोणत्यातरी अनोळखी माणसाच्या ओळखपत्रावर काही सिम कार्ड खरेदी करेल.\n२. त्या सगळ्या नावांनी फेक ईमेल एकाउंट उघडेल. बरं हे उघडताना ती व्यक्ती ही खबरदारी घेईल की आपल्या कॉम्प्युटर चा IP address Address कोणाला कळणार नाही. आपल्या देशात हे सहज शक्य आहे.\n३. समजा अशा २० ई-मेल अकाउंटवरून १० पेमेंट वेबसाइट्स वर वीस-वीस हजार रुपये पाठवले.\nम्हणजे एकूणात दोन लाख रुपये. (इतका पैसा एका वर्षात कोणत्याही बँक अकाउंट मधून पाठवण्यात आला तर तो आयकाराच्या कक्षेत येणार नाही.)\n४. वॉलेटमधून वॉलेटमध्ये पैसे पाठवताना फक्त ते पाठणाऱ्याचा पत्ता समजू शकतो. पण यात तोही मिळणार नाही कारण ती व्यक्ती IP Address शिवाय इंटरनेटवर व्यवहार करत असेल.\n५. असे २० आय.डी आहेत. त्यामुळे किती परम्युटेशन-कॉम्बिनेशन्स बनतील हे सांगणे अवघड आहे.\nत्यामुळे कोणी कोणाला किती पैसे पाठवले याचा हिशोब मांडता येणार नाही.\n६. एका वॉलेटमधून दुसऱ्या वॉलेटमध्ये पाठवले जाणारे पैसे हे ठराविक transactions नंतर पूर्णपणे व्यवस्थेतून गायब होतील.\nकारण हे फेक आय. डी. कोण एंजल प्रिया चालवत्ये हे तुम्हाला कधीच ���ळू शकणार नाही.\n७. तुम्ही म्हणाल की ह्या सगळ्या transactions ची नोंद असेलच.\nनिश्चितच असेल. पण इतक्या सगळ्या हजारो transactions मधून तुमचं नेमकं कोणतं हे शोधणं किती अवघड आहे याची कल्पना करून बघा.\nशिवाय या सगळ्या आयडी ची लोकेशन्स जगातील वेगवेगळ्या जागा असतात. म्हणजे दिल्लीतील आयडी चं लोकेशन लुसियाना असं काहीसं.\n८. बरं शिवाय या बँक अकाउंटपर्यंत पोहोचण्यात एखादी egancy जो वेळ घेईल तोवर खूप उशीर झालेला असेल. आणि तुमचे पैसे घेऊन तो माणूस फरार झालेला असेल.\nत्यामुळे मोठ्या स्तरावर वॉलेटचा वापर वाढण्यापूर्वी सगळं दुरुस्त करायला हवं. तेवढे नियम कडक करायला हवेत.\nइंफ्रास्ट्रक्चर सुधारायला हवं. तरंच सगळं बरोबर होईल. नाहीतर याचाही दुरुपयोग व्हायला वेळ लागणार नाही. प्रत्येक वैज्ञानिक शोध हा वरदान असतो.\nपण तो शाप ठरायला वेळ लागत नाही. आपण जागरूक असणं महत्त्वाचं\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← शिवरायांच्या युद्ध तंत्राचे उत्तम उदाहरण : समरभूमी उंबरखिंड\nकपडे ओलसर राहिले तर त्यांना दुर्गंधी का येते\nसरकार हवे तेवढे पैसे छापून, गरिबांना वाटून दारिद्र्य संपवत का नाही\nधनशुध्दी: स्वप्नरंजन आणि वास्तविकता (२) : राजीव साने\nDBT अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर योजेनेचा लेखाजोखा \n2 thoughts on ““कॅश-लेस”वर “ब्लॅकमनी” वाल्यांचा “जुगाड” : ही क्लृप्ती वापरून “काळ्याचे पांढरे” करताहेत”\nवॉल्लेट वरून पैसे transfer करण्यासाठी १ मार्च २०१८ पासून “आधार ” क्रमांक अनिवार्य केलाय त्यामुळे track व्यवस्थित राहतो .\nकथा वांझोट्या रेल्वे कोच कारखान्याची\nभारतीयांच्या सहिष्णुतेची ही उदाहरणं “असहिष्णुतेची तक्रार” करणाऱ्या प्रत्येकाला वाचून दाखवायला हवीत\nतुमचं सरकार “खऱ्या” मुद्द्यांवर काम करत आहे का हो\nया सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही तुमचा खाजगी डेटा इंटरनेटपासून वाचवू शकता..\nएक गवळ्याचा पोर ‘महाकवी कालिदास’ म्हणून नावारूपाला आलं\nगांधींपलीकडचे, कूस बदलत्या भारताचे दिशादर्शक : पंडित नेहरू\nट्रूकॉलर’ला तुमचं नाव इतकं परफेक्ट कसं कळतं\nहे १० पदार्थ सर्रास फ्रिजमध्ये ठेऊन आपण त्यांच्यावर (व आरोग्यावर) अनेक दुष्परिणाम ओढवून घेतो\nउत्तर प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल काही माहित नसलेल्या गोष्टी\nगाड्यांचं कब्रस्तान…ज्याचं गूढ कोडं अजूनही उलगडलेलं नाही…\n“उरी” आणि “एक्सिडेंटल..” : ह्या खास कारणांमुळे हे दोन्ही “अतिशय विशेष” चित्रपट ठरतात\nगावसकर, सचिन आणि विराट – “किलर इन्स्टींक्ट” गमावलेले विरोधक : भाऊ तोरसेकर\nत्याने आपल्या पत्नीचा विवाह तिच्या प्रियकराशी लावून दिला आणि आदर्श घडवला \nभारतीय सेनेचं ते “सीक्रेट-मिशन” ज्यामुळे आणखी एक राज्य भारतात विलीन झालं\nभारतातल्या शालेय विद्यार्थ्यांनी लावलेले १० आश्चर्यचकित करणारे शोध\n: ‘बघण्याच्या’ कार्यक्रमात मुलीला विचारले जाणारे विचित्र प्रश्न\nब्रिटीशकालीन भारतात स्टेज गाजवणारी, भारताची पहिली विस्मृतीत गेलेली “पॉप स्टार”\nविनोद कांबळीचं अपयश : राजकारण, सचिनची लॉबिंग की हरवलेला फॉर्म\nडीएसके – हा आपला लाडका मराठी उद्योजक अडचणीत का सापडलाय जाणून घ्या खरं कारण\nटेस्लाचा हा प्रयोग दुसऱ्या महायुद्धाला कलाटणी देऊ शकला असता, पण…\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/success-story-of-bundelkhand-farmer-prem-singh/", "date_download": "2019-07-21T15:14:43Z", "digest": "sha1:DWQETJPQQL2JZXRO2DIQEB7T74UBSFV3", "length": 27467, "nlines": 143, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "या शेतकऱ्याच्या एकाच प्रयोगामुळे तो एका वर्षात कर्जमुक्त झालाय, आणि १४ कुटुंबांना रोजगारही देतोय!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nया शेतकऱ्याच्या एकाच प्रयोगामुळे तो एका वर्षात कर्जमुक्त झालाय, आणि १४ कुटुंबांना रोजगारही देतोय\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nउत्तरप्रदेश मधील बुंदेलखंड या मागासलेल्या भागाचा विषय निघाला की डोळ्यासमोर उभी राहते कोरडी जमीन आणि दुष्काळ. तिथली प्रचंड गरिबीची परिस्थिती लोकांना रोजगारासाठी स्थलांतर करण्यास भाग पाडते.\nएकूण लोकसंख्येपैकी जवळपास ४०% लोक दारिद्र्यरेषेखाली आहे. यावरून या डोंगराळ प्रदेशात काय स्थिती असेल ते लक्षात येते.\n२०१८ मध्ये गेल्या पाच वर्षांतील चौथ्या वेळी दुष्काळ पडला होता. शेतकरी दुष्काळापुढे हतबल आहेत आणि कर्जाने दबले गेले आहेत. अशा कठीण परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळले तर अनेकांना आपला पिढीजात व्यवसाय सोडून स्थलांतर करावे लागले आहे.\nमात्र या भीषण काळात बुंदेलखंड मधल्या बांदाच्या बडोखर खुर्द गा��ातील प्रेम सिंह या शेतकऱ्याची यशोगाथा नवीन आशा निर्माण करणारी आहे.\nहा ५६ वर्षांचा शेतकरी आपल्या कल्पकतेने आणि मेहनतीच्या जोरावर या कठीण परिस्थितीवर मात करतांना दिसतो आहे.\nया भागात कमी पाणी आहे, तरी मत्स्यव्यवसाय आणि कुक्कुटपालन यांच्याकडे होतांना दिसेल. कुटुंबांला त्यांच्या स्वत: च्या बागेतील अनेक फळझाडांमधून निरनिराळी फळे आवडतात.\nत्यांच्या शेतात एक प्रक्रिया केंद्र देखील आहे ज्यातून सेंद्रिय पिकांपासून उत्पादने तयार केली जातात. शिवाय याठिकाणची माती कसदार आहे.\nप्रेम सिंह यांच्याकडे वडिलोपार्जित चार एकर जमीन आहे, त्यावर ते ‘आवर्तनशील शेती’ करतात. या तंत्रामुळे त्यांचे वार्षिक उत्पन्न १५-२० लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहे. पिढीजात शेती हाच व्यवसाय असल्याने सुरुवातीला ते वडिलांबरोबर शेती करत, त्या दिवसांची आठवण काढत प्रेम सिंह म्हणतात,\n“१९८७ साली मी एक तरुण शेतकरी म्हणून काम सुरु केले तेव्हा मी माझ्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन सुरुवात केली. ते एक पारंपरिक शेतकरी होते. त्या वेळी शेतीमध्ये युरिया आणि डायमोनियम फॉस्फेटसारखे रासायनिक खतांचा मोठा वापर आम्ही करत होतो.\nजरी पीक उत्पादन चांगले सुरू झाले असले तरी आमची मातीची गुणवत्ता सतत कमी होत गेली आणि आमच्या वार्षिक उत्पन्नाच्या तुलनेत उत्पादन मूल्य खूप जास्त होते. जमिनीची मशागत करणे, रासायनिक खते देणे, खोलवर जमिनीतून पाणी काढणे, ट्रॅक्टर वापरणे आणि त्यासाठी होणार खर्च बाजूला जाता फारसा नफा हाती राहतंच नव्हता.\nते पुढे सांगतात, “अनिश्चित हवामान, कमी होत जाणारं उत्पादन आणि वाढत्या कर्जाची चिंता ही आमच्यासाठी एक नित्याची बाब होती.\nआमची वार्षिक कमाई २.१५ लाख होती, परंतु १,९०,००० रुपयांपेक्षा जास्त पैसे उत्पादन खर्च व बँक कर्ज परत करण्यात खर्च होत असे. इतकी कमी शिल्लक आपल्या कुटुंबातील चार भाऊ आणि त्यांच्या मुलांचे संरक्षण करू शकत नाही.\nत्यामुळे माझ्याकडे दोन पर्याय आहेत – शेती सोडण्याचा किंवा आमच्या क्षेत्राला पुन्हा उभं करणाऱ्या तंत्राचा शोध घेण्याचा\nया प्रश्नाचे उत्तर आवर्तनशील शेतीच्या स्वरूपात मिळाले.\nआवर्तनशील शेती याचा अर्थ असा होता की, अशा पिकांचे उत्पादन घेणे ज्यांचा उत्पादन खर्च कमी आहे, कमीतकमी वेळात नफा मिळू शकतो, तसेच त्यांच्या कुटुंबास स्वाव���ंबी होऊन जीवन जगण्यास मदत होईल या पद्धतीची शेती करणे.\n१९९८९ मध्ये जेव्हा त्यांनी पारंपारिक शेतीकडे वळण्याविषयी त्यांच्या कुटुंबाशी प्रथम बोलले तेव्हा त्यांना आवश्यक असलेले समर्थन मिळाले नाही. पण त्यांनी आपला मार्ग निवडला.\nपुढे हे सर्व उभं करण्यात दोन दशकाचा काळ जावा लागला, पण २५ लाख रुपयांच्या कुटुंबाच्या कर्जाची परतफेड त्यांनी पूर्ण केली.\nआवर्तनशील शेती म्हणजे काय\nया तंत्रासाठी शेतकऱ्याने आपली जमीन तीन भागांत विभागली पाहिजे.\nपहिल्या भागात फळे आणि झाडे वाढविण्यासाठी राखून ठेवणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना या भागातून अतिरिक्त उत्पन्न तर मिळतेच शिवाय या भागासाठी खर्च देखील कमी लागतो. त्याच वेळी, पिकांची विविधता पर्यावरणीय समतोल राखण्यास मदत करते.\nजमिनीचा हा भाग शेतकऱ्यांना वाळलेली पानं देखील देतो, जे नंतर कंपोस्ट तयार करण्यासाठी, शेणखत तयार करता येण्यासाठी उपयोगी येते.\nदुसरा भाग गायी, म्हशी, शेळ्या आणि कुक्कुटपालन यांसारख्या पशुधनांच्या पालनासाठी वापरला जातो.\nत्यातून मिळणाऱ्या दुधापासून घरगुती गरजांसाठी लागणाऱ्या दुधाचा वापर केला जाऊ शकतो, परंतु जास्तीतजास्त दूध चीज आणि प्रक्रिया केल्यानंतर लोणी विकले जाते आणि जनावरांची विष्ठा शेणखत म्हणून वापरली जाते.\nयामुळे मातीची गुणवत्ता वाढविण्यासाठी आणि चांगले पीक मिळविण्यासाठी रसायनांवर अवलंबून असण्याची गरज पडत नाही.\nजमिनीचा तिसरा भाग आपल्या घरासाठी पिके घेण्यासाठी वापरला जातो.\nगहू आणि तांदूळ यांसारखी मुख्य धान्ये, तसेच तीन वेगळ्या प्रकारच्या डाळी, इतर अन्नधान्य, भाज्या, फळे आणि अगदी मसाला आणि तेलासारख्या घरगुती वापरासाठी आवश्यक असलेले सर्व काही प्रकारचे उत्पादन यातून घेतले जाते.\nप्रेम सिंह आपल्या निरीक्षणाच्या आधारे सांगतात,\n“शेतकऱ्याने प्रथम आपले घरच्या गरजांसाठी आलेले पीक ठेवले पाहिजे. एकदा गरजा पूर्ण झाल्यानंतर, उर्वरीत बाजारपेठेत कच्च्या स्वरूपात विक्री न करता, त्यावर प्रक्रिया केल्यानंतर बाजारात विक्रीसाठी पाठवले पाहिजे.\nगेल्या २८ वर्षांपासून त्यांनी आपले कोणतेही उत्पादन कच्च्या स्वरूपात विकले नाही. उदाहरणार्थ, ५० लिटर दूध असल्यास आणि कुटुंबाला केवळ १५ लिटरची गरज असते, “बाकीचे तूप, लोणी किंवा पनीर म्हणून विकले जाते; कैरी असेल तर त्याचे लो���चे बनवून विकले जाते.\nबियांमधून तेल काढले जाते, मसाल्यांवर देखील प्रक्रिया केली जाते, पॅकेज केले जाते आणि विकले जाते. प्रेम सिंह सांगतात, आवळ्याचे लोणचे आणि कँडी, गायीचे तूप, मोहरीचे तेल, सेंद्रिय तांदूळ आणि पीठ (गहू, हरभरा आणि जव) ही काही आमची लोकप्रिय उत्पादने आहेत.\nअसे केल्याने शेतकऱ्यांसाठी फक्त नवी बाजारपेठ निर्माण होत नाही तर “त्याच्या उत्पादनात अधिक मूल्य जोडले जाते आणि शेतकऱ्याला अतिरिक्त उत्पन्न कमवता येते.”\nएखाद्या शेतकऱ्याला बाजारपेठेतून काही वस्तू विकत घ्याव्या लागल्या तर काय करावे, असे विचारले असता प्रेम सिंह त्यांना स्थानिक अर्थव्यवस्थेस मदत करण्यासाठी आपल्या गावातून किंवा शेजारच्या गावांमध्ये खरेदी करण्याचा सल्ला देतात.\nत्यांचे चार एकर शेत १४ पेक्षा जास्त कुटुंबांना रोजगाराच्या संधी देते.\nपरिसरातील त्यांचे घर देखील पर्यावरण पूरक पद्धतीने बांधले गेले आहे, यासाठी त्यांनी सिमेंट आणि लोखंडाचा वापर केलेला नाही.\nप्रत्येक दिवसाला ४० जणांसाठी स्वयंपाक करावा लागतो त्यासाठी अन्न एलपीजी किंवा गॅस लाइन वापरून शिजवत नाही कारण शेतामध्ये या गरजा पूर्ण करणारे बायोगॅस संयंत्र देखील सुसज्ज आहे.\nनिरंतर पुरवठा करण्यासाठी कंपोस्ट खड्डे देखील तयार केले आहेत; याव्यतिरिक्त, ३ किलोवॅट ऊर्जेसाठी सौर ग्रिडचा वापर करून विद्युतीकरण केले आहे. पीकबदल आणि मूळ बियाांचे संरक्षण यांसारख्या तंत्रांनाही ते प्रोत्साहन देतात.\nते आवर्तनशील शेतीचे फायदे सांगून त्याचे महत्व अधोरेखित करतात. यामुळे हवामानाच्या बदलत्या परिस्थितीवर जोखीम आणि अवलंबित्व कमी होत असल्याचे तसेच, जमीनीची प्रत चांगली झाल्याचे निदर्शनास आणून देतात याशिवाय भूगर्भागातील पाणीपातळी देखील वाढली असल्याचे नमूद करतात.\nते पारंपारिक शेतीकडे वळले असल्याने त्यांना कधीही नुकसान झाले नाही.\nमिळालेल्या फायद्यातूनही ते शेतीपासून वंचित कुटुंबांना शिक्षणासाठी आणि आरोग्य सेवेसाती मदत करतात आणि शाश्वत शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिक्षण सत्र आणि कार्यशाळांचे आयोजन करतात.\nत्यांनी शाश्वत शेतीतील तत्त्वांचे शिक्षण देण्यासाठी तरुण शेतकऱ्यांकरिता एक खुले विद्यापीठ ‘ह्यूमन एग्रीरियन सेंटर’ देखील उभारले आहे.\n२२ देशांतील शेतकरी हे तंत्रज्ञान समजून घेण्य���साठी त्यांच्या शेतात गेले आहेत. अनेकदा शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांद्वारे त्यांच्या शेताला भेट दिली जाते, जिथे ते भारतातील कृषी इतिहासाबद्दल आणि शाश्वत शेतीचे फायदे समजावून सांगतात.\nशेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याविषयी ते सहमत आहे.\n“हरित क्रांतीनंतर शेतक-यांनी पारंपारिक शेतीचा त्याग केला आणि चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी रासायनिक खतांकडे जाण्याचा निर्णय घेतला यासाठी सरकार जबाबदार आहे. शेतकरी सततचा दुष्काळ आणि सरकारच्या अनियोजित धोरणांमुळे कर्जाच्या चक्रात अडकला आहे, म्हणूनच कर्जमाफी करून शेतकऱ्यांना यातून बाहेर काढणे ही सरकारची जबाबदारी आहे.”\nअसे मत ते मांडतात.\nआपल्या शेतकरी बंधू भगिनींना ते आवाहन करतात की, “आपण आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, आपले भाग्य आपल्या हातात आहे आणि शेतीत क्रांती घडवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपल्या प्राचीन पद्धतींचे पुनरुत्थान करणे हा आहे.”\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← द वॉल “फ्रेंड फिलॉसॉफर गाईड” द्रविडच्या वाढदिवसानिमित्त संझगिरींचा अप्रतिम लेख\nसचिन कुडलकरांच्या ‘मला यवतमाळ माहीत नाही’ वाक्याच्या निमित्ताने… →\nया दोन गावांमधील ८० विद्यार्थ्यांनी जे करून दाखवलंय ते आजवर भल्याभल्यांना जमलेलं नाही\nजळगावचा हा तरुण वैद्यकीय शिक्षण सोडून शेतीतून लाखो रूपये कमावतोय\n“जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक” असणाऱ्या अवलियाची अत्यंत प्रेरणादायी कथा\n2 thoughts on “या शेतकऱ्याच्या एकाच प्रयोगामुळे तो एका वर्षात कर्जमुक्त झालाय, आणि १४ कुटुंबांना रोजगारही देतोय\nपारंपरिक शेती माहिती चांगलि दिलित \nकरन्सी नोट्स पासून शाळेच्या गणवेशापर्यंतचा ‘Updates’ चा प्रवास\nआपल्या मालकाच्या निष्ठेखातर मुघलांशी लढणाऱ्या एका कुत्र्याची शौर्यगाथा\nएका वेश्येमुळे स्वामी विवेकानंदांना स्वतःच्या ‘संन्यासी’ असण्याची खात्री पटली…\nदेव कृपाळू खरा पण अपराध्यांची करूणा त्याला येत नसते : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १९\nजिथे कुणीही जिवंत राहू शकत नाही त्या सहारा वाळवंटात तग धरून राहणाऱ्या बर्बर जमातीविषयी जाणून घ्या\nपाणी प्या आणि पाण्याची बाटली खाऊन टाका : खाण्यायोग्य प्लास्टिकचा पर्यावरणस्नेही पर्याय\n“स���वप्न बघणं कधीच थांबवू नका” – ICICI चा अभिनव उपक्रम – हा व्हिडिओ बघा, motivate व्हा\nभारतातल्या शालेय विद्यार्थ्यांनी लावलेले १० आश्चर्यचकित करणारे शोध\n‘ह्या’ कारणामुळे साधू-संत वापरायचे लाकडी पादुका\nजेव्हा एक मुस्लिम लैंगिक विकृत माणूस “हिंदू ऋषी” म्हणून दाखवला जातो…\nशेतकऱ्याला कर्ज माफी का कर्जमुक्ती\nअन आग्र्यात शिवबा नावाच्या मराठी वाघाची डरकाळी दुमदुमली\nनोटबंदीला लोकांचं समर्थन मिळण्यामागची मानसिकता\nभावेश जोशी : सर्वांनी नकारात्मक रिव्ह्यूज दिलेला, परंतु आवर्जून बघायलाच हवा असा\nमोदी द्वेषापोटी सेना अध्यक्षांच्या वक्तव्याचा विपर्यास : अहंकारी अट्टाहासाची अगतिकता\nही चालू असलेले शीतयुध्द तिसऱ्या महायुद्धात बदलण्याची नांदी तर नाही ना \nअविवाहित लोक लग्न झालेल्यांपेक्षा अधिक “सुदृढ” असतात\nतुम्ही वापरत असलेलं प्रत्येक एटीएम सुरक्षित असलेच असे नाही- हे वाचा आणि सतर्क व्हा\nआकाशाचा रंग निळा का असतो\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/best-practices/sustainable-agriculture/92493293e93593e924940932-91793e933-93694792493e924-91f93e91593294d92f93e928947-91c92e940928-93894192a940915/login", "date_download": "2019-07-21T15:27:30Z", "digest": "sha1:L43HU6YM35Y2JXE74SFR224X47GXWZST", "length": 5298, "nlines": 110, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "तलावातील गाळ शेतात टाकल्याने जमीन सुपीक — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / तलावातील गाळ शेतात टाकल्याने जमीन सुपीक\nकुकीज् सक्षम केलेल्या नाहीत. लॉग इन करण्यापूर्वी आपण कुकीज् सक्षम करणे आवश्यक आहे.\nएक नवीन पासवर्ड सेट करण्यासाठी, इथे क्लिक करा\nनोंदणी अर्जावर जाण्यासाठी इथे क्लिक करा\nपृष्ठ मूल्यांकने (51 मते)\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केल��� जाते.\nअंतिम सुधारित : Feb 19, 2019\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2019/04/blog-post_17.html", "date_download": "2019-07-21T16:14:45Z", "digest": "sha1:2VAYGUYM2IPRNVZYFT43VM5U2AE5JJJH", "length": 6751, "nlines": 47, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "तुळजापुरात राष्ट्रवादी, काँग्रेसची पदयात्रा हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग", "raw_content": "\nमुख्यपृष्ठआपला जिल्हातुळजापुरात राष्ट्रवादी, काँग्रेसची पदयात्रा हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग\nतुळजापुरात राष्ट्रवादी, काँग्रेसची पदयात्रा हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग\nरिपोर्टर: तुळजापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. पद्मसिंह पाटील आणि काँग्रेसचे नेते सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांनी मंगळवारी पदयात्रा काढून शक्तीप्रदर्शन केले.\nतुळजापूर शहरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पद्मसिंह पाटील, काँग्रेसचे नेते सुनील चव्हाण, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमर मगर, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. धीरज पाटील, नगराध्यक्ष बापूसाहेब कने, माजी नगराध्यक्ष अर्चना विनोद गंगणे, युवक नेते विनोद गंगणे, तालुकाध्यक्ष विक्रम देशमुख, नगरसेवक पंडित जगदाळे, संतोष कदम, नारायण नन्नवरे, किशोर साठे, औदूंबर कदम, अविनाश गंगणे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख रविंद्र इंगळे, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ शिंदे, मनसे माजी जिल्हाप्रमुख अमर परमेश्वर, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस उत्तम अमृतराव, नगरसेवक राहुल खपले, युवक नेते उमेश भिसे, महिला जिल्हाप्रमुख अ‍ॅड. मंजुषा मगर, माजी नगराध्यक्ष जयश्री कंदले, नगरसेवक सुनील रोचकरी रणजीत इंगळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष भारत कदम, युवक तालुकाध्यक्ष सचिन पाटील, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष संदीप गंगणे यांच्यासह हजारो कार्यकर्ते सहभागी होते.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (3) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (54) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (1) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (1) पालघर (1) पुणे (2) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (2) मुंबई उपनगर (1) यवतमाळ (2) रत��‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (8) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (5) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n५६ कोटी रूपयांचा पीकविमा अदा करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश उस्मानाबाद, लोहारा तालुक्यातील ७५ हजार शेतकर्‍यांना दिलासा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश:\nजुन्या पेन्शन योजनेच्या न्याय्य मागणीसाठी तुळजापुरात 'लक्षवेधी आंदोलन:\nकृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या कामासाठी लावण्यात आलेल्या जाचक आटीमुळे प्रकल्प रखडला:आमदार राणाजगजितसिंह पाटील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/255925.html", "date_download": "2019-07-21T15:37:46Z", "digest": "sha1:ATLESZREHK46LPV7TQE2QPEEIQR542WY", "length": 17985, "nlines": 189, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला प्रतिवादींमधून वगळण्यास उच्च न्यायालयाचा नकार ! - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Post Type > बातम्या > प्रादेशिक बातम्या > राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला प्रतिवादींमधून वगळण्यास उच्च न्यायालयाचा नकार \nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाला प्रतिवादींमधून वगळण्यास उच्च न्यायालयाचा नकार \nनागपूर येथील स्मृती मंदिरावर सार्वजनिक निधी खर्च करण्याचे प्रकरण\nनागपूर – रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात सार्वजनिक निधीतून विकासकामे करण्यावर आक्षेप घेणार्‍या जनहित याचिकेतील प्रतिवादींमधून नाव वगळण्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने १० जुलैला अमान्य केली. या संदर्भात संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी प्रविष्ट केलेला दिवाणी अर्ज न्यायमूर्तीद्वयी रवी देशपांडे आणि विनय जोशी यांनी खारीज केला.\n१. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. हेडगेवार स्मारक समितीचे अध्यक्ष असतात आणि स्मृती मंदिर परिसर समितीच्या अखत्यारित येते. दोन्ही संस्था एकमेकांशी जुळलेल्या आहेत. त्यामुळे जनहित याचिकेतील प्रतिवादींमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा समावेश आवश्यक आहे, असे न्यायालयाने हा निर्णय देतांना स्पष्ट केले.\n२. प्रथम सरसंघचालक डॉ. केशव हेडगेवार यांच्या नावावर असलेली डॉ. हेडगेवार स्मारक समिती ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मालकीची नाही. डॉ. हेडगेवार स्मारक समिती स्वतंत्र संस्था आहे. संस्था नोंदणी कायद्यांतर्गत समितीची नोंदणी झाली आहे. समितीची स्वत:ची स्वतंत्र घटना आणि स्वतंत्र कार्यकारी मंडळ आहे.\n३. राज्य सरकार आणि महानगरपालिका यांना स्मृती मंदिर परिसरातील विकास कामांवर सार्वजनिक निधी खर्च करणे वैध असल्याचे सिद्ध करण्यात अपयश आल्यामुळे न्यायालयाने ३ ऑक्टोबर २०१८ या दिवशी ही जनहित याचिका अंतिम सुनावणीसाठी प्रविष्ट करून घेतली आहे. त्यासमवेत प्रलंबित असलेला हा अर्ज १० जुलैला निकाली काढण्यात आला.\nअसे आहे याचिकाकर्त्याचे म्हणणे…\nनागरी हक्क संरक्षण मंचचे अध्यक्ष जनार्दन मून यांनी ही याचिका प्रविष्ट केली आहे. स्मृती मंदिर परिसरात संरक्षण भिंत आणि अंतर्गत रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी महापालिकेने १ कोटी ३७ लाख रुपये संमत केले आहेत. त्यावर याचिकाकर्त्याचा आक्षेप आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नोंदणीकृत संस्था नाही. त्यामुळे स्मृती मंदिर परिसरावर करदात्यांचे पैसे खर्च करणे अवैध आहे. महानगरपालिका आर्थिक अडचणीत असून अनेक सार्वजनिक योजना रखडल्या आहेत. असे असतांना अनोंदणीकृत संघाच्या परिसरात एवढा मोठा खर्च करणे चुकीचे होईल, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags न्यायालय, मुंबर्इ उच्च न्यायालय, राज्य, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ Post navigation\nकिन्नीगोळी (कर्नाटक) येथील प.पू. देवबाबा यांच्या आश्रमात गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरा\nआध्यात्मिक शक्तीने समस्या सोडवणार असल्याचे सांगून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईत महिलेला अटक\nजिल्हा परिषद विसर्जित करण्याचा आदेश चुकीचा\nनवी मुंबई महापालिका रुग्णालयासाठी अनधिकृत इमारत खरेदी करणार\nमुंबईत रेल्वे अपघातात एकाच दिवशी १६ जणांचा मृत्यू, तर १३ घायाळ\nकाँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांची पोलीस आणि आधुनिक वैद्य यांच्याशी हुज्जत\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमे��िका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव सं��ोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/04/blog-post_17.html", "date_download": "2019-07-21T16:13:44Z", "digest": "sha1:COCP3WUDYUKFVT24X7DZJ3GI6DSBTNKH", "length": 6600, "nlines": 46, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "चिमुकलीवर अत्याचाराच्या निषेधार्थ बोरगावात भव्य मूकमोर्चा सर्व धर्मियांचा सहभाग", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र न्युजचिमुकलीवर अत्याचाराच्या निषेधार्थ बोरगावात भव्य मूकमोर्चा सर्व धर्मियांचा सहभाग\nचिमुकलीवर अत्याचाराच्या निषेधार्थ बोरगावात भव्य मूकमोर्चा सर्व धर्मियांचा सहभाग\nरिपोर्टर.. देशपातळीवर महिलांवर वाढते अत्याचार सातत्याने होत आहेत अशा धटनांना पायबद धालावा गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी यासह कठुआ धटनेतील आरोपीला कठोर शिक्षा करावी तसेच या धटनेचा निषेध म्हणून सोमवारी सायकाळी बोरगाव मंजू येथील सर्व धर्मियांचा मूकमोर्चा सह कँडल मार्च भव्य रॅली काढण्यात आली.\nकठुआ येथील आठ वर्षीय आसिफावर सामुहिक अत्याचार करून तिची निर्धुन हत्या करण्यात आली . तर उन्नाव येथील एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार केले तर या धटनेचि शासनाने दखल घेतली नाही. तर नाशिक, वर्धा, मुकुंदवाडी, नांदेड, या ठिकाणी सुध्दा अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले या धटनेचे पडसाद बोरगाव मंजू शहरासह ग्रामीण भागातील पडले आहेत तर या धटनेचा निषेध म्हणून सोमवारी शहरातुन सर्व धर्मियांनी सहभागी होऊन मुक मोर्चा सह कँडल मार्च काढून शातत्तेच्या मार्गाने बस थांब्या , मेनरोड, सह शहरातील मुख्य मार्गावरून फरशी चौक येथे सभेत रुपांतर झाले. प्रंसगी या मूकमोर्चा चे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते संजय वानखडे , समीउलाह शहा, सुनील इंगळे, ज्ञामत शहा, तालीब भाई, प्रल्हाद वैराळे, विजय तायडे, मो. इमरान. मो . वहीद . मो . मतीन, इसुफ शहा, सह ग्रामस्थ सहभागी झाले होते , या दर्मियाँ बोरगांव मंजू पोलिसांनी चोख पुलिस बंदोबस्त होता\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (3) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (54) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (1) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (1) पालघर (1) पुणे (2) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (2) मुंबई उपनगर (1) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) ल���तूर (8) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (5) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n५६ कोटी रूपयांचा पीकविमा अदा करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश उस्मानाबाद, लोहारा तालुक्यातील ७५ हजार शेतकर्‍यांना दिलासा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश:\nजुन्या पेन्शन योजनेच्या न्याय्य मागणीसाठी तुळजापुरात 'लक्षवेधी आंदोलन:\nकृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या कामासाठी लावण्यात आलेल्या जाचक आटीमुळे प्रकल्प रखडला:आमदार राणाजगजितसिंह पाटील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/06/blog-post_29.html", "date_download": "2019-07-21T16:13:59Z", "digest": "sha1:7TT2R47VFI55NFPW2QJ7S47P76LBOOYC", "length": 3567, "nlines": 43, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "मोठया भावानेच जमीनीच्या वादातुन जाळले लाहान भावाच्या परिवाराला", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र् न्युजमोठया भावानेच जमीनीच्या वादातुन जाळले लाहान भावाच्या परिवाराला\nमोठया भावानेच जमीनीच्या वादातुन जाळले लाहान भावाच्या परिवाराला\nमहाराष्ट्र न्युज महाराष्ट्र् न्युज\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (3) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (54) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (1) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (1) पालघर (1) पुणे (2) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (2) मुंबई उपनगर (1) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (8) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (5) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n५६ कोटी रूपयांचा पीकविमा अदा करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश उस्मानाबाद, लोहारा तालुक्यातील ७५ हजार शेतकर्‍यांना दिलासा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश:\nजुन्या पेन्शन योजनेच्या न्याय्य मागणीसाठी तुळजापुरात 'लक्षवेधी आंदोलन:\nकृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या कामासाठी लावण्यात आलेल्या जाचक आटीमुळे प्रकल्प रखडला:आमदार राणाजगजितसिंह पाटील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%AB%E0%A4%B0.html", "date_download": "2019-07-21T15:05:22Z", "digest": "sha1:4DZ6KZEYTIJSZ5EGXCUU7UMQLE643YY2", "length": 7867, "nlines": 92, "source_domain": "zeenews.india.com", "title": "ट्रान्सफर News in Marathi, Latest ट्रान्सफर news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "बातमी थेट मेलबॉक्सला���ाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…\n आता इंटरनेटशिवायही पैसे ट्रान्सफर करणं शक्य\nबऱ्याच लोकांना वाटते की मोबाईल फोनवरून पैसे ट्रान्सफर करण्यासाठी इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे. पण आता असं राहिलेलं नाही. आता तुम्हाला इंटरनेट कनेक्शनशिवाय देखील पैसे ट्रान्सफर करता येणार आहे.\nप्रवास रद्द झाल्यास तुम्हाला रेल्वे तिकीट रद्द करायची गरज नाही कारण...\nही सुविधा एका तिकीटासाठी तुम्ही एकदाच वापरू शकता\nशिखर धवन आयपीएलमध्ये पुन्हा दिल्लीकडून खेळणार\nभारताचा ओपनर शिखर धवन आयपीएलमध्ये पुन्हा एकदा दिल्लीच्या टीमकडून खेळताना दिसणार आहे.\nआयपीएल: शिखर धवन ११ वर्षानंतर पुन्हा दिल्लीकडून खेळणार\nभारताचा ओपनर शिखर धवन आयपीएलमध्ये पुन्हा एकदा दिल्लीच्या टीमकडून खेळताना दिसणार आहे.\nट्रान्सजेंडरला पर्यायी काम देण्याचा विचार करा - न्यायालय\nदिल्ली उच्च न्यायालयाने लिंग परिवर्तन (ट्रान्सजेंडर) व्यक्तिबाबत महत्त्वाचा निर्णय सोमवारी दिला. एका ट्रान्सजेंडर व्यक्तीला नौदलाच्या नोकरीतून कमी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्या प्रकरणी न्यायायलयाने हा निर्णय दिला.\nखुशखबर : नोकरी बदलताच EPF अकाऊंट आपोआप ट्रान्सफर होणार\nखासगी नोकरी करणाऱ्यांना नोकरी बदलल्यावर पीएफ अकाऊंटला टान्सफर करताना मोठा त्रास सहन करावा लागतो.\nनोटबंदीनंतर ईडीची बँक कर्मचाऱ्यावर देखील नजर\nअंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी अँक्सिस बँकेचा चार्टर्ड अकाउंटंट्स राजीव सिंहला नोटांच्या संशयास्पद देवाणघेवाणीवरून अटक केली. नोटाबंदी निर्णयानंतर काळ्या पैशाला पांढरे करण्यासाठी लोकांचे अनेक प्रयत्न चालू आहेत.\nतुमचा पैसा चुकीच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर झालाय, घाबरू नका\nआपल्या बँक अकाऊंटमधून कुणाला तरी पैसे ट्रान्सफर करताना चुकून दुसऱ्याच अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर झाले... तर घाबरू नका... तुमचे पैसे तुम्हाला परत मिळणार आहेत.\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\n२० विषयांत पदव्या मिळवून 'लिम्का' रेकॉर्ड कायम करण्याऱ्या डॉ. जिचकरांबद्दल...\nडॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात भरतचा संताप अनावर\n१० वर्ष पगार न वाढताही ते आहेत भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती\n'निर्भया' कांडातील दोषी बनला सरकारी यंत्रणेचा 'पोस्टरबॉय'\nशीला दीक्षित यांच्या अंत्यदर्शन���साठी पंतप्रधान, राष्ट्रपती, सोनिया गांधी हजर\nआजचे राशीभविष्य | रविवार | २१ जुलै २०१९\nसुरक्षेच्या कारणास्तव १०० मुलींनी सोडले वसतीगृह\n'अलिबाग से आया है क्या', जरा गंमतीनं घ्या की राव...\nगणपतीपुळ्याच्या समुद्रात बुडता बुडता तिघांचा जीव वाचला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-valentine-day/%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-108020700014_1.htm", "date_download": "2019-07-21T15:37:37Z", "digest": "sha1:G7765EJY457NDS6UI36FKEXEYAS2QEUV", "length": 11421, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "लग्नानंतरचा व्हॅलेंटाईन | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 21 जुलै 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n'व्हॅलेटाइन डे' हा केवळ प्रियकर आणि प्रेयसी हेच साजरे करू शकतात असे नाही. विवाह बंधनात अडकलेले पती-पत्नीही हा दिवस साजरा करू शकतात. हा दिवस आपल्या आठवणीत रहावा म्हणून विविध रूपात साजरा करू शकतात.\nएखाद्याने आपल्याला भेटवस्तू दिली तर ती आपल्याला नक्कीच आवडते. आपल्या प्रेमाचे ते एक प्रतीकही असते. म्हणून या व्हॅलेंटाईन डेला आपल्या पत्नीला तिची आवडीची एखादी चांगली भेटवस्तू विकत घ्या. आपल्या पत्नीवर तुमचे 'वजनदार' प्रेम असेल तर एखाद्या सराफी दुकानात जा आणि तिच्यासाठी चांगले दागिने खरेदी करा.\nप्रेम व्यक्त करण्‍यासाठी फुलांपेक्षा दुसरा कोणताच उत्तम पर्याय नाही. पण, फुलांचा रंग नारंगी, गुलाबी, लाल असावा कारण हे रंग स्त्री-पुरूषांच्या प्रेम भावनेला व्यक्त करतात. आवड असेल तर आपण आपले घर रंगीबेरंगी फुलांनी सजवून आपल्या जोडीदाराला आनंद‍ी करू शकता. शयनगृहदेखील फुलांनी सजवून पत्नीला एक चांगली भेट द्या.\nघरात मेणबत्त्या लावून 'व्हॅलेंटाईन डे' वेगळ्या प्रकारे साजरा करू शकता. मेणबत्त्यांचा मंद प्रकाश आपल्या प्रेमाला दृढ करू शकतो. शक्य असल्यास जेवणाच्या टेबलावरही मेणबत्त्या लावा आणि आपल्या जोडीदाराच्या आवडीचे जेवण त्याला स्वत: च्या हाताने जेवू घाला. मंद प्रकाशात आपण व आपला जोडीदार प्रेमाने जेवण करू शकाल.\nमहागड्या भेटवस्तू किंवा अलंकार दिल्यामुळेच प्रेम व्यक्त केले जाते असे नाही. आपण एखादी प्रेम कविता किंवा सुंदर पेटिंगही भेटवस्तू म्हणून देऊ शकता. त्यामुळे आपला प्रियकर किंवा प्रेयसी अधिक जवळ येण्यास मदत होते.\nव्हॅलेंटाईन डेला छान प��र्टी ठेवू शकता. या पार्टीत नृत्य करून आपले मन प्रसन्न होईल व अधिकाधिक वेळ आपल्या जोडीदाराला देता येऊ शकेल.\nफोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा...\nयावर अधिक वाचा :\nहे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...\nआयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...\nमुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...\nयुवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...\nवर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...\nइंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...\nगुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना \nजागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...\nब्रायन लाराला काय झाले \nजागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...\nकिस करण्याचे फायदे जाणून घेतल्यावर दररोज घ्याल चुंबन\nओंठावर किस करणे प्रेम दर्शवण्याचा भाव आहे. पण आपल्याला हे माहित आहे का की ओठांवर किस ...\nRRB Recruitment 2019: एकापेक्षा जास्त पोस्टावर अर्ज ...\nRRB Recruitment 2019: आरआरबी (रेलवे भरती बोर्ड) ने पॅरामेडिकल भरती (CEN - No.02/2019) ...\nदुपारच्या जेवणानंतर सुस्तीची कारणे व उपाय\nदुपारचे जेवण झाले, की आळस येणे, सुस्ती येणे, डुलकी घ्यावीशी वाटणे किंवा झोप येणे, असा ...\nप्रदूषण कारणं आणि निवारण (मराठी निबंध)\nहेल्थ टिप्स: मश्रुममध्ये लपले आहे पोषणाचा खजिना, जाणून घ्या ...\nजर भाज्यांची गोष्ट करण्यात आली तर मश्रुम फारच लोकप्रिय भाजी आहे, जी मुलांपासून ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/79269.html", "date_download": "2019-07-21T15:51:08Z", "digest": "sha1:VFGCBP6RIWSTDZCVUMSXABR5PPR4ZM75", "length": 14328, "nlines": 184, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "पोलिसांची हिंदुद्वेषी मानसिकता ! - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Post Type > चौकटी > पोलिसांची हिंदुद्वेषी मानसिकता \nनवी सांगवी, पुणे येथील साई चौकात २० ऑगष्ट २०१७ या दिवशी मूर्तीदानाच्या विरोेधात राष्ट्रीय हिंदू आंदोलन चालू होते. त्या वेळी आंदोलनाची अनुमत�� असतांनाही एका साहाय्यक पोलीस निरीक्षकांनी आंदोलनस्थळी येऊन कार्यकर्त्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पोलीस निरीक्षकांनी, हे आंदोलन येथे कशासाठी करता , असे विचारत १० मिनिटांसाठी ते थांबवले. या वेळी त्यांनी सनातन संंस्थेच्या साधकाला सांगितले की, तुम्ही आंदोलन थांबवून पोलीस ठाण्यात येऊन निवेदन द्या. येथे आंदोलन करण्यापेक्षा तुमच्या मागण्या जिल्हाधिकार्‍यांकडे असतील, तर तिकडे जाऊन आंदोलन करा. त्यावर त्या साधकाने त्यांना आंदोलन कशासाठी आणि का करतो आहोत , असे विचारत १० मिनिटांसाठी ते थांबवले. या वेळी त्यांनी सनातन संंस्थेच्या साधकाला सांगितले की, तुम्ही आंदोलन थांबवून पोलीस ठाण्यात येऊन निवेदन द्या. येथे आंदोलन करण्यापेक्षा तुमच्या मागण्या जिल्हाधिकार्‍यांकडे असतील, तर तिकडे जाऊन आंदोलन करा. त्यावर त्या साधकाने त्यांना आंदोलन कशासाठी आणि का करतो आहोत याविषयी सविस्तर सांगितले, तसेच आंदोलनामुळे वाहतुकीला अडथळा येणार नाही, हेही स्पष्ट केले.\nपोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते सनातन प्रभातच्या नजीकच्या कार्यालयाला कळवा.\nधर्मांधांना पाठीशी घालणारे पोलीस \nअवैध डान्सबारच्या विरोधातील नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणारे पोलीस अखेर निलंबित\nवर्ष २०१६ मधील प्रकरणातील कंत्राटदाराला वर्ष २०१९ मध्ये ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवणारे पोलीस प्रशासन अन्वेषण करून संबंधितांवर कारवाई का करत नाही \nलक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे महिलेच्या मृत्यूनंतर धर्मांधांकडून रुग्णालयाची तोडफोड आणि डॉक्टरांना मारहाण\nनेहमी सत्कर्म करून सद्गुरूंची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करा \nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/the-successful-test-of-agni-five-missile/", "date_download": "2019-07-21T14:42:33Z", "digest": "sha1:XYSDUBG47RACCJ76BO2AWV4R2GQHBWA6", "length": 19977, "nlines": 129, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "चीनच्या छातीत धडकी भरणारं भारताचं \"जळजळीत\" अस्त्र !", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nचीनच्या छातीत धडकी भरणारं भारताचं “जळजळीत” अस्त्र \nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\n१८ जानेवारी २०१८ ला भारताने पुन्हा एकदा आपल्या सगळ्यात शक्तिशाली अश्या अग्नी ५ क्षेपणास्त्राची पाचवी चाचणी केली. ह्या क्षेपणास्त्रा ने १४ मिनिटात ४९०० किमी. चा पल्ला पार करत लक्ष्याचा अचूक भेद घेतला.\nशत्रूच्या मनात धडकी भरवणारे खरे तर चीन च्या गोटात खळबळ माजवणाऱ्या ह्या क्षेपणास्त्राने भारताला काही मोजक्या देशांच्या पंक्तीत नेऊन बसवले आहे.\nतब्बल ५५०० ते ५८०० किमी पल्ला असणाऱ्या व १५०० किलोग्र्याम पर्यंत अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल हे क्षेपणास्त भारताच्या भात्यातील घातक समजले जाते.\nचीन च्या मते ह्याची क्षमता ८००० किमी पेक्षा जास्त आहे. परंतु आंतराष्ट्रीय मंचावर भारत जाणून बुजून ह्याचा पल्ला कमी सांगत आहे.\nचीन हि ओरड का करत आहे आणि भारत का ह्याची क्षमता कमी सांगत आहे हे समजून घेणं रंजक आहे.\nकोणत्याही क्षेपणास्त्राचा पल्ला हा तो वाहून नेऊ शकत असलेलं फ्युल आणि ते वाहून नेऊ शकत असलेली शस्त्र ह्यावर अवलंबून असतो. अग्नी ५ हे जगातील अत्याधुनिक असं घातक क्षेपणास्त्र आहे.\nट्रायडेंट हे युनायटेड किंगडम चं असंच आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे.\nअग्नी ५ मध्ये ३ स्टेज असून त्यात सॉलिड प्रोपेलंट चा वापर केलेला आहे. तर ट्रायडेंट मध्ये हि ३ स्टेज असून सॉलिड प्रोपेलंट वापरल आहे.\nट्रायडेंट चं वजन ५९ टन असून ते १३.५ मीटर लांब २.१ मीटर व्यासाचं आहे. तर अग्नी ५ चं वजन ५० टन असून ते १७.५ मीटर लांब आणि २ मीटर व्यासाचं आहे.\nअग्नी ५ चं वजन कमी असण्याचं प्रमुख कारण म्हणजे – ते पूर्णतः कम्पोझीट मटेरियल नी बनवलेलं आहे.\nट्रायडेंट च्या तुलनेत अग्नी चा व्यास कमी असला तरी अग्नी ची लांबी तुलनेने अधिक आहे. ह्यामुळे दोन्ही क्षेपणास्त्र जवळपास सारखंच फ्युल नेऊ शकतात.\nपण ट्रायडेंट ची रेंज तब्बल १२,००० किमी ची आहे. पण त्या तुलनेत अग्नी ५ ची रेंज फक्त ५००० किमी आहे.\nजवळपास सारखीच तांत्रिक रचना असताना रेंज मधील हि तफावत भारत जाणूनबुजून निर्माण करतो आहे – असं बऱ्याच ���ाष्ट्रांचं म्हणणं आहे.\nतर “भारत कोणत्याही स्पर्धेत नाही” हे दाखवण्यासाठी भारत आपल्या क्षेपणास्त्राची क्षमता कमी सांगतो आहे.\nएक लक्ष्य भेद्ल्यावर आपण नवीन लक्ष ठेवतो आणि ते आधी गाठलेल्या लक्ष्यापेक्षा अजून जास्ती उंचीवरच असते…\nअग्नी ५ यशस्वी होताच भारताने पुढल्या लक्ष्यावर आपली नजर वळवली आहे – ते आहे अग्नी ६ किंवा सूर्य मिसाईल.\nहे मिसाईल पाणबुडी वरून डागता येऊ शकणार असून जवळपास १०,००० किमी चा पल्ला असणार हे क्षेपणास्त्र ३००० किलोग्र्याम वजनाची अण्वस्त्र वाहून नेऊ शकणार आहे.\nत्याचा पल्ला अजून गुलदस्त्यात असला, तरी अग्नी ६ वेगळ्याच कारणांसाठी घातक असणार आहे.\nह्या दोन्ही गोष्टी अग्नी ६ ला आणि त्यायोगे भारताला एका वेगळ्याच उंचीवर नेणार आहेत.\nMultiple Independently Targetable Reentry Vehicle (MIRV) म्हणजे एकाच क्षेपणास्त्र मधून अनेक अनेक क्षेपणास्त्र.\nअगदी सोप्या भाषेत समजून घ्यायचं झाल तर रामायण सगळ्यांनी बघितलं आहे. त्या युद्धात रामाने एक बाण हवेत सोडल्यावर त्यातून अनेक बाण निघून राक्षसी सेनेला घायाळ केल्याचं बघितल्याचं आठवत असेल…\nएक “अग्नी ६” डागल्यावर हवेतल्या हवेत शत्रूवर हल्ला करताना त्यातून अनेक वेगळी क्षेपणास्त्र, अण्वस्त्र वेगवेगळ्या शत्रूच्या ठिकाणावर एकाच वेळी हल्लाबोल करतील.\nह्यातून एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणची शत्रूची ठिकाणं उध्वस्त करता येतील. काही मोजक्या देशांकडे असलेल हे प्रगत तंत्रज्ञान भारताच्या अग्नी ६ मध्ये असणार आहे.\nManeuverable reentry vehicle हे अजून वैशिष्ठ अग्नी ६ ला प्रचंड ताकद देते.\nएकदा लक्ष्यावर हल्ला केल्यावर, समजा, लक्ष्य बदललं किंवा त्याचं स्थान बदललं तर त्याप्रमाणे हवेतल्या हवेत हे क्षेपणास्त्र किंवा त्यातील अण्वस्त्र हे आपलं लक्ष्य हवेतल्या हवेत बदलवून लक्ष्याचा भेद करण्यात सक्षम असतील.\nह्याला “होमिंग गाईडनन्स सिस्टीम” लागते – जी हे नक्की करते कि रस्ता बदलून सुद्धा क्षेपणास्त्र ठरलेल्या ठिकाणी त्याची कामगिरी फत्ते करेल.\nआता ह्या दोन्ही गोष्टी जर तुम्हाला दूरवरून नियंत्रित करता आल्या किंवा डागता आल्या तर शत्रूला कळायच्या आधी त्याचं खूप मोठं नुकसान झालं असेल.\nइच्छुकांनी पुढील व्हिडीओ जरूर बघावा :\nअग्नी ५ च्या सगळ्या चाचण्या आत्तापर्यंत यशस्वी झाल्या असून ते भारताच्या संरक्षणासाठी लवकरच सज्ज झालेल असेल.\nअग्नी ५ च्या ह्या यशस्वी चाचण्यांमुळे भारत असं तंत्रज्ञान बाळगणारा जगातील मोजक्या देशांच्या पंक्तीत विराजमान आहे. काही लोकांना असंही वाटू शकेल हि स्पर्धा कुठवर आणि कितपत न्यायची.\nपण जिकडे आपले शेजारी १२,००० किमी ची क्षेपणास्त्र बनवून बसले आहेत तिकडे आपल्या संरक्षणासाठी आपण सज्ज राहायला हवंच.\nगेल्या हजार वर्षांच्या इतिहासात भारताने ना कोणत्या देशावर आक्रमण केलं ना कोणत्या देशाचं अस्तित्व पुसलं. जी काही युद्धं लढली ती आपलाच भूभाग वाचवण्यासाठी.\nह्यामुळे भारताची महत्वाकांक्षां हि “जगातील सर्वात प्रबळ आणि शक्तिशाली देश बनून इतरांना गुलाम बनवण्याची” नसून आपल्यावर “होणाऱ्या हल्याला तितक्याच ताकदीने प्रतिउत्तर देण्याची” आहे.\nह्याची जाणीव एक भारतीय म्हणून आपल्याला असायला हवीच. अग्नी ५ च्या यशासाठी डी.आर.डी.ओ. चे शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि अभियंते ह्यांच अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← रात्र नीट जावी असं वाटत असेल, तर ह्या १५ गोष्टी करणे टाळा\nतुम्ही रहाणे, आम्ही रहाणे. आपण सगळेच अजिंक्य रहाणे… →\nया संशोधनामुळे सुटले यतीच्या अस्तित्वाचे गूढ\nमुस्लिम भारतात का आले इस्लाममध्ये खरंच “समता” आहे का इस्लाममध्ये खरंच “समता” आहे का : वाचा डॉ आंबेडकरांची उत्तरं\nभारताने साध्य केलेल्या ह्या अभिमानास्पद गोष्टी कितीतरी विकसित देशांनासुद्धा जमलेल्या नाहीत\n2 thoughts on “चीनच्या छातीत धडकी भरणारं भारताचं “जळजळीत” अस्त्र \nअप्रतिम माहिती सर… धन्यवाद….\nजगातील वाहतुकीचे १० भन्नाट नियम…\nया प्रणालीचा वापर करून फेसबुक थांबवू शकते लोकांच्या आत्महत्या\n“वॅलेंटाईन डे” आणि “प्रेमा”चा संबंध कितपत\nमुंबई पोलीस सब इन्स्पेक्टर असा बनला पडद्यावरचा ‘ब्रिगेडियर सूर्यदेव सिंग’\nशनिवारची दुसरी “कसोटी” : अब रण है सेंच्युरिअन में गरज आहे ती रन्स ची\n‘ह्या’ वाद्यांमधून भारतीय संस्कृतीची ओळख पटते\nभोळ्या भाबड्या हिंदूंमध्ये अंधश्रद्धा पसरवून ख्रिश्चन धर्म परिवर्तन: धक्कादायक स्वानुभव\nआता बाबा रामदेव यांनी देखील केली मोदींच्या नोटाबंदीच्��ा निर्णयावर टीका\nखलनायक असूनही प्रेमात पाडणाऱ्या बॅटमॅनमधल्या “जोकर” कडून या १० गोष्टी शिकल्याच पाहिजेत\nलान्सनाईक हनुमंतअप्पा यांच्या सियाचीनमधून केलेल्या बचावाची थरकाप उडवणारी कहाणी\nमित्रोsss – विराट कोहलीला गवसला फॉर्म – केवळ “त्यां”च्या मुळेच\nचीनी मालावर सरसकट बंदी सरकारसाठी खरचं शक्य आहे वाचा तुम्हाला माहित नसलेली दुसरी बाजू\nभारताचे टॉप ४ पंतप्रधान : प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय विश्लेषकाने तयार केलीये लिस्ट\nफाटक्या चपलेतील स्टुडिओ वाऱ्या ते जीव देण्याचा प्रयत्न: कैलास खेरांच्या संघर्षाची कथा\nमराठी मालिकांमधील चुकीचं संस्कृती दर्शन थांबायला हवं\nरक्तरंजित चीनी राज्यक्रांतीचा उत्कंठावर्धक आढावा\nया ६ संघांनाच जिंकता आला आहे ICC Champions Trophy चा मिनी वर्ल्ड कप\nबाबा राम रहीम सारखे इतर ९ वादग्रस्त धर्मगुरू\nकेसगळतीच्या या अफवांवर बिलकुल विश्वास ठेवू नका, नुकसान तुमचंच आहे\nदेव आहे देव आहे जवळी आह्मां अंतरबाहे – जाऊ तुकोबांच्या गावा: भाग ५\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/2019/05/blog-post_4.html", "date_download": "2019-07-21T15:39:49Z", "digest": "sha1:ALPZ2WUTFBPMYIPASZZLPZQJ3UFMLC22", "length": 8701, "nlines": 95, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "कौशल्यसेतू अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार ट्रान्सफर ऑफ क्रेडिट्सचा लाभ | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ब्लॉगवर आपले स्वागत आहे...\nकौशल्यसेतू अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार ट्रान्सफर ऑफ क्रेडिट्सचा लाभ\nDGIPR ६:४२ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत\nविद्यार्थ्यांनी १५ मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nमुंबई, दि. ४ : २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात कौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी ट्रान्सफर ऑफ क्रेडिट्सचा लाभ घेण्यासाठी संबंधित शाळेमार्फत १५ मे पर्यंत अर्ज करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी केले आहे.\nकौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी मार्च २०१९ च्या इयत्ता दहावीच्या प्रमाणपत्र परीक्षेकरिता ट्रान्सफर ऑफ क्रेडिटसचा लाभ घेण्यासाठी माध���यमिक शाळेमार्फत राज्य मंडळाने विहित केलेल्या नमुन्यात अर्ज करुन नोंदणी करावी. नमुना अर्ज मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर डाऊनलोड करुन प्रिंट काढण्यासाठी उपलब्ध आहे. शैक्षणिक वर्ष 2018-19 पूर्वी कौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी अर्जांची प्रिंट काढून 6 मे 2019 ते 15 मे 2019 पर्यंत अर्ज भरावा. विद्यार्थ्यांनी हा अर्ज तो ज्या माध्यमिक शाळेतून अंतिमत: माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेला प्रविष्ठ झाला आहे त्या शाळेच्या मुख्याध्यापक/प्राचार्यांची सही व शिक्का घेऊन अर्ज विभागीय मंडळात जमा करावा. विद्यार्थ्यांनी अर्जासोबत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, सर्व परीक्षांचे गुणपत्रक आणि कौशल्य सेतू अभियान प्रमाणपत्र यांच्या साक्षांकित प्रती जोडाव्यात.\nअर्ज विभागीय मंडळात जमा करताना त्यासोबतचे प्रक्रिया शुल्क 40 रुपये, गुणपत्रिका शुल्क 10 रुपये असे एकूण 50 रुपयाचे शुल्क रोखीने अथवा राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष विभागीय मंडळात जमा करावेत. धनाकर्ष विभागीय सचिव, विभागीय मंडळ यांच्या नावे काढण्यात यावेत.संबंधित शाळांनी 6 मे 2019 ते 16 मे 2019 या कालावधीत संबंधित विभागीय मंडळात जमा करावेत. विद्यार्थ्यांना शासन निर्णयातील तरतुदीनुसार कौशल्य सेतू अभ्यासक्रमाच्या एका कामासाठी दोन विषयांचे याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार देय असलेल्या एक किंवा दोन वर्षांसाठी ट्रान्सफर ऑफ क्रेडिटस देण्यात येतील.\nशैक्षणिक वर्ष 2018-19 पूर्वी कौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी शासन निर्णयातील तरतुदींचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत तसेच माध्यमिक शाळांनी वेळेत याबाबत कार्यवाही पूर्ण करावी.\nनवीनतम पोस्ट मुख्यपृष्ठ थोडे जुने पोस्ट\nसोशल मीडियावर फॉलो करा...\nराज्य शासकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन पूर्ण सकारात्मक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेचा हा ब्लॉग असून केवळ प्रसारमाध्यम प्रतिनिधींना शासनाचे विशेष वृत्त वेळेत उपलब्ध व्हावे, या हेतूने हा ब्लॉग कार्यन्वित करण्यात आला आहे.\nवृत्त विशेष (800) नोकरी शोधा (32) नवी दिल्ली (30) जय महाराष्ट्र (25) . (23) दिलखुलास (17) ताज्या बातम्या (14) विशेष लेख (9)\nमहासंवाद - सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/western-railway-to-increase-round-of-15-coach-local-since-janurary/", "date_download": "2019-07-21T14:44:27Z", "digest": "sha1:X5KAR4DXS2UV5W3HTNCEFURF4JGPNM4S", "length": 15933, "nlines": 154, "source_domain": "www.saamana.com", "title": "जानेवारीपासून ‘परे’वर पंधरा डब्यांच्या फेऱ्या वाढणार | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबीड शहरात सुसज्ज उद्याने उभारणार, नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागरांचे आश्वासन\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nज्येष्ठ नाट्यकर्मी बापू कोयंडे यांचे निधन\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा…\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nमुलीने केली आईची हत्या, मुंडके रस्त्यावर फेकले\nचंद्रावर होते ‘जादू’ चे शहर- नासाचा दावा\nआखातामध्ये तणाव वाढला; इराणने ताब्यात घेतले ब्रिटनचे टँकर\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nइंडोनेशियन ओपन : सिंधूचे जेतेपदाचे स्वप्न भंगलं, जपानच्या यामागूचीकडून अंतिम सामन्यात…\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवनचे पुनरागमन\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन : सिंधूची अंतिम फेरीत धडक, जेतेपदाच्या लढतीत यामागुचीला…\nप्रेसिडेंटस् कप बॉक्सिंग : शिवा थापाला सुवर्णपदक, हिंदुस्थानला चार पदके\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nअस्थमा फक्त दिवाळीत होतो काय, सिगारेट पिणाऱ्या प्रियंकाला नेटकऱ्यांनी फटकारले\nBigg Boss 2 : आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो आरोह वेलणकर\nसनी लिओनी झाली जलपरी, पाहा तिचे हे सुंदर फोटो\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि ���ालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nजानेवारीपासून ‘परे’वर पंधरा डब्यांच्या फेऱ्या वाढणार\nपश्चिम रेल्वेचा अंधेरी ते विरारदरम्यानचा धकाधकीचा लोकल प्रवास सुसहय़ करण्यासाठी अंधेरी ते विरार धीम्या मार्गावर 15 डब्यांची लोकल चालविण्याच्या प्रकल्पाला लवकरच चालना मिळणार आहे. रेल्वे अर्थसंकल्पात यंदा या प्रकल्पासाठी 12 कोटी रुपये मंजूर झाल्याने कामांना वेग येणार असून नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यापासून अंधेरी ते विरार धीम्या मार्गावर पंधरा डबा लोकल धावण्यास सुरुवात होणार आहे.\nकेंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेला, विशेषतः मुंबई उपनगरीय लोकलला नेमके किती बजेट मंजूर झाले याची माहिती पुढे आली असून एमयूटीपी प्रकल्पांकरिता एकूण 584.7 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेच्या अंधेरी ते विरार धीम्या मार्गावरील 15 डबा लोकल प्रकल्पाकरिता एकूण 12 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या प्रकल्पासाठी अंधेरी ते विरारदरम्यानचे धीम्या मार्गाचे फलाट वाढविण्याचे काम यापूर्वीच सुरू करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजित खर्च 59.53 कोटी इतका आहे.\nजानेवारीपासून 15 डब्यांच्या फेऱ्यांत वाढ\nपश्चिम रेल्वेकडे चर्चगेट ते विरार जलद मार्गावर चालविण्यासाठी 15 डब्यांच्या पाच लोकल असून त्याच्या एकूण 54 फेऱया दिवसभरात होतात. अंधेरी व विरारदरम्यान 15 डबा चालविण्यासाठी सुरू असलेल्या कामापैकी इंजिनीअरिंगचे 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. ओव्हरहेड ट्रक्शन आणि सिग्नलिंगचे काम शिल्लक असून डिसेंबरपर्यंत फलाटांची लांबी वाढविण्याचे काम पूर्ण हेणार आहे, तर जून 2020 पर्यंत सर्व काम पूर्ण होणार असले तरी जानेवारीपासून 15 डब्यांच्या फेऱया वाढणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले.\nपश्चिम रेल्वेच्या पंधरा डबा लोकलची स्थिती\nचर्चगेट ते विरार रोजच्या फेऱया\nएकूण पंधरा डबा लोकल – 5\nएकूण फेऱ्यांची संख्या – 54\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा...\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nजिंतूर येथे मुख्याध्यापकाने केली शिक्षकास धक्काबुक्की\nकुरुंद्यात हुंडाबळी, सासरच्या जाचास कंटाळुन विवाहितेची आत्महत्या\nगाव तिथे ग्रंथालय संकल्पना कागदावरच, रायगड जिल्ह्यात अवघी 76 ग्रंथालये\nशाळकरी मुलींशी अश्‍लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला अटक\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nलोजपा खासदार रामचंद्र पासवान यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://collegecatta.com/marathi-small-poem-%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%AA-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%AB%E0%A5%80/", "date_download": "2019-07-21T15:48:34Z", "digest": "sha1:M6Z2LEM4LELX4DIC5YHHNZS2APAFNI2S", "length": 5675, "nlines": 96, "source_domain": "collegecatta.com", "title": "Marathi small poem मी ती आणि एक कप कॉफी", "raw_content": "\nजसा पाऊस वाढत होता तुझा चेहरा देखील वेगळाच भासत होता पावसाप्रमाणेच स्वच्छ नवीन कोरा कोरा…\nबऱ्याच दिवसांपासून मनातलं गुपित तुला सांगायचंय\nसुरवात कशी करावी कळत नव्हतं\nआणि तुझ बोलणं देखील थांबत नव्हत\nतु कॉफी पीत होती आणि मी नजरेने तुला\nअसं वाटत होतं तुझ बोलणं एकतच राहावं\nमी बोलायला सुरवात करणार\nइतक्यात ढगांना पाझर फुटला\nजणू ते माझ्या मनातलं बोलत होते पण तुला हे समजत नव्हतं\nजसा पाऊस वाढत होता तुझा चेहरा देखील वेगळाच भासत होता\nपावसाप्रमाणेच स्वच्छ नवीन कोरा कोरा\nतुझं हळुवार बोलणं समजत नव्हतं मला\nपण प्र��िसाद म्हणून नकळतच मान हलत होती\nअचानक वारा पावसाच्या थेंबांना घेऊन अंगावर आला\nकाय मज्जा आली होती\nतु स्वतःलाच बिलगली होतीस नकळत\nतुझा कॉफीचा कप कधी रिकामा झाला\nकळलच नाही तुला आणि त्या कपामध्ये मी शोधात होतो स्वतःला\nतुझ्या सोबतीची स्वप्न रंगवत होतो मी इशाऱ्यानेच विचारलं माझी कॉफी घेणार का\nतु देखील होकार दिला कदाचित माझ्या मनातलं तुला समजलं होतं\nमी ती एक कप कॉफी आणि आठवणी\nआपला इमेल आयडी भरा आणि लेटेस्ट पोस्ट मिळावा. कॉलेज कट्टा म्हणजे माहितीचे व्यासपीठ\nदेशभक्त सुभाष चंद्र बोस यांच्याबद्दल या महत्वपूर्ण गोष्टी माहिती आहेत का\nवसंत पंचमी का साजरी करतात जाणून घ्या वसंत पंचमीचे महत्व\nगरोदरपणात बाळाची काळजी कशी घ्याल आहार माहिती मराठी\nआपला इमेल आयडी भरा आणि लेटेस्ट पोस्ट मिळावा. कॉलेज कट्टा म्हणजे माहितीचे व्यासपीठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://shispencil.blogspot.com/", "date_download": "2019-07-21T15:09:09Z", "digest": "sha1:ZTQTLITCVKRHUUKDZJ6PIBYO5LS4KJUI", "length": 27315, "nlines": 44, "source_domain": "shispencil.blogspot.com", "title": "Pencil", "raw_content": "\nपोर्णिमेचा दिवस साधुन सह्याद्री च्या घाटमाथ्यावर जाण्याचा बेत शिजला. सुर्य मावळुन दोन एक तास उलटले होते. बोटा गाव मागे टाकत पाचनई कडे कुच चालु होती. चंद्राच्या प्रकाशात सारे माळरान लख्ख दिसत होते. माळरानावरच्या बारक्या वाड़्या गणेशोत्सवाच्या निमित्याने उत्साहात दिसत होत्या. एकामागे एक बाभळ्या मागे टाकत, गाडी लहान सहान टेकड़्या चढु लागली. वाटेतल्या गावांत गणेश त्रयोदशीचे जागरण चालु होते. बेलापुर गावात लोकसंगीत, कोतुळ च्या मंडपातल्या गणपतीचे सामजिक विषयावरचे कटपुतल्यांचे नाटक, ब्राम्हणवाड़्यातले भक्तीसंगीत धावत्या गाडीतुनच ऐकत आम्ही मोच गाठली.\nमोचेजवळ दोन नद्यांचा संगम होतो. आजोबाच्या बाजुने येणारी नदी हरिश्चंद्रावरुन येणाऱ्या मंगळगंगेला मिळते. डोंगराला विळखा घालुन जाणारे पाणी रातच्याला आपले मन हलके करते, धुके बनते. धुक्याचा विळखा घातलेला हा मोच रात्री अप्रतिम दिसतो. रुपेरी चांदण्यात चमचमणारी सोनेरी सोनकी वाऱ्याच्या झुळुकेबरोबर डोलते, तेंव्हा, मन उचंबळुन येते. वाऱ्याच्या कमी जास्त प्रवाहामुळे कधी मोचेचा डोंगर धुक्यात हरवतो तर कधी तो आपले डोके धुक्यातुन बाहेर काढुन दाखवतो.\nजंगलातल्या झाडावरच्या पानांची सळसळ, आणि दुर गावात��्या मारुतीच्या देवळात चाललेले जागरण भजनाचा आवाज, डोलणारी सोनकी, आकाशातले चांदणॆ व पुर्णचंद्र यात अवघा आसमंत नाट्यमय वाटत होता. मधेच कोणी रातवा भरारी मारत होता. बेडक, रातकिडे आपले वाद्यवृंद वाजवत होते.\nमोचेला मागे सोडुन गाव गाठले. अर्धे अधिक गाव मारुतीच्या देवळात भजनात दंग होते. गावची मुक्कामाची एस टी वडाखाली निपचीत विसावली होती. दिवसभर गावच्या रस्त्यांवर धावपळ करुन तीच कंबरड मोडल होत. रातचा मुक्काम तेथेच करण्य़ाचा निर्णय झाला.\nपहाटे कोंबड्याचे आरवणे होताच, आम्ही आवरावर केली. पोटात पोहे व चहा ढकलला. भल्या सकाळी आम्ही डोंगरवाट धरली. वाटेकडे कुठे सोनकॆऎ, तर कुठे जांभळी स्मिथिया, फुलली होती. पुण्याच्या आसपास बरेच डोंगर अधाशी लोकांनी पोखरले आहेत. येथे मात्र हे चित्र दिसले नाही म्हणुन उगाच इथल्या माणसांबद्दल आदर वाटला. चढणीवरचा जांभुळ, करप मागे टाकत आम्ही झपाझप चढत, धबाबा गाठला. तेथील उथळ कुंडात जलक्रीडा केली. गडावर बसलेल्या बालेकिल्याने व तारामतीने आमच्याकडे पाहुन जुनी ओळख दिली.\nदेवळातल्या महादेवाच्या पिंडीला, बाजुच्या गणपतीला, गुहेतल्या गणपतीला, देवडीतल्या मारुतीला सर्वांना नमन करुन आम्ही कोकण कडा गाठला. कळसुबाई, आजोबा, घनचक्कर, कलाडगड, कोंबडा, नाप्ता, भैरव डोंगर, पंगतीत बसुन उन्हं खात होते. दुसऱ्या बाजुस भैरवगड, नानेघाट, सिंदोळा, माळशेज, रोहिदास उन्हं खात निवांत पहुडले होते. कोकणातल्या बेलपाड़्याची दाटीवाटीने बसलेली कौलारी छप्परे धुकं सोसत उन्हाची वाट पहात होती. गावातले पाण्याचे बंब अन चुली धुराच्या लहान मोठया वेलांटया हवेत मारत होत्या.\nनिळे आकाश पातळ तांबुस सफेद ढगांमागे दडले होते. अधुन मधुन आभाळाचा हा सफेद अंगरखा फाटला होता. थोड्या वेळातच पडदा हटला, निरभ्र आभाळ दिसु लागले. माळशेज व साधळे घाटातुन पुर्वेचे ढग ओळीने घाट उतरु लागले. कड्याच्या दोन्ही बाजुस असलेल्या अणुकुचेदार रोहिदास व कॊम्बड्याच्या शिखरांवर सफेद ढग चढाई करु लागले. दोन्ही शिखरांच्या अंगा खांद्यांवर खेळुन, ढगांनी कड्याकडे आक्रमण सुरु केले. बघता बघता बेलपाड़्याचे गाव ढगात दिसेनासे झाले.\nआसमंत सफेद झाला. थोड्यावेळातच कड्यावरची रानफुले व आम्ही असे फक्त राहिलो, बाकी सर्व ढगाआड झाले होते. मध्यान्ही आम्ही तंबु ठोकला. रानातला बाळु सोनु भारमल, चुल पेटवु ���ागला. चुलीच्या धुसफुशीकडे पाहुन ओल्या लाकडांना पुढे मागे करु लागला. धुर जास्त व आग कमी अशा चुलीवर त्याने दुधाचा फक्कड चहा बनविला.\nभर उत्सवात, रानातल्या गाय, वासरांमुळे त्याला डोंगरावर रहावे लागले होते. बाकी गुराखी अन गावकरी खाली गावात गणपती विसर्जनाची तयारी करत होते. बाळुने आजुबाजुच्या डोंगरांबद्दल बऱ्याच गोष्टी सांगीतल्या. दुपारचे जेवण करुन आम्ही गायदरा गाठला. अवघे रान देवाने सोनकीच्या सोनेरी रंगात मढवले होते. खऱ्या सोन्याला सुधा हेवा वाटेल, असा सोनकीचा थाट होता. मागे नाप्ताचा डोंगर, समुद्रातल्या गलबतासारखे शिड उभारुन उभा होता.\nत्याच्या खांदयावरच्या लहान नेढ्यातुन पल्याडचे ढग मुसंडी मारत होते. कलाडगडावरचा नंदी भैरोबाच्या समोर बसला होता. पलिकडे आजोबा, घनचक्कर आमच्या कडे पाहत होते. खिंडीतुन, कळसुबाई, अलंग मंडळी डोकावत होती. सोनकीकडुन थोडे तेज मागुन घेतले. रानफुले आमच्या स्वप्नाळु मनांकडे पाहुन हसली. रानातील फुले व त्यावरची फुलपाखरे, अधुन मधुन घोंगावणाऱ्या मधमाश्या तासंतास पाहुन, आम्ही पुन्हा मुक्कामी पोहोचलो.\nदुपारचा चहा झाल्यावर माथ्यावरच्या खरचुडी न्याहाळल्या. खरचुडीचे वागणॆ, त्या वनस्पती चे माश्या, किडे, यांच्या बरोबर असलेले व्यवहार, यातुन माणासाला बरेच काही शिकण्यासारखे आहे. सामाजीक बांधिलकी हे असले रानावरचे बारके झाड आपल्याला शिकवेल असे कुणाला स्वप्नात सुधा वाटणार नाही. बाळुने कड़्यावर चार महिन्यामागे झालेल्या अपघाता बद्दल आम्हाला माहिती दिली.\nरौद्र निसर्गाला आव्हान दिले तर काय होते याचे वर्णन केले. कड़्याला टोकाकडे असलेली भेग बरीच मोठी झली आहे. मागच्या खेपेस ती लहान होती. पुढिल काही महिन्यात येथे मोठा अपघात होणार हे नक्की. तसे होऊ नये म्हणुन कड्याभोवती घातलेले सरकारी गंज चढलेले कुंपण कोणी हौशी महाभागांनी झोपवले आहे. कुंपणाचा दर्जा भंगारापेक्षा खराब आहे. भ्रष्टाचार पार कोकणकडय़ापर्यंत पोहोचला आहे.\nवळवाचे सफेद ढग आभाळात बेधुंद होऊन नाचले, फुलले. सुर्यास्ताच्या वेळेस ढगांनी तांबुस गुलाल उधळला. बेलपाड्यातले दिवे लागले. दुर कोकणात कडकडाट होत होता. खालच्या गावांतुन गणेश विसर्जनाचा ढोल ताशा वाजु लागला. वारा गार झाला. कानटोप्या पिशव्यांतुन बाहेर पडुन डोक्यावर चढल्या. उत्सव संपला. ढोल ताशा थांबला. ��म्ही तंबुत परतलो. सकाळला परत येतो असे सांगुन बाळु सोनु भारमल आपल्या गुरांच्या व वासरांच्या काळजीने रानात निघुन गेला. रोज दोन कळश्या दुध विकुन तो खुश होता.\nचुल पेटवुन चार पैसे त्याला मिळत होते त्याचे त्याला फारसे आकर्षण नव्हते. निसर्गाचा विनाश न करता सुखी रहाण्याची त्याची व्रुत्ती पाहुन बरे वाटले. पशु वैद्यकीय मदत न घेता झाडपाला लावणाऱ्या ठाकर वैद्याकडुन तो त्याच्या गाई, म्हशींचे आजार बरे करत होता. असे बरेच बाळु या भागात असल्यामुळेच येथे गिधाड अजुन जिवंत आहेत. डाक्टराला ५ हजार रुपड देण्यापेक्षा ठाकराला शंभर रुपड दिल तरी त्याच काम होत होतं. नकळत बाळु, गिधाडांच भल करत होता. त्याला हे समजावुन सांगताच त्याला बरे वाटले.\nआपाण सुद्धा शहरी माणसासारखे चकाचक व्हावे असे त्याच्या मनात अजिबात नव्हते. तो त्याच्या रानातल्या जगण्यात खुप खुश आहे रात्री पाउस पडुन तंबुत पाणी तर शिरणार नाही ना या चिंतेने मी त्याला पावसाबद्दल विचारले. त्यावर उत्तर देताना तो म्हणाला \"वाटत होत आजला पाणी येइल, पर ढग तिकडच रमल्यात खाली कोकणात.\" ढग खरच कोकणात रमले होते, दुर कोकणात इजा चमकत होत्या.\nइकडे आमच्या डोक्यावर आभाळ निरभ्र होते. वासरांच्या काळजीने बाळुचे अनवाणी पाय रानाकडे वळले. चुलीतले निखाऱ्यांसारखे आभाळ सुर्यास्तानंतर तांबडे झाले होते. पुर्वेस चांदण्या चमकत होत्या, घनचक्करावर दुर, ध्रुव तारा टिमटिम करत होता. पोर्णिमेचा चंद्र साऱ्या रानावर आपली माया पसरवत होता. वारा जंगलातल्या झाडीशी झुंबड करत होता. त्याची सळसळ कमी जास्त होत होती.\nरात्र भर वाऱ्याने तंबुशी वादावादी केली. अधुन मधुन त्यांची हातापायी होत होती. पहाटे त्यांचे नाट्य थांबले. निरव शांततेत जवळचा झरा त्याची झुळझुळ ऐकवत होता. चंद्र मावळतीला आला होता. पश्चिमेला असलेल्या कोंबड्य़ाच्या तुऱ्याजवळ तो उतरत होता. आजुबाजुच्या पाण्याच्या कुंडात त्याचे प्रतिबिंब वाऱ्याच्या अवखळ पणा बरोबर खेळत होते. वारा जणु प्रतिबिंबास गुदगुल्या करत होता. तांबडा होत, चंद्र क्षितिजावरच्या धुक्यात मावळला. आभाळ निळे दिसु लागले. पुर्वेस त्याच वेळी सुर्य उगवत होता.\nपुर्वेच्या क्षितिजावर झोपलेल्या ढगामुळे, सुर्य देवाची स्वारी थोडी उशिराच पोहोचली, थोडक्यात त्याची व चंद्राची गाठ्भेट चुकली. सारा घाट्माथा आम्ही पाया खाली घातला. माळशेज घाटात मुम्बै च्या गाड़्या नगरकडे रेंगाळत तर नगरच्या गाड़्या मुम्बै कडे दबकत जाताना दिसत होत्या. पल्याड भैरवगड शिपायासारखा उभा दिसला. तांबड फुटल. कड़्याच्या टोकावर वानर आमच्याकडे दुरुनच कुतुहलाने पाहत होते. सोनकीमुळे डोळे दिपावुन गेले. असंख्य रानमाश्या, मधमाश्या, फुलपाखर यावर रमलेली होती.\nकड़्याकडे दगडावर दत्तु बसला होता. दुर कोकणात तो काही तरी न्याहाळत होता. जास्त बोलत नव्हता. दत्तु बाळु सोनु भारमल चा पोरगा. पायात चपला नव्हत्या. तो शाळेला सुट्टी आहे असे पुटपुटला. इयत्ता चौथी, शाळा खडकीत. दत्तु कधीच कड़्यावरुन दिसणाऱ्या जगापल्याड गेला नव्हता. गायरानात राहाणाऱ्या बाळुचा हा दत्तु शाळेत जातो हे फार कौतुकास्पद वाटले. चुलीवर आमची मॅगी रटरटली. बाजरीची भाकर खाणारा दत्तु आमच्या मॅगीकडे पाहुन मनातल्या मनात आमच्यावर हसला.\nअसले काहीबाही तो खात नाही, असे बाळु म्हणाला. दत्तु पकडुन आणलेल्या खेकड़्याला बांधण्यात रमला होता. संध्याकाळच्या कालवणाची त्याची ही तयारी. भैरोबाच्या डोंगरावरच्या उत्सवाच्या चार गप्पा झाल्या. पुढ्च्या महिन्यात होणाऱ्या कलाडगडावरच्या वाट करी उत्सवाचे आमंत्रण मिळाले. आम्ही त्यांना निरोप दिला. रान व कडा मागे टाकीत महादेवाचे पुरातन मंदिर गाठले. सोनकी व तेरड़्याने मंदिराला घेरा घातला होता.\nआकाशात \"तुकडा\" ढगांची दिंडी चालली होती. मंदिराजवळ कोकणातुन आलेल्या चार पोरांनी कापडावर रेखाटन व चित्र रंगवण्याचा ध्यास घेतला होता. पाण्यातले त्यांचे रंग कापडावर शिताफीने पसरत होते. मंदिराची त्यांची चित्र तिथल्या वातावरणात तेजस्वी वाटली. त्यांचे कौतुक करुन आम्ही गुहेतल्या गणेशाला नमन केले. तिथल्या भारमलाने, गणपतीच्या डागडुजीबद्दल आम्हाला माहिती दिली. बऱ्याच वेळा येथे येऊन मला हि माहिती प्रथमच कळाली.\nआम्ही डोंगर उतरु लागलो. तासाभरातच आम्ही गावात पोहोचलो. बाजरीची भाकर, पिठल, चाईची व मटकीची भाजी, कांदा व मिरची असा बेत झाला. गरमागरम भाकऱ्या फस्त झाल्या. गावतल नव टाक पाण्यान काठोकाठ भरल होत. त्यात दुरच्या कलाडगडाच प्रतिबिंब उतरल होत. आभाळ भरुन आलेल होत. वार थिजल होत. शेताकडे पाहुन, भाताला थोडा पाउस पाहिजे असे गावकरी म्हणाला. घरासमोर येडिंगाची फळ वाळत टाकली होती. समोरच्या घरातल पोर खेकड्याबरोबर खेळत हो��.\nत्याच्या नाकातला शेंबुड ओठावर येउन थबकला होता. आम्ही गाव सोडल. पिशवीतल्या शिशपेन्शिली बाहेर आल्या. वाटेत भेटणाऱ्या पोरांना पेन्शिली वाटण्यात आल्या. दुसरीतला रमेश पेन्सिल मिळताच खुश झाला. त्याच्या कातकरी आजीला त्यापेक्षा जास्त आनंद झाला. गाडीमार्गाने आम्ही मोच मागे टाकली. मोचे जवळ टेकाडावर बसलेल्या म्हाताऱ्याने आम्हाला मोचे बद्दल चार गोष्टी सांगितल्या. वाटेत चाळीस - पन्नास पेन्सिली संपल्या. लव्हाळी, कोतुळ, ब्राह्मणवाडा, बेलापुर गावे मागे टाकुन आम्ही बोटा गाव गाठल व परतीचा मार्ग धरला.\nडोंगरावरच्या कड़्यामुळे, सोनकीच्या तेजामुळे, मावळणाऱ्या चंद्र दर्शनामुळे, मोचेच्या चमत्कारामुळे, रानातल्या झऱ्याच्या झुळझुळुमुळे, देवळाजवळ पाहिलेल्या चित्रकाराने काढलेल्या चित्रामुळे, नाप्ताच्या जहाजी आक्रुतीमुळे, कलाडगडाच्या नंदीमुळे, तेरड्याच्या तुऱ्यांमुळे, सुर्यास्ताच्या गुलाबीपणा मुळे, ढगांच्या अवखळ्पणामुळे, पहाटेच्या शुक्र ताऱ्यामुळे, भैरवगड, माळशेज, नाणेघाट, आजोबा, घनचक्कर, भैरोबा यांच्या रुद्र अभिमानामुळे, पुसट का होइना कानावर पडलेल्या जागरणाच्या भजनामुळे, हातातल्या शिसपेन्शिली पाहुन हसलेल्या, भारावलेल्या चेहेऱ्यांमुळे मन प्रफुल्लित झाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/state-bank-reduce-interest-rate/", "date_download": "2019-07-21T15:21:44Z", "digest": "sha1:ZOMWSHCRJI4QIQLLXK6WNHVC5JVVVBOJ", "length": 13582, "nlines": 147, "source_domain": "www.saamana.com", "title": "स्टेट बँकेच्या व्याजदरात कपात | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकाशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘एसी रे एसी’; भरत जाधव घामाघूम\nतटरक्षकदलाच्या दोन कर्मचाऱ्यांकडून 50 लाख रुपयांचे कोकेन पकडले\nबीड शहरात सुसज्ज उद्याने उभारणार, नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागरांचे आश्वासन\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा…\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nपाकिस्त��नमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nमुलीने केली आईची हत्या, मुंडके रस्त्यावर फेकले\nचंद्रावर होते ‘जादू’ चे शहर- नासाचा दावा\nआखातामध्ये तणाव वाढला; इराणने ताब्यात घेतले ब्रिटनचे टँकर\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nइंडोनेशियन ओपन : सिंधूचे जेतेपदाचे स्वप्न भंगलं, जपानच्या यामागूचीकडून अंतिम सामन्यात…\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवनचे पुनरागमन\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन : सिंधूची अंतिम फेरीत धडक, जेतेपदाच्या लढतीत यामागुचीला…\nप्रेसिडेंटस् कप बॉक्सिंग : शिवा थापाला सुवर्णपदक, हिंदुस्थानला चार पदके\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nअस्थमा फक्त दिवाळीत होतो काय, सिगारेट पिणाऱ्या प्रियंकाला नेटकऱ्यांनी फटकारले\nBigg Boss 2 : आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो आरोह वेलणकर\nसनी लिओनी झाली जलपरी, पाहा तिचे हे सुंदर फोटो\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nस्टेट बँकेच्या व्याजदरात कपात\nरिझर्व्ह बँकेने रेपो दर कमी केल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या कर्जाच्या व्याजदरामध्ये 0.05 टक्क्यांची कपात केली. नवीन व्याजदर बुधवारपासून लागू होणार आहेत. रिझर्व्ह बँकेने गेल्या महिन्यात रेपो दर 6 टक्क्यांवरून 5.75 टक्क्यांवर आणला. त्यानुसार स्टेट बँकेने सर्व मुदतीच्या कर्जांच्या व्याजदरात कपात केली आहे. एका वर्षाच्या कर्जाचा किमान व्याजदर 8.40 टक्के झाला आहे. एमसीएलआरशी संबंधित सर्व कर्जांचा व्याजदर 0.05 टक्क्यांनी कमी होणार आहे. चालू आर्थिक वर्षातील ही तिसरी व्याजकपात आहे. परिणामी, 10 एप्रिलपासून गृहकर्जाचे व्याज 0.20 टक्क्यांनी कमी झाले आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागील1055 पैकी 927 खड्डे बुजवले, 24 तास तक्रार करण्याची सुविधा\nपुढीलसामना सुरू असताना मैदानावरून विमान उडणार नाही- इंग्लंड क्रिकेट बोर्ड\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकाशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘एसी रे एसी’; भरत जाधव घामाघूम\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nकाशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘एसी रे एसी’; भरत जाधव घामाघूम\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा...\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nजिंतूर येथे मुख्याध्यापकाने केली शिक्षकास धक्काबुक्की\nकुरुंद्यात हुंडाबळी, सासरच्या जाचास कंटाळुन विवाहितेची आत्महत्या\nगाव तिथे ग्रंथालय संकल्पना कागदावरच, रायगड जिल्ह्यात अवघी 76 ग्रंथालये\nशाळकरी मुलींशी अश्‍लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला अटक\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/prakash-mulake-winning-celebration-26925", "date_download": "2019-07-21T15:39:44Z", "digest": "sha1:S53ZFN6GAWFBM2KEMQMKGNJCG2TTCTAN", "length": 7984, "nlines": 131, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "prakash mulake winning celebration | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n#SangliResult तो आलेला दिवंगत वडिलांचा ड्रेस घालून...गुलालाने न्हावून निघण्यासाठी\n#SangliResult तो आलेला दिवंगत वडिलांचा ड्रे�� घालून...गुलालाने न्हावून निघण्यासाठी\n#SangliResult तो आलेला दिवंगत वडिलांचा ड्रेस घालून...गुलालाने न्हावून निघण्यासाठी\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nसांगली : महापालिकेच्या निवडणूकीत जय-पराजयाच्या पलिकडे काही भावनांचे बंध जोडलेले असतात. या कथा पक्ष, संघटना, तुझा-माझा यापलिकडे असतात. अशीच एक गोष्ट आज सांगलीत प्रभाग दहामधील कॉंग्रेसचे उमेदवार प्रकाश मुळके यांच्याबाबत घडली.\nसांगली : महापालिकेच्या निवडणूकीत जय-पराजयाच्या पलिकडे काही भावनांचे बंध जोडलेले असतात. या कथा पक्ष, संघटना, तुझा-माझा यापलिकडे असतात. अशीच एक गोष्ट आज सांगलीत प्रभाग दहामधील कॉंग्रेसचे उमेदवार प्रकाश मुळके यांच्याबाबत घडली.\nसन 2013 च्या निवडणुकीत प्रकाश यांचे वडील शामराव मुळके कॉंग्रेसकडून लढत होते. निवडणूक रंगात असतानाच प्रचार सभेत ते कोसळले आणि हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने त्यांचे निधन झाले. निवडणूक सात दिवस पुढे ढकलली. कॉंग्रेसने प्रकाश यांना उमेदवार दिली. त्यावेळी प्रकाश यांनी वडिलांच्या अंगावरील शर्ट आणि पॅंट काढून ठेवली होती. आयुष्यात जेंव्हा कधी निवडणूक जिंकेन तेंव्हा वडिलांचा हा शेवटचा ड्रेसच घातलेला असेल, असे मनाशी ठरवले होते. दुर्दैवाने त्यांना त्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. गेली पाच वर्षे त्यांनी जोमाने काम केले.\nया निवडणुकीत पुन्हा उमेदवारी मिळवली आणि ते जिंकलेसुद्धा. विशेष म्हणजे, आज सकाळी मतमोजणी केंद्रावर जाताना त्यांनी वडिलांचा तो ड्रेस घातला होता. विजयाचा गुलाल त्याच ड्रेसवर झेलताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. त्या ड्रेसवरच जाऊन प्रकाश यांनी दिवंगत नेते मदनभाऊंच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. सोबत शीतल लोंढे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nनिवडणूक fight पराभव defeat सकाळ\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A5%E0%A5%8B_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80", "date_download": "2019-07-21T15:19:18Z", "digest": "sha1:FG7EMQOI6G5NLGHHGGEQJLU5FQB434J2", "length": 8778, "nlines": 135, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लेसोथो लोटी - विकिपीडिया", "raw_content": "\nअधिकृत वापर लेसोथो (दक्षिण आफ्रिकन रँडसहित)\nसंक्षेप L किंवा M (अनेकवचनी)\nआयएसओ ४२१७ कोड LSL\nनाणी १,२,५,१०,२०,५० सेंटे १ लोटी २,५ मालोटी\nबँक ���ेंट्रल बँक ऑफ लेसोथो\nविनिमय दरः १ २\nलोटी (अनेकवचन मालोटी) हे लेसोथोचे अधिकृत चलन आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nअल्जीरियन दिनार · इजिप्शियन पाऊंड · युरो (स्पेन नियंत्रित उत्तर आफ्रिका) · लिबियाई दिनार · मोरोक्कन दिरहाम · मॉरिटानियन उगिया · सुदानीझ पाउंड · ट्युनिसियन दिनार\nअँगोलन क्वांझा · बुरुंडीयन फ्रँक · मध्य आफ्रिकन सीएफए फ्रँक · काँगो फ्रँक · रवांडन फ्रँक\nकोमोरियन फ्रँक · जिबूतीयन फ्रँक · इरिट्रियन नाक्फा · इथियोपियन बिर्र · केनियन शिलिंग · सेशेल्स रुपया · सोमाली शिलिंग · दक्षिण सुदानीझ पाउंड · टांझानियन शिलिंग · युगांडन शिलिंग\nबोट्सवाना पुला · लेसोथो लोटी · ब्रिटिश पाउंड · मालागासी एरियरी · मालावियन क्वाचा · मॉरिशियन रुपया · मोझांबिक मेटिकल · नामिबियन डॉलर · सेंट हेलेना पाउंड · दक्षिण आफ्रिकन रँड · अमेरिकन डॉलर · स्वाझी लिलांगेनी · झांबियन क्वाचा · झिंबाब्वे डॉलर\nकेप व्हर्दे एस्कुदो · गांबियन डालासी · घाना सेडी · गिनियन फ्रँक · लायबेरियन डॉलर · नायजेरियन नाइरा · साओ टोमे आणि प्रिन्सिप डोब्रा · सियेरा लिओनन लिओन · पश्चिम आफ्रिकन सीएफए फ्रँक ·\nसध्याचा लेसोथो लोटीचा विनिमय दर\nगूगल फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nयाहू फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओझफॉरेक्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nएक्सई.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओआंडा.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०५:४८ वाजता के���ा गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://rohanprakashan.com/index.php/literature/item/haravalele-snehbandha-%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7.html?category_id=44", "date_download": "2019-07-21T15:30:37Z", "digest": "sha1:SLXFL3KVM3OVZ7UV6ZLEQZRABJLSFNQ6", "length": 5881, "nlines": 91, "source_domain": "rohanprakashan.com", "title": "Haravalele Snehbandha / हरवलेले स्नेहबंध", "raw_content": "\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\nपरस्परांच्या वैचारिक आकर्षणामुळे आणि आदरामुळे दोन व्यक्तिमत्त्वांमध्ये एक बंध निर्माण होतो. हळूहळू त्याचं स्निग्ध स्नेहात रूपांतर होतं. पण काळाच्या पंजातून कोणीच सुटत नाही हे समजल्यावर मागे उरतं ते एक कोरडं व ठोक सत्य –\n तरी या स्नेहबंधांच्या स्मृती जिवंत राहतातच. एकीकडे या स्मृतींचा ओलावा डोळ्यांत हलकेच पाणी आणतो, तर दुसरीकडे या स्मृतींच्या उजेडाने जीवन संपन्न झाल्याची जाणीवही समाधान देत राहते. ज्येष्ठ लेखक नरेंद्र चपळगावकर यांनी लक्ष्मणशास्त्री जोशी, श्री. पु. भागवत, बा. भ. बोरकर, य. दि. फडके, न. र. फाटक, ग. प्र. प्रधान, अरुण टिकेकर, विंदा करंदीकर, नरसिंह राव, पी. सी. अलेक्झांडर, मंगेश पाडगावकर, शांताबाई किर्लोस्कर यांसारख्या जनमानसावर ठसा उमटवणाऱ्या काही प्रतिभावंतांच्या स्मृतींना उजाळा देणारे स्मरणलेख या संग्रहात समाविष्ट केले आहेत. या लेखांची शैली अनलंकृत, तरीही लालित्यपूर्ण असून त्यांतून या व्यक्तींचा सहवास लाभलेल्या चपळगावकरांनी मौलिक अनुभवकथन केलं आहे. लेखांमधल्या स्मृतींच्या हिरव्याकंच पानांखालून ही माणसं आपल्याला सोडून गेल्याच्या जाणिवेचा एक दुखरा झराही सतत वाहत राहतो. अनुभव समृद्ध करता करता कातर करणारा स्मरणलेखांचा संग्रह...‘हरवलेले स्नेहबंध'\nयांनी केलं विनोदविश्व समृद्ध | yanni kela Vinodvishwa Samrudha\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\n|| घराला समृद्ध करणारी पुस्तकं ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://rohanprakashan.com/index.php/thoughts/item/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0.html", "date_download": "2019-07-21T15:35:21Z", "digest": "sha1:TOBWZQ3IJ72CSAP23QBMWRNCAVSZ253Q", "length": 4408, "nlines": 87, "source_domain": "rohanprakashan.com", "title": "सुक्ती, सुभाषिते व सुविचार Sukti, Subhashite Va Suvichar", "raw_content": "\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\n‘सुविचार’ म्हटल्यानंतर संस्कृत भाषेपुरतेच क्षेत्र मर्यादित करणे योग्य झाले नसते. ‘माझा मराठाचि बोलु कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके’ असे सार्थ अभिमानाने म्हणणारे ज्ञानेश्‍वर त्याचप्रमाणे भागवत धर्माचा कळस मानला गेलेला, मराठी भाषेचा जन-कवी तुकाराम, पौरुषाचे स्त्रोत असणारे समर्थ रामदास, यांसारख्या संत कवींच्या वेचक सुवचनांबरोबर मोरोपंत, वामन पंडित, यांसारख्या पंत कवींच्या सूक्तीही या छोटेखानी पुस्तकात आढळतील. संस्कृत वाडमयाचीच नव्हे तर मराठी सारस्वतातील निवडक सुवचनांची गंगा ही सर्वसामान्यांपर्यंत पोचावी या उद्देशाने हा संग्रह सादर केलेला आहे.\nप्रतिदिनी एक सुविचार | Pratidini Ek Suvichar\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\n|| घराला समृद्ध करणारी पुस्तकं ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=231529:2012-06-09-11-52-25&catid=380:2012-01-04-07-48-39&Itemid=384", "date_download": "2019-07-21T16:06:50Z", "digest": "sha1:TPN7HYRRNDYI6ZHEXO2TNUNJV3AZWESC", "length": 16799, "nlines": 236, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "बोनीची अंघोळ", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> बालमैफल >> बोनीची अंघोळ\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nमृणाल तुळपुळे ,रविवार ,१० जून २०१२\nएका शेतकऱ्यानं त्याच्या शेतावर गाय, कोंबडय़ा, बदकं, कुत्रा, घोडे, शेळ्या असे खूप प्राणी पाळले होते. त्या सर्वाची एकमेकांशी अगदी गट्टी त्यातला बोनी नावाचा खोडकर कुत्रा सगळ्यांचा खूप लाडका होता. तो सारखा पाण्यात, मातीत खेळायचा आणि मग घरभर चिखलाचे पाय उठवायचा. शेतकऱ्याची मुलगी -सारा बोनीला आंघोळ घालण्यासाठी पकडायला गेली की तो लपून बसायचा, कारण त्याला अंघोळ करायला अजिबात आवडायचं नाही.\nएकदा सारानं शाम्पूची बाटली, टॉवेल, ब्रश, रबर मॅट आणि बादलीत गरम पाणी, अशी बोनीच्या आंघोळीची तयारी केली. बोनीनं ते पाहिलं आणि तिथून धूम ठोकली. सारानं बोनीला खूप हाका मारल्या, पण तो काही आला नाही. मग तिनं खिडकीजवळ खेळत असलेल्या शेळीला विचारलं, ‘तू बोनीला पाहिलंस का तो कुठं आहे त्याला शोधून आण.’ शेळीनं बोनीला इकडं तिकडं शोधलं, पण तिला काही तो सापडला नाही.\nमग शेळी घोडय़ाकडं गेली व तिनं घोडय़ाला विचारलं, ‘बोनी तुझ्या तबेल्यात लपला आहे का\nघोडा म्हणाला, ‘नाही गं थांब मी गाईंना विचारतो की तो त्यांच्या गोठय़ात लपला आहे का थांब मी गाईंना विचारतो की तो त्यांच्या गोठय़ात लपला आहे का’ पण बोनी गोठय़ातही नव्हता. मग शेळीनं बोनीला शेतात जाऊन शोधलं, पण तो काही सापडला नाही.\nइकडे कोणाच्या नकळत बोनी हळूच घरातल्या बाथरूममध्ये जाऊन बसला होता. मनात म्हणाला, ‘मी इथं लपलो आहे हे कोणाला कळणारच नाही. मी आता साराला सापडलो नाही की ती मला आंघोळही घालणार नाही.’\nह्या आनंदात बोनी उडय़ा मारत खेळायला लागला. खेळता खेळता त्याचा धक्का लागून वर ठेवलेली बादली नळावर आपटून त्याच्या अंगावर पडली आणि बादलीची कडी त्याच्या पाठीला लागली. बादली आपटल्यानं शॉवर सुरू झाला आणि त्यातलं गार पाणी बोनीच्या अंगावर पडलं. बोनीची आपोआप गार पाण्यानं आंघोळ झाली. बादलीचा आवाज ऐकून सारा बाथरूमकडे गेली. बोनीचे चिखलांनी भरलेले पायाचे ठसे बाथरूमच्या दारापर्यंत उठले होते. तिनं लगेच ओळखलं की बोनीच बाथरूममध्ये आहे. सारा आत जाऊन बघते तर ओला चिंब झालेला बोनी कुडकुडत उभा होता. पाठीला बादलीची कडी लागल्यानं जखमेतून रक्त वहात होतं. सारानं शॉवर बंद करून घाबरलेल्या बोनीला टॉवेलमध्ये गुंडाळून प्रेमानं जवळ घेतलं. त्याचं अंग पुसून जखमेवर औषध लावलं.\nतेव्हापासून बोनी अगदी शहाणा झाला. तो आता कधी���ी मातीत लोळत नाही आणि सारानं बोलावलं की लगेच आंघोळ करायला जातो.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=380%3A2012-01-04-07-48-39&id=228777%3A2012-05-25-10-30-53&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=384", "date_download": "2019-07-21T15:32:26Z", "digest": "sha1:AHY4FUHTG4H6EMBUDLG3MABZTH3TYSM7", "length": 8388, "nlines": 37, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "अविचाराचे बळी", "raw_content": "\nरविवार , २७ मे २०१२\nमी नेहमीच्या हॉटेलात शिरलो तेव्हा त्यानं माझा चेहरा न्याहाळला आणि एक स्मित केलं.\n‘‘काय पण चेहरा पडलाय स्वारीचा कंपनीत काही भानगड झालीय काय कंपनीत काही भानगड झालीय काय\n‘‘पोहोचायला उशीर झाला आणि बॉसच्या शिव्या खायला लागल्या, दुसरं काय\nत्याच्या शेजारी बसत मी म्हणालो. ‘‘अरे अरे रोजच असा उशीर करतोस काय तू रोजच असा उशीर करतोस काय तू\n पण आज झालं काय, आज सकाळी नऊ वाजता बॉस काही महत्त्वाच्या सूचना देणार होता. त्यात उशीर झाला आणि चोरासारखं गुपचूप आत शिरावं लागलं. आणि हे सगळं झालं त्या हरामखोरामुळे\n‘‘आता हा कोण हरामखोर’’ त्यानं माझ्यासाठी खाणं मागवलं आणि विचारलं. ‘‘मी ज्या उंच इमारतीत राहतो ना, त्यातच पहिल्या मजल्यावर राहतो तो. आता मी राहतो सातव्या मजल्यावर, त्यामुळे सकाळी घाईगर्दीच्या वेळी लिफ्टनं खाली येणं साहजिकच आहे. पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या लोकांनी जिना वापरायला हवा. त्यात वेळही कमी लागतो. पण हा लेकाचा लिफ्टनंच खाली येणार’’ त्यानं माझ्यासाठी खाणं मागवलं आणि विचारलं. ‘‘मी ज्या उंच इमारतीत राहतो ना, त्यातच पहिल्या मजल्यावर राहतो तो. आता मी राहतो सातव्या मजल्यावर, त्यामुळे सकाळी घाईगर्दीच्या वेळी लिफ्टनं खाली येणं साहजिकच आहे. पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या लोकांनी जिना वापरायला हवा. त्यात वेळही कमी लागतो. पण हा लेकाचा लिफ्टनंच खाली येणार वरच्या मजल्यावरून येणारे सगळे लोक त्याच्याकडे जळजळीत नजरांनी बघतात, पण त्याला कसलीच फिकीर नसते. त्याच्याच कृपेनं आज थोडक्यात बस चुकली माझी आणि झाला उशीर वरच्या मजल्यावरून येणारे सगळे लोक त्याच्याकडे जळजळीत नजरांनी बघतात, पण त्याला कसलीच फिकीर नसते. त्याच्याच कृपेनं आज थोडक्यात बस चुकली माझी आणि झाला उशीर\n‘‘वयस्क आहे का तो माणूस\n साधारण माझ्याच वयाचा आहे तो.’’\n‘‘पायानं अधू वगरे आहे का\n‘‘मलाही वाटतं असं, पण एकदा खरंच त्याला विचारून बघायचं आहे मला.’’\nजरा वेळ थांबून तो म्हणाला, ‘‘माझ्या मित्रांमध्ये दोघेजण होते. त्यांची गाढ मत्री होती. आणि दोघेही एकाच ठिकाणी कामाला होते. त्यांचं एकमेकांशी छान जमायचं. मात्र एकाच बाबतीत त्यांच्यात जमीन-आसमानाचा फरक होता. एकानं ठरवलं होतं की, जिथे जिथे म्हणून शक्य असेल तिथे लिफ्टच वापरायची. अगदी पहिल्या मजल्यावर जायचं असलं तरीही आणि दुसऱ्यानं निश्चय केला होता- काय वाट्टेल ते झालं तरी लिफ्ट न वापरता जिन्यानंच जायचं.’’\n‘‘आपलंच बरोबर आहे अशी त्या दोघांचीही खात्री होती ना\nतो छद्मीपणे हसला आणि म्हणाला, ‘‘अरे, म्हणजे असं की लिफ्ट वापरणाऱ्याचं म्हणणं होतं की आजच्या युगात तसेही आपण अर्धमेल्या अवस्थेतच जगत असतो. त्यामुळे थोडी जरी शक्ती न वापरता राखून ठेवता आली तर ते आरोग्यासाठी चांगलं.’’\n‘‘आणि दुसऱ्याला वाटायचं की, आजच्या युगात तसाही आपल्याला व्यायाम कमीच पडतो, त्यामुळे निदान जिन्यानं चढउतर करून तरी पायांना आणि कमरेला थोडा ताण दिला पाहिजे.’’\n‘‘एक दिवस त्यांच्या कंपनीमध्ये भरदिवसा दरोडेखोर शिरले. दरोडेखोरांकडे बंदूक होती. पण त्या लिफ्ट वापरणाऱ्या मित्रानं त्यांचं लक्ष नाही असं पाहिलं आणि संधी साधून तिथून धूम ठोकली.’’\nत्यांचं ऑफिस दुसऱ्या मजल्यावर होतं. तो जिन्यानं उतरून पळाला असता तरी निसटू शकला असता. पण लिफ्टचं दार उघडं असलेलं त्यानं पाहिलं. शिवाय त्याला नेहमीची सवय होतीच. घुसला बेटा लिफ्टमध्ये\n‘‘मग पुढे काय झालं\n‘‘..म्हणजे त्यांनी गाठलंच का त्याला शेवटी\n‘‘अरे, तसं नाही. लिफ्टचं दार बंद झालं असतं तर सहज पळू शकला असता तो. पण लिफ्टचं दार बंद झालंच नाही.’’\n‘‘तिथे फलक लावला होता. ‘तपासणी चालू, लिफ्ट बंद’. गडबडीत लक्षच गेलं नाही त्याचं फलकाकडे.’’\n‘‘त्या दुसऱ्या मित्राला झालेल्या प्रकाराचा चांगलाच धक्का बसला. त्यानंतर तो नेहमी म्हणायचा. ‘‘लिफ्टमध्ये चढूच नये कधी. ‘तपासणी चालू, जिना बंद’ असा फलक कधीही लावणार नाही कुणी\n‘‘लवकरच तोही मरण पावला, दुसरं काय\n जिन्यावरून घसरून गडगडला की काय\n‘‘नाही रे, त्यांच्या कंपनीनं झालेल्या प्रकारातून धडा घेतला आणि आपली जागा दुसऱ्या ठिकाणी हलवली. एका उंच, गगनचुंबी इमारतीच्या चाळिसाव्या मजल्यावर..’’\nजपानी लेखक : जिरो अकागावा\nअनुवाद : निसीम बेडेकर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathisanmaan.com/news-articles/featured-articles/marathi-articles/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%AF-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2019-07-21T15:06:11Z", "digest": "sha1:PKZHHDH2LA64CNTACEHB6G4QBT7DY2MI", "length": 6801, "nlines": 218, "source_domain": "www.marathisanmaan.com", "title": "माझे बाबा लय भारी - Marathisanmaan", "raw_content": "\nमाझे बाबा लय भारी\nस्टार अभिनेता रितेश देशमुखच्या छोट्या पडद्यावरील आगमनाची इंडस्ट्रीत, प्���ेक्षकांमध्ये जितकी उत्सुकता आहे, तितकीच उत्सुकता रितेशच्या घरीही आहे. स्टार प्रवाहवर सुरू झालेल्या ‘विकता का उत्तर‘ या गेम शोमध्ये रितेशला पाहून त्याचा मुलगा रियानही भलताच खुश झाला. बाबांना टीव्हीवर पाहून ‘माझे बाबा लय भारी‘ अशीच त्याची प्रतिक्रिया होती. रितेशची पत्नी जेनेलिया डिसूझा-देशमुखनं ट्विट केल्यामुळे विकता का उत्तरची रितेश घरी असलेली उत्सुकता सर्वांना कळली.\nस्टार प्रवाहवरील विकता का उत्तर हा अनोखा गेम शो ७ ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. पहिल्या एपिसोडपासूनच या गेम शोला उत्तम प्रतिसाद लाभतो आहे. ट्विटरवरही विकता का उत्तर ट्रेंडिगमध्ये आहे. महाराष्ट्रात आणि टीव्ही इंडस्ट्रीत असलेली या गेम शोची उत्सुकता रितेशच्या घरीही तितकीच आहे. रितेशच्या छोट्या पडद्यावरचं पदार्पण यशस्वी ठरलं आहे.\nछोटा रियान घरी बसून टीव्हीवर विकता का उत्तर पहात असल्याचा फोटो जेनेलियाने ट्विटरवर पोस्ट केला आहे. या फोटोसोबतच जेनेलियाने ‘माझे बाबा लयभारी‘ ही रियानची प्रतिक्रियाही लिहिली आहे. असे म्हणत ट्विट केले आहे. रियानचा हा मजेशीर फोटो रितेशलाही आवडला. ट्विटरवर या फोटोचं रितेश आणि जेनेलियाच्या चाहत्यांकडून कौतुक झालं.\nNext article‘स्टार प्रवाह’चं नवं ब्रीद
’आता थांबायचं नाय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/why-whacking-makes-tv-remote-working/", "date_download": "2019-07-21T15:07:59Z", "digest": "sha1:GOXEGKJ7M3K665MKNQI764P7324PPYMY", "length": 12708, "nlines": 105, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "काम न करणारा टीव्ही रिमोट दोनतीनदा आपटला की काम करू लागतो. असं का होतं? समजून घ्या", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nकाम न करणारा टीव्ही रिमोट दोनतीनदा आपटला की काम करू लागतो. असं का होतं\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nटीव्ही बघत असलो आणि चॅनेल बदलायच्या वेळी अचानक टीव्हीचा हा रिमोट काम करणेच बंद करतो.\nमग आपण सर्व बटना दाबून बघतो तेरी देखील तो काम करत नाही, त्यानंतर त्रस्त होऊन आपण त्याला दोन तीनदा आपटतो आणि मग तो रिमोट काम करू लागतो.\nहे आपल्या प्रत्येकाच्या घरात रोजच होत असतं.\nपण दोन-तीनदा रिमोट आपटल्यावरच का तो काम करू लागतो ह्याचा तुम्ही कधी विचार केला आहे का\nआज आपण ह्याचेच उत्तर जाणून घेणार आहोत.\nरिमोटमध्ये लावण्यात येणाऱ्या बॅटऱ्या ह्या खूप वेळासा���ी रिमोटमधेच असतात. कधीकधी वर्षभर देखील ह्या बॅटीरिज त्या रिमोटमध्ये असतात, ते आपण रिमोट किती वापरतो ह्यावर अवलंबून असते.\nखूप काळ ह्या बॅटरी रिमोटमध्ये राहिल्याने त्यांच्या टर्मिनल्स आणि बॅटरी मध्ये एक ऑक्सिडेशन लेयर तयार होते.\nऑक्साईड लेयर मुळे हाय रेझिस्टीविटी तयार होते जी करंट वाहून नेण्यास अडथळा निर्माण होतो.\nज्यामुळे व्होल्टेज कमी होतो आणि रिमोट व्यवस्थितपणे काम करत नाही.\nऑक्साईड लेयरमुळे करंट वाहून नेण्यात अडथळा येत असल्याने हा आपला रिमोट कधी कधी काम करत नाही. तसेच टीव्हीचा रिमोट हा खूप कमी उर्जा वापरतो.\nम्हणजे जेव्हा आपण रिमोटची बटण दाबतो तेव्हा एक लाल लाईट लागतो. तेवढीच उर्जा रिमोट वापरतो.\nएवढ्या कमी उर्जेच्या दाबाचा ऑक्साईड लेयरवर काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे कधी कधी आपला रिमोट हा व्यवस्थितपणे काम करत नाही.\nटीव्ही रिमोटमध्ये खूप कमी करंटचा वापर होतो त्यामुळे ऑक्साईड लेयरच्या रेझिस्टन्सवर ह्याचा काहीही परिणाम होत नाही.\nतेच कॅमेरामध्ये ज्या बॅटीरिज लागतात त्यातील करंट हा जास्त असतो त्यामुळे कॅमेऱ्यात ऑक्साईड लेयर जास्त काळ टिकू शकत नाही.\nरिमोट आपटल्याने रिमोटच्या आतील पार्ट्स हलतात. अश्याप्रकारे रिमोट आपटन्याला एक नाव देखील आहे- Percussive Maintenance.\nतर ह्याचा साधा सरळ अर्थ असा की Percussive Maintenance ह्या शब्दाचा वापर ‘एखाद्या मशीनला खूप वेळा आपटून त्याने त्या मशीनमध्ये काही सुधार येतो का हे बघण्यासाठी केलेली क्रिया’ ह्यासाठी होतो.\nPercussive Maintenance ह्याचा वापर फक्त रिमोटच नाही तर टोस्टर, कार बॅटीरिज आणि एवढचं नाही तर टीव्हीह्यासारख्या मशीन्ससाठी देखील केला जातो.\nअचानकपणे रिमोट आपटल्याने तुम्ही बॅटीरिज आणि टर्मिनल्समधील जो तुटलेला संपर्क आहे तो पुन्हा जोडला जातो त्यामुळे आपटल्यानंतर रिमोट पुन्हा काम करू लागतो.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← जगप्रसिद्ध पेनिसिलीनच्या शोधाची कहाणी-करायला गेले गणपती, झाला मारुती\nमहागाच्या दारूपेक्षा स्वस्त दारू जास्त “चढते” विज्ञानाकडे उत्तर आहे\nटीव्ही रिमोटच्या शोधामागची अफलातून आश्चर्यजनक सत्यकथा…\nOne thought on “काम न करणारा टीव्ही रिमोट दोनतीनदा आपटला की काम करू लागतो. असं का होतं\nवजन कमी होत नाहीये मग ‘ह्या’ टिप्स नक्की ट्राय करा\nगुगल, अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट मधील कर्मचाऱ्यांचा “उठाव” देतोय टेक इंडस्ट्रीला वेगळं वळण\nह्या गेंड्याचा चेहरा अनेकांना उदास वाटतोय, त्यामागे एक चिंताजनक कारण आहे\n“लोकसत्ता” चा चुकीचा अग्रलेख – आर्थिक वर्ष बदलण्याच्या निर्णयाची कारणमीमांसा\nभारतीय रेल्वेचे हे नवीन नियम तुम्हाला माहित आहेत का\nतुम्हाला हे अत्यंत कठीण कोडं सोडवता येईल का\nकारगिल युद्धातील विजयाला “लॉन्च” करणारा भारतीय सैन्याचा हवाई भाता\n‘कन्हैया कुमार’ काँग्रेससाठी आता अडचण बनतोय का…\nया घटना घडल्या…आणि इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी जाहीर केली\nमाओवाद्यांच्या विळख्यातील एल्गार : कोरेगाव भीमा ग्राऊंड रिपोर्ट (भाग ४)\nसर्वोच्च न्यायालयाचे किमान अर्धे न्यायाधीश भ्रष्ट\nगझनवीने शिवलिंगाची प्रतारणा करण्यासाठी कोरला कलमा, पण त्याचा हेतू सफल झाला नाही\nकपडे ओलसर राहिले तर त्यांना दुर्गंधी का येते\nत्या खऱ्या ‘रईस’ची कहाणी ज्यासोबत शाहरुखच्या ‘रईस’ची तुलना होतेय \nछत्रपती संभाजी राजांवर इतिहासकारांचा “अन्याय”\nअवघ्या १७ व्या वर्षी इंग्लिश खाडी पोहून जाणाऱ्या मराठमोळ्या महिलेची यशोगाथा\nअभिव्यक्ती स्वातंत्र्य नी ईश्वरनिंदा : पंजाब सरकारचा “पाकिस्तानी कायदा” \nइतिहासातील हा कुख्यात गुन्हेगार एकेकाळी होता वेश्यालयाचा सुरक्षारक्षक\nबौद्ध भिक्खूच्या नजरेतून: नवरा-बायको, प्रियकर-प्रेयसीत घडू शकणाऱ्या चुका व त्यांवरील उपाय\nKBC च्या नवव्या सत्रातील पहिल्या करोडपती\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/maharashtra-day/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-108043000035_1.htm", "date_download": "2019-07-21T15:00:53Z", "digest": "sha1:NFRAR2RCFTLMQUATOQKE57KALPTVTAHW", "length": 10188, "nlines": 145, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "माय मराठी | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 21 जुलै 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकोटि कोटि प्रणति तु्झ्या चरण तळवटीं,\nजय, जय, जय, जय विजये माय मराठी\nपुत्र तुझे आम्ही नित सेवणें तुला,\nदिग्विजया नच तुझिया साजते तुला,\nमान आर्य संस्कृतिचा तूच राखिला,\nधर्म हिंदराष्ट्राचा तूंच जगविला,\nजय, जय, जय, जय विजये माय मराठी\nवैराग्या, पुरुषार्था, शिकवि घरिं घरीं,ज्ञानेश्वर निर्मि तुझिच ज्ञान निर��झरी,\nशक्ति, युक्ति, मुक्ति बोधुनी खरी,\nदासही करी समर्थ बोध बहुपरी,\nमदन रतिस डुलवि झुलवि लावण नटी.\nजय, जय, जय, जय विजये माय मराठी\nबोल तुझे मोलाचे रोकडे खडे,\nमद पंडित वीरांचा ऐकतां झडे,घुमति तुझे पोवाडे जव चहूंकडे,\nतख्त तुझ्या छळकांचे तोंच गडबडे,\nहर, हर, ही गर्जनाहि काळदल पिटी.\nजय, जय, जय, जय विजये माय मराठी\nसरळ शुद्ध भावाची सुरस मोहिनी,\nपाप, ताप हरति जिला नित्य परिसुनी,\nती अभंग वाणि गोड अमृताहुनी, कां न तिला मोहावा रुक्मिणी - धनी\nऐकण्यास सतत उभा भीवरे तटी.\nजय, जय, जय, जय विजये माय मराठी\nजोंवरी ही धरणि चंद्र, सूर्य जोंवरी\nभूवरि सत्पुत्र तुझे वसति तोंवरी,\nरक्षितील वैभव शिर होउनी करीं,\nदुमदमुमेल दाहिदिशी हीच वैखरी-''धन्य महाराष्ट्र देश, धन्य मराठी\nजय, जय, जय, जय विजये माय मराठी\nआमची माय मराठी (काल, आज आणि उद्या)\nयावर अधिक वाचा :\nहे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...\nआयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...\nमुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...\nयुवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...\nवर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...\nइंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...\nगुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना \nजागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...\nब्रायन लाराला काय झाले \nजागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...\nकिस करण्याचे फायदे जाणून घेतल्यावर दररोज घ्याल चुंबन\nओंठावर किस करणे प्रेम दर्शवण्याचा भाव आहे. पण आपल्याला हे माहित आहे का की ओठांवर किस ...\nRRB Recruitment 2019: एकापेक्षा जास्त पोस्टावर अर्ज ...\nRRB Recruitment 2019: आरआरबी (रेलवे भरती बोर्ड) ने पॅरामेडिकल भरती (CEN - No.02/2019) ...\nदुपारच्या जेवणानंतर सुस्तीची कारणे व उपाय\nदुपारचे जेवण झाले, की आळस येणे, सुस्ती येणे, डुलकी घ्यावीशी वाटणे किंवा झोप येणे, असा ...\nप्रदूषण कारणं आणि निवारण (मराठी निबंध)\nहेल्थ टिप्स: मश्रुममध्ये लपले आहे पोषणाचा खजिना, जाणून घ्या ...\nजर भाज्यांची गोष्ट करण्यात आली तर मश्रुम फारच लोकप्रिय भाजी आहे, जी मुलांपासून ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/donkey/", "date_download": "2019-07-21T15:09:39Z", "digest": "sha1:MKWVAWSE4YEQNOJ5WXFICA7SGWZPDML4", "length": 3414, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "donkey Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\nतयारी विधानसभेची : प्रकाश जावडेकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट \nपाऊस पडावा म्हणून अजब उपाय\nवेबटीम: निम्मा जुलै महिना संपत आला मात्र अद्याप म्हणावा तसा पाऊस नाही त्यामुळे शेतकरी मोठ्याप्रमाणावर चिंतातुर असल्याचं चित्र आहे.पाऊस पडावा म्हणून गावाकडे...\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-750/", "date_download": "2019-07-21T15:40:29Z", "digest": "sha1:BMQXNGQBCOEVRJGNW3ARJWOT5G2544FV", "length": 17332, "nlines": 234, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "जळगाव जिल्ह्यात दोन हजार 117 गणेश मंडळ | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nसंगमनेर : पुणे नाशिक महामार्गावर अपघातात एक ठार, तीन जखमी\nपुढील 48 तासांत मुसळधार\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nनाशिकमध्ये ट्रेक फाउंडर्स राईडची यशस्वी सांगता\nमहिला पोलीसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल\nउष्माघाताने मेलेले २९ मोर गेले कुठे\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nपारोळ्यातील बालसंस्कार शिबिरात ४५०० विद्यार्थ्यांची नोंद\nभोरगाव लेवा पंचायतला पुस्तक भेट\nसावखेडा सरपंच पद अपात्र : औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nनुकसानग्रस्त पाच शेतकर्‍यांना ७० हजारांची मदत\nडॉक्टराकडे घरफोडी करणार्‍या तिघांना बेड्या\nचाराटंचाईने घेतला गायीचा बळी\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nचरणमाळ घाटात अडीच लाखाची लूट करणार्‍या म्होरक्यास अटक, दोन फरार\nप्रकाशा येथे बिबटयाची मादी मृतावस्थेत\nमोलगी येथे विद्यार्थ्यांसाठी जीवन कौशल्य प्रशिक्षण शिबिर\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nमुख्यमंत्रिपदासाठी महायुतीचे तीन उमेदवार – जयंत पाटील\nmaharashtra आवर्जून वाचाच गणेशोत्सव जळगाव\nजळगाव जिल्ह्यात दोन हजार 117 गणेश मंडळ\n आराध्यदैवत गणरायाची उद्या दि.13 रोजी गणेश चतुदर्शीला जल्लोषात स्थापना करण्यात येणार आहे. जिल्हात 2 हजार 117 गणेश मंडळांना पोलिस प्रशासनांकडून रितसर परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान जिल्ह्यातील 113 गावांमध्ये एक गाव एक गणपतीचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनांकडून देण्यात आली.\nजिल्ह्यात 1 हजार 486 सार्वजनिक गणेश मंडळ तर 518 खाजगी मंडळांची नोंद करण्यात आली आहे. भाविकांनी गणेशोत्सवाचे पावित्र राखुन उत्सव आनंदात साजरा करावा असे आवाहन पोलिस प्रशासनांकडून करण्यात आले आहे. दरम्यान जिल्ह्यात पोलिस प्रशासनांकडून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे. जिल्हयातील 113 गावांमध्ये एक गाव एक गणपतीचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याने या उपक्रमाचे पोलिस अधिक्षकांनी कौतुक केले.\nरात्री 12 वाजेपर्यंत वाजवा रे वाजवा\nगणेशोत्सव काळात दि. 17, 19 व 23 रोजी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत मिरवणुकांना परवानगी दिली आहे. जिल्हा प्रशासनाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर गणेश महामंडळांची संयुक्त बैठक घेतली होती. या बैठकीत रात्री 12 वाजेपर्यंत मिरवणुकांना परवानगी द्यावी अशी मागणी काही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी या संदर्भात आज परिपत���रक जारी केले.\nयात दि. 17 रोजी पाचव्या दिवशी, दि. 19 रोजी सातव्या दिवशी व दि. 23 रोजी शेवटच्या दिवशी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत विसर्जन मिरवणुकीला परवानगी देण्यात आली आहे. या परवानगीमुळे जिल्ह्यातील गणेश मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे.\nडॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे चिमुकलीचा मृत्यू\nआगग्रस्तांनी रस्त्यावर जागून काढली रात्र\nभोरगाव लेवा पंचायतला पुस्तक भेट\nसावखेडा सरपंच पद अपात्र : औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय\nजळगाव ई पेपर (दि 21 जुलै 2019)\nधुळे ई पेपर (दि 21 जुलै 2019)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nलोकराज्य वाचक अभियान प्रेरणादायी\nआवर्जून वाचाच, जळगाव, विशेष लेख\nअजय देवगणच्या तानाजीमध्ये या अभिनेत्याची एंट्री\nभाजपच्या ‘खिलजी’विरोधात जोहार पत्करण्याची वेळ महाराष्ट्रातील तमाम मायभगिनींवर आली : उध्दव ठाकरे\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या, राजकीय\nमुंबईत अशोक चव्‍हाण, माणिकराव ठाकरे व संजय निरुपम पोलिसांच्‍या ताब्‍यात\nmaharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\nमुख्यमंत्रिपदासाठी महायुतीचे तीन उमेदवार – जयंत पाटील\nमी भाजपचाच नव्हे तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – फडणवीस\nFeatured, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nमुंबई : कुलाबा येथील भीषण आगीत एकाचा होरपळुन मृत्यू\nमुख्यमंत्रिपदासाठी महायुतीचे तीन उमेदवार – जयंत पाटील\n‘चांद्रयान-2’ तयारी पूर्ण, सोमवारी दुपारी होणार प्रक्षेपण\nFeatured, देश विदेश, मुख्य बातम्या\nमी भाजपचाच नव्हे तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – फडणवीस\nFeatured, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nभोरगाव लेवा पंचायतला पुस्तक भेट\nसावखेडा सरपंच पद अपात्र : औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय\nजळगाव ई पेपर (दि 21 जुलै 2019)\nधुळे ई पेपर (दि 21 जुलै 2019)\nमुख्यमंत्रिपदासाठी महायुतीचे तीन उमेदवार – जयंत पाटील\n‘चांद्रयान-2’ तयारी पूर्ण, सोमवारी दुपारी होणार प्रक्षेपण\nFeatured, देश विदेश, मुख्य बातम्या\nमी भाजपचाच नव्हे तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – फडणवीस\nFeatured, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/date/2017/09/07/page/2", "date_download": "2019-07-21T14:44:08Z", "digest": "sha1:LHMDQA7BYY6MXOXXGS54RZKJFP2DV3XB", "length": 19656, "nlines": 214, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "September 7, 2017 - Page 2 of 6 - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nकेरळमध्ये जिहाद्यांच्या दवा पथकाने शेकडो हिंदु मुलींचे धर्मांतर केले : एन्.आय.ए.च्या चौकशीत उघड\nसर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर केरळ राज्यातील लव्ह जिहाद प्रकरणांची चौकशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (एन्.आय.ए.कडे) देण्यात आली आहे.\nCategories केरळ, राष्ट्रीय बातम्याTags लव्ह जिहाद, हिंदूंच्या समस्या\nकाश्मीरमध्ये दगडफेक करणार्‍यांना पाकमधून व्हॉट्सअ‍ॅपवरून चिथावणी देण्यात आल्याचे उघड\nजम्मू-काश्मीरमध्ये दगडफेक करणार्‍यांना व्हॉट्सअ‍ॅपवरून चिथावणी दिली जात होती, असे या घटनांची ६ मास चौकशी केल्यानंतर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला माहिती मिळाली आहे.\nCategories जम्मू कश्मीर, राष्ट्रीय बातम्याTags काश्मीर प्रश्न, राष्ट्रद्राेही\nराज्यपालांकडून गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांच्या चौकशीचे आदेश\nयेथील ताडदेव भागातील एम्पी मिल कंपाऊंडमधील झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एस्आर्ए) प्रकल्पातील घोटाळ्याप्रकरणी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राज्याचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांच्या चौकशीचे आदेश ६ सप्टेंबरला दिले.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags भ्रष्टाचार\nहुतात्मा सैनिकाचा मुलगा वडिलांच्या हौतात्म्यावरून पाकचा सूड घेणार\nयेथे आतंकवादी आक्रमणात हुतात्मा झालेले पोलीस हवालदार किशनचंद यांचा मुलगा त्यांच्या हौतात्म्याचा सूड घेण्यासाठी पोलीसदलात जाणार आहे, असे त्याने सांगितले. लष्कर-ए-तोयबाच्या आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात किशनचंद हुतात्मा झाले होते.\nCategories जम्मू कश्मीर, राष्ट्रीय बातम्याTags सैन्य\nनंदुरबार येथे राष्ट्र आणि धर्म विषयक प्रदर्शनीचा उपविभागीय पोलीस अधिकारी पवार यांच्या हस्ते शुभारंभ\nगणेशोत्सवाच्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी समितीचे कार्य अभिनंदनीय आहे, असे मत उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. रमेश पवार यांनी या वेळी व्यक्त केले.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags गणेशोत्सव, प्रदर्शनी, हिंदु जनजागृती समिती\nमुंबईतील जुन्या सेंट मायकल चर्चमधील महिला प्रसाधनगृहात सीसीटीव्ही लावण्याला आर्चबिशप यांचा विरोध\nमुंबईमधील माहीम येथील सर्वांत जुन्या अ��णार्‍या सेंट मायकल चर्चमध्ये काही दिवसांपूर्वी महिलांच्या प्रसाधनगृहात सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आल्याचे समोर आले होते.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags ख्रिस्ती\nसभागृहाची नोंदणी रहित करण्यात आल्याने सरसंघचालक भागवत यांचा कोलकाता येथील कार्यक्रम रहित \nऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भगिनी निवेदिता यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा कार्यक्रम होणार होता. यासाठी एक शासकीय सभागृह कार्यक्रमासाठी आरक्षित करण्यात आलेे होते\nCategories बंगाल, राष्ट्रीय बातम्याTags तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदु विराेधी\nसमाजशास्त्र विषयाच्या पदव्युत्तर परीक्षेत मुंबई विद्यापिठाच्या सर्व विद्यार्थ्यांना एक किंवा दोन विषयांत शून्य गुण \nविद्यापिठाच्या भोंगळ कारभारामुळे समाजशास्त्र विषयाच्या पदव्युत्तर परीक्षेत (एम्.ए. सोशिऑलॉजी) यंदाची संपूर्ण बॅचच अनुत्तीर्ण करण्यात आली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला किमान एक किंवा दोन विषयात १०० पैकी शून्य गुण देण्यात आले आहेत.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags शैक्षणिक\nसार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील दानपेटीची चोरी \nयेथील पूर्वेकडील विजयनगर परिसरातील रिद्धी सिद्धी संकुलाच्या शेजारील मोकळ्या जागेत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने श्री गणेशमूर्तीची स्थापना केली आहे.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags हिंदूंची मंदिरे असुरक्षित\nभ्रष्टाचार्‍यांच्या देशा असे कोणी भारतास म्हटले, तर संतापून जाऊ नका; कारण फोर्ब्सने प्रकाशित केलेल्या आशियातील भ्रष्टाचारी देशांच्या सूचीत भारताने प्रथम स्थान पटकावले आहे.\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tiger-temple-in-thailand/", "date_download": "2019-07-21T14:42:28Z", "digest": "sha1:WAKJACL6UFNZILPAITBQQM3GUDK4JLSO", "length": 14534, "nlines": 93, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "'टायगर मंदिर'.. अनाथ वाघांचे नंदनवन...!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n‘टायगर मंदिर’.. अनाथ वाघांचे नंदनवन…\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nवाघ हा प्राणी भलेही हिंसक असला तरी जगभरात त्याची फॅनफॉलोईंग काही कमी नाही. जगभरातील कित्येक लोक हे वाघ प्रेमी आहेत. प्राणिसंग्रहालयातही प्रत्येकाची पहिली धाव ही वाघाकडे असते. त्याची ती चाल, त्याची डरकाळी ही जेवढी भयानक वाटते तेवढीच ती आल्याला त्याच्या मोहात पाडते. पण त्यांच्या हिंसक स्वभावामुळे आपण कधीच त्यांच्या जवळ जाऊ शकत नाही. पण जर तुम्हाला वाघ खूप आवडत असतील आणि तुमची अशी इच्छा असेल की तुम्ही वाघांबरोबर खेळावं तर हा लेख तुमच्याचसाठी आहे…\nआज पर्यंत आपण वाघाला जंगलात, प्राणिसंग्रहालयात एव्हाना सर्कसमध्ये देखील बघितले असेल पण काय तुम्ही वाघाचं मंदिर बघितलंय… नाही ना… चला तर मग आज तुम्हाला या टायगर टेम्पलची माहिती करवून देऊ\nथायलँडच्या कंचनबुरी भागात थायलँड-बर्मा सीमेजवळ हे टायगर मंदिर आहे. हे टायगर मंदिर जगभरातील पर्यटकांसाठी महत्त्वाचे आकर्षण केंद्र बनले आहे. हे जगातील अशा प्रकारचे एकमेव मंदिर असल्याचे सांगितले जाते. ‘वट पा लुंग ता बू’ नावाने हे ठिकाण प्रसिद्ध आहे. या टायगर मंदिरात तब्ब्ल १४३ बंगाल टायगर्स कायमस्वरूपी वास्तव्यास आहेत.\nहे टायगर मंदिर म्हणजे प्रत्यक्षात बौद्ध भिक्कू मठ आहे हे विशेष. येथे वाघांच्या बरोबर १०० बौद्ध भिक्षूही राहतात. इतकेच नव्हे तर येथे वाघांची पिल्ले या भिक्षूंबरोबरच खेळता खेळता लहानाची मोठी होतात. हे भिक्षू आणि वाघ यांच्यात आपसात किती प्रेम आहे हे प्रत्यक्षात पाहणे फार आनंदाचे आणि तेवढेच आश्चर्याचेही आहे. इथे राहणारे वाघ हिंसक होऊ नयेत म्हणून त्यांना खास प्रशिक्षणही दिले जाते.\n१९९४ साली या मंदिराची स्थापन झाली, या मंदिराच्या स्थापनेसोबतच बौद्ध भिक्षूंनी याला वन्य जीव संरक्षण प्रोग्रामला जोडले. सुरवातीला येथे काही छोटे जंगली प्राणी आणि पक्षी होते. १९९९ साली तेथे पहिले वाघाचे पिल्लू आले, ज्याला इथल्या ग्रामीण जंगलातून आणल्या गेले होते. या पिआळूच्या आईला शिकारींनी मारून टाकलं होत. ते त्यानंतर ���े पिल्लू या मठात आणून त्याला वाढविले गेले. पण ते पिल्लू देखील खूप कमी काळ जगू शकलं. यानंतर या मंदिरात वाघांच्या अनाथ पिलांना आणले जाऊ लागले. हळू-हळू येथील वाघांची संख्या एवढी वाढली की याच नावच टायगर टेम्पल पडलं. इथल्या वाघांना इतके चांगले प्रशिक्षण दिलेले आहे की येणारे पर्यटकही त्यांच्या गळ्यात गळे घालून फोटो काढू शकतात. आता हे मंदिर थायलँडच प्रमुख टुरिस्ट अट्रॅक्शन बनलं आहे. प्रत्येकवर्षी येथे लाखोंच्या संख्येने पर्यटक येतात आणि या वाघांसोबत खेळतात. पण तरीदेखील आजपर्यंत या वाघांनी कुणालाही नुकसान पोहोचवलं नाही.\nकांही दिवसांपूर्वी येथील वाघांचा छळ होत असल्याच्या तक्रारी केल्या गेल्या होत्या. त्यानंतर थायलँड नॅशनल पार्क विभागातील अधिकारी आणि वाईल्ड लाइफ अॅण्ड प्लांट कन्झर्व्हेशन विभागातील अधिकार्‍यांनी येथे असलेल्या सर्व वाघांची तपासणी केली. तेव्हा या सर्व वाघांचे आरोग्य अतिशय उत्तम असल्याचे निष्पन्न झाले.\nतर मग वाट कसली बघताय… तुम्हीही जा टायगर टेम्पलला आणि वाघासोबत खेळण्याची मजा घ्या…\nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.\n← अवकाशात सोडल्या गेलेल्या पहिल्या वहिल्या दुर्बिणीची कहाणी\nबायको आपल्यापेक्षा जास्त पैसे कमावत असेल तर नवऱ्यांना काय वाटतं काही मनमोकळी उत्तरं\nनरभक्षक वाघ – जंगलाच्या राजाच्या रंजक कथा – भाग १\nब्रिटिश साम्राज्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला संकटात पाडणारे २ क्रूर सिंह – नरभक्षक – भाग ३\nनरभक्षक वाघ – कुप्रसिद्ध “चंपावतची वाघीण”, रुद्रप्रयाग चा बिबट्या आणि T24 उर्फ “उस्ताद” – भाग २\nबहुतेक पुरुषांचं सेक्सलाइफ उध्वस्त होण्यास फक्त ही एक गोष्ट कारणीभूत ठरत असते…\nरशियाने आपला सोन्याच्या खाणी असणारा अलास्का प्रांत अमेरिकेला कवडीमोल भावात का विकला\nरेल्वे स्थानकं स्वच्छ हवी आहेत… मग गाड्या एसी करा…\nबुलेट ट्रेन वरील शंकांवर पियुष गोयल ह्यांची ऑनलाइन फटकेबाजी\nह्या भारतीय जातीच्या गाईं समोर विदेशी हायब्रीड गायी अगदी फिक्या आहेत\nभारतातील छुप्या राज्यकर्त्या “डीप स्टेट” विरुद्ध युद्ध उभं राहतंय – तुम्ही लढणार आहात का\nमोबाईल पाण्यात पडल्यावर काय करावं\nमृत्युनंतर बिल गेट्�� जे काही करणार आहे ते प्रत्येक श्रीमंताला विचार करायला लावणारं आहे\nमेंदू तल्लख करण्यासाठी ह्या १० सवयी तात्काळ थांबवा\nपंडित जवाहरलाल नेहरू आणि CIA मधील गुप्त करार, जो जगाला माहिती नव्हता\nगुढीपाडवा : आपल्या “पहिल्या” स्वातंत्र्योत्सवाचा महत्वपूर्ण पण अज्ञात इतिहास\nमंदीत झाले बेरोजगार पण २० रुपयाच्या वडापावने बनवले कोट्याधीश\nजगातील हे दिग्गज क्रिकेटर्स आहेत अंधश्रद्धाळू\nदेवभक्तपण सांभाळणे म्हणजे सुखाचा सोहोळा भोगणे : जाऊ तुकोबांच्या गावा (५०)\nराज कपूरचा ‘आवारा’ तुर्की मध्ये इतका प्रसिद्ध का झाला होता\nसंस्कारी मुलांनो, या गोष्टी चुकूनही बघू नका मनावर वाईट संस्कार होतील\nअफगाणिस्तान व लंडन वरील अतिरेकी हल्ले आणि माध्यमांचा आक्षेपार्ह वृत्तांत\n“येशू ख्रिस्त हे तर भारतात राहून गेलेले गौतम बुद्धांचे भिख्खू” : BBC च्या डॉक्युमेंटरीमधील निष्कर्ष\nभोळ्या भाबड्या हिंदूंमध्ये अंधश्रद्धा पसरवून ख्रिश्चन धर्म परिवर्तन: धक्कादायक स्वानुभव\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/maharashtra/2019/04/22/1966/", "date_download": "2019-07-21T15:01:20Z", "digest": "sha1:KGCOYMWOTYZDGDBVGINBISZMKN5W27ZB", "length": 19499, "nlines": 116, "source_domain": "www.krushirang.com", "title": "विखे यांची राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर जोरदार टीका", "raw_content": "\n[ July 20, 2019 ] कडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\tमहाराष्ट्र\n[ July 20, 2019 ] महाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\n[ July 20, 2019 ] शेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\tकोल्हापूर\n[ July 20, 2019 ] बिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\tअहमदनगर\n[ July 20, 2019 ] तंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\tआंतरराष्ट्रीय\nHomeमहाराष्ट्रअहमदनगरविखे यांची राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर जोरदार टीका\nविखे यांची राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर जोरदार टीका\nApril 22, 2019 Team Krushirang अहमदनगर, निवडणूक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, राष्ट्रीय 0\nलोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला फक्त एकच दिवस बाकी असताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले आहेत. पुणे जिल्ह्यातील नेत्यांची नावे न घेताही जोरदार टीका करीत त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर अकडेवारीसह टीका केली आहे. त्यांनी ��ारी केलेले प्रसिद्धीपत्रक जसे आहे तसेच कृषीरंग प्रकाशित करीत आहे. यास राष्ट्रवादी कशी उत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nजिल्हृयातील कुकडी प्रकल्पाखाली येणा-या शेतक-यांना हक्काच्या पाण्यापासुन वंचित ठेवण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रस्थापित नेतृत्वाकडुन होत आहे. राजकारणासाठी जिल्ह्यातील पाणी प्रश्नाचा सोईने वापर करुन हा जिल्हा भकास करण्याचे कारस्थान त्यांचे अनेक वर्षांपासुन सुरु असुन, जिल्ह्याबाहेरील या अतिक्रमणाला आता लोकांनीच नाकारायचे ठरविले आहे. त्यामुळेच पक्षिय राजकारणा पलिकडे जावून हक्काच्या पाण्याचा संघर्ष भविष्यात उभा करावा लागेल. व्यक्तिगत राजकीय भविष्यापेक्षा जिल्ह्याच्या जनतेचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविणे हाच माझा प्राधान्यक्रम आहे.\nकुकडी समुहात 30 टिएमसी पाण्यापैकी कुकडीच्या डाव्या कालव्याला अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यालाही एकुन 20 टिएमसी पाणी मिळणे अपेक्षित आहे. यात नगर जिल्ह्याला 15 टिएमसी व सोलापूरलाही 5 टिएमसी पाण्याचा अंतर्भाव करण्यात आला आहे. मात्र सद्यस्थितीत अहमदनगर जिल्ह्याच्या वाट्याला आलेले 15 टिएमसी पाणीही मिळत नसल्याकडे विरोधी पक्षनेत्यांनी लक्ष वेधले.\nअहमदनगर जिल्ह्याला पाणी न मिळू देण्याचे षडयंत्र गेल्या अनेक वर्षांपासुन पुणे जिल्ह्यातील नेत्यांनी केले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे नगर जिल्ह्यातील शेती क्षेत्र उध्वस्त झाले असून, नगरच्या विकासाची प्रक्रीया खुंटली आहे. रोजगारासाठी युवकांचे वाढत चाललेले स्थलांतर चिंतेची बाब बनली आहे मात्र या प्रश्नाकडे सोईनूसार दुर्लक्ष करीत पुणे जिल्ह्यातील नेत्यांनी या भागाला केवळ पोकळ आश्वासने दिली, खोटी स्वप्ने दाखविली असे स्पष्ट करुन त्यांनी सांगितले की, लोकनेते स्व.बाळासाहेब विखे पाटील यांनी महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करुन, या भागाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.\nकुकडी प्रकल्पाच्या सर्व कालव्यांचे आवर्तन समान पध्दतीने होणे अपेक्षित आहे परंतू अहमदनगर जिल्ह्याला पाणी येणा-या डाव्या कालव्यास पाणी कमी दिले जाते व इतर कालवे पुणे जिल्ह्यात असल्याने त्यांना जास्त पाणी दिले जाते. शिवाय धरणातील पाणी थेट नद्यांना सोडून कोल्हापूर पध्दतीचे बंधारे बेक��यदेशिरपणे भरुन घेतले जातात. साठविलेले पाणी नदीत सोडण्याची प्रकल्प अहवालात तरतुद नसतानाही ते कसे सोडले जाते या मागे कोणाचे स्वार्थी राजकारण आहे या मागे कोणाचे स्वार्थी राजकारण आहे असा सवाल ना.विखे पाटील यांनी उपस्थित केला.\nपुणे जिल्ह्यातील नेत्यांच्या दबावाखाली असलेले जिल्ह्यातील कोणतेही नेते आज या हक्काच्या पाणी प्रश्नावर बोलायला तयार नाहीत. नगरला हक्काचे पाणी मिळणे, हा मुद्दा सत्तेच्या राजकारणापेक्षा व्यापक आणि नगरकरांच्या जिविताशी जोडलेला आहे. पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली पाण्याचा गैरवापर मोठ्या प्रमाणात सुरु असुन, प्रत्येक हंगामानंतर डाव्या कालव्यात नगर जिल्ह्यातील शेतीसाठी पाणीही शिल्लक ठेवले जात नाही. उरलेले तुटपूंजे पाणी केवळ पिण्यासाठी दिले जात असल्याचे दाखवून बोळवण केली जात असतानाही या नेत्यांच्या ताटाखालचे मांजर होवून बसलेले जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते मात्र याबाबत शब्दसुध्दा काढायला तयार नाही हे दुर्दैवी आहे. आज नगर जिल्ह्याला पोलिस बंदोबस्तात पाणी आणावे लागते ही परिस्थिती नेमकी कुणाच्या आदेशामुळे निर्माण होते हे आता लपून राहीलेले नाही. जिल्ह्यावर हा एक प्रकारे अन्यायच असल्याचे ना.विखे पाटील म्हणाले.\nकुकडी डावा कालवा व घोड कालवा यांची आपल्या नगर जिल्ह्यातील पाण्याची वानवा असताना हा ज्वलंत प्रश्न बाजुला ठेवून कर्जत, जामखेड,श्रीगोंदा, पारनेर भागात आम्ही खुप सेवा करत आहोत असे दाखविण्याचा सुरु असलेला प्रयत्न हा केवळ जनतेची दिशाभूल करणारा असून, नगर जिल्ह्यातील जनतेची केवळ पुणे जिल्ह्यातील नेत्यांनी थेट फसवणूक केली हे आता उघड झाले आहे. कृष्णा खो-याच्या अंतर्गत असलेल्या पाथर्डी तालुक्यालाही ही मंडळी पाणी मिळू देत नाहीत, त्यामुळेच विविध कारणाने जिल्ह्यात येवून पाणी प्रश्नांवर भाष्य करणा-या नेत्यांची कृती हे बेगडी प्रेम दर्शवते.\nया ज्वलंत पाण्याच्या प्रश्नाकडे पक्षीय राजकारणा पलिकडे जावून आता पाहण्याची वेळ आली असून,हक्काच्या पाण्याची लढाई ही आता स्वाभिमानाची झाली असून, पक्षभेद विसरुन या पाण्यासाठी एकत्रित येण्याची आता गरज आहे. माझ्या राजकीय भवितव्याची कोणतीही तमा न बाळगता खासदार साहेबांनी सुरु केलेली ही पाण्याची लढाई मी कोणतीही तमा न बाळगता पुढे नेणार आणि पाण्��ाच्या प्रश्नापायी नगर जिल्हा उध्वस्त करणा-यांना धडा शिकविणार असल्याचा त्यांनी इशारा दिला.\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nनगरवर फडणवीसांच्या टीमचे विशेष लक्ष\nशेतीकथा | काड्याकुड्यांचे बायोमास; शेत पिकते हमखास..\nविखेंसह भाजपाला जोर का झटका..\nMarch 24, 2019 Team Krushirang अहमदनगर, ट्रेंडिंग, निवडणूक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय 0\nअहमदनगर : भाजपने नगर मतदारसंघात विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना उमेदवारी डावलल्यामुळे भाजपमधील निष्ठावंत दुखावले आहेत. काँग्रेसमधून भाजपवासी झालेल्या डॉ. सुजय विखे यांना मतदान न करतानाच माजी नगरसेवक व खासदार गांधींचे पुत्र सुवेंद्र यांना अपक्ष [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nमिलींद देवरा यांच्यावर गुन्हा दाखल\nApril 21, 2019 Team Krushirang निवडणूक, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय 0\nमुंबई: मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलींद देवरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी आचारसंहिता नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ते दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात धार्मिक तेढ निर्माण करणारे [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nमंत्रिमंडळ निर्णय | मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना\nJuly 9, 2019 Team Krushirang अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, योजना, शेती 0\nशेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी त्यांना शाश्वत व संरक्षित सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यादृष्टीने राज्यातील अवर्षण प्रवण क्षेत्र, आत्महत्याग्रस्त जिल्हे आणि केंद्र शासनाने वेळोवेळी घोषित केलेल्या नक्षलग्रस्त जिल्ह्यांत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nकडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\nमहाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\nशेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\nबिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\nतंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\nबिझनेसवाला | खरेदी म्हणजे श्रीमंती मिळवणे नव्हे.. मग काय\nमराठवाड्यात लगेच पाऊस न पडल्यास दुष्काळ अटळ\nराज्यातील 5 जिल्हा परिषद बरखास्त\nविशेष | रामदास बोट दुर्घटना\nबिझनेसवाला | संध��चे सोने करा; ई-कारकडे पहा..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.aptoide.com/thank-you?app_id=43793347&store_name=everything69", "date_download": "2019-07-21T15:22:47Z", "digest": "sha1:O5YGPVKYKOBHXZGN2ZH2EE66MIU63DM2", "length": 2048, "nlines": 59, "source_domain": "mr.aptoide.com", "title": "डाउनलोड: Last Commando Attack: Free Shooting Game 2019 | Aptoide", "raw_content": "\nAptoide अॅप स्टोर मध्ये Last Commando Attack: Free Shooting Game 2019 आपल्यासाठी तयार आहे, आत्ताच इन्स्टॉल करा\nAptoide इन्स्टॉल करण्याचे २ टप्पे\n\"अज्ञात स्त्रोत\" सक्षम करा\nजर आपल्याला अॅप आपल्या डाऊनलोड फोल्डरमध्ये सापडले नाही.\nचांगले अॅप स्टोर आपणांस देण्यासाठी आम्ही कुकीज वापरतो ह्या साइटला ब्राऊझ करुन आपण त्यास मान्यता देत आहात, तेव्हा त्याबाबत जास्त माहिती जाणुन इथे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/2018/11/blog-post_670.html", "date_download": "2019-07-21T15:16:49Z", "digest": "sha1:JYALYQDMCO5DKOXGRP2GRW2EB2Q3MCQG", "length": 6250, "nlines": 91, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने घेतली ‘महावॉकेथॉन’ची नोंद | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ब्लॉगवर आपले स्वागत आहे...\nलिम्का बुक ऑफ रेकॉर्डने घेतली ‘महावॉकेथॉन’ची नोंद\nDGIPR १०:१३ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत\nमुंबई, दि. २५ : महाराष्ट्रातील ५०३ ठिकाणी एकाच वेळी १८ नोव्हेंबर रोजी ‘महावॉकेथॉन रॅली’स सुरुवात करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रात एकूण ५ लाख ७ हजार ३६७ नागरिकांनी महावॉकेथॉन २०१८ मध्ये सहभाग घेतला व याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. महावॉकेथॉन हा कार्यक्रम सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमव्हीडी, सीएएसआय ग्लोबल आणि सीएसआर डायरीद्वारे रस्ते सुरक्षा, नो हॉकिंग, जबाबदारीपूर्वक वाहन चालवण्याचा प्रचार करण्यासाठी घेण्यात आला. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता मंत्रालय प्रांगणातून सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी झेंडा दाखवून महावॉकेथॉन रॅलीस सुरुवात केली.\nसार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमव्हीडी, मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस दल, टपाल खाते व इतर शासकीय विभाग, क्रिकेट क्लब, डॉक्टरांचे क्लब, रोटरी क्लब, डांन्स क्लब, लायन्स क्लब, वरीष्ठ नागरीक क्लब. सेवाभावी संस्था, निवासी संकुले, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, बँका आणि खाजगी संस्था, नोकरवर्ग,विद्यार्थी व त्या���चे कुटुंबीय यांनी महावॉकेथॉनमध्ये २ कि.मी.चालून सहभाग घेतला. महाराष्ट्रातील ५०३ ठिकाणी महावॉकेथॉन रॅलीचे नेतृत्व व समन्वय साधणाऱ्या नेतृत्वाचा डिसेंबर,जानेवारी दरम्यान गुणगौरव करण्याचा मानस आहे.\nनवीनतम पोस्ट मुख्यपृष्ठ थोडे जुने पोस्ट\nसोशल मीडियावर फॉलो करा...\nराज्य शासकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन पूर्ण सकारात्मक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेचा हा ब्लॉग असून केवळ प्रसारमाध्यम प्रतिनिधींना शासनाचे विशेष वृत्त वेळेत उपलब्ध व्हावे, या हेतूने हा ब्लॉग कार्यन्वित करण्यात आला आहे.\nवृत्त विशेष (800) नोकरी शोधा (32) नवी दिल्ली (30) जय महाराष्ट्र (25) . (23) दिलखुलास (17) ताज्या बातम्या (14) विशेष लेख (9)\nमहासंवाद - सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/ratnagiri-council-president-rahul-pandits-announcement-27536", "date_download": "2019-07-21T14:49:15Z", "digest": "sha1:ONYT7Q7G4UVDZEL5ZTVALMXRJHFHIOW2", "length": 8782, "nlines": 131, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "ratnagiri council president rahul pandits announcement | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित भैरीबुवासमोर घेतलेली शपथ पाळणार\nरत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित भैरीबुवासमोर घेतलेली शपथ पाळणार\nरत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित भैरीबुवासमोर घेतलेली शपथ पाळणार\nशुक्रवार, 17 ऑगस्ट 2018\n\"होय, मी श्री देव भैरीबुवासमोर दोन वर्षांनी माझ्या पदाचा राजीनामा देईन,' अशी शपथ घेतली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते यावर चर्चा करून जो आदेश देतील, त्याप्रमाणे मी पुढील काम करणार आहे,' असा खुलासा जनतेतून थेट निवडून आलेले शिवसेनेचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी आज सोशल मीडियावर केल्याने रत्नागिरीचे राजकारण ढवळून निघाले आहे.\nरत्नागिरी : \"होय, मी श्री देव भैरीबुवासमोर दोन वर्षांनी माझ्या पदाचा राजीनामा देईन,' अशी शपथ घेतली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते यावर चर्चा करून जो आदेश देतील, त्याप्रमाणे मी पुढील काम करणार आहे,' असा खुलासा जनतेतून थेट निवडून आलेले शिवसेनेचे नगराध्यक्ष राहुल प���डित यांनी आज सोशल मीडियावर केल्याने रत्नागिरीचे राजकारण ढवळून निघाले आहे.\nपावणेदोन वर्षे पक्षांतर्गत वाटाघाटीची चर्चा होती. त्याला आज राहुल पंडित यांनी पूर्णविराम दिला.\nजनतेतून थेट नगराध्यक्ष निवडून देण्यासाठी 2016 मध्ये निवडणूक झाली. नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून राहुल पंडित, मिलिंद कीर आणि बंड्या साळवी यांची नावे चर्चेत होती. शिवसेनेने पंडित यांना उमेदवारी दिली. बंड्या साळवी यांनीही पूर्ण तयारी केली होती. पंडित यांना उमेदवारी दिल्याने साळवींच्या नाराजीचा निवडणुकीवर मोठा परिणाम पडणार होता. त्यांना शांत करण्यासाठी राहुल पंडित आणि बंड्या साळवी यांना दोन-दोन वर्षे नगराध्यक्षपद द्यायचे, असा अलिखित करार झाला. रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी बुवा यांच्यासमोर शपथ घेण्यात आली. सोशल मीडियावरील खुलाशानंतर आज त्याला अधिकृत दुजोरा मिळाला. डिसेंबरमध्ये नगराध्यक्ष म्हणून कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. यावर राहुल पंडित यांनी खुलासा केला आहे, की मी श्री देव भैरीबुवासमोर दोन वर्षांनी माझ्या पदाचा राजीनामा देईन, अशी शपथ घेतली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते यावर चर्चा करून जो आदेश देतील त्याप्रमाणे मी पुढील काम करणार आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nनगर सोशल मीडिया रत्नागिरी राजकारण\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-story-marathi-disease-control-wheat-crop-16203?tid=123", "date_download": "2019-07-21T15:53:22Z", "digest": "sha1:4Y2LSAGIGUXDWF2DAN3FGU5CIBJVH2QU", "length": 21949, "nlines": 170, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story in marathi, disease control in wheat crop | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगहू पिकावरील रोग नियंत्रण\nगहू पिकावरील रोग नियंत्रण\nगहू पिकावरील रोग नियंत्रण\nगहू पिकावरील रोग नियंत्रण\nडॉ. भानुदास गमे, डॉ. बबनराव इल्हे, डॉ. सुरेश दोडके\nशुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019\nयंदाचा हंगाम आतापर्यंत गहू पिकासाठी अत्यंत पोषक राहिलेला आहे. हंगामातील किमान तापमान मागील महिन्यात अनेक ठिकाणी ५ अंश सेल्सिअसपेक्षा���ी कमी राहिले. निरभ्र आकाशामुळे भरपूर सूर्यप्रकाश मिळून गहू पिकाची वाढही चांगली झालेली आहे. साधारण आता गहू पोटरीत आहे किंवा नुकताच निसवलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये गहू पिकाची उत्पादकता कमी करण्यामध्ये तांबेरा आणि इतर रोगांचा प्रादुर्भाव हेच मुख्य कारण राहू शकते. त्याच्या नियंत्रणाकडे विशेष लक्ष द्यावे.\nयंदाचा हंगाम आतापर्यंत गहू पिकासाठी अत्यंत पोषक राहिलेला आहे. हंगामातील किमान तापमान मागील महिन्यात अनेक ठिकाणी ५ अंश सेल्सिअसपेक्षाही कमी राहिले. निरभ्र आकाशामुळे भरपूर सूर्यप्रकाश मिळून गहू पिकाची वाढही चांगली झालेली आहे. साधारण आता गहू पोटरीत आहे किंवा नुकताच निसवलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये गहू पिकाची उत्पादकता कमी करण्यामध्ये तांबेरा आणि इतर रोगांचा प्रादुर्भाव हेच मुख्य कारण राहू शकते. त्याच्या नियंत्रणाकडे विशेष लक्ष द्यावे.\nआपल्या राज्यात दोन प्रकारच्या तांबेरा रोगांचा गव्हावर प्रादुर्भाव होतो. सुरवातीच्या काळात नारंगी तांबेरा व नंतरच्या काळात म्हणजेच तापमान वाढल्यानंतर साधारण फेब्रुवारी महिना संपत असताना काळा तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होतो. गहू पिकामध्ये तांबेरा प्रादुर्भाव झाल्यानंतर दुर्लक्ष केल्यास ८० ते १०० टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट येऊ शकते. सध्या मध्येच येणारे ढगाळ हवामान, वातावरणात भरपूर आर्द्रता अशा वातावरणामध्ये तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना प्रादुर्भाव झाल्यास गव्हाच्या दाण्यांवर सुरकुत्या पडून त्याचे नुकसान होते.\nनारंगी किंवा पानावरील तांबेरा\nरोगकारक बुरशी ः पक्सीनिया ट्रीटीकी\nप्रसार ः हवेद्वारे वाहून आलेल्या बुरशीच्या बिजाणुंमुळे.\nअनुकूल वातावरण ः १५ ते २५ अंश सेल्सिअस तापमान व पानावर किमान ३ तास दव साठल्यास प्रादुर्भाव वाढतो.\nप्राथमिक अवस्थेत नारंगी तांबेरा प्रामुख्याने पानाच्या वरच्या भागावर दिसून येतो. रोगाची लागण झाल्यावर पानावर गोलाकार ते अंडाकृती आकाराचे लहान लहान ठिपके दिसून येतात. अनुकूल हवामानात ठिपक्यांच्या जागी असंख्य बीजाणू तयार होऊन ठिपक्यांचा रंग नारंगी ते गर्द नारंगी दिसू लागतो. अशा रोगग्रस्त पानावरून बोट फिरवल्यास नारंगी रंगाची पावडर बोटावर दिसून येते. फुलोऱ्यापूर्वीच्या अवस्थेत रोग��चा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात ८० टक्क्यांपर्यंत, तर बाल्यावस्थेत प्रादुर्भाव झाल्यास १०० टक्क्यांपर्यंत घट येते.\nकाळा किंवा खोडावरील तांबेरा\nरोगकारक बुरशी ः पक्सीनिया ग्रामिणी ट्रीटीकी\nप्रसार ः हवेद्वारे वाहून आलेल्या बिजाणुंमुळे\nअनुकूल वातावरण ः पानावर किमान ६ ते ८ तास ओलावा किंवा दव साचलेले असल्यास व तापमान १५ ते २४ अंश सेल्सिअस असल्यास रोगाची लागण होते. मात्र तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत गेल्यावर रोगाचा प्रादुर्भाव खूपच झपाट्याने वाढतो. काळा तांबेराच्या वाढीसाठी नारंगी तांबेरापेक्षा साधारण ५.५ अंश सेल्सिअस जादा तापमानाची गरज असते. हा बुरशीजन्य रोग आपल्या देशात मध्य, पूर्व व दक्षिण भागात विशेषतः हिवाळ्यातील तापमान उत्तर भागाच्या तुलनेत जास्त असलेल्या ठिकाणी आढळून येतो.\nलक्षणे ः या रोगाचा प्रादुर्भाव पानाच्या खालच्या व वरच्या बाजूवर होतो. मात्र अनुकूल हवामानात रोगाचा प्रादुर्भाव खोडावर, देठावर, ओंबीवर तसेच कुसळावर देखील आढळून येतो. पानावर रोगाचा प्रादुर्भाव होताच अंडाकृती ते लंब वर्तुळाकार आकाराचे हरीतद्रव्य नष्ट झालेले लहान ठिपके दिसून येतात. कालांतराने त्या ठिकाणी विटकरी रंगाच्या बुरशी बीजाणूची पावडर दिसून येते. रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर काळा तांबेराचा प्रादुर्भाव ओंबी व कुसळांवरही दिसू लागतो. अनुकूल हवामानात पिकाच्या बाल्यावस्थेत रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होते. गव्हाच्या दाण्यांना सुरकुत्या पडून त्याच्या झिऱ्या होतात. १०० टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट येऊ शकते.\nतांबेरा रोगास प्रतिकारक्षम गहू वाणांची पेरणी करावी. त्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून प्रसारित वाण ः फुले समाधान, नेत्रावती, त्र्यंबक, एन.आय.ए.डब्लू. ३४, गोदावरी, पंचवटी.\nशिफारसीइतक्याच पाच ते सहा पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. गव्हाला जास्त पाणी दिल्यास पिकात सतत ओलावा टिकून राहतो व आर्द्रतेमुळे रोगाचे प्रमाण वाढते. विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणेच रासायनिक खतांच्या मात्रा (नत्र १२० ः स्फुरद ६० ः पालाश ४० किलो) द्याव्यात. युरिया खताचा वापर शिफारशीपेक्षा जास्त प्रमाणात केल्यास रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.\nतांबेरा रोगास बळी पडणाऱ्या वाणावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भा��� दिसून येतो. असा प्रादुर्भाव दिसताच फवारणी प्रति लिटर पाणी\nआवश्यकता भासल्यास पुढील फवारणी पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसांच्या अंतराने करावी.\nगहू wheat किमान तापमान हवामान रासायनिक खत\nमराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊस\nऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन जिल्ह्यांतील ११४ मंडळांपैकी तब्बल ७३ मंडळांत हल\nसोलापुरातील कांदा उत्पादकांच्या अनुदानासाठी सहा...\nसोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्याला प्रतिक्विंटल २०\nकोयना धरणात ४४.७० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा\nसातारा ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे.\nपुणे जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाची हजेरी\nपुणे : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरवात झाली आहे.\n`कुकडी`तून घोड धरणात पाणी सोडण्याची मागणी\nन्हावरे, जि. पुणे ः पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला, तरी चिंचणी (ता.\nपेरणी पद्धतीने भात लागवडभाताची लागवड १५ जुलै पर्यंत पूर्ण करावी. दोन...\nज्वारी वाणाची विविधता : मूल्यवर्धनातून...कित्येक वर्षांपासून शेतकऱ्यांनी ज्वारीचे विविध...\nमका लागवड तंत्रज्ञानपेरणी खरीप हंगाम ः १५...\nतयारी खरिपाची : भात लागवडीचे सुधारित...भारतातील सुमारे २/३ लोकांच्या दररोजच्या आहारात...\nआहारात असावी आरोग्यदायी ज्वारीज्वारीमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. ॲनिमियाचा...\nगहू पिकावरील रोग नियंत्रणयंदाचा हंगाम आतापर्यंत गहू पिकासाठी अत्यंत पोषक...\nगहू पिकावरील कीड नियंत्रणगहू पिकावर सध्या मावा, तुडतुडे, कोळी अशा किडींचा...\nगहू पिकावरील मावा, तुडतुडे किडींचे...गहू पिकावरील मावा आणि तुडतुडे या किडींवर वेळीच...\nज्वारीवरील खोडकिडा, रसशोषक किडींचा...कीडीमुळे ज्वारी पिकाचे सुमारे ५० टक्क्यांपर्यंत...\nज्वारीस द्या संरक्षित पाणीसर्वसाधारणपणे ७० ते ७५ दिवसांत ज्वारी फुलोऱ्यात...\nनिर्यातीसाठी ड्यूरम गहू लागवडीचे करा...भारतामध्ये आपली देशांतर्गत गरज भागवून उर्वरित...\nगहू पीक सल्ला१) वेळेवर पेरणीसाठी दर हेक्‍टरी १२० किलो नत्र, ६०...\nगव्हाच्या उशिरा पेरणीसाठी निवडा योग्य...बागायती गव्हाच्या वेळेवर पेरणीसाठी नोव्हेंबर...\nमक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा ...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल��या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nजिरायती गहू पिकासाठी ओलावा महत्त्वाचाजिरायती गव्हाच्या लागवडीमध्ये ओलाव्याचे महत्त्व...\nजिरायती गहू लागवडीतील तंत्रेजिरायती गव्हाची लागवड ऑक्‍टोबरअखेर ते...\nजमिनीच्या खोलीनुसार पेरा ज्वारीचे वाणरब्बी हंगामामध्ये ज्वारी हे महत्त्वाचे पीक आहे....\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...\nनियोजन रब्बी ज्वारी लागवडीचे...रब्बी ज्वारी लागवडीसाठी मूलस्थानी जलसंधारण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/2018/09/blog-post_984.html", "date_download": "2019-07-21T14:56:55Z", "digest": "sha1:JGLQTTA25C4DJOPTRWAR3BKGMV5E3S4F", "length": 5541, "nlines": 91, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "सिद्धिविनायक मंदिर परिसरातील दुकानांवर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या धाडी | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ब्लॉगवर आपले स्वागत आहे...\nसिद्धिविनायक मंदिर परिसरातील दुकानांवर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या धाडी\nDGIPR ७:३० म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत\nमुंबई, दि. 26 : श्री सिद्धिविनायक मंदिर परिसरात प्लास्टिकच्या बॅगेतून भाविकांना प्रसाद व फुले देणाऱ्या दुकानदारांवर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी स्वत:हून धाडी टाकून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.\nश्री सिध्दीविनायक मंदिरात दर्शनासाठी आज पर्यावरणमंत्री गेले असता, मंदिरातील परिसरात काही भाविकांच्या हातामध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये प्रसाद, हार व फुले असल्याचे दिसून आले. या संदर्भात भाविकांना विचारणा केल्यानंतर मंदिर परिसरातील संबंधित दुकानातून या पिशव्या देण्यात आल्याचे भाविकांनी सांगितले. त्या दुकानांची पाहणी केली असता दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या प्लास्टिकचा साठा आढळून आला. त्यानंतर मंत्री श्री. कदम यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना बोलावून दुकानदारांवर कार्यवाही करुन दंड आकारण्याचे निर्देश दिले.\nनवीनतम पोस्ट मुख्यपृष्ठ थोडे जुने पोस्ट\nसोशल मीडियावर फॉलो करा...\nराज्य शासकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन पूर्ण सकारात्मक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेचा हा ब्लॉग असून केवळ प्रसारमाध्यम प्रतिनिधींना शासनाचे विशेष वृत्त वेळेत उपलब्ध व्हावे, या हेतूने हा ब्लॉग कार्यन्वित करण्यात आला आहे.\nवृत्त विशेष (800) नोकरी शोधा (32) नवी दिल्ली (30) जय महाराष्ट्र (25) . (23) दिलखुलास (17) ताज्या बातम्या (14) विशेष लेख (9)\nमहासंवाद - सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/heavy-rain-in-goa-3/", "date_download": "2019-07-21T15:02:34Z", "digest": "sha1:BLJGYLO3IKDQB4CGBZO2SOQTQKR65TBK", "length": 13406, "nlines": 147, "source_domain": "www.saamana.com", "title": "गोव्याला मुसळधार पावसाने झोडपले | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nतटरक्षकदलाच्या दोन कर्मचाऱ्यांकडून 50 लाख रुपयांचे कोकेन पकडले\nबीड शहरात सुसज्ज उद्याने उभारणार, नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागरांचे आश्वासन\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा…\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nमुलीने केली आईची हत्या, मुंडके रस्त्यावर फेकले\nचंद्रावर होते ‘जादू’ चे शहर- नासाचा दावा\nआखातामध्ये तणाव वाढला; इराणने ताब्यात घेतले ब्रिटनचे टँकर\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nइंडोनेशियन ओपन : सिंधूचे जेतेपदाचे स्वप्न भंगलं, जपानच्या यामागूचीकडून अंतिम सामन्यात…\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवनचे पुनरागमन\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन : सिंधूची अंतिम फेरीत धडक, जेतेपदाच्या लढतीत यामागुचीला…\nप्रेस���डेंटस् कप बॉक्सिंग : शिवा थापाला सुवर्णपदक, हिंदुस्थानला चार पदके\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nअस्थमा फक्त दिवाळीत होतो काय, सिगारेट पिणाऱ्या प्रियंकाला नेटकऱ्यांनी फटकारले\nBigg Boss 2 : आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो आरोह वेलणकर\nसनी लिओनी झाली जलपरी, पाहा तिचे हे सुंदर फोटो\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nगोव्याला मुसळधार पावसाने झोडपले\nगोव्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. आणखी एक दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. पणजीत गेल्या 24 तासात 4 इंच व गुरुवारी सकाळी 8.30 ते सायं. 5.30 या वेळेत साडेतीन इंच पावसाची नोंद झाली. दक्षिण गोव्यात सांगे व केपे भागात 8 इंचापेक्षाही जास्त विक्रमी पावसाची नोंद झालेली आहे. मुसळधार पावसाने राज्यातील नद्या, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. साखळीतील वाळवंटी नदीचे पाणी धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचले आहे. राज्यातील अनेक रस्ते जलमय झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्याला गेले दोन दिवस पावसाने अक्षरशः झोडपून काढलेले आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमेरा नाम है शंकर\nपुढीलबा विठ्ठला, चांगला पाऊस पडू दे\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nतटरक्षकदलाच्या दोन कर्मचाऱ्यांकडून 50 लाख रुपयांचे कोकेन पकडले\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा...\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nजिंतूर येथे मुख्याध्यापकाने केली शिक्षकास धक्काबुक्की\nकुरुंद्यात हुंडाबळी, सासरच्या जाचास कंटाळुन विवाहितेची आत्महत्या\nगाव तिथे ग्रंथालय संकल्पना कागदावरच, रायगड जिल्ह्यात अवघी 76 ग्रंथालये\nशाळकरी मुलींशी अश्‍लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला अटक\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nलोजपा खासदार रामचंद्र पासवान यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82/", "date_download": "2019-07-21T15:53:03Z", "digest": "sha1:LZDOCL7JIFUBD3XGXH3A6LK7WM2SUETR", "length": 10624, "nlines": 169, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पंजाबमधील गुरू गोविंदसिंह स्टेडियमला पीएनबीचे सील | Dainik Prabhat", "raw_content": "\nपंजाबमधील गुरू गोविंदसिंह स्टेडियमला पीएनबीचे सील\nजालंधर (पंजाब) – येथील गुरू गोविंदसिंह स्टेडियमला पीएनबी (पंजाब नॅशनल बॅंक) प्रतीकात्मक सील ठोकणार आहे. इम्प्रूव्हमेंट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी स्टेडियमला बॅंकेने सील ठोकू नये यासाठी केलेल्या प्रयत्नांचा काही उपयोग झालेला नाही.\nस्टेडियमला प्रतीकात्मक सील ठोकल्याच्या माहितीला दुजोरा देत पीएनबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ट्रस्ट कर्जाची परतफेड करत नसल्याने स्टेडियमला सील ठोकून पुढील कारवाई सुरू करण्यात येणार आहे.\nबॅंकेकडे ट्रस्टची 400 कोटी रुपयांपेक्षा अधिक मालमत्ता गहाण ठेवण्यात आलेली आहे. ट्रस्टने 2011 मध्ये 175 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यापैकी 112 कोटी रुपये अद्याप येणे आहे. कर्जची थकबाकी 12 जुलैपर्यंत अदा करण्यासाठी बॅंकेने ट्रस्टला 1 जुलै रोजी नोटीस दिली होती. 13 जुलै रोजी 60 लाख रुपये जमा करून ट्रस्टने स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमांसाठी 15 ऑगस्ट पर्यंत मुद्‌त मागितली होती. 26 ऑगस्ट्‌पर्यंत ट्रस्टने 1.40 कोटी रुपये जमा करून आणखी 70 लाख जमा करण्याचे आश्‍वासन दिले होते.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n31 मार्च 2018 रोजी बॅंकेचे खाते एनपीए बनले आहे. एनपीएतून बाहेर पडण्यासाठी ट्रस्टने 26 कोटी रुपये जमा करणे आवश्‍यक आहे.\nजाणून घ्या आज (21जुलै) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nइलेक्‍ट्रिक वाहन भारतासाठी मोठी संधी – कल्याणी\nदेशात 2030 पर्यंत 40 टक्‍के जनतेचे होणार पिण्याच्या पाण्यासाठी हाल\nकॉंग्रेस पक्षाने गमावली लाडकी कन्या\nमुरब्बी आणि सुसंस्कृत राजकारणी – शीला दीक्षित\nउत्तरप्रदेशच्या राज्यपालपदी आनंदीबेन पटेल\nअपयश लपवण्यासाठी भाजपकडून कलम 144 चा गैरवापर- मायावतींचा आरोप\nअखेर मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला सिद्धुचा राजीनामा\nउत्तरप्रदेशात जंगलराज- कॉंग्रेसचा आरोप\nसायबर गुन्ह्यांच्या शोधासाठी तपास यंत्रणा डिजिटल होणे आवश्यक – ब्रिजेश सिंह\nजाणून घ्या आज (21जुलै) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nताज हॉटेलजवळील चर्चिल चेंबर इमारतीला आग; एकाचा मृत्यू दोन जखमी\nनारकोटिक्स विभागाकडून २० लाखाचा गांजा जप्त\nआगामी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\nमहिला कर्मचाऱ्यांना मेकअप टाळण्याचा इस्पितळाचा आदेश\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित पंचत्वात विलीन\nआयएल अँड एफएस कडून पतमानांकन वाढविण्यासाठी प्रताप\nलक्‍झरी कारच्या विक्रीवरही नकारात्मक परिणाम\nसौदीत जाऊन बलात्काराच्या आरोपीला अटक\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nतोलणारांना काम द्या, अन्यथा हमाली बंद\nभोर : राष्ट्रवादीला जोर\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nआगामी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6/", "date_download": "2019-07-21T15:00:23Z", "digest": "sha1:E544B6BB3MWBB3OIG4YPYXGLYEUX46XI", "length": 18102, "nlines": 170, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुण्यात आता अशांतता नांदते | Dainik Prabhat", "raw_content": "\nपुण्यात आता अशांतता नांदते\nपुणे – शुद्ध हवा, स्वच्छ पाणी, सुरक्षितता, निवांतपणा, मोठे रस्ते, शैक्षणिक आणि माहिती तंत्रज्ञानाचे हब, नैसर्गिक सुबत्ता, सांस्कृतिकदृष्ट्या एकजिनसी अशी पुण्याची ओळख काही घटनांमुळे बदलत चालली आहे. माओवादी, दहशती कारवाया, चळवळीतील कार्यकर्त्यांचे खून या सगळ्यांनी पुण्यात शांतता नांदते असे म्हणणे आता चुकीचे ठरणार आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nनिवृत्तीनंतर पुण्यात राहण्याचा विचार करणारा माणूस केवळ उर्वरीत आयुष्य सुरक्षित आणि शांततेत घालवण्याचे उद्दिष्ट ठेवत असे. त्यानुसारच त्याची पूंजी तो येथे “इन्व्हेस्ट’ करत असे. शिक्षणसंस्था होत्या, बकालपणा अजिबात नव्हता. या शांत वातावरणामुळेच एनडीए, सदर्न कमांड, एअरफोर्स स्टेशन, दारूगोळा फॅक्‍टरी, एनसीएल यासह अनेक संस्था पुण्यात निर्माण करण्यात आल्या.\nशैक्षणिक हबमुळे अनेक अनेक भागातून विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी येत. यामुळे पुण्याचा विकास होऊ लागला. माहिती तंत्रज्ञान कंपन्या आल्या आणि विकासाच्या दृष्टीने शहराचा चेहरा मोहराच बदलू लागला. रस्ते, घरे यांची स्टाइल बदलली. त्यामागून येणाऱ्या मुलभूत सोयी सुविधांची मागणी सुरू झाली त्यातूनच मेट्रो सारख्या गोष्टी शहरात आल्या.\nउत्तरेकडील राज्यांना सतत बसणारा भूकंपाचा धक्का, अति पाऊस, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमधील अराजकता, देशाच्या सगळ्या किनाऱ्यांकडील प्रदेशामध्ये सतत असणारी वादळाची भिती, गुजरात-राजस्थानला जोडून असणारी पाकिस्तान बॉर्डर म्हणजे सतात युद्धजन्य परिस्थिती, घुसखोरी, सैन्याच्या कारवाया, ब्रह्मपुत्रेचे खोरे, तेथील प्रदेश तर सतत या नदीच्या लहरीपणामुळे अस्थिर असलेला अशी परिस्थिती या काही राज्यात आहे. या सर्वातून सुटलेले मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि महाराष्ट्र ही राज्ये आहेत. त्यातून मध्यप्रदेशात चंबळचे खोरे, डाकूंची भिती असलेला, छत्तीसगढ हा नक्षलवादी कारवायांचा भाग. त्यामुळेच महाराष्ट्र हा सर्वात सुरक्षित मानला जातो. महाराष्ट्रातही नागपूर, विदर्भ, मराठवाडा सोडला तर पश्‍चिम महाराष्ट्र हा हवामान आणि अन्य बाबींनीही सधन आहे. त्यात येणारे पुणे शहर हे शैक्षणिक आणि राहाण्याच्या दृष्टीनेही योग्य असल���याने त्याला “लिव्हेबल सिटी’चा दर्जा देण्यात आला.\nमात्र, याच विकासाबरोबर दहशतवाद, नक्षलवादी चळवळींनीही याठिकाणी आपले बस्तान बसवायला सुरूवात केली. त्याचीच परिणती म्हणजे आजची ही अशांततामय परिस्थिती आहे.\n“शेजारी खरा पहारेकरी’ अशी कोणे एकेकाळी म्हण होती. मात्र आता फ्लॅट संस्कृतीमुळे तीही पुसली गेली. शेजारी कोण राहते, परिचय काय वगैरे या गोष्टी “प्रायव्हसी’च्या नावाखाली कधीच विचारात घेतल्या जात नाहीत आणि अतिरेक्‍यांचे यामुळेच फावते आणि गुप्तचर कारवायांना वाव मिळतो. पुणे जसे चांगल्या गोष्टींनी “इंटरनॅशनल कॅन्व्हास’वर गेले तसे दहशतवादी कारवायांनीही ते गेले. किंबहुना येथे काही अघटित केले, तर त्याची जगात चर्चा होते. या विचारांनीच जर्मन बेकरी बॉम्बस्फोट, जंगली महाराज रस्त्यावरील साखळी बॉम्बस्फोट, फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारातील स्फोट या आणि अनेकदा मिळणाऱ्या धमक्‍या, “सनबर्न’ सारखे कार्यक्रम उडवून लावण्याचा केलेला “प्लॅन’ असे प्रकार घडवून आणून त्याची चर्चा जगाच्या पातळीवर करायला भाग पाडले जाते. सनातन्यांचे पुणे तसेच पुरोगाम्यांचेही हे पुणे आहे. पुण्यात अनेक चळवळींनी जन्म घेतला आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांनीही पुरोगामित्त्वाची चळवळ याच शहरातून सुरू केली आणि वाढवलीही. परंतु अशा कारवाया करणाऱ्या संघटनांना जगात जो संदेश पोहोचवायचा आहे, तो बरोबर पोहोचवला जातो. त्यासाठीच आता पुण्याचा वापर होऊ लागला आहे.\nयामध्ये पोलिसांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. वाढलेले शहर, उपनगरांमधील अस्ताव्यस्तता यामुळे पुणे जिल्ह्यातच दोन पोलीस आयुक्तालयांची स्थापना करावी लागली. त्यावरून शहराचा वाढता विस्तार आणि वाढते गुन्हेगारीकरण याचा विचार गांभीर्याने करणे आवश्‍यक आहे. मात्र, या तुलनेत पोलिसांची भूमिका मात्र अतिशय तकलादू आहे. एकाच हाताच्या बोटावर मोजण्याइतके अधिकारी सोडले तर संपूर्ण पोलीस खात्यात एकही अधिकारी पुण्याची नस ओळखणारा नाही. त्यामुळे शहराविषयीचा इतिहास-भूगोलच त्या अधिकाऱ्याला माहित नसेल, तर तो प्रभावी पोलीसिंग कसा करणार, हा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होतो. येणारा अधिकारी हा तीन वर्षे काम करायचे आहे. त्यामुळे ती तीनवर्षे “अर्थार्जन’ करून आरामात पुढील “क्रीम’ पोस्टिंगसाठी निघून जातो. मात्र शहरावरचा वाढता धोका कमी करण्याचा प्रयत्न अजिबात केला जात नाही. एवढी संकटे आली, तरी शहरावर घोंगावणारे हे अशांततेचे वादळ घालवून देण्याचा तर लांबच परंतु कमी करण्याचा प्रयत्नही पोलिसांकडून केला जात नाही.\nनारकोटिक्स विभागाकडून २० लाखाचा गांजा जप्त\nधरणांच्या पाणलोट क्षेत्रात तुरळक पाऊस; 24 तासांत अर्धा टीएमसी पाणी वाढले\nविलास कामठे यांनी दिली येवलेवाडी शाळेला रोपे\nकामचुकार निविदाधारकांवर काय कारवाई करणार\n“इंटरनेटद्वारे अभ्यासी ज्ञान आत्मसात करा’\nपालिका प्रशासन अखेर ताळ्यावर\n“एचसीएमटीआर’साठी कॅन्टोन्मेंट हद्दीतही मोजणी\nशहरात “प्रीपेड रिक्षा’ धावण्याची चिन्हे\nजाणून घ्या आज (21जुलै) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nताज हॉटेलजवळील चर्चिल चेंबर इमारतीला आग; एकाचा मृत्यू दोन जखमी\nनारकोटिक्स विभागाकडून २० लाखाचा गांजा जप्त\nआगामी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\nमहिला कर्मचाऱ्यांना मेकअप टाळण्याचा इस्पितळाचा आदेश\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित पंचत्वात विलीन\nआयएल अँड एफएस कडून पतमानांकन वाढविण्यासाठी प्रताप\nलक्‍झरी कारच्या विक्रीवरही नकारात्मक परिणाम\nसौदीत जाऊन बलात्काराच्या आरोपीला अटक\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nभोर : राष्ट्रवादीला जोर\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nतोलणारांना काम द्या, अन्यथा हमाली बंद\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\nआगामी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\nनारकोटिक्स विभागाकडून २० लाखाचा गांजा जप्त\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/256076.html", "date_download": "2019-07-21T14:54:01Z", "digest": "sha1:5WB5Z6ZOBYQQ2HLPKIEE267K4U6PTAVZ", "length": 21014, "nlines": 192, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "नालासोपारा येथील हिंदुत्वनिष्ठांच्या संघटितपणामुळे धर्मांधांचे आंदोलन रहित - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > नालासोपारा येथील हिंदुत्वनिष्ठांच्या संघटितपणामुळे धर्मांधांचे आंदोलन रहित\nनालासोपारा येथील हिंदुत्वनिष्ठांच्या संघटितपणामुळे धर्मांधांचे आंदोलन रहित\nगोरक्षक वैभव राऊत यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढल्याचा निषेध करण्याचे सूत्रही धर्मांधांनी अनुमती पत्रात दिले \nनालासोपारा, १३ जुलै (वार्ता.) – येथे धर्मांधांनी स्थानिक गोष्टींसाठी आंदोलन करण्याची अनुमती पोलिसांकडे मागितली होती; मात्र यासाठीच्या पत्रात विनाकारण गोरक्षक वैभव राऊत यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढल्याचा निषेध करणे, तसेच तबरेज यांचे झालेले ‘मॉब लिंचिंग’ ही सूत्रे घातली. यामुळे दोन समाजांत तणाव निर्माण होऊन वसई आणि नालासोपारा येथील परिस्थिती चिघळू शकते, हे लक्षात घेऊन हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस ठाण्यात निषेध व्यक्त करून आंदोलन रहित करण्याची मागणी केली. अखेरीस पोलिसांनी १२ जुलै या दिवशी होणार्‍या धर्मांधांच्या आंदोलनाला अनुमती रहित केली.\n१. ‘सनसिटी येथील सर्वधर्मीय दफनभूमीला विविध राजकीय पक्ष आणि संघटना विरोध करत आहेत. विद्युत् मंडळाकडून येथील मशीद परिसरातील वीजपुरवठा बंद केला जात आहे’, या निषेधार्थ आंदोलन करणार असल्याचे पत्र धर्मांधांनी स्थानिक पोलीस ठाण्यात दिले.\n२. या पत्रात धर्मांधांनी ‘नालासोपारा येथील वैभव राऊत यांनी संघटनेसाठी मागवलेला दारूगोळा पोलिसांनी जप्त केला असतांनासुद्धा त्यांना वाचवण्यासाठी संघटनेकडून मोर्चा काढला, त्याचा आम्ही निषेध करतो’, असे सूत्र संबंध नसतांना घातले. (गोरक्षक वैभव राऊत यांच्या निर्दोषत्वाविषयी निश्‍चिती असल्यानेच सहस्रो स्थानिक हिंदू हे राऊत यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले, याचा धर्मांधांना पोटशूळ का उठावा याचा अर्थ या सर्वच स्थानिक हिंदूंचा या धर्मांधांना आंदोलनाद्वारे निषेध करायचा होता का याचा अर्थ या सर्वच स्थानिक हिंदूंचा या धर्मांधांना आंदोलनाद्वारे निषेध करायचा होता का \n३. तसेच ‘तबरेजसारख्या घटना वसईतही होत आहेत’, असे नमूद करून समीर मर्चंट नामक व्यक्तीला वसई रेल्वेस्थानकावर मुसलमान असल्याच्या कारणावरून मारहाण केल्याचा आरोप धर्मांधांनी पोलिसांना दिलेल्या पत्रात केला.\n४. श्री. वैभव राऊत यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतांनाही या पत्रात त्यांचे सूत्र घालण्यात आले. येथील स्थानिक हिंदुत्वनिष्ठांनी सामाजिक माध्यमांवर ही ‘पोस्ट’ पाहिल्यावर त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन याविषयी विचारणा केली असता पोलिसांनी यावर उडवाउडवीची उत्तरे दिली.\n५. नंतर असंख्य हिंदुत्वनिष्ठांनी पोलिसांना संपर्क करून ‘यामुळे वातावरण चिघळू शकते, दोन समाजांत तेढ निर्माण होऊ शकतो’, असे कळवल्यानंतर पोलिसांनी यातील सनसिटी दफनभूमी’ आणि ‘विद्युत् मंडळ’ या दोनच सूत्रांना अनुमती दिली असल्याचे सांगितले; मात्र धर्मांधांनी सर्वच सूत्रांचा समावेश असल्याच्या बातम्या ‘व्हॉट्स-अ‍ॅप’वरून सर्वत्र प्रसारित केल्या. (अशी खोटी माहिती पसरवणार्‍या धर्मांधांवर पोलीस काय कारवाई करणार आहेत \n६. यामुळे स्थानिक नागरिकांत घबराट पसरली. शिवसेनेचे श्री. जितेंद्र हजारे, भाजपचे श्री. नीलेश खोखाणी आणि धर्माभिमानी श्री. राजेश पाल यांनी पोलीस ठाण्यात ‘धर्मांधांचे आंदोलन रहित करावे’, अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली. या निवेदनात ‘सूरत आणि आझाद मैदान येथे अशी आंदोलने होऊनच दंगली झाल्या, असे वातावरण नालासोपार्‍यात होऊ देऊ नका’, असेही नमूद केले.\n७. सर्वश्री सोहम नेगी, महेंद्र शर्मा, स्वप्नील शहा आणि अप्पू गुप्ता आदी हिंदुत्वनिष्ठांनी संपर्क करून विरोध दर्शवला.\n८. ५० हून अधिक हिंदूंनी भ्रमणभाष करून पोलिसांकडे काळजी व्यक्त केली. रात्री १२ वाजेपर्यंत हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस ठाण्यात फेर्‍या मारल्या. शेवटी हिंदुत्वनिष्ठांच्या संघटित प्रयत्नांमुळे पोलिसांनी धर्मांधांच्या आंदोलनाला दिलेली अनुमती रहित केली. या वेळी पोलिसांकडून हिंदुत्वनिष्ठांनाच चेतावणी देण्यात आली.\nCategories महाराष्ट्र, राष्ट्रीय बातम्याTags धर्मांध, पोलीस, मोर्चा, हिंदु विरोधी, हिंदूंचा विरोध, हिंदूंचे यश Post navigation\nकर्नाटकातील कारागृहांत असलेल्या अल्पसंख्यांक बंदीवानांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणार – राज्य अल्पसंख्यांक आयोग\n‘आपण ऋषींचे वंशज आहोत’, असे भारतीय संस्कृती मानते \nमंगळूरू (कर्नाटक) येथे गायीवर बलात्कार करणार्‍या धर्मांधाला पकडून देणार्‍या हिंदूंनाच अटक \nपतीच्या वागणुकीमुळे सर्वाधिक ताण येतो – सर्वेक्षणात ४६ टक्के महिलांचे मत\nआध्यात्मिक शक्तीने समस्या सोडवणार असल्याचे सांगून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईत महिलेला अटक\nदेहलीमध्ये ६०० कोटी रुपयांचे ‘हेरॉईन’ जप्त\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahadhan.co.in/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B8-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8-%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8/?lang=mr", "date_download": "2019-07-21T14:50:59Z", "digest": "sha1:ARFPV5DPIQT42SVU2CSH4WA4OPNDEQL3", "length": 11018, "nlines": 112, "source_domain": "mahadhan.co.in", "title": "कापूस उत्पादन तंत्रज्ञान - Mahadhan", "raw_content": "\nसूक्ष्म पोषक घटक खते\nMay 15, 2018 Comments Off on कापूस उत्पादन तंत्रज्ञान ब्लॉग admin\nकापसाचे उत्पादन १०० पेक्षा अधिक देशांमध्ये घेतले जाते. तथापि, जगातील ७५ टक्के उत्पादन चीन, अमेरिका, भारत, पाकिस्तान आणि ब्राझीलमधून घेतले जाते. भारतातील पिकाखालील क्षेत्र सर्वाधिक असले तरी उत्पादकता अत्यंत कमी म्हणजे प्रतिहेक्टर ४८२ किलो आहे.\nमहाराष्ट्रातील उत्पादनाखालील क्षेत्र सर्वाधिक आहे (३.८७ हेक्टर) आहे परंतु महाराष्ट्रातील उत्पादन प्रतिहेक्टर ३२३ किलो आहे जे गुजरात (६३३), आंध्र प्रदेश (५९५), हरयाणा (६२९) आणि पंजाब ७४३ किलो प्रतिहेक्टर यांच्या तुलनेत कमी आहे.\nकोरडी जमीन– 3’*2’- 5555 रोपे प्रतिएकर, मध्यम माती- 4’*1’- 11111 रोपे प्रतिएकर, खोल माती- 5’*1’ – 8888 रोपे प्रतिएकर, जोडीने ओळीमध्ये पेरणी– 5’*2’*1’ – 12698 रोपे प्रतिएकर\nखोल मातीमध्ये सोयाबीनचे आंतरपीक घ्या. हलक्या मातीमध्ये बीटी कापसाचे बियाणे पेरू नका. मे महिन्यात जलसिंचित बीटी कापूस पीक घ्या आणि जूनमध्ये कोरड्या मातीत पीक घ्या. १५ जुलैनंतर कापसाचे पीक घेणे टाळा.\nरोपामध्ये पोषक घटकांची हालचाल\nकमतरता दिसणारे रोपांचे अवयव\nएन, पी, के, एमजी उच्च जुनी पाने\nएस कमी नवीन पाने\nफेरस, झिंक, सीयू, एमओ खूप कमी नवीन पाने\nबी, सीए अत्यंत कमी नवीन पाने आणि खोड\nप्रतिहेक्टर किलो बीटी कापसाचा शिफारस केलेला डोस\n24:24:0 ( 50 किलो) + एमओपी (40 किलो0 + बेन्सल्फ (10 किलो) किंवा 20:20:0:13 (60 किलो) + एमओपी (40 किलो) किंवा 10:26:26 (50 किलो) + बेन्सल्फ (10 किलो) किंवा 12:32:16 (40 किलो) + एमओपी (20 किलो) + बेन्सल्फ (10 किलो) मॅग्नेशियम सल्फेट (20 किलो) /एकरसोबत मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे कापूस लाल होण्यापासून नियंत्रण करण्यासाठी.\nसूक्ष्मघटक, फेरस सल्फेट (5 किलो) + झिंक सल्फेट (5किलो), कॉपर सल्फेट (5 किलो), मँगेनीज सल्फेट (10 किलो), डीटीबी (5 किलो) प्रतिएकर जिथे सूक्ष्मपोषक घटकांची कमतरता भासेल.\nपेरणीनंतर ३० दिवसांनी –\nपेरणीनंतर ६० दिवसांनी –\n25 किलो/ एकरमध्ये युरिया टाकणे.\nप्रतिएकर MgSO4 20 किलो आणि बेन्सल्फ १० किलो पेरणीच्या वेळी लावा.\nपेरणीनंतर 07- 35 दिवसांनीः स्मार्ट 30 किलो, एसओपी- 10 किलो/ एकर, युरिया- 15 किलो/एकर\nपेरणीनंतर 36 – 65 दिवसांनी: स्मार्ट 15 किलो, पोटॅशियम नायट्रेट 25 किलो, युरिया 20 किलो प्रतिएकर\nपेरणीनंतर 66-100 दिवसांनीः स्मार्ट 25 किलो, 12:61:0 – 20 किलो/ एकर\nपेरणीनंतर 100 -124 दिवसांनीः एसओपी– 15 किलो/ एकर\nकमतरता आढळल्यास सूक्ष्मघटक स्प्रे लावा.\n40-50 दिवसांनीः पोटॅशियम नायट्रेट\n100 – 120 दिवसांनी: एसओपी\nस्मार्ट 3-4 ग्रॅम आणि इतर डब्ल्यूएसएफ 4-5 ग्रॅम डब्ल्यूएसएफ / लिटर पाणी वापरा.\nकापसाच्या पिकाच्या वाढीदरम्यान तण काढून टाकण्यासाठी तणनाशके स्प्रे करण्यात यावीत. पेरणी- बॅसालाइन २० मिली १० लिटर पाण्यातून देणे. उद्भव दिसण्यापूर्वी- स्टॅम्प (पेंडीमेथिलिन) 50 ते 60 मिली १० लिटर पाण्यातून. उद्भवानंतर सोसायटी 10 मिली/ तुर्गा सुपर 10 मिली/ हिटवीड 10 मिली 10 लिटर पाण्यातून.\nतणनाशके वापरताना घेण्याची पूर्वकाळजी\nस्वतंत्र पंपाचा वापर करा, वाऱ्याचा वेग जास्त असताना स्प्रे करणे टाळा, 6 ते 7 सामू असलेले पाणी वापरा, फ्लॅट फॅन / फ्लड गेट नोझल वापरा, 10- 15 दिवस कोणतेही काम टाळा, आंतरपीक घेऊन पिकाला तणमुक्त करा.\nलवकर पक्वता आणण्यासाठी पिकांचे व्यवस्थापन. फायदेशीर कीटकांना पिकामध्ये प्रोत्साहन देणे, जसे लेडीबर्ड, कोळी, कीटक आणि मुंग्या ज्या कीटकांना खातील. कीटकांच्या लोकसंख्येचे आणि पिकाचे नुकसान टाळण्यापासून नियमित मॉनिटरिंग. कीटकनाशकांचा प्रतिरोध टाळण्यासाठी कीटकनाशकांचा पर्यायी वापर. पिके फिरवून घेणे, सुगीनंतर हेलिओथिस पुपा नष्ट करण्यासाठी शेताची नांगरट करणे, विषाणूजन्य जैविक स्प्रे किंवा मातीतील जीवाणू असलेल्या स्प्रे.\nपिके फिरवून घ्या आणि बुरशीनाशकांचा वापर करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/farmer-movement-jamkhed/", "date_download": "2019-07-21T14:53:39Z", "digest": "sha1:OACIIBDOTFQOCYJBAOGONROT67PMPTYV", "length": 19021, "nlines": 235, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "हमीभावासाठी शेतकर्‍यांचा मोर्चा | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nसंगमनेर : पुणे नाशिक महामार्गावर अपघातात एक ठार, तीन जखमी\nपुढील 48 तासांत मुसळधार\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nनाशिकमध्ये ट्रेक फाउंडर्स राईडची यशस्वी सांगता\nमहिला पोलीसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल\nउष्माघाताने मेलेले २९ मोर गेले कुठे\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nपारोळ्यातील बालसंस्कार शिबिरात ४५०० विद्यार्थ्यांची नोंद\nभोरगाव लेवा पंचायतला पुस्तक भेट\nसावखेडा सरपंच पद अपात्र : औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nनुकसानग्रस्त पाच शेतकर्‍यांना ७० हजारांची मदत\nडॉक्टराकडे घरफोडी करणार्‍या तिघांना बेड्या\nचाराटंचाईने घेतला गायीचा बळी\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nचरणमाळ घाटात अडीच लाखाची लूट करणार्‍या म्होरक्यास अटक, दोन फरार\nप्रकाशा येथे बिबटयाची मादी मृतावस्थेत\nमोलगी येथे विद्यार्थ्यांसाठी जीवन कौशल्य प्रशिक्षण शिबिर\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nजामखेड (तालुका प्रतिनिधी)- शेतकर्‍यांच्या मालाला हमीभाव देण्यासाठी सरकारने कायदा केला आहे. तो प्रत्यक्षात अस्तित्वात नाही, त्यामुळे सरकारची ही फसवी घोषणा आहे. शेतकर्‍यांची फसवणूक केल्याप्रकरणी सरकारवरच गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी केली. हे तुघलकी सरकार शेतकरी विरोधी असल्याने आता यांना घालविण्यासाठी एकत्र आले पाहिजे, असे सांगितले. शासनाच्यावतीने शेतीमाल हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी जिव्हाळा फाउंडेशन, स्वाभिमानी शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड व तालुक्यातील शेतकर्‍यांच्या वतीने खर्डा चौकातून सोमवार 3 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता मोर्चा काढण्यात आला.\nया आंदोलनात जिव्हाळा फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष पवार, प्रा मधुकर राळेभात, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, ऋषिकेश डुचे, लक्ष्मण कानडे, शहाजी डोके, अवधूत पवार, रमेश आजबे, शेरखान पठाण, भानुदास बोराटे, दत्तात्रय विष्णू वारे, नामदेव राळेभात, सिध्दार्थ घायतडक, गुलाब जांभळे, चंद्रकांत साळुंके, गणेश हगवणे, डॉ. कैलास हजारे, भीमराव पाटील, अमित जाधव, कुंडल राळेभात हरिभाऊ खवळे, जयसिंग उगले, राजू वारे, अमोल गिरमे, संभाजी ढोले, हभप लक्ष्मण, औसरे महाराज, शिवाजी सातव, तात्या मुरुमकर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nहमीभाव केंद्रच सुरू करण्यात आले नसल्यामुळे कवडीमोल दराने मालाची विक्री शेतकर्‍यांना करावी लागणार आहे.शासनाने हमीभाव केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अद्यापही शासकीय हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले नाहीत. याचा आर्थिक फटका शेतकर्‍यांना बसत आहे.त्यामुळे शासकीय खरेदी हमीभाव केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.\nतसेच शेतकरी पीक पिकत नाही म्हणून आत्महत्या करत होता. आता पिकलेले पीक विकत नाही त्यामुळे आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे. याला शासन जबाबदार आहे. हमीभाव केंद्र तालुक्यात मंडलनिहाय सुरू करण्यात यावे अशा मागण्या करण्यात आल्या. यावर तहसीलदार विशाल नाईकवडे यांनी लेखी पत्र मोर्चेकर्‍यांना दिले. सुमारे पाच तासांनंतर हा मोर्चा संपला. या मोर्चात मोठ्या प्रमाणावर शेतकरी सहभागी झाले होतेे.\nजिल्ह्यात चारा छावण्या सुरू करा\nमंगळवार 4 सप्टेंबर 2018\nकर्जतच्या शेतकर्‍यांना मिळाला 23 कोटी विमा\nपाऊस गायब झाल्याने शेतकरी धास्तावला\nराहाता: नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून गोगलगावच्या शेतकर्‍याची आत्महत्या\nगाळणचा शेतकरी विहिरीत बुडाला\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nजळगाव, धुळ्यात जून जुलैत पावसाचा खंड पडणार : हवामान शास्त्रज्ञ डॉ.साबळे यांचा अंदाज\nभुसावळ औष्णिक वीज निर्मिती केेंद्राचा देशात विक्रम; कोट्यवधींचा दंड वाचला\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nजळगाव शहरासह महामार्गावर आजपासून हेल्मेट सक्ती\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या\nआम्ही म्हणजेच काँग्रेस, गांधी परिवाराच्या या भूमिकेमुळे काँग्रेस टिकणार नाही – शरद पवार\nmaharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nमुंबई : कुलाबा येथील भीषण आगीत एकाचा होरपळुन मृत्यू\nभीषण अपघातात 9 युवक ठार\nमुंबई : टॅक्सी ड्राइवर असणाऱ्या ‘नामदेव भाऊं’ना बेस्ट ऍक्टरचे नामांकन\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\nनाशिकमध्ये ट्रेक फाउंडर्स राईडची यशस्वी सांगता\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nमहिला पोलीसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nकर्जतच्या शेतकर्‍यांना मिळाला 23 कोटी विमा\nपाऊस गायब झाल्याने शेतकरी धास्तावला\nराहाता: नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून गोगलगावच्या शेतकर्‍याची आत्महत्या\nगाळणचा शेतकरी विहिरीत बुडाला\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=231330:2012-06-08-16-06-55&catid=383:2012-01-09-10-09-58&Itemid=387", "date_download": "2019-07-21T15:30:55Z", "digest": "sha1:GDPO6P3LESIZSMFEGRYPJ7BUJTD7B4IY", "length": 25334, "nlines": 259, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "आहारचर्या : फास्ट फूड आणि स्लो फूड!", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> आहारचर्या >> आहारचर्या : फास्ट फूड आणि स्लो फूड\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो ह���त नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nआहारचर्या : फास्ट फूड आणि स्लो फूड\nडॉ. शिल्पा जोशी ,रविवार,१० जून २०१२\nफास्टफूड हा आजच्या काळात फार फॅशनेबल व रोजच्या वापराचा शब्द बनला आहे. फास्ट फूड हे आजकालच्या फास्ट जीवनाचे फास्ट जेवण फास्ट फूड म्हणजे नक्की काय आहे फास्ट फूड म्हणजे नक्की काय आहे फास्ट फूड अशा अन्न पदार्थाना म्हणतात जे लवकर तयार करून त्वरित ग्राहकाला देता येते. पाश्चात्त्य देशांत फास्ट फूड म्हणजे असे जेवण ज्याला सहसा काटे, सुरी, चमचे याचे अवडंबर लागत नाही. चटकन विकत घेतले, हातात धरले व खाल्ले. गाडी चालवताना, चालता-चालता, कॉलेजमध्ये लेक्चर ऐकताना पटकन खाता येतील असे पदार्थ म्हणजे फास्ट फूड. हे विकण्यासाठी उपाहारगृह लागत नाही. रस्त्यावरच्या हातगाडय़ांवरसुद्धा विकता येते.\nफास्ट फूडचा उगम रोम येथे झाला. या अन्नपद्धतीचा संबंध शहरीकरणाशी आहे. मागच्या शतकाच्याही आधी रोममध्ये ग्रामीण लोक रोजगारासाठी येत असे. त्यांना राहण्यासाठी फक्त एक खोली मिळत असे व त्यात स्वयंपाकघर नसे. त्याचबरोबर नोकरीच्या जागी कॅन्टीन किंवा उपाहारगृह नसे. अशा वेळेस हे कामगार हातगाडीवर विकणाऱ्या वस्तू खात असत. हे जगातील पहिले फास्ट फूड. पण त्या काळात रस्त्यावर शिजवलेल्या भाज्या, मासे, मांसाहारी पदार्थ, ब्रेड अशा गोष्टी मिळत, पण या प्रकारचे फास्ट फूड फक्त रोममध्येच मिळत असे.\nजगभर फास्ट फूड अमेरिकेने प्रचलित केले. पहिल्या महायुद्धानंतर अमेरिकन वाहन उद्योगाची खूप भरभराट झाली. त्या काळात अमेरिकेतील पहिले ड्राइव्ह इन उपाहारगृह सुरू झाले. त्याच काळात पाच सेन्टला (तिकडचे पाच पैसे) हॅम्बर्गरसारखे स्वस्त व मस्त अन्न प्रचलित झाले. त्यानंतर अमेरिकेहून ही फास्ट फूडची लाट जगभर गेली. आजसुद्धा अमेरिकेत जगातील सर्वात मोठा फास्ट फूड उद्योग आहे. फास्ट फूड म्हणजे बर्गर, पिझ्झा आणि फ्रेंच फ्राइस असा लोकांचा गैरसमज आहे. हे सर्व पदार्थ पाश्चात्त्य फास्ट फूड झाले. आपल्या देशातसुद्धा खूपसे असे पदार्थ आहेत जे फास्ट फूडमध्ये येतात. त्यात ‘चाट’ (भेळ, शेवपुरी, पाणीपुरी), तळलेले पदार्थ (वडापाव, समोसे, भजी), गोड पदार्थ (केक, पेस्ट्री, लाडू, वडी), फराळाचे पदार्थ (चकली, शंकरप��ळी) इत्यादी. यातील खूपसे पदार्थ करून ठेवता येतात. काही पदार्थाना वेळेवर फक्त गरम करावे लागते व काहींना विशिष्ट प्रकारे मिसळले जाते, त्यामुळे हे ‘जलद’ खाता येतात.\nफास्ट फूडचे वैशिष्टय़ म्हणजे ते लवकर तयार झाले पाहिजे व काही काळ ठेवता आले पाहिजे. यासाठी अन्न शिजवण्याची पद्धती म्हणजे ‘तळणे’ हे फार महत्त्वाचे आहे. तळलेला पदार्थ लगेच शिजतो व जास्त काळ टिकतो. जर काही पदार्थ तळलेले नसतील तर त्याला जास्त स्निग्ध पदार्थ घालून तयार केले जाते. आपल्या देशात जे पदार्थ गाडीवर केले जातात ते त्याच तेलात वारंवार तळतात. असे वारंवार तळलेले तेल हृदयाला फारच हानिकारक असते. त्याचबरोबर अन्न जास्त काळ टिकविण्यासाठी त्यात मीठ किंवा साखर जास्त प्रमाणात घातली जाते. त्याचबरोबर फास्ट फूडमध्ये सहसा भाज्या किंवा फळे नसतात. त्यामुळे या अन्न पदार्थातून कुठलेही जीवनसत्त्व किंवा खनिज पदार्थ मिळत नाहीत. भाज्या, फळे, कडधान्य नसल्यामुळे या अन्नपदार्थात चोथ्याचे प्रमाण नसते किंवा फारच कमी असते. आपल्या देशात खूपसे फास्ट फूड पदार्थ शाकाहारी आहेत. या पदार्थात डाळी, कडधान्य असे अन्नघटक नसतात. त्यामुळे या फास्ट फूडमध्ये प्रथिनांचे प्रमाण कमी असते. जरी काही फास्ट फूडमध्ये चिकन किंवा मासे असले तरीही ते तळलेले असतात व त्यामुळे त्याचे गुण कमी वा नाहीसे होतात.\nया कारणामुळे बऱ्याचशा फास्ट फूडला ‘जंकफूड’ असेही म्हणतात. ‘जंक’ म्हणजे अडगळीचे किंवा ‘फालतू’. फास्ट फूडमधून मिळालेली ऊर्जा ‘जंक’ असते. कारण या ऊर्जेबरोबर कुठलेही जीवनसत्त्व, प्रथिने, चोथा मिळत नाही. याच कारणामुळे 'Fast food kills taste' असे म्हटले जाते.\nफास्ट फूड जरी जलद ऊर्जा देत असले तरी यामुळे स्थूलपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे विकार होण्याची शक्यता वाढते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेच फास्ट फूड आपल्या देशात अस्वच्छ स्थितीत तयार केले जाते. त्यामुळे याचे सेवन केल्याने पचनाचे विकार, जसे कावीळ, टायफॉइड वगैरे होऊ शकतात.\nफास्ट फूडचे तोटे लक्षात घेता १९८६ मध्ये इटलीत कालरे पेट्रिनी यांनी ‘स्लो फूड’ ही चळवळ सुरू केली. यात साधे, सकस व प्रांतीय अन्नपद्धतीवर भर दिला जातो. ज्या भागात जे पिकते, तेच खावे व त्यातून वेगवेगळ्या चवीचे पौष्टिक पदार्थ तयार करावेत. या चळवळीचा मुख्य उद्देश लोकांना फास्ट फूडचे तोटे सम��ावून सांगणे हा आहे. ‘स्लो फूड’ ही चळवळ बऱ्याच पाश्चात्त्य देशांत सुरू आहे.\nआपल्या देशात पारंपरिक अन्नपद्धती ‘स्लो फूड’ सारखी आहे. आपल्या पारंपरिक अन्नपद्धतीत गोड, तळण हे फक्त सणासुदीलाच करतात. मोठे कुटुंब असल्यामुळे सर्वाना अगदी कमी प्रमाणात (पण पुरेसे) मिळायचे. त्यामुळे पूर्वीच्या पिढीतील लोकांना मधुमेह, हृदयरोग वगैरे आजार असण्याचे प्रमाण कमी होते. ही दुखणी श्रीमंतांची दुखणी समजली जायची.\nकाही फास्ट फूड पदार्थ फार महाग नसतात. त्याबरोबर ते भरपूर प्रमाणात मिळत असते. उदा. वडापाव, बर्गर. त्याचप्रमाणे असे पदार्थ खाल्ले की, जेवल्याचे समाधान मिळते. पण ही मानसिकता आपल्याला बदलायलाच हवी. रस्त्यावर जितके वडापाव विकणारे लोक असतात तितकेच केळी, पेरू विकणाऱ्या गाडय़ा असतात. भूक लागली की, जंक फूड न खाता फळे खाणे कधीही चांगले. त्याने कदाचित मनाचे समाधान होणार नाही, पण शरीराची गरज पूर्ण होईल. शारीरिक हानीही होणार नाही. फळ किंवा तेलबिया खाल्ल्या की, अन्न घेतल्यासारखेच आहे, ही मानसिकता आपण तयार करायला हवी. आपल्या देशात ऋषीमुनी अशीच फळे, कंदमुळे खाऊन निरोगी व शतायुषी जगायचे.\nयामुळे शक्य होईल तितके फास्ट फूड टाळा. फळे व भाज्या या निसर्गाने दिलेले फास्ट फूड आहे. ते त्वरित खाता येते. काटे-चमचे लागत नाहीत. पण काम स्लो फूडचे करते. त्यामुळे आता कधी वडापाव खावासा वाटला की आजूबाजूला बघा - फळांची गाडी तुम्हाला नक्कीच दिसेल\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nव��साचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/old/loksattav2/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=127&Itemid=20&limitstart=12", "date_download": "2019-07-21T15:38:58Z", "digest": "sha1:7WDHATFHMIPG74GLTFN552NMHIUJJM4Y", "length": 28559, "nlines": 289, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "लेख", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nमाझा पोर्टफोलियो : पक्के कनेक्शन\nअजय वाळिंबे, सोमवार, २९ ऑक्टोबर २०१२\nमाहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील महिंद्र समूहाची ‘टेक महिंद्र’ ही प���रथितयश कंपनी आहे. १९८६ मध्ये स्थापना झाल्यानंतर कंपनीने ब्रिटिश टेलिकॉम या आघाडीच्या ब्रिटिश कंपनीच्या सहकार्याने दूरसंचार क्षेत्रात पदार्पण केले. आपला माहिती तंत्रज्ञानाच्या पोर्टफोलियो विस्तारताना मग कंपनीने ‘सत्यम कॉम्प्युटर्स’ ताब्यात घेतली. यातून युरोपखेरीज अमेरिका आणि इतर देशातही कंपनीचे जाळे विस्तारण्यास मदत झाली. टेलिकॉम क्षेत्रात सध्या तिचे मोठे १२८ ग्राहक असून यात प्रामुख्याने ब्रिटिश टेलिकॉम, मोटोरोला, अल्काटेल आणि एटी अ‍ॅण्ड टी या कंपन्यांचा समावेश होतो.\nबाजाराचे तालतंत्र : ‘थांबा आणि वाट पाहा’ धोरणच शहाणपणाचे\nसी. एम. पाटील, सोमवार, २९ ऑक्टोबर २०१२\nगेल्या आठवडय़ात मंदीसदृश स्थितीचे भाकीत करताना, सावधगिरीचा पवित्रा म्हणून निफ्टी निर्देशांकाच्या ५६४० ते ५७२० दरम्यानच्या हालचालीवर करडी नजर ठेवण्याचे गुंतवणूकदारांना सूचित केले गेले होते. निर्देशांकाने सरलेल्या आठवडय़ात ५७२० पल्याड जोर मारण्याचा सलग तीन दिवस प्रयत्न चालविला. गुरुवारी फ्युचर्स आणि ऑप्शन्सच्या ऑक्टोबर २०१२ मालिकेच्या सौदापूर्तीपर्यंत हा प्रयत्न सुरू राहिला, पण अखेर निफ्टी ५६४२ च्या नीचाकांपर्यंत घरंगळला आणि शुक्रवारी सप्ताहअखेर त्याने ५६६४ वर विश्राम घेतला. निर्देशांकाने कोणत्याही एका दिशेने खात्रीशीर कल न दाखवून संपूर्ण आठवडाभर बाजाराच्या संयमाचा कस पाहिला.\nविमा विश्लेषण : आयुर्विमा गुंतवणूकदारांची मानसिकता\nदिलीप सामंत, सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२\nआर्थिक व्यवहार आणि भावनांची गल्लत न करू नये असे म्हटले जाते, पण सर्वसामान्यांकडून नेमकी याच ठिकाणी गल्लत होताना दिसते.. व्यवहार व्यावहारिक पद्धतीने न करता, भावभावनांची त्यात सरमिसळ करून काय घडते त्याचे हे मासले आयुर्विमा या विषयाबाबत कोणी ब्र जरी काढला तरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिसून येतात.\n‘अर्थ’पूर्ण : आर्थिक आणि भावनात्मक द्वंद्व\nजयंत विद्वांस, सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२\nगुंतवणुकीचे निर्णय हे खूपदा भावनात्मकदृष्टय़ा घेतले जातात. त्यामध्ये व्यवहार बघितला जात नाही. यात मुख्यत्वे आयुर्विमा आणि घरातील गुंतवणूक येते. घरात मूल जन्माला आल्यावर दोन-तीन नातेवाईक (पूर्वी कधीही न भेटलेले) आवर्जून भेटण्यास येतात आणि लहान मुलांच्या आयुर्विमा पॉलिसीबाबत सांगू लागतात. त्यात ज�� खूप वर्षांनी घरात मूल येणार असेल तर घरातील प्रत्येक जण त्याबाबत हळवा असतो. घरातील आजी-आजोबासुद्धा बाळाच्या बारशाच्या आधीपासून त्याच्या शिक्षणासाठी, मुलगी असेल तर तिच्या लग्नाची सोय म्हणून आयुर्विमा पॉलिसी घ्यायला सांगतात.\n‘धन’वाणी : स जी व नी\nअमित मांजरेकर, सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२\nआयुर्विमा योजना ही वित्तीय उद्योगाने समस्त मानवजातीला दिलेली एक सुंदर भेटवस्तू आहे. लोक आयुर्विमा योजना म्हणजे काय तेच समजून घेत नाही.. ‘काय गंमत आहे या फिल्मी दुनियेची.. १९९१ मध्ये बरोबर ११ वषार्ंपूर्वी करिना कपूर ही सफ आणि अमृता सिंगच्या लग्नाला हजर होती आणि त्यांचे अभिनंदन केल्यावर सफ करिनाला काय म्हणाला माहिती आहे थॅन्क यू बेटा’ निहार हा व्यवसायाने वित्तीय सल्लागार असलेल्या मित्र आर्यनला सांगत होता.\nगुंतवणूकभान : सातवी माळ..\nवसंत माधव कुळकर्णी, सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२\nशांता झाली दुर्गा रे\nसगळ्या पिडीत वर्गा रे\nरुद्रशक्ती ही राष्ट्र देवता\nदिव्य दृष्टीने दर्शन घ्या रे\nव्यापुनि ती मग राहील\nअनुदिन देऊळ इर्गीज दर्गा रे\nशांत झाली दुर्गा रे\n- बा. भ. बोरकर\n‘धन’वाणी : किमान मन:स्तापाची शेअर गुंतवणूक\nश्रद्धा सावंत, सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२\nगेल्या आठवड्यात आपण बघितले की ज्येष्ठ नागरिकांना शेअर बाजारात पसे गुंतवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आपण दोन भिन्न उदाहरणांच्या माध्यमातून या सल्ल्यामागचा कार्यकारणभाव समजून घेतला. कोणत्या परिस्थितीत शेअर बाजाराची वाट चोखाळावी व कधी शेअर बाजारापासून दूर राहणे शक्य आहे ते ही बघितले. आजच्या लेखात आपण पुढील पायरी बघू या.\nएकदा शेअर बाजारात पसा गुंतवायचे ठरले की खरी धाकधूक सुरू होते. शेअर बाजार म्हणजे अनिश्चितता. लाखाचे दोन लाख करायच्या प्रयत्नात लाखाचे बारा हजार होऊ शकतात.\nबाजाराचे तालतंत्र : ‘निफ्टी’च्या आधारपातळीवर करडी नजर असू द्यात\nसी. एम. पाटील, सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२\nगेल्या आठवडय़ात निफ्टी निर्देशांकाची हालचाल अगदी ८० अंशांच्या अरुंद पट्टय़ात दिसून आली. लक्षणीय अशी भाव हालचाल काही दिसून आली नाही. आठवडय़ात निफ्टीने ५६३४ चा नीचांक आणि ५७२२ चा उच्चांक दाखविला. सलग दुसऱ्या आठवडय़ात निर्देशांकांची एकंदर हालचाल आक्रसळेली दिसून आले. तरीही अखेर निर्देशांक आपण भाकीत वर्तविलेल्या ५६००-५६४० या महत्त्वा��्या आधार पातळीवर तग धरून राहिला हे महत्त्वाचे\nमाझा पोर्टफोलियो : तजेला\nअजय वाळिंबे, सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२\nटाटा ग्लोबल बेव्हरेजेस म्हणजेच पूर्वाश्रमीची ‘टाटा टी’ होय. १९६४ मध्ये ‘जेम्स फिन्ले’ या ब्रिटिश कंपनीच्या सहकार्याने आणि भागीदारीत टाट समूहाने ‘टाटा टी’ची स्थापना केली. सध्या टाटा आणि टेटली हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे चहाचे उत्पादक असून सुमारे ४० देशात कंपनीचे जाळे विस्तारले आहे. कोलकातास्थित या कंपनीचे २७ चहाचे मळे आसाम, पश्चिम बंगाल आणि केरळ राज्यात आहेत. मून्नारमध्ये १०० टक्के निर्यातप्रधान युनिट असून कंपनी वर्षांला ३ कोटी किलो काळ्या चहाचे उत्पादन घेते. टाटा टी, टेटली, कनान देवन, चक्र गोल्ड आणि जेमिनी या प्रमुख पाच ब्रॅण्ड्सखाली कंपनीची उत्पादने भारतात विकली जातात. एकंदर उलाढालीत सुमारे दोन-तृतीयांश हिस्सा टेटलीचा आहे.\nकर्जबुडव्यांमध्ये तुम्हीही सामील तर नाही ना\nराजीव राज, सोमवार, १५ ऑक्टोबर २०१२\n(लेखक आर्थिक साक्षरतेसाठी कार्यरत ‘क्रेडिटविद्या डॉट कॉम’चे संस्थापक-संचालक आहेत)\n‘देत नाही जा’ अशी भूमिका घेतल्यास अशा कर्जदाराची ‘सिबिल’कडून कर्जबुडव्यांमध्ये गणना होते आणि भविष्यात कोणतीही बँक त्यांना कर्ज देत नाही. आपल्या जीवनात घर, लग्न, मुलांची शिक्षणे, नवीन उद्योग व्यापार, आजारपण या व अशा अनेक कारणांकरिता कर्ज घेण्याची गरज पडू शकते. त्यामुळे सर्व बँकांचे दरवाजे तुम्हाला बंद होणार नाहीत याची खबरदारी घ्या. विशेषत: क्रेडिट कार्ड घेतले असल्यास त्याचा जबाबदारीने वापर करा...\n‘अर्थ’पूर्ण : कर्जाचा विळखा\nजयंत विद्वांस, सोमवार, १५ ऑक्टोबर २०१२\nविश्वास मनोहर हे केमिकल इंजिनीयर आहेत. वय ५० वर्षे. त्यांचा केमिकल उत्पादनांचा व्यवसाय आहे. त्यांची पत्नी सौ. वर्षां मनोहर, वय ४६ वर्षे. त्या एलएल.एम. असून दोन सहकाऱ्यांबरोबर भागीदारीत वकिली व्यवसाय करतात. त्यांना दोन मुले आहेत. मोठी मुलगी वय २२, उच्च शिक्षणासाठी परदेशात गेली आहे. त्यासाठी त्यांनी बँकेतून रु. २० लाख शैक्षणिक कर्ज घेतले आहे. लहान मुलगा वय १८, कॉलेजमध्ये शिकत आहे.\n(वित्त) वाटेवरती काचा गं..\nव्ही. एम. डहाके, सोमवार, १५ ऑक्टोबर २०१२\nकर्ज घेताना घ्यावयाच्या काळजीबद्दल आपण नेहमीच वाचत आलेलो आहोत. नुसता व्याजाचा दर नव्हे तर इतरही गोष्टी लक्षात घ्यायच्य�� असतात.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://collegecatta.com/category/marathi-kavita/page/2/", "date_download": "2019-07-21T16:07:41Z", "digest": "sha1:MC35VIEK6V2KCSQ7E4WLFNKTNZLSPS3T", "length": 7281, "nlines": 61, "source_domain": "collegecatta.com", "title": "MARATHI KAVITA Archives - Page 2 of 4 - College Catta", "raw_content": "\nदेश भक्ति कविता मराठी\nदेश भक्ति कविता मराठी भारत देशावर कविता स��न्याचा धूर Desh Bhakti kavita in Marathi language एकेकाळी माझा या भारत देशात सोन्याचा धूर निघत होता परकीय आक्रमण झाली इग्रज आले सोण लुटून गेले त्याचं शिक्षण देऊन गेले का तर त्यांना कारकून हवे होते राज्य चालवण्यासाठी फोडा आणि राज्य करा त्यांनी भारताला लुटलं हे राजकारण समजलं तेव्हा लढे झाले आंदोलने झाली आमची सोन्यासारखी मानसं … [Read more...] about देश भक्ति कविता मराठी\nMarathi kavita on Nature मला पर्वता सारखं विशाल व्हायचय निरागस निरंकार वर्षानुवर्ष अखंड प्रचंड उनात तळपणारा पावसात भिजणारा व्हायचय जसं पर्वताच्या कुशीत असणारं घर डोंगराला सावली देणारं झाड डोंगर द-यातून वाहणारा ओढा त्या सर्वांच विश्व व्हायचय जसं क्षणिक जगणारं फुलपाखरू ऋतू प्रमाणे रंग बदलणारं गवत झाडाची गळणारी पान व्हायचय जसं खडकांची होणारी झीज उभं आयुष्य दुसऱ्यासाठी … [Read more...] about MARATHI KAVITA ON NATURE\nPrem kavita in marathi sms prem kavita in marathi sms Prem kavita in marathi sms स्वप्नातील परी माझ्या स्वप्नातील परी आहेस तू चंद्रा पेक्षाही सुंदर आहेस तू माझ्या स्वप्नातील परी आहेस तू माझ्या मनीचा ध्यास आहेस तू माझा प्रत्येक श्वास आहेस तू माझ्या स्वप्नातील परी आहेस तू स्वप्नात मागितलेली इच्छा आहेस तू माझं पहिल प्रेम आहेस तू पहाटे पडलेलं स्वप्नं आहेस तू माझ्या … [Read more...] about PREM KAVITA IN MARATHI SMS\nMarathi love status for girlfriend Marathi love status for girlfriend तु माझाशी भांडताना मला खूप आवडतेस पण न बोललेली अजिबात नाही तु माझाशी चाटिंग करताना मला खूप आवडतेस पण रिप्लाय न केलेला अजिबात नाही गुलाबाचा फुलाकडे बघताना मला खूप आवडतेस पण दुसऱ्याकडे पाहताना अजिबात नाही माझाबरोबर फोनवर बोलताना मला तु खूप आवडतेस पण वेटिंगवर असणं अजिबात नाही prem … [Read more...] about MARATHI LOVE STATUS FOR GIRLFRIEND\nआपला इमेल आयडी भरा आणि लेटेस्ट पोस्ट मिळावा. कॉलेज कट्टा म्हणजे माहितीचे व्यासपीठ\nदेशभक्त सुभाष चंद्र बोस यांच्याबद्दल या महत्वपूर्ण गोष्टी माहिती आहेत का\nवसंत पंचमी का साजरी करतात जाणून घ्या वसंत पंचमीचे महत्व\nगरोदरपणात बाळाची काळजी कशी घ्याल आहार माहिती मराठी\nआपला इमेल आयडी भरा आणि लेटेस्ट पोस्ट मिळावा. कॉलेज कट्टा म्हणजे माहितीचे व्यासपीठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/filmography-marathi/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9-109012900037_1.htm", "date_download": "2019-07-21T15:39:51Z", "digest": "sha1:7URSNFGP3TG25AMOVK3UGR62CDE3QV4R", "length": 9048, "nlines": 168, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अमृता सि��ह | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 21 जुलै 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nशूट आउट एट लोखंडवाला (2007)\nदिल आशना है (1992)\nराजू बन गया जेंटलमैन (1992)\nकल की आवाज (1992)\nरुपए दस करोड़ (1991)\nपाप की आँधी (1991)\nप्यार का साया (1991)\nकरिश्मा काली का (1990)\nसच्चाई की ताकत (1989)\nगलियों का बादशाह (1989)\nचरणों की सौगंध (1988)\nखून बहा गंगा में (1988)\nनाम ओ निशान (1987)\nतेरा करम मेरा धरम (1987)\nकाला धंधा गोरे लोग (1986)\nचमेली की शादी (1986)\nहॅपी बर्थ डे अक्षय.. (स्लाईड-शो)\nयावर अधिक वाचा :\nनशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'\nभाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...\nबॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस\nबॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...\nसासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे\nसुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...\nश्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील \"बघता तुला मी\" गाणं ...\n\"प्रेमवारी\" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...\nम्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'\n'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...\nभारतातील सागरी संपत्ती, सागरी जीवनाचा वध घ्यायचं म्हटलं तर लक्षद्वीपला जायलाच हवे. ...\nस्पृहा जोशी आणि अभिजीत खांडकेकर पहिल्यांदाच ‘बाबा’मध्ये ...\nप्रख्यात बॉलीवूड अभिनेता संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता दत्त यांची पहिली मराठी ...\nआशा भोसले यांना ‘स्वामीरत्न’ राष्ट्रीय पुरस्कार आणि अभिनेता ...\nसुप्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी याला अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र ...\nमिशन मंगलमध्ये झळकणार ‘नरेंद्र मोदी’ \nभारताच्या मंगळ मोहिमेची खरी कथा दाखविणारा “मिशन मंगल’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच ...\n' मुळे आमच्याही आठवणींना उजाळा - प्रिया बापट\nमराठी सिनेसृष्टीतील 'क्युट कपल' म्हणून ओळखणारे प्रिया बापट आणि उमेश कामत ही जोडी आता ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%8C%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-07-21T15:32:18Z", "digest": "sha1:4OKY4L2Q4RP4VF5TVY2BOV6OV5XURVDV", "length": 12841, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कुराशमध्ये भारताला रौप्यपदकासह दोन पदके | Dainik Prabhat", "raw_content": "\nकुराशमध्ये भारताला रौप्यपदकासह दोन पदके\nजकार्ता: आशियाई क्रीडास्पर्धेचे एक वैशिष्ट्य असलेल्या कुराश प्रकारांत भारतीय महिलांनी एक रौप्य व एक कांस्यपदकाची कमाई करताना भारताच्या खात्यात मोलाची भर घातली. महिलांच्या 52 किलो गटांत भारताच्या पिंकी बलहाराला अंतिम फेरीत उझबेकिस्तानच्या गुलनोर सुलेमानोव्हाकडून 0-10 असा पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तत्पूर्वी याच गटातील उपान्त्य फेरीत गुलनोर सुलेमानोव्हाकडूनच पराभूत झाल्यामुळे भारताच्या मलप्रभा जाधवला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.\nसोनिया, पवित्रा यांची झुंज अपयशी\nआशियाई आणि जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत दोन रौप्यपदके जिंकणारी सोनिया लाथर आणि पवित्रा या भारतीय महिला खेळाडूंचे महिलांच्या मुष्टियुद्धातील आव्हान कडव्या झुंजीनंतर उपान्त्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. त्यामुळे भारतीय मुष्टियोद्‌ध्यांसाठी आशियाई क्रीडास्पर्धेतील आजचा दिवस निराशाजनक ठरला.\nमहिलांच्या 57 किलो (फेदरवेट) गटांत सानिया लाथरला उत्तर कोरियाच्या जो सोन हवाविरुद्धच्या उपान्त्यपूर्व लढतीत कधीच वर्चस्व गाजविता आले नाही. सामन्यातील बहुतेक वेळा जोनेच आक्रमण केले व सोनियाने बचावात्मक धोरण अवलंबले. त्याचा फटका सोनियाला बसला. त्यानंतर सुमारे पाऊण तासाने रिंगणात उतरलेल्या पवित्राने मात्र महिलांच्या 60 किलो (लाईटवेट) गटांत घरच्या प्रेक्षकांच्या पाठिंब्यावर खेळणाऱ्या हसवातुन हसनाहला कडवी झुंज दिली. किंबहुना पहिल्या फेरीत पवित्राने वर्चस्व गाजविले. परंतु दुसऱ्या फेरीपासून हसनाहने आपल्या डावपेचांमध्ये बदल करताना पवित्राला नामोहरम केले.\nपुरुषांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत भारतीय पुरुष संघाला पाकिस्तानविरुद्ध 1-3 असा पराभव पत्करावा लागला. 7 त 12 क्रमांकांमधील क्‍लासिफिकेशनसाठी ही लढत होती. भारतीय संघाने पहिला सेट 25-21 असा जिंकून जोरदार सुरुवात केली. परंतु पाकिस्तानने पुढचे दोन्ही सेट 25-21 असे जिंकताना आघाडी घेतली. तसेच भारतीय संघाने कडवी झुंज दिल्यावरही पाकिस्तानने चौथा सेट 25-23 असा जिंकून बाजी मारली. भारतीय महिला संघाचे पदकाच्या शर्यतीतील आव्हान संपुष्टात आल्यामुळे हा संघही 7 ते 12 क्रमांकासाठी क्‍लासिफिकेशन लढतीत खेळणार आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n#ICCWorldCup2019: बांगलादेशसमोर विजयासाठी 382 धावांचे लक्ष्य\n#ICCWorldCup2019: जो रूटची नाबाद शतकी खेळी; इंग्लडचा ८ विकेट राखून विजय\n#ICCWorldCup2019: आर्चर, वुड’चा भेदक मारा, वेस्ट इंडिजला 212 धावांवर रोखले\n#ICCWorldCup2019: निर्धाव चेंडूंचे महत्त्व पटले- कमिन्स\n#ICCWorldCup2019: पावसामुळे भारत – न्युझीलंड सामना रद्द\n मॅच लवकरच सुरु होण्याची शक्यता\n#ICCWorldCup2019: ऑस्‍ट्रेलियाला पाचवा झटका; वेस्‍टइंडीज’ची खतरनाक बॉलिंग\n#ICCWorldCup2019: बांगलादेशचा दक्षिण आफ्रिकेवर 21 धावांनी विजय\nEngland vs South Africa: दक्षिण अफ्रिकेचा १०४ धावांनी पराभव\nजाणून घ्या आज (21जुलै) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nताज हॉटेलजवळील चर्चिल चेंबर इमारतीला आग; एकाचा मृत्यू दोन जखमी\nनारकोटिक्स विभागाकडून २० लाखाचा गांजा जप्त\nआगामी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\nमहिला कर्मचाऱ्यांना मेकअप टाळण्याचा इस्पितळाचा आदेश\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित पंचत्वात विलीन\nआयएल अँड एफएस कडून पतमानांकन वाढविण्यासाठी प्रताप\nलक्‍झरी कारच्या विक्रीवरही नकारात्मक परिणाम\nसौदीत जाऊन बलात्काराच्या आरोपीला अटक\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nतोलणारांना काम द्या, अन्यथा हमाली बंद\nभोर : राष्ट्रवादीला जोर\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nआगामी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\nनारकोटिक्स विभागाकडून २० लाखाचा गांजा जप्त\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-21T15:28:17Z", "digest": "sha1:RPWWZ6NTE4W7OP6EUKGP2WX5C4SRWN4F", "length": 11859, "nlines": 172, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दिल्लीच्या नेहरू स्मारकात फेरबदल करू नका | Dainik Prabhat", "raw_content": "\nदिल्लीच्या नेहरू स्मारकात फेरबदल करू नका\nमाजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचे मोदींना पत्र\nनवी दिल्ली – मोदी सरकारने दिल्लीतील तीन मुर्ती भवनात उभारण्यात आलेल्या नेहरूंच्या स्मारकात फेरबदल करून तेथे नेहरूंबरोबरच अन्यही पंतप्रधानांचे स्मारक बनवण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्याला माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी आक्षेप घेतला आहे.\nनेहरूंचा वारसा पुसण्याचा प्रयत्न केला जाऊ नये अशी अपेक्षा त्यांनी या पत्रात व्यक्‍त केली आहे. नेहरू हे केवळ कॉंग्रेसचे नव्हते तर ते साऱ्या देशाचे होते. त्यामुळे त्यांच्या नावाने सुरू असलेल्या या स्मारकात कोणतेही फेरबदल करू नयेत आणि नेहरूंना दुय्यम लेॅखण्याचा प्रयत्न करू नये असे मनमोहनसिंग यांनी मोदींना सुचित केले आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nतीन मुर्ती भवनात नेहरूंच्या स्मारकाबरोबरच त्यांच्या विचारांनी चालणाऱ्या संस्थांचीही कार्यालये आहेत. नेहरू स्मारक निधीचेही तेथे कार्यालय असून तेथे नेहरू प्लॅनेटोरियमही उभारण्यात आले आहे. नेहरुंच्या या स्मारकात फेरबदल करून तेथे देशाच्या अन्य पंतप्रधानांचीही आठवण ठेवण्यासाठीचा एक प्रकल्प 270 कोटी रूपये खर्चुन उभारला जात आहे.\nया संबंधात मनमोहनसिंग यांनी मोदींना पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की या आधी देशात वाजपेयी यांचेही सरकार होते त्यावेळी त्यांनीही तीन मुर्ती भवनातील स्मारकात हस्तक्षेप करण्याचा किंवा तेथे ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला नाही. पण विद्यमान सरकार मात्र तेथे हस्तक्षेप करीत आहे ही दुर्देवी बाब आहे.\nनेहरूंच्या निधनानंतर वाजपेयी यांनी संसदेत त्यांना आदरांजली वाहताना केलेल्या भाषणाचे काही अंशही मनमोहनसिंग यांनी या पत्रात उधृत केले आहेत. वाजपेयी यांच्या भावनांची कदर केली जावी आणि नेहरूंचे तीन मुर्ती भवन येथील स्मारकाचे जसेच्या तसे जतन केले जावे अशी मागणी मनमोहनिंसंग यांनी केली आहे.\nइलेक्‍ट्रिक वाहन भारतासाठी मोठी संधी – कल्याणी\nदेशात 2030 पर्यंत 40 टक्‍के जनतेचे होणार पिण्याच्या पाण्यासाठी हाल\nअखेर पाकिस्तानने घेतले नमते\nअर्थव्यवस्थेत भारत जपानला मागे टाकणार\n#CWC19 : …तर भारत आणि पाकिस्तान दरम्यान अंतिम सामना\nपरदेशी गुंतवणूकदारांची भारतात गुंतवणूक चालूच\nकॉमनवेल्थ स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची भारताने दिली धमकी\nकलंदर : चील एन्ट्री, कूल एक्‍झिट…\nविश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौरा\nजाणून घ्या आज (21जुलै) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nताज हॉटेलजवळील चर्चिल चेंबर इमारतीला आग; एकाचा मृत्यू दोन जखमी\nनारकोटिक्स विभागाकडून २० लाखाचा गांजा जप्त\nआगामी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\nमहिला कर्मचाऱ्यांना मेकअप टाळण्याचा इस्पितळाचा आदेश\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित पंचत्वात विलीन\nआयएल अँड एफएस कडून पतमानांकन वाढविण्यासाठी प्रताप\nलक्‍झरी कारच्या विक्रीवरही नकारात्मक परिणाम\nसौदीत जाऊन बलात्काराच्या आरोपीला अटक\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nतोलणारांना काम द्या, अन्यथा हमाली बंद\nभोर : राष्ट्रवादीला जोर\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nआगामी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nनारकोटिक्स विभागाकडून २० लाखाचा गांजा जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/?sort=featured&page=4", "date_download": "2019-07-21T15:43:25Z", "digest": "sha1:P2F6T6H5WP7FRXGTSX56CDZBP7EMKXN6", "length": 5929, "nlines": 145, "source_domain": "krushikranti.com", "title": "all - krushi kranti", "raw_content": "\nउत्तम प्रतीचे मल्चिंग पेपर…\nट्रॅक्टर व ट्रक साठी…\nट्रॅक्टर ट्रक 407 व इतर सर्व…\nजगदंबा द्राक्ष नर्सरी सर्व…\nनिर्मल नॅचुरल गांडुळ खत\nशेतीसाठी वर्दान असे गांडुळ खत…\nदेशी गिर गाईचे शुद्ध तुप\nकुंभार ऊस रोप वाटिका\nसाजर काजु मशरुम साजर काजु मशरुम\n-:मशरुमचे फायदे:- शरीरात लोहाचे प्रमाण वाढवते साखर नसल्यामुळे मधुमेह करीता गुणकारी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते दम्यासाठी उपयुक्त जीवनसत्वे \"ब\" व \"क\" कोलेस्टेराँलचे प्रमाण कमी कँन्सर टाळण्यासाठी पचन 80%होते................ …\nचंद्रकोर असलेला बोकड विकणे आहे चंद्रकोर असलेला बोकड विकणे आहे\nचंद्रकोर असलेला काळ्या रंगाचा बोकड विकणे आहे...\nचंद्रकोर असलेला काळ्या रंगाचा…\nAhmadnagar 13-07-19 चंद्रकोर असलेला बोकड विकणे आहे\nमहाकाली गांडूळ खत महाकाली गांडूळ खत\nव्हर्मी वॉश महाकाली गांडूळ खत व व्हर्मी वॉश विक्रीसाठी उपलब्ध महाकाली गांडूळ खत प्रकल्प द्राक्ष, शेवगा, चिकू, कपास, अंजिर, मिरची, टोमाटो, डाळिंब तसेच इतर फळ बागांसाठी व पिकांसाठी उत्तम प्रतिचे गांडूळ खत आणि व्हर्मी वॉश विक्रीसाठी उपलब्ध विक्रेत्याशी…\nव्हर्मी वॉश महाकाली गांडूळ खत…\nसुपर गोल्डन सिताफळ रोपे मिळतील सुपर गोल्डन सिताफळ रोपे मिळतील\nजग प्रसिध्द होत आसलेली सिताफळाची जात सुपर गोल्डन 9834712500\nजग प्रसिध्द होत आसलेली…\nMaharashtra 11-07-19 सुपर गोल्डन सिताफळ रोपे मिळतील ₹1\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-21T15:33:37Z", "digest": "sha1:WT4625L6B7L55TYSALXF5NWR5BXYSKTI", "length": 3765, "nlines": 55, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nआज मुंडे साहेबांची खूप आठवण येत आहे, कार्यकारिणी बैठकीत मुख्यमंत्री भावूक\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\nTag - आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी\nराज्य गेल्यावर गलितगात्र व्हायचं नाही आणि राज्य आल्यावर मस्तवाल होवू नका\nनवी मुंबई : आज देशात परिवर्तनाची प्रक्रिया गतिमान केल्याशिवाय रहायचं नाही या निष्कर्षापर्यंत या देशातील सर्व पक्ष आले आहेत. त्यामुळे राज्य गेल्यावर गलितगात्र...\nआज मुंडे साहेबांची खूप आठवण येत आहे, कार्यकारिणी बैठकीत मुख्यमंत्री भावूक\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A7/", "date_download": "2019-07-21T15:48:45Z", "digest": "sha1:B75E2WHKK5JB6NBNIRIDOJMQ6GZ6DK2F", "length": 3649, "nlines": 55, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मूल्यवेध Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nआज मुंडे साहेबांची खूप आठवण येत आहे, कार्यकारिणी बैठकीत मुख्यमंत्री भावूक\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\nज्येष्ठ साहित्यिक डाॅ. गंगाधर पानतावणेंचे दुःखद निधन\nअभय निकाळजे (वरिष्ठ पत्रकार) औरंगाबाद : ज्येष्ठ साहित्यिक आणि ‘अस्मितादर्श’कार डाॅ. गंगाधर पानतावणे यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन...\nआज मुंडे साहेबांची खूप आठवण येत आहे, कार्यकारिणी बैठकीत मुख्यमंत्री भावूक\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-07-21T15:51:31Z", "digest": "sha1:NFS5VCRR5YUZBIO2TX2UM5QY7EH3MEOF", "length": 17290, "nlines": 140, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रघुनंदन पणशीकर - विकिपीडिया", "raw_content": "\nदेविका पणशीकर, पिनाकीन पणशीकर\nहिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, भजन, अभंग,\nजयपूर घराणं, जयपूर-अत्रौली घराणं\nश्रीमती माणिक वर्मा पुरस्कार, स्वरयोगिनी डॉ. प्रभा आत्रे पुरस्कार, झी गौरव पुरस्कार, म. टा.(महाराष्ट्र टाइम्स) सन्मान,\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nपंडित रघुनंदन पणशीकर (जन्म १९६३) हे जयपूर घराण्याचे शास्त्रीय गायक आहेत. जयपूर-अत्रौली घराण्याची प्रख्यात अनन्यसाधारण शैली प्रतिबिंबित करणारी त्यांची गायन शैली - पूर्ण भरल��ला आकार, तान, लयकारी आणि अतिशय सुरेखपणे घेतलेली मींड आणि गमक भारतीय शास्त्रीय गायनात त्यांचे एक अविभाज्य स्थान निर्माण करते. एक अष्टपैलू कलाकार असल्याचे सर्व गुण त्यांच्या गायनात अगदी सहजपणे दिसून येतात, ख्याल गायकी असो अथवा भजन, ठुमरी असो वा गझल किंवा नाटय संगीत ते अगदी सहजपणे गातात. अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्तकर्ते, पंडित रघुनंदन पणशीकर यांनी भारतातील शहरांव्यतिरिक्त युरोप, अमेरिका आणि आखाती देशांतील श्रोत्यांना आपल्या गायकीने मंत्रमुग्ध केलेले आहे.\nबालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे दिला जाणारा देवगंधर्व भास्करबुवा बखले पुरस्कार (१५-७-२०१७)\nआग्रा घराणे · इंदूर घराणे · ग्वाल्हेर घराणे · किराणा घराणे · जयपूर घराणे · बनारस घराणे · मेवाती घराणे\nअजित कडकडे · अब्दुल करीम खाँ · अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) · उस्ताद अमीर खान · कुमार गंधर्व · के.जी.गिंडे · गजाननबुवा जोशी · दिनकर कैकिणी · जगन्नाथबुवा पुरोहित · पंडित जसराज · पंडित त्र्यंबकराव जानोरीकर · जितेंद्र अभिषेकी · डागर बंधू · निवृत्तीबुवा सरनाईक · दत्तात्रेय विष्णू पलुस्कर · विष्णू दिगंबर पलुसकर · फिरोज दस्तूर · बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर · विष्णू नारायण भातखंडे · भास्करबुवा बखले · भीमसेन जोशी · भूपेन हजारिका · मल्लिकार्जुन मन्सूर · माधव गुडी · यशवंतबुवा जोशी · वसंतराव राजूरकर · श्रीकृष्ण नारायण रातंजनकर · रामकृष्णबुवा वझे · रामचंद्र गणेश कुंदगोळकर · राम मराठे · राहुल देशपांडे · वसंतराव देशपांडे · विनायकराव पटवर्धन · विजय सरदेशमुख · शरद साठे · शिवानंद पाटील · शौनक अभिषेकी · श्रीकांत देशपांडे · संजीव अभ्यंकर · सवाई गंधर्व · सुरिंदर सिंग · सुरेशबाबू माने\nआशा खाडिलकर · इंदिराबाई खाडिलकर · किशोरी आमोणकर · केसरबाई केरकर · गंगूबाई हानगल · गिरिजा देवी‎ · पद्मावती शाळिग्राम · परवीन सुलताना · प्रभा अत्रे · मंजिरी केळकर · माणिक वर्मा · मालिनी राजूरकर · सरस्वतीबाई राणे · सिद्धेश्वरी देवी · सुमती मुटाटकर · हिराबाई बडोदेकर · रोशन आरा बेगम · मोगूबाई कुर्डीकर\nराग अंजनी कल्याण · राग अडाणा · राग अडाणाबहार · राग अभोगी कानडा · राग आसावरी · राग ओडव आसावरी · राग काफी · राग कामोद · राग केदार · राग केसरी कल्याण · राग खट · राग खमाज · राग खंबावती · राग गांधारी · राग गावती · गुजरी तोडी · राग गोरख कल्याण · राग गोवर्धनी तोडी · राग गौड मल्हार · राग गौरी · राग चंद्रकांत कल्याण · राग चंद्रनंदन · राग चांदनी केदार · राग चांदनी बिहाग · राग छाया बिहाग · राग जलधर केदार · राग जैत कल्याण · जोड राग · राग जोग · राग जोगकंस · राग जौनपुरी · राग झिंझोटी · थाट · रागाचे थाट · राग तिलंग · राग तिलक कामोद · राग दिनकी पूरिया · राग दीपक · राग दुर्गा · राग देवकंस · राग देशकार · राग देस · राग देसी · राग धानी · राग नंदकंस · राग नट · राग नटभैरव · राग नारायणी · राग पंचम ललत · राग पटदीप · राग परज · राग पहाडी · राग पूरिया · राग पूरिया कल्याण · राग पूरिया धनाश्री · राग पूर्वी · राग बरवा · राग बसंत · राग बसंतबहार · राग बसंतीकेदार · राग बहार · राग बागेश्री · राग बिभास · बिहाग · राग भटियार · राग भीमपलासी · राग भूप · राग भूपेश्वरी · राग भैरव · राग भैरवबहार · राग भैरवभटियार · राग मधुकंस · राग मधुवंती · राग मलुहा केदार · राग मल्हार · राग मारुबिहाग · राग मालकंस · राग मालगुंजी · राग मियाँ मल्हार · राग मुलतानी · राग यमन · राग राजेश्वरी · राग रामदासी मल्हार · राग ललत · राग ललितागौरी · राग शंकरा · राग शुद्ध कल्याण · राग शुद्ध गुणकली · राग शुद्ध नट · राग श्याम कल्याण · रागेश्री · श्री (राग) · राग सावनी कल्याण · राग सावनी नट · राग सोरठ · राग सोहनी · रागातील स्वर · राग हरिकंस · राग हेम बिहाग · राग हेमंत · राग हेमावती · · ·\nहिंदुस्तानी संगीतातील ताल व तालवादक\nत्रिताल · रूपक · केरवा · झपताल · चौताल · एकताल · भजनी · आदिताल · फ़रदोस्ता · दीपचंदी · रूपकडा · आडाचौताल · गणेशताल · लक्ष्मीताल · मत्तताल · रुद्रताल · शिखरताल · ब्रह्मताल ·\nउस्ताद अहमदजान तिरखवा · चंद्रकांत कामत · भरत कामत · अल्लारखा · विजय घाटे · सुरेश तळवलकर · प्रशांत पांडव · अविनाश पाटील · निखिल फाटक · भाई गायतोंडे · लक्ष्मण पर्वतकर · रिंपा शिवा · झाकिर हुसेन · शिवानंद पाटील · जगन्नाथबुवा पुरोहीत\nहिंदुस्तानी संगीतातील प्रचलित वाद्ये\n· अलगुज · ऑर्गन · एकतारी · कोंगा · क्लॅरिनेट · खंजिरी · घटम · चर्मवाद्य · चिपळी · जलतरंग · झांज · टाळ · डग्गा · डफ · डमरू · ड्रम · ढोल · ढोलकी · तबला · तंतुवाद्य · तंबोरा · तार शहनाई · ताशा · तुतारी · नगारा · नादस्वरम · पखवाज · पावा · पिपाणी · पियानो · पुंगी · फिडिल · बाजा · बाजाची पेटी · बासरी · बोंगो · मॅन्डोलिन · मंजिरी (वाद्य) · मृदंग · रुद्र वीणा · लाऊ · विचित्र वीणा · वीणा · व्हायोलिन · शंख · सं��ूर · संबळ · संवादिनी · सनई · सरोद · सारंगी · सूरबहार · स्वरमंडळ · हार्मोनियम ·\nहिंदुस्तानी संगीतातील अप्रचलित लुप्तप्राय वाद्ये\n· घांगळी · झर्झर · झींगा · झेंगट (वाद्य) · पायपेटी · पिनाकी · भांगसर सारंगी · चिकारा · · ·\nसंगीत विषयाशी संबंधीत हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.\n'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\nइ.स. १९६३ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ ऑक्टोबर २०१७ रोजी १९:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-duram-wheat-plantation-14131?tid=123", "date_download": "2019-07-21T15:54:27Z", "digest": "sha1:72QXK6BPF32WSWRKAPUEUF344BUU4DWB", "length": 24578, "nlines": 214, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, DURAM WHEAT PLANTATION | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनिर्यातीसाठी ड्यूरम गहू लागवडीचे करा नियोजन\nनिर्यातीसाठी ड्यूरम गहू लागवडीचे करा नियोजन\nश्रीकांत खैरनार; जुनैद बागवान; विठ्ठल गीते\nगुरुवार, 29 नोव्हेंबर 2018\nभारतामध्ये आपली देशांतर्गत गरज भागवून उर्वरित गव्हाची निर्यात करण्याची क्षमता आहे. त्यातून परकीय चलन मिळवण्यास वाव आहे. निर्यातीसाठी शासनामार्फत भरपूर सवलती देण्यात येतात व त्यामुळे शेतकरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपला माल विकून जास्त पैसे मिळवू शकतो.\nगव्हाचे अस्टीवम (शरबती), ड्यूरम (बन्सी/ बक्षी) व डायकोकम (खपली) अशा तीन प्रजाती आहेत. परदेशात ड्यूरम गव्हाला जास्त मागणी आहे. जो ड्यूरम गहू जिरायती क्षेत्रात घेतात त्याला ‘बन्सी गहू’ म्हणतात आणि बागायती ड्यूरम गव्हाला ‘बक्षी गहू’ म्हटले जाते.\nभारतामध्ये आपली देशांतर्गत गरज भागवून उर्वरित गव्हाची निर्यात करण्याची क्षमता आहे. त्यातून परकीय चलन मिळवण्यास वाव आहे. निर्यातीसाठी शासनामार्फत भरपूर सवलती देण्यात येतात व त्यामुळे शेतकरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपला माल विकून जास्त पैसे मिळवू शकतो.\nगव्हाचे अस्टीवम (शरबती), ड्यूरम (बन्सी/ बक्षी) व डायकोकम (खपली) अशा तीन प्रजाती आहेत. परदेशात ड्यूरम गव्हाला जास्त मागणी आहे. जो ड्यूरम गहू जिरायती क्षेत्रात घेतात त्याला ‘बन्सी गहू’ म्हणतात आणि बागायती ड्यूरम गव्हाला ‘बक्षी गहू’ म्हटले जाते.\nड्यूरम गव्हापासून चांगल्या प्रतीचा ब्रेड, मेकौरोनी (शेवया, कुरडया इ.) वर्म्हीसेली, इन्स्टट दलिया, नुडल्स इ. पदार्थ तयार करता येतात.\nड्यूरम गहू दाण्यांचा आकर्षक रंग व चमकदारपणा यासाठी प्रसिद्ध असून, तो निर्यातीसाठी उत्तम आहे.\nमहाराष्ट्रातील हवामान, जमीन ही गहू उत्पादनासाठी योग्य आहे. त्यातून पिवळसर चमकदार रंगाचे टपोरे गहू दाणे मिळू शकतात. त्याच प्रमाणे राज्यामध्ये काजळी रोगाचाही प्रादुर्भाव फारसा होत नाही.\nआपल्या हवामानात गव्हामध्ये कवडी (येलोबेरी)चे प्रमाण १० टक्क्यापेक्षा कमी आढळते. हा निर्यातीसाठी महत्त्वाचा निकष आहे.\nगव्हाच्या निर्यातीसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मापदंड :\nप्रतीचे गुणधर्म ः प्रमाण (%)\nकमाल आर्द्रता ः १४ पेक्षा कमी\nप्रथिने ः १२ ते १४\nचमकदारपणा ः ८० पेक्षा जास्त\nइतर पदार्थ ः १ पर्यंत\nशरबती गव्हाचे मिश्रण ः ५ पेक्षा कमी\nतुटलेले खराब रोगट बियाणे ः ४ पेक्षा कमी\nसेडिमेन्टेशन ः ३५ पेक्षा जास्त\nकवडीचे प्रमाण (येलोबेरी) ः १० पेक्षा कमी\nबीटा केरोटीन ः ५ पी पी एम पेक्षा जास्त\nहेक्टोलिटर वजन ः ७८ पेक्षा जास्त\n१०० दाणे वजन ः ५ ग्राम पेक्षा जास्त\nड्यूरम गव्हाचे निर्यातीसाठी गुणधर्म :\nखाली दिलेल्या तक्त्यामधील भौतिक तसेच रासायनिक गुणधर्मामुळे ड्यूरम गहू निर्यातक्षम आहे.\nदाण्यांचा एक सारखा आकार व आकारमान\nचकाकी असलेले पिवळसर दाणे\nजास्त रवा देणारे दाणे\nसारख्या आकाराचे कण असणारा रवा\nकडक व न चिकटनारे कणीक जास्त\nपाणी कमी शोषणारा रवा\nकमी अल्फा अमिलेन हिचा\nया पिकास जमिन मध्यम ते भारी, काळी कसदार व पाण्याचा निचरा होणारी निवडावी.\nहलक्या मध्यम जमिनीत भरपूर भरखते आणि योग्य प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केल्यास चांगले उत्पादन घेता येते.\nपूर्वमशागत : गव्हाची मुळे ६० ते ७० सेंमी खोलीपर्यंत वाढत असल्याने जमि���ीची पूर्वमशागत चांगली करावी. १५ ते २० सेंमी खोल नांगरणी करून, ढेकळे फोडून घ्यावीत. त्यात शेणखत किवा कंपोस्ट खत पसरावे. त्यानंतर कुळवाच्या २-३ पाळ्या देऊन जमिन भुसभुशीत व समपातळीत करावी. पूर्वीच्या पिकाची धसकटे, तणांच्या मुळ्या (काशा), इ. वेचून शेत स्वच्छ करावे.\nखरीपात डाळवर्गीय पिक घेऊन रब्बी हंगामात ड्यूरम गव्हाची लागवड केल्यास फायदेशीर ठरते.\nअधिक व उत्तम प्रतिच्या उत्पादनासाठी १५ ते ३० नोव्हेंबरच्या दरम्यान पेरणी करावी. त्यामुळे गव्हास पोषक हवामान उपलब्ध होते. दोन ओळीतील अंतर २३ सेंमी ठेवून ‘बी’ साधारणपणे २.५ ते ३.० सेंमी खोल पेरावे. हेक्टरी १०० ते १२५ किलो बियाणे वापरावे. बियाण्यास प्रति किलो ३ ग्रॅम कार्बेन्डाझिमची प्रक्रिया करावी. काजळी रोग टाळणे शक्य होईल.\nड्यूरम पिकातील अंतर : गव्हाच्या इतर जातींचे मिश्रण टाळण्यासाठी दोन गव्हाच्या जातींमध्ये योग्य अंतर असावे.\nहेक्टरी २५ ते ३० गाड्या शेणखत किवा कंपोस्ट खत द्यावे.\nपेरणी वेळी ६० : ६०: ४० किलो नत्र, स्फुरद व पालाश प्रति हेक्टरी द्यावे.\nनत्राचा उर्वरित ६० किलोचा हप्ता पहिल्या पाण्याच्या पाळी बरोबर युरीयाच्या स्वरुपात द्यावा.\nपेरणीनंतर ३०-३५ दिवसांनी सूक्ष्म खते १९:१९:१९ किवा १२:४२:०० किवा ००:५२:३४ किवा १२:३२:१६ इ. खतांचा योग्य वापर करावा.\nनिर्यातक्षम ड्यूरम गव्हाच्या जाती : महाराष्ट्रासाठी ड्यूरम गव्हाच्या पुढील सुधारित जातींची शिफारस केली आहे.\nसुधारित वाण पिक तयार होण्यास लागणारा कालावधी सरासरी उत्पादन क्विं/हेक्टर) प्रमुख वैशिष्ट्य\nएम. ए. सी. एस. ३१२५ (बागायती वाण) ११२ ते ११५ ४४ ते ५२ तांबेरा रोगास प्रतिकारक, पिवळसर चमकदार व जाड दाणे, रवा, शेवयासाठी उत्तम वाण\nएन. आय डी. डब्ल्यू. १५ (पंचवटी) (जिरायती वाण) ११५ ते १२० १२ ते १५ प्रथिने १२ %, दाणे जाड, चमकदार आणि आकर्षक, तांबेरा रोगास प्रतिकारक,\nएम. ए. सी. एस. ४०२८ (जिरायती वाण) १०० ते १०५ १८ ते २० तांबेरा रोगास प्रतिकारक, प्रथिने १४.७ %, जस्त ४०.३ पी पी एम,\nलोह ४६.१ पी पी एम\nएम. ए. सी. एस. ३९४९ (बागायती वाण) ११० ते ११२ ४४ ते ५० आकर्षक व तजेलदार दाणा, तांबेरा रोगास प्रतिकारक, रवा, कुरडया, शेवयासाठी उत्तम वाण\nएन. आय डी. डब्ल्यू.२९५ (बागायती वाण) ११५ ते १२० ४० ते ४५ दाणे चमकदार व मोठे जाड, तांबेरा रोगास प्रतिकारक, उत्तम वाण,\nपेरणीनंतर १८ ते २० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.\nहलक्या-मध्यम जमिनीत १० ते १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. तथापि, पिक वाढीच्या ज्या महत्त्वाच्या अवस्था आहेत. त्या वेळी पाणी देणे फायद्याचे ठरते.\nपिकाची अवस्था - दिवस\nमुकुटमुळे फुटण्याची वेळ पेरणी नंतर - २१ ते २३ दिवस\nफुटवे येण्याची वेळ पेरणी नंतर - ३० ते ३५ दिवस\nकांडी धरण्याची वेळ पेरणी नंतर - ४० ते ४५ दिवस\nपिक फुलोरा/ओम्बीवर येण्याची वेळ पेरणी नंतर - ६० ते ६५ दिवस\nदाण्यात चिक भरण्याची वेळ पेरणी नंतर - ९० ते ९५ दिवस\nश्रीकांत एस. खैरनार; ८८०५७५७५२७\nअखिल भारतीय समन्वित गहू संशोधन प्रकल्प, आघारकर संशोधन संस्था, (महाराष्ट्र विज्ञान वर्धिनी), पुणे.\nभारत गहू wheat बागायत महाराष्ट्र maharashtra हवामान खत fertiliser रासायनिक खत chemical fertiliser तण weed खरीप रब्बी हंगाम\nमराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊस\nऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन जिल्ह्यांतील ११४ मंडळांपैकी तब्बल ७३ मंडळांत हल\nसोलापुरातील कांदा उत्पादकांच्या अनुदानासाठी सहा...\nसोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्याला प्रतिक्विंटल २०\nकोयना धरणात ४४.७० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा\nसातारा ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे.\nपुणे जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाची हजेरी\nपुणे : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरवात झाली आहे.\n`कुकडी`तून घोड धरणात पाणी सोडण्याची मागणी\nन्हावरे, जि. पुणे ः पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला, तरी चिंचणी (ता.\nपेरणी पद्धतीने भात लागवडभाताची लागवड १५ जुलै पर्यंत पूर्ण करावी. दोन...\nज्वारी वाणाची विविधता : मूल्यवर्धनातून...कित्येक वर्षांपासून शेतकऱ्यांनी ज्वारीचे विविध...\nमका लागवड तंत्रज्ञानपेरणी खरीप हंगाम ः १५...\nतयारी खरिपाची : भात लागवडीचे सुधारित...भारतातील सुमारे २/३ लोकांच्या दररोजच्या आहारात...\nआहारात असावी आरोग्यदायी ज्वारीज्वारीमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. ॲनिमियाचा...\nगहू पिकावरील रोग नियंत्रणयंदाचा हंगाम आतापर्यंत गहू पिकासाठी अत्यंत पोषक...\nगहू पिकावरील कीड नियंत्रणगहू पिकावर सध्या मावा, तुडतुडे, कोळी अशा किडींचा...\nगहू पिकावरील मावा, तुडतुडे किडींचे...गहू पिकावरील मावा आणि तुडतुडे या किडींवर वेळीच...\nज्वारीवरील खोडकिडा, रसशोषक किडींचा...कीडीमुळे ज्वार��� पिकाचे सुमारे ५० टक्क्यांपर्यंत...\nज्वारीस द्या संरक्षित पाणीसर्वसाधारणपणे ७० ते ७५ दिवसांत ज्वारी फुलोऱ्यात...\nनिर्यातीसाठी ड्यूरम गहू लागवडीचे करा...भारतामध्ये आपली देशांतर्गत गरज भागवून उर्वरित...\nगहू पीक सल्ला१) वेळेवर पेरणीसाठी दर हेक्‍टरी १२० किलो नत्र, ६०...\nगव्हाच्या उशिरा पेरणीसाठी निवडा योग्य...बागायती गव्हाच्या वेळेवर पेरणीसाठी नोव्हेंबर...\nमक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा ...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nजिरायती गहू पिकासाठी ओलावा महत्त्वाचाजिरायती गव्हाच्या लागवडीमध्ये ओलाव्याचे महत्त्व...\nजिरायती गहू लागवडीतील तंत्रेजिरायती गव्हाची लागवड ऑक्‍टोबरअखेर ते...\nजमिनीच्या खोलीनुसार पेरा ज्वारीचे वाणरब्बी हंगामामध्ये ज्वारी हे महत्त्वाचे पीक आहे....\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...\nनियोजन रब्बी ज्वारी लागवडीचे...रब्बी ज्वारी लागवडीसाठी मूलस्थानी जलसंधारण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-milk-collection-decrease-aurangabad-maharashtra-20635?tid=3", "date_download": "2019-07-21T15:58:01Z", "digest": "sha1:QUNAZSLOLKQSESJHESIBGKIN2NPAS5L2", "length": 19180, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, milk collection decrease, aurangabad, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने घट\nमराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने घट\nसोमवार, 24 जून 2019\nयंदा घरचा चाराच नाही. सारं इकत घ्यावं लागतंय. त्यामुळं सहा म्हशींचं निघणारं दूध, त्याला मिळणारे दर, पशुखाद्याचे वाढलेले दर याचं गणित जुळवताना सामना बराबरीत सुटतोय. सरकार आम्हाला उत्पादन खर्चही जास्त लागणार नाही हे पाहत नाही. एकीकडं दुष्काळ त्यात हा तोटा फार काळ सहन करता य��णे नाही.\n- गणेश गर्जे, रामगव्हाण जि. जालना.\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर लागली आहे. एप्रिलअखेरच्या तुलनेत मेअखेर आठही जिल्ह्यांतील प्रतिदिन दूध संकलनात जवळपास ९८ हजार लिटरची घट नोंदली गेली आहे. सकस खाद्याच्या अभावामुळे दुधाला अपेक्षित फॅट व एसएनएफ लागत नाही. त्यामुळे दुधाला न मिळणारे दर, यामुळे दुष्काळाशी दोन हात करून उभे राहू पाहणाऱ्या दूध उत्पादकांचा आधारवडच कोसळल्याची स्थिती आहे.\nमराठवाड्यात एप्रिल २०१७ ते मार्च १८ या अखेर आठही जिल्ह्यांत प्रतिदिन सरासरी ९ लाख २६ हजार लिटर दूध संकलन होत होते. २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये हा आकडा सरासरी १० लाख २४ हजार लिटर प्रतिदिनावर पोचला होता. गेल्या आर्थिक वर्षात मेअखेर मराठवाड्यात प्रतिदिन ९ लाख ७९ हजार लिटर दूध संकलन केले जात होते. चालू आर्थिक वर्षात मेअखेर त्यामध्ये घट नोंदली गेली असून, मराठवाड्यात सरासरी जवळपास ९ लाख ६२ हजार लिटरच दूध संकलन केले जात आहे. एप्रिल २०१९ अखेर मराठवाड्यात प्रतिदिन १० लाख ६० लिटर दूध संकलन केले जात होते. त्याचा विचार करता एका महिन्यात मराठवाड्यातील दूध संकलन प्रतिदिन ९८ हजार लिटरने घटून ९ लाख ६२ हजार लिटरवर आले आहे.\nसकस आहाराचा अभाव, उष्णता, मोठ्या प्रमाणात घटलेली दुधाळ जनावरांची संख्या, चारा, पाणी प्रश्न, यामुळे दुग्धोत्पादन घटले आहे. दुसरीकडे पशुखाद्याचे वाढत चाललेला दर, दुधाचे तीस ते चाळीस टक्‍क्‍यांपर्यंत घटलेले उत्पादन, अपेक्षित दर मिळण्यासाठी दुधाला लागत नसलेला फॅट- एसएनएफ, यामुळे मिळत नसलेले दर या सर्व कारणांमुळे दुग्ध व्यवसाय आतबट्ट्याचा ठरतो आहे. शासनाने यावर उपाय म्हणून राबविलेली अनुदान योजना मेपासून बंद आहे. त्यातही आधीच्या अनुदानाचे प्रश्न कायम आहेत.\nकडब्याची एक पेंडी काही ठिकाणी ३६ रुपयांपर्यंत गेली. उसाचा दर चार ते साडेचार हजार रुपये टनावर जाऊन पोचला. पैसे खर्चण्याची तयारी असूनही चारा मिळेनासा झालाय. पशुखाद्यात सरकी पेंडीचे दर प्रतिक्‍विंटल १७०० पासून १८०० रुपयांपर्यंत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.\n...तर दूध व्यवसाय बंद करावा लागेल\nदुग्ध व्यवसायाची बिकट स्थिती शेतकरी नेते धनंजय धोर्डे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. चारा दुपटीने महाग झाला, पशुखाद्य दीडपट महागले, जनावरांना वेळे���र औषधोपचार व लसीकरण केले जात नाही, औषधांच्या किमतीही वाढल्या, या सर्वाचा परिणाम दूध उत्पादनावर होउन ते घटले शिवाय शेतकऱ्यांना १७ ते २२ रुपयांपर्यंतच दर मिळतात. दुग्ध व्यवसाय व त्याच्याशी संबंधित शेतकऱ्याला सावरण्यासाठी शासनाने पावले उचलण्याची मागणी श्री. धोर्डे यांनी केली. असे न केल्यास दूध उत्पादकांना नाइलाजाने हा धंदा बंद करण्याची वेळ येईल, असेही श्री. धोर्डे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे.\nचार गायींपासून दररोज ३० लिटर दूध निघते. २२ ते २३ रुपये दराने दिवसाला ६५० रुपये दूध विक्रीतून मिळतात. ४०० चा ऊस, २०० चा सुका चारा व ३०० रुपयांचे पशुखाद्य मिळून खर्च ९०० रुपयांवर गेला. तीन महिन्यांपासून हे सुरू आहे. जनावर विकावं तर ६० हजाराची गाय २० हजाराला मागतात. काय करावं सारं अवघड होऊन बसलं.\n- दीपक लकडे, दूध उत्पादक, मोहा, जि. उस्मानाबाद\nउत्पादन घटलं अन्‌ खर्च दुप्पट वाढला. उसाशिवाय दुसरा चारा नाही. तो पण दूरवरून इकत आणावा लागतो. फॅट-एसएनएफ अपेक्षित लागत नसल्याने दर १७ ते २२ च्या दरम्यान राहतात. सुरू असलेलं अनुदान बंद केलंय. सरकार काही लक्ष देईना. गायी इकावं त त्या बी कमी दरातच इकण्याची वेळ.\n- राजेंद्र तुरकने, लाखेगाव, जि. औरंगाबाद\nऔरंगाबाद दूध पशुखाद्य लसीकरण ऊस उस्मानाबाद सरकार\nमराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊस\nऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन जिल्ह्यांतील ११४ मंडळांपैकी तब्बल ७३ मंडळांत हल\nसोलापुरातील कांदा उत्पादकांच्या अनुदानासाठी सहा...\nसोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्याला प्रतिक्विंटल २०\nकोयना धरणात ४४.७० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा\nसातारा ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे.\nपुणे जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाची हजेरी\nपुणे : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरवात झाली आहे.\n`कुकडी`तून घोड धरणात पाणी सोडण्याची मागणी\nन्हावरे, जि. पुणे ः पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला, तरी चिंचणी (ता.\nमराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...\nसोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...\nकोयना धरणात ४४.७० टीएमसी उपयुक्त...सातारा ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...\nपुणे जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाची...पुणे : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर...\n`कुकडी`तून घोड धरणात पाणी सोडण्याची...न्हावरे, जि. पुणे ः पावसाळा सुरू होऊन...\nविद्राव्य खतांना अनुदान देण्याची मागणीकापडणे, जि. धुळे ः विद्राव्य खतांना...\nनगर जिल्ह्यात पाचशे वैयक्तिक पाणीयोजना...नगर ः पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला;...\nसोलापुरात कृषी विभाग शेतकऱ्यांना देणार...सोलापूर : जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने...\nजळगाव बाजार समितीत ज्वारी, बाजरी,...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत...\nनाणार रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनासाठी...रत्नागिरी ः नाणार येथे ग्रीन रिफायनरी...\nमुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल ः...नाशिक : मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल...\nद्राक्ष शेतीत संघटनात्मक कार्यपद्धती...नाशिक : जागतिक द्राक्ष निर्यातीत नाशिक जिल्ह्याचा...\nबुलडाणा जिल्ह्यात दुष्काळी स्थितीचा...नांदुरा, जि. बुलडाणा ः तालुक्यात...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...\nसांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...\nलातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...\nअकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...\nजलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे : राज्यात जलयुक्त...\nअनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर : भंडारदरा धरणापासून ते ओझर...\nबचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://collegecatta.com/category/marathi-nibandh-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7/", "date_download": "2019-07-21T15:46:08Z", "digest": "sha1:OMAA2FM5DXMNRWGOYLP4HGVXVW5H2DC4", "length": 9130, "nlines": 60, "source_domain": "collegecatta.com", "title": "Marathi Nibandh मराठी निबंध Archives - College Catta", "raw_content": "\nथोर समाज सुधारक बाबा आमटे महत्वपूर्ण माहिती निबंध भाषण मराठी\n“बाबा आमटे यांनी एकदा तुमच्या मनाचा ताबा घेतला कि तुम्ही पहिल्यासारखे होऊच शकत नाही” असे पु.ल. देशपांडे म्हणायचे. थोर समाज स���धारक बाबा आमटे महत्वपूर्ण माहिती निबंध भाषण मराठी कुसुमाग्रज तर बाबा आमटेंच वर्णन 'अफाट नैतिक शक्तीच धगधगणार बलाढ्य इंजिन' असं करतात. असं कोणतं वलय या माणसाला लाभलं होत जे समजून घेतल्यावर पुलंच्या वाक्याच्या प्रचिती येते. दगडांच्या … [Read more...] about थोर समाज सुधारक बाबा आमटे महत्वपूर्ण माहिती निबंध भाषण मराठी\nसमाज सुधारक भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर माहिती निबंध भाषण मराठी\nDr B.R. Ambedkar with wife Dr. Savita_Ambedkar बाबासाहेबांचा प्रवास खडतर होता, ते ज्यांच्यासाठी लढत होते त्या समाजाला शिक्षण घ्येण्याचा अधिकार नव्हता, समाजात आदराचे स्थान नव्हते... समाज सुधारक भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर माहिती निबंध भाषण मराठी मध्ये... एक दहा वर्षांचा बालक रस्त्यानं अनवाणी पायाने चालला होता; अजून मैलभर अंतर पार करायचं होत. साथीला कुणी नव्हत; सुर्य … [Read more...] about समाज सुधारक भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर माहिती निबंध भाषण मराठी\nस्वच्छतेचे पुजारी संत गाडगे बाबा माहिती कविता भाषण निबंध मराठी\nसंत समाजाच्या श्रुंखलेत सर्वात उच्च श्रेणीत चमकणारे हे नाव महाराष्ट्राची अस्मिता जपण्यास हाती एक काठी व झाडु घेऊन, फक्त बोलण्यातुनच नाही तर स्वतःच्या करणीतुन जगाला स्वच्छतेचा संदेश देणारे हे व्यक्तित्व... महाराष्ट्राची अस्मिता जपण्यास हाती एक काठी व झाडु घेऊन, फक्त बोलण्यातुनच नाही तर स्वतःच्या करणीतुन जगाला स्वच्छतेचा संदेश देणारे हे व्यक्तित्व... गाडगे बाबांचे नाव काढताक्षणी स्वच्छता हा दुसरा शब्द स्वाभाविकरित्या ओठांवर येतोच. गाडगे बाबा हे फक्त एक व्यक्तित्व नसुन तो एक सिद्धांत आहे. जो वाट चुकलेल्याना आजही दिशा … [Read more...] about स्वच्छतेचे पुजारी संत गाडगे बाबा माहिती कविता भाषण निबंध मराठी\nसोनिया गांधी यांचा इतिहास माहिती जीवन परिचय मराठी\nसोनिया गांधींचा संघर्ष हा फक्त राजकीय नसून, त्यांना भारतीय न ठरवणे, त्यांच्या देशभक्तीवर आक्षेप घेणे आणि त्याच बरोबर इंटरनेट या माध्यमांद्वारे त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचे काम विरोधकांनी केले पण त्या डगमगल्या नाहीत... त्यांचाबद्दल महत्वपूर्ण माहिती. सोनिया गांधी यांचा इतिहास माहिती जीवन परिचय मराठी Sonia Gandhi Information Biography History in Marathi … [Read more...] about सोनिया गांधी यांचा इतिहास माहिती जीवन परिचय मराठी\nआधुनिक भारताचे जनक राजीव गांधी बद्द��� पूर्ण माहिती चरित्र निबंध भाषण मराठी\nआधुनिक भारताचे जनक राजीव गांधी बद्दल पूर्ण माहिती चरित्र निबंध भाषण मराठी Rajiv Gandhi Information Biography in Marathi Language जेव्हा विद्यमान पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजींनी ‘BHIM’ ऍपचं उद्घाटन केलं तेव्हा आपल्या लाडक्या आणि जिवाभावाच्या व्हॉट्सऍपवर बर्याचजणांकडून मला विनोद आले; त्यातला एक असा होता की “जर BHIM ऍप काँग्रेसच्या काळात निघालं असतं तर त्याचं नाव ‘राजीव … [Read more...] about आधुनिक भारताचे जनक राजीव गांधी बद्दल पूर्ण माहिती चरित्र निबंध भाषण मराठी\nआपला इमेल आयडी भरा आणि लेटेस्ट पोस्ट मिळावा. कॉलेज कट्टा म्हणजे माहितीचे व्यासपीठ\nदेशभक्त सुभाष चंद्र बोस यांच्याबद्दल या महत्वपूर्ण गोष्टी माहिती आहेत का\nवसंत पंचमी का साजरी करतात जाणून घ्या वसंत पंचमीचे महत्व\nगरोदरपणात बाळाची काळजी कशी घ्याल आहार माहिती मराठी\nआपला इमेल आयडी भरा आणि लेटेस्ट पोस्ट मिळावा. कॉलेज कट्टा म्हणजे माहितीचे व्यासपीठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/?sort=featured&page=5", "date_download": "2019-07-21T15:17:56Z", "digest": "sha1:IBFHA3YERA6LRE3WF4RW5DSPYLYTSCMV", "length": 5961, "nlines": 144, "source_domain": "krushikranti.com", "title": "all - krushi kranti", "raw_content": "\nजगदंबा द्राक्ष नर्सरी सर्व…\nकुंभार ऊस रोप वाटिका\nदेशी गिर गाईचे शुद्ध तुप\nउत्तम प्रतीचे मल्चिंग पेपर…\nनिर्मल नॅचुरल गांडुळ खत\nशेतीसाठी वर्दान असे गांडुळ खत…\nट्रॅक्टर व ट्रक साठी…\nट्रॅक्टर ट्रक 407 व इतर सर्व…\nमहाराष्ट्रात सर्वात कमी किमतीत 5 लिटर मध्ये GK टेक्नॉलॉजी जैविक खत का वापरावे सर्व फळ बाग,भाजीपाला,वेल वर्गीय,धन्य पिकांसाठी उपयोगी कोणतेही पीक उत्तम यायचे असेल तर \"जमिनीची सुपकता\" अत्यंत महत्वाची आहे. ज्या जमिनीचा सामू 6.5 आहे ज्या जमिनीचा EC 0.5…\nमहाराष्ट्रात सर्वात कमी किमतीत…\nसुपर गोल्डन सिताफळ रोपे मिळतील सुपर गोल्डन सिताफळ रोपे मिळतील\nजग प्रसिध्द होत आसलेली सिताफळाची जात सुपर गोल्डन 9834712500\nजग प्रसिध्द होत आसलेली…\nMaharashtra 10-07-19 सुपर गोल्डन सिताफळ रोपे मिळतील ₹1\nबकरी ईद साठी बोकड विकणे आहे बकरी ईद साठी बोकड विकणे आहे\nबकरी ईद साठी बोकड विकणे आहे 2 दात असलेली सिरोही जातीचा बोकड विक्रीसाठी उपलब्ध बोकड घेण्यासाठी संपर्क:- रामनाथ गर्जे 7719828422, 9096372745\nबकरी ईद साठी बोकड विकणे आहे 2…\nMaharashtra 10-07-19 बकरी ईद साठी बोकड विकणे आहे\nऑक्सि ग्रुप भारतातील एक अग्रगण्य हे��्थकेअर कंपनी आहे, ज्यात पशुवैद्यकीय सेवांसाठी फॉर्म्युलेशन्सचे विस्तृत पोर्टफोलिओ आहे. आमची उत्पादने थेरेपीटिक फीड सप्लेमेंट्सपासून हर्बल आणि पशुधनांसाठी आयुर्वेदिक फॉर्म्युले पासून आहेत. आमची उत्पादने जीएमपी + कंपायंट…\nऑक्सि ग्रुप भारतातील एक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.reliableacademy.com/en/mpsc/current-affairs/22-Dec-18/marathi", "date_download": "2019-07-21T15:04:03Z", "digest": "sha1:D5Y6V54SBVAFUP4Y4OZR5WIYDO6YV2SX", "length": 34706, "nlines": 898, "source_domain": "www.reliableacademy.com", "title": "Reliable Academy", "raw_content": "\nचालू घडामोडी - मराठी\nउत्कृष्ट धरण व्यवस्थापनासाठी कोयना धरणास देशपातळीवरचा पुरस्कार\nस्टार्टअप रँकींग जाहीर; महाराष्ट्र ठरले उदयोन्मुख राज्य\nभोजपूरीला घटनात्मक दर्जा मिळणार\n‘UPSC’ची वयोमर्यादा 27 करण्याची शिफारस\nपतंजली उद्योग समूह लवकरच चीनमध्ये रोवणार झेंडा\nउत्कृष्ट धरण व्यवस्थापनासाठी कोयना धरणास देशपातळीवरचा पुरस्कार\nमहाराष्ट्रातील “कोयना धरण” हे मोठ्या व महत्वाच्या धरणांपैकी एक धरण आहे. सह्याद्री पर्वतरांगेत असलेल्या महाबळेश्वर येथुन उगम पावणाऱ्या कोयना नदीवर सन १९५४ ते १९६४ या कालावधीमध्ये हे धरण बांधण्यात आले आहे.\nया धरणातील पाणी जलविद्युत निर्मितीसाठी तसेच सिंचनासाठी वापरण्यात येत असून जलविद्युत प्रकल्पाची स्थापित विद्युत निर्मिती क्षमता १९६० मेगावॅट एवढी आहे.\nधरणातून होणाऱ्या उर्जा निर्मितीमुळे आपल्या राज्यामध्ये औद्योगिक विकास होण्यास हातभार लागला आहे. त्यामुळेच या धरणाला “महाराष्ट्राची भाग्यरेषा” असे म्हटले जाते.\n“केंद्रिय सिंचन आणि उर्जा मंडळ” (Central Board Of Irrigation And Power ) या संस्थेने सन २०१८ सालचा “उत्कृष्ट धरण व्यवस्थापनासाठीचा” देशपातळीवरचा पुरस्कार कोयना धरणास जाहीर केला आहे.\nया संस्थेमार्फत १९२७ पासून जल आणि विद्युत क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या विभागांना / संस्थांना गौरविण्यात येत आहे.\nकोयना धरणाची लांबी ८०७ मीटर असून उंची १०३ मीटर आहे. धरणाची पाणीसाठवण क्षमता २९८१ दलघमी (१०५ टीएमसी) एवढी आहे.\nया धरणामुळे ८९२ वर्ग किलोमीटर क्षेत्रावर पसरलेला जलाशय निर्माण झाला असून त्याला “शिवाजीसागर” या नावाने ओळखले जाते.\nधरणातून पूराचे पाणी सोडण्यासाठी ६ वक्राकार दरवाजे बसविण्यात आले असून या धरणामुळे पूरनियंत्रण होण्यास हातभार लागला आहे.\nदि. १० डिसेंवर १९६७ रोजी कोयनानगर येथे ६.३ रिक्टर क्षमतेचा भुकंप झाल्यामुळे कोयना धरणाला तडे गेले होते.\nतेव्हापासून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर “जलाशय प्रेरित भूकंप” (Reservoir Induced Seismicity) वर संशोधनास सुरुवात झाली आहे.\nसन १९६८ मध्ये धरणास पडलेल्या भेगा ग्राऊटिंग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बुजविण्यात आल्या होत्या. त्यानंतर सन १९७३ मध्ये या धरणाचा अपरिवाह (non-overflow) भागाचे तर सन २००६ मध्ये परिवाह (overflow) भागाचे मजबुतीकरणाचे काम करण्यात आले होते. अशा प्रकारे धरण पुर्णपणे भुकंपरोधीत करण्यात आले आहे.\nधरणाचे बांधकाम होऊन आता ५५ वर्ष झाले आहेत तर कोयना भुकंपाला देखील ५० वर्ष झाले आहेत.\nकेंद्रिय सिंचन आणि उर्जा मंडळामार्फत कोयना धरणास देण्यात आलेला पुरस्कार हा गेल्या ५० वर्षात धरणाची निगा उत्कृष्ट पध्दतीने राखल्याने (Best Maintained functional Project for more than 50 years) देण्यात आला आहे.\n१९ व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच या धरणाच्या सर्व्हेक्षणाला सुरुवात झाली होती.\n१९१८ नंतर पहिले जागतिक महायुध्द संपल्यानंतर टाटा कंपनीने कोयना प्रकल्प बांधण्यासाठी सर्व्हेक्षण सुरु केले. मात्र त्यानंतर १९२८ च्या जागतिक मंदीमुळे हा प्रकल्प रेंगाळला.\n१९४७ साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने हा प्रकल्प हाती घ्यायचे ठरवले. त्यासाठी सन १९५१ मद्ये कोयना धरण विभाग सुरु करण्यात आला.\nसन १९५३ मध्ये प्रकल्पास मान्यता मिळाली आणि सन १९५४ मध्ये बांधकामास सुरुवात झाली. धरणाचे बांधकाम १९६४ मध्ये पूर्ण करण्यात आले.\nया प्रकल्पांतर्गत चार धरणे बांधण्यात आली आहेत. त्यापैकी कोयना धरण आणि कोळकेवाडी धरण ही दोन मोठी धरणे आहेत. कोयना धरणातील पाण्याचा वापर करून पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील विद्युतनिर्मिती केंद्रांद्वारे उर्जा निर्मिती करण्यात येते. त्यासाठी बोगद्याद्वारे पाणी जलविदुत केंद्रामध्ये आणले जाते.\nया तीनही टप्प्यातून जलविद्युत निर्मिती झाल्यानंतर बाहेर पडणारे पाणी कोळकेवाडी धरणात साठवले जाते. त्यानंतर कोळकेवाडी धरणातील पाणी तिसऱ्या टप्प्यातील जलविद्युत केंद्रात उर्जा निर्मिती करिता वापरले जाते. त्यानंतर हे पाणी वशिष्टी नदीद्वारे अरबी समुद्राला जाऊन मिळते.\nया प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे या प्रकल्पातील पाणी जलविद्युत निर्मितीसाठी वाप���ण्यासाठी दोन वेळा (सन २००२ मध्ये व सन २०१५ मध्ये) लेक टॅपिंग करण्यात आले व हा देशातीलच नव्हे तर अशिया खंडातील पहिलाच प्रयोग होता व दोन्ही लेक टॅप यशस्वी झाले आहेत.\nकेंद्रिय सिंचन आणि उर्जा मंडळामार्फत सन २०१८ सालचा “उत्कृष्ट धरण व्यवस्थापनासाठीचा” देशपातळीवरचा पुरस्कार कोयना धरणाला जाहीर होणे ही आपल्या राज्यासाठी अभिमानाची बाब आहे.\nस्टार्टअप रँकींग जाहीर; महाराष्ट्र ठरले उदयोन्मुख राज्य\n‘राज्यांची स्टार्टअप रँकींग २०१८’ आज येथे जाहीर करण्यात आली. या रँकींगमध्ये महाराष्ट्र राज्य उदयोन्मुख राज्य ठरले आहे.\nकेंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाच्यावतीने येथील प्रवासी भारतीय भवनात आयोजित कार्यक्रमात या विभागाचे सचिव रमेश अभिषेक यांनी ‘राज्यांचा स्टार्टअप रँकींग’अहवाल जाहीर केला.\nयावेळी सचिव रमेश अभिषेक यांच्या हस्ते राज्यांना ६ श्रेणींमध्ये रँकींगनुसार प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.\nमहाराष्ट्राला उदयोन्मुख राज्यांच्या श्रेणीत प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.\nराज्याच्या कौशल्य विभागांतर्गत कार्यरत महाराष्ट्र राज्य नवउपक्रम संस्थेचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी मिथून जॉन आणि विपणन व्यवस्थापक देवेंद्र नागले यांनी हा पुरस्कार स्वीकारला.\nकेंद्र शासनाच्या स्टार्टअप इंडिया या कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाच्यावतीने घालून दिलेल्या निकषानुसार राज्या-राज्यांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली. यासाठी केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री यांनी ६ फेब्रुवारी २०१८ मध्ये ‘स्टार्टअप रँकींग २०१८’ कार्यक्रमाची सुरुवात केली.\nया कार्यक्रमासाठी एकूण ७ आधार मानके आणि ३८ कार्यबिंदू ठरविण्यात आले. या आधारावर देशभरातील २७ राज्य आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमधील‘स्टार्टअप इंडिया’ कार्यक्रमांचा तज्ज्ञ समितींकडून आढावा घेण्यात आला व परिक्षण करण्यात आले.\nया आधारावर अहवाल तयार करण्यात आला. त्यानुसार घालून दिलेल्या निकषावर गुणांकनाच्या आधारे सर्वोत्तम राज्य, शिर्ष राज्य,आघाडीचे राज्य, आकांक्षी राज्य,उदयोन्मुख राज्य आणि आरंभी राज्य अशा सहा श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली. यात महाराष्ट्राचा समावेश उदयोन्मुख राज्यांच्या श्रेणीत करण्यात आला आहे.\nमहाराष्ट्र शासनाच्यावतीने राज्यात स्टार्टअप धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य नवउपक्रम या नोडल संस्थेची निर्मिती करण्यात आली आहे.\nआजच्या कार्यक्रमात प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतर या संस्थेचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी मिथून जॉन यांनी सांगितले, महाराष्ट्रात फेब्रुवारी २०१८ मध्ये स्टार्टअप धोरणाच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे.\nकेंद्राच्या स्टार्टअप इंडिया रँकींगसाठी मार्च २०१८ हा कालावधी ग्राह्य धरून रँकींग देण्यात आली आहे. अल्प कालावधीत राज्याने ही रँकींग मिळविल्याचे सांगत श्री.जॉन म्हणाले, राज्यात स्टार्टअप कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी १६ कंपन्या उभारण्यात आल्या आहेत. या माध्यमातून स्टार्टअपसाठी आवश्यक मार्गदर्शन व सहाय्य पुरविण्यात येते.\nराज्यात अजून अशा २५ कंपन्या स्थापन करण्यात येणार आहेत तसेच राज्यात स्पर्धात्मक वातावरण निर्माण व्हावे व गुंतवणूक व्हावी यासाठी राज्याबाहेरील २४ स्टार्टअप्सना परवानगी देण्यात आली आहे. या प्रत्येक स्टार्टअपला महाराष्ट्र शासनाच्यावतीने १५ लाखांची मदत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nयावर्षीच्या स्टार्टअप रँकींगच्या तुलनेत पुढील वर्षीच्या रँकींगमध्ये राज्याची प्रगती दिसून येईल, असा विश्वासही श्री.जॉन यांनी व्यक्त केला.\nभोजपूरीला घटनात्मक दर्जा मिळणार\nभोजपूरी, भोटी आणि राजस्थानी या तीन भाषांचा राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचित समावेश करण्यात येणार आहे. त्यामूळे या तिन्ही भाषांना लवकरच घटनात्मक दर्जा मिळणार आहे.\nअजून ३८ भाषा आठव्या अनुसूचित येण्याच्या प्रतिक्षेत आहेत.\nमात्र या तीन भाषा भुतान, सुरीनाम, मॉरिशस,त्रिनिनाद आणि नेपाळमध्येही बोलल्या जात असून तिथे या भाषांना मान्यता असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.\nभाजपाचे नवी दिल्लीचे अध्यक्ष, खासदार मनोज तिवारी यांनी ही माहिती दिली. या तिन्ही भाषांना घटनात्मक दर्जा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.\nजर संसदेचे कामकाज सुरळीत चालले असते तर याच अधिवेशनात ही घोषणा झाली असती, आता पुढच्या अधिवेशनात ही घोषणा होणार असल्याचे तिवारी म्हणाले.\n‘UPSC’ची वयोमर्यादा 27 करण्याची शिफारस\nनागरी सेवा परीक्षेची वयोमर्यादा सर्वसाधारण वर्गवारीसाठी 2022-23 पर्यंत टप्प्याटप्प्याने 30 वरून 27 करावी, अशी शिफारस निती आयोगाने केंद्र सरकारकडे केली आहे.\nलोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये बदल करण्याची आणि अधिकाऱ्यांच्या व्यवस्थेची फेरमांडणी करण्याची गरजही निती आयोगाने व्यक्त केली आहे.\n‘स्ट्रॅटजी फॉर न्यू इंडिया @ 75‘ दस्तऐवज जारी करण्यात आला.\nनवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती, प्रशिक्षण आणि निवड परीक्षेमध्ये काही बदल करण्याची गरज निती आयोगाने व्यक्त केली आहे.\nनवीन अधिकाऱ्यांची विविध विभागांमध्ये त्यांच्या वयानुसार नियुक्ती करावी, असे निती आयोगाचे मत आहे.\nअधिकारी तरुण, तडफदार असावे, 2020 नंतर भारतामध्ये 65 टक्के जनतेचे वय 35 हून कमी असेल. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्याचे सरासरी वय 25 वर्षे सहा महिने आहे.\nसध्या यूपीएससीसाठी वयोमर्यादा 30 वर्षे आहे. ही बाब लक्षात घेऊन वयोमर्यादा आणि जागा कमी कराव्या, त्याचप्रमाणे ठरावीक विषयामध्ये प्रावीण्य मिळविणाऱ्या अधिकाऱ्यांना तेथे जागा द्यावी, असेही निती आयोगाचे म्हणणे आहे.\nत्याप्रमाणेच परीक्षा प्रक्रियेत बदल करण्याची शिफारस केली आहे. परीक्षेची वयोमर्यादा 27 करावी, अनुभवी व्यावसायिकांना करार तत्त्वावर अधिकारी म्हणून घ्यावे आदी शिफारशी आयोगाने केल्या आहेत.\nपतंजली उद्योग समूह लवकरच चीनमध्ये रोवणार झेंडा\nयोगगुरू रामदेवबाबा यांचा पतंजली आयुर्वेद उद्योग समूह लवकरच ग्लोबल होणार आहे.\nरामदेवबाबा यांनी सांगितले की, येत्या मार्चमध्ये पतंजली जागतिक बाजारात उतरणार आहे.\nचीनमध्ये प्रकल्प उभारण्यासाठी चीन सरकारने कंपनीला 10 हजार एकर जमीन आणि भांडवली साह्य करण्याचा प्रस्ताव दिला आहे.\nरामदेवबाबा यांनी सांगितले की, नैसर्गिक उत्पादनांत आपला ठसा उमटविण्यात बहुराष्ट्रीय एफएमसीजी कंपन्या अपयशी ठरल्या आहेत. याउलट पतंजलीने या क्षेत्रात प्रचंड काम केले आहे.\nदरम्यान, आयकर विभागासोबतच्या वादात दिल्ली हायकोर्टाने पतंजलीची याचिका फेटाळून कंपनीला झटका दिला आहे.\n2010-11 या आढावा वर्षाचे स्पेशल ऑडिट’ करण्यासाठी आयकर विभागास सहकार्य करा, असे निर्देशही कोर्टाने दिले. पतंजली समूहाने स्पेशल ऑडिटला कोर्टात आव्हान दिले होते.\nMPSC APP मराठीतून अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी आणि सर्व विषयांचे विश्लेषण. रिलायबल अकॅडेमीचे संस्थापक मन��हर पाटील सरांच्या मार्गदर्शनातून साकारलेले व कमी वेळेत जास्तीस जास्त DOWNLOAD झालेले APP.\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करणे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. आम्ही UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, Current affairs, Practice Question Set, अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2017/11/blog-post_13.html", "date_download": "2019-07-21T16:14:31Z", "digest": "sha1:ZGON6B4Q5Q7J2NZJFITA2ECURA32CP6G", "length": 8831, "nlines": 46, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "भागीरथी परिवाराच्यावतीने आयोजीत राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा शानदार शुभारंभ भाजपा नेते सुधीर (आण्णा) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेषभागीरथी परिवाराच्यावतीने आयोजीत राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा शानदार शुभारंभ भाजपा नेते सुधीर (आण्णा) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम\nभागीरथी परिवाराच्यावतीने आयोजीत राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा शानदार शुभारंभ भाजपा नेते सुधीर (आण्णा) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम\nभारतीय जनता पक्षाचे नेते तथा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर (आण्णा) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा शुभारंभ येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य संकुलाच्या मैदानावर शनिवारी सायंकाळी मोठ्या दिमाखात व उत्साहात पार पडला. या स्पर्धेस राज्यातील ४३ संघ सहभागी झाले आहेत. भागीरथी परिवाराच्यावतीने या राज्यस्तरीय स्पर्धेचा शुभारंभ भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी भाजपा नेते सुधीर (आण्णा) पाटील, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ऍड. अनिल काळे, जिल्हा उपाध्यक्ष ऍड. नितीन भोसले, विजयकुमार शिंगाडे, सरचिटणीस प्रभाकर मुळे, येडशीचे विजयकुमार सस्ते, काटीचे उपसरपंच सुजित हंगरकर, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे उपप्रशासकीय अधिकारी तथा स्पर्धेचे संयोजक आदीत्य पाटील, प्राचार्य एस.एस. पडवळ आदी मान्यवर उपस्थित होते.\nउद्घा���नाचा सामना येडशी व काटी या संघामध्ये पार पडला. मान्यवरांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात आला. येडशी संघाने नाणेफेक जिंकली यानंतर झालेल्या रंगतदार सामन्यामध्ये दोन्ही संघाने उत्कृष्ट व्हॉलीबॉल खेळाचे सादरीकरण केले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात येडशीच्या संघाने विजयश्री संपादन केली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत सामने सुरू होते. या स्पर्धेचे समालोचन आर.बी. जाधव, श्री. पाटील यांनी केले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून आर.जी. बोबडे, घोणसे रावजी, श्री. शिंदे, ऍड. भोसले, श्री. वाघ हे काम पाहत आहेत. स्पर्धेत सहभागी संघातील खेळाडूंच्या भोजनाची व शुध्द पाण्याची सोय भागीरथी परिवाराच्यावतीने करण्यात आली आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तुकाराम शेटे, सुनिल पवार, प्रसाद देशमुख, श्री. कापसे, ऍड. मडके, आबा गायकवाड, पंडीत मंजुळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी प्रा. संतोष घार्गे, एस.एस. देशमुख, न.रा. नन्नवरे, पिंटू सदावर्ते, नाना घोगरे, सुर्यकांत कापसे, राम मुंडे, भागीरथी परिवार व आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व शिक्षक, कर्मचारी परिश्रम घेत आहेत\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (3) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (54) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (1) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (1) पालघर (1) पुणे (2) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (2) मुंबई उपनगर (1) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (8) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (5) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n५६ कोटी रूपयांचा पीकविमा अदा करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश उस्मानाबाद, लोहारा तालुक्यातील ७५ हजार शेतकर्‍यांना दिलासा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश:\nजुन्या पेन्शन योजनेच्या न्याय्य मागणीसाठी तुळजापुरात 'लक्षवेधी आंदोलन:\nकृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या कामासाठी लावण्यात आलेल्या जाचक आटीमुळे प्रकल्प रखडला:आमदार राणाजगजितसिंह पाटील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/03/blog-post_37.html", "date_download": "2019-07-21T16:13:21Z", "digest": "sha1:DGFVUHWM3EVE3CX7NN6YZ4SHSPBSMMTY", "length": 9423, "nlines": 46, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "नौकरी महोत्सवात ६ हजार बेरोजगारांना मिळाल��� नौकरी", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेषनौकरी महोत्सवात ६ हजार बेरोजगारांना मिळाली नौकरी\nनौकरी महोत्सवात ६ हजार बेरोजगारांना मिळाली नौकरी\nआदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचा यशस्वी उपक्रम\nरिपोर्टर. उस्मानाबाद. येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ व भाजपाच्यावतीने भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर (आण्णा) पाटील यांच्या पुढाकारातून रविवार दि. २५ मार्च रोजी श्रीपतराव भोसले हायस्कुलच्या मैदानावर पार पडलेल्या भव्य नौकरी महोत्सवात २३ हजार २०४ सुशिक्षीत बेरोजगार युवक - युवतींनी अर्ज नोंदणी केली होती. महोत्सवात सहभागी झालेल्या विविध राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रतिनिधींनी या महोत्सवांतील युवक - युवतींच्या मुलाखती व कागदपत्राची पडताळणी करून ६ हजार २४२ युवक - युवतींना नौकरीचे नियुक्तीपत्र दिले.\nश्रीपतराव भोसले हायस्कुलच्या मैदानावर झालेल्या या नौकरी महोत्सवात रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत नौकरी महोत्सवात सहभागी झालेल्या युवक - युवतींच्या मुलाखतीचा कार्यक्रम सुरू होता. सकाळी १० वाजल्यापासून उमेदवारांची अर्ज नोंदणी व कागदपत्रांची पडताळणी सुरू होती. सकाळी ११.३० च्या सुमारास प्रत्यक्ष मुलाखतींना प्रारंभ झाला. १०३ कंपन्यांच्या प्रतिनिधींनी अर्ज नोंदणी केलेल्या २३ हजार २०४ युवक - युवतींच्या मुलाखती घेतल्या. त्यापैकी ६ हजार २४२ युवक - युवतींना नौकरीचे नियुक्ती पत्र मिळाले. प्रातिनिधीक स्वरुपात निवड झालेल्या काही युवक - युवतींना महोत्सवाचे संयोजक व भाजपा प्र.का.सदस्य सुधीर (आण्णा) पाटील, ऍड. अनिल काळे, प्रभाकर मुळे, राजाभाऊ बागल, आदम शेख, जि.प.सदस्य ज्ञानदेव राजगुरू, न.प. बांधकाम सभापती शिवाजीराव गवळी -पंगुडवाले, शिवाजीराव गिड्डे, प्रविण पाठक आदींच्या हस्ते नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले. या महोत्सवात १ हजार ५४८ युवक - युवतींना नौकरीच्या प्रतिक्षा यादीसाठी निवडण्यात आले आहे. यांनादेखील रोजगाराच्या संधी प्राप्त होऊ शकते. कुठल्याही प्रकारचे शुल्क न आकारता हजारोंच्या संख्येने सुशिक्षीत युवक -युवतींचा हा नौकरी महोत्सव भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, स्वयंसेवक आदींच्या परिश्रमातून यशस्वीरित्या पार पडला. धाराशिव जिल्ह्यात अश��� स्वरुपाचा भव्य नौकरी महोत्सव तोही विनामुल्य आयोजीत केल्याबद्दल महोत्सवात सहभागी झालेल्या युवक - युवतींनी महोत्सवाचे संयोजक सुधीर (आण्णा) पाटील यांचे आभार व्यक्त केले व शेतकरी कुटूंबातील आम्हा गरीब युवक - युवतींसाठी नौकरीची संधी निर्माण करून दिल्याबद्दल सर्वांनी धन्यवाद दिले. या महोत्सवात शेतकरी कुटूंबातील युवक - युवतींसह आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील युवक - युवतीदेखील सहभागी झाले होते. नौकरीसाठी या कुटूंबातील युवक - युवतींना प्रथम प्राधान्य देऊन त्यांना नौकरीची संधी देण्यात आली.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (3) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (54) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (1) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (1) पालघर (1) पुणे (2) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (2) मुंबई उपनगर (1) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (8) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (5) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n५६ कोटी रूपयांचा पीकविमा अदा करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश उस्मानाबाद, लोहारा तालुक्यातील ७५ हजार शेतकर्‍यांना दिलासा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश:\nजुन्या पेन्शन योजनेच्या न्याय्य मागणीसाठी तुळजापुरात 'लक्षवेधी आंदोलन:\nकृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या कामासाठी लावण्यात आलेल्या जाचक आटीमुळे प्रकल्प रखडला:आमदार राणाजगजितसिंह पाटील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2019/04/blog-post_15.html", "date_download": "2019-07-21T16:15:34Z", "digest": "sha1:OLV3DD5XZ6QTXIBSE2I6HHIEY2W7X3EL", "length": 8534, "nlines": 49, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "तेरच्या बरोबरीने ढोकीतून महाआघाडीला मताधिक्य देणार: नारायण समुद्रे", "raw_content": "\nमुख्यपृष्ठउस्मानाबादतेरच्या बरोबरीने ढोकीतून महाआघाडीला मताधिक्य देणार: नारायण समुद्रे\nतेरच्या बरोबरीने ढोकीतून महाआघाडीला मताधिक्य देणार: नारायण समुद्रे\nरिपोर्टर: गेल्या 70 वर्षात काँग्रेसने काय केले हा विरोधी सेना-भाजपचा आरोप पूर्णपणे चुकीचा असून देशाचा, राज्याचा, जिल्ह्याच्या व आपल्या परिसराचा विकास फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच शक्य झाला आहे. त्यामुळे या शेतकरी विरोधी सेना-भाजपला सत्तेतून हा��लून देवून संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे सरकार देशात आणण्यासाठी आपले उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांना बहुमताने निवडून द्यावे, असेही नारायण समुद्रे यांनी सांगितले.\nतालुक्यातील ढोकी येथे झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत महाआघाडीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांना तेरच्या बरोबरीने मताधिक्य देण्याचा संकल्प जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते नारायण समुद्रे यांनी बोलून दाखवला.\nया बैठकीस ढोकी व परिसरातील काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाआघाडीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांनी उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी व जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्राचा निधी खेचून आणण्यासाठी दिल्लीत सक्षम खासदार असणे आवश्यक आहे. गेल्या 15 वर्षातील माझे काम तुम्ही सर्व जाणता, त्यामुळे येत्या 18 तारखेला आपण मला आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन केले. उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांनी सेना उमेदवाराने तेरणेची वाट लावल्याने ढोकी व परिसराचे सारे अर्थकारण बिघडल्याचे सांगितले व तेरणेचे गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा असे सांगितले. सध्या तेरणेचा विषय न्यायालयात असून तो मार्गी लागला की तेरणा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू होईल, असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिला आहे.\nया बैठकीस राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष गफार काझी, गोविंद तिवारी, ढोकीचे सरपंच नाना चव्हाण, उपसरपंच अमोल समुद्रे, गोविंदराव देशमुख, पांडुरंग देशमुख, शाम महाराज, शकील काझी, आयुब पठाण, सुनील शिंदे, दत्ता तिवारी, अमर समुद्रे, नासिर शेख, अंकुश दाणे, पांडुरंग पाटील, विठ्ठल सोमाणी, माणिक औटे, इरफान कुरेशी, रणजित समुद्रे यांच्यासह गावातील काँग्रेस आयचे सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (3) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (54) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (1) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (1) पालघर (1) पुणे (2) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (2) मुंबई उपनगर (1) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (8) वर्ध��� (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (5) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n५६ कोटी रूपयांचा पीकविमा अदा करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश उस्मानाबाद, लोहारा तालुक्यातील ७५ हजार शेतकर्‍यांना दिलासा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश:\nजुन्या पेन्शन योजनेच्या न्याय्य मागणीसाठी तुळजापुरात 'लक्षवेधी आंदोलन:\nकृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या कामासाठी लावण्यात आलेल्या जाचक आटीमुळे प्रकल्प रखडला:आमदार राणाजगजितसिंह पाटील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://egnews.in/marathi-news/threr-is-no-one-to-get-jet-airways-shears/", "date_download": "2019-07-21T14:46:49Z", "digest": "sha1:C54SKKNUHG6LCFUES3UX4ARV5ATZD4HP", "length": 7142, "nlines": 47, "source_domain": "egnews.in", "title": "'जेट'च भवितव्य अंधातरीत! 'जेट'वर बोली लावण्यास कोणी तयार नाही", "raw_content": "\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी 'नौटंकी'च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर 'जनावरांचा मोर्चा'\n ‘जेट’वर बोली लावण्यास कोणी तयार नाही\nनवी दिल्ली : लिलावात निघालेली जेट एअरवेज कंपनीवर अजून एक संकट आले आहे. जेट कंपनी लिलावात निघाली आहे, मात्र तिचा भांडवली हिस्सा खरेदी करण्यात कोणीही रुचि दाखवत नाही हे समोर येत आहे. इच्छुक गुंतवणूकदारांकडून खरेदी करण्याची चिन्ह होती. मात्र तेही आखडता हात घेत आहेत. त्यामुळे जेट कंपनी बंद पडण्याची शक्यता वाढत आहे.\nसध्या जेटमधील भांडवली हिस्सा विकत घेण्यासाठी १० मे पर्यंत निविदा सादर करणे गरजेचे आहे. मात्र आतापर्यंत एकाही कंपनीने निविदा दिली नाही. सध्या जेटचे हंगामी व्यवस्थापन स्टेट बँक ऑफ इंडिया संभाळत आहे. त्यामुळे जेट कंपनीचा भार स्टेट बँक ऑफ इंडियावर आला आहे. जेटवर तब्बल साडेआठ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. तसंच ही कंपनी तोट्यात आहे. अनेकांचे कर्ज असल्याने कंपनीच्या अधिक विमानांवर बंदी घालण्यात आली. त्यामुळे कंपनीने आपली सेवाही काही काळासाठी बंद केली आहे.\nजेटला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी स्टेट बँकेने निविदा प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला ३० एप्रिल ही अंतिम तारिख देण्यात आली नंतर ती वाढवून १० मे करण्���ात आली. मात्र अद्यापही कोणत्याही कंपनीने या प्रक्रियेत सहभाग घेतला नाही. याच्या मध्यंतरीच्या काळात जेटच्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी एसबीआयच्या अधिकाऱ्यांशी निवीदा प्रक्रियेसह इतर मुद्द्यांवर चर्चा केली.\nजेट एअरवेज कंपनीवर सध्या साडेआठ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना गेल्या काही महिन्यांपासून पगार दिला गेला नाही. या कंपनीत सुमारे २२ हजार कर्मचारी आहेत. त्यात १६ हजार पे रोलवर आहेत तर ६ हजार कर्मचारी करारबद्ध आहेत. जेट कंपनी बंद झालीच तर या २२ हजार कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर परिणाम होऊ शकतो.\nआमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .\nPosted in Featured, अर्थनिती, राजकीय\tTagged JET AIRWAYS, LILAV, SBI, SHEARS, एसबीआय, जेट एअरवेज कंपनी, निवीदा, भांडवली हिस्सा, लिलाव\nशहरात लाचखोरीत घट, मात्र ‘महसुल खात’ लाचखोरीत अव्वल\nपार्थ पवारांनंतर रोहित पवारांची राजकारणात एन्ट्री\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी ‘नौटंकी’च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘जनावरांचा मोर्चा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/532", "date_download": "2019-07-21T16:08:26Z", "digest": "sha1:CFSQY32C6BCDCXR46FKLUDAGKKHDVBWV", "length": 10945, "nlines": 78, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "व्रत | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nकार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजेच भाऊबीज. त्या दिवशी बहीण भावाला तिच्या घरी जेवायला बोलावते आणि त्याला ओवाळते. त्या प्रसंगी भाऊ बहिणीला ओवाळणी म्हणून द्रव्य (पैसे), वस्त्र किंवा एखादी वस्तू प्रेमाने देतो. भाऊबीज हा सण दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; वस्तुत: तो एक वेगळा सण आहे.\nद्वितियेचा चंद्र (ज्योतिष) आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे. तेव्हा बीजेच्या (चंद्राच्‍या) कोरीप्रमाणे बंधूप्रेमाचे वर्धन होत राहो', ही त्यामागची भावना आहे.\nपुराणातल्‍या कथेप्रमाणे त्या दिवशी यमराज त्याची बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला. म्हणून त्‍या दिवसाला यमद्वितिया म्हणूनही संबोधले जाते. त्या दिवशी कोणत्याही पुरुषाने स्वत:च्या घरी पत्��ीच्या हातचे अन्न घ्यायचे नसते. त्याने बहिणीच्या घरी जावे आणि तिला वस्त्रालंकार वगैरे देऊन तिच्या घरी भोजन करावे; सख्खी बहीण नसेल, तर कोणत्याही बहिणीकडे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीला भगिनी मानून तिच्याकडे जेवावे असे सांगितले आहे.\nभाऊबिजेसंबंधी अनेक कथा प्रचलित आहेत, त्यांतील दोन कथा पुढीलप्रमाणे –\nआश्विन वद्य चतुर्दशीला नरक चतुर्दशी असे म्हणतात. पौराणिक कथेनुसार या दिवशी कृष्‍णाने नरकासूर राक्षसाचा वध केला होता. त्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान केले जाते. अभ्‍यंगस्‍नानापूर्वी कारिट नावाचे फळ फोडण्‍याची परंपरा महाराष्‍ट्रात अनेक ठिकाणी आढळते. ते फळ नरकासूर या राक्षसाचे प्रतिक मानले जाते. या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्‍यंगस्‍नानाच्‍या पूर्वी घराबाहेर किंवा तुळशी वृदांवनाजवळ डाव्‍या पायाच्‍या अंगठ्याने कारिट ठेचले जाते. अभ्‍यंगस्‍नानाच्‍या आधी कारिट फोडून नरकासुराचा प्रतिकात्मक वध करत त्याच्‍या रुपात असलेली सारी कटुता, दुष्टता नाहीशी करावी आणि त्‍यानंतर मंगल स्नानाने पवित्र होऊन दिवाळीचा सण साजरा करावा अशी कारिट फोडण्‍यामागची कल्‍पना आहे. अभ्यंगस्नान करणाऱ्या व्यक्तीला प्रथम कुंकवाचा टिळा लावण्यात येतो. तिच्या सर्वांगाला तेल लावण्यात येते. नंतर तेल आणि उटणे यांचे मिश्रण एकत्रित करून अंगाला लावण्यात येते. मग तिला ओवाळण्यात येते. त्यानंतर तिने दोन तांबे उष्ण पाणी अंगावर घेतल्यावर तिच्यावरून आघाडा किंवा टाकळा यांची फांदी मंत्र म्हणत तीनदा फिरवतात.\nवसुबारस (गोवत्सद्वादशी) हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तुत: तो सण वेगळा आहे. वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन (द्रव्य), त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी.\nभारत हा कृषिप्रधान देश आहे. येथे पशुधनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हिंदू संस्कृतीत गाईला मातेसमान दर्जा देण्‍यात आला असून ती पूजनीय मानली गेली आहे. तिच्‍याप्रतीच्‍या कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते.\nआश्विन कृष्ण द्वादशी या दिवशी जे व्रत करतात त्यात सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सकाळी अथवा सायंकाळी सवत्स गायीची पूजा करतात व पुढील मंत्राने तिची प्रार्थना करतात –\nतत: सर्वमये देवी सर्वदेवैरलङ्क���ते |\nमातर्ममाभिलषितं सफलं कुरू नन्दिनि ||\nअर्थ – हे सर्वात्मक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ सफल कर.\n’ असे देवीने विचारले. शिवाजी महाराजां नी तिला ‘मी जागा आहे आणि मी स्वराज्य व सुराज्य निर्माण करीन’ असे वचन दिले. ते त्या वचनाला जागले अशी कथा प्रचलीत आहे. ‘को जागर्ति’ ही मुळात एक कविकल्पना; त्यामुळे ती वेगवेगळ्या महापुरुषांच्या संदर्भात योजून पुराणकथा रचल्या जातात त्यांतलीच ही एक. आख्यायिकांनुसार, उत्तररात्री साक्षात लक्ष्मी येऊन (संस्कृतमध्ये) 'को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागत आहे') असे विचारते, म्हणून या दिवसाला 'कोजागरी पौर्णिमा' असे म्हणतात.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%AF-%E0%A4%8F%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA/", "date_download": "2019-07-21T15:11:55Z", "digest": "sha1:RGTCVCU4GLXAFG34NPRBXESL7UZRUUQR", "length": 13769, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आय एम कलाम -एका स्वप्नाचा प्रवास( भाग ३) | Dainik Prabhat", "raw_content": "\nआय एम कलाम -एका स्वप्नाचा प्रवास( भाग ३)\nआय एम कलाम -एका स्वप्नाचा प्रवास( भाग २ )\nचित्रपट हे नेहमीच ठराविक प्रेक्षकवर्ग डोळ्यासमोर ठेवून बनवले जातात. विशेषतः तरुणवर्गाला डोळ्यासमोर ठेवून सिनेमांची निर्मिती केली जाते असं म्हणणं तितकसं वावगं ठरणार नाही. लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवून बनवलेले बालचित्रपट तर अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके आहेत. त्यातही मुलांचे भावविश्‍व जपणारे सिनेमे तर फारच कमी. या सगळ्यामागं बॉक्‍स ऑफिसवर कमाई हा विषय तर आहे; पण त्याहूनही असे चित्रपट बनवण्यासाठी लागणारी प्रगल्भ मानसिकतेची वानवा.\nएका प्रसंगांमध्ये छोटू ऊर्फ कलामवर रणाविजयचे बाबा आणि इतर लोक चोरीचा आळ घेतात. भाटी मामा आणि छोटूची आईदेखील तिथे येते; पण जेव्हा त्याची आई त्याला या चोरीचा जाब विचारते, तेव्हा छोटू कोलमडून पडतो. कारण आईच्या डोळ्यातील अविश्‍वास त्याला जास्त त्रासदायक ठरतो. तिथून निघून जाण्यासाठी बाहेर पडतो. भाटीच्या हॉटेलमधून बाहेर पडणारा छोटू खाली पडतो. पुन्हा उठतो आणि ट्रकमध्ये बसून दिल्लील��� डॉ. कलाम यांना भेटायला जातो. या सिनेमामधली ही फ्रेम म्हणजे सिनेमाचा “पिक पॉईंट’ असं म्हणावं लागेल.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nआपल्या आयुष्यातही अनेक अडथळे येतात, ज्यामुळं आपण धडपडतो. आपल्याला लागतं; पण तरीही पुन्हा उठून चालण्याची जिद्द जो माणूस ठेवतो, तोच आपल्या निश्‍चित ध्येयापर्यंत पोचतो. हेच या फ्रेममधून अधोरेखित होतं. सोबतच छोटू जेव्हा दिल्लीला निघून जातो आणि रणविजय त्याच्या शोधासाठी भाटीच्या हॉटेलवर येऊन त्याची विचारपूस करतो. लपटन त्याला म्हणतो, की मी सांगतो तुम्हाला छोटूबद्दल तेव्हा त्याला मध्येच तोडून रणविजय म्हणतो, “छोटू नही कलाम इथंच खऱ्या अर्थानं छोटूचा कलाम होण्यासाठीचा प्रवास सुरू झाला आहे.’\nया सिनेमामध्ये असणारी सगळी पात्रं ही जिवंत वाटतात. हर्षनं उभा केलेला छोटू तर अफलातून आहे. त्याचे डोळेच प्रचंड बोलके आहेत. सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी यांच्याही वाट्याला आहेत; पण तरीही या माणसांमधला चांगुलपणा संपलेला नाही. छोटूची आई, भाटी मामा, रणविजय, त्याची आई व बाबा, भाटीची मैत्रीण, तो ट्रकवाला, छोटू दिल्लीमध्ये गेल्यावर संसद भवनाच्या परिसरातील तो गार्ड आणि अख्ख्या सिनेमामधला “ग्रे शेड’ असणारा लपटनसुद्धा. इथं प्रत्येकामध्ये छान, चांगलं काहीतरी आहे ते आपण शोधलं की आपल्याला चांगलं आणि सकारात्मकच दिसतं. तुमच्या ध्येयाप्रती असणारी तुमची भावना स्वच्छ आणि निर्मल असेल, तर सगळं जग तुमच्या मदतीसाठी उभं राहतं. हा साधा सरळ संदेश ही इथं दिग्दर्शक देऊन जातो.\nहा चित्रपट फक्त गरीब मुलाची कथा नाही, तर त्याच्या स्वप्नांप्रती असणारी त्याची भावना किती अस्सल आहे, याचं उदाहरण आहे. सोबतच नशीब तुम्हाला नाही, तर तुम्हीच नशिबाला घडवायचं असतं, हा साधा संदेश अप्रतिमरित्या दिग्दर्शकानं दिला आहे.\nयादों की बारात : हळवं करणारं टपाल (भाग -2)\nयादों की बारात : हळवं करणारं टपाल (भाग -1)\nराष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल (भाग 3)\nराष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल (भाग 2)\nराष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल (भाग 1)\nचर्चेत : ‘काॅल ड्राॅप’ वर कारवाई केव्हा \nचर्चेत : ‘काॅल ड्राॅप’ वर कारवाई केव्हा \nनोंद : बोगस पदव्यांची बांडगुळे\nजाणून घ्या आज (21जुलै) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nताज हॉटेलजवळील चर्चिल चेंबर इमारतीला आग; एकाचा मृत्यू दोन जखमी\nनारकोटिक्स विभागाकडून २० लाखाचा गांजा जप्त\nआगामी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\nमहिला कर्मचाऱ्यांना मेकअप टाळण्याचा इस्पितळाचा आदेश\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित पंचत्वात विलीन\nआयएल अँड एफएस कडून पतमानांकन वाढविण्यासाठी प्रताप\nलक्‍झरी कारच्या विक्रीवरही नकारात्मक परिणाम\nसौदीत जाऊन बलात्काराच्या आरोपीला अटक\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nभोर : राष्ट्रवादीला जोर\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nतोलणारांना काम द्या, अन्यथा हमाली बंद\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\nआगामी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\nनारकोटिक्स विभागाकडून २० लाखाचा गांजा जप्त\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/agri/2019/04/22/1957/", "date_download": "2019-07-21T14:55:57Z", "digest": "sha1:CBIWGQKR7KZOCUY3V4O2S75SJA2XWN2V", "length": 11139, "nlines": 112, "source_domain": "www.krushirang.com", "title": "Blog | ब्रॉयलर पोल्ट्री काही निरीक्षणे", "raw_content": "\n[ July 20, 2019 ] कडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\tमहाराष्ट्र\n[ July 20, 2019 ] महाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\n[ July 20, 2019 ] शेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\tकोल्हापूर\n[ July 20, 2019 ] बिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\tअहमदनगर\n[ July 20, 2019 ] तंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\tआंतरराष्ट्रीय\nHomeतंत्रज्ञानकंपनी वार्ताBlog | ब्रॉयलर पोल्ट्री काही निरीक्षणे\nBlog | ब्रॉयलर पोल्ट्री काही निरीक्षणे\nApril 22, 2019 Team Krushirang कंपनी वार्ता, कृषी सल्ला, नाशिक, पशुसंवर्धन, पुणे, बाजारभाव, महाराष्ट्र, मुंबई, राष्ट्रीय, व्यवसाय व अर्थ, शेती 0\nयंदा प्रथमच एप्रिल महिन्यात 100 रुपये प्रतिकिलोपेक्षा अधिकचा लिफ्टिंग दर ब्रॉयलर पोल्ट्री व्यावसायिकांना मिळत आहे. त्यामुळे बाजारात असलेल्या तेजीबद्दल काही निरीक्षणे औरंगाबादस्थित खडकेश्वर हॅचरिजचे डीजीएम (मार्केटिंग) जयदीप कुमारिया यांनी नोंदविली आहेत.\nकुमारिया यांची निरीक्षणे पुढीलप्रमाणे :\n1. सध्या ब्रॉयलरचा बाजार तेजीचा कल दाखवत आहे. मोठ्या पक्ष्यांना जोरदार मागणी आहे. उपवासाचे सण-उत्सव संपल्यानंतर आता रिटेल-घरगूती मागणीत वाढ झाली आहे. रिटेल बोर्ड रेटवर त्याचा परिणाम दिसत आहे.\n2. सध्या पिल्लांचा तुटवडा आहे. तसेच यापुढेही ही मागणी आणखी वाढेल. उत्तर व दक्षिण भारतातील मार्केट्समध्ये त्यात आणखी सुधारणा अपेक्षित आहे. लोकसभा निवडणुका आणि रमजान महिन्यामुळे ही मागणी उंचावत जाईल.\n3. पॅन इंडिया बेसिसवर ब्रॉयलरचे लिफ्टिंग रेट्स 94-99 रुपये प्रतिकिलो दरम्यान राहतील. तापमानावाढीमुळे वाढलेली मरतुक आणि कच्च्या मालाची उच्चांकी वाढ यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे. मात्र, भाववाढीमुळे उत्पादकांची चिंता कमी झाली आहे.\n4. ओपन फार्मर्स व इंटिग्रेटर्सनी दोन किलो वजनाच्या आत अशीच सातत्यपूर्ण विक्री केली तर लिफ्टिंग रेट यापुढेही किफायती ठरेल.\nलेखन व संकलन : विनोद चव्हाण (कुक्कुटपालन विषयाचे अभ्यासक व मुक्त पत्रकार)\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nब्रॉयलर लिफ्टिंग @ ₹105/KG\nविधानसभेला राज ठाकरे आघाडीसोबत : फडणवीस\nमुंडेंच्या विरोधात बीडमध्ये शेतकरी संघटनेतर्फे अर्ज..\nMarch 23, 2019 Team Krushirang अहमदनगर, औरंगाबाद, ट्रेंडिंग, निवडणूक, महाराष्ट्र, राजकीय 0\nबीड : शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासह देशात बळीचे राज्य आणण्यासाठीची घोषणा करीत यंदा शेतकरी संघटनेने लोकसभा निवडणुकीत उडी घेतली आहे. भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्याविरोधात बीडमध्ये संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी उमेदवारी अर्ज भरला [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nनगरमध्ये राष्ट्रवादीसमोर पर्याय पवार किंवा नागवडे यांचाच…\nMarch 9, 2019 Team Krushirang अहमदनगर, ट्रेंडिंग, निवडणूक, पुणे, मुंबई, राजकीय, राष्ट्रीय 0\nलोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने गेल्या चार पाच महिन्यात चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू ठरलेल्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे तो सुजय विखे यांच्यासह विखे कुटुंबीय भाजपा प्रवेश करणार असल्याच्या बातमीमुळे… गेल्या दोन वर्षभरापासून खासदारकीच्या [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nकहाणी में ट्विस्ट | धनश्री विखे यांचाही अर्ज दाखल\nApril 4, 2019 Team Krushirang अहमदनगर, ट्रेंडिंग, निवडणूक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, राष्ट्रीय 0\nअहमदनगर : डॉ. सुजय विखे पाटील यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचारात आघाडी घेतली आहे. त्याचवेळी आता त्यांच्या पत्नी धनश्री विखे यांनीही आज याच मतदारसंघात उमेदवारी दाखल करून सर्वांना धक्का दिला [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nकडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\nमहाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\nशेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\nबिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\nतंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\nबिझनेसवाला | खरेदी म्हणजे श्रीमंती मिळवणे नव्हे.. मग काय\nमराठवाड्यात लगेच पाऊस न पडल्यास दुष्काळ अटळ\nराज्यातील 5 जिल्हा परिषद बरखास्त\nविशेष | रामदास बोट दुर्घटना\nबिझनेसवाला | संधीचे सोने करा; ई-कारकडे पहा..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/agri/2019/05/17/2210/", "date_download": "2019-07-21T15:56:45Z", "digest": "sha1:NJADP6YEPG5KPJR64R5WVLXV76VCPBQ2", "length": 20957, "nlines": 126, "source_domain": "www.krushirang.com", "title": "Blog | कृतीशील शिक्षक विक्रम अडसूळ", "raw_content": "\n[ July 20, 2019 ] कडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\tमहाराष्ट्र\n[ July 20, 2019 ] महाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\n[ July 20, 2019 ] शेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\tकोल्हापूर\n[ July 20, 2019 ] बिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\tअहमदनगर\n[ July 20, 2019 ] तंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\tआंतरराष्ट्रीय\nHomeमहाराष्ट्रअहमदनगरBlog | कृतीशील शिक्षक विक्रम अडसूळ\nBlog | कृतीशील शिक्षक विक्रम अडसूळ\nMay 17, 2019 Team Krushirang अहमदनगर, ट्रेंडिंग, पुणे, महाराष्ट्र, शिक्षण व रोजगार, शेती, शेतीकथा 0\nअहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये असणाऱ्या बंडगरवस्ती या अत्यंत दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले विक्रम अडसूळ या एकमेव शिक्षकाची निवड यावर्षी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून करण्यात आलेली आहे. श्री अडसूळ तंत्रस्नेही शिक्षक म्हणून परिचित आहेत. आपल्या शिक्षकी जीवनात नवनवीन उपक्रम राबवून शालेय शिक्षण अभ्यासक्रमाला नवी दिशा त्यांनी दिलेली आहे. श्री.अडसूळ यांनी ‘महान्यूज��शी केलेली बातचीत. तीच मुलाखत कृषीरंग जशीच्या तशी वाचकांसाठी प्रसिद्ध करीत आहे.\nपुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया आहेत.\nयावर्षी प्रथमच राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची प्रक्रिया ऑनलाईन ठेवण्यात आलेली होती. त्यामध्ये मी अर्ज केला. ऑनलाईन प्रक्रिया असल्यामुळे पारदर्शकता अधिक असते. विशेष म्हणजे यावर्षी मुलाखतीही घेण्यात आली. त्या सर्व प्रक्रियेतून मला निवडण्यात आलेले आहे. याबाबत मी केंद्र शासनाचा, राज्य शासनाचा तसेच निवड समितीचे मनापासून आभार व्यक्त करतो.\nतुम्ही ज्या शाळेत शिकविता त्या शाळेविषयी सांगा \nकर्जत तालुक्याच्या अंत्यत दुर्गम भागातील बंडगरवस्तीत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. आधी शाळापत्र्यांची होती. शासनाने दिलेल्या आर्थिक सहायतेतून दोन खोल्या बांधलेल्या आहेत. शाळेच्या प्रमुख श्रीमती सविता बंडगर या आहेत. त्यांच्या जिद्दीने ही शाळा उभी राहिली आहे. या शाळेत पहिले ते चौथीपर्यंतचे वर्ग लागतात. या मुलांना आम्ही कुटूंबातील सदस्यांप्रमाणे वागतो. अभ्यासाचा कोणताही ताण विद्यार्थ्यांवर दिला जात नाही. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, तसेच ते या देशातील सुजाण नागरिक बनावे, यासाठी नवनवीन प्रयोगशील उपक्रम राबवित असतो.\nविद्यार्थ्यांना अभ्यासात रूची निर्माण व्हावी यासाठी कसे शिकविले जाते.\nआमच्या शाळेत येणारे विद्यार्थी हे मुख्यत: दारिद्र्य रेषेखालील आहेत. विद्यार्थी दररोज शाळेत यावेत, त्यांचे लक्ष अभ्यासात लागवे, यासाठी शाळेमध्ये ‘आनंददायी शिक्षण’ हा उपक्रम राबविला आहे. याअंतर्गत नाटकाच्या माध्यमातून, बाहुली नाट्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकविले जाते. मुलांनाच पात्र निवडायला सांगितले जाते, लिहायला प्रोत्साहित केले जाते.\nअभ्यासासाठी नवीन तंत्रज्ञान, सामाजिक माध्यमांचा वापर शाळेत होत असतो का \nआजचे युग हे तंत्रज्ञानाचे, सामाजिक माध्यमांचे आहे. अभ्यासासाठी संगणक, लॅपटॉप, मोबाईल, यांचा वापर होऊ शकतो. आम्ही आमच्या शाळेमध्ये अभ्यासक्रम शिकविण्यासाठी दृक-श्राव्य साधनांचा उपयोग करतो. शाळेमध्येच छोट्या-छोट्या लघुपटांची निर्मिती केली जाते. स्थानिकांना अभ्यासाचे महत्त्व पटवून लोकसभागातून शाळेला लॅपटॉप, संगणक उपलब्ध करून दिलेले आहे. याचा उपयोगही अभ्यासासाठी क���ला जातो. विद्यार्थ्यांचा जगाशी संबंध जुळावा यासाठी फेसबुक, यु-ट्युब वरील अभ्यासोपयोगी व्हीडियो विद्यार्थ्यांना दाखविले जातात. व्हीडियो कॉन्फरसिंगद्वारे इतर राज्यातील शाळेंशी तसेच परदेशातील शाळेंशी संवाद साधला जातो, जेणे करून विद्यार्थ्यांचा स्वत:वरील विश्वास वाढेल.\nशाळेत होणाऱ्या उत्सवाबद्दल सांगा \nआपली भारतीय संस्कृती वैविध्यपुर्ण आहे. येथे सर्वच जाती-धर्माचे लोक राहतात. त्यांच्यातील एकोपा कळावा यासाठी आम्ही गणतंत्र दिन, स्वातंत्र दिनासह ईद, दिवाळी, दसरा, रक्षाबंधन असे सर्वच सण साजरे करतो. आमच्या शाळेतील विद्यार्थी सीमेवरील सैनिकांसाठी राखी पाठवतात. विशेष म्हणजे ज्या जवानांना ते राखी पाठवतात. ते सैनिक पत्राद्वारे कळवितात. या माध्यमातून देशप्रेम जागृत करण्याचा प्रयत्नही आम्ही करीत असतो.\nविद्यार्थ्यांचा चौफेर विकास व्हावा यासाठी आपण काय करता \nविद्यार्थ्यांचा चौफेर विकास करणे हा आमच्या शाळेचा उद्देशच आहे. यासाठी जिल्ह्यातील महत्त्वाच्या शासकीय कार्यालयास भेटी देत असतो. आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी नगरपंचायत, पोलीस स्थानके, न्यायालय तसेच जिल्ह्यातील अन्य प्रेक्षणीय स्थळे यांनाही भेटी आयोजित केल्या जातात.\nयासह जेव्हा सैनिक सुट्ट्यांवर येतात तेव्हा ‘सैनिक आपल्या भेटीला’ असा उपक्रम राबविला जातो. अभ्यासाला मनोरंजनाची जोड दिलेली आहे. बेरजेचे झाड, शब्द डोंगर अशा संकल्पनातून गणित, भाषेचा विषय शिकविला जातो.\nदर शनिवारी दप्तर मुक्त शाळा असते. या दिवशी सामूहिक वाचन केले जाते. तसेच शैक्षणिक साहित्य बनविण्याचा उपक्रम असतो. या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासासह अनेक गोष्टी शिकायला मिळतात.\nआपण बंडगरवस्तीतील शाळेत राबवित असलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमांची माहिती इतर शाळेंना कशी देता \nमहाराष्ट्र शासनाच्या अभ्यासक्रमाशी निगडीत मंडळांमध्ये मी सदस्य आहे. महाराष्ट्र शासनाच्यावतीने मला अन्य राज्यांमध्ये आयोजित प्रशिक्षण शिबीरात जाण्याची संधी मिळालेली आहे. मी एमएससीआरटी पुणे येथे जीवन शिक्षण विभाग अंतर्गत ‘भाषिक खेळ’ पुस्तक लेखन समिती सदस्य आहे. भाषिक खेळ -2 या पुस्तकाचे संपादनात मी लेखन केलेले आहे. यासह जीवन शिक्षण, शिक्षण संजिवनी मासिकांमध्येही लेखन करतो. यांची माहिती इतर शिक्षकांना वेगवेगळ्या पद्धतीने देत असतो.\nयामध्ये, सामाजिक माध्यमांची विस्तृतता लक्षात घेता मी krutishilshikshak.blogspot असा ब्लॉग तयार केलेला आहे. या ब्लॉगच्या माध्यमातून विविध शैक्षणिक विषयावर लेखन करीत असतो. फेसबुक आणि यु-ट्युबवर माहिती अद्ययावत करीत असतो. यामुळे इतर शाळेतील शिक्षक त्यांच्या शाळेत ती राबवितात. यासह मी ‘ॲक्टीव्ह टिचर्स महाराष्ट्र’ असा शिक्षकांचा समूह तयार केलेला आहे. या समूहामध्येही विविध नाविण्यपूर्ण राबविलेल्या उपक्रमांची माहितीचे आदान-प्रदान केले जाते. या सर्वांचा उद्देश चांगले विद्यार्थ्यी घडविणे हाच आहे.\nलेखक : अंजु निमसरकर-कांबळे\nमाहिती अधिकारी, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nसीट्रस व वेज नेटमध्ये नोंदणीचे ‘कृषी’चे टार्गेट..\nBlog | शिल्पकलेचा सांस्कृतिक दूत पद्मविभूषण सुतार\nगुळाचा चहा पिण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे..\nJune 11, 2019 Team Krushirang अहमदनगर, औरंगाबाद, ग्राम संस्कृती, नागपूर, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, लाईफस्टाईल 0\nभारतीय संकृतीमध्ये गुळ-पाणी याला खूप महत्व होते. मात्र, आधुनिक जीवनशैलीतील साखरेच्या अतिक्रमणात सध्या चहाला मोठे महत्व आले आहे. मात्र, गुळ असो की साखर यांचा चहा. दोन्हीचे काही फायदे आहेतच. संवादाचे साधन बनलेल्या चहामुळे जीवनात गोडी [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nबोगदा करून ‘सकाळाई’ पूर्ण करू : फडणवीस\nApril 16, 2019 Team Krushirang अहमदनगर, निवडणूक, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, राष्ट्रीय 0\nअहमदनगर : नगर दक्षिण जिल्ह्यासाठी वरदान ठरणारी साकळाई योजना पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी वाळकी येथे आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. या सभेसाठी [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nपवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; मोहिते भाजपत जाणार\nMarch 19, 2019 Team Krushirang अहमदनगर, कोल्हापूर, ट्रेंडिंग, निवडणूक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय 0\nपुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून माजी खासदार रणजितसिंग मोहिते पाटील यांना उमेदवारी डावलली जात असल्याच्या निषेधार्थ सोलापूरमधील मोहिते पाटील गटाने भाजपवासी होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार उद्या (बुधवार) दुपारी मुंबईत वानखेडे मैदानावर मोहिते गट भाजपत [पुढे ��ाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nकडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\nमहाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\nशेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\nबिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\nतंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\nबिझनेसवाला | खरेदी म्हणजे श्रीमंती मिळवणे नव्हे.. मग काय\nमराठवाड्यात लगेच पाऊस न पडल्यास दुष्काळ अटळ\nराज्यातील 5 जिल्हा परिषद बरखास्त\nविशेष | रामदास बोट दुर्घटना\nबिझनेसवाला | संधीचे सोने करा; ई-कारकडे पहा..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/all?sort=featured&page=82", "date_download": "2019-07-21T15:00:29Z", "digest": "sha1:ZMMU2FHVOIRSKMCYE3UMF6FKPDVDG5GI", "length": 5204, "nlines": 147, "source_domain": "krushikranti.com", "title": "all - krushi kranti", "raw_content": "\nट्रॅक्टर व ट्रक साठी…\nट्रॅक्टर ट्रक 407 व इतर सर्व…\nदेशी गिर गाईचे शुद्ध तुप\nनिर्मल नॅचुरल गांडुळ खत\nशेतीसाठी वर्दान असे गांडुळ खत…\nकुंभार ऊस रोप वाटिका\nउत्तम प्रतीचे मल्चिंग पेपर…\nजगदंबा द्राक्ष नर्सरी सर्व…\nनमस्कार आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत Seamon's seeds सीमोन्स बी टरबूज खरबूज बियाणे उत्तम प्रतिचे बियाणे आहे बुक करण्यासाठी खालील नंबर वर कॉल करा\nनमस्कार आम्ही आपल्यासाठी घेऊन…\nदै एग्रोवन मध्ये जाहिराती देण्यासाठी संपर्क दै एग्रोवन मध्ये जाहिराती…\nव्यावसायिक बंधुंनो, तुमचे कृषी उत्पादन, सेवा यांच्या व्यापक जाहिराती साठी आमच्याशी संपर्क साधा. रुपेश वंडे 7020782510\nMaharashtra 17-08-18 दै एग्रोवन मध्ये जाहिराती… ₹500\nद्राक्ष बाग विकने आहे द्राक्ष बाग विकने आहे\n6 एकर द्राक्ष बाग विकने आहे, नदीचे पानी , बोरचे पानी उपलब्ध आहे\n6 एकर द्राक्ष बाग विकने आहे,…\nडाळीब विक्रीसाठी उपलब्ध डाळीब विक्रीसाठी उपलब्ध\nAhmadnagar 17-08-18 डाळीब विक्रीसाठी उपलब्ध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/a-player-piotr-malachowski-olympics-silver-medal-sold-in-an-auction/", "date_download": "2019-07-21T15:35:42Z", "digest": "sha1:F7LVEFJQAVA5Q2ULHQAXU7OWQ4CRGAYT", "length": 14029, "nlines": 100, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "चिमुरड्याच्या उपचारासाठी त्याने ऑलम्पिकमध्ये कमावलेले सिल्वर मेडल विकले !", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nमनोरंजन याला जीवन ऐसे नाव\nचिमुरड्याच्या उपचारासाठी त्याने ऑलम्पिकमध्ये कमावलेले सिल्वर मेडल विकले \nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्���ासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nऑलम्पिकमध्ये सहभागी होऊन पदक मिळवण्यासाठी खेळाडू जीवापाड मेहनत करतात. पदक मिळालेच तर तितक्याच जीवापाड ते जपतात देखील पण तुम्हाला कोणी सांगितले की एखाद्या खेळाडूला ऑलम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल मिळाले आणि त्याने त्या मेडलचा लिलाव केला तर तुमचा देखील विश्वास बसणार नाही ना\n३ वर्षीय ओलेक नामक मुलगा गेल्या दोन वर्षांपासून डोळ्यांच्या कॅन्सरने त्रस्त आहे. परंतु पैश्याच्या कमतरतेमुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया होत नव्हती.\nहे समजताच पोलिश थाळीफेक खेळाडू Piotr Malachowski ने लहानग्या ओलेक साठी रियो ऑलम्पिक २०१६ मध्ये पदक मिळवण्याची प्रतिज्ञा केली, कारण त्यामार्फत मिळालेल्या पदकाचा लिलाव करून त्याला ओलेकच्या उपचारासाठी पैश्याची जुळवाजुळव करता येणार होती.\nसुवर्णपदकाची आशा मनात ठेवून स्पर्धेत उतरलेल्या पीयोट्रला ‘रौप्य पदकावर’ समाधान मानावे लागले. पण त्याने ज्या भावनेने हे पदक मिळवले होते ते पाहता मिळवलेले सिल्वर मेडल पीयोट्रसाठी गोल्ड मेडल पेक्षा कमी नव्हते.\nत्याने फेसबुकवर व्यक्त केलेल्या भावनेतून त्याच्या कनवाळू आणि दानशूर वृत्तीचे सहज दर्शन होते.\nमी रियो मध्ये गोल्ड मेडलसाठी लढलो. आज मी तुम्हा सर्वांना त्यापेक्षा मौल्यवान गोष्टीसाठी लढण्याकरिता पुढे येण्याचे आवाहन करीत आहे. जर तुम्ही मला आज मदत केलीत तर मी मिळवलेले हे सिल्व्हर मेडल लहानग्या ओलेक साठी गोल्ड मेडलपेक्षाही मौल्यवान ठरेल.\nPiotr ची फेसबुक पोस्ट :\nत्याची ही पोस्ट संपूर्ण जगभर व्हायरल झाली. जगभरातून त्याच्या मेडलसाठी बोलींचा पाऊस पडू लागला. अखेर त्याने आपल्याच देशातील ‘डोमिनिका आणि सॅबेस्टीयन कुलझ्याक’ या श्रीमंत भावा बहिणीच्या बोलीला मान दिला. आणि हे सिल्व्हर मेडल त्यांना विकले. ही दोन्ही भावंडे फोर्ब्सच्या श्रीमंताच्या यादीत समाविष्ट असून त्यांची संपत्ती सुमारे ४.१ बिलियन डॉलर इतकी आहे.\nप्रतिक्रिया देताना सॅबेस्टीयनने सांगितले :\nआम्ही दिलेली किंमत उघड करू इच्छित नाही परंतु आम्ही दिलेली रक्कम ओलेकच्या शस्त्रक्रिसाठी आणि उपचारांसाठी मुबलक आहे.\nसमाजकार्यासाठी काम करणाऱ्या ‘सियेपोमागा’ नामक पोलिश संस्थेने ओलेकच्या उपचारांसाठी यापूर्वीच १,२६,००० डॉलरचा निधी जमावला आहे. न्युयॉर्कमधील डोळ्यासंबध�� कर्करोगतज्ज्ञ डेव्हिड अॅब्रमसन यांच्या क्लिनिकमध्ये ओलेकवर केल्या जाणाऱ्या पुढील उपचारांसाठी हा निधी वापरला जाईल.\nPiotr त्याच्या चाहत्यांना संबोधताना म्हणतो:\nमी त्याला नेहमी सांगायचो की आपण एकत्र मिळून चमत्कार घडवून आणू शकतो. एका आठवड्यापूर्वी केवळ पदक म्हणून ज्याकडे पाहिलं जात होत त्या माझ्या सिल्व्हर मेडलची किंमत आज कित्येक पटीने वाढली आहे. त्याची किंमत म्हणजे लहानग्या ओलेकचा पुनर्जन्मच आहे जणू हा माझा आणि ओलेकचा आजवरचा सर्वोत्तम विजय आहे.\nदानशूर कर्णाच्या कथा आपण केवळ ऐकून आहोत, पण Piotr सारख्या व्यक्ती कर्णाची प्रतिकृती आपल्यासमोर उभी करतात. ज्यांना ना कोणत्या गोष्टचा मोह असतो, न स्वार्थ असतो. त्यांच्यासाठी महत्वाचा असतो एका गरजूच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि तीच त्यांच्या दृष्टीने मौल्यवान संपत्ती असते…\nओलेक तुझ्या हिंमतीची देखील दाद द्यावी लागेल…असाच खंबीर राहा…\n“गेट वेल सून ओलेक…\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← यशोगाथा: बाग सांभाळणारे रामभाऊ ४ वर्षात झाले Honda Civic कारचे मालक\nलष्कराला मिळणार modern शिरस्त्राण\nपंढरीचा विठूराया आणि आषाढी वारीबद्दल १० अफलातून गोष्टी..\nफळे आरोग्यासाठी हितकारकच, पण ती खाताना हे नियम पाळलेच पाहिजेत \nमुंबईतील प्रत्येकाने वाचावा असा लेख: जलमग्न मुंबई, निसर्ग पूरक व्यवस्थापन आणि आपण\nते सातही जण शहिद झाले पण तो आमचा हिरो आहे\nअखिलेश यादवांच्या उत्तर प्रदेशामधील पानिपताची प्रमुख कारणे\nमृत व्यक्तीच्या फेसबुक, ट्विटर आणि गुगल अकाऊंटचं नेमकं काय होतं, वाचा\nह्या गावातल्या ग्रामस्थांनी पाकिस्तानी सैनिकांना शस्त्र टाकून धूम ठोकायला लावली होती\nभारताचे पहिले (असहिष्णु) पंतप्रधान: जेव्हा कवीला तुरुंगात डांबतात\n – आपल्या पुण्याच्या CoEP च्या विद्यार्थ्यांनी बनवलेत 3D आणि Metal Printers\nसिक्युरिटी गार्ड्स नेहमी काळा गॉगल का परिधान करतात\nह्या “बिग्गेस्ट लूजर” तरूणाने जे करून दाखवलं त्याला तोड नाही\nकडू मेथीचे आरोग्यदायी गुण : आहारावर बोलू काही – भाग 15\n७२ तासात तब्बल चार हजार लोकांचा बळी घेणारी भारताच्या इतिहासातील अज्ञात दंगल\nलोक वर्गणी मधून महाराष्ट्राच्या शाळांनी जमवले २१६ करोड रुपये\nकॉम्प्यूटरला लावलेला पेनड्राईव्ह “Safely Eject” करण्याची खरंच गरज आहे का\nप्रोटीन्स आणि व्हिटामिन्सचा समृध्द स्रोत, आहारातील अमृत : ताक\nदुबईच्या आकाशात उडणार फ्लाईंग टॅक्सी\nधक्कादायक : कोलंबियाच्या अपघाताची नासाला कल्पना होती\nमुंबईच्या जनतेला हक्काचा आवाज मिळाला आहे “हा” उपक्रम मुंबईच्या समस्या सोडवू शकेल\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/india/2019/03/05/1023/", "date_download": "2019-07-21T16:08:55Z", "digest": "sha1:GAF4BKHC2A5CJQ2U3LCU4EIZ2OB4X6PA", "length": 10717, "nlines": 109, "source_domain": "www.krushirang.com", "title": "चीनच्या विरोधात ‘एफएओ’च्या निवडणूकीत भारताचा ‘हा’ उमेदवार", "raw_content": "\n[ July 20, 2019 ] कडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\tमहाराष्ट्र\n[ July 20, 2019 ] महाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\n[ July 20, 2019 ] शेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\tकोल्हापूर\n[ July 20, 2019 ] बिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\tअहमदनगर\n[ July 20, 2019 ] तंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\tआंतरराष्ट्रीय\nHomeबातम्याआंतरराष्ट्रीयचीनच्या विरोधात ‘एफएओ’च्या निवडणूकीत भारताचा ‘हा’ उमेदवार\nचीनच्या विरोधात ‘एफएओ’च्या निवडणूकीत भारताचा ‘हा’ उमेदवार\nMarch 5, 2019 Team Krushirang आंतरराष्ट्रीय, निवडणूक, राष्ट्रीय, व्यवसाय व अर्थ 0\nजागतिक अन्न आणि कृषी संघटनेच्या (एफएओ) प्रमुख पदासाठी भारताने नीती आयोगाचे सदस्य डॉ. रमेश चंद यांना संधी देण्याचे ठरविले आहे. त्यानुसार या पदासाठी होणाऱ्या निवडणुकीत भारताचे प्रतिनिधी म्हणून डॉ. चंद हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. चीनसह इतर तीन देशांनी यासाठी आपापले प्रतिनिधी निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून दिलेले आहेत.\nजगातील १९४ सदस्य देश या संघटनेचे सभासद आहेत. रोम येथील मुख्यालय असलेली ही संस्था संयुक्त राष्ट्र संघटनेशी निगडीत एक प्रतिष्ठित संस्था आहे. २०११ पासून ब्राझील देशातील अर्थतज्ञ जोस सिल्व्हा या संघटनेच्या डायरेक्टर जनरल या पदावर आहेत. मात्र, त्यांचा कार्यकाळ संपल्याने आता जून महिन्यात यासाठी नवीन प्रमुख व्यक्ती निवडण्यात येणार आहे. त्यासाठी डॉ. चंद यांना भारत देशाचे प्रतिनिधी म्हणून संधी देण्यात आली आहे.\nया निवडणुकीत चीनचे क्यू डोंग्यू, कमेरुन देशाचे मेडी मोन्ग्युई, फ्रान्सच्या कथरीन गेसलीन आणि जॉर्जिया देशाचे दावित किर्वालीद्झे हे उमेदवार डॉ. चंद यांच्या विरोधात असतील. चीन, फ्रांस आणि भारतीय प्रतिनिधीपैकी कोणाला यासाठी संधी मिळणार हे जगभरातील १९४ देश ठरविणार आहेत.\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nझाम्बियाने उठविली जीएम आयातबंदी\n‘मोदी है तो मुमकिन है’… अच्छे दिन..\nतर गडकरी पंतप्रधान होतील : स्वामी\nMay 2, 2019 Team Krushirang ट्रेंडिंग, नागपूर, निवडणूक, महाराष्ट्र, राजकीय, राष्ट्रीय 0\nदिल्ली : देशात सध्याचा ट्रेंड लक्षात घेता भाजपला जास्तीतजास्त 230-235 जागा मिळण्याची शक्यता दिसते. अशावेळी भाजपच्या नेतृत्वात बदल अपेक्षित असून सहमतीने मंत्री नितीन गडकरी यांनाच पंतप्रधान पदावर बसण्याची संधी मिळेल असे भाकीत भाजपचे ज्येष्ठ नेते [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nमोदींचे सरकार हुकूमशाही : चव्हाण\nMarch 24, 2019 Team Krushirang कोल्हापूर, ट्रेंडिंग, निवडणूक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय 0\nसातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार हुकूमशाही असून त्या सरकारने मागील चार वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावली असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. महाआघाडीच्या प्रचाराची सुरुवात कराड येथील प्रीतिसंगम येथे झाली. त्यावेळी [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nलोकसभेची निवडणूक अडकली ‘गोकुळा’त..\nMarch 26, 2019 Team Krushirang कोल्हापूर, निवडणूक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय 0\nकोल्हापूर : जिल्हा दुध संघ अर्थात गोकुळ आणि कोल्हापूरचे राजकारण यांचे नाते घट्ट आहे. त्याचीच प्रचीती यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही येत आहे. येथील राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना लढतीच्या केंद्रस्थानी गोकुळ आल्याने या गोकुळात कोण फुलणार आणि मतदार [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nकडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\nमहाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\nशेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\nबिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\nतंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\nबिझनेसवाला | खरेदी म्हणजे श्रीमंती मिळवणे नव्हे.. मग काय\nमराठवाड्यात लगेच पाऊस न पडल्यास दुष्काळ अटळ\nराज्यातील 5 जिल्हा परिषद बरखास्त\nविशेष | रामदास बोट दुर्घटना\nबिझनेसवाला | संधीचे सोने करा; ई-कारक���े पहा..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nagartimes-epaper-ahmednagar-05/", "date_download": "2019-07-21T14:51:51Z", "digest": "sha1:3SQVO46K6LUJPP36KOEZPBH5ZCUGKWZV", "length": 12785, "nlines": 213, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नगर टाइम्स ई-पेपर : बुधवार, 5 सप्टेंबर 2018 | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nसंगमनेर : पुणे नाशिक महामार्गावर अपघातात एक ठार, तीन जखमी\nपुढील 48 तासांत मुसळधार\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nनाशिकमध्ये ट्रेक फाउंडर्स राईडची यशस्वी सांगता\nमहिला पोलीसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल\nउष्माघाताने मेलेले २९ मोर गेले कुठे\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nपारोळ्यातील बालसंस्कार शिबिरात ४५०० विद्यार्थ्यांची नोंद\nभोरगाव लेवा पंचायतला पुस्तक भेट\nसावखेडा सरपंच पद अपात्र : औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nनुकसानग्रस्त पाच शेतकर्‍यांना ७० हजारांची मदत\nडॉक्टराकडे घरफोडी करणार्‍या तिघांना बेड्या\nचाराटंचाईने घेतला गायीचा बळी\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nचरणमाळ घाटात अडीच लाखाची लूट करणार्‍या म्होरक्यास अटक, दोन फरार\nप्रकाशा येथे बिबटयाची मादी मृतावस्थेत\nमोलगी येथे विद्यार्थ्यांसाठी जीवन कौशल्य प्रशिक्षण शिबिर\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nनगर टाइम्स ई-पेपर : बुधवार, 5 सप्टेंबर 2018\nटीम ईथ्रीची ‘मेगा डेअर डेव्हील राईड’ संपन्न\nटाकाऊ पासून टिकाऊ उपक्रम; काचेपासून सर्जनशील वस्तूंचे उत्पादन\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nसंजूबाबाने दिवाळीत छायाचित्रकारांना शिवीगाळ केली\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nअनाथांकडे बालपणाचे फोटोच नसतात, तर शेअर कसे करणार \nBreaking News, आवर्जून वाचाच, नाशिक, मुख्य बातम्या\nसीबीआयला आंध्रात बंदी : चं���्राबाबूंचा केंद्र सरकारला ‘दे धक्का’\nBreaking News, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या, राजकीय\nBreaking News, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nमुंबई : कुलाबा येथील भीषण आगीत एकाचा होरपळुन मृत्यू\nभीषण अपघातात 9 युवक ठार\nमुंबई : टॅक्सी ड्राइवर असणाऱ्या ‘नामदेव भाऊं’ना बेस्ट ऍक्टरचे नामांकन\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\nनाशिकमध्ये ट्रेक फाउंडर्स राईडची यशस्वी सांगता\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nमहिला पोलीसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%AA_%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%95", "date_download": "2019-07-21T15:13:10Z", "digest": "sha1:DO374WXVWTN6B67FTIXFQYHORISS4N7H", "length": 7407, "nlines": 248, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.चे १४ वे शतक - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.चे १४ वे शतक\nसहस्रके: २ रे सहस्रक\nशतके: १३ वे शतक - १४ वे शतक - १५ वे शतक\nदशके: १३०० चे - १३१० चे - १३२० चे - १३३० चे - १३४० चे\n१३५० चे - १३६० चे - १३७० चे - १३८० चे - १३९० चे\nस्वतःतील वर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nएकूण २९ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २९ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १३१३‎ (२ क, १ प)\n► इ.स.चे १३०० चे दशक‎ (१३ क, १ प)\n► इ.स.चे १३१० चे दशक‎ (१२ क, १ प)\n► इ.स.चे १३२० चे दशक‎ (१२ क, १ प)\n► इ.स.चे १३३० चे दशक‎ (१३ क, १ प)\n► इ.स.चे १३४० चे दशक‎ (११ क, १ प)\n► इ.स.चे १३५० चे दशक‎ (६ क, १ प)\n► इ.स.चे १३६० चे दशक‎ (१३ क, १ प)\n► इ.स.चे १३७० चे दशक‎ (११ क, १ प)\n► इ.स.चे १३८० चे दशक‎ (१२ क, १ प)\n► इ.स.चे १३९० चे दशक‎ (११ क, १ प)\n► इ.स.च्या १४ व्या शतकातील दशके‎ (१० प)\n► इ.स.च्या १४ व्या शतकातील मृत्यू‎ (१० क, ३ प)\n► इ.स.च्या १४ व्या शतकातील वर्षे‎ (१०० प)\n► इ.स.च्या १४ व्या शतकातील जन्म‎ (१२ क, ३ प)\n► इ.स. १३४१‎ (१ क, १ प)\n► इ.स. १३४४‎ (१ प)\n► इ.स. १३५३‎ (१ प)\n► इ.स. १३५४‎ (१ प)\n► इ.स. १३५५‎ (��� प)\n► इ.स. १३५६‎ (१ प)\n► इ.स. १३५७‎ (१ क, १ प)\n► इ.स. १३५८‎ (२ क, १ प)\n► इ.स. १३५९‎ (१ क, १ प)\n► इ.स. १३७३‎ (१ प)\n► इ.स. १३७७‎ (१ क, १ प)\n► इ.स. १३८६‎ (२ क, १ प)\n► इ.स. १३९३‎ (१ क, १ प)\n► इ.स. १३९८‎ (२ क, १ प)\n\"इ.स.चे १४ वे शतक\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nइ.स.चे १४ वे शतक\nइ.स.चे २ रे सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी १०:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/251277.html", "date_download": "2019-07-21T15:15:21Z", "digest": "sha1:SMLE4PSGXEUYJJME6QXRUWQ3JGCBZOCD", "length": 15436, "nlines": 185, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "केरळमधील धर्मांधांनी हिंदूंमध्ये निर्माण केलेली दहशत ! - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > केरळमधील धर्मांधांनी हिंदूंमध्ये निर्माण केलेली दहशत \nकेरळमधील धर्मांधांनी हिंदूंमध्ये निर्माण केलेली दहशत \nकेरळ भारतात आहे कि पाकिस्तानात जे सध्या जम्मू-काश्मीरमध्ये होत आहे, तसे आता केरळमध्येही होत आहे. ज्या केरळमध्ये सुखनैव हिंदु संस्कृती नांदत होती, तेथे आज ‘हिंदु’ नावही घेणे, म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे झाले आहे. त्यामुळे ही स्थिती पालटण्यासाठी आता हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही \n‘एक वर्षापूर्वी मी केरळमधील एका भागात धर्मप्रसारासाठी गेलो होतो. तेव्हा तेथे एका साधकासमवेत मी एका उद्योगपतींना संपर्क करण्यास गेलो. मी त्यांना माझा परिचय करून दिला आणि हिंदु जनजागृती समितीच्या कार्याविषयी माहिती सांगण्यास प्रारंभ केला. त्याच वेळी त्या उद्योगपतींनी ‘मला यात रस नाही’, असे म्हणत आम्हाला जायला सांगितले. आम्ही घरी परत आलो. त्यानंतर आम्ही त्यांना दूरभाषवर संपर्क केला. तेव्हा कळले की, त्यांना धर्मांधांची भीती वाटते. ते म्हणाले, ‘‘मला हिंदुत्वनिष्ठांसमवेत कुणी पाहिले, तर मोठी अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे मला हे सर्व नको आहे. येथील परिस्थिती अतिशय वाईट आहे. याविषयी तिकडे तुम्हाला काही कळणार ��ाही. नंतर मला येथे कोण वाचवेल \n– श्री. चंद्र मोगेर, दक्षिण कन्नड, कर्नाटक.\nCategories राष्ट्र-धर्मविषयक चौकटTags धर्मांध, प्रसार, मुसलमान, राष्ट्र-धर्मविषयक चौकट, हिंदु जनजागृती समिती Post navigation\nधर्मांधांना पाठीशी घालणारे पोलीस \nअवैध डान्सबारच्या विरोधातील नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणारे पोलीस अखेर निलंबित\nवर्ष २०१६ मधील प्रकरणातील कंत्राटदाराला वर्ष २०१९ मध्ये ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवणारे पोलीस प्रशासन अन्वेषण करून संबंधितांवर कारवाई का करत नाही \nलक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे महिलेच्या मृत्यूनंतर धर्मांधांकडून रुग्णालयाची तोडफोड आणि डॉक्टरांना मारहाण\nसाधकांनो, परम पूज्यांनी दिलेली ज्ञानगंगा प्रवाहित करा \nगुरु-शिष्य परंपरेच्या पुनरुज्जीवनासाठी भारत हिंदु राष्ट्र बनणे आवश्यक \nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन म���सलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/2018/12/blog-post_44.html", "date_download": "2019-07-21T14:49:46Z", "digest": "sha1:3JLAFOTEN4SMGRLRVNVOULX3KUDOHLTT", "length": 8322, "nlines": 94, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "राज्याला शैक्षणिकदृष्ट्या प्रगतशील बनविण्यासाठी क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना - विनोद तावडे | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ब्लॉगवर आपले स्वागत आहे...\nराज्याला शैक्षणिकदृष्ट्या प्रगतशील बनविण्यासाठी क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना - विनोद तावडे\nDGIPR ९:१९ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत\nमुंबई, दि. 3 : उच्च शिक्षणामधील सर्व विषयांमध्ये स्वायत्तता वाढविण्यासाठी आणि शैक्षणिकदृष्ट्या राज्याला अधिक प्रगतशील बनविण्यासाठी क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना अंमलात आणण्याचे विचारात असल्याचे उच्चशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.\nराष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानच्या वतीने आज मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात राज्यातील विविध शैक्षणिक संस्था, विश्वस्त, अध्यक्ष, सचिव यांच्यासाठी महाराष्ट्रातील उच्च शिक्षणामधील अभ्यासक्रमाची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री. तावडे बोलत होते. यावेळी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा)च्या प्रकल्प संचालक मिता राजीवलोचन, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय आदी उपस्थित होते.\nश्री. तावडे म्हणाले, उच्च शिक्षणातील संबंधित विद्याशाखेची पदवी प्राप्त करताना विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील रोजगाराची हमी देणे गरजेचे आहे. यासाठी नवनवीन कौशल्य अंगीकृत करण्याची गरज आहे. संस्थाचालक व प्राध्यापक यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अभ्यासक्रम व उद्योजकांना लागणाऱ्या कौशल्याची सांगड घालून आराखडा तयार करावा.\nयावेळी राष्ट्रीय भारतीय प्रशासकीय सेवा च्या प्रधान सचिव व उच्चतर शिक्षा अभियान (रुसा)च्या प्रकल्प संचालक मिता राजीवलोचन यांनी उपस्थित संस्थाचालक व इतर मान्यवरांचे स्वागत करून त्यांना विद्यार्थ्यांच्या भविष्य आणि सर्वांगीण कौशल्यपूर्ण विकासासाठी विद्यार्थ्यांचे कलागुण हेरून 'रुसा'ने प्रस्तावित केलेल्या अभ्यासक्रमांचा उच्च शिक्षणामध्ये समावेश करण्यासाठी आवाहन केले.\nयावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास गायकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे डॉ.जी. डी. यादव,शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू देवानंद शिंदे, व्हीजेटीआय मुंबईचे संचालक धीरेन पटेल, आयआयटी मुंबईचे लोहित पेनुबाकू यांनी विविध विषयांवर सादरीकरण केले.\nनवीनतम पोस्ट मुख्यपृष्ठ थोडे जुने पोस्ट\nसोशल मीडियावर फॉलो करा...\nराज्य शासकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन पूर्ण सकारात्मक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेचा हा ब्लॉग असून केवळ प्रसारमाध्यम प्रतिनिधींना शासनाचे विशेष वृत्त वेळेत उपलब्ध व्हावे, या हेतूने हा ब्लॉग कार्यन्वित करण्यात आला आहे.\nवृत्त विशेष (800) नोकरी शोधा (32) नवी दिल्ली (30) जय महाराष्ट्र (25) . (23) दिलखुलास (17) ताज्या बातम्या (14) विशेष लेख (9)\nमहासंवाद - सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/2019/01/blog-post_65.html", "date_download": "2019-07-21T14:43:57Z", "digest": "sha1:SPNLZI5ZRJQZ3JB7IXHKRBLDCHY5XMIT", "length": 6992, "nlines": 96, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "यवतमाळ पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने मार्गी लावण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ब्लॉगवर आपले स्वागत आहे...\nयवतमाळ पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने मार्गी लावण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश\nDGIPR ४:१७ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत\nयवतमाळ शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी अमृत योजनेचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा\nमुंबई, दि. 8 : यवतमाळ शहराला पाणीपुरवठा प्रकल्पासाठी अमृत योजनेतून करण्यात येत असलेल्या जलवाहिनीचे काम येत्या मार्चपर्यंत पूर्ण करण्यासाठी कामांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.\nयवतमाळ शहराच्या पाणीपुरवठा योजनेला अमृत योजनेतून मान्यता देण्यात आली आहे. या योजनेची आढावा बैठक आज मंत्रालयात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी यवतमाळचे पालकमंत्री तथा सामान्य प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव पी. वेलरासू आदी यावेळी उपस्थित होते.\nमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, यवतमाळ शहराला व समाविष्ट आठ गावांना बेंबळा धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी अमृत योजनेतून मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेतून आतापर्यंत 52 टक्के काम पूर्ण झाले आहे. यवतमाळमधील टंचाई परिस्थिती पाहता शहराला पाणीपुरवठा होण्यासाठी जलवाहिनीची कामे तातडीने मार्गी लागण्यासाठी नियोजन करण्यात यावे.\nश्री. येरावार म्हणाले, पाणीपुरवठा योजनेचे काम जलवाहिनीअभावी रखडले आहे. त्यामुळे पाईप पुरवठा करणाऱ्या संबंधित कंपनीने तातडीने पाईप पुरवठा करावा, जेणेकरून काम लवकर पूर्ण करता येईल.\nनवीनतम पोस्ट मुख्यपृष्ठ थोडे जुने पोस्ट\nसोशल मीडिया��र फॉलो करा...\nराज्य शासकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन पूर्ण सकारात्मक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेचा हा ब्लॉग असून केवळ प्रसारमाध्यम प्रतिनिधींना शासनाचे विशेष वृत्त वेळेत उपलब्ध व्हावे, या हेतूने हा ब्लॉग कार्यन्वित करण्यात आला आहे.\nवृत्त विशेष (800) नोकरी शोधा (32) नवी दिल्ली (30) जय महाराष्ट्र (25) . (23) दिलखुलास (17) ताज्या बातम्या (14) विशेष लेख (9)\nमहासंवाद - सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/2019/01/blog-post_98.html", "date_download": "2019-07-21T14:43:04Z", "digest": "sha1:J573JLZLX5XF3APDH44CFUK2JS4UCNFO", "length": 9560, "nlines": 94, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "चांदा ते बांदा योजनेंतर्गत सिंधुदुर्गमध्ये लघु उद्योगांना चालना - दीपक केसरकर | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ब्लॉगवर आपले स्वागत आहे...\nचांदा ते बांदा योजनेंतर्गत सिंधुदुर्गमध्ये लघु उद्योगांना चालना - दीपक केसरकर\nDGIPR ७:४९ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत\nमुंबई, दि. 3 : चांदा ते बांदा योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात काथ्या (कॉयर) उद्योग, नीरा, मधुमक्षिका पालन, बांबू, काजू प्रक्रिया आदी लघु उद्योगांना चालना देण्यात येत आहे. या उद्योगांच्या माध्यमातून जिल्ह्यातील महिला तसेच सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, असे निर्देश वित्त व नियोजन राज्यमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज दिले.\nचांदा ते बांदा योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लघु उद्योगांना चालना देण्याच्या अनुषंगाने उपाय योजनांसंदर्भात श्री. केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. बैठकीस महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सुधीर बेंजळे, बिपीन जगताप, चांदा ते बांदा योजनेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या (यूएनडीपी) महाराष्ट्र राज्य प्रमुख आफ्रीन सिद्दीकी, कॉयर बोर्डचे निवृत्त अध्यक्ष ए. के. दयानंद, टाटा समाजविज्ञान संस्थेचे (टिस) निवृत्त संचालक प्रा. एस. परशुरामन यांच्यासह मध संचालनालय, महसूल विभाग, नियोजन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.\nसिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 12 काथ्या निर्मिती केंद्र स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत 6 काथ्यानिर्मिती केंद्रांचे बांधकाम पूर्ण झाले असून 1 केंद्रामधून काथ्यानिर्मितीला सुरूवातही झाली आहे. उर्वरित केंद्रांमधून काथ्यानिर्मितीला लवकरात लवकर सुरुवात होईल या दृष्टीने कामाला गती द्यावी, असे श्री. केसरकर यांनी यावेळी सांगितले. सर्व 12 केंद्रांचे उद्दिष्ट वेळेत गाठण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्राधान्यक्रमाने या कामाला गती द्यावी.\nश्री. केसरकर म्हणाले, जिल्ह्यात नीरा उद्योग तसेच मधुमक्षिका पालनाला मोठा वाव असून त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. कोकम तसेच काजू प्रक्रिया, बांबू उद्योग, हस्तकला, कृषी पर्यटन यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम हाती घेण्याचे ठरले असून त्यासाठी यूएनडीपीने नियोजन करावे. स्वयंसहाय्यता गटांची लघुउद्योगांमध्ये महत्त्वाची भूमिका राहणार आहे. महिलांना प्रशिक्षित करण्याच्या कार्यक्रमाला वेग द्यावा, असेही श्री. केसरकर म्हणाले.\nयावेळी श्री. संतोषकुमार यांनी सांगितले, जिल्ह्यात बांधकाम झालेल्या 6 पैकी 3 कॉयर सेंटरमधून काथ्यानिर्मिती केली जात असून 3 मधून लवकरच याची सुरूवात होईल. प्रत्येक सेंटरमागे सुमारे 80 महिलांना कॉयरनिर्मितीची कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. एकूण 810 महिलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.\nनवीनतम पोस्ट मुख्यपृष्ठ थोडे जुने पोस्ट\nसोशल मीडियावर फॉलो करा...\nराज्य शासकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन पूर्ण सकारात्मक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेचा हा ब्लॉग असून केवळ प्रसारमाध्यम प्रतिनिधींना शासनाचे विशेष वृत्त वेळेत उपलब्ध व्हावे, या हेतूने हा ब्लॉग कार्यन्वित करण्यात आला आहे.\nवृत्त विशेष (800) नोकरी शोधा (32) नवी दिल्ली (30) जय महाराष्ट्र (25) . (23) दिलखुलास (17) ताज्या बातम्या (14) विशेष लेख (9)\nमहासंवाद - सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/category/utsav-star/8fulora/page/144/", "date_download": "2019-07-21T15:58:11Z", "digest": "sha1:Q5SC3BRENVM3VVLL6YUBD7LI7AOXNVDT", "length": 15965, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "फुलोरा | Saamana (सामना) | पृष्ठ 144", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकाशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘एसी रे एसी’; भरत जाधव घामाघूम\nतटरक्षकदलाच्या दोन कर्मचाऱ्यांकडून 50 लाख रुपयांचे कोकेन पकडले\nबीड शहरात सुसज्ज उद्याने उभारणार, नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागरांचे आश्वासन\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा…\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nमुलीने केली आईची हत्या, मुंडके रस्त्यावर फेकले\nचंद्रावर होते ‘जादू’ चे शहर- नासाचा दावा\nआखातामध्ये तणाव वाढला; इराणने ताब्यात घेतले ब्रिटनचे टँकर\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nइंडोनेशियन ओपन : सिंधूचे जेतेपदाचे स्वप्न भंगलं, जपानच्या यामागूचीकडून अंतिम सामन्यात…\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवनचे पुनरागमन\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन : सिंधूची अंतिम फेरीत धडक, जेतेपदाच्या लढतीत यामागुचीला…\nप्रेसिडेंटस् कप बॉक्सिंग : शिवा थापाला सुवर्णपदक, हिंदुस्थानला चार पदके\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nअस्थमा फक्त दिवाळीत होतो काय, सिगारेट पिणाऱ्या प्रियंकाला नेटकऱ्यांनी फटकारले\nBigg Boss 2 : आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो आरोह वेलणकर\nसनी लिओनी झाली जलपरी, पाहा तिचे हे सुंदर फोटो\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nरो���ठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\n<< संजीवनी धुरी-जाधव >> सुवासिनी महिला ज्या सणांची आवर्जून वाट पाहत असतात तो सण म्हणजे मकर संक्रांत. नवविवाहित महिलांसाठी हा सण महत्त्वाचा समजला जातो. त्यामुळे...\nअरुण म्हात्रे संक्रांत आली... नोटाबंदीच्या रुपाने... अजूनही काय फरक पडलाय रोजच्या जगण्यात.. मी अगदी शिणून गेलोय, जाम दमून गेलोय... तनानं आणि मनानं... धनानं शिणून गेलोय असं म्हणू शकत...\n<< डॉ. गणेश चंदनशिवे >> संक्रांतीच्या निमित्ताने स्त्रिया एकमेकींना वाण देतात... काय प्रघात असेल यामागे मकर संक्रातीचा सण म्हटलं तर उत्साहवर्धक वातावरण पहावयास आपणास मिळते. हा...\nतुषार देशमुख (शेफ) हे दिवस भाज्यांचे... गोडव्यासोबत विविधरंगी भाज्याही संक्रांतीत तितक्याच महत्त्वाच्या असतात. आपले सण ऋतुमानाप्रमाणे साजरे होतात आणि या ऋतुमानात पिकणाऱया विविध भाज्या, फळे यांचा...\nकुछ मिठा हो जाए\nशेफ मिलिंद सोवनी आपल्या तिळगुळाव्यतिरिक्त इतर गोड पदार्थ संक्रांतीनिमित्त... आज संक्रांत... त्यामुळे काहीतरी गोड खाण्यासाठी दोन नव्या रेसिपीज दिल्या आहेत. पहिली आहे पंजाबी स्टाईलचा गाजरचा हलवा......\nपूजा पोवार फॅशन डिझायनर काळानुसार संक्रांतीनिमित्त काळा रंग आणि हलव्याचे दागिने यांचे कॉम्बिनेशन असलेले विविध डिझाइनमधले ड्रेसेस बाजारात उपलब्ध आहेत. मकर संक्रांत हा पतंगाचा सण आहे....\nदीपक केसरकर, वैद्य संक्रांत किंक्रांत या आहेत पक्क्या जुळ्या बहिणी... एकमेकांशिवाय करमत नाही ही त्यांची खरी कहाणी पंचागांवर या दोघींचा असतो मोठा दरारा यांच्यावरती मांडला जातो वर्षभराचा सारा...\nनितीन फणसे संक्रांत म्हणजे पतंग... गुजराथेत पतंग महोत्सव साजरा केला जातो.... अशी बनते पतंग पतंग बनवण्याची एक कला आहे. त्यासाठी चौकोनी पातळ कागद आणि दोन बारीक काडया...\nयोगेश नगरदेवळेकर एकटय़ा संक्रांतीच्या दिवशी शेकडो पक्षी पतंगीच्या मांजाने जखमी होतात. संक्रांत जशी तीळगूळसाठी प्रसिद्ध आहे तशीच पतंगबाजीसाठी पण. हिंदुस्थानभर संक्रातीला पतंग उडविण्यास सुरुवात होते. घरात...\nप्रशांत येरम संक्रांत संपूर्ण हिंदुस्थानात साजरी केली जाते. तिचे स्वरूप जरी वेगवेगळे असले तरी गोडवा तोच असतो.... हिंदुस्थानी संस्कृतीत सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण प्रत्येक सणामागे...\nकाशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘एसी रे एसी’; भरत जाधव घामाघूम\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा...\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nजिंतूर येथे मुख्याध्यापकाने केली शिक्षकास धक्काबुक्की\nकुरुंद्यात हुंडाबळी, सासरच्या जाचास कंटाळुन विवाहितेची आत्महत्या\nगाव तिथे ग्रंथालय संकल्पना कागदावरच, रायगड जिल्ह्यात अवघी 76 ग्रंथालये\nशाळकरी मुलींशी अश्‍लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला अटक\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://collegecatta.com/category/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-21T15:18:01Z", "digest": "sha1:NYRICMI2DZHOJUJSLE7ZCFCB4HWEPJRK", "length": 5813, "nlines": 53, "source_domain": "collegecatta.com", "title": "शासकीय योजना Archives - College Catta", "raw_content": "\nखेड्याच्या अर्थकारणाला समृध्द बनवणारा व्यवसाय म्हणजे कुक्कुटपालन. खेड्यातील शेतकऱ्याचा घरी पाहिलं तर एक गोष्ट ती म्हणजे जास्तीत जास्त घरासमोर कोंबड्यांची खुराडे. म्हणजेच पूर्वीपासून चालत आलेला हा व्यवसाय आता मोठ रूप घेऊ पाहत आहे आणि त्याचं नाव आहे कुक्कुटपालन. खरतर हा व्यवसाय खुल्या किंवा बंदिस्त पद्धतीनेही केलं जातो. Kukut Palan Kombadi palan Information Mahiti in Marathi … [Read more...] about Kukut Palan Kombadi palan Information Mahiti in Marathi Language\nरेशीम उद्योग धंद्यातील यशाची सूत्रे रेशीम शेती कशी करावी\n विश्वास बसत नसेल तर ही माहिती वाचा रेशीम शेती कशा प्रकारे करावी शेड कशा पद्धतीचे असावे शेड कशा पद्धतीचे असावे रेशीम आळी कुठून आणावी रेशीम शेती करण्यासाठी शासनाचे अनुदान कसे मिळवावे योजना कोणती आहे तुमचा सगळ्या प्रश्नांची उत्तरे Reshim … [Read more...] about रेशीम उद्योग धंद्यातील यशाची सूत्रे रेशीम शेती कशी करावी\nMagel Tyala Shettale Information in Marathi मागेल त्याला शेततळे योजना माहिती मराठी\nMagel Tyala Shettale Information in Marathi मागेल त्याला शेततळे योजना माहिती मराठी Maharashtra Government Scheme For Farm Pond Magel Tyala Shettale Information in Marathi मागेल त्याला शेततळे योजना माहिती मराठी shettale scheme मागेल त्याला शेततळे ही शासकीय योजना आहे, या योजनेचा लाभ खरतर सगळ्याच शेतकऱ्यांनी घ्यायला हवा पण तसं होत नाही. कारणे भरपूर आहेत कधी कधी माहिती गरजू … [Read more...] about Magel Tyala Shettale Information in Marathi मागेल त्याला शेततळे योजना माहिती मराठी\nआपला इमेल आयडी भरा आणि लेटेस्ट पोस्ट मिळावा. कॉलेज कट्टा म्हणजे माहितीचे व्यासपीठ\nदेशभक्त सुभाष चंद्र बोस यांच्याबद्दल या महत्वपूर्ण गोष्टी माहिती आहेत का\nवसंत पंचमी का साजरी करतात जाणून घ्या वसंत पंचमीचे महत्व\nगरोदरपणात बाळाची काळजी कशी घ्याल आहार माहिती मराठी\nआपला इमेल आयडी भरा आणि लेटेस्ट पोस्ट मिळावा. कॉलेज कट्टा म्हणजे माहितीचे व्यासपीठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agro-special-vegetable-farming-vinod-jadhav-gove-satara-7071", "date_download": "2019-07-21T15:51:49Z", "digest": "sha1:MH6BLVHIFN7ESUCNLDA3FXJT7UVBOQRC", "length": 22443, "nlines": 196, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in marathi, agro special, vegetable farming BY VINOD JADHAV, GOVE, SATARA. | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजाधवांच्या कारले, दोडक्याची एक नंबर क्वालिटी\nजाधवांच्या कारले, दोडक्याची एक नंबर क्वालिटी\nमंगळवार, 3 एप्रिल 2018\nसातारा जिल्ह्यातील गोवे येथील विनोद बळीराम जाधव हा तरूण शेतकरी अत्यंत उत्साहाने शेती करतो. वेलवर्गीय पिकांत विशेषतः कारले, दोडका आदींचे सातत्याने दर्जेदार उत्पादन घेत त्यांना मार्केटही चांगले मिळवले आहे. पहाटेपासून ते रात्रीपर्यंत कष्ट, चिकाटी, अभ्यासूवृत्ती व मार्केटचा अभ्यास यातून वेलवर्गीय पिकांत त्यांनी हुकूमत मिळवली आहे.\nसातारा जिल्ह्यातील गोवे येथील विनोद बळीराम जाधव हा तरूण शेतकरी अत्यंत उत्साहाने शेती करतो. वेलवर्गीय पिकांत विशेषतः कारले, दोडका आदींचे सातत्याने दर्जेदार उत्पादन घेत त्यांना मार्केटही चांगले मिळवले आहे. पहाटेपासून ते रात्रीपर्यंत कष्ट, चिकाटी, अभ्यासूवृत्ती व मार्केटचा अभ्यास यातून वेलवर्गीय पिकांत त्यांनी हुकूमत मिळवली आहे.\nगोवे (ता. जि. सातारा) हे कृष्णा नदीकाठी वसलेले सुमारे तीन हजार लोकसंख्येचे गाव. पाण्याची मुबलकता असल्याने ऊस, हळद आदी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल राहतो. या गावातील विनोद बळीराम जाधव हा तरूण शेतकरी. विनोद यांचे थोरले बंधू किसन नोकरी सांभाळून शेती करायचे.\nविनोदही आई-वडिलांच्या सोबत शेतीची आवड जपतच मोठे झाले. मात्र उदरनिर्वाहासाठी पुणे येथील खासगी कंपनीत कामास लागले. परंतु तेथे मन रमेना. दरम्यान २००३ मध्ये बंधू किसन यांचे निधन झाले. मग मात्र पूर्णवेळी शेतीलाच वाहून घेण्याचे विनोद यांनी नक्की केले. अभ्यासाच्या जोरावर त्यांनी आपली शेती प्रगतीपथावर नेली आहे. धाकटे बंधू संजय यांचे होटेल आहे. त्यांचा मोठा आधार आहे.\nसुरूवातीच्या काळात ऊस होता. सन २००४-०५ च्या काळात दरातील घसरण, महागडे अर्थकारण लक्षात घेता ऊस कमी करून भाजीपाला घेण्याचा निर्णय.\nप्रथम २० गुंठ्यात टोमॅटो. दर चांगला मिळाल्याने चांगले अर्थाजन. त्यानंतर २० गुंठ्यात वांगी. सर्व हातविक्री केल्याने दरांत फायदा. उत्साह वाढला.\nसन २००६ मध्ये एक एकर टोमॅटो दराअभावी पूर्ण सोडून द्यावा लागला. किमान ८० हजार रूपये तोटा झाला. त्यानंतर मार्गदर्शन, अभ्यासातून विनोद यांनी पीकपध्दती विकसित केली. त्यात सातत्यही ठेवले.\nविनोद यांची पीक पध्दती\nवेलवर्गीय पिकांवर मुख्य भर\nकारले व दोडका- पाच-सहा वर्षांपासून, हंगाम- उन्हाळी\nवेलवर्गीय पिकांची सुरूवात ३५ गुंठ्यातील काकडीतून झाली. चांगल्या व्यवस्थापनातून ३५ गुंठ्यात ३० टन उत्पादन मिळाले. एका प्रसिध्द मॉलला सरासरी दहा रूपयाने काकडी दिली. खर्च वजा जाता सुमारे सव्वा दोन लाख रूपये मिळाले.\nदर्जेदार उत्पादनासाठी- (कारले, दोडका आदींसाठी)\nदर फेब्रुवारीत सहा बाय तीन फुटावर लागवड\nविषाणूजन्य रोगाला सहनशील वाणांची निवड\nया रोगाचा सर्वाधिक धोका. एका प्लाॅटला मोठी इजा होऊन तोटा झाला. मात्र न खचता बारीक निरिक्षणे ठेवत प्राथमिक काळजी घेत व्हायरसला लांब ठेवण्याचा प्रयत्न.\nजमिनीचा पोत टिकावा यासाठी शेणखत, जीवामृताचा वापर\nकोंबडीखत, शेळ्या शेतात बसवणे आदी.\nनाशिक येथील विनोद यांचे मित्र अभिजीत साळुंखे यांच्याकडून नवे वाण, उत्पादन,\nशेतीतील नवे तंत्र, लागवडीच्या पद्धती याविषयी सातत्याने मार्गदर्शन घेतले जाते. वेलवर्गीय पिकांत वेल बांधण्यासाठी मजूर तसेच वेळही मोठ्या प्रमाणात जायचा. अभिजीत यांनी शेतीला भेट दिल्यानंतर सुतळीऐवजी प्रत्येक अोळीसाठी जाळीचा वापर करण्याचा सल्ला दिला. त्यासाठी खर्च थोडा वाढला असे वाटत असले तरी मजूरी व वेळ याच बचतच झाल्याचे पुढे लक्षात आले. मजबूत असल्याने जाळीचा वेलीस आधार राहतो. फळांचा बोजा सहजपणे पेलला जातो.\nएकरी २० ते २५ टन २५ ते ३० टन\nप्रसिध्द मॉलचे कलेक्शन सेंटर - दररोज ३०० किलो मालाचा पुरवठा\nमुंबई बाजाराचा दर जागेवर मिळतो.\nखरीपात फरसबी व शेवंती\nशेवंतीची आॅगस्टमध्ये लागवड. दसरा- दिवाळीसाठी.\nघरखर्च भागविण्यास त्याची मदत होते.\nयंदा हिरव्या मिरचीची लागवड. दर्जेदार पीक.\nमजुरांमध्ये दहा महिला व दोन पुरूष वर्षभर- शिवाय घरचे सदस्य राबतात.\nसहकार्य- पत्नी सौ. सुरेखा, बंधू संजय, पुतण्या शुभम, मुलगा केतन\nचार वर्षांपूर्वी थेट भाजीपाला विक्रीसाठी आत्मा विभागाच्या माध्यमातून पुण्यात स्टाॅल सुरू केला. चांगली विक्री व्हायची. मात्र शेतीबरोबर दुसऱ्या शहरात थेट विक्रीसाठी पुरेसा वेळ देणे शक्य न झाल्याने हा उपक्रम थांबवावा लागला.\nसुरूवातीच्या काळात टोमॅटोस दर नसल्यामुळे मोठे नुकसान सोसावे लागले. मात्र हिंम्मत हारली नाही. सन २०१४- १५ मध्ये गारपिटीत काकडीचे मोठे नुकसान झाले. शेजारील शेतकऱ्याच्या कारल्यालाही फटका बसला. मात्र ती पुन्हा वाढीला लागली. ते पाहून कारल्याच विशेष पसंती दिली.\nशेतातील काम पहाटे चार- पाचपासून सुरू होते. जमीन थंड असताना ठिबकद्वारे पाणी दिले जाते. फवारणी संध्याकाळी पाचनंतर केली जाते. रात्री नऊवाजता कामाचा दिवस पूर्ण होतो.\nशेती ऊस हळद पुणे टोमॅटो तोटा खरीप ठिबक सिंचन सिंचन खत fertiliser नाशिक विषय topics मुंबई दिवाळी मिरची विभाग sections उपक्रम\nजाधवांच्या कारले, दोडक्याची एक नंबर क्वालीटी\nजाधवांच्या कारले, दोडक्याची एक नंबर क्वालीटी\nमराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊस\nऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन जिल्ह्यांतील ११४ मंडळांपैकी तब्बल ७३ मंडळांत हल\nसोलापुरातील कांदा उत्पादकांच्या अनुदानासाठी सहा...\nसोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्याला प्रतिक्विंटल २०\nकोयना धरणात ४४.७० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा\nसातारा ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे.\nपुणे जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाची हजेरी\nपुणे : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरवात झाली आहे.\n`कुकडी`तून घोड धरणात पाणी सोडण्याची मागणी\nन्हावरे, जि. पुणे ः पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला, तरी चिंचणी (ता.\nशेतकरी कंपन्या स्थापन करण्यासाठी करारपुणे ः नाबार्डच्या कंपनी विकास फंडातून...\nकर्नाटकात गुऱ्हाळघरातून थेट व्यापार...सांगली ः कर्नाटकमध्ये हमाली आणि अडत कमी असल्याने...\nपीकविम्याचे ३२५ कोटी कंपन्यांना वितरितमुंबई ः गेल्यावर्षीच्या खरिपातील पीकविमा योजनेचा...\nग्रामविकासावर खर्च झालेल्या निधीची...मुंबई: आपल्या ग्रामपंचायतीला गावातील...\nदुष्काळातही कडवंचीत शेतीतून ७२ कोटींचे...जालना : ‘महाराष्ट्राचे इस्राईल’ म्हणून नावलौकिक...\nराज्यात सहामाहित तेराशे शेतकऱ्यांची...मुंबई ः सततची दुष्काळी स्थिती, नैसर्गिक संकटे,...\nकोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : मॉन्सून पुन्हा सक्रीय झाल्याने...\nपरीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...\nदुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....\nडोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...\nरक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...\nअसंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...\nदुष्काळामुळे द्यावा लागणार पाणी...पुणे ः सततच्या दुष्काळामुळे आता पाणी...\nपीक पोषणात महत्त्वाची अन्नद्रव्ये पिकांच्या सुदृढ वाढीसाठी १८ अन्नद्रव्यांची...\nमिल्क केक बनविण्याची प्रक्रियामिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी...\nमराठवाड्यात ठिकठिकाणी हलक्या ते जोरदार...पुणे ः राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार...\nसोयाबीनवरील कीडीची ओळख सोयाबीन हे राज्यातील महत्त्वाचे पीक असून, त्यावर...\nनांदेड जिल्ह्यात अन्नधान्य पिकांच्या...नांदेड : जिल्ह्यात गुरुवारपर्यंत (ता. १८) ६ लाख...\nएकाच गावातील ७५० एकरांत ७५०० कामगंध...जालना : गतवर्षी नियंत्रण मिळविलं म्हणून कपाशीवरील...\nजलसंधारणाचा खामगाव पॅटर्न देशभरात जाणारअकोला ः राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना त्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/2018/12/blog-post_97.html", "date_download": "2019-07-21T15:05:30Z", "digest": "sha1:ZHT66NKRVOBMRU6KCHR6CQKFYS6I5PPV", "length": 5202, "nlines": 91, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' चित्रपटाचे उद्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारण | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ब्लॉगवर आपले स्वागत आहे...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' चित्रपटाचे उद्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारण\nDGIPR ८:३४ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत\nमुंबई, दि. 5 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटाचे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन गुरुवार दि. 6 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वा. प्रसारण करण्यात येणार आहे. तसेच हा चित्रपट निवासी मंडप, शिवाजी पार्क, दादर (प) येथे स्क्रीनवर दिवसभर दाखविण्यात येणार आहे.\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने या चित्रपटाचे आयोजन करण्यात आले असून या चित्रपटाची निर्मिती राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे करण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. जब्बार पटेल यांनी केले आहे.\nनवीनतम पोस्ट मुख्यपृष्ठ थोडे जुने पोस्ट\nसोशल मीडियावर फॉलो करा...\nराज्य शासकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन पूर्ण सकारात्मक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेचा हा ब्लॉग असून केवळ प्रसारमाध्यम प्रतिनिधींना शासनाचे विशेष वृत्त वेळेत उपलब्ध व्हावे, या हेतूने हा ब्लॉग कार्यन्वित करण्यात आला आहे.\nवृत्त विशेष (800) नोकरी शोधा (32) नवी दिल्ली (30) जय महाराष्ट्र (25) . (23) दिलखुलास (17) ताज्या बातम्या (14) विशेष लेख (9)\nमहासंवाद - सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/1868", "date_download": "2019-07-21T16:11:11Z", "digest": "sha1:SI6NYK2DFBP5TWBZH4XE6FRSJNVXBOVZ", "length": 35675, "nlines": 116, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "आखाजी - शेतक-याचा सण | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nआखाजी - शेतक-याचा सण\nशेतक-यांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा सण आहे, तो म्हणजे आखाजी. भारतीय परंपरेमध्ये दिवाळी हा सण सर्वात मोठा समजला जातो, तरी खेड्यांमध्ये तो प्रामुख्याने व्यापा-यांचा आहे. त्यांचे दिवाळीला होणारे वहीपूजन, नवीन खतावण्या वापरात आणणे, गि-हाईकांना दिवाळीबाकी देऊन टाकण्याविषयी विनंती-पत्रे लिहिणे... हे काय दर्शवते ‘सासरी गेलेल्या मुली’ दिवाळीला माहेरी येतात हे खरे, पण शेतक-याला त्यावेळी फुरसत असते कुठे ‘सासरी गेलेल्या मुली’ दिवाळीला माहेरी येतात हे खरे, पण शेतक-याला त्यावेळी फुरसत असते कुठे त्याच्या घरात आणि शेतात पसाराच पसारा पडलेला असतो. सामान्य शेतकरी, शेतमजूर यांच्या मुलीना तर दिवाळीला शेतात काम करूनच साडीसाठी पैसा उभा करायचा असतो. कारण ती मुलगी सासरी गेल्यावर तिला विचारणा होणार, ‘तूना बाप’ नी तुले दिवाईले काय लिनं त्याच्या घरात आणि शेतात पसाराच पसारा पडलेला असतो. सामान्य शेतकरी, शेतमजूर यांच्या मुलीना तर दिवाळीला शेतात काम करूनच साडीसाठी पैसा उभा करायचा असतो. कारण ती मुलगी सासरी गेल्यावर तिला विचारणा होणार, ‘तूना बाप’ नी तुले दिवाईले काय लिनं ‘मुलींना सासरी करावे लागते त्यापेक्षा दुप्पट काम त्या काळात माहेरी करावे लागते.’ तरीही त्या आनंदी असतात कारण माहेरी असतात. त्यांना चार मैत्रिणी भेटतील- त्यांच्याशी सुखदु:खांच्या गोष्टी करता येतात. माहेरच्या गोष्टी तेथे केलेल्या कष्टापेक्षा अधिक सुखावह असतात.\nसासुरवाशीण मुली आखाजीला पण दिवाळीप्रमाणेच माहेरी येतात. काही कारणाने ज्यांना दिवाळीला माहेरी येता आले नाही त्या मुलींनादेखील आखाजीची आस असते. आखाजी, दिवाळीला गावात आलेल्या पाहुण्याच्या हातात पिशवी दिसली तरी बाया आपापसात एकमेकींना विचारतात, ‘कोणाकडे मु-हाई ऊना वं’. सासुरवाशीण मुलीला घ्यायला येणा-या माणसाला मु्-हाई असे म्हणतात. ज्या मुलींना दिवाळी-आखाजीला, दोन्ही वेळेस मात्र साड्या (पूर्वी लुगडी) मिळतात अशा भाग्यवान मुली कमी. ज्या आईवडिलांना मुलीला दिवाळीला साडी घेणे जमत नसेल तर ती मुलगी तिच्या रडक्या स्वरात बापाला म्हणते, ‘तू दिवाईले कबूल करेल होते’, मंग आते ली दे. नही तर मी मंग सासरी जाणार नाही. पण साडी घेतली नाही तरी सासरचा मु-हाई आल्यावर ती सासरी जातेच. रडतकढत. आई किंवा बाप नसलेल्या मुलींना कोणी त्याची जाणीव ठेवून कोणी घेणारे-देणारे असले तर प्रश्न नाही, पण तसे कोणी नसले तर त्यांच्या कारुण्याला पारावार नाही. काही व्यसनाधीन बाप मुलींना साड्या घेऊ शकत नाहीत. त्या मुलींचे दु:ख काय वर्णन करावे काही आईबाप धूर्त आणि चलाख असतात. त्यांना माहीत असते की त्यांच्या मुलीचे सासर चांगले आहे. नवरे कमावते आहेत आणि त्यांना सासरी, ‘तू काय आणं काही आईबाप धूर्त आणि चलाख असतात. त्यांना माहीत असते की त्यांच्या मुलीचे सासर चांगले आहे. नवरे कमावते आहेत आणि त्यांना सासरी, ‘तू काय आणं’ असे विचारणारे कोणी नाही. हे पाहून ‘एवढी पाय तू ली ले. पुढला वेळेस देखू. आमनं नाव मोठं करी दे’ असे विनवून वेळ मारून नेतात.\nचैत्र पौर्णिमेला गावात घरोघरी मुली गौराईची स्थापना करतात. गौराई एका बोखल्यात बसवतात. गौराईच्या बोखल्यात सुंदरसा नक्षीदार लाकडी पाळणा बसवतात. बोखले स्वच्छ करून त्यांना बाहेरुन छानसे रंगवले जाते. गौराईला रोज वेगवेगळ्या पदार्थांची माळ करून घालतात. त्यात कापूस, बोरे, शेंगा, मुरमुरे इत्यादी; तर आखाजीच्या आदल्या दिवशी सांजो-यांची माळ घालतात.\nआखाजीचा सण हा १५ एप्रिल ते १५ मे च्या दरम्यान केव्हातरी येतो. शेतक-यांची शेतीची कामे आटोपलेली असतात. वेळ निवांत आणि मोकळा. त्यावेळी दिवाळीपेक्षा दिवस मोठाले असतात. ऊन तापायला सुरुवात झालेली असते. शाळेत जाणा-या मुलामुलींच्या परीक्षा संपलेल्या असतात. त्यामुळे जिकडेतिक़डे आनंदी वातावरण असते.\nमी लहान असताना शाळेत जाणा-या मुलींची संख्या कमीच होती. पण शाळा सोडणा-या मुलींची संख्या जास्त होती. ज्या मुली शाळेत यायच्या त्यांच्यापैकी एखाद-दुसरा अपवाद वगळता बाकीच्या मुलींना शाळेचे टेन्शन नव्हते. त्यामुळे परीक्षा संपल्या हे सांगण्यापुरते असे. अशा मुलींचा गौराई बसवण्यात सहभाग जास्त व प्रेमाचा असे. आमच्याकडे मा्झ्या दोन लहान बहिणींचेही असे होते. त्यांचा गौराई बसवण्याचा उत्साह अपार त्या मोठ्या भावाकडून किंवा त्यांच्या मित्राकडून गौराईचे बोखले छानसे रंगवून घ्यायच्या. कधी आमच्या मोठ्या बहिणीचे यजमान आले तर मग पाहायलाच नको. ते रेल्वेत ट्रेस होते. त्यांचे फ्री हॅंड ड्राईंग चांगले होते. त्यांनी रंगवलेले बोखले नुसते नसायचे, तर ती आख्खी भिंत असायची. त्यामुळे गावातील बहुतेक बाया-मुली गौराईचे रंगवलेले घर पाहायला म्हणून आमच्या घरी येत.\nगौराई बसवून झाली म्हणजे मग नंतर झोके बांधले जात. गावात जिकडे-तिकडे-ओसरीवर आणि अंगणातील लिंबाच्या झाडावर झोके बांधले जात. आमच्याकडे ओसरी ऐसपैस असल्याने ओसरीवर दोन झोके आणि अंगणात एक असे तीन झोके तर असतच, पण आखाजी तीन-चार दिवसांनवर आली असताना घरात मोठ्या बायांसाठी आणखी एक-दोन झोक्यांची व्यवस्था केली जायची. त्यात राजसमामी, जिजामावशी, तसेच तीन मावसबहिणी आणि आखाजीला म्हणून आलीच तर कमलाताई आणि माहेरी गेली नाही तर लक्ष्मीवहिनी एवढ्या जणींसाठी झोके बांधले जायचे. त्यासाठी ‘दोर खूप लागायचे.’ ते शेतीच्या कामासाठी वापरात असलेले घ्यावे लागत. ते कधी गाड्याला, औताला बांधलेले असले तर सालदार कुरकुरत. कारण त्यांना सोडा-बांधायचा त्रास सहन करावा लागे. शिवाय झोक्यांमुळे दोर काचावून तुटण्याचा धोका असे. आजच्यासारखे दोर-दोरखंड गावात सहज उपलब्ध होत नसत. दोर-दोरखंड सालदारांनीच अंबाडी आणि केकतीपासून बनवलेले असत.\nगौराईच्या झोक्यावरच्या गाण्यांना ऊत येई. इंदू-विमल ह्या लहान बहिणी तर सकाळी उठल्यापासून झोके खेळायला सुरुवात करत. त्यांना खाण्याजेवणाची शुद्ध नसे. दिवसभर तीच ती गाणी ऐकून ऐकणा-याचे कान किटून जायचे पण तरीही त्या बहिणींचे काही सामाधान होत नसे. त्यांचे आपले कर्कश्श आवाजात, ‘धव्व्या घोडा सटांग सोडा गवराई सासरी जाय वो, किंवा ‘खडक फोडू झिलप्या काढू पाणी झुईझुई’ व्हाय वो’ चालूच असायचे, ब-याच वेळा आई किंवा भाऊ-बापू झोके उबगून-बांधून ठेवायचे, पण त्यांचे दुर्लक्ष झाले म्हणजे मग त्या पुन्हा झोके सोडून खेळायला सुरुवात करायच्या एरवी, दोन्ही बहिणी वर्षभर भांडत राहायच्या पण झोक्यांच्या वेळी एक व्हायच्या. झोक्यावर एकीपेक्षा दोनजण असले तर अधिक बरे असते. झोक्याचे दोन पंधे असायचे. दोघीजणी दोन पंध्यावर बसायच्या. एकजण दुस-या पंध्याला पाय लावून असायची तर दुसरी पाय हलवून झोके घ्यायची. सुरुवातीला झोका द्यायला कोणाची तरी मदत घ्यायची. एकदा झोका सुरू झाला की मग तो पाय हलवून अखंड हलता ठेवता यायचा. एकीने गाणे सुरु केले की दुसरीने तीच ओळ पुन्हा म्हणून तिला साथ द्यायची.\nएकदा गंमतच झाली. वडील (दादा) दुपारी झोपलेल��� होते. त्यांची झोपमोड होऊ नये म्हणून आई आम्हा सर्व भावंडांना धाक दाखवून गप्प बसवी. दादांची घरात जरब होती. इंदू ही बहीण आमच्या घरातील शेंडेफळ. त्यावेळी ती पहिली-दुसरीत जात असावी. ती सर्वात लहान आणि गोंडस असल्यामुळे सर्वजण तिचे लाड करत. आईची तर ती जास्तच लाडकी होती. त्यामुळे ती कोणाला भित नसे. तिला दुपारी झोक्यावर बसायची हुक्की आली. आम्ही सर्व भावंडे आणि आईसुद्धा नाही म्हणत असताना तिने बांधलेला झोका सोडला आणि ‘धव्व्या घोडा सरांग सोडा’ सुरू केले. अगोदर ती हळू आवाजात म्हणत होती, पण रंगात आल्यावर आवाज वाढला. तशी वडिलांची झोप चाळवली. रात्री दादा गावाहून उशिरा परत आलेले होते. त्यामुळे त्यांना जागरण झालेले होते. ते रागारागात उठले. त्यांचा तो रौद्रावतार पाहून इंदूला कुठे पळावे ते समजेना.\nआई नेमकी घरात. इंदूच्या आईकडे पळण्याच्या मार्गावर दादा. त्यामुळे इंदू तडक अंगणात पळाली. तरीही दादा तिच्यामागे. ती दादांच्य़ा हातात सापडेल आणि दादा तिला चांगले बदडून काढतील याची आम्हाला खात्री पटली. आई घरातले काम सोडून ओट्यावर आली. आईला वडिलांचा पाठलाग करणे शक्य नव्हते. आई ओट्यावरून, ‘जाऊ द्या ना, पोरगी भेमकाई जाई ना,’ म्हणून वडिलांना विनवत होती. इंदू कुठपर्यंत पळणार कुठे जाणार ती घराचा ओटा उतरून सहसा बाहेर कुठे गेली नव्हती. तेवढ्यात तिला ओट्यावर भरगड्यावर काहीतरी भरडणारी सायतर मोठमाय दिसली. सावित्री मोठमायचा मुलगा रामभाऊ आणि आमचा मोठा भाऊ अण्णा एकाच वर्गात शिकत होते. त्यामुळे त्या घराशी आमचा घरोबा होता. इंदू त्या मोठमायच्या पाठीमागे लपली. तरीही दादा इंदूमागे मोठमायचा ओटा चढले. सावित्री मोठमायच्या मागे लपलेल्या इंदूला त्यांनी ओढून घेतले. तशी सावित्री मोठमायने दुर्गावतार धारण केला आणि त्या वडिलांच्यावर खेकसल्या. ‘एवढीशी पोरगी तिने काय तुमचे घोडे मारले काय नुकसान केले पोरगी भेमवून जाईन की काय काही नाही. सांगा, तिने तुमचे काय नुकसान केले ते, मी भरून देते.’ सायतर मोठमायला वाटले, की इंदूने कपबशी किंवा बरणी वगैरे काहीतरी फोडले असेल म्हणून. तोपर्यंत आईही सावित्री मोठमायच्या अंगणात जाऊन पोचली. आम्ही मात्र तो सारा प्रकार ओट्यावरून पाहत होतो. ‘झोपमोड झायी म्हणून एवढं मागे लागावं का काही नाही. सांगा, तिने तुमचे काय नुकसान केले ते, मी भरून देते.’ सायतर मोठमायला वाटले, की इंदूने कपबशी किंवा बरणी वगैरे काहीतरी फोडले असेल म्हणून. तोपर्यंत आईही सावित्री मोठमायच्या अंगणात जाऊन पोचली. आम्ही मात्र तो सारा प्रकार ओट्यावरून पाहत होतो. ‘झोपमोड झायी म्हणून एवढं मागे लागावं का\nआता कुठे झाला प्रकार सावित्रीबाईच्या लक्षात आला आणि मग त्या भडकल्याच ‘कुंभकर्ण एवढी झोप प्यारी आहे तुम्हाला, पोरीपेक्षा झोप जास्त झाली तुम्हाला ‘कुंभकर्ण एवढी झोप प्यारी आहे तुम्हाला, पोरीपेक्षा झोप जास्त झाली तुम्हाला’ मोठमाय ‘राहू द्या त्या पोरीला माझ्या घरी. मी नाही देत ती पोरगी’ असे काहीबाही खूप वेळपर्यंत बोलत होत्या.\nदादा खाली मान घालून घरी परत आले. ते चांगले जागे झाले होते. त्यानंतर सावित्री मोठमायने इंदूचे कान फुंकले, तिला छातीपोटाशी धरले. त्यानंतर तिला काहीतरी खायला दिले. पण इंदू इतकी भेदरलेली होती, की खूप वेळपर्यंत तिच्याने तिचा हुंदका आवरेना, ती घरी यायला तयार होईना. आईही घरातले सगळे काम सोडून सायतर मोठमायच्या ओट्यावर बसून राहिली. दादा संध्याकाळी घराबाहेर पडल्यावरच इंदू घरी आली. त्यानंतर दोन-तीन दिवस तिने आईला अजिबात सोडले नाही.\nआई झोक्यावरही कधी बसली नाही. जसजशी आखाजी जवळ येत जायची तसतशी झोक्यावर बसणा-या मुलींची संख्या वाढत जायची. सुरुवातीच्या लहान मुलींनतर हळुहळू माहेरी आलेल्या माहेरवाशीण मुली मग झोक्यावर आपला गळा मोकळा करायच्या. ज्यांना माहेरी जायला मिळाले नाही अशा सासुरवाशीणी मुलीही मग रात्री आपला कामधंदा आटोपून झोक्यावर बसत. प्रौढ आणि म्हाता-या बायांचा उत्साहही ओसंडून जाई. त्या झोक्यावर बसत नसल्या तरी झोक्यांवरच्या मुलींना झोके द्यायला, गाणे आठवण करून द्यायला त्यांचा उपयोग होई.\nमी चार-पाच वर्षांचा असताना जी मौज घरी पाहिली, अनुभवली आहे ती माझ्या डोळ्यासमोर चित्रासारखी उभी राहते. कमलाताई, जिजामावशी, राजसमामी, सायतर मोठमायची गंगुताई, मावस-बहिणी कलाताई, लीलाताई, सुमनताई, आतेबहीण यशोदा अशा कितीतरी गल्लीतील आणि गावातील मुली आखाजीला झोके खेळायला आणि गाणी म्हणायला आमच्या घरी जमत. आज त्यांपैकी काहीजणी हयात नाहीत. जिजामावशींकडे तर आखाजीच्या गाण्यांचा खजिना होता. तिचा आवाजही ब-यापैकी होता. कमलाताईंचा आवाज मंजूळ होता. ताईच्या आवाजातले ‘धाडू नको वनी राम’ कैकेयी, धाडू नको वनी राम किंवा ‘जाय रे पेंद्या चंद्रावळच्या दुकाने. चंद्रावळला सांग मज पाठवलं देवानी’ ह्या ओळी आजही मी नकळत कधीकधी गुणगुणतो.\nआम्ही चौघे भाऊ लहान, वडील ब-याचवेळा घराबाहेर असत किंवा घरी असलेच तर ते उन्हाळ्याचे दिवस असल्याने गादी टाकून धाब्यावर जाऊन पडत. कारण आपण घरी असल्याचे दडपण मुली-बायांवर येऊ नये आणि त्यांच्या आनंदात विरजण पडू नये म्हणून ते काळजी घेत. झोक्यावर बसून गाणे म्हणणा-या मुली-बायांच्या आवाजातील चढ-उतारावरून सासर-माहेर हा भेद स्पष्टपणे जाणवे. गाणे गाताना माहेरच्या मुलींचा आवाज मोकळा वाटे तर सासरी असलेल्या बाया भितभित, दबकत गाणे म्हणत.\nमुली, बाया जशा गौराई, झोके यांत गुंग असायच्या त्याचप्रमाणे, किंबहुना त्यापेक्षा जास्त नशा ही गावातील सर्व लहानथोर मुलामाणसांना जुगाराची असायची. त्याचा कालावधी साधारणत: आखाजीच्या पंधरा दिवस अगोदरपासून ते आखाजी संपल्यानंतर पंधरा दिवसपर्यंत कमीअधिक प्रमाणात चालायचा. काही अपवाद सोडल्यास त्यात सर्व जातीतील, सर्व वयोगटांतील, सर्व थरांतील लोक असायचे.\nजुगाराचेही बालवाडीपासून ते महाविद्यालयापर्यंतचे वेगवेगळे स्तर होते. शाळेत न जाणा-या लहान गटातील मुलांकडे पत्त्यांचा लहान कॅट किंवा मोठ्यांनी वापरून काढून टाकलेले, काही पत्ते, हरवलेले जोड असत. गरिबांच्या मुलांकडे पत्ते नसले तरी खेळायला चिंचोक्या मुबलक प्रमाणात असत. चिंचोक्यांची वरची पायरी म्हणजे कवड्या. किराणा दुकानावर त्या गंड्याच्या (चार कवड्या एक गंड्ग) हिशोबाने मिळत. दुकानावर मिळणा-या कवड्यांच्या तुलनेत कवड्या जिंकलेल्या मुलांकडे त्या तुलनेने कमी भावात विकत मिळत. कवड्या खेळताना कवड्या दोन्ही हातात खुळखुळून कवड्या जमिनीवर फेकणारा मुलगा प्रत्येक वेळी ‘चित्ताडाना देऊ. कवडी फुटी-फाटी भरीना देऊ’ असे म्हणून डावाला सुरुवात करी. बधी-भोक हाही जुगाराचा लहान मुलांचा प्रकार होता. त्यात जमिनीवर खड्डा करून ठरावीक अंतरावरून त्यात चिंचोक्या, पेन्सिली किंवा पैसे फेकून तो जुगार खेळला जाई. मामा आम्हाला आखाजीच्या दोन-चार दिवस अगोदरपासून शेराच्या मापातून कवड्या खेळायला म्हणून घेऊन द्यायचा. आईने त्याला या बाबतीत टोकले तेव्हा मामा म्हणाला, ‘ही मुलं उन्हातान्हात रिकामं खेळतील ऊन लागून आजारी पडतील. म्हणून मी त्यांना कवड्या घेऊन देतो. त्यामुळे ते कमी��� कमी सावलीत तरी खेळतील. कवड्या खेळणे हा काही जुगार नाही असे त्याचे म्हणणे होते.\nपत्त्यांचे हे डाव मारुती मंदिर, ढोरांच्या दवाखान्याचा ओटा, कोंडवाडा, पीरवाडा, जुना मारूती मंदिर, सुट्या लागल्या असल्यास शाळांचे ओटे, गावातील रिकाम्या घरांचे ओटे, गावखेर असलेल्या डेरेदार आंब्यांच्या झाडाखाली रंगत त्यातही वेगवेगळ्या गटांचे लोक वेगवेगळ्या प्रकारचे पत्ते खेळायचे. ढोरांच्या दवाखान्याच्या ओट्यावर किंवा त्याच्या मागे, जो डाव बसायचा तो म्हाता-यांचा डाव होता. तेथे पाच पैशांची मांडणी व्हायची. एखाद्याजवळ पंचवीस, पन्नास पैशांचं नाणं असले तर मग ‘तुला भान मांडीले’ वगैरे समजुतीने सुट्या पैशाअभावी होणा-या अडचणींवर मात केली जायची हा पाच पत्त्त्यांचा जोडा जुळवण्याचा प्रकार असल्याने दिवसभर पत्ते कुटूनही त्यात कोणी फार जिंकत अगर हारत नसे. पत्ते ओढणे, पत्ता आपल्याला लागतो किंवा काय याचा विचार करणे, फेकलेले पत्ते घेणे, यात त्यांना कितीही वेळ लागला तरी त्यांना घाई नसे. म्हाता-यांना करमणुकीचे दुसरे काही साधन नसल्याने म्हणा किंवा इतर गोष्टींत त्यांना फारशी आवड नसल्यामुळे म्हणा ते सकाळपासून अंधार पडेपर्यंत पत्तेच खेळत राहायचे. तो अड्डा पावसाळा येईपर्यंत चालायचा.\nमु. पो. कोळगाव, तालुका भडगाव,\nजिल्‍हा जळगाव, पिन कोड – ४२५१०५\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nरिधोरे येथील शेतकरी ज्ञानमंदिर\nसंदर्भ: रिधोरे गाव, शेती, शेतकरी\nशेतकरी आणि क्रांती – प्रतिक्रांती\nमल्लप्पा ऊर्फ आप्पासाहेब वारद\nतमदलगे – प्रयोगशील शेतकऱ्यांचे गाव\nसंदर्भ: शेती, प्रयोगशील शेतकरी, गावगाथा, शेतकरी, रोपवाटिका\nशेतकऱ्यांच्या आत्महत्या - एक आढावा\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%A8_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3", "date_download": "2019-07-21T16:00:17Z", "digest": "sha1:C4VFCCWBQC52AGVS2EZOCWF3API5WALI", "length": 6644, "nlines": 154, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कोपनहेगन विमानतळ - विकिपीडिया", "raw_content": "\nआहसंवि: CPH – आप्रविको: EKCH\n१७ फू / ५ मी\n04L/22R ११,८११ ३,६०० डांबरी\n04R/22L १०,८२७ ३,३०० डांबरी\n12/30 ९,१८६ २,८०० डांबरी\nयेथील चेक एअरलाइन्सचे बोइंग ७५७ विमान\nकोपनहेगन विमानतळ (डॅनिश: Københavns Lufthavn) (आहसंवि: CPH, आप्रविको: EKCH) हा डेन्मार्क देशाच्या कोपनहेगन शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. कोपनहेगन शहराच्या ८ किमी दक्षिणेस व स्वीडनच्या माल्म शहराच्या २४ किमी पश्चिमेस स्थित असलेला हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार स्कँडिनेव्हिया व उत्तर युरोपामधील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे. ओरेसुंड पूलाद्वारे हा विमानतळ स्वीडन देशासोबत देखील जोडला गेला आहे.\nएप्रिल १९२५ मध्ये खुला करण्यात आलेला कोपनहेगन विमानतळ हा जगतील सर्वात जुन्या नागरी विमानतळांपैकी एक आहे. स्कँडिनेव्हियन एअरलाइन्सचा हब येथेच स्थित आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१८ रोजी १६:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/253709.html", "date_download": "2019-07-21T15:56:45Z", "digest": "sha1:VTMZ2BN3IXO7UWI7AJIUQS23I3G4RQYF", "length": 16149, "nlines": 185, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "(म्हणे) ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या आरोपावर मी ठाम आहे !’ - राहुल गांधी - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > (म्हणे) ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या आरोपावर मी ठाम आहे ’ – राहुल गांधी\n(म्हणे) ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या आरोपावर मी ठाम आहे ’ – राहुल गांधी\n‘सुंभ जळाला, तरी पीळ जात नाही’, अशा वृत्तीचे राहुल गांधी तथ्यहीन आरोप करून हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न केल्यामुळेच जनतेने सत्तेवरून खाली खेचले आणि देशभरात दारुण पराभव झाला, तरीही काँग्रेसचे राहुल गांधी यांना अजून शहाणपण आले नाही, असेच म्हणावे लागेल \nमुंबई – राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या आरोपावर मी ठाम आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी ४ जुलै या दिवशी केले. गौरी लंकेश यांच्या हत्येमध्ये राष्ट्रीय स्��यंसेवक संघाचा हात असल्याचा आरोप केल्याच्या प्रकरणी स्वत:वर प्रविष्ट झालेल्या खटल्याच्या सुनावणीसाठी राहुल गांधी हे येथील शिवडी जिल्हा सत्र न्यायालयात आले होते. या वेळी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील केलेल्या आरोपाचे समर्थन केले.\nया वेळी राहुल गांधी म्हणाले की, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, तरुणांचे प्रश्‍न यांच्या विरोधात माझी लढाई चालूच रहाणार आहे. मागील ५ वर्षांमध्ये ज्या ताकदीने लढलो, त्याच्या १० पट ताकदीने पुढची लढाई चालू राहील. माझी लढाई ही विचारांची लढाई आहे. ही लढाई मी यापुढेही लढत रहाणार आणि अधिक तीव्र करणार आहे. (सर्वाधिक काळ सत्ता भोगूनही जनतेचे प्रश्‍न सोडवू न शकणार्‍या उलट भ्रष्टाचार करून जनतेलाच लुटणार्‍या काँग्रेसच्या नेत्यांवर आता कोण विश्‍वास ठेवणार \nCategories महाराष्ट्र, राष्ट्रीय बातम्याTags काँग्रेस, गौरी लंकेश, न्यायालय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राहुल गांधी, हिंदुविरोधी वक्तव्ये Post navigation\nकर्नाटकातील कारागृहांत असलेल्या अल्पसंख्यांक बंदीवानांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणार – राज्य अल्पसंख्यांक आयोग\n‘आपण ऋषींचे वंशज आहोत’, असे भारतीय संस्कृती मानते \nमंगळूरू (कर्नाटक) येथे गायीवर बलात्कार करणार्‍या धर्मांधाला पकडून देणार्‍या हिंदूंनाच अटक \nपतीच्या वागणुकीमुळे सर्वाधिक ताण येतो – सर्वेक्षणात ४६ टक्के महिलांचे मत\nआध्यात्मिक शक्तीने समस्या सोडवणार असल्याचे सांगून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईत महिलेला अटक\nदेहलीमध्ये ६०० कोटी रुपयांचे ‘हेरॉईन’ जप्त\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्री��� बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/2018/11/blog-post_100.html", "date_download": "2019-07-21T15:08:43Z", "digest": "sha1:ZIXYV2VEMKO46ZAY63VEJHB35TGPWEVB", "length": 9173, "nlines": 100, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "विधानपरिषद प्रश्नोत्तरे : दि. २९ नोव्हेंबर, २०१८ | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ब्लॉगवर आपले स्वागत आहे...\nविधानपरिषद प्रश्नोत्तरे : दि. २९ नोव्हेंबर, २०१८\nDGIPR ६:०७ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत\nधनगर समाजाच्या आरक्षणाची शिफारस केंद्राकडे करणार\n- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमुंबई, दि. 29 : अस्तित्वात असलेल्या आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी केंद्राकडे शिफारस करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले. सदस्य शरद रणपिसे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.\nमुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील धनगर समाजाला सध्या भटक्या जमाती या प्रवर्गात आरक्षण आहे. मात्र त्यांना अनुसूचित जमाती या प्रवर्गात आरक्षण मिळावे यासाठी टाटा इन्स्ट‍िट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेला धनगर समाजाबाबत अभ्यास करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते. या संस्थेने याबाबतचा सर्वंकष अहवाल शासनास सादर केला आहे. या अहवालावर आधारित शिफारशी केंद्राला सादर करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. धनगर समाजाचा प्रश्न सोडविण्यासाठी पूर्ण अभ्यासाअंती शिफारशी पाठविण्यात येतील. संविधानातील तरतुदींची पूर्तता करणे आवश्यक असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.\nयावेळी झालेल्या चर्चेत सदस्य धनंजय मुंडे, रामहरी रुपनवर, हरिभाऊ राठोड यांनी सहभाग घेतला.\nमागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या परदेश शिष्यवृत्ती योजनेसाठी उत्पन्न मर्यादा वाढविणार - सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे\nमुंबई, दि. 29 : राज्यातील खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ही 20 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. याच धर्तीवर मागासवर्गीय विद्यार्थ्यांनादेखील परदेश शिष्यवृत्तीसाठीची एकत्रित वार्षिक उत्पन्न मर्यादा वाढविण्याबाबत शासन सकारात्मक असून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांन�� आज विधानपरिषदेत सांगितले.\nश्री. कांबळे म्हणाले, त्या त्या प्रवर्गातील संबधित विभागामार्फत परदेश शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक उत्पन्न्न मर्यादा सहा लाख तर विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी उत्पन्नाची मर्यादा आठ लाख ठेवण्यात आलेली असली तरी त्यानुसारच त्या त्या विभागामार्फत योजनेचे निकष, अटी शर्ती, विद्यार्थी निवड संख्या व योजनेची नियमावली विहित करण्यात आलेली आहे.\nउपरोक्त विषयावर सदस्य विजय ऊर्फ भाई गिरकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता.\nनवीनतम पोस्ट मुख्यपृष्ठ थोडे जुने पोस्ट\nसोशल मीडियावर फॉलो करा...\nराज्य शासकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन पूर्ण सकारात्मक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेचा हा ब्लॉग असून केवळ प्रसारमाध्यम प्रतिनिधींना शासनाचे विशेष वृत्त वेळेत उपलब्ध व्हावे, या हेतूने हा ब्लॉग कार्यन्वित करण्यात आला आहे.\nवृत्त विशेष (800) नोकरी शोधा (32) नवी दिल्ली (30) जय महाराष्ट्र (25) . (23) दिलखुलास (17) ताज्या बातम्या (14) विशेष लेख (9)\nमहासंवाद - सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/category/cricket-world-cup-2019/", "date_download": "2019-07-21T14:55:00Z", "digest": "sha1:7IYSRMHY43FBWD5R3LLCQXQJ7U3MX4EH", "length": 17327, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "क्रिकेट वर्ल्ड कप 2019 | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबीड शहरात सुसज्ज उद्याने उभारणार, नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागरांचे आश्वासन\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nज्येष्ठ नाट्यकर्मी बापू कोयंडे यांचे निधन\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा…\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघ��तकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nमुलीने केली आईची हत्या, मुंडके रस्त्यावर फेकले\nचंद्रावर होते ‘जादू’ चे शहर- नासाचा दावा\nआखातामध्ये तणाव वाढला; इराणने ताब्यात घेतले ब्रिटनचे टँकर\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nइंडोनेशियन ओपन : सिंधूचे जेतेपदाचे स्वप्न भंगलं, जपानच्या यामागूचीकडून अंतिम सामन्यात…\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवनचे पुनरागमन\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन : सिंधूची अंतिम फेरीत धडक, जेतेपदाच्या लढतीत यामागुचीला…\nप्रेसिडेंटस् कप बॉक्सिंग : शिवा थापाला सुवर्णपदक, हिंदुस्थानला चार पदके\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nअस्थमा फक्त दिवाळीत होतो काय, सिगारेट पिणाऱ्या प्रियंकाला नेटकऱ्यांनी फटकारले\nBigg Boss 2 : आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो आरोह वेलणकर\nसनी लिओनी झाली जलपरी, पाहा तिचे हे सुंदर फोटो\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nमुख्यपृष्ठ क्रिकेट वर्ल्ड कप 2019\nक्रिकेट वर्ल्ड कप 2019\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\n लंडन आम्ही क्रिकेट विश्वचषकाचे ऐतिहासिक विजेतेपद पटकावले खरे ,पण या विश्वविजेतेपदाचा खरा आनंद मात्र मनाला झाला नाही. कारण लॉर्डसच्या अंतिम लढतीत टाय सामन्यानंतर...\nस्टोक्सने त्या चार धावा नाकारल्या होत्या, जेम्स ऍण्डरसनचा खुलासा\n लंडन विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील जेतेपदाच्या लढतीत न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टीलच्या थ्रोवर बेन स्टोक्सच्या बॅटला चेंडू लागून सीमापार झाल्याने इंग्लंडला 4 अवांतर धावा...\nत्रिमूर्तींची सल्लागार समिती बरखास्त, विश्वविजेत्या संघाचा कर्णधार निवडणार मुख्य प्रशिक्षक\n नवी दिल्ली टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक नियुक्त करण्यासाठी हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी अर्ज मागवण्याची घोषणा केली. हिंदुस्थानचा नवा मुख्य क्रिकेट...\nविश्वचषक इंग्लंडने जिंकला, पण आम्ही पराभूत झालेलो नाही\nसामना ऑनलाईन, वेलिंग्टन यंदाचा आयसीसी विश्वचषक भले इंग्लंडने जिंकला असेल, पण विश्वचषकाच्या अंतिम लढतीत आम्ही पराभूत झालेलो नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया उपविजेतेपद पटकावणाऱ्या न्यूझीलंड संघाचा...\n‘बाऊंड्री काऊंट’ जेतेपद बिग बींनी उडवली आयसीसीची खिल्ली\nसामना ऑनलाईन, मुंबई यंदाच्या विश्वचषक अंतिम लढतीत यजमान इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील जोरदार झुंजीनंतरही चक्क सुपर ओव्हरमध्येही सामना टाय झाला. त्यामुळे या लढतीतील डावात आणि...\nसचिनच्या ‘ड्रीम 11’मध्ये टीम इंडियाचे 5 खेळाडू, पण ‘फिनिशर’ला स्थान नाही\n नवी दिल्ली इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आला आयसीसी क्रिकेट विश्वचषक आता संपला आहे. यजमान इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव करून विश्वविजेतेपद पटकावले. यानंतर टीम इंडियाचा...\nरनआऊटनंतर ट्रोल होणाऱ्या गप्टिलच्या पायाला आहेत दोनच बोटं, तरीही …\n नवी दिल्ली रविवारी झालेल्या ड्रीम फायनलमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव करत विश्वविजेतेपद पटकावले. सुपर ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना गप्टिल धावबाद झाला. यानंतर...\nइंग्लंडची “हॅटट्रीक”, तिन्ही खेळांचा वर्ल्डकप जिंकणारा ठरला पहिला देश\n लंडन इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये झालेला 2019 विश्वचषक स्पर्धेचा रविवारचा रोमहर्षक अंतिम सामना क्रिकेटशौकिनांच्या दीर्घकाळ स्मरणात राहणार आहे. सामना टाय होईल आणि निकाल...\nमुलांनो क्रीडा क्षेत्रात चुकूनही येऊ नका; त्यापेक्षा आचारी बना, आनंदी जगा\n लंडन 'निसटत्या पराभवाचे शल्य सारेच पचवू शकत नाहीत. म्हणून मुलांनो चुकूनही क्रीडा क्षेत्रात येऊ नका. त्यापेक्षा आचारी पेशा पत्करून वयाच्या साठीपर्यंत आनंदी...\nविदेशी वंशाचे क्रिकेटपटू चमकले, इंग्लंडचे बहुराष्ट्रीय विजेतेपद\n लंडन कधीकाळी जगावर राज्य करणाऱया इंग्लंडला त्यांनीच सुरू केलेल्या क्रिकेटच्या विश्वविजेतेपदासाठी तब्बल 44 वर्षे प्रतीक्षा करावी लागली. 12 व्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने...\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्���ागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा...\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nजिंतूर येथे मुख्याध्यापकाने केली शिक्षकास धक्काबुक्की\nकुरुंद्यात हुंडाबळी, सासरच्या जाचास कंटाळुन विवाहितेची आत्महत्या\nगाव तिथे ग्रंथालय संकल्पना कागदावरच, रायगड जिल्ह्यात अवघी 76 ग्रंथालये\nशाळकरी मुलींशी अश्‍लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला अटक\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nलोजपा खासदार रामचंद्र पासवान यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.aptoide.com/thank-you?app_id=31114622&store_name=apps", "date_download": "2019-07-21T15:06:07Z", "digest": "sha1:RBBOX5VFBSI4XI7SDPD6FH4ZWJGX6N44", "length": 2046, "nlines": 59, "source_domain": "mr.aptoide.com", "title": "डाउनलोड: Guide SHAREit 2017 Sharing And File Transfer | Aptoide", "raw_content": "\nAptoide अॅप स्टोर मध्ये Guide SHAREit 2017 Sharing And File Transfer आपल्यासाठी तयार आहे, आत्ताच इन्स्टॉल करा\nAptoide इन्स्टॉल करण्याचे २ टप्पे\n\"अज्ञात स्त्रोत\" सक्षम करा\nजर आपल्याला अॅप आपल्या डाऊनलोड फोल्डरमध्ये सापडले नाही.\nचांगले अॅप स्टोर आपणांस देण्यासाठी आम्ही कुकीज वापरतो ह्या साइटला ब्राऊझ करुन आपण त्यास मान्यता देत आहात, तेव्हा त्याबाबत जास्त माहिती जाणुन इथे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=246223:2012-08-24-19-17-10&catid=373:2012-01-02-08-22-20&Itemid=381", "date_download": "2019-07-21T15:37:48Z", "digest": "sha1:XXL52DRNEX6XSMAPZYNPKQTS2PLIYAQB", "length": 22549, "nlines": 258, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "संजय उवाच : गरज बरस..", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> संजय उवाच >> संजय उवाच : गरज बरस..\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील ���िवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nसंजय उवाच : गरज बरस..\nइंडियन मेडिकल असोसिएशनच्या नांदेड शाखेने आयोजिलेला कार्यक्रम आटोपून मी मुंबईला परतत होतो. सकाळची दहाची वेळ. मुंबईत पाऊस असल्याची वार्ता नांदेड विमानतळावरच मिळाली होती. मुंबईजवळ आल्यावर विमान ३२ हजार फुटांवरून खाली खाली उतरू लागले आणि एक अतिशय विलोभनीय दृश्य मला पाहायला मिळाले. खिडकीच्या बाहेर नजर टाकली तर स्वच्छ; मोकळे आकाश होते. अंधाराचा लवलेशही नव्हता. सूर्यप्रकाशाने आसमंत उजळून टाकला होता. खाली पाहावे तर कापूस िपजून त्याचे ढीग लावावेत तसे पांढरेशुभ्र ढग. कुठे विरळ, तर कुठे अगदी घनदाट. पांढऱ्या ढगांच्या गालिचावरून जणू विमान चालले होते आणि हा गालिचा डागाळू नये म्हणून त्याने आपले पाय पोटात ओढून घेतले होते. उंची जसजशी कमी होई, तसतसे ही पांढऱ्या ढगांची दुलई विमानाच्या जवळ येई. आणि एका क्षणात विमान ढगांत शिरले. जणू त्याने दुलई अंगावर ओढून घेतली. हवेच्या थराच्या घनतेच्या बदलामुळे विमान थरारले. ती कंपने विमानातल्या सर्वानाच जाणवली. जणू दुलई पांघरल्यावर विमान कूस बदलत होते. असा काही काळ अस्वस्थतेचा होता. ढग खिडकीत दाटले होते. आत डोकावून पाहात होते. प्रवाशांशी गुजगोष्टी करूइच्छित होते. पुढचे अन् पलीकडचे काहीही दिसत नव्हते. धुरात, धुक्यात सापडल्यावर व्हावी तशी स्थिती होती. फरक एवढाच होता की, हा अनुभव सुखद होता. उंची कमी होत असल्याचे जाणवत होते अन् एका क्षणात या पांढऱ्या पडद्यातून विमान बाहेर आले. यापुढचा नजारा अतिशय विलक्षण होता. खालची जमीन थोडी थोडी अंधुकशी दिसू लागली होती. पाणी आणि जमीन एकमेकांशी छप्पा-पाण्याचा खेळ खेळत होते. अजूनही ढगांची साथ होतीच. पण आता हा थर काळपटलेला होता. काळ्या ढगांची गर्दी होती आणि त्यातून पाण्याचे हजारो- लाखो थेंब बरसत होते. जमिनीकडे धाव घेत होते. विमानाच्या पत्र्यावर, काचांवर त्यांचा ताश��� वाजत होता. ढगांतून पडणाऱ्या पावसाचे चित्र मी आजवर बालवाडीपासून अनेकदा पाहिले होते. त्या प्रत्येक चित्रात ढग आणि पाऊस माझ्या डोक्यावर होता. आज मात्र मी ढगांना आणि पावसाला त्यांच्या डोक्यावर जाऊन पाहत होतो. मला अचानक निदा फाजलींची जगजीतजींनी गायलेली गझल आठवली...\n‘‘गरज बरस प्यासे धरतीको फिर पानी दे मौला\nचिडियोंको दाने, बच्चोंको गुडधानी दे मौला..’’\nविमान आता आणखी खाली आले. खालची जमीन दिसू लागली होती. कोसळत होता पाऊस आणि त्याने खाली हिरवा गालिचा अंथरला होता.. हिरव्या पायवाटा; हिरवी शाल पांघरलेले मुंबईच्या परिघातले डोंगर; अन् हिरवा शालू नेसलेल्या टेकडय़ा; भिजलेल्या मृद्गंधाने न्हाऊन निघालेल्या पायवाटा; अंगावरून पाण्याच्या थेंबांचे निथळते ओहोळ वाहू देणारा ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे.. विमानतळाला खेटून उभे राहिलेल्या अगणित झोपडय़ांनी आपापल्या डोक्यावरून निळ्या प्लॅस्टिकचे रेनकोट ओढून घेतले होते. काही मिनिटांपासून बघितलेल्या या अद्भुत नजाऱ्यातून मी बाहेर आलो, कारण चाके जमिनीला टेकल्याचा धक्का बसला होता. विमान पाìकग लॉटकडे रांगू लागले.\n..हे दृश्य आपल्यापकी अनेकांनी आणि खरेतर मी स्वत:ही अनेकदा पाहिले होते, पण का कोण जाणे या निसर्गाने आज दाखविलेल्या चमत्काराने माझ्या मनात विचारांची आवर्तने उठली. मी परमेश्वराचे अस्तित्व मानतो; आणि आज या पांढऱ्या-काळ्या ढगांच्या विविध प्रस्तरांमधून तो माझ्याकडे पाहून गालातल्या गालात हसत होता, असा मला भास झाला. निदाजींच्या त्या गझलच्या पुढच्या एका कडव्यात..\n‘‘फिर मूरतसे बाहर आकर चारों ओर बीखर जा\nफिर मंदिरको कोई मीरा दीवानी दे मौला.’’\nअशा ओळीत परमेश्वर चारी दिशांना विखुरला जाणे म्हणजे काय, हे आज काळ्या ढगांतून सर्वत्र पडणाऱ्या पावसाच्या थेंबांनी मला दाखवून दिले. कळत-नकळत मला माझ्या रुग्णालयातल्या वैद्यकीय जीवनाची आठवण झाली. आज अनुभवलेले हे विविध घनतेचे काळे-पांढरे थर सुखदु:खांच्या रूपाने आम्हाला रुग्णालयात ठायी ठायी अनुभवाला येतात. कुठे नव्या बाळाचा जन्म; तर कुठे अकल्पित, अघटित अपघाती मृत्यू.. कुठे शस्त्रक्रियेची चिंता, तर कुठे तुटपुंज्या पशामुळे होणारी तगमग.. कुठे वेदनाशमनाची तृषार्तता.. तर कुठे क्लेशहारक तंत्र-पद्धतींचा वर्षांव.. दुथडी भरून वाहणारी ज्ञानगंगा.. तिच्यात अभ्यंगस्नान करून शुचिर्भूत होऊ इच्छिणारे आमचे विद्यार्थी.. पण या साऱ्या पलीकडे निसर्गाने आज मला एक धडा शिकविला होता अन् तो म्हणजे पांढऱ्या-काळ्या स्तरांसारखे अडचणी-आनंदाचे स्तर वेगवेगळ्या उंचीवर असतात. आज आनंद आहे म्हणजे उद्या थोडय़ाफार अडचणी या येणारच. त्यांचा बाऊ न करता पुढे जात राहायचे आणि आपले अस्तित्व अंतर्धान पावेपर्यंत बरसत राहायचे.. फक्त बरसत राहायचे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्य��ख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%A7%E0%A5%82%E0%A4%B3-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%9A/", "date_download": "2019-07-21T14:41:33Z", "digest": "sha1:SZB6YDHGPI3HFERIEVH3A7GUTOQM6LC3", "length": 14985, "nlines": 173, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रस्त्यावर धूळ; व्यवस्थेची “माती’ | Dainik Prabhat", "raw_content": "\nरस्त्यावर धूळ; व्यवस्थेची “माती’\nधुलिकणांनी पुणेकर त्रस्त : उपनगरांत बिकट परिस्थिती\nपुणे – शहर स्वच्छतेच्या नावाने कितीही प्रयत्न केले, तरी ते अपुरे पडत असल्याचे चित्र आहे. त्यात पावसामुळे होणारा चिखल आणि रस्ते सुकल्यानंतर वाढणारी धूळ या किरकोळ पण अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष देण्यास पालिका प्रशासनाला वेळ नसल्याचे दिसत आहे. यामुळे वाहनचालकांच्या नाका-तोंडात धूळ जात असून जीवघेणे आजार जडण्याची भीती आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nगेल्या काही दिवसांत पुणे शहर आणि परिसरात सतत पाऊस सुरू आहे. त्यामुळे ठिकठिकाणी तळे साचत आहे. शिवाय कितीही झाडणकाम केले, तरी वाहनांच्या चाकांना चिटकून येणारी माती रस्त्यांवर तशीच राहते. थोडा वेळासाठी पाऊस थांबल्यानंतर रस्ते सुकू लागताच ही माती वाहनांसोबत उडते. विशेषत: दुचाकीस्वारांना या धुळीचा त्रास होत आहे. अनेकदा ती नाक-डोळ्यांत जाते. त्यामुळे वाहन चालविताना शिंक येणे, डोळ्यांची आग होणे असे प्रकार होत आहेत.\nएकिकडे पुणे शहर “स्मार्ट’ होत असल्याचा डांगोरा महापालिका पिटत आहे. पण, दुसरीकडे रस्ते स्वच्छतेसारख्या मूलभूत सेवांकडे दुर्लक्ष केले जात आहे. विशेषत: रस्ते दुभाजकात लावलेल्या झाडांखालील माती रस्त्यावर पडते. ती पाण्यात मिसळून त्याचा चिखल होतो. ऊन पडले, की या मातीची धूळ होत आहे. विशेष म्हणजे, महापालिकेकडे स्वत:ची धूळ स्वच्छता यंत्र नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रस्ते स्वच्छतेचा भार केवळ कामगारांवरच असून होणारे कामदेखील अपूर्ण होत आहे. याचा फटका वाहनचालक आणि पादचाऱ्यांना सहन करावा लागत आहे.\nकिरकोळ मुद्यांवरून महापालिका सभेत गदारोळ करणारे लोकप्रतिनिधीदेखील या रस्ते स्वच्छतेबाबत तितकेसे सजग नाहीत. कचरा आणि इतर स्वच्छतेबद्दल नेहमीच चर्चा होते. मात्र, रस्ते स्वच्छतेबद्दल सर्वच नेते गप्प आहेत. पावसा���्याचे काही दिवस वगळता इतर दिवस साधारणपणे 10 महिने या धुलिकणांचा त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय यामुळे हवेचे होणारे प्रदूषण हा मुद्दादेखील लक्षात घेणे गरजेचे आहे.\nशहरात सध्या ठिकठिकाणी विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे अर्थातच खोदकामदेखील सुरू आहे. त्यामुळे भूगर्भातील माती उपसून ती जमिनीवर टाकली जाते. वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या झोताने ती उडते. त्यामुळे विकासकामे करताना त्याचा राडोराडा रस्त्यालगत तसाच पडू न देण्याची मागणी वाहनचालक करत आहेत.\nमोठ्या वाहनांमुळेही धुळीचा त्रास\nविशेषत: ट्रक, पीएमपी आणि मध्य वस्तीतून धावणाऱ्या एसटी बसेसमुळे धुलिकणांचे प्रमाण शहरात प्रचंड वाढले आहे. अरुंद रस्ते असल्याने वाहनचालकांना या मोठ्या वाहनांमागूनच जावे लागते. अशावेळी वाहनातून निघणारा धूर आणि धूळ या दोन्हींमुळे पुणेकरांचा कोंडमारा होत आहे.\nधुलिकण हे वाहनचालकांच्या नाका-तोंडात गेल्याने त्यांना विविध आजारांची लागण होण्याची शक्‍यता असते. यात प्रामुख्याने, डोळ्यांवर सूज येणे, खाज येणे, अॅलर्जी होऊन डोळे सतत लाल होणे, श्‍वसनक्रियेला त्रास होतो. धुलिकण शरीरात गेल्याने अर्धवट श्‍वसनक्रिया होऊन रक्तदाब कमी होत असल्याचेदेखील अनेकदा समोर आले आहे. त्याचबरोबर या धुलिकणांमुळे फुफ्पुसाचा आजार होण्याची शक्‍यता असते. या धुलिकणांमुळे कायमस्वरुपी होणारी सर्दी आणि खोकल्याचे रुग्ण वाढत असून नागरिकांनी अशा वातावरणात न जाता तोंडाला मास्क बांधून घराबाहेर पडावे, असा सल्ला देण्यात येतो.\nनारकोटिक्स विभागाकडून २० लाखाचा गांजा जप्त\nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पुरंदरे यांचे निधन\nसासरे आणि मेहुण्यांवर धारदार शस्त्राने वार, आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा\nकात्रजजवळ पाईपालाईन फुटली : लाखो लीटर पाणी वाया\nमराठवाड्यात पावसाची हजेरी : पुढील चार दिवस मुसळधार\n2018 साठीचे पत्रकारिता पुरस्कार घोषित\nताज हॉटेलजवळील चर्चिल चेंबर इमारतीला आग; एकाचा मृत्यू दोन जखमी\nनारकोटिक्स विभागाकडून २० लाखाचा गांजा जप्त\nआगामी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\nमहिला कर्मचाऱ्यांना मेकअप टाळण्याचा इस्पितळाचा आदेश\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित पंचत्वात विलीन\nआयएल अँड एफएस कडून पतमानांकन वाढविण्यासाठी प्रताप\nलक्‍झरी कारच्या विक्रीवरही नकारात्मक परिणाम\nसौदीत जाऊन बलात्काराच्या आरोपीला अटक\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\n‘सुपर ३०’ चित्रपटाच्या कमाईत सतत वाढ\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nभोर : राष्ट्रवादीला जोर\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\nतोलणारांना काम द्या, अन्यथा हमाली बंद\nआगामी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nनारकोटिक्स विभागाकडून २० लाखाचा गांजा जप्त\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/maharashtra/2019/04/20/1920/", "date_download": "2019-07-21T16:00:26Z", "digest": "sha1:66VNC6AZJ2AVI42GGK6VXE2CDUEGKV7J", "length": 9566, "nlines": 108, "source_domain": "www.krushirang.com", "title": "नगरमध्ये ‘मुन्नाभाई’ विरुद्ध ‘भाई’..!", "raw_content": "\n[ July 20, 2019 ] कडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\tमहाराष्ट्र\n[ July 20, 2019 ] महाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\n[ July 20, 2019 ] शेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\tकोल्हापूर\n[ July 20, 2019 ] बिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\tअहमदनगर\n[ July 20, 2019 ] तंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\tआंतरराष्ट्रीय\nHomeमहाराष्ट्रअहमदनगरनगरमध्ये ‘मुन्नाभाई’ विरुद्ध ‘भाई’..\nनगरमध्ये ‘मुन्नाभाई’ विरुद्ध ‘भाई’..\nApril 20, 2019 Team Krushirang अहमदनगर, निवडणूक, महाराष्ट्र, राजकीय 0\nभाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुन्नाभाई म्हणून सोशल मीडियावर टारगेट केले जात आहे. त्याला उत्तर देताना डॉ. विखे यांनी विरुद्ध उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना भाई म्हणून लक्ष्य केले आहे.\nशेवगाव येथील सभेत डॉ. विखे यांनी भाई असा उल्लेख करतानाच राष्ट्रवादी पक्ष व उमेदवार जगताप यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांना लक्ष्य करीत टीका केली. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत डॉ. विखे बोलत होते. ते म्हणाले की, विकासाचे मुद्दे नसल्याने फक्त वैयक्तिक टीकाटिप्पणी करून विरोधी उमेदवार जनतेची दिशाभूल करीत आहेत.\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nराष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे बंद पाडणारच : मुंडे\nफडणवीस, मुंडेंनंतर आज स्मृती इराणी नगर जिल्ह्यात\nराफेल प्रकरणात काळेबेरे : शरद पवार\nMarch 24, 2019 Team Krushirang कोल्हापूर, ट्रेंडिंग, निवडणूक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय 0\nसातारा : कागदाचे विमान बनविण्याचा अनुभव नसलेल्या रिलायन्स डिफेन्स या कंपनीला राफेल विमानाच्या प्रक्रियेत आणणे हाच मोठा अस्वच्छ कारभार आहे. त्याचे कागदपत्रे हे सरकार न्यायालयात देत नाही. म्हणजेच त्यात काळेबेरे असल्याची टीका ज्येष्ठ नेते शरद [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nशेतकरी कंपन्या व बचत गटांसाठी विक्री व्यवस्था : देशमुख\nJuly 9, 2019 Team Krushirang अहमदनगर, औरंगाबाद, कृषी प्रक्रिया, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, व्यवसाय व अर्थ, शेती 0\nमुंबई : सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि बचत गट यांनी शेतकऱ्यांनी तयार केलेल्या उत्पादनांना विक्री व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ आणि मुंबई सहकारी संस्था यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. अशी [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nनगर जिल्ह्याचे पालक’मंत्री’ कोण..\nJune 20, 2019 Team Krushirang अहमदनगर, ट्रेंडिंग, पुणे, महाराष्ट्र, राजकीय 0\nअहमदनगर : सत्तेत असोत की विरोधात, नगर जिल्ह्यामध्ये मागील चार दशकांमध्ये विखे कुटुंबियांचा सर्वाधिक दबदबा आहे. आता तर, मंत्रिपद, जिल्हा परिषद अध्यक्षपद आणि खासदार अशी तीन महत्वाची पद या कुटुंबीयांकडे असल्याने जिल्ह्यावर विखे गटाचे एकहाती [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nकडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\nमहाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\nशेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\nबिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\nतंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\nबिझनेसवाला | खरेदी म्हणजे श्रीमंती मिळवणे नव्हे.. मग काय\nमराठवाड्यात लगेच पाऊस न पडल्यास दुष्काळ अटळ\nराज्यातील 5 जिल्हा परिषद बरखास्त\nविशेष | रामदास बोट दुर्घटना\nबिझनेसवाला | संधीचे सोने करा; ई-कारकडे पहा..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/256001.html", "date_download": "2019-07-21T14:45:05Z", "digest": "sha1:6QHIVRCRI3XOBCA2HRKAMBDGCFATBVLB", "length": 16344, "nlines": 194, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "‘सनातन डॉट ऑर्ग’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून जून २०१९ मध्ये झालेले सनातन संस्थेचे अध्यात्मप्रसाराचे कार्य ! - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Post Type > हिंदु धर्म > ‘सनातन डॉट ऑर्ग’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून जून २०१९ मध्ये झालेले सनातन संस्थेचे अध्यात्मप्रसाराचे कार्य \n‘सनातन डॉट ऑर्ग’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून जून २०१९ मध्ये झालेले सनातन संस्थेचे अध्यात्मप्रसाराचे कार्य \n१. विविध माध्यमांतून संकेतस्थळाला भेट देणार्‍यांची संख्या\n‘गूगल अ‍ॅनॅलिटिक्स’ या ‘ऑनलाइन’ संगणकीय प्रणालीतून ही वाचकसंख्या मिळते. सनातन संस्थेच्या संकेतस्थळाला भेट देणार्‍या वाचकांच्या व्यतिरिक्त सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून संस्थेशी जोडल्या गेलेल्या वाचकांचाही एक वेगळा वर्ग असल्याने त्या संदर्भातील माहितीही आम्ही प्रसिद्ध करत आहोत.\n२. विविध भाषांतील संकेतस्थळांना भेट देणार्‍या वाचकांची संख्या\n३. संकेतस्थळाच्या माध्यमातून होणारा ‘ऑनलाइन’ प्रसार\n३ अ. ‘फेसबूक’वरील सर्वाधिक वाचल्या गेलेल्या ‘पोस्ट्स’\nटीप : किती जणांपर्यंत विषय पोचला \n३ आ. ‘सनातन पंचांगाच्या अ‍ॅप’द्वारे पाठवण्यात येणार्‍या ‘नोटिफिकेशन’ला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : सनातन पंचांगाच्या ‘अ‍ॅन्ड्रॉईड’ अ‍ॅपद्वारे पाठवण्यात येणार्‍या मराठी, कन्नड, गुजराती आणि इंग्रजी या भाषांतील ‘नोटिफिकेशन’मुळेे ८९,१८७ वाचकांनी संकेतस्थळाला भेट दिली.\n४. विविध भाषांत सर्वाधिक वाचले गेलेले लेख\n‘हे श्रीकृष्णा, तुझ्या कृपेमुळेच Sanatan.org या संकेतस्थळाचा प्रसार होत आहे. या संकेतस्थळाशी निगडित सेवा करण्याची संधी आम्हाला दिलीस, यासाठी आम्ही सर्व साधक तुझ्या चरणी कृतज्ञ आहोत.\nवाचक आणि हितचिंतक यांना विनंती \nज्यांना संगणकीय माहितीजालावरील (‘इंटरनेट’वरील) ‘फेसबूक’, ट्विटर’, ‘गूगल प्लस’ यांसारख्या, तसेच अन्य ‘सोशल नेटवर्किंग’ संकेतस्थळांद्वारे ‘Sanatan.Org’ या संकेतस्थळाच्या प्रसारकार्यात सहभागी व्हायचे असेल, त्यांनी [email protected] या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा.\nCategories हिंदु धर्मTags अहवाल, प्रसार, सनातन संस्था Post navigation\nअध्यात्मशास्त्रानुसार काढलेल्या देवतांच्या कलाकृतींमध्ये सामाजिक परिवर्तन घडवण्याची क्षमता असते \nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहातील निर्गुण तत्त्वामुळे त्यांच्या उशीच्या अभ्य्रावर ‘ॐ’ उमटणे म्हणजे ‘ॐ’काराच्या माध्यमातून सगुण साकार झालेले नादब्रह्म \nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ग्रंथकार्याची महती \nसनातनच्या ग्रंथांतील ज्ञान प्रसिद्ध करणारी संकेतस्थळे\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासा��� आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/mla-uday-samant-about-shivsens-workers-study-27567", "date_download": "2019-07-21T15:41:46Z", "digest": "sha1:FYIESKLTGLCX7YBNNWLZMX2PPIZEDOCC", "length": 7842, "nlines": 131, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "mla uday samant about shivsens workers study | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवाजपेयींच्या पुस्तकांचा 10 टक्के अभ्यास केलातरी शिवसेनेचे मताधिक्‍य वाढेल\nवाजपेयींच्या पुस्तकांचा 10 टक्के अभ्यास केलातरी शिवसेनेचे मताधिक्‍य वाढेल\nवाजपेयींच्या पुस्तकांचा 10 टक्के अभ्यास केलातरी शिवसेनेचे मताधिक्‍य वाढेल\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nरत्नागिरी : अटलबिहारी वाजपेयी यांनी बाळासाहेब ठाकरेंविषयी अनेक पुस्तकांमध्ये उल्लेख केला आहे. त्याचा 10 टक्के अभ्यास शिवसैनिकांनी केल्यास शिवसेनेचे मताधिक्‍य वाढेल, असे मत आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केले.\nरत्नागिरी : अटलबिहारी वाजपेयी यांनी बाळासाहेब ठाकरेंविषयी अनेक पुस्तकांमध्ये उल्लेख केला आहे. त्याचा 10 टक्के अभ्यास शिवसैनिकांनी केल्यास शिवसेनेचे मताधिक्‍य वाढेल, असे मत आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केले.\nपावस जिल्हा परिषद गटातील कार्यक��्ता मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत म्हणाले, \"केंद्र सरकारने सर्व योजना ऑनलाईन केल्या. त्यासाठी लागणाऱ्या कनेक्‍टिव्हिटीसाठी 25 लाखांची तरतूद केली. \"सरकार' नावाच्या योजनेमार्फत सर्व योजना गावात पोचल्या आहेत. सात-बारा उताऱ्यांसह दिल्ली, मुंबई, महाराष्ट्रातील, केंद्र, राज्याच्या सर्व योजना गावांपर्यत पोचल्या आहेत. तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक आदींपर्यंत त्या पोचण्याचे प्रभावी माध्यम तयार झाले आहे.'\nया वेळी जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सदस्य किरण सामंत, प्रमोद शेरे, दीपक सुर्वे, बंड्या साळवी, शिल्पाताई सुर्वे, सुभाष पावसकर, विनया गावडे, कांचन नागवेकर, आरती तोडणकर, विभागप्रमुख किरण तोडणकर, तालुका सरपंच संघाचे अध्यक्ष विजय चव्हाण आदी उपस्थित होते.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nअटलबिहारी वाजपेयी atal bihari vajpayee जिल्हा परिषद खासदार विनायक राऊत government महाराष्ट्र maharashtra\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/two-wheeler-rallay-pune-27129", "date_download": "2019-07-21T15:50:53Z", "digest": "sha1:6GYHEYFMZFXCBZ5CXOKRWXDB3M7K4RWR", "length": 8220, "nlines": 139, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "two wheeler rallay in pune | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुण्यात बंदच्या दिवशी निघणार भव्य टू व्हिलर रॅली\nपुण्यात बंदच्या दिवशी निघणार भव्य टू व्हिलर रॅली\nबुधवार, 8 ऑगस्ट 2018\nमराठा आंदोलनासाठी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. त्या पूर्वी भव्य टू व्हिलर रॅली काढण्यात येणार आहे. बंदसाठी आयोजकांनी आचारसंहिता जारी केली आहे. या बंदमध्ये हिंसा सहन केली जाणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे.\nपुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुण्यात सकल मराठा समाजाच्या शिवाजीनगर विभागातफेर् भव्य टू व्हिलर रॅली काढण्यात येणार आहे. ही टू व्हीलर रॅली ९ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता जगलीमहाराज मंदिरापासून चालू होईल\nतिचा मार्ग पुढीलप्रमाणे : जंगलीमहाराज मंदिरापासून डेक्कन छत्रपती संभाजीमहाराज पुतळ्याला अभिवादन ,गुडलक चोक मार्ग तुकाराम पादुका चोक, शेतकी कॉलेज चौक, गणेशखिड मार्गाने पुणे विद्यापीठला वळसा घालून, चाफेकर नगर, सिमला ऑफिस चोक ,शिवाजीनगर एसटी स्टँड , वाकडेवाडी भुयारी मार्ग ,शासकीय दूध डेरीला वळसा घालून वाकडेवाडी रोडमार्ग पाटील इस्टेट उडणपूल, संचेती चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा असेल. जिल्हाधिकारी कार्यालय येथे ठिय्या आंदोलन होईल\nबंद हा शांततेच्या मार्गाने असला पाहिजे\nबंद मध्ये कोणत्याही शासकीय वा खाजगी मालमतेची तोडफोड अथवा मोडतोड करू नये\nप्रत्येक ठिकाणातील मराठा समाजाने आपापले विभाग कडकडीत बंद करायचे आहे\nकायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आपली जबाबदारी आहे\nपोलीस प्रशासनला सहकार्य कऱयाचे आहे\nबंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत\nसोशल मीडियावरच्या बातम्यांची खातरजमा करायची आहे\nअफवांवर विश्वास ठेवू नका\nमराठा सेवकांनी शांत राहून ऍक्शन प्लॅन तयार करण्याचा आहे\nआपल्या माणसांना त्रास होईल असे वर्तन करू नये\nआत्महत्या करून प्रश्न सुटणार नाही,हातातोंडाशी आलेला घास खायला आपण असणे महत्त्वाचे आहे\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nआंदोलन agitation जिल्हाधिकारी कार्यालय मराठा आरक्षण maratha reservation आरक्षण मराठा समाज maratha community शिवाजीनगर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87/", "date_download": "2019-07-21T15:17:22Z", "digest": "sha1:GNGAM2JNMEDW5IQC7WURLIEQ6E3PW5XN", "length": 3656, "nlines": 55, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अशोक कराळे Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\nतयारी विधानसभेची : प्रकाश जावडेकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट \nTag - अशोक कराळे\nहा तर राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा डाव; अजित पवार यांच्याकडून संग्राम जगतापांची पाठराखण\nअहमदनगर: केडगावचे शिवसेना शहर उपप्रमुख संजय कोतकर आणि वसंत ठुबे हत्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना पोलिसांनी अटक केली आहे. हा हत्या...\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8/", "date_download": "2019-07-21T15:10:08Z", "digest": "sha1:3R4OOJIG55KAUJAE5LI3O7AFERCWZG6V", "length": 5010, "nlines": 63, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "एमबीबीएस Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\nतयारी विधानसभेची : प्रकाश जावडेकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट \nमराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, यंदाच्या वर्षीपासूनच वैद्यकीय प्रवेशांमध्ये आरक्षण लागू\nटीम महाराष्ट्र देशा : उच्च न्यायालयाकडून मराठा विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी यंदाच्या वर्षी एसईबीसीअंतर्गत आरक्षण लागू करण्याला विरोध...\n‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर, येत्या वर्षात एमबीबीएसच्या २ हजार जागा वाढणार\nटीम महाराष्ट्र देशा : ‘एमबीबीएस’ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु असून वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन यांनी...\n‘नीट’ २०१८ परीक्षेची तारीख आणि वेळ जाहीर\nमुंबई : यावर्षी नीट परीक्षा ६ मे रोजी होणार होणार असून परीक्षेची तारीख आणि वेळ जाहीर झाली आहे. परीक्षार्थींना त्यांचा आधार कार्ड क्रमांक देणं बंधनकारक आहे. जर...\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/quick-heal/", "date_download": "2019-07-21T15:30:16Z", "digest": "sha1:3GQ7PJ5KYZDBFZ2YVLU5YAPR6JRDJENR", "length": 3578, "nlines": 55, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "quick heal Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\nतयारी विधानसभेची : प्रकाश जावडेकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट \nअवघा दहावी शिकलेला रेडीओ रिपेअरिंग करणारा आज आहे दोनशे कोटींचा मालक\nस्टीव जॉब, मार्क झुगेरबर्ग, किंव्हा सचिन तेंडुलकर यासारख्या व्यक्तीकडे कोणत्याही प्रकारची डिग्री नसताना त्यांनी त्यांच्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केली आहे...\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/weight-loss/", "date_download": "2019-07-21T15:10:53Z", "digest": "sha1:A7ORDSYHAFGIMQWHXMVTUBGMBFOLGGKW", "length": 3907, "nlines": 58, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Weight loss Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप��रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\nतयारी विधानसभेची : प्रकाश जावडेकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट \nलठ्ठपणा कसा रोखावा नियंत्रण\n‘लठ्ठपणा’ म्हणजे नेमके काय एखादा दुर्धर आजार की अजुन दुसरे काही एखादा दुर्धर आजार की अजुन दुसरे काही लठ्ठपणाला जर आजार समजले तर माणुस शारिरीकदृष्ट्या (Physically) तर व्याधिग्रस्त...\nWeight- वजन कमी करण्याचे 7 सोपे उपाय\nवजन वाढायला वेळ लागत नाही, पण वजन कमी करण्यासाठी अनेकवेळा खूप प्रयत्न केले तरी ते यशस्वी होत नाहीत. वजन कमी करण्यासाठी झोपण्याआधी हे 7 उपाय करून तुम्ही वजन कमी...\nभाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले\nमी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nस्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील\nविजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव\n…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/category/desh/page/1881/", "date_download": "2019-07-21T15:18:18Z", "digest": "sha1:6J7EBC73TQXZYPNEHXG27VG6SADZ4FZU", "length": 17034, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "देश | Saamana (सामना) | पृष्ठ 1881", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nतटरक्षकदलाच्या दोन कर्मचाऱ्यांकडून 50 लाख रुपयांचे कोकेन पकडले\nबीड शहरात सुसज्ज उद्याने उभारणार, नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागरांचे आश्वासन\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा…\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nमुलीने केली आईची हत्या, मुंडके रस्त्यावर फेकले\nचंद्रावर होते ‘जादू’ चे शहर- नासाचा दावा\nआखातामध्ये तणाव वाढला; इराणने ताब्यात घेतले ब्रिटनचे टँकर\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nइंडोनेशियन ओपन : सिंधूचे जेतेपदाचे स्वप्न भंगलं, जपानच्या यामागूचीकडून अंतिम सामन्यात…\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवनचे पुनरागमन\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन : सिंधूची अंतिम फेरीत धडक, जेतेपदाच्या लढतीत यामागुचीला…\nप्रेसिडेंटस् कप बॉक्सिंग : शिवा थापाला सुवर्णपदक, हिंदुस्थानला चार पदके\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nअस्थमा फक्त दिवाळीत होतो काय, सिगारेट पिणाऱ्या प्रियंकाला नेटकऱ्यांनी फटकारले\nBigg Boss 2 : आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो आरोह वेलणकर\nसनी लिओनी झाली जलपरी, पाहा तिचे हे सुंदर फोटो\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nनोटाबंदीचा कश्मीर खोऱ्यातील हिंसाचारावर काहीही परिणाम नाही\nसामना ऑनलाईन, श्रीनगर भाजपाच्या दाव्यांचा फोलपणा जम्मू-कश्मीरमधील त्यांचाच मित्र पक्ष असलेल्या पीडीपीने उघड केलाय. नोटाबंदीमुळे कश्मीर खोऱ्यातील हिंसाचार कमी झाला असल्याचा दावा केंद्र सरकार आणि...\nजकी-उर-रेहमान लखवीचा पुतण्याला कंठस्नान घातलं\nसामना ऑनलाईन,श्रीनगर हिंदुस्थानी लष्कराच्या जवानांनी मुंबईवर दहशतवादी हल्ला घडवून आणणाऱ्या जकी-उर-रहमान-लख्वीच्या पुतण्याला कंठस्नान घातलंय. गुरूवारी कश्मीरच्या उत्तर भागातील बांदीपोर जवळ ही चकमक झाली होती. अबू...\nबंद केलेल्या नोटांच्या तुलनेत फक्त ४५ टक्के नव्या नोटा चलनात\nसामना ऑनलाईन, नवी दिल्ली मोदी सरकारने ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय ८ नोव्हेंबर २०१६ ला घेतला होता. यानंतर ५०० आणि २०००...\n‘दंगल’ची प्रेरणा घेऊन दारावर लावल्या मुलींच्या नेमप्लेट\n हरयाणा बॉलीवूड अभ���नेता आमिर खान याच्या दंगल सिनेमाची प्रेरणा घेऊन हरयाणातील एका गावातल्या लोकांनी दरवाज्यांवर मुलींच्या नावाच्या नेमप्लेट लावण्याचा धडाकाच सुरु केला आहे....\nहिमाचल प्रदेशात कडाक्याच्या थंडीमुळे तीन जणांचा मृत्यू\n नवी दिल्ली उत्तर हिंदुस्थानमध्ये कडाक्याच्या थंडीची लाट उसळली असून हिमाचल प्रदेशात हिमवृष्टी होत असल्याने थंडीत गारठून तीन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. सत्यजीत सिंह(३०)...\nकानपूर रेल्वे बॉम्बस्फोटाचा म्होरक्या शमशुलचा ताबा द्या, नेपाळची दुबई सरकारकडे मागणी\n पाटणा नेपाळचा नागरिक असलेला पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयचा एजंट शमशुल हुदा सद्या दुबईच्या ताब्यात आहे. त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी नेपाळ सरकारने केली असून...\nहिंदुस्थान आणि इंग्लंडमध्ये आज दुसरा एकदिवसीय सामना\nसामना ऑनलाईन,कटक हिंदुस्थान आणि इंग्लंडमधील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि निर्णायक सामना आज ओडिशातील कटक इथे खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात३५० धावा करूनही इंग्लंडला...\nशारिरीक सुखासाठी विद्यार्थ्याने कोंडून ठेवल्याचा शिक्षिकेचा आरोप\nसामना ऑनलाईन, नवी दिल्ली दिल्लीच्या सरकारी शाळेतील एका शिक्षिकेने अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक आरोप केला आहे. या शिक्षिकेनं म्हटलंय की तिला १५ मिनिटं शाळेच्या बाथरूममध्ये...\nपरवडणाऱ्या घरांसाठी बेनामी संपत्तीचा लिलाव करा,सचिवांच्या समूहाचा सल्ला\nसामना ऑनलाईन, मुंबई गरिबांना परवडणारी घरे उपलब्ध व्हावीत यासाठी केंद्र सरकार बेनामी संपत्तीचा लिलाव करून पैसा उभारण्याची शक्यता आहे. तसेच तुलनेने बरीच स्वस्त औषधे असलेली...\nसरकारी विमा कंपन्यांची शेअर बाजारात नोंदणी\nसामना ऑनलाईन, नवी दिल्ली एलआयसी, युनायटेड इंडिया इन्शुरन्स यासह पाच सरकारी विमा कंपन्यांच्या शेअर बाजारात नोंदणीला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यामुळे विमा कंपन्यांना...\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा...\nवाढदिवसा���िमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nजिंतूर येथे मुख्याध्यापकाने केली शिक्षकास धक्काबुक्की\nकुरुंद्यात हुंडाबळी, सासरच्या जाचास कंटाळुन विवाहितेची आत्महत्या\nगाव तिथे ग्रंथालय संकल्पना कागदावरच, रायगड जिल्ह्यात अवघी 76 ग्रंथालये\nशाळकरी मुलींशी अश्‍लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला अटक\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nलोजपा खासदार रामचंद्र पासवान यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/mumbai-maratha-reservation-court-case-26931", "date_download": "2019-07-21T15:06:45Z", "digest": "sha1:4EVWGMSDJUJ3F7MCTBVJRZZJXRZFGRS7", "length": 8355, "nlines": 128, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "mumbai-maratha-reservation-court-case | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमराठा आरक्षणावर मंगळवारी सुनावणी\nमराठा आरक्षणावर मंगळवारी सुनावणी\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nराज्यात सुरू असलेल्या मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक घटनांची दखल शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने घेतली. आरक्षणासंबंधित याचिकांची सुनावणी मंगळवारी (ता. 7) घेण्याचे खंडपीठाने निश्‍चित केले आहे. आरक्षणाच्या मुद्द्याच्या पडताळणीसाठी राज्य सरकार आणि मागास प्रवर्ग आयोगाला कालमर्यादा देण्याची मागणी याचिकांत केली आहे.\nमुंबई : राज्यात सुरू असलेल्या मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक घटनांची दखल शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने घेतली. आरक्षणासंबंधित याचिकांची सुनावणी मंगळवारी (ता. 7) घेण्याचे खंडपीठाने निश्‍चित केले आहे. आरक्षणाच्या मुद्द्याच्या पडताळणीसाठी राज्य सरकार आणि मागास प्रवर्ग आयोगाला कालमर्यादा देण्याची मागणी याचिकांत केली आहे.\nमराठा आरक्षणाबाबत जनहित याचिका केलेले माहिती अधिकार कार्यकर्ते विनोद पाटील यांच्या वतीने न्या. रणजित मोरे आणि न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे आंदोलनाबाबत मा��िती देण्यात आली. आतापर्यंत सात जणांनी आरक्षणासाठी आत्महत्या केल्या आहेत. राज्यात ठिकठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. त्यामुळे न्यायालयातील याचिकांची सुनावणी जलद गतीने घ्यावी, अशी विनंती त्यांनी खंडपीठाला केली. न्यायालयाने त्यास सहमती दर्शवत येत्या मंगळवारी सुनावणी घेण्याचे निश्‍चित केले. याआधी ही सुनावणी 14 ऑगस्टला होणार होती.\nमराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या अभ्यासासाठी मागास प्रवर्ग आयोगाकडे प्रलंबित आहे; मात्र कित्येक महिन्यांपासून यामध्ये विशेष प्रगती झालेली नाही. त्यामुळे आयोगाने आणि राज्य सरकारने ठराविक वेळेत या मुद्द्याबाबत पडताळणी करून आरक्षणाबाबत अहवाल द्यावा. त्यासाठी न्यायालयाने कालमर्यादा निश्‍चित करावी, अशी प्रमुख मागणी याचिकादारांनी केली आहे. आयोगाने अहवाल दाखल करावा, असे निर्देश न्यायालयाने यापूर्वी दिले आहेत.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nआंदोलन agitation घटना incidents मुंबई mumbai उच्च न्यायालय आरक्षण सरकार government मराठा आरक्षण maratha reservation\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://egnews.in/marathi-news/abhinandan-wing-commander-and-his-unit-honered-with-a-belt/", "date_download": "2019-07-21T15:02:08Z", "digest": "sha1:UAD5XNG3KC5UNY55QCXYNQRU7ZY2D7HI", "length": 8574, "nlines": 47, "source_domain": "egnews.in", "title": "विंग कमांडर अभिनंदन यांच्यासह संपूर्ण युनिटचा सन्मान", "raw_content": "\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोदींची केदारनाथवारी 'नौटंकी'च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर 'जनावरांचा मोर्चा'\nविंग कमांडर अभिनंदन यांच्यासह संपूर्ण युनिटचा सन्मान\nनवी दिल्ली : भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या शौर्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहेत. पुलवामा हल्ल्यात झालेल्या शहिदांचा बदला भारतीय वायुसेनेने एअर स्ट्राईक करून घेतला. त्यानंतर पाकिस्तानच्या कुरघोडी सुरु झाल्या. त्यात २७ फेब्रुवारीला पाकिस्तानच्या काही विमानांनी भारतात घुसखोरी केली. त्यांना पिटाळून लावताना विंग कमांडर अभिनंदन यांनी मिग-२१ लढावू विमानाने पाकिस्तानच्या एफ-१६ ल��ावू विमानाला हाणून पाडले. त्यावेळी मिग-२१ विमानही कोसळले. तेव्हा अभिनंदन पाकिस्तानच्या हद्दीत पडले. त्या प्रसंगाला मोठ्या शौर्याने ते सामोरे गेले.\nअभिनंदन यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांचे व त्यांच्या युनिटचे कौतुक करून सन्मान करण्यात आला आहे. अभिनंदन वर्धमान यांचे युनिट मिग २१ बाइसन स्क्वॉड्रनला ‘फाल्कन स्लेयर्स’ आणि ‘एम्राम डॉजर्स’ या शीर्षकांसहीत पट्टा बहाल करत त्यांचा सन्मान करण्यात आलाय. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. भारतीय वायुसेनेच्या ५१ स्क्वॉड्रनला देण्यात आलेल्या नव्या पट्ट्यांमध्ये एक मिग-२१ सोबत लाल रंगाचा एफ-१६ दिसत आहे. तर पट्ट्याच्या वरच्या बाजुला ‘फाल्कन स्लेयर्स’ तर खालच्या बाजुला ‘एम्राम डॉजर्स’ असं लिहिण्यात आलंय.\nवायूसेनेने अभिनंदन यांच्या युनिटचे कौतुक तर केलेच आहे. त्यासोबतच वायुसेनेकडून अभिनंदन यांनी वीरचक्र पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी केली आहे.\nदरम्यान, भारताने पुलवामा हल्ल्याला चांगलेच प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये असलेल्या दहशतवादी प्रशिक्षण शिबिरावर हवाई हल्ला केला. त्याच्या दुसऱ्या दिवशीच पाकिस्तानच्या लढावू विमानांनी भारतात घुसखोरी करत जम्मू-काश्मीरमधल्या अनेक सैन्य शिबिरांना निशाण्यावर घेण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय जवानांनी पाकिस्तानचा हा डाव हानून पाडला. तेव्हा पाकिस्तानचे ताकदीचे विमान एफ-१६ हे अभिनंदन यांनी उद्ध्वस्त केले. त्यानंतर ते पाकिस्तानच्या हद्दीत पडले. तेव्हा त्यांनी ती परिस्थीती व्यवस्थीतपणे हाताळली. पाकिस्तानकडून त्यांना बंदी करण्यात आले. मात्र भारताच्या आणि इतर राष्ट्रांच्या दबावामुळे पाकिस्तानने अभिनंदन यांना सुखरुप मायदेशी सोडले. येथे खरी भारताची ताकद जगाने पाहिली. त्यामुळे अभिनंदन यांच्या साहसाचे, धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.\nआमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .\nनिवडणूक आयोगाचा ‘हा’ निर्णय त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाराच\nभाजपचे वाचाळवीर नेते; राजीव गांधीची तुलना कसाब आणि गोडसेंशी\nलोकसभा २०१९ कोण जिंकणार, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता\nनिवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट\nमोद��ंची केदारनाथवारी ‘नौटंकी’च- शरद पवार\nनिवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘जनावरांचा मोर्चा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/249441.html", "date_download": "2019-07-21T15:37:54Z", "digest": "sha1:EEJQ5YNOX5QV6MCN3H74AVWP3KJ3JY7L", "length": 19251, "nlines": 196, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवानिमित्त बेंगळूरू (कर्नाटक) येथे ‘हिंदू एकता दिंडी’ ! - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Location > आशिया > भारत > कर्नाटक > परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवानिमित्त बेंगळूरू (कर्नाटक) येथे ‘हिंदू एकता दिंडी’ \nपरात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवानिमित्त बेंगळूरू (कर्नाटक) येथे ‘हिंदू एकता दिंडी’ \nदिंडीत रथावर ठेवण्यात आलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रतिमा\nबेंगळूरू (कर्नाटक) – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवानिमित्त नुकतीच बेंगळूरू येथे भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात नुकतीच ‘हिंदू एकता दिंडी’ काढण्यात आली. विजयनगरमधील आदि चुंचनगिरी मठात धर्मध्वजाचे पूजन करून दिंडीला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर संकष्टहर गणपति मंदिराजवळ दिंडीची सांगता करण्यात आली. या वेळी ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूसंघटनाचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या दिंडीमध्ये हिंदु जनजागृती समितीचे श्री. मोहन गौडा, मारुति औषधालयाचे मालक श्री. महेंद्र मल्होत्रा, गोरक्षक राघवेंद्र, मानवी हक्क संघटनेचे श्री. प्रदीप, विजय विवेक फाऊंडेशनच्या सौ. शकिला शेट्टी, रणरागिणी शाखेच्या सौ. भव्या गौडा आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.\nहिंदू एकता दिंडीत सहभागी झालेले साधक आणि धर्माभिमानी\nपरात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे हिंदु धर्माचे प्रमुख नेते – श्री. सौम्यनाथ स्वामीजी, मठाधीश, आदि चुंचनगिरी महासंस्थान\nपरात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे हिंदु धर्माचे प्रमुख नेते आहेत. ते हिंदु धर्माचे कार्य प्रामाणिकपणे करत आहेत. त्यांचे कार्य अतिशय महत्त्वाचे आहे.\nपरात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे हिंदु धर्माच्या पुनरुत्थानाचे कार्य करत आहेत – ब्रह���मर्षी डॉ. उमेश शर्मा गुरुजी, बेंगळूरू\nपरात्पर गुरु डॉ. जयंत आठवले या महायुगपुरुषाच्या मार्गदर्शनाखाली हिंदु धर्माच्या पुनरुत्थानाचे कार्य होत आहे. ते विष्णूचे अवतार आहेत.\n१. रणरागिणी शाखेच्या कार्यकर्तींनी राणी लक्ष्मीबाई, कित्तूरची राणी चेन्नम्मा यांची वेशभूषा केली होती.\n२. युवकांनी स्वरक्षण प्रात्यक्षिके करून दाखवली. त्यामुळे वातावरणात क्षात्रतेज निर्माण झाले.\n१. दिंडीतील रथावर ठेवण्यात आलेल्या परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घातल्यानंतर वातावरणातील चैतन्यात एकदम वाढ झाली. त्यामुळे उपस्थितांमध्ये भाव निर्माण होऊन उत्साह वाढला. त्याच वेळी १०० हून अधिक धर्माभिमानीही दिंडीत सहभागी झाले.\n२. ‘दिंडीतील परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या प्रतिमेतून सुदर्शनचक्र बाहेर पडत आहे’, अशी अनुभूती एका साधिकेला आली.\n३. या दिंडीत सहभागी होण्याकरता काही कार्यकर्त्यांना त्यांच्या कार्यालयाकडून सुट्ट्या मिळण्यात अडचण होती. त्या सर्वांना दिंडीच्या दिवशी सुट्ट्या मिळाल्या.\nCategories कर्नाटक, हिंदु राष्ट्रजागृती अभियानTags उपक्रम, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव, रणरागिणी शाखा, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, हिंदु राष्ट्र जागृती अभियान, हिंदुत्व, हिंदुत्वनिष्ठ संघटना Post navigation\nकर्नाटकातील कारागृहांत असलेल्या अल्पसंख्यांक बंदीवानांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणार – राज्य अल्पसंख्यांक आयोग\nमंगळूरू (कर्नाटक) येथे गायीवर बलात्कार करणार्‍या धर्मांधाला पकडून देणार्‍या हिंदूंनाच अटक \nकिन्नीगोळी (कर्नाटक) येथील प.पू. देवबाबा यांच्या आश्रमात गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरा\nहंपीजवळील संत व्यासराजा तीर्थ यांच्या समाधीची तोडफोड\n(म्हणे) ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी कार्यक्रम आयोजित करणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवा ’ – जिहादी संघटना एस्.डी.पी.आय.चे हिरवे फुत्कार\nइंजिनमधल्या गळतीमुळे ‘चंद्रयान २’चे प्रक्षेपण स्थगित\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्��� लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/category/maharashtra/3kokan/page/456/", "date_download": "2019-07-21T15:21:36Z", "digest": "sha1:WPWPWX5XZZOX2HUWUC5Q3B25R53TYTNV", "length": 17296, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "कोकण | Saamana (सामना) | पृष्ठ 456", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकाशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘एसी रे एसी’; भरत जाधव घामाघूम\nतटरक्षकदलाच्या दोन कर्मचाऱ्यांकडून 50 लाख रुपयांचे कोकेन पकडले\nबीड शहरात सुसज्ज उद्याने उभारणार, नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागरांचे आश्वासन\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा…\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nमुलीने केली आईची हत्या, मुंडके रस्त्यावर फेकले\nचंद्रावर होते ‘जादू’ चे शहर- नासाचा दावा\nआखातामध्ये तणाव वाढला; इराणने ताब्यात घेतले ब्रिटनचे टँकर\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nइंडोनेशियन ओपन : सिंधूचे जेतेपदाचे स्वप्न भंगलं, जपानच्या यामागूचीकडून अंतिम सामन्यात…\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवनचे पुनरागमन\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन : सिंधूची अंतिम फेरीत धडक, जेतेपदाच्या लढतीत यामागुचीला…\nप्रेसिडेंटस् कप बॉक्सिंग : शिवा थापाला सुवर्णपदक, हिंदुस्थानला चार पदके\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nअस्थमा फक्त दिवाळीत होत��� काय, सिगारेट पिणाऱ्या प्रियंकाला नेटकऱ्यांनी फटकारले\nBigg Boss 2 : आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो आरोह वेलणकर\nसनी लिओनी झाली जलपरी, पाहा तिचे हे सुंदर फोटो\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nयावर्षी हापूसचे आणि काजूचे मुबलक उत्पादन येणार\nसामना ऑनलाईन,जे.डी.पराडकर गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी हापूस आंब्यासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे यंदा हापूस आंब्याचं मुबलक उत्पादन येण्याची शक्यता आहे, यामुळे आंबा बागायतदार सुखावला...\nकोकण शिक्षक मतदारसंघाची लढाई शिवसेना जिंकणार\nज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारास जबरदस्त प्रतिसाद ठाणे - ‘शाळा वाचवा... शिक्षक वाचवा...’ असा नारा देत शिवसेना प्रथमच कोकण शिक्षक मतदारसंघाच्या लढाईत उतरली असून कोणत्याही परिस्थितीत...\nसंगमेश्वर तालुक्यावर भगवा फडकविण्यास शिवसेना सज्ज – राजेंद्र महाडिक\n संगमेश्वर शिवसेनेने केलेल्या विकासकामांमुळे संगमेश्वर तालुक्याला एक नवी ओळख मिळाली असून शिवसैनिकांनी समाजकारणाच्या माध्यमातून दुर्गम भागात पोहचून विकासाची गंगा वाड्यावस्त्यांवर पोहचविण्यासाठी अथक...\nइंधन दरवाढीमुळे कोकण रेल्वेचा नफा घटणार\nनवी मुंबई - कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेला सातवा वेतन आयोग, इंधनाच्या दरात झालेली भरमसाट वाढ आणि देखभालीचा वाढलेला खर्च, यामुळे देशात सर्वाधिक नफ्यात असलेल्या...\nसिंधुदुर्गात शिवसेना स्वबळावर निवडणुक लढवणार\n मालवण सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना स्वबळावरच निवडणुक लढवणार आहे. कोणत्याही पक्षाशी युती केली जाणार नाही. जिल्हापरिषद व सर्व पंचायत समितीतवर भगवाच फडकेल. असे...\nमालवणात समुद्राच्या पाण्याखाली प्रेमाय नमः चित्रपटाचे प्रमोशन\n मालवण राज्यभरात येत्या २४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीतील प्रेमाय नमः या आगामी चित्रपटाचे प्रमोशन आज सोमवारी मालवण किनारपट्टीवर समुद्रात स्कुबा डायविंगच्या...\nकोकण किनारपट्टीवर वाऱ्यांचा जोर वाढला, मासेमारी नौका बंदरात स्थिरावल्या\n मालवण सिंधुदुर्ग किनारपट्टीवर उत्तरेच्या दिशेने वाहणाऱ्या वाऱ्याने जोर धरला आहे. गेले तीन दिवस वाऱ्याचा जोर वाढल्याने मासेमारी ठप्प झाली आहे. मासेमारी नौका...\nजिल्हास्तरीय सवेष साभिनय नाट्यगीत स्पर्धेत मुलींची बाजी\nअष्टपैलू कलानिकेतन मालवणचे आयोजन मालवण कै. रामगणेश गडकरी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मालवण अष्टपैलू कलानिकेतन या संस्थेच्या वतीने शनिवारी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय सवेष साभिनय नाट्यगीत स्पर्धेतील विविध गटात...\n“कॅशलेस”चा संदेश घेऊन मालवणात जिल्हावासीय धावले\nआस्था ग्रुप आयोजित नववी जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा मालवण आस्था ग्रुप आयोजित नवव्या जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत खुल्या गटात सुकळवाडच्या वैभव नार्वेकर, १३ वर्षाखालील मुलांच्या गटात वेंगुर्लेचा विश्राम...\nसिंधुदुर्ग पोलीस व कोस्टगार्डचे समुद्रात ‘गोळीबार’ प्रशिक्षण\n मालवण सागरी सुरक्षेच्या दृष्टीने सिंधुदुर्ग (मालवण)किनारपट्टीवर सिंधुदुर्ग पोलीस व कोस्टगार्ड यांच्या वतीने खोल समुद्रात गोळीबार प्रशिक्षण शिबीर शुक्रवारी राबवण्यात आले. स्पीड बोट...\nकाशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘एसी रे एसी’; भरत जाधव घामाघूम\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत\nजुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू\nपाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार\nअंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना\nमी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा...\nवाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका\nरिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला\nजिंतूर येथे मुख्याध्यापकाने केली शिक्षकास धक्काबुक्की\nकुरुंद्यात हुंडाबळी, सासरच्या जाचास कंटाळुन विवाहितेची आत्महत्या\nगाव तिथे ग्रंथालय संकल्पना कागदावरच, रायगड जिल्ह्यात अवघी 76 ग्रंथालये\nशाळकरी मुलींशी अश्‍लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला अटक\n 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार\nशीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/girish-mahajan-directs-police-find-stolen-20-hens-27277", "date_download": "2019-07-21T15:04:48Z", "digest": "sha1:XG2MAE24BUAUZ3BVNBRNFWZYJ3VTEFJN", "length": 12250, "nlines": 134, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Girish Mahajan directs police to find stolen 20 hens ! | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगिरीश महाजनांचे फर्मान निघाले, अन पहूर पोलीस शोधात निघाले त्या २० कोंबड्या \nगिरीश महाजनांचे फर्मान निघाले, अन पहूर पोलीस शोधात निघाले त्या २० कोंबड्या \nगिरीश महाजनांचे फर्मान निघाले, अन पहूर पोलीस शोधात निघाले त्या २० कोंबड्या \nशुक्रवार, 10 ऑगस्ट 2018\nआता लहान लहान कोंबड्या शोधायच्या कश्या असा प्रश्न पोलिसांना पडला नसेल तरच नवल शिवाय कोंबड्या आतापर्यंत जिवंत असल्या तर सापडतील शिवाय कोंबड्या आतापर्यंत जिवंत असल्या तर सापडतील पण पहूर पोलिसांना जिंदा हो या मुर्दा मुर्गा शोधावेच लागेल . पोलीस ठाण्यात अट्टल आरोपींना पोलीस मुर्गा बनण्याची शिक्षा देतात म्हणे पण पहूर पोलिसांना जिंदा हो या मुर्दा मुर्गा शोधावेच लागेल . पोलीस ठाण्यात अट्टल आरोपींना पोलीस मुर्गा बनण्याची शिक्षा देतात म्हणे पण कोंबड्या शोधण्या पेक्षा ही शिक्षा बरी म्हणायची \nजामनेर : ' माझा कोबंडा कोणी मारीयला' असे गीत प्रसिध्द आहे. मात्र त्याच प्रमाणे ' माझ्या कोबंड्या कोणी चोरीयल्या'अशी कैफियत घेवून पोल्ट्रीफार्मचा मालक जलसंपदा गिरीश महाजन यांच्याकडे आला. अन त्यांनीही ताबडतोब पोलीस स्टेशनला फोन करून त्या चोरीस गेलेल्या कोबंड्यांची कसून चौकशी करावी असा आदेश पोलिसांना दिला. आता थेट गिरीशभाऊंनीच आदेश दिलाय म्हंटल्यावर अन पोल्ट्रीचालकाचा जीव भांड्यात पडला.ही घटना आहे, महाजन यांच्या मतदार संघाच्या जामनेर तालुक्‍यातील शेंदुर्णी येथील.\n'माझ्या कोंबड्या चोरीचा तपास लावण्याचे पहुर पोलीसांना सांगा भाऊ...' अशी कैफीयत आज शेंदुर्णी (ता. जामनेर) येथील हिंदु चिकन सेंटरचे मालक भोला गुजर यांनी चक्क मंत्री गिरीश महाजनांकडे मांडली. त्यांची तक्रार पाहून महाजनही आश्‍चर्यचकित झाले. पण करतात काय राजकारण म्हणजे २४/७ धंदा . कोणाला नाही म्हणायची सोय नाही . प्रत्येकाला हस���मुखाने सामोरे जाणे आणि त्याच्याशी चार शब्द चांगले बोलणे हा तर गिरीश महाजन यांचा फंडा . त्यामुळे त्यांनी पोलिसांना सांगून चक्र फिरवली .\nभोला गुजर यांनी आधी पहूर पोलीसांकडे कोंबड्या चोरी झाल्याची तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला मात्र, दखल घेतली नाही म्हणून त्यांनी थेट जामनेर गाठले. आपल्या पोट्री फार्ममधुन मजबुत लोखंडी जाळी तोडुन तब्बल वीस कोंबड्या चोरून नेल्याचे मंत्री गिरीश महाजनांना सांगितले. कोंबड्या चोरीच्या घटनेची माहीती ऐकल्यानंतर लागलीच गिरीश महाजन यांनी पहुर येथील पोलिस ठाण्याशी संपर्क साधला आणि कोंबड्या चोरीच्या घटनेचा कसुन तपास करण्याचे फर्मावले.\nतसे पाहीले तर गिरीश महाजनांकडे नेहमीच कोणी ना कोणी लहानमोठ्या तक्रारी निःसंकोचपणे घेऊन येतात आणि गिरीश महाजन त्यांचे आपल्या परीने समाधान करून देतात. आज मात्र कोंबड्या चोरीची कैफीयत ऐकताच ते चांगलेच आश्‍चर्यचकित झाले आणि तितक्‍याच गांभीर्याने पोलिसांना तपासाच्या सुचना केल्या.\nयाबाबत भोला महाजन यांनी सांगितले, \" चार वर्षांपुर्वी माझ्या पोल्ट्री फार्ममधुन कोंबडया चोरीला गेल्या होत्या. आता पुन्हा आठच दिवसांपुर्वी आणखी दुसऱ्यांदा वीस कोंबड्या चोरून नेल्या. पहुर पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने कोंबडया चोरीची घटना मी मंत्री महाजनांना सांगितली.\"\nउत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांच्या म्हशी २०१४ मध्ये चोरीस गेल्यानंतर रामपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि बड्या अधिकाऱ्यांचा फौजफाटा तपासात गुंतला होता . त्यानंतर आता महाराष्ट्रात जळगाव- जामनेर - पहूर पोलिसांवर अशी अतुलनीय कामगिरी येऊन पडली आहे . आझम खान यांच्या तरी म्हशी मोठ मोठ्या होत्या . आता लहान लहान कोंबड्या शोधायच्या कश्या असा प्रश्न पोलिसांना पडला नसेल तरच नवल शिवाय कोंबड्या आतापर्यंत जिवंत असल्या तर सापडतील शिवाय कोंबड्या आतापर्यंत जिवंत असल्या तर सापडतील पण पहूर पोलिसांना जिंदा हो या मुर्दा मुर्गा शोधावेच लागेल . पोलीस ठाण्यात अट्टल आरोपींना पोलीस मुर्गा बनण्याची शिक्षा देतात म्हणे पण पहूर पोलिसांना जिंदा हो या मुर्दा मुर्गा शोधावेच लागेल . पोलीस ठाण्यात अट्टल आरोपींना पोलीस मुर्गा बनण्याची शिक्षा देतात म्हणे पण कोंबड्या शोधण्या पेक्षा ही शिक्षा बरी म्हणायची \nअधिक रा��कीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nपोलीस चोरी गिरीश महाजन girish mahajan फोन चिकन राजकारण politics पोलिस उत्तर प्रदेश आझम खान महाराष्ट्र maharashtra\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/maharashtra/2019/04/20/1908/", "date_download": "2019-07-21T16:07:06Z", "digest": "sha1:D7RKEL4YATFVV73K7VXZZNGKWIA5XWQK", "length": 10130, "nlines": 109, "source_domain": "www.krushirang.com", "title": "गुगल सर्चवर राज ठाकरेंनी टाकले पवार फडणवीसांना मागे", "raw_content": "\n[ July 20, 2019 ] कडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\tमहाराष्ट्र\n[ July 20, 2019 ] महाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\n[ July 20, 2019 ] शेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\tकोल्हापूर\n[ July 20, 2019 ] बिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\tअहमदनगर\n[ July 20, 2019 ] तंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\tआंतरराष्ट्रीय\nHomeबातम्याट्रेंडिंगगुगल सर्चवर राज ठाकरेंनी टाकले पवार फडणवीसांना मागे\nगुगल सर्चवर राज ठाकरेंनी टाकले पवार फडणवीसांना मागे\nApril 20, 2019 Team Krushirang ट्रेंडिंग, निवडणूक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, राष्ट्रीय 0\nराज ठाकरे यांच्या सभांमुळे भाजपला पळता भुई थोडी असा प्रकार झालेला आहे. ‘ए लाव रे यो व्हिडीओ’ या सोशल मिडीयावरील कँपेनमुळे भाजपचे सगळे कँपेन फिके पडत आहेत. त्यातच आता भर पडली आहे. राज ठाकरे हे गुगल सर्च इंजिनवर सर्वात जास्त सर्च केले जात आहेत. यात त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही भागे टाकले आहे.\nगेल्या आठवडाभरात राज ठाकरे हे शब्द सर्वात जास्त सर्च झाल्याचे गुगल दाखवत आहे. नेटीझन्स हे ईतर पुढार्यांपेक्षा राज ठाकरे यांच्या जास्त प्रभावात असल्याचे यातून समोर येत आहेत.\nमहाराष्ट्रातून राज ठाकरे यांना सर्वात जास्त सर्च केले जात आहे. तसेच कर्नाटक, छत्तीसगड, गोवा आणि झारखंड येथेही राज ठाकरे हे दोन शब्द जास्त प्रमाणात सर्च झाल्याचे प्रमाण आहे. तसेच ‘ए लाव रे तो व्हिडीओ’ हे शब्दही खुप सर्च झाल्याचे वृत्त आहे. यामुळे समाजमाध्यमांसहित गुगलवरही राज’सत्ता’ असल्याचे चित्र दिसत आहे.\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nकर्तृत्वसुद्धा लागतं, राज ठाकरेंवर त्यांची घणाघाती टीका\nअमोल कोल्हेंचे शंभुप्रेम व्यावसायिक : पाटील\nयुतीच्या उमेदवाराविरोधात बुचके लढणार..\nJune 29, 2019 Team Krushirang नाशिक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय 0\nपुणे :पुण्यातील शिवसेनेचा आक्रमक चेहरा व जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके यांना शिवसेना पक्षातुन बडतर्फ केले आहे. नुकत्याच झालेल्या शिवसेना निवडणुकीत माजी खासदार व शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात काम केल्याचा ठपका बुचके [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nमोदी-शाह हे देशावरील संकट : ठाकरे\nApril 6, 2019 Team Krushirang ट्रेंडिंग, निवडणूक, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, राष्ट्रीय 0\nमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह हे देशावरील मोठे संकट असल्याची घणाघाती टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. गुढीपाडवा सणानिमित्त आयोजित विशेष सभेत ते बोलत होते. मोदी-शाह यांच्याविरोधात काम करताना कोणाला फायदा [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\n“चाकोरीबद्ध सरकार माझेही ऐकत नाही…”\nMarch 5, 2019 Team Krushirang नागपूर, महाराष्ट्र, मुंबई, विदर्भ 0\nनागपूर : येथील महापालिका आणि राज्य व केंद्र सरकार यांच्याकडे अनेकदा फंटास्टिक योजना सांगून पहिल्या. मात्र, चाकोरीबद्ध काम करण्याच्या सरकारी धोरणामुळे अनेकदा माझेच सरकार मला मदत करीत नाही, अशी कबुली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nकडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे\nमहाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..\nशेतकऱ्यांची इच्छाशक्ती वाढवा : जानकर\nबिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन\nतंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन\nबिझनेसवाला | खरेदी म्हणजे श्रीमंती मिळवणे नव्हे.. मग काय\nमराठवाड्यात लगेच पाऊस न पडल्यास दुष्काळ अटळ\nराज्यातील 5 जिल्हा परिषद बरखास्त\nविशेष | रामदास बोट दुर्घटना\nबिझनेसवाला | संधीचे सोने करा; ई-कारकडे पहा..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/242613.html", "date_download": "2019-07-21T15:36:41Z", "digest": "sha1:SD6QFDADOOGLBVHOORCHYHHCXVS3FVPC", "length": 13926, "nlines": 183, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "साध्वी प्रज्ञासिंह कथित आक्षेपार्ह विधानांवरून २१ घंट्यांचे मौन पाळणार - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Location > आशिया > भारत > देहली > साध्वी प्रज्ञासिंह कथित आक्षेपार्ह विधानांवरून २१ घंट्यांचे मौन पाळणार\nसाध्वी प्रज्ञासिंह कथित आक्षेपार्ह विधानांवरून २१ घंट्यांचे मौन पाळणार\nनवी देहली – साध्वी प्रज्ञासिंह यांनी निवडणुकीच्या काळात केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानांविषयी पुन्हा एकदा क्षमा मागत २१ घंट्यांचे मौन व्रत करणार असल्याचे घोषित केले आहे. साध्वी यांनी ट्विटरवर म्हटले, ‘मतदान संपल्यानंतर आता चिंतन चालू आहे. निवडणुकीच्या वेळी जर माझ्या शब्दांनी देशभक्तांना दुःख झाले असेल, तर मी क्षमा मागते आणि त्याचे प्रायश्‍चित्त म्हणून २१ घंटे मौन पाळणार आहे.’\nCategories देहली, राष्ट्रीय बातम्याTags अपप्रकार, दंड, निवडणुका, भाजप, लोकसभा, संस्कार, साध्वी प्रज्ञासिंह, हिंदु धर्म Post navigation\nकर्नाटकातील कारागृहांत असलेल्या अल्पसंख्यांक बंदीवानांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणार – राज्य अल्पसंख्यांक आयोग\n‘आपण ऋषींचे वंशज आहोत’, असे भारतीय संस्कृती मानते \nमंगळूरू (कर्नाटक) येथे गायीवर बलात्कार करणार्‍या धर्मांधाला पकडून देणार्‍या हिंदूंनाच अटक \nपतीच्या वागणुकीमुळे सर्वाधिक ताण येतो – सर्वेक्षणात ४६ टक्के महिलांचे मत\nदेहलीमध्ये ६०० कोटी रुपयांचे ‘हेरॉईन’ जप्त\n(म्हणे) ‘एस्.डी.एम्. विधीज्ञ महाविद्यालयाची मान्यता रहित करा ’ – ‘सीएफ्आय’ या इस्लामी संघटनेची हिंदुद्वेषी मागणी\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभ���ती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/anti-national-elements-trying-to-create-civil-unrest/", "date_download": "2019-07-21T15:03:45Z", "digest": "sha1:XSGD34SWYO52QW5SOIBMMFJGK4EI2HHA", "length": 31294, "nlines": 150, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "\"जय श्रीराम\" विरुद्ध \"जय भीम\" : भारत विरोधी लोकांचं युद्ध पेटविण्याचं षडयंत्र?", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n“जय श्रीराम” विरुद्ध “जय भीम” : भारत विरोधी लोकांचं युद्ध पे��विण्याचं षडयंत्र\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\n२०१९ काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. २०१९ ची निवडणुक हा खरोखर महारणसंग्राम होणार आहे हे जेंव्हा मी माझ्या काही मोदी समर्थक भक्तांना सांगतो तेंव्हा ते ही गोष्ट हसण्यावारी नेतात.\nमुळात त्यांना ही कल्पनाच नसते की ज्या व्यक्तीला ते पप्पू म्हणुन हिणावताहेत ती व्यक्ती त्यांना वाटते तितकी कच्चा गुरुची खेळाडू नाहीय.\nमोदी-शहा जोडगोळीचे डोळे दिपवून टाकणारे विजय हे अंध भाजप भक्तांच्या डोळ्यावर पट्टी बांधतात, अर्थात ही बेसावधगिरीची पट्टी भाजप समर्थकांना काही नवीन नाही. २००४ साली फक्त त्याला इंडिया शायनिंगच नाव होतं इतकंच.\nआज बरखा दत्तच एक ट्वीट आलं त्याला मी फेसबुकवर पोस्ट केलं.\nपण हाय रे माझ्या कर्मा, भक्तांच्या प्रतिक्रिया मात्र त्याच होत्या.\nज्यांना डोळ्यावर पट्टी बांधून राहण्यात आनंद आहे त्यांची पट्टी मी काढणार नाही उगाच का त्यांचं अज्ञानातील सुखाची झोपमोड करा पण ज्यांना खरंच डोळसपणे बघायचं आहे त्यांनी मात्र वेळीच सावध होणं गरजेचं आहे.\nबरखा दत्तचं ट्वीट असं होतं तरी काय\n“मला दिल्ली विमानतळावर भेटलेल्या एका राजकीय नेत्यानुसार २०१९ च्या निवडणुका ह्या जय श्रीराम विरुद्ध जय भीम ह्या धर्तीवर लढल्या जाणार आहे”\nहे ट्वीट वाटतं तितकं साधं नक्कीच नाहीय आणि त्याची पार्श्वभूमी ही ही आताच्या काळातील नसून गेल्या २-३ वर्षांत घडलेल्या घटनांची आहे.\nजरा २-३ वर्ष मागे जाऊयात २०१५ मध्ये रोहित वेमुला हत्याकांडनंतर पद्धतशीरपणे एक अवार्ड वापसीचा तमाशा रंगला होता (काल परवा बातमी आली की तो तमाशा हा निव्वळ मोदींना बदनाम करण्याचा फार्स होता अर्थात त्याचा कबुलीजवाब काही दिवसांपूर्वी रोहित वेमुलाच्या आईनेच दिला होता) त्यात अचानकपणे हैदराबादमधील रजाकारांच्या पक्षाने उडी घेतली होती.\nतसा रोहित वेमुलाच्या केसमध्ये मुस्लिमांचा काही संबंध नव्हता तरी देखील एक रंग त्याला देण्यात आला तो होता दलित-मुस्लिम ह्यांचा रंग.\nउस्मानिया विद्यापीठातील एक नामवंत डीन, काही PHD करणारे विद्यार्थी माझ्या परिचयातील आहेत. ह्या विषयाच्या खोलात शिरल्यावर अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर आल्या ज्याविषयी मी मुंबई, नागपुर आणि पुणे तरुण भारत आवृत्तीत चार लेखांची एक सविस्तर लेखमाला लिहली होती.\nरोहित वेमुला ते उधम सिंघ : मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे तथाकथित पुरोगामी\nरोहित वेमुलाची आत्महत्या – राजकारण, चौकशी अहवाल आणि – एक दुर्लक्षित सत्य\nह्यातील बऱ्याचश्या लिंक आजही तंतोतंत जुळतात.\nआज तीन वर्षानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे महाराष्ट्रात भीमा कोरेगाव सारख्या घटनांमध्ये शहरी नक्षलवादाची लिंक सापडली आहे ज्यात ह्या अभद्र युती मधला तिसरा कोन समोर आला आहे आणि तो आहे माओवाद.\nपद्धतशीरपणे काही असामाजिक तत्व दलित चळवळीला हायजॅक करण्याचा प्रयत्न करताहेत. ज्या कम्युनिझमला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानसभेत थेटपणे देशद्रोही ठरविलं होतं आज दुर्दैवाने आपल्याच दलित नेत्यांच्या चुकांमुळे दलित चळवळ काही माओवादी आणि शहरी नक्षलवादी गिळंकृत करायला निघाले आहेत.\nत्यांनी वापरलेला मार्ग देखील तितकाच भयानक आहे आणि तो आहे धार्मिकतेचा मार्ग.\nदलित विरुद्ध हिंदू ही ठिणगी मुद्दामहुन पाडली जातेय आणि त्याला जातीयतेची तर किनार आहेच पण त्याला धार्मिकतेची आणि श्रद्धास्थानांची देखील किनार आहे.\nअॅट्रोसिटी कायद्यावरील निर्णय : दलितांच्या आत्मसन्मानावर पुन्हा एकदा पद्धतशीर आक्रमण\nअॅट्रॉसिटी कायदा म्हणजे काय रे भाऊ\nतुम्हाला जर वाटत असेल की हे सगळं भारतातील काही लोक मिळून करताहेत तर तुमच्या माहितीसाठी सांगतो ह्या घटनांना चीन आणि रशियाची नुसती किनारच नाही तर छुपं समर्थन देखील आहे.\nबरोबर एक वर्षापूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे चीनच्या राजदूतांना भेटले.\nबरं साधी भेट असती तर काही शंकेला वाव नव्हता, पण मोठा गोंधळ तेंव्हा उडाला जेंव्हा काँग्रेस प्रवक्त्याने राहुल गांधी आणि चीनचे राजदुत ह्या दोघांमध्ये कुठली भेट झाल्याचं स्पष्टपणे नाकारलं. त्यानंतर काही वेळातच राहुल गांधींनी ट्वीट करून सांगितलं की हो मी राजदूतांना भेटलो होतो दोन्ही परस्पर विरोधी भूमिका.\nकाँग्रेस पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्याना तत्कालीन उपाध्यक्ष राहुल गांधी कुणाला भेटतात ह्याची साधी माहितीही असु नये\nपक्षाला अंधारात ठेवून ही भेट का झाली ह्यावर कुठलंही स्पष्टीकरण राहुल देऊ शकले नव्हते. ही भेट जेंव्हा झाली तेंव्हा भारत आणि चीन ह्यांच्यात डोकलाम मुद्यावरून अत्यंत तणावाची स्थिती उत्पन्न झाली होती.\nत��ंव्हा हा प्रश्न नक्कीच ग्राह्य होता की सरकार आणि पक्षाच्या नकळत ह्या भेटीमागचं प्रयोजन काय होतं\nकाही महिन्यांपूर्वी भारतातील एका मोठ्यापक्षाच्या नेत्या रशियाच्या खाजगी दौऱ्यावर गेल्या होत्या. अर्थात त्यांचे ह्या आधीचे दौरे देखील अत्यंत खाजगी स्वरूपाचे असायचे त्यामुळे त्याविषयी फारशी काही माहिती बाहेर येत नसत पण ह्या सुमारास ती थोड्याफार प्रमाणात का होईना बाहेर आली, त्यातली एक बातमी अशी होती की ह्या नेत्यांच्या दौऱ्यात KGB (रशियन गुप्तचर संस्था) ह्याचे काही वरिष्ठ अधिकारी जातीने लक्ष देत होते.\nबऱ्याच वाचकांना KGB प्रकरण काय आहे ह्याची कल्पना नाही त्यांना दोन वाक्यात सांगतो. ७० च्या दशकात KGB ने भारतात जो धुमाकूळ घातला होता त्याला आजही आंतरराष्ट्रीय गुप्तहेर संघटना चवीने चघळतात.\nभारतीय माध्यमात प्रसिद्ध झालेले जवळ जवळ ३५०० लेख हे KGB ने प्लॉट केले होते काही नेते आणि अनेक डिप्लोमॅट KGB ने प्लॉट केलेल्या ‘हनी ट्रॅप’ मध्ये फुटलेले होते.\nथेट PMO पर्यंत KGB ची पकड होती इतकी की ते भारताचा पुढचा पंतप्रधान कोण हे देखील ठरवु शकत होते असं म्हटलं जायचं.\nतर वर उल्लेख केलेल्या ह्या मोठ्या नेत्यांच्या २०१८ मधील मॉस्को दौऱ्यात काय घडलं काय खलबतं शिजली त्याचे सविस्तर तपशील आता समोर येत आहेत.\nह्या मोठ्या नेत्याच्या मॉस्को दौऱ्यानंतर आठवड्याभराच्या अंतरातच पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल बाजवा ह्यांचा हायप्रोफाईल रशिया दौरा झाला. वॉशिंग्टन पोस्ट, न्यूयॉर्क टाइम्स सारख्या नावाजलेल्या वृत्तपत्रांनी देखील त्याची दखल घेतली. बाजवांच्या ह्या दौऱ्यात मॉस्को आणि इस्लामाबादमध्ये जे शिजलं ते आता हळुहळु समोर येत आहे.\nमॉस्कोने इस्लामाबादला सुखोई ३५ एमकेआय लढाऊ विमानं विकण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही देशांमध्ये युद्ध प्रशिक्षणावर सुद्धा एकमत झालं आहे.\nवास्तविक पाहता रशिया हा आपला जुना मित्र आहे, पण जागतिक राजकारणात कुणीच कुणाचा सदैव मित्र वा शत्रु नसतो सगळे आपापला फायदा बघत असतात, फ्रेंड्स इन बेनिफिट सारखं.\nतिकडे काल परवा चीनचे राजदुत अमृतसर मध्ये सुवर्ण मंदिराला भेट देऊन आले आहेत. का त्यांचं अमृतसरला जाण्याचं प्रयोजन काय त्यांचं अमृतसरला जाण्याचं प्रयोजन काय त्याआधी ह्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो भ���रत दौऱ्यावर आले होते तेंव्हा त्यांच्या खलिस्तान समर्थक जसपाल अटवाल ह्या नेत्यासोबत झालेल्या भेटीमुळे बराच वादंग निर्माण झाला होता.\nह्या आधीही कॅनडाने खलिस्तान समर्थकांना आश्रय दिल्याचा इतिहास आहे. ह्यात आता भर पडली आहे चीनचे राजदुत ह्यांची.\nकुठल्याही कार्यालयीन भेटी ह्या कारणाशिवाय होत नसतात. चीनने कायम भारतातील नक्षलवादाला आर्थिक आणि युद्धसामुग्रीचा हातभार दिला आहे. उल्फा, NCER सारख्या पूर्वोत्तर भारतातील उग्र आतंकवादी संघटना असो की सीपीआयएम (माओवादी) ह्यासारख्या माओवादी संघटना ह्यांचे भारताबाहेरील शक्तींशी असलेले कनेक्शन वेळोवेळी उघड झाले आहेत.\nInstitute Of Defense Study abd Analysis मधील डॉ पी.व्ही.रमणा ह्यांचा एक पेपर प्रसिद्ध झाला होता ज्यात त्यांनी नक्षलवाद्यानी चालवलेली समांतर व्यवस्था ही जवळजवळ १२५ ते १४० कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल करते ह्याचा उल्लेख सप्रमाण दिला होता.\nमागच्या महिन्यात केंद्रीय गृहमंत्रालय ह्यांनी NIA, IB, RAW, ED आणि स्थानिक पोलीस ह्यांच्या मदतीने एक ऑपरेशन लॉन्च केलं आहे.\nत्याचे निकाल दिसायला लागायच्या आधीच नवीन बातम्या खलिस्तान विषयावर यायला लागल्या आहेत ज्या नक्कीच चिंता वाढविणाऱ्या आहेत. तिकडे अफगाणिस्तान फ्रंटवर देखील अमेरिकेतील लिबरल लोकांमधील खास पठडीतल्या भारतविरोधी बाई रॉबिन राफल ह्यांच्या हाती तालिबानशी वाटाघाटीची सूत्रं हाती आली आहेत.\nपाकिस्तान मध्ये देखील इम्रान खान सारखा तद्दन टिपिकल खडूस आणि भारतावर कायम डूख धरून बसणारा व्यक्ती पंतप्रधान पदावर आरूढ होणार आहे.\nएकूणच सगळ्या फ्रंटवर परिस्थिती कठीण होत जाते आहे.\nगेल्या काही महिन्यात घडलेल्या ह्या घटनांना २०१९ च्या परिपेक्षेने डोळ्यासमोर ठेवून बघा काही लिंक लागते का\nहैदराबादमधील रजाकारांच्या खानदानातील ओवैसी जेंव्हा सतत दलित-मुस्लिम ऐक्याचा राग आवळतो, महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकांमध्ये त्याचा पक्ष ह्याच फॉर्म्युलाच्या आधारावर दलित बहुल भागात बऱ्यापैकी मुसंडी मारतो तोच ओवैसी काल परवा हरियाणात झालेल्या एका घटनेवरून,\n“आमचं शीर कापलं तरी आम्ही आमचा धर्म सोडणार नाही पण जी लोक आमच्या बांधवांच्या दाढीला हात लावण्याची हिम्मत करताहेत त्यांना आम्ही मुस्लिम धर्म स्वीकारायला भाग पाडु”\nअशी जाहीर धमकी देतो तोच आज दलित-मुस्लिम ऐक्याचा आवाज होऊ बघतोय. कुठून काय संबंध संबंध हाच आहे की मोदींनी ज्या मुस्लिम व्होट बँकेला हिंदू एकतेने सुरुंग लावला त्याच व्होट बँकेला पुनरुज्जीवित करायला हिंदू मतात फूट पाडणं\nमुस्लिम भारतात का आले इस्लाममध्ये खरंच “समता” आहे का इस्लाममध्ये खरंच “समता” आहे का : वाचा डॉ आंबेडकरांची उत्तरं\n“जय भीम” हा नारा इस्लाम विरोधी आहे : इस्लामची अधिकृत भूमिका\nराजकारण हा खेळ आहे राजेहो आणि ह्या खेळात तुम्हाला समोरच्याच्या ताकदीचा त्याच्या चालींचा अंदाज घेतच खेळावं लागतं, आणि जेंव्हा प्रतिस्पर्धी हा बलाढ्य असतो तेंव्हा ४-५ पेहलवान मिळून त्याला चीत करण्याचा प्रयत्न करतात. बरखाच कालचं ट्वीट हे ह्या दृष्टिकोनाने बघावं लागतं. सुटलेल्या तुटक रेषा जोडव्या लागतात तेंव्हा कुठे चित्र स्पष्ट होतं.\nअर्थात त वरून प्रत्येकवेळी ताकभातच असतो असं नाही, कधीकधी तलवार देखील असु शकते.\nइन मराठीचा वाचकवर्ग सुज्ञ आहे त्यामुळे काल बरखाला दिल्ली विमानतळावर भेटलेला ‘तो’ नेता कोण हे मी ओळखणं मी वाचकांच्या सद्सदविवेक बुद्धीवर सोडुन देतो.\nफक्त एकच विनंती जी मी माझ्या लेखात नेहमी करतो सतत जागरूक राहा २०१९ केक वॉक नक्कीच नाहीय.\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← स्त्रियांची “एकांतातील सुखप्राप्ती” – सेक्सकडे पहाण्याचा “असाही” दृष्टिकोन\nजेव्हा मुठभर मराठे दहा हजारांच्या गनीमाला कापून काढतात…\nनिवडणूक निकालांनी उभे केलेले हे ५ प्रश्न २०१९ च्या निवडणुकांचा निकाल ठरवतील\nसरकारच्या नाकर्तेपणाचा भेसूर चेहरा- एकही लोकप्रतिनिधी नसलेलं आपल्या महाराष्ट्रातलं पोरकं गाव\nआता हरायला उरलंय तरी काय : कर्नाटक निवडणुक “काँग्रेस पराभवाचं” विश्लेषण\nबौद्ध भिक्षू होणं वाटतं तेवढं सोपं नाही वाचा, काय केल्यावर भिक्षू होता येतं..\nहिंदू नसूनही या जगप्रसिद्ध व्यक्तींनी देखील मान्य केले होते भगवद्गीतेचे महात्म्य\n….आणि मी ‘सम्राट’ नाही तर केवळ ‘अशोक’ म्हणून बुद्धांच्या शरण गेलो\nएकदाच जगायला मिळणाऱ्या आयुष्याचं महत्व सांगणारा चित्रपट, “ZNMD” सात वर्षांचा झालाय\nनॅशनल जिऑग्राफीपासून डिस्कव्हरीपर्यंत सर्वजण ज्याला शोधतायत तो ‘येती’ खरंच अस्तित्वात आहे\n१५ ऑगस्ट हाच दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून का निवडला गेला\nकॉम्प्यूटरला लावलेला पेनड्राईव्ह “Safely Eject” करण्याची खरंच गरज आहे का\nभारताच्या “पोखरण” यशाचं, ह्या भारतीय नेत्यांना दुःख झालं होतं\n‘इलेक्ट्रॉनिक’ नाकाच्या मदतीने आता आपला गंध ओळखून अनलॉक होणार स्मार्टफोन \nकोहिनूर व्यतिरिक्त भारतामधून चोरलेल्या ‘ह्या’ ८ मौल्यवान वस्तू आजही परकियांच्या ताब्यात आहेत\nक्रिकेटमधील एक गमतीशीर कूटप्रश्न याचं उत्तर ओळखा बरं\nप्राचीन ऋग्वेदातील “लोकशाही”चा सिद्धांत, बहुमतानुसार निर्णय घेण्याची प्रक्रिया\nन्या. लोया केस – कोर्टाने जनहित याचिका रद्द करण्यामागचे कारण\nEVM घोटाळा – इलेक्शन कमिशनचा, राजकारण्यांचा की “आक्रस्ताळ्या” कॉंग्रेस समर्थकांचा\n६०० महाकाय प्रोजेक्ट्स उभारून चीन अख्ख्या जगाला कवेत घेतंय\nतुम्ही सर्व लोक भीती पोटी सभ्य आहात, मुळातून नाही : बॅटमॅन-जोकर लढ्याचा तात्विक पाया\nसिक्युरिटी गार्ड्स नेहमी काळा गॉगल का परिधान करतात\nमुलींसाठी (व त्यांच्या मातांसाठी) अत्यंत महत्वाचं : मासिक पाळी सुरु होताना घ्यावयाची काळजी : आहारावर बोलू काही भाग: १८\nओला/उबर टॅक्सी बुक करण्याआधी – हा थरारक अनुभव लक्षात असू द्या\n“कोणत्या राज्यातील स्त्रिया सर्वात सुंदर आहेत” : वाचा मनाला भावणारी उत्तरं\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/?userpos=1&sort=published-desc", "date_download": "2019-07-21T15:12:13Z", "digest": "sha1:7ZQNE4UDTYTEJOMFJ75CANAIMTI26M7O", "length": 5031, "nlines": 141, "source_domain": "krushikranti.com", "title": "krushi kranti", "raw_content": "\nउत्तम प्रतीचे मल्चिंग पेपर…\nनिर्मल नॅचुरल गांडुळ खत\nशेतीसाठी वर्दान असे गांडुळ खत…\nट्रॅक्टर व ट्रक साठी…\nट्रॅक्टर ट्रक 407 व इतर सर्व…\nकुंभार ऊस रोप वाटिका\nदेशी गिर गाईचे शुद्ध तुप\nजगदंबा द्राक्ष नर्सरी सर्व…\nदीड वर्ष वयाचे व 45 ते 60 किलो वजनाचे 4 बोकड विकणे आहे\nदीड वर्ष वयाचे व 45 ते 60…\nबिगर शेती जमीन विकत हवी आहे बिगर शेती जमीन विकत हवी आहे\nनगर शहरापासून 30 km अंतरा पर्यंत बिगर शेती जमीन हवी आहे\nनगर शहरापासून 30 km अंतरा…\nAhmadnagar 19-07-19 बिगर शेती जमीन विकत हवी आहे\nउत्तम प्रतीचा कांदा विकणे आहे उत्तम प्रतीचा कांदा विकणे आहे\nआमच्या कडे उत्तम प्रतीचा कांदा विकणे आहे ऊनाळ गावठी जातः पुना फरसुंद नावः विकास जाधव मो 7588616432\nआमच्या कडे उत्तम प्रतीचा कांदा…\nNashik Division 19-07-19 उत्तम प्रतीचा कांदा विकणे आहे\nचाटण विटा चाटण विटा\nजनावरांना साठी चाटण विटा…\nगाव:- निपाणीजवळका ता:- गेवराई जि:- बिड येथील सर्व्हे न. 221 मधील 8 एकर बागायती शेती विकणे आहे.. 9822461145 वर काॅल करा.\nगाव:- निपाणीजवळका ता:- गेवराई…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-rotaract-club-transportation-safety-lessons-provided-by-students-through-rotteract/", "date_download": "2019-07-21T15:36:03Z", "digest": "sha1:GOB4EDTSS56PHTCZT4EVNWSQAOVJUP6I", "length": 18830, "nlines": 225, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "‘रोटरॅक्ट'च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी दिले वाहतूक सुरक्षेचे धडे | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nतुमचे कारखाने चालण्यासाठी इतरांना उपाशी मारता काय\nसंगमनेर : पुणे नाशिक महामार्गावर अपघातात एक ठार, तीन जखमी\nपुढील 48 तासांत मुसळधार\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nनाशिकमध्ये ट्रेक फाउंडर्स राईडची यशस्वी सांगता\nमहिला पोलीसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल\nउष्माघाताने मेलेले २९ मोर गेले कुठे\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nपारोळ्यातील बालसंस्कार शिबिरात ४५०० विद्यार्थ्यांची नोंद\nभोरगाव लेवा पंचायतला पुस्तक भेट\nसावखेडा सरपंच पद अपात्र : औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nनुकसानग्रस्त पाच शेतकर्‍यांना ७० हजारांची मदत\nडॉक्टराकडे घरफोडी करणार्‍या तिघांना बेड्या\nचाराटंचाईने घेतला गायीचा बळी\nमातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना\nचरणमाळ घाटात अडीच लाखाची लूट करणार्‍या म्होरक्यास अटक, दोन फरार\nप्रकाशा येथे बिबटयाची मादी मृतावस्थेत\nमोलगी येथे विद्यार्थ्यांसाठी जीवन कौशल्य प्रशिक्षण शिबिर\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nमुख्यमंत्रिपदासाठी महायुतीचे तीन उमेदवार – जयंत पाटील\n‘रोटरॅक्ट’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी दिले वाहतूक सुरक्षेचे धडे\n शहरातील रस्ते अपघात टाळण्या��ाठी रोटरी क्लब ऑफ नाशिक अंतर्गत कार्य करणार्‍या रोटरॅक्टच्या विद्यार्थ्यांनी वाहतूक सुरक्षेसाठी पुढाकार घेत वाहन चालकांना वाहतुकीचे धडे दिले. आहे. शहरातील प्रमुख दहा सिग्नलवर थांबून नाशिककरांना वाहतूक शिस्तीचे धडे देण्यात आले.\nरस्त्यांवरील अपघातांमुळे मृत्यू ओढवण्याच्या जगातील सर्वाधिक दुर्घटना भारतात घडतात. पैकी बहुतांश अपघात हे केवळ रस्ता सुरक्षेच्या प्राथमिक नियमांचे पालन न केल्यामुळे होतात. नाशिक शहरातील बेशिस्त वाहतूक समस्येने गंभीर वळण घेतले आहे. साधारणपणे रस्त्यावरून नियमितपणे वाहतूक करणारे 80 टक्के नागरिक स्थानिक असतात. त्यामुळे या परिसरात राहणार्‍या नागरिकांमध्ये या मोहिमेविषयी जनजागृती करण्याचे काम सध्या सुरू आहे. प्रत्येक रस्त्यावर वारंवार ट्रॅफिक जाम होत आहे. गेल्या काही दिवसांतील आकडेवारी पाहिल्यास असंख्य निष्पाप लोकांनी अपघातात प्राण गमावले आहेत. शहरातील बहुतेक रस्ते चकाचक झाल्याने वाहनचालक वेगाने जातात. अनेकदा सिग्नलही पाळले जात नाहीत.\nयासंदर्भात रोटरॅक्ट क्लबच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमाचे महत्त्व समजावून देण्यात आले आहे. यावर रोटरॅक्ट क्लब ऑफ गुरुगोविंद सिंग पॉलीटेक्निक कॉलेज, रोटरॅक्ट क्लब ऑफ नासिक मेट्रो, रोटरॅक्ट क्लब ऑफ एम.जी.व्ही. फार्मसी कॉलेज, रोटरॅक्ट क्लब ऑफ केटीएचएम कॉलेज, रोटरॅक्ट क्लब ऑफ सपकाळ कॉलेजच्या जवळपास 150 हून अधिक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी यात सहभाग घेतला. या उपक्रमासाठी दत्त मंदिर सिग्नल, विजयममता, पिनॅकल मॉल, सिटी सेंटर मॉल, एबीबी सर्कल, त्रिमूर्ती चौक, जेहान सर्कल, जुना गंगापूर नाका, पेठ नाका, तसेच मालेगाव स्टॅन्ड अशा 10 सिग्नल्सची निवड करण्यात आली होती. या अभिनव उपक्रमाचे नाशिककरांनी स्वागत केले आहे.\nया उपक्रमासाठी वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त डॉ. अजय देवरे तसेच वाहतूक पोलीस दलाच्या कर्मचार्‍यांचे विशेष सहकार्य लाभले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विभागीय रोटरॅक्ट प्रमुख लावण्य चौधरी आणि शीतल राजपूत, सामाजिक उपक्रम प्रमुख रोटरॅक्टर मुकुल सातभाई, रोटरीचे अध्यक्ष राधेय येवले, सचिव मुग्धा लेले, रोटरॅक्ट संचालक वैशाली चौधरी, मंथ लीडर ओमप्रकाश रावत, विजय दीक्षित आदींनी विशेष परिश्रम घेतले.\nरोटरॅक्टच्या विद्यार्थ्यांनी ‘रस्ता सुरक्षा अभियान’ हा अभिनव उपक्रम यशस्वीरीत्या राबवला. गाडी चालविताना ‘मोबाइल टाळा, हॅल्मेट घाला’, सीटबेल्ट लावा, गरज नसताना गाडी बंद करा, असे वाहतुकीचे साधे-सोपे नियम त्यांनी सांगत वाहनचालकांची जनजागृती केली.\nअंगणवाडी सेविकांच्या मानधनात मोठी वाढ\n…हा तर देशवासियांच्या जीवाशी खेळ\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nपुरूषांसोबतच स्त्रीयांनीच स्त्रीयांना समजुन घेण्याची गरज\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, नवरात्री\nसासू सुनेच्या नात्यातील दुस्वास नष्ट होण्यासाठीचा जागर व्हावा\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, नवरात्री\nमुसलमानांनी काँग्रेसला मत देऊ नये: असरुद्दिन ओवैसी\nआवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nप्रलंबित मागण्यांसाठी आशुतोष काळेंचे आमरण उपोषण सुरु\nBreaking News, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nमुख्यमंत्रिपदासाठी महायुतीचे तीन उमेदवार – जयंत पाटील\nमी भाजपचाच नव्हे तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – फडणवीस\nFeatured, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nमुंबई : कुलाबा येथील भीषण आगीत एकाचा होरपळुन मृत्यू\nमुख्यमंत्रिपदासाठी महायुतीचे तीन उमेदवार – जयंत पाटील\n‘चांद्रयान-2’ तयारी पूर्ण, सोमवारी दुपारी होणार प्रक्षेपण\nFeatured, देश विदेश, मुख्य बातम्या\nमी भाजपचाच नव्हे तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – फडणवीस\nFeatured, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\nअकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात\nमुख्यमंत्रिपदासाठी महायुतीचे तीन उमेदवार – जयंत पाटील\n‘चांद्रयान-2’ तयारी पूर्ण, सोमवारी दुपारी होणार प्रक्षेपण\nFeatured, देश विदेश, मुख्य बातम्या\nमी भाजपचाच नव्हे तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – फडणवीस\nFeatured, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527048.80/wet/CC-MAIN-20190721144008-20190721170008-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}